diff --git "a/data_multi/mr/2019-04_mr_all_0090.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0090.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0090.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,536 @@ +{"url": "http://www.tarunbharat.com/news/578996", "date_download": "2019-01-17T21:41:07Z", "digest": "sha1:6Z7BZW5XB5AWVHICP4264L3EVMQLCF5Z", "length": 6283, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » मोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nऑनलाईन टीम / वुहान (चीन) :\nपंतप्रधान नरेंद मोदी गुरूवारी रात्री चीनच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वुहान शहरात पोहचले. नरेंद मोदी हे चीनच्या दोन दिवशीय दाऱयावर आहेत. 24 तासात सहा वेळा मोदी-जिनपिंग यांच्यात बैठका होणार आहेत.\nमोदी व जिनपिंग यांच्याच होणाऱया बैठकींमधील दोन महत्त्वाच्या बैठकांमध्ये दोन्ही देशातील सहा-सहा सदस्यांचे शिष्टमंडळही सहभागी होणार आहे. शुक्रवारी या दोन्ही बैठका पार पडणार आहेत. यातील पहिली भेट ही हुवई प्रॉर्विस म्युझियममध्ये, तर दुसरी बैठक इस्ट लेक किनाऱयाच्या गेस्ट हाऊसमध्ये होणार आहे. यानंतर रात्री जेवणाच्या दरम्यान दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, आतंकवाद, सीमा वाद असे काही मुद्देही यामध्ये असतील. या अनौपचारिक संवादादरम्यान कुठल्याही करारावर हस्ताक्षर होणार नाही. शनिवारी मोदी व जिनपिंग यांच्यात 3 बैठका होणार आहेत. चीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास गुजराती जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी जेवणानंतर मोदी वुहानमधून परत येतील. मोदी-जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनी मीडिया अतिशय सक्रियता दाखवते आहे. मोदी व जिनपिंग यांची भेट लॅण्डमार्क भेट असल्याचे चीनी मीडियाचे म्हणने असून ही भेट त्यांना 30 वर्षांआधी झालेल्या डांग शाओपिंग व राजीव गांधी यांच्या भेटीची आठवण करून देते आहे.\nशेतकऱयांच्या आत्महत्यांची कारणे द्या ; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nसुर्याच्या दिशेने झेपावले नासाचे ‘सोलार प्रोब यान’\nदेशभरात आजपासून नवे सात नियम लागू\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसे���ा सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/642048", "date_download": "2019-01-17T21:55:20Z", "digest": "sha1:JVK5IUYKUTXS4HZ3SBN2DSS275LNG6NS", "length": 5994, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पोलीस अधिकाऱयासह दोघे लाच घेताना एसीबीच्या जाळय़ात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पोलीस अधिकाऱयासह दोघे लाच घेताना एसीबीच्या जाळय़ात\nपोलीस अधिकाऱयासह दोघे लाच घेताना एसीबीच्या जाळय़ात\nऑनलाईन टीम / मुंबई :\nआरोपीविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदाराकडे 10 लाख रुपयांची लाच मागितली. त्यातील पहिला हप्त्याची रक्कम म्हणून 1 लाख रुपये स्वीकारताना प्रकाश दर्जा याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून (एसीबी) रंगेहाथ अटक करण्यात आली. या कटात सामील असलेल्या डोंबिवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भाऊराव वाघ आणि खाजगी इसम महेश पाटीलला एसीबीने अटक केली आहे.\nप्रथमेश ज्वेलर्सचे मालक कोठारी यांच्या विरूध्द दाखल गुन्ह्यात तक्रारदार इसमास न अडकविण्यासाठी आणि तक्रारदार यांचे गोल्ड ज्वेलरी मेकिंगचे पेपर, गुमस्ता लायसन्स, रूमचे अग्रीमेंट वगैरे कागदपत्रे परत करण्यासाठी डोंबिवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ यांच्या संगनमताने खाजगी इसम महेश पाटीलने तक्रारदार व्यक्तीकडे 10 लाख रुपयांची लाच मागितली. मात्र, तक्रारदार यांनी याबाबत 3 डिसेंबरला एसीबीला माहिती दिली. त्यानुसार काल दुपारी 4 वाजताच्या सुमारास एसीबीने सापळा रचला. 10 लाख या ठरलेल्या लाचेच्या रक्कमेचा पहिला हप्ता म्हणून 1 लाख रुपये स्वीकारताना प्रकाश दर्जा या खाजगी व्यक्तीस एसीबीने रंगेहाथ अटक केली.\nझोपाळू पोलिसांमुळे महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्यात\nकुपवाडय़ात दहशतवादी हल्ला ; 3 जवान शहीद\nश्रीदेवीच्या शरीरात दारू गेलीच कशी : स्वामींनी व्यक्त केला संशय\nसंपावर गेलेल्या एकाही बेस्ट कर्मचाऱयाची नोकरी नाही जाणार – उद्धव ठाकरे\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्र���ट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik/5171-due-to-playing-with-10-rupise-coin-girl-lost-her-life", "date_download": "2019-01-17T21:10:30Z", "digest": "sha1:Y66YQSD2SZRHFHH7VMN4K43FSXXY5LCL", "length": 7931, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "...अन् खेळता खेळता 10 रूपयाच्या कॉईनने घेतला ‘तिचा’ जीव - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...अन् खेळता खेळता 10 रूपयाच्या कॉईनने घेतला ‘तिचा’ जीव\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक\nतुमच्या घरात लहान मुलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आई वडिलांचं थोडस झालेलं दुर्लक्ष एखाद्या बाळाच्या कसं जीवावर बेतू शकत याचा प्रत्यय नाशिकच्या या घटनेनं आला आहे. दहा रुपयांचा कॉईन गिळल्यानं नाशिकमधल्या एका साडेचार वर्षांच्या चिमुरडीनं आपला जीव गमावला आहे. शालिनी हांडगे असं या मुलीचं नाव असून या घटनेमुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय.\nरडत असलेल्या साडेचार वर्षांच्या शालिनीला शांत व्हावं म्हणून तिच्या आईनं दहा रुपयांचा कॉईन खेळायाला दिला. मात्र आईची पाठ वळताच शालिनीन खेळता खेळता हा कॉईन गिळला आणि तोचं तिच्या घशात अडकला.\nजो कॉईन शालिनीन गिळला तो उभाच तिच्या घशात अडकला. खूप प्रयत्न करू देखील कॉईन निघत नाही हे बघून तिच्या पालकांनी तिला नाशिकच्या आडगाव मेडिकल हॉस्पिटलला नेलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तरी वेळेवर उपचार झाले असते तर तिचा जीव वाचलं असता असं तद्न्यांच मत आहे.\nसाडेचार वर्षांची शालिनी नुकतीच बालवाडीत जाऊ लागली. घरातली हालाखीची परिस्थिती असून देखील शालिनीला शिकवून मोठं करण्याचं तिच्या आई वडिलांचं स्वप्न होत. मात्र एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. शालिनीवर वेळेवर उपचार न झाल्याची खंत आयुष्यभर बोचेल असं तिच्या वडिलांनी सांगत आपल्या अश्रुना वाट करून दिली.\nअल्पवयीन गतिमंद मुलीवर सामुहिक बलात्कार\nनवजात बालकांचा जीव धोक्यात; एकाच पेटीत तीन ते चार बालकांवर उपचार\nगणपती मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी\n...म्हणून अरविंद केजरीवाल एक, दोन नाही तर दहा दिवस नाशिकमध्ये येऊन राहणार\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/537505", "date_download": "2019-01-17T22:06:10Z", "digest": "sha1:22S5Z7ZWZATOHCTNN3PD53Y5JHKX5AWW", "length": 10006, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शहीद कुणालची प्रेरणा युवकांनी घ्यावी-ब्रिगेडीयर सुनिल बोधे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » शहीद कुणालची प्रेरणा युवकांनी घ्यावी-ब्रिगेडीयर सुनिल बोधे\nशहीद कुणालची प्रेरणा युवकांनी घ्यावी-ब्रिगेडीयर सुनिल बोधे\nसाधुसंतांची नगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरीला ‘वीरभूमी’ अशी ओळख शौर्यचक्रवीर शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या बलिदानामुळे मिळाली आहे. आज याठिकाणी शहीद स्मारक उभा करुन युवकांना देशसेवेसाठी प्रेरीत करण्याचे महान कार्य केले असल्याचे प्रतिपादन ब्रिगेडीयर सुनिल बी. बोधे यांनी केले आहे.\nगोसावी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त वाखरी येथील गोसावी मळयात शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर अंत्यसंस्कार झाले होते त्याठिकाणी गोसावी कुटुंबीयांनी शहीद स्मारक उभे केले त्याचे लोकार्पण सोहळा व शहीद जवान कुटुंबियांचा सन्मान���प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कर्नल सुहास जतकर (निवृत्त), संचालक, सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र, पॅप्टन सुनिल गोडबोले (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर, कर्नल अलोक ञिपाठी, कर्नल विकास कोल्हे, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, आमदार भारत भालके, वा. ना. उत्पात, मथुराताई मदने, वाखरी सरपंच, कुणाल गोसावी यांचे माता, पिता, पत्नी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी ब्रिगेडीयर सुनील बोधे, निवृत्त कर्नल सुहास जतकर, निवृत्त पॅप्टन सुनील गोडबोले, कर्नल अलोक त्रिपाठी, कर्नल विकास कोल्हे यांच्याहस्ते शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या शहीद स्मारकाला पुष्पचक्र वाहुन मानवंदना दिली. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील महाविदयालयाच्या छात्रसेनेकडुन सलामी व मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी अंधशाळेतील विदयार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. तर सूत्रसंचालन प्रा. विक्रम बिस्कीटे यांनी केले. प्रास्ताविकात मुन्नागीर गोसावी यांनी शहीद कुणाल गोसावी यांच्या नावे एखादी संस्था उभी करुन समाजासाठी चांगले कार्य करण्याची संकल्पना मांडली.\nयावेळी कर्नल अलोक ञिपाठी यांनी देशासाठी शहीद झालेल्या कुणाल यांच्या कुटुंबीयांबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढले. निवृत्त कर्नल जतकर यांनी शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबीयांना पुढील काळात नवी उभारी देण्यासाठी साथ दिली पाहिजे. तसेच यावेळी वा. ना. उत्पात यांनी कुणाल गोसावी हा माझा विदयार्थी असल्याचा मला अभिमान असल्याचे गौरवोद्गार काढले.\nआमदार भारत भालके यांनी शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या स्मरणार्थ काढणाऱया प्रत्येक कार्यास आपण सर्वोतोपरी मदत करू, असे आश्वासन दिले. सुधाकरपंत परिचारक म्हणाले, शहीद कुणाल गोसावी यांचे स्मारक सर्वांना प्रेरणा देत राहिल.\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करुन गोसावी कुटुंबाचा एक समाजापुढे एक वेगळा आदर्श\n2016-2017 मध्ये राज्यातील शहीद झालेल्या कुटुंबीयांचा सन्मान गोसावी परिवाराने केला. यामध्ये 15 वीर मातापिता व कुटुंबीयांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व आर्थिक धनादेश अशा स्वरुपाचा सत्कार करण्यात आला. गोसावी कुटुंबीयांनी केवळ आपल्या मुलाचेच कौतुक न करताच देशासाठी शहीद झालेल्या शहीद जवानाच्या कुटुं��ीयांचाही सन्मान करुन समाजापुढे एक आगळा आदर्श निर्माण केला आहे.\nदृष्टीक्षेपातील ‘परिवर्तनाला’ लगाम बसण्याची शक्यता\nमिरजेत मुरूम घोटाळा उघडकीस\nजबरी चोरीतील चौघांना 24 तासात अटक\nशेट्टींची लढाई सरकारसोबत राहिलेली नाही : सदाभाऊ\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/577106", "date_download": "2019-01-17T21:45:34Z", "digest": "sha1:GPA243NUKI2R3KD55AAVVYJDT5PGL2KJ", "length": 7441, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विर्डी प्रकल्पग्रस्तांचा वनवास संपला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विर्डी प्रकल्पग्रस्तांचा वनवास संपला\nविर्डी प्रकल्पग्रस्तांचा वनवास संपला\nदोडामार्ग ः भूखंडाच्या ताब्यासंदर्भातील कागदपत्रे प्रकल्पग्रस्तांना प्रदान करतांना तहसीलदार रोहिणी रजपूत. सोबत सरपंच गवस व संघर्ष समिती पदाधिकारी. तेजस देसाई\n27 जणांना भूखंडांचे वितरण : आता सुविधांची प्रतीक्षा\nतालुक्यातील विर्डी येथे साकारत असलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी पुनर्वसन करण्यात आलेले ‘प्रकल्पग्राम’ गेली 14 वर्षे भूखंडांच्या प्रतीक्षेत होते. आता प्रकल्पग्रस्तांना सोडत पद्धतीने भूखंडांचे वितरण शुक्रवारी दोडामार्ग तहसीलदार रोहिणी रजपूत यांच्या हस्ते झाले. एकूण 33 प्रकल्पग्रस्तांपैकी 27 जणांना भूखंड वितरण करण्यात आले.\nयावेळी तहसीलदार रजपूत यांच्यासमवेत सरपंच सौ. गवस, संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. गेल्या आठवडय़ात तहसीलदार रजपूत यांनी विर्डी प्रकल्पग्रस्तांसमवेत बैठक घेऊन पंधरा दि��सात भूखंड वितरित करण्याची ग्वाही दिली होती. शिवाय विद्यमान तहसीलदार रजपूत पूर्वी पुनर्वसन तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. त्यांना पुनर्वसितांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे भूखंड देण्यासाठी रजपूत यांनीही आग्रही भूमिका घेतली. सध्या विर्डीतील प्रकल्पग्रस्त गावठाणात ज्या अपुऱया नागरी सुविधा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली.\nशुक्रवारी सोडत पद्धतीने भूखंडाचे वितरण झाले. 33 जणांना भूखंड मिळणार होते. त्यापैकी 27 प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. त्यांना भूखंड वितरण करण्यात आले. आपण भूखंड वितरणाचा शब्द दिला होता. तो पूर्ण झाल्याचे समाधान असल्याचे रजपूत यांनी सांगितले. सहाजण अनुपस्थित असल्याने त्यांना नंतर भूखंड वितरण करण्यात येणार आहे.\nआता नागरी सुविधा व्हाव्यात\nभूखंड वितरण झाल्यावर तेथे घरबांधणी होऊन गावठण होणार आहे. त्या ठिकाणी 18 नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने गतिमान पावले उचलावीत, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांमधून होत आहे.\nसिंधुदुर्गातील प्रकल्प रखडण्यास राणेच कारण\nबस झाडाला आदळली, 32 जण जखमी\nझेंडूची टाकाऊ फुले देतात पर्यावरणपूरक उत्पादने\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_51.html", "date_download": "2019-01-17T21:41:18Z", "digest": "sha1:JUSF56IKFMI3WJNSGTWL7DYECYVGVAXY", "length": 21279, "nlines": 106, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दखल- मोदी सरकारच्या काळात राम मंदिर नाही! | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nदखल- मोदी सरकारच्या काळात राम मंदिर नाही\nराम मंदिराच्या मुद्दयावर भाजपनं यापूर्वी ज्या ज्या भूमिका घेतल्या, त्या त्या भूमिकेशी विसंगत भूमिका भाजपचं सरकार आल्यानंतर घ्यायला लागला. कोणताही पक्ष सत्तेत असला, की वेगळी भूमिका घेतो आणि सरकारचा तो पक्ष जेव्हा भाग होतो, तेव्हा त्याची भूमिका वेगळी असते. राम मंदिर बांधणीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडं बोट दाखवायचं आणि शबरीमला प्रकरणात मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात वागायचं, ही भाजपची दुटप्पी नीती आहे. संघ परिवारानं भाजपला राम मंदिराची आठवण करून दिली आहे, हा दबावाचा भाग आहे.\nगेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर, 370 वे कलम व अन्य वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवले होते. विकासाच्या मुद्द्यावर भाजपनं भर दिला होता. त्यामुळं जनतेनं भाजपला भरभरून मतं दिली. सत्तेतआल्यानंतर मात्र भाजपला दिलेल्या वचनांची पूर्तता करता आली नाही. त्यामुळं जनमत विरोधात जायला लागलं आहे. कदाचित भाजपचं सरकार पुन्हा येईल, की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळं भाजपनं वादग्रस्त मुद्दे पुन्हा उकरून काढायला सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही सोईस्कर अर्थ काढला जात आहे. राम मंदिराचा मुद्दा सरकारला लावून धरता येत नाही. त्यामुळं संघ परिवारातील संघटना आता राम मंदिराचा मुद्दा पुन्हा उचलून धरत आहे. मोदी यांना पंतप्रधान असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करता येत नाही, असं असलं, तरी शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाला ते अप्रत्यक्ष विरोध करीत असताना दुसरीकडं राम मंदिर प्रश्‍नाबाबत अध्यादेश काढणार नाही, असं ते स्पष्ट क��तात, तेव्हा त्यांची भूमिका दुटप्पी असते. संघ परिवार अशी दुटप्पी भूमिका घेत नाही. भाजपला राम मंदिराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पुरेसा निधी दिल्यानंतर आता मात्र राम मंदिराचा प्रश्‍न सोडवायला हवा, यासाठी संघ परिवार दबाव आणीत आहे. भाजपचे खासदार डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी तीन हिंदू मंदिरे ताब्यात द्या, अन्यथा 40 हजार मंदिरं ताब्यात घेऊ, असा इशारा दिला आहे, भाजपतील नेत्यांनी, संघ परिवारानं राम मंदिराचा मुद्दा लावून धरायचा आणि सरकारमधील लोकांनी न्यायालयाचा मुद्दा पुढं करून आपली हतबलता दाखवायची, यात विरोधाभास असला, तरी दोन्हींचं उद्दिष्ठ एकच आहे.\nअयोध्येतील राम मंदिरासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच अध्यादेश आणण्यात येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे; मात्र केंद्र सरकारनं राम मंदिरासाठी तातडीनं कायदा करावा, या मागणीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठाम आहे, असं सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी स्पष्ट केलं.\nभय्याजी जोशी यांनी राम मंदिराबाबत संघाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. मोदी नेमकं काय म्हणाले, ते मला माहिती नाही; परंतु राम मंदिरासाठी कायदा करावा ही आमची मागणी आहे. या मागणीवर आम्ही ठाम आहोत,’ असं जोशी यांनी सांगितलं.\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी ’लडेंगे और अडेंगे,’ अशी घोषणा केली होती, तर पंतप्रधान मोदी यांच्या विधानानंतर संघ आणि मोदी सरकार यांच्यातील राम मंदिरावरील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासंदर्भात विचारलं असता जोशी म्हणाले, की ’राम मंदिरासाठी आम्ही आग्रही आहोत आणि प्रसंगी त्यासाठी सरसंघचालकांनी घोषित केल्याप्रमाणे ठामदेखील राहू.’ संघाच्या मागणीकडं दुर्लक्ष करीत मोदी यांनी न्यायालयीन प्रक्रियेला महत्त्व दिल्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्‍यांमध्येही आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भागवत यांनी नागपुरातील हुंकार सभेत केंद्र सरकारला राम मंदिरासाठी कायदा करण्याचे थेट निर्देश दिले होते; परंतु त्याची दखलही मोदी यांच्याकडून घेण्यात आलेली नसल्याची प्रतिक्रिया संघगोटातून व्यक्त होत आहे.\nराम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही, हे मोदी यांचं वक्तव्य विश्‍व हिंदू परिषदेला (विहिंप) पटल्याचं दिसत नाही. विहिंपनं दिल्लीत पत्रका�� परिषद घेऊन राम मंदिरासाठी न्यायालयाच्या निर्णयाची जगाच्या अंतापर्यंत वाट पाहायची का, असा सवाल केला आहे. सुमारे 69 वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्‍न न्यायालयात आहे. अनंत काळापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. हिंदू समाज न्यायालयाच्या निर्णयाची आणखी प्रतिक्षा करू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत याच अधिवेशनात राम मंदिरासाठी कायदा व्हावा, असे प्रयत्न आम्ही करत असल्याचे विहिंपकडून स्पष्ट करण्यात आलं.\nराम मंदिराच्या मुद्यावरून दोन दिवसांनी सुनावणी होणार आहे; मात्र अद्याप यासाठी खंडपीठाचीही नियुक्ती झालेली नाही. काही अपिलांची प्रक्रियाही शिल्लक आहे. त्यामुळं याची सुनावणी अद्याप कोसो दूर आहे, असं आम्हाला वाटतं. या सर्व गोष्टीनंतर विहिंपचं स्पष्ट मत आहे, की हिंदू समाज अनंत काळापर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करू शकत नाही, असं विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार यांनी म्हटलं आहे. वास्तविक 1992 नंतर इतक्या दिवस संघ परिवारानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली. आता सर्वोच्च न्यायालय नियमित सुनावणी घेणार असताना संघ परिवाराला आणखी थोडा वेळ वाट पाहावी, असं का वाटत नाही प्रार्थनास्थळाबाबत सर्वोच्च न्यायालयानंच निर्णय दिला असताना आता संघ परिवाराला का घाई झाली आहे प्रार्थनास्थळाबाबत सर्वोच्च न्यायालयानंच निर्णय दिला असताना आता संघ परिवाराला का घाई झाली आहे त्यांना आपल्या बाजूनं निकाल लागणार नाही, असं वाटतं का त्यांना आपल्या बाजूनं निकाल लागणार नाही, असं वाटतं का या प्रश्‍नांची उत्तर शोधायला हवीत. संसदेद्वारे कायदा बनवून राम मंदिर उभारणीचा मार्ग प्रशस्त करायला हवा, असा संघ परिवार, शिवसेना आग्रह धरीत आहे. संसदेत कायदा करून अध्यादेश काढून मंदिर बांधणं इतकं सोपं असतं, तर यापूर्वीच्या भाजपच्या तीन सरकारांनी ते केलं नसतं का या प्रश्‍नांची उत्तर शोधायला हवीत. संसदेद्वारे कायदा बनवून राम मंदिर उभारणीचा मार्ग प्रशस्त करायला हवा, असा संघ परिवार, शिवसेना आग्रह धरीत आहे. संसदेत कायदा करून अध्यादेश काढून मंदिर बांधणं इतकं सोपं असतं, तर यापूर्वीच्या भाजपच्या तीन सरकारांनी ते केलं नसतं का मोदी यांनी तरी त्यासाठी इतकी वाट कशाला पाहिली आसती, हे साधे प्रश्‍न आहेत. त्याची उत्तरं सर्वाना माहिती आहेत. असं असताना भाज���वर दबाव आणायचं काम चालू आहे. 31 जानेवारीला प्रयागराज येथे धर्मसंसद होईल. त्यात ही मागणी पूर्ण करण्यासाठी काय पाऊल उचललं पाहिजे याचा निर्णय घेतला जाईल. संत जे सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. राम मंदिरवरील आमच्या लढ्यास यश येईल, असा विश्‍वासही संघ परिवाराला आहे. वास्तविक यापूर्वीच्या धर्मसंसदांमध्ये राम मंदिराचा मुद्दा चर्चिला गेला आहे. धर्मसंसदेनं राम मंदिराच्या प्रश्‍नावर यापूर्वीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. असं असताना आता तिथं आंदोलनाशिवाय वेगळी काय भूमिका घेणार, हे कोडंच आहे. 2014 मध्ये देशातील जनतेनं राम मंदिराच्या मुद्द्यावरुनच भाजपला बहुमत दिलं होतं. सरकारनं याच कार्यकाळात या आश्‍वासनाची पूर्तता करावी’, असं संघानं म्हटलं असलं, तरी आता लोकसभा निवडणुकीसाठी राहिलेला चार महिन्यांचा कालावधी, दोन महिन्यांनी लागू होणारी आचारसंहिता पाहिली, तर सध्याच्या सरकारच्या काळात राम मंदिर होणार नाही, हे सांगण्यासाठी कुणा तत्तवेत्याची गरज नाही. भाजपनं 1989 मधील पालमपूर अधिवेशनात राम मंदिरासाठी कायदा करण्याचं आश्‍वासन दिलं होतं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं 2014 मध्ये जाहीरनाम्यात राम मंदिराच्या निर्माणासाठी संविधानाच्या चौकटीत राहून प्रयत्न करु, असं आश्‍वासन दिलं होतं.अशा परिस्थितीत संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घ्यायचा असेल, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल; परंतु संघ परिवार त्यासाठी तयार नाही.\nLabels: दखल ब्रेकिंग संपादकीय\nकाय जॉब असेल तर सांगा\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z100604220510/view", "date_download": "2019-01-17T21:44:28Z", "digest": "sha1:LT5VJDJS65QZ7EM2QA3O3UCTRMFGW6F3", "length": 16541, "nlines": 129, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अध्याय चाळीसावा - श्लोक ५१ ते १००", "raw_content": "\nमंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीरामविजय|अध्याय ४० वा|\nश्लोक ५१ ते १००\nश्लोक १ ते ५०\nश्लोक ५१ ते १००\nश्लोक १०१ ते १५०\nश्लोक १५१ ते २०९\nअध्याय चाळीसावा - श्लोक ५१ ते १००\nश्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .\nश्लोक ५१ ते १००\nझालें त्याचे व्रतबंधन ॥ तों सवेंच पावला मरण ॥ तंव पित्यानें उचलोन ॥ राजद्वारा आणिला ॥५१॥\nराघवास म्हणे ब्राह्मण ॥ त्वां काय केलें दोषाचरण ॥ अकाळीं बाळ पावला मरण ॥ करी प्रयत्न लवकरी ॥५२॥\nपरम चिंताक्रांत रघुनाथ ॥ तंव पातला कमलोद्भवसुत ॥ सीताकांतें वृत्तांत ॥ नारदासी सांगितला ॥५३॥\nनारद म्हणे जानकीपती ॥ कोणी तप करितो शूद्रयाती ॥ त्या पापेंकरूनि निश्चितीं ॥ ऋृषिकुमर निमाला ॥५४॥\nतप करणें हा ब्राह्मणांचा धर्म ॥ इतरांसी तो सहजचि अधर्म ॥ शूद्र तप आचरतां परम ॥ अकाळीं मरण होय पैं ॥५५॥\nऐसें बोलतां ब्रह्मनंदन ॥ राम चिंती पुष्पकविमान ॥ तें तत्काळ आलें धांवोन ॥ राघवें बाहिलें म्हणोनियां ॥५६॥\nप्रधान सेनेसहित तत्काळ ॥ वरी आरूढे तमालनीळ ॥ शोधूं लागला पृथ्वीमंडळ ॥ गुहा अचळ कठीण स्थानें ॥५७॥\nजो जो तपस्वी दृष्टी दिसे ॥ तयास कोणी जाती राघव पुसे ॥ तंव ते बोलती त्याचिसरसे ॥ श्रेष्ठवर्ण ब्राह्मण ॥५८॥\nतयांसी राघव नमून ॥ करी मग तयांचे पूजन ॥ याचपरी उर्वीं संपूर्ण ॥ रघुनंदन शोधितसे ॥५९॥\nदक्षिणपंथें शोधी श्रीराम ॥ तों लागले निबिड परम ॥ गिरीकंदरीं एक अधम ॥ किरात तप करीतसे ॥६०॥\nतेणें आरंभिले धूम्रपान ॥ तयास पुसे जनकजारमण ॥ म्हणे कोण वेद कोण वर्ण ॥ तप किमर्थ आरंभिले ॥६१॥\nतंव तो म्हणे मी किरात ॥ स्वर्गानिमित्त तप करितों येथ ॥ ऐकतां कोपला जानकीनाथ ॥ म्हणे हा आचरत परम अधर्म ॥६२॥\nबाण तीक्ष्ण परम चपळ ॥ छेछिलें त्याचें कंठनाळ ॥ तो उद्धरूनि तत्काळ ॥ स्वर्गलोक पावला ॥६३॥\nतो विमानीं बैसोन अमरनाथ ॥ रघुनाथासी येऊनि भेटत ॥ म्हणे बरा वधिला किरात ॥ पुरले मनोरथ देवांचे ॥६४॥\nसीतावल्लभा रघुनंदना ॥ पुराणपुरुषा गुणसंपन्ना ॥ मज कांहीं सांगावी आज्ञा ॥ ते मी सिद्धी पाववीन ॥६५॥\nरघुनाथ म्हणे ऋषिनंदन ॥ अयोध्येंत पावला मरण ॥ तयासी द्यावें जीवदान ॥ सहस्रनयन अवश्य म्हणे ॥६६॥\nइंद्रआज्ञेंकरून ॥ परतला ऋषिपुत्राचा प्राण ॥ जैसा ग्रामासी जातां पंथीहून ॥ येत परतोन माघारा ॥६७॥\nबहुतांचे सुत त्यावेगळे ॥ पूर्वीं होते जे निमाले ॥ तेही इंद्रें आणोनि दिधले ॥ तद्रूप तैसेच पूर्ववत ॥६८॥\nउसनी जेवीं वस्तु नेत ॥ ती परतोनि तैसीच देत ॥ तैसे तयांचे त्यांसी सुत ॥ अमरेश्वरें दीधले ॥६९॥\nअसो इकडे अयोध्यापती ॥ अगस्तीच्या काननाप्रती ॥ जाता जाहला सहजगती ॥ वनें उपवनें विलोकित ॥७०॥\nतों पुढें दोन पक्षी येऊन ॥ राघवासी घालिती लोटांगण ॥ म्हणती आमचा वाद निवडोन ॥ पुढें जावें राघवेंद्रा ॥७१॥\nतें रघुत्तमें ऐकोन ॥ स्थिर केले विमान ॥ तों उलूक गृध्र दोघेजण ॥ बोलते जाहले तेधवां ॥७२॥\nदिवाभीत बोले वचन ॥ गृह माझे पूर्वींहून ॥ हा गृध्र मज दवडून ॥ बळेंच येथे नांदतो ॥७३॥\nमग गृध्र वचन बोलत ॥ उगेंच पीडितो दिवाभीत ॥ गृह माझें यथार्थ ॥ बहुकाळ येथेंचि ॥७४॥\nप्रधानास म्हणे सीतावर ॥ यांचा वाद निवडावा सत्वर ॥ सत्य निवडोन मंदिर ॥ ज्याचें त्यास देइंजे ॥७५॥\nतों गृध्र बोले पापमती ॥ जंव येथें पृथ्वी नव्हती ॥ तों या वृक्षावरी निश्चितीं ॥ गृह माझें म्यां रचियेलें ॥७६॥\nदिवाभीत बोले वचन ॥ ईश्वरें पृथ्वी केली निर्माण ॥ मग वृक्ष वाढला पूर्ण ॥ म्यां सदन निर्मिलें तैं ॥७७॥\nप्रधान म्हणे गृध्र सत्य ॥ बहुत काळाच्या गोष्टी सांगत ॥ ऐकोनि हांसिन्नला रघुनाथ ॥ म्हणे केवीं हा अर्थ निवडिला ॥७८॥\nपृथ्वी वृक्षासी आधार ॥ नीडासी आश्रय तरुवर ॥ दुरात्मा गृध्र साचार ॥ उलूकालागीं पीडितसे ॥७९॥\nनिवडूनि यथार्थ व्यवहार ॥ राम उलूकासी देत मंदिर ॥ म्हणे हा गृध्र चांडाळ थोर ॥ यासी वधीन मी आतां ॥८०॥\nबाण काढिला तये क्षणीं ॥ तंव गर्जिली तेथें आकाशवाणी ॥ म्हणे हे राम कोदंडपाणी ॥ यासी न मारीं सर्वथा ॥८१॥\nहा पूर्वी भूपति ब्रह्मदत्त ॥ गौतम ऋषीचा अंकित ॥ तों याचे सदना अकस्मात ॥ भोजना आला गौतम ऋृषि ॥८२॥\nतयासी येणें मांस वाढिले ॥ देखतां गुरूचे मन क्षोभले ॥ तत्काळ यासी शापिलें ॥ गृध्र होय म्हणूनियां ॥८३॥\nमग हा लागला गुरुचरणी ॥ उःशाप बोले गौतम मुनि ॥ रामदर्शन होतां ते क्षणीं ॥ जासी उद्धरून स्वर्गातें ॥८४॥\nऐसें देववाणी बोलत ॥ तों विमान पातलें अकस्मात ॥ दिव्य देह पावल ब्रह्मदत्त ॥ भावें नमीत रामचंद्रा ॥८५॥\nस्तवोनियां कोदंडपाणी ॥ तत्काळ बैसला विमानीं ॥ रघुवीरप्रतापेंकरूनी ॥ स्वर्गी सुखी राहिला ॥८६॥\nअसो कलशोद्भवाचे आश्रमासी ॥ येता जाहला अयोध्यावासी ॥ साष्टांग नमून ऋषिसी ॥ राघव उभा राहिला ॥८७॥\nबहुत करून आदर ॥ आश्रमीं पूजिला रघुवीर ॥ हस्तकंकण एक सुंदर ॥ ऋषीनें दिधलें राघवा ॥८८॥\nपृथ्वीचे मोल संपूर्ण ॥ ऐसें एक एक जडलें रत्न ॥ तें सीतावल्लभें देखोन ॥ घटोद्भवाप्रति पुसतसे ॥८९॥\nम्हणे यासी निर्मिता चतुरानन ॥ स्वर्गीची वस्तु प्रभाघन ॥ मनुष्यांसी दुर्लभ पूर्ण ॥ तुम्हांस कैसी लाधली ॥९०॥\nमग अगस्ति ते कथा सांगत ॥ पैल ते सरोवरीं पाहें प्रेत ॥ वैदर्भदेशींचा नृपनाथ ॥ पुण्यवंत तपोराशी ॥९१॥\nदानें केलीं अपरिमित ॥ रामा तप आचरला बहुत ॥ परी अन्नदान किंचित ॥ घडलें नाही यापासूनि ॥९२॥\nस्वर्गास गेला तो नृपनाथ ॥ परी क्षुधेनें पीडिला अत्यंत ॥ मग तयासी म्हणे पह्यजात ॥ नाहीं भक्षार्थ तुज येथें ॥९३॥\nनाही केलें अन्नदान ॥ येथें न पाविले दिधल्याविण ॥ तरी तूं भूतळाप्रति जाऊन ॥ आपलें प्रेत भक्षीं कां ॥९४॥\nतूं भक्षितां नित्यकाळ ॥ मांस वाढेल बहुसाल ॥ मग तो विमानीं बैसोन भूपाळ ॥ नित्यकाळ येत तेथें ॥९५॥\nतों तें आपुलें प्रेत भक्षून ॥ स्वर्गासी जाय परतोन ॥ अन्नोदकाएवढे दान ॥ दुजें नाहीं राघवा ॥९६॥\nभाग्य ते वैराग्य निश्चित ॥ दैवत एक सद्गुरुनाथ ॥ शांतिसुखाहून अद्भुत ॥ दुजें सुख नसेचि ॥९७॥\nतिथींमाजी द्वादशी श्रेष्ठ ॥ कीं मंत्रांत गायत्री वरिष्ठ ॥ कीं तीर्थामाजीं सुभट ॥ प्रयागराज थोर जैसा ॥९८॥\nतैसें दानांमाजी अन्नदान ॥ राघवा अत्यंत श्रेष्ठ पूर्ण ॥ असो त्या रायासी कमलासन ॥ बोलता झाला ते काळीं ॥९९॥\nम्हणे अगस्तीचे होतां दर्शन ॥ तुझें कर्म खंडेल गहन ॥ तंव एके दिवशीं येऊन ॥ प्रेत भक्षी नृपवर ॥१००॥\nगणेश गीता कोणी वाचावी \n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/category/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0/page/2/", "date_download": "2019-01-17T21:32:08Z", "digest": "sha1:W7XMXFKNNYKBUXFC4RNUCXGIKOYKXGFN", "length": 11290, "nlines": 123, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "इतर | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News. | Page 2", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केल�� त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nआकुर्डी विठ्ठल मंदिर ते निगडीमार्गे आळंदी बस सुरू करा; आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाची मागणी\nनिर्भीडसत्ता न्यूज – आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर ते निगडी मार्गे आळंदी बससेवा सुरू करावी, अशी मागणी आकुर्डीतील आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे के...\tRead more\nनगरसेवक आेव्हाळ यांचा रिपाइं पक्षाशी कसलाही संबंध नाही; नगरसेवक आेव्हाळांचा रिपाइंकडून राजीनाम्याची मागणी\nनिर्भीडसत्ता न्यूज – महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधून रिपाइंच्या जागेवर आणि भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक बाळासाहेब आेव्हाळ यांनी देशातील विविध प्रश्नावर भाजपावर आरोप करुन...\tRead more\nनिर्भीडसत्ता न्यूज – संत तुकारामनगर, महेशनगर आणि इतर विविध ठिकाणी पिंपरी महापालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये काही परवानाधारक टपरी, हातगाडीधारकांवर नाहक कारवाई...\tRead more\nपवनामाई जलपर्णीमुक्त अभियानांतंर्गत 2 ट्रक जलपर्णी काढली\nनिर्भीडसत्ता – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम या अभियानांतर्गत रविवारी (दि. 6 ) 2 ट्रक जलपर्णी काढण्यात आली. अभियानाचे 183 दिवस पूर्...\tRead more\nसायकलवरून तीन देश व १३ राज्यातून प्रवास करणाऱ्या क्षितीजचा पक्षनेते पवारांच्या हस्ते सत्कार\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील क्षितीज विचारे या तरूणाने सायकलवरून तीन देश आणि १३ राज्यातून तब्बल ८ हजार किलोमीटर प्रवास केला आहे. हा प्रवास ५७ दिवसांत पूर्णकरणाऱ्या या तरुणाचा...\tRead more\nस्वच्छता कामगारांचा सत्कार हा कौतुकास्पद उपक्रम – आमदार लक्ष्मण जगताप\nनिर्भीडसत्ता न्यूज – महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे रोजी झाली. याचदिवशी कामगार दिन सर्वत्र साजरा केला जातो. आजच्या धकाधकीच्या काळातकामगारांकडे समाजाचे दुर्लक्षीत होत आहेत. फक्त आपलेच...\tRead more\nभाजपमुळे ‘वेस्ट ऑफ वोट’ अशी मतदारांची भावना – सचिन साठे\nनिर्भीडसत्ता – केंद्रात व राज्यात भाजपा सेनेचे सरकार येऊन चार वर्षे झाली. तर पिंपरी चिंचवड मनपात भाजपाला एक वर्ष झाले. एक वर्षापुर्वी भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर आरोप करणारे भाजपा सेनेच्...\tRead more\nचिकाटी, कष्ट आणि कामातील सातत्य सिंधी बांधवांकडून शिकावे – अमित गोरखे\nनिर्भीडसत्ता न्यूज – सिंधी बांधवांची संस्कृती अतिशय प्रेरणादायी आहे. सिंधी समाजाची एकता संपूर्ण देशात आदर्श मानली जाते. सिंधी बांधवांची कामाची चिकाटी वाखणण्याजोगी आहे. व्यावसायिक प्रगत...\tRead more\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nनिर्भीडसत्ता न्यूज – जम्मू काश्‍मीर मधील कठुआ अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ मानवी हक्क संरक्षण संघटना आणि जागृतीच्या वतीने पिंपळे गुरव परिसरात कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी पीडित...\tRead more\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका आश्विनी बोबडे यांनी विधी समितीत काम करण्याची इच्छा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे व्यक्त केली होती. परंतू,...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/567901", "date_download": "2019-01-17T22:07:38Z", "digest": "sha1:F6B3C7GNCHEABZDOXXXPFETRWHFVCWXJ", "length": 9350, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात आज शेतकरी रस्त्यावर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात आज शेतकरी रस्त्यावर\nहलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात आज शेतकरी रस्त्यावर\nहलगा-मच्छे बायपास रस्ताकामाचा शुभारंभ सोमवारी होणार आहे. मात्र, या बायपास रस्त्यास शेतकऱयांचा विरोध असून आपली शेतजमीन वाचविण्यासाठी शेतकरी सोमवारी रस्त्यावर उतरणार आहेत. आपला न्यायालयीन लढा ते आणखी तीव्र करणार आहेत. या रस्ताकामास विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी दुपारी 4 वाजता सर्व शेतकरी बांधवांनी अलारवाड क्रॉस येथे जमावे, असे आवाहन शेती बचाव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.\nहलगा-मच्छे बायपास रस्त्याचा प्रारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात येणार आहे. मात्र, प्रशासनाच्या या कुटील डावाला विरोध दर्शविण्यासाठी तसेच आपली शेतजमीन वाचविण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकरी एकवटला असून, सोमवारी होणाऱया कार्यक्रमास विरोध दर्शविण्यासाठी शेतकरी बांधवांची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत पिकावू शेतजमीन बायपास रस्त्यासाठी देणार नसल्याचा निर्धार शेतकऱयांनी व्यक्त केला. राजवाडा कंपाऊंड, वडगाव येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात ही बैठक पार पडली.\nस्थगिती मिळविण्याचा प्रयत्न करणार\nसोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतजमीन वाचविण्यासाठी न्यायालयीन लढा सुरूच राहणार असून, या बायपास रस्ताकामाला स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून येथील शेतकऱयांवरील होत असणाऱया अन्यायाबाबत माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.\nशेती बचाव समितीचे अध्यक्ष बाळाराम पोटे यांच्यासह नगरसेवक मनोहर हलगेकर, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, देवदास चव्हाण-पाटील, शांताराम होसूरकर, किर्तीकुमार कुलकर्णी, अमृत भाकोजी, हणमंत बाळेकुंद्री, अमोल देसाई, संजय हलगेकर, जयराम हलगेकर, शाम कुडुचकर, मोहन कुडुचकर, कल्लाप्पा बाळेकुंद्री, हणमंत बांदे, सुभाष लाड, मनोहर गडकरी, देवदास पोटे यांच्यासह शेतकरी बांधव बैठकीस उपस्थित होते.\nकिरण ठाकुर यांची घेतली भेट\nदरम्यान, शेती बचाव समितीचे अध्यक्ष बाळाराम पोटे यांनी रविवारी यासंदर्भात शहर म. ए. समितीचे अध्यक्ष, तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांची भेट घेतली आणि हलगा-मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांची भेट घडवून आणावी, अशी विनंती केली. यावेळी किरण ठाकुर यांनी गडकरी यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन त्यांना दिले. याप्रसंगी माजी नगरसेवक नेताजी जाधव, अमृत भाकोजी, देवदास चव्हाण-पाटील आदी उपस्थित होते.\nअन्…. रेल्वे ओव्हरब्रिजला बुलडोझर लागला\nखडेबाजार-शहापूर मार्गावर पार्किंगला शिस्त लावा\nआज उलगडणार ‘मराठय़ांची शौर्यगाथा’\nखानापूर रोड उड्डाणपुलाचे काम मे अखेरपर्यंत अशक्मय\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/575920", "date_download": "2019-01-17T21:40:05Z", "digest": "sha1:3RVYS62LNBN66LEMVQ6H3SNKRC7XYIV3", "length": 10741, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "खंडित वीजपुरवठय़ामुळे केपेत लोकभावनेचा उद्रेक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » खंडित वीजपुरवठय़ामुळे केपेत लोकभावनेचा उद्रेक\nखंडित वीजपुरवठय़ामुळे केपेत लोकभावनेचा उद्रेक\nशेल्डे येथील वीज उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळून गेल्याने केपे पालिका क्षेत्रात तसेच जवळपासच्या भागांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत 24 तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिला. यामुळे संतापलेल्या लोकांनी केपे वीज कार्यालय गाठून तिथे असलेल्या जुन्या ट्रान्सफॉर्मरला आग लावण्याची घटना शनिवारी रात्री घडली.\nत्यानंतर प्रशासनाला जाग येऊन वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रविवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रविवारी केपेचा बाजार बंद करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला. त्यानंतर रविवारी सकाळी 8 वा. वीजपुरवठा सुरळीत झाला.\nशुक्रवार रात��रीपासून वीज पुरवठा खंडित\nशुक्रवारी रात्री केपे पालिका क्षेत्राबरोबर आंबावली, अवेडे-कोठंबी, शेल्डे भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी लोकांनी वीज कार्यालयाशी संपर्क साधला असता शेल्डे उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे आधीच उकाडय़ाने हैराण झालेल्या लोकांनी कशीबशी शुक्रवारची रात्र घालविली. मात्र शनिवारी दिवसभर देखील वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने लोकांच्या रागाचा पारा वाढला. त्यातच लोकांनी वीज खात्याचे कनिष्ठ अभियंता, साहाय्यक अभियंता, मामलेदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणीही फोन कॉल न घेतल्याने नाराजीत भर पडली.\nजुन्या ट्रान्सफॉर्मरला आग लावली\nशेवटी संतप्त लोकांनी शनिवारी रात्री जाब विचारण्यासाठी केपे वीज कार्यालय गाठले. या प्रकाराने तेथील कर्मचारी गोंधळून गेले. त्यानंतर लोकांनी तेथे असलेल्या जुन्या ट्रान्सफॉर्मरला आग लावली. या घटनेनंतर पोलीस तिथे दाखल झाले व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयांनाही जाग आली. यावेळी आग विझविण्यासाठी कुडचडे अग्निशामक दल दाखल झाले असता त्यांना लोकांनी आग विझवू दिली नाही. त्यामुळे शेवटी पोलीस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी रोहित कदम यांना दाखल होऊन लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करावा लागला.\nएवढा सारा प्रकार झाला तरी वीज अधिकाऱयांचा पत्ता नव्हता. नाराज झालेल्या लोकांनी याप्रसंगी साहाय्यक अभियंत्यांना बोलावून घेण्याचा आग्रह धरला. साहाय्यक अभियंत्यांचा ठावठिकाणा नाही आणि कनिष्ठ अभियंत्यांचाही पत्ता नाही, याकडे लक्ष वेधून त्यांनी त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. रविवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर केपेचा बाजार बंद करण्यात येईल, असा इशारा नंतर लोकांनी दिला.\nशेवटी रविवारी सकाळी 8 वा. वीजपुरवठा सुरू झाला. शेल्डे केंद्रातून येणारी वीज केपेतूनच कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीला पुरविली जाते. जवळजवळ दोन दिवस केपे परिसरात वीजपुरवठा खंडित असताना कुंकळ्ळी वसाहतीत मात्र कशी काय वीज देण्यात आली, असा सवाल नाराज लोकांनी उठविला आहे. सरकारला जनतेचे काहीच पडून गेलेले नाही काय, असाही प्रश्न लोकांकडून करण्यात येऊ लागला आहे.\nलोकांच्या भावनांचा उद्रेक झाल्यानंतर वीज खात्याकडून ताबडतोब रविवारी बेंगलुरू येथून नवा ट्रान्सफॉर्मर आणण्यात आला. दरम्यान, रविवारी रात्री 8 च्या सुमारास केपे बाजार क्षेत्र वगळता इतर काही भागांतील वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला होता.\nमुळगावच्या केळबाईचे मयेतील बहिणीकडे वास्तव्यासाठी प्रयाण\nसावरकरची खरी ओळख लपविण्याचे मोठे षड्यंत्र\nकोड ऑफ कोमुनिदादच्या कायद्यात थोडा बदल घडविणार – महसूलमंत्री रोहन खंवटे\nफोमेंतो, शेटय़े खाण कंपनीकडून 87 कामगारांना डच्चू\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://awaazindiatvnews.com/2019/01/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-17T20:59:10Z", "digest": "sha1:DT52FSDU3JH7BO7RDAE4G36D5Y7BPNKG", "length": 6689, "nlines": 109, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "मांत्रिकाकडून आजारी पतीच्या उपचारासाठी आलेल्या पत्नीवर बलात्कार – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome अपराध समाचार मांत्रिकाकडून आजारी पतीच्या उपचारासाठी आलेल्या पत्नीवर बलात्कार\nAll Content Uncategorized (117) अपराध समाचार (750) करियर (20) खेल (1041) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (497) दुनिया (834) देश (12389) धर्म / आस्था (67) मनोरंजन (482) राजनीति (870) व्यापार (349) समाचार (16860)\nमांत्रिकाकडून आजारी पतीच्या उपचारासाठी आलेल्या पत्नीवर बलात्कार\nin अपराध समाचार, समाचार\nपुण्यात एका मांत्रिकाने विवाहीतेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याशिवाय या मांत्रिकाने पीडित महिलेची 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याचंही समोर आलं आहे. पुण्यातील येरवडामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांनी मांत्रिकाला बेड्या ठोकल्या आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या आजारी पतीवर उपचारासाठी आरोपी मांत्रिकाकडे गेली होती. पुणे स्टेशन येथे या महिलेची शब्बीर युनुस शेख(वय 45,रा.कोंढवा सध्या रा.लक्ष्मीनगर येरवडा) नावाच्या मांत्रिकाशी ओळख झाली. त्यानंतर तिने त्या मांत्रिकाला पतीच्या आजाराबाबत माहिती दिली. त्यावर त्याने त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी काही मंत्रउपचार करण्यास सांगितले. ती महिला पतीला उपचारासाठी त्याच्या घरी घेऊन गेली. त्याने तिच्या पतीवरुन लिंबु कापुर यांचा उतारा टाकून त्याच्या अंगात भुतबाधा झाली असल्याचं सांगितलं, त्यानंतर त्या महिलेला पाण्यात गुंगीचे पेय देय देऊन बेशुद्ध करुन बलात्कार केला. आणि याबाबत कुणाला सांगितल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय या मांत्रिकाने उपचाराच्या नावाखाली महिलेकडून 3 लाख रुपयेदेखील उकळले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात धाव घेतली.\nदरम्यान, येरवडा पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन मांत्रिकाला अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.पानसरे यांनी आरोपीला 13 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_196.html", "date_download": "2019-01-17T20:54:51Z", "digest": "sha1:J4KKBV6F6S27HRRIDRR4OH6IC6UYZC27", "length": 7835, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दुशेरे ग्रामपंचायतीचा ’प्लास्टिक मुक्तीचा नारा’ | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News ब्रेकिंग सातारा\nदुशेरे ग्रामपंचायतीचा ’प्लास्टिक मुक्तीचा नारा’\nकार्वे (प्रतिनिधी) : दुशेरे (��ा. कराड) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने प्लास्टिकमुक्त गाव करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी प्लास्टिकबंदी असलेल्या कॅरीबॅग पिशवीचा वापर टाळून पर्यायी पर्यावरण संतुलित कागदी पिशव्या तसेच कापडी पिशव्या वापरून गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच सुमन जाधव यांनी केले आहे.\nतसेच संपुर्ण गावामध्ये ग्रामपंचायतिच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी सार्वजनिक ठिकाणे, गावातील रस्ते, हनुमान मंदिर परिसर, सहकारी संस्था इत्यादी ठिकानाहून प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. त्याचे विघटन करण्यात आले.\nत्याचबरोबर ग्रामस्थांच्यात स्वच्छता व प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती होण्यासाठी गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, हुतात्मा स्मारक परिसरातून पदयात्रा काढण्यात आली.\nयावेळी प्लास्टिक पिशव्या गावातुन हद्दपार करून पर्यावरण प्रबोधन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेविका जयश्री नलवडे, शाळेचे मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.\nLabels: Latest News ब्रेकिंग सातारा\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-01-17T21:00:38Z", "digest": "sha1:AWZHEUJZIZOLV3SCLG36K7H2XCWQPZT2", "length": 20906, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महिपती ताहराबादकर - विकिपीडिया", "raw_content": "\n(महीपती ताहराबादकर या पानावरून पुनर्निर्देशित)\nमहिपती ता��राबादकर यांचे कल्पनाचित्र (इ.स. १९२२)\nसंत महिपती (मराठी लेखनभेद: महिपती ताहराबादकर) (अंदाजे शा.श. १६३७ / इ.स. १७१५ - श्रावण कृष्ण द्वादशी, शा.श. १७१२ / इ.स. १७९०) हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे होऊन गेलेले संतकवी होते. त्यांनी १३व्या ते १७व्या शतकादरम्यानच्या महाराष्ट्रातील प्रमुख वैष्णव संताबाबतचे चरित्रलेखन केले.[१] [२] [३]\n१.३ मृत्यू व समाधिस्थळ\nताहराबाद हे गाव सतराव्या शतकात ताहीरखान नावाच्या सरदाराची जहागीर होते. त्याच्या पदरी असलेले श्री दादोपंत कांबळे हे देशस्थ ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राम्हण, गावचे कुलकर्णी व ग्रामजोशी या पदांचे वतन सांभाळीत होते. त्यांच्या घरात फारच उशीरा, म्हणजे त्यांच्या वयाच्या साठाव्या वर्षी, शा.श. १६३७ (इ.स. १७१५) साली महिपतींचा जन्म झाला. श्री दादोपंत कांबळे हे मूळचे मंगळवेढ्याचे होते.\nवयाच्या सोळाव्या वर्षापासूनच महिपती हे वंशपरंपरेने चालत आलेले ताहराबादचे कुळकर्णीपद व जोसपण सांभाळू लागले. परंतु त्यांचे चित्त मात्र आध्यात्मिक साधनेतच होते. त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वतीबाई असे होते. तिच्यापासून त्यांना विठ्ठल व नारायण असे दोघे पुत्र झाले.\nमहिपतीबुवा श्रावण कृष्ण द्वादशी, शा.श. १७१२ (इ.स. १७९०) रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निवर्तले. ताहराबाद येथे बुवांचे राहते घर अजून उभे आहे. तेथेच त्यांचे विठ्ठल मंदिरही आहे. तेथून जवळच त्यांच्या समाधीचे वृंदावनही आहे.\nते काही काळ अहमदनगर जिल्ह्याच्या ताहराबाद येथे वास्तव्यास होते.त्यांनी वारकरी संतांबाबतही चरित्रलेखन केले. त्याच्या भक्तविजय या सन १७६२या दरम्यान लिहिलेल्या ग्रंथाचे भाषांतर सन १९३३ मध्ये प्रसिद्ध झाले. महिपती यांनी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अनेक संतांचा काव्यमय परिचय 'भक्त विजय' व `संतलीलामृत' या ग्रंथांत शब्दबद्ध केला आहे. संत साहित्यातील अभ्यासकांच्या लेखी संत महिपती महाराजांच्या रचनेला विशेष स्थान आहे. महिपती महाराजांच्या चरित्राचा परिचय ह.भ.प. विनायक महाराज शाळिग्राम समशेरपूरकर (संगमनेर) यांनी त्यांच्या 'नूतन संत चरित्र' या ग्रंथात नऊ ते पंधरा अध्यायांत दिलेला आहे. महिपती महाराज वैकुंठवासी होऊन २१५ वर्षे झालेली आहेत.\nग्रंथाचे नाव अध्याय ओव्या रचना शक\nश्रीभक्तविजय ५७ ९९१६ १��८४\nश्रीकथासरामृत १२ ७२०० १६८७\nश्रीसंतलीलामृत ३५ ५२५९ १६८९\nश्रीभक्तलीलामृत ५१ १०७९४ १६९६\nश्रीसंतविजय २६ (अपूर्ण) ४६२८ १६९६\nश्रीपंढरी माहात्म्य १२ - -\nश्रीअनंतव्रतकथा - १८६ -\nश्रीदत्तात्रेय जन्म - ११२ -\nश्रीतुलसी माहात्म्य ५ ७६३ -\nश्रीगणेशपुराण ४ (अपूर्ण) ३०४ -\nश्रीपांडुरंग स्तोत्र - १०८ -\nश्रीमुक्ताभरण व्रत - १०१ -\nश्रीऋषीपंचमी व्रत - १४२ -\nअपराध निवेदन स्तोत्र - १०१ -\nस्फुट अभंग व पदे - - -\nया ग्रंथांची एकूण ओवीसंख्या चाळीस हजाराचे आसपास आहे.\nइ.स.च्या १८व्या शतकातील वारकरीपंथी संतांमध्ये महिपती महाराजांचे नाव अनेक विठ्ठलभक्तांच्या तोंडी असे. पण त्यांचे लेखी चरित्र उपलब्ध नव्हते. मात्र, इ.स. १९९२ साली पंढरपूर येथून प्रसिद्ध होणार्‍या 'पंढरी संदेश' मासिकाने संत महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर खास दिवाळी अंक प्रकाशित केला होता. संतांच्या चरित्रांची विस्तृत माहिती ओवीबद्ध करणार्‍या महिपती महाराजांचे चरित्र मात्र दुर्लभ होते. पुढे त्यांच्याच वंशातील वयोवृद्ध ज्ञानी कीर्तनकार ह.भ.प. नानामहाराज वनकुटेकर ऊर्फ गोविंद म्हाळसाकांत कांबळे यांनी श्री संत महिपती महाराजांचे एक ८३ पानांचे छोटेखानी चरित्र लिहिले. या पुस्तकाचे प्रकाशन २ ऑगस्ट, इ.स. २००५ रोजी ताहराबाद(तालुका राहुरी) येथील श्री क्षेत्र महिपती महाराज देवस्थान येथे श्रीमंत आनंद आश्रम स्वामींचे शिष्य डॉ. नारायण महाराज जाधव यांचे हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगरचे कार्याध्यक्ष व कवी श्री. चंद्रकांत पालवे यांनी या चरित्राकरिता विशेष परिश्रम घेऊन संपादन व संकलन केले आहे.\nपुणे येथून प्रकाशित मासिक साहित्य चपराक (संपादक- घनश्याम पाटील) यांनी ऑगस्ट, इ.स. २०११ हा अंक संत चरित्रकार महिपती विशेषांक या नावाने प्रसिद्ध केला आहे.\n^ लुटेंन्दोर्फ, फिलिप (२००७). Hanuman's tale the messages of a divine monkey (ऑनलाइन-ऑसम आवृत्ती.). न्यूयॉर्क: ऑक्सफोर्ड विद्यापीठ प्रेस. पान क्रमांक 75. आय.एस.बी.एन. 978-0195309225.\nखापरे संकेतस्थळावरील भक्तलीलामृत विदागारातील आवृत्ती\nश्री संत महिपती संकेतस्थळ\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ) • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोट�� • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nइ.स. १७१५ मधील जन्म\nइ.स. १७९० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०१८ रोजी १६:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z141006055432/view", "date_download": "2019-01-17T21:48:19Z", "digest": "sha1:IXJRVQ73GDNZYRDVCLBOIXYZW3OFXHZL", "length": 9010, "nlines": 93, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उल्लेखालंकार - लक्षण ७", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उल्लेखालंकार|\nउल्लेखालंकार - लक्षण ७\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nपरंतु वर सांगितलेल्या दोन्हीही प्रकारांत, वर्ण्य विषयावर भासमान होणारे जे अनेक प्रकार त्यांच्या समुदायालाच उल्लेखालंकार म्हणावें, असेंही दुसरे कांहीं लोक म्हणतात.\nआतां उल्लेखालंकाराच्या ध्वनीचें उदाहरण हें :---\n“त्रिविध तापानें अत्यंत पीडित झालेले, ज्यांनीं कोटयवधि पापें केलीं आहेत असे, रोगामुळें जे अत्यंत जर्जर झाले आहेत व संसार दु:खामुळें ए खंगून गेले आहेत असे हे सर्व लोक, जिच्यावर लाटा हेलकावे खात आहेत अशा गंगेला पाहून सुखी होतात.”\nह्या श्लोकाच्या पूर्वार्धांत सांगितलेल्या गंगेला पाहणारे चार प्रकारचे लोक सुखी होतात, असें म्हटल्यानें, क्रमश: तापाचा, पापाचा, रोगाचा, व संसार दु:खाचा नाश करणारी ही गंगा आहे, अशी गंगेविषयी होणारी जीं चार ज्ञानें तीं सूचित केलीं गेलीं आहेत. हा शुद्ध उल्लेखाचा ध्वनि.\nआतां मिश्रित उल्लेखाचा ध्वनि असा :---\n“हसर्‍या तोंडाच्या त्या सुंदर स्त्रीला पाहून चकोर पक्षी व भुंगें अत्यंत आनंद पावले.”\nह्या श्लोकांत, सुंदर स्त्रीला पाहणारे जे चकोर व भुंगे त्यांना होणारे भ्रांतिरूप ज्ञान, व्यंग्य आहे. या भ्रांतिज्ञानाशीं मिश्रित झाला आहे. कुणी म्हणतील कीं, ‘ह्या श्लोकांत भ्रांतीचाच चमत्कार प्रतीत होतो, तेव्हां येथील उल्लेखालंकाराला काढून टाकतां येणें शक्य आहे.’ पण तस म्हणतां येणार नाहीं. क��रण (चकोर, भ्रमर वगैरे) अनेक ग्रहीते व त्यांना होणारीं अनेक ज्ञानें यामुळें होणारा, भ्रांतीहून निराळा असा, जो उल्लेखालंकार त्याचा विषय अजिबात निराळा असल्यामुळें, व त्या अलंकाराचा ह्या ठिकाणीं चमत्कार होत असल्यामुळें, येथें उल्लेख अलंकाराचा निराळा ध्वनि मानणें भाग आहे.\nउल्लेखाच्या दुसर्‍या प्रकारच्या ध्वनीचें उदाहरण हें :---\n“हे राजा, तुझी कीर्ति आकाशांत पसरली असतां, ती अखिल जगाला प्रकाशित करते; रात्रिविकासी कमलांना प्रफुल्लित करते; व ती (कीर्ति) पृथ्वीवर पसरली असतां, सगरसुतांच्या प्रयत्नाला निष्फळ करून टाकते.” (म्ह० सागर निर्माण करणें हें कीर्तीमुळें व्यर्थ झाले :--- सागराचें कार्य कीर्तीनें केल्यामुळें.)\nह्या ठिकाणीं एकाच कीर्तीमध्यें आश्रयाच्या भेदामुलें चांदणें, सागर इत्यादि रूपानें अनेकविधत्व आलें आहे व त्यामुळें उल्लेखालंकराचा येथें ध्वनि झाला आहे. हा उल्लेखालंकार येथील रूपकालंकाराशीं मिश्रित झाला आहे.\nयेथें रसगंगाधरांतील. उल्लेखालंकाराचें प्रकरण समाप्त झालें.\nईश्र्वरी तंत्रास उपाय नाही\nपरमेश्र्वराने जी योजना केलेली असेल ती फिरविण्याचे सामर्थ्य मनुष्यात नसते. -पया ३२१.\nमृतव्यक्तीच्या तेराव्याच्या जेवणात कोणकोणते पदार्थ करतात\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/533946", "date_download": "2019-01-17T21:55:10Z", "digest": "sha1:PMG75VPXDZW3N6JQDPW4O6OGLOOOTJTW", "length": 5384, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पीओके परत मिळवूच, केंद्रीय मंत्री अहिर यांचे प्रत्युत्तर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पीओके परत मिळवूच, केंद्रीय मंत्री अहिर यांचे प्रत्युत्तर\nपीओके परत मिळवूच, केंद्रीय मंत्री अहिर यांचे प्रत्युत्तर\nपाकव्याप्त काश्मीरबद्दल नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या वादग्रस्त वक्तव्याला केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी चोख प्रत्युत्तर दिले. पाकव्याप्त काश्मीर भारत परत मिळविणारच असे अहिर यांनी म्हटले. पीओके कोणाच्या बापाचा हिस्सा नसल्याचे फारुख यांनी बुधवारी वक्तव्य केले होते.\nपाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर मागील सरकारच्या चुकांमुळे पाकिस्तानच्या अधीन राहिला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. पीओके परत मिळविण्यापासून आम्हाला कोणीच रोखू शकत नाही, त्याच्यावर भारताचाच अधिकार असल्याचे अहिर म्हणाले.\nजम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असणारे अब्दुल्लांनी मागील आठवडय़ात देखील वादग्रस्त वक्तव्य केले होते. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग असून तो पाककडून कोणीच हिसकावू शकत नाही असे अब्दुल्ला म्हणाले होते.\nप्रद्युम्न हत्या : सुनावणीस न्यायाधीशाचा नकार\nजुनाट विचारसरणीला सौदीचा ‘रामराम’\nभारताच्या विविधतेचा सन्मान करावा : भागवत\nइस्रायलच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A4%BE-3/", "date_download": "2019-01-17T21:53:24Z", "digest": "sha1:ILAL4DTLHVHGYSQNOUCIV3TODAMCSRXS", "length": 9527, "nlines": 89, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जातप्रमाणपत्र रद्द केल्याचा निर्णय मागे घेण्याची आयुक्तांकडे मागणी | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीक��� माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जातप्रमाणपत्र रद्द केल्याचा निर्णय मागे घेण्याची आयुक्तांकडे मागणी\nनगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जातप्रमाणपत्र रद्द केल्याचा निर्णय मागे घेण्याची आयुक्तांकडे मागणी\nनागपूर खंडपीठाकडून जातपडताळणी समितीला आदेश\nबुलडाणा जात प्रमाणपत्र समितीने आपले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द केल्याच्या निर्णयाला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. प्रमाणपत्राची पुर्नतपासणी करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने पडताळणी समितीला दिले असल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी दिली. न्यायालयाच्या निर्णयामुळे आपले नगरसेवक पद रद्द केल्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.\nमहापालिकेत आज (गुरुवारी)झालेल्या पत्रकार परिषदेला महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार उपस्थित होते. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत कुंदन अंबादास गायकवाड हे चिखली प्रभाग क्रमांक एक मधून भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. त्यांनी कैकाडी जातीचा दाखला सादर करत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार नितीन दगडू रोकडे यांनी कुंदन गायकवाड यांच्या जात दाखला आणि जात प्रमाणपत्र पडताळणीवर हरकत घेतली. गायकवाड यांचा जात दाखला अवैध असल्याचा निर्णय बुलढाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने 29 सप्टेंबर रोजी दिला होता. त्यानुसार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द केले होते.\nगायकवाड यांनी याबाबत नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर बुलडाणा जात पडताळणी समितीच्या निर्णयाला नागपूर खंडपीठाने स्थगिती देत जात प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे निर्देश दिल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तोपर्यंत आपले नगरसेवक पद कायम राहिले पाहिजे. त्यामुळे आयुक्तांनी कारवाई मागे घ्यावी, अशी ��ागणी गायकवाड यांनी केली.\nवाकडमधील पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा मिटणार : अमृत योजनेतून HDPE पाईप टाकण्याच्या कामाला सुरूवात\nमहापालिकेची गमतीदार वातावरणात अभिरुप सभा उत्साहात\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_293.html", "date_download": "2019-01-17T21:19:19Z", "digest": "sha1:YAT6KLU2DRM5DRJWQWBB4M7U3NCOWOM2", "length": 13494, "nlines": 104, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आरक्षणाचे राजकारण थांबेेचना; दहा टक्के आरक्षण कुणाला हा पवारांना पडलेला प्रश्‍न; आठवलेंना ओबींसीसाठी हवे आणखी आरक्षण | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News ब्रेकिंग महाराष्ट्र\nआरक्षणाचे राजकारण थांबेेचना; दहा टक्के आरक्षण कुणाला हा पवारांना पडलेला प्रश्‍न; आठवलेंना ओबींसीसाठी हवे आणखी आरक्षण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासांना लागू केलेले दहा टक्के आरक्षण नेमके कुणाला असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आरक्षणाविषयी शंका उपस्थित केली, तर इतर मागासवर्गीयांचा मराठा समाजाला आरक्षण द्यायला असलेला विरोध लक्षात घेऊन सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी या घटकाला आणखी दहा टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आरक्षणाचा हा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीतही असाच सोईसाठी वापरला जाण्याची शक्यता नेत्यांच्या वाद-प्रतिवादातून व्यक्त होत आहे.\nकोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी, केंद्र सरकारने लागू केलेले दहा टक्के आरक्षण नेमके कुणासाठी असा सवाल केला. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षणाचा कायदा सरकारने केला आहे. या आरक्षणावर आता विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. सवर्णांना दहा टक्के आरक्षण केंद्र सरकारने लागू केले आहे. या आरक्षणावरुन देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. कुणी याचे समर्थन करते आहे, तर कुणी विरोध. आर्थिक मागास आरक्षण कोर्टात टिकेल का असा सवाल केला. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षणाचा कायदा सरकारने केला आहे. या आरक्षणावर आता विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. सवर्णांना दहा टक्के आरक्षण केंद्र सरकारने लागू केले आहे. या आरक्षणावरुन देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. कुणी याचे समर्थन करते आहे, तर कुणी विरोध. आर्थिक मागास आरक्षण कोर्टात टिकेल का असा प्रश्‍न पवारांनी उपस्थित केला. सध्या ’ठाकरे’, ’द अ‍ॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर’ आणि ’पीएम नरेंद्र मोदी’ हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यातील तुम्ही कोणता चित्रपट बघणार, असा प्रश्‍न पत्रकारांनी पवारांना केला. ’मी गेल्या 40 वर्षात कुठलाही चित्रपट बघितला नाही. समाजातील बहुतेक क्षेत्रामध्ये फिरत असल्याने चित्रपट बघण्याची गरज पडली नाही; पण चित्रपट बघून कुणी मत देत नाही, अशी टिप्पणी पवार यांनी या वेळी केली. लोकसभेसाठी राज्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीत 3 नव्हे 8 जागांवर तिढा आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ओवेसी वगळून अऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करण्यावर पक्षात चर्चा सुरू आहे, असे पवार यांनी सांगितले.\nदरम्यान, मुंबईत एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ओबीसींना आणखी 10 टक्के आरक्षण देऊन आरक्षणाची मर्यादा 75 टक्के करा, अशी मागणी आठवले यांनी केली. मी स्वत: एनडीएसमोर आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव तीन वेळा ठेवला होता. हा निर्णय म्हणजे नव्या सोशल इंजिनिअरिंगची सुरुवात आहे, असे सांगून ते म्हणाले, की ओबीसी आरक्षण 27 टक्क्यांवरून 37 टक्के केले पाहिजे.\nआर्थिकदृष्ट्या मागासांना 10 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. आता सरकारने ओबीसी प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांना सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के अतिरिक्त आरक्षण वाढवण्यावर विचार केला पाहिजे. ओबीसीमध्ये एक उपवर्ग बनवला पाहिजे. यामध्ये अत्यंत गरीब आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास लोकांना ठेवले पाहिजे.\nआरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे, याबाबत आठवले म्हणाले, की संसद ही सर्वोच्च आहे. संविधानाच्या दुरूस्तीला कायदेशीर आव्हान दिले जाऊ शकत नाही. आता हा एक अधिनियम बनला असून तो संसदेने संमत केला आहे. आता आम्ही संविधानात संशोधन केले आहे. 50 आरक्षणांची मर्यादा संपुष्टात आली आहे.\nपंतप्रधान मोदी यांची जुमलेबाजी सुरू आहे. देशात त्यांच्याविरोधात असंतोष आणि संतप्त वातावरण आहे. त्यामुळे अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला. जनतेमध्ये सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे, असे पवार म्हणाले.\nआरक्षणाची मर्यादा 75 टक्के होऊ शकते\nकेंद्र सरकारकडून आता 60 टक्के आरक्षण आहे. आता या निर्णयांतर ते 70 टक्के होईल; पण मला विश्‍वास आहे, की संपूर्ण आरक्षण 75 टक्क्यांपर्यंत नेले जाऊ शकते.\nLabels: Latest News ब्रेकिंग महाराष्ट्र\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mla-bharat-bhalake-gives-1-lack-rs-to-kakasaheb-shindes-famelly/", "date_download": "2019-01-17T21:27:04Z", "digest": "sha1:HMZCL3ZLXOO5FTP6OALLPTY6US4AFCGP", "length": 9162, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमदार भारत भालके यांच्याकडुन काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला एक लाखाची रोख मदत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र द���शा मंगल देशा \nआमदार भारत भालके यांच्याकडुन काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला एक लाखाची रोख मदत\nकुर्डूवाडी प्रतिनीधी/हर्षल बागल : महाराष्ट्रात मराठा आंदोलनात औरंगाबाद येथे जलसमाधी घेतलेले स्व.काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला आधार म्हणुन पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांनी निवासस्थानी जाऊन रोख एक लाखाची मदत केली.\nसुप्रिया सुळेंच्या सभेकडे गावकऱ्यांनी फिरवली पाठ; सरपंचासह मोजक्या कर्यकर्त्यांची उपस्थिती\nभारत भालके हे पंढरपुर मंगळवेढा मतदार संघातुन सलग दोन वेळा विधानसभेवक निवडुन गेले आहेत. अतिशय गरिबीतुन दिवस काढल्यानंतर साखर कारखान्यातील एक कामगार ते पंढरपुरचा आमदार असा थक्क करणारा संघर्षमय प्रवास भालके यांनी केला आहे. पंढरपुर तावुक्यातील सरकोली हे त्यांचे मुळ गाव आहे. आजही त्यांचा व्यावसाय शेतीचं आहे.\nभावानो स्वतःचा जीव देऊ नका रे, आई वडिलांच्या चेहरा समोर ठेवा – पंकजा मुंडे\nकाय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या\n-मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\nमराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.\nराज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.\nआण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.\nमौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.\nअनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.\nअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.\nमराठा क्रांती मोर्चा : आंदोलकांनी शिवेंद्रराजेंना बोलण्यापासून रोखलं\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nमोनिका राजळे��ना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी; ‘निलंगेकर’…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nटीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद आता समोर येवू लागले आहेत.…\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-2/", "date_download": "2019-01-17T21:31:40Z", "digest": "sha1:JFABL5TILFWPPCY3TTDGHNZHDP64LOAQ", "length": 10062, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेअर निर्देशांकांत अल्प वाढ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशेअर निर्देशांकांत अल्प वाढ\nमोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांचे शेअर तेजीत\nमुंबई; जागतिक बाजारात संदिग्ध वातावरण आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक चालू असल्यामुळे शेअरबाजारात खरेदी विक्रीच्या छोट्या मोठ्या लाटा येण्याचे वातावरण होते. शेवटी निर्देशांकात कालच्या तुलनेत अल्प वाढ नोंदली गेली.\nबाजार बंद होताना शुक्रवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स केवळ 33 अंकांनी म्हणजे 0.09 टक्‍क्‍यांनी वाढून 35962 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 13 अंकांनी वाढून 10805 अंकांवर बंद झाला.\nबिगर बॅंकिंग वित्त संस्थांना भांडवल पुरवठा, रिझर्व्ह बॅंकेकडील राखीव साठा या विषयावर बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक चालू आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे तिकडे लक्ष आहे. तेलाचे दर आटोक्‍यात असल्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर आज तेजीत होते. त्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला.\nरुपया बऱ्यांपैकी स्थिरावत असल्याचे वातावरण असल्यामुळे काल परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 675 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली मात्र देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 51 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या ज्या पद्धतीने दर आकारतात यावरून हे प्रकरण दूरसंचार लवादाकडे गेले होते. मोबाइल कंपनीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लवादाने काही मोबाइल कंपन्यांना पूरक असा निर्णय दिला.\nया घटनाक्रमांनंतर शेअर बाजारात एअरटेल, व्हाडोफोनसारख्या कंपन्यांचे शेअर उसळले. आता देशातील परिस्थिती स्थिर झाली आहे. त्यामुळे आगामी काळात निर्देशांक एक तर स्थिर राहतील किंवा वाढण्याची शक्‍यता असल्याचे काही ब्रोकर्सनी सांगितले. मात्र जागतिक परिस्थिती अस्थिर आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nरेणुका माता सहकारी संस्थेच्या माजी व्यवस्थापकास अटक\nकामगार संपाचा बॅंक व्यवहारांवर अंशतः परिणाम\nउन्मेश जोशींच्या हातून “कोहिनूर’ निसटला\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/national-news-andhra-pradesh-gets-new-high-court/", "date_download": "2019-01-17T20:47:57Z", "digest": "sha1:OVKSUGDSY24BU2YRI35PTWI2IFIHK2SF", "length": 8068, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंध्र प्रदेशात नवे उच्च न्यायालय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआंध्र प्रदेशात नवे उच्च न्यायालय\nनवी दिल्ली – आंध्र प्रदेशच्या नवीन उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सी. प्रवीण कुमार यांनी शपथ घेतली आहे. कुमार यांनी राज्यपाल ईसीएल नरसिंहन यांच्या उपस्थित शपथ घेतली आहे. विजयवाडा येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.\nराज्यपालांनी यावेळी 16 न्यायाधीशांनाही पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजधानी अमरावती येथे या नवीन न्यायालयाचे कामकाज चालणार आहे.\nया न्यायालयाच्या निर्मितीमुळे देशात आता उच्च न्यायालयांच्या संख्येत वाढ होऊन 25 झाली असून नवीन सुरू झालेल्या या न्यायालयाचे आंध्र प्रदेश उच्च न्यायालय असे नाव देण्यात आले आहे. कायदा मंत्रालयाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीने 26 डिसेंबर 2018 रोजी अधिसूचना जारी केली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुंभमेळ्यातील साधू केंद्र सरकारवर नाराज\nविंडोज 7 कालबाह्य होण्याच्या मार्गावर\nभूविज्ञान मंत्रालयाचे नामांतर करण्याचा मंत्र्यांचाच विचार\nबसपाचा प्रभाव अत्यल्प – पासवान\nकॉंग्रेसने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी म्हणजे धूळफेक : मायावती\nकर्नाटकी जनतेच्या शापामुळे अमित शहा यांना स्वाईन फ्लू – काँग्रेस खासदार\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\nआठवीतील ५६ टक्के विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nभीतीने एकत्र आलेली महाआघाडी टिकणार नाही- जेटली\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://bokaro.wedding.net/mr/photographers/1169021/", "date_download": "2019-01-17T21:45:34Z", "digest": "sha1:PNSKOVAPVAICDSFCQRZCREQA4VX52TN3", "length": 2765, "nlines": 77, "source_domain": "bokaro.wedding.net", "title": "बोकारो मधील Shubh Shagun हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 18\nबोकारो मधील Shubh Shagun फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 2 Months\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 18)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,57,196 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/supriya-sule-remarks-no-voice-against-ministerial-status-baba-buwa-108449", "date_download": "2019-01-17T21:57:44Z", "digest": "sha1:HKRPBHAYT4P6OG3CJJ3VVHRNLZMFOSFS", "length": 14063, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Supriya Sule remarks No voice against ministerial status of Baba-Buwa बाबा-बुवांच्या राज्यमंत्री दर्जाविरोधात आवाज नाही - सुप्रिया सुळे | eSakal", "raw_content": "\nबाबा-बुवांच्या राज्यमंत्री दर्जाविरोधात आवाज नाही - सुप्रिया सुळे\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nमुंबई - मध्य प्रदेशमध्ये बाबा-बुवांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला जातो. तरीही त्या विरोधात समाजातून आवाज उठत नाही, अशी खंत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी व्यक्त केली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सामाजिक बहिष्काराविरोधी कायद्याची माहिती शाळा - महाविद्यालयांत पोचवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.\nमुंबई - मध्य प्रदेशमध्ये बाबा-बुवांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला जातो. तरीही त्या विरोधात समाजातून आवाज उठत नाही, अशी खंत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी व्यक्त केली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सामाजिक बहिष्काराविरोधी कायद्याची माहिती शाळा - महाविद्यालयांत पोचवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे झालेल्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचे स्वागत व अंमलबजावणी परिषदेत त्या बोलत होत्या. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, आमदार नीलम गोऱ्हे आदी या वेळी उपस्थित होते. जातपंचायतीच्या मनमानीतून बाधित व्यक्तींची ���्रतीकात्मक सुटका करून या परिषदेत प्रतीकात्मक उद्‌घाटन झाले. आतापर्यंत अनेक जातपंचायती स्वतःहून बरखास्त झाल्या आहेत. त्यातील पद्मशाली, भटके जोशी, वैदू व अन्य समाजाच्या जातपंचायतींचे प्रतिनिधीही याप्रसंगी हजर होते.\nनिंबाळकर म्हणाले, केवळ कायदा करून आपले उद्दिष्ट साध्य होणार नाही. समाजमन हा बदल स्वीकारेपर्यंत अविरत काम करावे लागेल.\nसामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याबाबत काही लोक समाजात गैरसमज पसरवत आहेत. ते एक षड्‌यंत्र असते. खरे तर तो एक सत्तासंघर्ष असतो. त्यामुळे प्रबोधनातूनच समाजाचे विचार बदलावे लागतील, असे मत आमदार गोऱ्हे यांनी व्यक्त केले.\nसामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याची माहिती समाजापर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने अंनिसतर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांत प्रचार यात्रा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनापासून (1 मे) मुंबईतून या यात्रेस सुरवात होईल. पुढील वर्षी महाराष्ट्रदिनी या यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.\nशेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नाना पटोलेंचा ठिय्या\nभंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी पालकमंत्री...\nजिल्हा परिषद अध्यक्ष, आमदारात खडाजंगी\nभंडारा : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जनसुविधासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे व आमदार चरण वाघमारे...\nखडसेंच्या भूमिकेवर अडले 'रावेर'चे घोडे \nजळगाव - लोकसभा निवडणुकीच्या रणभेरी वाजू लागल्या आहेत. भाजप- शिवसेना युतीच्या निर्णयाचा गुंता वाढतच आहे. दुसरीकडे विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने...\nयुती खड्ड्यात घाला, लोकांचे प्रश्न सोडवा - अजित पवार\nनाशिक - महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. मात्र भाजप-शिवसेनेला त्याचे काही देणे-घेणे नाही, ते एकमेकांची उणीधुणी काढण्यात...\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य...\nउद्धव ठाकरे नागपुरातून करणार प्रचाराचा शंखनाद\nनागपूर - लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी शिवसेना पक��षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 2 फेब्रुवारीला नागपुरात महारॅली आयोजित केली आहे. विदर्भातील 10...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra?start=1692", "date_download": "2019-01-17T22:00:41Z", "digest": "sha1:XYDDGYYRLCMUASQLQUYONOUV6CZTRQRC", "length": 7119, "nlines": 166, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकोर्टाच्या अवमान प्रकरणी नागपूर हायकोर्टाची फेसबुक, गुगल, ट्विटरसह केंद्र आणि राज्याला नोटीस\nजय वाघाच्या बेपत्ता बछड्याची शिकार झाल्याचं उघड\nगोंदियात फ्लाईंग अकॅडमीचं विमान कोसळलं\nप्रशिक्षण सुरू असताना विमानाला अपघात, दोघांचा मृत्यू\n आमदार निवासातील बलात्कार पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न\nखेळता-खेळता चिमुरडीचा बादलीत बुडून दुर्दैवी मृत्यू\nतुर खरेदी होईपर्यंत धरणं कायम ठेवणार- बच्चू कडूंचं आंदोलन\nशेफ विष्णु मनोहर रचणार नवा विश्वविक्रम\nकर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची सीएम टू पीएम आसूड यात्रा\nजय वाघाचा बछडा असलेला श्रीनिवासन वाघही बेपत्ता\nमहाराष्ट्र हादरला; नागपूरच्या आमदार निवासमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nनागपूरातील प्रा. मल्हारी मस्के मारहाण प्रकरणातील आरोपी भाजप कार्यकर्त्याला सशर्त जामीन मंजूर\nनागपूरच्या महिला सुधारगृहातून पळालेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार\nमहिला बालसुधारगृहाची खिडकी तोडून 4 मुलींचं पलायन\n राज्यातल्या धरणात फक्त 33 टक्के पाणीसाठा शिल्लक\nप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रचला सलग 52 तास हजाराहून अधिक खाद्यपदार्थ बनवण्याचा विश्वविक्रम\nलग्नात नाचण्यावरून भांडण, वऱ्हाडींना झोडपले\nचंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा ��णि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/page/32/", "date_download": "2019-01-17T21:21:18Z", "digest": "sha1:VI3A6IO536PBHROPKHK6Z5BQ66YHVQJL", "length": 11686, "nlines": 123, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "महाराष्ट्र | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News. | Page 32", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nमाजी नगरसेवकच्या खुनाच्या सुपारी प्रकरणी अॅड. मंचरकरला अटक\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील खराळवाडी परिसरातील येथील एका माजी नगरसेवकच्या खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचा पती अॅड. सुशील...\tRead more\nमहापालिकेच्या वतीने अनन्या पाटीलचा गौरव\nनिर्भीडसत्ता न्यूज – ऑस्ट्रोलिया येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील भारोतोल्लन स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या अनन्या पाटील हीचा सत्कार महापौर नितिन काळजे आणि सत्तारुढ पक्षने...\tRead more\nसरपंचानंतर आता महापौरांची ही थेट जनतेतून होणार निवड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनिर्भीडसत्ता न्यूज – सरपंचानंतर आता महापौरांची ही थेट जनतेतून होणार निवड असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये बोलताना सांगितलं.सरकार याबाबत विचार करत असल्याचंही मुख...\tRead more\nपत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध\nनिर्भीडसत्ता न्यूज – सामान्य लोकांची बाजू मांडण्यासाठी आपली लेखणी चालविणा-या ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची मंगळवारी (दि.5) कर्नाटकातील, बंगळूरू मध्ये गोळ्या...\tRead more\nलातूरमध्ये लिंगायत समाजाचे जोरदार शक्तिप्रदर्शन\nनिर्भीडसत्ता न्यूज – लिंगायत समाजाने आपल्या धर्माला संवैधानिक मान्यता आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी लातूरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. र...\tRead more\nमहानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या हद्दीतील सुरु होणार दारू दुकाने\nनिर्भीडसत्ता न्यूज – महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या हद्दीतील ज्या दारू दुकानांचे २०१७-१८ या वर्षासाठी नूतनीकरण झाले होते, ती दुकाने तत्काळ सुरू करा, असे आदेश नागपूर खंडपीठ...\tRead more\nकोयना ९४ टक्के भरले; पावसाचा जोर कायम\nनिर्भीडसत्ता न्यूज – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणात ४०६६२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत कोयना धरणात ९९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण ९४.०...\tRead more\nनगरसेवक कुंदन गायकवाड यांना दिलासा; न्यायालयाकडून स्थगिती आदेश\nनिर्भीडसत्ता न्यूज – भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र बुलढाणा जात पडताळणी समितीने यांचे अवैध ठरविले होते. त्याप्रमाणे कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची कार्यव...\tRead more\nपणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मनोहर पर्रिकर विजयी\nमनोहर पर्रिकरांनी काँग्रेसच्या गिरीश चोडणकर यांचा 4 हजार 800 मतांनी केला पराभव निर्भीडसत्ता न्यूज – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झ...\tRead more\nजावळीचे मोहाट गावचे सुपुत्र जवान रवींद्र धनावडे दहशदवाद्यांशी लढताना ���हीद\nमेढा – जावली सोमनाथ साखरे निर्भीडसत्ता न्यूज – जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये जिल्हा पोलीस वसाहतीत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ला मध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामधील मोहाट...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2019-01-17T20:51:28Z", "digest": "sha1:IC3MBFXTHPRJDUWCDDUNOJAQTXU6V5UE", "length": 10053, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खुशीचेही होणार बॉलीवूडमध्ये पदार्पण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nखुशीचेही होणार बॉलीवूडमध्ये पदार्पण\nस्टारकिड्‌मध्ये नुकतीच जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांनी बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे. आता यापाठोपाठ श्रीदेवींची मुलगी आणि जान्हवीची छोटी बहीण खूशी कपूरही आता बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी तयार झाली आहे. करण जोहरने नुकतीच नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी यंदा कोणते स्टारकिडस बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत, असा प्रश्‍न नेहाने विचारला असता करणने क्षणाचाही विलंब न करता खुशीचे नाव घेतले. यावरून एक लक्षात आले की आता बॉलीवूडमध्ये खुशीची एन्ट्री होणार आहे.\nजावेद जाफरीचा मुलगा मिर्झान आणि खुशी या दोघांना घेऊन सिनेमा करणार असल्याचे करण जोहरने निश्‍चित तर केले. मात्र त्या सिनेमाचा तपशील मात्र दिला नाही. मिर्झान हा जावेद जाफरीप्रमाणेच उत्तम डान्सर आहे. तर खुशी ही देखील आईसारखीच एनर्जेटिक आणि क्‍युट आहे. खुशी आतापर्यंत फॅशन ट्रेन्डसाठीच ओळखली जात होती. बहिण जान्हवीबरोबर ती जिथे जिथे जायची तेथे आपल्या फॅशनसेन्समुळे तिच्याबाबत चर्चा व्हायची. या फॅशन सेन्समुळेच तिची क्रेझ सिनेफोटोग्राफर्समध्ये निर्माण झाली होती.\nकरण जोहरने आतापर्यंत ढिगभर स्टार किड्‌सना लॉंच केले आहे. अलिया भट, वरुण धवन, जान्हवी कपूर ही त्यापैकी काही ठळक उदाहरणे आहेत. सारा अली खानला त्याने “सिंबा’मधून पुन्हा पुढे आणले तर चंकी पांडेची कन्या अनन्या पांडेला “स्टुडंट ऑफ द इयर 2’मधून तो लॉंच करणार आहे. त्याने सतत स्टारकिड्‌सना प्रोत्साह��� दिल्यामुळे त्याच्यावर वशिलेबाजी केल्याचा आरोपही झाला होता. पण त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीचे काही नुकसान झाले नाही. उलट नवीन टॅलेंट प्रेक्षकांसमोर आले. खुशी कपूरही याच टॅलेंट हंटमधून प्रेक्षकांसमोर येण्यासाठी धडपडते आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसहा आठवड्यांनी नवीन बॉक्‍स मिळायला पाहिजे – आलिया\nअंकिता लोखंडेने अफेअरचे रहस्य उलगडले\nस्कोर ट्रेंड्‌सवर प्रियांका आणि सलमान अव्वल\n#बॉक्सऑफिस कलेक्शन : ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ ची 100 कोटींकडे धाव\nब्रेक अप नंतर सृष्टी रोडेचे पुन्हा डेटिंग\nसारा खानला ‘लीप सर्जरी’ महागात\nवय वाढले म्हणजे शिकणे सोडायला नको – जेनिफर लोपेझ\nमाझी काहीही मार्केट व्हॅल्यू नाही – अर्शद वारसी\nया आठवड्यातील रिलीज (१८ जानेवारी)\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AC/", "date_download": "2019-01-17T20:49:59Z", "digest": "sha1:BJV7RVO3KWNG77ACKPASZIEJNAX62INQ", "length": 7130, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुथाळणे परिसरात गोवर-रुबेला लसीकरण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमुथाळणे परिसरात गोवर-रुबेला लसीकरण\nओतूर- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुथाळणे, मांडवे, पुताची वाडी, शासकीय आश्रमशाळा, मुथाळणे तसेच अंगणवाडी मुथाळणे, मांडवे, पुताची वाडी येथे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम उद्‌घाटन आणि प्रत्यक्ष लसीकरण बुधवारी (दि. 12) करण्यात आले. या वेळी शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य मिळाले. लसीकरण ठिकाणी मढचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शाम बनकर आणि तांबे यांनी, तसेच जुन्नर तालुक्‍याचे गट शिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांनी भेट देऊन सत्राची पाहणी केली व टीम ला मार्गदशन केले तसेच विद्यार्थ्यांना लसीकरण प्रमाणपत्रे वाटप केली. यावेळी आरोग्य सेविका एस.एम. बनकर, पी.सी. रोकडे, मुथाळणे संजय पोकळे, मुथाळणेचे सरपंच योगिता दाभाडे, उपसरपंच पारूबाई ठोंगिरे, रामचंद्र ठोंगिरे, गटप्रवर्तक सुरेखा दिघे, मुख्याध्यापिका सुशिला डुंबरे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व आरोग्य कर्मचारी आशा कार्यकर्ती, गट प्रवर्तक यांचे सहकार्य मिळाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-17T20:56:19Z", "digest": "sha1:SKEITOZ7IYON3UKNM3UKHTIR2AO6NREB", "length": 7125, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजुरीत मुक्तामाता देवीच्या मंदिराचा कलशारोहण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराजुरीत मुक्तामाता देवीच्या मंदिराचा कलशारोहण\nबेल्हे- राजुरी येथे ग्रामदैवत मुक्तामाता देवी मंदिराचा जीर्णोध्दर, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण निमित्ताने भाविकांतर्फे दिंडी काढण्यात आली. राजुरी (ता. जुन्नर) येथील श्री हनुमान देवस्थानच्या वतीने ग्रामदैवत असलेल्या मुक्तामाता देवीच्या मंदिराच्या जीर्णोध्दर आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण निमित्ताने आज आणि उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि. 13) भाविकांनी काढलेल्या दिंडी सोहळ्यात श्री संत मुक्तामातेच्या मूर्तीची भव्य सजावटीच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. उद्या (दि. 134) मुक्तामाता मंदिर प्रवेश,वास्तुशांती पूजा, देवी नवंचड यज्ञ, स्वाहाकार पूर्णाहुती होणार आहे. दुपारी हभप सुदाम महाराज बनकर यांच्या हस्ते कलशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार असून, त्यानंतर की��्तन कार्यक्रम होणार असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर औटी यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/sindhdurg/page/4", "date_download": "2019-01-17T21:48:41Z", "digest": "sha1:Y47ARRSU3BYQ4IEKZB5JLCRK5LHCIKNQ", "length": 10272, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सिंधुदुर्ग Archives - Page 4 of 349 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग\nवीज कर्मचाऱयांचे धरणे आंदोलन\nप्रतिनिधी / कुडाळ: शासन व व्यवस्थापनाने महावितरण कंपनीकडून राबविण्यात येत असलेले खासगीकरण प्रॅन्चाईसी करण्याचे धोरण थांबवावे व अन्य मागण्यांसाठी महानिर्मिती महापारेषण, महावितरणच्या वीज कर्मचारी अभियंता संघटना संयुक्त कृती समितीने येथील वीज वितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सोमवारपासून 72 तासांच्या संपाला सुरुवात झाली. यावेळी मोठय़ा संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या लघु जलविद्युत निर्मिती ...Full Article\nकलादालन तरुण पिढीला संस्कार देईल\nयुवराज लक्ष्यराजसिंह मेवाड यांचे प्रतिपादन : वैभववाडीत महाराणा प्रतापसिंह कलादालनाचे उद्घाटन प्रतिनिधी / वैभववाडी: ‘सूर्यवंशी न्यास का ये रश्मी रथ चलता रहेगा… पिढीयोंके रक्त मे इसका सुयश चलता रहेगा… अंधेरो मे ...Full Article\nकुडाळला ‘रेटॉल’ पिऊन विवाहितेची आत्महत्या\nदीड वर्षापूर्वीच पतीने कर्जामुळे केली होती आत्महत्या : दोन मुले झाली पोरकी वार्ताहर / कुडाळ: कुडाळ-शिवाजीनगर येथील कॉम्प्युटर इन्स्टिटय़ूट चालविणाऱया श्रीमती रश्मी रवींद्र दळवी (32, सध्या रा. कुडाळ-मधली कुंभारवाडी, मूळ रा. ...Full Article\nकामगार, कर्मचारी संपास पाठिंबा\nजेवणाच्या सुट्टीत निदर्शने : कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा निर्णय प्रतिनिधी / ओरोस: कामगार व कर्मचारी यांनी 8 व 9 रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सभासद कर्मचाऱयांनी पाठिंबा ...Full Article\nएकाच राजकीय पक्षाचे पदाधिकारी आपापसात बिअरबारमध्ये भिडले\nबाटली फेकून मारली : अर्धा तास बारमध्ये धिंगाणा प्रतिनिधी / मालवण: मालवण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका बिअरबारमध्ये शनिवारी रात्री एकाच राजकीय पक्षाचे दोन पदाधिकारी शाब्दिक वादातून एकमेकांवर भिडले. यात शहरातील ...Full Article\nआवाडेतील ऐतिहासिक भुईकोट भग्नावस्थेत\n200 वर्षांपूर्वीचे अवशेष आजही दृष्टीस लखमराजे भोसले यांनी बांधला होता किल्ला युद्धजन्य परिस्थितीवेळी पाटेश्वर देवस्थान होत असे स्थलांतरित किल्ल्याच्या चोहोबाजूला तटबंदी तेजस देसाई / दोडामार्ग: सिंधुदुर्ग जिल्हय़ातील मालवणच्या प्रसिद्ध किल्ल्यासोबत ...Full Article\nपडीक जमिनीत बांबू लागवडीचा प्रयोग संतोष सावंत / सावंतवाडी: एकीकडे कागदाच्या किमती भरमसाठ वाढत आहेत. याला कारण म्हणजे कागद बनविण्यासाठी लागणाऱया कच्च्या मालाच्या उत्पादनातील घट. हे उत्पादन वाढविण्यासाठी कोकणपट्टीत प्रयत्न ...Full Article\nचौपदरीकरणात बीएसएनएलचे नुकसान कोटीच्या घरात\n‘हायवे एजन्सी’ने ‘आऊट लाईन’ दिल्यावर लगेच बीएसएनएल केबलचे काम सुरू : कणकवली न. पं. मध्ये बीएसएनएल, हायवे अधिकारी, एजन्सीची संयुक्त बैठक वार्ताहर / कणकवली: महामार्ग प्राधिकरणकडून बीएसएनएलची चौपदरीकरणाच्या कामात तुटलेली केबल ...Full Article\nकोळंब पूल ‘बंद’चा आणखी एक मुहूर्त टळला\nजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्या आदेशाची प्रतीक्षा : प्रशासनाच्या कारभारावर सर्वसामान्यांची तीव्र नाराजी प्रतिनिधी / मालवण: कोळंब पूल दुरुस्तीसाठी बंद करण्याचा जाहीर करण्यात आलेला 5 जानेवारीचा दुसरा मुहूर्तही अखेर टळला. बंदसाठी जिल्हाधिकारी अगर ...Full Article\nकणकवली न.पं.च्या पथकांद्वारे शहराची स्वच्छता\n8 पथके कार्यरत : कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचाऱयांची नियुक्ती : 20 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त वार्ताहर / कणकवली: स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत कणकवली न. पं.ने शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली असून शहरात ...Full Article\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रश��सित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathitheatre.wordpress.com/tag/zhenda/", "date_download": "2019-01-17T21:37:47Z", "digest": "sha1:J26VFY62ZSNBCTU35XRR6B3L4G2NFVYN", "length": 3315, "nlines": 39, "source_domain": "marathitheatre.wordpress.com", "title": "Zhenda | Marathi Theatre.com", "raw_content": "\nAkshay च्यावर मराठी नाटकांचे ऑनलाइन प्र…\ninkblacknight च्यावर ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच…\nmygr8blog च्यावर “मी शिवाजी राजे भोसले बो…\n“झेंडा” – अभिव्यक्ती स्वातंत्र्य की अतिस्वातंत्र्य\nआज प्रदर्शित होणारा “झेंडा” हा अवधूत गुप्ते दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट काही आक्षेपांमुळे पुढे ढकलला गेला आणि राजकीय सेन्सॉरशिपचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.काल दुपारपासून प्रसिद्धीमाध्यमांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगान॓ चर्चा घडवून आणल्या तर अनेकांनी गळे काढले.ज्यांनी हा चित्रपट दुरान्वये ही पाहिलेला नाही ती मंडळी तावातावाने या चित्रपटाबद्दल बोलती झाली.\nशिवसेनेपासून फुटलेली कार्यकर्त्यांची एक शाखा म्हणजे मनसे आणि त्यांचे नेते राज ठाकरे हा परिचय कोणालाही नव्यानं करून देण्याची गरज नाही.मनसेची ताकद ती कसली म्हणणाऱ्या भल्याभल्यांना या पक्षां लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही दे धक्का दिला आणि हा नवा पक्ष सर्वात जास्त त्रासदायक ठरतोय तो शिवसेनेलाच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/opportunity-communicate-directly-profdurgesh-mangeshkar-facebook-live-108939", "date_download": "2019-01-17T21:35:20Z", "digest": "sha1:B6DTNGT7ODLONVOE5LH2FBOKXRVVWL3P", "length": 11977, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "The opportunity to communicate directly with prof.Durgesh Mangeshkar on facebook live \"जेईई' व \"नीट'बाबत विचारा लाइव्ह प्रश्‍न | eSakal", "raw_content": "\n\"जेईई' व \"नीट'बाबत विचारा लाइव्ह प्रश्‍न\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nपुणे - अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"सकाळ विद्या'ने आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक संचालक प्रा. दुर्गेश मंगेशकर यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी आणली आहे. प्रा. मंगेशकर बुधवारी (ता. 11) सायंकाळी 5 वाजता \"सकाळ विद्या'च्या फेसबुक लाइव्हमध्ये विद्यार्थ्यांना करियरविषयी मार्गदर्शन करणार आहेत.\nपुणे - अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"सकाळ विद्या'ने आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक संचालक प्रा. दुर्गेश मंगेशकर यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी आणली आहे. प्रा. मंगेशकर बुधवारी (ता. 11) सायंकाळी 5 वाजता \"सकाळ विद्या'च्या फेसबुक लाइव्हमध्ये विद्यार्थ्यांना करियरविषयी मार्गदर्शन करणार आहेत.\nपरीक्षांचे अर्ज भरण्यापासून ते \"जेईई' व \"नीट'सारख्या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम, नेमका अभ्यास, परीक्षांची तयारी, अभ्यासाचे तंत्र, \"सीईटी' व \"जेईई' यांचा संयुक्तरीत्या अभ्यास. या परीक्षांची आठवी व अकरावीपासून तयारी अशा अनेक विषयांवर विद्यार्थी व पालकांच्या मनातील प्रश्‍नांना फेसबुक लाइव्हद्वारे थेट उत्तरे मिळविता येणार आहेत.\n\"सकाळ विद्या' फेसबुक लाइव्ह\nमार्गदर्शक : प्रा. दुर्गेश मंगेशकर\n\"फेसबुक लाइव्ह'मध्ये सहभागी होण्यासाठी क्‍लिक करा : https://www.facebook.com/SakalNews/\nपुण्यातील मेजर नायर हुतात्मा\nपुणे/ खडकवासला - जम्मू- काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी शुक्रवारी घडविलेल्या स्फोटात पुण्यातील मेजर शशिधरन नायर (वय ३३, रा. मुकाईनगर,...\nज्ञानातून समाजात बदल हेच उद्दिष्ट- अभिजित पवार\nसांगली- तुम्ही मिळविलेले उच्च ज्ञान आणि त्यातून आलेली पात्रता याचा उपयोग व्यक्‍ती आणि समाजात बदल घडविण्यासाठी कसा होतो, हेच महत्त्वाचे आहे आणि तेच...\nभारतीय रेल्वेचा पुरातन ठेवा जमिनीखाली गुडूप\nठाणे : भारतीय रेल्वेला 166 वर्ष पूर्ण झाली. त्या रेल्वेच्या आठवणी जागवणाऱ्या पुरातन पाउलखुणा विकासाच्या नावाखाली चक्क जमिनीखाली गुडुप झाल्याचे...\nपुणे - राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा व जलसंधारण विभागातील कनिष्ठ अभियंता (गट ब) या पदासाठी होणाऱ्या भरतीमध्ये अभियांत्रिकी...\nकेंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद\n​पुणे - केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जीएसटी विभागातील निरीक्षक, अधीक्षक आणि सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी...\n\"झील' परीक्षाप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी झील एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या कार्यकारी संचालकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/jamakheda-cotton-crop-damage/", "date_download": "2019-01-17T21:18:50Z", "digest": "sha1:624SFBH3FVAV7HVOWE4Q5DA5WT7DKJRQ", "length": 8410, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोंडअळीने केला कपाशीचा घात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › बोंडअळीने केला कपाशीचा घात\nबोंडअळीने केला कपाशीचा घात\nजामखेड ः मिठूलाल नवलाखा\nऊस दर वाढीच्या विवंचनेत शेतकरी वर्ग असतानाच जामखेड तालुक्यातील कपाशीच्या नगदी पिकाचा गुलाबी बोंड अळीने घात केला आहे. तालुक्यात मागील काही वर्षांपासून नगदी पीक कपाशीचे उत्पादन घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढला. या वर्षी कृषि विभागाच्या आहवालानुसार तालुक्यात सुमारे 5 हजार हेक्टर क्षेत्र कपाशीच्या लागवडी खाली आहे. त्यापैकी सुमारे 90 टक्के क्षेत्र बाधित झाल्याचे चित्र आहे. बाधित क्षेत्राच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाच्या वतीने सुरु आहे.\nजामखेड तालुक्याचा परिसर पूर्वापार दुष्काळी परिसर म्हणून ओळखला जातो.खरीप व रब्बी हंगामातील शेतीच्या उत्पादनावरच येथील शेतकर्‍यांच्या संसाराची मदार असते. तालुक्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारीबरोबर नगदी पीक म्हणून कपाशीची लागवड केली जाते. मागील काही वर्षापासून जामखेड परिसरात पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणार्‍या कपाशीचे उत्पादन घेण्याकडे शेतकर्‍यांचा वाढता कल आढळून येतो आहे. शेवगाव, पाथर्डी, नेवासा या परिसरात पाठोपाठ कपाशीछे विक्रमी उत्पादन घेतले जाऊ लाग��े. यंदा दमदार झालेल्या भरवशावर रब्बी हंगामाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कृषी विभागाच्या अंदाजित अहवालानुसार जिल्ह्यात 1 लाख 25 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. त्यात शेवगाव तालुक्यात 43 हजार 231 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली असून, त्याखालोखाल पाथर्डी तालुक्यात 25 हजार 803, नेवासा तालुक्यात 21 हजार 187, राहुरीमध्ये 10 हजार 222, तर जामखेडमध्ये 5 हजार 530 आणि कर्जत तालुक्यात 8 हजार 282, श्रीरामपूर 3 हजार 457, कोपरगाव 3 हजार 106 हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे उत्पन्न शेतकर्‍यांनी घेतले आहे.\nबोंड आळीचे संकट कपाशी या नगदी पिकावर यंदा गुलाबी अर्थात बोंडअळीने घाला घातला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव कपाशी फुलण्याच्या स्थितीत असताना होतो. फूल धारण्याच्या वेळेस घातलेल्या अंड्याचे रुपांतर अळीत होते आणि कापसाच्या बोंडावर ही अळी हल्ला करून त्यातला रस शोषते. याच अळीच्या प्रादुर्भावाने जामखेड तालुक्यात कपाशीचे उभे फड उद्ध्वस्त केले आहे.\nपंचनाम्याचे काम सुरू बोंड अळीमुळे जिल्ह्यातील कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. बाधित झालेल्या प्लॉटचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. कृषी विभागातील मंडलाधिकारी कृषी साहाय्यकांना जी/एच फॉर्म भरून देण्यासाठी व पंचनामे करण्यासाठी शेतकर्‍यांनी सहकार्य करावे, तसेच सात-बारा उतारा आणि बियाणे खरेदीची पावती ही अधिकार्‍यांना द्यावी, एकूण नुकसानीचा अहवाल पंधरा दिवसात प्राप्त होईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी दिली.\nबोंडअळीने केला कपाशीचा घात\nउसाला भाव न देणार्‍यांना ठोकण्यासाठी एकत्र या\nसुजय विखे यांना आ. कर्डिले यांच्याकडून भाजपाचे निमंत्रण\nसुजय विखे यांना आ. कर्डिले यांच्याकडून भाजपाचे निमंत्रण\n‘बाह्यवळण’च्या धुळीमुळे शेतजमिनी झाल्या नापिक\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/agralekh/page/20", "date_download": "2019-01-17T21:48:21Z", "digest": "sha1:UG7P3YAUYOPMVHQWWR2L2T7T3G42TIUE", "length": 9235, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संपादकिय / अग्रलेख Archives - Page 20 of 311 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nहिवाळा माझा आवडता ऋतू आहे. तो आला की ठेवणीतले देखणे स्वेटर्स बाहेर निघतात. हिवाळा आवडण्याचे एक गोपनीय कारण सांगूनच टाकतो. स्वेटर घातला की आतल्या शर्टला इस्त्री नसली तरी चालून जाते ज्या ज्ये÷ नरपुंगवांना आपले वय लपवण्याची इच्छा नसते ते महाभाग थंडी वाढली की स्वेटरबरोबर मफलर्स आणि कानटोप्या देखील बाहेर काढतात. पूर्वी हिवाळा आला की वर्तमानपत्रे विविध फोटो छापायची. रस्त्याच्या ...Full Article\nआत्मतत्त्वाचें संदीपन करणारा सांदीपनी\nश्रीकृष्ण, बलराम व सुदामा हे सांदीपनी ऋषींसमोर हात जोडून उभे राहिले व म्हणाले-स्वामी आमचा स्वीकार करा. आम्ही विद्यार्थी असून आपले सेवक आहोत. जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज सांगतात-ते तिघे ...Full Article\nराणे-पवार भेटीने नव्या समीकरणांची नांदी\nकोकणचे नेते नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सोमवारी राणेंच्या ओम गणेश बंगल्यावर बंद दरवाजाआड चर्चा झाली. राज्याच्या राजकारणातील या दोन बडय़ा नेत्यांमधील चर्चेमुळे राज्याच्या निदान कोकणच्या ...Full Article\nमनमोहनसिंग सरकारच्या काळात गाजलेल्या आगुस्तावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळय़ाचे प्रकरण आता पुन्हा प्रकाशात येणार असे वाटू लागले आहे. या प्रकरणातील मध्यस्थ ख्रिश्चन मायकेल याचे भारताला प्रत्यार्पण करण्याचा निर्णय दुबई सरकारने घेतला ...Full Article\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे प्रति बॅरल भाव 60 डॉलरच्या आसपासच राहिलेले असतानाही फ्रान्समध्ये भाव वाढल्याने जाळपोळ सुरू आहे. गत पंधरवडय़ात तीन लाख लोक रस्त्यावर उतरले. शनिवार आणि रविवारी तर ...Full Article\nरणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण या थोर विभूतींनी इटलीत जाऊन लग्न केले, लग्नाला फक्त तीस माणसे बोलावली वगैरे बातम्या वाचल्यावर जाणवले की इटलीत जाऊन लग्न करण्यातून देखील रोजगार निर्मिती ...Full Article\nश्रीकृष्णाच्या मुंजीचे वर्णन नामदेवराय करतात ते असे-चारी वेदां ज्याचा नयेचि उमज करीतसे मुंज वसुदेव कर्दळीचे स्तंभें वाडे शृंगारिले गर्गासी धाडिलें आणा-वया देशोदेशीं चिठया लिहिल्या वसुदेवें ...Full Article\nसकारात्मक आरोग्य धोरणासाठी आघाडी\nआरोग्य क्षेत्रातील सर्व युनियन आरोग्याच्या सकारात्मक धोरणावर विचार करत पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. युनियनकडून निवृत्तीवेतन, बढती, ग्रॅच्युइटी या मागण्या सतत होतात. मात्र यावेळी आरोग्य धोरण कसे असावे याची थेट ...Full Article\nनोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ‘इंडिया स्किल्स रिपोर्ट 2018’ म्हणजेच ‘देशांतर्गत प्रतिभा कौशल्य अहवाल’ प्रसिद्ध केला गेला व त्यानंतर देशातील बौद्धिक वर्तुळात मोठा ऊहापोह झाला. भारत देशाला प्रतिभा-कौशल्याचा श्रोतझरा बनविण्यासाठी काय ...Full Article\nआंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या सप्ताहात ज्या ठळक घडामोडी घडत आहेत त्यामध्ये ब्युनोस आयर्समध्ये जी 20 परिषद सुरू झाली आहे. जगात विश्वाचे असे लक्ष वेधून घेणाऱया अनेक घटना घडत असतात. पण, ...Full Article\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/tech/7451-twitter-lite-app-now-in-ndia", "date_download": "2019-01-17T21:04:50Z", "digest": "sha1:5KDGAEVEOJB5EAXYKJTGFK7UKTRWCOL2", "length": 6782, "nlines": 145, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "ट्विटर लाइट अॅप आता भारतातही उपलब्ध... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nट्विटर लाइट अॅप आता भारतातही उपलब्ध...\nट्विटरने आपल्या डेटा-फ्रेंडली ट्विटर लाइट या एंड्रॉयड अॅपला आणखी 21 देशांमध्ये उपलब्ध केले आहे.\nयामध्ये भारताचे नावदेखील आहे. या अॅपला तुम्ही गुगल प्ले स्टोरमधून डाउनलोड करू शकणार आहात.\nट्विटर लाइट या अॅपला 2G आणि 3G नेटवर्क लक्षात ठेवून बनवण्यात आले आहे. ज्याचा वापर देशतील अनेक भागात केला जातो. ट्विटर लाइटची इंस्टॉलेशन साइज 3MB आहे.\nया अॅपमुळे डेटा आणि स्पेसचीही बचत होते. तसेच ट्विटर लाइट अॅप स्लो नेटवर्कमध्येही जलदगतीने लोड होते. ट्विटर लाइट गुगल प्ले स्टोरवर आता 45 देशासांठी उपलब्ध आहे.\nजिओची ‘धन धना धन’ ऑफर\nसोनीचा नवा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 23 MP कॅमेरा\nव्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल\nम्हणून आयटी क्षेत्रात नोकर कपातीची टांगती तलवार...\nसतत स्टेट्स अपडेट करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Investors-cheated-elderly-woman-in-Nevasa/", "date_download": "2019-01-17T21:14:50Z", "digest": "sha1:A7DQ63OTR42AQ44LVIHEQ76V3VNM3TBZ", "length": 8768, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वृद्ध महिलेचा गुंतवणूकदारांना चुना! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › वृद्ध महिलेचा गुंतवणूकदारांना चुना\nवृद्ध महिलेचा गुंतवणूकदारांना चुना\nनेवासा : कैलास शिंदे\nजादा पैशाचे आमिष दाखवून एका वृद्ध महिलेने अनेक महिलांसह नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना नेवासा बुद्रुक परिसरात उघडकीस आली आहे. त्यामुळे जादा पैशाच्या मोहाला बळी पडलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बाबाही गेला अन् दशम्याही गेल्या, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, की नेवासा शहरात गेल्या पाच-सहा महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वर मंदिरात झालेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात धुळे जिल्ह्यातील एका वृद्ध महिलेची स्थानिकांशी ओळख झाली. त्यानंतर ही महिला पलीकडील नेवासा बुद्रुक येथे तोंडओळखीच्या आधारे एका कुटुंबाकडे राहात होती. सकाळ-���ंध्याकाळ पूजेच्यावेळी आसपासच्या महिलांबरोबर गप्पा मारत ओळख करत होती. या ओळखीचा फायदा या महिलेने घेऊन महिलांकडून उसने पैसे घेण्याचा प्रयत्न केला. विश्वास संपादन करण्यासाठी घेतलेले पैसे तातडीने पैशाचा मोबदला जादा देवून विनासायासही दिला जात होता. त्यामुळे कोणी कोणास या दिलेल्या पैशाबाबत बोलत नसे. परंतु या वृद्धेस पैसे दिले, तर जादा पैसे मिळतात, अशी चर्चा मात्र परिसरात महिला करित होत्या. त्यामुळे या महिलेला उसणे पैसे देण्यासाठी अनेकांचे हात पुढे येत होते.\nहा विना लिखापढीचा सावकारी धंदा गेल्या पाच-सहा महिन्यांपासून बिनबोभाट सुरूच होता. हजारचे आकराशे, पाच हजारचे सह हजार, पन्नास हजारांचे पंचावन्न हजार, असा व्यवहार या वृद्ध महिलेकडून सुरू होता.\nअनेकांना विशेषत: महिलांना झटपट पैसे कमविण्याचा मार्ग वाटत असल्याने अनेक महिलांनी घरात कोणालाही न सांगता या महिलेकडे हजारो रुपये जादा पैशाच्या लोभापायी गुंतविलेले आहेत. काही महिलांनी तर बचतगटाचे कर्ज घेऊन या महाठक महिलेकडे पैसे दिलेले आहेत. अनेक महिलांनी घरातील व्यक्तींना न सांगताच या वृद्धेस पैसे दिले आहेत. पाच-सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. मात्र दोन दिवसांपासून घेतलेले पैसे देण्यास या वृद्धेकडून टाळाटाळ होऊ लागली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या मोहाला बळी पडलेल्यांनी नेवासा पोलिस ठाण्यात धाव घेतली.\nतसेच या महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहे. ही महिला ज्या कुटुंबाकडे राहात होती त्या कुटुंबासह या महिलेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. आता पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. या महिलेला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.\nगमतीदार किस्से अन् चर्चा\nजास्त पैसे मिळविण्याच्या लोभापायी अनेक जणांनी पैसे गुंतविले. मात्र इज्जत जाईल या भीतीपोटी कोणी उघडपणे बोलत नाही. परंतु त्याने इतके दिले, याने तितके दिले, त्याला इतके मिळाले व त्याचा फायदा आणि याचा तोटा झाला, असे गंमतीदार किस्से नागरिक, महिला एकमेकांना हसून सांगत आहेत.\nजामखेड हत्याकांडातील सूत्रधार अटकेत\nहळदीच्या दिवशीच झाला नवरदेवाचा घातपाती मृत्यू\nराज्यात सेंद्रिय शेतीचे काम उत्कृष्ट : हजारे\nआरोपी संदीप गुंजाळ याच्या वकिलांनी मागितली मुदत\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/one-death-in-snake-attack/", "date_download": "2019-01-17T22:00:06Z", "digest": "sha1:DRXJ6QK54KLIXQRS5LFPY7WKBXMZ7WGC", "length": 7429, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाढदिवसादिवशीच सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › वाढदिवसादिवशीच सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू\nवाढदिवसादिवशीच सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू\nलांजा तालुक्यासह राजापूर, रत्नागिरी शहरात सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुजित कांबळे (वय ४०,रा.लांजा ) यांचा वाढदिवसा दिवशीच सर्पदंशाने मृत्यू झाल्याने लांजा शहरावर शोककळा पसरली आहे. उपचारादरम्यान शनिवारी रात्री साडेआठ वाजता त्यांचा मृत्यू झाला.\nसुजित कांबळे शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लांजा शहरानजिक असलेल्या कुवे येथे कामानिमित्त गेले होते. मुख्य रस्त्यावर दुचाकी उभी करून ते उभे असताना बाजूच्या गवतातून आलेल्या कोबरा जातीच्या सर्वाधिक विषारी असलेल्या सापाने त्यांना दंश केला. पायाला दंश करून जाणाऱ्या सपाला त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी त्याच अवस्थेत त्यांनी घरी फोन करून, मला विषारी साप चावला असून मी कुवे येथे आहे. मला रुग्णालयात न्यायला या, असे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ कुवे येथे धाव घेतली.\nनातेवाईक, मित्र कुवे येथे पोहचले तेव्हा सुजित कांबळे दुचाकीवर डोके टेकून बसले होते. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथे उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री साडेसात वाजता त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सुजित यांचा मृत्यू झाला.\nसुजित यांचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. काही तासांपुर्वी घरातून गेलेले सुजित कांबळे वाढदिवस असल्यामुळे लवकर घरी येणार होते. ते घरी येण्���ाऐवजी त्यांच्या मृत्यूचे वृत्त घरी पोहचल्यानंतर सर्वत्र सन्नाटा पसरला. सर्व सर्पमित्रासह लांजावासियांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तर रत्नागिरीतील सर्व सर्पमित्रहि जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.\nगेली सहा ते सात वर्ष सर्पमित्र म्हणून तसेच संगीत श्रेत्रात पंचक्रोशीत लोकप्रिय असलेल्या सुजित यांच्या मृत्यूच्या वृत्ताने सर्वांना धक्का बसला. त्यांचे लांजा शहरात संगणकाचे दुकान होते. ते काम करून आपला छंद जोपासताना जनतेला सेवा देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन छोटी मुले असा परिवार आहे.\nवाढदिवसादिवशीच सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू\nतक्रारींसाठी १२ डिसेंबरपर्यंत मुदत\nसाटेली-भेडशीत जुगार अड्ड्यावर छापा; दोघे फरार\nसख्ख्या भावांचे पाठोपाठ निधन\nकुडाळ येथे राज्यस्तरीय पशुपक्षी मेळावा\nसिंधुदुर्गात डॉक्टरांच्या १९८ मंजूर पदांपैकी तब्बल १०५ पदे रिक्‍त\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/please-yeu-de-na/", "date_download": "2019-01-17T21:17:13Z", "digest": "sha1:NHYZUJNJEBAUUI3DFONF3T5SH4U4JJOE", "length": 26308, "nlines": 186, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "प्लीज येवू दे ना ! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 17, 2019 ] अध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 17, 2019 ] नखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\tविशेष लेख\n[ January 17, 2019 ] पानिपतला विसरूं नका\tऐतिहासिक\n[ January 17, 2019 ] अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\tनियमित सदरे\nHomeसाहित्य/ललितकथाप्लीज येवू दे ना \nप्लीज येवू दे ना \nJanuary 1, 2019 सुरेश कुलकर्णी कथा, साहित्य/ललित\nबाहेरच चमकदार निळसर आकाश,त्या खाली नुकताच पिंजलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग,सुनीलला विमानाच्या खिडकीतून दिसत होते. खिडकीशेजारचा विमानाचा पंखा,त्या मावळतीच्या सोनेरी सूर्य प्रकाशात तळपत्या तलवारीच्या पात्या सारखा भासत होता. ‘विरोध करणाऱ्याला कापून काढीन ‘ असा त्याचा अविर्भाव होता. सध्यातरी तो पंखा विरळ हवेतुन जात होता. या उंचीवरून पृथ्वीची गोलाकार कड सुंदर अन रेखीव दिसत होती. त्याने घड्याळात पहिले. अजून बरोब्बर दहा तास आणि वीस मिनिटांनी हे विमान मुंबई विमानतळावर लँड होणार होते. तब्ब्ल चार वर्षांनंतर तो माय देशाच्या मातीवर पाय ठेवणार होता\n“राकेश, हे दहा तास कधी समपतात असं झालाय आईला चार वर्षानंतर भेटणार आहे आईला चार वर्षानंतर भेटणार आहे तिने खूप कष्टाने माझे शिक्षण आणि सांभाळ केलाय. आता तिला सुखात आणि सुखातच ठेवीन तिने खूप कष्टाने माझे शिक्षण आणि सांभाळ केलाय. आता तिला सुखात आणि सुखातच ठेवीन येताना तिला सोबत आणायचय येताना तिला सोबत आणायचय शनिवार -रविवारी स्काईप वर पहातो बोलतो तिला,पण नाही होत समाधान. गेल्यावर घट्ट मिठीत घेईन तेव्हाच बरे वाटेल शनिवार -रविवारी स्काईप वर पहातो बोलतो तिला,पण नाही होत समाधान. गेल्यावर घट्ट मिठीत घेईन तेव्हाच बरे वाटेल ” शेजारी बसलेल्या आपल्या मित्राला तो म्हणाला.\n खरय तू म्हणतोस ते. पण इतकं इमोशनल होऊन चालत नाही. चार वर्ष थांबलास ना मग,अजून आठ दहा तास कळ काढमग,अजून आठ दहा तास कळ काढ” राकेश डोळ्यावर काळी पट्टी ओढून झोपी गेला. बहुदा त्याला ह्या विषयावर बोलायचे नसेल. राकेशला सुनीलचा अतिभावुक स्वभाव आवडत नव्हता.\nराकेशकडे एक कटाक्ष टाकून त्याने आपली नजर पुन्हा खिडकीबाहेर वळवली. प्लेन खूप संथ गतीनं जातंय असे त्याचा मनात येऊनच गेले. विमान कुठल्यातरी समुद्रावरून जात असल्याचे समोरच्या मॉनिटरवर दिसत होते. पण पांढऱ्या ढगांमुळे तो निळा सागर दिसत नव्हता.\nतेव्हड्यात काहीतरी त्या पंख्याला धडकले विमानाला लहानसा तरी जाणवण्या इतपत जर्क बसला. कोणी त्या जर्कला फारसे सिरियसली घेतले नसावे. कारण हवाई प्रवासात एयर पॉकेट मुळे असे धक्के अधून मधून बसत असतात. पण त्याला पंखाच्या खालून निघणारी एक धुराची लकेर दिसली विमानाला लहानसा तरी जाणवण्या इतपत जर्क बसला. कोणी त्या जर्कला फारसे सिरियसली घेतले नसावे. कारण हवाई प्रवासात एयर पॉकेट मुळे असे धक्के अधून मधून बसत असतात. पण त्याला पंखाच्या खालून निघणारी एक धुराची लकेर दिसली अभद्र शंकेने तो हादरला\n”तो ओरडला. त्याला त्याची चूक कळली. या विमानात मराठी कोणाला कळणार\n” त्याच्या ओरडण्याने एक एय��होस्टेस धावली.\nक्षणात त्याच्या खिडकीची काच फोडून एक वस्तू त्याच्या डोळ्यावर येऊन आपटली डोळ्यातून वेदनेच्या आधीच रक्ताची धार लागली होती डोळ्यातून वेदनेच्या आधीच रक्ताची धार लागली होती त्याने डाव्या डोळ्याला हाताचा तळवा दाबून धरला. तरी हाताच्या फटीतून रक्त ओघळत होतेत्याने डाव्या डोळ्याला हाताचा तळवा दाबून धरला. तरी हाताच्या फटीतून रक्त ओघळत होते जी वस्तू त्याच्या डोळ्यावर लागली होती ती त्याच्या मांडीवर पडली होती. त्याने उजव्या डोळ्याने ती पहिली. ती एका गरुडाची रक्ताळली चोंच होती जी वस्तू त्याच्या डोळ्यावर लागली होती ती त्याच्या मांडीवर पडली होती. त्याने उजव्या डोळ्याने ती पहिली. ती एका गरुडाची रक्ताळली चोंच होतीतोवर विमानाच्या छतातून धूर झिरपू लागला होतातोवर विमानाच्या छतातून धूर झिरपू लागला होता ताड -ताड आवाज करत एका पाठोपाठ एक विमानाच्या सर्व खिडक्यांच्या काचा फुटल्या. विमानातील बंदिस्त हवा वेगाने बाहेर खेचली जात होती ताड -ताड आवाज करत एका पाठोपाठ एक विमानाच्या सर्व खिडक्यांच्या काचा फुटल्या. विमानातील बंदिस्त हवा वेगाने बाहेर खेचली जात होती प्रवाश्यात प्रचंड गोंधळ मजला होता. काही पॅराशूट साठी,काही ऑक्सिजन मास्क साठी धडपडत होते प्रवाश्यात प्रचंड गोंधळ मजला होता. काही पॅराशूट साठी,काही ऑक्सिजन मास्क साठी धडपडत होते मिळेलत्या वस्तूला घट्ट पाकड्यासाठी हातघाई होत होती मिळेलत्या वस्तूला घट्ट पाकड्यासाठी हातघाई होत होती विमानाने खाली मुंडी घातली होती आणि गरगरत ते जमिनीकडे, जमीन कसली खाली समुद्र होता, कोसळत होते. दुसऱ्या क्षणी कानठळ्या बसवणारा स्फोट झाला \nआज या घटनेला दहा दिवस झाले होते. बैठकीच्या खोलीत एका खुर्चीवर पांढरी चादर टाकून त्यावर सुनीलचा फोटो ठेवला होता. खुर्ची शेजारी उदासपणे सरस्वतीबाई जमिनीवर बसून होत्या सुनीलच्या फोटो समोर सरस्वतीबाईंनी दिवा लावलेला नव्हता कि सुनीलच्या फोटोला हार घालू दिला होता \n“सुरूकाकी आता दुःख आवरत घ्या दहा दिवस झालेत सुनीलचे विमान दुर्घटनाग्रस्त होऊन दहा दिवस झालेत सुनीलचे विमान दुर्घटनाग्रस्त होऊनअजून काही त्याचा शोध लागलेला नाही अजून काही त्याचा शोध लागलेला नाही \nत्याचा मृतदेह सापडल्या शिवाय, तो गेलाय यावर मी विश्वास ठेवणार नाही माझं मन सांगतंय तो जिवं�� आहे माझं मन सांगतंय तो जिवंत आहे \nहेल्प लाईनवर अजून शोध कार्य सुरु असल्याचे सांगितले जात होते. विमान समुद्रात कोसळले होते. सर्व मृत देह अजून सापडले नव्हते. कोणी या भयानक अपघातातून वाचले असेल असे वाटत नव्हते. तरी शोध कार्य सुरु ठेवले होते. मृतांत सुनील नव्हता. आणि फक्त याच आशेवर तो जिवंत आहे असे सरस्वती बाईंना वाटत असावे. पण त्या ‘सुनील जिवंत आहे’ या समजुतीवर त्या खूप ठाम होत्या दिवसभर सांत्वनासाठी कोणी ना कोणी येत असे. पण रात्र मात्र जागवून काढावी लागत होती.\nअपरात्री केव्हातरी सरस्वतीबाईंचा फोन वाजला.\n” त्यांचा त्यांच्या कानावर विश्वासच बसेना . सुनील\n“अग ,मी सुनील बोलतोय\n” कोण सुनील का , बाळा ,कसा आहेस, बाळा ,कसा आहेस अन कोठे आहेस \n“मी ठीक आहे. देवाच्या कृपेने आणि त्याही पेक्ष्या तुझ्या आशीर्वादाने या जीवघेण्या अपघातातून वाचलोय\n“पण तू आहेस कोठे \n“हे एक समुद्रातील छोटस बेट आहे येथील मच्छेमाऱ्यांना मी खोल समुद्रात सापडलो म्हणे येथील मच्छेमाऱ्यांना मी खोल समुद्रात सापडलो म्हणे मी बेशुद्धच होतो दोन दिवसाखाली शुद्ध आलीय. पण बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतो. खूप लागलंय गं \n मला कळतंय रे, तुझं दुःख\n“बर,आई, तुला एक विचारायचं आहे \n“आता काही विचारू -बिचारू नकोस लवकरात लवकर घरी ये लवकरात लवकर घरी ये \n“हो मी येणारच आहे पण माझा एक मित्र माझ्या सोबत या अपघातात सापडला होता अन तोही जिवंत आहे पण माझा एक मित्र माझ्या सोबत या अपघातात सापडला होता अन तोही जिवंत आहे \n छान झालं. कसा आहे तो \n“तो — तो तसा बरा आहे. पण —“\n“त्याचा डावा पाय अधू झालाय उजवा हात मात्र कोपरा पासून कापून टाकलाय उजवा हात मात्र कोपरा पासून कापून टाकलाय समुद्री माशांनी त्याचा पंजा खाल्ला होता. विष भिनल होत,म्हणून तो तोडावा लागलाय समुद्री माशांनी त्याचा पंजा खाल्ला होता. विष भिनल होत,म्हणून तो तोडावा लागलाय आणि एक डोळा फुटलाय आणि एक डोळा फुटलाय\n त्याच्या मायबापाची हि परीक्षा रे बाबा\n“त्याच्या आईबाबांचा प्रश्न नाहीतो अनाथ आहे आणि म्हणूच मी त्याला माझ्या सोबत आपल्या घरी घेऊन येतोय\n कारण त्याला शुश्रूषेची,आणि आधाराची खूप गरज आहे \n तुला माहित आहे तुझ्या बापाच्या तुटपुंज्या पेन्शनीत नाही भागायचं \n“अग ,पैशाचा प्रश्न नाही. देईल तो \nआपलं घर लहान आहे . त्याची अडचणच होईल\n“माझ्या खोलीत तो ��ोपेल. तुला नाही अडचण होऊ देणार\n“अरे, तुला कळत कस नाही तो लंगडा,लुळा,अन आंधळा सकाळी उठल्या पासून रात्री झोपे पर्यंत याला मदत अन आधार लागणार हात नाही घाला जेवू हात नाही घाला जेवूपाय नाही द्या चालताना खांदापाय नाही द्या चालताना खांदाआंघोळ , कपडे नाही , नाही मला नाही ते सहन होणार\n“अग ,करीन मी सगळं मॅनेज तू फक्त हो म्हण तू फक्त हो म्हण \nनको ती ब्याद माझ्या घरी अर्धाच माणूस असल्या जिवंतपणा पेक्षा —-“\n“आई ,असं नको म्हणूस प्लिज येऊ देना त्याला आपल्या घरी प्लिज येऊ देना त्याला आपल्या घरी हो म्हण ना\nसोड त्याला देवाच्या भरोश्यावरकाढेल तो त्याचा मार्गकाढेल तो त्याचा मार्ग तो आणि त्याच दैव तो आणि त्याच दैवकाही का होईना,कशाला ते विद्रुप दुखणं घरी आणायचंकाही का होईना,कशाला ते विद्रुप दुखणं घरी आणायचं\n“पण आई जाईल कोठे तो प्लिज येऊ दे ना प्लिज येऊ दे ना ”सुनीलचा स्वर अगदी रडवेला झाला होता. पण सरस्वतीबाईनी आपला ताठरपणा सोडला नाही”सुनीलचा स्वर अगदी रडवेला झाला होता. पण सरस्वतीबाईनी आपला ताठरपणा सोडला नाही त्यांनी फोन कट केला\nखुर्चीतलं सुनीलचा फोटो काढून कपाटात ठेवून दिला. खुर्चीवरची चादर पण घडी खालून ठेवून दिली. देवापुढे साखर ठेवून दिवा लावला. दोन्ही हात जोडून भक्ती भावे नमस्कार केला. आणि प्रसन्नपणे अंथरुणावर अंग टाकले.\nचार दिवसांनी दारावरची बेल वाजली. सरस्वतीबाई लगबगीने उठल्या. घरात जाऊन औक्षवणाचे ताट घेऊन त्यात तुपाची निरंजन लावली. सुनीलचा आला असेल त्यांना खात्री होती. तोवर पुन्हा बेल वाजली.\nत्यांनी दार उघडले. दारात पोलीस अधिकारी उभा त्यांनी हातातले औक्षवणाचे ताट टेबलवर ठेवले.\n”त्या पदर सावरत म्हणाल्या.\n“तुमचं कोणी एयर बस XXX मध्ये प्रवास करत होते का \n“हो. माझा मुलगा सुनील होता\n“त्या विमानाचा अपघात झाला होता \n टी व्ही त बातमी होतीपण माझा मुलगा जिवंत आहेपण माझा मुलगा जिवंत आहेचारच दिवसांखाली तो माझ्याशी फोनवर बोललोयचारच दिवसांखाली तो माझ्याशी फोनवर बोललोय आज उद्यात तो येणे अपेक्षित आहे. आज उद्यात तो येणे अपेक्षित आहे.आत्ता तुम्ही बेल वाजवली तेव्हा तोच आला असे मला वाटले आत्ता तुम्ही बेल वाजवली तेव्हा तोच आला असे मला वाटले \n“तसे असेल तर उत्तमच आहे. पण काल रात्री एक मृतदेह ब्रिटिश बेटावरून आमच्या कडे आला आहे. तो तुमच्या पत्यावर पोहच करा���ा अशी सूचना आहे मृत तरुणाने हॉस्पिटलच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे मृत तरुणाने हॉस्पिटलच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे तुम्ही पहा तो तुमचा मुलगा आहे का तुम्ही पहा तो तुमचा मुलगा आहे का नसेल तर आम्हास आमच्या नियमा प्रमाणे त्याची विल्हेवाट लावता येईल. “\nसरस्वतीबाई त्या पोलीस अधिकाऱ्यासोबत गेल्या.\nशवगृहाच्या कर्मचाऱ्यांनी अकरा नंबरच्या वौल्ट मधून ते शव काढून सरस्वतीबाईं समोरच्या लांबलचक टेबलवर ठेवले. आणि त्या वरची पांढरी चादर बाजूला सारली. मृतदेहाचा उजवा हात कोपरापासून कापलेला होताडावा पाय गुढग्या पासून गायब होताडावा पाय गुढग्या पासून गायब होता डाव्या डोळ्याची पोकळ खोबणी भयानक दिसत होती डाव्या डोळ्याची पोकळ खोबणी भयानक दिसत होती तरी सरस्वतीबाईंनी तो मृतदेह ओळखला तरी सरस्वतीबाईंनी तो मृतदेह ओळखला तो देह सुनीचाच होता \nसरस्वतीबाईंच्या कानात “प्लिज येऊ दे ना ” हा सुनीलचा आर्जव घुमत राहिला. त्यांची शुद्ध हरवली\n— सु र कुलकर्णी.\nआपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.\nAbout सुरेश कुलकर्णी\t82 Articles\nमी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%82/", "date_download": "2019-01-17T21:32:35Z", "digest": "sha1:4RBE2ZSX7IWATBJH6N7VE36J3BLFALYD", "length": 8994, "nlines": 89, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "कोरेगाव भीमा हिंसाचार पूर्वनियोजित; सत्यशोधन समितीचा अहवाल सादर | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome महाराष्ट्र कोरेगाव भीमा हिंसाचार पूर्वनियोजित; सत्यशोधन समितीचा अहवाल सादर\nकोरेगाव भीमा हिंसाचार पूर्वनियोजित; सत्यशोधन समितीचा अहवाल सादर\nकोरेगाव भीमा येथे १ जानेवारीरोजी घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता. समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी या दोघांनीही हिंसाचार चिघळेल, असे वातावरण निर्माण केले. त्याचबरोबर पोलिसांच्या गाफिलपणामुळे हिंसाचर हाताबाहेर गेला, असा अहवाल सत्यशोधन समितीने दिला आहे. समितीने हा अहवाल कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे (मंगळवार) सुपूर्त केला.\nकोरेगाव भीमा हिंसाचारामागे नेमके कोण आहे याचा शोध घेण्यासाठी राज्�� सरकारने सत्यशोधन समितीची नियुक्ती केली होती. पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे या समितीचे अध्यक्ष होते.\nवढू बद्रुक आणि गोविंद गायकवाड यांच्या इतिहासाची मोडतोड करण्यासाठीच मिलिंद एकबोटे यांनी संभाजी महाराज स्मृती समितीची स्थापना केली होती. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गोविंद गायकवाड यांनी केलेल्या कामाचा उल्लेख समाधीजवळच्या फलकावर केला होता. दरम्यान, हा फलक काढून नवा फलक लावण्यात आला. त्यावर गोविंद गायकवाड यांच्याबाबत दिलेली माहिती चुकीची होती, असे लिहिण्यात आले. तसेच के. बी. हेडगेवार यांचाही फोटो या फलकावर लावला होता, असेही या अहवालात स्पष्ट केले आहे.\nकोरेगाव भीमामध्ये हिंसक घटना घडताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. पोलिसांना हिंसाचाराची माहिती देणारे फोनही येत होते, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा ठपकाही अहवालात ठेवला आहे. हिंसाचार होताना पोलीस आपल्यासोबत आहेत, अशा घोषणा देण्यापर्यंत काहींची मजल गेली होती. पोलिसांनी वेळीच योग्य पावले उचलली असती, तर हिंसाचार टळला असता, असे सत्यशोधन समितीने अहवालात नमूद केले आहे.\nफेरीवाला क्रांती महासंघाचा महापालिकेवर मोर्चा\nरहाटणी-पिंपळे साैदागरचा पाणी प्रश्न सोडवा, अन्यथा रस्ता रोको आंदोलन\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशिवसेना-भाजपचे भांडण प्रियकर-प्रेयसीचेः अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6606-bjp-chif-politics-changing", "date_download": "2019-01-17T20:49:53Z", "digest": "sha1:JZLHHBB7ZG5PBEOSF7PKQRCXPRQO46DP", "length": 5067, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "...म्हणून भाजपचे तीन राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणून भाजपचे तीन राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले\nआगामी विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपने राजस्थान, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातील प्रदेशाध्यक्ष बदललेले आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपने केलेले हे खांदेपालट आहे.\nमध्य प्रदेशात नंदकुमार सिंह चौहान, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष अशोक परामनी,आणि आंध्र प्रदेशचे के. हरिबाबू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathitheatre.wordpress.com/tag/marathi-film-harishchandrachi-factory/", "date_download": "2019-01-17T20:59:40Z", "digest": "sha1:J5ZGUPLYR7G4QPFNF4YC6JZRQYATIT4E", "length": 3763, "nlines": 44, "source_domain": "marathitheatre.wordpress.com", "title": "Marathi Film ‘Harishchandrachi Factory’ | Marathi Theatre.com", "raw_content": "\nAkshay च्यावर मराठी नाटकांचे ऑनलाइन प्र…\ninkblacknight च्यावर ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच…\nmygr8blog च्यावर “मी शिवाजी राजे भोसले बो…\nहरिशचंद्राची फॅक्टरी” – एका अनुभवाचा अनुभव…\n२००४ च्या “श्वास्” या चित्रपटानंतर ऑस्करसाठि पाठवलेला हा दुसरा चित्रपट. या चित्रपटात तसा ओळखीचा चेहरा कोणी फारसा नाही, पण ज्यांनी भारताला चित्रपटनिर्मितीची -ओळख करुन दिली अशा दादासाहेब फाळकेंच्या जीवनावर आधारित असलेला हा “हरिशचंद्राची फॅक्टरी” आज प्रदर्शित होणार आहे. दादासाहेब फाळके हे भारतीय सिनेसृष्टीचे पिता मानले जातात. “हरिशचंद्राची फॅक्टरी” हा आपल्याला बॉलिवुडचा जन्म कसा झाला याची गोष्ट सांगतो. भारताचा पहिला चित्रपट “राजा हरिशचंद्र (१९१३)” हा कसा तयार केला गेला याची कहानी, इथे पहायला मिळते. तसेच या चित्रपटाने प्रदर्शित होन्या अगोदरच भरपुर बक्षिसे आणि मनं जिंकलेली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/books-publishing-mohan-bhagwat-pune-106882", "date_download": "2019-01-17T21:42:26Z", "digest": "sha1:2K2CTI5AT6CHTOB5AYJPIVZGB3CT3CWL", "length": 15036, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Books Publishing mohan bhagwat pune 'सर्वांना जोडण्याची श्रद्धा म्हणजे हिंदुत्व' | eSakal", "raw_content": "\n'सर्वांना जोडण्याची श्रद्धा म्हणजे हिंदुत्व'\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nपुणे - ‘‘हिंदुत्वाची व्याख्या अनेकप्रकारे केली जाते; पण हिंदुत्व एकच आहे. स्वतःवर आणि मानवतेवर विश्‍वास ठेवणे आणि सर्वांना जोडण्याची श्रद्धा म्हणजेच हिंदुत्व आहे,’’ असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे व्यक्त केले.\nपुणे - ‘‘हिंदुत्वाची व्याख्या अनेकप्रकारे केली जाते; पण हिंदुत्व एकच आहे. स्वतःवर आणि मानवतेवर विश्‍वास ठेवणे आणि सर्वांना जोडण्याची श्रद्धा म्हणजेच हिंदुत्व आहे,’’ असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे व्यक्त केले.\nमहाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव आणि लेखक डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांनी लिहिलेल्या, तसेच अनुवाद केलेल्या ‘माती, पंख नि आकाश’, ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’, ‘शांती की अफवांए’, ‘होतच नाही सकाळ’, ‘ज्ञानेश्‍वर मुळे की कविताए ः प्रातिनिधिक संकलन’ या पुस्तकांचे प्रकाशन रविवारी भागवत यांच्या हस्ते झाले. मुळे यांच्यासह आंतरराष्ट्रीय धोरण विश्‍लेषक व ‘स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप’चे अध्यक्ष संदीप वासलेकर उपस्थित होते.\n‘‘संघ असेल किंवा काँग्रेस, या दोन्ही संघटना शंभर - दीडशे वर्षे जुन्या आहेत. अनेकांनी त्यासाठी कष्ट घेतले आहेत. संघाचे टीकाकार म्हणतात ‘संघमुक्त भारत’ पाहिजे, तर काँग्रेस विरोधक म्हणतात, ‘काँग्रेसमुक्त भारत’ पाहिजे. काही लोकांना ‘मुक्त’विषयी बोलणे सोपे आहे; पण आपल्याला कशाने ‘युक्त’ भारत पाहिजे याचा विचार केला पाहिजे,’’ असे मत वासलेकर यांनी व्यक्त केले. या मुद्द्यांचा उल्लेख भागवत यांनी त्यांच्या भाषणात केला. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रबांधणीचे काम हे कोणा एका थोर पुरुषाच्या कर्तृत्वाचे फळ असे नसते. जे राष्ट्र तयार होते ते काम करणाऱ्यांची, न करणाऱ्यांची, काम करणाऱ्यांना खाली खेचणाऱ्यांच्या अशा सगळ्यांच्या कामाची गोळाबेरीज असते. संघटन करताना सर्वांना सोबत घेऊन जावे लागते. त्यासाठी सर्वांचे विचार जुळायची काही आवश्‍यकता नसते.’’ सूत्रसंचालन उज्ज्वला बर्वे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी आभार मानले.\nसरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी एक वर्षापूर्वी प्रत्यक्ष परिचय झाला. भागवत यांची विशिष्ट प्रतिमा ��हे. त्यांना प्रश्‍न विचारून भंडावून सोडले. त्यांच्या विशिष्ट प्रतिमेपलीकडचे मोहनजी काय आहेत, हे जाणून घेण्याची इच्छा होती. म्हणून त्यांना हिंदू-मुस्लिम ऐक्‍य, विज्ञान-तंत्रज्ञान, कृषी अशा विविध विषयांवर प्रश्‍न विचारले. त्यांची उत्तरे ऐकून असे लक्षात आले, की एकाअर्थाने खरे मोहन भागवत हे जनतेला कळलेच नाहीत. म्हणून माझ्या कार्यक्रमाला येण्याचे त्यांना आमंत्रण दिले, जेणेकरून माझ्या चाहत्या युवावर्गाला त्यांचे विचार ऐकायला मिळतील.\n- डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे, सचिव, भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय\nस्त्रीचा सन्मान करणारे देश प्रगतिपथावर\nअमरावती : समाज घडविण्याची ताकद स्त्रियांमध्येच आहे. ज्या देशांनी स्त्रीचा सन्मान केला ते देश जगात प्रगतिपथावर आहेत, असे प्रतिपादन सामाजिक...\n'...तर संघावर बंदी घालू'\nबीड - प्रत्येक संघटनेला नोंदणी आवश्‍यक आहे. मग, आरएसएसला का नाही मोहन भागवत बंदूक घेऊन फिरतात, त्यांना काहीच होत नाही. आम्हाला वेगळा आणि आरएसएसला...\nभाजप पुन्हा सत्तेत येईल याबाबत शंका- सरसंघचालक\nनवी दिल्ली- पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव या पार्श्वभूमीवर भाजप पुन्हा सत्तेत येईल याबाबत सरसंघचालक मोहन भागवत...\nराममंदिर होणार नाही, असे मोदी म्हणालेच कुठे\nनागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिलेल्या महामुलाखतीत, \"न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अयोध्येत राममंदिराच्या बांधकामासाठी...\nराममंदिर होणार नाही असे मोदी म्हणालेच कुठे\nनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिलेल्या महामुलाखतीत, \"न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी...\nगडकरींना अडचणीत आणाल तर...\nनागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात खोटे व ईडीच्या माध्यमातून त्रास दिला गेल्यास भाजपला अडचणीचे होईल, असा इशारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोट��फिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/583949", "date_download": "2019-01-17T21:40:33Z", "digest": "sha1:MEWGSNJG2WV6QYWPJ3MCYISZDJSO56IB", "length": 6869, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कात्रज घाटात चोरटय़ांनी शस्त्राचे धाक दाखवून दाम्पत्याला लुटले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » कात्रज घाटात चोरटय़ांनी शस्त्राचे धाक दाखवून दाम्पत्याला लुटले\nकात्रज घाटात चोरटय़ांनी शस्त्राचे धाक दाखवून दाम्पत्याला लुटले\nऑनलाईन टीम / पुणे :\nमोटारीतून निघालेल्या दाम्पत्याला तीक्ष शस्त्राचा धाक दाखवून चोरटय़ांनी दागीने आणि रोक रक्कम दोन लाख रूपये लुटल्याची घटना सोमवारी रात्री कात्रज घाटात घडली आहे.\nयाप्रकरणी भारती विद्याापीठ पोलिसांकडून चोरटय़ांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप शिवराम भोसले यांनी भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार चोरटय़ांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोसले राज्य परिवहन महामंडळात वाहक आहेत. भोसले दाम्पत्य कामानिमित्त पुण्यात आले होते. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास भोसले दाम्पत्य मोटारीतून गावी निघाले होते. कात्रज घाटात तपासणी नाक्मयाजवळ वेगवेगळय़ा दुचाकीवरुन आलेल्या चोरटय़ांनी मोटार थांबविली. भोसले आणि त्यांची पत्नी जयश्री यांना तीक्ष शस्त्राचा धाक दाखविला. जयश्री यांच्या गळय़ातील सोन्याचे दागिने, भोसले यांच्या खिशातील दहा हजारांची रोकड, राज्य परिवहन मंडळाचा वाहक परवाना, आधारकार्ड, पॅनकार्ड असा माल लुटून चोरटे फरार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या भोसले दाम्पत्याने भारती विद्याापीठ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. लुटमारीत पाच चोरटयांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक गुन्हय़ाचा अधिक तपास करत आहेत.\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी ; मदुराईतील घटना\nमुलाखतीतून उलगडणार मधुर भांडारकर यांच्यातील दिग्दर्शक\nलातुरात रेल्वे – मेट्रोच्या डब्यांची निर्मिती करणाऱया कारखान्याचे आज भूमीपूजन\nसीबीआय वाद : अस्थाना यांना तात्पुरता दिलासा, कोर्टाकडून 29 ऑक्���ोबरपर्यंत कारवाईस स्थगिती\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2019-01-17T22:06:32Z", "digest": "sha1:LUIQDPLCHWERNYU4RZ7NXOWI3Z3RH6A6", "length": 18830, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय तंत्रज्ञान संस्था - विकिपीडिया", "raw_content": "\nआय.आय.टी. असलेली २३ शहरे.\nभारतीय तंत्रज्ञान संस्था (इंग्रजी: Indian Institutes of Technology; संक्षेप: आय.आय.टी.) ह्या भारत देशामधील स्वायत्त शिक्षण संस्था आहेत. भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आय.आय.टी. देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था मानल्या जातात. आजच्या घडीला देशात एकूण २३ आय.आय.टी. कार्यरत आहेत.\nआय.आय.टी.च्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी १२वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना जॉइंट एंट्रन्स एक्झॅमिनेशन ही परीक्षा द्यावी लागते. पदव्युत्तर कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक विद्द्यार्थ्यांना ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनियरिंग (गेट) ही परीक्षा द्यावी लागते.\nभारतात पहिल्यांदा १९५१ साली पश्चिम बंगालमध्ये खडगपूर येथे भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मुंबई (१९५८), चेन्नई, कानपूर (१९५९), दिल्ली (१९६३) येथे आणि १९९४ साली गुवाहाटी येथेही आयआयटी उघडण्यात आली. २००१ मध्ये रूडकी विद्यापीठाला आयआयटीचा दर्जा देण्यात आला. २००८-०९ दरम्यान गांधीनगर, जोधपूर, हैदराबाद, इंदोर, पाटणा, भुवनेश्वर, रोपड आणि मंडी याठिकाणी आठ नवीन आयआयटी उघडण्यात आल्या. तेव्हाच बनारस हिंदू विद्यापीठाच्या तंत्रज्ञान संस्थेला भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा दर्जा देण्यात आला. २०१५-१६ मध्ये तिरुपती, पालक्काड, भिलाई, गोवा, जम्मू आणि धारवाड येथे सहा नवीन आयआयटींची स्थापना करण्यात आली, तसेच आयएसएम धनबादलाही हा दर्जा देण्यात आला.\nहिजली प्रतिबंध शिबिराची कार्यालयच भातंसं खडगपूरची पहीली शैक्षणिक इमारत झाली\n१९४६ साली व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषेदेचे सदस्य सर जोगिंदर सिंग यांनी एक समिती नेमली. युद्धानंतरच्या काळात औद्योगिक विकासासाठी \"उच्च तांत्रिक संस्था\" स्थापन करण्याचा विचार हे त्या समितीचे काम होते. नलीनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखाली त्या २२ सदस्य असलेल्या समितीने अशा प्रकारच्या संस्था भारताच्या वेगवेगळ्या भागात स्थापन कराव्यात अशी शिफारस केली.\nपहीली भारतीय तंत्रज्ञान संस्था ही खडगपूरमधल्या हिजली प्रतिबंध शिबिराच्या जागेवर मे १९५० मध्ये उघडण्यात आली. १९५१ मध्ये याठिकाणी पहील्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना झाली. [१] १५ सप्टेंबर १९५६ रोजी भारतीय संसदेने भारतीय तंत्रज्ञान संस्था (खडगपूर) कायद्यानुसार तिला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून जाहीर केलं. १९५६ साली आयआयटी खडगपूरच्या पहिल्या पदवीदान समारंभात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आपल्या भाषणात म्हणाले:[२]\n“ हिजली प्रतिबंध शिबिराच्या ठिकाणी आज उभे असलेले हे स्मारक (ही संस्था) भारताच्या आकांक्षा आणि भारताच्या भविष्याचे प्रतिनिधित्व करत आहे. हे चित्र मला पुढील काळात भारतात होणाऱ्या बदलांचं प्रतीक वाटते. ”\nसरकार समितीच्या शिफारशीनुसार मुंबई, चेन्नई, कानपूर आणि दिल्ली येथे चार नवीन आयआयटी उघडण्यात आल्या. नवीन आयआयटीच्या स्थापनेसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. [३] आसाम राज्यात झालेल्या विद्यार्थी चळवळीमुळे राजीव गांधी यांनी आसाममध्ये गुवाहाटी येथे नवीन आयआयटीची घोषणा केली. भारताचे सर्वात जुने अभियांत्रिकी महाविद्यालय असलेल्या रूडकी विद्यापीठाला २००१ साली आयआयटीचा दर्जा देण्यात आला.\nभारतीय तंत्रज्ञान संस्थांची यादी[संपादन]\nभारतीय तंत्रज्ञान संस्था स्थापनेच्या तारखेनुसार[४][५][६][७]\n१ भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर IITKGP १९५१ १९५१ पश्चिम बंगाल\n२ भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई IITB १९५८ १९५८ महाराष्ट्र\n३ भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर IITK १९५९ १९५९ उत्तर प्रदेश\n४ भारतीय तंत्रज्ञान संस्था चेन्नई IITM १९५९ १९५९ तमिळनाडू\n५ भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली IITD १९६१ १९६३ दिल्ली\n६ भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी IITG १९९४ १९९४ आसाम\n७ भारतीय तंत्रज्ञान संस्था रुडकी IITR १८४७ २००१ उत्तराखंड\n८ भारतीय तंत्रज्ञान संस्था रोपड IITRPR २००८ २००८ पंजाब\n९ भारतीय तंत्रज्ञान संस्था भुवनेश्वर IITBBS २००८ २००८ ओडीशा\n१० भारतीय तंत्रज्ञान संस्था गांधीनगर IITGN २००८ २००८ गुजरात\n११ भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद IITH २००८ २००८ तेलंगणा\n१२ भारतीय तंत्रज्ञान संस्था जोधपूर IITJ २००८ २००८ राजस्थान\n१३ भारतीय तंत्रज्ञान संस्था पाटणा IITP २००८ २००८ बिहार\n१४ भारतीय तंत्रज्ञान संस्था इंदोर IITI २००९ २००९ मध्य प्रदेश\n१५ भारतीय तंत्रज्ञान संस्था मंडी IITMandi २००९ २००९ हिमाचल प्रदेश\n१६ भारतीय तंत्रज्ञान संस्था (बीएचयू) वाराणसी IIT(BHU) १९१९ २०१२ उत्तर प्रदेश\n१७ भारतीय तंत्रज्ञान संस्था पालक्कड IITPKD २०१५ २०१५[८][८] केरळ\n१८ भारतीय तंत्रज्ञान संस्था तिरुपती IITTP २०१५ २०१५ आंध्र प्रदेश\n१९ भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयएसएम) धनबाद IIT(ISM) १९२६ २०१६ झारखंड\n२० भारतीय तंत्रज्ञान संस्था भिलाई[९] IITBh २०१६ २०१६ छत्तीसगड\n२१ भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा[१०] IITGoa २०१६ २०१६ गोवा\n२२ भारतीय तंत्रज्ञान संस्था जम्मू[११] IITJM २०१६ २०१६ जम्मू आणि काश्मीर\n२३ भारतीय तंत्रज्ञान संस्था धारवाड[१२] IITDH २०१६ २०१६ कर्नाटक\nभारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आय.आय.टी.)\nआय.आय.टी. भिलाई • आय.आय.टी. भुवनेश्वर • आय.आय.टी. मुंबई • आय.आय.टी. दिल्ली • आय.आय.टी. (आय.एस.एम.) धनबाद • आय.आय.टी. धारवाड • आय.आय.टी. गांधीनगर • आय.आय.टी. गोवा • आय.आय.टी. गुवाहाटी • आय.आय.टी. हैदराबाद • आय.आय.टी. इंदूर • आय.आय.टी. जम्मू • आय.आय.टी. कानपूर • आय.आय.टी. खरगपूर • आय.आय.टी. मंडी • आय.आय.टी. मद्रास • आय.आय.टी. पालक्काड • आय.आय.टी. पाटणा • आय.आय.टी. जोधपूर • आय.आय.टी. रूडकी • आय.आय.टी. र्पोअड • आय.आय.टी. तिरुपती • आय.आय.टी. (बी.एच.यू.) वाराणसी\n^ चुका उधृत करा: चुकीचा कोड; IIT Act As amended till 2012 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\n^ चुका उधृत करा: चुकीचा कोड; hindustantimes.com नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\nसंदर्भ चुका असणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6470-plastic-banned-in-maharashtra-high-court", "date_download": "2019-01-17T21:57:30Z", "digest": "sha1:PE33BD6ECOQLVNLQ6F4TH3WH2K5I7HKI", "length": 7365, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी कायम, उच्च न्यायालयानं फेटाळली याचिका - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहाराष्ट्रात प्लास्टिक बंदी कायम, उच्च न्यायालयानं फेटाळली याचिका\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nप्लास्टीकच्या वाढत्या वापरावर चिंता व्यक्त करत हायकोर्टाने प्लास्टीकबंदीच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिलाय. तर,राज्य सरकारने ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत प्लास्टिकबंदी कायद्यानुसार कुणावरही कठोर कारवाई करु नये, असे कोर्टाने स्पष्ट केलंय. रिसायकलिंगसाठी नागरिकांनी आपल्या जवळील प्रतिबंधीत प्लास्टिक बॉटल्स स्थानिक प्रशासनाकडे जमा करण्याच्या सूचनाही मुंबई हायकोर्टाने दिल्यात.\nराज्य सरकारच्या तरतुदीनुसार ग्राहक, वितरक आणि उत्पादक अशा सर्वांनी तीन महिन्यांत त्यांच्याजवळ असलेला प्लास्टिकचा साठा दिलेल्या निर्देशांनुसार प्रशासनाकडे जमा करावा, असे हायकोर्टाने सांगितले. राज्यात करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदी विरोधात प्लास्टिक उत्पादक संघटना आणि वितरकांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना भविष्याचा विचार करुन पर्यवरण संवर्धन करणे गरजेचं असल्याचं सांगत प्लास्टिकच्या वाढत्या वापराने पर्यावरणाचे नूकसान होत असल्याचं म्हटलंय.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळ��साहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AD-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T22:13:46Z", "digest": "sha1:462TB3YGMJNUESTHPRQXSZBOUVTZHLIQ", "length": 9644, "nlines": 89, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "निगडीतील स्तंभ उभारणीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातील | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या निगडीतील स्तंभ उभारणीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातील\nनिगडीतील स्तंभ उभारणीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातील\nपिंपरी-चिंचवड शहरात निगडीत देशातील सर्वांत उंच 107 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारणीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात झाला आहे. त्यांनीच या कामाची वर्कऑर्डर दिली आहे. शहरातील नागरिकांसाठी राष्ट्र चेतना जागविणारी आणि अभिमानाची बाब असल्याने सत्ताधारी भाजपने ते काम पूर्ण केले. मात्र, या कामासंदर्भात अनेक त्रुटी राहिल्याने राष्ट्रध्वज फाटत आहे. परिणामी, ध्वज काढून ठेवला आहे. त्या कामाची आणि कराराची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिला आहे.\nवार्‍यामुळे राष्ट्रध्वज फाटत असल्याने केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे रोजी या स्तंभावर ध्वजारोहण कार्यक्रम घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. स्तंभावर ध्वज नसल्याने आणि केवळ 3 दिवस ध्वजरोहण होणार असल्याने शहरभरातून पालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपवर टीका होऊ लागली आहे. सदर कामाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले.\nपक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात या ध्वज स्तंभाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली. त्याच्या काळातच वर्कऑर्डरही दिली गेली. या सुमारे साडेतीन कोटी खर्चाच्या कामांसाठी सल्लागार न नेमण्याची चुक राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. देशभरातील उंच ध्वजस्तंभाचा अभ्यास करून निगडीत स्तंभ उभारला असता तर, अशी परिस्थिती निर्माण झाली नसती.\nध्वजस्तंभ उभारणीप्रकरणातही राष्ट्रवादी काँग्रेसकडून अक्षम्य चुक झाली आहे. हा नागरिकांच्या राष्ट्रप्रेमाशी खेळण्याचा प्रकार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधक भाजपच्या नावाने शिमगा करीत बिनबुडाचे आरोप करीत असल्याबद्दल त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. आम्हाला त्यांनी राष्ट्रभक्तीचे धडे देऊ नयेत, असेही पवार म्हणाले.\nपिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC/", "date_download": "2019-01-17T20:49:35Z", "digest": "sha1:NFTZN7C6CXQB3L2AFCE66MLCOIBVFAXY", "length": 8206, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nइंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन\nमुंबई – इंडिगोच्या मुंबई-दिल्ली विमानात बॉम्ब असल्याचे फोन आल्याने एकच गोंधळ उडाला. विमानातील सर्व प्रवाशांना उतरवून कसून तपासणी करण्यात आली. सुरक्षा दलांनी विमानाला सुरक्षित घोषित केले आहे. दरम्यान, इंडिगोकडून अद्यापही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.\nइंडिगोचे 6E3612 हे विमान मुंबईहून दिल्लीला जाणार होते. यावेळी एका महिलेने विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिली. यानंतर विमानाची कसून तपासणी करण्यात आली. परंतु, तपासात काहीच आढळून आले नाही. दरम्यान, माहिती देणाऱ्या महिलेने काही व्यक्तींची छायाचित्रे दाखवत ती देशासाठी खतरा असल्याचा दावा केला आहे. सध्या पोलीस त्या महिलेची कसून चौकशी करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुंभमेळ्यातील साधू केंद्र सरकारवर नाराज\nविंडोज 7 कालबाह्य होण्याच्या मार्गावर\nभूविज्ञान मंत्रालयाचे नामांतर करण्याचा मंत्र्यांचाच विचार\nबसपाचा प्रभाव अत्यल्प – पासवान\nकॉंग्रेसने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी म्हणजे धूळफेक : मायावती\nकर्नाटकी जनतेच्या शापामुळे अमित शहा यांना स्वाईन फ्लू – काँग्रेस खासदार\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\nआठवीतील ५६ टक्के विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nभीतीने एकत्र आलेली महाआघाडी टिकणार नाही- जेटली\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80/page/2/", "date_download": "2019-01-17T21:28:25Z", "digest": "sha1:GTS3N3LVBQVJSWBZWAUOAIUAZUPGYLDN", "length": 11404, "nlines": 123, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "सातारा-जावळी | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News. | Page 2", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nमहसूलचा ढिम्म कारभार; जावळीत गुन्हेगार मोकाट\nतडिपारीचे १३ प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडे पडून मेढा / जावळी निर्भीडसत्ता न्यूज – पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारीला आणि अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न होत असताना, महसुल खात्याचे मा...\tRead more\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nसंपादकीय | मेढा – जावळी प्रशांत साळुंखे गुंडगिरी रोखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे. गुंडगिरी करणारे तसेच समाजस्वास्थ्य बिघडविणाऱ्यांचे तडिपारचे प्रस्ताव तयार...\tRead more\nमेढा येथे डॉ. आंबेडकर पुतळा उभारण्याचा संकल्प\nनिर्भीडसत्तान्यूज – मेढा / जावळी जावळी तालुक्याचे प्रशासकीय कारभाराचे ठिकाण मेढा येथे पंचायत समितीच्या आवारात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प तालुका अध्यक...\tRead more\nआरपीआय दरे बुद्रुक शाखेचे उदघाटन\nनिर्भीडसत्ता न्यूज – मेढा / जावळी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या दरे बुद्रुक शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री...\tRead more\nश्री काळेश्वरीच्या नावाने चांगभल घोषणांनी यात्रेची सांगता; काळेश्वरी केसरीचा प्रशांत शेलार मानकरी\nमेढा / जावळी – सोमनाथ साखरे निर्भीडसत्ता न्यूज – जावली तालुक्यातील श्री काळेश्वरी देवीच्या नावनं चांगभलच्या घोषणा करीत भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. संपूर्ण परिसर दणाणून गेला. दरम्यान...\tRead more\nकुसुंबी काळेश्वरी यात्रेस तीन लाख भाविक\nमेढा /जावळी निर्भीडसत्ता न्यूज – कुसुंबी गावच्या श्री काळेश्वरी देवीची यात्रा २ आणि ३ फेब्रुवारीला संपन्न झाली. या यात्रेस राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या सुमारे तीन लाखाहून अधिक भाव...\tRead more\nकुसुंबी येथिल यात्रेस आजपासून सुरूवात\nमुख्य यात्रा दि. २ व ३ रोजी मेढा | प्रतिनिधी | सोमनाथ साखरे निर्भीडसत्ता न्यूज – मांढरदेवीची बहिण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री श्रेत्र कुसूंबी ता. जावली येथिल श्री काळेश्वरी यात्रेस आज...\tRead more\nमेढ्याच्या बाजार चौकात फिल्मी स्टाईलने मारामारी\nमेढा / प्रतिनिधी मेढयाच्या मुख्यालयात सोमवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास एका पक्षाचे पदाधिकरी पदी निवड झाल्याच्या कारणावरून तो राग मनात धरून फिर्यादी राजेंद्र धनावडे व त्याचा भाचा धनंजय...\tRead more\nजावळी तालुक्यातील श्री श्रेत्र कुसूंबी येथिल यात्रेत भाविकांचा सुविधा पुरविणार – सरपंच पुष्पा चिकणे\nमेढा / प्रतिनिधी – सोमनाथ साखरे निर्भीडसत्ता न्यूज – मांढरदेवीची बहिण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यातील श्री श्रेत्र कुसूंबी येथिल श्री काळेश्वरी यात्रेस दि. ३१ जानेवारीपासून सुरुवात...\tRead more\nकेंद्रीय पथकाची ग्रामीण रुग्नालयाला भेट; रक्तदाब मधुमेहाचा घेतला आढावा\nमेढा / प्रतिनिधी – सोमनाथ साखरे निर्भीडसत्ता न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्गत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये रक्तदाब व मध...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Sesame-farming-was-rare-in-Sangameshwar/", "date_download": "2019-01-17T21:11:12Z", "digest": "sha1:OZ6YHFYIHWEUWS73YBWNJRJ6OQBCXKGD", "length": 3883, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संगमेश्‍वरात तिळाची शेती झाली दुर्मीळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › संगमेश्‍वरात तिळाची शेती झाली दुर्मीळ\nसंगमेश्‍वरात तिळाची शेती झाली दुर्मीळ\nसंगमेश्‍वर तालुक्यातील तिळाची शेती आता दुर्म���ळ होत चालली आहे. औषधी म्हणून उपयोगात असलेल्या या शेतीची जोपासना करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nसपाट भागावर हमखास पीक देणारी म्हणून तिळाच्या शेतीकडे पाहिले जाते. शेतकरी पूर्वी भातशेती व नाचणीच्या शेतीबरोबरच तिळाची शेती करत असत. तिळाच्या तेलातून मिळणारे तीळ घाण्यावर दळून त्यापासून तेल काढले जात असे. हे ते विविध रोगांवर गुणकारी असल्याने त्याला मोठ्या प्रमाणात मागणी होती. तसेच काही शेतकरी या शुद्ध तेलाचा वापर अन्नपदार्थ बनविण्यासाठीही करीत होते. त्यामुळे शेतकरी तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता. संगमेश्‍वर तालुक्यातदेखील काही वर्षांपूर्वी तिळाची मोठ्या प्रमाणात शेती केली जात असे.\nतिळाच्या शेतीमुळे ग्रामीण भागातील सपाट माळराने ही पिवळ्या रंगीत फुलांनी सजलेली आणि बहरलेली दिसायची. ही तिळशेती सध्या दुर्मीळ होऊ लागली आहे.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/eknath-khadse-relatives-inquiry-in-case-of-ashvini-bindre/", "date_download": "2019-01-17T22:17:19Z", "digest": "sha1:JD66PBPOH5YG6KBKP63ZJYUC3Q4AWR77", "length": 7200, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अश्‍विनी बिंद्रेप्रकरणी खडसेंच्या भाच्याची चौकशी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्‍विनी बिंद्रेप्रकरणी खडसेंच्या भाच्याची चौकशी\nअश्‍विनी बिंद्रेप्रकरणी खडसेंच्या भाच्याची चौकशी\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nबेपत्ता असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी जयकुमार बिद्रे प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील यांना पोलिसांनी जळगाव येथून ताब्यात घेऊन त्यांची काही तास चौकशी केली.\nपोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय शामसुंदर कुरुंदकर, अश्‍विनी बिद्रे आणि राजेश पाटील हे 15 एप्रिल 2016 रोजी मीरा-भाईंदर येथे होते. मोबाईलच्या लोकेशनवरून ही बाब पुढे आली आह��. याच दिवशी अश्‍विनी बिद्रे शेवटच्या दिसल्या होत्या. पाटील, कुरुंदकर यांच्यात अनेक वेळा मोबाईलवरून यादिवशी बोलणे झाले होते. कुरुंदकर यांच्याशी ज्यांनी ज्यांनी संपर्क साधला, त्या सर्वांची चौकशी होणार आहे.\nकोकण भवनात नागरी हक्‍क संरक्षण विभागात कार्यरत असलेले आणि कळंबोलीतील रोडपाळी येथे वास्तव्यास असलेल्या अश्‍विनी बिद्रे 15 एप्रिल 2016 पासून बेपत्ता आहेत. 14 जुलै 2016 रोजी त्या बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांच्या नातेवाइकांकडून दाखल करण्यात आली होती. 31 जानेवारी 2017 रोजी बिद्रे यांचे अपहरण झाल्याची तक्रार कळंबोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली. गेल्या आठवड्यात गुरुवारी अभय कुरुंदकर यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांना 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nकोण आहेत राजेश पाटील\nनाशिक : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील हे बोदवड तालुक्यातील तळवेल येथील रहिवासी आहेत. तळवेल हे गाव मुंबई नागपूर महामार्ग क्रमांक 6 वर असून याच महामार्गावर पाटील यांचे ‘सहेली’ नावाचे हॉटेल आहे. सध्या हे हॉटेल दुसर्‍यास चालविण्यास दिले आहे. काही वर्षांपूर्वी पाटील हे स्वतःच हॉटेल चालवत होते. पाटील यांचे मोठे बंधू सुधाकर पाटील हे जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.\nलोकल, बेस्ट, मेट्रोचा प्रवास आता एकाच कार्डावर\nविनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा आजपासून बेमुदत बंद\nमोनो बंद झाल्याने १८ हजार प्रवासी त्रस्त\nगोरेगावहून लोकलने थेट पनवेलला जाणे आता शक्य\nएनजीओ महिलेच्या आत्महत्याप्रकरणी पतीला अटक\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/all/page-7/", "date_download": "2019-01-17T22:04:55Z", "digest": "sha1:B632AJFHV3T5UJIQH6TRNKYORH24CU3P", "length": 11611, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेस- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nराफेल: जेटलींच्या भाषणाचा हवाला देत राहुल गांधींनी उलटवला सरकारवर डाव\nलोकसभा निवडणुक जसजशी जवळ येत जाईल तसं भाजप आणि काँग्रेसमधलं हे युद्ध आणखी वाढत जाणार आहे.\nLIVE राहुल गांधी : राफेल करारासंबंधी ऑडिओ क्लिपवरून हल्लाबोल\n'राफेल'वर राहुल गांधी काय बोलणार थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद\n'राफेल'मध्ये भ्रष्टाचार नाही तर चौकशीला का घाबरता शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nसरकारकडून गुड न्यूज मिळणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा कमी होण्याची शक्यता\nVIDEO : तुम्ही लहान मुलं आहात का राहुल यांच्या भाषणानंतर सुमित्रा महाजन संतापल्या\nराहुल गांधींना लढाऊ विमान म्हणजे काय हे तरी कळतं का\nराफेल करार VIDEO: राहुल गांधींचा थेट मोदींवर आरोप, अरूण जेटलींचं जोरदार प्रत्युत्तर\nVIDEO: अवघ्या 2 तासांत बदललं चित्र, राफेल ऑडिओ क्लिपवरून लोकसभेत काँग्रेस बॅकफूटवर\nराफेल घोटाळ्याला नरेंद्र मोदीच जबाबदार, राहुल गांधींचा पुन्हा आरोप\n'राफेल घोटाळ्याची महत्त्वाची फाईल पर्रिकरांच्या बेडरूममध्ये'\nआंबेनळी घाटात पुन्हा भीषण अपघात, खोल दरीत कोसळला ट्रक\n'...म्हणून लोक राफेल विमान घोटाळा विसरतील असं कुणी समजू नये'\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/real-facts-of-doklam-conflict-in-india-and-china/", "date_download": "2019-01-17T21:28:37Z", "digest": "sha1:A2KFOG5URRX2HZKIN3FQVCDOR3FPEBRO", "length": 17979, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डोकलाम गुंतवलेला गुंता समजून घेताना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nडोकलाम गुंतवलेला गुंता समजून घेताना\nविनीत वर्तक: सध्या डोकलाम ह्या प्रश्नावरून ब��च युद्ध सुरु आहे. भारत- चीन संबंध ताणले गेले आहेत. आता भारत – चीन युद्ध होणार अस दिसते आहे कोण चूक कोण बरोबर कोण चूक कोण बरोबर ह्या सोबत स्वदेशी चे नारे गुंजत आहेत. चीनी वस्तू ना भारतात बंदी पासून ते बहिष्कार टाकण्यासाठी मेसेज वर मेसेज येत आहेत. अनेक लोक डोकलाम काय आहे माहित नसताना राजकारण्यांची दूरदृष्टी ते इतके वर्षात काय केल नाही असा सगळा उहापोह करत आहेत. ह्या सगळ्या गोंधळात सामान्य माणसाला नक्की माशी कुठे शिंकते आहे. हेच कळत नाही आहे. तर ते समजून घेण्याचा हा प्रयत्न.\nडोकलाम हे एक पठार असून हा भाग भारत, चीन आणि भूतान ह्या तीन देशांच्या सीमेलगत किंबहुना सीमा जोडतो. २८९ स्क्वेअर किलोमीटर चा भूभाग चीनसाठी सामरिक दृष्ट्र्या खूप महत्वाचा आहे. म्हणून चीन कित्येक वर्ष ह्या भूभागाच्या बदल्यात भूतान ला ४९५ स्क्वेअर किलोमीटर चा जाकुर्लुंग आणि पसामलुंग हा प्रदेश देत आहे. पण भूतान ने सध्यातरी अश्या कोणत्याही हस्तांतर करण्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे. डोकलाम च्या पठारावर प्रवेश म्हणजे भारताच्या पूर्ण उत्तर पूर्व भागावर वर्चस्व हे चीन जाणून आहे. अरुणाचल प्रदेश ला चीन आपला हिस्सा आजही मानतो. पण भारतीय सेनेच्या बहादुरीमुळे अरुणाचल प्रदेश आजही भारताच अविभाज्य अंग आहे. ह्या डोकलाम भागापासून जवळ आहे तो चिकन नेक प्रदेश. अवघी १७ किमी ची रुंदी असलेला हा भाग पूर्ण उत्तर पूर्व भारताला मुख्य भारतापासून जोडतो. म्हणजे डोकलाम आपल्या हातात आल तर ह्या चिकन नेक वर आपला कब्जा कि उत्तर पूर्व भारताचा मुख्य भारताशी संबंध तुटला. चीनच हे स्वप्न भारत पूर्णपणे ओळखून आहे. म्हणूनच भूतान पेक्षा डोकलाम मधील चीन चा वाढता प्रवेश भारतासाठी धोक्याची घंटा आहे.\nजून २०१७ मध्ये चीन च्या सेनेने ह्या प्रदेशातील झोम्परी भागात पक्के रस्ते बनवण्यास सुरवात केली. ज्यावरून रणगाडे किंवा लष्करी युद्ध साहित्य नेता येऊ शकेल. भारताने लगेच भूतान सोबत असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन कराराची (२०१२) ग्वाही देत आपल सैन्य तिकडे उभ करून चीन ला रस्ता बांधण्यास मज्जाव केला. डोकलाम मध्ये आजही भारतीय सेना व चीन ची सेना एकमेकासमोर उभे ठाकले आहेत. ह्या सगळ्यात जो धुराळा उडाला आहे त्याला काही कारण आहेत. ती बघण मोठ रंजक आहे. राजकारणात मला जायचं नाही. कारण सगळ्यात भारताला कोणी अखंड ठेवल आहे ते ���ारतीय सेनेने.\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nचीनच्या अरेरावी ला अद्दल घडवण्यासाठी चीनी वस्तूवर वगेरे बहिष्कार सगळ्या भ्रामक कल्पना आहेत. चीन – अमेरिका मधला बाजार आहे ४०० बिलियन अमेरिकन डॉलर, चीन – जपान मधला बाजार आहे १५० बिलियन अमेरिकन डॉलर आणि चीन भारतामधला बाजार आहे ७० बिलियन अमेरिकन डॉलर. चीन च्या एकूण बाजारपेठेच्या तो फक्त २ % हिस्सा आहे. जरी अगदी सगळ्या भारतीयांनी मिळून चीनी मालावर बहिष्कार टाकला तरी चीन ला फक्त ओरखडा उठेल. कारण चीन ची बाजारपेठ इतकी विस्तारलेली आहे कि भारता सारख्या मोठ्या बाजारपेठेने बहिष्कार टाकून सुद्धा काही फरक पडणार नाही. उलट फरक पडेल तो भारताला. भारतात टेलीकॉम सेक्टर मध्ये ७०,००० करोड रुपयांची खरेदी भारत चीन कढून करतो. ८ बिलियन अमेरिकन डॉलर मार्केट असणाऱ्या मोबाईल मार्केट मध्ये ५१% हिस्सा चीनी कंपन्यांचा आहे. सोलार मार्केट मधला हिस्सा ८७% इतका आहे ३०% पॉवर जनरेटर चीन मधले आहेत. भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेत चीन चा हिस्सा प्रचंड आहे. त्यामुळे चीनी मालाचा वापर थांबवण खरे तर भारताची प्रगती थांबवण्या सारख आहे. मेक इन इंडिया सारखे कार्यक्रम आणले तरी त्यांची उपलब्धी दिसायला काही वर्षाचा कालावधी लागणार आहे. तूर्तास भारताला चीनी गुंतवणुकी शिवाय पर्याय नाही हे सत्य आहे.\nयुद्ध च्या दृष्ट्रीने बघायला गेल तर चीन ची सेना भारतापेक्षा जास्ती मोठी आणि लष्करी आयुधांच्या बाबतीत सरस आहे. पण पुस्तकावर असेलेला शेर जमिनीवर शेर असलेच अस नाही. कारण ह्याला अनेक कारण आहेत. ज्या भागात म्हणजेच डोकलाम भागात हे चालू आहे तिकडे भारताची बाजू उजवी आहे. चीन ला युद्ध सामुग्री डोकलाम ला ज्या रस्त्याने आणावी लागेल त्यातील जवळपास १५० किमी च्या रस्त्याच्या तीनही बाजूने भारत आहे. त्यामुळे चीन ची अवस्था युद्ध काळात कात्रीत सापडल्या सारखी होईल. भारतीय सेना एक एक करून टिपून चीन च्या सैन्याला मारू शकेल हे चीन ला चांगलच माहित आहे. ह्या शिवाय आंतरराष्ट्रीय मंचावर जग भारताच्या बाजूने झुकलेल आहे. युद्ध झालच तर अमेरिका, जपान, ओस्ट्रेलिया, इस्राइल सकट अमेरिकेची मित्र राष्ट्रे म्हणजे युरोप मधील सगळेच देश भारताच्या बाजूने उभे रहातील. जरी एकदम बाजू नाही घेतली तरी ���ुपी मदत नक्कीच असेल. पाकिस्तान, मलेशिया आणि यु.ए.ई, नॉर्थ कोरिया सह काही राष्ट्रे जरी चीन च्या बाजूने असली तरी भारतीय सेना अडीच आघड्यांवर लढायला सक्षम आहे. एकीकडे पाकिस्तान, दुसरीकडे चीन तर अर्धी आंतरिक. अतिरेकी कारवाईमुळे भारतीय सेना हिमालय तसेच अन्य ठिकाणी युद्धासाठी तयार तसेच सराव असणारी सेना म्हणून जगात गौरवली जाते. भारतीय सेनेचा ह्या भागातील अनुभव अन्य कोणत्याही सेनेपेक्षा वरचढ आहे. हिंद महासागरात भारतीय नौदल सगळ्यात सक्षम समजले जाते. त्याच्या जोडीला जर अमेरिका नॉर्थ कोरिया च्या नावाखाली युद्धात आली तर चीन ला तीन बाजूने लढाई करावी लागेल.\nअर्थात ह्या सगळ्या जर तर च्या गोष्टी आहेत. युद्ध हा उपाय नाही हे भारत आणि चीन दोघांना हि चांगलच ठाऊक आहे. त्यामुळे युद्ध होण्याची शक्यता कमीच आहे. डोकलाम मध्ये भारताने पहिला डाव जिंकला असला तरी पुढे भारत काय भूमिका घेतो ह्यावर डोकलाम च यश – अपयश अवलंबून आहे. डोकलाम वरून मागे जाण चीन ला परवडणार नाही तर पुढे जाण सुद्धा परवडणार नाही. आंतरराष्ट्रीय मंचावर बाजार करून चीन ने आपलीच बाजू कमकुवत करून घेतली आहे. चीन डोकलामसाठी वेगवेगळ्या दबावतंत्राचा प्रयोग करत आहे. आपल्या सुजाण राजकरण्याची चीन चे अधिकारी भेट घेऊन भारतात विरोध करण्यासाठी पण प्रयत्न करत आहेत. सगळ्या लेवल वर कसही करून चीन ला वर्चस्व हव आहे. तूर्तास भारताने डोकलाम च्या गुंतवलेल्या गुंत्याला जस आहे तस ठेवण्याची भूमिका घेतली आहे. भविष्यात किसकी चाल ओर किसकी मात हे बघण मोठ रंजक असणार आहे.\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nरोहित शर्माचे शानदार शतक\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nटीम महाराष्ट्र देशा : भाजप निवडणुकीच्या काळात मोठा काळाबाजार करते. मुंबई महापालिकेत भाजपने मनसेचे नगरसेवक 5 कोटी…\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sbis-former-associate-banks-cheque-books-will-be-valid-till-december-31/", "date_download": "2019-01-17T21:31:07Z", "digest": "sha1:HYB6YOCE2GHDUFJSUIN2YC4LGESK3OCU", "length": 6469, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विलय झालेल्या बँकांचे चेकबूक ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहेत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविलय झालेल्या बँकांचे चेकबूक ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहेत\nदेशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने आपल्या ग्राहकांना दिलासा देणारी नवी घोषणा केली आहे. बँक ग्राहकांना नुकत्याच विलय झालेल्या बँकांचे चेकबूक ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहेत.\nयामुळे स्टेट बँकेच्या संलग्न सर्व बँका आणि भारतीय महिला बँकांचे जुने चेक ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर बुधवारी माहिती दिली.\nSBI मध्ये 10,300 कर्मचाऱ्यांची मेगा भरती\nथर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन महागणार, बिअरच्या दरात होणार वाढ\nएक एप्रिल २०१७ पासून SBI में स्टेट बँक ऑफ बीकानेर एंड जयपूर (SBBJ), स्टेट बँक ऑफ हैदराबाद (SBH), स्टेट बँक ऑफ म्हैसूर (SBM), स्टेट बँक ऑफ पटियाला (SBP), स्टेट बँक ऑफ त्रावणकोर (SBT)आणि भारतीय महिला बँकेचे स्टेट बँकेत विलिनीकरण झाले.\nSBI मध्ये 10,300 कर्मचाऱ्यांची मेगा भरती\nथर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन महागणार, बिअरच्या दरात होणार वाढ\n२००० रुपयांच्या नोटा छापून तयार, मात्र पुरवठा बंद : स्टेटबँक अहवाल\nजेट एअरवेजमुळे एसबीआयच्या माजी अध्यक्षांवर जमीनीवर झोपण्याची वेळ\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nटीम महाराष्ट्र देशा - संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत…\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ या���ना उमेदवारीची मागणी;…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.bevellingmachines.com/mr/gbm-12d-metal-plate-beveling-machine.html", "date_download": "2019-01-17T21:01:03Z", "digest": "sha1:2KW6U6IRPGVUK7OY4Q5YIJO737HKBAXH", "length": 11286, "nlines": 255, "source_domain": "www.bevellingmachines.com", "title": "GBM-12D मेटल प्लेट beveling मशीन - चीन शांघाय Taole यंत्रणा", "raw_content": "\nकाठ दळणे मशीन प्लेट\nपाईप कटिंग आणि Beveling मशीन\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nपाईप कटिंग आणि Beveling मशीन\nकाठ दळणे मशीन प्लेट\nGMMA चे 60 चे दशक स्वत: ची यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले धातू धार chamfering मशीन\nपोर्टेबल स्वयंचलित प्लेट beveler\nपोर्टेबल आणि हातातील विद्युत पाईप beveller\nISO स्वयं फीड पाइप beveling मशीन\nGMMA-80A उच्च कार्यक्षमता स्वयं चालणे प्लेट beveling ...\nGBM-12D मेटल प्लेट beveling मशीन\nGBM धातू स्टील प्लेट प्लेट वैशिष्ट्य विस्तृत काम श्रेणी मशीन beveling. उच्च गुणवत्ता, कार्यक्षमता, जोडणी तयारी सुरक्षित आणि सोपे ऑपरेशन द्या.\nमॉडेल नाही .: gmb-12D\nब्रँड नाव: GIRET किंवा TAOLE\nमूळ ठिकाण: KunShang, चीन\nपॅकेजिंग: लाकडी केस मध्ये\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nGBM-12D धातू प्लेट beveling मशीन\nGBM-12D उच्च कार्यक्षमता धातू प्लेट beveling मशीन मोठ्या प्रमाणावर जोडणी तयार करण्यासाठी बांधकाम उद्योगात वापरले. जाडी 6-30mm आणि काटकोनात असणे देवदूत श्रेणी 25-45degree प्रति मिनिट प्रक्रिया 1.5-2.6meters उच्च कार्यक्षमता बदलानुकारी पकडीत घट्ट. हे खरे आहे बचत तुटपुंजे मदत करते.\nदोन प्रक्रिया मार्ग आहेत:\nमॉडेल 1: कापणारा स्टील पकडू आणि लहान स्टील प्लेट्स प्रक्रिया करताना नोकरी पूर्ण करण्यासाठी मशीन मध्ये होऊ.\nModle 2: मशीन स्टील धार बाजूने प्रवास आणि मोठ्या स्टील प्लेट्स प्रक्रिया करताना नोकरी पूर्ण होईल.\nकोणतेही मॉडेल. GBM-12D मेटल प्लेट beveling मशीन\nवीज पुरवठा एसी 380V 50HZ\nमोटार गती 1450r / मिनिट\nपकडीत घट्ट जाडी 6-30mm\nपकडीत घट्ट रूंदी > 75mm\nप्रक्रिया लांबी > 70mm\nकाटकोनात असणे देवदूत ग्राहकाच्या requre म्हणून 25-45 पदवी\nसिंगल बेव्हेल रूंदी 12mm\nकाटकोनात असणे रूंदी 0-18mm\nकापणारा प्लेट φ 93mm\nवजन निखील वागळे 155KGS GW 195KGS\nटीप: जर + व्यक्तिचलित ऑपरेशन मध्ये कापणारा च्या 3pcs + साधने समावेश मानक मशीन\n1. धातू साहित्य उपलब्ध: कार्बन स्टील, स्टेनलेस स्टील, अॅल्युमिनियम इ\n2. 750W येथे IE3 मानक मोटर\n3. उंच कार्यक्षमता 1.5-2.6meter / मिनिट पोहोचू शकतात\n4. Inported थंड पठाणला आणि गैर-ज्वलन ही रक्कम कमी गियर बॉक्स\n5. कोणत्याही स्क्रॅप लोह स्प्लॅश, अधिक सुरक्षित\n6 कमाल काटकोनात असणे रुंदी 18mm पोहोचू शकता\nमोठ्या प्रमाणावर एरोस्पेस, केमिकल उद्योग, दबाव भांडे, नौकाबांधणी, धातू शुध्द करण्याची कला व शास्त्र आणि unloading प्रक्रिया कारखाना जोडणी उत्पादन क्षेत्रात वापरले.\nमागील: GBM-12D-आर व्ही आणि एक्स प्रकार संयुक्त प्लेट beveling मशीन\nपुढे: GBM-6D पोर्टेबल beveling मशीन\nबाजूच्या दुप्पट beveling मशीन\nडबल साइड Beveling साधन\nहातातील प्लेट Beveling मशीन\nधातू काटकोनात असणे मशीन\nधातू प्लेट beveling मशीन\nBeveling मशीन विक्रीसाठी प्लेट\nBeveling मशीन उत्पादक प्लेट\nप्लेट Beveling मशीन पुरवठादार\nपोर्टेबल प्लेट Beveling मशीन\nस्टेशनरी प्लेट Beveling मशीन\nस्टील प्लेट बेव्हेल साधन\nGBM-6D पोर्टेबल beveling मशीन\nGBM-16D जड कर्तव्य स्टील प्लेट beveling मशीन\nGBM-16D-आर बाजूच्या दुप्पट काटकोनात असणे कटिंग मशीन\nGBM-12D-आर व्ही आणि एक्स प्रकार संयुक्त प्लेट beveling आई ...\nपोर्टेबल स्वयंचलित प्लेट beveler\nशांघाय Taole यंत्राचे कंपनी, लिमिटेड\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-reserve-bank-officer-inquiry-107885", "date_download": "2019-01-17T21:32:06Z", "digest": "sha1:DXIGUJ5HC2JBECVILREOVUFQMVICDIWF", "length": 11769, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news reserve bank officer inquiry रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी | eSakal", "raw_content": "\nरिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nमुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने गुरुवारी रिझर्व्ह बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी केली. या अधिकाऱ्यांमध्ये एक मुख्य सरव्यवस्थापक आणि सरव्यवस्थापक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोने आयातीच्या ८०ः२० योजनेप्रकरणी ही चौकशी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात जाणूनबुजून काणाडोळा करण्यात आला का, हे सीबीआयच्या पथकाने या वेळी जाणून घेण्याचा प्रयत्न के���ा. ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’द्वारे ‘पीएनबी’मध्ये झालेल्या सुमारे १३ हजार ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी सीबीआयने दोन गुन्हे नोंदविले आहेत.\nमुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने गुरुवारी रिझर्व्ह बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी केली. या अधिकाऱ्यांमध्ये एक मुख्य सरव्यवस्थापक आणि सरव्यवस्थापक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोने आयातीच्या ८०ः२० योजनेप्रकरणी ही चौकशी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात जाणूनबुजून काणाडोळा करण्यात आला का, हे सीबीआयच्या पथकाने या वेळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’द्वारे ‘पीएनबी’मध्ये झालेल्या सुमारे १३ हजार ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी सीबीआयने दोन गुन्हे नोंदविले आहेत.\nबास्केटबाॅलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची सुमार कामगिरी\nपुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा...\nचोराच्या वाटा... (एस. एस. विर्क)\nआम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं...\nपावसाळ्यात ‘एल निनो’ची भीती नाही - डॉ. माधवन नायर राजीवन\nपुणे - येत्या पावसाळ्यात प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह (एल निनो) हा अडथळा राहणार नाही, अशी दुष्काळाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा...\n'अजिंक्य योद्धा' लवकरच रंगभूमीवर...\nमुंबई- बाजीराव पेशवे यांचे जीवन, कारकीर्द, कर्तृत्व आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 'अजिंक्य योद्धा'- श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ हे एक भव्य...\nमालेगावात अतिक्रमण विरोधात हजारो शालेय विद्यार्थी रस्त्यावर\nमालेगाव - शहरातील वाढते अतिक्रमण, शाळांना अतिक्रमणाचा असलेला वेढा, धुळ व ध्वनीप्रदुषण या विरोधात गुरुवारी (ता.१०) तीस शाळा, महाविद्यालयातील...\n‘सीपेक’च्या आडून लष्करी डावपेच\nमुख्यत्वे आर्थिक सहकार्यासाठी असलेल्या ‘सीपेक’च्या आडून चीन पाकिस्तानात संरक्षणसामग्रीचे उत्पादन करणार आहे. या माध्यमातून चीन व पाकिस्तान यांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-01-17T21:54:21Z", "digest": "sha1:RMJBDBORQUQU6VFDCCYT4VMB3AJN6EPL", "length": 12019, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ग्रामीण रस्ते बांधणीसाठी प्लॅस्टिकचा वापर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nग्रामीण रस्ते बांधणीसाठी प्लॅस्टिकचा वापर\n27 कोटी 32 लाख मंजूर : कामे सुरू करण्याचे आदेश\nपुणे – मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संशोधन व विकास अंतर्गत पुणे जिल्ह्यातील 43.32 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यासाठी 27 कोटी 32 लाख रुपये निधी देण्यात आला असून, त्याबाबतची पुढील कार्यवाहीचे आदेश संबंधित मुख्य अभियंता यांना देण्यात आले आहे.\nजिल्ह्यातील साधारण 12 हजार किमीचा रस्ता आहे. त्यामध्ये जिल्हा मार्ग आणि इतर मार्गांचा समावेश असून पुणे जिल्हा परिषद, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांच्या माध्यमातून हे रस्ते केले जातात. त्यानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 7 तालुक्‍यांतील काही रस्त्यांच्या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला असून, हे रस्ते तयार करताना त्यामध्ये टाकाऊ प्लॅस्टिकचा वापर करण्यात यावा. या रस्त्याचे दर्जोन्नती करण्यासाठी ई-टेंडरिंग करूनच आरंभ करावा. कामांना तांत्रिक मंजुरी देण्यापूर्वी सर्व बाबी तपासून घेऊन त्यानंतर कामाला सुरवात करावी, असे आदेशामध्ये म्हटले आहे. त्यामुळे या तालुक्‍यातील गावांना आता चांगले आणि दर्जेदार रस्ते मिळणार असून, प्रवासही सुखाचा होणार आहे.\nयोजनेअंतर्गत जुन्नर तालुक्‍यातील ओझर ते सहकारनगर रस्ता, प्रजिमा 8 ते सुतारटीका रस्ता आणि पिंपळवाडी ते वडगाव आनंद हे तीन रस्ते तयार करण्यात करण्यात येणार आहे. मावळ त��लुक्‍यातील शिरगाव ते गहुंजे रस्ता, दिवड ते सावळेवाडा, रा.म. 4 ते अहिरवडे रस्ता आणि वाघेश्‍वरते कदव रस्ता, दौंड तालुक्‍यातील यवत ते खुटवडेवस्ती, खामगाव ते गणेशनगर, भांडगाव ते शेरीचामळा, देऊळगाव राजे ते पेडगाव शीव रस्ता आणि दौंड (रा.मा. 60) ते सरस्वती नगर रस्ता या कामांना मंजुरी दिली आहे. तसेच वेल्हे तालुक्‍यात रा.मा. 133 ते भुरकवाडी रस्ता, आंबेगाव तालुक्‍यातील ग्रामा 43 ते पानसरेवाडी, ठाकरवाडी रस्ता, बारामती तालुक्‍यातील इजिमा 155 ते पवार-कुंभार वस्ती रस्ता, पुरंदर तालुक्‍यातील इजिमा 133 ते कर्नलवाडी कोंडेवाडी ब्राम्हणदरा रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.\nमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमुळे जिल्ह्यातील मार्ग दर्जेदार होत आहे. नवीन रस्ते आणि दुरूस्ती होत असल्यामुळे दळवळणाच्या सुविधा सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक वाहतुक सुरू झाल्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. परंतु, जिल्ह्यातील रस्त्यांची लांबी लक्षात घेता राज्य शासनाकडून येणार निधी कमी पडत आहे. त्यामुळे राज्य शासनाने अधिकचा निधी देऊन रस्त्यांची कामे करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्यात 15 वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या करुन मृतदेह पुरला जमिनीत\n250 क्विंटल बियाणांचे वाटप\nरब्बी पिकांच्या परिस्थितीने चिंतेत वाढ\nपुन्हा आले रस्ते खोदाईचे दिवस\nसोशल मीडियावरही पुणे मेट्रो ‘सुपरफास्ट’\nप्रदूषण घटकांची होणार चाचणी\nपुणे महापालिकेचे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक सादर\nशिष्यवृत्तीसाठी मूळ कागदपत्रांचे बंधन नाही\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणी आणखी एक अटकेत\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/30-year-old-woman-commits-suicide-in-mumbai/", "date_download": "2019-01-17T21:37:04Z", "digest": "sha1:QNRQLNVNQ3W7TZKW3NHRFVKFEBTDPOAE", "length": 8077, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबईत जाहिरात क्षेत्रात कार्यरत 30 वर्षीय तरुणीची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमुंबईत जाहिरात क्षेत्रात कार्यरत 30 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nमुंबई: मुंबईत 30 वर्षीय तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भूमिका सिंग असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. भूमिका जाहिरात क्षेत्रात कार्यरत होती. वाकोल्यातील राहत्या घरी भूमिकाने गळफास घेतला. तिच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.\nयासंदर्भात वाकोला पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भूमिका “वर्ल्डवाईड कम्युनिकेशन ग्रुप डीडीबी मुद्रा ग्रुप’मध्ये कार्यरत होती. तिचे पती विनय सिंगसुद्धा याच कंपनीत कार्यरत आहेत. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\nदाभोळकर आणि पानसरे हत्याकांडांचा स्वतंत्र तपास करा : उच्च न्यायालय\nमहाराष्ट्रात पुन्हा छमछम : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारच्या अटी रद्द\nदुष्काळी जिल्ह्यात वॉररुम : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्कारचा गुन्हा दाखल\nडोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त\nनाशिकमधील व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी दोघे ताब्यात\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_949.html", "date_download": "2019-01-17T21:57:24Z", "digest": "sha1:TNQU45JLEMOJUMV3NFCC4KAS43Z7FJHO", "length": 10778, "nlines": 100, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "प्रताप गंगावणे यांना साताराभूषण पुरस्कार प्रदान | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News ब्रेकिंग सातारा\nप्रताप गंगावणे यांना साताराभूषण पुरस्कार प्रदान\nसातारा (प्रतिनिधी) : आज सर्वत्र चित्रपट, मालिका निर्मितीत लेखन करणार्‍या लेखकांना कमी लेखले जाते. असे असताना लेखनात उत्तुंग यश मिळवणार्‍या प्रताप गंगावणे यांना मिळालेला साताराभूषण हा पुरस्कार म्हणजे भविष्यात मिळणार्‍या मोठ्या, श्रेष्ठ पुरस्कारांची नांदीच असेल, असे मत अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.\nरा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने लेखक प्रताप गंगावणे यांना सातारा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत शिवाजीराजे भोसले, ट्रस्टचे विश्‍वस्त अरुण गोडबोले, गंगावणे यांच्या पत्नी सौ. तेजश्री गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू कला सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात प्रताप गंगावणे यांना सातारा भूषण पुरस्कार बुधवारी प्रदान करण्यात आला. त्यावेळी डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. डॉ. कोल्हे म्हणाले, प्रताप गंगावणे यांच्यामुळेच संभाजी महाराजांवरील मालिका गाजत आहे. त्यांच्या आगळ्या वेगळ्या लेखनाच्या शैलीतून निर्माण होणार्‍या कथेतील प्रसंग अतिशय दर्जेदार आहेत.\nमाजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले म्हणाले, प्रताप गंगावणे यांच्या लेखनाला भविष्यात अधिक यश मिळो, त्यांच्या हातून अशाच महनीय व दर्जेदार कलाकृती निर्माण व्हाव्यात.\nज्येष्ठ चित्रपटनिर्माते व करसल्लागार अरुण गोडबोले म्हणाले, प्रताप गंगावणे यांनी आपल्या लेखणीतून एक आदर्श गारुडच निर्माण केले आहे. मात्र आज त्यांना साहित्यिक म्हटले जात नाही हे दुर्देव आहे. साहित्य चळवळीचे नेतृत्व करणारांनी साहित्याचे निकष तपासून पहावेत व अंतर्मूख होउन विचार करावा. त्यांच्या वास्तववादी, प्रतिभासंपन्न लेखनाचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा.\nसत्कारास उत्तर देताना पुरस्कारार्थी प्रताप गंगावणे म्हणाले, हा पुरस्कार माझ्यासाठी सरप्राईज आहे. मी आज कृतार्थं आहे. आज माझ्या लेखनाला हे पुरस्काराचे स्वरुप प्राप्त झाले. मी कोणतेच राजकारण कोणत्याच कलाकारासाठी केले नाही. सरळपणे व प्रामाणिकपणे लिहीत राहिलो. त्यातूनच संपूर्ण देश फिरलो. अनेक भाषा शिकलो. त्याचा उपयोग मला लेखन करताना झाला. आपल्या सर्वांच्या पाठबळावर मी आणखी गतीने लिहीत राहीन.\nसुत्रसंचलन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले. यावेळी प्रताप गंगावणे यांच्या आई श्रीमती बहिणाबाई गंगावणे, पी. एन. जोशी, प्राचार्य रमणलाल शहा, सह निर्माते घन:श्याम राव, दिग्दर्शक विवेक देशपांडे, विलास सावंत, रमेश राकडे, महेश काकेाटे, दादाजी सुर्वे नंदू पाटील, गणेश जाधव, अशोक गोडबोले, उदयन गोडबोले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nLabels: Latest News ब्रेकिंग सातारा\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/whatsapp-founder-jan-koums-success-story/", "date_download": "2019-01-17T22:05:59Z", "digest": "sha1:SRAFRQ5IDJWTXS5F63MFEB6SSDP34WZV", "length": 22068, "nlines": 190, "source_domain": "marathimotivation.in", "title": "व्हाट्सअप्प बणवणाऱ्या जान कोउम ची कहाणी | story of whatsapp founder jan koum- atoz marathi", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nHome जीवन चरीत्र world tech व्हाट्सअप्प बणवणाऱ्या जान कोउम ची कहाणी | story of whatsapp founder jan...\nव्हाट्सअप्प बणवणाऱ्या जान कोउम ची कहाणी | story of whatsapp founder jan koum\nनकारात्मक लोकांना कुठल्या हि संधी मध्ये काहीना काही अडचण दिसते, तर सकारात्म लोकांना अनंत अडचणीत देखील संधी दिसत असते. आज आपण अशाच एका सकारात्म व्यक्ती बदल माहिती घेणार आहोत. ज्याचा आयुष्यात अन्न पाण्या सारख्या मूलभूत गोष्टींसाठी देखील संघर्षच लिहलं होत. त्यात त्या माणसाने जिद्दीच्या जोरावर आयुष्यातील खाच खळगे भरत, अमेरिका मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींचा यादीत आपले नाव शामिल केलं.\nआज आपण व्हाट्सअप ला बनवणाऱ्या जान कोउम( jan koum) बद्दल माहीती घेणार आहोत. ज्या जान कोउम ला फेसबुक ने त्याचा क्षमतेवर बोट ठेवून नौकरी नाकारली, त्याच फेसबुक ला कोउम ने त्याने तयार केलेला व्हाट्सअप 19 बिलियन डॉलर्स मध्ये विकले. ही रक्कम भारतीय करन्सी मध्ये जवळपास 1 लाख करोड एवढा होतो.\nकोउम च जन्म हे युक्रेन मध्ये झालं होतं. त्याचे वडील बांधकाम मजूर होते. तर आई एक गृहिणी होती. त्याचं आयुष्य खूप खडतर होते. ते 2 वेळच्या अन्न पाण्यासाठी देखील ते महाग होते. त्या वेळी युक्रेन मध्ये वातावरण खूप अस्थिर होत. मग त्यांनी युक्रेन सोडून अमेरिका मध्ये आश्रय घेण्याचा निर्णय घेतला.\nजान फक्त 16 वर्षाचा असताना त्याचा कुटूंबानी माउंटन व्हिएव (mountain view) कॅलिफोर्निया येथे स्थलांतर केलं. त्यांना एका सामाजिक संस्थेने त्यांना दोन खोल्यांचं एक लहान घर देऊ केलं होतं. ईथे देखील त्यानां खूप संघर्ष करावा लागला. घर चलवण्या साठी कोउम च्या आईने घरातच बेबी सीटर काम करायला सुरुवात केली. जान कोउम देखील पेपर ट���कणे, दुकानातील फारश्या पुसणे इत्यादी कामे करून आईला आर्थिक मदत केली. या काळात कोउम ला तासंतास जेवण मिळवण्या साठी अन्नछत्रा बाहेर उभे राहावे लागत.\nपण म्हणतात ना वेळ चांगला असो किंवा वाईट ते नक्की बदलत असते. जान कोउम चे देखील दिवस हळू हळू बदलत होते. त्याने 19 वर्षी एक कॉम्प्युटर विकत घेतला त्याला प्रोग्रामिंग ची आवड होती. तो सर्व काही पुस्तके वाचून स्वतः शिकला होता. त्यांने काही दिवस एका हॅकर ग्रुप WooWoo मध्ये हॅकर म्हणून ही काम केलं आहे.\nपुढे कोउम ने सॅन जोश स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेतलं. त्या सोबत एर्णस्ट अँड यंग (Ernest and Young) या कंपनीत रात्री सिक्युरिटी टेस्टर म्हणून जॉब करत असे. शिक्षणा नंतर त्याने yahoo येथे जॉब करायला सुरुवात केली येथेच त्याला एक मित्र मिळणार होता ज्याचा सोबत तो इतिहास रचणार होता.\nब्रायन ऍक्टन सोबत ओळख\nYahoo मध्ये कोउम ने 10 वर्षा काम केलं आहे. त्या काळात त्याला ब्रायन ऍक्टन (Brian Acton) नावाचा जिवलग मित्र मिळाला, तो yahoo मध्ये advertising सिस्टीम सांभाळत असे. त्यांचे एक दुसऱ्या सोबत खूप जास्ती पटत असे. या काळात ते एकमेकांचे खूप जिवलग मित्र झाले. नंतर कोउम आणि ऍक्टन दोघानी स्वतःच स्टार्टअप सुरु करायच विचार केला. फेसबुक आणि ट्विटर सारखं मोठं निर्माण करण्याचा ध्येयाने त्यांनी 2007 साली yahoo कंपनीला ला राजीनामा दिला.\nजान कोउम आणि ब्रायन एक्टन\nपहिला वर्ष त्यांना काहीच जमले नाही. त्यांचा कडे असलेले पैसे हळू हळू संपत होते. निराश होऊन त्यांनी परत जॉब करायचं ठरवलं. त्यांनी फेसबुक आणि ट्विटर मध्ये जॉब साठी अप्लाय हि केला. पण इंटरविव्ह मध्ये त्यांना नाकारण्यात आले. कोउम आणि ऍक्टन दोघानी हा काळ खूपच अवघड असल्याचं ट्विर च्या माध्यमातून सांगितलं होतं.\nपण कोणीतरी महान व्यक्तीने म्हंटले आहे की\nसध्या तुमच्या जीवनात कठीन काळ असेल तर समजुन घ्या येणार काळ त्या प्रेक्षा कठीण असेल पण त्या नंतर मात्र सर्व चांगले आणि सोप्पे असेल.\nत्याच प्रमाणे कोउम आणि ऍक्टन यांचं होतं. कोउम ने 2009 मध्ये अप्पल चा i-phone घेतला. आणि त्याला फक्त 7 महिने जूणा अँप स्टोर च्या क्षमते ची कल्पना आली. त्याला कळाले की मोबाईल ऍप्प तयार करणे खूप फायदाचे होऊ शकते.\nकोउम ला त्याचा एका रशियन मित्राने इस्टंट मेसेजिंग ची कल्पना सुचवली. बाजारात इन्स्टंट मेसेजिंग ऍप्पस होत्या, जसे ब्लॅकबेरी मेसेंजर इत्यादी पण ते फक्त ब्लॅकबेरी च्या मोबाईल पुरतेच मर्यादित होत्या. नेमके हेच कोउम ने हेरले, त्याने कोणत्या ही फोन वर चालेल असा इन्स्टंट मेसेजिंग ऍप बनवायचं ठरवलं. त्याने तयार केलेल्या ऍप्प साठी whatsapp हे नाव नक्की केलं, आणि 24 फेब्रुवारी 2009 मध्ये कॅलिफोर्निया येथे स्वतःची whatsapp.inc कंपनी स्थापन केली.\nसुरुवातीचा एक वर्ष व्हाट्सअप्प ला अपेक्षा प्रमाणे यश मिळाले नाही. कोउम हा परत निराश होऊन व्हाट्सअप्प बंद करण्या बाबत ऍक्टन कडे बोलणी केली. ऍक्टन ने त्याला आणखी एक वेळा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला, आणि झालेही तसंच वापरण्यास सोप्पे आणि एकही जाहिरात नसलेला ऍप म्हणून व्हाट्सअप्प प्रसिद्धीस येऊ लागला. तो एवढा प्रसिद्ध झाला की फक्त 3 वर्षातच ऍप्पल च्या ऍप्प स्टोर मध्ये सर्वात जास्ती डाउनलोड केला जाणारा ऍप्प बनला. व्हाट्सअप्प आणि कोउम दोघांचे दिवस फिरले.\nस्थापनेच्या फक्त 5 वर्षी नंतरच व्हाट्सअप्प ने यशाचे मोठे मोठे शिखर सर केले होते. अखेर फेसबुक च्या संस्थापक मार्क झुकरबर्ग याने व्हाट्सअप साठी 19 बिलियन डॉलर ची ऑफर कोउम कडे ठेवली. 19 बिलियन म्हणजे जवळपास 1 लाख 19 हजार करोड रुपये होतात. शिवाय व्हाट्सअप्प च्या मुख कार्यकारी मंडळा वर कोउमलाच ठेवण्याचा आश्वासन दिले गेले तेंव्हा कुठे कोउम ने 19 बिलियन डॉलर मध्ये व्हाट्सअप्प फेसबुक कंपनी ला विकायचं निर्णय घेतला. आणि गंमत म्हणजे या फेसबुक ने कोउम याला नौकरी नाकारली होती.\nकोऊम फेसबुक च्या करारावर सही करताना. कॅलिफोर्निया येथील अन्न छत्रात.\nत्याने फेसबुक च्या ऑफर वर सही करण्यासाठी तेच ठिकाण निवडले जिथे, त्याने आयुष्यात सर्वात जास्ती कष्ट घेतलं होतं. जिथे त्याला तासंतास अन्ना साठी थांबावं लागलं. त्याचं कॅलिफोर्निया येथील अन्न छत्रात त्याने फेसबुक च्या करारावर सही केली. जान आता जरी श्रीमंत झाला असला तरी तो त्याचे गरिबीतले दिवस विसरला नाही.\nकोऊम फेसबुक च्या करारावर सही केल्यानंतर . कॅलिफोर्निया येथील अन्न छत्रा बाहेर.\nमित्रांनो आयुष्य असच असते. हजार कष्ट असले तरी आपले दिवस कधी ना कधी येणार या वर विश्वास ठेवायचं असते. यश मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त एकच गोष्ट महत्वाची वाटते मला ती म्हणजे मैदानात टिकून राहणे बाकी सर्व ऑटोमॅटिक होतं .\nकसा वाटलं जान किम ची जबरदस्त कहाणी आवडली आसेल तर नक्की शेर करा. आणि हो aoz मराठी मध्ये दर रविवार अश्या अविश्वसनीय लोकांची अविश्वसनीय कहाणी तुमच्या समोर ठेवणार आहे त्या साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा. एकही काहाणी मिस करू नका. कॉमेंट करून हा लेख कसा वाटला हे कळवाच धन्यवाद…..\nNext articleमुकेश अंबानी चे जगातील सर्वात महागडे घर बघा काय आहे यात खास\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/manoranjanache-jag/", "date_download": "2019-01-17T21:19:44Z", "digest": "sha1:WNEAV7VFS6UC23BDPJQUQT5QXUFZVYHR", "length": 21676, "nlines": 131, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मनोरंजनाचे जग – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 17, 2019 ] अध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 17, 2019 ] नखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\tविशेष लेख\n[ January 17, 2019 ] पानिपतला विसरूं नका\tऐतिहासिक\n[ January 17, 2019 ] अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\tनियमित सदरे\nJanuary 5, 2019 डॉ. अनिल कुलकर्णी वैचारिक लेखन\nनिसर्ग हेच पूर्वी मनोरंजनाचे साधन होतं. हवा, पाणी, ढग, आकाश, वृक्ष, चंद्र, चांदण्या, सूर्य याभोवती गाण्याचं इंद्रधनुष्य गुंफलं जायचं. निसर्ग जसा जसा कमी होत चालला, प्रसारमाध्यमांचा संसर्ग वाढला. निसर्गदत्त सौंदर्य नजरेआड, दुर्मिळ होऊन प्रसारमाध्यमांतून अनेक गोष्टी झिरपू लागल्या. माहिती व तंत्रज्ञान युगात मनोरंजनाच्या नावाखाली नको ते उथळ, संस्कृतीचं विपर्यास्त स्वरुप, विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घालणारं, सासू-सुनांचे द्वेष, अंधश्रध्दा, पसरविणार्या् गोष्टी येत आहेत.\nप्रत्येक मनोरंजन विकृतीच घेऊन येत असेल तर संस्कृतीचे तीन तेरा होणारच. मनोरंजनापुढे ज्ञान, माहिती, मूल्ये, संस्कृती दुय्यम ठरत आहेत. आधी मनोरंजन, मग त्यातील गोष्टींचा हव्यास, मनोरंजनाच्या वेळापत्रकात अभ्यासाला वेळच नाही. आधी अभ्यास, मग मनोरंजन ठीक. दप्तर फेकून दिलं की खेळ, नंतर गप्पा मग अभ्यास, हा क्रमच बदलला. गप्पा बंद झाल्यामुळे व्यक्तीमत्��ाच्या विकासाचा कप्पा बंद झाला. हाताची घडी तोंडावर बोट हे शाळेआधी कुटुंबातच प्रसारमाध्यमांनी घडवून आणलं. माहिती व तंत्रज्ञानाचे केवळ मनोरंजन व तंत्रज्ञान होऊ नये. आजच्या मुलांचा मनोरंजनाचा कालावधी अभ्यासापेक्षा वाढलाय. मुले अनुकरणप्रिय असतात. टी.व्ही. वरील जाहिरात, गाणे, अंग विक्षेपासह म्हणणार्याअ चिमुरड्यांना कवितेचे एक कडवेही म्हणता येऊ नये, हा मनोरंजनाचा अभाव का शिक्षण पध्दतीचा पराभव समजावा. प्रबोधनासाठी आलेली समूहसंपर्क साधने मनोरंजनाच्या मलीद्यावर जगत आहेत. जे मोठ्यांनी मोठेपणी पाहिलं ते मुले पाहून बसलीत. मनोरंजनाच्या नावाखाली लैंगिक शिक्षण ऐवजी विकृत बाजू मुलांच्या भावविश्वात खळबख उडवत आहे. प्रसारमाध्यमांतून ज्ञान कमी व मनोरंजन जास्त होत आहे.\nमनोरंजनाचे आजच्या समाजाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. ज्या प्रमाणात भोवतालचा निसर्ग कमी झाला, सजीव माणसांचा गोतावळा कमी झाला. निसर्गाचा आनंद कमी अनुभवायला मिळाला. प्रसारमाध्यमातील मनोरंजनाने निसर्ग जो खरा गुरु त्याची जागा घेतली. ज्ञान मिळत आहे, पण नको ते ज्ञान ही मिळत आहे. सजीव माणसांची घरातील आंतरक्रिया बंद होऊन प्रसारमाध्यमांतील मनोरंजनाने माणसांना गुंतवण्यात यश मिळवले. प्रेम, वासना, विकृती, अंगविक्षेप, हसणं, खिदळणं, उपहास, रॅगींग, द्वेश यात ही मनोरंजन शोधणारे आहेत. वैचारिक नाळ तोडून मनोरंजन फोफावत आहे. कुटुंब या मालिकेत एकमेकांशी द्वेषापोटी, बदला घेण्यासाठी विवाह दाखवून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यापर्यंत मजल गेली आहे. संस्कार मोडीत काढत, व्यभिचार रुजवणार मनोरंजन, आचार-विचाराला तिलांजली देणारं मनोरंजन, रुजतच नाही तर रुचत आहे. जाहिरातीच्या माध्यमातून स्वाभीमान, शांती नसलेल्या, श्यामची आई नसलेल्या समाजात मुलाला ही बापाच्या नावाऐवजी “I am complan boy”म्हणून धन्यता वाटत आहे. संस्कृती समोर आणण्याऐवजी विकृती समोर आणून डोळ्यात अंजन घालायची वेळ आली तर मनोरंजनाच्या माध्यमातून मूल्यांना केव्हाच खुंटीला टांगलंय. मनाचे श्लोक जाऊन, व्यभिचाराचे स्त्रोत पदोपदी मनोरंजनासाठी उपलब्ध आहेत.\nजाहिरातीत ही “ती” च्या शिवाय मनोरंजन नाही. बलात्कार, खून, दरोडे, अपघात, अंधश्रध्दा, भयकथा, प्रेमकथा, यातून मनोरंजनाची पेरणी होत आहे. राजकारण, संसदेतला आरडाओरडा, तमाशा, साहेबांनी तिकीटासाठी बंगल्यावर बोलावणं, या मनोरंजनाच्या बाबी बनत आहेत. घरातील वहिन्या जाऊन, वाहिन्या आल्या. नको ते दाखवू लागल्या. शिकवू लागल्या. घरात माणसांना अबोल राहण्याची संधी मिळत आहे. हाताची घडी, तोंडावर बोट हे शाळेत सुरु होण्याऐवजी घरातच सुरु झालं. जाहिराती मनोरंजनाचे साधन बनत आहेत. टुकार जाहिराती अंदर की बात म्हणत लोकांना उल्लु बनवत आहे. अभिमानाने पेप्पीसाठी, एका पेप्पीसाठी लहान मुलांबरोबर लाचार व्हावं, “अतिथी देवो भव” हा संस्कार रुजणार कसा एक तीळ सात जणांनी वाटून घेतला, हे मुलांवर बिंबणार कसं एक तीळ सात जणांनी वाटून घेतला, हे मुलांवर बिंबणार कसं पेप्सी पुढे सगळं नगण्य. आचारसंहितेला छेदून जाहिरातीतील मनोरंजन मूल्यांना गुंडाळून ठेवत आहे. सगळं स्वतःसाठी…. दान, त्याग याची महती कळणार कशी\nमनोरंजनाचे संदर्भ बदलत चाललेत व्यक्तीपरत्वे बदलत आहे. पूर्वी भजन, कीर्तन यातून आधी उद्बोधन व नंतर मनोरंजन हा हेतू होता. प्रेम हे मानवी मनाला पडलेलं सुंदर स्वप्न, एक अविष्कार, पण त्याच्याकडे सुध्दा मनोरंजन म्हणून पाहिलं जात आहे. एकाचं दुसर्यापवर दुसर्यारचं तिसर्या्वर … अमर्यादित, तीन तासांचा चित्रपट पाहून पोरगी गटवणं, प्रेम हा जन्मसिध्द अधिकार, प्रेम एकांवर, विवाह दुसर्यााबरोबर, संबंध तिसर्यााबरोबर व यातून मनोरंजन हेच ध्येय तरुणांसमोर आहे. त्यातून मनोरंजन स्वस्त झालं आहे. जळी, स्थळी, काष्टी मनोरंजनच शोधणारी पिढी वास्तवापासून खूप दूर चालली आहे. व भयानक वास्तवाला समोर जात आहे. जीवन म्हणजे स्वप्न, मनोरंजन शब्दाच्या पलीकडे शरीराच्या पलीकडेही काही आहे, याचं भान राहिलं नाही. आधुनिकतेमुळे भरपूर वेळ मिळत आहे. बोअर होतं म्हणून भोगवाद, चंगळवाद, मनोरंजनाच्या नावाखाली चालू आहे. संस्कार व श्रमसंस्कारपासून दूर गेलेल्या समाजात मनोरंजनाने धुमाकूळ घातलाय. तृप्ती, समाधान नाहीच. “ये दिल मांगे मोर” म्हणत असमाधानच.“ठेवीले अनंते तैसेची रहावे” ही वृत्ती राहिलीच नाही. भ्रष्टाचाराने घरात लक्ष्मी नव्हे तर भौतिक वस्तूंची रेलचेल नांदत आहे. कीव आणणार्याह गोष्टीतून मनोरंजन शोधलं जात आहे. नैतिकतेला गाडून भौतिकता आली की, काय होणार मनोरंजन हे जीवनाचे वास्तव नव्हे. विरंगुळा आवश्यक पण जीवनाचा पांगुळगाडा ओढण्यास तोच कामी येत नाही. व्यक्तीमत्वाला आकार देणार, घडविणारं मनोरंजन ��वं, व्यक्तीमत्व दुभंगणार मनोरंजन धुमाकूळ घालत आहे. देवाची स्थळे, सहलीची स्थळे झाली आहेत. देवाला देवीला जाण्यातही मनारंजन महाविद्यालयात जाण्यातही मनोरंजन. थ्रीलच्या नावाखाली मनोरंजन शोधणं सुरु आहे. मनोरंजनाच्या नावाखाली नको ते खाणं, पिणं, पाहणं आलं आहे. जीवनातल्या प्रश्नापेक्षा मनोरंजनाचे प्रश्न पिढीला पडत आहेत. प्रसारमाध्यमांतून मनोरंजनाच्या नावाखाली अंधश्रध्देबाबत, प्रेमाबाबत, विवाहबाह्य संबंधाबाबत, काम जीवनाबाबत, मानवी स्वभावाबाबत संभ्रम होणार असेल तर त्याचे विकृतीचे संस्कार कशाला मनोरंजन हे जीवनाचे वास्तव नव्हे. विरंगुळा आवश्यक पण जीवनाचा पांगुळगाडा ओढण्यास तोच कामी येत नाही. व्यक्तीमत्वाला आकार देणार, घडविणारं मनोरंजन हवं, व्यक्तीमत्व दुभंगणार मनोरंजन धुमाकूळ घालत आहे. देवाची स्थळे, सहलीची स्थळे झाली आहेत. देवाला देवीला जाण्यातही मनारंजन महाविद्यालयात जाण्यातही मनोरंजन. थ्रीलच्या नावाखाली मनोरंजन शोधणं सुरु आहे. मनोरंजनाच्या नावाखाली नको ते खाणं, पिणं, पाहणं आलं आहे. जीवनातल्या प्रश्नापेक्षा मनोरंजनाचे प्रश्न पिढीला पडत आहेत. प्रसारमाध्यमांतून मनोरंजनाच्या नावाखाली अंधश्रध्देबाबत, प्रेमाबाबत, विवाहबाह्य संबंधाबाबत, काम जीवनाबाबत, मानवी स्वभावाबाबत संभ्रम होणार असेल तर त्याचे विकृतीचे संस्कार कशाला आपल्या मनोरंजनाच्या माध्यमातून लोक फसत असतील तर त्याचा गांभीर्याने विचार माध्यमांनी करावा. मनोरंजनातून फसवणूक जोपासली जाणार असेल तर आदर्शचे अग्रलेख कशासाठी आपल्या मनोरंजनाच्या माध्यमातून लोक फसत असतील तर त्याचा गांभीर्याने विचार माध्यमांनी करावा. मनोरंजनातून फसवणूक जोपासली जाणार असेल तर आदर्शचे अग्रलेख कशासाठी आहे मनोहर तरी शरदाच्या चांदण्यांची दुसरी बाजूही लोकांसमोर यायला हवी.\nक्षणाची प्रसारमाध्यमे अनंतकाळची प्रसारमाध्यमे ठरत आहेत. कोणत्या गोष्टीचा प्रचार करायचा व कोणत्या गोष्टी पसार करायच्या हे आजच्या मनोरंजनाच्या जगात महत्वपूर्ण ठरणार आहे.\n– डॉ. अनिल कुलकर्णी\nअे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन, कोथरुड, पुणे ४११ ०३८.\nAbout डॉ. अनिल कुलकर्णी\t12 Articles\nडॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.\nकोकणचा मेवा – टिकाऊ प���ार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5372-best-bus-protest", "date_download": "2019-01-17T21:34:26Z", "digest": "sha1:GNR2IF7UR7TVHFJFKTG2DQAKXUFP36WR", "length": 5458, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "...म्हणून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुढे ढकलला - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुढे ढकलला\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nबुधवारी मध्यरात्रीपासून संपावर जाणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप पुढे ढकललाय. बेस्टचे जवळपास 35 हजार कामगार संपावर जाणार होते.\nऔद्योगिक न्यायालयाने बेस्ट कामगार कृती समितीस संप न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासगी गाड्या सुरु करण्याबाब बेस्ट कामगार संघटनांनी याचिका दाखल केली होती.\nया याचिकेवर 5 मार्चला अंतिम सुनावणी होणाराय. त्यामुळे 5 मार्चपर्यंत बेस्ट कामगार कृती समिती आता संप करणार नाहीत.\nमात्र, जर खासगी गाड्या बेस्ट मध्ये चालवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर मात्र संप होणारच असं संघटनांनी म्हंटलय.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक��शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/video/7492-atal-bihari-vajpayee-last-rites-video", "date_download": "2019-01-17T20:55:03Z", "digest": "sha1:KETOW57N5WNFOGLV2JHAASJ4KTENFO7T", "length": 7171, "nlines": 157, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "निरोप एका युगाला... ► - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनिरोप एका युगाला... ►\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nवाजपेयींना अखेरचा निरोप - Pics\nवाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण...\nवाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी\nवाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण\nराज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली...\nजाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल...\nवाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित...\nवाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...\nअशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं\nवाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार...\nवाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना\nभारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...\nअटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nप्रियंकाच्या झग्याची सोशल मिडीयावर खिल्ली\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी स���रिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-17T21:23:57Z", "digest": "sha1:5CYZYKL2TNAWHR7Y3LK7ETPBC7EUO5ZD", "length": 13118, "nlines": 92, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "स्वरसागर महोत्सवात ताल, लय, गायन आणि नृत्य यांचा अपूर्व संगम | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या स्वरसागर महोत्सवात ताल, लय, गायन आणि नृत्य यांचा अपूर्व संगम\nस्वरसागर महोत्सवात ताल, लय, गायन आणि नृत्य यांचा अपूर्व संगम\nपूर्णानगर येथील शनिमंदिराशेजारील पटांगणावर गुरुवारपासून चार दिवसीय स्वरसागर महोत्सवाला प्रारंभ झाला. पखवाज आणि तबल्याचा आसमंतामध्ये भरुन राहिलेला दमदार सूर, त्याला लालित्यपूर्ण नृत्याची साथ आणि या संपूर्ण संरचनेचे मर्म उलगडून सांगणारे तालयोगी असा बहारदार त्रिवेणी संगम तालयात्रेच्या निमित्ताने रसिकांनी अनुभवला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवात तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी पंचवीस सहकलाकारांसह सादर केलेल्या बहारदार तालयात्रेत रसिक तल्लीन झाले.\nज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी त्यांच्या संकलप्नेवर आधारित तालयात्रा हा एक अनोखा कार्यक्रम सादर केला. यात त्यांच्यासह विविध वादक व नर्तक असे एकूण पंचवीस सहकलाकार सहभागी होते.\nयावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक विलास मडिगेरी, नगरसेविका अश्विनी बोबडे, योगिता नागरगोजे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे, संयोजक व सहशहर अभियंता प्रवीण तुपे, सहसंयोजक संजय कांबळे, सुरेखा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.\nताल, लय, गायन आणि नृत्य यांचा अपूर्व संगम असलेल्या या बहारदार प्रस्तुतीची सुरुवात राग हंसध्वनी, ताल धमारातील गणेशस्तुतीने झाली. शिवपरण, गणेशपरण यांचा अद्भुत संगम असलेले पखवाज आणि कथ्थक नृत्यातील तोडे, परण यांनी सजलेले हे वादन व नर्तन रसिकांना मंत्रमुग्ध करुन गेले. त्यानंतर झपतालातील बिंदादीन महाराजांची शाम छबी अति बध ही विख्यात रचना सादर करण्यात आली. यातील लयकारी अवघड असते पण क्लिष्ट नाही असे याची वैशिष्ट्य यावेळी सुरेशजींनी समजावून सांगितले. राग सोहनीमधील आडाचौतालातील गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांनी रचलेली चलो हटो पिया अब निक नाओ ही अष्टनायिकांपैकी खंडिता ही नायिका प्रस्तुत करणारी देखणी रचना सादर केली. या तालयात्रेचा समारोप आज बस गयी शामजीकी सुरतीया या सुंदर रचनेने झाला.\nया बहारदार तालयात्रेमध्ये दमदार मृदंग वादन गोविंद भिलारे, ओंकार दळवी, सुजीत लोहोरे, भागवत चव्हाण यांनी केले. तर समर्पक तबलासाथ आशय कुलकर्णी, ईशान परांजपे व सुरेशजींची कन्या व शिष्या सावनी तळवलकर – गाडगीळ यांनी केली. टाळाची साथ तेजस माजगावकर, केजॉनची साथ उमेश वारभुवन, कलाबाशची साथ ऋतुराज हिंगे यांनी व ड्रम्सची साथ अभिषेक भुरुक यांनी केली. नजाकतदार सतार साथ अनिरुद्ध जोशी यांनी व सिंथेसायजर साथ अनय गाडगीळ आणि संवादिनीची अभिषेक शिनकर यांनी केली. बहारदार गायन विनय रामदासन, नागेश आडगावकर यांनी केले. या नृत्य, वादन व गायन मैफिलीत लालित्यपूर्ण कथ्थक नृत्ये सादर केली, नृत्यकलाकार अस्मिता ठाकूर, शीतल काळगे, अमृता गोगटे, आयुषी दीक्षित, रजत पवार, गौरी स्वकुळ यांनी.\nस्वरसागर महोत्सवातील शुक्रवारच्या दुस-या सत्रात ज्येष्ठ बासरीबादक पं. हरिप्रसाद चौ���सिया यांचे शिष्य व पुतणे राकेश चौरसिया यांचे सुमधूर बासरीवादन झाले. त्यांनी राग जोग मधील बंदिश यावेळी सादर केली. सुरुवातीला आलाप करुन नंतर बंदिशीचे वादन केले. सुरांशी लीलया खेळत त्यांचे समेवर येणे परत वादनातील तयारी पेश करत तबलाच्या साथीने वादन करणे रसिकांना मोहवून गेले. कृष्णाच्या लडिवाळ बासरीचे मंत्रमुग्ध करणारे स्वर त्यांनी आसमंतात भरुन टाकले होते. बासरी वादनाचा शेवट एका पहाडी धूनने केला. त्यांचे कधी संपूच नये असे वाटणा-या या बासरीवादन रसिकांची टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. राकेशजींना तबलाच्या दमदार आणि जोशपूर्ण साथ पं. कालिनाथ मिश्रा यांनी केली.\nजलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई अभियानात स्वच्छता दूत अंजली भागवत घेणार सहभाग\nएम. आर. आय. टेस्ट\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/642050", "date_download": "2019-01-17T21:59:10Z", "digest": "sha1:T3N6KSYK3XWTAV43XHLTK3ET32Q272PD", "length": 5152, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विनापरवाना दारूवर छापा ; 16 लाखाचा मुद्देमाल जप्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » विनापरवाना दारूवर छापा ; 16 लाखाचा मुद्देमाल जप्त\nविनापरवाना दारूवर छापा ; 16 लाखाचा मुद्देमाल जप्त\nऑनलाईन टीम / नगर :\nमहापालिका निवडणुकीच्या पाश्वभुमीवर विनापरवाना दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुक्ल विभागाने कारवाई केली. यामध्ये तब्बल 16 लाख 75 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पारनेर तालुक्मयातील पुणेवाडी शिवारात, नगर तालुक्मयातील कामरगाव शिवार, बीड जिह्यातील आष्टी तालुक्मयातील कारखेल शिवार अशा तीन ठिकाणी सापळे रचून कारवाई केली. दारुची वाहतूक करणाऱया वाहनांचा पाठलाग करत छापा टाकला. या कारवाईमध्ये भागचंद कोडिंबा सोनवणे, मेघराज रामचंद्र बानिया, भीमराव उत्तम घुले यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून विदेशी दारुच्या 1 हजार 119 बाटल्या जप्त केल्या. तसेच तीन चारचाकी वाहनेही जप्त केली. एकूण 75 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.\nजवान चंदू चव्हाण यांच्या सुटकेबाबत पाक सकारात्मक : भामरे\nअनावश्यक वादात पडू नका, कोविंद यांना पाठिंबा द्या : नायडू\nदुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे रेल्वेमंत्र्यांकडून आदेश\nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील मेजर शहीद\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/herbalgarden/", "date_download": "2019-01-17T22:08:27Z", "digest": "sha1:6GETNLE2U2RXZPDXHIBEBMRNTUGHGAMW", "length": 10829, "nlines": 151, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "हर्बल गार्डन – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 17, 2019 ] अध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 17, 2019 ] नखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\tविशेष लेख\n[ January 17, 2019 ] पानिपतला विसरूं नका\tऐतिहासिक\n[ January 17, 2019 ] अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\tनियमित सदरे\nपाषाणभेद चवीला तुरट,कडू असून थंड गुणाची व हल्की स्निग्ध व तीक्ष्ण असते.हि त्रिदोष शामक असून प्रभावाने अश्मरीभेदन आहे.ह्याचे उपयुक्त अंग ...\nह्याचे उपयुक्तांग पंचांग व क्षार असून हे चवीला कडू,तुरट व उष्ण गुणाचे व हल्के रूक्ष तीक्ष्ण असते.हा त्रिदोषशामक असून प्रामुख्याने ...\nआंबेहळद / आम्रगंधी हरिद्रा\nहिचे हळदीप्रमाणे दिसणारे वर्षायू क्षुप असते.ह्याची पाने ६० सेंमी -१मीटर लांब असतात व कंद गोल,स्थूल आल्याच्या कंदा प्रमाणे दिसणारा व ...\nह्याचा उपयुक्तांग कंद आहे.ह्याची चव तिखट,कडू,तुरट असून हि उष्ण गुणाची व हल्की व तीक���ष्ण असते.हि कफ व वातशामक आहे ...\nह्याचे उपयुक्तांग किटगृह स्वरूप फळ असते.हे चवीला तुरट असून थंड गुणाचे व हल्के व रूक्ष असते.हे कफपित्तशामक आहे ...\nह्याचे ३-५ मी उंच,सदाहरित,छायायुक्त व अतिसुगंधी वृक्ष असतो.ह्याची त्वचा धुरकट किंवा पिंगट रंगाची व खडबडीत जड व ६ मिमी जाड ...\nअक्रोड चवीला गोड, उष्ण गुणाचा जड व स्निग्ध असतो. हा वातशामक व कफपित्त वर्धक आहे. फल त्वचा हि तुरट चवीची ...\nह्याची वृक्षावर चढणार वेल असते.पाने १२-१५ सेंमी लांब व तीक्ष्णाग्र असतात.फुल लहान एकलिंगी व गुच्छात उगवते.फळ गोल मिरी प्रमाणे दिसते.पण ...\nह्याचे उपयुक्तांग पाने व फुले असून हे चवीला कडू,तुरट,गोड असते.तसेच हे थंड गुणाचे व जड व रूक्ष असते.हे त्रिदोष शामक ...\nतुवरकाचे उपयुक्तांग आहे बीज व बीज तेल.हे चवीला तुरट,कडू,तिखट असून उष्ण गुणाचे व हल्के स्निग्ध व तीक्ष्ण असते.तुवरक कफनाशक व ...\nह्याची जमिनीवर दाट पसरणारे व खुप उंच वाढणारी वेल असते.हिच्या फांद्यांवर पांढरे ठिपके असतात.ह्याची पाने अण्डाकार व दोन्हीकडे निमुळती व ...\nवरूण चवीला कडू,तुरट,तिखट व गोड असून उष्ण गुणाचा व हल्का व रूक्ष असून तो प्रभावाने रक्तदोषनाशक व अशमरीभेदक आहे.ह्याचे उपयुक्तांग ...\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-paytm/", "date_download": "2019-01-17T22:01:39Z", "digest": "sha1:RNL76RYBS3N4URATKXUDXWPU4B4OE4OA", "length": 7606, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पेटीएम बॅंकेला ग्राहक स्वीकृतीसाठी मान्यता | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपेटीएम बॅंकेला ग्राहक स्वीकृतीसाठी मान्यता\nमुंबई – पेटीएम पेमेंट्‌स बॅंकेला रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंक व वॉलेट ग्राहकांसाठी केवायसी सुरू ठेवून नवीन ग्राहक स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे. संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बॅंक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकतील.\nपेटीएम पेमेंट बॅंकेने वरिष्ठ बॅंकर सतीश गुप्ता यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक केली आहे. 2019 अखेरपर्यंत आणखी 100 दशलक्ष ग्राहक मिळवण्याचे बॅंकेचे ध्येय आहे.\nगुप्ता म्हणाले की, पेटीएम पेमेंट्‌स बॅंक प्रत्येक भारतीयापर्यंत बॅंकिंग सेवा पोहोचविण्याच्या मोहिमेवर आहे. यामुळे अर्थव्यवस्था औपचारिक होण्यास आणि आर्थिक समावेशकता वाढवण्यास मदत होईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nइंद्रा नुयी जागतिक बॅंकेच्या अध्यक्ष होण्याची शक्‍यता\nशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न\nजीएसटी कपातीमुळे हज विमान यात्रा प्रवास स्वस्त\nप्राईड वर्ल्ड सिटीच्या किंग्जबरी फेज 2 ची घोषणा\nसिट्रॉन प्रकल्पाची दुसरी फेज सादर\nभांडवल असुलभतेमुळे जेट एअरवेजचे शेअर कोसळले\nपरत मागविलेल्या वाहनांची संख्येत मोठी वाढ\nजग्वॉर लॅंड रोव्हरची खर्चात बचत करण्याची मोहीम\nखेलो इंडिया : फुटबॉलचे अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/video/", "date_download": "2019-01-17T21:40:00Z", "digest": "sha1:VAW6ILNDAFUMBXGKJOUGBVEA266533PB", "length": 4418, "nlines": 124, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "व्हिडिओ - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराम मंदिरा कधी उभारणार\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_637.html", "date_download": "2019-01-17T21:11:16Z", "digest": "sha1:AQHBRCXQ5YFI2MYGVSSPR2FIJ7DMXFUO", "length": 18534, "nlines": 106, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "माजी आमदार लक्ष्मण मानेंच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाची गांधीगिरी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमाजी आमदार लक्ष्मण मानेंच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाची गांधीगिरी\nसातारा (प्रतिनिधी) - आमदार लक्ष्मण माने यांनी पुणे येथील ओबीसी जागर परिषदेत मराठा समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानंतर झालेला प्रक्षोभ कमी व्हावा यासाठी त्यांच्या निवासस्थानी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गांधीगिरी स्टाईलच्या आंदोलनाने काह��� काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचल्याने तणाव निवळला.\nमराठा समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेली पत्रकार परिषद सुरु असताना माने यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय बापू क्षीरसागर यांच्यासह काही कार्यकर्त्यांचे आगमन झाले. यावेळी क्षीरसागर यांनी ‘मानेसाहेब आमचं काही चुकलं असेल तर माफ करा, तुम्ही खूप मोठे आहात आम्ही छोटी माणसं आहोत तेव्हा आम्हाला माफ करा’ असे म्हणत माने यांनी निवासस्थानाबाहेर येवून खुलासा करावा अशी मागणी केली. मात्र माने यांनी त्यांच्यासमोर येणे टाळले. बर्‍याच वेळा विनवणी केल्यानंतरही लक्ष्मण माने हे बाहेर येत नव्हते. त्यानंतर माने यांच्या संरक्षणासाठी असलेल्या कर्मचार्‍याने वरिष्ठांना ही बाब कळवताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धुमाळ आपला फौजफाटा घेवून याठिकाणी आले. त्यांनाही आंदोलनकर्त्यांनी मानेसाहेबांपर्यंत आमच्या भावना पोहोचवा अशी विनंती केली बराच वेळ चर्चा झाल्यानंतर धुमाळ यांनी मोर्चेकर्‍यांचा निरोप माने यांना पोहोचवला. त्यावर माने यांनी लेखी टाईप केलेला माफीनामा त्यांच्याजवळ दिला. त्यानंतरही काही काळ आंदोलक आंदोलनावर ठाम होते. आंदोलकांशी पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी चर्चा केल्यानंतर ते माने यांचा माफीनामा वाचण्यास तयार झाले. यावेळी त्यांनी सर्वासमक्ष हा माफीनामा वाचला. त्यानंतर पोलिसांच्या विनंतीला मान देवून बापू क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्ते निघून गेले.\nसभ्य भाषेत मानेंना विनंती...\nयावेळी आंदोलकांनी अत्यंत सभ्य भाषेत आमदार माने यांना बाहेर येण्याची विनंती केली. मात्र आमदार यांनी ती मानली नाही. माझे त्यांच्याशी भांडण नाही, मी बाहेर येणार नाही असेच ते शेवटपर्यत म्हणत होते.\nयावेळी घटनास्थळावर मोठा तणाव निर्माण झाला होता. शाहूपुरी पोलीस ठाण्याने वाहनासहीत काही पोलीस कर्मचारी तातडीने याठिकाणी बोलावत बंदोबस्तात वाढ केली. आंदोलक निघून गेल्यानंतर तणाव निवळला.\nयावेळी आंदोलकांचा पवित्रा अत्यंत मवाळ वाटत असला तरी माने यांनी त्यांच्या मवाळ बोलण्याचाच धसका घेतल्याचे जाणवत होते. अत्यंत तणावात असले���्या उपराकार लक्ष्मण माने यांनी यानंतर आपण स्वत: जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे जावून घडलेल्या घटनेविषयी माहिती देणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे हे सर्व आंदोलनकर्ते लक्ष्मण माने यांच्या निवासस्थानाबाहेर उभे राहूनच त्यांना बाहेर येण्याची विनंती करत होते.\nशाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी अत्यंत कुशलतेने ही तणावाची परिस्थिती सांभाळली. आंदोलक आणि लक्ष्मण माने यांच्याशी चर्चा करत त्यांनी तणाव निवळण्याचे काम केले.\nमला टार्गेट करुन बदनाम करण्यात येत आहे : लक्ष्मण माने\nसातारा, दि. 15 (प्रतिनिधी)ः मी बोललो की नाही याची कसलीही खातरजमा न करता किंवा मला न विचारता सोशल मिडियाने माझ्याविरुद्ध आघाडी उघडली, त्यामुळे ज्या भावंडांच्या भावना दुखावल्या असतील मनात प्रक्षोभ निर्माण झाला असेल तर त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की, मी कोणाच्याच जातीचा उल्लेख केलेला नाही, तरीही जे बांधव चिडलेले आहेत ज्या भगिनी खूपच चिडलेल्या आहेत त्यांच्याप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो या पद्धतीने मला टार्गेट करुन बदनाम करण्यात आहे, अशा शब्दात माजी आमदार उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिलगिरी व्यक्त केली. पुणे येथील ओबीसी जागर परिषदेत केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, ही क्लिप तयार करुन सोशल मिडियावर व्हायरल करणार्‍या शिवथर येथील शिवराज ठवरे याच्याविरोधात फौजदारी तसेच अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपराकार माने म्हणाले, कुत्र्याला मारायचे असेल तर ते पिसाळलं आहे अस आधी म्हणा, आणि मग त्याला गोळी घाला, तशी व्यवस्थेन माझी अवस्था केली आहे मी स्त्रियांचा सर्वाधिक आदर करणारा माणूस आहे. या स्त्रियांनाच माझ्या अंगावरती घालून माझी बदनामी करण्याचा कट न्यायालयात उघड झाला. मी निर्दोष मुक्त झालो आता हे तमाशा कलावंतांच्या निमित्ताने पुन्हा स्त्रियांचाच प्रश्‍न आणून मला बदनाम करण्याचा हितशत्रूंचा कट आहे. मी माझ्या भाषणात मराठा हा शब्द वापरलेला नाही तरीही सोशल मिडियांनी माझा बकरा केला. मी जे म्हणालो नाही ते ते माझ्या नावाने व्हायरल करण्यात आले. यासंबंधी मी जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकड��� सविस्तर म्हणणे दिले आहे. ज्या माझ्या मित्रांनी माझ्या जिवाला धोका निर्माण केला. मला रोज ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत त्यांच्यावर मी फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करत आहे. अब्रूनुकसानीचे गुन्हे दाखल करत आहे. माझ्या दिलगिरीनंतर समाजातील सर्व बांधवांनी या क्रियाप्रतिक्रिया थांबवाव्यात असे मी त्यांना नम्र आवाहन करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मी माझ्या भाषणात पाटील असा जो शब्द उच्चारला आहे तो कोण्या एका जातीचा नसून तमाशा पहायला येणारा प्रत्येकजण नाचणार्‍या तमासगीर महिलेसाठी पाटीलच असतो या भावनेतून म्हटले होते. त्याची जात कोणती असा कोणताही उल्लेख मी केला नव्हता. यापुढील काळात आपण आता केवळ पोलिटीकल भाषण करणार आहे, सामाजिक भाषणाचे दुष्परिणाम काय होतात हे मी आता भोगत आहे असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_28.html", "date_download": "2019-01-17T22:09:07Z", "digest": "sha1:6ZP46A3RKB32ZCNGXVBSLNHNCQTM6YWV", "length": 10781, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "बनावट एटीएमव्दारे दीड लाख रूपये लंपास | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्ट��्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nबनावट एटीएमव्दारे दीड लाख रूपये लंपास\nराहाता येथील वकील व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या एटीएम कार्डचे क्लोन बनवून एटीएम कार्डचा गैरवापर करीत अज्ञात चोरट्याने 1 लाख 46 हजार रुपयांची रक्कम चोरल्याची घटना घडली. याबाबत अहमदनगर येथील सायबर सेलला अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, राहाता येथील वकील मोहनराव रावजी गाडेकर व त्यांच्या पत्नी माधुरी मोहनराव गाडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे पती पत्नींचे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या राहता शाखेत खाते आहेत पती-पत्नी दोघांकडेही एटीएम कार्ड आहेत. दि. 28 व 29 डिसेंबर 2018 रोजी मोहन गाडेकर व त्यांची पत्नी माधुरी गाडेकर यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून सुमारे 1 लाख 46 हजारांची रक्कम काढल्याचा मेसेज त्यांना मोबाईलवर आला होता. त्यामध्ये मोहन गाडेकर यांचे अकाऊंट मधून दि. 28 डिसेंबर 18 रोजी 80 हजार व दि. 29 डिसेंबर 18 रोजी 40 हजार असे मिळून 1 लाख 20 हजार तर त्यांच्या पत्नी माधुरी गाडेकर दि.28 डिसेंबर 18 रोजी एकुण 26 हजार असे पती पत्नी मिळून दोघांचे खात्यातून एकुण 1 लाख 46 रूपयांची रक्कम चोरली आहे. आपल्या एटीएम कार्डव्दारे कोणी पैसे एटीएममधून पैसे कुटुंबातील कोणी काढले की काय याची चौकशी केली असता त्यांना समजले की पती-पत्नी पैकी कोणीही एटीएमचा वापर करून पैसे काढलेले नाहीत. आपल्या बँक खात्यातून 1 लाख 46 हजार रुपयांची रक्कम कोणी याची चौकशी केली असता त्यांना समजले की पती-पत्नी पैकी कोणीही एटीएमचा वापर करून पैसे काढलेले नाहीत. आपल्या बँक खात्यातून 1 लाख 46 हजार रुपयांची रक्कम कोणी काढली कशी काय खात्यातून रक्कम काढली गेली कशी काढली कशी काय खात्यातून रक्कम काढली गेली कशी असा प्रश्‍न निर्माण झाला म्हणून त्यांनी बँकेकडून जाऊन आम्ही रक्कम काढली नाही मग आमचे खात्यावरील रक्कम गेली कुठे याची चौकशी केली असता त्यांना समजले की एटीएम कार्डचे क्लोन बनवून गैरवापर करून रक्कम लांबविली असण्याची शक्यता वर्तविली गेली त्यांनंतर गाडेकर यांनी दोघांचेही एटीएम कार्ड बँकेतून ब्लॉक केले वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने पुढील मोठी रक्कम वाचली.\nगाडेकर यांनी झालेल्या घटनेबाबत अहमदनगर येथील सायबर सेल अहमदनगर शाखेकडे या संदर्भातील गुन्हा नोंदविला आहे. एटीएम कार्डचे क्लोन बनवून एवढी मोठी रक्कम अज्ञात चोरट्याने लांबविल्याने ग्राहकांमध्ये व एटीएम धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वी एटीएम कार्डची अदलाबदल करून पैसे लांबविण्याच्या घटना एटीएम केंद्रात घडल्या होत्या. मात्र आता डायरेक्ट एटीएम कार्डचे क्लोन बनवून एवढी मोठी रक्कम अज्ञात चोरट्याने लांबविल्याने बँकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाडेकर पती पत्नींनी अहमदनगर येथे यासंदर्भातील तक्रार केली असून पुढील तपास सायबर सेल विभागाचे पोलिस अधिकारी व पथक करत आहे.\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/anti-plastic-rath-yatra-113473", "date_download": "2019-01-17T21:46:38Z", "digest": "sha1:GTWBTDYSUJP4INNCXVKRHAKSUGHXNX3O", "length": 12118, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Anti-plastic Rath Yatra प्लास्टिकविरोधी रथयात्रा सुरू | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 2 मे 2018\nमुंबई - राज्य सरकारच्या निर्णयानुसार 28 जूनपर्यंत प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र दिनापासून रथयात्रा सुरू केली आहे. बुधवारी (ता. 2) सकाळी 10 वाजता गेटवे ऑफ इंडियापासून रथयात्रा निघणार आहे.\nमुंबई - राज्य सरकारच्या निर्णयानुसार 28 जूनपर्यंत प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र दिनापासून रथयात्रा सुरू केली आहे. बुधवारी (ता. 2) सकाळी 10 वाजता गेटवे ऑफ इंडियापासून रथयात्रा निघणार आहे.\nराज्य सरकारने प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंवर बंदी आणली आहे. नागरिक आणि लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना 28 जूनपर्यंत त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. नागरिकांकडील प्लास्टिक जमा करण्यासाठी पालिकेने शहरात 25 ठिकाणी कलेक्‍शन बिन बसवले आहेत. त्यापुढे जाऊन पालिकेने प्लास्टिकविरोधात जनजागृती आणि राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आजपासून रथयात्रा सुरू केली आहे. खार मंडईपासून रथयात्रा सुरू झाली, अशी माहिती पालिकेच्या सहायक आयुक्त संगीता हसनाळे यांनी दिली. गुरुवारपासून (ता. 3) रथयात्रा मुंबईतील विविध भागांमध्ये फिरणार आहे. त्यात नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.\nऋतुराज यादव या विद्यार्थ्यांचा लघुपट राष्ट्रीय पातळीवर प्रथम\nउंडाळे - 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एनव्हारमेंटल मॅनेजमेंट व इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक' या दोन संस्थांनी राष्ट्रीय पातळीवर प्लास्टिक या विषयावर शालेय...\nमृदा संधारणासाठी प्लास्टिक कापडाच्या गादीचा बंधारा\nपाली - वनराई बंधारा बांधताना सिमेंटच्या गोणीमध्ये माती भरली जाते. कोकणातील ओढ्यांमधे किंवा आजूबाजूला माती कमी असते ती माती गोणींमध्ये भरून दरवर्षी...\nकिडनी दानातून मातेचे पोटच्या लेकीला जीवनदान\nधुळे - शहरातील बाजार समिती परिसरातील सोनवणे नामक मातेने कन्येला किडनी दान करत जीवदान दिले. सोनवणे परिवाराला महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमुळे...\nपालिकेकडे नाहीत अडीच कोटी\nमुंबई - महापालिकेकडे अडीच कोटी रुपये नसल्याने प्लास्टिकबंदीला हरताळ फासला गेला आहे. व्यापाऱ्यांना कारवाईचा धाक दाखवणारी महापालिका अर्थसंकल्पात...\n'दराचा प्रश्न सोडविण्याची मुख्यमंत्र्यांत हिंमत नाही'\nकोल्हापूर : \"कोल्हापुरात येऊन साखरेच्या प्रश्‍नावर डरकाळ्या फोडणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात...\nप्लॅस्टिक विक्री रोखण्यासाठी एमपीसीबी, महापालिकेची मोहीम\nपुणे - शहरात खुलेआम होणारी प्लॅस्टिक विक्री रो���ण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महापालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-17T21:23:46Z", "digest": "sha1:ACZWFUCKTZBJ6QBFKZ2BBL7LKGYGWFIA", "length": 8595, "nlines": 88, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "भोसरी पोलिसांनी सहा दरोडेखोर जेरबंद- पाच लाखांचा ऐवज जप्त | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या भोसरी पोलिसांनी सहा दरोडेखोर जेरबंद- पाच लाखांचा ऐवज जप्त\nभोसरी पोलिसांनी सहा दरोडेखोर जेरबंद- पाच लाखांचा ऐवज जप्त\nसहा दरोडेखोरांना अटक करत त्यांच्याकडून पाच लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी नुकतीच केली असून चोरट्यांकडून विविध गुन्हे उघडकीस आणले आहेत.\nअतुल मुरलीधर नाईक (वय 23, रा. राधानगरी हाऊसिंग सोसायटी, दिघी रोड, भोसरी), आकाश महादेव काळपांडे (वय 24, रा. सावंत नगर, दिघी), गोकुळ कृष्णा निखाडे (वय 22, रा. आळंदी रोड, भोसरी), शुभम बाबुराव तायडे (वय 19, रा. आळंदी रोड, भोसरी), राजकुमार उमाजी डामसे (वय 20, रा. बनकर वस्ती, मोशी), जगदीश दिगंबर इंगळवाड (वय 18, रा. मोई, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुटमार केल्याच्या गुन्ह्याचा तपास करताना या सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 मोबाईल फोन, सोन्याची चेन, सात हजार 500 रुपये आणि 1 स्विफ्ट कार असा एकूण 5 लाख 35 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच हिंजवडी पोलीस ठाण्यातील खंडणीसाठी अपहरण केल्याचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. ही कामगिरी उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, परिमंडळ तीनचे पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी महादेव धनगर, विनायक म्हसकर, गणेश हिंगे, गणेश आव्हाळे, नितीन खेसे, संतोष महाडिक, बाळासाहेब विधाते, सागर भोसले, समीर रासकर यांनी केली.\nराष्ट्रवादी युवककडून शनिवारी बैलगाडीतून ‘अच्छे दिनची गाजर यात्रा’\nअसामान्य महिलांचा हिरकणी पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/agricultural-contribution-in-the-development-of-the-state-agriculture-minister-sadabhau-khot/", "date_download": "2019-01-17T21:31:31Z", "digest": "sha1:ZQHTPU3SW72BKHGUXJBQPK7426WMZFPG", "length": 10705, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्याच्या विकासात शेतीचा मोलाचा वाटा : कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराज्याच्या विकासात शेतीचा मोलाचा वाटा : कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत\nकोल्हापूर – राज्य शासनाने शेती आणि शेतकऱ्यांच्या हितास सर्वोच���च प्राधान्य दिले असून राज्याच्या विकासात कृषि विभागाचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्‌गार कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.\nशेट्टींमध्ये हिम्मत राहिली नाही\nसाखर कारखानदारांच्या दारात जाऊन आंदोलन करण्याची हिंमत खासदार राजू शेट्टी यांच्यात राहिली नाही. दगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलिकडे शेट्टींच्या संघटनेत हिंमत नसल्याचे सदाभाउ खोत यांनी म्हटले आहे. अमित शाह आणि मंत्र्यांना अडवायला मोगलाई नाही. वेळ पडल्यास “इट का जवाब पथ्थर से’ देऊ असा प्रति इशारा त्यांनी शेट्टी यांना दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांचा संघर्ष आणखी वाढणार आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणूक लढवली तर हातकणंगले मतदार संघातूनच लढवणार, असे पुन्हा एकदा खोत यांनी बोलून दाखवले.\nकोल्हापूर येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित तरंग राज्यस्तरीय कृषि कला-क्रिडा महोत्सवाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंह, निविष्ठा व गुणनियंत्रणचे संचालक विजयकुमार इंगळे, राष्ट्रकुल कुस्ती सुवर्णपदक विजेते राम सारंग व भारतीय कबड्डी संघाचे तुषार पाटील उपस्थित होते.\nसदाभाऊ खोत म्हणाले, कृषि विभागांतर्गत कार्यरत कर्मचारी कल्याण निधीसाठी शासन सकात्मक असून अधिकारी-कर्मचाऱ्याच्या अडीअडचणी आणि प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविले जातील.\nकृषि क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात कृषि कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या तात्काळ निराकरणासाठी कृषि विभाग सज्ज आणि सजग असल्याचेही ते म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\nदाभोळकर आणि पानसरे हत्याकांडांचा स्वतंत्र तपास करा : उच्च न्यायालय\nमहाराष्ट्रात पुन्हा छमछम : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारच्या अटी रद्द\nदुष्काळी जिल्ह्यात वॉररुम : महसूल म��त्री चंद्रकांत पाटील\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्कारचा गुन्हा दाखल\nडोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त\nनाशिकमधील व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी दोघे ताब्यात\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/yug-murder-case-chandrapur-district-two-persons-arrested-new-303085.html", "date_download": "2019-01-17T21:48:31Z", "digest": "sha1:GHASJ2EQ7BWIL6O2HZZI7Z5TZAKZM5RB", "length": 15742, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : गुप्तधनासाठी चिमुकल्या युगचा नरबळी!", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nVIDEO : गुप्तधनासाठी चिमुकल्या युगचा नरबळी\nचंद्रपूर जिल्ह्यात युग मेश्राम या दोन वर्षीय मुलाची नरबळीसाठी हत्या केल्याचं अखेर पोलीस तपासात समोर आलंय.\nचंद्रपूर, 30 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यात युग मेश्राम या दोन वर्षीय मुलाची नरबळीसाठी हत्या केल्याचं अखेर पोलीस तपासात समोर आलंय. 22 ऑगस्टला घराजवळुन खेळतांना बेपत्ता झालेल्या युगचा आठव्या दिवशी (29 ऑगस्ट) रोजी गवताच्या ढिगाऱ्यात मृतदेह सापडला होता. प्रमोद बनकर आणि सुनिल बनकर या दोन आरोपींनी गुप्त धनासाठी चिमुकल्या युगची गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिलीय. दरम्यान, त्यांच्यावर खुनाचा तसेच अंधश्रध्दा निर्मुलन विरोधी अधिनियम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.\nयुग मेश्राम या दोन वर्षीय मुलाचा नरबळीसाठी गळा दाबून हत्या केल्याचे अखेर पोलीस तपासात निष्पन्न झालंय. ब्रम्हपुरी तालुक्यात खंडाळा येथील ही घटना. 22 ऑगस्टला घराजवळुन खेळतांना बेपत्ता झालेल्या युगचा सहा दिवसानंतर काल तणसाच्या ढिगाऱ्यात मृतदेह सापडला होता. प्रमोद बनकर आणि सुनिल बनकर या दोन आरोपींनी गुप्त धनासाठी चिमुकल्या युग���ी गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपीवर खुनाचा तसेच अंधश्रध्दा निर्मुलन विरोधी अधिनियम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.\nब्रह्मपुरी शहरापासून जवळच असलेल्या खंडाळा येथील युग आपल्या मोठ्या भावासोबत घरासमोरील वाळूच्या ढिगाऱ्यावर खेळत असताना २२ ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास अचानक बेपत्ता झाला होता. पोलीस प्रशासन युगचा शोध घेत होते. युगचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गाव परिसरातील ओढे, विहिरी, नाले, खतांचे खड्डे पालथे घातले. पोलिसांनी युगच्या शोधासाठी त्याचे छायाचित्र असलेली पत्रकेही काढली होती. परिसरात, आजूबाजूचे पोलीस ठाणे आणि बाहेर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातही पाठविली होती.\nदोन दिवसांपूर्वी पौर्णिमेच्या निमित्ताने नरबळीचा संशय घेत भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर परिसरातील मांत्रिकाची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, त्या मांत्रिकाकडून कुठलाच सुगावा लागलेला नव्हता. युग बेपत्ता झाल्यापासून काल आठव्या दिवशी त्याचा मृतदेह घरापासून २०० ते ३०० फूट अंतरावरील तनशीच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला. नरबळीतून ही हत्या झाल्याचा संशय असल्याने पोलिसांनी प्रमोद बनकर आणि सुनिल बनकर या दोघांना ताब्यात घेतले होते. अखेर या दोघांनी युगची हत्या नरबळीसाठी केल्याचे कबुल केलं.\nVIDEO : समुद्रात बुडणाऱ्या महिलेला सफाई कर्मचाऱ्यांनी वाचवलं\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nएक रुपयाही खर्च न करता जगप्रवास; शिवाय वर ७ लाख रुपयेही मिळणार\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\nट्रॅफिक चेकिंगच्या वेळी पोलीस पत्नी आपल्या पतीलाच पकडते तेव्हा....\n#10YearChallenge : सोशल मीडियावर धूमाकूळ घालणारं हे नवं चॅलेंज म्हणून आहे वेगळं\nमोबाईल बँकिंग करताय सावधान या 12 टिप्स आधी वाचा\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2019-01-17T20:48:26Z", "digest": "sha1:6OGYJQW4T2RJF5CAL5F4VHP7WMUJHLW4", "length": 7000, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांना रास्त भाव देणं ही सरकारची जबाबदारीच – जयंत पाटील | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशेतकऱ्यांना रास्त भाव देणं ही सरकारची जबाबदारीच – जयंत पाटील\nमुंबई: परभणी येथील सेंद्रिय भाजीपाला बाजार उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी रास्तभाव हे शेतकऱ्यांचे रडगाणेच असे निषेधार्ह वक्तव्य करत शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले. गुलाबराव पाटील यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निषेध केला आहे. शेतकऱ्यांना रास्तभाव देणे ही सरकारची जबाबदारीच आहे, असे मत पाटील यांनी मांडले आहे.\nशेतकऱ्यांकडे भाजप सरकारचे होणारे दुर्लक्ष वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरून अधोरेखित होते आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पीकाला दर मिळत नाहीत. तशातच अशी बेजबाबदार वक्तव्ये मंत्र्यांकडून होतात, त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचे नाही याची खूणगाठ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी बांधावी, असे वक्तव्य पाटील यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_1842.html", "date_download": "2019-01-17T21:18:07Z", "digest": "sha1:XSPSXERQXNFC4MO63OR63EQHIZFV72IN", "length": 13429, "nlines": 100, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नाभिक महामंडळाने जाहीर केले कर्तनाचे नवे दर जाहीर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nनाभिक महामंडळाने जाहीर केले कर्तनाचे नवे दर जाहीर\nसातारा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नाभिक महामंडळाने एक जानेवारीपासून कर्तनसेवचे नवे दर जाहीर केले असून ग्रामीण भागात केसदाढीसाठी 80 रुपये, तर शहरी भागातील सलूनमध्ये केस, दाढीसाठी 100 रूपये दर निश्‍चित करण्यात आले आहेत. याशिवाय विविध प्रकारच्या हेअर स्टाईल, दाढी कोरणे आदी अन्य सेवांचा मोबदला त्यांच्या कलेप्रमाणे आकारण्यात येईल. त्याचबरोबर वातानुकुलीत व अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त केसकर्तनालयात वेगळे दर असतील, असे महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सातारा जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आले आहेत.\nमहामंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सातार्‍यातील बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. याबाबतच्या प्रसिध्दीपत्रकात जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांनी म्हटले आहे की, दिवसेंदिवस सर्वत्रच वाढत चाललेली महागाई आणि केसकर्तनालयामध्ये लागणारी सौंदयप्रसाधने व साहित्यांचे जीएसटीसह वाढलेले दर यामुळे केसकर्तनालयातील सेवेचे दर सर्वत्र मोठया प्रमाणात नविन वर्षापासून वाढणार आहेत. हे निश्‍चित असले तरी जिल्हयातील दुष्काळाची परीस्थिती भयानक आहे. आमची बांधीलकी म्हणूनच आम्ही सलूनमधील सेवांच्या दरात मोठी वाढ न करता अल्पशी वाढ केली असून एक जानेवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.\nबैठकीत कार्याध्यक्ष अंबादास दळवी म्हणाले, दुष्काळाच्या झळांचा विपरीत परिणाम नाभिकसेवेच्या व्यवसायांवरही होत आहे. बहुतांश सलून व्यावसायिक भाडपट्टीच्या गाळ्यामध्ये आहेत. वाढलेली भाडे, विजेची दरवाढ, सेवा सुविधा व कारागिरांची मजूरी या सर्वांची गोळाबेरीज केली तर झपाटयाने वाढत असलेल्या महागाईत सलूनचालक व कारागीर आज अडचणीत आले आहेत. मात्र त्यातूनही तीन वर्षातून पहील्यांदाच ही अल्पशी दरवाढ करण्यात येत आहे.\nजिल्हा उपाध्यक्ष किशोर काशिद यांनी सर्व समाजबांधवांना आवाहन केले की, अधिकाधिक सर्वोत्तम सेवा दिल्यानंतर ग्राहक चांगला दर देतात. त्यामुळे स्पर्धेच्या काळात व आधुनिकतेत टिकण्यासाठी सर्व कारागीरांनी नवनवीन कला अवघत करुन टिकणे आणि टिकवणे महत्वाचे आहे.\nजिल्हा सचिव अजित काशिद यांनी सांगीतले की, महाराष्ट्र नाभिक महामंडळ या दुष्काळात सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांसोबतच आहे. त्यामुळेच स्वतःच्या पोटाला चिमटा घेवूनच हा आपल्या सर्वसामान्यांसाठी महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. यावेळी महामंडळाचे ज्येष्ठ नेते भाऊ दळवी, उपाध्यक्ष बापूसाहेब काशिद, जेष्ठ नेते चंद्रकांत जगताप, पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शंकरराव मर्दाने, राज्य सदस्य विठठल महाराज गायकवाड, अशोक सुर्यवंशी, सुरेश पवार, महेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सपकाळ, प्रकाश वास्के, प्रमोद देवकर यांनी सर्वांना मार्गदर्शने केले. ज्या नाभिक समाजबांधवांना सलूनसाठी नवीन खुर्ची खरेदी करावयाच्या आहेत. त्यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फेच्यावतीने मूळ किंमतीत सवलत मिळवून देण्यात येणार असून त्यांना खरेदीसाठी कर्जपुरवठाही उपलब्ध करून दिला जाणार आहे.\nजिल्हा प्रसिध्दीप्रमुख सचिन यादव यांनी प्रास्ताविक केले. नीलेश साळुंखे यांनी स्वागत केले. श्रीकांत पवार यांनी सत्कार केले. जिल्हा कार्यकारणी सदस्य बाबुराव रणदिवे यांनी आभार मानले. बैठकीस महामंडळाचे सातारा तालुकाध्यक्ष पांडूरंग राऊत, कार्याध्यक्ष बंटीराजे काशिद, सातारा शहर अध्यक्ष गणेश वाघमारे, जावळी व महाबळेश्‍वर तालुकाध्यक्ष राजेंद्र निकम, वाई तालुकाध्यक्ष रमेश जाधव, कोरगांव तालुकाध्यक्ष रमेश पवार, नितीन साळुंखे, कोरेगांव शहराध्यक्ष सागर पवार, जिल्हा प्रवक्ते दशरथमहाराज जाधव, खंडाळा तालुकाध्यक्ष किसन पवार, संघटक बाळासाहेब पवार, फलटण तालुकाध्यक्ष भास्करराव कर्वे यांच्यासह विविध तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_602.html", "date_download": "2019-01-17T22:05:43Z", "digest": "sha1:COO4WMBAZLX6NCQ5T4DTYKUOCCYHNSVF", "length": 7925, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "व्हॉटसअ‍ॅपवर अश्‍लील छायाचित्रे पाठवणार्‍यावर गुन्हा | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nव्हॉटसअ‍ॅपवर अश्‍लील छायाचित्रे पाठवणार्‍यावर गुन्हा\nसातारा, दि. 3 (प्रतिनिधी) : येथील एका महिलेच्या व्हॉटसअ‍ॅपवर अश्‍लील छायाचित्रे पाठविल्याप्रकरणी दोन मोबाईल धारण करणार्‍या अज्ञातावर सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या एका गावात 31 वर्षीय एक महिला राहण्यास असून त्याच परिसरात ती ब्युटीपार्लर चालवते. सदर ठिकाणी व्यवसाय करत असतानाच त्या महिलेच्या व्हॉटसअ‍ॅपवर अज्ञात व्यक्तीने अश्‍लील छायाचित्रे पाठविण्यास सुरुवात केली. सुरुवातीस त्याकडे संबंधित महिलेने दुर्लक्ष केले, मात्र नंतर अश्‍लील छायाचित्रे येण्याच्या प्रमाणात वाढ होवू लागली. वारंवार अश्‍लील छायाचित्रे पाठवून त्या अज्ञात व्यक्त���ंकडून संबंधित महिलेस त्रास दिला जात होता. अश्‍लील छायाचित्रे पाठवण्याचे सत्र सुरू असतानाच नंतरच्या काळात त्याने महिलेस फोन करून त्रास देणे सुरू केले. वारंवार होणार्‍या त्रासामुळे संबंधित महिला घाबरली होती. त्यामुळे तिने याबाबतची तक्रार सोमवारी रात्री सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यानुसार अज्ञाताविरूध्द विनयभंग तसेच आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव करीत आहेत.\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/amit-shah-talkas-on-modi/", "date_download": "2019-01-17T21:30:52Z", "digest": "sha1:TST2WEPIWIR5BVHTGCSKSVSXD4WHTK7X", "length": 7509, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "घुसखोरांना बाहेर काढण्याची धमक फक्त मोदींमध्येच - अमित शहा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nघुसखोरांना बाहेर काढण्याची धमक फक्त मोदींमध्येच – अमित शहा\nनवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींनी १४ आॅगस्ट ८५ रोजी जो ‘आसाम करार’ केला, त्याच उद्देश नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स द्वारे आसामातील नागरिक निश्चित करून, परदेशी घुसखोरा देशाबाहेर व मतदारयादीतून बाहेर काढणे होता. करार राजीव गांधींनी केला, मात्र व्होट बँकेसाठी बांग्लादेशींंना बाहेर काढण्याची हिंमत काँग्रेस सरकार दाखवू शकले नाही. ती हिंमत मोदी सरकारमध्ये आहे, असे प्रतिपादन भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी राज्यसभेत केले.\nमात्र हे आरोप कॉंग्रेसने फेटाळून लावत कॉंग्रेस नेते घोषणा देत सभापतींच्या आसनासमोर आले. यावेळी एकच गोंधळ उडाल्याने, सभापतींनी अगोदर दहा मिनिटे व नंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. आसाममधल्या ४0 लाख लोकांना भारतीय नागरिकत्वाचा पुरावा सादर करता आलेला नाही. पण विरोधक मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करतात. माझा त्यांना सवाल आहे की आसामच्या मूळ नागरिकांना मानवाधिकाराचे हक्क नाहीत काय, असा सवाल अमित शहा यांनी यावेळी केला.\nतीन वर्षाच्या अपयशी कारभारातून स्वत:ला वाचवण्यासाठी भाजप सत्तेबाहेर– नवाब मलिक\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\nमराठा आरक्षण : कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण आम्हीच देणार\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी; ‘निलंगेकर’…\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nटीम महाराष्ट्र देशा : दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपलं संपूर्ण राजकीय वजन पणाला लावून 2005 साली डान्स…\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार –…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pimpri-chinchwad-municipal-corporation-bhatnagar-projects-structural-audit/", "date_download": "2019-01-17T21:29:32Z", "digest": "sha1:EIAMIQPZ3S7WFLV7XPHUY2Z5TBSPHFT7", "length": 8948, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाटनगर प्रकल्पाचे 'स्ट्रक्चरल ऑडिट'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाटनगर प्रकल्पाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’\nपुणे : पिंपरी-चिंचव��� महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भाटनगर पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या झालेल्या महापालिका स्थायी सभेत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे होत्या.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nपिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या इमारतींना ३० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्या बांधकामांना नैसर्गिक आपत्तीपासून व इतर संभावित धोक्यापासून संरक्षित करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘स्ट्रक्चरल ऑडिटर’मार्फत संरक्षणात्मक परीक्षण करून ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र घेण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे सन १९८९ ते १९९१ दरम्यान बांधून पूर्ण झालेल्या भाटनगर पुनर्वसन प्रकल्प इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात येणार आहे. सदर इमारती ‘जी प्लस ३’ स्वरूपाच्या असून, एका इमारतीत ६४ गाळे याप्रमाणे १०८८ गाळे आहेत. सद्यस्थितीत या इमारती जीर्णावस्थेत असल्याने आयुक्तांकडील १० जुलैच्या मंजूर प्रस्तावानुसार भाटनगर प्रकल्पातील इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसे निर्देश झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन स्थापत्यचे कार्यकारी अभियंता यांनी दिले आहे. त्याअनुषंगाने सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात प्रभाग क्र.४२, भाटनगर येथील जुन्या इमारती पाडून नवीन इमारतींचे बांधकाम करणे व इतर स्थापत्यविषयक कामे करणे या कामांचा समावेश आहे. संरक्षणात्मक परीक्षणासाठी मान्यताप्राप्त ‘स्ट्रक्चरल ऑडिटर’ यांचे पॅनेल तयार करण्यात आले आहे. या पॅनेलमध्ये मे. के. बी. पी. सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांचा सल्लागार म्हणून समावेश आहे. त्यांना ‘स्ट्रक्चरल ऑडिटर’ म्हणून नेमून, फीपोटी ३ लाख ४८ हजार रुपये व त्यावरील ‘जीएसटी’सह येणा-या खर्चास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल\nटीम महारष्ट्र देशा : स्वयंघोषित गुरु राम रहीम आणि अन्य तिघांना पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी…\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawar-criticize-bjp/", "date_download": "2019-01-17T21:26:52Z", "digest": "sha1:GJCFGDJCE4KU3SBYCOWXL4YLSVNPC7FE", "length": 8077, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदींच्या काळात संविधान धोक्यात : शरद पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदींच्या काळात संविधान धोक्यात : शरद पवार\nमुंबई : इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी खूप काम केले पण जेव्हा त्यांनी संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा देशवासियांनी त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना धडा शिकवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा इशारा आहे. गोध्रा हत्याकांडातील दोषींवर कारवाई झाली नाही, दोषींवर कारवाई करण्याऐवजी निर्दोष लोकांची हत्या झाली, तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते आज देशाच्या पंतप्रधानपदी आहेत त्यामुळे संविधान धोक्यात आहे. हे वेगळे सांगायला नको, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली.\nयाचे महत्त्वाचे कारण म्हणजे यांचे मार्गदर्शक गोळवलकर गुरुजी यांनी 'बंच ऑफ थॉट' या पुस्तकात घटनेच्या विरोधात विचार मांडले आहेत. या गोळवलकर गुरुजींचे विचार मोंदीसकट सर्व मार्गदर्शक तत्व म्हणून स्वीकारतात व त्याच मार्गाने जातात. यावरून त्यांची घटनेच्या संबंधीची मानसिकता स्पष्ट होते. pic.twitter.com/aVixnaTaT0\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\nराष्ट्रवादी महिला कॉ��ग्रेसतर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ कार्यक्रमात पवार बोलत होते. या वेळी त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यप्रणालीवरही जोरदार टीका केली. गोळवलकर गुरुजींनी आंबेडकरांच्या संविधानाबाबत ‘बेंचेस आॅफ थॉट’ या पुस्तकातून टीका केली होती. अशांच्या विचारांवर चालणारा भाजपा आहे. ते संविधानाविषयी करत असलेली वक्तव्ये धादांत असत्य आहेत, असेही पवार यांनी सांगितले.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी; ‘निलंगेकर’…\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nतुळजापूर : छत्रपती संभाजी महाराज की जय ...जय भवानी जय शिवाजी ...आई राजा उदे उदे सदानंदीचा उदो... अशा घोषणांनी…\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/578002", "date_download": "2019-01-17T22:00:25Z", "digest": "sha1:COA5EDTDH6Q34I5VWJXEJENV5NJUPO5V", "length": 9140, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मेघालय अफ्स्पामुक्त : गृह मंत्रालय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मेघालय अफ्स्पामुक्त : गृह मंत्रालय\nमेघालय अफ्स्पामुक्त : गृह मंत्रालय\nअरुणाचलच्या काही भागातून हटविला अफ्स्पा : नवे धोरण एप्रिलपासून लागू\nकेंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी मेघालयातून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) पूर्णपणे हटविला आहे. अरुणाचल प्रदेशच्या अनेक क्षेत्रांमध्ये हा कायदा शिथील करण्यात आला. सप्टेंबर 2017 पर्यंत मेघालयाच्या 40 टक्के क्षेत्रात अफ्स्पा लागू होता. राज्य सरकारसोबत अलिकडेच झालेल्या चर्चेनंतर मेघालयातून अफ्स्पा हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली.\nअरुणाचलच्या केवळ 4 पोलीस स्थानकांच्या हद्दीतच अफ्स्पा लागू आहे. तर 2017 मध्ये 16 पोलीस स्थानकांच्या हद्दीत तो प्रभावी होता. आणखी एका निर्णयांतर्गत गृह मंत्रालयाने ईशान्येत उग्रवाद्यांचे आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणानुसार मदत निधीचा आकडा 1 लाखावरून 4 लाख रुपये केला आहे. हे नवे धोरण 1 एप्रिल 2018 पासून लागू करण्यात आले आहे.\nसरकारने विदेशी नागरिकांच्या प्रवासाबद्दल देखील महत्त्वाचा निर्णय घेतला. मणिपूर, मिझोरम आणि नागालँडचा प्रवास करणाऱया विदेशींसाठी प्रतिबंधित क्षेत्राचा परवाना आणि संरक्षित क्षेत्राच्या परवान्यात सूट दिली आहे. परंतु ही बंदी काही देशांसाठी कायम राहणार असून यात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनचा समावेश आहे.\nमागील 4 वर्षांमध्ये ईशान्येतील उग्रवादी कारवायांमध्ये 63 टक्क्यांची घट झाली आहे. 2017 मध्ये नागरी बळींमध्ये 83 टक्के आणि सुरक्षा दलांच्या जीवितहानीत 40 टक्के घट झाल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. 2000 च्या तुलनेत 2017 मध्ये ईशान्य भारतात उग्रवाद विषयक घटना 85 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तर 1997 च्या तुलनेत जवानांच्या हौतात्म्याचा आकडा देखील 96 टक्क्यांपर्यंत घटला आहे.\nसशस्त्र दल विशेषाधिकार कायदा जम्मू-काश्मीर आणि ईशान्येतील काही भागांमध्ये सुरक्षा दलांना विशेष अधिकार प्रदान करतो. या कायद्यावर काही संघटनांनी आक्षेप घेत याचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केला आहे. सुरक्षादलांना कोणत्याही परिसराची झडती घेणे आणि वॉरंटशिवाय कोणालाही अटक करण्याचा अधिकार अफ्स्पा प्रदान करतो. यांतर्गत वादग्रस्त भागांमध्ये सुरक्षादल कोणत्याही स्तरापर्यंत बळाचा वापर करू शकतात.\n1958 मध्ये ईशान्येतील बंडखोरांना रोखण्यासाठी संसदेकडून लागू करण्यात आलेला अफ्स्पा जवानांना आवश्यक अधिकार प्रदान करत असल्याचे सुरक्षा दलांचे म्हणणे आहे. या कायद्याच्या मदतीने अत्यंत धोकादायक स्थितीत दहशतवादी किंवा अन्य धोक्यांना सामोरे जाणाऱया जवानांना कारवाईत सहकार्य मिळण्यासोबतच सुरक्षा देखील मिळत असल्याचे दलांचे मानणे आहे.\n‘अर्��संकल्पा’च्या तारखेबाबत सोमवारी सुनावणी होणार\nलंडन ते न्यूयॉर्कचा प्रवास फक्त अडीच तासात\nनीरव मोदी, चोक्सीविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधातील याचिका काँग्रेसने घेतली मागे\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/world-cup-footballa-kabaddi-121152", "date_download": "2019-01-17T22:00:53Z", "digest": "sha1:VWYYO4DHNK43TUJFCVQRTJXLEZ22LRGH", "length": 13025, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "world cup footballa kabaddi वर्ल्ड कप फुटबॉलच्या फीव्हरमध्ये कबड्डीची चढाई | eSakal", "raw_content": "\nवर्ल्ड कप फुटबॉलच्या फीव्हरमध्ये कबड्डीची चढाई\nरविवार, 3 जून 2018\nमुंबई - चार महिन्यांनी होणाऱ्या प्रो-कबड्डीच्या सहाव्या मोसमासाठीचा लिलाव पार पडला असतानाच कबड्डीप्रेमींसाठी या महिन्याअखेर पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची मेजवानी मिळणार आहे. दुबईत सहा देशांमध्ये ही स्पर्धा होत असून, त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे. २२ ते ३० जून असा कालावधी आहे.\nमुंबई - चार महिन्यांनी होणाऱ्या प्रो-कबड्डीच्या सहाव्या मोसमासाठीचा लिलाव पार पडला असतानाच कबड्डीप्रेमींसाठी या महिन्याअखेर पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची मेजवानी मिळणार आहे. दुबईत सहा देशांमध्ये ही स्पर्धा होत असून, त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे. २२ ते ३० जून असा कालावधी आहे.\nसंपूर्ण क्रीडाविश्‍वाचे लक्ष लागून राहिलेली विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा १४ जूनपासून रशियात सुरू होत आहे. एक महिना चालणाऱ्या या स्पर्धेची उत्सुकता वाढलेली असतानाच सहा देशांची कबड्डी स्पर्धा नऊ दिवस रंगणार आहे. आशियाई ���्पर्धेच्या तयारीची संधी मिळावी म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत, पाक यांच्यासह इराण, बांगलादेश, दक्षिण कोरिया, मलेशिया यांचा समावेश आहे.\nसंघ - अजय ठाकूर (हिमाचल प्रदेश), राहुल चौधरी (उत्तर प्रदेश), प्रदीप नरवाल (उत्तराखंड), रिशांक देवाडिगा, गिरीश इरनाक (महाराष्ट्र), सुरिंदर नाडा, संदीप नरवाल (हरियाना), मोहित चिल्लर, मनजित चिल्लर (रेल्वे), मोनू गोयत, रोहित कुमार, सुरजीत (सेनादल), दीपक हुडा, राजू लाल चौधरी (राजस्थान).\nभारतीय संघात महाराष्ट्राचे दोन खेळाडू\nभारताच्या संघात राष्ट्रीय विजेत्या महाराष्ट्राच्या रिशांक देवाडिगा आणि गिरीश इरनाक यांची निवड झाली. यापूर्वी आशियाई स्पर्धेसाठी नितीन मदने, त्यानंतर सॅफ गेम्ससाठी विशाल माने संघात होते. विश्‍वकरंडक, आशियाई स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा एकही खेळाडू संघात नव्हता.\nचपळ नि तंदुरुस्त (नाममुद्रा)\nप्रो-कबड्डीची लोकप्रियता वाढू लागली तसे अनेक खेळाडू उदयास येऊ लागले आहेत. यंदाच्या मोसमाने प्रो-कबड्डीला जसा नवा विजेता मिळाला, तसा पवनकुमारसारखा...\nपवन शेरावतचा धमाका; बंगळूर बुल्सला प्रथमच विजेतेपद\nमुंबई : संघाचे 38 पैकी 22 गुण एकट्याने मिळवणाऱ्या पवन शेरावतच्या तुफानी चढायांमुळे बंगळूरने गुजरातचा 38-33 असा पराभव करून प्रो-कबड्डीच्या...\nनऊ डिसेंबर रोजी १८ हजार पुणेकर धावणार\nपुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ...\nशहरात स्केटिंगचा सराव करणे शक्‍य\nपिंपरी - महापालिकेच्या इंद्रायणीनगर येथील (प्रभाग क्र.८) २.४७ एकर जागेवरील सुमारे सव्वादोन कोटी रुपये खर्चाच्या कै. पै. मारुती (नाना) सहादू कंद...\nमी धावणार आहे, तुम्हीही सहभागी व्हा (व्हिडिओ)\nपिंपरी - ‘‘आबालवृद्धांनी विशेषतः महिलांनी स्वतःच्या सुदृढ आरोग्यासाठी वेळ काढला पाहिजे. कुटुंबाला आवर्जून पोषक आहार देताना महिला स्वतःकडे दुर्लक्ष...\nपुणेकर कुटुंबांचे लक्ष्य ९/१२\nपुणे - नऊ डिसेंबर रोजी तंदुरुस्तीसाठी सक्रिय होऊन हेल्थ डे साजरा करण्याची साद सकाळ माध्यम समूहाने घातली आहे. त्यास पुणेकर कुटुंब वाढत्या प्रमाणावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_347.html", "date_download": "2019-01-17T20:59:24Z", "digest": "sha1:UAZFXOVF2EKITF4RJQ7B4LUVEAIMPGK4", "length": 7508, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कराडला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News ब्रेकिंग सातारा\nकराडला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\nकराड (प्रतिनिधी) : एफआरपीप्रमाणे साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना पहिला हप्ता एकरकमी द्यावा, या मागणीसाठी कराडला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत घोषणाबाजी केली.\nयावेळी जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, विकास पाटील, शिवाजी पाटील, कृष्णत क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आज सकाळी कराडमधील दत्त चौक परिसरात यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या गट कार्यालय, त्यानंतर दत्त चौकातील भट्टड कॉम्प्लेक्समधील जयवंत शुगर आणि कराडमधील मार्केट यार्ड परिसरात असणार्‍या रयत कारखान्याच्या गट कार्यालयाकडे स्वाभिमानीच्या पदाधिकार्‍यांनी आपला मोर्चा वळवला. यावेळी कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास कारख��न्याचे चेअरमन व संचालक यांना रस्त्याने खुलेआम फिरू देणार नाही, असा इशारा देत प्रसंगी त्यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात येईल, असा इशाराही सचिन नलावडे यांनी यावेळी दिला.\nLabels: Latest News ब्रेकिंग सातारा\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/540086", "date_download": "2019-01-17T21:39:15Z", "digest": "sha1:CO3FFPEYTXKWC5OGBLBSGOLYQRG4LK3F", "length": 5112, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख\nमराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख\nऑनलाईन टीम / नागपूर :\nफेबुवारीत बडोद्यामध्ये होणाऱया 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार,कथालेखक लक्ष्मीकांत देशमुख निवडून आले आहेत.त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार साहित्यिक रवींद्र शोभणे यांचा 70 मतांनी पराभाव केला.\nदेशमुख यांना 427 मते मिळाली तर शोभणे यांना केवळ 357 मते मिळाली.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल देशमुख यांच्यावर साहित्यक्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याबाब बोलताना लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, “बेडोदा ही पुरोगामी राजे सयाजीराव गायकवाड यांची कर्मभूमी आहे.या शहरात होणाऱया समेलनाचे अध्यक्षपद मला लाभले मी माझे सौभग्य समजतो.सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार.मी कार्यकर्ता होता यापुढेही कार्यकर्ता म्हणूनच काम करेल’’\nराज्याचा अर्थसंकल्प 18 मार्चला सादर होणार\nआता जीएसटी रिटर्न भरा तीन महिन्यांनी \nकर्नाटक निवडणुक : 5 व��जेपर्यंत 61.23 टक्के मतदान\nआशियाई स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीमध्ये भारताला कास्य\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_775.html", "date_download": "2019-01-17T22:11:31Z", "digest": "sha1:6XP5X432RUCH4WHJZ5OD6FEXW5FMLOGM", "length": 11011, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "माजलगाव पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार गंमत भंडारी यांना तर ऍड.वसंतराव साळुंके यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमाजलगाव पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार गंमत भंडारी यांना तर ऍड.वसंतराव साळुंके यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर\nमाजलगाव, (प्रतिनिधी):- माजलगाव पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे दर्पण व समाजभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या वर्षीचा दर्पण पुरस्कार हा दैनिक पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी यांना तर समाजभूषण पुरस्कार प्र���िद्ध विधितज्ञ ऍड.वसंतराव साळुंके यांना जाहीर करण्यात आले असून हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दिनांक १४ रोजी राजस्थानी मंगल कार्यालयात शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. निलमताई गोर्‍हे तसेच जगद्विख्यात पत्रकार पी. साईनाथ यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.\nमराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न माजलगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पणदिनाचे औचित्य साधून दरवर्षी दर्पण व समाजभूषण पुरस्कार देऊन तालुक्याचे नाव उंचावणार्‍या मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. मागील पाच वर्षांपासून ही परंपरा माजलगाव पत्रकार संघाचे कायम राखली असून या अगोदर डॉ. प्रकाश आनंदगावकर, ओमप्रकाश शेटे, मोहनराव सोळंके , गणेश सावंत , वैजनाथराव शिंदे, संजय मालानी आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. या वर्षी पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत संघर्षमय परिस्थितीत निर्भीड लेखणीच्या माध्यमातून माजलगावचे नाव उंचावणारे दैनिक पार्श्वभूमी चे संपादक गंमत भंडारी यांना दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तसेच विधी क्षेत्रात माजलगाव चा झेंडा महाराष्ट्रासह गोवा राज्यात फडकवणारे प्रसिद्ध विधितज्ञ तथा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे सलग चार वेळा सदस्य असलेले ऍड. वसंतराव साळुंके यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आ. आर.टी. देशमुख हे असणार आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. निलमताई गोर्‍हे व प्रत्रकारिता क्षेत्रातील आशिया खंडातला एकमेव रोमन मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त पत्रकार तथा द हिंदू या वृत्तपत्राचे माजी संपादक पी. साईनाथ यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वेळी माजी मंत्री प्रकाशराव सोळंके, मोहनराव जगताप, सभापती अशोकराव डक, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक , नगराध्यक्ष सहाल चाऊस, उपविभागीय अधिकारी प्रियांका पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश यादव, सचिव रत्नाकर कुलथे , जिल्हाउपाध्यक्ष सुभाष नाकालगावकर , पुरुषोत्तम करवा, पांडुरंग उगले, दिलीप झगडे, महेश होके, राज गायकवाड, शलेंद्र कुलथे आदींनी केले आहे.\nचाकूने मारहाण करून अल्प��यीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/576024", "date_download": "2019-01-17T22:12:13Z", "digest": "sha1:CYUNHMNC7X4TW4WHI7UIQWYF2IPG45TI", "length": 8180, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्वाभिमानीचा महावितरणवर मोर्चा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्वाभिमानीचा महावितरणवर मोर्चा\nउदगांव-चिंचवाड ता.शिरोळ येथील शेतीची वीज आठवडयातुन तीन-तीन दिवस खंडीत होत असल्याने रविवारी दूपारी बाराच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते एकत्र येवून उदगांव येथील महावितरणच्या सब स्टेशनवर कार्यालयाच्या सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी तात्काळ वीज पुरवठा करावा, अशी मागणी करत महावितरणच्या अधिकाऱयांना घेराव घालून खंडीत केलेली वीज दररोज भरुन काढून व सर्व कामे तात्काळ दुरुस्ती करावीत, असे सांगितले. त्यानंतर महावितरणने आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.\nमागील आठवडय़ात तीन दिवस तर या आठवडय़ातील शुक्रवार, शनिवार व रविवारही तीन दिवस वीज खंडीत केल्याने संपातलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यानी जिल्हा परीषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती व स्वाभिमानेचे नेते सावकार मादनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन उदगांवच्या महावितरणच्या सब स्टेशनवर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर कनि÷ अभियंता शंशिकांत माने यांने यांना शेतकऱयांनी जाब विचारला, यावेळी महावितरण विघुत कामात तांत्रिक अडचण वीज पुरवठा खंडीत असल्याचे सांगितले. त्यानंतर वरी÷ कार्यकारी अभियंता एम. डी. आवळेकर यांना बोलावून शेतकऱयांनी प्रश्न विचारले. तसेच उदगांव-चिंचवाडमध्ये गाव व शेतीला वीज पुरवठा ��ेला जातो. त्यामध्येच उदगांव औद्योगिक वसाहतीलाही वीज दिली जाते. काही अचडण निर्माण झाल्यास फक्त शेतीची वीज खंडीत केली जाते. यापुढे असे झाल्यास औद्योगिक वसाहतीची वीज तोडु असा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरणला दिला आहे.\nअखेर कार्यकारी अभियंता एम. डी. आवळेकर व कनि÷ अभियंता शशिकांत माने यांनी महावितरणकडील तांत्रिक अडचणी सोमवारपर्यत पूर्ण करुन घेतल्यानंतर रीतसर वीज पुरवठा केला जाईल. तसेच गेल्या सहा दिवसातील 48 तास खंडीत झालेली वीज दररोज दोन ते तीन तास वाढवुन दिले जाईल असे सांगितल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.\nयावेळी प्रा. राजाराम वरेकर, मनोहर पुजारी, प्रकाश बंडगर, प्रमोद चौगुले, दिलीप गुरव, श्रेणिक मादनाईक, दत्ता पुजारी, कुमार गोधडे, सुरेश मगदुम, गुंडा कोरे, हिमाम जमादार, संजय घाटगे, सुनिल निर्मळ, आप्पासो घाटगे, बाळु माने, अशोक बंडगर, अरुण गोधडे, मच्छिद्रं गोधडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.\nनांदारी लघुपाटबंधाऱयाचा पाणी साठा वाढीसाठी प्रयत्नांची गरज\nएड्स नियंत्रणासाठी कार्यरत संस्थांचे अनुदान थकले\nदंगल नियंत्रण पथकाचे आजरा शहरात संचलन\nवडाप वाहनाच्या धडकेत तरूण जागीच ठार\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/full-support-of-shiv-sangram-sangathan-to-the-chief-minister-vinayak-mete/", "date_download": "2019-01-17T21:25:22Z", "digest": "sha1:MVGZH3JHJFRM5363X6K7TSSD2XQVGCR4", "length": 6685, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्र्यांना शिवसंग्राम संघटनेचा पूर्ण पाठिंबा- विनायक मेटे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुख्यमंत्र्यांना शिवसंग्राम संघटनेचा पूर्ण पाठिंबा- विनायक मेटे\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री बदलण्याची आमची कोणतीही भूमिका नाही, उलट शिवसंग्राम संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस यांच सरकार आल्यानंतर वसतिगृह बांधणे, आण्णासाहेब पाटील महामंडळाला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय याच मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं यावेळी विनायक मेटे यांनी सांगितलं. पुण्यामध्ये आज मराठा समाजाच्या मागण्यांवर शिवसंग्रामच्या राज्य कार्यकरणीचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\nआगामी काळात सरकारसोबत रहायची की नाही हा निर्णय भविष्यात घेऊ, हे सरकार मराठांच्या विरोधात असल्याचं अजिबात वाटत नाही. महायुतीममध्ये शिवसंग्रामवरच अन्याय झाला आहे. पण समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सरकार सोबत असल्याचंही विनायक मेटे यांनी सांगितले आहे.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nटीम महाराष्ट्र देशा - संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत…\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-17T22:15:08Z", "digest": "sha1:S6SLPGQJX3FJLF3WR3C2S6MFHAA3OIQX", "length": 9554, "nlines": 96, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "शास्त्रीय संगीत – profiles", "raw_content": "\nज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत… त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं. […]\nपंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत अभंग भावगीत हिन्दी भजन यांना लावलेल्या चालींची संख्या १०० ते १५०च्या दरम्यान जाईल. ‘मत्स्यगंधा’ हे पंडितजीनी संगीत दिग्दर्शन केलेले ना टक १ मे १९६४ रोजी रंगभूमीवर आले आणि खूप गाजलं. […]\nयशवंत जोशी हे भारतीय अभिजात संगीताच्या दुनियेत आद्य घराणे म्हणून ओळखल्या जाणार्‍या ग्वाल्हेर गायकीतील एक नामवंत कलावंत आहेत. ग्वाल्हेरबरोबरच आग्रा या घराण्याचीही त्यांना तालिम मिळालेली असल्यामुळे त्यांच्या भात्यात या दोन्ही घराण्यांच्या सांगितीक चीजांचा भरणा आहे. […]\nमारुती पाटील हे ठाण्यातील रत्नांपैकी एक झळाळतं रत्न. . १९९५ साली त्यांनी ठाण्यात ओंकार अकादमीची स्थापना केली. जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इस्राईल या देशातील संगीत विद्यालयात नियमितपणे अध्यापनाचे कार्य ते करत आहेत. […]\nज्या काळात महिला घराबाहेर सुद्धा फारशा पडत नसत. गायन आणि संगीत यांचं वास्तव्य फत्त* माडीवरच असत, अशा संगीताच्या कोंडलेल्या काळात हिराबाईंनी संगीत माडीवरून माजघरात आणलं. त्यावेळी समाजाचा तीव्र रोष पत्करून सुद्धा आपल्या शांतवृत्तीनी त्यांनी संगीताला आणि विशेष म्हणजे स्त्रियांच्या गायनाला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. […]\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\n‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक ...\nमराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक ...\nमाणिक सीताराम ग���डघाटे (कवी ग्रेस)\n“इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण ...\nप्रा. रावसाहेब रंगराव बोराडे\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z100228212827/view", "date_download": "2019-01-17T21:46:12Z", "digest": "sha1:CFVQ24IFAZQOCEZGJESGIKCLYWRQVJXK", "length": 12888, "nlines": 247, "source_domain": "www.transliteral.org", "title": "ढोंगी परमार्थ्यास उपदेश - अभंग ४५८ ते ४६१", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|\nअभंग ४५८ ते ४६१\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ५२\nअभंग ५३ ते ६५\nअभंग ६६ ते ७८\nअभंग ७९ ते १०१\nअभंग १०२ ते १२२\nअभंग १२३ ते १२८\nअभंग १२९ ते १३०\nअभंग १३१ ते १५०\nअभंग १५१ ते १६८\nअभंग १६९ ते १८०\nअभंग १८१ ते २००\nअभंग २०१ ते २०६\nअभंग २०७ ते २०९\nअभंग २१० ते २१५\nअभंग २१६ ते २२९\nअभंग २३० रे २४०\nअभंग २४१ रे २६०\nअभंग २६१ रे २८२\nअभंग २८३ ते २८९\nअभंग २९० ते २९७\nअभंग २९८ ते ३१०\nअभंग ३११ ते ३३०\nअभंग ३३१ ते ३३२\nअभंग ३३३ ते ३३७\nअभंग ३३८ ते ३३९\nअभंग ३४० ते ३४४\nअभंग ३४५ ते ३५०\nअभंग ३५१ ते ३५५\nअभंग ३५६ ते ३६०\nअभंग ३६१ ते ३६५\nअभंग ३६६ ते ३६८\nअभंग ३७० ते ३७१\nअभंग ३७५ ते ३७६\nअभंग ३७७ ते ३८५\nअभंग ३८६ ते ३९५\nअभंग ३९६ ते ४०४\nअभंग ४०५ ते ४१५\nअभंग ४१६ ते ४२५\nअभंग ४२६ ते ४३५\nअभंग ४३६ ते ४४५\nअभंग ४४६ ते ४४९\nअभंग ४५० ते ४५३\nअभंग ४५४ ते ४५७\nअभंग ४५८ ते ४६१\nअभंग ४६२ ते ४६३\nअभंग ४६७ ते ४७२\nअभंग ४७३ ते ४८५\nअभंग ४८६ ते ४९५\nअभंग ���९६ ते ५०५\nअभंग ५०६ ते ५१५\nअभंग ५१६ ते ५२५\nअभंग ५२६ ते ५३५\nअभंग ५३६ ते ५४५\nअभंग ५४६ ते ५५५\nअभंग ५५६ ते ५६५\nअभंग ५६६ ते ५७५\nअभंग ५७६ ते ५८५\nअभंग ५८६ ते ५९७\nअभंग ५९८ ते ६०५\nअभंग ६०६ ते ६१५\nअभंग ६१६ ते ६२५\nअभंग ६२६ ते ६३५\nअभंग ६३६ ते ६४५\nअभंग ६४६ ते ६५५\nअभंग ६५६ ते ६६५\nअभंग ६६६ ते ६७५\nअभंग ६७६ ते ६८५\nअभंग ६८६ ते ६९५\nअभंग ६९६ ते ७०३\nअभंग ७०४ ते ७१९\nअभंग ७२० ते ७२३\nअभंग ७२४ ते ७२५\nअभंग ७२६ ते ७२७\nअभंग ७२८ ते ७२९\nअभंग ७३७ ते ७५०\nअभंग ७५१ ते ७६३\nअभंग ७६४ ते ७८०\nअभंग ७८१ ते ८००\nअभंग ८०१ ते ८२०\nअभंग ८२१ ते ८४०\nअभंग ८४१ ते ८६०\nअभंग ८६१ ते ८८०\nअभंग ८८१ ते ९०३\nढोंगी परमार्थ्यास उपदेश - अभंग ४५८ ते ४६१\nश्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.\nशरीर वरिवरि कां दंडिसि जंव\nवारिलें न करी तुझें मन \nजळीं नेत्र लाउनि टोकती अविंशा\nलागोनि तैसें नको नको बकध्यान करुं ॥१॥\nचित्त सुचित्त करी मन\nन धरी तूं विषयाची सोय \nवनीं असोनी वनिता चिंतिसि तरि\nतपचि वाउगें जाय रया ॥२॥\nत्रिकाळ स्नान करिसी तीर्थजळीं\nपरि नवजाती मनींचे मळ \nतुझियानि दोषें तीर्थ कुश्चित्त\nजाले जैसी त्या रजकाची शीळ रया ॥३॥\nआतां करिसी तरी चोखटची करी त्यासी\nसाक्ष तुझें तुज मन \nलटिकेंन झकवसी तर्‍ही देव दूर्‍हा होसी\nबापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥४॥\nमतमांतांतरें रचूनियां ग्रंथु ज्ञानव्युत्पत्ति\nजंव जाली नाहीं आत्मप्रतिती \nये सकळ विज्ञानें विषयासक्तीचेनि अनुमानें\nतेणें केंवि तुटे संसृती \nअंतरींचा स्फुलिंग जाज्वल्य जाणतां\nबाह्य दीक्षा उदंडी आणुनिया तेणें\nकेविं होय ब्रह्मप्राप्ती रया ॥१॥\nसुटलेपणें करिसी विषय त्याग\nतेणें अंतरीं होय अनुराग \nपरतोनि तरीच पावशी ब्रह्म भाग रया ॥२॥\nआपुलेनि रुढपणें ग्रंथाचे विज्ञानें\nअंतरी आशापाश विखार भरणें\nयेणें द्वारें म्हणसी मी वंद्य जगीं कीं\nपालट केलिया साठीं सिणो नको\nबापा जेविं गधर्व नगरीं वस्ती करणें रया ॥३॥\nयालागी दंभ दर्प सकळ प्रतिष्ठादि\nऐसा अहंममते ज्ञातेपणाचेनि अहंकारें\nतेणें केविं होय आत्मप्राप्ती \nजंव येणें देहें विनीतता शरण\nसर्व सुखाची होय निजप्राप्ती रया ॥४॥\nभोगावरी धावें हव्यासु ॥१॥\nवायां होति कासाविसु ॥२॥\nवायां चुकली तुझी भक्ति ॥३॥\nअभक्ष��य भक्षण करिती ॥४॥\nतोडी दंभ माया धंदा \nशरण रिघे रे गोविंदा ॥५॥\nविटंबुनि काया दंड धरी करीं \nहिंडे घराचारी नवल पाहे \nतरी दंडु केवळ काजा काई ॥१॥\nसिध्दचि असतां कां गा विटंबिसी \nसंन्यासी तूं जाण कैसा ॥२॥\nनिजाश्रमींच वास संकल्पासी त्यागी \nसंगीं असंगता तोचि जाण संन्यासी \nस्वरुप तयापाशीं जवळी आहे ॥३॥\nतोचि पूर्ण भासीं भरला असे \nनिवृत्तिरायें खुणा दाखविला निरुता \nतो जाणण्या परता सदोदितु ॥४॥\nपु. रुमाल ; फेटा ; पटका ( डोक्यास बांधण्याचा ) [ हिं . ]\nसत्यनारायण पूजेला धर्मशास्त्रीय आधार आहे काय हे व्रत किती पुरातन आहे\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z100603204928/view", "date_download": "2019-01-17T21:50:41Z", "digest": "sha1:6GBPLKTF62EZPAG4P253D32K6T72BXN3", "length": 16877, "nlines": 134, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अध्याय सत्तावीसावा - श्लोक १ ते ५०", "raw_content": "\nघरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीरामविजय|अध्याय २७ वा|\nश्लोक १ ते ५०\nश्लोक १ ते ५०\nश्लोक ५१ ते १००\nश्लोक १०१ ते १५०\nश्लोक १५१ ते १८७\nअध्याय सत्तावीसावा - श्लोक १ ते ५०\nश्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .\nश्लोक १ ते ५०\nश्रीगणेशाय नमः श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nआळसी कदा उदीम न करी ॥ नवजाय मंदिराबाहेरी ॥ तो जगन्निवास साहाकारी ॥ घरींच निर्धारी भाग्यें आला ॥१॥\nमृत्तिका खणावया जात ॥ तों मांदुस सांपडे अकस्मात ॥ तैसें आम्हांसी जाहले यथार्थ ॥ सद्रुरुनाथप्रसादें ॥२॥\nअभ्यास न करितां बहुवस ॥ सांपडली रामविजयमांदुस ॥ मग गगनीं न माय हर्ष ॥ उपरति जाहली ॥३॥\nमांदुस उघडोनि जो न्याहाळी ॥ तों आंत होती सात कोळळी ॥ तीं हीं सप्तकांडें रसाळी ॥ एकाहूनि एक विशेष ॥४॥\nकोहळीं न्याहाळून जंव पाहत ॥ तंव दिव्य नाणीं दीप्तियुक्त ॥ भक्ति ज्ञान वैराग्ययुक्त ॥ घवघवीत विराजती ॥५॥\nचतुर श्रोते ज्ञानसंपन्न ॥ ते बंधु आले जवळी धांवोन ॥ म्हणती आम्हांस वांटा दे समान ॥ मांडलें भांडण प्रेमभरें ॥६॥\nम्हणती हीं वाल्मीकाचीं कोहळी ॥ तुज पूर्वभाग्यें लाधली ॥ तरी वाटा आम्हास ये वेळी ॥ देईं सर्वांसी सारिखा ॥७॥\nमग चतुर संतजन ॥ श्रवणपंक्तीं बैसले समान ॥ कोळीं त्यापुढें नेऊन ॥ एकसरे रिचविली ॥८॥\nमग त्यांह�� कर्णद्वारें उघडोन ॥ हृदयभांडारीं सांठविलें धन ॥ श्रोते वक्ते सावधान ॥ निजसुख पूर्ण पावले ॥९॥\nपांच कोहळीं दाविली फोडून ॥ सहावें युद्धकांड विशाळ गहन ॥ असो गताध्यायीं कथा निरूपण ॥ राघवें रावण निर्भर्त्सिला ॥१०॥\nछत्र मुकुट टाकिले छेदून ॥ अपमान पावला रावण ॥ मग लंकेत परतोन ॥ चिंतार्णवी बुडाला ॥११॥\nजैसा राहुग्रस्त निशाकर ॥ कीं काळवंड दग्ध कांतार ॥ कपाळशूळें महाव्याघ्र ॥ तैसा दशकंठ उतरला ॥१२॥\nनावडे छत्र सिंहासन ॥ जें जें पाहूं जाय रावण ॥ तें तें रामरूप दिसे पूर्ण ॥ नाठवे आन पदार्थ ॥१३॥\nसभेसी बैसला रावण ॥ अत्यंत दिसे कळाहीन ॥ महोदराप्रति वचन ॥ बोलता जाहला ते वेळां ॥१४॥\nम्हणे कैसा विपरीत काळ ॥ मक्षिकेनें हालविला भूगोळ ॥ चित्रींच्या सर्पे खगपाळ ॥ गिळिला नवल वाटतें ॥१५॥\nखद्योततेजेंकरून ॥ आहाळोनि गेला चंडकिरण ॥ तैसा मी आजि रावण ॥ युद्धीं पावलों पराजय ॥१६॥\nमग बोलती प्रधान ॥ आतां उठवावा कुंभकर्ण ॥ तो रामसौमित्रांसहित सैन्य ॥ गिळील क्षण न लागतां ॥१७॥\nती रावणासी मानली मात ॥ म्हणे घटश्रोत्रासी उठवा त्वरित ॥ मग विरूपाक्ष महोदार निघत ॥ दहा सहस्र राक्षस घेऊनियां ॥१८॥\nमद्यखाला चारी सहस्र ॥ कुंजरीं घातल्या सत्वर ॥ तैसेच पशू घेतले अपार ॥ अन्नाचे पर्वत घेऊनियां ॥१९॥\nवाद्यें वाजविती भयासुर ॥ गजरेंसी पावले सत्वर ॥ देखोनि भयानक शरीर ॥ कंप सुटला राक्षसां ॥२०॥\nवनगज म्हैसे तरस ॥ नासिकांत गुंतले बहुवस ॥ टाकितां श्वासोच्छ्वास ॥ निर्गम नव्हे तयांसी ॥२१॥\nसवा लक्ष गांवे खोल ॥ सरितापतीचें तुंबळ जळ ॥ तें नाभिप्रमाण केवळ ॥ कुंभकर्णासी होय पैं ॥२२॥\nअसो राक्षस सर्व मिळती ॥ द्वारीं एकदांचि हांका फोडिती ॥ सकळ वापी कूप आटती ॥ महागजरेंकरूनियां ॥२३॥\nस्वर्गापर्यंत ऐको जाती ॥ ऐशा कर्णीं भेरी त्राहाटिती ॥ उरावरी गज चालविती ॥ परी जागा नोहे सर्वथा ॥२४॥\nएक गगनचुंबित वंश घेऊन ॥ नासिकीं चढविती पूर्ण ॥ एक नाकपुडी अवरोधून ॥ श्वासोच्छ्वास कोंडिती ॥२५॥\nएक वृक्ष पाषाण घेती ॥ वर्मस्थळीं बळें ताडिती ॥ कडू तीक्ष्ण औषधें ओतिती ॥ नासिकापुटीं नेऊनियां ॥२६॥\nउपाय केले बहुत पूर्ण ॥ परी जागा नोहेच कुंभकर्ण ॥ मग विरूपाक्षें किन्नरी आणून ॥ कर्णांमाजी बैसविल्या ॥२७॥\nत्यांचे परम सुस्वर गायन ॥ ऐकतां शेष येईल धांवोन ॥ मग जागा होऊन कंभकर्ण ॥ सावधान बैसला ॥२८॥\nजांभई दि��ली भयानक ॥ मद्य प्राशिलें सकळिक ॥ दाढेखालीं पशू देख ॥ अपार घालून रगडिले ॥२९॥\nअन्नमांसाचे पर्वत ॥ गिळिले राक्षसें तेव्हां बहुत ॥ मग नेत्र पुसोन पहात ॥ प्रधानांकडे ते काळीं ॥३०॥\nतंव ते प्रणिपात करून ॥ सांगते झाले सर्व वर्तमान ॥ सीता आणिली हिरून ॥ तेथून सर्व कथियेलें ॥३१॥\nहनुमंत लंका जाळून ॥ रामसौमित्रां आला घेऊन ॥ कालचे युद्धीं रावण ॥ पराजय पावला ॥३२॥\nरावण परम चिंताक्रांत ॥ यालागीं तुम्हां उठविलें त्वरित ॥ मांडला बहुत कल्पांत ॥ आटले समस्त राक्षस ॥३३॥\nउभा ठाकला कुंभकर्ण ॥ म्हणे ऐसाचि रणा जाईन ॥ मग विनवीती प्रधान ॥ राजदर्शन घेइंजे ॥३४॥\nसभेसी चालिला कुंभकर्ण ॥ लंकादुर्ग त्यासी गुल्फप्रमाण ॥ वाटे आकाशासी लाविले टेंकण ॥ विमानें सुरगण पळविती ॥३५॥\nलंकावेष्टित जे वानर ॥ ते तेथून पळाले समग्र ॥ देखोनि कुंभकर्णाचें शरीर ॥ कपी मूर्च्छित पडियेले ॥३६॥\nरामासी म्हणे बिभीषण ॥ स्वामी हा उठविला कुंभकर्ण ॥ आश्चर्य करी रघुनंदन ॥ शरीर देखोन तयाचें ॥३७॥\nबिभीषण म्हणे ते काळीं ॥ रामा याचिया जन्मकाळीं ॥ प्रळय वर्तला भूमंडळी ॥ हांक वाजली चहूंकडे ॥३८॥\nमातेचिया उदरांतून ॥ भूमीसी पडला कुभकर्ण ॥ तीस सहस्र स्त्रिया जाण ॥ वदन पसरून गिळियेल्या ॥३९॥\nइंद्राचा ऐरावत धरूनि ॥ येणें आपटिला धरणीं ॥ ऐरावतीचे दांत मोडूनि ॥ इंद्रासी येणें ताडिले ॥४०॥\nशक्रें वज्र उचलोनि घातलें ॥ याचें रोम नाहीं वक्र जाहलें ॥ यासी निद्राआवरण पडलें ॥ म्हणोनि लोक वांचले हे ॥४१॥\nअसो कुंभकर्ण दृष्टीं देखोन ॥ हिमज्वरें व्यापले वानरगण ॥ एक मुरकुंडी वळून ॥ दांतखिळिया बैसल्या ॥४२॥\nभोंवतें पाहे चापपाणी ॥ तों भयभीत वानरवाहिनी ॥ सर्वांचें अंतर जाणोनी ॥ मारुतीकडे पाहिलें ॥४३॥\nतो निमिषांत हनुमंत ॥ अकस्मात गेला लंकेत ॥ कुंभकर्ण सभेसी जात ॥ तंव अद्भुत केलें वायुसुतें ॥४४॥\nकुंभकर्ण तये वेळां ॥ कटीपर्यंत उचलिला ॥ राम आणि कपि डोळां ॥ तटस्थ होऊन पाहाती ॥४५॥\nमद्यपानें कुंभकर्ण ॥ अत्यंत गेलासे भुलून ॥ आपणास उचलितो कोण ॥ हेंही त्यासी नेणवे ॥४६॥\nमग तों सीताशोकहरण ॥ पुढती उचलून कुंभकर्ण ॥ भुजाबळें भोवंडून ॥ टाकीत होता सुवेळेसी ॥४७॥\nमागुती केले अनुमान ॥ म्हणे गगनीं देऊं भिरकावून ॥ कीं लंकेवरी आपटून ॥ चूर्ण करूं सकळही ॥४८॥\nमग म्हणे नव्हे हा विचार ॥ लंका चूर्ण होईल समग्र ॥ मग तो बिभीष�� नृपवर ॥ नांदेल कैसा ये स्थळीं ॥४९॥\nसुवेळेसी द्यावा टाकून ॥ तरी वानर होतील चूर्ण ॥ भूमंडळीं आपटूं धरून ॥ तरी धरा जाईल पाताळा ॥५०॥\nElec.Eng. तटस्थ अग्र, न्यूट्रल\nजेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://awaazindiatvnews.com/2018/11/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-17T21:54:29Z", "digest": "sha1:JQDLBQJADV7AGJ3ULCG7ELH72SB3ANX4", "length": 7043, "nlines": 120, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "भारतमाता पुन्हा ओवाळणार नाही; राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश भारतमाता पुन्हा ओवाळणार नाही; राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा\nAll Content Uncategorized (117) अपराध समाचार (750) करियर (20) खेल (1041) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (497) दुनिया (834) देश (12389) धर्म / आस्था (67) मनोरंजन (482) राजनीति (870) व्यापार (349) समाचार (16860)\nभारतमाता पुन्हा ओवाळणार नाही; राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीनिमित्त काढलेल्या सहाव्या व्यंगचित्रातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. २०१४ मध्ये खोटी आश्वासनं देऊन भाजपाने सत्ता मिळवली. पण २०१९ मध्ये तसं होणार नाही, ‘भारतमाता’ पुन्हा मोदींना ओवाळणार नाही, असे राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून म्हटले आहे.\nराज ठाकरे यांनी दिवाळीचं औचित्य साधून व्यंगचित्राची मालिका घेऊन येणार असल्याचे जाहीर केले होते. या मालिकेतील सहावे व्यंगचित्र भाऊबीजनिमित्त रेखाटले आहे. यात मोदी आणि भारतमातेला दाखवण्यात आले आहे. भारतमातेकडून ओवाळून घेण्यासाठी मोदी पाटावर बसल्याचे दाखवले आहे. मात्र, भारतमातेसमोर २०१४ मधील आश्वासनं आणि २०१८ मधील परिस्थिती दाखवण्यात आली आहे.\n२०१४ मध्ये मोदींनी ५ वर्षात देशात १०० स्मार्टसिटी, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, गंगा साफ करणार, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पाकिस्तानला धडा शिकवणार, भ्रष्टाचारी काळेपैसेवाले पकडणार, अशी आश्वासनं दिली. पण २०१८ उजाडला तरीही या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, असे या व्यंगचित्रातून सुचवायचे आहे.\n२०१८ मध्ये राफेल भ्रष्टाचार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्टाच���या स्वायत्ततेवर घाला घालण्यात आल्याची टीका व्यंगचित्रातून करण्यात आली. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. निवडणूक आयोगाचीही गळचेपी केली जात असल्याचे व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे. हे सारे पाहून ‘गेल्या वेळेस ओवाळले, पण आता यापुढे ओवाळणार नाही’, असे विचार भारतमातेच्या मनात आल्याचे व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-17T21:33:04Z", "digest": "sha1:O6H4VHE6CPTN2ZQLNJWSNELPXSM3CRP2", "length": 5978, "nlines": 87, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "स्वाईन फ्लूमुळे एका वृध्दाचा मृत्यू | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome आरोग्य स्वाईन फ्लूमुळे एका वृध्दाचा मृत्यू\nस्वाईन फ्लूमुळे एका वृध्दाचा मृत्यू\nस्वाईन फ्लूमुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात ६१ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, आणखी २४ रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nहिंजवडी येथील ६१ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि.८) या रुग्णाचा मृत्यू झाला. चालू वर्षी जानेवारीपासून आजअखेर शहरात ३२५ स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामधून ४१ रुग्ण दगावले असून २७९ रुग्णांना उपचार करून बरे करण्यात यश आले आहे. तर, सध्या पिंपरी-चिंचवड श���रातील विविध रुग्णालयात २४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nआजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वच्छता राखा – नामदेव ढाके\nभाजपकडून मदर तेरेसा यांचे नाव बदलण्याचा घाट – मंगला कदम\nथंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे 5 फायदे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/feed?start=7236", "date_download": "2019-01-17T21:07:50Z", "digest": "sha1:74Y6N57Z2KHPR7WQEAATUPF4LEZMKBMU", "length": 6065, "nlines": 166, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "RSS Feed - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवण्याचा वाद चिघळला\nमुंबई-पुणे जुन्या मार्गावरही पेट्रोलचा टँकर पलटल्यानंतर उसळले आगीचे लोळ\nअन् तो ठरला त्यांचा शेवटचा सेल्फी...\nम्हणून अल्पवयीन मुलीनं स्वत:ला पेटवून घेतले; आदर्श गाव म्हणून पुरस्कार पटकावणाऱ्या गावातील घटना\nशेतकरी कर्जमाफीची खरी आकडेवारी बाहेर आलीच पाहिजे; पतंगराव कदमांची मागणी\nपुण्यात 70 वर्षांच्या वृद्ध महिलेकडे सापडल्या एक कोटींच्या जुन्या नोटा\nकॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस\nमामानेच केला अकरा वर्षीय भाचीवर बलात्कार\nअंबाबाईच्या मुर्तीची झीज झालीच नाही; विनोद तावडेंचे धक्कादायक उत्तर\n'वंदे मातरम्' च्या वादामुळे अबु आझमींवर शिवसैनिक आक्रमक\nमांढरदेवी गडावर एकाच कुटुंबातील 5 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबईत होणाऱ्या मराठा मोर्च्यात खासदार संभाजी राजेही सहभागी होणार\nपुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यात हैदोस घालणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद\nखासदार उदयनराजेंच्या सुटकेनंतर शिवप्रतिष्ठानने भव्य बाईक रॅली काढून साजरा केला जल्लोष\nम्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना भरावा लागला 2 हजार 560 रुपयांचा दंड\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_112.html", "date_download": "2019-01-17T21:36:23Z", "digest": "sha1:KRB2HHG4WRKHAATHHKYFLBZNZLVQ245Z", "length": 8134, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मल्हारराव होळकर यांचे भव्य स्मारक उभारणार : खा. डॉ. विकास महात्मे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्र��स - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमल्हारराव होळकर यांचे भव्य स्मारक उभारणार : खा. डॉ. विकास महात्मे\nबिदाल (प्रतिनिधी) : राजे मल्हाराव होळकर यांच्या जन्मगावी आल्यानंतर मला चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते. गेल्या अनेक वर्षापासून सत्ताधारी पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक करण्याचे काम केले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निधीतून होळ-मुरूम, ता फलटण येथे राजे मल्हाराव होळकर यांचे भव्य स्मारक उभारणार आहे, असे मत पद्मश्री डॉक्टर खासदार विकास महात्मे यांनी केले. होळ-मरुम भेटीदरम्यान बोलत होते.\nखा. महात्मे म्हणाले, शिवसेना-भाजपच्या सरकारने जाहीरनामा व आश्‍वासनाचे पालन केले नाही. शिवसेनेच्या प्रमुख उध्दव ठाकरे यांना राम मंदिर महत्त्वाचे वाटते पण महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो व मेंढपाळ बांधवावर होणारे अन्याय मात्र दिसत नाही. भाजप-शिवसेनेच्या सरकारच्या विरोधात 20 जानेवारी रोजी वाशिम येथे धनगर आरक्षण आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांनी या मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन खासदार विकास महात्मे यांनी केले.\nयावेळी बापूसाहेब शिंदे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब चवरे, दादासाहेब हुलगे, अँड प्रशांत रुपनवर, माजी पंचायत समिती सभापती शंकराव मारकड साहेब सामाजिक कार्यकर्ते संतोष ठोंबरे, योगेश कोळेकर, धनाजी सरक, नागेश कोळेकर, मुरुमचे सरपंच खोमणे, नारायण बोंद्रे आदी उपस्थित होते.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_76.html", "date_download": "2019-01-17T21:23:13Z", "digest": "sha1:SMITQYRDVT5VSSFR7XEJDPQLDEYRS57C", "length": 9089, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दिव्या फाऊंडेशनच्या वतीने मोफत हेल्मेट वाटप पोलीस, पत्रकार व नागरीकांना दिले हेल्मेट | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nदिव्या फाऊंडेशनच्या वतीने मोफत हेल्मेट वाटप पोलीस, पत्रकार व नागरीकांना दिले हेल्मेट\nबुलडाणा,(प्रतिनिधी): दिवसांदिवस अपघातामध्ये लक्षणीय वाढ होत असुन रस्तयांवर होत असलेल्या अपघातामध्ये अनेक नागरीकांची दुर्दैवी मृत्यु होत आहे. रस्तयांवर होनणार्या अपघातांना आळा घाल्याण्यासाठी उपप्रादेशिक कार्यालय व जिला पोलीस प्रशासन द्वारे जिल्हायात 1 जानेवारी 2019 पासुन दुचाकी चालकाना हेल्मेट घालणे आवश्यक करण्यात आले. उपप्रादेशिक कार्यलय व जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे हेल्मेट सख्ती निर्णयच्या स्वागत सामाजिक संघटना दिव्या फाऊंडेशनच्या वतीने शहरातले पत्रकार, पोलीस कर्मचारी व सामान्य नागरीकांना हेल्मेट वाटप करून करण्यात आले.\nबुलडाणा जिल्ह्यात व विशेषत शहरात दुचाकी अपघातमध्य��� चांगलीच वाढ दिसुन आली. दररोज रसत्यांवर होनर्या अपघातामध्ये दुचाकी चालकांच्या जिवावर बेदत आहे. उपरोक्त रसत्यांवर होणार्‍या अपघातांना आळा घालण्यासाठी व दुकाची चालकांच्या सुरक्षेची दृष्टीने जिल्ह्यात 1 जानेवरी 2019 पासुन हेल्मेट सख्ती करण्याच्या संदर्भात उपप्रादेशिक कार्यालय व जिल्हा पोलीस प्रशासन द्वारे निर्णय घेण्यात आला होता. उपरोक्त घेण्यात आलेल्या महत्वपुर्ण निर्णयाचे स्वागत करीत दिव्या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे यांच्या नेतृत्वात आज 1 जानेवारी रोजी शहरातले पत्रकार, पोलीस कर्मचारी तसेच सामान्य नागरीकांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. यावेळी अशोक काकडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी बि. बी. महामुनी व ठाणेदार यु.के.जाधव यांना बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात हेल्मेट भेट दिले. यावेळी दिव्या फाऊंडेशचे पदाधिकारी गजानन अवसरमोल, मोहसिन खान बिस्मिल्लाह खान, अशिष मोहरीर, फलदिप शेजोल, कुणाल खर्चे, प्रतिक शेजोल, मंगेश ठाकरे यांची उपस्थिती होती.\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://itstechschool.com/mr/courses/itil-certification-training-india/", "date_download": "2019-01-17T21:45:07Z", "digest": "sha1:DE4NTFCHNVDARTNUR75PNRK4Q2YNE4ZQ", "length": 58418, "nlines": 567, "source_domain": "itstechschool.com", "title": "ITS Tech School ITIL Training in gurgaon | ITIL Certification in gurgaon, India गुडगावमधील आयटीआयएल प्रशिक्षण | गुडगावात ITIL प्रमाणन, भारत", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेव��� ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मा���्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nअधिकृत एक्सलॉस प्रशिक्षण अभ्यासक्रम\nबॅच चालवण्याची गॅरंटीड (जीटीआर)\nसूचना: JavaScript ही सामग्री आवश्यक आहे.\nप्रमाणित करा आणि आपल्या ITIL ज्ञान विस्तृत करा\nअंगभूत कौशल्य तयार करा आणि आयटीआयएल सर्टिफिकेशन परिक्षांसाठी तयार करा. ITIL बूट कॅम्प ट्रेनिंग कोर्स इनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्युशन्स. आमच्या बूट कॅम्प्सची रचना आपल्याला आवश्यक असलेल्या सामग्रीमध्ये विसर्जित करण्यासाठी केली आहे, जेणेकरुन आपण यशस्वीरित्या प्रमाणित करुन आपल्या कौशल्यांचे विस्तृत करू शकता. आपल्या तज्ञ वरिष्ठ ITIL प्रशिक्षकांवर मोजा आणि जलद गती मिळवण्याकरिता\nया अस्थिर बाजारांमध्ये, उद्योगांनी स्पर्धेच्या पुढे राहून नफा कमावण्यासाठी सुनिश्चित करण्यासाठी, प्रक्रिया व्यवस्थापनासाठी सर्वोत्तम पद्धती वापरणे आवश्यक आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लायब्ररी (आयटीआयएल) हे आयटी सेवा व्यवस्थापनासाठी सर्वोत्तम सवयींचा एक मुख्य संच आहे जे आयटी सेवा व्यवसाय गरजांनुसार संरेखित करते. त्याचे ITIL® फाउंडेशनवर एक कोर्स आणते जी आयटीआयएल® सर्व्हिस लाइफसायकल मध्ये वापरलेल्या महत्वाच्या घटक, संकल्पना आणि परिभाषा सादर करते. भरपूर व्यायाम, मॉक टेस्ट आणि सर्वसमावेशक courseware, आपण ITIL® फाउंडेशन प्रमाणीकरण प्रयत्न आणि वास्तविक जग आव्हाने पूर्ण करण्यासाठी तत्त्वे अंमलबजावणी करण्यासाठी तयार होईल. लक्षात ठेवा की अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स ITIL® ट्रेनिंग साठी PEOPLECERT चे एक मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था (एटीओ) आणि एक्सलॉसचे प्रमाणित भागीदार आहे.\nया कार्यशाळेचे आणि परीक्षेचे यशस्वी प्रयत्न पूर्ण झाल्यानंतर, उमेदवारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल:\nआयटीआयएलच्या संकल्पना, अटी आणि परिभाषांचा चांगल्या प्रकारे आकलन करा®\nव्यावसायिक निर्णय सुधारण्यासाठी आणि ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सेवा व्यवस्थापन आणि सेवा जीवनचक्रातील तत्त्वांचा समजून घ्या\nITIL साठी संपूर्ण तयारी करा® फाउंडेशन प्रमाणन\nITIL प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची यादी\n2. ITIL इंटरमीडिएट एसएस (सर्व्हिस स्ट्रॅटेजी)\n3. ITIL इंटरमीडिएट एसडी (सेवा डिझाईन)\n4. ITIL इंटरमीडिएट एसटी (सर्व्हिस ट्रांजिशन)\n5. ITIL इंटरमीडिए��� एसओ (सेवा ऑपरेशन)\n6. ITIL इंटरमीडिएट सीएसआय (नित्य सेवे सुधारणा)\n7. ITIL इंटरमीडिएट पीपीओ (नियोजन, संरक्षण आणि ऑप्टिमायझेशन)\n8. आयटीआयएल इंटरमिजिएट ओएसए (ऑपरेशनल सपोर्ट अँड अॅनालिसिस)\n9. ITIL इंटरमीडिएट आरसीव्ही (रिलीझ, कंट्रोल व व्हॅलिडेशन)\n10. ITIL इंटरमीडिएट एसओए (सर्व्हिस ऑफरिंग्स आणि करार)\n11. ITcycle जीवनचक्र दरम्यान व्यवस्थापकीय\n13. ITIL पुरवठादार व्यवस्थापन चिकित्सक (एसएमपी)\nITIL मध्ये प्रमाणित कसे करावे\nउद्देश ITIL फाउंडेशन प्रमाणपत्र आयटी सर्व्हिस मॅनेजमेंटमध्ये प्रमाणित करणे आहे की उमेदवाराला ITIL च्या परिभाषा, रचना आणि मूलभूत संकल्पनांची माहिती प्राप्त झाली आहे आणि सेवा व्यवस्थापनासाठी आयटीआयएलच्या तत्त्वांचे मूलभूत तत्त्व समजले आहे.\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना ITIL v3 इंटरमिजिएट प्रमाणपत्र is available to anyone that has passed the ITIL फाउंडेशन परीक्षा. आयटी सर्व्हिस मॅनेजमेंटवर वेगवेगळे फोकस प्रदान करणारे प्रत्येक मॉड्यूलसह ​​त्याचे मॉड्यूलर रचना आहे. आपण कमी किंवा बर्याच इंटरमिजिएट घेऊ शकता\nअनेक आयटी प्रदाता आता स्वत: च्या कर्मचार्यांपेक्षा अधिक पुरवठादारांचे कर्मचारी बनवतात. खरंच, ही सेवा एकात्मता वाढत्या लोकप्रियतेशी असा तर्क लावण्यात येतो की भविष्यातील व्यावसायिकांना तज्ञांची गरज आहे\nआपल्या सेवांसाठी व्यवसाय धोका व्यवस्थापित करा\nसेवा खंडित कमी करा\nआपल्या सेवा प्रदात्याकडून पैशाची मूल्य प्राप्त करा\nआपल्या ग्राहक जेव्हा केव्हा आणि कुठे आवश्यक सेवा वापरू शकतात याची खात्री करा\nआपल्या सेवांचे समर्थन विपणन आणि उपभोग\n1980 मध्ये, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लायब्ररी (आयटीआयएल) सेंट्रल कॉम्प्युटर आणि टेलिकम्युनिकेशन्स एजन्सी (सीसीटीए) द्वारे विकसित केली गेली आहे, ही वेळ होती जेव्हा यूके आयटी डिपार्टमेंटमध्ये आव्हाने सह संघर्ष करत होता. आरंभीच्या आवृत्तीमध्ये आयटीएसएम अंतर्गत विशिष्ट पद्धतींचा समावेश असणारी पुस्तके भरपूर होती.\nत्याच वर्षी जेव्हा आयटीआयएल व्हर्जन 2 सुरू करण्यात आला तेव्हा केंद्रीय संगणक व दूरसंचार विभाग यांना सरकारी वाणिज्य कार्यालय (ओजीसी) ला जोडण्यात आले. 2007 मध्ये, या संस्थेने ITIL आवृत्ती 3 (V3) किंवा ITIL 2007 संस्करण किंवा ITIL Refresh Project नावाची ITIL ची पुढील आवृत्ती बाजारात आणली.\nआता V3 हे 9 व्हॉल्यूम ते 5 वॉल्यूमचे कमी झाले आणि सर्व्हिस लाइफस्टाइलची संकल्पना निर्दिष्ट करते. याचे नाव असे होते: -\nसतत सेवा सुधारणा (CSI)\nनंतर 2009 मध्ये, मागील सर्व आवृत्तीने सरकारी वाणिज्य द्वारे क्रमाने काढले गेले. 2007 आवृत्तीची सुधारीत आवृत्ती 2011 मध्ये प्रकाशित झाली. ही शेवटची आवृत्ती होती जी सुधारित करण्यात आली.\nITIL फाउंडेशन परीक्षा तयारी\nITIL मॉक टेस्ट are nothing but trial exams that and ITIL aspirants take before appearing for the ITIL foundation exam so that they can assess their level of preparation. ITIL Foundation exam is an expensive exam and one should not attempt the ITIL exam without taking ITIL मॉक परीक्षा. आयटीआयएल फाउंडेशनची आयटी आणि आयटीईएस व्यावसायिकांसाठीची एक अनिवार्य पात्रता आहे. आपण आयटीआयएल फाऊंडेशन परीक्षा किंवा आयटीआयएलच्या तयारीसाठी तयारी करत असाल तर याचा अर्थ असा आहे की आपण USD 170 चा धोका घेत आहात. आपण त्या धोका घेऊ इच्छित नाही अशी आशा\nआयटीआयएल मॉक टेस्ट किंवा आयटीआयएल फाउंडेशन परीक्षा तयारीचे फायदे\nकसोटी पर्यावरण सह परिचित\nवेग वाढवा आणि अचूकता\nप्रश्नांची अधिक चांगली समज\nसर्व परीक्षणे मर्यादित काळासह आहेत, त्यामुळेच ITIL फाऊंडेशन परीक्षा, 40 मिनिटांत 60 प्रश्न आणि उत्तीर्ण स्कोअर 70% आहे, म्हणून एक जलद असणे आवश्यक आहे. त्याचे. ITIL मॅक टेस्ट मालिका वास्तविक आयटीआयएल परीक्षांचा प्रयत्न करताना आपल्याला वेळ व्यवस्थापनामध्ये चांगले बनवतील\nITIL फाऊंडेशन तयारी परीक्षा - 1\nITIL फाऊंडेशन तयारी परीक्षा - 2\nITIL फाऊंडेशन तयारी परीक्षा - 3\nITIL फाऊंडेशन तयारी परीक्षा - 4\nAs ITIL फाऊंडेशन परीक्षा महाग परीक्षा आहे आणि ते तुमच्या भविष्यासाठी गुंतवणूक आहे, म्हणूनच आपण प्रत्यक्ष परीक्षा उत्तीर्ण व्हावी याची खात्री करा. आमचे ITIL मॉक चाचणी मालिका तुम्हाला अशाच प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देईल किंवा त्यांना नवीनतम पहा ITIL फाऊंडेशन परीक्षा डंप, ज्यामुळे आपल्याला प्रश्नांची चांगल्या आणि सुलभ पद्धतीने समजण्यास मदत होते.\nएंटरप्राइझ ग्राहक काय म्हणतात\nतो चांगला सत्र होता. ट्रेनर चांगला होता. मला शिकवण्याचा त्यांचा मार्ग आवडला.\nश्वेता शर्मा, ITIL इंटरमीडिएट सेवा ऑपरेशन\nमी गेल्या वर्षी माझ्या टेक स्कूलमधून आयटीआयएलच्या पायाभरणी आणि इंटरमीडिएट केले आहे. मी पूर्ण विक्री प्रक्रिया समजण्यासाठी सेल्स मॅनेजर श्री संदीप व ट्रेनरला खूप उपयुक्त असल्याचे आढळले आणि ते उमेदवारांना भविष्यातील संभाव्यता आणण्यास मदत करतात. आयटीएसटीएचएसचुल्लसह ���ाझे पुढील अभ्यासक्रमांदरम्यान मी त्यांचा आभारी आहे आणि त्याच सहकार्याची मागणी करतो\nतरुण, ITIL- इंटरमिजिएट सेवा डिझाइन\nगुणवत्ता कर्मचारी आणि सर्व आवश्यक इन्फ्रासह त्याची एक उत्तम संस्था. चांगल्या गुणांसह पहिल्या प्रयत्नात क्लिअर ITIL फाउंडेशन. आपल्या प्रमाणनासाठी यामध्ये सामील होण्यासाठी आपण सगळ्यांची शिफारस करा\nअनुभव, ITIL v3 फाउंडेशन\nतो एक उत्तम शिक्षण सत्र होता. मला आशा आहे की आपल्या आयुष्यासाठी इतर सदस्यांसारखीच अधिक सत्रे आहेत, उपस्थित राहण्यास व शिकण्यास आवडेल.\nओजसव जैन, ITIL इंटरमीडिएट सेवा ऑपरेशन\nअशा आश्चर्यकारक ट्रेनर आणि शिकण्याचे वातावरण सह एक अद्भुत प्रशिक्षण होते. संघटना आंतरिक आणि आंतरिक संबंधीत प्रक्रिया कशी कार्य करते हे जाणून घेणे चांगले होते. शिवाय प्रशिक्षक इतका ज्ञानी होता की त्याने सर्व गोष्टी अतिशय धैर्याने समजावून सांगितल्या आणि व्यावहारिक उदाहरणे दिली ज्यामुळे मला आणि प्रत्येक गोष्टीला इतके सहज समजले. मला असं अपेक्षित नव्हतं की हे एक आश्चर्यकारक अनुभव आहे पण मी फक्त तिथूनच माझ्या बाकी प्रमाणपत्रांची योजना आखत आहे. चीअर आणि प्रत्येकासाठी सर्वोत्तम\nमुकुंद श्रीवास्तव, ITIL v3 फाउंडेशन\nसखोल डोमेन ज्ञानाने उत्कृष्ट ट्रेनर चांगले प्रशिक्षण पायाभूत सुविधा.\nकमल कांत शर्मा, ITIL इंटरमीडिएट सेवा ऑपरेशन\nGr8 चे समर्थन करणारे कर्मचारी. प्रशिक्षकांचे ITSM मध्ये चांगले अनुभव आहेत उत्कृष्ट अन्न गुणवत्ता. प्रशिक्षण दरम्यान एकूणच खूप चांगला अनुभव\nराकेश गधा, ITcycle जीवनचक्र दरम्यान व्यवस्थापकीय\nधन्यवाद आणि तो एक आश्चर्यकारक आणि माहितीपूर्ण सत्र होता\nRenni थॉमस, ITIL v3 फाउंडेशन\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकोणत्या ITIL® परीक्षा घेता येतील आणि प्रवेश आवश्यकता काय आहेत\nआयटीआयएल प्रमाणन योजना आयटिल फ्रेमवर्कच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करणार्या प्रमाणपत्रांची एक श्रृंखला देते.\nआयटीआयएल फाऊंडेशन - अशी कोणतीही पूर्वतयारी नसली पाहिजे आणि ज्याला उद्योग क्षेत्रात करिअर करायचा असेल त्याने दुवा (फाऊंडेशन) प्रमाणपत्र मिळवू शकता. आय.टी.आय.एल. फाउंडेशन प्रमाणन ही आयटीआयएलच्या प्रवासातील प्रवेश पातळी प्रमाणन आहे\nITIL इंटरमिजिएट - कोणत्याही आयटीआयएल इंटरमिजिएट सर्टीफिकेशनसाठी (लाइफ साय्किन्सी किंवा कॅबिलिटी मोड्यूल) जा���्यासाठी आपल्याला त्यास फाउंडेशन क्रेडेन्शियल आवश्यक आहेत.\nITIL एक्सपर्ट प्रवास - आयटीआयएल तज्ज्ञ होण्यासाठी, तुम्हाला वेगवेगळ्या आयटीआयएल प्रशिक्षण मॉडयूलमधून जाणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर संबंधित सर्टिफिकेशन परिक्षा काढून टाकणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्याला विशिष्ट क्रेडिट मिळतील. आपल्याला एकूण 23 क्रेडिटची आवश्यकता असल्यास ITIL तज्ञ क्रेडेन्शियल प्राप्त करण्यासाठी\nआयटीआयएल मान्यताप्राप्त प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी डिलिव्हरी पद्धती काय आहेत\nअभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्समध्ये आम्ही XILX मध्ये वेगवेगळ्या प्रशिक्षण पद्धतींमध्ये ITIL प्रशिक्षण ऑफर करतो -\n1.क्लासरूम प्रशिक्षण भारतामध्ये (यात - प्रशिक्षण + निवास + भोजन + विमानतळाची उचल आणि ड्रॉप + दैनिक वाहतूक + इतर सुविधा).\n2.ऑनलाईन प्रशिक्षक चे नेतृत्व आपण आपल्या कार्यालय किंवा घराच्या सोयीसाठी जे प्रशिक्षण घेऊ शकता ते प्रशिक्षण\n3.ऑनसाईट प्रशिक्षण मोड - प्रशिक्षणासाठी आपण आपल्या ट्रेनरला आपल्या स्थानामध्ये पाठविण्याबाबत जिथे प्रशिक्षणासाठी आपल्याजवळ एकापेक्षा जास्त सहभागी (5 पेक्सपेक्षा जास्त) असतील तर\nवर्गात आणि ऑनलाईन प्रशिक्षक कोण आहेत (ओआयएलटी) प्रशिक्षण\nअभिनव तंत्रज्ञान समाधान (आयटीएस) एक्सल्सच्या अधिकृत ट्रेनिंग पार्टनर आहे आणि IT प्रशिक्षण उद्योगात उच्च अनुभवी प्रशिक्षकांकडून वितरीत केलेल्या उद्योगातील अधिकृत प्रशिक्षण कार्यक्रमांत सर्वोत्तम प्रदान करते.\nITIL प्रमाणित झाल्यानंतर मी काय करू शकलो\nआपण प्रवेश-स्तर असलात किंवा दोन वर्षांचा आयटी अनुभव असल्यास, आपण प्रक्रिया समन्वयक म्हणून नियुक्त केले जाण्याची अपेक्षा करू शकता. प्रक्रिया समन्वयक हे सुनिश्चित करतो की एका प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यांसाठी ते तयार केले जातात. घटना समन्वयक, बदल समन्वयक आणि कॉन्फिगरेशन विश्लेषक, आयटीआयएल ®-आधारित आयटी सेवा व्यवस्थापनात उपलब्ध समन्वयक भूमिका आहेत.\nकिमान-व्यवस्थापन स्तरावर, कमीतकमी आठ वर्षांचा अनुभव घेऊन, आपल्याला समाप्त होण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विचारले जाऊ शकते. आपण समन्वयक आपल्याशी तक्रार नोंदवत आहात आणि सेवा व्यवस्थापनातील क्रियाकलाप प्रक्रियास अनुरूप आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी आपण जवाबदार असाल. समस्या व्यवस्थापक, प्रकाशन व्यवस्���ापक आणि सर्व्हिस डेस्क मॅनेजर काही व्यवस्थापकीय भूमिका आहेत.\nआपण ITIL® च्या सल्ल्याची भूमिका घेऊ इच्छित असल्यास, आपल्याला वेगळा मार्ग जोडण्याची आवश्यकता आहे. आपणास असा कोणीतरी असावा जो आपोआप प्रक्रियेतील विसंगती आढळतो आणि ऑप्टिमायझेशन बद्दल विचार करतो. उदाहरणासाठी नॉन-आयटी पध्दती लागू करा. एका रेस्टॉरंटमध्ये, एक परिचारिका जागा एक वेटर ऑर्डर घेतो अन्न धावणार्यांाखातर खाद्यपदार्थांचे हस्तांतरण करतात, आणि बासरीने टेबल साफ करते यातील कोणत्याही भूमिका एकाकी केले जाऊ शकत नाहीत. आपण एखाद्या रेस्टॉरंटला भेट देता, तेव्हा आपण ही प्रक्रिया पहाल का आपण बदल लक्षात आणण काय काम करतो याबद्दल विचार करतो, काय नाही आपण बदल लक्षात आणण काय काम करतो याबद्दल विचार करतो, काय नाही आपण या प्रकारे पाहिल्यास आणि विचार करत असाल, तर आपण प्रक्रिया सल्लागार / प्रोसेस डेव्हलपर रोल मध्ये खूप चांगले प्रदर्शन करू शकता. प्रक्रियेच्या सल्लागारांकडे विशेषत: 10 वर्षांचा अनुभव असतो आणि ITIL® मध्ये आणि बाहेर सर्व क्रियाकलापांमध्ये खोल आपले हात खूश करणे पसंत करतात. हे उद्योगात एक अत्यंत सन्माननीय नोकरी आहे, परंतु आपल्याला दस्तऐवज प्रक्रियांवर प्रेम करणे आणि प्रवाह चार्ट तयार करणे आवश्यक आहे.\nकिमान अंतिम नाही; आपण ITIL® ट्रेनर होऊ शकता ITIL® कडून नियोक्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी केल्यामुळे, अनेक जॉब साधक ITIL® मार्गाने जात आहेत आपण प्रशिक्षक होऊ इच्छित असल्यास, प्रत्येक ITIL® प्रक्रियेचा तपशीलवार अभ्यास करा. ITIL® ट्रेनरच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रशिक्षित करण्यासाठी ITIL® ट्रेनरला शैक्षणिक हॅट टाकणे आवश्यक आहे.\nआमच्या प्रशिक्षण फीमध्ये काय समाविष्ट आहे\nक्लासरूम ट्रेनिंग फी मध्ये -\nअधिकृत प्रशिक्षण सामग्रीसह अधिकृत प्रशिक्षण\n• प्रमाणन परीक्षा शुल्क\n• निवास आणि जेवण (3 स्टार हॉटेलमध्ये)\n• हवाई अड्डे वर उतरा आणि ड्रॉप करा\n• दैनिक वाहतूक सुविधा\nप्रशिक्षण केंद्र आणि हॉटेल येथे • विनामूल्य Wi-Fi सुविधा\n• 100% उत्तीर्ण होणे गॅरंटी\nऑनलाईन प्रशिक्षण शुल्कांमध्ये -\nअधिकृत प्रशिक्षण सामग्रीसह अधिकृत प्रशिक्षण\n• प्रमाणन परीक्षा शुल्क\n• 100% उत्तीर्ण होणे गॅरंटी\nमी माझ्या परीक्षेत बुक कसा करू\nआपल्या प्रशिक्षणाच्या फीमध्ये डी प्रमाणपत्र परीक्षा शुल्कही समाविष्ट आहे, म्हणून परीक्षा तिच्याद्वारे थेट बुक केली जाईल\nमाझे ITIL प्रमाणपत्रे कालबाह्य होतील का\nITIL प्रमाणपत्रांची मुदत संपत नाही. तथापि, ITIL v3 2011 च्या विविध आवृत्त्या नवीनतम आवृत्ती म्हणून उपलब्ध आहेत. एकदा अभ्यासक्रमाची एक नवीन आवृत्ती लॉन्च झाली की आपल्याला पुन्हा प्रमाणित करण्याची आवश्यकता आहे.\nप्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला कोणते प्रमाणपत्र मिळेल\nप्रशिक्षणाची यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर आणि परीक्षा क्लिअर केल्यानंतर एक्सलॉस कडून तुम्हाला अधिकृत प्रमाणन देण्यात येईल.\nमी एक परीक्षा अपयशी ठरल्यास काय होईल\nअभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्समध्ये, आम्ही 100% उत्तीर्ण करतो जेणेकरून जर काही दहावीच्या परीक्षेतील परीक्षा अपयशी झाल्या किंवा 1 स्पष्ट डी परीक्षा अपयशी ठरली, तर आम्ही 2nd शॉट (पुनर्प्राप्ती) विनामूल्य प्रदान करतो.\nबी- 100A, साउथ सिटी- 1,\nस्वाक्षरी टॉवर जवळ आहे\nफर्स्ट फ्लोअर, एच- 159,\nब्लॉक एच, सेक्टर एक्सएक्सएक्स,\nएक्सएनएक्सएक्स, एक्सएक्सएक्सएक्स फ्लोअर, लोक सेंटर, मारोल मारोशी रोड, अंधेरी पूर्व, गमदेवी मुंबई-एक्सएक्सएक्स, महाराष्ट्र\nDN- 14, विष्णू टॉवर,\nजागतिक अग्रणी आयटी आणि व्यावसायिक कौशल्ये विकास प्रशिक्षण आणि समाधान प्रदाता कंपनीकडे जाणाऱ्या अभिनव तंत्रज्ञान समाधान. जगभरातील अनेक मोठ्या आणि लघु उद्योगांना प्रशिक्षण आणि उपाय प्रदान करणार्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर विकसक कंपन्यांच्या सहकार्याने एपीएसी / एपीजे क्षेत्रामध्ये प्रशिक्षण गरजा पुरविण्याकरिता आणि पायाभूत सुव्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी एमएससी सारख्या एचपी, ईएमसी आणि इतर अनेकांसाठी त्यांचे पसंतीचे विक्रेता आहे. प्रशिक्षणात नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी त्याचे उत्कृष्टपणे ओळखले जाते आणि उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींच्या माध्यमातून त्यांच्या सुविधेसाठी आवश्यक सामग्रीसह अद्ययावत केले जाते. प्रशिक्षण सामग्रीची कस्टमायझेशन करणे आणि कोणत्याही वेळी झोनवर प्रशिक्षण देण्यासाठी तयार असणे हे त्याचे सर्वात लवचिक समजले जाते.\nसूचना: JavaScript ही सामग्री आवश्यक आहे.\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसा��ी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ,\nगुडगाव, HR, भारत – 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-17T21:46:54Z", "digest": "sha1:MFP7ITLQQMPK3B66Q7AHLU4Z5MHRJ4XP", "length": 13443, "nlines": 92, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पुणे मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतुक सुलभ : स्मार्ट सिटीसाठी अत्याश्यक बाब | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome कोल्हापूर-सांगली-सातारा पुणे मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतुक सुलभ : स्मार्ट सिटीसाठी अत्याश्यक बाब\nपुणे मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतुक सुलभ : स्मार्ट सिटीसाठी अत्याश्यक बाब\nपुणे व पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीची वाढती भौगोलिक रचना आणि लोकसंख्या लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतुक सक्षम होणे गरजेचे आहे. ही गरज पुणे मेट्रोच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहेत.\nदोन्ही शहरे ही जुळी शहरे आहेत. या दोन्ही शहराचा चारी बाजूने विकास होत आहे. वाहतुक कोंडी, अरूंद रस्ते, खासगी वाहनांची मोठी संख्या, वायू व ध्वनी प्रदूषण, पार्किंगची समस्या आदी कारणांमुळे वाहतुक करणे गैरसोयीचे ठरत आहे. या अडचण�� व समस्या लक्षात घेऊन नागरिकांसाठी मेट्रोच्या रूपात जलद आणि सुखकारम प्रवासासाठी (मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्या दृष्टीने नियोजन करून महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने (महामेट्रो) पुणे मेट्रो प्रकल्प शहरात साकारत आहे. या मेट्रोचा लाभ तब्बल 50 लाख प्रवाशांना होणार आहे.\nपिंपरी ते स्वारगेट हा 16.6 किलोमीटर आणि वनाज ते रामवाडी हा 14.665 किलोमीटर अंतराचा मार्ग तयार होत आहे. सन 2021 ला या मार्गावर प्रत्यक्ष मेट्रो वाहतुक सुरू करण्याचे नियोजन आहे.\nपिंपरी ते स्वारगेट ‘रिच (कॉरिडॉर) वन’ मार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिका भवन, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल्स, शिवाजीनगर, सत्र न्यायालय, बुधवारपेठ, मंडई आणि स्वारगेट असे 14 मेट्रो स्टेशन आहेत. पिंपरी ते रेंजहिल्सचा उन्नत मार्ग तर, शिवाजीनगर ते स्वारगेटचा मार्ग भुयारी आहे. वनाज ते रामवाडी ‘रिच (कॉरिडॉर) टू’ मार्गावर वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळ स्टॉप, गरवारे महाविद्यालय, डेक्कन जिमखाना, संभाजी बाग, पुणे महापालिका भवन, सत्र न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्टेशन, रूबी हॉल, बंड गार्डन, येरवडा, कल्याणीनगर, रामवाडी असे 16 मेट्रो स्टेशन असून, हा संपूर्ण मार्ग उन्नत आहे. रेंजहिल्स व वनाज येथे मेट्रो डेपो आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 11 हजार 420 कोटी इतका आहे.\nया मार्गिकेमुळे पिंपरी, स्वारगेट, रामवाडी व वनाज या चार भागांतून तसेच, शहराच्या मध्यवर्ती परिसरात सहजतेने ये-जा करता येणार आहे. त्यासाठी मेट्रोने अखंड प्रवासासाठी ‘कॉमन मोबिलिटी ट्रान्सपोर्ट’चा अंगीकार केला आहे. मेट्रोची सर्व स्टेशन पीएमपीएल, एसटी, रेल्वे, टॅक्सी, रिक्षा, सायकल या पूरक वाहतुकीशी जोडलेले असणार आहेत. त्यामुळे घरापासून कामांच्या किंवा बाजारपेठेच्या ठिकाणी ये-जा करणे सुलभ व गतिमान होणार आहे.\nमेट्रोची सर्व स्थानके ही अनोख्या पद्धतीने निर्माण केली जाणार आहेत. त्यासाठी त्या-त्या भागांतील वैशिष्ट्याचा समावेश स्टेशनच्या रचनेत करण्यात आला आहे. दिव्यांगांसह ज्येष्ठांना ये-जा करण्यासाठी स्थानकावर लिफ्ट, एक्सलेटर असणार आहेत. सुरक्षेसाठी स्टेशनवर सीसीटीव्हीची यंत्रणा असणार आहे. शहराच्या संस्कृतीचे पारंपारिक नैसर्सिग सौर्द्यात आखणी भर घालण्यासाठी ��्थानकाभोवतलच्या मोकळ्या जागेत आकर्षक लँडस्केपिंग विकसित केले जाणार आहे. स्टेशनच्या छतावर सौर उर्जा पॅनेल असणार आहेत. त्यातून तयार होणारी वीज स्टेशनसाठी वारपली जाणार आहे. दिवसा नैसर्गिक प्रकाश असेल अशी स्टेशनची रचना असणार आहे. स्टेशनवर वापरण्यात येणारे पाण्याचा पुनर्वापर करून त्या पाण्यातून उद्यान फुलविले जाणार आहे.\nसहज कामात अडथळा ठरणारी झाडे तोडली जातात. मात्र, पुणे मेट्रो प्रकल्पातील सर्व झाडांचे यशस्वीपणे पुनर्रोपण करण्यात येत आहे. अडथळा ठरणारी झाडे काढून त्याचे मोकळ्या जागेत पुनर्रोपण केले जाते. तेथे ही झाडे जगविली जात आहेत. तसेच, एका झाडाच्या बदल्यात नवी 6 झाडे लावण्यात आली आहेत. त्या कृतीतून मेट्रोने वृक्ष संवर्धनाचा धडा शासकीय व खासगी संस्थांना दिला आहे.\nआदर्श पर्यावरण संतुलित हाऊसिग सोसायट्यांना मिळकतकरात सुट\nदुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पक्षनेते एकनाथ पवार यांनी घेतले दत्तक\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6216-devendra-fadnavis-meeting-to-anna-hazare-in-delhi", "date_download": "2019-01-17T21:47:35Z", "digest": "sha1:JWW5YMHGC5CEB7W3CDWZYFJD7PVD2KRT", "length": 6531, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अण्णांचा एल्गार,फडणवीस अण्णांशी चर्चेसाठी दिल्लीला रवाना - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअण्णांचा एल्गार,फडणवीस अण्णांशी चर्चेसाठी दिल्लीला रवाना\nदिल्लीत अण्णा हजारांच्या आंदोलनाचा सातवा दिवस सुरु आहे. तरीही सरकराकडून अण्णांच्या मागण्यासाठी अजून कोणीही चर्चेसाठी न आल्याने अण्णांच्या राळेगणसिध्दीमधील संतप्त ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहन करण्यावर ठाम आहेत. यासाठी मंदीरासमोर लाकडे टाकून ठेवली आहेत.\nकोणत्याही प्रकारची दुर्घटना घडु नये यासाठी पोलिसांनी मात्र मोठ्या प्रमाणात तैनात प्रांतअधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक गावात ठाण मांडून अण्णांच्या समर्थनार्थ एकाच वेळी नगर, सुपा, पारनेर, शिरूर, टाकळी, ढोकेश्वर सर्व ठिकाणी रास्ता रोको केलाय.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nPHOTOS: देवेंद्र फडणवीसांच्या कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे फोटो\nIn pics - मुख्यमंत्र्याच्या जीवाला कसा निर्माण झाला धोका\n...म्हणून राष्ट्रवादीनं तरी समृद्धीमार्गाला विरोध करु नये- मुख्यमंत्री\nपून्हा एकदा तोच प्रश्न घेवून शिवसेना नेते आणि मंत्री मुख्यंमंत्र्यांची भेट घेणार\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_101.html", "date_download": "2019-01-17T21:14:47Z", "digest": "sha1:PTQSASYPILOU7V2VAOKAGKWAKEQPQJKC", "length": 10035, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जिल्हाधिकारी यांनी साधला टाकळी विरो ग्रामस्थांशी ‘शेकोटी संवाद’ | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nजिल्हाधिकारी यांनी साधला टाकळी विरो ग्रामस्थांशी ‘शेकोटी संवाद’\nबुलडाणा,(प्रतिनिधी): ग्राम सामाजिक परिवर्तन मिशनअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी दहा जानेवारी रोजी शेगाव तालुक्यातील टाकळी विरो येथे रात्री भेट देऊन ग्रामस्थांशी ‘शेकोटी संवाद’ साधला. व्हीएसटीएफ अर्थात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातंर्गत त्यांनी अचानक रात्री या गावाला भेट दिली. त्यामुळे ग्रामस्थही अचंबीत झाले.\nया उपक्रमातंर्गत बुलडाणा जिल्ह्यातील 11 गावांची निवड झाली असून ते हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. दरम्यान, या गावात गेल्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी ग्राम विकास आराखड्याबाबत ग्रामस्थांशी संवाद त्यांना या विषयावर मार्गदर्शन केले. दरम्यान, या प्रकल्पातंर्गत वाटप केलेल्या साहित्याची पाहणी ही त्यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी जाऊन केली. तसेच ग्रामस्थांशीही चर्चा केली. अंगणवाड्यांना वाटप केलेले सौर ऊर्जेवरील दियव्यांचीही त्यांनी पाहणी करून ग्रामस्थांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. सोबतच त्या त्वरेने निकाली काढण्याबाबत संबंधितांना सुचना दिल्या.\nयावेळी उच्च प्राथमिक शाळेचेही त्यांनी उद्घाटन केले. दरम्यान, एक जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ या स्पर्धेतंर्गत स्वच्छतागृहांची आणि विशेष अपंग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या स्वच्छतागृहाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांसोबत मध्यरात्री त्यांनी गावात ग्रामीण भोजनाचाही आस्वाद घेतला. त्यानंतर ग्रामस्थांशी शेकोडी संवादही साधला. पारंपारिक शेती, अधुनिक शेती पद्धती, शेती पुरक जोडधंदे यासह अन्य विषयावर चर्चा करून ग्रामस्थांना मार्गदर्शनही केले. पाणी, स्वच्छतेसहा विविध मुद्द्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.\nया वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी अशोक तायडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नरेंद्र नाईक, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी यांच्यासह, ग्रामसेवक आर. आर. सावरकर, मुख्याध्यापक दामोदर, सरपंच पुष्पाबाई अरुण फाळके यांच्यासह अन्य उपस्थित होते.\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_222.html", "date_download": "2019-01-17T22:09:24Z", "digest": "sha1:2MOP7DALMHHFQBPKRBOXO56HD5JZJJCG", "length": 9645, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सहगलांचे निमंत्रण रद्द करण्यासाठी भाजपचाच दबाव; साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा आरोप | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News ब्रेकिंग महाराष्ट्र\nसहगलांचे निमंत्रण रद्द करण्यासाठी भाजपचाच दबाव; साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा आरोप\nयवतमाळ /प्रतिनिधीः प्रत्येक वक्त्याने साहित्य संमेल्लनात बोलताना निमंत्रण वापसीवरून साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांना लक्ष्य केले; परंतु तीन दिवस कुणावरही आरोप न करता शांत राहिलेल्या डॉ. जोशी यांनी स्वागताध्यक्षांना लक्ष्य केले. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण मागे घेतले नाही, तर संमेलनाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील, या शब्दांत स्वागताध्यक्षांच्या प्रतिनिधींनी दबाव आणला, असे जोशी यांनी म्हटले आहे.\nनयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीमागे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत, असा थेट प्रहार डॉ. जोशी यांनी केला. संमेलनाच्या आयोजकांनी डॉ. जोशी यांच्या निर्देशांनुसार सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याचे उघडपणे सांगितले होते. आयोजन समितीतील सदस्यांनीही पत्रकार परिषदेत जोशी यांच्यावर थेट आरोप केले होते. या आरोपांनंतर राज्यभरातून जोशी यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. डाव्या चळवळीने त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यातही उभे केले. परिणामी कुणीही जबाबदार असले, तरीही नैतिक जबाबदारी घ्यायला तयार आहे, असे सांगून डॉ. जोशी यांनी महामंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा दिला; पण त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळले आणि त्याचे संपूर्ण पडसाद 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यावर उमटले.\nआयोजकांना धमकी देऊन आपल्याला नको असलेली व्यक्ती संमेलनाच्या व्यासपीठापासून दूर ठेवण्यात आली. कुटिल कारस्थान रचून याचा मागमूसही लागू दिला नाही आणि संपूर्ण प्रकरणाची खापर महामंडळाच्या अध्यक्षांवर फोडले, ही लाजीरवाणी घटना आहे, असेही जोशी म्हणाले. मुख्य म्हणजे सहगल प्ररकरणात अद्याप आरोप-प्रत्यारोपच सुरू असल्यामुळे नेमके कोण जबाबदार आहे, याचे गूढ कायम आहे. स्वागताध्यक्ष मदन येरीवार हे मंत्री असून ते भाजपचेच आहेत. त्यामुळे जोशी यांचा आरोप हा थेट भाजपलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करीत आहे.\nLabels: Latest News ब्रेकिंग महाराष्ट्र\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.msceia.in/contact_us", "date_download": "2019-01-17T21:55:53Z", "digest": "sha1:QUFOZIODN3UB2623TQIF7GKBC6RYZTXV", "length": 3277, "nlines": 67, "source_domain": "www.msceia.in", "title": "संपर्क | MSCEIA", "raw_content": "\nवेबसाईट वापर पात्र संस्था\nसंस्था नोंदणी, विद्यार्थी नोंदणी याबाबत कुठल्याही माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा किंवा खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमची समस्या नोंदवावी\nमहाराष्ट्र स्टेट कॉमर्स एजुकेशनल इन्स्टिटुट्स असोसिएशनची 50 वर्षात होणारी वाटचाल ही 21 व्या शतकात गतिमान करतानाच जगत होत असलेल्या संगणकीय युगात आपणच मागे का हा प्रश्न मणी बाळगून राज्य संघटनेदवारे www.msceia.in ही वेबसाइट निर्माण करून संस्था चालकांना संपर्काचे महत्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.\nमहाराष्ट्र स्टेट कॉमर्स एजुकेशनल इन्स्टिटुट्स असोसिएशनची 50 वर्षात होणारी वाटचाल ही 21 व्या शतकात गतिमान करतानाच जगत होत असलेल्या संगणकीय युगात आपणच मागे का हा प्रश्न मणी बाळगून राज्य संघटनेदवारे www.msceia.in ही वेबसाइट निर्माण करून संस्था चालकांना संपर्काचे महत्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Nirbhaya-father-Thackerays-visit/", "date_download": "2019-01-17T21:14:39Z", "digest": "sha1:NYNA2ICPDQC4HKAWHWAWB25RFVHHHEQ5", "length": 5605, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निर्भयाच्या वडिलांनी घेतली ठाकरे यांची भेट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › निर्भयाच्या वडिलांनी घेतली ठाकरे यांची भेट\nनिर्भयाच्या वडिलांनी घेतली ठाकरे यांची भेट\nकोपर्डी येथील निर्भया अत्याचार प्रकरणी नगर येथील न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयातही ही शिक्षा कायम राहावी, यासाठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली.\nनिर्भयाच्या कुटुंबीयांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. नीलम गोर्‍हे यांची भेट घेतली होती. यावेळी शिक्षा कायम राहावी, यासाठी उच्च न्यायालयातही अ‍ॅड. निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आ. गोर्‍हे यांच्यासमवेत पीडित मुलीच्या वडिलांनी शिवसेना पक्षप्रमुख मुलीचे वडील व ग्रामस्थ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे शिवसेना भवनात भेट घेतली. यावेळी त्यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली. यावेळी समीर पाटील जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. निकम यांची नियुक्ती करण्यात यावी व पोलिस चौकीचे काम सुरू व्हावे, अशी मागणी करण्यात आली. याविषयी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे आश्‍वासन ठाकरे यांनी दिले.\nसध्या कोपर्डी येथे चौथी पर्यंत शाळा असून , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी गावाबाहेर जावे लागते. त्यामुळे गावात शाळा सुरू होण्यासाठी महसूल व वन विभागाशी चर्चा करून जागा उपलब्ध करून देऊ. शैक्षणिक उपक्रमांकरिता येणारी कोणतीही अडचण पक्षातर्फे सोडवली जाईल, अशी ग्वाहीही ठाकरे यांनी दिली.\nआ. गोर्‍हे यांनी घटना घडल्यानंतर आणि निकाल लागल्यानंतर कोपर्डी आणि कुळधरण गावाला आणि पीडितेच्या कुटुंबाला अनेक वेळा भेट दिली.तसेच वाचनालय व पुस्तके देण्यासाठी मदत केली.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Janmancha-Elgar-against-bullet-train/", "date_download": "2019-01-17T21:26:53Z", "digest": "sha1:V5TBRQQYP7EZ72VEFZHENAD25K27EH2U", "length": 5878, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बुलेट ट्रेनविरोधात जनमंचचा एल्गार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुलेट ट्रेनविरोधात जनमंचचा एल्गार\nबुलेट ट्रेनविरोधात जनमंचचा एल्गार\nपालघरच्या लायन्स क्लब मैदानावर रविवारी जनमंचच्या वतीने बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारण्यात आला. या सभेला कष्टकरी संघटना, भूमी अधिकार आंदोलन, महाराष्ट्र राज्य किसान सभा, गुजरात खेडूत समाज, पर्यावरण सुरक्षा समिती आणि शेतकरी संघर्ष समितीसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nयावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोर्‍हे यांनी शिवसेनेची भूमिका मांडताना बुलेट ट्रेनला शिवसेनेचा विरोध आहे आणि भविष्यात राहील, असे स्पष्ट केले. गेल्या 18 मे रोजी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कृती समितीचे सदस्य रमाकांत पाटील, ब्रायन लोबो आणि उल्का मह��जन यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनविरोधी जनतेच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे जाहीर केले होते. त्यामुळे शिवसेना बुलेट ट्रेन आणि महामार्गाच्या बाधित शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील, अशी भूमिका मांडली.\nबुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्राची 398 हेक्टर जमीन आणि पालघर जिल्हातील 221.38 हेक्टर जमीन कशी वाया जाणार आहे, याची आकडेवारी आ.डॉ.गोर्‍हे यांनी सादर केली. पालघरमध्ये बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा रेल्वेची स्थिती सुधारा, दिखाव्यासाठी विकास न करता मानवी चेहर्‍याच्या विकासाला महत्त्व द्या, अशी सूचना त्यांनी सरकारला केली. बुलेट ट्रेनमुळे बाधित होणारी जी 70 गावे आहेत. या गावांमध्ये ग्रामसभेचे ठराव संमत झालेत. त्यांनी ते ठराव कृती समितीच्या माध्यमातून आमच्याकडे द्यावे. यासाठी गावोगाव संघर्ष यात्रा करून ते ठराव आम्ही स्वीकारू तसेच ते ठराव विधान परिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहामध्ये शिवसेनेकडून जनतेची भूमिका ठामपणे मांडू असे आश्‍वासन गोर्‍हे यांनी दिले.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-access-to-medical-students-issue/", "date_download": "2019-01-17T21:29:39Z", "digest": "sha1:BAGUW3457XZDPUAEWSKPH5L4KJDWHHBH", "length": 6741, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे\nवैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे\nराज्याच्या सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एम.डी., एम.एस., एम.डी.एस.सारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी राज्याच्या प्रवेश कोट्यात केवळ राज्याच्या डोमीसाइल (अधिवास प्रमाणपत्र) एमबीबीएस विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी राज्य सर���ारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र, त्यावर निर्णय होत नसल्याने प्रवेशाच्या काळजीत असणार्‍या राज्यातील एम.बी.बी.एस. झालेल्या विद्यार्थ्यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेऊन पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राज्याच्या डोमीसाइल (अधिवास प्रमाणपत्र) असणार्‍या एमबीबीएस विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी केली आहे.\nराज्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एम.डी., एम.एस., एम.डी.एस.सारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये राज्याच्या 50 टक्के प्रवेश कोट्यात इतर राज्यांमधील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. त्यामुळे डोमीसाइल असणार्‍या महाराष्ट्रातील एम.बी.बी.एस.धारक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याचा मार्ग अधिक खडतर झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने स्थानिक विद्यार्थ्यांना राज्यातील प्रवेश कोट्यात प्रवेश मिळवून देण्याबाबत योग्य पावले उचलावीत आणि सरकारने सर्वोच्च न्यायालयात विद्यार्थ्यांची बाजू मांडावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.\nयासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी विधानभवनासमोर काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. तसेच, राज्यातील आमदारांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी लावून धरावी, यासाठी विविध पक्षांच्या आमदारांची भेट देखील घेतली. त्याला सरकारने दाद देत विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानुसार चालू आठवड्यात याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, सुनावणी कधी होणार, याबाबत अद्याप कोणतीच माहिती विद्यार्थ्यांना नाही.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-thief-detained/", "date_download": "2019-01-17T21:15:06Z", "digest": "sha1:ODVNZZ3IEIXB26IN2N7AUMM7NQTPHNLD", "length": 6270, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चावी विसरलेल्या दुचाकी पळविणारे अटकेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › चावी विसरलेल्या दुचाकी पळविणारे अटकेत\nचावी विसरलेल्या दुचाकी पळविणारे अटकेत\nदुचाकीला चावी विसरलेल्या गाड्या हेरायच्या...ती चावी चोरायची अन् तेथेच उभे राहून त्या गाडी चालकाची वाट पाहायची...तो दुचाकी घेऊन जाताना त्याचा पाठलाग करायचा अन् गाड्या कोठे पार्क होते याची माहिती घ्यायची... त्यानंतर पार्क केलेल्या दुचाकी चोरलेल्या चावीने चोरून न्यायच्या...शहरात आता वाहन चोरट्यांनी अशा पद्धतीने शक्कल लढवत दुचाकी पळविण्यास सुरुवात केली असून, या पद्धतीने चोर्‍या करणार्‍या तीन चोरट्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.\nओमप्रकाश चंदुराम साहु (वय 20, रा. तरडेवस्ती, हडपसर), जीवा अर्जुन आहिर (वय 48, रा. ठाकूर चाळ, ठाणे) आणि सोमनाथ शंकर खोरदे (वय 24, रा. पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.\nशहरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यातही हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहने चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. तर, घरफोड्या अन सोन साखळी गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांकडून विशेष मोहिम राबविण्यात येत होती. त्यानुसार हडपसर पोलिस मांजरी रोडवर नाकाबंदी केली. त्यावेळी संशयावरून तीन आरोपींना पकडले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे एक गावठी पिस्तुल, दोन काडतुसे, एक कोयता, चोरीची अ‍ॅक्टिव्हा आढळून आली. या आरोपींकडे तपास केला असता त्यांनी परिसरातून दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपी जीवा याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल आहे.\nमेट्रोच्या प्रभाव क्षेत्राचा निर्णय शासनाकडे प्रलंबित\n‘वन’ जमिनीवरील अतिक्रमण जैसे थे\nचावी विसरलेल्या दुचाकी पळविणारे अटकेत\n‘आणिबाणीत तुरूंगवास भोगलेल्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा’\nपुणे : पिंपरीत वादातून एकावर गोळीबार\nसंतापजनक; अल्पवयीन मुलांकडून चिमुरडीवर सामूहिक लैंगिक अत्याचार\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bollywood-actor-salman-khan-felt-uneasy-verdict-107697", "date_download": "2019-01-17T22:03:51Z", "digest": "sha1:HUSAVUEBYAQCK2BEZYPSUGGP2QOLBFRO", "length": 12419, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bollywood Actor Salman Khan felt uneasy before verdict सलमानला रात्रभर लागली नाही झोप | eSakal", "raw_content": "\nसलमानला रात्रभर लागली नाही झोप\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nजोधपूर येथील ताज पॅलेस हॉटेलमध्ये सलमान खान त्याच्या कुटुंबीयांसह थांबला. त्यावेळी तो अत्यंत चिंतेत होता. याप्रकरणी न्यायालयाकडून काय शिक्षा सुनावली जाते, याबाबत सलमान खान निराश होता.\nजोधपूर : काळविट शिकारप्रकरणाची सुनावणी आज (गुरुवारी) पूर्ण झाली. यामध्ये अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले असून, अन्य काही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र, याप्रकरणाच्या सुनावणीपूर्वी सलमान खान अत्यंत चिंतेत होता. त्याला रात्रभर झोपही लागली नाही. त्यामुळे रात्रभर तो स्विमिंग पुलाच्या किनाऱ्यावर बसला होता.\nकाळविट शिकारप्रकरणाच्या सुनावणीसाठी सलमान खान त्याच्या कुटुंबीयांसह काल (बुधवार) जोधपूर येथे पोचला. जोधपूर येथील ताज पॅलेस हॉटेलमध्ये सलमान खान त्याच्या कुटुंबीयांसह थांबला. त्यावेळी तो अत्यंत चिंतेत होता. याप्रकरणी न्यायालयाकडून काय शिक्षा सुनावली जाते, याबाबत सलमान खान निराश होता. रात्री 12 वाजता सलमान खान जिमला गेला होता. जिमहून परतल्यानंतर एका हॉटेलात थांबून त्याने स्विमिंग केले. त्यादरम्यान सलमानच्या चेहऱ्यावर निराशा जाणवत होती. त्याचे कुटुंबीय झोपायला गेले. मात्र, सलमान तसाच स्विमिंग पुलावर उभा होता. निकालाच्या चिंतेमुळे त्याला झोपही नीट लागली नाही. मात्र, रात्री 3 ते 4 च्या सुमारास तो झोपायला गेल्याचे सांगितले जात आहे.\nदरम्यान, काळविट शिकारप्रकरणी अभिनेत्री तब्बू, नीलम, सोनाली आणि अभिनेता सैफी अली खानची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली असून, तत्पूर्वी सलमान खानने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले होते.\n'उपग्रहामुळे हवाई दलाची दळणवळण क्षमता वाढेल'\nजोधपूर : \"जीएसएलव्ही - 7 ए' या लष्करी उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे हवाई दलाची दळणवळण क्षमता वाढणार आहे, असा विश्‍वास हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल...\nअश्‍लील व्हिडिओ प्रकरणी आयआयटीचा भावी अभियंता अटकेत\nऔरंगाबाद - राजस्थानातील जोधपूरस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) मध्ये शिक्षण घेणाऱ्या भावी अभियंत्याला औरंगाबाद सायबर सेलने अटक केली...\nसंगणक अभियंता तरुणीला गोळ्या घालण्याची धमकी\nपिंपरी (पुणे) : हिंजवडीतील आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणीने प्रेम संबंधास नकार दिला. या कारणावरून तिला रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालण्याची धमकी दिली...\nजन्मठेपेची शिक्षा कमी करा: आसाराम बापू\nजोधपूरः अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूने जन्मठेपेची शिक्षा कमी...\nरेल्वेत चोऱ्या करणारा कॅमेऱ्यामुळे जाळ्यात\nपुणे - रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू व पैसे चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने अटक केली. पुणे रेल्वे...\nजोधपूरजवळ हवाई दलाचे विमान कोसळले; वैमानिक सुरक्षित\nजोधपूर : राजस्थानमधील जोधपूरजवळील बानाड भागात आज (मंगळवार) सकाळी हवाई दलाचे विमान कोसळले. या अपघातातून वैमानिक सुखरूप बचावले आहेत. जोधपूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z141031060746/view", "date_download": "2019-01-17T21:44:33Z", "digest": "sha1:YEUHS4ZT3ZL2EEWPOGFX7TPYO6ZNCCWQ", "length": 9625, "nlines": 86, "source_domain": "www.transliteral.org", "title": "व्यतिरेक अलंकार - लक्षण २", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|व्यतिरेक अलंकार|\nव्यतिरेक अलंकार - लक्षण २\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nया ठिकाणीं, उपमेयाचा उत्कर्ष व उपमानाचा अपकर्ष हीं दोन्हींही शब्दांनीं सांगितलीं आहेत. येथील उपमा (साद्दश्य) श्रौती आहे. याच श्लोकांत ‘कथमिनुदुरिवाननं तवेदं, द्युतिभेदं न दधाति यत्कदापि’ (तुझें तोंड चंद्रसारखे कसें तोंड तर कांतींत फरक कधींच दाखवीत नाहीं.) असा फरक केला तर, दोहोंपैकीं एक (म्हणजे उपमानाचा अपकर्ष) सांगितला नसल्याचें हें उदाहरण; आणि ‘द्युतिभेदं खलु यो दधाति नित्यम्’ (जो चंद्र कांतींत नित्य फरक दाखवितो) असें केलें तर, दोहोंपैकीं एक (म्हणजे उपमेयाचा उत्कर्ष) सांगितला नसल्यानें हें उदाहरण होईल, व श्रौतीच उपमा कायम राहील. ‘कथमिन्दुरिवाननं मृगाक्ष्या भवितुं युक्तमिदं विदन्तु सन्त:’ (चंद्राप्रमाणें ह्या मृगनयनेचें तोंड असणें कसें काय योग्य आहे याचा शहाण्यांनींच विचार करावा.) असा फरक केला तर, व्यतिरेकाचे दोनही हेतु न सांगितल्याचें हे उदाहरण होईल; व श्रौती उपमा मात्र यांत कायमच राहील. वरील दोन हेतूंपैकीं जो सांगितला नसेल, त्याची आक्षेपानेमं प्रतीति होते; पण अजिबात कुणाचीही प्रतीति होत नाहीं, असें मात्र केव्हांच होत नाहीं; कारण उपमेयोत्कर्ष व उपमानापकर्ष हें व्यतिरेकाचें स्वरूपच आहे. (त्यामुळें जेथें व्यतिरेक होतो, तेथें हे दोन्हीही हेतु प्रतीत होणाराच); व वैधर्म्याचें ज्ञान हें ह्या हेतूंचें कारण असल्यानें, त्याच्य (वैधर्म्याच्या) ज्ञानावांचून त्या दोन हेतूंचेंही ज्ञान होणार नाहीं. (तेव्हा वैधर्म्यरुप व्यतिरेक प्रतीत झाला कीं, व्यतिरेकाच्या हेतूंचेंही ज्ञान होणारच, असें समजावें)\n“नायिकेचे डोळे खंजन पक्ष्यांच्या अंगाच्या ठेवणीचें भाग्य भले धारण करोत; (डोळे खंजन पक्ष्याच्या आकाराचे भले असोत;) पण या सुनयनेचें सुंदर तोंड क्षणिकशोभायुक्त कमळासारखें आहे, असें कसें (म्हणता येईल) \nया ठिकाणीं, उपमेयाचा उत्कर्ष व उपमानाचा अपकर्ष हीं दोन्हींही सांगितली आहेत. येथील उपमा आर्थीं आहे. ह्याच श्लोकांत, ‘वदन तु कथं समानशोभं सुद्दशो भंगुरसंपदाम्बुजेन,’ (या सुंदरीच्या तोंडाला., क्षणिक शोभेच्या कमळाशीं समान शोभा असलेलें, असें कसें म्हणता येईल ) असा एकदा फरक केला, आणि ‘शाश्वतसंपदम्बुजेन’ (सतत टिकणार्‍या शोभेनें युक्त असें तोंड कमळासारखें कसें ) असा एकदा फरक केला, आणि ‘शाश्वतसंपदम्बुजेन’ (सतत टिकणार्‍या शोभेनें युक्त असें तोंड कमळासारखें कसें ) आस पुन्हां फरक केला तर, अनुक्रमें, दोन हेतूंपैकीं एकदा एक (म्हणजे उपमानाचा अपकर्ष) च सांगणें, व नंतर एकच (म्हणजें उपमेयाचा उत्कर्ष) सांगणें यांचीं हीं उदाहरणें होतील. ह्यांतील ही उपमा आर्थीच. ‘सद्दशं कथमाननं मृगाक्ष्या भविता हन्त निशाधिनायकेन’ (चंद्रासारखें ह्या मृगनयनेचें तोंड कसें होईल ) आस पुन्हां फरक केला तर, अनुक्रमें, दोन हेतूंपैकीं एकदा एक (म्हणजे उपमानाचा अपकर्ष) च सांगणें, व नंतर एकच (म्हणजें उपमेयाचा उत्कर्ष) सांगणें यांचीं हीं उदाहरणें होतील. ह्यांतील ही उपमा आर्थीच. ‘सद्दशं कथमाननं मृगाक्ष्या भविता हन्त निशाधिनायकेन’ (चंद्रासारखें ह्या मृगनयनेचें तोंड कसें होईल ) असा फरक केल्यास, दोघांचेंही कथन नसल्याचें हें उदाहरण होईल. (वरील सर्व फरक दुसर्‍या अर्धांत केले व पूर्वार्ध कायम ठेवला तर,) यांतील पूर्वार्धांत निदर्शनाच आहे. (असो.)\nसुतकात वर्ज्य कार्ये कोणती गोड सुतक म्हणजे काय\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-239/", "date_download": "2019-01-17T21:48:24Z", "digest": "sha1:GRV6SDFUUTDASPDCXSCJKYHSCLU26VRW", "length": 5156, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात रंग | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616618", "date_download": "2019-01-17T21:41:44Z", "digest": "sha1:HBSMAGNUUV252OBFNX6S5LGSGF3R3CU5", "length": 9677, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पुण्यात 7 देशांचा संयुक्त लष्करी सराव 10 ते 16 सप्टेंबरदरम्यान ‘मिलेक्स 2018’चे आयोजन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पुण्यात 7 देशांचा संयु���्त लष्करी सराव 10 ते 16 सप्टेंबरदरम्यान ‘मिलेक्स 2018’चे आयोजन\nपुण्यात 7 देशांचा संयुक्त लष्करी सराव 10 ते 16 सप्टेंबरदरम्यान ‘मिलेक्स 2018’चे आयोजन\nऑनलाईन टीम / पुणे\nबे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल ऍण्ड इकॉनॉमिक कार्पोरेशन (बिमस्टेक) संघटनेतील सात देशांचा संयुक्त लष्करी सराव होणार असून, पुण्यातील औंध मिलट्री स्टेशन येथे 10 ते 16 सप्टेंबरदरम्यान ‘मिलेक्स-2018’ चे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित सर्व देशांच्या लष्करप्रमुखांची 15 सप्टेंबरला कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनिअरिंग येथे एकत्रित परिषद होणार असून, त्याकरिता लष्करप्रमुख बिपीन रावत उपस्थित राहणार आहेत. तर समारोप कार्यक्रमास संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.\nयाबाबत सोनी म्हणाले, या लष्करी सरावाचा प्रमुख हेतू ‘उपनगरी भागातील दहशतवादी कारवायांना आळा घालणे’ हा आहे. यामध्ये भारत, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान, म्यानमार आणि थायलंड या देशातील प्रत्येकी पाच लष्करी अधिकारी आणि 25 ज्युनिअर कमिशन अधिकारी सहभागी होणार आहेत. यंदा तांत्रिक अडचणीमुळे थायलंड देशातील निरीक्षक केवळ सहभागी होणार आहेत. भारताचे माजी राजदूत जी. पार्थसारथी हे संयुक्त लष्करी सरावावर निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. दहशतवादी कारवाईविरोधात संयुक्त लढाई कशाप्रकारे असावी, याबाबतच्या नियोजनाची आखणी, विविध देशातील जवानांची एकत्रित सांघिक बांधणी, अत्याधुनिक शस्त्रांची हाताळणी व प्रशिक्षण, अनुभवांची देवाण-घेवाण आदी गोष्टींवर संयुक्त लष्करी सरावात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बीमस्टेक देशात जगाच्या एकूण 22 टक्के लोकसंख्येचे वास्तव्य असून हा परिसर दहशतवादी कारवायांपासून कशाप्रकारे मुक्त राहून विकासाच्या दिशेने वाटचाल करेल, याकरिता या लष्करी सरावाचा उपयोग होईल. केरळ राज्यात आलेल्या महापुराप्रसंगी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या जवानांनी जीवाचे रान करून लोकांचे प्राण वाचवले. पाच-पाच दिवस ओल्या कपडय़ानिशी सैनिकांनी तहान-भूक हरपून दिवस-रात्र अतुलनीय काम केले. अजूनही लष्कराची दोन पथके काम करत असून, त्याठिकाणची परिस्थिती सुधार���्यानंतर थोडयाच दिवसात परततील. संबंधित घटनेनंतर लष्कराच्या आप्तकालीन परिस्थिती कामात अनेक प्रकारच्या सुधारणा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापुढील काळात लष्कराच्या तुकडीत सॅटेलाइट फोन समाविष्ट केला जाणार आहे. तसेच ड्रोन कॅमेरा आणि मोठय़ा आवाजाच्या लाउडस्पीकरचाही वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या मनुष्याचे प्राण वाचवणे महत्त्वाचे असल्याने त्यादृष्टीने बचाव कार्याच्या प्रत्येक तुकडीत एक वैद्यकीय अधिकारी नियुक्त केला जाणार आहे.\nकाँग्रेसने मूळ मूल्ये जपल्यास भाजपमुक्त भारत दूर नाही : महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्र…\nहिमाचल सरकारला सर्वोच्च न्यायालयाची फटकार\nहुंडय़ासाठी छळ झाल्याने हवाईसुंदरीची आत्महत्या\nPosted in: Top News, पुणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/satara/page/20", "date_download": "2019-01-17T21:45:22Z", "digest": "sha1:V62KZZR6IDJQXYDQD4V4SVCP6R253OZA", "length": 10272, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सातारा Archives - Page 20 of 333 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nभीषण अपघातानंतर सैदापुरात रस्ता रोको\nप्रतिनिधी/ कराड बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही विद्यानगर-सैदापूर परिसरातील रस्त्यांवर गतिरोधक बसवले जात नाहीत. त्यामुळे जीवघेणे अपघात होत असून मंगळवारी दुपारी सगाम महाविद्यालय परिसरात अपघात होऊन एकजण ठार झाला. अपघातानंतर आक्रमक ग्रामस्थांनी कृष्णा कॅनॉलवर दीड तास रास्तारोको करून वाहतूक बंद पाडली. जयवंत विठोबा जाधव ���से अपघातात ठार झालेल्यांचे नाव आहे. कराड-मसूर रस्त्यावर विद्यानगर येथे एसजीएम कॉलेज परिसरात दुपारी साडेबारा ...Full Article\nपाच राज्यांतील विजयामुळे काँग्रेसचा जल्लोष\nप्रतिनिधी/ सातारा मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. परंतु, माजी मुख्यमंत्री प़ृथ्वीराज चव्हाण यांच्या ...Full Article\nसाताऱयात 19 बुलेटराजांवर कारवाई\nप्रतिनिधी/ सातारा सातारा शहरात विविध ठिकाणी सातारा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱयांनी कर्कश हॉर्न वाजवणाऱया बुलेट, कंपनीपेक्षा बेकायदेशीर पार्ट बुलेटला बसवून चालवणाऱया तब्बल 19 बुलेटराजांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. या कारवाई ...Full Article\nब्रेक टेस्टसाठीची कराडवारी थांबल्याचे समाधान\nप्रतिनिधी/ सातारा सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ब्रेक टेस्ट ट्रक उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना पासिंगसाठी कराड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खेटे मारावे लागत होते. यामुळे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड आणि नाहक ...Full Article\nआता लढाई मराठा उद्योजक निर्माण करण्याची\nप्रतिनिधी/ सातारा मराठा युवक उद्योजक बनला पाहिजे, याकरता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने विविध कर्ज योजनांचा लाभ घेतला पाहिजे. मराठा युवक हा नेत्यांच्या मागे जिंदाबाद, मुर्दाबादच्या घोषणा देत ...Full Article\n51 वर्षानंतरही कोयना भूंकपाच्या जखमा ताज्याच\nसंभाजी भिसे/ नवास्ता कोयनेच्या परिसरात 11 डिसेंबर 1967 रोजी झालेल्या प्रलयकारी भूकंपाला आज 51 वर्षे पूर्ण होत आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.5 इतकी होती. क्षणात होत्याचे नव्हते ...Full Article\nकांग्रेसची विचारसरणी तळागळात रुजवावी\nप्रतिनिधी/ खंडाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मभूमीतून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेऊन गावोगावी काँग्रेसची विचारसरणी रुजवण्या करिता प्रयत्नशील राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ...Full Article\nराज्यस्तरीय मेळाव्यात स्काऊट-गाईडचे सुयश\nप्रतिनिधी/ गोडोली नुकत्याच अहमदनगर येथे पार पडलेल्या 6 वा राज्यस्तरीय स्काऊट गाईड महामेळाव्यात सातारा जिह्याने कौतुकास्पद कामगिरी करत विविध गटातील उत्कृष्ट पारितोषिक पटकवली. जिह्यातील तब्बल 150 स्काऊट गाईड टीम ...Full Article\n‘सीएम’ चषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात\nवार्ताहर/ वाठार-किरोली ‘मुख्यमंत्री चषक स्पर्धा’ अंतर्गत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्यावतीने वाठार-किरोली (ता. कोरेगाव जि. सातारा) येथे 100 मीटर व 400 मीटर धावणे स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मनोजदादा भिमराव ...Full Article\n‘कचरा डेपो’आरोग्य केंद्राला ठरतोय डोके दुखी\nप्रतिनिधी/ सातारा ‘स्वच्छ सर्व्हेक्षणा’साठी सातारा नगपालिकेने स्वच्छता मोहीम अधिक तीव्र केली आहे. मात्र, दुसऱया बाजूला लिंब (ता. सातारा) येथून गोवे गावाकडे जाणाऱया रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्रालगतच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात ...Full Article\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/chiplun-konkan-news-water-tanker-demand-107716", "date_download": "2019-01-17T22:02:46Z", "digest": "sha1:AMQ2R5AWDJTSQGFTRRPNBG7FBTJ7PDXY", "length": 13233, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "chiplun konkan news water tanker demand बावीस वाड्यांची टॅंकरची मागणी | eSakal", "raw_content": "\nबावीस वाड्यांची टॅंकरची मागणी\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nचिपळूण - तालुक्‍यात उन्हाचा कडाका वाढत असून पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. पाणीपुरवठा योजनांचे विहिरींचे स्रोत आटल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत. परिणामी, तालुक्‍यातील २२ वाड्यांनी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. संबंधित गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी अधिगृहीत केलेल्या टॅंकरची दुरुस्ती सुरू असून लवकरच टॅंकर सुरू होण्याची ��क्‍यता आहे.\nचिपळूण - तालुक्‍यात उन्हाचा कडाका वाढत असून पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. पाणीपुरवठा योजनांचे विहिरींचे स्रोत आटल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत. परिणामी, तालुक्‍यातील २२ वाड्यांनी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. संबंधित गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी अधिगृहीत केलेल्या टॅंकरची दुरुस्ती सुरू असून लवकरच टॅंकर सुरू होण्याची शक्‍यता आहे.\nगतवर्षी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी झालेला खर्च पंचायत समितीस मिळालेला नाही. टॅंकरसाठीचे डिझेल, चालकांचा भत्ता आदींचे मिळून आठ लाखांचे देणे आहे. यावर्षीपासून चार लाखांची मागणी करण्यात आली आहे. हा निधी अद्याप पंचायत समितीस मिळालेला नाही. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी विविध शासकीय विभागांचे ४ टॅंकर अधिगृहीत केले आहेत. यातील एका टॅंकरची दुरुस्ती सुरू आहे. दुरुस्ती पूर्ण होताच टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. तालुक्‍यातील कोंडमळा-धनगरवाडी, शिरवली, दहिवली बुद्रुक मुकनाकवाडी, कळकवणे, टेरव-धनगरवाडी, दत्तवाडी, अडरे-धनगरवाडी, कुटरे- शिर्केवाडी, बांदेकोंड, ओमळी-कामळेवाडी, निवळी, परशुराम पायरवाडी, कामथे खुर्द-धनगरवाडी, कोसबी-घाणेकरवाडी, डिकेवाडी, केतकी-बौद्धवाडी, ओवळी-खालचीवाडी, सुतारवाडी, मधलीवाडी, देवाडी, बुरंबवणे, धनगरवाडी आदी २२ वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. टॅंकर सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ वारंवार पंचायत समितीत हेलपाटे मारत आहेत. गेल्या काही वर्षांत प्रथमच टंचाईसाठी निधीची समस्या निर्माण झाली आहे.\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ : काँग्रेस उमेदवाराच्या शोधात\nचिपळूण - आघाडीच्या जागावाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे असणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, काँग्रेसचा उमेदवार कोण...\nव्हय, मी सावित्रीबाई बोलतेय...\nपाली - गेल्या अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून रायगड जिल्हा परिषदेच्या तळवली प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सोनल पाटील ‘व्हय मी सावित्रीबाई बोलतेय...\nद्राक्ष, भाताला अवकाळीचा फटका\nपुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर...\nदिवाळीसाठ��� एसटीकडून जादा बस\nपुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने जादा बस सोडण्याची व्यवस्था...\n#mynewspapervendor पेपर विक्रेता ते सनदी अधिकारी\nपुणे : पाचवीपासून घरोघरी पेपर टाकून त्याने अभ्यास केला. बी. ए. एम. एस.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्‍टरही झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर...\nचिपळूण पालिकेत ग्रॅव्हिटी योजनेच्या पाण्यावर वीजनिर्मिती\nचिपळूण - ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेसाठी कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा विचार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/bjp-president-amit-shah-will-meet-shiv-sena-uddhav-thackeray-mumbai-121775", "date_download": "2019-01-17T21:50:42Z", "digest": "sha1:EQLRQD3OFRADWVCCU4A6CM7T57N4YTNS", "length": 14776, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP President Amit Shah will meet Shiv Sena Uddhav Thackeray in Mumbai मलमपट्टीसाठी ‘मातोश्री’वर | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 6 जून 2018\nमुंबई - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा उद्या (ता. ६) मुंबईत येणार असून, या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अमित शहा ‘मातोश्री’वर संध्याकाळी सहाच्या सुमारास उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. निवडणूक एकत्र लढण्यासंबंधी ते ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे.\nमुंबई - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा उद्या (ता. ६) मुंबईत येणार असून, या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अमित शहा ‘मातोश्री’वर संध्याकाळी सहाच्या सुमारास उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. निवडणूक एकत्र लढण्यासंबंधी ते ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे.\nमुंबईत आल्यावर प्रत्येक वेळी शिवसेनेबरोबर चर्चा करण्यास टाळाटाळ करणारे अमित शहा ‘मातोश्री’वर जाणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे. पालघर पोटनिवडणुकीनंतर दोन्ही पक्षातील संबंध ताणले होते. उद्धव हे युती तोडतील अशी चर्चा सुरू होती. मात्र, तसं काही झालं नाही. भाजप मात्र कर्नाटक विधानसभा तसंच पोटनिवडणुकीतील पराभवानंतर बॅकफूटवर जाताना दिसत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर अमित शहा गुरुवारी (ता. ७) अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी शहा यांनी अन्य घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आहे. त्यात रामविलास पासवान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि जम्मू- काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा समावेश आहे.\nनाराजी दूर करण्याचे प्रयत्न\nगेल्या अनेक दिवसांपासून एनडीएतील घटक पक्ष भाजपवर नाराज असल्याचे दिसत आहे. त्यांची नाराजी अनेकदा उघडपणे दिसतही होती. तसेच लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपकडून रणनीती आखली जात आहे. तसेच शिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता नाराज शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी अमित शहा प्रयत्न करणार आहेत.\nदेशाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडगोळीची गरज नाही. मात्र, देशातील जनता काँग्रेस किंवा जेडीएस नेते एचडी देवेगौडा यांना मते देऊ शकते. शिवसेना ‘एकला चलो रे’ची भूमिका बदलेल असे मला वाटत नाही\nसंजय राऊत, शिवसेना खासदार\nत्यामुळेच अमित शहांना आला 'डुकराचा ताप' - काँग्रेस नेते\nबंगळूर - कर्नाटकमधील कॉंग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या आजारपणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नव्या वादाला...\nअमित शहांना स्वाइन फ्लू; 'एम्स'मध्ये उपचार सुरू\nनवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्यामुळे त्यांना येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) आज दाखल...\nराममंदिर उभारणारच ही काळ्या दगडावरील रेघ : अमित शहा\nनवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या आगामी लोकसभा निवडणुकीआधी होणाऱ्या सर���वांत मोठ्या देशव्यापी अधिवेशनाचे उद्‌घाटन करताना पक्षाध्यक्ष अमित...\n'चौकीदार' सत्तेवर आल्याने 'ते' घाबरले : अमित शहा\nनवी दिल्ली : आमच्या सरकारने नोटाबंदीदरम्यान 3 लाख बनावट कंपन्या बंद केल्या. आमच्या सरकारवर विविध आरोप केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर...\nमहाराष्ट्र गांडूची अवलाद नाही: संजय राऊत\nमुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला 'पटक देंगे' असे म्हटल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले...\nतुम्हाला आस्मान दाखवू; शिवसेनेचे भाजपला प्रत्युत्तर\nमुंबई : आता होऊन जाऊद्या, शिवसेना तसेही अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार असतेच. येऊ द्या अंगावर, होऊ द्या सामना, हा महाराष्ट्र तुम्हाला आस्मान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/category/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0/page/3/", "date_download": "2019-01-17T21:28:31Z", "digest": "sha1:ZVZKMAV7HSUPWNQBT34UZBK7P5QFJLXX", "length": 11441, "nlines": 123, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "इतर | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News. | Page 3", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशिया���ा समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nप्लास्टिक कॅरिबॅगसाठी मिठाई दुकानदाराला पाच हजारांचा दंड\nनिर्भीडसत्ता न्यूज – शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी महापालिका प्लास्टिक कॅरीबॅगचे उत्पादन, साठा, विक्री आणि वापरबंदी मोहिम राबवित आहे. त्यानुसार महापालिकेच्या फ प्रभागाअंत...\tRead more\nपिंपळेसौदागरमध्ये बुधवारी जंगी कुस्त्या; विजेत्या पैलवानाला मिळणार चांदीची गदा आणि एक लाख\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपळेसौदागर येथील ग्रामदैवत श्री मुंजोबा उत्सवानिमित्त बुधवारी (दि. १८) निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपळेसौदागरमधील महादेव मंदिराजवळ सायंकाळी पाच त...\tRead more\nलोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कोकण महोत्सवाचे भोसरीत गुरुवारी उदघाटन\nनिर्भीडसत्ता न्यूज – जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे 19 ते 22 एप्रिल या कालावधीत कोकण लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट...\tRead more\nराष्ट्रवादी युवककडून शनिवारी बैलगाडीतून ‘अच्छे दिनची गाजर यात्रा’\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या ‘अच्छे दिनची गाजर यात्रा’बैलगाडीतून काढण्यात येणार आहे. या यात्रे...\tRead more\n‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प आरोग्य आणि पर्यावरणासाठी गरजेचा – महेश लांडगे\nकचरा डेपोला आग लागू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या अधिका-यांना सूचना; आमदार लांडगे यांनी पालिकेत घेतली आढावा बैठक निर्भीडसत्ता न्यूज | मोशीतील कचरा डेपोला लागलेली आग दु्र्दैवी आहे. सहा वर्ष...\tRead more\nबालवाडीच्या मुलांच्या बौद्धिक व शारिरीक क्षमता वाढीच्या उपक्रमांना वाव देणार – सुनिता तापकीर\nनिर्भीडसत्ता न्यूज – बालवाडी व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बौद्धीक व शारिरीक क्षमतेत वाढ होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिला बाल कल्याण विकास समितीच्या वतीने विविध उपक्...\tRead more\nचिखलीतील लाकडाच्या गोदामाला आग; बेकायदा दुकानांवर कारवाईची मागणी\nनिर्भीडसत्ता न्यूज – चिखलीतील भंगाराच्या दुकानाला व गोदामाला शुक्रवारी (दि.23) दुपारी अचानक आग लागली. या आगीने तत्काळ रौद्र रुप घेतले. ही माहिती समजताच अग्निशामक दलाचे सहा बंब घटनास्थळ...\tRead more\nपहिले भारतीय जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांचा सन्मान\nनिर्भीडसत्ता न्यूज – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने पॅंरालिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारे पहिले भारतीय जलतरणपटू मुरलीकांत पेटकर (पद्मश्री पुरस्कार विजेत...\tRead more\nपाणलोट क्षेत्रे कमी होत चालल्याने पुण्याच्या तोंडचे पाणी पळण्याची भीती – डॉ.श्रीकांत गबाले\nनिर्भीडसत्ता न्यूज – जवळपास १ कोटी पर्यंत जाणारी लोकसंख्या ,वाढत्या नागरीकरणाने उध्वस्त झालेली पाणलोट क्षेत्रे ,नदी -ओढ्यांचे अडवलेले प्रवाह आणि जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी...\tRead more\nसांगवीत ड्रेनेजच्या अर्धवट कामामुळे नागरिक हैराण\nनिर्भीडसत्ता न्यूज – नवी सांगवी येथील समतानगर गल्ली नं. २ मध्ये ड्रीनेजलाईनचे काम सुरू आहे. तेथे मोठे सिमेंटचे पाईप टाकले जात आहेत. परंतु, मागील दीड महिन्यापासून हे काम धिम्या गती सुरू...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/puja-hegde-with-akshay-kumar-in-suryavanshi/", "date_download": "2019-01-17T21:56:19Z", "digest": "sha1:PV6VROCZZK76RVZS3LRAS4ENCJ2T6XUR", "length": 8583, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘सुर्यवंशी’मध्ये अक्षय कुमारसोबत पुजा हेगडे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘सुर्यवंशी’मध्ये अक्षय कुमारसोबत पुजा हेगडे\nबॉक्‍स ऑफिसवर दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. “सिम्बा’ने आतापर्यंत 200 कोटींचा धंदा केला आहे. त्याच्या रेकॉर्डब्रेक घोडदौडीचा वेग अजूनही कमी झालेला नाही. किमान आठवड्याभरात आणखी 100 कोटींची उलाढाल “सिम्बा’ नक्की करेल असा अंदाज आहे. रोहित शेट्टीने यामध्ये आपल्या आगामी सुर्यवंशी चित्रपटाची एक झलक दाखविली. यात खिलाडी अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे.\nएप्रिल महिन्यात सुर्यवंशी चित्रपटाची शूटिंग सुरू होणार आहे. तसेच चित्रपट 27 डिसेंबरच्या आसपास प्रदर्शित केला जाणार असून यात अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. पण या चित्रपटात अभिनेत्रीची भूमिका केवळ 15 ते 20 मिनिटे असणार आहे. पूजाने या चित्रपटात अपो��िट भूमिका साकारावी अशी इच्छा अक्षयने रोहितजवळ व्यक्त केली होती. तसेच अक्षयच्या ‘हाऊसफुल 4’ मध्ये पूजा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय महेश बाबूबरोबरच्या “महर्षी’मध्येही ती असणार आहे. त्यानंतर प्रभास बरोबरच्या “साहो’मध्येही ती लीड रोलमध्ये दिसणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसहा आठवड्यांनी नवीन बॉक्‍स मिळायला पाहिजे – आलिया\nअंकिता लोखंडेने अफेअरचे रहस्य उलगडले\nस्कोर ट्रेंड्‌सवर प्रियांका आणि सलमान अव्वल\n#बॉक्सऑफिस कलेक्शन : ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ ची 100 कोटींकडे धाव\nब्रेक अप नंतर सृष्टी रोडेचे पुन्हा डेटिंग\nसारा खानला ‘लीप सर्जरी’ महागात\nवय वाढले म्हणजे शिकणे सोडायला नको – जेनिफर लोपेझ\nमाझी काहीही मार्केट व्हॅल्यू नाही – अर्शद वारसी\nया आठवड्यातील रिलीज (१८ जानेवारी)\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/447725", "date_download": "2019-01-17T21:50:11Z", "digest": "sha1:VAPWB73BYLZIUYTNSD5L2LRGDCYVGKXT", "length": 5242, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मी जन्मतःच काँग्रसी, ही तर माझी घरवापसी ; सिध्दू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मी जन्मतःच काँग्रसी, ही तर माझी घरवापसी ; सिध्दू\nमी जन्मतःच काँग्रसी, ही तर माझी घरवापसी ; सिध्दू\nऑनलाईन टीम/ नवी दिल्ली :\nआगामी पाच राज्यांच्या निवडणूकांचा बिगुल वाजलं असून त्या पाशर्वभूमीवर खासदार नवज्योतसिंह सिध्दू यांनी नुकताच काँग्रेस मध्ये प्रवेश केला असून मी जन्मतःच काँग्रसी असून ही तर माझी घरवापसी असल्याचे त्यांनी सांनितले.\nरविवारी नवज्योतसिंग सिध्दू यांनी उपध्याक्ष राहूल गांधी यांच्या उपस्थित काँग्रसमध्ये प्रवेश केला, त्यापार्श्वभूमीवर सिध्दूने नवी दिल्ली येथे आज पत्रकार परिषद आयोजित केली ह��ती, यावेळी बोलताना सिध्दू म्हणाले की, काँग्रसमध्ये प्रवेश ही माझी घरवापसी असून मी जन्मतःच काँग्रेसी आहे. ही पंजाबच्या असित्तवाची लढाई आहे. तसेच प्रकाशसिंग बादल आता खुर्ची खाली करा असे म्हणत त्यांनी मुख्यामंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यवर निशाणा साधला. त्यामुळे आता पंजाबच्या रणनीतीमध्ये सिध्दु किती बॅंटिंग करतात हे पहाव लागणार आहे.\nअखिलेशच होणार पुढचा मुख्यमंत्री : मुलायमसिंह\nरिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंच्या मातृश्रींचे निधन\n‘पद्मावती’वरून सुप्रिम कोर्टाने मंत्री,नेत्यांना झापले\nबेस्ट कामगारांना घरे खाली करण्याची नोटिसा\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/578405", "date_download": "2019-01-17T21:55:48Z", "digest": "sha1:JJAXCTWENDDFT5Q5URDRJBNODAHGEMCG", "length": 5467, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "यूजीसीकडून 24 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » यूजीसीकडून 24 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर\nयूजीसीकडून 24 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nदेशभरात बारावी बोर्डाचे निकार येण्याच्या तयारीत आहेत.मात्र विद्यार्थ्यांनी निकालानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना सतर्क रहावे म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे.\nया यादीत 24 बनावट विद्यापीठांची नावे आहेत. म्हत्त्वाचे म्हणजे या यादीत तब्बल 8 विद्यापीठे ही दिल्लीतील आहेतबारावीनंतर अनेक विद्यार्थी विविध कोर्स करण्यासाठी प्रवेश घेतात.\nमात्र प्रवेश घेत��ना संबंधित कोर्सला मान्यता आहे का, याची पडताळणी होत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी यूजीसीने बोगस विद्यापीठांची यादीच जाहीर केली.“सध्या देशभरात स्वयंभू आणि मान्यता नसलेली 24 विद्यापीठं यूजीसीच्या नियमांचं उल्लंघन करुन सुरु आहा. या विद्यापीठांना बोगस घोषित केलं आहे. त्यांना कोणतीही पदवी देण्याचा अधिकार नाही’’, असं पत्रक यूजीसीने जारी केलं आहे.\nबंगळूरू कसोटीत भारताचा सनसनाटी विजय\nनिवडणुकीच्या तयारीला लागा ; उद्धव ठाकरेंचे सेना आमदारांना आदेश\n… म्हणून राहुल गांधींनी घेतली गळाभेट ; मोदींनी सांगितले कारण\nमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी ; मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाची मागणी\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/article-188085.html", "date_download": "2019-01-17T21:24:44Z", "digest": "sha1:Y4REWBHMRLNBGKCUQBVJA46M3QT36JYW", "length": 15195, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'गोस्टोries'च्या गोष्टी !", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nVIDEO : SBI म्हणते 'आम्ही विचारत नाही, तुम्ही सांगू नका' तुम्हालाही आलाय का असा मेसेज\n...अखेर अर्जुन-मलायकाच्या नात्यावर सलमानने घेतला निर्णय, पाहा व्हिडिओ\nVIDEO : हे बॉलिवूड कलाकार भारतात करू शकत नाही मतदान\nVIDEO: रेखा आणि कंगनाचे 'कुठे-कुठे जायाचं हनीमूनला' ठुमके व्��ायरल\nVIDEO: 'आया रे सबका बाप रे', ठाकरे सिनेमाचं म्युझिक लाँच\nVIDEO : हार्दिकला समजली स्वत:ची चूक, ट्विटरवरून म्हणाला...\nVIDEO : फेसबुकच्या ऑफिसमध्ये दीपिका पदुकोण पोहोचली हॉट अवतारात\nVIDEO : ...म्हणून ‘ठाकरे’ सिनेमात या सीनवेळी भावुक झाला नवाजुद्दीन\nVIDEO : ...म्हणून इरफानला त्याचे बाबा, ‘पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्माला आला म्हणायचे’\nVIDEO : रणवीरसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार दीपिका, अशी असेल व्यक्तिरेखा\nVIDEO : जिमच्या एका तासासाठी हजारो रुपये देते ही स्टार\nVIDEO : ...म्हणून अनुपम खेर यांनी The Accidental Prime Minister सिनेमा नाकारला होता\n#TRPमीटर : 'स्वराज्यरक्षक संभाजी' टीआरपीचं गणित बदलणार, टीव्हीवर नवा ट्रेंड\nVIDEO फरहानच्या मुलींनी शिबानीला 'छोटी माँ' म्हणून स्वीकारलं\nVIDEO : ठाकरेंची व्यक्तिरेखा उभी करताना कस लागला - सारंग साठे\nVIDEO : तरुणपणीच्या सुनीताबाई साकारणं मोठं आव्हान - इरावती हर्षे\nVIDEO : ...म्हणून 'भाई व्यक्ती की वल्ली' दोन भागात - महेश मांजरेकर\nVIDEO : पु.ल. माझ्या सोबतच असतात - सागर देशमुख\nVIDEO : निकची गिटार ऐकता ऐकता प्रियांकाला लागली डुलकी\nVIDEO : कपिल शर्माचं झालं लाखोंचं नुकसान, एका एपिसोडला मिळतायत 'इतकेच' पैसे\nVIDEO : संभाजी महाराज कोणाला देणार शिक्षा\nVIDEO : Bigg Boss 12 - विजेता आधीच ठरलाय, घोषणा होणं बाकी\nVIDEO : प्राजक्ता माळीची अनोखी युरोप सफर\nVIDEO : 'या' अभिनेत्रीनं स्वीकारलं सोनिया गांधींच्या भूमिकेचं आव्हान\nVIDEO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nVIDEO : खान कुटुंबीयांची ख्रिसमस पार्टी, वाढदिवसाआधी सलमानचा अतरंगी डान्स व्हायरल\nVIDEO : सिद्धार्थ जाधवनं सांगितलं रणवीरच्या एनर्जीचं सिक्रेट\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nदेश, लाईफस्टाईल, ऑटो अँड टेक\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nएक रुपयाही खर्च न करता जगप्रवास; शिवाय वर ७ लाख रुपयेही मिळणार\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1/all/page-7/", "date_download": "2019-01-17T21:02:15Z", "digest": "sha1:FAJ6WQDPL3F2BXHG3D4NNDEG6BZWSLL5", "length": 11548, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नांदेड- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्ये��ी नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nVIDEO : विजयाची हवा,शिवसेनेच्या विजयी उमेदवारावर उधळल्या नोटा\nकाँगेसचे बहुमत असलेल्या हिमायतनगर नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी विजयी मिरवणुकीत पैश्याची उधळण केल्याचा प्रकार समोर आलाय.\nअशोक चव्हाणांच्या गडात सेनेनं 'करून दाखवलं',हिमायतनगर नगरपंचायतीवर फडकला भगवा\nMaharashtra Bandh: औरंगाबादमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nMaratha Morcha Andolan: नांदेडमध्ये पोलिसांनी केला लाठीचार्ज\nराज्यात मुसळधार पावसाची शक्यता\nGOOD NEWS : शेतीच्या 'या' योजनांसाठी 1 लाख 55 हजार कोटीचं पॅकेज जाहीर\nचिमुरड्याला पुलावर सोडून आईची नदीत उडी\nVIDEO : धावत्या रेल्वेच्या टाॅयलेटला तरुण लटकला,हात सुटला अन्...\nघरात जेवायला बोलावले, पत्नीने पतीच्या अंगावर उकळते तेल ओतले\nVIDEO : सेल्फी काढण्याच्या नादात दोघे धबधब्यात पडले,पण...\nनांदेड्च्या सरकारी हॉस्पिटलची दुर्दशा, स्ट्रेचर नसल्यानं रूग्णाला चादरीवर न्यावं लागलं ओढत\nसनी लिओनला लातुरात आणणाऱ्या अविनाश चव्हाणची गोळ्या झाडून हत्या\nन्यायाधीशाच्याच घरात हुंडाबळी, 15 लाखांसाठी विवाहितेचा छळ\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ramdeo-baba-and-digvijay-singh-news/", "date_download": "2019-01-17T21:29:54Z", "digest": "sha1:G4IEBQAG7VXDR3VTO5OKJXPSLMO7SHNF", "length": 7355, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "निरुद्योगी लोकांना उत्तर देण्याची गरज न��ही- रामदेवबाबा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनिरुद्योगी लोकांना उत्तर देण्याची गरज नाही- रामदेवबाबा\nनागपूर – देशासाठी काहीच योगदान नसलेल्या आणि दिवसभर वायफळ बडबड करणाऱ्या निरुद्योगी लोकांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्याचा प्रतिटोला योगगुरू रामदेवबाबा यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना लगावला.\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nदोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देणाऱ्यांना मतदानाचा अधिकार…\nराजवाडा पॅलेसमध्ये आयोजित ‘पतंजली’ वितरकांच्या संमेलनासाठी ते आज, मंगळवारी नागपुरात आले होते.आखाडा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या ढोंगी बाबांच्या यादीत योगगुरू रामदेव बाबांचे नाव नसल्याबाबत सवाल करत काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून रामदेवबाबांना टार्गेट केले होते. यासंदर्भात रामदेवबाबा यांना विचारले असता त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.\nयावेळी त्यांनी सांगितले की, देशाला साधू, संतांची प्राचिन परंपरा लाभली आहे. राम रहिम व इतर ढोगींबाबामुळे त्या परंपरेला गालबोट लागते यात शंका नाही. परंतु, एक -दोन पाखंडी लोकांवरून संपूर्ण संत समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही.जो बाबा भक्तांची फसवणूक आणि चुकीचे कार्य करत असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असेही बाबा रामदेव यांनी ठणकावून सांगितले.\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nदोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देणाऱ्यांना मतदानाचा अधिकार नसावा : रामदेव\nबाबा रामदेव उतरणार आता दुध विक्री क्षेत्रात\nविठ्ठलाची भक्ती असती तर मुख्यमंत्री नक्कीच पूजेला गेले असते – दिग्विजय सिंह\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nकुर्डूवाडी - (हर्षल बागल) सोलापुर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जात होता. त्यामुळे खा.…\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी प��्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Wikipedia-logo.png", "date_download": "2019-01-17T21:55:24Z", "digest": "sha1:P26OYZWTJWRBGIFRENCHKN2GUWKT7DY3", "length": 13618, "nlines": 248, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Wikipedia-logo.png - विकिपीडिया", "raw_content": "\nयापेक्षा मोठे चित्र उपलब्ध नाही.\nWikipedia-logo.png ‎(२०० × २०० पिक्सेल, संचिकेचा आकार: ३८ कि.बा., MIME प्रकार: image/png)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\n(या संचिकेचा पुनर्वापर करीत आहे)\nफ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन द्वारे प्रकाशित जीएनयू मुक्त दस्ताऐवजीकरण परवाना, आवृत्ती १.२ किंवा त्यानंतरची,या अंतर्गत; या दस्तावेजास, नकलविण्याची, वितरणाची व/किंवा फेरबदलाची परवानगी दिल्या जाते या अटींसह कि त्यात कोणतेही निश्चलित(Invariant) विभाग नकोत,पृष्टपान मजकूर नको व मलपान मजकूर नको. GNU Free Documentation License हा मथळा असलेल्या विभागात,या परवान्याची प्रत अंतर्भूत केलेली आहे.http://www.gnu.org/copyleft/fdl.htmlGFDLGNU Free Documentation Licensetruetrue\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\n१९:२८, २० नोव्हेंबर २००९ १,०५८ × १,०५८ (१९४ कि.बा.) Abigor per talk\n१०:१९, १७ डिसेंबर २००८ १,०५८ × १,०५८ (२७१ कि.बा.) Mike.lifeguard compressed\nया संचिके ला १०० पाने जोडली आहेत. खालील यादी या संचिके ला जोडलेल्या पहिल्या १०० पानांचे दुवेदर्शविते. संपुर्ण यादी उपलब्ध आहे.\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5972-hybrid-buses-in-mumbai", "date_download": "2019-01-17T20:54:28Z", "digest": "sha1:TZHSPGQZGDW3BPATDI67SSWG7QMOPCHX", "length": 6850, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबईकरांसाठी आता हायब्रिड बससेवा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईकरांसाठी आता हायब्रिड बससेवा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमुंबईकरांच्या सेवेसाठी आता हायब्रिड बस सेवा सुरू करण्यात आली आहे. 25 हायब्रिड बसेस आता मुंबईत धावणार आहे.\nया बसेस संपूर्ण वातानुकुलित असणार आहे. यामध्ये वायफायची सुविधा, मोबाईल चार्जिंग, एलईडी स्क्रीन, एफ एम, सीसीटीव्ही सुविधा असून 31 सीट आहेत. या बसमधून प्रवाशांना आरामदायक प्रवास करता येणार आहे.\nएका बसची किंमत 2 कोटी रुपये आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीस 80 बसेस सुरू करणार आहेत, तसेच मुंबईकरांच्या मागणीनुसार आम्ही या बसेसची संख्या वाढवू, असं एमएमआरडीएचे अधिकारी शंकर देशपांडे यांनी सांगितले.\nहायब्रिड बसचे जास्तीत जास्त भाडे 105 रुपये, तर कमीत कमी 15 रुपये असेल. बोरीवली-बीकेसी आणि खार बीकेसीमधील भाडे 105 रुपये तर ठाणे-बीकेसी मधील भाडे 90 रुपये असेल. मुलुंड-बीकेसीमधील भाडे 60 रूपये असण्याची शक्यता आहे. बांद्रा आणि कुर्ला स्टेशनमधील भाडे 15 ते 25 रुपयांच्या आत असेल.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sports-boxing-news/", "date_download": "2019-01-17T20:49:01Z", "digest": "sha1:I7E6DJQTRPO4N5DM5BFLSYLSHXKCDJAG", "length": 9104, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनिकेत, मोहसीन यांची उपांत्य फेरीत धडक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअनिकेत, मोहसीन यांची उपांत्य फेरीत धडक\nराज्य अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धा\nपुणे – पुण्याच्या अनिकेत खोमणे, मोहसीन सय्यद आणि आकाश गोरखा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्याव��� मात करून पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व बारामती अग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक रोहित पवार आणि पुणे शहर बॉक्‍सिंग असोसिएसन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी कृषीमंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणा-या 19 वर्षांखालील गटाच्या सृजन करंडक राज्य अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.\nभवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील 52 किलो मुलांच्या गटातील उपांत्यपूर्व फेरीत पुणे जिल्ह्याच्या अनिकेत खोमणेने सांगली जिल्ह्याच्या दीप कांबळेवर 3-0ने मात केली. याच गटात पुणे शहरच्या मोहसीन सय्यदने अकोला शहरच्या प्रतीक शिंदेवर विजय मिळवून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्‍चित केला.\nस्पर्धेतील 56 किलो गटात पुणे शहरच्या आकाश गोरखाने क्रीडापीठाच्या प्रणय राऊतवर 3-0ने मात करून आगेकूच केली. स्पर्धेतील 54 किलो मुलींच्या गटात पुणे शहरच्या आर्या कुलकर्णीने पुणे जिल्ह्याच्या तेजल पवारवर मात करून आगेकूच केली. यानंतर 60 किलो मुलींच्या गटात पुणे शहरच्या ऋतुजा काळेने मुंबई जिल्हाच्या मरी यादववर वर्चस्व राखले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा युपीवर रोमहर्षक विजय\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nखेलो इंडिया : नेमबाजीत हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया : ज्योती पाटीलला जलतरणात सुवर्णपदक\nखेलो इंडिया : मयुरी देवरे, श्रेया गुणमुखी यांना रौप्य\nभारताचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nमुलींमध्ये सिम्बायोसिस स्कूलला विजेतेपद\nब्लास्टर्सला पराभूत करत कोकणे स्टार्स विजयी\nबार्कलेज, कॉग्निझंट, इन्फोसिस संघांचे विजय\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा म��त्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_197.html", "date_download": "2019-01-17T21:43:54Z", "digest": "sha1:CFOZ7BUZ3XN2GTMTKPTQSRPDCLUIU42M", "length": 14346, "nlines": 104, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भाजपाला पाठींबा देऊ नका असे मी जगतापांना सांगितले होते - कळमकर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News अहमदनगर ब्रेकिंग\nभाजपाला पाठींबा देऊ नका असे मी जगतापांना सांगितले होते - कळमकर\nनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा देण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेतला, ही आघाडी अभद्र आहे, अशी टीका करत मी या प्रक्रियेत नसताना, माझ्याच पक्षातील काही पदाधिकारी माझ्या नावाची बदनामी करत आहेत. जर हिंमत असेल तर त्यांनी ग्रामदैवत विशाल गणपतीसमोर येऊन तसे जाहीर करावे. असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. दादाभाऊ कळमकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले. भाजपाचे आ. शिवाजीराव कर्डिले यांनी मंत्री गिरीश महाजन यांना आपल्याकडे आणून अडचणीत आणले. अशी घणाघाती टिकाही त्यांनी यावेळी केली आहे.\nभाजपला पाठिंबा दिल्याचे पाप माझे आहे की तुमचे हे संपूर्ण शहराला माहीत आहे. भाजपला पाठिंब्याच्या प्रक्रियेत माझा काहीही संबंध नाही. तरीसुध्दा भाजपचे मंत्री गिरीश महाजन, आ.शिवाजी कर्डिले यांच्यासोबतचा माझा फोटो सोशल मिडियावर व्हायरल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीतीलच काही स्थानिक नेत्यांनी केला असुन भाजपाला पाठींबा देऊ नका असे आपण आ. जगताप यांना सांगितले होते. मुळात भाजपला राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्याचे पाप माझे आहे की तुमचे, हे खरे-खोटे करायची मा��ी तयारी आहे. जे मला बदनाम करताहेत त्यांनी शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीच्या मंदिरात येऊन देवासमोर हात ठेवून खरे-खोटे करावे असे आवाहनही कळमकर यांनी केले आहे. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.\nपुढे बोलताना कळमकर म्हणाले की, महापौर निवडीच्यावेळी महानगरपालिकेमध्ये भाजपबरोबर केलेली आघाडी अभद्र असून वास्तविक पाहता भाजपाला पाठिंबा देऊ नये अशी स्पष्ट भूमिका असताना स्थानिक पातळीवरच्या पदाधिकार्‍यांनी हा निर्णय घेतला व त्यांनी हे कृत्य केले आहे. मी त्यांच्यासमवेत नव्हतो मी फक्त तीन बैठकांना उपस्थित होतो. या तीन बैठका पक्षाच्या होत्या, पण यामध्ये मी स्पष्टपणे भाजपाला पाठिंबा देऊ नका असे सांगितले होते, मात्र राष्ट्रवादीचे आ. अरुण जगताप यांच्याशी आपले दोन वेळा बोलणे झाले होते. मात्र ज्या वेळेला निर्णय घ्यायचा होता त्यावेळेला मला अंधारात ठेवले गेले व यांनी परस्पर निर्णय घेतला कारण त्यांना त्यांच्या समवेत जायचे होते. असे यावरून आता सिद्ध झाले आहे. मी गेल्या चाळीस वर्षांपासून पवार यांच्या बरोबर काम करत आहे. पक्षाच्या विविध पदांवर मी काम केले आहे. या ठिकाणी आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप यांना सुद्धा मी पक्षात आणलेलं आहे. तसेच अनेक पदाधिकारी सुद्धा पक्षांमध्ये मी आणले आहेत. शहर जिल्हाध्यक्षपद सुद्धा मीच घेऊन दिले आहे. त्यामुळे मी माझे काम केलेले आहे, मात्र राजकीय सोयीसाठी कोण काय करत असेल त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट केले.\nमाझे चरित्रहनन करण्याचे काम त्या नेत्यांचे\nमहापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याबाबत मला बदनाम व माझे चरित्रहनन करण्याचे काम राष्ट्रवादीमधील त्यांचे ते हितचिंतंक करत असल्याचा आरोप कळमकर यांनी केला. अनिल राठोड, खा. दिलीप गांधी अभय आगरकर यांच्यासह काँग्रेसचे नेते माझ्याविरोधात ब्र शब्द काढत नाहीत, तर त्यांचे आणि मैत्रीचे संबंध असल्याचे कळमकर यांनी सांगितले.\nते तर कर्डिलेंचे षड्यंत्र \nजलसपंदामंत्री गिरीष महाजन यांना आ. शिवाजी कर्डिले यांनी माझ्या घरी आणले. महाजन माझ्याघरी आले तो एक अपघात होता. असे सांगून कळमकर यांनी कर्डिले यांनीच बुके आणला व मला दिले. हा कर्डिलेंचा डाव होता. तसेच त्यांनीच राजकीय हेतूने मला अडचणीत आणले ते षडयंत्र कर्डिलेचे होत��. असा आरोप करत त्यांनी या षडयंत्रामध्ये कोण कोण होते हे मला माहित नाही हे सुध्दा कळमकर यांनी स्पष्ट केले.\nनगरसेवकांच्या विरोधात ठोस पाऊल उचलावेच लागेल\nराष्ट्रवादीने भाजपला दिलेल्या पाठिंब्याबाबत राष्ट्रवादीच्या वरिष्ठांमध्ये नाराजीचा सूर आहे. ज्येष्ठनेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीतही याबाबत चर्चा झाली आहे. हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले असून नगरसेवकांच्या विरोधात ठोस पाऊल पक्ष उचलले असे मला वाटत असल्याचे दादाभाऊ कळमकरांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.\nLabels: Latest News अहमदनगर ब्रेकिंग\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/list-of-rich-people-incress/", "date_download": "2019-01-17T22:08:28Z", "digest": "sha1:TDQYJ27ZN7KDKN662X2SFARDEAGELA4T", "length": 8956, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नोटाबंदी, जीएसटी तरीही श्रीमंतांच्या संपत्तीत भरभराट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनोटाबंदी, जीएसटी तरीही श्रीमंतांच्या संपत्तीत भरभराट\nनोटाबंदी, जीएसटी यासारख्या मोदी सरकारच्या धडाकेबाज निर्णयामुळे देशात मंदीचे वातावरण आले आहे. असे बोले जाते. जीडीपी देखील प्रचंड खाली आला आहे. पण नोटाबंदी किवां जीएसटी यासारख्या सरकारी निर्णयामुळे श्रीमंताना काहीही फरक पडलेला नाही, उलट त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. भरभराट झाल्याचं हरुन इंडियाच्या अहवालात म्हटलं आहे.\nया अहवाला नुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ % वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १२६जण बिलीनीयर तर यावर्षी १३७ जणांचा समावेश आहे.\nबाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’चे प्रमुख आचार्य बालकृष्ण यांच्या संपत्तीत घसघशीत वाढ झाली आहे. हरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत बालकृष्ण यांनी आठव्या स्थानावर झेप घेतली असून त्यांची संपत्ती 70 हजार कोटी रुपये असल्याची माहिती आहे.\nगेल्या वर्षी 25 व्या क्रमांकावर असलेल्या आचार्य बालकृष्णांनी टॉप टेनमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यांच्या संपत्तीत 173 टक्क्यांनी वाढ झाली आहे.\nकुटुंब प्रमुखच खोटे बोलत असेल तर इतरांचे काय \nमोदी सरकारकडून गिफ्ट,’राखी आणि गणेश मूर्तींवर जीएसटी…\n‘रिलायन्स’चे मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. 2 लाख 57 हजार 900 कोटी रुपयांची संपत्ती अंबानींकडे आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिलीप संघवींकडे त्यांच्यापेक्षा निम्म्याहून कमी संपत्ती आहे.\nडी-मार्ट स्टोअर्सचे दमानी यांच्या संपत्तीत सर्वाधिक म्हणजे 320 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीचे एमडी अनुराग जैन आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 286 टक्क्यांनी वाढली आहे. संपत्तीत झालेल्या वाढीच्या क्रमवारीनुसार जैन यांचा दमानींपाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो.\n‘पतंजली आयुर्वेद’चे प्रमुख असलेले 45 वर्षीय आचार्य बालकृष्ण हरिद्वारमध्ये राहतात. पतंजलीची 2016-17 या आर्थिक वर्षाची उलाढाल 10 हजार 561 कोटी रुपयांची आहे. हरुन इंडियातील रिपोर्टनुसार पतंजली आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना तगडी टक्कर देत आहे.\nकुटुंब प्रमुखच खोटे बोलत असेल तर इतरांचे काय \nमोदी सरकारकडून गिफ्ट,’राखी आणि गणेश मूर्तींवर जीएसटी नाही’\nउद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी समिती : पियुष गोयल\nमोदी माझ्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाहीत ;राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना…\nटीम महाराष्ट्र देशा- विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून ओळखले…\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास…\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्ष��ेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/yuvraj-singh-spends-time-with-cancer-afflicted-childrens-in-maharashtra-mumbai-christmas/", "date_download": "2019-01-17T21:29:46Z", "digest": "sha1:MLE3RSSNEYXYJMCLDULKXMDN5YH42FCQ", "length": 6277, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्करोगग्रस्त मुलांना युवराजकडून अनोखी भेट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्करोगग्रस्त मुलांना युवराजकडून अनोखी भेट\nमुंबई : ख्रिसमसनिमित्त टीम इंडियाचा अष्टपैली खेळाडू युवराज सिंग याने मुंबईतील कर्कग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. युवराजनं मुंबईतल्या सेंट ज्यूड इंडिया चाईल्ड केअर सेंटरला भेट दिली.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमुस्लिम बांधवांनी सक्षम समाजासाठी इस्लामिक बँकिंग प्रणालीत…\nयुवराजनं सर्वांसाठी टीशर्टही आणले होते. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या आधीच मिळालेल्या या गिफ्टमुळं मुलांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. युवराजनं स्वत: कॅन्सरवर मात करून पुन्हा मैदानात उतरण्याची हिंमत दाखवली होती.\nयुवराज सिंग आपल्या ‘यूवीकॅन’ या संस्थेमार्फत तो कर्करोगग्रस्तांसाठी मदतकार्य करतो आहे. पुढील वर्षीही आपलं काम असंच सुरू ठेवण्य़ाची इच्छा युवराजनं व्यक्त केली आहे.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमुस्लिम बांधवांनी सक्षम समाजासाठी इस्लामिक बँकिंग प्रणालीत सहभागी व्हावे : सहकार…\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nटीम महाराष्ट्र देशा : ‘मेला’ या चित्रपटामधून स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता फैजल खान पुन्हा एकदा तब्बल १९…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना…\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nमाढ��यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/book/19861411/pasantis-utarnyache-saptgun", "date_download": "2019-01-17T21:42:11Z", "digest": "sha1:ZAN3NA4U7L46FCIO5RII6IAAXD7SQRV3", "length": 3491, "nlines": 102, "source_domain": "www.matrubharti.com", "title": " Pasantis utarnyache saptgun by Dipti Methe in Marathi Articles Books and Stories Free Download PDF", "raw_content": "\nपसंतीस उतरण्याचे सप्तगुण(success.com) - पसंतीस उतरण्याचे सप्तगुण\nजॉन अॅडिसन : प्रिय व्यक्ती बनण्यासाठी 7 मार्ग - मी अगदी तळापासून सुरुवात केली होती. 1984 सालात माझ्यावर आंतरराष्ट्रीय उद्योगसमूहाचा सीईओ बनण्यासाठी कोणीही पैसे लावायला तयार नव्हते किंवा अलीकडील काळातील आर्थिक मंदी चा इतिहास पहाता कोणीही मला आयपीओ मिळविण्यासाठी ...Read Moreकरायला तयार नव्हते. मी पुन्हा एकदा मागे वळून माझ्या करिअर कडे पाहिले असता मला दिसून आले की, माझ्या करिअर मध्ये सर्वात मोठा छेद किंवा असे म्हणा की - एक असे कौशल्य - की ज्याने माझ्या कारकिर्दीत मोठा बदल घडवला ती गोष्ट म्हणजे मी इतरांच्या पसंतीस पात्र ठरलो. आता, प्रथम मला स्पष्ट करू दे की, केवळ इतरांना आपण आवडण्यासारखे असणे Read Less\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T22:06:33Z", "digest": "sha1:SUNDGZLJ6VMUYCR2H4XI7NEP7MGFMICK", "length": 10806, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोयनानगरच्या वैभवात पडणार भर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोयनानगरच्या वैभवात पडणार भर\nशासकीय विश्रामगृह टाकणार कात : शासनाकडून दोन कोटींचा निधी उपलब्ध\nकोयनानगर – देशाचे वैभव असणाऱ्या कोयना प्रकल्पाला लागलेली घरघर थांबून कोयना प्रकल्प पुन्हा गतिमान होण्याच्या मार्गावर आहे. कोयना प्रकल्पाचे वैभव असूनसुध्दा इतिहास जमा होत असलेली मोडकळीस आलेले कोयनानगर येथील शासकीय विश्रामगृह इतिहास जमा होवू नये, यासाठी शासनाने पुढाकार घेवून 2 कोटींचा निधी दिला आहे. कात टाकणारी ही इमारत कोयनानगरच्या वैभवात भर घालणार आहे.\n��शिया खंडात नावलौकिक प्राप्त केलेला व आयएसओ या मानांकनाने गौरवलेला कोयना प्रकल्पाच्या निर्मिती वेळी कोयनानगर येथे वरीष्ठ अधिकारी, राजकीय पदाधिकारी यांच्या विश्रांतीसाठी कोयनानगर येथे वर्ग-1 दर्जाचे अलिशान चेमरी हे विश्रामगृह उभारण्यात आले होते. आजपर्यंत या विश्रामगृहाने सहा दशकाचा टप्पा ओलांडला आहे. कोयना धरणाच्या पायथ्याजवळच हे विश्रामगृह असल्याने येथून धरणाचे विलोभनीय दृश्‍य सहजपणे दिसते. आजपर्यंत या विश्रामगृहात अनेक अधिकारी, पदाधिकारी, नेते, अभिनेते याचे वास्तव्य राहिले आहे. कोयना व राज्याच्या प्रगतीचे साक्षीदार म्हणून या विश्रामगृहाकडे बघण्यात येते.\nया अलिशान विश्रामगृहाची देखभाल व दुरुस्ती जलसंपदा विभागाचा कोयना प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत होती. यासाठी कोयना प्रकल्पाने पुरेसा कर्मचारी वर्ग या ठिकाणी तैनात केला होता.चार वर्षापासून कोयना प्रकल्पालाच घरघर लागल्यामुळे कोयना प्रकल्पाने देखभाल व दुरुस्तीचे काम बंद केल्यामुळे हे विश्रामगृह मोडकळीस आले होते. त्यातच कोयना प्रकल्पाने याचा वापर बंद केला. यामुळे कोयनेचे हे वैभव इतिहासजमा झाले होते.\nकोयनेचे वैभव असणारे हे विश्रामगृह नव्याने उभारून बंद पडलेली कोयना गतिमान करावी, यासाठी तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी आ. शंभूराज देसाई यांच्या बरोबर शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडून सामुहिक व शर्थीचे प्रयत्न होत असल्याने बंद पडलेली कोयना हळूहळू सुरू होत आहे. या विश्रामगृह नवीन उभारणीसाठी शासनाने 2 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. लवकर सुसज्ज अशी नवीन इमारत उभी राहणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाढ्याचा खासदार आम्ही माण-खटावकरच ठरवणार\nमागितली वीज… मिळाले वीजबिल\nतौसीफ आत्मदहन प्रकरणी आयोगाची गंभीर दखल\nवाईत दुकान फोडून अडीच लाख लंपास\nबॅनरबाजीमुळे प्रवाशांचा जीव धोक्‍यात\nबुवाबाजीमुळे तालुक्‍याची प्रतिमा मलीन\nकर्जमाफीसाठी नाभिक महामंडळाचे निवेदन\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला सक्तमजुरी\nवाई ग्रामीण रुग्णालयाला अखेर डॉक्‍टर मिळाले\nखेलो इंडिया : फुटबॉलचे अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nस्टॅच्यू ऑफ यु���िटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/578408", "date_download": "2019-01-17T22:10:48Z", "digest": "sha1:SRHGWRTVAV4CNTND74B4PU4YCR57H5ZS", "length": 5356, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सहिष्णु देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर : सर्व्हे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » सहिष्णु देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर : सर्व्हे\nसहिष्णु देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर : सर्व्हे\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nजागतिक नकाशावर भारताने सहिष्णूचेच्या बाबतीच चौथं स्थान पटकावलं आहे. सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत कॅनडा, चीन, मलेशियानंतर भारताचा क्रमांक लागतो. इप्सॉस मॉरी यांच्या सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे.\nयावर्षाच्या सुरूवातीला इप्सॉस मॉरी यांनी बीबीसीसाठी 27 देशांचा सर्व्हे केला. त्यामध्ये सुरूवातीला त्यांनी 20 हजार लोकांनाच्या मुलाखती घेतल्या. लोकांच्या मते समजाचं विभाजन करणाऱया कुठल्या गोष्टी आहे याबद्दल माहिती गोळा करण्यात आली. सर्व्हेनुसार 63 टक्के भारतीय लोक विविध संस्कृती, दृष्टीकोनाच्या बाबतीत प्रत्येकाचं वेगळं मत असल्याने ते भारताला सहिष्णू देश मानतात. दुसरीकडे हंगरीमधील लोक त्यांच्या देशाला सर्वात कमी सहिष्णू देश मानतात. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि ब्राझिलचा क्रमांक लागतो.\nजीन्स, टीशर्ट घालणाऱया महिलांना समुद्रात बुडवा \nआधार-पॅन जोडणीसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ\nनाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू\n17 हजार वृक्षांच्या तोडीला उच्च न्यायालयाची स्थगिती\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584249", "date_download": "2019-01-17T21:44:24Z", "digest": "sha1:I4N4LFTIPKLWGFKJAEGIRQQCZ7C4WQ7M", "length": 11912, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भोगल्यांच्या घरातच ‘गाव गाता गजाली’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » भोगल्यांच्या घरातच ‘गाव गाता गजाली’\nभोगल्यांच्या घरातच ‘गाव गाता गजाली’\nकळसुली ः मालवणी बोलीसंदर्भात प्रभाकर भोगले यांच्याशी संवाद साधताना अमालवणी भाषिक.\nमालवणी बोली शिक्षणासाठी अमालवणी भाषिकांची कार्यशाळा\nअजय कांडर / कणकवली:\nमालवणी माणूसच मालवणी बोली बोलायला कमीपणाचे मानत असतो. पण कोणतीही बोली भाषा लहान–मोठी नसते. ती आपल्या प्रमाण भाषेलाही समृद्ध करीत असते. म्हणूनच महाराष्ट्राच्या वेगवेगळय़ा भागातील अमालवणी भाषिकांनी मालवणी भाषा शिकण्यासाठी ‘गाव गाता गजाली’ या गाजलेल्या मालिकेचे कथा लेखक प्रभाकर भोगले यांच्या कळसुली (ता. कणकवली) गावी भेट दिली आणि भोगलेंच्या घरातच मालवणी गजाली ऐकत मालवणी भाषा संवादाचे प्रशिक्षण घेतले.\nआपल्या बोलीला दुर्लक्षित करण्याचा अनुभव सार्वत्रिक असतानाच मालवणी बोलीची समृद्धी एवढी की, आता मालवणी बोली शिकण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या दूर टोकावरच्या नागपूर, सोलापूर आणि पुणे–मुंबईकडील अमालवणी भाषिकांकडून केला जात आहे. मालवणी भाषेचे ज्येष्ठ संशोधक डॉ. बाळकृष्ण लळीत यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या मालवणी भाषेचे हे शिक्षण सुरू असून मालवणीचे शिक्षण घेणाऱया या सर्व भाषाप्रेमींनी मालवणी भाषेच्या संवाद प्रात्यक्षिकासाठी भोगले यांच्या घरी भेट देऊन दिवसभर भोगले आणि गावातील इतर स्त्राr-पुरुषांशी संवाद साधत मालवणी बोलीचे प्रशिक्षण घेतले.\nकळसुली गडगेवाडी येथे गवळदेव स्थळासमोर भोगले यांचे वडिलोपार्जित घर आहे. तेथे शिरु�� (पुणे) येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राचे प्रमुख असलेल्या प्रा. डॉ. लळीत आपल्या संशोधक विद्यार्थी आणि इतर भागातील अमालवणी, मालवणी भाषांप्रेमींसह या ‘अनोख्या गावभेटीला’ आले होते. यात भोगले यांनी आपल्या मालवणी साहित्यात गावातील शब्दबद्ध केलेली स्थळे, माणसे यांची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. स्थळांची पाहणी करण्यात आली. यात कळसुली गडगेवाडी येथील गवळदेव, माऊलीचे स्थान, देवराई, क्षेत्रपाल, गडगेश्वराचा डोंगर, चांदेलचा परिसर, कळसुली शाळा आदी स्थळांचा समावेश होता. दरम्यान, प्रत्येक ठिकाणी प्रभाकर भोगले आपल्या साहित्यातील स्थळे व प्रत्यक्षातील स्थळ यातील भावविश्व उलगडून दाखवित होते. ते ऐकताना मालवणी भाषाप्रेमी, मालवणी मुलूख, मालवणी माणसांची स्वभाव वैशिष्टय़े आणि मालवणी बोली समजून घेत होते.\nयावेळी भोगले म्हणाले, माझ्या गावातील माणसे, निसर्ग, गुरे–ढोरे, रानमाळ, भातमळे, वहाळ नि देवराई, आजूबाजूचे गूढ वातावरण यांनी लहानपणापासून माझे भावविश्व अनुभवसंपन्न केले आणि गाव सोडल्यावर मी तो आशय शब्दबद्ध करू लागलो. मला नकळत कथा, कादंबऱया, नाटक यांचे लेखन झाले. माझी आई लक्ष्मीबाई, नाटककार जयवंत दळवी, डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी माझे कौतूक केले. प्रा. डॉ. लळीत यांनी नुसते कौतूक केले नाही तर, पुणे विद्यापीठात आपली विद्यार्थिनी मनिषा औटी यांना एम.फिल. पदवीच्या प्रबंधासाठी माझ्या कादंबऱयांवर विषय दिला. आज आपण सर्व माझ्या कादंबऱयातील स्थळे पाहायला आलात. एका लेखकाला आयुष्यात आणखी काय हवे\nया गावभेटीत डॉ. बाळासाहेब देवीकर, विठ्ठल सोडनवर, मालवणी भाषा संशोधिका मनीषा औटी (जुन्नर), वर्षा ढोरे, गौरी गावडे त्यांचे इतर सहकारी तसेच राजेश राणे, नितीन राणे आदी सहभागी झाले होते. यावेळी कळसुली गावातील स्त्राr-पुरुषांनी त्यांच्याशी मालवणीतून संवाद साधत मालवणी भाषेच्या संपन्नतेचा अनुभव दिला. तर ‘रयत एक अनुभव’ या गजालीचा कार्यक्रम भोगले आणि डॉ. लळीत यांनी रंगविला. निरोपाच्याक्षणी भोगले यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाला आपली पुस्तके भेट दिली. प्रभाकर भोगले यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.\nमालवणी बोली शिक्षणासाठी अमालवणिकांनी आपल्या घरी–गावी भेट दिली, या संदर्भात भोगले म्हणाले, कोणतीही बोली त्या बोलीच्या साहित्यामुळे टिकते. तशीच त्या बोलीच्या संवादातून टिकत असते. त्यामुळेच अमालवणी भाषिकांनी मालवणी बोलीचा संवाद वाढविण्यासाठी या चालविलेल्या प्रयत्नांचे मोल मोठे आहे.\nकुणकेश्वरचरणी उसळला शिवभक्तीचा सागर\n..बाईच्या हातात शस्त्र देणे हे षडयंत्रच\nवर्कऑर्डर नसतानाही शहरात स्ट्रीटलाईटचे काम\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/1119/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-01-17T21:37:48Z", "digest": "sha1:IQRG42EZXGSWB3LEFRLG3TFVJONU33PJ", "length": 68056, "nlines": 384, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "आरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र -333", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\nतुम्ही आता येथे आहात :\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nमहाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयी एक याप्रमाणे ३४ जिल्हा सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा (ठाणे जिल्ह्यात ठाणे येथे जिल्हा आरोग्‍य प्रयोगशाळा व कोकण भवन, सी.बी.डी. बेलापूर येथे सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा कार्यरत आहे) व तालुका स्तरावर १३८ उपविभागीय प्रयोगशाळा कार्यान्वीत आहेत. अशा प्रकारे राज्यामध्ये १७२ प्रयोगशाळांचे भक्कम जाळे विस्तारलेले आहे.\nसार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या चार स्‍तरावर आरोग्‍य प्रयोगशाळा कार्यरत आहेत. राज्‍य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे ही राज्याची मुख्य व संदर्भीय प्रयोगशाळा म्हणून राज्यस्तरावर कार्यरत आहे. प्रादेशिक सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा, औरंगाबाद व नागपूर ही प्रादेशिक स्‍तरावर, जिल्हा स्तरावर ३१ जिल्हा मुख्यालयी जिल्हा सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा कार्यरत आहेत. सार्वजनिक आरोग्‍य विभाग व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्द्यमाने दिनांक दि. १ मे २०१३ पासून आजपर्यंत ग्रामीण / उपजिल्हा रूग्णालयात १३७ उपविभागीय प्रयोगशाळा उपविभागीय स्तरावर कार्यरत आहेत. फिल्ड टेस्ट या सोप्या चाचणीव्दारे पाण्याची अणुजीवीय तपासणीसाठी ३३७ लघुप्रयोगशाळा ग्रामीण स्तरावर कार्यरत आहेत, त्यातील १३८ लघु प्रयोगशाळांचे श्रेणीवर्धन करून उपविभागीय प्रयोगशाळा म्हणून कार्यान्वीत करण्यात आलेल्या आहेत.\nआरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, नवी दिल्ली यांनी अन्‍न भेसळ प्रतीबंधक कायदा १९५४ व अधिनियम १९५५ अंतर्गत न्यायप्रविष्ट अन्न नमुने तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे या प्रयोगशाळेस शासन निर्णय क्र. पी.१३०१��/३४-७६ पीएचएएनपी (आय), दि. ०८/०२/१९७८ नुसार भारतातील ४ केंद्रीय प्रयोगशाळांपैकी एक, केंद्रीय अन्न प्रयोगशाळा, पुणे म्हणून अधिघोषित. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, अधिनियम २०११ अन्वये सदर प्रयोगशाळेस संदर्भीय अन्न प्रयोगशाळा, पुणे ही प्रयोगशाळा राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेशी संलग्न प्रयोगशाळा म्हणून कार्यरत.\nसदर १७२ प्रयोगशाळांमध्ये मुख्यत्वे करून रासायनिक व अणुजीवीय दृष्ट्या पाणी नमुने तपासणीचे काम होते. त्यापैकी १५ अधिघोषित अन्न प्रयोगशाळांमध्ये अन्न नमुने तपासणीचे काम होते.\nआरोग्‍य प्रयोगशाळा बाबत ठळक घटना.\nसन १९१२ मध्‍ये राज्‍य सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा स्‍वच्‍छता मंडळ प्रयोगशाळा म्‍हणून अस्तित्वात आली.\nसन १९६० मध्‍ये जागतिक आरोग्‍य संघटनेकडून सदर प्रयोगशाळेस जिल्‍हा संदर्भ प्रयोगशाळा म्‍हणून मान्‍यता.\nसन १९७० पासून राज्‍य सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळेमध्‍ये अन्‍न नमुने तपासणी सुरु करण्‍यात आली.\nसन १९७१ मध्‍ये जाग‍तिक आरोग्‍य संघटनेकडून प्रयोगशाळेला प्रादेशिक संदर्भ प्रयोगशाळा म्‍हणून घोषित.\nसन १९७३ मध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍य शासनाकडून राज्‍य सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा म्‍हणून मान्‍यता मिळाली.\nसन १९७५ मध्‍ये नगर विकास खाते व सार्वजनिक आरोग्‍य विभाग यांचे शिफारशीनुसार पाणी प्रदुषण मंडळ, महाराष्‍ट्र राज्‍य प्रदुषण नियंत्रण व तपास केंद्र तसेच सार्वजनिक आरोग्‍य अभियांत्रिकी प्रयोगशाळा या सर्व प्रयोगशाळा सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या प्रयोगशाळांमध्ये विलिनीकरण करण्यात आल्या.\nसन १९७७ पर्यंत पुढील प्रमाणे राज्‍यात पुणे प्रयोगशाळेसह एकूण ११ सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळांची स्‍थापना करण्यात आली. १. औरंगाबाद २. नागपूर ३. अमरावती ४. कोल्‍हापूर ५. सोलापूर ६. जळगांव ७. सांगली ८. नाशिक ९. नांदेड १०. कोकण भवन (नवी मुंबई)\nसन १९७७ मध्‍ये राज्‍य सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा, पुणे, प्रादेशिक सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा, औरंगाबाद व नागपूर यांना महाराष्‍ट्र राज्‍य शासनाकडून पाणी व सांडपाणी विश्‍लेषण प्रयोगशाळा म्‍हणून प्रदुषण व नियंत्रण कायदा १९७४ नुसार मान्‍यता मिळाली.\nसन १९७७ मध्‍येच सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमधील लोकविश्‍लेषकांना शासकीय विश्‍लेषकांचा दर्जा प्राप्‍त.\nसन १९७८ मध्‍ये राज्य सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा, पुणे या प्रयोगशाळेस ''केंद्रीय अन्न प्रयोगशाळा'' संलग्‍न करण्याबाबत राज्य सरकारचे मान्यतेनंतर केंद्र शासनामार्फत अन्न नमुने तपासणीसाठी अधिसूचीत केले.\nसन १९८० ते १९९० हे पाणी व स्‍वच्‍छता दशक म्‍हणून घोषित करण्‍यात आले, या कालावधीत सन १९८४ ते १९८९ या पाच वर्षाच्‍या काळामध्‍ये राज्यातील उर्वरित १९ जिल्‍हयांमध्‍ये जिल्‍हा सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा स्‍थापन करण्‍यात आल्‍या. या प्रयोगशाळांचा मुख्‍य उद्देश पाणी गुणवत्‍ता व संनियंत्रण हा होता, या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळांमध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍याची अणुजैविक तसेच रासायनिक परिक्षण सुरु झाले.\nसन २००१ ते सन २००४ या कालावधीत राज्य शासनाने निर्गमित केलेल्या विविध शासन निर्णयानुसार राज्यात सर्वत्र शुध्द व सुरक्षित पाणी पुरवठा करण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या सोप्या चाचणीद्वारे अणुजैविक तपासणीसाठी सुविधा ग्रामीण रूग्णालय स्तरावर टप्प्या टप्प्याने सुरू करून एकूण ३५१ लघुप्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली.\nसन २००६ मध्‍ये जिल्‍हा सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा, अहमदनगर, सातारा, जालना व भंडारा येथे अन्‍न भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ व नियम १९५५ अंतर्गत अन्‍न नमुन्‍यांची तपासणीसाठी मान्यता, त्यापैकी अहमदनगर व सातारा येथे तपासणी सुरू करण्यात आली.\nसन २०१२ ह्या वर्षी राज्‍य सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळेचे शताब्‍दी वर्ष म्‍हणून साजरे केले.\nराज्‍यामध्ये दिनांक १ मे २०१३ रोजी एकूण १३८ उपविभागीय प्रयोगशाळांची स्‍थापना करण्‍यात आली.\nया सर्व प्रगतीपर टप्‍प्‍यामुळे राज्‍यात आरोग्‍य प्रयोगशाळांचे एक सर्वंकष परिपुर्ण जाळे निर्माण झाले आहे.\nसन १९७६ मध्‍ये भारत सरकारने देशभरात एकूण चार केंद्रीय अन्न प्रयोगशाळा स्‍थापण्‍याचा निर्णय घेतला, त्यानुसार केंद्रिय अन्न प्रयोगशाळा, कलकत्ता खेरीज आणखी तीन प्रयोगशाळांची स्‍थापना करण्‍यात आली. त्यामध्ये गाझियाबाद, म्‍हैसूर व पुणे अशा एकूण चार ''केंद्रीय अन्न प्रयोगशाळा'' अस्तित्‍वात आल्‍या. दिनांक १ एप्रिल १९७८ पासून राज्‍य आरोग्‍य सार्वजनिक प्रयोगशाळेमध्ये केंद्रिय अन्न प्रयोगशाळा संलग्‍न म्हणुन राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केला व क��ंद्र शासनाने सदर प्रयोगशाळा अधिघोषीत केली.\nकेंद्रिय/संदर्भीय अन्न प्रयोगशाळेमार्फत पुढीलप्रमाणे कार्य करण्‍यात येतात.\nन्‍यायालयाकडून प्राप्त न्यायप्रविष्ट अन्न नमुन्यांची तपासणी करणे.\nअन्‍न भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ अधिनियम १९५५ व अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अधिनियम २०११ अंतर्गत विविध अन्‍न नमुन्‍यांच्‍या तपासणीसाठी नवीन व सुयोग्‍य चाचण्‍या संशोधित करुन प्रमाणित करण्‍यास मदत करणे.\nजागतिक आरोग्‍य संघटना, अन्‍न व शेती संघटना, भारतीय वैद्यकिय संशोधन संस्‍था, दिल्ली इत्‍यादि संस्‍थांनी वेळोवेळी हाती घेतलेल्‍या सर्वेक्षण प्रकल्‍पांमध्‍ये सक्रिय सहभाग घेणे.\nसार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळांच्‍या स्‍थापनेचा उद्देश.\nराज्‍यातील पिण्‍याच्‍या पाण्‍याची स्‍त्रोतांची व विविध अन्‍न नमुन्‍यांची अणुजैविक तसेच रासायनिक दृष्‍टया तपासणी करणे. तपासलेल्‍या नमुन्‍यांचे विहित पध्‍दतीने अहवाल संबंधीत संस्‍थांना वेळेत पुढील योग्‍य त्‍या कार्यवाहीसाठी सादर करणे.\nअन्न, पाणी व पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणार्‍या रसायनांची तपासणी खालील कायदे व मानांकानुसार केली जाते.\nअन्‍न सुरक्षा व मानके कायदा २००६ व अधिनियम २०११\nभारतीय मानके संस्‍था प्रमाणित विविध मानके उदा. आय.एस. १०५००:२०१२, ११६७३:१९९२, १०६५:१९८९ आणि २९९:१९८९.\nपाणी प्रदुषण व नियंत्रण कायदा १९७४.\nपाणी व अन्‍न नमुन्‍यांचे विश्‍लेषण करुन राज्‍यातील गाव, वस्ती व पाडयामधील शेवटच्‍या माणसापर्यंत शुध्द व सुरक्षित पाणी व अन्‍नाचा पुरवठा होण्‍यास मदत करणे.\nविविध विभाग व त्‍यांच्‍या कार्यपध्‍दती.\nप्रयोगशाळेत मुख्‍यतः तीन विभाग कार्यरत आहेत.\nब) रासायनिक विभाग (पाणी)\nप्रत्‍येक उपविभागाची तपशिलवार माहिती पुढीलप्रमाणे -\nभारतीय मानके संस्‍थेच्‍या आय. एस. १०५००:२०१२ मानांकनानुसार पिण्‍याच्‍या पाण्‍याची अणुजैविक तपासणी\nजलजन्‍य साथरोग नियंत्रण व प्रतिबंध अंतर्गत रुग्‍णाच्‍या शौच नमुन्‍यांची रोगकारक जिवांणूसाठी तपासणी.\nरोगकारक जिवाणूंचे निश्चितीकरण केल्‍यानंतर त्‍या जिवाणूंची प्रतिजैविक औषधांची संवेदनशिलता तपासणी\nशासकीय, खाजगी तसेच अनौपचारिक अन्‍न नमुन्‍यांची अणुजैविक तपासणी.\nअन्‍न विषबाधा व इतर विषबाधा घटनेतील नमुन्‍यांची अणुजैविक तपासणी.\nमहत्‍वाच्‍या व अतिमहत्‍वाच्‍या व्‍यक्‍तींसाठी तयार करण्‍यात आलेल्‍या अन्‍न व पाणी नमुन्यांची तपासणी.\nपाण्‍याच्‍या परिणामकारक गुणवत्‍तापुर्ण विश्‍लेषणासाठी नमुन्‍यांचे पुढीलप्रमाणे संकलन करणे आवश्‍यक आहे.\nपाणी नमुना संकलनाचे नियोजन करुन घ्‍यावे.\nपाणी नमुने प्रातिनिधिक स्‍वरुपाचे असणे आवश्‍यक आहे.\nसंकलन करण्‍यात आलेल्‍या पाणी नमुन्‍यांची संख्‍या लोकसंख्‍येला पूरक प्रमाणात असावी.\nपाणी नमुना साधारणपणे २०० मिली लीटर क्षमता असलेल्‍या निर्जंतुक केलेल्‍या घट्ट बुचाच्‍या बाटलीत गोळा करण्‍यात यावा.\nगोळा केल्‍यानंतर पाणी नमुना लगेचच जवळच्‍या जिल्हा आरोग्‍य/उपविभागीय प्रयोगशाळेस पाठविण्‍यात यावा.\nपाणी नमुना कमीत कमी २४ तासाच्‍या आत प्रयोगशाळेत पोहचणे आवश्‍यक आहे.\nते शक्‍य नसल्‍यास, नमुना शितसाखळीत ठेवला जाईल याची दक्षता घ्‍यावी.\nसबंधित सर्व सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची दूरध्‍वनी क्रमांकासह यादी परिशिष्‍ट १ मध्‍ये जोडण्‍यात आली आहे. तसेच नव्याने स्थापन केलेल्या उपविभागीय प्रयोगशाळांमध्येही सदरील तपासणी करण्यात येते, त्याची यादी परिशिष्‍ट २ मध्‍ये जोडण्‍यात आली आहे.\nशौच नमुन्‍यांचे रोगकारक जिवाणूंसाठी परिक्षण करताना मिळणारे निष्‍कर्ष हे सर्वस्‍वी शौच नमुना संकलनाच्‍या पध्‍दतीवर अवलंबून आहेत.\nशौच नमुना संकलित करताना रुग्‍णाला कोणतीही प्रतीजैविक औषधांची उपाययोजना करण्‍याच्‍या आधी नमुना संकलन करणे आवश्‍यक आहे.\nनिर्जंतुक केलेल्‍या कापसाच्‍या बोळयावर रुग्‍णाच्‍या गु्दव्दारातून शौच नमुना गोळा करावा.\nगोळा केलेला शौच नमुना तातडीने जवळच्‍या जिल्हा सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठविण्‍यात यावा.\nबॅ‍सिलरी डिसेंट्रीच्‍या (हगवण) संशयित रुग्‍णाच्‍या शौच नमुना निर्जंतुक बाटलीत गोळा करुन ताबडतोब जवळच्‍या सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठविण्‍यात यावा.\nआरोग्‍य प्रयोगशाळेत नमुना पोहचण्‍यास दोन तासापेक्षा अधिक विलंब लागणार असल्‍यास, नमुना कॅरी ब्‍लेअर ट्रान्‍सपोर्ट मिडिया मध्‍ये गोळा करुन ठेवावा.\nट्रान्‍सपोर्ट ‍मिडियाचा पुरवठा करणा़-या संबंधित सर्व सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळांची दूरध्‍वनी क्रमांकासह यादी परिशिष्‍ट १ मध्‍ये जोडण्‍यात आली आहे.\nट्रान्‍सपोर्ट ��िडिया संकलित केलेल्‍या शौच नमुन्‍यावर लेबल लावण्‍यात यावे, व पुढीलप्रमाणे माहिती सोबतच्‍या पत्रात पुढे दिल्‍याप्रमाणे जोडण्‍यात यावी.\nरुग्णाच्‍या आई वडिलाचे नांव\nरुग्‍णाचे वय व लिंग\nरुग्‍णात प्रथम लक्षणे दिसून आल्‍याचा दिनांक.\nप्राथमिक निदान व लक्षणे.\nरुग्णावर केलेल्या औषधोपचाराची संक्षिप्त माहिती.\nसंकलित नमुना तातडीने प्रयोगशाळेत पोहचणे आवश्‍यक आहे. शक्‍य नसल्‍यास, नमुना शितसाखळीव्‍दारे (२० ते ८० सेंटीग्रेड ) या तापमानात जवळच्‍या जिल्हा सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळेस पाठविण्‍यात यावा.\nरक्‍त नमुन्‍याचे संकलन हे तापाच्या जिवाणू परिक्षणासाठी करण्‍यात येते.\nविषमज्‍वर ज्‍यामुळे होतो अशा सालमोनेला टायफी व पॅराटायफी या जिवांणूंचे परिक्षण.\nशक्‍य तो आजाराच्‍या पहिल्‍या आठवडयातच नमुना गोळा करावा.\nसंकलीत करताना रुग्‍णाला कोणताही प्रतीजैविक औषधोपचार करण्‍याच्‍या आधी नमुना संकलन करणे आवश्‍यक आहे.\n५ मिली लिटर इतका रक्‍त नमुना ५० मिली लिटर बाईल ब्रॉथ या मिडियामध्‍ये घेण्यात यावा.\nबाईल ब्रॉथ उपलब्‍ध नसल्‍यास ५ मिली लिटर रक्‍त नमुना साध्‍या निर्जंतुक बाटलीत घेऊन नंतर सिरम वेगळे करुन रक्‍ताची शिल्‍लक गुठळी लवकरात लवकर नजीकच्‍या जिल्हा सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळेत पाठविण्‍यात यावी.\nसंकलित नमुन्‍यांची साठ‍वणूक व वहातूक शौच नमुना वाहतूकीमाणेच करण्‍यात यावी.\nरक्‍त नमुना संकलनासाठी बाईल ब्रॉथ ट्रान्‍सपोर्ट मिडियाचा पुरवठा करणा़-या जिल्हा सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळांची दूरध्‍वनी क्रमांकासह यादी परिशिष्‍ट १ मध्‍ये जोडण्‍यात आली आहे.\nअन्‍न विषबाधा घटनेसंदर्भातील नमुने.\nअन्‍न विषबाधा ही दुषित अन्‍नातील जिवाणूमुळे व जीवांणूच्या चयापचय क्रियेतून काही विषारी पदार्थ निर्माण करतात, यामुळे सुध्‍दा होते. अन्‍न विषबाधेच्‍या या घटना मोठया समारंभातून जत्रा, धार्मिक कार्यक्रम अशावेळी झालेल्‍या निष्‍काळजीपणामुळे घडल्याचे आढळून येते. घटना घडल्‍यानंतर पुढीलप्रमाणे नमुना घेण्यात यावा.\nअन्न विषबाधा घटनेतील नमुने गाळा करण्याची पध्दत\nअन्‍न नमुना घटनास्‍थळी उपलब्‍ध असलेल्‍या स्‍वच्‍छ, कोरडया रूंद तोंडाच्‍या न गळणार्‍या बाटलीत अथवा बरणीमध्‍ये गोळा करावा. कोणतेही संरक्षक टाकण्यात येऊ नये.\nघनस्‍वरुपात���ल नमुना कमीत कमी २५० ग्रॅम तर द्रव स्‍वरुपातील नमुना २५० मिली लिटर एवढया प्रमाणात घ्‍यावा.\nनमुना गोळा करण्‍यासाठी बाटली अथवा बरणी उपलब्‍ध नसल्‍यास नव्‍या न वापरलेल्‍या प्‍लॅस्‍टीकच्‍या पिशवीत गोळा करावा.\nअन्‍न अथवा रुग्णाची उलटी, शौच नमुन्‍याला ताबडतोब लेबल लावण्‍यात यावे.\nअन्‍न विषबाधा घटनेच्‍या काळात अन्‍न नमुन्यांसोबतच अन्‍न बनविण्‍यासाठी वापरण्‍यात आलेले घटक पदार्थ व पाण्‍याचा नमुना घेणे आवश्‍यक आहे.\nगोळा केलेले नमुने लेबलसह तातडीने विहित नमुन्‍यात माहिती भरुन नजीकच्‍या अन्‍न नमुने तपासणा़-या प्रयोगशाळेत पाठविण्‍यात यावा. (विहित नमुना परिशिष्‍ट क मध्‍ये जोडण्‍यात आला आहे.)\nसंकलित नमुना तातडीने प्रयोगशाळेत पोहचणे आवश्‍यक आहे. शक्‍य नसल्‍यास नमुना शितसाखळीव्‍दारे (२० ते ८० सेंटीग्रेड) या तापमानात जवळच्‍या अन्‍न नमुने तपासणा-या सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळेस पाठविण्‍यात यावा.\nशस्त्रक्रियागृह स्‍वॅब (ऑपरेशन थिएटर स्‍वॅब)\nऑपरेशन थिएटरमध्‍ये रुग्‍णाचे ऑपरेशन करण्‍यापूर्वी निर्जंतुकीकरण झाले आहे किंवा नाही हे परिक्षण करणे अत्‍यावश्‍यक आहे. त्‍याची नमुना संकलनाची पध्‍दत पुढीलप्रमाणे आहे.\nनमुना घेण्‍यासाठी प्रयोगशाळेतून उपलब्‍ध रॉबर्टसन्‍स कूकड मीट मिडियाचा वापर करावा.\nपुढीलप्रमाणे निरनिराळया ठिकाणचे नमुने गोळा करावे.\nथिएटरच्‍या चार भिंतीपैकी एक भिंत\nरॉबर्टसन्‍स कूकड मीट मिडिया हा सध्‍या फक्‍त राज्‍य सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा, पुणे येथे तपासणी होत असल्‍यामुळे तेथेच उपलब्‍ध होईल.\nनमुना संकलनानंतर मिडियाची बाटली शीत साखळीचा वापर न करता सामान्‍य तापमानालाच ठेवावी व लवकरात लवकर नमुना प्रयोगशाळेमध्‍ये पाठविण्‍यात यावा.\nब) रासायनिक विभाग (पाणी)\nभारतीय मानके आय. एस. १०५००:२०१२ नुसार पिण्‍याच्‍या पाण्‍याची रासायनिक तपासणी करणे.\nपिण्‍याचे पाणी, सांडपाणी प्रक्रिया केलेले सांडपाणी यांचे प्रदुषण व नियंत्रण कायदा १९७४ नुसार रासायनिक परिक्षण.\nअन्‍न विषबाधा घटनेसंदर्भात रासायनिक विषबाधा झाल्‍याचा संशय असलेल्‍या नमुन्‍यांचे किटक नाशकासारख्‍या व इतर विषबाधाकारक रसायनांसाठी तपासणी.\nभारतीय मानके आय. एस. (११६७३:१९९२) सोडियम हायपोक्लोराईट, विरंजक चुर्णाचे (‍‍ब्लिचींग पावडर) परिक्षण. १०६२:��९८९.\nपाणी शुध्‍दीकरणासाठी वापरण्‍यात येणा़या अन्‍य रसायनाचे रासायनिक परिक्षण.\nतुरटीचे (घन व द्रव) भारतीय मानके आय. एस. (२९९:१९८९) नुसार परिक्षण.\nबांधकामासाठी वापरण्‍यात येणा-या पाणी नमुन्‍यांचे तसेच पोहण्याच्या तलावाचे पाणी परिक्षण.\nपाणी शुध्‍दीकरणासाठी विरंजक चुर्णाची मात्रा निश्चित करणे.\nपाण्‍याची रासायनिक तपासणी करण्‍यासाठी बाजारात उपलब्‍ध असलेल्‍या विविध किट्सची त्‍यांच्‍या गुणवत्‍ता व तांत्रिक अभिप्रायासाठी तपासणी करणे.\nपाणी नमुना रासायनिक तपासणी\nपाणी नमुना संकलनाची पध्‍दत\nरासायनिक तपासणीसाठी पाणी नमुना स्‍वच्‍छ धुतलेल्‍या प्‍लॅस्टिकच्‍या ५ लिटरच्या कॅनमध्‍ये गोळा करावा.\nशक्‍य तो नवीन कॅनचा वापर करावा.\nतो उपलब्‍ध न झाल्‍यास वापरलेला कॅन वापरण्‍यास हरकत नाही. परंतु तो रॉकेल, डेटॉल, साबण या व अशा अन्‍य रसायनांसाठी वापरलेला नसावा.\nनमुना प्रातिनिधीक स्‍वरुपाचा असावा.\nस्‍त्रोताच्‍या पृष्‍ठभागावर तरंगणा़-या वस्‍तू टाळून नमुना गोळा करावा.\nज्‍या स्‍त्रोतांचे पाणी घ्‍यावयाचे आहे त्‍या पाण्‍याने कॅन दोन वेळेला धुवावा.\nकमीत कमी अडीच लिटर एवढा पाणी नमुना तपासणीसाठी आवश्‍यक आहे.\nसबंधित सर्व सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची दूरध्‍वनी क्रमांकासह यादी परिशिष्‍ट १ मध्‍ये जोडण्‍यात आली आहे. तसेच नव्याने स्थापन केलेल्या उपविभागीय प्रयोगशाळांमध्येही सदरील तपासणी करण्यात येते त्याची यादी परिशिष्‍ट २ मध्‍ये जोडण्‍यात आली आहे.\nविरंजक चूर्ण (‍‍ब्लिचींग पावडर)\nविरंजक चूर्ण नमुना जास्‍त काळ हवेच्‍या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्‍यावी.\nनमुना प्रातिनिधीक स्‍वरुपाचा आवश्‍यक असल्‍याने मध्‍य भागाचा नमुना घ्‍यावा.\nनमुना कोरडया व स्‍वच्‍छ प्‍लॅस्टिकच्‍या पिशवीत घ्‍यावा.\nसाधारणपणे २५ ग्रॅम एवढा नमुना तपासणीसाठी आवश्‍यक आहे.\nनमुना घेतल्‍यानंतर मुख्‍य पिशवीचे तोंड तातडीने घट्ट बंद करावे.\nविरंजक चुर्णाचा नमुना गोळा करताना त्‍वचा अथवा अन्‍य अवयवांशी संबंध येणार नाही याची दक्षता घ्‍यावी.\nदुहेरी पॅकींगपध्‍दतीमध्‍ये दोन पिशव्‍यांच्‍या मध्‍ये पुढे सांगितल्‍याप्रमाणे नमुन्‍यांची माहिती एका चिठठीवर लिहून बंद करावी.\nनमुना गोळा केल्‍याची तारीख\nउत्पादनाची तारीख व वर्ष\nनमुना संकलनानंतर नमुना प्रयोगशाळेत पाठवावा, विलंब लागणार असेल तर तो कोरडया स्‍वच्‍छ व अंधा़-या जागेत सुरक्षितपणे सामान्‍य तापमानालाच ठेवावा.\nराज्‍यातील १५ अन्‍न विश्‍लेषण करणा-या सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळांची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहेत.\nअन्‍न सुरक्षा व मानके कायदा २००६ व अधिनियम २०११ नुसार विविध अन्‍न नमुन्‍यांची तपासणी करणे.\nविविध विशिष्‍ठ घटना जसे की, अन्‍न विषबाधा या अंतर्गत अन्‍न नमुन्‍यांची तपासणी करणे.\nमहत्‍वाच्‍या व अतिमहत्‍वाच्‍या व्‍यक्तीच्‍या भेटीच्‍या वेळी अन्‍न व पाणी नमुन्‍यांचे संकलन व परिक्षण करणे.\nशासकीय, खाजगी व अनौपचारिक अन्‍न नमुन्‍यांचे परिक्षण करणे.\nअन्‍न भेसळ बाबतची माहिती प्रात्‍यक्षिकासह विविध अभ्‍यागतांना देणे.\nविविध प्रदर्शनामध्‍ये अन्‍न भेसळी बाबत सामान्‍य जनतेला माहिती देणे.\nतांत्रिक कर्मचा़-यांना अन्‍न नमुने तपासणीबाबत नवीन पध्‍दतीबाबत प्रशिक्षित करणे.\nअन्‍न विषयक कायद्यांची अंमलबजावणी.\nअन्‍न भेसळ हा विषय इतिहास काळापासून मानवी जीवनाला भेडसावणारा विषय आहे. याबाबींवर मात करण्यासाठी केंद्र शासनाने अन्‍न भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ व नियम १९५५ अस्तित्वात आणला. सुरूवातीस हा कायदा शहरी भागासाठी मुख्‍यत: महानगरपालिका व नगरपालिका यांच्‍या पुरता मर्यादित होता. नंतर ग्रा‍मीण भागालासुध्‍दा अन्‍न भेसळीपासून सुरक्षा मिळावी यासाठी सन १९७० मध्‍ये कायद्याची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात आली. यासाठी १९७० पासून कायद्याची अंमलबजावणी अन्‍न व औषध प्रशासन, महाराष्‍ट्र शासन यांचेकडे देण्‍यात आली. यासाठी राज्‍य शासनाकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील आयुक्‍त दर्जाचे अधिकारी नेमण्‍यात आले. नुकतेच सन २००६ मध्‍ये या कायद्यामध्‍ये सुधारणा करुन अन्‍न सुरक्षा व मानके कायदा २००६ व अधिनियम २०११ हा कायदा ५ ऑगस्ट २०११ पासून अस्तित्वात आला.\nअन्‍न सुरक्षा कायद्याचे उद्देश\nसर्वांना सुरक्षित अन्‍न उपलब्‍ध व्‍हावे.\nग्राहकाचे हक्‍क अबाधित रहावे.\nसकस व परिपुर्ण पोषक आहाराचा पुरवठा राज्‍यातील सर्व लाभार्थींना मिळावा.\nअन्‍न सुरक्षा व मानके कायदा २००६ अधिनियम २०११ याची अंमलबजावणी करण्‍यासाठी जबाबदार विविध संस्‍था खालील प्रमाणे.\nसह आयुक्त तथा न्याय निर्णय अधिकारी\nरेल्‍वे विभाग यांनी नेमलेले अन्‍न सुरक्षा अधिकारी.\nअन्‍न व औषध प्रशासनामार्फत नियुक्‍त केलेले अन्‍न सुरक्षा अधिकारी.\nग्राहक मंच व संघटना.\nराष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम विभाग\nराष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम असून, या कार्यक्रमांतर्गत राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे व त्यांच्या आधिपत्याखालील सर्व जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा व उपविभागीय प्रयोगशाळांकडे मीठ नमुने तसेच राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे व प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा नागपूर येथे मीठ व लघवी नमुने, त्यामधील आयोडीनचे प्रमाण तपासणीसाठी प्राप्त होतात.\nप्रत्येक महिन्यांचे \"मासिक माहिती अहवाल\" अन्न व औषध प्रशासनाकडे आणि मीठ आयुक्त, भारत सरकार यांचेकडे सादर केले जातात. केंद्राच्या व राज्याच्या आरोग्य संचालनालयातील संबंधीत कक्षाकडे ही माहिती नियमितपणे सादर केली जाते.\nआयोडीनयुक्त मीठ नमुने तपासणी\nकेंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी ५० मीठ नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत दरमहा तपासणी होणे आवश्यक आहे.\nप्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राने दरमहा ५ मीठ नमुने (घर / दुकान / अंगणवाडी / प्राथमिक शाळा /हॉटेल /सार्वजनिक कार्यालय /खानावळ येथे) संकलित करून जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीस पाठवावेत.\nमीठ नमुन्यावर तापमान, आर्द्रता, पाणी, साठवणूकीचा जास्त कालावधी यांचा आयोडीन प्रमाणावर विपरीत परिणाम होत असल्याने मीठ नमुने घेताक्षणीच सिलबंद करणे आवश्यक आहे.\nमीठ नमुने व्यवस्थित संकलित करून सोबत जोडलेल्या सर्व माहितीसह संबंधित जिल्हा आरोग्य / उपविभागीय प्रयोगशाळेत पाठविण्यात यावी. मीठ नमुने घेतल्यानंतर एका दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवू नयेत.\nमिठाचे नमुने कमीत कमी १०० ग्रॅम पॅालिथिनच्या पिशवीत घेवून ताबडतोब सिलबंद करावेत व नमुन्यासोबत खालील माहिती घेण्यात यावी.\nमीठ नमुना आयोडीनयुक्त मीठ / साधे खडे मीठ आहे :\nमीठ खरेदी केल्याचे दिनांक (साठवण / कालावधी)\nखरेदी ठिकाण (उत्पादक कंपनी : वितरक माहिती / ब्रॅंडचे नाव उत्पादक तारीख)\nनंतर दुसरी पॅालिथिनची पिशवी घेऊन मिठाच्या नमुन्याची पिशवी व वरील पूर्ण माहिती लिहिलेली चिठ्ठी त्यामध्ये टाकून पिशवी सीलबंद करावी व नमुना तपासणी करीता पाठवावा.\nपिशवीवर खालील माहिती लिहावी.\nप्रा.आ. केंद्र / ग्रामिण रुग्णालयाचे नाव _________ तालुका _________ जिल्हा\nजिल्हा सार्वजनिक आरोग्य / उपविभागीय प्रयोगशाळेत मीठ नमुने पाठवताना आवश्यक त्या तक्त्यात मीठ नमुने माहिती व्यवस्थित भरून व ती योग्य रित्या भरल्याची खात्री करून स्वाक्षरी करावी.\nनमुने पाठविणा-या संस्थेचे नाव\nनमुना कोठून घेतला ते ठिकाण, नाव व पत्ता\nमीठ उत्पादकाचे नाव व पत्ता\nब्रॅंडचे नाव / पॅकिंग / किंमत इत्यादी\nबॅच क्रमांक / उत्पादन दिनांक\nआयोडीन मिठात आयोडीनचे प्रमाण खालीलप्रमाणे अपेक्षित आहे.\nउत्पादक पातळीवर कमीत कमी ३० मिलीग्रॅम / किलोग्रॅम (पी. पी. एम.)\nदुकानदार पातळी १५ मिलीग्रॅम / किलोग्रॅम (पी. पी. एम.) च्यावर\nलघवी नमुन्यातील आयोडीनचे प्रमाण तपासणी\nकेंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक जिल्ह्यातून संशयित रुग्णांचे कमीत कमी २५ लघवी नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत.\n1 राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे. पुणे\n2 प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, नागपूर नागपूर\nप्रत्येक ग्रामिण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालय / जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून दरमहा ६ लघवी नमुने पाठविण्याची जबाबदारी प्रयोगशाळा तंत्रज्ञावर राहील.\nगर्भवती माता २ लघवी नमुने\nस्तनदा माता २ लघवी नमुने\nविद्यार्थी २ लघवी नमुने.\nलघवी नमुने गोळा करून खालील संपूर्ण माहितीसह प्रयोगशाळेत देण्यात यावेत.\nनमुना तपासणीस पाठविल्याचा दिनांक\nलघवी नमुने १०० मिलि लिटर क्षमतेच्या काचेच्या अथवा प्लॅस्टीकच्या बाटलीतून ५० ते ७० मिली लिटर नमुना पाठविण्यात यावा. सदरची बाटली स्वच्छ व रसायन मुक्त (आयोडीन फ्री) असणे गरजेचे आहे. या करिता प्रथम स्वच्छ पाण्याने व नंतर गरम डिस्टील्ड वाटरने बाटल्या स्वच्छ कराव्यात. बाटलीचे झाकण घट्ट बसत आहे व त्यातून नमुना सांडत नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.\nलघवी नमुन्यामध्ये सल्फर विरहीत टोल्युन हा संरक्षक द्रव्य पुरेशा प्रमाणात (चार ते पाच थेंब) टाकण्यात यावा.\nतांत्रिक कर्मचा़-यांना सेवांतर्गत प्रशिक्षण.\nइतर राज्‍यातील तांत्रिक कर्मचा़-यांना आवश्‍यकतेनुसार प्रशिक्षण.\nआंतरराष्‍ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग.\nवैद्यकिय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षण.\nग्राहक मंचाच्‍या सदस्‍यांना आंत���राज्‍यीय प्रशिक्षण.\nस्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था अधिकारी / कर्मचारी\nवैशिष्‍टय पूर्ण इतर कामे.\nपाणी आणि अन्‍न यांची गुणवत्‍ता व संनियंत्रण कार्यक्रमाच्‍या प्रभावी अंमलबजावणीने सामान्‍य जनतेचे आरोग्य अबाधित ठेवणे.\nप्रदर्शन सहभागातून सुरक्षित अन्न व स्वच्छ पाण्याबाबत सामान्‍य जनतेमध्‍ये जागरूकता निर्माण करणे.\nया सर्व तीन विभागातील कामाव्‍यतिरीक्‍त पुढील कार्यात सहभाग.\nविविध तपासण्‍याव्‍यतिरीक्‍त, अन्‍न व शेती संघटना, भारतीय वैद्यकिय संघटना, जागतिक आरोग्य संघटना यांच्‍याकडून अर्थ सहा‍यित प्रकल्‍पांमध्‍ये सक्रिय सहभाग.\nराज्‍य सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा, पुणे ही अणुजिवीय कल्‍चरसाठी राज्‍य संदर्भ प्रयोगशाळा म्‍हणून ओळखली जाते.\nपाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाकडून राज्‍य सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळेस संदर्भ प्रयोगशाळा म्‍हणून घोषित करण्‍यात आले आहे.\nप्रयोगशाळेकडून आयोजित केल्या जाणा-या विविध प्रदर्शनाला जनतेकडून प्रतिसाद आवश्‍यक आहे. जनता सापेक्ष स्‍वजलधारा, जलस्‍वराज या कार्यक्रमात जनतेकडून प्रतिसाद.\nसामान्‍य जनतेसाठी राबविल्‍या जाणा-या विविध योजना सामान्‍य जनतेपर्यंत पोहचविण्‍यासाठी अशासकीय संस्‍थांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. या सर्व योजनांच्‍या विविध टप्‍प्‍यावर प्रभावी संनियंत्रणाव्‍दारे कार्यक्रमाची जनता सापेक्ष अंमलबजावणी होऊ शकते.\nमहत्‍वाचा आरोग्‍य संदेश - ''स्‍वच्‍छ, शुध्‍द, अन्‍न व पाणी, हीच आरोग्‍याची खरी जननी\nएकूण दर्शक: ५४४११५१ आजचे दर्शक: ३५४\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nirbhidsatta.com/author/newsdemo/", "date_download": "2019-01-17T21:27:27Z", "digest": "sha1:P7SXXHP75VVMJALRNYH6LEHGT3GJK6KZ", "length": 11534, "nlines": 124, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "Admin | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nतुकाराम बीज सोहळ्यानिमित्त देहूत लाखो भाविक\nPosted By: Adminon: March 25, 2016 In: आरोग्य, इतर, ताज्या बातम्या, पिंपरी-चिंचवड, मनोरंजन, महाराष्ट्र, संपादकीय\nदेहूगाव : वैष्णवांचे दैवत असलेल्या जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमण सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या काना- कोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी जगद्‌गुरूंना आज दुपारी बारा वाजत...\tRead more\nशिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करा- राज ठाकरे\nPosted By: Adminon: March 25, 2016 In: आरोग्य, इतर, ताज्या बातम्या, पिंपरी-चिंचवड, मनोरंजन, महाराष्ट्र, संपादकीय\nमुंबई : तिथीनुसार येणारी शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करा असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच त्यांच्या आवाजातील मनसेने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये र...\tRead more\nयंदा चार दिवस अगोदर मान्सूनचे आगमन \nPosted By: Adminon: March 25, 2016 In: आरोग्य, इतर, ताज्या बातम्या, पिंपरी-चिंचवड, मनोरंजन, महाराष्ट्र, संपादकीय\nहवामान तज्ज्ञांचा अंदाज पुणे : दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला यंदा वरूण राजा खुश करणार असल्याचे दिसत आहे. त्यासाठी यंदा मान्सूनचे आगमन हे लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर...\tRead more\nPosted By: Adminon: March 25, 2016 In: Uncategorized, इतर, ताज्या बातम्या, पिंपरी-चिंचवड, मनोरंजन, महाराष्ट्र, संपादकीय\nसाहित्य ः पुदिन्याची पाने साधारण एक मोठा पेलाभर, साधारण 50 ग्रॅम आले, (पाव चमचा सायट्रिक ऍसिड) पाव वाटी लिंबाचा रस, अर्धी वाटी मोसंबी रस, काळे मीठ साधारण दीड चमचा, तुळशीचे किंवा सब्जा बी दोन...\tRead more\n‘बाहुबली’ने बॉक्स आॅफिसवर रचला इतिहास; शंभराव्या दिवशीही ‘बाहुबली’चाच बोलबाला \nअभिनेता प्रभास आणि राणा दुग्गुबत्ती यांच्या ‘बाहुबली-२’ने बॉक्स आॅफिसवरील जवळपास सर्व रेकॉर्डवर नाव कोरले आहे. आता आणखी एक रेकॉर्ड ‘बाहुबली’ने रचला आहे. होय, गेल्या काही काळाचा विचार केल्यास...\tRead more\nलातुरमध्ये पाणीटंचाईमुळे 20 ठिकाणी जमावबंदी\nलातूर : महाराष्ट्रात विशेष करून मराठवाड्यात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाण्यासाठी जनक्षोभ उसळू नये म्हणून प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजण्यास सुरूवात केली आहे. लातूर जिह्यात जि...\tRead more\n… तर उत्तर भारतीयांची धुलाई करा \nराज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश मुंबई – होळी सणासाठी उत्तर भारतीयांनी मुंबईत पाण्याचा अपव्यय केला तर आधी त्यांना समजावा तरीही त्यांनी ऐकले नाही तर त्यांची धुलाई करा असे आदेश महाराष्ट्र...\tRead more\nहोळी, रंगपंचमी शास्त्रापुरतीच करा \nपंचांगकर्त्यांचे जनतेला आवाहन मुंबई : महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट असताना पाण्याने आणि ओल्या रंगाने होळी साजरी करणं म्हणजे सामाजिक भान हरपणं होय. 23 मार्च रोजी होळी,24 मार्च रोजी धुलिवंदन आ...\tRead more\nशिवप्रताप दिनाला अफजलखानच्या वधाचे ‘छायाचित्र’ सर्वत्र प्रदर्शित करा – मिलिंद एकबोटे\nकाळेवाडी : राक्षसरुपी अफजलखानचा अंत छत्रपती शिवाजी महाराजांनी केला तो दिवस ‘शिवप्रताप दिन’ म्हणून सातासमुद्रापार साजरा केला जातो. त्या दिवशी शहरातील महत्वाचे चौक तसेच सार्वजनिक ठिकानी शिवभक्...\tRead more\nपुणे : होळी हा रंगांची उधळण करणारा सण आहे. या दिवशी सर्व लोक आपले जुने राग, व्देष विसरून एकमेकांना रंग, गुलाल लावतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उत्सुकता असते. फाल्गुन महिन्य...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%A3/", "date_download": "2019-01-17T21:23:34Z", "digest": "sha1:CFSF5TNOSYLSOF6JW5MJEQTBHB4A6CVK", "length": 7148, "nlines": 88, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "स्वाईन फ्ल्यूमुळे सहा जणांचा मृत्यू: शहरात चिंतेचे वातावरण | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आर���प\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome आरोग्य स्वाईन फ्ल्यूमुळे सहा जणांचा मृत्यू: शहरात चिंतेचे वातावरण\nस्वाईन फ्ल्यूमुळे सहा जणांचा मृत्यू: शहरात चिंतेचे वातावरण\nस्वाईन फ्ल्यूने शहरात थैमान घातले असून सोमवारी (दि.10) आणखी सहा जण स्वाईन फ्ल्यूमुले दगावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चालु वर्षात स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 20 वर पोहचली असून 26 जणांवर उपचार सुरू आहेत.\nशहरामध्ये मागील तिन दिवसात शहरातील तिन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात सहा जणांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला. त्यामध्ये तीन महिला व तीन पुरुष रुग्णांचा समावेश आहे. तर, रावेतमधील 64 वर्षी ज्येष्ठ नागरिक देखील दगावले आहेत. या व्यतिरिक्त सोमवारी शहरात एकूण 12 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले असून एकूण 26 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.\nचालू वर्षात 1 जानेवारी 2018 पासून आजअखेर स्वाईन फ्ल्यूचे एकूण 110 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 20 रुग्णांचा या गंभीर आजारामुळे मृत्यू झाला आहे.\n‘मुक्तांगण २०१८’ला डॉक्टरांचा प्रतिसाद\nभाजपच्या चार नगरसेवकांचे पद रद्द होण्याची दाट शक्यता\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-18-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T20:58:27Z", "digest": "sha1:B56RGFJHL5HZNO3J4RV5DKAAJOGY2SNO", "length": 18021, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रवास… १८ हजारांत १८ वर्षांचा! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nप्रवास… १८ हजारांत १८ वर्षांचा\nसंकलन: एम. डी. पाखर\nहा प्रवास आहे, एका जिद्दीचा… अगदी शून्यातून आपलं विश्‍व साकार करणाऱ्या माणसाचा… त्यांचं नाव पप्पूशेठ भळगट अठरा वर्षांपूर्वी ते कुणीही नव्हते. पण अपार कष्टांतून त्यांनी स्वतःलाच एक नवी ओळख दिली आहे. आळंदीत आज दिमाखात उभं राहिलेलं “शुभांगी कम्युनिकेशन्स’ आपण पाहतो, पण त्यामागचा प्रवास इतका खडतर असेल हे आपल्या ध्यानीमनीही नसतं. म्हणूनच ही खास स्टोरी\nसंधी मिळाली तर काय होऊ शकतं, या आशयाची एक फिल्म पाहिली. त्यात एक मुलगा मल्टिनॅशनल कंपनीत शिपायाची नोकरी मिळवण्यासाठी गेलेला. बायोडाटावर ई-मेल नाही म्हणून त्याला नाकारलं. नोकरी हवी तर ई-मेल आयडी हवा, त्यासाठी सायबर कॅफेत गेला तर 30 रुपये लागतील असं सांगितलं. जवळ 20 च रुपये. 20 चे 30 करण्यासाठी त्यानं टोमॅटो घेतले. दारोदार फिरून ते विकले. त्याला 40 रुपये मिळाले. पुन्हा टोमॅटो घेऊन ते विकले. असं दिवसभर केलं. 20 रुपयांचे 400 रुपये झाले. त्याला स्वतःचा व्यवसाय सापडला. तो पुढं मोठा व्यापारी झाला. या आशयावर ती फिल्म संपते. त्यातली गोष्ट काल्पनिक होती. पण पप्पूशेठ भळगट यांना भेटल्यावर त्या फिल्ममधला मुलगा प्रत्यक्षात भेटल्याचा अनुभव घेता आला. कारण पप्पूशेठ यांचं जगणं भयंकर अडचणीत असताना त्यांना 18 हजार रुपये मिळाले आणि तीच त्यांच्या प्रवासाची खरी सुरुवात ठरली…\nपप्पूशेठ यांचा प्रवास मोठा खडतर आहे. मंचरजवळचं निरगुडसर हे त्यांचं गाव. वडील एका कंपनीत वॉचमन म्हणून नोकरीला. परिस्थिती गरीब. त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण आष्टी तालुक्‍यातल्या कडा गावात बोर्डिंगमध्ये झालं. दरम्यान, वडिलांची दृष्टी अधू झाली. त्यांचं काम सुटलं. अशा परिस्थितीत माऊलीच आपल्याला काहीतरी आधार देईल, म्हणून ते आळंदीत आले. जबाबदारी पप्पूशेठ यांच्यावर पडली. कुणी नोकरीवर घेत नव्हतं. एक काम मिळालं, पण 100 रुपये रोजावर. त्यात भागणार कसं, म्हणून ते नाकारलं. सीडी-कॅसेट भाड्यानं द्यायचा व्यवसाय करावा, असं त्यांनी ठरवलं. पण पैसे कुठं होते वडील म्हणाले, “त्याला संधी दे…’ आईनं रडत रडत गळ्यातला शेवटचा दागिना पप्पूशेठ यांना दिला. हेच अठरा हजार रुपये त्यांनी व���यवसायात पेरले.\nपप्पूशेठ सांगतात, “”आई वडिलांनी खूप कष्ट केले. आई काच दुकानात कामाला जायची. वडील कंपनीत जाताना आम्ही त्यांना रिकामा डबा द्यायचो. कॅन्टिनमधून ते समोसा.. वडा.. असं काही भरून द्यायचे आणि मग आम्हाला खायला मिळायचं. वडिलांना डोळ्यांचा आजार. उपचाराला पैसे नाहीत. कमी दिसायला लागलं त्यामुळं नोकरी गेली. माऊलींच्या नजरेत कुणी उपाशी मरत नाही म्हणून आळंदीला आलो. 18 हजारांतून त्यातून सीडी-कॅसेटचा व्यवसाय सुरू केला. मग हार्डवेअरचा व्यवसाय सुरू केला. पण भांडवल नव्हतं. म्हणून मग गिऱ्हाईकांकडून “गोडाऊनमधून घरपोच माल देतो’ म्हणून ऍडव्हान्स पैसे घेऊन पिंपरीतून माल घेत तो घरपोच द्यायचो. अशी खूप पळापळ केली. कुणी माल उधार द्यायचं नाही आणि माल असल्याशिवाय गिऱ्हाईक यायचं नाही. त्यावेळी बॅंक ऑफ माहाराष्ट्र आळंदी शाखेनं 50 हजारांचं कर्ज दिल्यानं खूप मोठा आधार झाला. ते व्यवस्थित फेडलं आणि बॅंकेनं मला 30-40 लाखांचं कर्ज दिलं. नंतर सीडी-कॅसेटचा व्यवसाय बंद करून मोबाइलच्या ऍक्‍सेसरीज विकणं, मोबाइल रिपेअरिंगचा व्यवसाय सुरू केला. वडील तेव्हा हार्डवेअरच्या दुकानात बसायचे. पण त्यांची दृष्टी पूर्ण गेल्यानं तो व्यवसाय मी बंद केला आणि मोबाइल व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केलं. मुद्रा योजनेतही दहा लाख रुपयांचं कर्ज मिळालं. त्यातून नवे मोबाइल दुकानात ठेवायला लागलो. दरम्यान, रिलायन्सनंही डिस्ट्रिब्यूटरशिप दिली. त्यावेळी आळंदीतले मोबाइल व्यावसायिक माल आणण्यासाठी पिंपरीला जायचे. मग मी आळंदीत होलसेल विक्री सुरू केली. मोबाइल दुकानदार माझ्याकडून माल घ्यायला लागले. आता होलसेल आणि रिटेल अशी विक्री आपल्याकडे होते. हा सगळा व्यवसाय स्वतःच्या दुकानातून सुरू आहे. दुकान घेण्यासाठी प्रेरणा बॅंकेनं आणि घर घेण्यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रनं कर्ज दिलं.”\nहे सगळं वाचताना सहज वाटत असलं तरी ते तितकं सहज घडलं नाही. पप्पूशेठ यांचा हा खूपच हलाखीचा प्रवास होता. कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवरही त्यांना लढायचं होतं. कौटुंबिक अशासाठी की ते आळंदीत येण्यासाठी एक कारण घडलं होतं. त्यांच्या भावानं प्रेमविवाह केला. आई-वडिलांना वाटलं की आता आपल्याला गावात तोंड दाखवायला जागा नाही. म्हणून चिंचवड गाव सोडून ते आळंदीत आले. परिस्थिती तर गरीब होतीच. तेव्हापासून मोठ्या भावाशी या कुटुंबाचा अबोला झाला. कुटुंबातला अबोला पप्पूशेठ यांना खटकत होता. त्यामुळं काही दिवसांनंतर आई-वडील, भाऊ यांना समोरासमोर बोलावून वाद मिटवले. भावाला स्वतःच्या व्यवसायात घेतलं. इतकंच नाही तर त्याला स्वतःची एक चार मजली इमारतही बांधून दिली. आता दोघं मिळून मोबाइलचा व्यवसाय सांभाळतात.\nपप्पूशेठ यांच्या या प्रवासाला सुरुवात झाली ती 2000 साली गेल्या 18 वर्षांच्या काळात त्यांनी 18 हजार रुपयांचे दोन अडीच कोटींच्या व्यावसायिक उलाढालीत रूपांतर केलं आहे. आज त्यांच्याकडे 13 लोक काम करत आहेत. भविष्यात त्यांना स्वतःचा पाच मजली मॉल सुरू करायचा आहे. त्यात इलेक्‍ट्रॉनिक्‍स, मोबाइल आणि किराणा अशा सगळ्याच गोष्टी विकता येतील गेल्या 18 वर्षांच्या काळात त्यांनी 18 हजार रुपयांचे दोन अडीच कोटींच्या व्यावसायिक उलाढालीत रूपांतर केलं आहे. आज त्यांच्याकडे 13 लोक काम करत आहेत. भविष्यात त्यांना स्वतःचा पाच मजली मॉल सुरू करायचा आहे. त्यात इलेक्‍ट्रॉनिक्‍स, मोबाइल आणि किराणा अशा सगळ्याच गोष्टी विकता येतील त्यातून किमान 200 लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. त्यासाठी त्यांचं नियोजनही सुरू आहे. एक संधी मिळाली, की त्याचं दुसऱ्या संधीत, दुसऱ्यातून तिसऱ्या संधीत कसं रूपांतर करायचं, हे शिकायचं असेल तर पप्पूशेठ यांना आवर्जून भेटा…\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकिशोर मासाळ : आक्रमक आणि दणकट नेतृत्व\nस्मार्ट आळंदी’ची दृष्टी देणाऱ्या नगराध्यक्षा ‘वैजयंता उमरगेकर’\nअसा मिळाला बारामतीला नवा उद्योजक- अभ्यासू जनसेवक\nस्वप्न : एक हजार कोटींच्या व्यवसायाचं\nगुगल मॅप्सवर व्हा ऍक्टिव्ह \nतुकाराम माने : सेवेसाठी तत्पर असणारं व्यक्तिमत्व \nस्वप्न : एक हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचं \nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_80.html", "date_download": "2019-01-17T21:50:47Z", "digest": "sha1:MWN6CCPU7DBAPBLCNNAQQ76MSWDJCNST", "length": 8523, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राज्यातील सुमारे अकरा लाख घरांना वीजजोडणी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nराज्यातील सुमारे अकरा लाख घरांना वीजजोडणी\nनागपूर : राज्यात सौभाग्य योजनेंतर्गत 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. तसेच या योजनेत नागपूर जिल्ह्यातील 38 हजार 124 आणि विदर्भआतील 2 लाख 12 हजार 01 घरांसह राज्यातील 10 लाख 93 हजार 614 घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे महावितरणने हे उद्दिष्ट निर्धारित तारखेच्या 4 दिवस आधी म्हणजे 27 डिसेंबर रोजीच पूर्ण केले.\nया योजनेंतर्गत महावितरणच्यावतीने 31 डिसेंबर 2018 पर्यंत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात 100 टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार लाभार्थी कुटुंबांची पात्रता 2011 च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्‍चित करण्यात आली. अशा सर्वच लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आलेली आहे.\nसौभाग्य योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना वीजजोडणी विनाशुल्क तर इतर लाभार्थ्यांना मात्र 500 रुपये शुल्क आकारण्यात आले. हे 500 रुपये संबंधित लाभार्थ्यांकडून त्याच्या बिलातून 10 टप्प्यात वसूल करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉईट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी पारंपारिक विद्युतीकरण करणे शक्य नाही, अशा अतिदुर्गम भागातील घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीज पुरवठा देण्यात आला आहे. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉईंट मोफत देण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदीम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनासुध्दा मोफत वीज पुरवठा देण्यात आला आहे.\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Tillari-Nardave-Aruna-project-completed-till-December-2019/", "date_download": "2019-01-17T22:13:54Z", "digest": "sha1:Y3O7CHPKJK23QFWEZDSHNBARUMSEVRSW", "length": 12466, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिलारी, नरडवे, अरुणा प्रकल्प डिसेंबर 2019 पर्यंत पूर्णत्वास! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › तिलारी, नरडवे, अरुणा प्रकल्प डिसेंबर 2019 पर्यंत पूर्णत्वास\nतिलारी, नरडवे, अरुणा प्रकल्प डिसेंबर 2019 पर्यंत पूर्णत्वास\nकणकवली : अजित सावंत\nराज्याचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी पाटबंधारे प्रकल्प आवश्यक आहेत. मात्र अपुरा निधी, वनसंज्ञा, रखडलेले पुनर्वसनाचे प्रश्‍न, लांबलेली भूसंपादन प्रक्रिया अशा अनेक कारणांमुळे प्रकल्पांचे घोगडे भिजत पडले आहेत. कोकणही याला अपवाद नाही. या ना त्या कारणामुळे कोकणातही अनेक प्रकल्प अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे हे प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास नेण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे. सिंधुदुर्गातील तिलारी हा सर्वात मोठा प्रकल्प असून हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला होता. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाचा गोव्याला पाणीपुरवठा करणारा डावा कालवा, उजवा कालवा आणि जोड कालव्याची कामेही पूर्ण झाली आहेत. सध्या बांदा शाखा कालव्याचे 57 पैकी 44 कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरीत प्रकल्पाचे काम हाती ���ेण्यात आले आहे. ही कामे याच वर्षअखेर पर्यंत या प्रकल्पाची कामे पूर्णत्वास नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.\nतर कणकवली तालुक्यातील नरडवे आणि वैभववाडी तालुक्यातील अरूणा या दोन मध्यम पाटबंधारे प्रकल्पांच्या धरणांच्या कामाला सध्या वेग देण्यात आला आहे. दोन्ही प्रकल्पांची कामे आतापर्यंत 40 टक्केपर्यंत पूर्ण झाली होती. मधल्या पाच वर्षाच्या काळात निधीच नसल्याचे ही कामे रखडली. पाच वर्षापूर्वी केंद्र शासनाच्या वेगवर्धीत सिंचन विकास योजनेंतर्गत या दोन्ही प्रकल्पांना 100 कोटीचा निधी मिळाला होता. त्यामुळे काही प्रमाणात काम झाले होते. मात्र नंतर तीन-चार वर्षे या प्रकल्पाचे काम थांबले. गतवर्षीपासून या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांना आता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये समावेश करण्यात आले आहे.\nनरडवे प्रकल्पाची पूर्वीची किंमत 446 कोटी होती, मात्र प्रकल्पाचे काम लांबल्याने प्रकल्पांच्या किंमतीनीही कोटीच्या कोटीची उड्डाने घेतली. या प्रकल्पाचे उर्वरीत काम, पुनर्वसन गावठणे, त्यातील सुविधा, धरणाच्या वाढीव उंचीमुळे करावयाचे भूसंपादन या सार्‍या बाबींसाठी म्हणून या धरणाचा 1084 कोटीचा सुधारीत प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत विस्थापितांसाठी दिगवळे, सांगवे आणि जांभवडे या तीन ठिकाणी पुनर्वसन गावठणे तयार करून प्‍लॉट पाडण्यात आले आहेत. मात्र अद्याप तेथे नागरी सुविधा झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, भूसंपादनाचे निवाडे ही कामे देखील लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अलिकडेच प्रकल्पग्रस्तांशी जिल्हा प्रशासनाने चर्चा करून त्यांचे प्रश्‍न जाणून घेत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नांनाही गती दिल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nतर वैभववाडी तालुक्यातील अरूणा हा मध्यम पाटबंधारे प्रकल्पदेखील याच कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाची पूर्वीची किंमत 669 कोटी होती. या प्रकल्पासाठी आता 1689 कोटीचा सुधारीत प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. यामध्ये भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आदी कामे समाविष्ट करण्यात आली आहेत. अरूणा प्रकल्पांतर्गत विस्���ापितांसाठी कुसूर, कुंभारवाडी, वेंगसर या ठिकाणी पुनर्वसन गावठणे तयार करण्यात आली आहेत. सध्या याही प्रकल्पाचे काम सुरू आहे. नरडवे आणि अरूणा या दोन्ही प्रकल्पांच्या कामांना वेग देवून पुढील हंगामात पाणी अडविण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.\nसिंधुदुर्गातील या तीन प्रकल्पांसह एकूण 26 प्रकल्पांसाठी राज्य हिश्शाची रक्कम केंद्र शासनाच्या माध्यमातून नाबार्डकडून 15 वर्षे मुदतीच्या व 6 टक्के व्याज दराच्या कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे. हे प्रकल्प पुर्ण झाल्यावर 5.57 लक्ष हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षेत्र निर्मिती होणार असून 1324 दलघमी अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होणार आहे. हे प्रकल्प कालबध्दरितीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा संरक्षण मंत्रालय यांच्या सूचनांनुसार काही नाविन्यपूर्ण संकल्पनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्ती, कंत्राटदारांची देयके वेळेत अदा करून कामाला गती देणे, अभियांत्रिकी खरेदी व बांधकाम पध्दतीच्या निविदा राबविणे, शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत पाणी नेण्यासाठी नलिका वितरण प्रणाली अर्थात पाईपलाईनने पाणीपुरवठा करणे, बाह्य यंत्रणेद्वारे सर्व्हेक्षण करणे, पाणी वापर संस्थांच्या स्थापनेत एनजीओंचे सहकार्य घेणे अशा संकल्पनांचा समावेश आहे. एकुणच डिसेंबर 2019 ची डेडलाईन निश्‍चित झाल्याने जिल्ह्यातील किमान तीन प्रकल्प पूर्णत्वास जाण्याबाबतची आशा निर्माण झाली आहे.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/False-associations-by-making-fake-documents/", "date_download": "2019-01-17T21:16:11Z", "digest": "sha1:SRTFRYT7PV3A4U3DJ4AV4IDWUYPQDD6K", "length": 4855, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भावाचे लग्नच न झाल्याचे भासवत ३६.८० लाखांची संपत्ती हडप | पुढार��\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भावाचे लग्नच न झाल्याचे भासवत ३६.८० लाखांची संपत्ती हडप\nभावाचे लग्नच न झाल्याचे भासवत लाखांची संपत्ती हडप\nभावाच्या निधनानंतर मालमत्ता हडप करण्यासाठी त्याचे लग्नच झाले नसल्याचे भासवत दोन भावांनी बनावट कागदपत्रे बनवून खोट्या सह्या करुन तब्बल 36.80 लाखांची मालमत्ता लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.\nअंधेरी पुुर्वेकडील तेली गल्ली परिसरात राहणार्‍या सुनैना बालारामैया मल्लीपेद्दी या 23 वर्षीय तरुणीच्या वडीलांचे 2010 साली निधन झाले. त्यावेळी ही मुलगी लहान असल्याची संधी साधत तिच्या दोन्ही काकांनी संपत्ती हडपण्यासाठी डाव रचला. सुनैनाच्या वडिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची सर्व कागदपत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली. या कागदपत्रांवर खोट्या सह्या करत सुनैनाच्या वडिलांचा विवाहच झाला नसल्याचे भासवत ही खोटी कागदपत्रे बँक आणि वित्तीय संस्थांमध्ये सादर केली.\nबेलार्ड पियर येथील साऊथ इंडीयन बँकेसह अन्य वित्तीय संस्थांमध्ये असलेली रक्कम आणि शेअर्स अशी एकूण 36 लाख 80 हजारांची मालमत्ता या दोघांनी परस्पर लंपास केली. सुनैनाने याबाबत चौकशी केल्यानंतर दोन्ही काकांनी केलेला हा धक्कादायक प्रताप समोर आला. अखेर तिने शुक्रवारी दुपारी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून सुनैनाच्या दोन्ही काकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Subdivision-chief-Jagdish-Shetty-s-expulsion-from-Shivsena/", "date_download": "2019-01-17T21:31:35Z", "digest": "sha1:MYPNR7SSLYFQ3X575KFWVIA2BXYR6BYB", "length": 5566, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेनेत वाद उफाळला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेत वाद उफाळला\nशिवसेनेमध्ये गटबाजी नसल्याचे मातोश्रीतून नेहमीच छातीठोकपणे ���ांगण्यात येते. पण ईशान्य मुंबईमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. माजी महापौर आणि विभागप्रमुख दत्ता दळवी यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करून या वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला असला तरी, यामुळे सच्चा शिवसैनिक दुखावले गेले आहेत.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत शिवसेनेत गटबाजीने जन्म घेतला नव्हता. पण अलीकडच्या काळात मुंबई शहरात सर्वच विभागात शिवसेनेचे दोन गट कार्यरत असल्याचे दिसून येते. ईशान्य मुंबईत दत्ता दळवी, जगदीश शेट्टी आणि दीपक सावंत यांच्यात अंतर्गत वाद गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. याच वादातून माजी महापौर आणि ईशान्य मुंबई विभाग क्रमांक सातचे विभागप्रमुख असलेल्या दत्ता दळवी यांनी आपल्या विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला. पण दळवी यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.\nजगदीश शेट्टी यांचे काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासोबत चांगले संबंध असल्याच्या शेकडो तक्रारी दळवी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी केल्या होत्या. त्यामुळे शेट्टींची हक्कालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर शाखाप्रमुख दीपक सावंत यांनी पक्षविरोधी बैठका घेतल्यामुळे त्यांनाही पक्षातून काढण्यात आल्याचेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर शिवसेनेकडून पदाधिकार्‍यांवर हक्कालपट्टीची कारवाई करण्यात आल्याने गटबाजीला आळा बसेल, असे शिवसेना नेत्यांना वाटत आहे.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Pandharpur-Mandir-Committee-Earns-1-crore-In-Maghi-Wari/", "date_download": "2019-01-17T21:14:28Z", "digest": "sha1:VKFFIFDQCPBWRH4SKNIXHSRICIW6NI7Z", "length": 5173, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंदिर समितीस एक कोटीचे उत्पन्‍न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › मंदिर समितीस एक कोटीचे उत्पन्‍न\nमंदिर समितीस एक कोटीचे उत्पन्‍न\nनुकतीच संपन्‍न झालेली माघी यात्रा विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीकरिता चांगलीच फायदेशीर ठरली. मंदिर समितीला यावर्षी एकूण 1 कोटी 10 लाख 38 हजार 829 रुपये इतके अर्थिक उत्पन्‍न मिळाले आहे. तसेच यात्राकाळात तब्बल 2 लाख 19 हजार 113 भाविकांनी पदस्पर्श, तर 1 लाख 45 हजार 771 इतक्या भाविकांनी मुखदर्शन घेतले आहे.\nमाघी यात्रा ही पंढरीच्या चार प्रमुख यात्रांपैकी एक असून, तुलनेने या यात्रेला येणार्‍या भाविकांची संख्या सर्वात कमी असते. मात्र, यावर्षी माघीसाठी एकादशीच्या दिवशीच 4 लाखांवर भाविकांनी हजेरी लावली होती. तर एकंदरीत यात्रा काळात 8 लाखांहून अधिक भाविकांनी पंढरीत हजेरी लावली असल्याचा अंदाज आहे.\nआर्थिक उत्पन्‍नाच्या तुलनेत गेल्यावर्षीपेक्षा यंदा मंदिर समितीचे उत्पन्‍न चांगलेच वाढले आहे. गेल्यावर्षी मंदिर समितीला 82 लाख 72 हजार रुपये उत्पन्‍न मिळाले होते, तर यंदा हा आकडा 1 कोटी 10 लाख 38 हजारांवर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक 41 लाख 53 हजार 270 रुपये देणगी स्वरूपात मिळाले आहेत. विठ्ठलाच्या पायावर 15 लाख 50 हजार रुपये, तर रुक्मिणीमातेच्या चरणी 4 लाख 41 हजार 576 रुपये मिळाले आहेत. बुंदी लाडू विक्री 18 लाख 68 हजार 88 रुपये, राजगिरा लाडू विक्री 4 लाख 77 हजार 520, भक्‍तनिवास देणगी 2 लाख 97 हजार 635, परिवार देवता दक्षिणा पेटीतून 4 लाख 17 हजार 276 रुपये मिळाले आहेत. भक्‍तनिवास, फोटो विक्री, हुंडी पेटी, नित्यपूजा, अन्‍नछत्र ठेव पावती अशा मार्गाने एकंदरीत 1 कोटी 10 लाख 38 हजार 829 रुपये उत्पन्‍न मंदिर समितीला मिळाले असून, यात्रा सुरळीत पार पडलेली आहे.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://awaazindiatvnews.com/2018/11/%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86/", "date_download": "2019-01-17T21:25:06Z", "digest": "sha1:7KPDT63RGWAHOKZSZDIUAM5SR3I4GBG7", "length": 7521, "nlines": 119, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "वयोवृद्ध पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नीला अटक – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome अपराध समाचार वयोवृद्ध पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नीला अटक\nAll Content Uncategorized (117) अपराध समाचार (750) करियर (20) खेल (1041) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (497) दुनिया (834) देश (12389) धर्म / आस्था (67) मनोरंजन (482) राजनीति (870) व्यापार (349) समाचार (16860)\nवयोवृद्ध पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नीला अटक\nin अपराध समाचार, समाचार\nदारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या वयोवृद्ध पतीचा गळा दाबून खून करून नंतर आत्महत्येचा बनाव केला आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीविरूध्द पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे गेल्या २२ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला होता. न्यायवैद्यक तपासणीनंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. पत्नीला अटक झाली असून तिला तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.\nसोमलिंग दोडप्पा डोगे (वय ६५) असे खून झालेल्या वयोवृध्दाचे नाव आहे. त्याची पत्नी कुसुम दोडे (वय ५८) हिनेच हे कृत्य केल्याचे उजेडात आल्यानंतर तिच्याविरूध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिला अटकही झाली आहे. गेल्या २२ ऑक्टोबर रोजी हत्तूर गावात स्वत:च्या घरात सोमलिंग दोडे याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांत नोंद झाली होती. त्यानुसार अकस्मात मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास हाती घेतला होता. दरम्यान, मृत सोमलिंग याच्या मृतदेहाची न्यायवैद्यक तपासणी केली असता त्यात हा खुनाचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाच्या गळ्यावर ओरखडल्याच्या जखमा आढळून आल्या होत्या. गळा दाबून श्वास गुदमरून अनैसर्गिक मृत्यू झाल्याचा अहवाल छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार शासकीय रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागातून प्राप्त झाल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले.\nयासंदर्भात पोलिसांनी अधिक तपास केला असता मृत सोमलिंग याच्या त्रासाला वैतागून पत्नी कुसुम हिने त्याचा गळा दाबून खून केल्याचा ठपका ठेवला आहे. गळा दाबून पतीचा खून केल्यानंतर तिने इतर अज्ञात आरोपीच्या मदतीने मृताच्या गळ्याला दोरी बांधून छत��ला लटकावून दारूच्या नशेत सोमलिंग याने स्वत: आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congress-ncp-alliance-again-invite-to-prakash-ambedkar/", "date_download": "2019-01-17T22:12:37Z", "digest": "sha1:F6MEWJTX47EIMNSJL4LOSZLNGGBDRTKP", "length": 9655, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दोन्ही पक्षातील कटुता दूर ; काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीचे संकेत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदोन्ही पक्षातील कटुता दूर ; काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडीचे संकेत\nटीम महाराष्ट्र देशा: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अधिवेशन आणि येत्या निवडणुकीतल्या आघाडीबाबत चर्चा झाली आहे.\nकाँग्रेस राष्ट्रवादीत कटूता राहिली नसून आता आघाडीबाबत केंद्रीय पातळीवर शिक्कामोर्तब होणं बाकी असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहे. या बैठकीत अधिवेशनात एकत्र येऊन विविध विषयांवर सरकारविरोधात उभे राहण्याबाबत चर्चा झाली. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. आघाडीची चर्चा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या स्तरावर होईल अशी माहितीही चव्हाण यांनी दिली. तसंच प्रकाश आंबेडकरांनीही आघाडीत यावं त्यांचं स्वागत आहे. असं निमंत्रणचं चव्हाण यांनी दिलंय.\nसर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. भविष्यात एकत्र कसे काम करायचे याची चर्चा झाली. दोन्ही पक्षातील नेत्यांमधील कटुता दूर होऊन गोडवा निर्माण झाला आहे असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय.\nआज @NCPspeaks व @INCMaharashtra यांची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. राज्याच्या राजकारणात सेना-भाजपने जे चित्र निर्माण केले त्याविरोधात रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक होती. २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. दोन्ही पक्षातील कटुता दूर झाली. pic.twitter.com/gMtQqZALGC\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारां��ा…\nया बैठकीला राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण असे दिग्गज नेते उपस्थित होते.\nकाँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईतील माझ्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. यावेळी राज्यातील अनेक सामाजिक समस्यांसह राजकीय परिस्थितीवरही चर्चा करण्यात आली. @INCMaharashtra @NCPspeaks pic.twitter.com/gwrl7D1fHV\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी; ‘निलंगेकर’…\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nमुंबई : लोकांच्या सहभागातून किती उत्कृष्टपणे काम करता येते याचे उत्तम उदाहरण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या…\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/samna-editorial-news/", "date_download": "2019-01-17T21:39:32Z", "digest": "sha1:X6DPDAH3IBWLPDBRXCI2EZKXW7CJBYHC", "length": 16191, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'त्या' 'वाटमाऱ्यांनाच' भाजपनं दिली उमेदवारी - उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘त्या’ ‘वाटमाऱ्यांनाच’ भाजपनं दिली उमेदवारी – उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. ”सरकारविरुद्ध जनतेत इतका रोष, नाराजी असताना भाजप सांगली-जळगावमध्ये जिंकलाचं कस�� असा सवाल उपस्थित करत, जे विजयी झाले ते भाजपचे पूर्वाश्रमीचे विरोधकच आहेत व याच मंडळींनी सांगली किंवा जळगावसारख्या शहरांची वाट लावली अशी बोंब पूर्वी भाजप मारीत होता. मात्र आता हेच ‘वाटमारे’ भाजपचे बहुसंख्य उमेदवार बनले व विजयी झाले. याचाच अर्थ या ‘वाटमाऱ्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली असा होतो. असा घणाघात त्यांनी केला.\nकाय आहे आजचे सामना संपादकीय\nसांगली आणि जळगाव महापालिकांवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. दोन्ही ठिकाणी भाजपास निर्विवाद बहुमत मिळाले. त्यामुळे सत्तांतर, परिवर्तन जे व्हायचे ते झाले. या मोठ्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन करायला आम्हाला जराही संकोच वाटत नाही. राजकारणात तेवढी दिलदारी असायला हवी. भारतीय जनता पक्ष चारेक वर्षांपासून विजयाचे चौकार – षटकार ठोकीत आहे. असे चौकार – षटकार पन्नास वर्षे काँग्रेसही ठोकीत होतीच. काँग्रेसच्या विजयावरही तेव्हा शंकाकुशंका घेतल्याच जात होत्या. तेव्हा मतपत्रिका होत्या व ‘शाई’चे घोटाळे उघड झाले. पुन्हा मतदान केंद्रांवरही दरोडे पडत होते. पैसे आणि दारूचे वाटप होत असे व त्याबद्दल विरोधी पक्ष आक्षेप घेत होते. आज पैसे वाटप वगैरे कसे होते व सत्तेच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्यासाठी प्रशासन कसे वापरले जाते ते जगजाहीर आहे. शिवाय मतपत्रिका आणि ‘शाई’ची जागा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राने घेतली आहे आणि त्याबद्दलही लोकांच्या मनात शंका आहेत.\nसांगली विजयाचे शिल्पकार आणि राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता खिल्ली उडवत असे सांगितले आहे की, सांगली महापालिकेत दारुण पराभव झाल्यानंतरही विरोधकांनी अद्याप ‘ईव्हीएम’ घोळाचा आरोप कसा केला नाही याचेच आश्चर्य वाटते. चंद्रकांतदादा यांना आश्चर्य वाटणे साहजिक आहे, पण मतदान यंत्र घोळाचे आरोप दहा वर्षांपूर्वी प्रथम भाजपकडूनच झाले होते हे ते विसरलेले दिसतात. सांगलीत काय किंवा जळगावात काय, निवडणुकीपूर्वी घाऊक पक्षांतरे भाजपने करून घेतली.\nजे विजयी झाले ते भाजपचे पूर्वाश्रमीचे विरोधकच आहेत व याच मंडळींनी सांगली किंवा जळगावसारख्या शहरांची वाट लावली अशी बोंब पूर्वी भाजप मारीत होता. मात्र आता हेच ‘वाटमारे’ भाजपचे बहुसंख्य उमेदवार बनले व विजयी झाले. यावर आपल्या चंद्रकांतदादांचे म्हणणे असे की, राजकारणात ���े असे पक्षबदल होतच असतात, पण त्यांच्या पक्षबदलास जनता मान्यता देते का हे महत्त्वाचे आहे. उद्या याच विचाराने भाजपने छिंद्रमला पुन्हा कवटाळले व जिंकणारा उमेदवार म्हणून तिकीट दिले तरी आश्चर्य वाटायला नको.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\n‘जो जीता वहीं सिकंदर’ असे म्हणावेच लागते. तीच जगाची रीत आहे. सांगली, मिरज, कुपवाडा महापालिकांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्यातलेच ‘सब घोडे बारा टके’ घेऊन भाजपने विजय मिळवला. त्या विजयात संभाजी भिडे यांचीही साथ आहे. जळगाव-सांगलीमध्ये आज जे भाजपबरोबर गेले आहेत ती सत्तेबरोबर आलेली सूज आहे. सत्ता आली की, अशी ‘सूज’ येतच असते. त्यामुळे हे काही चांगल्या राजकीय आरोग्याचे लक्षण नाही.\nआज सत्तेमुळे भाजपात आलेली मंडळी उद्या सत्ता नसताना दुसरीकडे गेलेली असतील आणि पक्षाला आज जी सूज आलेली दिसत आहे ती उतरलेली असेल. त्या पक्षाच्या दादा-भाऊ यांनी हे लक्षात घेतलेले बरे जळगावात कालपर्यंत जे महापौर नालायक, अकार्यक्षम, शहराची वाट लावणारे ठरले ते एका रात्रीत भाजपच्या पायरीवर चढतात व पवित्र होतात. पूर्वी धर्मांतरे, पक्षांतरे होत असत, पण आता ‘भ्रष्टांतरे’ होऊ लागली व त्यावर मांगल्याचे अभिषेकही होऊ लागले.\nसांगलीत शिवसेनेस यश मिळाले नाही व भाजप शून्यातून सत्तेवर आला म्हणून आम्हांस वाईट वाटण्याचे कारण नाही. राजकारणात हार-जीत, चढ-उतार होतच असतात. राजकारणात कधी कुणी संपत नाही. जळगावात जुन्या सत्ताधार्यांविरुद्ध रोष होताच व पुन्हा ज्यांची सत्ता वर असते ते खाली विरोधकांकडे असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदांची गळचेपी करतात. त्यात शहरांचे नुकसान होते. हे सूडाचे राजकारण सर्वच पातळ्यांवर चालते व त्यासाठी ‘आयुक्त’ किंवा ‘सीईओ’ नामक राजकीय एजंट मानगुटीवर बसवला जातो. तरीही महाराष्ट्रात सरकारविरुद्ध जनतेत इतका रोष, संताप, नाराजी असताना भाजप सांगली-जळगावमध्ये जिंकला. ही तर २०१९ च्या भाजपच्या विजयाची नांदी आहे असे शंख फुंकले जातच आहेत.\nमग ही जर भाजपवाल्यांना त्यांच्या विजयाची नांदी वाटत असेल तर मध्यंतरी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत जे घडले त्याला काय म्हणायचे अगदी पालघरमधील पोटनिवडणुकीतही विजय मिळव��ाना भाजपची जी प्रचंड दमछाक झाली ती कशाची नांदी म्हणायची\nप. बंगालात ममताही निवडणुकांमागून निवडणुका जिंकत आहेत व ममतांच्या पराभवासाठी स्वतः अमित शहा कोलकाता येथे घर घेऊन ठाण मांडणार आहेत. अशी जिद्द इतरांकडेही असू शकते. निवडणुका काय भ्रष्ट वगैरे ठरलेले लालू यादवही जिंकत आहेत व प्रामाणिकतेचे ‘रोल मॉडेल’ नितीश कुमार रोज झटके खात आहेत. तेव्हा चंद्रकांतदादा, जरा जपून\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nटीम महाराष्ट्र देशा : 'लहानातल्या लहान माणसातलं कर्तृत्व ओळखून त्याला मोठं करण्याची वृत्ती बाळासाहेबांमध्ये होती,…\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे…\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/2-crore-16-lakh-liters-water-will-be-stored-ranngaon-122114", "date_download": "2019-01-17T21:38:20Z", "digest": "sha1:25ODM342IHFE7RDYNWA5GKWAYXFM3QWV", "length": 12575, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "2 crore 16 lakh liters of water will be stored in Ranngaon रणगावमध्ये साठणार २ कोटी १६ लाख लिटर पाणी | eSakal", "raw_content": "\nरणगावमध्ये साठणार २ कोटी १६ लाख लिटर पाणी\nगुरुवार, 7 जून 2018\nवालचंदनगर - रणगाव (ता.इंदापूर) येथील ओढा खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून ओढ्यामध्ये २ कोटी १६ लाख लिटर पाणी साचण्यास मोलाची मदत होणार आहे.\nवालचंदनगर - रणगाव (ता.इंदापूर) येथील ओढा खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून ओढ्यामध्ये २ कोटी १६ लाख लिटर पाणी साचण्यास मोलाची मदत होणार आहे.\nयेथील गावालगतच्या ओढ्याचे सकाळ रिलीफ, भारतीय जैन संघटना व ग्रामपंचायत रणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ओढाखोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले होते. २६ हजार ४०० घनमीटर काम झाले असुन ओढ्यामध्ये २ कोटी ६४ लाख लीटर पाणी साठणार आहे. ओढा खोलीकरणाचा फायदा ओढयालगतच्या शेतकऱ्यांना होणार असून शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न, तसेच गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कमी होण्यास मोलाची मदत होणार आहे. या परीसरातील अनेक शेतकऱ्यांची जमीन क्षारपड असुन ओढा खोलीकरण झाल्यामुळे शेतजमीनीतील पाण्याचा निचरा होणार असुन जमीनीची सुपिकता वाढणार आहे.यासंदर्भात रणगावच्या सरपंच सुषमा राहुल रणमोडे यांनी सांगितले की, सकाळ माध्यम समुहाने रिलीफ फंडातुन ओढ्यायाचे खोलीकरण केल्यामुळे पाणी टंचाईवरती मात करणे शक्य होणार असल्याचे सांगितले.\nरस्त्याचा प्रश्‍न मार्गी लागला..\nओढाखोलीकरणाचे काम सुरु असताना ओढ्याच्या पात्रातुन मुरुम निघत होता. ओढ्यालगत पुर्वीचा रस्ता होता.मात्र पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरुन ये-जा करणे जिकरीचे होते. ओढ्याचे काम करीत असताना निघालेला मुरुम रस्त्यावर टाकून रस्त्याचे काम ही झाले असल्याने शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या प्रश्‍न ही कायमस्वरुपी मार्गी लागला आहे.\nमोफत शस्त्रक्रियेमुळे चिमुरड्याला जीवदान\nवालचंदनगर - इंदापूर शहरामध्ये मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कांबळे कुटुंबातील चार वर्षांच्या मुलावर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा...\nकहाणी कैकाडी समाजातील फौजदाराच्या खडतर प्रवासाची\nभवानीनगर - आपण वेलीपासून झाप, डुरकुले बनवतो. कोकणात जावे लागते. मग आपली जी ओढाताण होते, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या अशिक्षित...\nपुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; 13 जखमी\nकळस : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गागरगाव (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत लोंढेवस्तीजवळ लक्झरी बस व मालवाहतूक टेम्पो यांच्यात झालेल्या...\nउजनीतील पाणी यंदा इतके लवकर कसे कमी झाले\nकेत्तूर - सोलापूरसह पंढरपूर, सांगोला शहरांना पिण्यासाठी पाणी म्हणून उजनी जलाशयातून भीमा नदीद्वारे मंगळवारी (ता. १५) पुन्हा एकदा पाणी सोडले जाणार...\nमहामार्गाचे काम पूर्ण करताना सरकारी नियमांना बगल\nमहाड : नियम ठेवा ब���जूला, पहिले महामार्गाचे काम करा, अशा स्थितीत सध्या इंदापूर ते कशेडी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. या...\n\"वयोश्री'साठी बारामतीत ज्येष्ठ नागरिकांची गर्दी\nबारामती : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-agitation-farmer-shirdhon-122051", "date_download": "2019-01-17T21:38:45Z", "digest": "sha1:BRRNZ4RRTGOZHJBIRLKUX2HPT2ZYZX5N", "length": 12272, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News agitation of farmer in Shirdhon शेतमालाला दर मिळावा यासाठी शिरढोणमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन | eSakal", "raw_content": "\nशेतमालाला दर मिळावा यासाठी शिरढोणमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन\nगुरुवार, 7 जून 2018\nसांगली - जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संप आणखीन तीव्र झाला आहे. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.\nसांगली - जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संप आणखीन तीव्र झाला आहे. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.\nदूध, ऊस, डाळिंब, भाजीपाला रस्त्यावर आेतून कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे आज शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे राज्यातील शेतकरी चिंतातुर झाला आहे. दूध, साखर तसेच तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने सांगली जिल्ह्याचा शेतकरी आता आक्रमक झाला आहे.\nदीड एकरवर मी वांगी लागवड केली आहे. पण या वांग्यास पाच रुपये दर आहे. तोडणीचाही खर्च निघत नाही. यासाठी शेतमालास उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा मिळेल असा भाव द्यावा अशी आमची मागणी आहे\n- सुदर्शन देर्डे, आंदोलक शेतकरी\nअखिल भारतीय किसान सभेच्यावतीने हे आंदोलन केले आहे. भाजीपाला उत्स्फुर्तपणे रस्त्यावर टाकला आहे. भाजीपाल्यास पन्नास टक्के नफा स्वामिनाथन आयोगानुसार मिळायला हवा. आम्हाला प्रतिसरकार आणायची वेळ आणू नका, अशी आमची मागणी नाही. शेतकऱ्यांना भाव द्यायचा की नाही हे अद्याप सरकारचे धोरण ठरलेले नाही. शेतकऱ्याला कुजवत ठेवण्याचे काम हे सरकार करत आहे.\n- नारायण चौगुले, आंदोलक शेतकरी\nवय वर्षे फक्त 98; तरीही रोज चालवतात 20 किमी. सायकल\nसांगली : \"माझी जन्मसाल आहे 1920. आजही मला सायकल चालवायला जमते. मी माझ्या गावापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावरच्या गावाला सायकलीवरून जातो. आज...\nसांगली-इस्लामपूर रस्त्यावर एसटी पलटी\nसांगली : सांगली-इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ उलटली. समोरील...\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nसांगली- विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले आहे. सांगली जिल्ह्यातील कोकरूड या त्याच्या मूळ गावी...\nसांगलीत 'यिन'कडून तरुणाईला 'सेफ्टी ड्राईव्ह'चा संदेश\nसांगली : वाऱ्याच्या वेगाने बाईक्‍सवरून थरार करत जाणाऱ्या तरुणाईला आज युवक दिनानिमित्त सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या अन्‌ स्वत:बरोबरच इतरांच्या...\nमायणी...पांढऱ्या मातीतील पेरूचे गाव\nकलेढोण - मायणी (ता. खटाव) हे गाव इतिहासात पक्षी आश्रयस्थान, ब्रिटिशकालीन तलावामध्ये हजेरी लावणारे फ्लेमिंगो, प्राचीनकालीन महादेव मंदिर, भुईकोट...\nजि. प. छापखान्याचे चाक पाहणी दौऱ्यानंतरही हालेना\nजळगाव : गेल्या पंधरा वर्षांपासून बंद असलेला जिल्हा परिषदेचा छापखाना सुरू करण्यासाठी सांगली व साताऱ्याचा दौरा करण्यात आला. मात्र, त्यानंतर पुढे मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/578-beed-water-issue", "date_download": "2019-01-17T21:42:37Z", "digest": "sha1:VXVM7SA7ZJ77QSQCK7HJNEPOMFVASTTO", "length": 5581, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कुणी पाणी देता का पाणी...? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकुणी पाणी देता का पाणी...\nजय महाराष्ट्र न्यूज, बीड\nभीषण दुष्काळाने घेरलेल्या बीडमध्ये पाणीटंचाईचा वणवा दिवसेंदिवस भडकत चालला. जिल्ह्यातील जलस्त्रोत कोरडेठाक पडल्याने ‘पाणी’बाणी निर्माण झाली.\n‘कुणी पाणी देता का पाणी ’ असे म्हणत नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते. पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविताना केले जाणारे गैरव्यवहार थांबविण्याची कोणतीही नवी यंत्रणा नव्या सरकारकडे नाही.\nजुनाच कारभार दरवर्षीप्रमाणे सुरू आहे. गेल्या 20 दिवसांपासून टँकरची मागणी करूनही आजतागायत या मागणीकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत आलेलं आहे. मात्र, तहसीलदार आणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गोंधळात मात्र गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण मात्र तशीच सुरू आहे.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%AD-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-17T21:28:09Z", "digest": "sha1:5YUTPDUHLOFVV6L6O423V2DRIGIMLDAK", "length": 10320, "nlines": 89, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "स्थायी समितीकडून २१७ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या स्थायी समितीकडून २१७ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता\nस्थायी समितीकडून २१७ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता\nपिंपरी-चिंचवड शहरातील विशेष व्यक्ती व नागरिकांना मोफत बस पाससेवेसाठी पीएमपीला सुमारे ३ कोटी ८८ लाख ८६ हजार रुपयांच्या खक्चासह सुमारे २१७ कोटी ९१ लाख ८७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.\nस्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. ग प्रभागातील डांबरीकरणासाठी येणा-या सुमारे ४ कोटी ८ लाख ७६ हजार रुपये, प्रभाग क्र २९ तील रस्ते विकसित करण्यासाठी सुमारे १ कोटी २३ लाख ३९ हजार रुपये, पिंपरी वाघेरे येथील आरक्षण क्र. १७३ येथे सिमाभिंत बांधण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ४९ लाख ९२ हजार रुपये, फुगेवाडीमधील लोकमान्य टिळक शाळेच्या जुन्या इमारतीत फेरफार करुन नविन शाळा इमारत बांधणे व स्थापत्य विषय कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ४ कोटी ०२ लाख ७२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.\nप्रभाग क्र २५ वाकड आरक्षण क्र. ४/११ जकात नाक्याचे जागेसाठी सिमाभिंत घालण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ६१ लाख ७६ हजार रुपये, सांगवी, किवळे रस्त्यावर बीआरटीएस बस स्टेशन जवळील बस डॉंकिंगच्या जागेचे मजबुतीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे ३ कोटी ६८ लाख ३० हजार रुपये, पुणे नाशिक महामार्गावरील पांजरपोळ चौक ते पुणे आळंदी रस्त्यापर्यंतचा विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे ५० कोटी ९४ लाख ९८ हजार रु���ये खर्चास स्थायीने मंजुरीदिली. डुडुळगाव येथील विकास आराखड्यातील १८ मिटर रस्ता विकसित करण्यासाठी सुमारे २३ कोटी ९३ लाख ६३ हजार रुपये, चिंचवडेनगर मध्ये बिजलीनगर अंरडपाससाठी १३ कोटी २१ लाख ८४ हजार रुपये, चिखली गृहप्रकल्पामध्ये विविध आरक्षणे विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे ९ कोटी ८५ लाख ५१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.\nदेहू कमान ते झेंडेमळा रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे १२ कोटी ५५ लाख ९६ हजार रुपये, च-होली येथील स.नं. ४५८ ते ४०४ (पठारे मळा) येथील १८ मि टर विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे ९ कोटी ७३ लाख ९८ हजार रुपये आणि सांगवी किवळे रस्त्यावर पार्क स्ट्रिट समोर सबवे बांधण्यासाठी येणा-या सुमारे ८ कोटी ५९ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.\nघरोघराचा कचरा गोळा करण्यासाठी दोन संस्था नेमण्याचा निर्णय\nआईच्या दुःखातुन सावरण्याआधीच पत्नीला वाचविताना पत्नीसह पतीचाही अंत\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/agralekh/page/30", "date_download": "2019-01-17T21:48:25Z", "digest": "sha1:5ITMH7SFCC7FMKIQ3HW3RPNXMXX7ZC65", "length": 9633, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संपादकिय / अग्रलेख Archives - Page 30 of 311 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\n‘एका काडाची क्रांती’ (one straw revolution)च्या प्रकाशनानंतर नैसर्गिक शेती संकल्पनेचा विस्तार झाला. हरितक्रांतीची पिढी मागे पडली. रासायनिक शेती संस्कृतीला विरोध सुरू झाला. हरितक्रांतीमुळे मातीची गुणवत्ता खालावण्यास सुरुवात झाली. पिकांचे सत्त्व, स्वाद, चव आणि प्रोटिन्स, फॅट, मिनरल्सचे प्रमाण व्यस्त राहू लागले. शिवाय त्यावरच्या औषध फवारणीमुळे ग्राहकांच्या पोटात विष जाऊ लागले आणि विविध प्रकारच्या मानवी रोगाला आमंत्रण दिले गेले. अलीकडच्या काळात ...Full Article\nलोकसभा निवडणुका समीप येऊन पोहोचल्या आहेत व तत्प��र्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारसाठी पाच राज्यातील निवडणुका ही जणू काही सत्त्वपरीक्षाच आहे. या महिन्यात व पुढील महिन्यात ...Full Article\nप्रश्न केवळ कायद्याचा नाही, तर नैतिकतेचाही\n‘गुन्हेगारांना निवडणुकीस मज्जाव करणारा कायदा संसदेने करावा’ या सुप्रीम कोर्टाच्या ताज्या निकालाने राजकारण्यांवरच राजकारणाच्या शुद्धाशुद्धतेची जबाबदारी सोपविल्यासारखे आहे. ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण’ हा सध्या सर्वत्र बहुचर्चित विषय बनला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे ...Full Article\nदुसऱया सत्तांतरावर फडणविसांचा ठसा\nचारवर्षे सत्तेच्या तारेवरून चालण्याची कसरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पण, त्याची सर्कस होणार नाही याची काळजीही घेतली. दुसऱया सत्तांतरावर फडणविसांनी नाव कोरून ठेवले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार ...Full Article\nदुसऱया सत्तांतरावर फडणविसांचा ठसा\nचारवर्षे सत्तेच्या तारेवरून चालण्याची कसरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पण, त्याची सर्कस होणार नाही याची काळजीही घेतली. दुसऱया सत्तांतरावर फडणविसांनी नाव कोरून ठेवले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार ...Full Article\nइराणवर अमेरिकेचे नवे निर्बंध\nएखादा धमाकेदार चित्रपट प्रदर्शित करण्याच्या शैलीत अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘नोव्हेंबर 5 रोजी निर्बंध येताहेत’ या टॅगलाईनसह आपली छबी प्रदर्शित केली आणि इराणवर निर्बंध लादले आहेत. या संदर्भात ...Full Article\n‘बळींचं’ राज्य हटू दे\nआज बलीप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा. आजपासून सुरू होणाऱया नवीन वर्षाच्या निमित्ताने आमच्या सर्व वाचकांना, हितचिंतकांना आम्ही शुभेच्छा देतो. हे नवे वर्ष सुखासमाधानाचे भरभराटीचे जाओ. आपल्या प्राचीन परंपरांनुसार आजच्या दिवशी ...Full Article\nकितीतरी दिवसांनी तो आमच्या दारात आला होता. हल्ली त्याने आमच्या घरी येणं सोडलं आहे. चुकून केव्हातरी येतो आणि जातो. पूर्वी आम्ही त्याची जवळ जवळ वाट बघायचो. कधी कधी तो ...Full Article\nश्रीकृष्ण व बलराम थोडेसे पुढे गेले, तेव्हा त्यांना एक शिंपी भेटला. भगवंतांचे अनुपम सौंदर्य पाहून तो अत्यंत प्रसन्न झाला. त्या रंगी बेरंगी सुंदर वस्त्रांतून त्याने त्यांना शोभणारे वेष तयार ...Full Article\nगोव्यातील भाजप ‘गृहकलहा’मुळे अडचणीत…\nअनेक मुद्यांमुळे गोक्यातील भाजपसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिलेला आहे. यातून मार्ग काढू शकणाऱया मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे भाजपसमोरील अडचणी कमी होण्याची चिन्हे कुठेच दिसत नाहीत. ...Full Article\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B6/all/page-5/", "date_download": "2019-01-17T21:03:45Z", "digest": "sha1:RXCZEPJATEB5OPCROHE47GXXINBGCXD4", "length": 11092, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यायाधीश- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाई��वर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अॅट्रोसिटी कायद्याचा हेतूच संपुष्टात-जस्टिस सावंत\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\n'आमचा काही राजकीय उद्देश नाही'\n'लोकशाही व्यवस्थेत आता न्यायासाठी काय करायचं\nन्या. लोया मृत्यू प्रकरणात राहुल गांधींनी भाजप आणि अमित शहांची माफी मागावी, भाजप नेत्यांची मागणी\nन्यायाधीश लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच - सुप्रीम कोर्ट\nमक्का मशीद स्फोट प्रकरण : निकाल देणाऱ्या न्यायाधीशांचा राजीनामा\nन्यायव्यवस्था निष्पक्षच हवी,नाहीतर पुढची पिढी माफ करणार नाही-न्यायमूर्ती चेलामेश्वर\nसुप्रीम कोर्टाचं अस्तित्व धोक्यात आलंय-न्यायमूर्ती कुरिअन यांचंं सरन्यायाधीशांना पत्र\nसलमानचा आजचा मुक्काम जेलमध्येच, जामीन अर्जावर उद्या निर्णय\nसलमानला शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाचं प्रमोश��\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/defence-minister/all/", "date_download": "2019-01-17T21:24:47Z", "digest": "sha1:GCJYAZPDBXXT76ROWF3TD24SFRO5RGKD", "length": 10989, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Defence Minister- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच��या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nराहुल गांधींनी पवारांवर विश्वास ठेवला पाहिजे,अमित शहांचा टोला\nराफेल करारावर पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शरद पवार सत्य बोलले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो असं शहांनी टि्वट केलं.\nLive Blog: मथुरेजवळ रेल्वेने 8 जणांना उडवलं, एकाचा मृत्यू\n#News18RisingIndia Summit- नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण\nराफेल विमान खरेदीत काहीही घोटाळा झालेला नाही- निर्मला सीतारमण\nमीही तरुणपणात अॅडल्ट फिल्म पाहत होतो -मनोहर पर्रिकर\nनिर्मला सीतारमन यांनी स्वीकारला संरक्षण मंत्रिपदाचा पदभार\n2008च्या एम्ब्रायेर विमान कराराची सीबीआय चौकशी व्हावी - संरक्षण मंत्रालय\nपुण्यासाठी आणखी एका विमानतळाची गरज - मनोहर पर्रिकर\nमनोहर पर्रिकर यांचे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत\nपाकचा खोटारडेपणा उघड, लादेन पाकिस्तानातच होता \nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/narendra-modis-six-c-289604.html", "date_download": "2019-01-17T21:03:28Z", "digest": "sha1:JLZ73HEU543EQWR5Z7RGBVT3EIA2TUPC", "length": 14483, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'हे सहा 'सी' कर्नाटकला घातक'", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सह���ीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\n'हे सहा 'सी' कर्नाटकला घातक'\n'हे सहा 'सी' कर्नाटकला घातक'\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nVIDEO : खंडपीठाच्या मागणीसाठी कोल्हापुरातले वकील उतरले रस्त्यावर\nVIDEO : सोशल मीडियावरचे हे आहेत गुरुवारचे टॉप 5 व्हिडिओ\nVIDEO : छेड काढणाऱ्या परप्रांतियांना विद्यार्थिनींनीच बदडून काढलं\nVIDEO : टेम्पोनं हुल दिल्यानं दुचाकी 360 डिग्री फिरली, महिला थोडक्यात बचावली\nVIDEO : पुण्यातल्या पाणीकपातीविरोधात मनसेचा राडा\nVIDEO : ही अनोखी मैत्री पाहून तुम्ही व्हाल थक्क\nVIDEO : 19 बाय 8 फुटांच्या गोधडीवर साकारला शिवराज्याभिषेक सोहळा\nVIDEO : असा झाला सिद्धरामेश्वराच्या यात्रेचा समारोप\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nVIDEO : कठीण इंग्लिश शब्दांचा उच्चार कसा करायचा सांगतील 'हे' अॅप्स\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nSpecial Report : गाव सावकार मुक्त करणाऱ्या शेतकरी महिलांची यशोगाथा\nSpecial Report : भाजप पदाधिकाऱ्याने एवढी शस्त्रं कशासाठी जमवली\nSpecial Report : कोकणात नारायण राणे विरूद्ध शिवसेना\nSpecial Report : सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवस्मारकाला खीळ कुणामुळे\nVIDEO : पुण्याच्या बुधवार पेठेत पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, उडाली एकच धावपळ\nVIDEO : भुजबळांना सनातनपासून धोका -धनंजय मुंडे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणा���्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nदेश, लाईफस्टाईल, ऑटो अँड टेक\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nएक रुपयाही खर्च न करता जगप्रवास; शिवाय वर ७ लाख रुपयेही मिळणार\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-17T21:38:35Z", "digest": "sha1:Q4JBCYPCPW4L72DNPIZ4IJUA25LED4F4", "length": 9946, "nlines": 90, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "लघु, मध्यम व्यवसायाच्या विकासाला नवी गती – हंसराज अहिर | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या लघु, मध्यम व्यवसायाच्या विकासाला नवी गती – हंसराज अहिर\nलघु, मध्यम व्यवसायाच्या विकासाला नवी गती – हंसराज अहिर\nरोजगार ही देशाची मोठी गरज असून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. रोजगार निर्मितीला वाव मिळावा यासाठी हे उद्योग वाढण्याची गरज आहे. केंद्राच्या नव्या उपक्रमामुळे लघु आणि मध्यम व्यवसायाच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केला.\nयेथील गणेश कला क्रिडा मंच येथे जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने सूक्ष्म, लघ�� व मध्यम उद्योगाचे सबलीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खा. अनिल शिरोळे, केंद्रीय न्याय विभागाचे सहसचिव सदानंद दाते, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक दत्तात्रय डोके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बँक ऑफ महाराष्ट्रचे सल्लागार वसंतराव म्हस्के, प्रशांत खटावकर आदी उपस्थित होते.\nकेंद्रीय गृह राज्य मंत्री अहिर म्हणाले की, केंद्र सरकारच्या नव्या उपक्रमामुळे 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज ऑनलाईन तेही केवळ 59 मिनिटांत मिळू शकते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये 6 कोटी पेक्षा अधिक रोजगार आहे. या उद्योगांना प्रोत्साहन देणे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. प्रधनमंत्री मोदी यांनी सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. भारत देश शेतीप्रधान आहे. येथील तरुणांच्या ठायी असलेल्या कौशल्याचा विकास व्हावा, यासाठी कौशल्य भारत आणि मेक इन इंडिया हे उपक्रम यशस्‍वीपणे राबविण्यात येत आहेत. अन्य देशांनी भारताकडे बाजारपेठ म्हणून न पहाता उत्पादकांचा देश म्हणून पहावे, यासाठी सरकारने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे, असे नमूद केले.\nअहिर म्हणाले की, या उपक्रमातून रोजगार निर्मिती, उत्पादकेत वाढ आणि निर्यातीस प्रोत्साहन मिळणार आहे. मुद्रा योजनेमधून पुणे जिह्यात सर्वाधिक कर्जवाटप झाल्याबद्दल अहिर यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि सर्व संबंधित यंत्रणांचे अभिनंदन केले.\nगृहउद्योग, ग्रामोद्योग, कुटीरउद्योग ही संकल्पना नवीन नसून जुनीच आहे. मात्र, त्याला या सरकारने फक्त चालना आणि गती दिली आहे. देशातील खनिज संपत्ती आणि नैसर्गिक साधन समृध्‍दीचा योजनेमध्ये वापर झाला तर देश विकसित व्हायला वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले.\nनिगडीत आज मुख्यमंत्री सभा\nआजचे राशीभविष्य | शनिवार, 3 नोव्हेंबर 2018\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6/", "date_download": "2019-01-17T21:25:53Z", "digest": "sha1:UCJGIAP7352MVXSFOV37ZBUUS43WNLSY", "length": 5798, "nlines": 87, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "स्वाईन फ्ल्यूमुळे वृध्द महिला दगावली | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome आरोग्य स्वाईन फ्ल्यूमुळे वृध्द महिला दगावली\nस्वाईन फ्ल्यूमुळे वृध्द महिला दगावली\nस्वाईन फ्लूमुळे चिंचवड येथील ६८ वर्षीय वृध्द महिला बुधवारी (दि. १५) दगावली आहे. शहरातील चालू वर्षांतील मृतांची संख्या ६१ इतकी झाली आहे.\nया महिलेला ८ नोव्हेंबरला चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. चालू वर्षात १ जानेवारीपासून आजअखेर स्वाईन फ्ल्यूचे ४१३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ६१ रुग्ण दगावले आहेत.\nस्थायी समितीकडून पुन्हा ६४ संस्थांना मुदतवाढ\nपाणी व्यवस्थापनाच्या संशोधन प्रकल्पाची केंद्र सरकारकडून निवड; पुण्याच्या युवा संशोधकांचे यश\nथंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे 5 फायदे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/goldy-bahel-sonali-bendre-ram-kadam-304340.html", "date_download": "2019-01-17T21:45:16Z", "digest": "sha1:73LF6IBZVDEFNCFLTYWHF5YDXHAEAADP", "length": 15647, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राम कदमांच्या 'त्या' ट्विटनं संतापला सोनाली बेंद्रेचा पती, सुनावले चार शब्द", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nराम कदमांच्या 'त्या' ट्विटनं संतापला सोनाली बेंद्रेचा पती, सुनावले चार शब्द\nगोल्डी बहलनं यावर संताप व्यक्त केलाय. तो म्हणाला, सोशल मीडियाचा वापर जबाबदारीनं करा. अफवेवर विश्वास ठेवून आणि त्या पसरवून संबंधितांना नाहक त्रास देऊ नका.\nमुंबई, 9 सप्टेंबर : अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयाॅर्कला कॅन्सरवर उपचार घेतेय. भाजपचे आमदार राम कदम यांनी 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1.50 च्या सुमारास एक टि्वट केलं होतं. या टि्वटमध्ये राम कदमांनी सोनाली बेंद्रे यांचं निधन झाल्याचं जाहीर केलं होतं. नंतर त्यांनी ते ट्विट डिलिट केलंही. पण तोपर्यंत त्या ट्विटचा स्क्रीन शाॅट अनेकांनी काढून ते व्हायरल केलं. अर्थातच, ही बातमी सोनालीचा पती गोल्डी बहल याच्यापर्यंत पोचली.\nगोल्डी बहलनं यावर संताप व्यक्त केलाय. तो म्हणाला, सोशल मीडियाचा वापर जबाबदारीनं करा. अफवेवर विश्वास ठेवून आणि त्या पसरवून संबंधितांना नाहक त्रास देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांना टोला अर्थातच राम कदम यांच्यासारख्यांना आहे.\nराम कदमांनी आपल्याकडून चुकून टि्वट झालंय हे लक्ष्यात आल्यावर अर्ध्या तासानंतर त्यांनी ते टि्वट डिलिट केलं. आणि 'सोनाली बेंद्रे यांच्या निधनाबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो' अशी सारवासारव करत नवीन टि्वट केलं होतं.\nकाही दिवसांपूर्वी तिचा नवरा गोल्डी बहेलनं ट्विट करून सोनालीच्या खुशालीची माहिती दिली. तो म्हणतो, सोनालीला तुम्ही इतकं प्रेम दिलंत त्याबद्दल धन्यवाद. तिचे उपचार सुरू आहेत. त्यात कसलाच अडथळा येत नाहीय. पण हा प्रवास खूप मोठा आहे.\nसोनालीच्या आजारपणात तिचा नवरा, नणंद, मुलगा सगळे नातलग, मित्र मैत्रिणी तिच्या सतत सोबत असतात. आजारी माणसाला हा मोठा अाधार असतो. त्यामुळेच तिची मानसिक स्थिती एवढ्या आजारातही उत्तम राहतेय.\nकाही दिवसांपूर्वी तिच्या तब्येतीची माहिती तिची नणंद सृष्टी आर्यानं दिली. सोनाली फार खंबीर असून ती कॅन���सरसारख्या दुर्धर आजाराशी मोठ्या नेटाने दोन हात करत असल्याचं तिने सांगितलं. त्यामुळे सोनालीची प्रकृती आता हळूहळू सुधारत असल्याचं स्पष्ट झालंय. सोनाली बेंद्रेच्या तब्येतीची काळजी प्रत्येकालाच आहे. त्यामुळे या बातमीनं सगळ्यांनी थोडा सुटकेचा श्वास सोडलाय.\nVIDEO: कोकणवासीयांच्या मेळाव्यातील राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: goldy bahelram kadamsonali bendreगोल्डी बहलराम कदमसोनाली बेंद्रे\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\nVIDEO : विक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग झालं व्हायरल\nPHOTOS : फरहान-शिबानीच्या या रोमँटिक Insta पोस्ट पुन्हा व्हायरल\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8/all/page-2/", "date_download": "2019-01-17T21:01:26Z", "digest": "sha1:34T53WW5G2W6BCF7FJEDXWXCPWJWAML2", "length": 12626, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ड्रोन- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बा��चे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nVIDEO : कोल्हापुरात ड्रोन कॅमेराने टिपली अंबाबाईच्या मंदिरावरील विविधरंगी उधळण\nकोल्हापूर, 13 ऑक्टोबर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालीय. नवरात्रोत्सवानिमित्त आंबाबाईच्या मंदिरावर करण्यात आलेल्या विविधरंगी रोषणाचीचं नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेरामधून शूट करण्यात आलंय. कोल्हापूरातील 'व्हॅम स्टुडिओ' यांच्या सौजन्याने मंदिराची ही डोळे दिपवणारी दृश्ये ���्रोन कॅमेरामधून शूट करण्यात आली आहेत. विविध रंगांची उधळण करत अंबाबाईचं मंदिर सजून गेलंय. त्यातच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे आकाशातून हे मंदिर अधिकच सुंदर दिसतंय.\nआता इटालियन कुत्रे घेणार 'त्या' नरभक्षक वाघिणीचा शोध\nअभी तो शुरुआत है, आगे और मजा आएगा - राहुल गांधी\nजम्मू- काश्मीरची स्थिती खराब, अजून एका सर्जिकल स्ट्राइकची आवश्यकता- लष्कर प्रमुख\nहिंजवडी प्रकरण- 'त्या' चिमुरडींवर दोघांकडून नाही चौघांकडून अत्याचार\nपेट्रोलचे भाव पुन्हा कडाडले...\nगुन्ह्यांचे खटले असलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\n'तिहेरी तलाक'च्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nमेळघाटातील कुपोषणाबाबत माहितीच नाही; हायकोर्टात राज्य सरकार पडले उघडे\nVIDEO : लातूरमध्ये देशातील ड्रोन फार्मिंगचं पाहिलं प्रात्यक्षिक यशस्वी\nभद्रावतीत आता वनविभागाचं ड्रोन घेणार वाघाचा शोध\nनागपुरला डेंग्यूचा डंख; 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nबायकोच्या सौंदर्याला घाबरला नवरा, कॉईल स्टँडने ओरखडून चेहरा केला विद्रूप\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-01-17T21:08:53Z", "digest": "sha1:HFPIOT3KDKWGSIEVZBU2FHXGIURJB5PU", "length": 4651, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॅनॅार - विकिपीडिया", "raw_content": "\nमॅनॅार म्हणजे सामंतशाही काळातील प्रत्येक सामंताची तटबंदीयुक्त गढी आणि त्या सभोवतालचा प्रदेश होय. मॅनॅारमध्ये सामंताचा प्रासाद, शेतकर्‍यांच्या झोपड्या, चर्च, धान्याची कोठारे आणि त्यांना लागून शेतजमीन असे. संपूर्ण मॅनॅारभोवती तटबंदी असे. मॅनॅारला मध्ययुगीन समाजात महत्त्वाचे स्थान होते. प्रत्येच मॅनॅार हे आर्थिक आणि प्रशासकीय दृष्ट्या स्वायत्त व स्वयंपूर्ण होते. किल्लेवजा मॅनॅारमधील सामंत एखाद्या राजाप्रमाणे राहत. ते आपल्या प्रासादात दरबार भरवत. या दरबारात त्यांचे दुय्यम सामंत व कुळे हजर रहात असत. ते नजराणे देत व मनुष्यबळ पुरवीत. मॅनॅारमध्ये नेहमी उत्सव, समारंभ, खेळांचे सामने व मेजवान्या चालत. याच मॅनॅारमुळे युरोपीय सामंतशाही अधिक बळकट झाली.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०१५ रोजी १४:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/5-january-pahila-ekdivasiy-antarrashtriya-saamna/", "date_download": "2019-01-17T21:19:38Z", "digest": "sha1:FXVFU6N6JXR5QLQIIBM3U2Z4SNLQK6TW", "length": 13377, "nlines": 143, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "०५ जानेवारी १९७१: पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 17, 2019 ] अध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 17, 2019 ] नखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\tविशेष लेख\n[ January 17, 2019 ] पानिपतला विसरूं नका\tऐतिहासिक\n[ January 17, 2019 ] अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\tनियमित सदरे\nHomeजुनी सदरेक्रिकेट फ्लॅशबॅक०५ जानेवारी १९७१: पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना\n०५ जानेवारी १९७१: पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना\nJanuary 5, 2019 डॉ. आनंद बोबडे क्रिकेट फ्लॅशबॅक\nकालच्या प्रश्नचिन्हाच्या जागी आज आहे एक आकडा : १४६.\nमंगळवार, ५ जानेवारी १९७१ रोजी, ज्या सामन्याला मागाहून पहिला अधिकृत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना असा दर्जा दिला गेला तो सामना खेळला गेला होता. इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड. ४०-४० अष्टकांचा सामना.\nकांगारू कर्णधार बिल लॉरीने नाणेकौल जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ३९.४ अष्टकांमध्ये इंग्लिश संघाने सर्वबाद १९० धावा काढल्या. तब्बल ४२ चेंडू राखून ऑस्ट्रेलियाने ५ बाद १९१ धावा करीत ही लढत जिंकली. ८२ धावा काढणारा इंग्लिश सलामीवीर जॉन एड्रिच सामनावीर ठरला.\nया पहिल्यावहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय लढतीनंतर आणखी ९९९ सामने होण्यासाठी २४ वर्षे जावी लागली. त्यानंतरच्या आठ वर्षांतच आणखी १००० एदिसा झाले आणि पुढचे १००० तर केवळ सात वर्षांमध्येच.\nआश्चर्याची गोष्ट म्हणजे हा एदिसा नियोजित नव्हता. १९७०-७१ च्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरा सामना मेलबर्नमध्ये होणार होता. ५ जान��वारी हा त्या नियोजित कसोटीचा पाचवा दिवस होता. मेलबर्नमधील पावसामुळे पहिल्या दोन दिवसांचा खेळ वाया गेला. रविवारपासून सामना सुरू करून वेळ भरून काढण्याची कल्पना कुठल्याही मंडळाच्या पचनी पडली नाही. रविवारीही तुफान पाऊस झाल्याने कसोटी सामना रद्द करण्यात आला.\nऐंशी हजार पौंडांचे नुकसान मानवण्यासारखे नसल्याने दोन्ही मंडळांनी एक कसोटी जास्त खेळली जावी (सातवी) असे ठरविले पण अशा सहमतीमुळे इंग्लिश खेळाडू संतप्त झाले आणि त्यांनी अधिक मानधनाची मागणी केली. ४० दिवसांमध्ये ४ कसोटी सामने एवढा ‘प्रचंड’ ताण सहन करण्याची त्यांची तयारी नव्हती.\nअखेर, लोकांच्या समाधानासाठी, इंग्लंडमध्ये त्याकाळी खेळल्या जात असलेल्या जिलेट कपप्रमाणे एक सामना खेळविण्याचे घाटले. लगेचच अधिकृतता देण्यास दोन्ही मंडळे तयार नसल्याने या सामन्याच्या धावफलकात संघांची नावे इंग्लंड एकादश आणि ऑस्ट्रेलिया एकादश अशी आढळतात.\nअखेरच्या क्षणी रॉथमन्स या तंबाखूजन्य उत्पादनांच्या कंपनीने ५,००० पौंडांचे पुरस्कृत्य केले. सामनावीराला ९० पौंड मिळणार होते.\nसामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांमधील खेळाडू एकत्र आले आणि एका बाकावर उभे राहून डॉन ब्रॅडमन यांनी छोटेसे भाषण केले. शेवटी ते म्हणाले : “इतिहास घडतानाच तो तुम्ही पाहिलेला आहे.”\nकसोट्यांचा जादुई करिश्मा असा होता (आणि आजही आहे) की काही वृत्तपत्रांनी या सामन्याचे वार्तांकन करताना “वन-डे टेस्ट” असा शब्दप्रयोग केला होता\n— डॉ. आनंद बोबडे\nसोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. \"जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०...\" हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T22:04:30Z", "digest": "sha1:KSANTYRTULO3SMSJNIIJMGY5DKB3T7XV", "length": 7394, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खटाव तालुक्‍यातील पत्रकारांचा सन्मान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nखटाव तालुक्‍यातील पत्रकारांचा सन्मान\nखटाव : तालुक्‍यातील पत्रकारांचा सन्मान करताना मान्यवर. (छाया : किरण देशमुख)\nखटाव, दि. 9 (वार्ताहर) – पत्रकार दिनाचे औचित्य साधून 8 रोजी अपंग संघटना व शिवसेना खटाव शहर यांच्यावतीने खटाव येथे तालुक्‍यातील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.\nयावेळी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हाध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना सदस्य अमिन आगा, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रताप जाधव, खटाव-कोरेगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख भानुदास कोरडे, खटाव तालुका शिवसेना उपाध्यक्ष दिनेश देवकर, महिपती डंगारे, अजित पाटेकर आदींच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी धनंजय क्षीरसागर, नम्रता भोसले आदी पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पत्रकार संजय देशमुख, नितीन राऊत, किरण देशमुख, अक्षय यादव, शरद कदम, ईश्वर जाधव, दत्ता कोळी, आदी पत्रकार उपस्थित होते. या वेळी पोपट कुदळे, गजू पवार, गुलाब पवार, चंद्रकांत डोंबे, अमर देवकर, रमेश बोर्गे आदींसह अपंग संघटनेचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. सुहासिनी डेंगळे आभार यांनी मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : फुटबॉलचे अंतिम सामने पुण्यामध्ये होणा��\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2019-01-17T21:54:08Z", "digest": "sha1:NJHK5GPKBF5GYFMXRFPMDKT3N7BOUDCB", "length": 9769, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Cricket Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमॅक्सवेल,स्टॉयनसच्या धडाक्याने ऑस्ट्रेलियाचे सामन्यात कमबॅक\nडकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर विजयासाठी17 षटकांत 174 धावांचे लक्ष्य ऑनलाईन टीम / ब्रिसबेन : ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज खेळीने ऑस्ट्रेलियाने भारता विरूद्ध आजपासून सुरू झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात 16.1 षटकात 3 बाद 153 धावांपर्यंत मजल मारली आहे. पावसामुळे खेळ 17 षटकांचाच करण्यात आला. ऑस्ट्रेलियाने 17 षटकांत 158 परंतु डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर 17 षटकांत 174धावांचे लक्ष्य देण्यात आले. भारतीय क्रिकेट संघाचा ...Full Article\nधवन, उमेश यांची पद्मनाभ मंदिराला भेट\nवृत्तसंस्था /थिरूवनंतपुरम : येथे प्रसिद्ध असलेल्या भगवान विष्णुच्या पद्मनाभस्वामी मंदिराला बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्राr, शिखर धवन आणि उमेश यादव यांनी भेट देवून परमेश्वराचे दर्शन घेतले. भगवान ...Full Article\nवनडे क्रिकेटमधून अझहर अली निवृत्त\nवृत्तसंस्था /कराची : पाकचा ज्येष्ठ आणि अनुभवी फलंदाज अझहर अलीने गुरूवारी येथे वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भविष्यकाळात कसोटी क्रिकेटकडे अधिक लक्ष देण्याच्या हेतूने आपण हा निर्णय घेतल्याचे अझहर ...Full Article\nदिल्ली संघटनेच्या क्रिकेट समितीतून सेहवागचा राजीनामा\nदिल्ली क्रिकेटच्या हितासाठी निर्णय घेतल्याचा निर्वाळा, आकाश चोप्रा, राहुल संघवी देखील पायउतार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली माजी सलामीवीर, स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट समितीचा राजीनामा ...Full Article\nमनोधैर्य खचल्यामुळेच निवृत्तीचा निर्णय : कूक\nवृत्तस��स्था/ लंडन ‘सातत्याने मनोधैर्य खचत गेल्यानेच मला निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला’, अशी कबुली इंग्लिश सलामीवीर ऍलिस्टर कूकने दिली. ओव्हलवर भारताविरुद्ध शुक्रवारपासून खेळवल्या जाणाऱया पाचव्या व शेवटच्या कसोटी सामन्याच्या माध्यमातूनच ...Full Article\nमेंडीस, डिक्वेला यांची दमदार अर्धशतके,\nवृत्तसंस्था/ सेंट लुसिया येथे सुरू असलेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत खेळाच्या चौथ्या दिवशीअखेर लंकेने दुसऱया डावात 9 बाद 340 धावा जमवित विंडीजवर 293 धावांची आघाडी मिळविली आहे. मेंडीस आणि डिक्वेला ...Full Article\nमुंबई इंडियन्सचा पंजाबला ‘दे धक्का’\nरोहित शर्मा-कृणाल पंडय़ाने साकारला 21 चेंडूत 56 धावांचा झंझावात प्रतिनिधी/ कारवार कर्णधार रोहित शर्मा (15 चेंडूत नाबाद 24) व कृणाल पंडय़ा (12 चेंडूत नाबाद 31) या जोडीने अवघ्या 21 ...Full Article\nपुण्यात झुंजणार ‘दाक्षिणात्य प्रतिस्पर्धी’\nवृत्तसंस्था बहरातील चेन्नई सुपरकिंग्स व खराब फॉर्ममुळे झगडत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर या दक्षिणी संघात आज पुण्यात मुकाबला होईल. आरसीबीला यापूर्वी चेन्नईविरुद्ध घरच्या मैदानावर पराभव स्वीकारावा लागला होता. तो ...Full Article\nमहिला संघासाठीही लवकरच गोलंदाजी प्रशिक्षक\nवृत्तसंस्था /नवी दिल्ली : wराष्ट्रीय पुरुष संघाप्रमाणेच आता भारतीय महिला क्रिकेट संघाला देखील स्वतंत्र गोलंदाजी प्रशिक्षक उपलब्ध करुन दिला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यासाठी अर्ज मागवण्याच्या प्रक्रियेला ...Full Article\nदिल्ली डेअरडेव्हिल्स 6 सामन्यात पाचव्यांदा पराभूत\nवृत्तसंस्था /नवी दिल्ली : ख्रिस गेलच्या गैरहजेरीतही किंग्स इलेव्हन पंजाब संघाने सोमवारी आयपीएल साखळी सामन्यात यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्सला 4 धावांनी निसटती मात दिली आणि या हंगामातील आपली बहारदार, विजयी ...Full Article\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत���तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com/2010/05/blog-post_21.html", "date_download": "2019-01-17T21:46:10Z", "digest": "sha1:B6SE4DR6ML7E2KXU2CFAALT6JXPYHRG5", "length": 15729, "nlines": 116, "source_domain": "wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com", "title": "पुन्हा एकदा जोशीपुराण: वीजेचे संकट", "raw_content": "\nनमस्कार, मी शेखर जोशी. माझ्या पुन्हा एकदा जोशीपुराण या नव्या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत.दररोज नवीन लेखन करण्याचा किंवा वाचनात आलेली माहिती येथे देण्याचा माझा प्रयत्न असेल.आपल्याला ते आवडले किंवा आवडले नाही तरी आवर्जून कळवा.\nसध्या महाराष्ट्र उन्हाने आणि वीजेच्या प्रश्नावरून तापला आहे. कडाक्याच्या उन्हाळ्याला अप्रत्यक्षपणे आणि वीजेच्या संकटालाही आपणच प्रत्यक्ष जबाबदार आहोत. महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक या दोघानीही गेल्या पन्नास वर्षांत भविष्यातील वीजेची गरज लक्षात घेऊन काहीच उपाययोजना केली नाही. त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत.\nपर्यावरणाचा नाश, झाडांची बेसुमार कत्तल, पोखरलेले डोंगर, जागोजागी उभे केलेले सिमेंट-क्रॉंक्रीटचे जंगल, डांबरी रस्ते, जीथे तिथे लावलेले पेव्हर ब्लॉग आणि ग्लोबल वॉर्मिंग यामुळे गेल्या काही वर्षांपासून उन्हाचा तडाखा वाढत आहे. वर्धा येथे तर ४८ अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. पुढील वर्षी तापमापकाचा पारा पन्नासचाही आकडा पार करेल.\nपावसाळ्याचे दोन महिने सोडले तर आपल्याकडे जवळपास दहा महिने कडाक्याचे उन असते. निसर्ग आपल्याला अनंत हस्ताने सर्व काही देत असतो. पण आपणच करंटे त्याचा पाहिजे तितका आणि म्हणावा तसा उपयोग करून घेत नाही. उन्हाप्रमाणेच पावसाचे पाणीही किती वाया जाते, त्याचाही हिशोब नाही. अपवाद वगळता उन आणि या वाहून जाणाऱया पाण्याचा आपण उपयोग करून घेत नाही.\nहे सर्व करण्यासाठी राज्य शासनाने युध्द पातळीवर पुढाकार घेतला पाहिजे. गेल्या पन्नास वर्षात शिवसेना-भाजप युतीची पाच वर्षांची सत्ता सोडली तर येथे कॉंग्रेसचेच राज्य राहिले आहे. त्यामुळे आजच्या या वीज संकटाला कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेस नेतेच जबाबदार आहेत. अर्थात अर्धा दोष विरोधकांकडेही जातो. राज्��� शासनाकडून वीजेच्या बाबतीत ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर विरोधकानीही त्यांना या प्रश्नाकडे लक्ष देण्यास भाग का नाही पाडले. आपले भत्ते, निधी आणि इतर सोयी-सुविधा मिळविण्यासाठी राजकीय मतभेद विसरून एकत्र येणारे राजकीय पक्ष व त्यांचे नेते या प्रश्नासाठी एकत्र का आले नाहीत.\nयाचे खरे कारण राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना याची झळ बसत नाही. उन्हाचे आणि वीजेचे चटके राज्यातील सर्वसामान्य जनतेला सहन करावे लागत आहेत. मलबाह हिल किंवा मत्र्यांच्या बंगल्यांना वीज भारनियमनाचा फटका बसलेला नाही. ही मंडळी येथील जनता उन्हाळ्याने आणि वीजेच्या भारनियमनाने होरपळत असताना परदेशी थंड हवेच्या ठिकाणी जाऊन मजा करत आहे.\nप्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते फक्त स्वहितामध्ये मश्गुल झाले असून त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी काहीही देणे-घेणे राहिलेले नाही. खरे तर या बोलघेवड्या आणि पोपटपंची करणाऱया नेत्यांना राज्यातील कोणत्यातरी दुर्गम खेड्यात नेऊन तेथील घरात नेऊन डांबले पाहिजे. एन उन्हाळ्यात लोकांचे पिण्याचे पाणी आणि वीज नसल्याने कसे हाल होतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना आला पहिजे. तसे झाले तरच या मंडळींचे डोळे उघडतील...\nआपण नवीन काय सांगितलेत उपाय सुचवा. आपण जे लिहिले आहे ते जवळ जवळ सर्व लोकांना माहीत आहे.\nजर आज सूर्यबंब बसवायचा असेल तर त्याचा खर्च वीजेच्या खर्चापेक्षा जास्त आहे. अश्या परिस्थितीत सामान्य मनुष्य काय करेल\nसगळीकडे सरकार पोचू शकत नाही. गरीब जनतेचे सरकार श्रीमंत कसे असेल की ज्या सरकारला अश्या ठिकाणी गुंतवणूक करणे जमेल.\nवीज प्रकल्पाना विरोध करणार्यांचे काय करावयाचे हा सर्वात मोठा प्रश्र्न विचारात न घेता केलेली टीकाटिप्पणी.\nमी या दोन्ही परखड मतांशी सहमत आहे. जे सर्वाना माहित आहे,ते पत्रकारांनी लिहून आमच्या दुःखावर डागण्या देऊ नये.\nब्लॉगला भेट देणारे आत्तापर्यंतचे वाचक\nमाझा ब्लॉग येथे जोडलेला आहे\nअसा मत्त पाऊस यावा\nसाकारतोय चित्पावन चरित्र कोश\nनिवडक न्यायालयीन निवाडे आता मराठीत\nआता चातुर्मासातही विवाह मूहूर्त\nइकडेही लक्ष असू द्या\nगेल्या आठवड्यात भेट दिलेल्या वाचकांची संख्या\nडाऊझिंग पद्धतीने जमिनीखालील पाण्याचा शोधi\nमुंबईत सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत असून पाणी वाचविण��यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. पाणीटंचाईवर ...\nश्लोक गणेश-४ मोरया मोरया मी बाळ तान्हे\nगणपतीचे अनेक श्लोक आणि स्तोत्रे प्रसिद्ध असून त्यापैकी ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे’हा श्लोक आपल्या सर्वाच्या माहितीचा आहे. शाळेत प्रार्थना झा...\nमाझ्या वाचनात नुकताच चैत्राली हा दिवाळी अंक आला. रमेश पाटील याचे संपादक असून गेली अठ्ठावीस वर्षे हा अंक प्रकाशित होत आहे. यंदाचा दिवाळी अंक...\nनर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा\nआज पुन्हा एकदा नर्मदे परिक्रमेविषयी. सुहास लिमये लिखित नर्मदे हर हर नर्मदे हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. गेल्या काही महिन्यात नर्मदा परिक्रम...\nआपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. या सर्व संतांनी लोकांमध्ये भक्तीभाव निर्माण करण्याबरोबरच सामाजिक समरसतेचे मोठे काम केले. याच संतपरं...\nकोणत्याही शुभकार्यासाठी अमावास्या ही तीथी वर्ज्य समजली जाते. शुभ-अशुभ यावर विश्वास असणारी मंडळी अमावास्येच्या दिवशी कोणतेही महत्वाचे काम किं...\nबदलत्या काळाचा वेध घेत आणि नवनव्या मार्गाचा अवलंब करून मराठी पुस्तके आजच्या पिढीबरोबरच जुन्या पिढीतील साहित्यप्रेमी आणि दर्दी वाचकांपर्यंत प...\n२९ वर्षात झाली ५१ वादळे\nलैला, नीलम, बुलबुल, निलोफर, वरद/वरध ही नावे काही व्यक्तींची किंवा पक्ष्यांची नाहीत, तर बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात आगामी काळात तयार ह...\nसूर्यनमस्कार हा एक सर्वांगसुंदर व्यायामप्रकार असून तो आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी आपल्याला ...\nआचार्य अत्रे यांचा मराठा आता डिव्हिडीवर\n‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी फार मोठा लढा देऊन आपल्याला आजचा महाराष्ट्र मिळाला आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार देशाती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/category/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-17T21:25:59Z", "digest": "sha1:UZTZCKIFQRY2RJADTAGVTBZ6G2XUFGFY", "length": 11652, "nlines": 123, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पिंपरी-चिंचवड | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजू���\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nनिर्भीडसत्ता न्यूज – बेटी बचाओ बेटी पढाओ पिंपरी चिंचवड संयोजक अमित गुप्ता यांना नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले. अमित गुप्ता यांना ह्युमन राईट इंटरनॅशनल फेडरेशन आणि ॲन...\tRead more\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या माथी शास्तीकराचे पाप लादण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीने केले आहेत. त्यात भाजप व शिवसेनेचाही वाटा...\tRead more\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nनिर्भीडसत्ता न्यूज – सरसकट 100 टक्के शास्तीकर माफ न केल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पिंपरी-चिंचवड शहरात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षन...\tRead more\nनिगडीतील धिंग्रा मैदानावर आर्मी डे साजरा\nनिर्भीडसत्ता न्यूज – १५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली होती. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून...\tRead more\nमनपा कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करु – आमदार जगताप\nनिर्भीडसत्ता न्यूज – महापालिकेत 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचा-यांना अंशदान पेन्शन देण्यात येते. त्या कर्मचा-यांची आर्थिक सुरक्षितता धोक्यात येवून नविन व जुन्या कर्मच...\tRead more\nरोटरी क्लब ऑफ निगडीच्या रनेथॉनमध्ये धावले ���ात हजार स्पर्धक\nनिर्भीडसत्ता न्यूज – रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या रनेथॉन ऑफ होप 2019 या स्पर्धेत आदित्य आर याने एक तास सतरा सेकंदांत मॅरेथॉन पूर्ण करुन प्रथम क्रमांक पटकाविला. या स...\tRead more\nओल्या कच-यावर प्रक्रिया करून खत निर्मिती : रोझव्हॅली सोसायटीचा उपक्रम\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपळे सौदागर येथील रोझ व्हॅली सोसायटीत सोसायटी अंतर्गत ओल्या कच-यापासुन खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे.साधारण साडेआठशे लोकसंख्या असलेल्या या सोसा...\tRead more\nपिंपरीत शास्तीकर माफीसाठी विरोधकांचे आंदोलन\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात येत्या 15 दिवसांमध्ये सर्व अनधिकृत बांधकामांना 100 टक्के शास्तीकर माफी करावी. तोपर्यंत मालमत्ता जप्ती व नळजोड खंडित करण्याची कारवाई थांबवावी. क...\tRead more\nपालिकेतर्फे लालबहादुर शास्त्री यांना अभिवादन\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी पुष्पहार अर्प...\tRead more\nशिवसेना आमदारांना मुख्यमंत्र्यांनी बोलू न दिल्याने शिवसेनेकडून निषेध\nनिर्भीडसत्ता न्यूज – शहरात भाजपचे दोन व शिवसेनेचा एक असे तीन आमदार आहेत. शिवसेनेचे आ. गौतम चाबुकस्वार यांना बुधवारच्या चिंचवडमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलू दि...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-17T21:06:03Z", "digest": "sha1:RF5JOHMQQ6HQDHAHR2MHPJEWNTJ6PQVN", "length": 9642, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पीएमपीतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निरोप | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपीएमपीतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निरोप\nएक वर्षाचा करार संपल्याने निर्णय : नवीन अधिकाऱ्यांची नियुक्‍ती\nपुणे – पीएमपीतील महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या एसटी महामंडळातील तीन निवृत्त अधिकाऱ्यांना सोमवारी निरोप देण्यात आला. वर्षभरापासून त्यांची करार पध्दतीवर नेमणूक क���ण्यात आली होती. मात्र, सोमवारी (दि.31) त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला.\nपुणे महानगर परिवहन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कार्यकाळात पीएमपीचा नवीन आस्थापना आराखडा तयार केला होता. त्यानुसार त्यांनी चार वरिष्ठ पदांसाठी एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती केली. यानुसार वाहतूक व्यवस्थापक पदावर दत्तात्रय माने, महाव्यवस्थापकपदी विलास बांदल, कार्मिक अधिकारी म्हणून संभाजी पाटील तर देखभाल दुरुस्ती विभागाची जबाबदारी जाधव यांच्यावर सोपविण्यात आली होती. यातील जाधव यांचा कार्यकाळ दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाल्याने त्यांना तेव्हा निरोप देण्यात आला होता. उर्वरीत तीन अधिकाऱ्यांना सोमवारी प्रशासनाकडून निरोप देण्यात आला. यावेळी पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे यांच्यासह पीएमपीतील अधिकारी उपस्थित होते.\nपीएमपीतील वाहतूक व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या दत्तात्रय माने यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला. यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पीएमपीतील वरिष्ठ अधिकारी सुनील गवळी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, कार्मिक अधिकारी म्हणून व्ही. डी. परदेशी यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्यात 15 वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या करुन मृतदेह पुरला जमिनीत\n250 क्विंटल बियाणांचे वाटप\nरब्बी पिकांच्या परिस्थितीने चिंतेत वाढ\nपुन्हा आले रस्ते खोदाईचे दिवस\nसोशल मीडियावरही पुणे मेट्रो ‘सुपरफास्ट’\nप्रदूषण घटकांची होणार चाचणी\nपुणे महापालिकेचे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक सादर\nशिष्यवृत्तीसाठी मूळ कागदपत्रांचे बंधन नाही\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणी आणखी एक अटकेत\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये ��नोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/200-petrol-diesel", "date_download": "2019-01-17T20:48:58Z", "digest": "sha1:RNSABVOPYK6ENISMGXMEEGDHNZKHIMSM", "length": 5169, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पेट्रोल-डिझेलचे दर दररोज ठरणार! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपेट्रोल-डिझेलचे दर दररोज ठरणार\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\n1 मेपासून सुरुवातील 5 शहरांत दररोज पेट्रोल-डिझेलचे दर पाहायला मिळतील.\nपाच शहरांमध्ये पाँडेचरी, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), उदयपूर (राजस्थान), जमशेदपूर (झारखंड) आणि चंदीगढ यांचा समावेश आहे.\nभारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदूस्थान पेट्रोलियम या ऑईल कंपन्यानी पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज निश्चित व्हाव्या, अशी मागणी केली आहे.\nया योजनेसाठी प्रायोगिक तत्वावर पाच शहरांची निवड करण्यात आली आहे. या शहरांत 1 मे पासून ही योजना सुरु होईल.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://awaazindiatvnews.com/2018/11/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%9B%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A5%8B/", "date_download": "2019-01-17T20:56:35Z", "digest": "sha1:RN2PTBJWV4Z6DBIOAMLNXEZANSJDQBQH", "length": 7640, "nlines": 125, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "अवनीचे बछडेही नरभक्षक होण्याच्या मार्गावर-शआफत अली – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश अवनीचे बछडेही नरभक्षक होण्याच्या मार्गावर-शआफत अली\nAll Content Uncategorized (117) अपराध समाचार (750) करियर (20) खेल (1041) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (497) दुनिया (834) देश (12389) धर्म / आस्था (67) मनोरंजन (482) राजनीति (870) व्यापार (349) समाचार (16860)\nअवनीचे बछडेही नरभक्षक होण्याच्या मार्गावर-शआफत अली\nअवनी या (टी१) वाघिणीचे बछडेही नरभक्षक होण्याच्या मार्गावर आहेत असा दावा शआफत अली या शिकाऱ्याने केला आहे. वाघीण जेव्हा माणसांना मारायची तेव्हा तिचे बछडेही तिच्यासोबत असायचे. अवनी वाघिणीची शिकार झाल्यानंतर आता हा धक्कादायक दावा शूटर शआफत अलीने केला आहे. माणसांना जेव्हा वाघीण मारायची तेव्हा तिचे दोन बछडे तिच्यासोबत होते त्यामुळे माणसाकडेही ते शिकार म्हणून पाहू शकतात आणि ते भविष्यात शिकार करू शकतात असाही अंदाज व्यक्त होतो आहे. शिकार करणे बछडे आईकडूनच शिकत असतात. वाघीण जेव्हा हरीण, म्हैस, डुक्कर यांची शिकार करते तेव्हा हे आपले अन्न आहे आपली शिकार आहे हे बछड्यांना समजते. आता माणूस मारतानाही हे बछडे त्यांच्या आईसोबत होते त्यामुळे माणूस हादेखील शिकारच आहे अशी या बछड्यांची मानसिकता होऊ शकते असे शआफत अलीने म्हटले आहे.\nशआफत अलीने काय म्हटले आहे\nअवनी या वाघिणीचे बछडे सध्या १० ते ११ महिन्यांचे आहेत.\nशिकारीची मानसिकता याच वयात घडत असते\nसगळे बछडे आईकडूनच शिकार करणे शिकतात.\nअवनी वाघिणीने जेव्हा माणसांना मारले तेव्हा बछडे तिच्यासोबत होते\nमाणसांच्या मृतदेहांवर बछड्यांची लाळ आढळली आहे\nभविष्यात हे बछडेही नरभक्षक होऊ शकतात\nअवनी या वाघिणीच्या शिकारीवरून चांगलेच राजकारण सुरु असतानात आता शार्पशूटरने धक्कादायक असा दावा केला आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी शिकार प्रकरणात लक्ष घालत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. तसेच अनेक वन्यप्रेमी संघटनाही वाघिणीला चुकीच्या पद्धतीने मारल्याचे म्हणत आहेत. विरोधी पक्षांनी तर अंबानींच्या प्रकल्पामुळेच वाघिणीला ठार केल्याचा आरोप केला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाघिणीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार कसे केले असा प्रश्न उपस्थित केला आहे. हे सगळे आरोप प्रत्यारोप होत असताना शार्प शूटरने केलेला दावा नक्कीच धक्कादायक आहे. शिकार झाल्याच्या दिवसापासून सरकारवर टीका होताना दिसते आहे.\nअभी तो पटाखे जले भी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80/page/3/", "date_download": "2019-01-17T22:08:55Z", "digest": "sha1:ABLELQ5E6FNFHYIRLZBTDXO627RS6HGO", "length": 11719, "nlines": 123, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "सातारा-जावळी | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News. | Page 3", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nखंडणी प्रकरणातील आरोपी गाडे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nजावली | मेढा निर्भीडसत्ता न्यूज – आंदोलनाची भिती दाखवुन शासकीय अधिका-यांविरूद्ध खोटे अर्ज करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणा-या खंडणी प्रकरणातील आरोपी संजय कोंडीबा गाडे याची २६ जाने...\tRead more\nमहू हातगेघर धरणाचे काम आमदार शशिकांत शिंदे यांच्या मंत्रीपदाच्या काळातही ठप्प – दीपक पवार\nमहू हातगेघर धरणाच्या कामासाठी आंदोलन करण्यामागे वसंतराव मानकुमरेंचे राजकारण काय मेढा / प्रतिनिधी – सोमनाथ साखरे निर्भीडसत्ता न्यूज – महू हातगेघर धरणाच्या कामासाठी आंदोलन करण्यामागे वसंतराव...\tRead more\nजावली तालुक्याच्या विकासात पत्रकारांचे योगदान मोलाचे – वसंतराव मानकुमरे\nनिर्भीडसत्ता न्यूज – चांगल्या-वाईटावर नजर ठेवून समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या पत्रकारांवर मोठी सामाजिक जबाबदारी असते. चांगल्याची भलावण करणं आणि वाईटांचे कान टोचण्याचेही काम पत्रकारांन...\tRead more\nकार्यकर्त्यांची चळवळीशी बांधिलकी हवी; जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांचे मत\nनिर्भीडसत्ता न्यूज – खांद्यावर हात टाकला की , समजते कार्यकर्ता वरून, आतून की संपूर्ण निळा आहे. चळवळीशी बांधिलकी जपणारा पूर्ण निळा कार्यकर्ता हवा आहे. असे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया चे सा...\tRead more\nरिपाइंच्या कुसुंबी शाखेचे रविवारी उदघाटन\nजिल्हा���्यक्ष अशोक बापूंची प्रमुख उपस्थिती जावळी मेढा निर्भीडसत्ता न्यूज – भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या मौजे कुसुंबी येथील शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड (बापू) यांच्या हस्त...\tRead more\nमेढा पाणी योजनेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा; अन्यथा आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा\nमेढा / प्रतिनिधी – सोमनाथ साखरे निर्भीडसत्ता न्यूज – मेढा नगरीला पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी १ कोटी १२ लाख रुपयाचा निधी वापरण्यात आला परंतु हा निधी वापरताना निवेदाप्रम...\tRead more\nयोजना – येणार आणि विकास कधी होणार; जनतेला लागले डोहाळे\nमेढा नगरपंचायती पंचायत समितीत स्थलांतर मेढा / प्रतिनिधी सोमनाथ साखरे मेढा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने विकासाला प्रारंभ होईल असे जनतेला वाटत होते. परंतु...\tRead more\nपोटार्थी कार्यकर्त्यांचा बुरखा फाटला; संघटनेचे लेबल मिळविण्यासाठी केविलवाणी धडपड\nमेढा / प्रतिनिधी निर्भीडसत्ता न्यूज – चळवळीचे कार्य करतो आहे, असे भासवत कधी सामाजिक कार्यक्रमासाठी निधी तर कधी माहिती अधिकारात माहिती मागवून त्रास देण्याची भिती दाखवून पैसे उकळणारे टोळ...\tRead more\nनागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनच तुमच्या दारात; जिल्हाधिकारी – श्वेता सिंघल\nमेढा – जावली / सोमनाथ साखरे निर्भीडसत्ता न्यूज – जनतेला आपल्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी शासनाच्या दारात खेटे मारावे लागत होते. आता त्याची गरज नाही. उलट शासनच ” राजस्व अभिय...\tRead more\nजावलीचा सातबारा लवकरच ऑनलाईन मिळेल – जिल्हाधिकारी श्वेता सिंघल\nजावली – मेढा | प्रतिनिधी निर्भीडसत्ता न्यूज – जावली तालुका हा दुर्गम डोंगराळ असून शासनाच्या योजना राबवित असताना अडचणी येत असल्या तरी आम्ही सामान्य जनतेच्या दारापर्यत जावून लाभ देण्याचा...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-17T21:47:37Z", "digest": "sha1:7RXQRAUL4YFFS33GMZRQN3BELAWZNM7E", "length": 11611, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्तव्य टाळणाऱ्यांना यापुढे सैन्यात स्थान नाही | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकर्तव्य टाळणाऱ्यांना यापुढे सैन्यात स्थान नाही\nलष्करप्रमुख रावत यांचा इशारा : दिव्यांग सैनिकांचा सत्कार\nपुणे – “भारतीय सेनेतील जे जवान सक्षम असून, विकलांग असल्याचे कारण देत सीमेवर तैनात होण्यास नकार देतात, अशा ढोंगी जवानांना सैन्यात स्थान नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब अशी खोटी वैद्यकीय कारणे देऊन सीमेवर, खडतर, अडचणीच्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना येत्या काळात लष्कराच्या मुख्यालयातून थेट कारवाई केली जाईल,’ असा इशारा लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी गुरूवारी येथे दिला.\nदक्षिण मुख्यालयाच्या वतीने इयर ऑफ डिसेबल्ड सोल्जर्स इन लाइन ऑफ ड्युटीनिमित्त आयोजित सन्मान समारंभात दिव्यांग सैनिकांचा सत्कार रावत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी उपस्थित होते.\nभारतीय लष्करात सेवा बजावताना अपंगत्व आलेल्या देशभरातील 657 सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी लष्कराला सहकार्य करणाऱ्या ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी आणि डॉ. प्रेम दरयानानी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात “मिरॅकल्स ऑफ व्हिल्स’ या दिव्यांग सैनिकांच्या समूहाने नृत्यनाटिका सादर केली. तर, काही दिव्यांग सैनिकांनी “इतनी शक्ती हमे देना दाता’ या गाण्याचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.\nलष्करप्रमुख म्हणाले, “दिव्यांग सैनिकांना कशाप्रकारे मदत देता येईल, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. या सर्व सैनिकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनाही सोबत घेतले जात आहे. देशातील कोणत्याही दिव्यांग सैनिकाला समस्या जाणवत असेल, तर त्याने लष्कर मुख्याल्यास कळवावे. एक महिन्यात त्यांच्या समस्येचे निराकरण केले जाईल. खोटी वैद्यकीये कारणे दाखवून काहीजण लष्कराकडून दिव्यांग पेन्शन मिळवतात ही बाब खेदजनक आहे. दिव्यांग सैनिकांना मदत करणे हे भारतीय लष्कराचे कर्तव्य असून ते यापुढील काळातही केले जाणार आहे,’ असे रावत यांनी सांगितले.\nआत्मविश्‍वास असणाऱ्यांचे सैन्यात स्वागत\nकेवळ नोकरी पाहिजे असेल, तर रेल्वेत जा किंवा स्वतःचा व्यवसाय करा. मात्र, त्यासाठी सैन्यात दाखल होऊ नका. सैन्याची नोकरी करायची असेल, तर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्‍यक आहे. खडतर आणि अडचणीच्या ठिकाणी काम करण्याचा आत्मविश्‍वास असल्यास सैन्यात तुमचे स्वागत आहे, असाही सल्ला रावत यांनी दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुंभमेळ्यातील साधू केंद्र सरकारवर नाराज\nविंडोज 7 कालबाह्य होण्याच्या मार्गावर\nभूविज्ञान मंत्रालयाचे नामांतर करण्याचा मंत्र्यांचाच विचार\nबसपाचा प्रभाव अत्यल्प – पासवान\nकॉंग्रेसने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी म्हणजे धूळफेक : मायावती\nकर्नाटकी जनतेच्या शापामुळे अमित शहा यांना स्वाईन फ्लू – काँग्रेस खासदार\nपुण्यात 15 वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या करुन मृतदेह पुरला जमिनीत\n250 क्विंटल बियाणांचे वाटप\nरब्बी पिकांच्या परिस्थितीने चिंतेत वाढ\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5976-jacqueline-fernandez-to-remake-madhuri-dixit-s-song-ek-do-teen", "date_download": "2019-01-17T22:15:33Z", "digest": "sha1:WZA2SLC7DTIOPTFSB6BBA5S2VRCAOHLC", "length": 7749, "nlines": 144, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'बागी 2' मध्ये, माधुरीच्या 'एक दो तीन' वर थिरकणार जॅकलीन फर्नांडिस - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'बागी 2' मध्ये, माधुरीच्या 'एक दो तीन' वर थिरकणार जॅकलीन फर्नांडिस\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nटायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचा आगामी 'बागी 2' सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. या सिनेमात जॅकलीन फर्नांडिस 'एक दो तीन' या माधुरी दीक्षितच्या सुपरहीट गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. तेजाब सिनेमामधील हे गाणं रिबूट केलं जात आहे.\nया गाण्यातील जॅकलीनचा लूक समोर आला असून, जॅकलीनचा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे. हा ड्रेस 'एक दो तीन' या गाण्यातील माधुरीच्या ड्रेससारखा कलरफूल असून जॅकलीनच्या ड्रेसमध्ये ���ोडा बदल केला आहे. एका मुलाखतीत जॅकलीन म्हणाली होती की,“माधुरीसारख्या लिजंडच्या गाण्यावर पुन्हा डान्स करणं माझ्यासाठी अवघड काम होतं. आम्ही जुन्या गाण्याला मॅच करण्याचा प्रयत्न करत नाही. माधुरीसारखा डान्स कोणीही करु शकत नाही. हा आमच्याकडून माधुरीला सलाम आहे.\"\nमाधुरीचे हे गाणे 80 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरले होते. आता या गाण्याला जॅकलीन किती न्याय देते हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 'बागी-2' हा, 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बागी'चा सीक्वेल असून हा सिनेमा 30 मार्च, 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\n'पद्मावत' नंतर आता कंगनाच्या 'मणिकर्णिका'चा नंबर\nबॉलिवूडची ‘हवाहवाई’ काळाच्या पडद्याआड\nप्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-59-34/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-01-17T20:54:16Z", "digest": "sha1:HTBYC62KO6YHWLONWMRPYGPO5TE3VZMT", "length": 2773, "nlines": 77, "source_domain": "vkrajwade.com", "title": "हिंदी", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nहिंदी विभाग - हिंदी\n४९ / १ (७६०)\n४१० पु. २६ ( ४८७)\nहिंदी विभाग : हिंदी\nअविनाश - ४९ / १ (७६०)\nगोपीचंदाख्यान ४१० पु. २६ ( ४८७)\nसरनमंत्रकी भाषा टीका - ४९१\nवैद्यक बाड - वैद्यकाचा ग्रंथ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6387-political-rahul-gandhi-on-hunger-strike", "date_download": "2019-01-17T22:05:40Z", "digest": "sha1:FX2WGR6OKNX5HUCZ2TCGLUF75RVUAS2L", "length": 6413, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दलितांच्य�� समर्थनार्थ राहुल गांधींचं आज एकदिवसीय उपोषण - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदलितांच्या समर्थनार्थ राहुल गांधींचं आज एकदिवसीय उपोषण\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज राजघाटवर दलितांच्या समर्थनार्थ एकदिवसीय उपोषण करणार आहेत. 2 एप्रिलला दलितांनी पुकारलेला भारत बंद आणि त्यांच्यावरील कथित अत्याचाराविरोधात राहुल गांधी उपोषण करणार आहेत. मोदी दलितविरोधी असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यामुळे त्यांनी आता सरकारविरोधी उपोषण करण्याचं ठाम केलं आहे.\nआज सकाळी 10पासून राहुल गांधी उपोषणाला सुरुवात करतील. त्यांच्यासोबत देशभरातल्या काँग्रेसच्या जिल्हा आणि शहर मुख्यालयातील कार्यकर्तेही उपोषणाला बसणार आहेत. सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत 20 मार्चला दिलेल्या निर्णयाविरोधात दलितांनी भारत बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण लागलं होतं. यामध्ये देशभरात दहा जणांचा मृत्यू झाला होता.या अत्याचाराविरोधात राहुल गांधी उपोषण करणार आहेत.\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nनरेंद्र मोदी अजूनही लोकप्रिय नेते - प्रशांत किशोर\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-alpha-slt-a77-dslr-16-105mm-black-price-pN6XU.html", "date_download": "2019-01-17T21:29:29Z", "digest": "sha1:JEVPSWMPDCP5BNTKURECT4JEGASHHQXY", "length": 15451, "nlines": 346, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी अल्फा सलत अ७७ दसलर 16 १०५म्म ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आ���ि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी अल्फा सलत अ७७ दसलर\nसोनी अल्फा सलत अ७७ दसलर 16 १०५म्म ब्लॅक\nसोनी अल्फा सलत अ७७ दसलर 16 १०५म्म ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी अल्फा सलत अ७७ दसलर 16 १०५म्म ब्लॅक\nसोनी अल्फा सलत अ७७ दसलर 16 १०५म्म ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी अल्फा सलत अ७७ दसलर 16 १०५म्म ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी अल्फा सलत अ७७ दसलर 16 १०५म्म ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसोनी अल्फा सलत अ७७ दसलर 16 १०५म्म ब्लॅकहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nसोनी अल्फा सलत अ७७ दसलर 16 १०५म्म ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 98,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी अल्फा सलत अ७७ दसलर 16 १०५म्म ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी अल्फा सलत अ७७ दसलर 16 १०५म्म ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी अल्फा सलत अ७७ दसलर 16 १०५म्म ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी अल्फा सलत अ७७ दसलर 16 १०५म्म ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.3 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 23.5 x 15.6mm\nसेल्फ टाइमर 10 sec, 2 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nविडिओ फॉरमॅट AVCHD / MP4\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 146 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 58 पु���रावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\nसोनी अल्फा सलत अ७७ दसलर 16 १०५म्म ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%98/", "date_download": "2019-01-17T21:24:32Z", "digest": "sha1:QH266MO4ESFZDJTQ7PFX7FRUEH7GOW6L", "length": 9646, "nlines": 89, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "कर्नाटकमधील भाजपच्या भरघोस यशाबद्दल पिंपरीत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या कर्नाटकमधील भाजपच्या भरघोस यशाबद्दल पिंपरीत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव\nकर्नाटकमधील भाजपच्या भरघोस यशाबद्दल पिंपरीत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज (मंगळवारी) पेढे वाटून, , ढोल वाजवून जल्लोष साजरा केला. यावेळी महिला कार्यकर्त्यानी विविघ खेळ खेळून आनंद व्यक्त केला.\nभाजपच्या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजपा अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, शहर प्रवक्ते अमोल थोरात, राजेश पिल्ले, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेविक अनुरधा गोरखे, सिमा चौगले, वैशाली खाड्ये, संजिवणी पांडे, बिभिषण चौधरी, प्रदिप बेंन्द्रे, पूजा वायचळ, विजय शिनकर, आशा काळे, गणेश लंगोटे, पद्मनाभ शेट्टी, विठ्ठ्ल भोइर, राजेंद्र गावडॆ, सुरेश भोइर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले भरघोस यश हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्यांचा असलेल्या विश्‍वासामुळे मिळाला आहे. मोदींचे विकासकारण देशाला समोर नेऊ शकते, अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड भाजपा अध्यक्ष आमदार लक्ष्मण ज़गताप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.\nकर्नाटकमध्ये २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीची आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली. सुरवातीच्या मनमोजणीनुसार काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळली. मात्र, नंतर भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला मागे टाकले. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी यापूर्वीच आमचेच सरकार स्थापन होईल असा दावा केला होता. कर्नाटकमध्ये भाजपाला मिळालेले भरघोस यश मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. कर्नाटक निवडणुकीकडे 2019 मध्ये होणा-या लोकसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून पहिले जात आहे. या पूर्वतयारीमध्ये भाजप पास झाल्याच्या आनंदात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.\nअखेर एम्पायर इस्टेट उड्डाणपूल खुला; पालकमंत्री बापटांच्या हस्ते झाले उद्धाटन\nवाकडच्या वाय जंक्शनच्या उदघाटनाचा घाट कशासाठी; नगरसेवक नाना काटे यांचा संतप्त सवाल\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T20:49:18Z", "digest": "sha1:RBDNVVF2DMTNMGKHJZSFOJT3XQFYS2A3", "length": 10307, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भावी पिढी सक्षम करण्यासाठी बालकांची अनोखी स्पर्धा- डॉ. काळे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभावी पिढी सक्षम करण्यासाठी बालकांची अनोखी स्पर्धा- डॉ. काळे\nकोपरगाव: लहानपणापासून बालकांच्या शरीराचा योग्य विकास झाल्यास ते भविष्यात कोणत्याही आजाराला बळी पडणार नाहीत.त्यादृष्टीने योग्य ती काळजी घेतली, तर देशाची भावी पिढी सुदृढ होईल. त्यामुळेच बालकांचे आरोग्यमान उत्तम राहील, या उदात्त हेतूने सुदृढ बालकांची स्पर्धा घेण्यात आल्याची माहिती डॉ. अतिश काळे यांनी दिली.\nकोपरगाव येथील लायन्स क्‍लब व डॉ. काळे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 3 व 3 ते 5 वर्षे वयांच्या बालकांची सुदृढ बालक ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली. काळे हॉस्पिटल येथे दिवसभर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शेकडो बालकांनी सहभाग घेतला.\nबालकांचा शारीरिक विकास होतोय की नाही, योग्य वयाप्रमाणे, अपेक्षित उंची, वजन आहे की नाही, वयाच्या व शरीराच्या तुलनेत बौद्धिक विकास कोणत्या गतीने होतोय, त्यांना नियमित कोणत्या आजारांचा सामना करावा लागतोय, त्यांच्या विविध प्रकारच्या आवडीनिवडीनुसार कोणत्या बाबीकडे बालकांचा अधिक कल आहे, यासह विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. सोबतच विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन बालकांची आवड व बळकटीची चाचणी घेण्यात आली.\nशिर्डी येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. ओंकार जोशी यांनी बालकांची बौध्दीक तपासणी केली, तर वृंदा कोहाळकर यांनी निरीक्षण व समूपदेशन केले. बालरोगतज्ज्ञ डॉ. अतिश काळे यांनी बालकांची तपासणी करून मार्गदर्शन केले. त्यांना दंतरोगतज्ज्ञ डॉ. अपर्णा काळे यांनी सहकार्य केले. कोपरगावसह पंचक्रोशितील शेकडो बालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.1 ते 3 वयोगटात शौर्य शर्मा (प्रथम), सायेशा पाटणकर (व्दितीय), निहारिका शिंदे (तृतीय), 3 ते 5 वयोगटात श्रीशा गिरमे (प्रथम), ऋग्वेद आव्हाड (व्दितीय), अर्णव महापुरे (तृतीय) यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती डॉ. अतिष काळे यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रिस्क्रिप्शनचे फोटो काढण्यास बंदी\nवंचित घटकांसाठी प्रामाणिकपणे काम- घुले\nउमेदवारी मागे घेण्यासाठी इच्छुकांनी केली नेत्यांची दमछाक\nअमृतवाहिनीचा मेधा ���होत्सव आजपासून\nशेतीच्या वादातून सख्या भावानेच घातला 95 हजारांचा दरोडा\nपोलीस बंदोबस्तात अनधिकृत केबल काढल्या\nतरुण उद्योजक करतोय झिक्री गावाचा कायापालट\nभाजप सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले\nपोलिसांसमोरच नेवाशाच्या सराफाने घेतले विष\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/The-first-monorail-project-in-Sawantwadi/", "date_download": "2019-01-17T21:53:13Z", "digest": "sha1:QPKMXKDCW3QRKNB5E5WW7APQB26BGYGW", "length": 6531, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सावंतवाडीत कोकणातील पहिला मोनोरेल प्रकल्प | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सावंतवाडीत कोकणातील पहिला मोनोरेल प्रकल्प\nसावंतवाडीत कोकणातील पहिला मोनोरेल प्रकल्प\nकोकणातील पहिला मोनो रेल प्रकल्प सावंतवाडी येथील शिल्पग्राममध्ये उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 1 कि.मी. लांबीचा हा प्रकल्प मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सावंतवाडी येथील शिल्पग्रामला भेट प्रसंगी ते बोलत होते.\nसावंतवाडीचे नगराध्यक्ष बबनराव साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगांवकर, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, मोनोरेल विकासक, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. पालकमंत्र्यांनी शिल्पग्रामच्या कामाचा आढावा घेतला. तसेच या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांसाठी कोणत्या प्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध असाव्यात याविषयीही सूचना केल्या. या शिल्पग्रामध्ये उभारण्यात येणार्‍या मोनोरेलची माहिती ना.केसरकर यांनी घेतली. या प्रकल्पासाठी 2 कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या हा प्रकल्प निविदा स्तरावर असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. मे महिन्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय शिल्पग्राम या ठिकाणी कोकणातील संस्कृतीचे दर्शन पर्यटकांना व्हावे, यासाठी लोक कला, शिल्पकला यांचे दालन उभारण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. शिल्पग्राममध्ये कोकणच्या संस्कृतीचे प्रतिबिंब दिसावे असेही त्यांनी सांगितले.\nपालकमंत्री दीपक केसरकर यांनी नरेंद्र डोंगर उद्यान प्रकल्पालाही भेट दिली. वन पर्यटन वार्षिक योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबविला जात असून या प्रकल्पासाठी वन विभागाला दीड कोटींचा निधी दिला आहे. या डोंगरावर वन क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची तरुण पिढीला माहिती देणारे केंद्रही असणार आहे. त्याशिवाय झाडावरील घरे, निसर्ग सानिध्यातील वास्तव्य, दोरीवरील झोपाळा असे निसर्गाशी एकरूप होणारे साहसी खेळ, पर्यावरण जागृती केंद्र, चालण्यासाठी ट्रॅक या सोयी उपलब्ध असणार आहेत. नव्याने निर्माण होणारा महामार्ग सावंतवाडी शहराच्या बाहेरून जातो. पण, त्यामुळे सावंतवाडीच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे ना. केसरकर म्हणालेे.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/new-building-iti-sanmeshwar/", "date_download": "2019-01-17T21:36:31Z", "digest": "sha1:QZYJB5P67EMVXHRUTL7FYCHKJ5DPMQ3F", "length": 7380, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवीन इमारतीचा प्रशासनाने घेतला ताबा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › नवीन इमारतीचा प्रशासनाने घेतला ताबा\nनवीन इमारतीचा प्रशासनाने घेतला ताबा\nगेले वर्षभर सातत्याने आयटीआय नागरिक संघर्ष समितीने केलेल्या पाठपुराव्यानंतर संगमेश्‍वरातील आयटीआयची नवीन इमारत आयटीआय प्रशासनाने ताब्यात घेतल्याने संघर्ष समितीच्या लढ्याला यश आले आहे. दि. 5 जानेवारीपासून बांधकाम विभागाने रितसर या इमारतीचा ताबा आयटीआय प्रशासनाकडे दिल्याचे जाहिर केले.\nतातडीने आयटीआय प्रशासनानेही आपल्या जुन्या इमारतीमधील सामान नव्या इमारतीत हलविण्यास सुरवात केल्याने संगमेश्‍वरवासियांनी समाधान व्यक्‍त केले आहे. सुमारे सव्वादोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या संगमेश्‍वरच्या आयटीआय नवीन इमारतीचा स्थलांतराचा प्रश्‍न गेले दीड वर्षे गाजत होता. मूळ निविदेपेक्षाही जास्त काम होऊनही काही कामे रखडल्याचे दाखवत ही इमारत ताब्यात घेण्यास आयटीआय प्रशासन राजी होत नव्हते. या प्रश्‍नात सामाजिक कार्यकर्ते गणेश चाचे यांनी उडी घेतली. स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी, राजकीय प्रतिनिधी, पत्रकार यांना एकत्र करीत त्यांनी आयटीआय नागरिक संघर्ष समिती स्थापन केली. यानंतर जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग, मंत्रालय अशा स्तरावर पोहचून त्यांनी या इमारतीच्या स्थलांतराचा प्रश्‍न मांडला. मात्र, तरीही मुजोर प्रशासन दाद देत नसल्याचे पाहून चाचे यांनी गतवर्षी भर पावसात संगमेश्‍वरात कुटुंबियांसह जनजागृती आंदोलन सुरू केले. यानंतर संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनी निषेध आंदोलनाचीही तयारी सुरू केली होती.\nयानंतर आयटीआय प्रशासनाने बांधकाम विभागाशी सल्‍लामसलत सुरू केली होती. बांधकाम विभागाने नावडी ग्रामपंचायतीच्या सहाय्याने येथील पाणी प्रश्‍न मार्गी लावला तर रस्ता आणि विजेचाही प्रश्‍न मार्गी लागला होता. आधी इमारत ताब्यात घ्या, मग शिल्‍लक कामे पूर्ण करून देतो असे आश्‍वासन बांधकाम विभागाने दिले होते होते. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांत हालचाली होऊन आयटीआय प्रशासनाने ही इमारत ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यानुसार दि. 5 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी लेखी पत्राद्वारे आयटीआयचे प्राचार्य यांच्याकडे या इमारतीचे हस्तांतरण केले आणि आयटीआय प्रशासनानेही ही इमारत ताब्यात घेतल्याचे जाहीर केले.\nया प्रकारामुळे संघर्ष समितीचा गेले दीड वर्षे सुरू असलेला लढा आता थांबणार आहे. येत्या काही दिवसांत सामानाची हलवाहलव करून नव्या इमारतीचे उद्घाटन करीत येथे नवीन अभ्यासक्रम सुरू होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष गणेश चाचे यांनी जाहीर केले.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ ज��ल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-Bhatyya-bridge-on-attempt-to-youth-trying-to-sucide/", "date_download": "2019-01-17T22:09:57Z", "digest": "sha1:YIE7H3OE5Y2QELD3G3YSMZ5JXGAH6NUE", "length": 4622, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाट्ये पुलावरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › भाट्ये पुलावरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nभाट्ये पुलावरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nशहरानजीकच्या भाट्ये पुलावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या तरुणाला स्थानिक मच्छीमारांनी वाचवले. ही घटना बुधवार, 13 जून रोजी दुपारी घडली. त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; मात्र त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हे कळू शकले नाही.\nसचिन तुकाराम घाग (वय 33, रा. राजिवडा, रत्नसागर अपार्टमेंट, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी 2.30 वा. सुमारास त्याने भाट्ये पुलावरून समुद्रात उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाट्ये पुलावरून मासेमारी करणार्‍या काही तरुणांनी आणि तेथील स्थानिक मच्छीमारांनी सचिनला समुद्रात उडी मारताना पाहिले. सचिनने समुद्रात उडी मारताच त्यांनीही त्याला वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. तर काही मच्छीमारांनी आपल्या होड्या समुद्रात नेऊन त्याला किनारी आणले.\nदरम्यान, एका तरुणाने समुद्रात उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी शहरात वार्‍यासारखी पसरली. ही माहिती तेथील नगरसेविका अस्मिता चवंडे यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सचिनला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सचिनची प्रकृती स्थिर आहे.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-Metro-Service-Suspended/", "date_download": "2019-01-17T21:13:29Z", "digest": "sha1:I7ZU2VQ67O2CEUPKZQDFPMTKOXHLFSOZ", "length": 5056, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंदोलकांमुळे मेट्रो सेवा काही काळासाठी बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंदोलकांमुळे मेट्रो सेवा काही काळासाठी बंद\nआंदोलकांमुळे मेट्रो सेवा काही काळासाठी बंद\nघाटकोपर ते वर्सोवा या दरम्यान धावणाऱ्या मेट्रो-१ मार्गालाही बंदचा फटका बसला आहे. आंदोलकांच्या आंदोलनानंतर घाटकोपर ते एअरपोर्ट रोड या मार्गावरील मेट्रो काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी मेट्रो रेल्वे सुद्धा घाटकोपर मेट्रो स्थानकावर जाऊन रोखली. यानंतर मुंबई मेट्रोने सुरक्षेच्या कारणास्तव घाटकोपर ते एअरपोर्ट रोडपर्यंत आपली सेवा बंद केली आहे. तर एअरपोर्ट रोड ते वर्सोव्यापर्यंत मात्र मेट्रोची सेवा सुरू आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत.\nआंदोलक असल्फा मेट्रो स्टेशनवरही घोषणाबाजी करत रुळावर उतरले. यामुळे ही मेट्रो जवळपास दहा मिनिटे एकाच ठिकाणी उभी होती. वर्सोवाकडे जाणारी मेट्रो रोखल्याने अनेक प्रवासी यात अडकले होते. मेट्रो सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारे मेट्रो रोखली गेली आहे.\nभीमा कोरेगाव प्रकरण : सुरक्षेसाठी इंटरनेट बंद\nजिग्नेश मेवानींची मुंबईतील सभा रद्द\nमहाराष्ट्र बंद (Live Updates)\nआंदोलकांमुळे मेट्रो सेवा काही काळासाठी बंद\nभीमा कोरेगाव प्रकरण : सुरक्षेसाठी इंटरनेट बंद\nजिग्नेश मेवानींची मुंबईतील सभा रद्द\nठाण्यात बंदमुळे जनजीवन विस्कळीत (व्‍हिडिओ)\nनवी मुंबई बाजारसमितीला बंदचा फटका\nमहाराष्ट्र बंद (Live Updates)\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/grampanchayat-election-issue-in-satara-district/", "date_download": "2019-01-17T21:42:53Z", "digest": "sha1:UMVU2I6AH5SCJDUAK3BDIYKYD4ZTZM6T", "length": 6634, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ७७ ग्रा.पं.तींच्या निवडणुका जाहीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ७७ ग्रा.पं.तींच्या निवडणुका जाहीर\n७७ ग्रा.पं.तींच्या निवडणुका जाहीर\nजिल्ह्यातील 77 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून दि. 25 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 427 ग्रामपंचायतींच्या 804 रिक्‍त जागांसाठीही पोट निवडणूक होणार आहे.\nमार्च ते मे महिन्यादरम्यान मुदत संपणार्‍या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ही निवडणुकीत थेट सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्यांसाठी तसेच रिक्‍त पदांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीची नोटीस संबंधित तहसीलदार दि. 25 रोजी काढणार आहेत. जिल्ह्यात 217 ग्रामपंचायतींची दोन महिन्यांपूर्वीच सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीचा धुरळा बसला नाही तोच पुन्हा 77 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने ऐन थंडीत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. सातारा तालुक्यातील वडगाव, धावडशी, कारी, लुमणेखोल; कोरेगाव तालुक्यातील मुगाव, शिरढोण, भाटमवाडी; जावली तालुक्यातील सांगवी तर्फे मेढा, आगलावेवाडी, आसणी, बिभवी, गांजे, गोंदेमाळ, ओखवडी, पानस तळोशी, वाळंजवाडी, ऐकीव, भोगवली तर्फ मेढा, कावडी, कोळघर, तेटली, भाटघर, केळघर तर्फ सोळशी, वाघदरे; कराड तालुक्यातील बानुगडेवाडी, भोसलेवाडी, गोसावेवाडी, हेळगाव, कांबीरवाडी, पिंपरी, रेठरे बु॥, सयापूर, शेळकेवाडी (येवती), टेंभू, येणपे, यशवंतनगर, येवती; पाटण तालुक्यातील कुसरुंड, बेलवडे खुर्द, शितपवडी, चौगुलेवाडी, गावडेवाडी, उधवणे, रुवले, जिंती, गमेवाडी, गुंजाळी, किल्‍लेमोरगिरी; वाई तालुक्यातील कोंढावळे, विठ्ठलवाडी, खडकी, वडोली, चिंधवली, ओहळी; महाबळेश्‍वर तालुक्यातील पर्वत तर्फ वाघावळे, देवळी, मांघर, अवकज्ञाळी, पारुट, गुरेघर, रेणोशी, निवळी, आरव, लामज, मोरणी, सालोशी, वलवण, आचली, उचाट; खटाव तालुक्यातील फडतरवाडी (बुध), पांगारखेळ, उंबरमळे, ब��ध, काटेवाडी तर माण तालुक्यातील बिंजवडी या गावांचा समावेश आहे.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/avoid-dangers-electricity-rainy-season-122103", "date_download": "2019-01-17T21:48:28Z", "digest": "sha1:ZBOLDF3ISMO7I4KZUOR7KCGNYLA6RFNE", "length": 14350, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "avoid the dangers of electricity rainy season आला पावसाळा; विजेचे धोके टाळा | eSakal", "raw_content": "\nआला पावसाळा; विजेचे धोके टाळा\nगुरुवार, 7 जून 2018\nपिंपरी : \"पावसाळ्यात विद्युत उपकरणे आणि तारांमुळे विद्युत अपघाताच्या दुर्दैवी घटना घडतात. त्या पार्श्‍वभूमीवर विजेचे धोके व दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. विद्युत ग्राहकांनी या सूचनांचे पालन करून सावध व सुरक्षित राहावे,'' असे आवाहन करण्यात आले आहे.\nपिंपरी : \"पावसाळ्यात विद्युत उपकरणे आणि तारांमुळे विद्युत अपघाताच्या दुर्दैवी घटना घडतात. त्या पार्श्‍वभूमीवर विजेचे धोके व दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. विद्युत ग्राहकांनी या सूचनांचे पालन करून सावध व सुरक्षित राहावे,'' असे आवाहन करण्यात आले आहे.\nविजांचा कडकडाट होत असल्यास घरातील सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते वीजजोडपासून बाजूला करावेत. घरातील अर्थिंग सुस्थितीत असावी. शिवाय गरजेनुसार त्याची तपासणी करावी. घराच्या किंवा इमारतीच्या मुख्य स्विचमध्ये व त्याच्या शेजारील किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी ऍल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. वीज ही अत्यावश्‍यक गरज आहे. मात्र, त्या विजेचा वापर सुरक्षिततेची खबरदारी घेऊन योग्यप्रकारे केला, तरच ती उपयोगी ठरू शकते. अन्यथा, दुर्घटना घडून वीज अतिधोकादायक होऊ शकते. त्यामुळे वीजग्राहकांनी पावसाळ्यात विद्युत उपकरणे हाताळताना अधिक खबरदारी घेणे आवश्‍यक आहे, असे महावितरणने म्हटले आहे.\nविद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत.\nविद्युत खांबांना दुचाकी टेकवून ठेवू नयेत.\nघरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा ऍन्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे.\nओल्या कपड्यांवर इस्त्री फिरवू नये.\nविद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत.\nस्वीचबोर्डला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.\nविजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून दूर करावे.\nपत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहावे.\nविद्युत उपकरणांची दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा.\nदुरुस्तीदरम्यान पायात रबरी चपला घालाव्यात\nपायाखालची जमीन ओलसर असू नये.\nवायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये.\nजोडणी करताना त्यावर इन्शुलेशन टेप लावावी.\nवीजपुरवठा खंडित झाल्यास 15 ते 20 मिनिटे थांबूनच महावितरणला संपर्क करावा. तार तुटल्यास वा पोल पडल्यास, तसेच बिघाड नेमका कोठे झाला, याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा. ग्राहकांनी 1800-102-3435, 1800-233-3435, 92255-92255 या बारा अंकी टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी.\nजवान रोहित देवर्डेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nनिपाणी : आडी (ता. निपाणी) येथील जवान रोहित देवर्डे यांच्यावर आज (ता. 17) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान रोहित याचा सोमवारी (ता....\nराहुरी : अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो अज्ञातांनी पेटविला\nराहुरी - अवैध वाळू वाहतूक करणारा नवीन विना नंबरचा टेम्पो अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिला. काल (बुधवारी) रात्री साडेनऊच्या दरम्यान तहाराबाद घाटात...\nअभिनयाच्या क्षेत्रातील प्रवेश अपघाताने\nपुणे - पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते; पण मनापासून एखादे काम केले तर ती जीविका ठरते. माझ्याबाबतीत मी कलाकार म्हणून काम...\nनगर-दौंड महामार्गावर अपघात, बाप-लेक ठार\nश्रीगोंदे- नगर-दौंड महामार्गावर आज आणखी दोन बळी गेले. न्यू इंग्लिश स्कुल समोर आज दुपारी दोन दुचाकींची समोरसमोरा धडक झाली. यामध्ये एका दुचाकीवरील...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nबसचे चाक डोक्यावरून गेल्याने तळेगावात एक ठार\nतळेगाव - स्टेशन रस्त्यावर मेथडिस्ट चर���च-हचिंग स्कुल दरम्यान दुपारी दोनच्या सुमारास भरधाव चाललेल्या खाजगी मिनी बसचे चाक डोक्यावरून गेल्याने एकजण जागीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/dada-kondke/", "date_download": "2019-01-17T22:03:39Z", "digest": "sha1:AKNB4ONOUUQRZJ75SBUIGZNH2UKSBVO2", "length": 20504, "nlines": 157, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बहुरंगी व्यक्तिमत्व कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 17, 2019 ] अध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 17, 2019 ] नखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\tविशेष लेख\n[ January 17, 2019 ] पानिपतला विसरूं नका\tऐतिहासिक\n[ January 17, 2019 ] अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\tनियमित सदरे\nHomeव्यक्तीचित्रेबहुरंगी व्यक्तिमत्व कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके\nबहुरंगी व्यक्तिमत्व कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके\nMarch 14, 2017 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\n‘अपना बाजार’ दुकानात दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाच दादा कोंडके सेवादलाच्या बँडमध्ये काम करू लागले. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. तेथे कलेचा नाद शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवादलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली. आणि सेवादलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले. पथ-नाट्यात आपल्या विनोदाच्या टाईमिंगवर हशा उसळवणा-या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवादलातील साथीदारांना पाहवले नाही. ‘खणखणपुरचा राजा’ मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून फारकत घेत दादा कोंडके यांनी स्वतःचा फड उभारला व दादा कोंडके वसंत सबनिसांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादा कोंडके यांच्या आयुष्यातील हे ��ळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही. ‘विच्छा’चे १५०० हून अधिक प्रयोग झाले, आणि दादांसारखे रत्न मा.भालजी पेंढारकरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडले. विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे मा.दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे मा.दादा कोंडके यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत.’सोंगाड्या’ ही मा.दादा कोंडके यांनी पहिली निर्मिती. हा चित्रपट खुप गाजला. दादांनी मराठीत एकुण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. हा विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. प्रख्यात विनोदी अभिनेते एवढीच त्यांची ओळख नव्हती. गीतं, संवाद, लेखनं यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, आणि एक उत्तम माणूस अशी मा.दादा कोंडके यांची ओळख होती. अनेक रजत व सुवर्णमहोत्सवी चित्रपट या गुणी कलवंताने दिले. खरे तर मा.दादा कोंडके यांच्यासारखा सारखा कलाकार पुन्हा झाला नाहीच मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक आणि सुवर्णकाळ म्हणजे मा.दादा कोंडके यांची कारकीर्द, दादांनी प्रेक्षकांना हसवले आणि प्रसंगी अगदी अलगद टचकन रडवले देखील, त्यांच्या काळातील सिनेसृष्टी आणि सध्याच्या काळातील सृष्टी यात प्रचंड तफावत आहे खूप अत्याधुनिक तंत्र आता उपलब्ध आहे. मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन मा.दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच किंबहुना त्याहूनही सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत. दादा कोंडके सारखे कलावंत मात्र नाहीत. आणि सध्याच्या युगात अशा… दादा कोंडके यांचे एकटा जीव सदाशिव, सोंगाड्या, रामराम गंगाराम, पांडू हवालदार असे गाजलेले चित्रपट कुठे टी व्ही वर दिसत नाहीत, जुन्या तंत्रात असलेल्य��� या चित्रपटांचे कोणी पुनरुज्जीवन केले नाही अनेक जुने चित्रपट, गाणी वारंवार टी व्ही वर दिसतात पण जणू दादा कोंडके यांचे चित्रपट रसिकांना बघायला मिळत नाहीत.\nदादा कोंडके यांच्या जीवनावर ”एकटा जीव” हे पुस्तक लिहिण्यात आले होता. या पुस्तकात मा.दादा कोंडके यांचे चरित्र आहे. त्यांचं व्यक्तिमत्व प्रगल्भ, बहुआयामी होतं, पडद्यावरचं त्यांचं आयुष्य अनेकांनी अनेक वेळा पाहिलं असेल, पण दादा पडद्यामागे कसे होते. याची ओळख लेखिका अनिता पाध्ये यांनी या पुस्तकात करून दिली आहे. प्रत्यक्ष दादांच्याच शब्दांत ती वाचायला मिळते. बालपण, तारुण्य, नातेसंबंध, सिनेमाचे जग, तेथील वातावरण, रसिकांचे मिळालेले प्रेम, सेन्सॉर बोर्ड, द्वयर्थी गीतांच्या गमतीजमती अशा अनेक विषयांवर दादा मोकळेपणानं बोलले आहेत. त्यांचा हजरजबाबीपणा आणि विनोदाची उत्तम जाण त्यातून ठळक होते. दादा जसे सदाहरित होते, तसें हे पुस्तकही\nदादा कोंडके यांचे १४ मार्च १९९८ रोजी निधन झाले.\n”एकटा जीव” या पुस्तकाची लिंक\nआज मंगळवार १४ मार्च २०१७ रोजी दिवसभर झी टॅाकीजवर दादा कोंडकेच्या काही खास चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. सकाळी ९ वाजता ‘गनिमी कावा’, दुपारी १२ वाजता‘मला घेऊन चला’, सायंकाळी ६ वाजता ‘पळवा पळवी’ हे चित्रपट प्रेक्षकांना पाहता येतील. या चित्रपटांबरोबरच दुपारी ३ वाजता ‘दादागिरी’ या विशेष कार्यक्रमाअंतर्गत दादा कोंडके यांच्या कारकीर्दीचा पट उलगडला जाईल.\nमराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत.\nदादा कोंडके यांनी अभिनय केलेली काही गाणी\nअगं ये जवळ घे ना\nमी तर भोळी अडाणी\nनको चालूस दुडक्या चाली\nमाळ्याच्या मळ्या मंधी कोण ग उभी\nदादा कोंडके यांचे चित्रपट.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\n३१ डिसेंबर साठी शाकाहारीचे प्रकार\nसाहित्य:- २०० ग्रा. पनीर, १/२ वाटी घट्ट दही, १ चमचा आले लसूण पेस्ट, १ ...\nआजचा विषय केळी भाग दोन\nकेळी अनेक प्रकारची असतात. हिरवी, वेलची, रस्ताळी, पांढरी, लांब केरळची, लाल मद्रासी… अशी अनेक नावे ...\n३१ डिसेंबर साठी नॉनव्हेजचे प्रकार\nसाहित्य : चिकन विंग्स:- १२ (बोन्सपासून एका बाजूने सुटे करून घेतलेले), मदा:- १ ...\nआजचा विषय आवळा भाग दोन\nरक्त विकारांमध्ये उदा. नाकाचा घोळणा फुटला असेल, शौचामधून रक्त पडत असेल, आवळा, हिरडा, बेहडा ही ...\nआजचा विषय केळी भाग तीन\nकेळ्यामध्ये सोडयम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे क्षार अगदी योग्य प्रमाणात असतात. त्याचबरोबर कोलेस्टेरॉल शून्य व फॅटस ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nकंप्यूटरच्या “कोबोल” या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर\nसंवेदनशील कवी सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी\nस्मरणीय भूमिका करणा-या दुर्गा खोटे\nमराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर\nप्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार शर्मा\nजेष्ठ रंगकर्मी गोपीनाथ सावकार\nप्रतिभावंत गायक कुमार गंधर्व\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/one-farmer-commit-suicide-maharashtra-110652", "date_download": "2019-01-17T21:48:00Z", "digest": "sha1:65HJ7RHUF5KHOXEK63YFOSJHS3B546J2", "length": 12321, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "One farmer commit suicide in Maharashtra अक्षय तृतीयेच्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nअक्षय तृतीयेच्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nखामगाव: साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी शेतकऱ्याने गळफास घेवून जीवन संपविले. कर्जबाजारी असल्याने या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समजते.\nप्राप्त माहीतीनुसार, खामगाव तालुक्यातील खोलखेड येथील सोपान नामदेव घोराडे (६६) या शेत��ऱ्याने त्यांच्या राहत्या घरातील पाळण्याच्या दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली.\nआज सकाळी ५:३० वाजता ही घटना उघडकीस आली. सोपान घोराडे यांच्यावर महाराष्ट्र बँकेचे कर्ज असल्याचे नातेवाईक सांगतात. कर्जबाजारीपणातून या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे.\nखामगाव: साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी शेतकऱ्याने गळफास घेवून जीवन संपविले. कर्जबाजारी असल्याने या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समजते.\nप्राप्त माहीतीनुसार, खामगाव तालुक्यातील खोलखेड येथील सोपान नामदेव घोराडे (६६) या शेतकऱ्याने त्यांच्या राहत्या घरातील पाळण्याच्या दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली.\nआज सकाळी ५:३० वाजता ही घटना उघडकीस आली. सोपान घोराडे यांच्यावर महाराष्ट्र बँकेचे कर्ज असल्याचे नातेवाईक सांगतात. कर्जबाजारीपणातून या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे.\nदरम्यान ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जावून प्रेत उत्तरीय तपासणी करिता खामगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशीच शेतकऱ्याने जीवन संपविल्याने खोलखेड गावात हळहळ व्यक्त होत आहे.\nविहीरीत पडलेल्या सांबर व उदमांजराची सुटका\nजुन्नर - विहिरीत पडलेल्या दोन वन्यप्राण्यांना जीवदान देत बिबट निवारा केंद्राच्या रेस्क्यू पथकाने नवीन वर्षाचे स्वागत केले. याबाबत डॉ.अजय...\nबुलडाणा : वडशिंगी गावात शॉर्ट सर्किटने आग\nबुलडाणा : जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी गावात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे. यामध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी 5...\nआमदार आकाश फुंडकर रमले रंग रेषांच्या दुनियेत\nखामगाव : खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर आज चक्क विद्यार्थ्यांसोबत बसून सकाळच्या चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले. आमदार फुंडकर यांना...\nमुलीवरील सामूहिक बलात्काराच्या धक्क्याने पित्याचा मृत्यू\nयवत : खामगाव (ता. दौंड) गावच्या हद्दीत गुऱ्हाळावर काम करणाऱ्या एका मजूर तरूणीवर याच गुऱ्हाळाचा परप्रांतीय ठेकेदार व इतर दोघांनी सामूहिक बलात्कार...\nअभियंता मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून काम\nखामगाव : कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर व त्यांच्या गाडीचे चालक शैलेश कांबळे यांना काल मंगळवारी कामावर कार्यरत...\nजनसंघर्ष यात्रेची खामगांवात जय्यत तयारी\nखामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/30.html", "date_download": "2019-01-17T20:49:14Z", "digest": "sha1:S4DLATTSDWX5WYHWA56DU5EPDI7OQZVQ", "length": 7234, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "संतप्त शेतकर्‍याने फेकला 30 क्विंंटल कांदा रस्त्यावर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nसंतप्त शेतकर्‍याने फेकला 30 क्विंंटल कांदा रस्त्यावर\nकांद्याला भाव कमी मिळाल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकर्‍याने तब्बल 30 क्विंटल कांदा रस्त्यावरच फेकून दिला. दुपारच्या सुमारास शहरात हा प्रकार घडला. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या आपल्या मालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हताश झाला आहे.\nवैजापूर तालुक्यातील चांडगाव येथील शेतकरी प्रमोद गायकवाड हे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते. लिलावात या कांद्याची 52 रुपये प्रतिक्विंटल बोली लावली गेली. त्यामुळे संतापलेल्या गायकवाड यांनी सरळ शहरात येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हा कांदा रस्त्यावर फेकून दिला.\nवाहतूक खर्च 1400 रुपये अन् कांद्याला 52 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून आपण हा कांदा रस्त्यावर फेकून दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात कांदा रस्त्यावर फेकून दिल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते.\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://awaazindiatvnews.com/2019/01/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T21:02:23Z", "digest": "sha1:YK2ZG7CYNYSLIIG7HNAXZFR5CITXAMLN", "length": 11418, "nlines": 113, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "मोदी यांच्या काळात कामगार क्षेत्र मोडीत निघाले – उद्धव ठाकरे – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश मोदी यांच्या काळात कामगार क्षेत्र मोडीत निघाले – उद्धव ठाकरे\nAll Content Uncategorized (117) अपराध समाचार (750) करियर (20) खेल (1041) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (497) दुनिया (834) देश (12389) धर्म / आस्था (67) मनोरंजन (482) राजनीति (870) व्यापार (349) समाचार (16860)\nमोदी यांच्या काळात कामगार क्षेत्र मोडीत निघाले – उद्धव ठाकरे\nपंतप्रधान मोदी हे सोलापुरात असताना नवी मुंबईत मॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाला त्याच मुद्दावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. मोदी यांच्या काळात कामगार क्षेत्र मोडीत निघाले. गरीब मजूर, कामगार वर्गाला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवण्यात आले. ते स्वप्न प्रत्यक्षात काही उ���रले नाही आणि मजूर वर्गाचे गुदमरून मरणे सुरूच राहिले असे अग्रलेखात म्हटले आहे.\nपनवेलप्रमाणे आतापर्यंत असे किती कामगार गटारी साफ करताना मरण पावले व त्यास जबाबदार कोण, त्या कामगारांना काय भरपाई दिली हे राज्य किंवा केंद्र सरकार सांगू शकेल काय असा प्रश्न विचारण्यात आला आहे.\nकाय म्हटले आहे अग्रलेखात\n– शेतमजुरांसह असंघटित कामगारांसाठी सात कल्याणकारी योजना राज्य सरकारने जाहीर केल्या. त्यात शेतमजूर, घरेलू कामगार, कचरा वेचक, वर्तमानपत्रे आणि दूध वाटणारे, दुकाने आणि गोदाम हमाल, रिक्षाचालक, सुतारकाम करणाऱ्यांचा असंघटित कामगारांत समावेश केला आहे व त्यांना भविष्य निर्वाह निधी, आरोग्य, शिक्षण, घरे, अपघाती मृत्यू झाल्यास चार लाख रुपये मदत करण्याचे ठरवले आहे. हे योग्यच आहे, पण मॅनहोलमध्ये तडफडणारे कामगार त्यात आहेत काय ते सांगा. पनवेलमध्ये तीन कामगार मेले. भुयारी गटारात आणखी किती मजुरांचे बळी जाणार आहेत\n– पंतप्रधान मोदी हे सोलापुरात प्रचारी भाषणाचा धुरळा उडवीत असतानाच नवी मुंबईत मॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगार मरण पावले. एका बाजूला आर्थिकदृष्टय़ा दुर्बल सवर्णांना आरक्षण दिल्याचा आनंद साजरा केला जात आहे. दलित, शोषितांचे एकमेव तारणहार फक्त आपणच आहोत असा डांगोरा पिटला जात आहे. राज्याराज्यांत जाऊन योजनांच्या घोषणा होत आहेत आणि दुसरीकडे गरीब मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरावे लागत आहे आणि त्यात गुदमरून जीव गमवावा लागत आहे. पनवेल येथील काळुंद्रे गावात दोन दिवसांपूर्वी तीन कामगारांचा अशाच पद्धतीने मॅनहोलमध्ये जीव गुदमरल्याने मृत्यू झाला. मॅनहोलमध्ये उतरून कामगार मरण पावल्याची ही पहिलीच दुर्घटना नाही. मुंबई, ठाणे, कल्याणसह अनेक शहरांत असे प्रकार घडले व गरीब कामगारांनी आपले जीव गमावले आहेत. नाले व गटारे साफ करण्यासाठी याआधी बाल कामगारांचा वापर होत असे. त्यांचेही त्यात काही वेळेस प्राण गेले. काही तरुण मुलेही असे काम करताना मरण पावली. हे काही आजच घडले असे नाही, तर गेल्या कित्येक वर्षांपासून घडत आहे.\n– मुंबईसारख्या शहरात आगी लागतात किंवा लावल्या जातात. त्यात नागरिकांबरोबर अग्निशमन दलाचे जवानही होरपळून मरण पावतात. मंत्रालयात जाऊन सामान्य जनता आत्महत्या करते. कुठे शिक्षणमंत्र्यांसमोर विद्यार्थ्यांना बदडून काढले जाते. हे सत्य भीषण आहेच, पण घरची चूल पेटवण्यासाठी नाल्यात, गटारांच्या मॅनहोलमध्ये जेव्हा गरीब मजूर उतरतो व मरण पावतो तेव्हा मन जास्तच अस्वस्थ होते. मजुरांनी स्वतःच्या जबाबदारीवर अशा भुयारी गटारांत उतरायचे व नशिबाने साथ दिली तर जिवंत बाहेर यायचे. पनवेल काळुंद्रे येथे तीन मजुरांना नशिबाने साथ दिली नाही व ते मरण पावले. हे मजूर ठेकेदारीवर होते व त्यांचे नाव, गाव, पत्ताही कुणास माहीत नाही.\n– मोदी यांच्या काळात कामगार क्षेत्र मोडीत निघाले. अर्थात त्याची सुरुवात त्याआधीच झाली होती. तरीही अशा गरीब मजूर, कामगार वर्गाला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवण्यात आले. ते स्वप्न प्रत्यक्षात काही उतरले नाही आणि मजूर वर्गाचे गुदमरून मरणे सुरूच राहिले. पनवेलप्रमाणे आतापर्यंत असे किती कामगार गटारी साफ करताना मरण पावले व त्यास जबाबदार कोण, त्या कामगारांना काय भरपाई दिली हे राज्य किंवा केंद्र सरकार सांगू शकेल काय ही साफसफाईची कामे कंत्राटी पद्धतीने दिली जातात. म्हणजे कामगारांच्या जगण्या-मरण्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/5/31/India-s-Q4-GDP-growth-rate-at-7-7-.html", "date_download": "2019-01-17T20:49:35Z", "digest": "sha1:C7AIHIIKMSEBANLWPQKLMOVOEQJUEHZ5", "length": 4532, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारतीय अर्थव्यवस्थेची गगनझेप भारतीय अर्थव्यवस्थेची गगनझेप", "raw_content": "\nचौथ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ७.७ टक्क्यांवर\nनवी दिल्ली : जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून जगभरात कौतुक होत असताना भारतीय अर्थ व्यवस्थेसाठी आणखी खुश खबर समोर आली आहे. २०१७-१८ च्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये देशाच्या जीडीपी हा ७.४ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे जगभरातील अर्थतज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजपेक्षा देखील ०.५ टक्क्यांनी हा दर अधिक असून यामुळे देशाने विकासाच्या बाबतीत चीनच्या अर्थव्यवस्थेला देखील मागे टाकले आहे. त्यामुळे लवकरच सर्व जगामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा दबदबा निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.\nकेंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २०१७-१८ जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीमध्ये ही वाढ नोंदवण्यात आली आहे. या अगोदर दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये हा दर अनुक्रमे ६.३ टक्के आणि ७ टक्के इतका नोंदवला गेला होता. यानंतर देशाच्या अर्�� व्यवस्थेमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीनंतर २०१८ मध्ये हा दर ७.२ टक्क्यांवर पोहोचेल, असा अंदाज अनेक अर्थतज्ञांनी आणि वर्तवला होता. परंतु जीएसटी आणि इतर सर्व आर्थिक सुधारणांनंतर हा दर सर्व अनुमानांना मागे टाकत ७.७ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर सध्या जगभरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.\nदेशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरला असून भारतीय अर्थव्यवस्थेचा सातत्यने होत असलेला विकास यामुळे दिसून येत आहे. अवघ्या वर्षभरामध्येच अर्थव्यवस्थेने ६ टक्क्यांहून थेट ७.७ टक्क्यांवर घेतलेल्यामुळे देशाने चीनी अर्थव्यवस्थेला देखील मागे टाकले आहे. यावर्षी चीन जीडीपी दर ६.८ टक्के इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची ही झेप अनेकांकडून कुतूहलाचा विषय ठरत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lssparle.org.in/2017/05/94.html", "date_download": "2019-01-17T20:57:36Z", "digest": "sha1:YSHJQ4IK22EHNOI4CGKAGZZDB3RQ67TT", "length": 9112, "nlines": 65, "source_domain": "www.lssparle.org.in", "title": "94 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ~ LSS, Parle", "raw_content": "\nसेवा करावया लावा | देवा हा योग्य चाकर\n94 वी वार्षिक सर्वसाधारण सभा\nलोकमान्य सेवा संघ, पारले यांची 94 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 11 जून 2017 रोजी दुपारी 3.30 वाजता संस्थेच्या पु.ल. देशपांडे सभागृहात भरणार आहे. सभेत पुढील कामे होतील.\n26.06.2016 रोजी झालेल्या 93 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून संमत करणे.\nकार्यकारी मंडळाने सादर केलेल्या 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 यावर्षाचा वार्षिक वृतान्त संमत करणे.\nकार्यकारी मंडळाने सादर केलेले हिशेब व हिशेब तपासनिसांनी तपासलेले 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 यावर्षाचे हिशेबास मान्यता देणे.\n1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या वर्षाचा अर्थ संकल्प संमत करणे.\nसंघ नियम क्रमांक 18(2) (ज) प्रमाणे पुढील वर्षाकरिता सनदी हिशेब तपासनीस नेमणे व त्यांचे मानधन ठरवणे.\nइमारत विस्तार समितीच्या अध्यक्षांची नेमणूक करणे.\nआयत्यावेळी पुढे आलेल्या कामांचा, सभेत उपस्थित असलेल्या मताधिकारी सभासदांपैकी दोन तृतीयांश सभासदांनी परवानगी दिल्यास, विचार करणे. (आयत्यावेळी पुढे येणारे काम म्हणजे दि. 1 मे 2017 पासून सभेच्या वेळेपर्यंत उद्भवणारे आकस्मिक व महत्त्वाचे काम समजावे.)\nसर्वसाधारण सभेची गणसंख्या 25 राहील. योग्य गणसंख्येने सुरु झालेली सभा, सभेचे कामकाज चालू असता, गणसंख्या नसली तरी स्थगित होणार नाही. सभेच्या नियुक्त वेळेपासून पंधरा मिनिटांच्या आत गणसंख्या पूर्ण झाली नाही तर सभा स्थगित केली जाईल. अशा तर्हेाने स्थगित झालेली सभा त्याच ठिकाणी पंधरा मिनिटांनतर भरेल. अशा स्थगित सभेस गणसंख्येचा नियम लागू नाही. (संघ नियम 18(9) अन्वये)\nवार्षिक हिशेब व वृत्तान्ताची प्रत दि. 04 जून 2017 पासून संघ कार्यालयात (कार्यालयीन वेळेत) पहाण्यासाठी उपलब्ध होईल. (संघ नियम 18(7) अन्वये)\nसभासदांनी सभेपुढील कामाबद्दल सूचना, सूचक –अनुमोदक यांच्या संमतीसह 04 जून 2017 पर्यंत संघकार्यवाहांकडे पाठविल्या पाहिजेत. (संघ नियम 18(6) अन्वये)\nमताधिकार (संघ नियम 19 क)\nज्या सभासदास सभासद होऊन सहा महिने पूर्ण झाले असतील अशा सभासदांसच मतदानाचा अधिकार राहील.\nसंघाच्या कर्मचार्यास, तो संघाचा सभासद असला तरी मतदानाचा अधिकार असणार नाही.\nमतदानाचा अधिकार नसलेल्या सभासदास सभेस उपस्थित रहाता येईल. परंतू कोणत्याही प्रकारे सभेच्या कामात भाग घेता येणार नाही.\nसालाबादाप्रमाणे संस्थेची खाद्यजत्रा शनिवार दि. 02 फेब्रुवारी आणि रविवार दि. 03 फेब्रुवारी २०१९ रोजी भरणार आहे. आपल्याला जर खाद्यजत्रेमध्य...\nग्राहक पेठ २०१८ - वेळापत्रक\nसंस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे...\nपाककला स्पर्धा २०१९ - प्रवेश अर्ज\nसंस्थेने शनिवार दि. ०२ फेब्रुवारी २०१९ रोजी पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. पाककला स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर प्रवेश अर्ज download करण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/martin-guptill-smacked-102-runs-from-38-balls/", "date_download": "2019-01-17T21:33:30Z", "digest": "sha1:ZY7GIUU7POV3JUT33BWOKTYRLBSG3ZOH", "length": 7429, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मार्टिन गुप्टीलचा तडाखा : ३८ चेंडूत ठोकल्या तब्बल १०२ धावा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमार्टिन गुप्टीलचा तडाखा : ३८ चेंडूत ठोकल्या तब्बल १०२ धावा\nटीम महाराष्ट्र देशा- शुक्रवारी इंग्लंडच्या स्थानिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत, न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलने आक्रमक खेळी केली आहे. वूस्टरशायर संघाकडून खेळत असताना गप्टीलने ३८ चेंडूत १०२ धावा केल्या. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर वूस्टरशायर संघाने नॉर्थमटनशायरवर ९ गडी राखून मात केली. वूस्टरशायर संघाला सामना जिंकण्यासाठी १८८ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं.\nया विक्रमाने मार्टिन गुप्टील जलद शतकवीरांंच्या यादीत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर बसला आहे. या यादीत 30 चेंडूत शतक ठोकणारा वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर ऋषभ पंतचा क्रमांक लागतो. त्याने 32 चेंडूत शतक मारले आहे. 34 चेंडूत शतक करणारा अँड्र्यू सायमंडस तिसऱ्या स्थानावर आहे. यानंतर डेव्हीड मिलर, रोहित शर्मा, वॅन डर वेस्टथुयिजन यांच्यासोबत मार्टिन गुप्टील चौथ्या स्थानावर विराजमान झाला आहे.\nमहाराष्ट्रातील गुन्हेगारी दर वाढला; मुख्यमंत्र्यांची चिंता वाढणार\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\nतर देशाचे दोन तुकडे करू… मुझप्फर हुसैन\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू’\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\nशिवसेनेला पटकणारा अजून जन्माला यायचा आहे – उद्धव ठाकरे\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले वैशाली येडे यांचे अभिनंदन\nमुस्लिम बांधवांनी सक्षम समाजासाठी इस्लामिक बँकिंग प्रणालीत सहभागी व्हावे : सहकार…\nटीम महाराष्ट्र देशा : समाजातील गरीब व होतकरू बांधवांच्या उन्नतीसाठी जिल्हयातील सर्व मुस्लीम बांधवांनी इस्लामिक…\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.choosemybike.in/latest-bike-news/how-to-select-the-right-bajaj-pulsar-200-india-2015", "date_download": "2019-01-17T21:29:01Z", "digest": "sha1:6XKGYP43ZJTRB4KCL5OJZJXF5MYQLZDX", "length": 11397, "nlines": 131, "source_domain": "marathi.choosemybike.in", "title": "योग्य पल्सर 200 निवडणे एक मार्गदर्शक | बाईक वैशिष्ट्ये (नोव्हेंबर '15) - ChooseMyBike.in", "raw_content": "\nबातम्या पुनरावलोकने आणि माहिती\nयोग्य पल्सर 200 निवडणे एक मार्गदर्शक\nयोग्य पल्सर 200 निवडणे एक मार्गदर्शक\nपल्सर ब्रँड गेल्या दशकात भारतीय कामगिरी बाइक देखावा redefining कारणीभूत केले आहे. आज त्याच्या कोर बाणा एकेरी करताना ब्रँड futurize करण्याचा प्रयत्न, बजाज पल्सर 200 मालिकेत परिणामी, दुचाकी स्वतः reinvented आहे. हे एक जोरदार 200cc इंजिन आणि अधिक मजबूत चेसिस करून सुद्धा एक ठग, अधिक आक्रमक रचना, असलेले सर्व नवीन व्यासपीठ आहे. हा मंच विविध अभिरुचीनुसार आणि पकडलेला भोवतालचा तयार केलेल्या तीन कामगिरी सायकली, एक वेगळी चव प्रत्येक वाढ दिली आहे. सर्वोत्तम भाग: सर्व तीन सायकली उत्साही बहुतांश accessibly किंमत आहेत\nया लेखात, आम्ही आपण निवड आपल्या पकडलेला वातावरण खरेदी पाहिजे जे पल्सर 200 सांगू शकाल.\nशहरी - बजाज पल्सर 200NS\nकाही वेळा, एक प्रवाशांसाठी शहरात प्रवास पेंट कोरडे पाहणे म्हणून मनोरंजक ठरणार आहे. 200 एन.एस. तरी पल्सर वर आपण एखादी क्रिया झटका मध्यभागी आहोत तरी म्हणून, तो होऊ इच्छित. रस्त्यावर विजय करण्यासाठी बांधली, त्याच्या 23 बीएचपी 199cc द्रव-cooled मोटर निसर्ग अतिशय लवचिक आहे. आपण मंद वेग शांतपणे एकतर putter करू शकता, किंवा बिनविषारी हलवून वाहतूक गेल्या आपला मार्ग आवाज.\nफिकट आणि अधिक कडक आणि सुधारित निलंबन सेट-अप आहे की एक चेसिस धन्यवाद, 200NS ते शहर वाहतूक मध्ये घोडा, किंवा अगदी सरळमार्गी नसणारा घाट रस्त्यावर मजा एक संपूर्ण भरपूर बनवण्यासाठी cornering येथे जोरदार पटाईत आहे. तो घोडा एक दंगा नाही फक्त, 200NS देखील पाहण्यासारखे जबरदस्त आकर्षक आहे. त्रासलेल्या असहाय लोकांचे समुदाय गेल्या झूम, किंवा अजूनही उभा होता, तो डोक्यावर चालू हमी आहे तेव्हा बाईक एक क्षुद्र आणि ते ऍथलेटिक देखावा आहे, असेच होईल.\nशहरी जंगल आपली प्राधान्यकृत खेळाच्या मैदानाचीही आहे, आणि आपण जलद आणि रस्त्यावर-नादी आहे की एक उमदा घोडा इच्छित असल्यास, बजाज पल्सर 200NS आपण एक हातमोजा आवडत फिट होईल.\nमहामार्ग - बजाज पल्सर AS200\nत्यामुळे, आपण फिरतीची बग वृत्तीचा केले. आपण आरामात हे करू इच्छित असल्यास आपण प्रारंभ पासून लांब खेचणे डिझाइन आहे की काहीतरी गरज, कोणत्याही मोटरसायकल वर दौरा, पण करू शकता. पल्सर AS200 भारतातील पहिला उप-250 सीसी साहसी घडीचे छत असलेल�� उघडी प्रविष्ट करा. वायुगतिशास्त्रीय अर्धा fairing वेगाने वारा स्फोट कमी होण्यास मदत होते, तर त्याची torquey 199cc इंजिन, दुचाकी च्या गिर्हाइकाच्या शोधार्थ भटकणारी क्षमता मदत करते. हे देखील चांगले रात्रीचा समय दृश्यमानता प्रोजेक्टर-प्रकार हेडलाईट आहे.\nAS200 देखील गतिकरित्या अत्यंत सक्षम आहे. तो एक परिमिती फ्रेम आणि तात्काळ दुचाकी बदल दिशा मदत करते तसेच पुन्ह निलंबन सेट-अप, समाविष्टीत आहे. हे देखील पुरेसे आरामदायक खूप रोजच्यारोज वापरली जाईल. डिझाईन कुशल, AS200 तो गर्दीतून उभे करून, तो एक भडक लांब असलेल्या स्नायूंच्या क्षुद्र आणि झाले समाविष्टीत आहे.\nरुपये 91.550 वेळी, AS200 अपवादात्मक मूल्य-साठी पैसे पोझेस. आपण दोन-विदर्भ वर क्रॉस-कंट्री प्रवास प्रेम करा आणि समान सहजपणे फिरतीची आणि शहर नियत प्रवास हाताळू शकते की एक दुचाकी इच्छित ज्यांनी एक असाल तर, पल्सर AS200 आपण फक्त योग्य फिट पाहिजे\nसरळमार्गी नसणारा रस्ते - बजाज पल्सर RS200\nटॉप टेन 150cc - भारतातील सर्वोच्च मायलेज सह 200cc बाईक\nभारतातील सर्वोच्च मायलेज सर्वाधिक दहा स्कूटर\n2 रुपये लाख अंतर्गत सर्वोत्तम फिरत्या बाईक\nभारत 2013 मध्ये सर्वोत्तम मायलेज सर्वाधिक दहा बाईक\n आमचे वृत्तपत्र याची सदस्यता घ्या, आणि दोन-चाकी जगातील अद्यतने आपल्या इनबॉक्समध्ये वितरित सरळ\nकॉपीराइट CMB Portalogic सोल्युशन्स प्रा. लिमिटेड\nतळमजला, 6, 1 मुख्य रस्ता,\nआमचे वृत्तपत्र याची सदस्यता घ्या\nकॉपीराइट CMB Portalogic सोल्युशन्स प्रा. लिमिटेड\nआमच्या विषयी अभिप्राय आमच्याशी संपर्क साधा करीयर आम्हाला जाहिरात विशेषता\nपर्यटक करार गोपनीयता धोरण\nतपशील: (300 वर्ण मि आणि 800 वर्ण कमाल)\nआपली कंपनी प्रदर्शनासह साठी जननी आहे का आम्हाला जाहिरात, आणि भारतीय दोन चाकी जागेत बोभाटणे आम्हाला जाहिरात, आणि भारतीय दोन चाकी जागेत बोभाटणे Info@choosemybike.in आम्हाला संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/the-murder-of-a-businessman-in-nashik/", "date_download": "2019-01-17T20:59:42Z", "digest": "sha1:XE327KTT332TZEMGEGVM7C5ZDPFSS25M", "length": 8859, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नाशिकमध्ये व्यावसायिकाची हत्या | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनाशिक: नाशिकमध्ये सहा लाखांची लूट करून व्यावसायिकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. अविनाश शिंदे असे हत्या करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. हा हल्ला ते दुकान बंद करुन घरी जात असताना करण्यात आला. ही घटना नाशिकमधील इंदिरानगर परिसरात घडली आहे.\nअविनाश शिंदे हे नाशिकमधील सुपर ग्राहक बाजार या मिनी सुपर मार्केटचे संचालक होते. रात्री ते दुकान बंद करुन घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अविनाश यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र अविनाश शिंदे यांनी विरोध करताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करत त्यांच्या हातात असलेली पैशांची बॅग घेऊन पळून गेले.\nअज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात अविनाश शिंदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेत आले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\nदाभोळकर आणि पानसरे हत्याकांडांचा स्वतंत्र तपास करा : उच्च न्यायालय\nमहाराष्ट्रात पुन्हा छमछम : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारच्या अटी रद्द\nदुष्काळी जिल्ह्यात वॉररुम : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील\nएमआयएमच्या नगरसेवकावर बलात्कारचा गुन्हा दाखल\nडोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त\nनाशिकमधील व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी दोघे ताब्यात\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_29.html", "date_download": "2019-01-17T21:39:27Z", "digest": "sha1:5KWQT2BEHH2M4QAX5WITTWXYTGKAKKF5", "length": 8208, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राहुरीत भुरट्या चोरांचा सुळसुळाट | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nराहुरीत भुरट्या चोरांचा सुळसुळाट\nराहुरी शहरातील जंगम गल्ली, लखाई बोळ या परिसरात भुरट्या चोरट्यांसह बांबू गॅगने चांगलाच उच्छाद मांडला आहे. पोलिस प्रशासनाने या भुरट्या चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातील मठ गल्ली, लखाई बोळ, जंगम गल्ली, या भागात रात्री भुरट्या चोरट्यांनी रात्री दहशत पसरविली असुन येथीलच विशाल शेजुळ यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतील कपाटातील उचक-पचक करत कपाटातील रोख रक्कम 5 हजार लंपास केले.\nतर बाजुला असलेले संजय गोंधळी यांच्या घरात अडकवलेल्या पॅन्ट मधील रोख रक्कम चोरट्यांनी बांबुच्या सहय्याने लंपास केली तसेच उंडे यांच्या घराच्या खिडकीत चार्जिंगला लावलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरट्यांनी नेला. तसेच किशोर जाधव यांच्या घराचा दरवाजा चोरट्यांनी वाजवत दहशत निर्माण केली होती. आजु बाजूचे नागरीक जागे झाल्याने चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले सदर माहिती ही सकाळी वरील लोकांनी राहुरी पोलिसांत दिली असुन घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी दाखल होत माहिती घेत चौकशी सुरु केली, मात्र पोलिसांची झंझटमारी नको म्हणुन अनेक नागरिकांनी कानावर हात ठेवल्याचे दिसुन आले. दोन आठवडे भरापुर्वी तनपुरे गल्ली येथेही बंद घराचे कुलूप तोडुन आतील कपाटातील रोख रक्कम काहीसे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. पोलिस प्रशासनाने या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीव��� बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_748.html", "date_download": "2019-01-17T20:50:46Z", "digest": "sha1:CW7EXAQYBW7QSNCTHPAFNPQABS3PA2UZ", "length": 6379, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मोदी सरकार देणार फुले दांपत्याला भारतरत्न? | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News देश ब्रेकिंग\nमोदी सरकार देणार फुले दांपत्याला भारतरत्न\nनवीदिल्लीः आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पोतडीतून आणखी एक महत्त्वाचा निर्णय बाहेर येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब देण्याचा विचार सुरू आहे.\nयेत्या 26 जानेवारीला यासंदर्भात अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशातील दलित नेते काशीराम यांच्या नावाचाही केंद्र सरकार भारतरत्न पुरस्कारासाठी विचार करत असल्याचे समज��े.\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://nirbhidsatta.com/category/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-17T21:22:30Z", "digest": "sha1:M5WSNUMFIDL7O2RFRO3FE35VOVEDDJRW", "length": 9978, "nlines": 123, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "इतर | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nभोसरीत स्वच्छता मोहीमेतून स्वच्छतेचा संदेश\nनिर्भीडसत्ता न्युज – भोसरीतील चक्रपाणी वसाहत व आळंदी रोड भागात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहिम राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. टायगर ग्रुप महाराष्ट्र...\tRead more\nमहाआरोग्य शिबिराचे सुरेश भोईर यांच्या हस्ते उद्घाटन\nनिर्भीडसत्ता न्यूज – योगदान प्रतिष्ठाण व 7 ऑरेन्ज हॉस्पिटलतर्फे चिंचवडमधील महासाधु मोरया गोसावी स्टेडियम येथे आयोजित तीन दिवसीय मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन नगरसेवक सुरेश भोईर यांच्...\tRead more\nपिंपरी – जनसेवा सहकारी बँकेचे नवीन एटीएम पिंपरीकरांच्या सेवेत\nनिर्भीडसत्ता न्यूज – जनसेवा सहकारी बँक लि. हडपसर पुणे या बँकेच्या भोसरी एमआयडीसी शाखेतील एटीएम सेवेला आज (सोमवार) पासून प्रारंभ झाला. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे आणि...\tRead more\nशशिकांत लिमये यांचे मत; रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने ‘मेट्रो संवाद’\nमेट्रो सुरू झाल्यास सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळेल निर्भीडसत्ता न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात पुणे मेट्रोच्या फेज 1 चे काम वेगात सुरू आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या विविध पर्यायांना स...\tRead more\nपालिकेच्या अधिका-यांविरुध्द तक्रार दिल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना मारले\nनिर्भीडसत्ता न्यूज – महापालिकेच्या अधिका-यांच्या विरोधात तक्रार दिल्याच्या कारणावरून एका सामाजिक कार्यकर्त्याला मारल्याची घटना घडली आहे. ही घटना १२ मे रोजी मध्यरात्री चिंचवडच्या मोहननग...\tRead more\nशहरातील75 टक्के नाले सफाईच पूर्ण; 31 मे अखेरची डेडलाईन\nनिर्भीडसत्ता न्यूज – शहरातील छोटे व मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी आरोग्य विभागाने यंदा कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता शहरातील 135 छोटे नाल्यांची सुमारे 75 टक्के नाले सफाई पुर...\tRead more\nवृक्ष मित्र व पर्यावरण प्रेमींसाठी महापालिकेने कार्यशाळा आयोजित करावी – नगरसेवक तुषार हिंगे\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील वृक्ष मित्र व पर्यावरण प्रेमी यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांनी महापा...\tRead more\nहेमु कलानी उद्यान सुशोभिकरणाच्या कामाचे गुरूवारी भूमिपूजन\nनिर्भीडसत्ता – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 येथील हेमु कलानी उद्यानामध्ये येथील शहिद हेमु कलानी यांचा अर्ध पुतळा सुशोभिकरण करुन बसविण्यात येणार आहे. या कामाचे भू...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/oxygen-survivors-kill-33-patients/", "date_download": "2019-01-17T22:01:38Z", "digest": "sha1:JHJSDFMEXJOCNLFGRRYNW337ICP3AEN5", "length": 7970, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विसर्जन मिरवणुकीत ३३ रुग्णांना ऑक्सिजनद्वारे जीवदान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविसर्जन मिरवणुकीत ३३ रुग्णांना ऑक्सिजनद्वारे जीवदान\nपुणे : राजगुरूनगरवरून ९२ वर्षांचे वयोवृद्ध पुण्याची विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी आले होते. दरम्यान, मोठ्या प्रमाणात असणाऱ्या गर्दीमुळे ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने ते बेशुद्ध पडले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांना निरंजन सेवाभावी संस्थेच्या मिनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.\nकंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात १५ हजार रुपयांची…\nडॉल्बी साऊंड सिस्टीम लावल्यास कारवाई केली जाणारच-…\nयोग्य वेळी मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. गणेशोत्सवादरम्यान अशा जवळपास ३३ लोकांना ऑक्सिजनचा पुरवठा करुन मिनी हॉस्पीटलमध्ये उपचार देण्यात आले.तर, संपूर्ण १२ दिवसांच्या उत्सवात जवळपास ३ हजार ८०० हून अधिक गणेशभक्त आणि पोलिसांची तपासणी करीत त्यांना आरोग्य सेवा देण्याकरीता हे मिनी हॉस्पिटल सज्ज होते.\nविश्रामबाग फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात उभारण्यात आलेल्या मिनी हॉस्पिटलमध्ये २० डॉक्टरांसह सुसज्ज रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेकरीता उपलब्ध होती. डॉ. अभिनव माहेश्वरी, डॉ. शैलेंद्र शुक्ला, डॉ. दिव्यामाला पाटील, डॉ. मनीषा दणाने, डॉ. अनंत बागुल, डॉ.आनंद बलदोटा डॉ. स्मिता भोयर, यासोबतच निरंजन सेवा संस्थेचे जयेश कासट, ब्रह्मानंद लाहोटी, अजय झंवर, आनंद भट्टड, जगदीश मुंदडा, स्वप्नील देवळे यांनी मिनी हॉस्पिटलमध्ये सेवा दिली आहे. तसेच निरंजन सेवाभावी संस्थेचे सर्व कार्यकर्ते तत्परतेने कार्यरत होते. महेश नागरी सहकारी बँक व युनिव्हर्सल हॉस्पिटलचे या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले.\nकंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात १५ हजार रुपयांची वाढ\nडॉल्बी साऊंड सिस्टीम लावल्यास कारवाई केली जाणारच- नांगरे-पाटील\nलो. टिळक नव्हे भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सवाचे जनक -पुणे महानगरपालिका\nमोदी सरकारकडून गिफ्ट,’राखी आणि गणेश मूर्तींवर जीएसटी नाही’\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nटीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना दिल्या जात असलेल्या वागणुकीबद्दल खासदार छत्रपती संभाजीराजे भ���सले…\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/navi-mumbai-vashi-mgm-hospital-system-hack-cyber-crime-bitcoin-296354.html", "date_download": "2019-01-17T21:38:30Z", "digest": "sha1:5ULZZX4BVVARMPM43W4UUCY5SUE3PQ7I", "length": 4483, "nlines": 30, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - वाशीच्या एमजीएम रुग्णालयाची सिस्टीम हॅक, बदल्यात हॅकरने मागितले...!–News18 Lokmat", "raw_content": "\nवाशीच्या एमजीएम रुग्णालयाची सिस्टीम हॅक, बदल्यात हॅकरने मागितले...\nहॅकरने सिस्टीम पुर्ववत करण्यासाठी बिटकॉईनद्वारे पेमेन्टची मागणी केली आहे.\nनवी मुंबई, 18 जुलै : नवी मुंबईतील वाशी सेक्टर ३ मधील एमजीएम न्यु बॉम्बे हॉस्पीटलची सिस्टीम हॅक करण्यात आली आहे. तर हॅकरने सिस्टीम पुर्ववत करण्यासाठी बिटकॉईनद्वारे पेमेन्टची मागणी केली आहे. अज्ञात इसमाविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशीतलं हे मोठं हॉस्पिटल आहे, आणि त्यात ऐवढा मोठा सायबर क्राईम झाल्याने खळबळ माजली आहे.एमजीएम हॉस्पिटलमध्ये रामनाथ परमेश्वरम हे काम करत असताना अज्ञात व्यक्तीने १५ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सिस्टीम हॅक केली. सिस्टीम पुर्ववत करण्यासाठी हॅकर ने बिटकॉईनद्वारे पेमेन्ट करण्यची मागणी केली. याविरोधात रामनाथ परमेश्वरम यांनी म्हॅकरने ई-मेल किंवा वायरसमधून सिस्टम हॅक केली आहे. या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला असून अधिक तपास गुन्हे शाखा सायबर सेलचे पोलीस उपआयुक्त तुषार दोशी करत आहे.\nVIDEO: गर्लफ्रेंड सांगणे पडले महागात,तरुणीने काठीने झोड-झोड झोडपले\nPHOTOS: बॉलिवूडपेक्षा लोकप्रिय आहेत 'या' 5 भोजपुरी अभिनेत्री\n'एलफिन्स्टन रोड' स्टेशन आता या नावाने आेळखले जाणार\nउल्हासनगर ���ादरले,११ वर्षाच्या मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nडान्स बारवरील निर्णय : आर. आर. आबांच्या मुलीला काय वाटतं\nVIDEO : छेड काढणाऱ्या परप्रांतियांना विद्यार्थिनींनीच बदडून काढलं\nआधी तुम्ही किती स्वच्छ आहात ते बघा, जेटलींचा काँग्रेसवर हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/uttar-pradesh-train-stunt-viral-video-304924.html", "date_download": "2019-01-17T21:20:47Z", "digest": "sha1:KI5HYU5JTCOMTLQPJT3OKF4EPE5PH4S5", "length": 17783, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : सुसाट रेल्वेखाली थरारक स्टंट !", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक दे���गे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nVIDEO : सुसाट रेल्वेखाली थरारक स्टंट \nVIDEO : सुसाट रेल्वेखाली थरारक स्टंट \nएखाद्या सिनेमात शोभावा असा हा थरारक स्टंट कॅमेऱ्यात कैद झालाय. उत्तरप्रदेशमधला हा व्हिडिओ व्हायरल झालाय. यात धावत्या रेल्वेखाली हा तरूण लोंबकाळत होता. जराशी चूक झाली असती तर यात त्याचा जीव गेला असता. हा स्टंट करणारा चोर होता पोलिसांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला अटक केली. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, हा तरुण भरधाव रेल्वेखाली लटकलेला आहे. काही वेळानंतर रेल्वेखालील लोखंडी राॅडला पकडून तो हळूहळू पुढे येतो आणि रेल्वेच्या दाराला पकडून रेल्वेच्या डब्यात सुखरूप पोहोचतो. अंगाच थरकाप उडवणार हा व्हिडिओ काही मिनिटांचा आहे. पण यात थोडीशी जरी चूक झाली असती तर यात तरुणाचा हकनाक जीव गेला असता. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी हरदोई आणि लखनऊच्या दरम्यान रेकाॅर्ड करण्यात आलाय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाचा शोध घेतला. अमित कश्यप असं या तरुणाचं नाव आहे. अमित हा कोतवाली हरदोई येथील मंगलीपुरवा गावात राहतो. अमित हा रेल्वेत चोरी करायचा. पोलिसांनी या तरुणाला अटक केलीये.\nVIDEO : सोशल मीडियावरचे हे आहेत गुरुवारचे टॉप 5 व्हिडिओ\nबिल्डरवर गोळीबार.... भीतीने महिलांची धावपळ, भयानक हत्याकांडाचा CCTV VIDEO\nVIDEO : 'माझे बाबा छत्रपती हे माझे हिरो, राम-रहिमला फाशी द्या'\n#MustWatch: मंगळवारचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nVIDEO : इंडिया गेटवर महिलेचा गोंधळ, पाकिस्तान जिंदाबादच्��ा घोषणा\nमोदींविरोधातील देशव्यापी आघाडीबाबत काय म्हणाले शरद पवार\n#MustWatch: शनिवारचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nVIDEO: मंचावरील मोदींच्या उपस्थितीने बदलला गडकरींचा सूर, नेहरू-इंदिरांवर जोरदार टीका\nVIDEO ही 8 डाॅक्युमेंट्स तयार ठेवा, तेव्हा मिळेल मागास सवर्ण आरक्षण\nVIDEO : कधीच नसेल पाहिलेला अपघात, बसखाली आल्यानंतरही बचावले 3 तरूण\n#MustWatch: आजचे हे 5 ट्रेंडिंग VIDEO पाहिलेत का\n#MustWatch- आजचे हे 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nVIDEO बर्फवृष्टीमुळे असं दिसतंय काश्मीर\nCBIvsCBI : मोदी सरकारला मोठा झटका, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया\nCBIvsCBI : मोदी सरकारला मोठा झटका, सीबीआयचे आलोक वर्मा संचालकपदी कायम\nVIDEO: 'मोदीजी...माझ्यासोबत फक्त 15 मिनिटं चर्चा करा', राहुल गांधींचं थेट आव्हान\nVIDEO : देवळाबाहेर दर्शन घेणारी महिला रिव्हर्स येणाऱ्या ट्रकखाली आली, मात्र...\nVIDEO : राहुल गांधींनी लोकसभेत पुन्हा डोळा मारला; राफेल चर्चेदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल\nराफेलवरून नरेंद्र मोदींवर पुन्हा बरसले राहुल गांधी, पाहा लोकसभेतील UNCUT भाषण\nधक्कादायक VIDEO: गावकऱ्यांनी या व्यक्तीला झाडाला बांधून केली बेदम मारहाण, कारण...\nराफेल करार VIDEO: राहुल गांधींचा थेट मोदींवर आरोप, अरूण जेटलींचं जोरदार प्रत्युत्तर\nVIDEO: अवघ्या 2 तासांत बदललं चित्र, राफेल ऑडिओ क्लिपवरून लोकसभेत काँग्रेस बॅकफूटवर\n पहिल्यांदाच शबरीमाला मंदिरात महिलांनी केला प्रवेश - सूत्र\nVIDEO: 'पहिलं काम आपल्या जातीसाठीच', काँग्रेस मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य\nVIDEO: 'याद रखो मोदीजी', पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्यानंतर रावण आक्रमक\nEXCLUSIVE : भय्यू महाराजांचा सेवक विनायकची मराठीत पहिली मुलाखत, ब्लॅकमेलिंगच्या आरोपावर काय म्हणाला\nVIDEO: भय्यू महाराजांच्या आत्महत्येपासून ब्लॅकमेलिंगपर्यंत...सेवादार विनायक पहिल्यांदाच कॅमेरासमोर\nVIDEO : Year Ender 2018: या 4 नेत्यांपुढे फिकी पडली नरेंद्र मोदींची जादू\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\n��ेश, लाईफस्टाईल, ऑटो अँड टेक\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nएक रुपयाही खर्च न करता जगप्रवास; शिवाय वर ७ लाख रुपयेही मिळणार\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5990-salman-khan-write-special-song-for-race-3-movie", "date_download": "2019-01-17T20:52:25Z", "digest": "sha1:U6U7MPCTBD5STDMFX2EHJBXBMJCD3YR3", "length": 6113, "nlines": 143, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सलमाननं 'रेस ३'साठी लिहिलं रोमँटिक गाणं - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसलमाननं 'रेस ३'साठी लिहिलं रोमँटिक गाणं\nसलमान खान सध्या अबुधाबीत निर्माता रमेश तौरानींच्या 'रेस ३' या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या चित्रपटासाठी सलमाननं एक रोमँटिक गाणं लिहिल आहे.\nअॅक्शन मॅन, रोमँटिक हिरो, दबंग पोलीस अशा विविध भूमिका साकारणारा सलमान खान आता गीतकार म्हणून ओळखला जाणारय.\nबिग बॉसच्या सेटवर स्पर्धकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी सलमान खानवर गुन्हा दाखल\nसलमानच्या ‘हिट अॅंन्ड रन‘ याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची आज सुनावणी\nप्रमोशन तोंडावर असताना ‘टायगर’ वादाच्या भोवऱ्यात\nपंजाबच्या गुंडाने ‘टायगर’ला दिली जीवे मारण्याची धमकी\n‘मी सिंगलच बरी’ - शिल्पा शिंदे\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T22:10:30Z", "digest": "sha1:YWAZX77AIYIWLVCEGYRKIIKWQYEH5RY4", "length": 10153, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्जबुडव्या विजय मल्ल्या अखेर फरार घोषित | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकर्जबुडव्या विजय मल्ल्या अखेर फरार घोषित\nमुंबई: बॅंकाचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याला आज अखेर मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयने “फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून घोषित केले आहे. या कायद्यातील नव्या सुधारणेनंतर फरार घोषित केलेला विजय मल्ल्या हा पहिला गुन्हेगार ठरला आहे.\nफरार आर्थिक गुन्हेगार कायदा 12(1) नुसार मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एमएस आझमी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निकाल दिला आहे. मल्ल्याला फरार घोषित करण्यासाठी ईडीची याचिका फरार आर्थिक गुन्हेगार न्यायालयाने स्वीकारली आहे. यामुळे मल्ल्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याच्या दिशेने तपास यंत्रणेने पहिले यशस्वी पाऊल टाकले आहे. जप्तीच्या या कारवाईवर याच न्यायालयात येत्या 5 फेब्रुवारीपासून युक्तिवाद सुरू होणार आहे. कारण मल्ल्याची बरीचशी संपत्ती ही बॅंकाकडे तारण आहे.\nनवीन कायद्यांतर्गत ज्यांना “फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून घोषित केले जाते, त्यांची मालमत्ता तातडीने जप्त केली जाते. गुन्हा केल्याबाबत त्याच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केले जाते. त्यास “फरार आर्थिक गुन्हेगार’ ठरवले जाते. या अध्यादेशांतर्गत 100 कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची फसवणूक, कर्जाचा परतावा न करणे यासारखी प्रकरणे येतात.\nदरम्यान, “किंगफिशर एअरलाइन्स’च्या नावे घेतलेली बॅंकांची सुमारे 9,000 हजार कोटी रुपयांची कर्ज बुडवून विजय मल्ल्या इंग्लंडमध्ये पसार झाला आहे. मल्ल्या देशाबाहेर पळून गेल्याने भारत सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. तेव्हापासून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nखुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य : पंतप्रधान मोदी\nभाजपच्या माजी खासदार सावित्रीबाई फुले आणि अखिलेश यादव यांच्यात चर्चा\nकेनिया येथील हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याचा भारताकडून न��षेध\nकाश्‍मीरमध्ये शांततेसाठी चर्चा हाच मार्ग : मुफ्ती\n13 नवीन केंद्रीय विद्यापीठांसाठी 3 हजार 639 कोटीं मंजूर\nकर्नाटकात विधीमंडळ कॉंग्रेसची 18 जानेवारीला बैठक\nआपशी निवडणूक आघाडी नाहीच : शीला दीक्षित\nलैंगिक छळाच्या खोट्या तक्रारीबद्दल दोन महिलांना 7 वर्षांची शिक्षा\nखेलो इंडिया : फुटबॉलचे अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_526.html", "date_download": "2019-01-17T21:31:33Z", "digest": "sha1:RHHLAJWJPZO3CWGH4JQPU4MLL6S5CKNT", "length": 10229, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "टंचाई निवारणासाठी सर्वांचे सहकार्य हवे : प्रांताधिकारी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nटंचाई निवारणासाठी सर्वांचे सहकार्य हवे : प्रांताधिकारी\nवडूज (प्रतिनिधी) : गावागावांत निर्माण झालेली पाणी टंचाई निवारणासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाबरोबर सहकार्याची भूमिका दाखविणे गरजेचे असल्याचे मत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले.\nखातवळ (ता. खटाव) येथे निर्माण झालेली तीव्र पाणी टंचाई दूर करण्यासाठी गलाई व्यवसायिक प्रभाकरशेठ फडतरे यांनी वडील (कै.) शिवाजीर���व फडतरे यांच्या स्मरणार्थ स्वत:च्या खासगी विहीरीतून गावाला विनामोबदला स्वखर्चाने पाणी पुरवठा सुरू केला. त्याचा शुभारंभ प्रांताधिकारी श्री. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी रमेश काळे, सहाय्यक गटविकास अधिकारी नरेंद्र मेंढेवार, मायणी अर्बनचे माजी संचालक शंकरराव फडतरे, सुनील फडतरे, दत्ताशेठ बागल, डॉ. गजानन फडतरे, चेअरमन नवनाथ फडतरे, प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.\nखटाव माण तालुक्यांत निर्माण झालेली पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न केले जात असल्याचे सांगून प्रांताधिकारी कांबळे म्हणाले, टंचाईकाळात अनेक गावांचे शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्याचे प्रस्ताव येत आहेत. त्या प्रस्तावानंतर त्या गावांची पाहणी, पर्यायी स्थानिक उपाय योजना आदी बाबी प्रशासनामार्फत राबविल्या जातात. खातवळ येथील प्रभाकर फडतरे यांनी दिवंगत वडीलांच्या स्मृती प्रित्यर्थ गावाला तहहयात विना मोबदला स्वखर्चाने पाणी पुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. नोकरी, व्यवसाय, उद्योगानिमित्त आपण परगावी असलो तरी आपल्या गावाशी असणारी आपली नाळ व सामाजिक बांधिलकी यानिमित्ताने अधिक दृढ झाली आहे. येथील टंचाई निवारण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.\nज्येष्ठ नेते देवानंद फडतरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डी. आर. महामुनी यांनी आभार मानले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य महादेव अहीवळे, सुभद्रा फडतरे, माजी सरपंच अशोक फडतरे, सत्यवान फडतरे, आनंदराव फडतरे, पोपट फडतरे, राहूल शिंदे, प्रमोद फडतरे, तानाजी बागल, लालासाहेब पाटील, नेताजी मोहिते, बाबुराव फडतरे, संभाजी फडतरे, गोपाळ फडतरे, धनाजी फडतरे, नामदेव फडतरे, विजय फडतरे, आबासाहेब तोरणे, आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nLabels: Latest News ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्��धान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_603.html", "date_download": "2019-01-17T21:07:57Z", "digest": "sha1:P4ZMCPD7V577R6IIQJ3OVFIMQ5RSXPB2", "length": 11493, "nlines": 100, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पालिकेच्या पोट निवडणूकीचा राष्ट्रवादीचा एबी फॉर्म संदीप क्षीरसागरांकडे! | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News बीड ब्रेकिंग\nपालिकेच्या पोट निवडणूकीचा राष्ट्रवादीचा एबी फॉर्म संदीप क्षीरसागरांकडे\nबीड पालिकेच्या प्रभाग क्र.११ अ ची पोट निवडणूक होत आहे. या निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने येथील राष्ट्रवादीचे युवा नेते संदीपभैय्या क्षीरसागर यांच्याकडे पाठवण्यात आला. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळावा म्हणून अनेकांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. परंतू संदीपभैय्या क्षीरसागर यांना पक्षाने निष्ठेच फळ देत बीड विधानसभेसाठी तयारीला लागण्याचा एक प्रकारे संदेशच दिला असल्याचे बोलले जात आहे.\nमाजी आ.सय्यद सलीम, माजी आ. राजेंद्र जगताप, ऍड.डी.बी. बागल यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख पदाधिकार्यांच्या, नगरसेवकांच्या उपस्थितीत पक्षाचा एबी फॉर्म जोडून अधिकृत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रभोदय मुळ���, मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, साठे यांच्याकडे देण्यात आला.\nबीड पालिकेच्या प्रभाक क्र. ११ अ साठी पोट निवडणूक होत असून २७ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बुधवार दि.९ जानेवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होतो. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म कोणाला मिळतो याकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या होत्या. बीड विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या निवडणूकीकडे पाहिले जात आहे. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म ज्यांच्याकडे असेल तेच विधानसभेसाठी प्रबळ दावेदार असतील असा अंदाज बांधल्या जात असतांना पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब, आ. छगन भुजबळ साहेब, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. अजितदादा पवार, खा. सुप्रियाताई सुळे, आ. सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडित, राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, ऍड. बागल, गटनेते फारुक पटेल यांनी संदीपभैय्यांना पक्ष एकनिष्ठेचे फळ देत पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म सुपूर्द केला. यावरुन संदीपभैय्यांना एक प्रकारे बीड विधानसभेसाठी तयारी लागण्याचा आदेशच दिल्याचे बोलले जात आहे.\nपक्ष श्रेष्ठींनी दिलं संदीपभैय्यांना निष्ठेचं फळ\nबीड पंचायत समिती, जिल्हा परिषद ताब्यात येत असतांना पक्षा सोबत गद्दारी करुन ही सत्ता स्थाने ताब्यात घ्यायची नाहीत, पक्षासोबत एकनिष्ठ राहयचं अशी कणखर भूमिका आज पर्यंत जि.प.सदस्य संदीपभैय्या क्षीरसागर यांनी घेतलेली आहेत. कार्यकर्त्यांनाही त्यांनी हीच भूमिका घ्यायला लावली. संदीपभैय्यांनी पक्षासाठी केलेल्या त्यागाचं आज एक प्रकारे चिज झालं अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. पोट निवडणूकीत पक्षाचा एबी फॉर्म देत पक्ष श्रेष्ठींनी विधानसभेसाठी तयारी लागण्याचा एक प्रकारे आदेशच दिल्याचे देखील बोलले जात आहे.\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एक��� नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/446044", "date_download": "2019-01-17T22:06:22Z", "digest": "sha1:4HNXQSSDLBX3S5L34O5AR3TUCJ2ZYKRO", "length": 9241, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कर्मचाऱयांच्या कलाविष्कारला सांस्कृतिक महोत्सवातून प्रेरणा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कर्मचाऱयांच्या कलाविष्कारला सांस्कृतिक महोत्सवातून प्रेरणा\nकर्मचाऱयांच्या कलाविष्कारला सांस्कृतिक महोत्सवातून प्रेरणा\nकर्मचाऱयांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम सांस्कृतिक महोत्सवातून होते. नाटय़, गायन व संगीत अशा विविध क्षेत्रामधील त्यांची कला यामधून सर्वांना अवगत होत असल्याचे प्रतिपादन प्राप्तिकराचे महानिदेशक (पुणे) आर.के. गुप्ता यांनी केले.\nप्राप्तिकर विभाग आणि सेंट्रल रेव्हिन्यू स्पोर्टस् अँड कल्चरल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दि.9 शाहू स्मारक भवनात उपविभागीय सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.\nयावेळी पुणे प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त शबरी भट्टासाली म्हणाल्या, महोत्सवाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱया विविध स्पर्धा कर्मचाऱयांना प्रेरणा देण्याचे काम करतात. दररोज काम करणारे कर्मचारी अशा महोत्सवाच्या माध्यमातून तणावमूक्त होतात.\nदुसऱया सत्रामध्ये विविध स्पर्धेतील पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रधान प्राप्तिकर आयुक्त 2 एम.एल. करमाकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, प्रिंसिपल चिफ मॅनेजर दिपक परब, कोल्हापूर प्राप्तिकर आयुक्त अपील 1 शिवराज मोरे, प्राप्तिकर आयुक्त 2 अमोल कामत, डॉ. यु. एन. बिडकर यांच्यासह सेंट्रल एक्साईज, कस्टम व प्राप्तिकर विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.\nआपलेच लोक असल्याचा विश्वास बसत नाही\nनाटक पाहताना वाटलेच नाही की हे आपल्यातलेच लोक आहेत. हे तर याच क्षेत्रातले तज्ञ असल���याचे दिसून आले. नाटकामधील विषयही चांगले निवडले असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी केले. नवीन वर्षाच्या तयारीसाठी व शासकिय निर्णयासाठी सारे सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.\nदिवसभरात नाटक, नृत्य, लोकगीत, संगीत, समुह नृत्य अशा विविध स्पर्धा झाल्या. यामध्ये नागपूर विभागाने बाजी मारली. यात वैयक्तीक नृत्य स्पर्धेत ज्योती साळवे यांनी प्रथम आणि आशा उंबळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. नाटकामध्ये ‘जन्मजन्मांतर’ या नाटकास प्रथम क्रमांक मिळाला. तर हिंदीमधून पराजय या नाटकाने क्रमांक पटकावला. समुह नृत्यामध्ये चिफ कमिशनर ऑफ सेन्ट्रल एक्साइज कस्टम ऍन्ड सर्विस नागपुरच्या ग्रुपने प्रथम पारितोषिक मिळवले. संगीतामध्ये एन. डी. पाठक यांनी प्रथम तर एम. डी. नाईक यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच निरज शंकर यांनी क्लासिकल हिंदुस्थानीमध्ये यश संपादन केले. रविंद्रकुमार शर्मा यांनी वाद्यवृंद यात प्रथम आणि एन. डी. जोशी यांनी द्वितीय खढमांक मिळवला. यावेळी सुत्रसंचालन वर्षा देशपांडे यांनी तर विजय नेटके यांनी आभार मानले.\nराष्ट्रवादीच्या नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घेतली पवारांची भेट\nनागरीकांनीच घेतले हाती प्लास्टिक हटाव मोहिम\nजिल्हय़ातील 10 लाख बालकांना मंगळवारी गोवरचे लसीकरण\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/605137", "date_download": "2019-01-17T21:38:52Z", "digest": "sha1:E6TIKQ5XMX5UZNWGHHHKHONWSGJGSX7W", "length": 6391, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आंबेनळी घाट���त मृत्यूचे तांडव - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आंबेनळी घाटात मृत्यूचे तांडव\nआंबेनळी घाटात मृत्यूचे तांडव\nमृत्यूला कारण ठरलेली दरी...\nप्रतिनिधी /दापोली, खेड :\nअभ्यास दौऱयासाठी महाबळेश्वरला निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या बस पोलादपूर येथील आंबेनळी घाटात कोसळून 33 कर्मचारी ठार झाले. या मृत्यूच्या तांडवाने अवघे राज्य हादरून गेले आहे. बसमधील एकमेव प्रवासी बचावला. सायंकाळी उशीरापर्यंत केवळ 17 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्य सरकार मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगून कुटुंबीयांना 4 लाखांची मदत जाहीर केली आहे.\nविक्रांत शिंदे (43, प्रभूआळी, दापोली), सचिन गिम्हवणेकर (36), नीलेश तांबे (32), संतोष झगडे (36), संजीव झगडे (42), सचिन झगडे, प्रमोद शिगवण (सर्व गिम्हवणे, दापोली), राजेंद्र रिसबूड (46, फॅमिलीमाळ, दापोली), प्रशांत भांबिड (33, जालगांव-पांगारवाडी), रतन पागडे (चंद्रनगर, दापोली) यांचे मृतदेह महाबळेश्वर येथील सहय़ाद्री ऍडव्हॅन्चर ट्रेकर्स व महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुपच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. राजेंद्र बंडबे, हेमंत सुर्वे, सुनील कदम, रोशन तबीब, संदीप सुवरे, प्रमोद जाधव, विनायक सावंत, दत्तात्रय धायगुडे, रत्नाकर पागडे, संतोष जालगांवकर, शिवदास आग्रे, सुनील साठले, रितेश जाधव, पंकज कदम, संदीप भोसले, प्रवीण रणदिवे, विक्रांत शिंदे, सचिन गुजर, राजाराम गावडे, राजेश सावंत, रवी साळवी, सुयश बाळ, जयवंत चोगले यांचा अपघातग्रस्तांमध्ये समावेश असल्याचे समजते.\nक्रीडा संकुलाच्या गच्चीवर आग\nसुवासिनींकडून वटपौणिमा व्रत उत्साहात साजरे\nमच्छिमारांचे आजचे उपोषण मागे\nडोक्यात जांभा घालून सरपंच पत्नीची हत्या\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पु���र्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70910210011/view", "date_download": "2019-01-17T22:07:36Z", "digest": "sha1:E7Z3GCMMV7QMRBSFMBMI53UCZCKZN7WR", "length": 10630, "nlines": 210, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मार्गप्रतीक्षा", "raw_content": "\nमरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात त्याचा प्रेताशी काय संबंध\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १|\nकुस्करूं नका हीं सुमने \nडोळे हे जुलमि गडे \nठावा न सुखाचा वारा\nआशा, शब्द आणि दर्शन\nकां रे जाशी मज त्यजुनी \nतीनी सांजा सखे, मिळाल्या\nह्रदय सांग चोरिलें कशास सुंदरी \nतूं जिवलगे विद्यावती जाणती \nबिजली जशि चमके स्वारी \nये पहाटचा वर तारा\nशैशवदिन जरि गेले निघुनी\nआठवती ते दिन अजुनी\nललने चल चल लवलाही \nराजकन्या आणि तिची दासी\nहें कोण गे आई \nतर मग गट्टी कोणाशीं \nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nकृष्ण वस्त्र हें भयद घेउनी\nअखिल विश्वही त्यांत झाकुनी,\nरजनि पाततां सदनिं धावती,\nमजविना तईं पळ न राहती,\nतरिहि यावया आज यांजला\nउशिर कां बरें फार लागला \nफसविलें कुणीं वैर साधुनी \nयांवरी धरी शस्त्र का अरी \nकाय जाउं मी पाहण्या तरी \nभुरळ घालुनी यांजला कुणी\nछळि समंध का नेउनी वनीं \nमंत्र घालुनी घोर यांवरी\nपशु-पतत्रि का यां कुणी करी \nकाळसर्प यां-परि नको नको \n कल्पना भयद या नको \nमम विदीर्ण हें होइ काळिज,\nहुडहुडी भरे भीतिनें मज.\nकडिवरी कडी चढविली किती,\nराहुनी उभी दारिं पाहतें\nवाट मी जरी भीति वाटते.\nएकटें असे आंत झोपलें;\nत्यास पाहु का आंत जाउनी \nवाट पाहुं का येथ राहुनी \nदूर ऐकुनी कांहिं चाहुल\nवाजतें गमे काय पाउल \nम्हणुनि पाहिलें नीट मी जरी\nदिसति ना, करूं काय मी तरी \nबाह्य वस्तु या शांत भासती,\nचित्त अंतरीं क्षोभले किती \nअखिल विश्व हें झोप घे जरी\nचैन या नसे अंतरीं तरी.\nधनिक सुंदरी रम्य मंदिरीं\nनिजति तान्हुलें जवळ घेउनी.\nस्वस्थ घोरती फार भागुनी;\nधन्य धन्य या पुण्यवंत कीं \nतळमळेंच मी एक पातकी.\nसुप्ति सेविली सर्व सुरगणीं,\nतरि दिसेल तो मार्ग केवि यां\nगहन या तमीं सदनिं यावया \nटाळितें तरी जाळिती मना;\nकाव काव कां करुनि कावळे\nभिवविती मला आज ना कळे.\nसमयिं रात्रिच्या शकुनिशब्द ते\nअशुभ मानिती म्हणुनि मी भितें.\nआइ अंबिके, असति ते जिथे\nपाळ त्यां तिथे हेंच विनवितें.\nतुजवरी अतां भार टाकितें,\nतुजविना अम्हां कोण राखिते \nतुजविना रिघूं शरण मी कुणा \nआण त्यां घरीं तूं सुरक्षित,\nपाळ आइ, तूं आपुलें व्रत;\nत्यांस आणण्या तुज असे बळ,\nवाहिं मी तुला चोळीनारळ.\nकवी - भा. रा. तांबे\nघर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/577121", "date_download": "2019-01-17T21:49:24Z", "digest": "sha1:C4RIRD7RJGFAOOV22DIV6BFNP22COF4O", "length": 10388, "nlines": 52, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » कल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कल्याण ग्रोथ सेंटरच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते.\nपायाभूत सुविधांसाठी एक हजार कोटींची तरतूद\nभूमिपुत्रांना भागिदार करून घेणार\nमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक\nकल्याणमध्ये प्रस्तावित असलेल्या ग्रोथ सेंटरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तत्वत: मंजुरी दिली. त्यामुळे उद्योग-व्यवसायासाठी मुंबईवर अवलंबून असलेल्या उद्योजकांना आता कल्याण हा दुसरा पर्याय उपलब्ध होणार आहे. ग्रोथ सेंटर विकसित करण्यापूर्वी वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर कल्याणमध्ये आधी रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. त्यासाठी एमएमआरडीएने एक हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवल्याची माहिती आज देण्यात आली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज कल्याण ग्रोथ सेंटर आणि महापालिकेत समाविष्ट असलेल्या 27 गावांच्या प्रश्नावर बैठक झाली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकांचा फायदा व्हावा म्हणून त्यांना विकासात भागिदार बनविण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे स्थानिकांनी संयुक्त मोजमाप करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.\nस्थानिक��ंची मागणी असलेल्या 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबत सरकार सकारात्मक आहे. तसेच स्थानिकांनी सहकार्य केल्यास ग्रोथ सेंटरसाठी जागा निश्चित करण्यात येईल. ज्या दिवशी रस्ते तयार होतील त्या दिवशी तेथील जमिनीच्या किमती तिप्पट वाढणार आहेत आणि भविष्यात दहापट वाढ निश्चित होणार आहे. या किंमत वाढीचा फायदा स्थानिकांना होईल. स्थानिकांनी पुढाकार घेतल्यास प्रत्येक भूखंडधारक भूमिपुत्रासोबत करार करण्याची आणि वेळेत काम पूर्ण करण्याची सरकारची तयारी असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.\nकल्याण ग्रोथ सेंटरसाठी लागणारी पायाभूत सुविधांची उभारणी तीन ते चार वर्षात पूर्ण होईल. तसेच पुढील सात-आठ वर्षात इथे प्रत्यक्ष गुंतवणूक यायला सुरुवात होईल. प्रकल्प सुरू करण्यासाठी स्थानिकांनी सहकार्य करावे. आपल्या सर्व सूचनांवर सकारात्मक विचार करून पारदर्शकपणे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तर वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर कल्याण ग्रोथ सेंटरचा विकास करण्यात येणार असून स्थानिकांच्या मागण्यांना न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचे ठाणे जिल्हय़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.\nया बैठकीला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष देसाई, महापौर राजेंद्र देवळेकर, संघर्ष समितीचे सदस्य, स्थनिक लोकप्रतिनिधी, एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान, अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे आदी उपस्थित होते.\nजमिनीचे एकत्रिकरण करून स्थानिकांना प्रकल्पात भागिदारी\nअर्थव्यवस्थेला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील\nजमिनीच्या मालकांना किमान 50 टक्क्यांपर्यंत विकसित प्लॉट\nनिवासी, वाणिज्य इमारती बांधता येतील. टीडीआर, अतिरिक्त चटई क्षेत्राची सोय\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nगुडीपाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरेंची शिवतीर्थावर तोफ धडाडणार\nपालिका-सत्ताधाऱयांची मनसेने काढली तिरडी\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळ���ींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/sanglis-rpi-demand-to-sambhaji-bhide-and-milind-ekbotnaina-arrest-279193.html", "date_download": "2019-01-17T21:11:40Z", "digest": "sha1:GFO6CZ5IJWMKNNYFKXYGTKQRE4BXRDFO", "length": 12568, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भिडे आणि एकबोटेंना अटक करा, सांगलीत आरपीआयचा मोर्चा", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अख���लेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nभिडे आणि एकबोटेंना अटक करा, सांगलीत आरपीआयचा मोर्चा\nया मोर्चात विविध धर्मातील समाज बांधव सहभागी झाले होते. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\n08 जानेवारी : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी सांगलीमध्ये आरपीआयने मोर्चा काढला होता.\nआज दुपारी 12 च्या सुमारास सांगलीतील विश्रामबाग चौकातील क्रांती सिह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मोर्च्याला सुरुवात झाली होती. तिथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला आणि तिथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगता झाली.\nभीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशी करण्यासाठी त्वरित न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात यावी आणि ही चौकशी एका महिन्यात पूर्ण करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आलीये. या मोर्चात विविध धर्मातील समाज बांधव सहभागी झाले होते. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: milind ekboteRPIsambhaji bhideआरपीआयमिलिंद एकबोटेमोर्चासंभाजी भिडेसांगली\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nएक रुपयाही खर्च न करता जगप्रवास; शिवाय वर ७ लाख रुपयेही मिळणार\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\nट्रॅफिक चेकिंगच्या वेळी पोलीस पत्नी आपल्या पतीलाच पकडते तेव्हा....\n#10YearChallenge : सोशल मीडियावर धूमाकूळ घालणारं हे नवं चॅलेंज म्हणून आहे वेगळं\nमोबाईल बँकिंग करताय सावधान या 12 टिप्स आधी वाचा\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/bjp/videos/page-3/", "date_download": "2019-01-17T22:14:17Z", "digest": "sha1:5MMGXHYQSUHPZO2YW2QHAZRM7UAPNRFY", "length": 12245, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bjp- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nSpecial Report : नगरच्या सत्ता पॅटर्नचे पडसाद\nमुंबई, 2 जानेवारी : महाराष्ट्राच्या राजकारणात सेना-भाजपची युती आणि दोन्ही काँग्रेसमधली आघाडी, अशी साधी सरळ मांडणी केली जात असली तरी, याच युती आणि आघाडीच्या उदरात अनेक अभद्र युती झाल्याचंही बघायला मिळतं आहे. नगरच्या सत्ता पॅटर्नच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. आणि विशेष म्हणजे अशा अभद्र युती करण्यामध्ये कोणताच राजकीय पक्ष मागे नसल्याचं स्पष्ट होत आहे. पाहुयात न्यूज18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट....\nVIDEO : नगरमध्ये शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा होता, पण...- मुख्यमंत्री\n'काँग्रेसनं ऑगस्टा वेस्टलँड संदर्भात उत्तरं द्यावी', मुख्यमंत्र्यांची UNCUT पत्रकार परिषद\nमहाराष्ट्र Dec 30, 2018\nVIDEO: 'पाच राज्यांतील पराभवातून काहीतरी शिका', नारायण राणे भाजपवर बरसले\nVIDEO : Year Ender 2018: या 4 नेत्यांपुढे फिकी पडली नरेंद्र मोदींची जादू\nस्पेशल स्टोरी Dec 27, 2018\nSPECIAL REPORT : राजकारणातल्या 'जाणता राजा'वर खरमरीत टीका\nVIDEO : असं काय म्हणाले उदयनराजे ज्यामुळे राष्ट्रवादीची चिंता वाढली\nVIDEO : सेना-भाजप युतीवर सुधीर मुनगंटीवार म्हणतात..\nVIDEO : भाजपच्या तिकीटावर मीच खासदार म्हणून निवडून येणार-संजय काकडे\nमहाराष्ट्र Dec 19, 2018\nVIDEO: राणेंची पक्षातून हकालपट्टी करा, कोकणातील भाजप नेत्याची मागणी\nVIDEO : मोदी नको भाजपचं आता नेतृत्व गडकरींकडे द्या, सरसंघचालकांना पत्र\nVIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद\nVIDEO : भाजपचे 'चाणक्य' फेल, अमित शहांचे 7 मोठे पराभव\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z141029054627/view", "date_download": "2019-01-17T21:52:27Z", "digest": "sha1:2HJODTXWHR3PYD66RF64QYQBKIQJMCTB", "length": 8758, "nlines": 99, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अतिशयोक्ती अलंकार - लक्षण ४", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|अतिशयोक्ती अलंकार|\nअतिशयोक्ती अलंकार - लक्षण ४\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\n“रसिकांनीं सतत आस्वाद घेण्याला योग्य अशी ज्याची वाणी ऐकण्याची, वारा पोटभर पिणारे जे नाग त्यांच्या वंशांतला मुख्य शेष, एकाग्र चित्त करून, इच्छा करतों.”\n(ह्याचेंच तिसरें) उदाहरण :---\n“अंधकार, शरद्दतूंतील चंद्र, तारका, प्रवाळ, चांफ्याच्या फुलाची कळी - हीं सर्व यदाकदाचित् एकत्र आलीं तरच, तिच्या मुखाच्या थोडया अंशाशीं त्या सर्वांची आम्ही तुलना करूं”\nपूर्वींच्या (दोन्ही) श्लोकांत, संबंध निश्चितपणें सांगितला आहे; पण ह्या श्लोकांत, संबंधाचा संभव सांगितला आहे. हा (पूर्वीच्यांत व ह्यांत) फरक.\nअसाच एक दुसरा (म्हणजे चवथा) प्रकार आहे. त्यांत संबंध असूनही, तो नाहीं म्हणून सांगितलेला असतो.\nउदा० :--- दुधाच्या खर्वसासारखी तुझी वाणी, थोडीसुद्धां, जे पितात त्यांना, सुंदर स्त्रीच्या अधरोष्ठाच्या माधुर्याचा फवारा (सुद्धां), अगदीं आनंद देत नाहीं.\nयेथें आनंद देत असून, आनंद देत नाहीं असें म्हटलें आहे. वरीलप्रमाणें आणखी एक (पाचवा) प्रकार आहे. त्यात कारण व कार्य यांचें जें पौर्वापर्य (म्ह. प्रथम कारण व नंतर कार्य असा कालक्रम) त्याची उलटापालट केलेली असते (म्ह० कार्य प्रथम व नंतर कारण असें उलटें वर्णन येतें). ही उ���टापालट दोन तर्‍हेनें होते :--- (१) कार्य व कारण ही दोन्हीं एकाच वेळीं उत्पन्न होतात असें म्हणण्यानें. (२)\nव कार्यानंतर दोन्हीं एकाच वेळीं उत्पन्न होतात असें म्हणण्यानें. (२) व कार्यनंतर कारण उत्पन्न होतें असें सांगण्यानें, पैकीं पौर्वापर्याची उलटापालट होण्याच्या पहिल्या प्रकाराचें उदाहरण :---\n“(आपल्या घोडयांच्या) टापा दगडावर आपटतांक्षणींच त्यांतून वर उसळणार्‍या विजेच्या, वेलीप्रमाणे पसरणार्‍या, ठिणग्यांचीं जाळीं निर्माण करणार्‍या घोडयांच्या :---”\nघोडयांच्या या वर्णनांत, वर उसळणें हें कारण, व ठिणग्यांच्या विजेच्या वेली बनणें हें कार्य :--- हीं दोन्हीं एकाच वेळीं उत्पन्न झाल्याचें सूचित केलें आहे. (ह्यांतीलच) दुसरा प्रकार :---\n तुझ्या शत्रूराजांचीं शहरें प्रथम जळून खाक होतात;\nआणि मग तुझ्या उंच (म्ह० वर चढविलेल्या) भुंवयांतून क्रोधरूपी अग्नीच्या ठिणग्या उसळतात.”\nवरील दोन्हीही प्रकारांत, कारण उत्कृष्ट असल्यानें, कार्यांतही अत्यंत शीघ्रता हा त्याचा गुण उतरल्याचें सूचित होतें.\n१. आपल्‍याजवळ घेणें. २. एखादी वस्‍तु पळवून नेणें\nआपलीच आहे असे दाखवून घेऊन जाणें\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/7831-ruia-college-rose-day-celebration", "date_download": "2019-01-17T22:17:21Z", "digest": "sha1:FFTFKY6ZOQSU4QVJZOCY4IZZELQSCI4A", "length": 5414, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "रुईया कॉलेजमध्ये सुरु आहे 'रोझ डे' ची धमाल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरुईया कॉलेजमध्ये सुरु आहे 'रोझ डे' ची धमाल\nकॉलेज म्हंटल की सर्वात आधी आठवतात कॉलेज फेस्टिवल्स त्यामधली धमाल, दंगा, नाच गाणी यांच्याबरोबरच आपल्यातील कला मोठ्या मंचावर सादर करायची संधी मिळते ती या कॉलेज फेस्ट्समधूनच\nया फेस्टिवलमध्ये पार पडणारे विविध सोहळे खुपचं धमाकेदार असतात\nयाचप्रमाणे मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये सध्या 'रोझ डे'ची धमाल सुरु आहे\nआणि आज संध्याकाळी ठरणार आहेत या सोहळ्याचे रोझ क्वीन आणि रोझ किंग\nहा धमाकेदार सोहळा रंगणार आहे सेलिब्रिटींच्या उपस्थितीमध्ये\nआणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आहे या सोहळ्याची EXCLUSIVE REGIONAL MEDIA PARTNER...\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/7731-beauty-tips-face-pack", "date_download": "2019-01-17T20:57:27Z", "digest": "sha1:4LKR6KTLPHQCUNY3OLO6CVA7CD62NTWI", "length": 6540, "nlines": 141, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "चेहऱ्यावरील डागांवर रामबाण उपाय... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचेहऱ्यावरील डागांवर रामबाण उपाय...\nतुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील तर हा पॅक नक्की लावून पाहा. या पॅकचा चेहरा उजळवण्यासाठी तसचं ब्लॅक हेड,वाईट हेड काढण्यासाठी निश्चितच मदत होईल. हा पॅक आठवडयातून 2, 3 वेळा लावू शकतो. जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरील काळेपणा दूर करून तुमची त्वचा अधिक तजेलदार बनेल.\nमसुर डाळ – 1 टे. स्पून\nहळद - ½ टे. स्पून\nग्लिसरीन – 1 थेंब\nकाकडीचा रस 2 टे. स्पून\nप्रथम एका मिक्सरमध्ये मसूर डाळ बारीक वाटून घेणे. त्यात थोडीशी हळद टाका. नंतर ग्लिसरीनचे 1,2 थेंब टाकणे. त्यानंतर काकडीचा रस त्यामध्ये टाकून सगळे मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्या. नंतर ते मिश्रण चेहऱ्याला लावून 10 ते 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. अशा पध्दतीने आपला घरच्या घरी हा फेस पॅक तयार तर होतोच तसचं तो लावण्यासही तितकाच सोपा आहे. या उपायामुळे तुमचा ब्युटी पार्लरचा खर्च वाचेल हे नक्कीच...\nसुंदर त्वचेचे रहस्य कढीपत्ता\nथंडीतही राहा तजेलदार; अशी घ्या त्वचेची काळजी\nमेथीचे हे फायदे तुम्हांला माहित आहेत का\nतुम्ही हेयर डायचा वापर करता का मग हे नक्की वाचा.\nनवरात्रीत सौंदर्य खुलवण्यासाठी आकर्षक टिप्स...\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्���िया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_412.html", "date_download": "2019-01-17T21:16:35Z", "digest": "sha1:YUUOU4JIXO2XCQ4RQNZHQA62WFBMNRHQ", "length": 10772, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मंत्रीमंडळाचा निर्णय झाला आता शासन निर्णय कधी? पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या बैठकीत कर्मचार्‍यांचा सवाल | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमंत्रीमंडळाचा निर्णय झाला आता शासन निर्णय कधी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या बैठकीत कर्मचार्‍यांचा सवाल\nबुलडाणा,(प्रतिनिधी) पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांना जगण्याचा आधार देणारा कंत्राटी पध्दतीने सरकारी सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला. शासनाने गठीत केलेल्या शिवाजीराव निलंगेकर समितीतीच्या अशासकीय सदस्या रेखा अहिरराव यांनी दिलेल्या अहवालावरून मंत्रीमंडळाने 11 डिसेंबर रोजी हा निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यभरातील अंशकालीन कर्मचार्‍यांनी स्वागत तर केले, शसान निर्णय कधी काढणार असा सवाल उपस्थित करून मंत्री मंडळाच्या निर्णयानंतर आता शासन निर्णय काढून त्याची त्वरीत अंमलबजावणी करा अशी मागणी पदविधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे ज���ल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांनी केली.\nयेथील प्रशासकीय इमारत परिसरात रविवार 16 डिसेंबर रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा सचिव गणेश मांजरे यांनी पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांचे प्रश्‍नांची सोडवणुक करत कोणाच्याही भुलथापाला बळी पडुन आपली आर्थीक फसवणूक करून घेवू नका. बर्‍याच प्रतिक्षेनंतर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल ना.शिवाजी निलंगेकर व अशासकीय सदस्य रेखा अहिररवा यांचा सत्कार करण्या संदर्भात माहिती देण्यात आली. जिल्हा कोषाध्यक्ष संजय पवार यांनी आगामी काळातील सभेचे नियोजन व तालुकास्तरावरुन संपर्क ठेवण्याचे आवाहन केले.\nजिल्हा उपाध्यक्ष राजेश लहाने यांनी संघटनेच्या कार्याबद्दल विस्तृत विवेचन करत मोलाची माहिती दिली. जिल्हा संघटक संजय टेकाळे यांनीही आभार मानत संघटनेच्या कार्यावर प्रकाश टाकला.या बैठकीत नवीन कार्यकारिणीही गठीत करण्यात आली. तर दिवंगत कर्मचार्‍यांना श्रध्दांजलीही वाहण्यात आली.\nया बैठकीला मीनाक्षी देशमुख, सुनंदा खवसे, विजया कुळकर्णी, विजया सुरडकर, सुनिता गोरे, प्रणोती जोशी, चिखली तालुका अध्यक्ष भारत खरात, बुलडाणा तालुका अध्यक्ष संजय गवई, देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष परमेश्‍वर वाघ, सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष भास्कर खरात, मोताळा तालुका अध्यक्ष अनिल खंडागळे, मेहकर भारत गवई, लोणार तालुका अध्यक्ष श्रीराम राठोड, नांदुरा तालुका अध्यक्ष रविंद्र जोशी,मलकापुर तालुका अध्यक्ष कैलास श्रीवास, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष रवी ऊगले,गोविदा इंगळे, रविंद्र गोदरकर,मकरंद देशपांडे,राजेंद्र सावळे,शे.कादर शे.युसुफ,सुनिल देशमुख,रविंद्र चिंचोळकर,विजय काळे यांचेसह अनेक कर्मचारी उपस्थित होते.\nLabels: बुलढाणा ब्रेकिंग महाराष्ट्र\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\n���हागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_853.html", "date_download": "2019-01-17T20:50:54Z", "digest": "sha1:VMVLW65JQXEIGIS3TWAZKBLTVPCB5QJG", "length": 10872, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कोरेगाव भीमा लढ्याची प्रेरणा घेऊन व्यवस्थेत परिवर्तन घडवावे दिलीप जाधव यांचे प्रतिपादन, बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने अभिवादन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News बुलढाणा ब्रेकिंग\nकोरेगाव भीमा लढ्याची प्रेरणा घेऊन व्यवस्थेत परिवर्तन घडवावे दिलीप जाधव यांचे प्रतिपादन, बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने अभिवादन\nबुलडाणा,(प्रतिनिधी): देशातील आजची भीषण परिस्थिती पाहता भीमा कोरेगावची प्रेरणा घेऊन देशात व्यवस्था परिवर्तन घडवावे, बुलडाणा जिल्ह्यातील जे लोक भीमा कोरेगाव येथे काही वैयक्तिक कारणास्तव जावू शकत नाहीत. त्यांना विजय स्तंभाला मानवंदना देता यावी या उदात्त हेतूने बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने मागील वर्षापासून सेनेच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, असे प्रतिपादन बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप जाधव यांनी केले.\nयेथील गांधी भवन येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप जाधव, जेतवन बुद्ध विहाराचे भंते संघपाल, प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. सतीश खंडारे, आझाद हिंद संघटनेचे अ‍ॅड.सतीशचंद्र रोठे, मजदूर संघटनेचे अध्यक्ष मधुकर जोगदंड, गुरू रविदास स��ता परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे, बाबासाहेब जाधव, महार रेजिमेंटचे सेवानिवृत्त माजी सैनिक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमापूर्वी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत समूह गीत गायन स्पर्धकांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अजितकुमार चोपडे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.सतीश खंडारे, जिल्हाध्यक्ष डी. एस. वले, अ‍ॅड. सतीशचंद्र रोठे यांनी भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक रणसंग्रामावर प्रकाशझोत टाकला. तसेच बहुजन संघर्ष सेनेच्या विदर्भ प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा अ‍ॅड. रेखा कस्तुरे, जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्या रेखा जाधव, जिल्हा कार्याध्यक्षा सविता मोरे, सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष चंद्रशेखर आसोलकर, ओमप्रकाश गोंधणे, फोटोग्राफर प्रशांत सोनोने यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडूबा बनसोडे व सदानंद मोरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बहुजन संघर्ष सेनेचे विभागीय अध्यक्ष सावजी जाधव, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अजित चोपडे, बहुजन संघर्ष सेनेचे अधिकारी, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गोंधणे, पी. एस. मेढे, जी. एल. सिरसाट, राम हिवाळे, भीमराव वानखेडे, लिलाताई नागरे, अरुण हिवाळे, संदीप म्हस्के यांनी परिश्रम घेतले. यावेळी समूह गीत गायन स्पर्धेमध्ये विजेत्यांना प्रथम बक्षीस 3001, द्वितीय 2001, तर तृतीय 1001 रुपयांचे बक्षीस वितरण केले. आभार सदानंद मोरे यांनी मानले.\nLabels: Latest News बुलढाणा ब्रेकिंग\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_897.html", "date_download": "2019-01-17T22:08:14Z", "digest": "sha1:JY6THQJTNOKE2DMFWLXQS4KX3LDLU3LQ", "length": 22067, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अग्रलेख - संयत निषेध | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News ब्रेकिंग संपादकीय\nअग्रलेख - संयत निषेध\nसाहित्यबाह्य विषयांवरून साहित्य संमेलनं गाजण्याची परंपरा या साहित्यसंमेलनात ही कायम राहिली. ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलावणं आणि त्यानंतर त्यांचं निमंत्रण अचानक रद्द करणं हे अनुचितच होतं. त्यावर साहित्यिकांतून उलटसुलट प्रतिक्रिया येणं ही स्वाभावीकच होतं; परंतु साहित्य संमेलनावर अध्यक्षांसह स र्वांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका आततायी होती. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची पद्धत सुरू झाल्यानंतरचं हे पहिलचं साहित्य संमेलन. ज्यांच्या घरात साहित्यिक वारसा आहे, त्या अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली. त्यांच्या भाषणाचं साहित्यिक मूल्य काय, यावर चिंतन होण्याऐवजी सहगल यांच्या निमंत्रणाबाबत त्या काय भाष्य करणार, याकडं सारस्वतांचं लक्ष लागून राहावं, ही बाब खेदजनकच होती; परंतु ढेरे व माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत तांबोळी यांनी पुण्याहून यवतमाळला रवाना होण्यापूर्वीच आपल्या नयनतारा सहगल यांच्या अवमानाचा निषेध करण्याचे संकेत दिले होते. तांबोळी यांनी तर बडोदे येथे गेल्या वर्षी झालेल्या साहित्य संमेलनात राजा चुकतो आहे, याची जाणीव करून दिली होती. त्यामुळे त्यांच्या भाषणात झुंडशाही, असहिष्णुतेबद्दल उल्लेख येणार, याबाबत कुणाच्या ही मनात शंका नव्हती. ढेरे या स��यमी. त्यांना दुर्गाताई भागवत यांचा रुद्रावतार घेणं शक्य नव्हतं. काहींनी त्यांना संमेलनाला जाऊच नका, एका महिलेचा अवमान होत असताना दुस-या महिलेनं साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारावंच का, असे सल्ले आणि सवाल केले होते. यवतमाळमध्ये पूर्वी भरलेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ग. दि. माडगूळकर यांनी भूषविलं होतं. आता त्यांच्याच जन्मशताब्दी वर्षांत यवतमाळलाच भरलेल्या साहित्य संमेलनाला आपल्या अनुपस्थितीनं गालबोट लागणार नाही, उलट आपली ठाम मतं संयतपणे साहित्यिकांच्या आणि रसिकांच्या महामेळ्यात मांडता येतात, हे ढेरे यांनी दाखवून दिलं. आयोजक संस्था आणि साहित्य महामंडळ उद्घाटन समारंभापूर्वी सहगल यांच्या अवमानाचं खापर परस्परांवर फोडून मोकळं होत होत्या. ढेरे यांनी मात्र नयनतारा सहगल यांचं निमंत्रण अनुचित पद्धतीनं रद्द करणं, ही अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब होती. आयोजकांकडून ही गंभीर चूक घडल्याचं आम्हाला मान्य आहे. मराठी साहित्य संमेलन साहित्यबाह्य शक्तींच्या ताब्यात जातं आहे, हे आयोजकांनी वेळीच ओळखलं नाही. त्यानंतर साहित्याशी किंवा भाषेच्या समृद्धतेशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही, अशांपुढं आयोजकांनी नमतं घेतलं. ही गोष्ट आपल्याला शोभत नाही, अशा परखड शब्दांत आयोजकांना त्यांच्याच व्यासपीठावरून सुनावलं हे बरं झालं. वयाची नव्वदी पार केलेल्या नयनतारा सहगल इतक्या दूर संमेलनाला येणार होत्या. त्यांना याठिकाणी मोकळेपणानं त्यांचे विचार मांडून द्यायला पाहिजे होते. हे विचार आपल्या विवेकबुद्धीनं स्वीकारण्याचं किंवा नाकारण्याचं स्वातंत्र्य आपल्याला होतं; मात्र आपण या सगळ्याकडं त्यादृष्टीनं पाहू शकलो नाही. संमेलन ही भाबड्या वाचकांना भडकावण्याची जागा नव्हे. आपण भले सामान्य असू; पण सुसंस्कृत आणि वाचणारी माणसं आहोत. त्यामुळं स्वत:च्या शक्तीवर विश्‍वास ठेवून असे प्रकार घडू न देणं, ही आपली जबाबदारी असल्याची जाणीव अरुणा ढेरे यांनी साहित्यिक आणि वाचकांना करून दिली.\nलक्ष्मीकांत देशमुख प्रशासकीय अधिकारी होते, तरी त्यांची शेतक-यांशी नाळ कधीच तुटली नाही. मागच्या साहित्य संमेलनात राजा चुकतो आहे, असे सांगणारे देशमुख या वेळच्या वादात गप्प राहणं शक्यच नव्हतं. त्यांनी नयनतारा सहगल यांचं आमंत्रण मागं घेणं हे अनुचित आहे, हे आयो���कांना ठणकावून सांगितलं. आपण झुंडशाहीला बळी पडलो आहोत. सहगल आल्या असत्या आणि भाषण केलं असतं, तर काही राजकीय आभाळ कोसळलं नसतं, अशा शब्दांत घणाघात करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधारी आणि संयोजकांवरही टीकेचे आसूड ओढले. नयनतारा सहगल यांच्या साहित्य कर्तृत्वाला त्यांनी सलाम केला. नयनतारा सहगल प्रकरणानं महाराष्ट्राची मान खाली गेली आहे, असं सांगताना त्यांन निमंत्रण वापसीचा निषेध केला. साहित्य महामंडळानं सहगल यांचं भाषण वाचून दाखविण्याचं अमान्य केलं असलं, तरी देशमुख यांनी मात्र सहगल यांच्या नियोजित भाषणाचा एक उतारा वाचून दाखवला. भारतात जे काही वातावरण सध्या निर्माण झालं आहे, त्यामुळं साहित्यिक कलाकारांना बोलू दिलं जात नाही. त्यामुळं देशात असहिष्णुता निर्माण झाली आहे. नयनतारा सहगल यांना निमंत्रण देऊन ते नाकारणं ही बाब साहित्य महामंडळासाठी आणि साहित्य संमेलनाच्या परंपरेसाठी लाजीरवाणी आहे, अशी घणाघाती टीका देशमुख यांनी केली. ढेरे यांनी आयोजकांची, तर देशमुख यांनी साहित्य महामंडळाची कानउघाडणी केली. आपण ज्या प्रांतात राहतो, त्या प्रांतातील घडामोडींचं चित्रण साहित्यात उमटलं पाहिजे. तेथील वेदना, दुःख, सल साहित्याचा भाग झाला पाहिजे. नेमकं याच वास्तवाला धरून देशमुख यांनी यवतमाळ जिल्हयात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण जास्त आहे, हे लक्षात आणून दिलं. केवळ आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या विधवा पत्नीच्या हस्ते उद्घाटन करून आपली जबाबदारी संपत नाही, तर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला भाव दिला पहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. कर्‍हाडच्या साहित्य संमेलनात दुर्गा भागवत यांनी जसा आणीबाणीविरोधात आवाज उठवला होता, तसाच आवाज समाजातल्या अन्यायाविरोधात सहगल यांनी उठवला आहे. पाहुण्याला बोलवायचं आणि मग येऊ नका म्हणायचं हे चांगलं झालेलं नाही, असं सांगताना त्यांनी ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि असहिष्णुतेचा उल्लेख केला, तो नसीरुद्दीन शहा यांच्यासह अन्यांना जो अनुभव आला, त्याच्याशी निगडीत होता.\nसहगल यांचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून रद्द झालं, असा आरोप करण्यात आला होता. सहगल यांनीही तसंच सूचित केलं होतं; परंतु मुख्यमंत्री कार्यालयानं आपला साहित्य संमेलनाच्या पाहुणे ठरविण्याशी आणि त्यांचं निमंत्रण रद्द करण्याशी काहीही संबंध नाही, हे स्पष्ट केलं होतं. तरीही त्यावर वाद सुरूच होते. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलेल्या मताला महत्त्व आहे. सहगल यांना न बोलावलं गेल्यानं महाराष्ट्राचं नाक कापलं गेल्याचं त्यांनी नमूद केलं. संमेलनाला कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही हे सांगणं सरकारचं काम नसतं. सहगल वादाशी सरकारचं काहीही घेणंदेणं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. उद्घाटन सोहळ्यावेळी संमेलन परिसरात निषेधाचे सूर उमटताना पाहायला मिळाले. स्वागताध्यक्ष मदन येरावार यांचं भाषण सुरु असतानाच विचारमंचासमोर काही महिलांनी नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालून आपला निषेध व्यक्त केला. सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्याचा निषेध या महिलांनी व्यक्त केला. त्यानंतर तातडीनं या महिलांकडून मुखवटे काढून घेण्यात आले आणि त्यांना बाहेर काढण्यात आलं. हे ही चुकीचं होतं. तावडे यांच्या भाषणादरम्यान काही निदर्शकांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली, त्याचं समर्थन करता येणार नाही. सहगल वादात मुख्यमंत्र्यांचं नाव गोवलं जाणं गैर आहे. सहगल यांना दिलेले निमंत्रण मागं घेण्याचा साहित्य महामंडळाचा निर्णय सरकारलाही पटला नाही, असं तावडे यांनी स्पष्ट केलं. संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांनी सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही. माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार आहे, अशा शब्दांत सरकारवर घणाघात केला. सहगल यांच्या निमंत्रणावरून झालेल्या वादाचा थेट उल्लेख न करता अडचणीच्यावेळी दिल्लीची नाही, तर गल्लीतही बाईच कामी येते हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालं आहे, असं म्हटलं. संमेलनापूर्वीच साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.\nLabels: Latest News ब्रेकिंग संपादकीय\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला द��बाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cm-devendra-fadanvis-expressed-his-apology-on-nabhik-sama/", "date_download": "2019-01-17T21:54:04Z", "digest": "sha1:XGJ4TBKQH5VBT6ZZZ6YV6DGSALKJAZYN", "length": 7126, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाभिक समाजाबद्दल मला प्रचंड आदर; पुन्हा एकदा माफी मागतो – मुख्यमंत्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनाभिक समाजाबद्दल मला प्रचंड आदर; पुन्हा एकदा माफी मागतो – मुख्यमंत्री\nकोल्हापूर: नाभिक समाजाबद्दल मला प्रचंड आदर आहे . मात्र समजाबद्दल मी केलेल्या वक्तव्यानंतर वाद सुरु आहे. चूक लक्षात येताच तात्काळ पत्रक काढून मी माफी मागितली होती. मात्र तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाभिक समाजाची माफी मागितली आहे. कोल्हापूरमधील वारणानगर येथे आयोजित मुख्यमंत्री दिलखुलास या कार्यक्रमात ते बोलत होते.\nआदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमातील मंडप वाऱ्याने उडाला\nमोठी बातमी : नगरसेविकेच्या पतीचा मुलीवर बलात्कार\nज्या प्रकारे एक न्हावी तीन- चार ग्राहक असतील तर प्रत्येकाची अर्धी-अर्धी हजामत करतात तशाप्रकारे काँग्रेसने प्रत्येक ठेकेदाराला मलाई देऊन कामं अर्धवट ठेवली होती, अशा प्रकारचं वादग्रस्त विधान काही दिवसांपूर्वी दौंडमधील पाटस येथे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर नाभिक समाजाने तीव्र आक्षेप नोंदवत ठिकठिकाणी मोर्चे देखील काढले होते .\nआदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमातील मंडप वाऱ्याने उडाला\nमोठी बातमी : नगरसेविकेच्या पतीचा मुलीवर बलात्कार\nगंमत म्हणून कामगाराच्या गुदद्वारात हवा सोडली, कामगाराचा मृत्यू\nमागासवर्गीय आयोग, कोर्ट ही कारणे सांगून सरकार वेळकाढूपणा करत आहे : नितेश राणे\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nमुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या प्रकल्पस्थळी कोणतेही काम करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य…\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा…\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/punekar-of-new-year-celebration-on-fc-road/", "date_download": "2019-01-17T21:26:56Z", "digest": "sha1:VM3H3NLH2HN3BCMNAJBNOLGBOYU6CSWF", "length": 6697, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नववर्षाचे देशभरात जल्लोषात स्वागत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनववर्षाचे देशभरात जल्लोषात स्वागत\nपुणे: तरुणाईच्या गर्दीने फुलून गेलेलं रस्ते. सगळीकडे लखलखाट आणि १२ वाजताच उसळलेला एकाच जल्लोष. हे चित्र आहे २०१७ ला निरोप आणि २०१८ चे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या पुणेकरांचे. नयनरम्य रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी व एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत पुणेकरांनी नववर्षाचे स्वागत केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात पुण्यातील एफसी रोड, कोरेगाव पार्क परिसर गर्दीने फुलून गेला होता.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग…\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात…\nएका बाजूला पब हॉटेलमध्ये डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती, तर दुसरीकडे ‘दारू नको दुध प्या’ म्हणत अनेक संस्थांनी व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला. दरम्यान रात्री बारा वाजता नववर्षाचे शुभेच्छा संदेश थेट फोनकरून आणि व्हाटस्अॅपवर पाठवण्यात अनेक दंग झाल्याच चित्र देखील दिसून आल. मात्र अचानक एक तास व्हाटस्अॅप बंद झाल्याने अनेकांचा हिरमोड देखील झाला.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर विराटच्या…\nटीम महाराष्ट्र देशा : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने विराट कोहलीचा एक मजेदार…\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nमुस्लिम बांधवांनी सक्षम समाजासाठी इस्लामिक बँकिंग प्रणालीत सहभागी…\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/577124", "date_download": "2019-01-17T21:56:46Z", "digest": "sha1:Z2GLKRAV6RA56FWM3OWZGQ2SIKIY2CPV", "length": 7976, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अंगणवाडी कर्मचाऱयांनी एकजूट कायम राखावी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अंगणवाडी कर्मचाऱयांनी एकजूट कायम राखावी\nअंगणवाडी कर्मचाऱयांनी एकजूट कायम राखावी\nसावंतवाडी ः अंगणवाडी कर्मचारी विजयी मेळाव्यात बोलताना कमलाताई परुळेकर. अनिल भिसे\nकमलताई परुळेकर यांचे आवाहन\nअंगणवाडी कर्मचाऱयांच्या एकजुटीमुळे शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. आता अंगणवाडी कर्मचाऱयांच्या समस्या उरल्या नसल्या तरी त्यांनी अशीच एकजूट कायम ठेवावी. तसेच डीएड, बीएडधारक युवकांची संख्या पाहता अंगणवाडी कर्मचाऱयांनी आता आपली नोकरी प्रामाणिकपणे केली पाहिजे, असे प्रतिपादन कमलताई परुळेकर यांनी येथे केले.\nयेथील श्रीराम वाचन मंदिरात अंगणवाडी कर्मचाऱयांचा मेळावा झाला. यावेळी कमलताई परुळेकर यांनी अंगणवाडी कर्मचाऱयांचे वय शासनाने 65 वरून 60 केले होते. अंगणवाडी कर्मचाऱयांच्या पगारवाढीची मागणी होती. यासंदर्भात कृती समितीने आंदोलन केले. विरोधी पक्षांनीही साथ दिली. अंगणवाडी कर्मचाऱयांनी संघटितपणे लढा दिला. त्यामुळे शासनाने अंगणवाडी कर्मचाऱयांचे वय पूर्ववत 65 केले. तसेच अंगणवाडी कर्मचाऱयांचा पगारही वाढविला. मात्र, आंदोलनाच्या काळात शासनाने ‘मेस्मा’ कायदा लावला. हा कायदा अन्यायकारक असल्याने या संदर्भातही लढा द्यावा लागला. शिवसेनेही हा कायदा मागे घेण्यासाठी पुढाकार घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिल्याने हा कायदाही मागे घेण्यात आला, असे सांगितले.\nअन् मुंडे रुसून बसल्या\nअंगणवाडी कर्मचाऱयांच्या लढय़ाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भूमिका आडमुठेपणाची होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात मार्ग काढत मागण्यांबाबत विधानसभेतही घोषणा केली. त्यावेळी पंकजा मुंडे रुसून बसल्या होत्या, असेही परुळेकर म्हणाल्या.\nअंगणवाडी कर्मचाऱयांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. मात्र, अंगणवाडी कर्मचाऱयांनी आपली नोकरी प्रामाणिकपणे केली पाहिजे. आज डी. एड., बी. एड. झालेल्या युवकांना नोकऱया मिळत नाहीत. ही परिस्थिती पाहता अंगणवाडी कर्मचाऱयांनी आपली नोकरी प्रामाणिकपणे करून मुलांना घडविले पाहिजे, असेही परुळेकर म्हणल्या. त्यांनी कर्मचाऱयांना विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी सूर्यकांत सावंत व पदाधिकारी उपस्थित होते.\nकचरा व्यवस्थापन आता गांभीर्याने\nदक्षिण वादळी वाऱयांमुळे नौका देवगड बंदरात\nभरड बाजारपेठ रस्त्यावर पर्यटकांनी वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडी\nजिल्हा बँक सहकारातील आदर्श उदाहरण\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/583361", "date_download": "2019-01-17T21:46:58Z", "digest": "sha1:SHGCWA7Q5OGZ764A7SIUXVDF4DE4MFDM", "length": 6798, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "या गाण्याद्वारे अवधूत��े पाळले प्रसनजीतला दिलेले वचन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » या गाण्याद्वारे अवधूतने पाळले प्रसनजीतला दिलेले वचन\nया गाण्याद्वारे अवधूतने पाळले प्रसनजीतला दिलेले वचन\n‘सूर नवा ध्यास नवा’ या रिऍलिटी शोमधून नावारूपास आलेला प्रसनजीत कोसंबी लवकरच ‘वाघेऱया’ या आगामी सिनेमाद्वारे पार्श्वगायकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. रिऍलिटी शोच्या मंचावरील प्रसनजीतच्या बहारदार गाण्यावर खूश होऊन परीक्षक अवधूत गुप्तेने माझ्या पुढील चित्रपटात तू पार्श्वगायक म्हणून झळकशील असे वचन त्याला दिले होते. हेच वचन पूर्ण करत अवधूतने येत्या 18 मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या वाघेऱया सिनेमाचे प्रमोशनल साँग प्रसनजीतकडून गाऊन घेतले. आजीवासन स्टुडियोमध्ये नुकतेच हे गाणे प्रसनजीतच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले.\nसमीर आशा पाटील दिग्दर्शित आणि लिखित ‘वाघेऱया’ सिनेमाचे हे प्रमोशनल साँग खुद्द दिग्दर्शकानेच लिहिले असून या गाण्याला अवधूत गुप्तेने संगीत दिले आहे. ग्रामीण विनोदावर आधारित असलेल्या या सिनेमासाठी प्रमोशनल गाणं करण्याची संधी जेव्हा अवधूतला मिळाली तेव्हा त्याला प्रसनजीतला दिलेलं वचन आठवलं. तेव्हा त्याने प्रस्तुतकर्ते सुप्रीम मोशन पिक्चर्सचे राजेंद्र शिंदे यांना हे गाणं प्रसनजीतकडूनच गाऊन घेण्याची आग्रहाची विनंती केली. त्याच्या या विनंतीचा मान राखत चित्रपटाच्या संपूर्ण टीमने या वचनपूर्तीमध्ये आपला सहभाग दर्शविला. गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रॉडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या या धम्माल विनोदीपटात किशोर कदम, भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, किशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम हे मातब्बर कलाकार झळकणार आहेत.\n‘शतदा प्रेम करावे’मध्ये सायलीच्या भूमिकेत ज्ञानदा रामतीर्थकर\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडव��� पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/poems-gazals/page/199/", "date_download": "2019-01-17T21:18:05Z", "digest": "sha1:FSE2VXK7IJMRH526AE6NUWTO75K23K5T", "length": 10743, "nlines": 119, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कविता – गझल – Page 199 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 17, 2019 ] अध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 17, 2019 ] नखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\tविशेष लेख\n[ January 17, 2019 ] पानिपतला विसरूं नका\tऐतिहासिक\n[ January 17, 2019 ] अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\tनियमित सदरे\nपालखी आणू नका दारात माझ्या\nतुटलेला तारा हा विचारतो गगन कुठे\nमैत्री मैत्री असते तरी काय स्वार्थ आणि स्वार्थ दुसरे काय असली गरज कि आठवतो तो मित्र मिळाली मदत कि वाटतो खरा मित्र स्वतःला विचारा असा असावा कि नाही मित्र पण आपल्या मित्राला पण हव असत काहीतरी हे विसरतो मित्र खरच हाथ नाही दिला एकमेका तर काय कामाचा मित्र पण मैत्रीमध्ये असावे मात्र निर्मल मैत्री आणि मैत्री […]\nदीन,दलित,गोरगरीबांची आई होते बाबासाहेब . पिचलेल्या,ठेचलेल्यांची दाई होते बाबासाहेब. दाबलेल्या आवाजाचा हुंकार होते बाबासाहेब. तार नसलेल्या विणेचा झंकार होते बाबासाहेब. प्रयत्न..प्रयत्न…प्रयत्न यशस्वी प्रयत्न होते बाबासाहेब. मोजून मोपून सांगायचे तर अक्षरश: चौदावे रत्न होते बाबासाहेब. अंधाराला प्रकाशाशी जोडणारी नाळ होते बाबासाहेब. दांभिकतेच्या कानाखालचा जाळ होते बाबासाहेब. प्रज्ञा,शील,करूणेचे बीज होते बाबासाहेब. सुभेदार रामजींच्या कष्टाचे चीज होते बाबासाहेब. बुद्ध,कबीर,फ़ुलेंचा […]\nआनंदाचा अतिरेक म्हणजे का मोक्ष दुखाचा शेवट म्हणजे का मोक्ष समाधानाच्या कक्षेबाहेर असतो का मोक्ष का प्रेम आणि प्रेम म्हणजे मोक्ष का फक्त एक कल्पना आहे मोक्ष मला वाटत कि फक्त वेडेपणा म्हणजे मोक्ष एखाद्याला मोक्ष मिळाला आहे म्हणजे काय मला ���ोक्ष मिळाला आहे असे कुणी कसे म्हणू शकतो मला मोक्ष मिळाला आहे असे कुणी कसे म्हणू शकतो मोक्ष मिळाल्यावर मी, माझे ,मला,—कसे […]\nइये मुंबईचिये नगरी .. पूर्वरंग (सन – १९८२)\nमुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी १९८२ साली लिहिली. कवींचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात. व्यवस्थापन सल्लगार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. मुंबईवरचं हे मार्मिक भाष्य आपल्याला नक्कीच त्या काळात घेउन जाईल. […]\nइये मुंबईचिये नगरी .. मध्यरंग (सन – १९९५)\nमुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा हा मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला.व्यवस्थापन सल्लागार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. त्यांचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात.\nमनात दडले बरेच काही…\nमाझी पहिली कविता … अजुन खुप कविता आहेत पण ही कविता मनाच्या खुप जवळ आहे.\nतुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा….\nतुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा….\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/lifestyle/page/4", "date_download": "2019-01-17T21:56:22Z", "digest": "sha1:E3WQ4KUY2FEPHLZ7LJ4IFGP5CK45ZXNV", "length": 9481, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मनोरंजन Archives - Page 4 of 87 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\n‘सूर राहू दे’मध्ये आरोहीच्या भूमिकेत नक्षत्रा मेढेकर\nझी युवा या वाहिनीवरील ‘सूर राहू दे’ या मालिकेत एक प्रमुख बदल होणार आहे. मालिकेतील आरोहीच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री नक्षत्रा मे��ेकर दिसणार आहे. दोन अगदी भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची ही प्रेमकथा आहे. नक्षत्रा एक साध्या सरळ भावनिक मुलीच्या भूमिकेत दिसणार तर संग्राम एक करियर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल मुलगा आहे. भावनिकता आणि व्यावहारिकता यांची सांगड घालणारी ही कथा ‘सूर राहू ...Full Article\nयेत्या शुक्रवारी सारा अली खान, रणवीर सिंग यांची प्रमुख भूमिका असलेला सिंबा हा चित्रपट रिलीज होणार आहे. रोहीत शेट्टीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मराठी तसेच हॉलीवूडचा कोणताही चित्रपट ...Full Article\n‘शेर्लोक होम्स’चा विनोदी ढंग\nगुप्तहेरीसाठी प्रसिद्ध असलेल्या शेर्लोक होम्सची विनोदी बाजू होमीज या चित्रपटात दिसणार आहे. होम्स आणि त्यांचा साथीदार डॉ. वॉटसन आपल्या शत्रूला राणीची हत्या करण्यापासून कसे रोखतात त्याची मजेशीर कहाणी या ...Full Article\nनवे आशय-विषय हे मराठी चित्रपटाचं वैशिष्टय़ं. ‘परफ्युम’ असं सुवासिक नाव असलेल्या चित्रपटातून वेगळीच प्रेमकहाणी 1 मार्चला प्रेक्षकांपुढे येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. हलालसारख्या गाजलेल्या चित्रपटाची ...Full Article\nगजेंद्र अहिरे-सचिन पिळगावकर प्रथमच एकत्र\nमराठी सिनेसफष्टीला अनेक आशयघन चित्रपट देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे ‘सोहळा’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. नातेसंबंधातील झालेल्या बदलाचे चित्रण या सिनेमात केले आहे. आजच्या विभक्त कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची कथा ...Full Article\nसुपर डान्सर महाराष्ट्रच्या सेटवर ‘सिम्बा’ची एन्ट्री\nआतापर्यंत सोनी मराठीवरील सुपर डान्सर महाराष्ट्रच्या मंचावर अनेक कलाकारांनी स्पर्धकांचे सुपर परफॉर्मन्सेस पाहण्यासाठी हजेरी लावली आहे. पण या मंचावर नुकतीच एक आश्चर्यकारक घटना अशी घडली की, बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने ...Full Article\nरौप्यमहोत्सवी ‘तेरा दिवस प्रेमाचे’\n‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग यशवंत नाटय़गफहात मोठय़ा उत्साहात रंगला. या प्रयोगाचे खास आकर्षण ठरले ते माझ्या नवऱयाची बायको या मालिकेची टीम. मालिकेतील कलाकार अभिजीत खांडकेकर, अनिता ...Full Article\nयेत्या शुक्रवारी सचिन पिळगावकर, शिल्पा तुळसकर, गजेंद्र अहिरे, मोहन जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सोहळा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. किंग खान शाहरूखचा ‘झिरो’ तर हॉलीवूडचा ‘होमीज’ हा चित्रपट ...Full Article\nदुबई गाजवणा��� अवधूत, श्रेयसचा ‘मराठी जल्लोष’\nअवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा ‘म्युझिकल कॉन्सर्ट जल्लोष 2018’ याच महिन्यात दुबईमध्ये रंगणार आहे. या कॉन्सर्टमध्ये मराठीतील मैलाचा दगड ठरलेल्या आणि अविस्मरणीय अशा गाण्यांचा समावेश असणार आहे. सोबतच ...Full Article\n‘मुळशी पॅटर्न’ची 11 दिवसात 11 कोटींची कमाई\nसामाजिक विषयावरील मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाने कोणत्याही मोठय़ा स्टुडिओच्या पाठबळाशिवाय केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर 11 ...Full Article\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/robot-taking-interview-candidates-107321", "date_download": "2019-01-17T22:04:58Z", "digest": "sha1:J3T5REKYN5PRFDKLLE3DTEUN4VIUUQ6Y", "length": 11773, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Robot Taking Interview of Candidates रोबो घेतोय उमेदवारांच्या मुलाखती | eSakal", "raw_content": "\nरोबो घेतोय उमेदवारांच्या मुलाखती\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nजगभरातील सुमारे तीनशे कंपन्यांना \"व्हेरा'ने सेवा पुरविली असून, त्यात पेप्सीको, एल ओरियल आदी मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.\nमॉस्को : उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची विविध पदांसाठी निवड करण्याचे कौशल्य असलेल्या यंत्रमानवाची (रोबो) निर्मिती रशियातील स्टॅफोरी या स्टार्टअपकडून करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या रोबोचे नाव \"व्हेरा' असे आहे. या \"व्हेरा' ने आत्तापर्यंत दोन हजार उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याचेही कंपनीने म्हटले आहे.\nजगभरातील सुमारे तीनशे कंपन्यांना \"व्हेरा'ने सेवा पुरविली असून, त्यात पेप्सीको, एल ओरियल आदी मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.\nवेगवेगळ्या संकेतस्थळांवरील उमेदवारांच्या माहितीचा अभ्यास करून व्हेरा या उमेदवारांची मुलाखतही घेते. ती एकाच वेळी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेऊ शकते. त्यामुळे खूप मोठ्या संख्येने उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी व्हेराकडे सोपविली जाते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा फोनकॉल करून व्हेरा उमेदवारांच्या मुलाखती घेते.\nकृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रांचा वापर वाढल्यामुळे 2030मध्ये 80 कोटी नोकऱ्या जाणार असल्याचा इशारा \"मॅकिन्झी'च्या अहवालात देण्यात आला होता. व्होराची काम करण्याची क्षमता पाहता हा इशारा लवकरच खरा ठरू शकतो, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं...\nचाराटंचाईच्या दृष्टीने 67 हजार किलो बियाणे वाटप\nजळगाव ः जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न सध्या तरी उद्‌भवलेला नसून, संभाव्य चाराटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे...\nस्वयंपाकाचा गॅस सिलेंडर वितरकांकडे तोलन उपकरणांचा अभाव\nयेरवडा: शहरातील सर्वच सिलिंडर वितरण करणाऱ्या वितरकांकडे तोलन काट्यांचा अभाव आहे. त्यामुळे सिलेंडरमध्ये गॅस किती वजनाचा आहे, हे कळत नसल्याच्या तक्रारी...\nखूप काही शिकवणारं नाशिक... (एस. एस. विर्क)\nअतिवरिष्ठ पातळीवरच्या पोलिस अधिकाऱ्याची विविध कर्तव्यं बजावणं म्हणजे असिधाराव्रतच. असं हे तलवारीच्या धारेवरून चालत असताना कितीतरी बिकट प्रसंगांना...\nमुख्यमंत्री महोदय जरा लक्ष द्या\nनागपूर : अपघातामध्ये किंवा इतर कारणांमुळे दात गमावून बसलेल्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलविण्याच्या उपचारासाठी कॅडकॅम नावाचे उपकरण शासकीय दंत...\nसोलापूर जिल्ह्यात मोहोळचा पुन्हा वरचष्मा\nमोहोळ : मोहोळ पुरवठा विभागाने तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानांच्या माध्यमातुन एकुण 29 हजार 420 शिधापत्रीका धारकांना धान्य वितरीत करून 90.3 इतकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभ���यान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/2929-dhinchak-pooja-rejected-bigboss-entry", "date_download": "2019-01-17T21:19:43Z", "digest": "sha1:7ZKAO24K53LM2YVKO32LVX4DJV3VIKED", "length": 8617, "nlines": 152, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "...म्हणुन ढिंच्यॅक पूजाने बिग बॉसमध्ये जाण्यास दिला नकार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणुन ढिंच्यॅक पूजाने बिग बॉसमध्ये जाण्यास दिला नकार\nजय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम\n'सेल्फी मैने ले ली आज', 'दिलों का शूटर है मेरा स्कूटर', 'बापू दे दे थोडा कॅश' अशा ढिंच्यॅक गाण्यांनी सोशल मिडियावर धुमाकुळ घालणारी ढिंच्यॅक पूजा तुम्हाला माहितच असेल.\nया गाण्यांनी ढिंच्यॅक पूजाला चांगलीच लोकप्रियता मिळवुन दिली.\nतिच्या व्हिडियोजला मिळणाऱ्या लाईक्स,कमेंट्स आणि सबस्कायबर्सची संख्या मोजावी तितकी कमीच आहे .\nआणि म्हणुनच बिग बॉस या रिअॅलिटी शोनेदेखील सोशल मीडिया क्वीन ढिंच्यॅक पूजाला यावर्षीच्या सिझनमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिलं होतं.\nमात्र; पूजाने या शोमध्ये सहभागी होण्याकरीता जवळजवळ 80 लाख रुपयांची मागणी केल्याचं समजतंय.\nबिग बॉस या रिअॅलिटी शोचं सिझन सुरु होण्याआधीपासूनच त्याच्याविषयी चर्चा रंगायला सुरुवात होते.\nयावर्षीच्या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी भाग घेणर याबाबत चाहत्यांकडुन अनेक तर्क बांधले जातात.\nयावर्षिच्या शोसाठी पूजाला आमंत्रण गेलं होतं. मात्र; पूजाने केलेल्या 80 लाखाची मागणी निर्मात्याला न रुचल्यमुळे बोलणी फिस्कटली.\nआणि म्हणुनच पूजाने नकार दिल्याचे समजते.\nदरवर्षिप्रमाणे यावर्षिदेखील बॉलिवूडचा दबंग खानच या शोचं सूत्रसंचालन करणार असल्याचं नक्की झालंय.\nमात्र; पूजाने दिलेल्या नकारानंतर कोणकोणते सेलिब्रिटी या सिझनमध्ये सहभागी होणार, याची उत्सुकता आता सर्वच प्रेक्षकांना लागली आहे.\n'बिग बॉस'मधील वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम सायकल चोर, क्राइम ब्रॅँचने ठोकल्या बेड्या\nबिग बॉसच्या सेटवर स्पर्धकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी सलमान खानवर गुन्हा दाखल\nमराठमोळी शिल्पा हीनावर पडली भारी\nमराठी ‘बिग बॉस’चे होस्ट महेश मांजरेकर\nअरमान कोहली विरोधात गुन्हा दाखल, गर्लफ्रेंडला केली मारहाण...\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/11_11.html", "date_download": "2019-01-17T20:49:51Z", "digest": "sha1:E6BEMUDYLLHE2K2L6JDTKJ3GJZAYQEKT", "length": 12124, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जावलीत कडाक्याच्या थंडीने घेतला 11 जणांचा बळी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nजावलीत कडाक्याच्या थंडीने घेतला 11 जणांचा बळी\nकुडाळ, (प्रतिनिधी) : चालू वर्षी कडाक्याच्या थंडीने उच्चांक मांडला आहे देशभरात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत थंडीने कहर माजवला आहे यात सातारा जिल्हा ही कुठेही थंडीत मागे नाही. पश्‍चिम महाराष्ट्राच्या महाबळेश्‍वरपाठोपाठ जावळी, बामणोली परिसरात थंडीने उच्चांक केला असल्याची नोंद झाली आहे. या थंडीने जावळी तालुक्यातील बामणोली परिसरासह 11 जणांचे बळी आत्तापर्यंत घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 70 वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदाच इतकी कडाक्याची थंडी जावळी, महाबळेश्‍वर परिसरात दिसून आली. या थंडीत गारठून अनेक जण आरोग्य आणि कमकुवत झाले तर काहींचे थंडीने बळी गेल्याचे निमित्त झाले. जावळी तालुक्याच्या दक्षिण विभागात बामणोली परिसरात थंडीचा कडाका कायम असून एका आठवडयात या विभागात तब्बल दहा वृध्दाचा तर’ मेढा विभागात एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून , थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.\nगेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रासह जावळी . तालुक्यामध्ये कडाक्याच्या थंडीने उच्चांक गाठला असून गेल्या काही दिवसांपासून बामणोली ,तापोळा ,कास परिसरातही थंडीने उच्चांक गाठला आहे .दिवसभर कडाक्याचे ऊन असले तरी थंडीने हुडहुडी भरत आहे.त्यामुळे जीवन विस्कळीत झाले असून कास तापोळा परिसरातील गावांमध्ये एकापाठोपाठ एक अशा वयोवृद्ध व्यक्तींचे मृत्यू होऊ लागले आहेत. या सर्व ज्येष्ठ नागरीकांचे मृत्यू रात्रीच्या वेळी झाले आहेत त्यामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. बामणोली व परिसरात मागील आठ दहा दिवसापासुन कडाक्याची थंडी पडू लागली आहे. या थंडीची तीव्रता दिवसागणीक वाढतच आहे. मागील काही दशकांचा विक्रम या थंडीने मोडीत काढला असल्याचे ग्रामीणभागातील नागरिकांनी सांगीतले. या थंडीचा परिणाम माणसांबरोबरच पशुपक्षांना ही जाणवू लागला आहे. जंगली प्राणी तसेच पाळीव प्राणी गाई, म्हैस, शेळी, कुत्री , मांजरे, या मुक्या प्राण्यांनाही या थंडीने बेजार केले आहे. दिवसभर उन्हाची तीव्रता थंडीमुळे जाणवतही नाही. सर्व लोक शेकोटी तसेच स्वेटर व ऊबदार कपडयांचा आधार घेवू लागले आहेत. या परिसरातील तरूण वर्ग मुंबई व शहरी भागात नोकरी मिमित्ताने स्थायीक आहेत. गावाला वयस्कर लोक घरदार व शेती सांभाळत आहेत. आत्तापर्यंत कधीच एवढया मोठया प्रमाणात थंडी पडली नसल्याचे अनेक गावचे जाणकार व वयस्क लोक या विषयी आपली मते व्यक्त करत आहेत. सर्व मृत व्यक्ती ह्या थंडी सहन न झाल्यामुळे रात्रीच्या वेळीच निधन पावल्या आहेत. डॉक्टरांनीही थंडीमुळे मृत्यू हो0याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. तसे�� काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.\nशीतबळी ठरलेले ज्येष्ठ नागरीक\nगणपत अहिरे (वय 80, आटाळी), बनाबाई शिंदे (वय 82, रा. सावरी), वामन डिगे (वय 76, रा. पावशेवाडी), दामोदर सिंदकर (वय 65, रा . बामणोली), हौसाबाई साळुंखे (वय 99, रा. शेंबडी), कृष्णाबाई कदम (वय 90, रा. खरोशी), सुनिता पवार (वय 59, रा. पावशेवाडी), दिनकर जांभळे (वय 61, रा . कास), श्रीरंग शेडगे (2वय 60, रा. अंबाणी) , सावित्राबाई गोरे (वय 78, रा. म्हावशी) शामराव लक्ष्मण गोळे ( वय 65, रा. विवर) अशा एकूण 11 जणांचा मृत्यू या कडाक्याच्या थंडीने झाला आहे.\nLabels: Latest News ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_651.html", "date_download": "2019-01-17T20:49:32Z", "digest": "sha1:HC6XR5HSLSDATSV6U224YKWA7GXLSHF5", "length": 13856, "nlines": 108, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आर्थिक घोटाळे वाढण्यास सहकार खाते जबाबदार बँका, पतसंस्थांच्या लेखापरीक्षणातील ताशेर्‍यांकडे दुर्लक्ष; जनहित याचिका होणार | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्य�� पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nआर्थिक घोटाळे वाढण्यास सहकार खाते जबाबदार बँका, पतसंस्थांच्या लेखापरीक्षणातील ताशेर्‍यांकडे दुर्लक्ष; जनहित याचिका होणार\nअहमदनगरः सहकारी व नागरी बँका तसेच पतसंस्थांमध्ये होणार्‍या आर्थिक घोटाळयांंना या पतसंस्थांचे चालक जेवढे जबाबदार आहेत, तेवढे किंबहुना त्याहून अधिक जबाबदार लेखापरीक्षक तसेच सहकार खाते आहे. सहकार खात्याचा लेखापरीक्षण अहवालांकडे होणारा कानाडोळा आर्थिक घोटाळ्यांची व्याप्ती वाढवतो आहे.\nसहकारी पतसंस्था, बँकांवर सहकार खात्याचे नियंत्रण आहे. मल्टीस्टेट पतसंस्था आणि बँकांचा त्याला अपवाद आहे. वास्तविक सहकार खात्यानेच सनदी लेखापरीक्षकांची नियुक्ती करून त्यांच्याकडून आलेल्या लेखापरीक्षण अहवालाचे पृथ्थकरण करून त्यावर संबंधित संस्थांकडून म्हणणे मागवायला हवे. लेखापरीक्षण अहवालातील दोष दुरुस्तीवर काय कारवाई झाली, याचा तपशील जिल्हा उपनिबंधकांनी मागवायला हवा. सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण झाल्यानंतर त्याचे तीन प्रतीत अहवाल सादर करणे बंधनकारक असते. तसेच दोष, दुरुस्तीबाबत संबंधित संस्थांनी दिलेला खुलासा मान्य नसेल, तर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणे बंधनकारक आहे; परंतु तसे होत नाही. भागधारक हितसंरक्षक संस्थेच्या शशिकांत चंगेडे यांनी ही बाब रत्नाकर गायकवाड सहकार आयुक्त असताना निदर्शनास आणली होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही गायकवाड यांच्यांशी याबाबत चर्चा केली होती.\nसहकार खात्याने पतसंस्था व बँकांना लेखापरीक्षक नियुक्तीचे अधिकार दिले आहेत. वर्षानुवर्षे एकाच फर्मला काम देण्याचा एका ओळीचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत केला जातो. लेखापरीक्षणासाठी संस्था लाखो रुपये खर्ची टाकतात. भागधारकांच्या नफ्यातून ही रक्कम जात असते. संस्थाचालक तसेच लेखापरीक्षकांचे हितसंबंध तयार होतात. त्यामुळे नियमाबाह्य कर्ज तसेच अन्य दोषांवर लेखापरीक्षक पांघरूण घालतात. खासगी लेखापरीक्षकांनी केलेले लेखापरीक्षण योग्य आहे, की नाही, याची खरेतर सहकार खात्याकडे तपासणी करणारी यंत्रणा असायला हवी. सहकार खात्याकडे पुरेसे मनुष्यबळ असले, तरी लेखापरीक्षकांनी केलेले लेखापरीक्षण योग्य आहे, की नाही, त्यात सर्व बाबी तपासल्या, की नाहीत, याचे मूल्यमापन होत नाही. दरवर्षी लेखापरीक्षण हो��ते, त्याचे अहवाल मिळतात, तर त्यावर काय कारवाई केली जाते, हे कधीच का पुढे येत नाही, असा प्रश्‍न निर्माण होतो. मागच्या वर्षाच्या त्रुटी पुढच्या वर्षाच्या लेखापरीक्षणात का पुढे येतात, याचे उत्तर मिळत नाही.\nएखाद्या संस्थेेतील गैरव्यवहार पाच-दहा वर्षांनी उघड होत असेल, तर मग दरवर्षी झालेल्या लेखापरीक्षणात गैरव्यवहाराची माहिती कशी मिळाली नाही, असा मुद्दा उपस्थित केला जातो. आता तर सीबील अहवाल पाहून कर्जदाराची योग्यता पाहून अनेक बँका कर्ज देतात. त्यामुळे कर्ज बुडण्याची भीती कमी असते. असे असताना थकीत कर्जांचे सर्वंच बँकातील आणि पतसंस्थांतील प्रमाण कसे वाढत चालले आहे, याचे उत्तर संस्थाचालक आणि सहकार खाते देत नाही. आता या प्रकरणी चंगेडे यांनी संस्थांच्या बचावासाठी न्यायालयीन लढा द्यायचा निर्णय घेतला आहे.\nनगर शहर सहकारी बँकेच्या लेखापरीक्षणातील ताशेरे\nनगर शहर सहकारी बँकेत डॉक्टरांच्या नावांनी कर्ज मंजूर होऊन दुसर्‍यांनीच कर्ज उचलल्याचे उघड झाले. बँकेला 45 कोटी रुपयांचा फटका बसला. या बँकेच्या लेखापरीक्षण अहवालातील काही मोजक्या ताशेर्‍यांची पाहणी केली, तरी बँकांच्या कर्ज वितरण प्रणालीतील दोष प्रकर्षाने पुढे आले.\n*कर्ज मागणीच्या अर्जात तपशील नाही.\n* कर्ज मंजुरी पद्धत सदोष\n* पुरेसे तारण न घेताच कर्जवितरण\n* सीबील अहवाल न पाहताच कर्जमंजुरी\n* कर्ज कशासाठी घेतले, त्या व्यवसायाचे व्हेरीफिकेशन नाही.\n* कर्जदाराची परिस्थिती वाईट असताना कर्ज मंजूर\n* कर्जदाराचे वय 58 असताना त्याला साठ महिन्यांच्या हप्ते करून कर्ज\n* नियमांचे पदोपदी उल्लंघन* पाच वर्षापेक्षा अधिक काळ 96 कोटी 86 लाखांचे ओव्हरड्यूज\n* संशयास्पद ओव्हरड्यूज 96 कोटी 36 लाख\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5980-mumbai-padwa-celebration-at-andheri", "date_download": "2019-01-17T22:04:58Z", "digest": "sha1:EOT645DSIS7TNMCWHB7GQKUSPRJQGTBT", "length": 4936, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "राज्यात सर्वत्र पाडव्याचा आनंद - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराज्यात सर्वत्र पाडव्याचा आनंद\nगुढीपाडव्याचा सण म्हणजे नव्या वर्षाची, गोष्टींची आणि उपक्रामाची सुरूवात असते. ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात येतात.\nमिरवणूका, ढोल ताशा हे तर असायलाच हवे. राज्यभरात पाढव्याचा उत्साह सुरू आहे. अंधेरीच्या साईवाडी भागात देखील अनेक महिला, लहानगे, तरूण तरूणींची शोभायात्रा सुरू झालीय.\nअंधेरीच्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/category/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0/page/4/", "date_download": "2019-01-17T21:25:23Z", "digest": "sha1:EPN6JIN4WJ7JSAE76GO4HMEYM6OQESEB", "length": 11317, "nlines": 123, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "इतर | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News. | Page 4", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nपहिल्याच वर्षात समाविष्ट गावांचा विकास घडवून आणला – महापौर काळजे\nनिर्भीडसत्ता न्यूज – महापालिकेत समाविष्ट होऊनही समाविष्ट गावांना विकासापासून दूर ठेवण्यात आले होते. महापौरपद मिळाल्यानंतर मागील वर्षभरात या समाविष्ट गावांच्या विकासावर भर दिला. कोट्यवध...\tRead more\nमैथीली भाषा, परंपरा, आणि संस्कृतीला चालना दिली पाहिजे – पक्षनेते एकनाथ पवार\nनिर्भीडसत्ता न्यूज – मिथीला प्रदेश म्हणजे सीतामातेची जन्मभूमी आहे. येथील मातीची पवित्रता आजही कायम आहे. मैथीली भाषा, परंपरा, मधुबनी पेंटींग आणि संस्कृतीला चालना देण्याची गरज आहे. मिथील...\tRead more\nPune : प्रदूषणाची सुरवात घरापासुन होते – ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ\nरोटरी क्लब गांधीभवनचा ‘ग्रीन सोसायटी स्पर्धा’ उपक्रम समाजोपयोगी ‘घरातील किटक, डास, झुरळे यांचा नाश करण्याच्या नादात जी रासायनिक फवारणी, कॉईल जाळण्याचे प्रकार घरात चालतात त्...\tRead more\nझी मराठी सारेगमप घे पंगा कर दंगा विजेता अक्षय घाणेकरने केले जलपर्णीमुक्त पवना अभियानात श्रमदान\nनिर्भीडसत्ता न्यूज – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ या अभियानाला 128 दिवस पूर्ण झाले. रविवार (दि. 11) रोजी केजुबाई बंधारा...\tRead more\nतक्रारींसाठी व्हॉट्सअॅप असल्याची पालिकेला आठवण\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना तक्रारी करण्यासाठी महापालिकेने व्हॉट्सअॅप सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु, त्याचा पालिकेलाच विसर पडला होता. ही सुविधा उपलब्ध असल्या...\tRead more\nस्थायी समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा ममता गायकवाड यांचा परिचय\nनिर्भीडसत्ता न्यूज – स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड मूळच्या सातारा जिल्ह्यातील वेळे येथील आहेत. यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. गायकवाड या समाजकार्यात अग्रेसर राहिल्या आहेत....\tRead more\nराष्ट्रवादीकडून स्थायी समिती अध्यक्षपदासाठी मोरेश्वर भोंडवे यांचा अर्ज दाखल\nनिर्भीडसत्ता न्यूज – राष्ट्रवादीकडून नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. यावेळी नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते. भोंडवे आमदार लक...\tRead more\nनिगडीत 17 मार्चला लहान मुलांसाठी अस्थिव्यंग चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर\nनिर्भीडसत्ता न्यूज – रोटरी क्लब ऑफ चिंचवड, पॅन ऑर्थो हॉस्पिटल आणि नॅशनल सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 17 मार्च 2018 रोजी लहान मुलांसाठी अस्थिव्यंग चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिरा...\tRead more\nसंततुकाराम नगर येथील अत्रे सभागृहाच्या सज्जावरून पडल्याने वृद्धाचा मृत्यू\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजीचे काम करीत असताना तोल जाऊन पडल्याने वृद्ध कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना (सोमवार) रोजी दुपारी साडेबाराच्...\tRead more\nसॅनिटरी नॅपकीन व्हेडिंग मशीनचे पालिकेला हस्तांतरण\nनिर्भीडसत्ता न्यूज – सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महापालिका व एक्‍साईड इंडस्ट्रीजच्या वतीने विद्यार्थिनींकरिता सॅनिटरी नॅपकीन सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी नऊ माध्यमिक शाळांमध्ये व्हेड...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%8B/", "date_download": "2019-01-17T21:55:05Z", "digest": "sha1:NMTUYRCP3KHYPZ6T3YJXUXVAYUUEPXNI", "length": 10164, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पवित्र पोर्टलवर लॉगइन होत नसल्याने उमेदवार संतप्त | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपवित्र पोर्टलवर लॉगइन होत नसल्याने उमेदवार संतप्त\nपुणे – राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलवर उमेदवारांना वैयक्‍तिक माहिती स्वप्रमाणित करण्यासाठी ऑनलाइन लॉगइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंगळवार (दि.8) काही उमेदवारांना तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यांचे लॉगइन ओपन झाले नाही. त्यामुळे उमेदवारांकडून संताप व्यक्‍त करण्यात आला.\nशासनाकडून शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर पूर्वी उमेदवा���ांनी माहिती भरलेली आहे. मात्र, काहींनी ती माहितीच अद्ययावत केली नव्हती, त्यामुळे या उमेदवारांना माहिती अपडेट करण्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाकडून 11 जानेवारीपासून मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पोर्टलवर उमेदवारांना लॉगइन करून माहिती अद्ययावत करणे आवश्‍यक आहे. मात्र, काही उमेदवारांना तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.\nमंगळवारी सकाळीच काही उमेदवारांनी पोर्टलवर लॉगइन करण्यासाठी सायबर कॅफेंकडे धाव घेतली. मात्र, त्यांचे लॉगइनच उघडले नाही. दोन-तीन तास प्रयत्न केले तरी, माहिती अद्ययावत होत नसल्याने उमेदवार संतापले होते. बहुसंख्य उमेदवारांनी एनआयसी सेंटरकडे लगेच दूरध्वनीद्वारे तक्रारी मांडल्या. तक्रारींची दखल घेऊन योग्य त्या सुधारणा करण्यात येतील, अशी आश्‍वासने एनआयसीकडून उमेदवारांना देण्यात आली. दरम्यान, काही उमेदवारांचे लॉगइन लगेच ओपन झाले. या उमेदवारांनी आपले प्रोफाईल पूर्ण करत माहिती स्वप्रमाणित करून घेतली. माहिती अद्ययावत झालेल्या उमेदवारांकडून आनंदही व्यक्‍त करण्यात आल्याचे चित्र दिसून आले.\nसकाळी पोर्टलवर काही अडचणी येतात का याची तपासणी एनआयसीकडून करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्षात सकाळी 11 वाजता ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात आली. त्यानंतर फारशा काहीच तांत्रिक अडचणी आल्या नाहीत, असा दावा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येऊ लागला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्यात 15 वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या करुन मृतदेह पुरला जमिनीत\n250 क्विंटल बियाणांचे वाटप\nरब्बी पिकांच्या परिस्थितीने चिंतेत वाढ\nपुन्हा आले रस्ते खोदाईचे दिवस\nसोशल मीडियावरही पुणे मेट्रो ‘सुपरफास्ट’\nप्रदूषण घटकांची होणार चाचणी\nपुणे महापालिकेचे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक सादर\nशिष्यवृत्तीसाठी मूळ कागदपत्रांचे बंधन नाही\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणी आणखी एक अटकेत\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-17T21:01:06Z", "digest": "sha1:FKSWGR5V73VW22AD6DPVYHCZWLCHAILX", "length": 8396, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सावित्रीबाईंचे विचार आजही प्रेरणादायी – प्रा. नागवडे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसावित्रीबाईंचे विचार आजही प्रेरणादायी – प्रा. नागवडे\nश्रीगोंदा: महात्मा जोतीराव फुलेंच्या सामाजिक कार्यात सावित्रीबाईंचा मोलाचा वाटा आहे. सावित्रीबाईंनी केलेले कार्य आणि त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सोनिया गांधी तंत्रनिकेतनचे प्राचार्य अमोल नागवडे यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विद्यार्थिनींच्या मेळाव्यात ते बोलत होते. प्राचार्य नागवडे म्हणाले, सावित्रीबाईंनी स्त्रीशिक्षण, विधवांचे पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध गृह, अनिष्ठ प्रथा परंपरा निर्मुलनासाठी मोलाचे कार्य केले. या मेळाव्यात विद्यार्थिनींनी निर्भय बनण्याची शपथ घेत, येणारी आव्हाने पेलण्याकडे पाऊल टाकले.\nयावेळी अनुजा नलगे व मनीषा राठोड यांची भाषणे झाली. संस्थेचे निरीक्षक एस.पी. गोलांडे, प्रा. पी.एन. गायकवाड, प्रा. एम.जी. काळे, प्रा. एन.जी. भोसकर आदी उपस्थित होते. प्रा. कानिफनाथ उगले यांनी सूत्रसंचलन केले तर, प्रा. मंगेश काळे यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रिस्क्रिप्शनचे फोटो काढण्यास बंदी\nवंचित घटकांसाठी प्रामाणिकपणे काम- घुले\nउमेदवारी मागे घेण्यासाठी इच्छुकांनी केली नेत्यांची दमछाक\nअमृतवाहिनीचा मेधा महोत्सव आजपासून\nशेतीच्या वादातून सख्या भावानेच घातला 95 हजारांचा दरोडा\nपोलीस बंदोबस्तात अनधिकृत केबल काढल्या\nतरुण उद्योजक करतोय झिक्री गावाचा कायापालट\nभाजप सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले\nपोलिसांसमोरच नेवाशाच्या सराफाने घेतले विष\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7174-sanjay-nirupan-tweet-cm-dev-fadnavis-has-blatantly-lied", "date_download": "2019-01-17T22:18:51Z", "digest": "sha1:WBBCWNHDF3DJJ3GSGLNUV7XGI6FNZH4I", "length": 6271, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "संजय निरुपम यांची ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसंजय निरुपम यांची ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकाँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.\nमुख्यमंत्री राज्यातील जनतेला खोटी माहिती देत आहे ,आम्ही उद्या साप्ताहिकांद्वारे सिद्ध करणार आहोत की मुख्यमंत्र्यांनी 1700 कोटी भूखंड घोटाळ्यात आपली भूमिका लपविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेचा खोटेपणा आणि चुकीचा मार्ग धरला आहे, अशा शब्दात टीका केली.\nसोनू निगमनं केलं मुंडण, मौलविंच्या प्रत्युत्तरला आव्हान\n...म्हणून पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही – संजय ठाकूर\nपासपोर्टप्रकरणी सुषमा स्वराज झाल्या ट्रोल अन् केले रिट्विट\nहरियाणाच्या घटनेवर फरहान अखतरचं निषेधात्मक ट्विट...\n\"तर भारताने मालदिववर हल्ला करावा...\" स्वामींच्या ट्विटने खळबळ\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/13_11.html", "date_download": "2019-01-17T22:15:08Z", "digest": "sha1:CVZ3QF3ZFS5R5YCDXOE2Q7NCXGXGLR2I", "length": 6766, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "13 कोटी वृक्षलागवडीच्या खर्चाचा हिशोब जनतेला द्या ः पवळे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News अहमदनगर महाराष्ट्र\n13 कोटी वृक्षलागवडीच्या खर्चाचा हिशोब जनतेला द्या ः पवळे\nमहाराष्ट्रात 13 कोटी वृक्षलागवडीच्या नावाखाली सरकारकडुन पुर्वनियोजित घोटाळा झाल्याचे जनतेला लक्षात येत आहे. महाराष्ट्रात 13 कोटी वृक्षलागवडीची मोठी जाहीरात मोठा खर्च करुन सरकारकडुन करण्यात आली, परंतु प्रत्यक्षात 13 कोटी झाड निर्माण करण्यापासुन लावण्यापर्यंतचा खर्च मोठा आहे.\nआज एवढी झाडे लावण्याचा दिखावा याठिकाणी झाला परंतु प्रत्यक्षात झाड जगवण्यासाठी प्रशासणाच्या हलगर्जिपणामुळे जनतेचा पैसा या ठिकाणी पाण्यात गेला आहे. प्रत्यक्षात एवढी झाडे जगवता येत नसतील तर हा एवढा खर्च करण्यामागे पुर्वनियोजित घोटाळा असल्याचे लक्षात येत आहे. प्रशासनाने जबाबदारीने जनतेच्या पै-पैचा हिशोब जनतेला द्यावा.\nLabels: Latest News अहमदनगर महाराष्ट्र\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभ��त खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/559704", "date_download": "2019-01-17T21:50:16Z", "digest": "sha1:A4D3KDMZP3RKYVDHE4OUXCVQ5SZ4VWSN", "length": 5559, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पाककडून मोदींच्या नावे 2.86 लाखांचे बिल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पाककडून मोदींच्या नावे 2.86 लाखांचे बिल\nपाककडून मोदींच्या नावे 2.86 लाखांचे बिल\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nपंतप्रधान नरेंद्र मोद यांनी सत्तेत आल्यानंतर आतापर्यंत काही परदेश दौऱयांसाठी भारतीय वायूदलाच्या एअरक्राफ्टचा वापर केला. एअरक्राफ्टच्या वापरावर भारत सरकारने एकूण 2 कोटींचा खर्च केला आहे, यात 2.86 लाख रूपयांचे बिल पाकिस्तानचे असल्याचे समोर आले आहे.\nपरदेशी दौऱयांच्या ज्या ज्या वेळी पंतप्रधान मोदींचे एअरक्राफ्ट पाकिस्तानच्या आकाशातून गेले,त्या त्या वेळेचे नेव्हिगेशन चार्जेस पाकिस्तानने आकारले आहेत. हे नेव्हिगेशन चार्जेस 2.86 लाख रूपये एवढे आहेत. निवृत्त कंमाडर लोकेश बात्रा यांनी यासंदर्भात आयटीआयमधून माहिती मागवली असता.त्यांनी ही माहिती मिळाली.जून 2016पर्यंतची माहिती बात्रा यांना देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती वेळा एअर इंडियाऐवजी आयएएफच्या एअरक्राफ्टचा वापर केला आणि त्यावर किती खर्च झाला,हे जाणून घेण्यासाठी बात्रांनी आरटीआयच्या माध्यमातून अर्ज केला होता.\nअर्णब यांच्या ‘रिपब्लिक’ला सुब्रमण्यम स्वामींचा आक्षेप\nबाबरी मशीद माझ्या सांगण्यावरुन पाडण्यात आली ; भाजपच्या माजी खासदाराचा दावा\n…तर खासदारकीचा राजीनामा देईन ; ज्योतिरादित्य यांचा इशारा\nबिहारमध्ये गंगास्नानवेळी चेंगराचेंगरी ;चार भाविकांचा मृत्यू\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-new-sevrage-plant-122601", "date_download": "2019-01-17T21:43:33Z", "digest": "sha1:TZOMNDP2ECG3KIFTI5YSGCB667OIMAPE", "length": 14551, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi new sevrage plant मलवाहिका दुरुस्तीचा ठेका पाच वर्षांसाठी देण्याची तयारी | eSakal", "raw_content": "\nमलवाहिका दुरुस्तीचा ठेका पाच वर्षांसाठी देण्याची तयारी\nशनिवार, 9 जून 2018\nनाशिक : शहरात विकासकामे व प्रकल्पांची देखभाल- दुरुस्ती करताना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामाची गरज, तांत्रिक व्यवहार्यता व उपलब्ध निधी या त्रिसूत्रींच्या आधारे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मलवाहिकांच्या देखभाल- दुरुस्तीचे काम पाच वर्षांसाठी देण्याची तयारी झाली. आयुक्तांकडूनच 73 कोटी 35 लाखांचा प्रस्ताव आचारसंहिता संपुष्टात येताच महासभेसमोर ठेवला जाणार आहे.\nनाशिक : शहरात विकासकामे व प्रकल्पांची देखभाल- दुरुस्ती करताना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामाची गरज, तांत्रिक व्यवहार्यता व उपलब्ध निधी या त्रिसूत्रींच्या आधारे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मलवाहिकांच्या देखभाल- दुरुस्तीचे काम पाच वर्षांसाठी देण्याची तयारी झाली. आयुक्तांकडूनच 73 कोटी 35 लाखांचा प्रस्ताव आचारसंहिता संपुष्टात येताच महासभेसमोर ठेवला जाणार आहे.\nमहापालिकेने दोन वर्षांपूर्वी घंटागाडीचा ठेका पाच वर्षांप्रमाणेच दिला. त्यानुसार दर वर्षी मलवाहिका दुरुस्तीसाठी खर्च करण्यापेक्षा पाच वर्षांसाठी एकदाच ठेका देण्याचे नियोजन करण्यात आले. शहरासाठी महापालिकेने मलनिस्सारण आराखडा तयार केला असून, त्यात आठ सिवरेज झोन तयार केले आहेत. त्यापैकी चार सिवरेज झोन कार्यान्वित करण्यात आले असून सर्व चालू सिवरेज झोनची क्षमता 342 दशलक्ष लिटर आहे.\nसध्या गंगापूर सिवरेज झोनमध्ये 18 एमएलडी क्षमतेचे 28.89 कोटींचे, तर पिंपळगाव खांब येथे 32 एमएलडी क्षमतेचे 55.28 कोटींचे मलनिस्सारण केंद्र बांधण्याचे काम सुरू आहे. भविष्या��� वाढत्या लोकसंख्येनुसार मखमलाबाद व कामटवाडा सिवरेज झोन विकसित केले जाणार आहेत. शहरात एक हजार 593 किलोमीटर लांबीच्या मलवाहिका आहेत. या मलवाहिकांद्वारे शहरातील सांडपाणी मलनिस्सारण केंद्रांमध्ये संकलित केले जाते.\nसुमारे 280 दशलक्ष लिटर सांडपाणी मलनिस्सारण केंद्रात जमा होते. त्यावर प्रक्रिया करून शुद्ध झालेले पाणी पुन्हा नदीत सोडले जाते. मलवाहिकांमधून सांडपाणी संकलित करताना दर वर्षी त्याची दुरुस्ती करणे गरजेचे असते. दुरुस्ती न केल्यास मलवाहिका तुंबून ते पाणी रस्त्यावर येण्याची शक्‍यता असते. आतापर्यंत ठेकेदारामार्फत दर वर्षी देखभाल- दुरुस्तीचे काम केले जाते.\nसिवरेज झोननुसार ठेकेदारांची नियुक्ती होते. परंतु आता देखभाल- दुरुस्तीच्या कामाचा एकत्रित ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पाच वर्षांसाठी कंत्राट दिले जाणार आहे. देखभाल- दुरुस्तीसाठी दर वर्षी 14.67 कोटींचा खर्च अपेक्षित असून, पाच वर्षांसाठी एकत्रित 73.36 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे.\nपाणी पुरवठा बंद केल्यास पोलिसात जाईन : महापौर\nपुणे : \"अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे...\nपुणे महापालिका अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर\nपुणे : महापालिकेचे 2019-20 चे सुमारे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी( ता.17) मुख्यसभेत सादर केले...\nबेस्टनंतर मुंबई पालिकेचा संप\nमुंबई - बेस्टच्या नऊ दिवसांच्या ऐतिहासिक संपानंतर आता कामगार नेते शशांक राव यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संपाचे संकेत दिले आहेत...\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी (व्हिडिओ)\nपुणे : मुठा डावा कालवा फुटून सिंहगड रस्त्यावरील अनेक झोपड्या वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आज (गुरुवार) पुन्हा एकदा सिंहगड रस्त्यावर तेवढेच पाणी...\nसुरेश पाटील विषबाधा प्रकरण चिघळण्याची चिन्हे\nसोलापूर - माजी सभागृहनेते सुरेश पाटील यांनी न्यायालयीन कामकाजासाठी महापालिकेकडे नऊ मुद्यांची माहिती मागितली आहे. दोन दिवसांत माहिती न मिळाल्यास...\nसमाविष्ट गावांसाठी १८ टीपी स्कीम\nपिंपरी - समाविष्ट गावांच्या सुनियोजित विकासासाठी महापालिकेने नगररचना योजना (टीपी स्���ीम) राबविण्याचे नियोजन केले आहे, त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/bhandara-gondia-loksabha-bypoll-result-ncp-madhukar-kokade-win-120655", "date_download": "2019-01-17T21:53:19Z", "digest": "sha1:ZABRO46CPEKT3SWQNRTFWQGMJLAB2E4M", "length": 13123, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "bhandara gondia loksabha bypoll result ncp madhukar kokade win भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी | eSakal", "raw_content": "\nभंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी\nगुरुवार, 31 मे 2018\nभंडारा: मतदान यंत्रातील बिघाडामुळे गाजलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे 40 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. आज (गुरुवार) मतमोजणी सुरू झाल्यानंतर अटीतटीची लढत पहायला मिळाली. अखेर मधुकर कुकडे यांनीच बाजी मारली.\nभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने पोटनिवडणूक झाली होती. भंडारा-गोंदियामध्ये तब्बल 18 उमेदवार रिंगणात होते. प्रामुख्याने राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे आणि भाजपचे हेमंत पटेल यांच्यात मुख्य लढत होती. मतमोजणी सुरू असताना सतत आकडे बदलताना दिसत होते. यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता लागली होती.\nभंडारा: मतदान यंत्रातील बिघाडामुळे गाजलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे 40 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. आज (गुरुवार) मतमोजणी सुरू झाल्यानंतर अटीतटीची लढत पहायला मिळाली. अखेर मधुकर कुकडे यांनीच बाजी मारली.\nभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने पोटनिवडणूक झाली होती. भंडारा-गोंदियामध्ये तब्बल 18 उमेदवार रिंगणात होते. प्रामुख्याने राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे आणि भाजपचे हेमंत पटेल यांच्यात मुख्य लढत होती. मतमोजणी सुरू असताना सतत आकडे बदलताना ��िसत होते. यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता लागली होती.\nदरम्यान, भंडारा-गोंदिया मतदारसंघात बुधवारी पुन्हा 49 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले होते. या मतदान केंद्रांवर जवळपास 40 हजार मतदार होते. त्यापैकी जवळपास 65 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाच्या दिवशीही अनेक मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे ही निवडणूक मतदान यंत्रांमुळेच जास्त गाजली होती.\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं...\nचाराटंचाईच्या दृष्टीने 67 हजार किलो बियाणे वाटप\nजळगाव ः जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न सध्या तरी उद्‌भवलेला नसून, संभाव्य चाराटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे...\nस्वयंपाकाचा गॅस सिलेंडर वितरकांकडे तोलन उपकरणांचा अभाव\nयेरवडा: शहरातील सर्वच सिलिंडर वितरण करणाऱ्या वितरकांकडे तोलन काट्यांचा अभाव आहे. त्यामुळे सिलेंडरमध्ये गॅस किती वजनाचा आहे, हे कळत नसल्याच्या तक्रारी...\nखूप काही शिकवणारं नाशिक... (एस. एस. विर्क)\nअतिवरिष्ठ पातळीवरच्या पोलिस अधिकाऱ्याची विविध कर्तव्यं बजावणं म्हणजे असिधाराव्रतच. असं हे तलवारीच्या धारेवरून चालत असताना कितीतरी बिकट प्रसंगांना...\nमुख्यमंत्री महोदय जरा लक्ष द्या\nनागपूर : अपघातामध्ये किंवा इतर कारणांमुळे दात गमावून बसलेल्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलविण्याच्या उपचारासाठी कॅडकॅम नावाचे उपकरण शासकीय दंत...\nसोलापूर जिल्ह्यात मोहोळचा पुन्हा वरचष्मा\nमोहोळ : मोहोळ पुरवठा विभागाने तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानांच्या माध्यमातुन एकुण 29 हजार 420 शिधापत्रीका धारकांना धान्य वितरीत करून 90.3 इतकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्���मध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/national", "date_download": "2019-01-17T21:38:48Z", "digest": "sha1:665AYCZEN2GPU4AUNFKMVKLOJLRBTODR", "length": 10246, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nप्रयागराज / वृत्तसंस्था : प्रयागराज येथे सुरू असेलल्या कुंभ 2019 मध्ये भाविकांसोबत देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी सहभाग घेतला आहे. गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील कुंभमेळय़ात हजेरी लावली आहे. त्यांच्यासोबत यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच राज्यपाल राम नाईक हे देखील उपस्थित राहिले. राष्ट्रपती कोविंद यांनी कुंभमेळय़ातील व्यवस्थांबद्द मुख्यमंत्री योगी तसेच राज्यपालांचे कौतुक केले आहे. अशाप्रकारच्या मोठय़ा आयोजनामुळे स्थानिकांना अनेक अडचणींना ...Full Article\nपत्रकार हत्याप्रकरणी रामरहिमला जन्मठेप\nवृत्तसंस्था /पंचकुला, पानिपत : पत्रकार रामचंद्र छत्रपति हत्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु व साध्वी बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेला आरोपी बाबा गुरमीत रामरहिम याच्यासह चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ...Full Article\nममता बॅनर्जींच्या सभेत सामील होणार बसप\nकोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या सभेत बहुजन समाज पक्ष सामील होणार आहे. बसप अध्यक्षा मायावती यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते सतीशचंद्र मिश्रा यांना ...Full Article\nशटडाउनमुळे नासाचे प्रकल्प रखडले\nवॉशिंग्टन / वृत्तसंस्था : अमेरिकेत डेमोक्रेट्स आणि ट्रम्प प्रशासन यांच्यातील वादामुळे सुरू असलेल्या शटडाउनपोटी विविध यंत्रणांच्या कामकाजावर प्रभाव पडला आहे. आता या कामबंदमुळे अंतराळ संस्था नासावर प्रतिकूल प्रभाव पडला ...Full Article\nवॉशिंग्टन पोस्टच्या बनावट प्रतींचे वाटप\nवॉशिंग्टन / वृत्तसंस्था : अमेरिकेत बुधवारी सकाळी लोकांना वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या बनावट प्रती मोफत वितरित करण्यात आल्या आहेत. या बनावट प्रतींमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजीनाम्याचे वृत्त पहिल्या ...Full Article\nमेघालय : खाणीतून एक मृतदेह हस्तगत\nशिलाँग / वृत्तसंस्था : मेघालयाच्या पूर्व जयंतीया हिल्स जिल्हय़ातील अवैध खाणीत अडकून पडलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठीची मोहीम अद्याप सुरू आहे. खाणीच्या 200 फूट खोल भागातून नौदलाच्या पथकाने गुरुवारी एक ...Full Article\nकाँग्रेसचा ‘हात’ सोडणार तेदेपकाँग्रेसचा ‘हात’ सोडणार तेदेप\nअमरावती / वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला उत्तरप्रदेशनंतर आणखी एका राज्यात मोठा झटका बसणार आहे. तेलंगणात काँग्रेससोबत आघाडी करून विधानसभा निवडणूक लढविणारा तेलगू देसम पक्ष देखील आंध्रप्रदेशात स्वबळावर निवडणूक ...Full Article\nआयएएस चंद्रकला विरोधात गुन्हा दाखल\nलखनौ / वृत्तसंस्था : उत्तरप्रदेशातील आयएएस अधिकारी बी. चंद्रकला यांच्या निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने छापे टाकले होते. अवैध उत्खनन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने चंद्रकला यांच्या विरोधात गुरुवारी मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला ...Full Article\nपाक सर्वोच्च न्यायालयाचा बिलावल भुट्टो यांना दिलासा\nइस्लामाबाद : पाकिस्तानात गुरुवारी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. बिलावर तसेच सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद शाह यांच्यावर प्रवासबंदी ...Full Article\nथेरसा यांचे पद ‘थोडक्यात’ वाचले\nलंडन / वृत्तसंस्था : ब्रिटनमध्ये बेक्झिट करार फेटाळला गेल्यानंतर अडचणीत आलेले थेरेसा मे यांच्या सरकारला बुधवारी रात्री उशिरा मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या विरोधात ब्रिटनच्या संसदेत मांडला गेलेला अविश्वास ...Full Article\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-17T21:30:29Z", "digest": "sha1:MESP7PZRVJDJ2QR33BBW2UVSNS6ZZDPD", "length": 7496, "nlines": 88, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पायल नृत्यालयाचे यश: मुग्धा कुलकर्णी जिल्ह्यात प्रथम | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome पिंपरी-चिंचवड पायल नृत्यालयाचे यश: मुग्धा कुलकर्णी जिल्ह्यात प्रथम\nपायल नृत्यालयाचे यश: मुग्धा कुलकर्णी जिल्ह्यात प्रथम\nपिंपरी चिंचवमधील पायल नृत्यालय संस्थेच्या ९ विद्यार्थिनींनी २०१८ मे रोजी झालेली कथक विशारद परीक्षा उत्तीर्ण केली असून मुग्धा कुलकर्णी या विद्यार्थिनीने पुणे जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.\nपायल नृत्यालयाच्या एकूण ९ मुली एकाच वेळी परीक्षेस बसल्या होत्या. त्या सर्व विद्यार्थिनींनी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवत पायल नृत्यालयाच्या प्रमुख गुरु पायल गोखले यांना एक अनोखी गुरुपौर्णिमेची भेट दिली आहे. आपल्या शहरातील विद्यार्थिनी मुग्धा कुलकर्णी, मानसी भागवत, वैभवी पंडीत, तोष्वी दळवी, संगीता शाळीग्राम , अक्षता टिळक, स्वप्नाली डुबे, सृष्टी कुलकर्णी, साक्षी आरे यांनी हे यश संपादन केले आहे.\nयासंदर्भात सांगताना मुग्धा कुलकर्णी म्हणाली की, दररोजचा पाच ते सहा तासांचा रियाज, गुरु पायल यांचे मार्गदर्शन यांमुळे हे यश संपादन करणे शक्य झाले आहे. पायल नृत्यालयाची विशारदची ही पहिलीच बॅच आहे असे गुरु पायल गोखले यांनी सांगितले.\nपवना धरण परिसरात वृक्षारोपण\nविजेचा शॉक लागून मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी विद्यूत अभियंता निलंबित\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/category/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/page/3/", "date_download": "2019-01-17T21:30:04Z", "digest": "sha1:IMBKCCPSXMBHGRCKHDMDR23WXNIWPKI3", "length": 11927, "nlines": 123, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "ताज्या बातम्या | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News. | Page 3", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nसांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर ११ ते १३ जानेवारी दरम्यान मोफत अटल महाआरोग्य शिबीर; आमदार जगताप यांची माहिती\nनिर्भीडसत्ता न्यूज – राज्य शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व १३ जानेवारी दरम्यान सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर...\tRead more\nशहरातील प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्याचे मुख्यमंत्र्यांना साकडे\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे नियमित करणे, शास्तीकर माफी, पवना धरणातून जलवाहिनीने पाणी आणण्याचा प्रकल्प प्रलंबित आहे. हे प्रश्‍न तातडीने सोडविण्याचे...\tRead more\nरंगूनवाला डेंटल कॉलेज​तर्फे मुख कर्करोग आणि हेल्मेट वापराविषयी जनजागृती मोहीम\nनिर्भीडसत्ता न्यूज – ‘असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सीलोफिशियल सर्जन्स ऑफ इंडिया ‘च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्यूकेशन सोसायटीच्या रंगूनवाला डेंटल कॉलेज आ...\tRead more\nअटल बिहारी वाजपेयींचे तैलचित्र पालिका भवनाच्या प्रवेशद्वारावर लावणार\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका भवन इमारतीच्या प्रवेशद्वारावर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. त्याभोवती सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त...\tRead more\nसोलापूरात मोदींचा झंझावती दौरा : 85 मिनिटांत सहा विकासकार्यांचा शुभारंभ\nसोलापूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 85 मिनिटांत सहा विकासकार्यांचा शुभारंभ करणार आहेत. सकाळी 10 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास मोदी यांचे हेलिकॉप्टरने बिदरहून सोलाप...\tRead more\nसंतपीठ : विरोधकांचा विरोध नोंदवून विधी समितीचा ठराव मंजूर\nनिर्भीडसत्ता न्यूज – चिखली येथे होणा-या संतपीठाच्या समितीवर तज्ञ संचालकांची निवड करण्याच्या ठरावाला विधी समितीच्या बैठकीत विरोधकांनी विरोध केला. मात्र, सांप्रदायीक व अध्यात्मिक अभ्यासक...\tRead more\nपंतप्रधान आवास’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भूमिपूजन\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. त्यातील चर्‍होली, रावेत, आकुर्डी, मासुळकर कॉलनी, बोर्‍हाडेवाडी येथील गृहप्...\tRead more\nपालिकेची महामेट्रोस करणे दाखवा नोटीस\nनिर्भीडसत्ता न्यूज – कासारवाडीतील नाशिक फाटा चौकाजवळ महामेट्रोचे पायलिंग रिग मशिन कोसळून शनिवारी दुर्घटना झाली. पुणे मेट्रो प्रकल्प राबवित असलेल्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिम...\tRead more\nकेवळ राजकीय आकसापोटी माजी महापौर कदम यांच्याकडून बिनबुडाचे आरोप – नगरसेवक तुषार हिंगे\nनिर्भीडसत्ता न्यूज – चिंचवडमधील प्रभाग क्रमांक १० संभाजीनगर येथील बस टर्मिनलसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर भाजपचे नगरसेवक ���ुषार हिंगे यांनी अतिक्रमण केले आहे. त्यासाठी संरक्षक भींत पाड...\tRead more\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गणेश तलावातील आठ दिवसात गाळ काढणार : महापौर राहुल जाधव यांची माहिती\nनिर्भीडसत्ता न्यूज – पालिकेच्या निगडी, प्राधिकरणातील गणेश तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून हा गाळ काढणे आवश्‍यक आहे. त्यानुसार येत्या आठ दिवसात तलावातील गाळ काढण्यात येणार...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_383.html", "date_download": "2019-01-17T21:08:27Z", "digest": "sha1:A4PEL67ICODHE2OIYZJVK2A7QDMN4V7M", "length": 8627, "nlines": 99, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "चॅम्पियन कप कराटे स्पर्धेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nचॅम्पियन कप कराटे स्पर्धेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक\nसातारा (प्रतिनिधी) : येथील चॅम्पियन कराटे क्लबने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत महाराष्ट्राबाहेरील खेळाडूही सहभागी झाले होते.\nपुणे, रायगड, मध्यप्रदेश तसेच दमण येथील खेळाडूंनी या स्पर्धेला हजेरी लावली होती. महाराष्ट्राच्या संघाने प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक रोख 10 हजार रुपयांची पारितोषिके पटकावली. शंतनु जाधव याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताब पटकावला.\nइतर स्पर्धेत 6 वर्षाखालील मुले अर्थव पवार, 8 वर्षाखालील मुली किमया कुंठे, 10 वर्षाखालील मुली अलिशा चौधरी, 10 वर्षाखालील मुले अभिजित राजभोज, 12 वर्षाखालील मुली नम्रता शिवगण, 12 वर्षाखालील मुले शिलदीप गायकवाड व 14 वर्षाखालील मुली तेजश्री कटरे 14 वर्षाखालील मुले आदर्श गायकवाड, 18 वर्षाखालील मुले निखील सोनटक्के, 16 वर्षाखालील मुली तेजश्री वालाज यांनी बक्षिसे मिळवली.\nस्पर्धेला पंच म्हणून प्रसाद सावंत,अविनाश मोरे, अमित देवे, विजय महाडिक, अमित गिरीगोसावी, प्रसाद विचारे, दिनेश मुरकट तांत्रिक पंच म्हणून विजय यांचे मार्गदर्शन लाभले. सुवर्ण कामगिरी करुन महाड टीमने जनरल चॅम्पियनशीप मिळवली. पुणे संघाने द्वितीय क्रमांकाची जनरल चॅम्पियन ट्राफी तर तृतीय क्रमाकांची जनरल ट्रॉफी रायगड संघाने मिळवली\nकराटे क्लबचे सिहान संतोष मोहिते यांनी नियोजन केले होते. त्यांना लिना कदम, रेणू खालगाटकर, राधिका छाबडा, जोती भरडे, भारती जगताप, तनिष्का, हेमा भोसले, रुचा त्यागी, राजेंद्र माने बॉडी बिल्डर सागर शिंदे यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पाडला.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/bussiness-story-of-strategy-and-innovation/", "date_download": "2019-01-17T21:37:49Z", "digest": "sha1:NMNLFELZQEAJRT6HXZFDF6WV4UWNCSAE", "length": 15927, "nlines": 155, "source_domain": "marathimotivation.in", "title": "Strategy आणि Innovation ची रोमांचक गोष्ट - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टि��्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nStrategy आणि Innovation ची रोमांचक गोष्ट\nStrategy आणि Innovation ची रोमांचक गोष्ट\nबिझनेस हा कोणत्याही युद्धासारखा किंवा चित्तथरारक सामन्यासारखा असतो. यामध्ये शत्रु असतात, हल्ले असतात, एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी रंजक डावपेच असतात. म्हणूनच मला नेहमीच “बिझनेस्य कथा रम्यः” वाटत आलं आहे.\nएका लहान उद्योगाने, बलाढ्य स्पर्धकांवर कशी मात केली त्याची रंजक कथा \nमित्रांनो आज मी तुम्हाला एक अशीच रंजक “बिझनेस स्ट्रॅटेजी”ची गोष्ट सांगणार आहे. १९७० सालची ही गोष्ट आहे. मिनेटोंका कॉर्पोरेशन या कंपनीने प्रथमच Liquid Soap Dispenser बनवला होता. Liquid Soap चा शोध तसा ६०-७० वर्षे आधीच लागला होता. पण घरघुती वापरासाठी मात्र Liquid Soap वापरला जात नव्हता.\nमिनेटोंका कंपनीने याच Liquid Soap ला एका प्लास्टीक पंप ( plastic Pump) मध्ये भरुन Liquid Soap Dispenser बनवला. या नव्या उत्पादनाची चाचणी केली तेव्हा ग्राहकांना Liquid Soap Dispenser खुपच आवडला. कंपनीच्या लक्षात आले की त्यांचे उत्पादन मार्केटमध्ये चांगलेच चालणार आहे. मात्र हे उत्पादन बाजारात आणण्याची मात्र मिनेटोंका कॉर्पोरेशनला भीती वाटत होती.\nयाला कारणही तसेच होते. यापुर्वी मिनेटोंकाने “”फळांचा फ्लेवर असलेला शॅम्पु”” बाजारात आणला होता. हा शॅम्पु चांगला चालतही होता. मात्र जेव्हा प्रॉक्टर अँड गॅम्बल ( Proctor & Gamble (P&G)) या कंपनीच्या शँम्पुला हा धोका वाटू लागला तेव्हा P&G कंपनीने स्वतःच्या ब्रँडचा “”Fruit Flavour Shampoo”” बाजारात आणला आणि तो स्वस्त किमतीत विकून मिनेटोंका कॉर्पोरेशनला शर्यतीतून बाहेर ढकलून दिले.\nआता या Liquid Soap Dispenser च्या बाबतीत देखिल असेच होण्याची शक्यता होती. कारण प्रॉक्टर अँड गॅम्बल, कोलगेट, लीव्हर्स या बड्या कंपन्या साबण उद्योगात होत्या आणि त्यांना स्वतःचा Liquid Soap Dispenser बाजारात आणायला जराही वेळ लागला नसता. शिवाय Liquid Soap Dispenser मध्ये पेटंट घेता येणही शक्य नव्हतं. कारण Liquid Soap आधीपासूनच बाजरात होता आणि प्लास्टीक पंप औषधे व केमीकल्स साठी आधीपासूनच वापरात होता. त्यामुळे मिनिटोंकाची कल्पनाजरी नवी असली तरी तिचे पेटंट घेता येणे शक्य नव��हते.\nमागच्या वेळी झालेली चुक मिनेटोंकाला पुन्हा करायची नव्हती म्हणून आपल्या Liquid Soap Dispenser ला बाजारातील स्पर्धकांपासून सुरक्षीत ठेवण्यासाठी मिनेटोंका कॉर्पोरेशन विचार करत होती. तेव्हा कंपनीच्या मॅनेजमेंटला एक गोष्ट लक्षात आली की असे प्लास्टीक पंप बनवण्याचे पेटंट केवळ दोनच कंपन्याकडे होते. त्यामुळे इतर कोणीही या व्यवसायात लगेचच येणे शक्य नव्हते. या माहितीच्या आधारे, मिनेटोंकाने एक अतिशय जोखमीची खेळी खेळली.\nप्लास्टीक पंप बनवणार्‍या या दोनीही कंपन्यांना मिनेटोंकाने “पंप पुरवण्यासाठी’ एक भली मोठी ऑर्डर दिली. इतकी मोठी की पुढील दोन वर्षे, दिवसाचे २४ तास जरी या कंपन्या चालू राहिल्या तरीही पुर्ण होणार नाही एवढी मोठी ऑर्डर मिनेटोंकाने दिली. अर्थातच आपले उत्पादन बाजारात भरपुर चालेल याचा मिनेटोंकाला प्रचंड विश्वास होता.\nSoftSoap या नावाने मिनेटोंकाने हे उत्पादन बाजारात आणले. अपेक्षेप्रमाणेच SoftSoap हे उत्पादन लोकांना खुपच आवडले आणि SoftSoap या नविन ब्रँडचा उदय झाला. “प्लास्टीक पंप” उपलब्ध नसल्याने पुढे इतर स्पर्धकांना बाजारात उतरण्याचा वावच मिळाला नाही आणि तेवढ्या वेळात SoftSoap ने मार्केट काबिज केले.\nत्यानंतर Liquid Soap Dispenser च्या बाजारामध्ये जम बसवण्यासाठी कोलगेट-पाल्मोलीव्ह या कंपनीला SoftSoap हा ब्रँड ६१ मिलीयन डॉलर्सला विकत घ्यावा लागला.\nएका लहानशा कंपनीने बलाढ्य अशा स्पर्धकांवर युक्तीने मात केल्याचे हे उद्योगक्षेत्रातील एक जबरदस्त उदाहरण आहे. Strategy आणि Innovation या दोनही बाबींचा संगम असलेली ही गोष्ट उद्योजकांनी/व्यावसायीकांनी नीट अभ्यासली पाहिजे.\nकिंमती कमी करून कधीही कोणताही उद्योग मोठा होत नाही. उद्योग वाढवायचा असेल, मोठा करायचा असेल, स्पर्धेत टिकून रहायचं असेल तर Strategy आणि Innovation ही दोनच आयुधं उपयोगी ठरतात. बाकी सर्व गोष्टी नाममात्र. तेव्हा उद्योजक म्हणून किंवा उद्योग प्रमुख म्हणून या दोन गोष्टींवर तुमचा जास्तीत जास्त भर असला पाहिजे, इतर सर्व कामांमध्ये तुम्ही घालवत असलेला वेळ वाया जातोय असं समजायला हरकत नाही.\nWhatsapp वर आलेला एक अप्रतिम लेख\nNext articleव्यवसायचं का करावा\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nसर्वच लेख संग्रह खूपच अप्रतिमच..\nखूप खूप धन्यवाद, या संग्रहात आणखी भर घालू आम्ही\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://vasaipalgharupdate.com/", "date_download": "2019-01-17T21:50:49Z", "digest": "sha1:JD6ZFU2ALYNO46EAAEHJZPQT7LTHG7UM", "length": 19405, "nlines": 168, "source_domain": "vasaipalgharupdate.com", "title": "Latest Marathi News Headlines - Vasai Palghar Update covers Latest Marathi News including Vasai, Nalasopara, Virar, Palghar, Dahanu & Mumbai. Also, Find News on Entertainment, Business, World, Crime, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Vasai to Palghar & Mumbai. ताज्या मराठी बातम्या | वसई नालासोपारा विरार पालघर डहाणू आणि मुंबई मधील ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nनरेंद्र – देवेंद्र नंतर पालघरमध्ये राजेंद्र\nमतदान यंत्राच्या गोंधळात पोटनिवडणूक आटोपली, फक्त ४६.५० टक्के मतदान\nआई बिनविरोध निवडून आली म्हणून ८ वर्षीय दियाची हत्या \n… तरीही बहुजन विकास आघाडी ठरणार किंगमेकर\nभाजपा नालासोपारा युवा मोर्चा अध्यक्ष अरुण सिंग तडीपार\nनरेंद्र – देवेंद्र नंतर पालघरमध्ये राजेंद्र\nमतदान यंत्राच्या गोंधळात पोटनिवडणूक आटोपली, फक्त ४६.५० टक्के मतदान\nआई बिनविरोध निवडून आली म्हणून ८ वर्षीय दियाची हत्या \n… तरीही बहुजन विकास आघाडी ठरणार किंगमेकर\nभाजपा नालासोपारा युवा मोर्चा अध्यक्ष अरुण सिंग तडीपार\nनरेंद्र – देवेंद्र नंतर पालघरमध्ये राजेंद्र\nमतदान यंत्राच्या गोंधळात पोटनिवडणूक आटोपली, फक्त ४६.५० टक्के मतदान\nआई बिनविरोध निवडून आली म्हणून ८ वर्षीय दियाची हत्या \nनरेंद्र – देवेंद्र नंतर पालघरमध्ये राजेंद्र\nशरद वारुंगशे पाटील : आरोप प्रत्यारोपामध्ये झालेल्या पालघर निवडणुकीमध्ये भाजपाने आपला पालघरचा गड राखला आहे. खासदार चिंतामण वनगा यां\nमतदान यंत्राच्या गोंधळात पोटनिवडणूक आटोपली, फक्त ४६.५० टक्के मतदान\nआई बिनविरोध निवडून आली म्हणून ८ वर्षीय दियाची हत्या \n… तरीही बहुजन विकास आघाडी ठरणार किंगमेकर\nभाजपा नालासोपारा युवा मोर्चा अध्यक्ष अरुण सिंग तडीपार\nनरेंद्र – देवेंद्र नंतर पालघरमध्ये राजेंद्र\nमतदान यंत्राच्या गोंधळात पोटनिवडणूक आटोपली, फक्त ४६.५० टक्के मतदान\n… तरीही बहुजन विकास आघाडी ठरणार किंगमेकर\nनरेंद्र – देवेंद्र नंतर पालघरमध्ये राजेंद्र\nमतदान यंत्राच्या गोंधळात पोटनिवडणूक आटोपली, फक्त ४६.५० टक्के मतदान\n… तरीही बहुजन विकास आघाडी ठरणार किंगमेकर\n‘लेडीज स्पेशल’ला झाली २६ वर्ष पूर्ण\n१ मे पासून राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, पालघरमधून होणार सुरुवात\nचीनचं स्पेस स्टेशन उद्या मुंबईवर कोसळण्याची शक्यता\nरेल्वे प्रशासनाचे एक पाऊल मागे, अॅप्रेंटीसच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेणार\nकाळाचौकी येथे गोदामाला आग\nभिवंडीत शिवसेना संघटकाची निर्घृण हत्या करून मृतदेह पेटवला\nआई बिनविरोध निवडून आली म्हणून ८ वर्षीय दियाची हत्या \nरायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्‍यातील वावे गावातील अपहरण झालेल्‍या दिया जाईलकर या ८ वर्षीय मुलीची हत्‍या झाली असल्‍याची धक्‍कादायकबाब समोर आली आहे. या हत्येच्या निषेधार्ध आज माणगाव तालुक्यात...\nभाजपा नालासोपारा युवा मोर्चा अध्यक्ष अरुण सिंग तडीपार\nनालासोपाराच्या भाजपा चा युवा मोर्चा अध्यक्ष अरुण सिंग याला खंडणी वसुलीसह नऊ आरोपांखाली दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. अरुण सिंग माहिती अधिकाराखाली बिल्डरांची माहिती काढून त्यांच्याकडू...\nवसई विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव खंडणी प्रकरणी अटक\nवसई- वसई विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांना २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक केली. त्यांच्यासह आणखी दोन जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल कर...\nशार्दुल ठाकूरचे आई-वडील बाईक अपघातात जखमी\nशरद वारुंगशे पाटील : पालघरचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूरच्या आई-वडिलांचा काल संध्याकाळी लग्नावरून परतताना बाईकवरून अपघात झाला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना पालघरच्या ढवले रुग\nविरारच्या गिर्यारोहकाचा उत्तरकाशीमध्ये बर्फात गोठून निधन\nमंगळवार १० एप्रिल रोजी उत्तरकाशी येथे विरारचा गिर्यारोहक सुमित कावली याचे बर्फात गोठून निधन झाले. त्याचे पार्थिव आज आगाशी येथील त्याच्या राहत्या घरी आणण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अशी...\nमुंबई-अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी जवळ कंटेनर-लक्झरी बसचा अपघात, २ ठार तर ४ जखमी\nमुंबई-अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी जवळ कंटेनर आणि लक्झरी बसमध्ये अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्ह्या रुग्णलयात उपचार सुरू असून दोघांची प्रक...\nपालघरच्या कृतिकाचे कोकण विभागीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश\nजितू घरत : कै. श्री. वसंतराव डावखरे यांच्या स्मरणार्थ, समन्वय प्रतिष्ठान ठाणे व ठाणे जिल्हा जलतरण संघटना आयोजित, मारोतराव शिंदे तरण तलाव, ठाणे (प) येथे झालेल्या \"कोकण विभागीय जलतरण स्पर्धा -\nपालघर आणि बोईसरला चांगले सरकारी हॉस्पिटल का नाही \nपालघर जिल्हा घोषित होऊन ऑगस्ट महिन्यामध्ये ४ वर्षे पूर्ण होत आहेत. २,९९०,११६ एवढी लोकसंख्या असतानाही एकही बर्न आणि कॅन्सर हॉस्पिटल नाही. तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेल्या भीष...\nपनवेल – डहाणू मेमू गाडीत मराठी भाषेतील सूचनेचा रकाना रिकामाच \nसाखरगाठी कारखान्यामुळे परिसरात उग्र दुर्गंधी\nकशिवळी घाटात रस्त्यालगत संरक्षण भिंत असावी\nनायगावमध्ये घाणीच्या पाण्यावर पालेभाज्यांची लागवड\nकर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे इंजीनविना धावली प्रवाशांनी भरलेली अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस\nओडीशाच्या तितलागढ़ रेलवे जंक्शनवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बेजबादारपणामुळे प्रवाशांनी भरलेली अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस १० किलोमीटर इंजीनविनाच धावल्याची धक्कादायक घटना शनिवार रात्री १...\nकसे काम करतो truecaller\nबडोद्यातील नदीत आढळली ३०० किलोग्रॅम वजनाची मृत मगर\n‘दुसऱ्या जगात’ प्रवेश करण्याचा मार्ग\nउपास असला की दहा प्रकार बनवायला कंटाळाच येतो. अगदी घरात आल्यावर जेव्हा थोड शांत बसावे म्हणाव, तेव्हाच संसाराच्या टोपा चमच्यात तांदूळा मसाल्यात डोक खुपसुन कसा चांगला स्वयंपाक कर...\nमाझे विचार . . .\nपालघर जिल्ह्यातील आधार कार्ड नोंदणी केंद्र\nमाणिक दराडे : राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सध्या आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे आता आधार कार्ड काढण्याची तात्पुरती केंद्रे मोठ्या प्रमाणात आ\nबिस्लरी, अॅक्वाफिनासह जगातील ९३% बाटलीबंद पाण्‍यात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण\nनरेंद्र – देवेंद्र नंतर पालघरमध्ये राजेंद्र\nशरद वारुंगशे पाटील : आरोप प्रत्यारोपामध्ये झालेल्या पालघर निवडणुकीमध्ये भाजपाने आपला पालघरचा गड राखला आहे. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या मतदारसंघात भाजपासमोर श\nमतदान यंत्राच्या गोंधळात पोटनिवडणूक आटोपली, फक्त ४६.५० टक्के मतदान\nआई बिनविरोध निवडून आली म्हणून ८ वर्षीय दियाची हत्या \n… तरीही बहुजन विकास आघाडी ठरणार किंगमेकर\nभाजपा नालासोपारा युवा मोर्चा अध्यक्ष अरुण सि��ग तडीपार\nनरेंद्र – देवेंद्र नंतर पालघरमध्ये राजेंद्र\nशरद वारुंगशे पाटील : आरोप प्रत्यारोपामध्ये झालेल्या पालघर निवडणुकीमध्ये भाजपाने आपला पालघरचा गड राखला आहे. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या मतदारसंघात भाजपासमोर श\nमतदान यंत्राच्या गोंधळात पोटनिवडणूक आटोपली, फक्त ४६.५० टक्के मतदान\n… तरीही बहुजन विकास आघाडी ठरणार किंगमेकर\nभाजपा नालासोपारा युवा मोर्चा अध्यक्ष अरुण सिंग तडीपार\nवनगा कुटुंबीयांच्या अश्रुंना न्याय देण्यासाठी मी आज या निवडणूक मैदानात\nनरेंद्र – देवेंद्र नंतर पालघरमध्ये राजेंद्र\nशरद वारुंगशे पाटील : आरोप प्रत्यारोपामध्ये झालेल्या पालघर निवडणुकीमध्ये भाजपाने आपला पालघरचा गड राखला आहे. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या मतदारसंघात भाजपासमोर श\nमतदान यंत्राच्या गोंधळात पोटनिवडणूक आटोपली, फक्त ४६.५० टक्के मतदान\n… तरीही बहुजन विकास आघाडी ठरणार किंगमेकर\nशार्दुल ठाकूरचे आई-वडील बाईक अपघातात जखमी\nपालघर पोटनिवडणुकीत रंगणार चौरंगी सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/amarnath-yatra-pilgrims-killed-in-terror-attack-in-jammu-and-kashmirs-anantnag/", "date_download": "2019-01-17T21:31:21Z", "digest": "sha1:PYN3BG4RNHBZY4PUTPYJJCRYOITFTYWG", "length": 7904, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Amarnath yatra- अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nAmarnath yatra- अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला\nअमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जण ठार तर १९ भाविक जखमी झाले आहेत. अनंतनाग जिल्ह्यात काल रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन पोलिस चौक्यांवर गोळीबार करून पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांनी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. यात पाच पहिलांसह सात जण ठार झाले. मृत यात्रेकरूंमध्ये महाराष्ट्रातल्या पालघर आणि डहाणू इथल्या दोन महिलांचा समावेश आहे. अमरनाथ दर्शनानंतर भाविकांना घेऊन, ही बस जम्मू कडे परतत होती. सुरक्षा पुरवलेल्या वाहनांच्या ताफ्यात नसलेली ही बस, सायंकाळी सात वाजेनंतरही रस्त्यावर उतरवून, बसचालकानं अमरनाथ यात्रेच्या नियमाचा भंग केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.\nदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषे��� केला असून, अशा भ्याड हल्ल्यांसमोर भारत कधीही झुकणार नाही, असं म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.\nदहशद वादी हल्ल्यात मेजर के. पी. राणेंंसह तीन जवान शहीद\nअसा औरंगजेब या देशातील प्रत्येक मुसलमानाच्या घरात निर्माण…\nगृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी 10 वाजता गृहमंत्रालयाची तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाची टीम आज अनंतनागला जाणार असून अमरनाथ यात्रेतील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात येणार आहेत.\nदहशद वादी हल्ल्यात मेजर के. पी. राणेंंसह तीन जवान शहीद\nअसा औरंगजेब या देशातील प्रत्येक मुसलमानाच्या घरात निर्माण व्हावा : उद्धव ठाकरे\nजम्मू-काश्मीरचा उल्लेख भारतव्याप्त काश्मीर, गंभीरने आफ्रिदीला फटकारले\nओवेसींनी लष्करावर हल्ले करणारे दहशतवादी मुस्लीमही मोजावेत -स्वामी\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nमुंबई : आदिवासी बांधवांच्या खावटी कर्जमाफीने राज्यातील लाखो आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला असून हा शासनाचा एक…\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/st-employees-strike-for-salary-increment/", "date_download": "2019-01-17T21:33:05Z", "digest": "sha1:2UZJ7PJRTCF4USQSK7LWVGSFO45UU5VR", "length": 6810, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "VIDEO : ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप ; प्रवाशांचे प्रचंड हाल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nVIDEO : ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप ; प्रवाशांचे प्रचंड हाल\nटीम महाराष्ट्र देशा: ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्���ांनी संपाची हाक दिली आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. 17 ऑक्टोबर मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे.\nसंपात मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह सहा संघटना सहभागी आहेत. दिवाळी सणाला सुरुवात झाल्याने ऐन दिवाळीच्या हंगामात होत असलेल्या या संपाने एसटी प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या संपात कामगार सेना सहभागी होणार नाही. कामगार सेनेचे कर्मचारी कामावर जातील.\nया आहेत प्रमुख मागण्या\nएसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना…\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nजोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम बाळासाहेबांनी…\nटीम महाराष्ट्र देशा - शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकीय…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/will-shiv-sena-see-balasaheb-thackeray-in-the-film-sanju/", "date_download": "2019-01-17T22:16:58Z", "digest": "sha1:5ERJDSO7FHLZLIJYCC7ETQA5NDHKNHHH", "length": 7413, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिसणार ‘संजू’ चित्रपटात ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिसणार ‘संजू’ चित्रपटात \nटीम महाराष्ट्र देशा : ‘संजू’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हापासून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. अभिनेता संजय दत्त यांच्या संपूर्ण आयुष्यावर आधारित असलेला ‘संजू’ चित्रपट लवकर प्रसिद्ध होणार आहे. या चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची झलक सुद्धा पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.\nसंजय दत्त तो मुंबई बॉम्बस्फोटात प्रकरणातून सुटल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ‘मातोश्री’वर दाखल झाला होता. तिथूनच त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यामुळे चित्रपटात बाळासाहेबांचे सुद्धा दर्शन होणार का याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.\nयामुळे संजय दत्तला लवकर जेलमधून सोडल\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार…\n१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासावेळी संजय दत्तचे नाव पुढे आले होते. पोलिसांनी संजय दत्तच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्याच्या घरात एके ४७ सापडल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणात संजय दत्तला अटक करण्यात आली होती. यानंतर तुरुंगातून सुटल्यावर संजय दत्त ‘मातोश्री’वर दाखल झाला होता. यावेळी सोबत संजय दत्तचे वडील सुनील दत्त देखील मातोश्रीवर उपस्थित होते.\nमुंबई आपली आहे आपली. आणि इकडं आवाजही आपलाच हवा; बाळासाहेब नावाचं वादळ…\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nमुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या प्रकल्पस्थळी कोणतेही काम करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य…\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nमाढ्यात ग��बाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://awaazindiatvnews.com/2019/01/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82/", "date_download": "2019-01-17T22:07:53Z", "digest": "sha1:EUWSFCPKBK5BEEYDSSE3WKXXSCWFNQLD", "length": 6736, "nlines": 119, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "‘काम मिळवण्यासाठी सारानं अक्षरश: माझ्यापुढे हात जोडले!’ – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome मनोरंजन ‘काम मिळवण्यासाठी सारानं अक्षरश: माझ्यापुढे हात जोडले\nAll Content Uncategorized (117) अपराध समाचार (750) करियर (20) खेल (1041) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (497) दुनिया (834) देश (12389) धर्म / आस्था (67) मनोरंजन (482) राजनीति (870) व्यापार (349) समाचार (16860)\n‘काम मिळवण्यासाठी सारानं अक्षरश: माझ्यापुढे हात जोडले\nसैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खाननं ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात सारानं साकारलेल्या भूमिकेचं खूपच कौतुक झालं. रणवीर सिंगसोबतचा तिचा दुसरा चित्रपट ‘सिम्बा’ही नुकताच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तिच्या वाट्याला ‘सिम्बा’ आला . या चित्रपटात प्रमुख भूमिका मिळावी यासाठी सारानं अक्षरश: रोहित शेट्टीकडे हात जोडून काम मागितलं होतं.\n‘कॉमेडी नाईट्’स विथ कपिलच्या पहिल्या भागात सारा अली खान रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. यावेळी रोहित शेट्टीनं साराची निवड कशी झाली याचा भन्नाट किस्सा सांगितला. काम मिळवण्यासाठी सारानं मला खूप मेसेज केले होते. शेवटी कंटाळून मी तिला भेटायला बोलावलं. साराच्या घरातील प्रत्येक व्यक्ती सेलिब्रिटी आहेत. ती स्टार किड आहे त्यामुळे भेटायला येताना चार पाच बॉडीगार्ड, मॅनेजर असा लवाजमा घेऊन ती येईल असं मला वाटलं. मात्र ती एकटीच आली होती. ती एकटीच आली यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला भेटायला आल्यावर अक्षरश: हात जोडून तिनं काम मागितलं.\nतिचा तो सच्चपणा मला एवढा भावला की माझे डोळे पाणावले. सैफ अली ख��नची मुलगी असतानाही काम मिळवण्यासाठी ती करत असलेली धडपड मला खूप आवडली. तिला चित्रपटात काम द्या असं सांगायला मला ना सैफनं फोन केला ना अमृता सिंगनं. तिनं काम मिळवण्यासाठी स्वत: धडपड केली हे मला खूप जास्त आवडलं असं म्हणत रोहितनं तो किस्सा सांगितला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5752-sudhir-mungantiwar-satva-vetan-ayog", "date_download": "2019-01-17T21:32:11Z", "digest": "sha1:YLG6D3HDHTAEXZVOFNAUBITMNJN5RP6I", "length": 7652, "nlines": 141, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "लवकरच सातव वेतन आयोग लागू होणार - सुधीर मुनगंटीवार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलवकरच सातव वेतन आयोग लागू होणार - सुधीर मुनगंटीवार\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nआता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या अर्थसंकल्पात खुशखबर मिळणार आहे. तशी घोषणा देखील विधानपरिषदेत झाली आहे. लवकरच केंद्राप्रमाणे राज्यातही सातव वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत याबाबतची माहिती दिली.\nकेंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यामुळे यावर्षीच हे वेतन आयोग लागू होणार असल्याचं आश्वासन मुनगंटीवार यांनी त्यावेळी दिलं आहे.\nआमदार कपिल पाटील, नरेंद्र पाटील, हेमंत टकले यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत, सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत विचारणा देखाल केली. त्यावर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं.\nसातव वेतन आयोग आणि निवृत्ती वेतनामुळे सरकारच्या तिजोरीवर तब्बल 21 हजार 530 कोटी रुपयांचा वाढीव बोजा पडणार असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले.\nराज्यात सातवा वेतन आयोग लागू होण्यास उशीर झाल्याने कर्मचाऱ्यांचा तोटा होणार नाही असं मुनगंटीवार म्हणाले. जो 21 हजार 530 कोटींचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे, त्याची तरतूद अर्थसंकल्पात करु, असं मुनगंटीवारांनी नमूद केलं.\n2018-2019साठी राज्याचं आर्थिक अर्थसंकल्प आज सभागृहात सादर होणार\n'आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती' भिडे गुरुजींच्या विधानावर चौकार टीका\nदिलखुलास सुधीर मुनगंटीवार... अर्थमंत्र्यांची विशेष मुलाखत 'जय महाराष्ट्र'वर\nमहिलांसाठी खुशखबर... सॅनिटरी पॅड GST मुक्त - केंद्र सरकार\nएस.टी महामंडाळाला नवीन 500 बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी - सुधीर मुनगंटीवार\n'हो ��ी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://me-my-thought.blogspot.com/2016/", "date_download": "2019-01-17T21:04:47Z", "digest": "sha1:2KB5QJLQ4CRXRYI5CL6PIE7STVOB5HNL", "length": 42439, "nlines": 159, "source_domain": "me-my-thought.blogspot.com", "title": "मन उधाण उधाण: 2016", "raw_content": "\nगुरुवार, २९ डिसेंबर, २०१६\nपिक्चर पाहून आल्यानंतर आल्या आल्या मला म्हणाला होता, पिक्चर पाहताना पुर्णवेळ मला तुझी आठवण येत होती. सांग कधी नेतेस परत\n‘ मग आधी का गेलास सोडून..झालं ना पाहून तुझं माझी मी जाईन आता.’ मीही उडवून लावलं.\nतू (खट्याळपणे)- बरं, तू कधी जाणार तेवढं सांग\nमाझ्याकडून दोन चार फटके.\nमी-काय स्टोरी आहे. एवढं काय होतं त्यात माझी आठवण यायला\nतू- तू बघ कळेल तुलाही. कोणास ठाऊक तुलासुद्धा मी आठवेल.\nमी- हाहा...माझं ठरवू नंतर. तू पाहिलसं ना आत्ता. तू सांग.\n म्हणजे कसं सांगू आता..एक्झॅक्टली नाही गं सांगता येणार. असं सगळंच नेमकं कुठं स्पष्ट करता येतं बस्स वेगवेगळ्या फ्रेम्समधून तू आठवत राहिली. तू, तुझी मैत्री, तुझा सहवास, तुझं असणं, तुझं हसणं आणि रडणंही. सगळंच एकमेकांत गुंतून, एकापाठोपाठ. अमूर्तपणे.\nमी- ओह रियली (अविश्‍वासाचा सूर)\nतू- केवढा अविश्‍वास..जाऊ दे हे गाणं ऐक. मला खूप आवडलं, मी लगेच डाऊनलोड केलं.\nमाझ्या कानात हेडफोनचं एक टोकं अडकवून दुसरं स्वत:च्या कानात घुसवलंस आणि गाण्याच्या प्रत्येक शब्दासह माझ्या चेहर्यावरच्या एक्सप्रेशनला निरखून पाहत राहिलास...\nतेच गाणं आत्ता ऐकतेय मी. तुझ्यासोबत गाणं ऐकताना तेव्हा जे जे वाटत गेलं ते तसंच आत्ता परत वाटतंय. अजूनही तसंच सेम वाटतंय. तीच गंमत, तीच हुरहूर. याला नेमकं काय म्हणायचं रे. तुला आवडलं म्हणून मलाही गाणं आवडलं ह��तं. आत्ता ऐकतो की नाही तू हे गाणं हे गाणं डाऊनलोड केलेला मोबाईल कुठाय हे गाणं डाऊनलोड केलेला मोबाईल कुठाय अन हेडफोन गाणं ऐकताना आता वाटतं का तसंच पूर्वीसारखं ते सगळं जाऊ दे रे पण तू मुळी आहेस तरी कुठं ते सगळं जाऊ दे रे पण तू मुळी आहेस तरी कुठं घड्याळ्याच्या काट्यात कुठं आहेस कुठं तू\n तुझं आवडीचं प्रेमगीत असून मला इतकं दु:ख का होतंय माझ्या आतही त्या फिलिंग्ज आहेत का रे माझ्या आतही त्या फिलिंग्ज आहेत का रे मग इतके दिवसं मी कुठं होते\nएरव्ही मला जराही आवडली नसती अशी तद्दन फिल्मी लव्हस्टोरी आज मला तुझ्यासोबत पाहायचीयं...तुझ्याशेजारी बसून...अंह खेटून. पिक्चर डाऊनलोडींगला लावलाय...आज जरा लवकर ये. मी विचार करतेय, पिक्चरचा. तुझा.\nपण तू कुठं आहेस\nम्हणजे तुला तरी ठाऊक आहे का तू आत्ता कुठं आहेस\nयेथे डिसेंबर २९, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: #काहीतरी_<3, छोटी कहानी..छोटी बातें\nबुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६\nतो तिच्या केसांशी खेळत लाडिकपणे म्हणाला, ‘‘तू सी ना जाओ ना\n‘‘काय रे हा फालतूपणा...सकाळपासून तू हे कितव्यांदा म्हणतोय हे आता, मोजण्यापलिकडं गेलंय. म्च्म्च्...केसांमध्ये गुंता होईल रे, सोड केस आणि पॅकिंगला मदत कर.’’ ती पॅकिंगची यादी करायला लागली.\n‘हाऊ मिन यु आर. मी काय केसात गुंता करतोय मी इतकं रोमॅटिकपणे तुझ्याशी बोलतोय ते दिसत नाही. तुला काय तर पॅकिंगचं पडलंय...मला जाम टेन्शन आलंय ते तुला कळत नाही...खडूस कुठली. तू आत्तापासूनच परदेशात असल्यासारखी वागतेय.’ तो रागवून खिडकीपाशी गेला..\n‘ओके...चिल.... सॉरी. मला सगळं कळतंय पण तू असं बोलून बोलून माझा पण इमोशनल लोचा नको ना करू... तुला खरंच वाटतंय मी जाऊ नये.’\n‘हो. अख्खा एक वर्ष तू नसशील, कसं जा म्हणायचं मी. नको ना जाऊ..... बऽऽरं, असं नको बघू. जा, दिल्या घरी सुखी रहा....काय राव गंमत पण नाही करायची का बऽऽरं, असं नको बघू. जा, दिल्या घरी सुखी रहा....काय राव गंमत पण नाही करायची का लगेच एक्सप्रेशन चेंज करतेस. जा..जा..जा परत म्हणशील तुझ्या करिअरच्या मध्ये आलो. म्हणजे तसं पण नाही. तू खरंच खूप मेहनत केलीस प्रोजेक्ट हेड होण्यासाठी...आय नो इट्स युवर ड्रीम. पण. बट टेल मी, विल यू मिस मी लगेच एक्सप्रेशन चेंज करतेस. जा..जा..जा परत म्हणशील तुझ्या करिअरच्या मध्ये आलो. म्हणजे तसं पण नाही. तू खरंच खूप मेहनत क���लीस प्रोजेक्ट हेड होण्यासाठी...आय नो इट्स युवर ड्रीम. पण. बट टेल मी, विल यू मिस मी\n आय विल... आय विल मिस यू.’’\n‘‘अन् मला नाही विचारणार, मी मिस करेल का म्हणून.’’\n‘मला माहितीये ना, तू मिस करशीलचं. आत्ताच बघ कसं तोंड झालंय.’ तिनं त्याचा चेहरा आरशाकडे वळवलं.\n‘‘हां. काही पण हा. मी काही मिस नाही करणार. मी तर ना दुसरी मुलगी पटवणार. ’’\n‘‘बऽऽऽऽरं’ ती मुद्दाम बरं वर जोर देत म्हणाली.\n मी तर पटवणारच...तूच सांग तुला काय आवडेल..मीहून तुझी जागा कोणाला दिलेली की, कोणीतरी तुझी जागा पटकावलेली.’’\nतिनं चिडून त्याला दोन गुद्दे मारले मग शांत बसली.\nतो हसत पुन्हा म्हणाला, ‘‘सांग की..काय तुला आवडेल किंवा असं म्हण कशाने तुला त्रास होईल.’’\nतशी ती हसायला लागली.. ‘‘त्रास काही पण...मला कशाला त्रास होईल, का होईल काही पण...मला कशाला त्रास होईल, का होईल हां त्रास होईल कदाचित मला. ज्यात त्रास होणार आहे त्यात आवडण्याचं काही उरत नाही. राईट हां त्रास होईल कदाचित मला. ज्यात त्रास होणार आहे त्यात आवडण्याचं काही उरत नाही. राईट\nतो- ‘‘ओऽऽके.. तर तुला त्रास होणार आहे. इंटरेस्टिंग. पण माझ्या प्रश्‍नाला बगल देऊ नकोस. सांग ना, झाली तर तुझी जागा कशी रिप्लेस होईल असं तुला वाटतंय, सांग की.’’ तो तिला चिडवत राहिला.\nतिनं पुन्हा दोन चार फटके लगावले. मग एकदम प्रश्‍नच उडवून देण्याच्या आर्विभावात म्हणाली-‘‘अशी कोणाची कोणाच्या आयुष्यात जागा बिगा काही नसते रे. ’’\nती- ‘‘ऐसी कोई जगह नहीं होती और ना कभी रिप्लेस, ओके नो, आय ऍम सिरीयस. हां कोणाच्या जाण्यानं काही काळापुरतं रितेपण येतं. खूप खोल रितेपण, ज्यामुळे सतत काहीतरी हरवल्यासारखं वाटत राहतं. पण मग अलवारपणे कोणीतरी नवं आयुष्यात येतं किंवा जुनेच नव्याने भेटतात. आयुष्याची गाडी त्या प्रवाशासोबतही आनंदानं सुरू राहते. पण नवी व्यक्ती जून्याच्या जागेला धक्काही देऊ शकत नसते. कारण मुळात अशी जागाच नसते. असतं ते रितेपण. सुरुवातीला खूप काळ तीव्र वेदना देणार्‍या या रितेपणाची डेप्थ हळूहळू कमी होत जातेही पण तरीही रितेपण कायम राहतं.\nतर माझ्या लाडक्या मित्रा...सांगायचं तात्पर्य इतकंच, मी तुला सोडून गेले तरी तुझ्या आयुष्यातील माझ्या रितेपणाच्या पोकळीसह मी कायम तुझ्यासोबतच आहे.’’\n‘‘अरेरे...म्हणजे या जन्मात तरी काही सुटका नाही\nयेथे नोव्हेंबर ३०, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या ��ाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: #काहीतरी_<3, छोटी कहानी..छोटी बातें\nबुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६\nआय जस्ट हेट यू..\nमला तुझा जाम राग येतो, पण तुला ते कळतंच नाही.\nमला तू जाम आवडतोस, पण तुला ते वळतंच नाही.\nमी इकडून आनंदानं ‘हाय’ करते. तू तिकडून चक्क ‘बाय’ करतोस.\nमी इकडून ‘हॅलो’ म्हणते. तू तिकडून ‘अच्छा चलो’ म्हणतोस.\nमी तुझ्याशी बोलताना तुझाच तुझाच विचार करतेय...न् तू कुठल्या कुठल्या विचारांवर ब्ला ब्ला सांगतोयंस...\nमला काय संवादणं महत्त्वाचं, मी बाळवटासारखं ऐकतेय..\nतुला काय पाजळणं महत्त्वाचं, तू...तू वटवटतोयस.\nएकदा मी किती उत्साहानं म्हटलं,\nतो - ‘किती फिल्मी भंकऽऽस’\nहे असंच असं कित्येकदा\nमग माझ्या पण डोक्याला शॉट लागला.\nचिडून, त्रासून, फुरंगटून, कंटाळून, वैतागून, ओरडूनंच म्हटलं,\n‘बंद कर बकवास यार जस्ट फील लाईक ह्युमन, यार’\n‘अच्छा, फिर तू देदे ना थोडा थोडा प्यार यार\nमी हाताची घडी, बोटावर तोंड ठेवून अवाक्\nआय मीन तोंडावर बोट\n‘आता बघ, सोबत चालायंच तू ठरवलंच आहेस,\n‘मैं किस खेत की मुली’ त्यात काडी करणार’\nवर बोलताना, डोळा मारणारा खट्याळ स्वर..\nमी मोठे मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहते.\nतो छोटे छोटे डोळे करून आरपार पाहतोय.\nनजरेला नजर...कुछ कुछ हुआ भीतर\nशर्म हया...लाजबिज काहीबाही वाटतं राहिलं.\nखरं खोटं काळजालाचं कळत राहिलं.\nमग गारेगार हात त्याचा, वेटाळून माझ्या खांद्यावर\n‘....सो आय अॅम सो फुल..तुला सारं कळत होतं.’\n‘मस्का मारनेवाली हंसी’ तो ओठांवर घेऊन,\n‘और...बच्ची है तू अभी, तुला काऽऽऽही वळतंच नव्हतं.’\n‘आय...आय जस्ट हेट यू..’\nयेथे ऑक्टोबर २६, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १ ऑक्टोबर, २०१६\nकाल ऑफिस सुटल्यावर पायर्‍या उतरत असताना, मागून एक मुलगी धाडधाड खाली उतरत गेली. तिच्यासोबत पायातल्या पैंजणाचा सौम्य नादही छुमछुमत गेला तसा तू आठवलास. पैंजण म्हणजे माझ्यासाठी पायातील एक दागिना. मी तर पैंजणांचा होणारा छुम छूम आवाज ऐकण्यासाठीच पैंजणं घालायचे पण तुझं नेहमीसारखं काहीतरी निराळचं असायचं. म्हणायचास...\n‘‘कुणाच्याही पायातली पैंजणं धावू लागली; की मला सतत वाटतं, आनंद वाटायला निघालेत. कदाचित एखादं मोकळं आकाश शोधायलाही निघाली असतील नाही तर मोकळ्या आकशातील एक गिरकी घेऊन नुकतीच जमिनीवर स्थिरावयला पोहचली असतील.’’ कधी कधी यापुढे जाऊन माझ्या पायांकडे लक्ष रोखत म्हणाचास, ‘‘आणि तुझ्या पायातले पैंजण ते तर इतके सुरेख आहेत की नुसतंच पाहत रहावसं वाटतं. जणू तू पैंजण नाही तर छोट्या छोट्या चंद्राची माळच पायात ल्यायलीस. खरचं खूप सुंदर आहेत, तुझे पैंजण. हलकं हलकं वेड लावतात. तुला एक गंमत सांगू, जनरली कुणी कुणाचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर त्या व्यक्तीचा चेहरा येतो. पण तुझं नाव घेतलं की माझ्या डोळ्यांसमोर तुझे पैंजण येतात. तू स्वत: सोबत मधूर नादच नव्हे; तर प्रकाश घेऊन फिरतेस. जाशील ती वाट उजळवशील.’’\n‘मी तर तुझीच वाट धरणारेयं.’ मी उत्साहाने म्हणायचे.\nतूही विचार केल्यासारखा आविर्भाव आणत म्हणायचास.\n‘हम्म्म...ठीकेय. एक ट्राय तो बनता है...’\nघरी आल्यावर वेड्यासारखी ते पैंजण शोधू लागले. सीडी-पुस्तकांचे कप्पे, पत्रांचा बॉक्स, कपाटातले कपाट, छुप्या जागा असं सगळीकडे शोध शोध शोधले. इतक्या शोधशोधीनंतर पैंजण तर सापडली पण अजून तुझी वाट शोधतेच आहे.\nयेथे ऑक्टोबर ०१, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: #काहीतरी_<3, छोटी कहानी..छोटी बातें\nशुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६\nतो- इतक्यात तू अशी बदलशील असं वाटलं नव्हतं आणि असंही वाटलं नव्हतं की, मला विसरायचा प्रयत्न एवढ्या तातडीनं सुरू करशील. कुणालाही विसरणं तुला इतकं सोप्पं वाटतं. कुणाचंही जाऊ दे, माझं बोलू. बोल ना, मला विसरणं जमेल किती सहज तू हे विसरणं बिसरणं बोलतेयस. खरं सांग, माझ्या आठवणींच इतकं ओझं वाटू लागलयं तुला\nतिने एक आवंढा गिळला. डोळे घट्ट मिटून घेतले आणि न बोलता तशीच स्तब्ध बसून राहिली.\nतो- माझ्या आठवणींचं ओझं वाटू लागलयं. ओझ एकत्रितपणे आपण घालवलेल्या अनेक सुखद क्षणांना तुझ्या लेखी अर्थ तरी काय एकत्रितपणे आपण घालवलेल्या अनेक सुखद क्षणांना तुझ्या लेखी अर्थ तरी काय ओझं किती जीवघेणा शब्द आहे हा. म्हणे आठवणीची ओझी, असं कधीतरी होतं का\nती उद्वेगाने किंचाळली.- होतात. आठवणींचं ओझचं नाही, तर मानेवरचं जोखड ही होतं. तुझ्या आठवणीचं असंच जोखड माझ्या मानेवर बसलयं आणि आता मला ते नकोयं. या आठवणींपायीच सुखाने ना माझा दिवस उजाडतो न रात्र संपते. एकांतात, गर्दीत कुठेही, कधीही मनात आठवणी पिंगा घालू लागतात, तू दिसू लागतो, मला सगळं ठाऊक असतानाही, मी तुझ्या दिसण्याच्या दिशेने जाऊ लाग���े न हाती काय येतं, निव्वळ भासाचा बुडबुडा. मग जाणवत राहतं तुझं सोबत नसणं. त्रास होतो याचा. तुला कळतयं का, त्रा-स होतो.\nतो कुत्सित हसला.- मग किती पुसशील आठवणी. किती डिलीट करशील मेमरी. ओह सॉरी; ओझचं म्हणतेस तर मेंदूची सफाई झाली असेल ना, मग सांग किती केलीसं. किती वजावट अन किती बाकी. भरून आलेल्या जखमांचेही व्रण राहतात मग खोटेपणानेच ओरबाडून, फेकून दिलेल्या आठवणींचे व्रण नाही राहणार ते तर तुझ्या डोळ्यांत आत्ताही दिसतायेत.\nती निर्विकारपणे त्याच्याकडे बघत राहिली- पुरे झालं. मला बोलूनही पुन्हा त्रास करून घ्यायचा नाहीये.\nतो पुन्हा कुत्सित हसला.-तर..तू ही त्या सगळ्यांसारखी उरफट्या काळजाचीच निघालीस. तू जगाची रीत पाळायची नाहीस अशी खात्री होती.\nती झटकन उत्तरली- अन मलाही खात्री होती, तू असा सोडून नाही जायचा....पण गेलास ना. जाताना ना भेटला ना बोलला. तुझी मर्जी, तू चालता झाला मग तुझी मर्जी तू आठवणी पाठवू लागला. सगळचं कसं तुझ्या मर्जीनं होईल.\nतो तिच्या बोलण्याला उडवून लावणारं हसला. निष्ठूर, निर्दयी स्मित त्याच्या ओठावर पसरलेलं. जणू त्याची काही चूकच नाही.\nती- काय खिजवायचं अन हसायचं ते हस. पाठीत खूपसलेल्या सुर्याची छातीत उमटलेली कळ तुला कधीच कळायची नाही. नाहीतर असा दगाफटका केलाच नसता.\nतो- किती, किती किती गैरसमज करून घेशील. झालेल्या चूकीसाठी किती दोष देशील. त्रास काय मला होत नाही. तुझ्यापेक्षा जास्त होतो. तुला किमान बोट दाखवायला मी तरी आहे. मी स्वत:कडेच बोटं केल्यावर किती यातना होत असतील. तू समजून घेशील म्हणून आलो.\nती- आता शक्य नाही समजून घेणं वगैरे. आय ऍम फेडअप ऑफ ऑल धीस. येस...मे बी आय कॅन नॉट फरगेट यू बट शुअरली आय कान्ट फरगिव्ह यू. आलास तसाच माघारी फिर.\nतो दुखावला पण मागे फिरला आणि तिने खाडकन मनाचे दरवाजे लावून घेतले.\nयेथे सप्टेंबर ०९, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: #काहीतरी_<3, छोटी कहानी..छोटी बातें\nशनिवार, २० ऑगस्ट, २०१६\nप्रेम ही खरं तर किती तरल भावना आहे. त्याची व्याख्या करणं तसं अवघडचं शिवाय व्यक्तीसापेक्ष ही. पण एखाद्याविषयीची ओढ, प्रेमाची भावना आपल्याला सुखी, आनंदी, छान काहीतरी वाटू देत राहते, हे असचं असतं असंही नाही त्यात राग, लोभ, रूसवा फुगवा वगैरे कालांतराने मिसळत जातात हे ही खरं, यात कोणाचं दुमत असणार ना��ी. पण प्रेम करणं हे काही सोप्पं काम नाहीये. प्रेम करायला आणि मग ते पुन्हा आपल्या मनाशी मान्य करायला तुमच्यात हिम्मत असायला लागते. त्या पुढे जाऊन तुम्ही प्रेमाच्या पाठीशीचं उभं रहायचं ठरवत असाल तर तुम्हाला सगळी जिगरच पणाला लावावी लागते.\nपण काही वेळा प्रेम करून ही, हिम्मत गोळा करता येत नाही. रूढीबाज जगणं इतकं अंगवळणी पडेललं असतं की, त्या ठरलेल्या आखीव-रेखीव चौकटीच्या बाहेर पाऊल टाकवलं जात नाही. पुन्हा पुन्हा रूढी-परंपरांच्या, नियम निकषांच्या रेषांवर आपण खेळत राहतो. एखादा नियम मोडण्यापेक्षा मन मारणं सोप्पं वाटतं. पण हे तितकसं सोप्प असतं का मन मारताना होणार्‍या असह्य वेदनांपेक्षा मनाला घेरून टाकणारी उदासीची काळी छाया आणि अथांग अस्वस्थता त्याचं काय करायचं मन मारताना होणार्‍या असह्य वेदनांपेक्षा मनाला घेरून टाकणारी उदासीची काळी छाया आणि अथांग अस्वस्थता त्याचं काय करायचं\n‘चिमुटभर रूढीबाज आभाळ’ ही राजन खान यांची कांदबरी अशीच अस्वस्थता निर्माण करणारी आहे. आपल्या जगण्याची एकूण व्याप्ती पाहता या रूढी परंपरांचा जीव फारतर चिमुटभर असायला हवा किंबहूना तो तेवढाच असतो पण तो आपण कुरवाळत राहतो आणि आपलंचं जगणं आभाळाएवढं मुश्किल करून घेतो. हा सगळ्यांच्याच जगण्याचा सार म्हणजे ही कादंबरी.\nएकूणच, आपल्या समाजाची जडणघडण बर्‍या वाईट परंपरांच्या, जातीपातीच्या, उच्च-नीचतेच्या तथाकथित संकल्पनेच्या पोटातूनच होत जाते आणि कळत नकळत त्याचे संस्कार घेत पिढ्या दर पिढ्या घडत असतात. त्यामुळे पिढ्या दर पिढ्या प्रेम, संसार आणि प्रेमाचे दुश्मन वगैरे साग्रसंगीत घडतच जातात. त्या अर्थी आपण चित्रपटापासून ते कथा-कादंबर्‍यांपर्यंत प्रेम हा विषय पाहिलेला ऐकलेला असतो. काहीवेळा आपल्या आसपासही काही प्रेमकहाण्या फुलताना, विझताना आपण पाहिलेल्या असतात. मुख्यत्वेकरून विझताना, संपतानाच. आपल्यासाठी एक प्रेमकहाणी संपली इतकाच विषय असतो. प्रेमीजीव काही दिवस झुरतील अन पुन्हा सगळं सुरळित होईल. मुलीच्याबाबतीत तर तिचं लग्न लावून दिलं की कुटुंबियांना कर्तव्यपूर्तीचा केवढा तरी आनंद. मात्र या सगळ्यात खरचं प्रेमभंगानंतर किंवा स्वत:च प्रेमात कच खाल्ल्यानंतर एखाद्या स्त्रीची मनोवस्था काय होईल. परंपरांच्या कलेनं जाणार्‍या, प्रेम हवं असणार्‍या पण चौकटी मोडू न पाहणार्‍या या स्त्रीची अवस्था कशी असेल हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे ही कादंबरी. सर्वसामान्य मुलींसाठी प्रेम करतानाही भीती आणि लग्न झाल्यानंतर ही होऊन गेलेल्या प्रेमाची हकीकत कळू नये याची भीती. कादंबरीत तर तिच्यादृष्टीनं सारी भीती, आठवणी आता झिरझिरीत झालीये असं वाटत असातनाच तो परततो आणि ‘उद्या 1 वाजता भेटायला ये..नाही आलीस तर मी दोन वाजता घरात येतो’ असं म्हणून वादळासारखं निघून जातो. या एका वाक्यात लपलेलं दडपण, तिची अस्वस्थता, तिची उलघाल, उलथापालथ, भीती लेखकानं अतिशय सूक्ष्मरित्या आणि वास्तवादी टिपलयं.\nमुळात, आपल्याकडे, पालकांना अपत्यांवर मालकी हक्क वाटत राहतो आणि त्याच संस्कारांनी मुलांनाही पालकांनी आपल्याला जगात आणून आपल्यावर उपकार केले आहेत असंचं वाटत राहतं. त्यामुळे त्यांच्या विषयीचा आदर किंवा त्यांचा जाच सहन करणे हा ही त्या उपकाराच्या परतफेडीचाच भाग वाटत राहतो. अशा परिस्थितीत मुलांविषयी पालकांना काळजी वाटणे आणि मुलांना पालकांविषयी आदर वाटतो असं जे आपण म्हणत राहतो, त्यावेळी त्यातील काळजी अन आदर शब्दांचे खरे अर्थच भिन्न होऊन जातात. ही रचनाच तशी आहे. अन इतकीच नाहीये. बाकी अनेक प्रकारचे रंग त्याला आहेत. जातींची, धर्माची,लिंगभेदाची, आर्थिकतेची त्यातही पुन्हा एक एक पदर उलगडत आणखी नव्या नव्या चौकटी. अशा आपल्या रीती नीतीच्या समाजात, प्रेम करणं हे एखाद्या सर्वसामान्य स्त्रीसाठी केवढी अवघड, घाणेरडी अवस्था आहे. एकवेळ लफडं करणं सोप्पयं पण प्रेम नाही.\nकांदबरीत एके ठिकाणी ती तिच्या मन मारत जगण्याचा, कोंडवाडा झालेल्या आयुष्याचा, बदनामीच्या भितीचा आणि िंबंग फुटलं तर त्यामुळे होणार्‍या परिणामांचा विचार करत असते त्यावेळेस तिच्या लक्षात येते, प्रेम केल्याची शिक्षा फक्त तिलाच मिळतेय. त्याचं नाव पेपरात येतं, टीव्हीवर दिसतं म्हणजे त्याचं प्रेमाशिवाय सुरू असलेलं आयुष्य सुरेख सुरू आहे. त्यात तो पुढेही गेला मग कोंडवाडा मलाच काहा प्रश्‍न आपल्यालाही अस्वस्थ करतो. या प्रश्‍नाचं उत्तर आपल्या सामाजिक व्यवस्थेत कधी मिळेल हे सांगणं अवघडचं.\nकादंबरीतील मुख्य दोन पात्रांना नावं नाहीयेत. तिचं पात्र ती म्हणून येतं अन त्याचं तो म्हणून. अन बाकीचे सुद्धा तिचा भाऊ, त्याची आई, बहिणी, नवरा, दीर अशाच स्वरूपात. ही गोष्ट मला विशेष चांगली वाट��ी कारण ती कोणाही तिची आणि कोणाही त्याची गोष्ट आहे. अमूक तमूक समाजातच नव्हे तर आपल्या एकूण समाजात सर्वच धर्मांमध्ये प्रेमाच्या कहाण्या अशाच रीतीनं जातात. त्यामुळं पात्र बिननावी आहेत हे चांगलचं आहे. पुस्तकाचं गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी केलेलं मुखपृष्ठही चांगलं झालयं. कांदबरी वाचनीय झालेली असताना, संवादांच्या वा स्वगताच्या ठिकाणी कुठेच अवतरण चिन्ह नाहीत. अक्षरजुळणीतील ही गोष्ट खटकते. ती दुरूस्त झाल्यास संवाद अधिक प्रभावी वाटतील.\nपुस्तकाच्या निमित्ताने आणखी एक गोष्ट जाणवत राहिली, समाज नियमांना आपल्या अनुवांशिक पद्धतीने जगताना, प्रेम करणं जसं अवघड आहे तसचं केलेलं प्रेम विसरणं. केलेल्या प्रेमाची भूतं जेव्हा वर्तमानात येऊन नाचू लागतात तेव्हाही या भूतांसह जगणं अवघड असतं. त्यालाही अर्थात कारण हेच बेड्याघालू समाज.\nचिमूटभर रूढीबाज आभाळाला धुतकारून प्रेम करता आलं पाहिजे आणि त्यासह जगताही\nयेथे ऑगस्ट २०, २०१६ २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nतुम बदल गयी हो\nतुम बदल गयी हो कुछ वही पुरानी नही रही हो बदलाव अच्छे होते है, सच पर जो तुम बदली, लगा के फासला दस गुना बढ गया वैसे तो कुछ भी न...\nसुफियान अन त्याचे मित्र\nगोष्ट तशी गंमतीची. माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nछोटी कहानी..छोटी बातें (38)\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5369-2018-02-14-15-44-45", "date_download": "2019-01-17T21:48:18Z", "digest": "sha1:BUJESFZ3P5M6IU7MLZASUS5LJ6MPBQEE", "length": 5658, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "भिडे गुरूजी आणि एकबोटेंना अटक करा अशी मागणी करत काँग्रेस, राष्ट्रवादीचा मंत्रालयावर धडक मोर्चा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभिडे गुरूजी आणि एकबोटेंना अटक करा अशी मागणी करत काँग्रेस, राष्ट्रवादीचा मंत्रालयावर धडक मोर्चा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलीये.\nबुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला होता.\nयावेळी कोरेगाव भीमा प्रकरणी अल्पसंख्यांक समाजातील कार्य़कर्त्यांवर 57 हजार केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. या केसेस मागे घेण्याचं अश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं. मात्र अद्यापही त्या मागे घेण्यात आलेल्या नाही. याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-17T21:22:48Z", "digest": "sha1:FBHO4OZGBZX24EDN3P4J33VZ74AJT2SG", "length": 14596, "nlines": 115, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "शिरोळ नगर परिषदेवर भाजपचे सत्तेचे स्वप्न भंगले : नगराध्यक्षपदी अमरसिंह पाटील | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome कोल्हापूर-सांगली-सातारा शिरोळ नगर परिषदेवर भाजपचे सत्तेचे स्वप्न भंगले : नगराध्यक्षपदी अमरसिंह पाटील\nशिरोळ नगर परिषदेवर भाजपचे सत्तेचे स्वप्न भंगले : नगराध्यक्षपदी अमरसिंह पाटील\nविधानसभेचे समीकरणे लपलेल्या व पहिल्यांदाच नगरपालिकेत रूपांतर झालेल्या शिरोळ नगर परिषदेवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित राज्यश्री शाहू आघाडीने सेना भाजपचा पराभूत करत सतरापैकी नऊ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवत अमरसिंह पाटील नगराध्यक्षपदावर विराजमान झाले तर विद्यमान सत्ताधारी पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज यादव हे पराभूत होऊन त्यांना अवघ्या सात जागेवरती समाधान मानावे लागले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करून प्रचारात अनेक दिग्गज उतरविले होते ३३ इतक्या मतांनी पराभव झाल्यानंतर पराभूत उमेदवार पतीराज यादव यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती मात्र पुन्हा मोजणीनंतर नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमरसिंह पाटील यांना ३३ मते मिळालाने त्याना विजयी घोषित करण्यात आले\nसकाळी दहा वाजता शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या हॉलमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली यामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमरसिंह पाटील यांनी सुरुवातीपासूनच मोजणीमध्ये आघाडी घेतली होती ती शेवटपर्यंत यांनी तशीच टिकून 17373 पैकी 7304 इतकि मते पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार पृथ्वीराज यादव यांना 7271 इतकी मते पडली तर सेना बहुजन विकास आघाडीचे उमेदवार रणजितसिंह पाटील यांना 1476 मते मिळाली ताराराणी आघाडीचे उमेदवार प्रमोद लडगे यांना 958मते मिळालि 17 नगरसेवक पदापैकी नऊ जागेवरती शाहू आघाडीने निर्विवाद जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले तर भाजपला 7 व अपक्षाला एक जागा मिळाली सकाळी मतमोजणीचे निकाल निवडणूक तथा प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी जाहीर करताच शाहू आघाडी व विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला सर्वांनीच हे निवडणूक प्रतिष्ठेची केली होती काँग्रेस राष्ट्रवादी खासदार राजू शेट्टी विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, शरद साखर कारखान्याचे राजेंद्र पाटील यड्रावकर हे प्रचारात उतरले होते. दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील हे प्रचारात कोठेही दिसले नाही मात्र त्यांचाशाहू आघाडीला पाठिंबा असल्याचे कार्यकर्ते सांगत प्रचारात मोठा प्रमाणात सामील झाले होती तर भाजपने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील कृषी पणन मंत्री सदाभाऊ खोतआमदार सुरेश हळवणकर जीप सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर हे प्रचारात सक्रिय झाले होते आमदार उल्हास पाटील व गोकुळचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील यांच्या बहुजन विकास आघाडीने या निवडणुकीमध्ये खाते खोलले नसले तरी नजरेत भरणे इतपत मताधिक्य त्यांनी मिळालेला आहे जातीवादी व मनुवादी पक्षाला या निवडणुकीमध्ये शिरोळकरांनी नाकारले आहे शरदचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील खासदार राजू शेट्टी त्यांचा माझ्या विजयामध्ये मोठा हिस्सा आहे मी माझा विजय चोकर जनतेला अर्पण करतो भाजपसारख्या जातीयवादी पक्षाला येणाऱ्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमधून थारा देऊ नये असा संदेशच या निवडणुकीच्या विजया मधून दिला गेला आहे अशी प्रतिक्रिया नूतन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला विजयी उमेदवारांनी दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील शरदचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या भेटी घेतल्या दोन्ही मान्यवरांनी विजयी उमेदवारांचेयावेळी अभिनंदन केले\nविजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते खालील प्रमाणे\nयोगेश पुजारी – शाहू आघाडी\nविदुंला यादव – भाजपा.\nअरविंद माने – अपक्ष\nअनिता संकपाळ – भाजपा\nकुमुदिनी कांबळे – शाहू आघाडी\nराजेंद्र माने – शाहू आघाडी\nसुनिता आरगे – भाजपा\nतातोबा पाटील – शाहू आघाडी\nइम्रान अत्तार – भाजपा\nकमलाबाई शिंदे – शाहू आघाडी\nदादासो कोळी – भाजपा\nकविता भोसले – भाजपा\nकरूणा कांबळे – शाहू आघाडी\nश्रीवर्धन माने देशमुख – भाजपा\nपीएमपीएमएलचे 155 कर्मचारी महापालिकेत वर्ग : पीएमपी प्रशासनाचा आदेश, विधी सभापती माधुरी कुलकर्णीं यांच्या पाठपुराव्याला यश\nएचएमएकेचा इलेव्हन वॉरिअरवर 122 धावांनी विजय; एच. दिव्यांगचे शानदार शतक\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nगुप्तधनासाठी नऊ वर्षाच्या बालकाचा बळी\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-17T22:19:22Z", "digest": "sha1:VRYR6PYNONZ2NBENLDDG2KO4PK7LKNM3", "length": 11327, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सिलेंडर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला ���ाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\n'महागठबंधन'बद्दल अमित शहा यांचं नवं वक्तव्य\nसर्व राज्यातील नेते एकत्र आले आहे. युतीची ही काही आखिल भारतीय संघटना नाही.\nमोदींना पुन्हा एकदा जिंकून द्या, अमित शहांनी फुंकले लोकसभेचे रणशिंग\nनववर्षाची भेट, सिलेंडरच्या दरात मोठी कपात\nयुतीवरून शिवसेना नाराजच, सामनाच्या अग्रेलखातून ठाकरी शैलीत मोदींवर निशाणा\nमहाराष्ट्र Nov 11, 2018\nपतीने पत्नीवर चाकूने सपासप वार करुन डोक्यात घातला सिलेंडर\nसरदार पटेलांच्या पुतळ्यासमोर उभं राहून एकदा स्वत:ची उंची तपासा - उद्धव ठाकरे\nसरदार पटेलांच्या पुतळ्यासमोर उभं राहून एकदा स्वत:ची उंची तपासा - उद्धव ठाकरे\nमुंबई : वांद्य्राच्या झोपडपट्टीत भीषण आग\nमुंबई : वांद्य्राच्या झोपडपट्टीत भीषण आग\nमहाराष्ट्र Oct 27, 2018\nमालेगावमध्ये अग्नितांडव, ९ सिलेंडरच्या स्फोटात ६० झोपड्या जळून खाक\nमालेगावमध्ये अग्नितांडव, ९ सिलेंडरच्या स्फोटात ६० झोपड्या जळून खाक\nगाडीतून उतरवताना राॅकेटसारखं उडालं सिलेंडर, ३ कर्मचारी जखमी\nऐन सणासुदीच्या काळात महागाईचा वाढता आलेख, विनाअनुदानित गॅस सिलेंडर 59 रुपयांनी महागला\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ncp-hallabol-andolan-start-on-6-may/", "date_download": "2019-01-17T21:25:36Z", "digest": "sha1:4ITQRJ2ZWJXIZVLDEDIFIX7Q7223OC2D", "length": 6954, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "६ मे पासून सुरु होणार राष्ट्रवादीच्या 'हल्लाबोल'चा पाचवा टप्पा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n६ मे पासून सुरु होणार राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’चा पाचवा टप्पा\nमुंबई : राज्य आणि केंद्र सरकारविरोधात सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. नुकताच या आंदोलनाचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात पार पडला आता या आंदोलनाचा पुढचा म्हणजेच पाचवा टप्पा ६ मे पासून सुरु होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबद्दल माहिती दिली आहे.\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nदरम्यान, हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या टप्प्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातून होणार आहे. ६ आणि ७ मे रोजी पालघर आणि ११ ते १३ मे रोजी ठाणे जिल्ह्यात हे आंदोलन पार पडणार असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे. तसेच १ ते ५ जून रोजी सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन होणार असल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान या आंदोलनात राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, विधानपरिषेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, यांच्यासह ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना…\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम बाळासाहेबांनी…\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nकुर्डूवाडी - (हर्षल बागल) सोलापुर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जात होता. त्यामुळे खा.…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nशरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजां��्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2019-01-17T21:49:05Z", "digest": "sha1:ZLLLIXIBGQOWQO6XHCCDKDCEJVLQNERM", "length": 3545, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिमसिटी - विकिपीडिया", "raw_content": "\nसिमसिटी हा एक शहर बांधणीचा संगणकावर अथवा मोबाईलवर खेळायचा व्हिडियो गेम आहे. विल राईट ह्या संगणकतज्ज्ञाने हा खेळ बनवला आहे. सिमसिटी हा खेळ सर्वात प्राथमिक अवस्थेत सर्वप्रथम १९८९ मध्ये आला होता.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी १९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7863-mumbai-hdfc-bank-executive-killed-for-money-say-police", "date_download": "2019-01-17T20:52:13Z", "digest": "sha1:73E5IGE3YRWEEDV2TUWSZBY6FJ7TCNDR", "length": 8630, "nlines": 147, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पैशांसाठी करण्यात आली HDFC बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपैशांसाठी करण्यात आली HDFC बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 11 September 2018\nएचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी हत्येप्रकरणी 9 सप्टेंबरला पोलिसांनी सरफराज शेख या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आता या खुनाचा उलगडा झाला आहे.\nएचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या 35 हजारांसाठी केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे.\nआरोपी सरफराज शेख गेल्या 3 वर्षांपासून कमला मिलमध्ये फेब्रिकेशनचं काम करत होता.\nत्याला पैशांची गरज होती आणि त्यासाठीच त्याने हा खून केल्याची कबुली दिली आहे.\nपोलिसांनी आरोपीकडून संघवी यांचा फोनही जप्त केला आहे.\nया घटनेचा घटनाक्रम नेमका कसा आहे\nऑफिसच्या पार्किंग लॉटमध्ये गेल्यावर आरोपी सिद्धार्थ संघवी यांच्या कारमध्ये घुसला त्यानंतर संघवी यांना चाकू दाखवत पैशांची मागणी केली\nत्या दिवशी संध्याकाळी सिद्धार्थ संघवी नेहम�� प्रमाणे ऑफिस मधून निघाले\nसंघवी आणि आरोपीच्या झटापटीत आरोपीने संघवी यांचा खून केला\nत्यानंतर पार्किंगमध्येच गाडी साफ करून संघवी यांचा मृतदेह गाडीत ठेऊन 7 वाजून 55 मिनिटाने कमला मिल कंपाउंडमधून कार घेऊन निघाला\n8.30 वाजता संघवी यांचा फोन बंद असल्याचं घरच्यांच्या लक्षात आलं, त्यानंतर आरोपींने संघवी यांच्या वडिलांना फोन करुन तुमचा मुलगा माझ्याकडे सुखरूप आहे असे सांगितले\nत्यानंतर कल्याण हाजी मलंग इथे सांघवी यांचा मृतदेह फेकण्यात आला, तिथून कोपरखैरणे इथं गाडी पार्क करण्यात आली\nआरोपी सरफराज ने आपण पैशांमुळे संघवी यांचा खून केला असल्याचं कबूल केलं असलं तरी पोलीस या प्रकरणी अनेक शक्यतांवर काम करत आहेत.\nदरम्यान या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.\nधुळ्यातील कुख्यात गुंड्याच्या हत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद\n म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या\nपत्नीची गळा आवळून पतीने स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या\nतिचा गळा आवळून केली हत्या; मग दिला स्वत: चा जीव\nमध्य प्रदेशात पत्रकाराची निर्घृण हत्या\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-work-of-footpath-works-with-the-permission-of-the-traffic-branch/", "date_download": "2019-01-17T22:14:53Z", "digest": "sha1:HWXU5FYCFNRF2Q6JUVAELMQJDNU3ZSIT", "length": 8656, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाहतूक शाखेची परवानगी न घेताच पदपथांची कामे जोमात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वाहतूक शाखेची परवानगी न घेताच पदपथांची कामे जोमात\nवाहतूक शाखेची परवानगी न घेताच पदपथांची कामे जोमात\nशहरातील पेठांसह इतर ठिकाणी रस��त्यांवरील जुने पदपथ काढून त्याठिकाणी नव्याने जास्त रुंदीचे पदपथ करण्याचे काम मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने किंवा संबंधित ठेकेदाराने वाहतूक शाखेचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे गरजेचे होते, मात्र बहुतेक पथपदांच्या कामासाठी वाहतूक शाखेची एनओसी घेतली नसल्याचे समोर आले आहे. तसेच काम करणार्‍या ठेकेदारांकडून सुरक्षेसंबंधीचे नियमही सर्रासपणे धाब्यावर बसविल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुणे शहराचा समावेश झाल्यानंतर महापालिकेकडून स्मार्ट होण्यासाठी शहरात विविध उपक्रम आणि कामे राबविली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पेठांसह इतर ठिकाणी रस्त्यांवरील जुने पदपथ काढून त्याठिकाणी नव्याने जास्त रुंदीचे पदपथ करण्याचे काम मोठ्या धुमडाक्यात सुरू आहे.\nपदपथांची रुंदी वाढविण्यापूर्वी पालिकेने किंवा संबंधित ठेकेदाराने वाहतूक पोलिस शाखेची एनओसी घेणे बंधनकारक होते. मात्र महापौर बंगला, घोले रस्ता, झाशीची राणी पुतळ्यासमोरील गल्ली आणि डेक्कन परिसरातील रस्त्यांच्या पदपथांची रुंदी वाढविण्याची कामे सुरू करण्यापूर्वी वाहतूक शाखेची कोणत्याही प्रकारची एनओसी घेतली नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. ही स्थिती इतर पदपथांच्या संदर्भातही आहे. मात्र, महर्षिनगर पोलिस चौकी, गुलटेकडी, पुनावाला उद्यान, सॅलसबरी पार्क या ठिकाणी सुरू असलेल्या कामासाठी वाहतूक शाखेकडून एनओसी घेण्यात आल्याची माहितीही वाहतूक शाखेने दिली आहे. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते भरत जैन-सुराणा यांनी माहिती अधिकारात माहिती मागविली होती.\nशहरातील पदपथांची रुंदी वाढविण्यात येत असल्याने रस्त्यांची रुंदी आपोआप कमी होत आहे. दिवसेंदिवस गंभीर होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येत या कामामुळे भविष्यात वाढच होणार आहे. सध्या पदपथांची कामे सुरू असल्याने या कामासाठी लागणारे साहित्य आणि जुने पथपथ उखडल्यामुळे निर्माण झालेला राडारोडा रस्त्याच्याच बाजूला टाकला जात आहे. त्यामुळे भर उन्हात दुपारी आणि सकाळ, संध्याकाळी रस्त्यांवर वाहनांच्या रांगाच्या रांगा पाहायला मिळत आहेत. पदपथांची रुंदी वाढविली जात असल्याने रस्त्यांची रुंदी कमी होणार असल्याने भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nपदपथांचे काम सुरू करण्यापूर्वी संबंधित काम करणार्‍या ठेकेदाराने त्या भागातील वाहतूक पोलिस निरीक्षकाशी संपर्क साधणे बंधनकारक आहे. तसेच कामाचा वाहतुकीस आणि पादचार्‍यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी पर्यायी रस्त्याचा सुचनाफलक, काम करणार्‍या ठेकेदाराचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि काम केव्हा सुरू केले आणि केव्हा पूर्ण होणार या तारखांची नोंद असलेला फलक लावणे बंधनकारक आहे. खोदकाम सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत करणे गरजेचे आहे. मात्र ठेकेदारांकडून हे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहे.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Rationing-prevented-grain-black-market-in-karad/", "date_download": "2019-01-17T21:36:35Z", "digest": "sha1:Q2JGXIJRS33UKNF2SQMWWRTUYOL6O2IV", "length": 7206, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेशनिंग धान्याचा काळाबाजार रोखला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › रेशनिंग धान्याचा काळाबाजार रोखला\nरेशनिंग धान्याचा काळाबाजार रोखला\nकराडचे डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या पथकाने रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार रोखला. चचेगाव (ता. कराड) येथे रेशनिंगच्या धान्याची वाहतूक करणार्‍या टेम्पोसह दोघांवर कारवाई करून सुमारे सव्वादोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मंगळवार दि. 21 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास केलेल्या कारवाईमुळे रेशनिंग दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, यामध्ये आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता असून पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत.\nटेम्पो चालक इम्तियाज युसुफ सय्यद (वय 43, रा. बैलबाजाररोड, अंजटा पोल्ट्रीजवळ, कराड) व रेशनिंग धान्य मका मालक फारुख मस्जिद मोमीन (वय 52, रा. अंडी चौक, रविवार पेठ, कराड) या दोघांना अटक पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पोलिसांनी मक्याची पोती व टेंम्पो असा सुमारे 2 लाख 13 ��जार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे.\nयाबाबत पोलिसांनी सांगितले की, कराडचे डीवायएसपी नवनाथ ढवळे यांना ढेबेवाडी येथून कराडकडे बेकायदा बिगर परवाना रेशनिंगचा मका घेवून टेम्पो येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक चचेगाव येथे कराड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या सुयोग लॉजजवळ मंगळवारी सायंकाळी 7 च्या सुमारास दबा धरुन बसले. मिळालेल्या माहितीनुसार या रस्त्यावरुन येत असलेल्या टेंम्पोला थांबवून चौकशी केली असता, सदरचा मका हा रेशनिंगचा असून तो स्वत: खरेदी केल्याचे फारुख मोमीन यांनी सांगितले. त्यानंतर पोलीसांनी चालक इम्तियाज सय्यद व फारुख मोमीन या दोघांना मक्याने भरलेल्या टेम्पासह ताब्यात घेतले. तसेच मक्याची पोती व टेंम्पो असा सुमारे 2 लाख 13 हजाराचा माल जप्‍त करुन कराड तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर जीवनावश्यक वस्तु अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nया कारवाईत पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी.आर. जगदाळे, पोलीस नाईक प्रविण पवार, पोलीस कर्मचारी प्रविण पवार, सागर बर्गे व चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. दरम्यान, रेशनिंगच्या धान्याची बेकायदा विक्री करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. संशयितांनी ढेबेवाडी परिसरातील नेमके कोणत्या दुकानातून रेशनिंगची मका काळ्याबाजाराने विकत आणली आहे, याचा पोलिस तपास करत आहेत. ज्या दुकानातून मोमीन याने मका खरेदी केला त्या दुकानावर व दुकानदारावरही कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Both-the-panels-are-stuck-due-to-the-ambiguous-role-of-guardian-minister/", "date_download": "2019-01-17T21:41:15Z", "digest": "sha1:U3BQDPXI4XCRIGQQOJK4SB26LLYNVPLV", "length": 7239, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालकमंत्र्यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे अडले दोन्ही पॅनल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पालकमंत्र्यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे अडले दोन्ही पॅनल\nपालकमंत्र्यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे अडले दोन्ही पॅनल\nसोलापूर : संतोष आचलारे\nसोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शनिवारी शेवटचा दिवस असतानाही या निवडणुकीसाठी अपेक्षित असणार्‍या लढती अजूनही पालकमंत्र्यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे स्पष्ट झाले नाहीत. त्यांच्या भूमिकेवरच बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल परिणामकारक ठरणार असल्याने, ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाजार समितीची निवडणूक ही पक्षीय चिन्हावर घेण्यात येत नाही.\nमात्र भाजपची या बाजार समितीवर एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शर्तीचे प्रयत्न आहेत. सहकार मंत्री विरुध्द पालकमंत्री यांच्यात असलेले शीतयुध्द सर्वांना परिचित झाले आहे. सहकार मंत्र्यांना खिंडीत गाठण्यासाठी पालकमंत्री देशमुख यांच्याकडूनही प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ. सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये पालकमंत्री देशमुख यांना आणण्याचे प्रयत्न काही दिवसांपासून सुरु आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांना ना. शरद पवार यांच्यामार्फत या पॅनलमध्ये काकांना आणण्यात या पॅनलप्रमुखांना यश आले आहे. मात्र पालकमंत्र्यांना या पॅनलमध्ये आणण्यात अजून तरी यश आल्याचे दिसून येत नाही.\nबाजार समितीत 39 कोटी रुपयांचा गैरप्रकार केल्याने तत्कालीन संचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यमान मंत्री अशा पॅनलमध्ये गेल्यास त्यांची प्रतिमा योग्य राहणार नाही, अशी भीती घालण्यात येत असल्याने पालकमंत्री काँग्रेसच्या पॅनलपासून दोन पाऊल सध्या तरी लांब राहिले आहेत. कुंभारी मतदारसंघातून पालकमंत्री देशमुख यांची बिनविरोध निवड करुन, त्यांना भाजपच्या घरात घेण्याचा आटोकाट प्रयत्न सहकारमंत्री गटातून करण्यात येत आहे. याबाबतही पालकमंत्र्यांनी अजून तरी प्रतिसाद दिला नाही. बाजार समितीच्या गैरप्रकरणाबाबत गुन्हा दाखल झाल्याने काही दि��्गज नेत्यांनी आपल्या कुटुंबातील दुसर्‍या फळीतील युवकांना निवडणूक रिंगणात उतरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. हाच प्रयत्न जर निवडणुकीत कायम राहिला, तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडूनही अशीच भूमिका घेतली जाण्याचीही शक्यता व्यक्‍त होत आहे.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2019-01-17T20:54:25Z", "digest": "sha1:KR2CEMALPE2KLRBYCRDFDPOMVDOHFAJW", "length": 4150, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इबिथा - विकिपीडिया", "raw_content": "\nबालेआरिक द्वीपसमूहामधे इबिथाचे स्थान\nइबिथा हे स्पेन देशाच्या अखत्यारीतले आणि भूमध्य समुद्रातील बालेआरीक बेटांच्या स्वायत्त समुदायापैकी एक बेट आहे. [१]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.silicone-odm.com/mr/chew-teether-zsr001.html", "date_download": "2019-01-17T21:44:58Z", "digest": "sha1:6MYYYZYT4IIRF7QIT7SVPWTUJJCQKMDE", "length": 8117, "nlines": 263, "source_domain": "www.silicone-odm.com", "title": "", "raw_content": "\nबर्फ ट्रे आणि घन\nओवन हातमोजा, ​​भट्टीसाठी हातमोजा\nएक वाटोळी चपटी पोळी कप\nकप कव्हर आणि किनारपट्टीवर व्यापार करणारे गलबत\nसिलिकॉन कप आणि बाटली\nअंघोळ ब्रश आणि चेहर्यावरील क्लिनर\nलहान मुले आणि बेबी मालिका\nसिगारेट केस व रक्षापात्र\nलहान मुले आणि बेबी मालिका\nबर्फ ट्रे आणि घन\nओवन हातमोजा, ​​भट्टीसाठी हातमोजा\nएक वाटोळी चपटी पोळी कप\nकप कव्हर आणि किनारपट्टीवर व्यापार करणारे गलबत\nसिलिकॉन कप आणि बाटली\nअंघोळ ब्रश आणि चेहर्यावरील क्लिनर\nलहान मुले आणि बेबी मालिका\nसिगारेट केस व रक्षापात्र\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\n��रताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nआयटम नाव सिलिकॉन चर्वण teether / दात येणे\nआकार विनंती करू शकता\nशरीर रंग + ब्लू साफ करा\nडीकल रंग विनंती करू शकता\nआकार डिझाईन OEM / ODM\nकसोटी मानक अन्न व औषध प्रशासनाचे, LFGB इ SGS किंवा त्याचे करून\nपॅकेजिंग 6pcs / बॉक्स, 48pcs / पुठ्ठा\nक्षमता N / A\nशरीर साहित्य 100% Silicone\nचित्रकला साहित्य (आवश्यक असल्यास) विनंती करू शकता\nठसा (आवश्यक असल्यास) Seiko शाई प्रकार 1000 किंवा इतर प्रकार, RoHS प्रमाणपत्र\nनिव्वळ वजन (ग) 37.8\nमागील: अंघोळ ब्रश आणि चेहर्यावरील क्लिनर\nसिलिकॉन बेबी दात येणे चर्वण\nसिलिकॉन दात येणे मणी\n© कॉपीराईट - 2018: सर्व हक्क राखीव.\nJution Silicone अँड रबर (डोंगगुअन) कंपनी, लिमिटेड.\nSilicones अनेक उपयुक्त characteris प्रदर्शित ...\nई - मेल पाठवा\nडेलाने ते पैसे pei\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://yesheeandmommy.blogspot.com/2014/10/blog-post_31.html", "date_download": "2019-01-17T21:18:13Z", "digest": "sha1:MDRFHY2FI2WQWWKVCICLGKVJFFQHKDQV", "length": 10951, "nlines": 88, "source_domain": "yesheeandmommy.blogspot.com", "title": "Yeshee and Mommy: उ आणि इ (बोला!)", "raw_content": "\nउ आणि इ (बोला\nअमेरिकन प्रसार माध्यमांमध्ये फार घबराट पसरली आहे. आफ्रिकेतून एक रोग इथे घुसू पहातोय. त्याला थोपवण्यासाठी कसुन प्रयत्न करण्यात येत आहेत. आफ्रिकेतून परत आलेला, त्या रोगाची लागण झालेला एखादा रुग्ण आढळला तर त्याला/ तिला तात्काळ हॉस्पीटलच्या खास एकांतवास कक्षात पाठवलं जात. त्यांना एकांतवासात घेऊन जाणारे वैद्यकीय कर्मचारी अंतराळविरांसारखे सगळं अंग झाकणारे संरक्षणात्मक कपडे घालूनच त्या रुग्णांच्या जवळपास जातात. तो रोग देशात पसरू नये ह्यासाठी सर्वतोपरीने दक्षता घेतली जात आहे. त्याची लस अजून उपलब्ध नाही. पण ती विकसीत करण्यात येत आहे अशी बातमी आहे.\nकाही दिवसांपूर्वी एका शाळेच्या प्रिन्सिपलनी सर्व पालकांना ईमेल पाठवली. शाळेतील काही मुलांच्या आयांनी प्रिन्सिपलना कळवलं की त्यांना त्यांच्या मुलांच्या केसात उवा सापडल्यात. प्रिन्सिपल ईमेल मध्ये म्हणाले कि सध्या शाळेचं वेळापत्रक फार फ़ुल्ल आहे . आम्ही काही बाहेरून विशेषज्ञ आणून सगळ्या मुलांचे केस तपासु शकत नाही. तेंव्हा सर्व पालकांनी आपापल्या पाल्यांची डोकी तपासावीत (आणि बरोबर स्वतःचीही) आणि उवा आढळल्यास तात्काळ उपाययोजना करावी. जर उपाययोजनांन संबधीत काही प्रश्न असतील किंवा मदत हवी असेल तर शाळेच्या नर���सशी संपर्क साधावा.\nमुलाच्या प्राथमिक शाळेत वर्षातुन दोनदा, मोठ्या सुट्टी नंतर मुलं शाळेत परत आली कि लाईस चेकर्स येऊन सगळ्या मुलांचे केस तपासत असत. उवा आढळल्यास नर्स पलकांना फोन करीत असे.\nएकदा आम्ही भारतात सुट्टी घालवून परत आल्यावर तपासणी नंतर शाळेच्या नर्सचा मला फोन आला. मी तिला भेटायला गेले. वाटलं तिला जरा समजावून सांगावं की उवा फारशा हानिकारक नसतात. त्यांच्या पासुन मुलांना इजा पोहचत नाही. उत्साहानं तिला म्हंटल, \"भारतात हे कॉमन आहे. सगळ्या शाळकरी मुलींच्या केसात कधी ना कधीतरी उवा होतातच. त्याच्या एखादया बहिणीकडुन त्याला हि भेट मिळाली असावी\".\nती मोठी चूक झाली. नर्सच्या चेहऱ्यावर - फारच गलिच्छ लोक दिसतायत- अशा तऱ्हेचा भाव दिसला. धडपडत स्पष्टीकरण दयायचा प्रयत्न केला - उष्ण प्रदेश आहे... घाम फार येतो…मुलींचे केस लांब असतात… तेल लावायची पद्धत आहे … वगैरे. काही फरक पडला नाही.\n\"उपाययोजना करावी लागेल… पुढच्या आठवड्यात पुन्हा तपासणी होईल… उ आढळली तर ती नाहीशी होईपर्यंत शाळेत येता येणार नाही\". उवांच्या बाबतीत परिचारिकेची वृत्ती फारच संकुचित वाटली. उगिच शाळा बुडायला नको म्हणून मी शाळेनी आणलेल्या लाईस चेकर्सचा सल्ला घेतला. त्यांनी मला उवां विषयी काही माहिती पत्रकं दिली, शाम्पू / कंडीशनर सारखं काहीतरी लावायला दिलं आणि त्यांच्या पावती बरोबर (आभार प्रदर्शनार्थ) उच्या चित्राची एक छान किचेन भेट म्हणून दिली. त्यांनी दिलेल्या खास उवांच्या शाम्पूच्या मुळाशी बडीशेप आहे कि काय अशी शंका यावी इतपत त्याचं बडीशेपेच्या वासाशी साधर्म्य होतं.\nआजकाल कुठल्याही आजराची लस टोचणे फार प्रचलित झालय. पोलिओ, मेननजायटीस सारख्या गंभीर आजाराच्या लशींची गोष्ट वेगळी, पण आपल्याकडे ज्यांना बालपणात होणारे सर्वसामान्य आजार असं पूर्वी मानलं जायचं त्या गालगुंड, कांजिण्यांसाठीही मुलांना शाळा- प्रवेशाच्या आधी लस टोचायला लावतात. कम्पलसरी लस नाही टोचली तर शाळा नाही.\nमुलं वयात यायला लागल्यावर ती लवकरच शरीरसंबंध सुरु करतील असं गृहीत धरून त्यातुन जे रोग पसरण्याची शक्यता असते ते पसरू नयेत म्हणून मुलांना ती माध्यमिक शाळेत असतानाच एक नवीन लस टोचायला सुरुवात करावी असा मुलांचे डॉक्टर आजकाल आग्रह करतात. अजुन ती कम्पल्सरी नाही म्हणतात. पण हि लस टोचा, ती लस टोचा हे डॉक���टरांच्याकडून ऐकल कि संभ्रम वाढतो.\nहिंवाळा तोंडावर आला कि फ्लू शॉट्सच्या जाहिराती सगळीकडे झळकायला लागतात. मुलांनी आणि वयस्करांनी ते टोचून घेणं चांगल असा भरपूर प्रचार केला जातो. औषधांच्या दुकानातही फ्लू शॉट्स घ्यायची सोय करतात. म्हणजे शाम्पू आणायला जाल तेंव्हाच फ्लूची लसही टोचून घेता येते. त्यातच स्वाईन फ्लू आला कि म्हणतात नेहमीच्या फ्लू बरोबर ह्या नवीन फ्लूची लसही टोचून घ्या. लशी तरी सारख्या किती टोचत बसायच्या काळजी वाटते उद्या म्हणतील शाम्पू घ्यायला आलाच आहात, तर जाता जाता हि उवांची लसही घ्या टोचुन म्हणजे उवांपासुन तुमच कायमच संरक्षण होईल.\nव्हेज x नॉन व्हेज\nउ आणि इ (बोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6495-sangli-chicken-famous-living-with-dogs", "date_download": "2019-01-17T21:06:42Z", "digest": "sha1:GBVJDMY47LJ7J4BN4MSQXV2TSXKHTQAZ", "length": 5506, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "घर नको कोंबड्याला हवी कुत्र्यांची संगत - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nघर नको कोंबड्याला हवी कुत्र्यांची संगत\nजय महाराष्ट्र न्यूज, सांगली\nआपण बोलणारा आणि अण्णा म्हणणारा कोंबडा पाहिलाय. सांगलीत एका कोंबड्याची चक्क कुत्र्यासोबत मैत्री जडलीय. विशेष म्हणजे हा कोंबडा मालकाच्या घराऐवजी 24 तास कुत्र्यांच्या कळपातच असतो. दोन वर्षे वयाच्या या कोंबड्याला कुत्र्याचा आणि त्याच्या पिलांचा इतका लळा लागला आहे की, हा कोंबडा या कुत्र्याच्या कळपापासून बाजूलाच जात नाही.\nजिकडे कुत्री जातील त्यांच्यामागे हा कोंबडा जातो आणि कुत्र्याच्या अंगावर बसून दंगामस्तीही करतो. एवढेच नाही तर कुत्र्याच्या अंगावर खेळणे, आणि कुत्री जिकडे जातील तिथे मागोमाग फिरणारा कोंबडा सांगलीत चर्चेचा विषय बनलाय.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्य��्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2019-01-17T21:05:08Z", "digest": "sha1:BZ3OD4VKLF2WENHFO2M3AFUGJ6YBY6TD", "length": 8173, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जुन्नरला व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजुन्नरला व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक\nआपल्या उमेदवारालाच मतदान केल्याची होणार खात्री\nजुन्नर- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना आपल्या उमेदवारालाच मत दिल्याची खात्री होण्याकरिता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इव्हीएम मशीनसोबत व्होटर व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) मशीन जोडण्यात येणार आहे. जुन्नर विधानसभा क्षेत्रातील मतदारांसाठी या व्हीव्हीपॅट मशीनची ओळख व माहिती होण्याकरिता निवडणूक शाखेच्यावतीने जनजागृती मोहीम सुरू केल्याची माहिती तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली.\nजुन्नर तालुक्‍यातील 9 मंडलांमधील 356 मतदान केंद्रांवर सदर मशीनचे प्रात्यक्षिक तज्ज्ञ प्रशिक्षक मतदारांना दाखविणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार रवींद्र वळवी यांनी दिली. या नवीन मशीनमुळे मतदारांना बटन दाबल्यावर आपण कोणाला मतदान केले आहे, हे पुढील सात सेकंदापर्यंत स्क्रीनवर दिसणार आहे. या जनजागृती मोहिमेकरिता दोन पथके तयार करण्यात आली असून, या पथकांमध्ये एक मंडल अधिकारी, तीन तलाठी, एक आयटीआयचे तज्ज्ञ प्रशिक्षक, एक पोलीस कर्मचारी यांचा समावेश असणार आहे.\nयाप्रसंगी तहसीलदार हनुमंत कोळेकर, अप्पर तहसीलदार प्रियंका ढोले, नायब तहसीलदार सचिन मुंढे, मंडलाधिकारी शोभा भालेकर, तलाठी अशोक गायकवाड, तज्ज्ञ प्रशिक्षक सचिन काजळे, अजित परदेशी, रवींद्र काजळे, नरेंद्र तांबोळी, निलेश गायकवाड, स्वप्नील दप्तरे आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर ���थक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/delays-gst-reforms-editorial/", "date_download": "2019-01-17T21:35:19Z", "digest": "sha1:MZUOPLBTMAISGCMKV4JKL5L2XRVOXXBB", "length": 16705, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जीएसटी सुधारणांना उशीर ! (अग्रलेख) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनिवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे हे सरकार आता हलू लागले आहे. काही लोकाभिमुख निर्णय घेतले जाऊ लागले आहेत. निदान तसे भासवण्याचा प्रयत्न तरी सुरू आहे. या सरकारवरील लोकांची विशेषत: व्यापाऱ्यांची व छोट्या दुकानदारांची नाराजी जीएसटीवरून आहे. त्या क्षेत्रात आता काही सुधारणा हे सरकार करू लागले आहे. त्यांनी काही वस्तूंवर जीएसटी कपात लागू करून साडेपाच हजार कोटी रुपयांच्या सवलती जनतेला दिल्या. अर्थात, हे प्रमाण अत्यंत तोकडे आहे. 132 कोटी जनतेला साडेपाच हजार कोटी रुपयांच्या सवलतीने काही फार फरक पडत नाही. चणे फुटाणे देण्यासारख्या या सवलती आहेत. त्यातच आता अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक नवीन टुम काढली आहे. त्यांनी 12 टक्‍के आणि 18 टक्‍के या करांचे टप्पे रद्द करून पंधरा टक्‍के दराचा नवीन टप्पा सुरू करण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे. पुढच्या तीन- चार महिन्यांत त्यांना हे करून दाखवायचे आहे.\nपाच राज्यांमध्ये भाजपला बसलेल्या दणक्‍याचा हा परिणाम आहे असे मानायला हरकत नाही. “छडी लागे छमछम विद्या येई घमघम’ अशी एक लोकप्रिय म्हण आहे. त्याचेच प्रत्यंतर आता येऊ लागले आहे. जीएसटीच्या बाबतीत सरकारने कायम धरसोडीचे धोरण ठेवले. मुळात पुरेशी तयारी न करताच त्यांनी जीएसटी करप्रणाली लागू केली. त्यातून जे नुकसान व्हायचे ते झाले आहे. जीएसटीतून जो करपरतावा द्यायचा असतो तो देण्यास सरकारने मोठीच चालढकल केली. त्यामुळे व्यापारी आणि व्यावसायिक जेरीला आले.\nजीएसटी ही सुलभ करप्रणाली असेल वाटले होते पण प्रत्यक्षात लोकांना त्याचा मोठा त्रासच झाला. वन नेशन वन टॅक्‍स अशी टॅगलाईन वापरून मोदी सरकारने जीएसटीची जाहिरातबाजी केली. पण प्रत्यक्षात हा वन टॅक्‍स नसू�� पाच टप्प्यांतील टॅक्‍स असतानाही त्यांनी खोटा प्रचार केला. अजूनही या देशात 5 टक्‍के, 12 टक्‍के, 18 टक्‍के आणि 28 टक्‍के असे जीएसटीचे वेगवेगळे टप्पे लागू आहेत. मग वन नेशन वन टॅक्‍स हे कसे म्हणता येईल याचा विचार सरकारने केला नाही. आता 28 टक्‍क्‍यांच्या कराचा स्लॅब काढून टाकण्याचा सरकारचा विचार आहे, असे जेटली म्हणत आहेत.\nनिवडणुका होईपर्यंत ते तसेच भासवत राहणार आणि प्रत्यक्षात काही करणार नाहीत. पुढे जर कदाचित कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले आणि त्यांनी जर तडकाफडकी हा 28 टक्‍क्‍यांचा स्लॅब रद्द केला तर याचा मूळ प्रस्ताव आम्हीच ठेवला होता असे म्हणायला हे मोकळे होतील. त्याचीच ही तरतूद नसावी ना अशी शंका घेण्यास वाव आहे. जीएसटीची मूळ संकल्पना यूपीएच्या काळात जेव्हा मांडली गेली होती तेव्हा त्यांनी केवळ एकच टॅक्‍स स्लॅब यात असावा असा प्रस्ताव मांडला होता. पण त्यावेळी या करप्रणालीची भाजपच्या लोकांनी टॅक्‍स टेररिझम अशी संभावना केली होती. हे लोकांच्या चांगले स्मरणात आहे.\nसत्तेवर आल्यानंतर त्यांना अचानक जीएसटी ही क्रांतिकारी करप्रणाली असल्याचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी जणू देशाला नवस्वातंत्र्य मिळाले आहे अशा थाटात मध्यरात्री विशेष संसद अधिवेशन बोलावून त्यात जीएसटीचा प्रस्ताव संमत केला. मुळात या संकल्पनेविषयी सरकारचेच धोरण स्पष्ट नसल्याने त्याचा लोकांना फटका बसला. त्यात हळूहळू सुधारणा त्यांनी केल्या पण तरीही आज 178 वस्तू 12 टक्‍के स्लॅबमध्ये, तब्बल 517 वस्तू 18 टक्‍के स्लॅबमध्ये आणि 27 वस्तू 28 टक्‍के स्लॅबमध्ये आहेत.\nजीएसटी करातून ज्या वस्तू वगळण्यात आल्या आहेत त्यात आता 183 वस्तूंचा समावेश आहे आणि पाच टक्‍के स्लॅबमध्ये एकूण 308 वस्तूंचा समावेश आहे. जीएसटी आल्यानंतर अनेक वस्तू कमालीच्या स्वस्त होतील असे हे सरकार सांगत राहिले पण प्रत्यक्षात मात्र लोकांच्या पदरात फारसे काही पडले नाही. उदाहरणार्थ, सर्व प्रकारच्या कर्जावर पहिल्यांदा 15 टक्‍के सेवा कर द्यावा लागत असे, पण तो रद्द करून त्यावर 18 टक्‍के जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांवरील बोजा कमी होण्याऐवजी वाढला. अशी अनेक उदाहरणे देता येतील. आता 12 टक्‍के आणि 18 टक्‍क्‍यांचा स्लॅब रद्द करून नवीन 15 टक्‍क्‍यांचा स्लॅब आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.\nजीएसटीमध्ये अशा क���ही सुधारणा त्यांना करायच्या असतील तर त्याचा त्यांनी पूर्ण अभ्यास करूनच त्याची अंमलबजावणी केलेली बरी. अन्यथा लोकांना पुन्हा आणखी काही नव्या समस्यांना तोंड द्यावे लागले नाही म्हणजे मिळवली. इंधनालाही जीएसटीत आणा अशी लोकांची मागणी आहे पण त्याविषयी मात्र हे सरकार काही बोलत नाही. इंधन जीएसटीत आले तर पेट्रोल, डिझेलवरील मोठ्या करांतून लोकांना दिलासा मिळू शकेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाच्या दरांमध्ये जी मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे त्याचा लोकांना थेट लाभ घेता येईल. जीएसटी सवलतींच्या बाबतीत सरकारने लोकांचा अंत पाहिला आहे. आता निवडणूका तीन-चार महिन्यांवर आल्या असताना त्यांनी त्यासाठी प्रयत्न करण्याने लोक त्यांच्यावर भाळण्याची फार शक्‍यता नाही. त्यांनी हे खूप आधीच करायला हवे होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसाद-पडसाद: आरक्षणाचा लाभ नक्की कोणाला\nसोक्षमोक्ष: पक्षांतराच्या रोगापासून मतदारांना मुक्ती कधी\nजो जे वांछील तो ते लाहो…(अग्रलेख)\nजीवनगाणे: सूर जुळवून घे…\nदिल्ली वार्ता: भाजपच्या स्वप्नाला सपा-बसपाचा ब्रेक\nवाद: बेजबाबदार सेलिब्रिटी अन्‌ प्रतिमेला धक्‍का\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/reactions-of-leaders-on-koregav-bheema-278786.html", "date_download": "2019-01-17T22:01:44Z", "digest": "sha1:6NTEZLMECLTEJVQI66CUKJ3OCZTGI52A", "length": 16757, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरेगाव भीमा प्रकरण : कोण काय म्हणालं?", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघाले��्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nकोरेगाव भीमा प्रकरण : कोण काय म्हणालं\nएकीकडे महाराष्ट्रात ताण तणाव वाढत असताना देशभरातील वेगवेगळ्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेऊ या\n02 जानेवारी : भीमा-कोरेगाव येथे झालेल्या लढाईच्या 200 व्या विजयोत्सवात झालेल्या दगडफेकीमुळे राज्यभरातलंच नाही तर देशभरातीलच राजकारण तापलं आहे. एकीकडे महाराष्ट्रात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणाावर देशभरातील वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेऊ या...\nपोलिसांची भूमिका संशयास्पद - प्रकाश आंबेडकर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे काल भीमा कोरेगावला घटनास्थळी उपस्थित होते. याप्रकरणी पोलीस आणि प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणीही केली त्यांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी निषेध करण्यासाठी उद्या त्यांनी महाराष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे.\nदलित समाजाला वर येऊ न देणे हाच संघाचा मुळ विचार-राहुल गांधी\nदलितांना समाजात वर येऊ न देणे हाच संघाच्या विचाराचा गाभा आहे अशी सणसणाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. तसंच ऊना,वेमुला,कोरेगाव भीमा हे दलित प्रतिकाराची प्रतिकं असल्याचं विधान ही त्यांनी केलं आहे.\nअसा प्रकार आधी कधीच घडला नाही -शरद पवार\nकोरेगाव भीमाला जे आज झालं तो प्रकार आधी कधी घडलाच नाही. दरवर्षी हा सोहळा शांततेत पार पडतो. तरी जातीय विखार पसरू न देता सामंजस्याने हे प्रकरण सांभाळायला हवं असं आवाहनही त्यांनी सर्वांना केलं आहे.\nया हिंसेमागे संघ-भाजपचाच हात-मायावती\nया प्रकरणी झालेल्या हिंसेमागे संघ भाजपचाच हात असल्याची शंका बहुजन समावादी पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे. तसंच हा प्रकार थांबवला गेला असता पण महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. त्यांनी ते थांबवलं नाही. या साऱ्यामागे त्यांचाच हात असणार अशी टीका त्यांनी केली आहे.\nदोषींवर कठोर कारवाई करा-रामदास आठवले\nरिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी केली आहे. तसंच शिवरायांचे दोन मावळे एकामेका विरूद्ध लढतात हे चित्र काही फार आश्वासक नाही असंही त्यांनी सांगितलं. तसंच शांतता राखण्याचं आव्हान त्यांनी केलं आहे.\nकोरेगाव भीमा प्रकरणाची सीआयडी चौकशी करू- मुख्यमंत्री\nकोरेगाव भी��ा प्रकरणाची सीआयडी चौकशी करू असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.\nयाशिवाय कोरेगाव भीमा प्रकरणानंतर राज्यभरात शांतता राखावी असं सर्वपक्षीय नेत्यांनी आवाहन केलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nराष्ट्रवादीच्या उदयनराजेंना भाजपची ऑफर\nVIDEO : युतीत आम्ही विरोधकांना भांडायला जागाच देत नाहीत - पंकजा मुंडे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7284-uddhav-thackeray-gets-birthday-greetings-from-rahul-gandhi", "date_download": "2019-01-17T22:11:58Z", "digest": "sha1:LXJGPYCWZ33RPL2XOHAEHKQOAZW4UVAW", "length": 6356, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "शुभेच्छांचं राजकारण... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ५८ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांना अनेकजण शुभेच्छा देत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील ट्विट करत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nराहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य आणि आनंद मिळो’.\nराहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उघडपणे भाजपा आणि नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंशी जवळीक करण्याचा राहुल गांधी प्रयत्न करत असल्याची शंकाही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nसमृद्धी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्यावा- उद्धव ठाकरे\nमलिष्कासह रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी\nधनंजय मुंडेंनी शिवसेना मंत्र्यावर केला घोटाळ्याचा खळबळजनक आरोप\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/tech/4880-ikall-k7", "date_download": "2019-01-17T20:49:39Z", "digest": "sha1:O42IFKHMGRMGOZPPQUOXXLGBPVATQBWM", "length": 5727, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "फक्त 315 रुपयांचा फोन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nफक्त 315 रुपयांचा फोन\nऑनलाइन रिटेलर शॉपक्लूजने फक्त 315 रुपये किंमतीचा iKall K71 हा फोन लाँच केला आहे.\niKall K71 हा फोन सिंगल सिम आहे. यामध्ये 1.4 इंच स्क्रिन देण्यात आली असून यामध्ये मोनोक्रोम डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये एलईडी टॉर्चही आहे. या फोनमध्ये 800 mAh बॅटरी देण्यात आली आहे.\n315 रुपये किंमतीचा हा फोन एका मर्यादित कालावधीपर्यंतच ऑफरमध्ये उपलब्ध असणार आहे. हा फोन आउट ऑफ स्टॉक झाल्यास या ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येणार नाही.\nकाही दिवसांपूर्वीच Viva V1 फोन लाँच करण्यात आला होता. त्याची किंमत 349 रुपये इतकी आहे.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ क���मच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sports-news-17/", "date_download": "2019-01-17T21:29:44Z", "digest": "sha1:GTQB6JBU7XFCL3TVCEPAMWCNGBLYAPX3", "length": 11413, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केविन अँडरसन, इवो कार्लोविच यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकेविन अँडरसन, इवो कार्लोविच यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश\nटाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा\nपुणे – विम्बल्डन विजेता केविन अँडरसन, लातवियाच्या एर्नेस्ट गुलबीस, क्रोएशियाच्या इवो कार्लोविच या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून येथे सुरू असलेल्या एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.\nश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या दुसऱ्या फेरीत 1तास 38मिनिटे चाललेल्या या सामन्यात लातवियाच्या जागतिक क्र.95असलेल्या एर्नेस्ट गुलबीसचा कोरियाच्या जागतिक क्र.25असलेल्या हियोन चूँगवर टायब्रेकमध्ये 7-6(2), 6-2असा विजय मिळवत खळबळजनक निकालाची नोंद केली.\nसामन्यात पहिल्या सेटमध्ये 5-1 अशा फरकाने पिछाडीवर असलेल्या एर्नेस्टने जोरदार खेळ करत चूँगची सातव्या, नवव्या सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत 5-5अशी बरोबरी साधली. त्यांनंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये एर्नेस्टने चूँगवर 7-6(2)असा विजय मिळवत आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येदेखील एर्नेस्टने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत चूँगविरुद्ध हा सेट 6-2असा जिंकून विजय मिळवला.\nजागतिक क्र.6असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत सर्बियाच्या लासलो जेरीचा 7-6 (7-3), 7-6(8-6) टायब्रेकमध्ये असा पराभव करून आगेकूच केली. अतितटीच्या झालेल्या 2तास 8मिनिटे चाललेल्या या सामन्यात लासलो जेरीने केविनला कडवी झुंज दिली. पण केविनच्या बिनतोड सर्व्हिसच्या माऱ्यापुढे जेरीची खेळी निष्प्रभ ठरली.\nपहिल्या सेटमध्ये केविनने जेरीची चौथ्या गेममध्ये, तर जेरी��े केविनची सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये केविनने आपल्या बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर हा सेट 7-6(7-3)असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये केविनने आपले वर्चस्व कायम राखत जेरीचा 7-6(8-6)असा पराभव करून विजय मिळवला.\nएकेरी गट : मुख्य ड्रॉ (दुसरी फेरी) – एर्नेस्ट गुलबीस (लातविया) वि.वि. हियोन चूँग (कोरिया) 7-6(2), 6-2, केविन अँडरसन (दक्षिण अफ्रिका) वि.वि. लासलो जेरी (सर्बिया) 7-6(3), 7-6(8-6), इवो कार्लोविच (क्रोएशिया) वि.वि. एव्हेग्नी डॉंस्काय (रशिया) 6-4, 7-5.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा युपीवर रोमहर्षक विजय\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nखेलो इंडिया : नेमबाजीत हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया : ज्योती पाटीलला जलतरणात सुवर्णपदक\nखेलो इंडिया : मयुरी देवरे, श्रेया गुणमुखी यांना रौप्य\nभारताचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nमुलींमध्ये सिम्बायोसिस स्कूलला विजेतेपद\nब्लास्टर्सला पराभूत करत कोकणे स्टार्स विजयी\nबार्कलेज, कॉग्निझंट, इन्फोसिस संघांचे विजय\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/maratha-community-form-a-political-party-in-diwali-for-maratha-reservation-304894.html", "date_download": "2019-01-17T21:21:37Z", "digest": "sha1:E2HI32PRSDHEAXLCB2W2KC4YNSUVYHEZ", "length": 7797, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मराठा समाज आता थेट राजकारणात, दिवाळीतच स्थापन करणार नवा पक्ष–News18 Lokmat", "raw_content": "\nमराठा समाज आता थेट राजकारणात, दिवाळीतच स्थापन करणार नवा पक्ष\nसकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पक्षाची स्थापन होणार आहे.\nकोल्हापूर, 12 सप्टेंबर : सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पक्षाची स्थापन होणार आह��. कोल्हापुरात पक्ष स्थापनेसंदर्भात मराठा समाजाचा मेळावा घेण्यात आला त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी राजकीय पक्षाची गरज असल्याचे एकमत झाल्याने आता मराठा समाजाचाही एक राजकीय पक्ष असणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात या नव्या पक्षाची स्थापना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.मराठा समाजाच्या हक्कांसाठी त्यांचा स्वतंत्र पक्ष असावा याच्या पार्श्वभूमीवर समाजबांधणीसाठी लोकांची मतं जाणून घेणार आहेत. त्यासाठी ते प्रत्येक ठिकाणी दौरा करणार आहेत. त्याची सुरुवात आज कोल्हापूरमधून झाली. आज झालेल्या मेळाव्यात या मुद्द्यावर सगळ्यांचं संगनमत झालं आणि त्याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यांच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मराठा मोर्चा धुमसत आहे. पण अद्याप यातील कोणतीच मागणी मार्गी लागली नाही. सध्याच्या राजकारणात प्रत्येक पक्षात मराठी समाजातील लोक आहेत. पण तरीही मराठा समाजावर अन्याय होत आहे. प्रत्येक जण स्वत:च्या समाजाचा फायदा बघत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यासाठी शिक्षण व्यवस्था सुधारावी, मराठ्यांना नोकरीत आरक्षण मिळावं यासाठी हा नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.\nसावधान- आधार कार्डचं सॉफ्टवेअर झालंय हॅक, कोणीही बदलू शकतं तुमचं नाव आणि पत्तादरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काल मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगाचा पहिला प्रगती अहवाल काल हायकोर्टात सादर झाला आणि त्यानुसार आता 15 नोव्हेंबरपर्यंत आयोगला आपला अंतिम प्रगती अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यामुळे आता लवकरच हा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार यात काही शंकाच नाही.मराठा आरक्षणाची सद्यस्थिती काय याबाबतचा अहवाल दर 15 दिवसांनी कोर्टात सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार काल मागास आयोगाने आपला प्रगती अहवाल मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. तर यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक चार आठवड्यांनी कामकाजाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहे.यात मराठा आरक्षणाच्या प्रगती अहवालासाठी किती लोकांशी चर्चा केली, किती लोकांचे मत नोंदवले, आरक्षणाच्या मुद्द्याच्या प्रत्येक कामाची यादी दर चार आठवड्याने सादर करण्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे ही मराठा आरक्षणासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची प्रगती आहे. घरबसल्या असा बदला आधार कार्डवरील फोन नंबर आणि पत्ता\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nडान्स बारवरील निर्णय : आर. आर. आबांच्या मुलीला काय वाटतं\nVIDEO : छेड काढणाऱ्या परप्रांतियांना विद्यार्थिनींनीच बदडून काढलं\nआधी तुम्ही किती स्वच्छ आहात ते बघा, जेटलींचा काँग्रेसवर हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/a-pregnant-lady-with-water-bag-leaking-has-been-airlifted-in-keral-300965.html", "date_download": "2019-01-17T21:16:55Z", "digest": "sha1:46NQPZZ5EP2TBEMIJ7EIN4PPLQVZXLWH", "length": 4850, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - गर्भवती महिलेसाठी देवदूत ठरले नौदल, एअरलिफ्ट करून वाचवला जीव–News18 Lokmat", "raw_content": "\nगर्भवती महिलेसाठी देवदूत ठरले नौदल, एअरलिफ्ट करून वाचवला जीव\nकेरळ, 17 ऑगस्ट : केरळमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. या अतिवृष्टीमुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं. दरम्यान, अनेक लोक या पाण्यामुळे अडकून पडले आहेत. यात एक गर्भवती महिलाही अडकली होती. दगदगीमुळे तिची गर्भाशयाची पाण्याची पिशवी लिक झाली होती. त्यामुळे तात्काळ तिला एअरलिफ्ट करून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. यानंतर या महिलेचे ऑपरेशन करण्यात आलं आणि हे ऑपरेशन यशस्वीही झालं आहे. 30 मिनिटं हे ऑपरेशन सुरू होतं. डॉक्टरांच्या मदतीने ती महिला आणि तिचे बाळ सुरक्षित आहे. या महिलेला रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ भारतीय नौदालाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊटवरून शेअर केलं आहे. नौदवाच्या या उत्तम कामगिरीला सलाम.\nकेरळ, 17 ऑगस्ट : केरळमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. या अतिवृष्टीमुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं. दरम्यान, अनेक लोक या पाण्यामुळे अडकून पडले आहेत. यात एक गर्भवती महिलाही अडकली होती. दगदगीमुळे तिची गर्भाशयाची पाण्याची पिशवी लिक झाली होती. त्यामुळे तात्काळ तिला एअरलिफ्ट करून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. यानंतर या महिलेचे ऑपरेशन करण्यात आलं आणि हे ऑपरेशन यशस्वीही झालं आहे. 30 मिनिटं हे ऑपरेशन सुरू होतं. डॉक्टरांच्या मदतीने ती महिला आणि तिचे बाळ सुरक्षित आहे. या महिलेला रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ भारतीय नौदालाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊटवरून शेअर केलं आहे. नौदवाच्या या उत्तम कामगिरीला सलाम.\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nडान्स बारवरील निर्णय : आर. आर. आबांच्या मुलीला काय वाटतं\nVIDEO : छेड काढणाऱ्या परप्रांतियांना विद्यार्थिनींनीच बदडून काढलं\nआधी तुम्ही किती स्वच्छ आहात ते बघा, जेटलींचा काँग्रेसवर हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/national/page-8/", "date_download": "2019-01-17T21:09:48Z", "digest": "sha1:XHQPFATWEPRNBYDBHWMSOOQJZDI2KHKJ", "length": 12412, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "National News in Marathi: National Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-8", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात ���्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nभुकेनं व्याकूळ झाली होती 2 महिन्यांची अनाथ चिमुकली, महिला पोलिसाने केलं स्तनपान\nबातम्या Jan 2, 2019 VIDEO: ऐतिहासिक पहिल्यांदाच शबरीमाला मंदिरात महिलांनी केला प्रवेश - सूत्र\nदेश Jan 2, 2019 NaMo Vs RaGa : 2019 मध्ये राहुल गांधीचा दिसणार नवा अवतार\nदेश Jan 1, 2019 वाराणशी की पुरी मतदारसंघाच्या प्रश्नावर मोदींचा सस्पेंस\nकाँग्रेसमुळेच राम मंदिराचा विषय रखडला - नरेंद्र मोदी\nहेच ते 42 प्रश्न ज्यांना मोदींनी दिलीत बेधडक उत्तरं\n'मोदीजी, तुमचे फक्त 100 दिवस बाकी; उलटगणती सुरू आहे'\nनरेंद्र मोदींनी मुलाखतीत उल्लेख केला तो नोटांच्या गादीवर झोपणारा सरकारी बाबू कोण\nPM MODI LIVE : काँग्रेसच्या कर्जमाफीवर पंतप्रधान मोदींचा घणाघात\nPM MODI LIVE: नोटबंदीची खरंच गरज होती का\nVIDEO : शिवसेना-भाजप युती होणार का मोदींच्या 'या' वक्तव्यात दडलंय उत्तर\nLIVE MODI : गांधी कुटुंबीयांना नरेंद्र मोदींनी मारला मोठा टोला; म्हणाले, जामिनावर बाहेर आहेत ही मोठी गोष्ट\nLIVE : उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी\nकमलनाथ सरकारने रद्द केला 'वंदे मातरम्'चा निर्णय\nलोकसभेची लढाई : 42 प्रश्न 95 मिनिटं, काय बोलणार नरेंद्र मोदी\nपाच वाजता नरेंद्र मोदी काय बोलणार सर्व देशाचं लागलं लक्ष\nVIDEO: 'पहिलं काम आपल्या जातीसाठीच', काँग्रेस मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य\nNaMo Vs RaGa : ट्विटरवरून मोदींचा कौतुकाचा वर्षाव, कारण निवडणुका जवळ आल्या\nनवीन वर्षाची दुख:द सुरूवात, ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन\n'सिंघम' फेम 'जयकांत शिक्रें'ची राजकारणात एंट्री, 'या' पक्षाकडून लढवणार निवडणूक\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-01-17T21:39:15Z", "digest": "sha1:BLNOMRWA27BBHG2PXPJGPSYNDHCYKAOR", "length": 11314, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुंबळ हाणामारी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nदोन राजकीय गटात तुफान हाणामारी; तलवारीने वार, 6 जखमी\nराजकीय मतभेद टोकाला गेल्याने कार्यकर्ते थेट लाठ्या-काठ्यांनी आपआपसांत भिडले आहेत.\nग्रामपंचायत कार्यालयात तुंबळ हाणामारी; सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद\nVIDEO : दुसरं लग्न करणाऱ्या पतीला पत्नीने आणि मुलांनी भररस्त्यावर धुतलं\nडोंबिवलीत आरपीआयच्या दोन गटात तुंबळ हाणामारी\nखारघर रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षाचालकांची तुंबळ हाणामारी\nचोरीच्या संशयावरुन पोटच्या मुलीला अमानुष मारहाण\nविरार-डहाणू दरम्यान धावत्या लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी\nचंद्रकांत पाटलांना पालकमंत्रिपदावरून हटवा - नीलम गोर्‍हे\n...नाहीतर आमच्या स्टाईलने उत्तर देऊ, राजेंचा आव्हाडांना इशारा\nपुण्यात दांडेकर पुलाजवळ दोन गटात तुंबळ हाणामारी\nऔरंगाबादेत 65 तर नवी मुंबईत 51 टक्के मतदान, आता निकालाची प्रतीक्षा\nकाँग्रेस -राष्ट्रवादीला मतदान केलं म्हणून दोन गटांत तुंबळ हाणामारी\n‘आप’चे नेते आशुतोष यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठ��� 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE/all/page-6/", "date_download": "2019-01-17T21:03:57Z", "digest": "sha1:HBPDPN26LHM453L624OW5RN63Y3LMRQV", "length": 11638, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुस्लिम- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विर��टपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nराहुल गांधींना संघाचं निमंत्रण 'भारताचं भविष्य' कार्यक्रमात बोलण्याची विनंती\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना संघाच्या व्यासपीठावर उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आहे.\nमराठा, धनगर समाजापाठोपाठ आता मुस्लीम समाज आरक्षणासाठी आक्रमक\nराखीचा अनोखा सोहळा, मलंगगडावर हिंदूंनी मुस्लिम बांधवांना बांधली राखी\nमुस्लिम महिलेला विमानतळावर चौकशीत दाखवावे लागले रक्ताने माखलेले सॅनिटेरी पॅड\nमनोज वाजपेयी पाळतोय श्रावण, ईदला नाही खाणार बिर्याणी\n...म्हणून बकरी ईदला दिली जाते बकऱ्याची कुर्बानी\n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nIndependence Day 2018: २०१३ सारखं काम करत राहिलो तर १०० वर्ष लागतील, मोदींनी भाजप- काँग्रेस सरकारची केली तुलना\nआरक्षणासाठी निवेदन द्यायला गेलेल्या मुस्लीम आंदोलकांना अटक\nऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डही तयार करणार 'सोशल आर्मी'\nसनातन साधकाच्या घरी सापडला बॉम्ब साठा, एटीएसची मोठी धाड\nमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी\nराजस्थानमध्ये मुस्लिम गावांना दिली हिंदू नावं\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%91%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2019-01-17T20:54:18Z", "digest": "sha1:Y2BX7SSLPLRV3V2AK4JZDSHPUKXPUWWS", "length": 3158, "nlines": 51, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑड्री बिटोनीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nऑड्री बिटोनीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ऑड्री बिटोनी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nदशकानुसार रति अभिनेत्रींची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/lokmanya-bal-gangadhar-tilak/", "date_download": "2019-01-17T22:08:59Z", "digest": "sha1:CTLBDTMZ7UHOFI5GXPXG3T64NZO5DGE4", "length": 8008, "nlines": 105, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक) – profiles", "raw_content": "\nबाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक)\nराजकारणी, वृत्तपत्रकार, वैदिक संशोधक, प्राच्यविद्यापंडित आणि भगवदगीतेचे भाष्यकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी झाला. “\nकेसरी” व “मराठा” ही वर्तमानपत्रे सुरु करणार्‍या टिळकांचे आग्रलेख गाजले आणि ब्रिटिश सरकारची झोप उडवणारे ठरले. मंडालेच्या तुरुंगात असताना “गीतरहस्य अर्थात कर्मयोगशास्त्र” या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. वेदकालनिर्णयावर “ओरायन” आणि आर्यांच्या इतिहासशोधाचा “आर्क्टिक होम ऑफ द वेदाज” हे ग्रंथही त्यांनी लिहिले. परखड, सडेतोड राजकीय अग्रलेखांची मराठीतील परंपरा लोकमान्यांशीच नाते सांगते.\nविद्वत्ता, अभ्यास आणि परखड लेखणी यांची सांगड राजकारणाशी घालणारे “लोकमान्य” बाळ गंगाधर टिळक यांचे ०१ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले.\n1 Comment on बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक)\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\n‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकली���्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक ...\nमाणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)\n“इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण ...\n'रामनगरी' या विनोदी अंगाने समाजदर्शन घडवणार्‍या अजरामर आत्मपर पुस्तकाचे लेखक राम विठोबा नगरकर हे एक ...\nप्रा. रावसाहेब रंगराव बोराडे\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.msceia.in/gallery", "date_download": "2019-01-17T21:15:52Z", "digest": "sha1:CYZ43MYMAXRWGJWBDATQ4PO7TZUJOCEP", "length": 2632, "nlines": 54, "source_domain": "www.msceia.in", "title": "छायाचित्र | MSCEIA", "raw_content": "\nवेबसाईट वापर पात्र संस्था\nमायक्रोसॉफ्ट चे लायसन्स शासनाकडून उपलब्�\n५० वे अधिवेशन उपस्थतीत संस्था-चालक\nलातूर येथील संगणक अभ्यास क्रम आनंदउस्सव �\nशोभा यात्रेचे स्वागत करतांना शिक्षण मंत्\nठाणे येथील १० ऑगस्ट २०१५ रोजी संपन्न झाले�\nशिक्षणं मंत्रयांचा सत्कार करताना प्रेसि�\n५४ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या\nमहाराष्ट्र स्टेट कॉमर्स एजुकेशनल इन्स्टिटुट्स असोसिएशनची 50 वर्षात होणारी वाटचाल ही 21 व्या शतकात गतिमान करतानाच जगत होत असलेल्या संगणकीय युगात आपणच मागे का हा प्रश्न मणी बाळगून राज्य संघटनेदवारे www.msceia.in ही वेबसाइट निर्माण करून संस्था चालकांना संपर्काचे महत्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chief-minister-should-resign-immediately-ashok-chavan/", "date_download": "2019-01-17T21:25:48Z", "digest": "sha1:LHO6F5OHXB4OXVX2TPXXLDQHQUYZWKIO", "length": 9849, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा- अशोक चव्हाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा- अशोक चव्हाण\nशेतक-यांनंतर सुशिक्षित बेरोजगार ही मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करू लागले;सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही\nटीम महाराष्ट्र देशा: धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी जमीन दिली होती मात्र जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर अहमदनगरच्या एका २५ वर्षीय विद्यार्थाने मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शेतक-यांनंतर सुशिक्षित बेरोजगार ही मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करू लागले आहेत. सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देऊन पायऊतार व्हावे. अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.\nधुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील पाटील यांची पाच एकर जमीन औष्णिक वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. परंतु, आंब्याची झाडे व अन्य शेती उत्पादने घेणारी सुपिक जमीन असतानाही केवळ चार लाख रुपयेच मोबदला देण्यात आल्याने ते अत्यंत नाराज होते. वाढीव मोबदल्यासाठी अनेक महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाकडे खेटे मारूनही काही होत नसल्याने त्यांनी गेल्या सोमवारी निर्धारपूर्वक मंत्रालय गाठले होते. तिथेही पदरी निराशाच आल्याने त्यांनी मंत्रालयात आत्महत्या केली. तसेच आज (बुधवार) अहमदनगरचा अविनाश शेटे या विद्यार्थाने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारनं काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होता. अखेर अविनाशनं कंटाळून आज (बुधवार) मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सध्या पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असून पोलिसांनी अविनाशला वेळीच ताब्यात घेतल्यामुळे त्याला कोणतीही इजा झाली नाही. मात्र या प्रकरणावरून मंत्रालयाचा भोंगळ कारभार पुन्हा ए���दा समोर आला आहे.\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय…\nशेतक-यांनंतर सुशिक्षित बेरोजगार ही मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करू लागले आहेत. सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देऊन पायऊतार व्हावे.\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nटीम महाराष्ट्र देशा : भाजप निवडणुकीच्या काळात मोठा काळाबाजार करते. मुंबई महापालिकेत भाजपने मनसेचे नगरसेवक 5 कोटी…\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/one-country-one-election-to-the-congress-and-trinamool-congress/", "date_download": "2019-01-17T21:41:11Z", "digest": "sha1:BUAS4BRROSE4KRHJE6IKT5DSYRSLERMM", "length": 8712, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'एक देश, एक निवडणूक' काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा विरोध", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘एक देश, एक निवडणूक’ काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीसोबतच ११ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी भाजपनं मोर्चेबांधणी सुरू केलीय… ‘एक देश, एक निवडणूक’ अशी भाजपची संकल्पना असून, तसं झाल्यास संविधानात कोणताही बदल न करता, एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेता येऊ शकतात, असं भाजपचं म्हणणं असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससारख्या पक्षांनी याला विरोध केला आहे. तर भाजप लोकसभा, विधानसभा एकत्र घेण्याबाबत अन्य राजकीय पक्षांचं एकमत व्हावं, यासाठी भाजपनं खटाटोप सुरू केलाय.\nदरम्यान, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि भाजपच्या सर्व मंत्र्यांना निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांना यावेळी दिले. मंत्रीपद स्वीकारताना ‘सर्वांशी समानतेने वागेन’ अशी शपथ घेतली जाते. देशात खरोखरच लोकशाही असेल तर पंतप्रधान, मुख्यमंत्री हे भाजपच्याच प्रचारासाठी का जातात त्यांनी सर्वच पक्षांचा, अगदी अपक्षांचाही प्रचार केला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आजच विधी आयोगाला पत्र पाठवून एकत्र निवडणुका घेण्याची मागणी केलीय. भाजपची ही रणनीती यशस्वी ठरली तर महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी होतील, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, हरयाणा, झारखंड, मिझोराम आणि बिहारमध्ये लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घ्याव्यात, असा भाजपचा आग्रह असल्याचं समजतंय.\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा…\nभाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार केवळ जाहिरातबाजी करणारे; उद्धव ठाकरे\nआरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारबाबत डील झाली असल्याचा खळबळजनक आरोप…\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी;…\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nमाढ्या��� गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/3354-sharad-pawar-on-sadabhau-khot", "date_download": "2019-01-17T20:55:27Z", "digest": "sha1:CP42KFX6CKN74JJ7I3NAQQALEVR2F2RE", "length": 5790, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'आता शांत झोप लागणार' – शरद पवार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'आता शांत झोप लागणार' – शरद पवार\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nसरकारमध्ये राहून एफआरपीपेक्षा 400 रुपयांची अधिक मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांनी केलीये. त्यांच्या कर्तृत्वामुळे शांत झोप लागणार अशी कोपरखळी खासदार शरद पवार यांनी खोत यांना लगावलीये.\nतर साखर कारखानदारांनीच ऊस दराचा तिढा सोडवण्याचं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलंय. तसेच साखर कारखानदार घेतील त्या निर्णयाला 'मम' म्हणत सरकारची संमती असेल असं त्यांनी स्पष्ट केलंय.\nशरद पवार उपस्थित असलेल्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांनी केला जबरदस्त पॉवर गेम\nनारायण राणेंनी पाहिजे तो निर्णय घ्यावा - शरद पवार\nशरद पवार आणि उदयनराजे भोसलेंचा एकत्र प्रवास\nशरद पवारांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं कौतुक\nमी मंत्री असताना कधी अशी समस्या नव्हती – शरद पवार\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80/page/4/", "date_download": "2019-01-17T21:30:52Z", "digest": "sha1:EFTOSFFSHLIAVJFM2LSQRB4UFO25W7KY", "length": 11393, "nlines": 123, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "सातारा-जावळी | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News. | Page 4", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nखंडणीतील आरोपी संजय गाडेला 3 दिवसांची पोलीस कोठडी\nजावळी – मेढा | प्रतिनिधी निर्भीडसत्ता न्यूज – खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुस्क्या आवळणार या भितीने 4 नोेव्हेंबरपासून फरार झालेला संजय गाडे हा आरोपी मेढा पोलीसांकडे 14 नोव्हेंबरला हजर झाल...\tRead more\nसांगलीत पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू; पाच पोलिसांविरोधात गुन्हा\nसांगली | प्रतिनिधी निर्भीडसत्ता न्यूज – सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात एका आरोपीचा कोठडीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनिकेतचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांन...\tRead more\nखंडणीतील आरोपी संजय गाडेवर कारवाई करा; रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पोलिसांना पत्र\nजावळी – मेढा | प्रतिनिधी निर्भीडसत्ता न्यूज – हॉटेल व्यवसायिकाला धमकावुन खंडणी मागितल्या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आरोपी संजय कोंडीबा गाडे याचा व त्या...\tRead more\nखंडणीचा गुन्हा दाखल असलेला आरोपी संजय गाडे फरार\nजावळी – मेढा | प्रतिनिधी निर्भीडसत्ता न्यूज – खंडणीचा गुन्हा दाखल असलेला आरोपी संजय गाडे फरार झाला असून मेढा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रिब्लिकन श्रमिक ब्रिगेडचा पदाधिकारी असल्...\tRead more\nश्रमिक ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष संजय गाडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल\nजावळी – मेढा | प्रतिनिधी निर्भीडसत्ता न्यूज – आर पी आय चे कॅलेंडर छापण्यासाठी व स्वतःकरिता अशी पंधरा हजार रुपयांची खंडणी मागीतली व अनंतराज रिसॉर्ट बंद पाडण्याची व खोटी केस दाख...\tRead more\nजावलीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज\nमेढा – जावली / सोमनाथ साखरे निर्भीडसत्ता न्यूज –जावली तालुक्यातील पहील्या टप्यामध्ये पंधरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक होत असून दहा ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच पदासाठी १९ तर सदस्य पदा...\tRead more\nजावळीत मेढा येथे वारस नोंदी करण्यासाठी लाच घेताना सुर्यवंशी तलाठी एसीबीच्या जाळयात\nनिर्भीडसत्ता न्यूज – जावली – मेढा तालुक्यातील गांजे येथिल वडीलांचा मृत्यू नंतर वारसाच्या नोंदी होण्यासाठी सन २०१५ पासून पाठपूरावा करून सुध्दा नोंदी करण्यात आल्या नाहीत. परंतु या...\tRead more\nजावळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये सरपंच पदासाठी ४६ अर्ज दाखल\nमेढा – जावली / सोमनाथ साखरे निर्भीडसत्ता न्यूज – जावली तालुक्यातील पहील्या टप्यामध्ये पंधरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक होत असून पंधरा गावामधून थेट सरपंच पदासाठी ४६ तर सदस्य प...\tRead more\nमेढा सातारा मार्गावर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जखमी\nजावळी – मेढा निर्भीडसत्ता न्यूज – मेढा सातारा मार्गावर जवळवाडी गावानजीक बुधवारी रात्री १० च्या सुमारास एका दुचाकी स्वाराला चारचाकी झायलो गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने सुशा...\tRead more\nसरकार आमचं, निधी आमचा, पण ‘शायनिंग’ आमदारांची दिपक पवारांची टिका\nमहु हातगेघर धरणासाठी ४० कोटी मंजुर मेढा – जावली / सोमनाथ साखरे निर्भीडसत्ता न्यूज – मेढा – जावळी तालुक्यातील ९ गावांना जलस्वराज्याच्या टप्पा...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sports-news-37/", "date_download": "2019-01-17T21:36:10Z", "digest": "sha1:44ZSR3QSXYNMAVCMABHSWE5BHZFM6OKL", "length": 10599, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जान्हवी पवार, स्वराज शिंदे यांचे विजय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजान्हवी पवार, स्वरा��� शिंदे यांचे विजय\nपुणे – जान्हवी बाबाराव पवार आणि स्वराज अविनाश शिंदेयांनी 9 वर्षांखालील गटातील इंडियन राऊंडमध्ये प्रथम क्रमांक मिळवताना येथे सुरु असलेल्या पुणे महापौर चषक धनुर्विद्या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. येथे सुरु असलेल्या महापौर चषक धनुर्विद्या स्पर्धेत 9, 14, 17, 19 वर्षांखालिल गटामध्ये इंडियन, रिकर्व्ह आणि कपांऊंड प्रकारात होत असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 9 वर्षांखालिल मुलींच्या गटातील इंडियन राऊंड प्रकारातील सामन्यांमध्ये जान्हवी पवारने 631 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला. तर, राजनंदन बोडकेने दुसरा आणि राधिका चव्हानने तिसरा क्रमांक पटकावला. तर, मुलांच्या गटात स्वराज शिंदेने 676 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर, युवराज भोसले ने द्वितिय आणि परिस गांधीने तिसरा क्रमांक पटकावला.\nतर, 14 वर्षांखालिल मुलिंच्या गटातील इंडियन राऊंड प्रकारातील अनुश्री चांदगुडीने 604 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर, स्वानंदी बनसुडेने द्वितिय तर वैष्णवी पवारने तृतीय क्रमांक मिळवला. तर, मुलांच्या गटात आनंद जगतापने 653 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर, अनिकेत कातखडेने द्वितिय तर वेदांत दुधानेने तृतीय क्रमांक पटकावला. तर, 17 वर्षांखालिल मुलींच्या गटातील इंडियन राऊंड प्रकारात अनिषा कोंडेने 580 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर, नमिता पासलकरने द्वितिय आणि खुशी गोळेने तृतीय क्रमांक पटकावला.\nतर, मुलांच्या गटात विशाल दुमनेने 636 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. तर, आयुष पोकळेने द्वितिय तर, संकेत निंगुणेने तृतीय क्रमांक मिळवला. तर, 19 वर्षांखालील मुलांच्या इंडियन राऊंड प्रकारात सोहम धनवडेने प्रथम तर, अमोल बिरादार ने द्वितीय आणि रोशन गादरीने तृतीय क्रमांक पटकावला. तर, मुलींच्या गटात नताशा दुमनेने प्रथम तर, प्रियंका खिंडरेने द्वितिय क्रमांक पटकावला. तर, खुल्या गटात झालेल्या इंडियन प्रकारात शैलेश कोरेने प्रथम क्रमांक पटकावला. तर, गौरव महाजनने द्वितिय आणि सुधीर पाटीलने तृतीय क्रमांक पटकावला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा युपीवर रोमहर्षक विजय\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nखेलो इंडिया : नेमबाजीत ��र्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया : ज्योती पाटीलला जलतरणात सुवर्णपदक\nखेलो इंडिया : मयुरी देवरे, श्रेया गुणमुखी यांना रौप्य\nभारताचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nमुलींमध्ये सिम्बायोसिस स्कूलला विजेतेपद\nब्लास्टर्सला पराभूत करत कोकणे स्टार्स विजयी\nबार्कलेज, कॉग्निझंट, इन्फोसिस संघांचे विजय\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/vadgaon-maval-crime-news-476934-2/", "date_download": "2019-01-17T21:23:56Z", "digest": "sha1:KSF7S4BUCZ6IWCYUCKFEJSZIRBRAEHEY", "length": 10642, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलिसांशी झटापट; आरोपींच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपोलिसांशी झटापट; आरोपींच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल\nवडगाव मावळ – दरोडा व खंडणीच्या दाखल गुन्ह्याची आरोपीकडे चौकशी करत होते. त्या आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीस अधिकारी व महिला कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्याचवेळी आरोपीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी झटापट करीत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शनिवारी (दि. 15) वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.\nभीमराव शंकर मोरे, गोरख मारुती मोरे व प्रशांती भीमराव मोरे (सर्व रा. वडगाव, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगेश भीमराव मोरे यांच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दरोडा व खंडणीचा गुन्हा दाखल केला.\nआरोपी मंगेश मोरे याच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम व महिला पोलीस कर्मचारी रुपाली कोहिनकर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी करत होते. त्याला गुन्हा करताना पोलिसांनी रंगेहात पकडले होते. या गुन्ह्याबाबत अधिक माहिती घेत असताना, आरोपी मंगेश मोरे यांचे वडील भीमराव मोरे, चुलता गोरख मोरे व आई प्रशांती मोरे आदींनी चिडून सहाय्यक पोलीस निरीक���षक नितीन नम यांचा लॅपटॉप फेकून दिला. त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ करून मारहाण केली.\nआरोपीची आई प्रशांती मोरे हिने महिला पोलीस कर्मचारी रुपाली कोहिनकर यांना धक्‍काबुक्‍की, शिवीगाळ करून मारहाण केली. यामध्ये गळ्याला व डोक्‍याला नखे लागून जखमी झाल्या. आरोपी मंगेश मोरे याला पोलीस ठाण्यामधून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्यामधील हा प्रकार पाहून अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्याचवेळी पळून जाणाऱ्या आरोपीला पकडले. आरोपीचे नातेवाईक घटनास्थळावरून फरार झाले.\nसहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांनी आरोपींवर सरकारी कामात अडथळा तसेच शिवीगाळ मारहाण केल्याची फिर्याद दिली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक दगडू हाके म्हणाले की, आरोपी मंगेश मोरे सराईत गुन्हेगार असून, अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. त्याला सोडवण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी अविश्‍वसनीय घटना केली आहे. त्यातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा युवक कॉंग्रेसकडून निषेध\nदापोडीत मोटारीची चौघांना धडक\nनवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेला विरोध\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना समन्स\n16 हजार 325 नळजोड अवैध\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai?start=2484", "date_download": "2019-01-17T21:29:38Z", "digest": "sha1:MZ4IB3FY3TZ52ZXS2BKH73G4Q5XULFXL", "length": 6445, "nlines": 161, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n200 स्टार कासवांची ���स्करी करणाऱ्या बाप लेकाला बेड्या\n'त्या' प्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुन्द्राला मुंबई हायकोर्टाचा दिलासा\nकर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी मुख्यमंत्र्यांकडून जाहीर\nविठ्ठलनामात दुमदुमलं प्रतिपंढरपूर ओळखलं जाणारं वडाळ्याचं विठ्ठल मंदिर\nमुंबईच्या चौपाट्यांवर फिरायला जात असाल तर सावधान \nकर्जमुक्तीच्या श्रेयासाठी मजा कोण मारतंय- सामनामधून उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय लोकशाहीला घातक; अजित पवारांची टीका\n'गोकुळ' दुधाच्या दरवाढीचे संकेत\n'महाबीज'कडून बोगस बियाणांचं वाटप\nअभिनेता संजय दत्तच्या अडचणी संपेना\nनगराध्यक्षांपाठोपाठ आता सरपंचही थेट लोकांमधून निवडला जाणार\nआधार नोंदणी आता सरकारी कार्यालयात होणार\nतासभर वाट पाहूनही सुप्रिया सुळे आणि ‘त्यांची’ भेट होवू शकली नाही\n तुमच्या पेट्रोलची होतेय चोरी\nभाजप खऱ्या धर्माचा अपमान करतेय; राजू वाघमारेंची भाजपवर जहरी टीका\nसुमारे पावणेदोन वर्षानंतर भुजबळ तुरुंगाबाहेर येणार\n म्हाडाच्या लॉटरीतील घराची किंमत 1 कोटी 61 लाख\nसंजय निरुपमांनी व्यासपीठावरच धुतले संत-महंतांचे पाय\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/8506-cbi-vs-cbi-photogallery", "date_download": "2019-01-17T21:44:22Z", "digest": "sha1:SELZM3G6CSKLFDQDQOTVAWLQWDYUOHLP", "length": 4576, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "काय आहे ही सीबीआयची साठमारी? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकाय आहे ही सीबीआयची साठमारी\nलखलखणारी पृथ्वी नासानं टिपली\nजगातील सगळ्यात व��द्ध व्यक्ती सोदीमेजो\nमेक्सिकोत समुद्र किनारपट्टीवर भूकंपाचा जबरदस्त धक्का\nसाताऱ्याच्या कास पठारावर रंगबेरंंगी निसर्ग सौंदर्याची उधळण\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/2525-pandharpur-vitthal-temple-tokan-darshan", "date_download": "2019-01-17T22:07:06Z", "digest": "sha1:D5D2DQOR2OKQM6NHDBX7KUPKBPCQ6CHA", "length": 7929, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आता टोकनद्वारे होणार विठुरायाचे दर्शन ! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआता टोकनद्वारे होणार विठुरायाचे दर्शन \nजय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर\nचंद्रभागेच्या तीरावर वसलेले महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच पंढरीचा विठुराया. पंढरपूरातील वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांचा त्रास लवकरच संपणार आहे.\nभाविकांना आता विठुरायाचे दर्शन अतिशय सुलभरित्या घेता येणार आहे. टोकन पद्धतीने दर्शन घेण्याचा निर्णय समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी घेतला आहे.\nलाखो भाविक ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता दहा-दहा किलोमीटरपर्यंत रांगेत उभे राहतात. मात्र आता लवकरच भाविकांचा हा त्रास संपवण्याचा निर्णय आज मंदिर समितीच्या बैठकीत झाला आहे. कार्तिकी एकादशी पासून प्रायोगिक तत्वावर टोकन पध्दतीने भाविकांना दर्शन मिळणार आहे.\nयासाठी शासकीय मान्यताप्राप्त कंपनीकडून पंढरपुरात विविध ठिकाणी टोकन केंद्र उभारणी होणार असून भाविक आल्यानंतर थंब इम्प्रेशन द्वारे ही सर्व प्रक्रिया होणार आहे. यामुळे टोकन पद्धतीमुळे पंढरपुरातील अर्थव्यवस्था सुध्दा सक्षम होण्यास मदत होईल, असे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे.\nपंढरपुरच्या चंद्रभागेचा घाट, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग याठिकाणी स्वच्छता करण्यासाठी समिती स्वतः सहभाग घेणार आहे. लवकरच स्वच्छ पंढरपूरसाठी निविदा प्रक्रिया राबवणार असून नामांकित कंपनीची निवड या माध्यमातून होणार आहे.\nविठुरायाच्या पंढरीत शिवसैनीकांचे आंदोलन\nपोलीस अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे बंदुकीतून गोळी सुटली अन्...\n‘राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे’ - चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे\nपंढरपूरमधील नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, अज्ञातांकडून गोळीबार आणि कोयत्याने वार\nआषाढी यात्रेपूर्वी होणार टोकन दर्शन सुविधा सुरू\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-17T21:21:56Z", "digest": "sha1:GXKZFTVHVQ5S5GHOSE3FDTR74SQC34IU", "length": 10931, "nlines": 91, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "अखेर एम्पायर इस्टेट उड्डाणपूल खुला; पालकमंत्री बापटांच्या हस्ते झाले उद्धाटन | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या अखेर एम्पायर इस्टेट उड्डाणपूल खुला; पालकमंत्री बापटांच्या हस्ते झाले उद्धाटन\nअखेर एम्पायर इस्टेट उड्डाणपूल खुला; पालकमंत्री बापटांच्या हस्ते झाले उद्धाटन\nमहापालिकेतर्फे चिंचवड येथील एम्पायर इस्टेट काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी बीआरटीएस रस्त्यावरस्त्यावर नदी, लोहमार्ग व महामार्ग आेलांडणा-या उड्डाणपुलाचे अखेर लोकार्पण झाले आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीष बापट यांचे हस्ते आज (सोमवारी) झाले आहे. त्यानंतर हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.\nखासदार अमर साबळे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापाैर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेने जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) 11 किलोमीटर लांबीच्या काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी (219.20) या बीआरटी प्रकल्पाअंतर्गत सुमारे 1600 मीटर लांबीच्या चिंचवड-एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपुल उभारण्याचा निर्णय घेतला. या पुलाला 2010 मध्ये मान्यता मिळाली. त्यासाठी सन 2011 मध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली. प्रत्यक्षात 6 एप्रिल 2011 ला पुलाच्या कामाला सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे पुलाचे काम रखडले होते. तब्बल आठ वर्षांनी आता पुलाचे काम पुर्ण झाले आहे.\nबीआरटीएसच्या कामातील पवना नदी, मुंबई-पुणे रेल्वे आणि पुणे-मुंबई महामार्ग ओलांडणारा उड्डाणपूल एम्पायर इस्टेट येथे बांधण्यात आला आहे. तो १.६० किलोमीटर लांबीचा आणि नदी, महामार्ग अडथळे ओलांडून जाणारा आहे. त्याची रुंदी २३ ते ३० मीटर आहे. या मार्गाच्या आखणीत स्वतंत्र बीआरटी लेन आणि इतर वाहनांसाठी ५.५ ते ७ मीटर रुंदीच्या स्वतंत्र मार्गाचा समावेश आहे. पादचाऱ्यांसाठी पवना नदी व रेल्वेवरील पुलावर स्वतंत्र दोन मीटरचा मार्ग तसेच चारही बाजूंनी चढण्या-उतरण्यासाठी जिन्यांची सोय करण्यात आली आहे. उड्डाणपुलामध्ये १.८ मीटर रुंदीचा पादचारी आणि सायकलसाठी स्वतंत्र मार्ग राखीव आहे. पादचारी व सायकलवरून जाणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी या मार्गाच्या दोन्ही बाजूस काँक्रीटचे अंटिक क्रॅशन रेलिंग आहे. हा उड्डाणपूल निवासी भागातून येत असल्याने तेथील रहिवाशांचा विचार करून ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी नॉईज बॅरिअर्सचा समावेश करण्यात आला आहे.\nयेत्या सोमवारीपासून हा पुल वाहतुकीसाठी खुला केला झाला असून या पुलाचे संत मदर तेरेसा असे नामकरण करण्यात आले आहे.\nTags: ChinchwadnirbhidsattaPimpriआमदारएकनाथ पवारएम्पायर इस्टेटनितीन काळजेममता गायकवाडमहापाैरमहेश लांडगेलक्ष्मण जगतापसभापती\nराजस्थानच्या ‘ट्री मॅन’चे घोरावडेश्वर डोंगरावर श्रमदान\nकर्नाटकमधील भाजपच्या भरघोस यशाबद्दल पिंपरीत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7559-after-14-days-the-navy-stopped-the-rescue-operation-in-kerala", "date_download": "2019-01-17T20:51:48Z", "digest": "sha1:2LYGXXQ5XQ26VY42VDJ32OWZKKU7KOES", "length": 5935, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "14 दिवसांनंतर केरळमधील रेस्क्यू ऑपरेशन नौदलाने थांबवलं... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n14 दिवसांनंतर केरळमधील रेस्क्यू ऑपरेशन नौदलाने थांबवलं...\nनौदलानं 14 दिवसांनंतर केरळमधील पूरग्रस्तांसाठी सुरू केलेलं ऑपेरशन मदत थांबवलं आहे. पूर ओसरल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने हे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात येत आल्याची माहिती नौदलातर्फे देण्यात आली आहे.\nनौदलाकडून 9 ऑगस्टपासून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन मदत अंतर्गत आतापर्यंत 16 हजार 5 पूरग्रस्तांना रेस्क्यू करून मदतकार्य देण्यात आलं आहे.\nजाणून घ्या महाराष्ट्राच्या NDRF जवानांनी याबाबत दिलेली माहिती...\nप��हा केरळच्या पूरपरिस्थितीचा EXCLUSIVE रिपोर्ट...\nकेरळला पुरानंतर साथीच्या आजारांचं आव्हान...\n'कलवरी' पाणबुडीचा नौदलात समावेश\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nविकृत सैन्य अधिकारी गजाआड, पत्नीला देत होता ‘ही’ धमकी\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/aamir-khan-will-to-get-deenanath-mangeshkar-award-for-dangal/", "date_download": "2019-01-17T21:27:20Z", "digest": "sha1:GYBXACO56Q3IMSRUGB4YO4TKG2Z2NBAD", "length": 5299, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Deenanath Mangeshkar Award- 'दंगल' साठी आमिर खान ला दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nDeenanath Mangeshkar Award- ‘दंगल’ साठी आमिर खान ला दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड\n‘ दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार या वर्षीचा आमिर खान चा चित्रपट दंगल ला देण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्रात बाळासाहेबांपेक्षा कोणीही मोठा स्टार नाही : आमिर…\nपानी फाउंडेशन कार्यातील लोकसहभाग वाखाणण्याजोगा आहे : शरद…\nअभिनेत्री वैजयंती माला आणि पूर्व भारतीय क्रिकेट कर्णधार कपिलदेव यांना ही या वर्षी ‘ दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार ने सम्मानित करणार आहेत.\nमहाराष्ट्रात बाळासाहेबांपेक्षा कोणीही मोठा स्टार नाही : आमिर खान\nपानी फाउंडेशन कार्यातील लोकसहभाग वाखाणण्याजोगा आहे : शरद पवार\n1 मे रोजी श्रमदान करा : आमिर खान\nनेहमीच सामाजिक विषयांवर सिनेमा करण्याची इच्छा होती, पण\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nसोलापूर ( प्रतिनिधी ) - उजनी धरणावरील स्थानिक मच्छिमार सोमवार २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करमाळा येथील कोंढार…\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/today-terrorists-abduct-kill-three-policemen-in-kashmir/", "date_download": "2019-01-17T21:54:23Z", "digest": "sha1:Q3YGL2MOM3FQSCSD3U7LI4TCYBROUSXU", "length": 9636, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संतापजनक! जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केली तीन पोलिसांची हत्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केली तीन पोलिसांची हत्या\nटीम महाराष्ट्र देशा- जम्मू कश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातून दहशतवाद्यांनी चार पोलिसांचे अपहरण करून त्यातील तिघांची निघृणपणे हत्या केली आहे. या तीनही पोलिसांचे मृतदेह पोलिसांना सापडल्याने खळबळ उडाली आहे. अपहरण करण्यात आलेल्या एका पोलिसाची दहशतवाद्यांनी सुटका केली आहे. शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांनी या पोलिसांच्या घरात घुसून त्यांचे अपहरण केले होते. दरम्यान हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने या हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.\n‘हिजबुल मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेनं अलीकडंच जम्मू-काश्मीरमधील सर्व पोलिसांना नोकरी सोडण्याची धमकी दिली होती. ‘हिजबुल’चा दहशतवादी रियाज नाइकू याने काही दिवसांपूर्वी ही धमकी दिली होती. पोलिसांनी नोकरी सोडावी आणि तरुणांनी पोलिसांमध्ये भरती होऊ नये. तसेच पोलिसांनी त्यांच्या राजीनाम्याची एक प्रत इंटरनेटवर अपलोड करावी आणि सोशल मीडियावरही हा राजीनामा व्हायरल करावा, असं रियाझनं म्हटलं होतं.\nहिजबुलच्या या धमकीचे पोस्टर जम्मू-काश्मीरच्या अनेक गावांमध्ये लागले होते. तसंच, हे पोस्टर सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आले होते. इतकंच नव्हे, धमकीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत…\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात…\nदरम्यान, काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी काश्मीर पोलीस दलातील 6 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले होते. दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील पोलिसांच्या घरात घुसून कुटुंबीयांचे अपहरण केले. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेऊन काही दहशतवाद्यांना अटक केली होती. या पार्श्वभूमीवर हे अपहरण म्हणजे पोलीस खात्यावर दबाव आणण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेली खेळी असल्याची माहिती पोलीस खात्यातील सूत्रांनी दिली होती.\nअतिरेकी रोहिंग्या मुस्लिम समुहास मदतीची मागणी करणे चुकीचे:अमर साबळे\nपाकला अण्वस्त्रांची खुमखुमी, अण्वस्त्र हल्ला काय असतो ते दाखवून देण्याची धमकी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nआरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा,मंत्रिपदासाठी शिवसेना नेत्यांकडून लॉबिंग…\nभारतीय लष्कर प्रमुखांची जनरल डायरसोबत तुलना, मार्कंडेय काटजू पुन्हा वादात\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\nरविंद्र साळवे / जव्हार : रोजगार, कुपोषण आणि दुष्काळ अशी ओळख असणाऱ्या जव्हार तालुक्यात आपल्या पारंपारिक कलागुणांना…\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा…\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-swabhimani-candidature-savkar-madnaik-shirol-121419", "date_download": "2019-01-17T22:10:46Z", "digest": "sha1:DXJEV4GLSKDXIWBGUACOHHASPZ3T3FKA", "length": 15722, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News swabhimani Candidature to Savkar Madnaik from Shirol \"स्वाभिमानी'कडून शिरोळमधून पुन्हा सावकर मादनाईक | eSakal", "raw_content": "\n\"स्वाभिमानी'कडून शिरोळमधून पुन्हा सावकर मादनाईक\nसोमवार, 4 जून 2018\nजयसिंगपूर - शिरोळ विधानसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सावकर मादनाईक यांच्या नावाची घोषणा करुन खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूकीचे मैदान मारण्याची तयारी सुरु केली आहे. श्री मादनाईक यांच्या उमेदवारीने विधानसभेच्या लढतीचे चित्र काही प्रमाणात स्पष्ट झाले आहे.\nजयसिंगपूर - शिरोळ विधानसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सावकर मादनाईक यांच्या नावाची घोषणा करुन खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूकीचे मैदान मारण्याची तयारी सुरु केली आहे. श्री मादनाईक यांच्या उमेदवारीने विधानसभेच्या लढतीचे चित्र काही प्रमाणात स्पष्ट झाले आहे. विधानसभेला अद्याप दिड वर्षांचा अवधी असताना खासदार शेट्टी यांनी सर्वप्रथम उमेदवारी जाहीर करुन हरवलेला बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्याची व्युहरचना आखली आहे.\nअकिवाट (ता. शिरोळ) येथे आयोजित विकासकामांचे उद्घाटन व शेतकरी मेळाव्यात खासदार शेट्टी यांनी 2019 च्या विधानसभा निवडणूकीत स्वाभिमानीकडून पुन्हा सावकर मादनाईक यांना संधी देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे यावेळी देखील श्री मादनाईक यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित झाली आहे. दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य तसेच आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती राहिलेल्या श्री मादनाईक यांनी कोट्यवधींच्या विकासकामातून \"स्वाभिमानी'ची प्रतिमा उंचावली आहे. प्रत्येकाच्या मदतीला तत्पर असणारे नेतृत्व म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जाते.\nचळवळीच्या माध्यमातून त्यांनी खासदार शेट्टींच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना न्याय देण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्‍यात सुरु ठेवले आहे. खासदार शेट्टींचे सुरुवातीपासूनचे खंदे समर्थक अशी त्यांची ओळख राहिली आहे. स्वाभिमानीच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान देणारे ते एक प्रमुख शिलेदार म्हणून ओळखले जातात. 2014 सालच्या विधानसभा निवडणूकीत त्यांना 50 हजार मते मिळाली.\nविद्यमान आमदार उल्हास पाटील, माजी आमदार स्व. डॉ. सा. रे. पाटील आणि शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर अशी चौरंगी चुरशीची लढत तालुक्‍याने पाहिली आहे. विधानसभेला अद्याप दीड वर्षाचा कालावधी बाकी असताना खासदार शेट्टी यांनी 2019 साठी श्री मादनाईक यांच्या नावाची घोषणा केल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.\nमादनाईक यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्याने आता निवडणूकीच्या हालचाली गतीमान होणार असून बेरजेच्या राजकारणाकडे नेत्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. इचलकरंजी शहराच्या अमृत जल योजनेला कडाडून विरोध करुन संभाव्य उमेदवारांनी निवडणूकीचे रणशिंग फुंकल्याची चर्चा असतानाच खासदार शेट्टी यांनी मादनाईक यांच्या नावाची घोषणा करुन तालुक्‍यातील विरोधकांनाही तयारीची संधी दिली आहे.\nशिवसेना - आमदार उल्हास पाटील\nस्वाभिमानी - सावकर मादनाईक\nभाजप - अनिलराव यादव\nकॉंग्रेस - गणपतराव पाटील\nराष्ट्रवादी - राजेंद्र पाटील-यड्रावकर\nऊस उत्पादकांच्या प्रश्‍नावर ऑक्‍टोबरमध्ये होणारी खासदार राजू शेट्टी यांची ऊस परिषद ही आता नित्याची बाब झाली आहे. गेल्या सोळा वर्षांचा हा शिरस्ता...\nशिरोळ तालुक्यात शिरढोण येथे सातत्याने मगरीचे दर्शन\nजयसिंगपूर - शिरढोण (ता. शिरोळ) येथील कोईक मळ्यातील ओताच्या काठावर सातत्याने मगरीचे दर्शन होत आहे. मंगळवारी सुमारे सात फूट लांबीची मगर काठावर...\nशेतकऱ्यांचे थडगे बांधून विकास करू देणार नाही - राजू शेट्टी\nकऱ्हाड : शेतकऱ्यांचे थडगे बांधून विकासाचे मनोरे कोणत्याही परिस्थितीत बांधून देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार...\nमुख्यमंत्री, जयंतरावांच्याच ऊस परिषदा - रघुनाथदादा पाटील\nकोल्हापूर - कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत वारणानगर येथे घेत असलेली ऊस परिषद ही मुख्यमंत्र्यांची आणि खासदार राजू शेट्टी जयसिंगपूर येथे घेत...\nकोल्हापूरचा सोहम खासबारदार अजिंक्य तर सातारचा ज्योतिरादित्य जाधव उपविजेता\nकोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ...\n#गावमाझंवेगळंः उमळवाड रुचकर पेरूचे गाव\nशिरोळ तालुक्‍यातील ऊस पट्ट्यात सहा-साडेसहा हजार लोकसंख्या असणाऱ्या उमळवाडने स्वातंत्र्यपूर्व काळापासून पेरूचे गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. दीडशे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/mahasugran/7864-ckp-recipe-ninav-sweet-dishes", "date_download": "2019-01-17T21:54:54Z", "digest": "sha1:Z627HJGQENHFPKIB4MJG3SBQ4WA2KUBK", "length": 7383, "nlines": 144, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "साध्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण 'निनावं' पदार्थ, तुम्हीही नक्की करून पाहा... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसाध्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण 'निनावं' पदार्थ, तुम्हीही नक्की करून पाहा...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसाध्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण 'निनावं' पदार्थ, तुम्हीही नक्की करून पाहा...\nश्रावण संपताच दाटा येतो आणि सीकेपी सुगरणी निनावं करायच्या तयारीला लागतात. निनावं म्हणजे फक्त सीकेप्यांच्या स्वयंपाक घरातला गोड पदार्थ नाहीये, निनावं म्हणजे आपल्या पाककलेचा आणि पाहुणचाराचा गोडवाच जणू.\nसीकेप्यांचं 'निनावं' हा नाव नसलेला गोड पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडेल.साध्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण पदार्थ. कृती पण अतिशय सोप्पी. कृती पण अतिशय सोप्पी.\nअसे बनवतात निनावं -\nप्रथम दोन पेले बेसन व त्यात सुमारे चार टेबलस्पून येवढी कणीक घेऊन हे मिश्रण साजुक तुपावर खरपूस भाजून घ्यावे.\nनंतर हे मिश्रण तेवढ्याच मापाच्या नारळाच्या दुधात मिक्स करावे.\nतेवढ्याच प्रमाणात गूळ घेऊन हे सर्व मिश्रण मिक्सर मधून फिरवून त्याती गुठळ्या काढून टाकाव्यात.\nया मिश्रणात स्वादानुसार जायफळ पूड घालावी.\nहे सर्व मिश्रण मध्यम आचेवर पिठल्यासारखे घट्ट होईपर्यंत ढवळत रहावे.\nघट्टपणा आल्यावर मंद आचेवर शिजत ठेवावे.\nथोड्या वेळाने चाकूच्या सहाय्याने ते योग्य प्रमाणात घट्ट (खटखटीत) झाले आहे हे तपासून मग आच बंद करावी.\nवरुन बदाम, काजू, पिस्ते असे पसरवून सजवावे व थंड झाल्यावर सर्व्ह करावे. ही खास सीकेपी खासियत असलेली रेसिपी आहे\nतुम्ही जरुर करुन बघा आणि खाऊन नक्की मेसेज करा क��ं वाटलं ते\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/navratri-2017/2805-ekvira-mata-temple", "date_download": "2019-01-17T21:07:36Z", "digest": "sha1:5JL32WQ25Z4UQJINDLH5SPTCJQW7KQTX", "length": 4429, "nlines": 118, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्राची आराध्य देवता कार्ल्याची एकवीरा आई - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहाराष्ट्राची आराध्य देवता कार्ल्याची एकवीरा आई\nजय महाराष्ट्र न्यूज, लोणावळा\nमहाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणजे एकवीरा देवीचं मंदिर. रेणुकामातेचं रुप मानल्या जाणाऱ्या एकवीरा देवीचं जागृत देवस्थान अशी या मंदिराची ख्याती आहे.\nपर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या लोणावळ्यापासून 12 किलोमीटर अंतरावर कार्ला गडावर एकवीरा देवीचं मंदिर आहे.\nमुंबई-पुणे शहरांच्या मध्यभागी हे मंदिर वसलेले आहे.\nप्राचीन लेण्यांमध्ये एकवीरेचे मंदिर अग्रस्थानी असल्याचे सांगितले जाते. देवीची मुर्ती स्वयंभू असुन तांदळा दगडात प्रकटलेली आहे, अशी समजुत आहे.\nहजारो घराण्यांचे कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजाभवानी\nमहाराष्ट्राची कुलस्वामिनी कोल्हापूरची अंबाबाई\nहजयात्रा अनुदान सरकारने केले पूर्णपणे बंद, सक्षमीकरण हा उद्देश\nअर्थसंकल्पावर अण्णांची नाराजी, दिल्लीत आंदोलनाचा ईशारा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_927.html", "date_download": "2019-01-17T21:18:29Z", "digest": "sha1:IIQGZ63ACURHUPGANDUDNF6JWEREYEGE", "length": 11795, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "विरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nविरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडे\nअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदार डॉ. प्रीतम ताई मुंडे लोकसभेच्या उमेदवार आहेत विरोधकाकडे उमेदवार नसेल तर त्यांनी बारामतीहून उमेदवार आयात करावा असा उपरोधिक टोला पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रवादीला लगावला अलीकडे पालकमंत्र्यांच्या आक्रमक हल्ल्यापुढे राष्ट्रवादी बॅकफूटवर आल्याचे चित्र दिसत आहे\nअंबेजोगाई येथे एका पंचतारांकित हॉटेलच्या उद्घाटनांसाठी पालकमंत्री आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्या म्हणाल्या की लातूरला पक्षाध्यक्ष अमित शहा यांची सभा झाली जनतेची उत्स्फूर्त उपस्थिती पाहून मराठवाड्यातील जनता भाजपाच्या पाठीशी असल्याची साक्ष पटते मात्र आमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेशी युती व्हावी असेच तमाम भाजपाच्या माझ्यासह नेत्यांना वाटते आमचा नाईलाज आहे बीडला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे खासदार प्रीतम ताई मुंडे यांची उमेदवारी जाहीर करायला आले नव्हते पत्रकारांशी बोलताना एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की प्रीतमताई मुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्याचा प्रश्नच नाही त्या जाहीर उमेदवार आहेत विरोधकाकडून कोण उमेदवार द्यावा यावर एकमत होत नाही कोणीही आपला राजकीय बळी द्यायला तयार नाही जिल्ह्यात कोणीच उमेदवार नसेल तर बारामतीहून उमेदवार आयात केला. तरी जिल्ह्यातील जनता खासदार प्री���मताई मुंडे सोबतच असल्याची आम्हाला विजयाची खात्री आहे.\nअसेही पालकमंत्री मुंडे म्हणाल्या\nविरोधी उमेदवार सक्षम नसल्याने निवडणूक एकतर्फी होईल का या प्रश्‍नाचे उत्तर देताना पंकजाताई मुंडे म्हणतात की जिल्ह्यात कोणतीच निवडणूक एकतर्फी होत नाही मात्र खासदार प्रीतमताई मुंडे यांनी गेली पाच वर्षात केलेली कामे तसेच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जिल्ह्यासाठी आणलेला प्रचंड निधी याची तुलना शेजारच्या नांदेड ,लातूर जिल्ह्याचे दोन्ही सुपुत्र मुख्यमंत्री होते तरीही बीड जिल्ह्या एवढा निधी व विकास कामे आणु शकलेले नाहीत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपाच्या येणार आहेत मुंडे साहेबांनी रेल्वे आणण्याचा संकल्प केला होता त्याची पूर्तता लोकसभा निवडणुकी अगोदर होईल याचा आपल्याला विश्वास वाटतो यापूर्वी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचा सर्वे सुद्धा नव्हता आजच्या घडीला जिल्ह्यातील एकही तालुका असा नाही की राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेलेला नाही जिल्ह्यात पाच राष्ट्रवादीचे आमदार होते किती किलोमीटर रस्त्याची कामे झाली या प्रश्‍नाचे उत्तर देताना पंकजाताई मुंडे म्हणतात की जिल्ह्यात कोणतीच निवडणूक एकतर्फी होत नाही मात्र खासदार प्रीतमताई मुंडे यांनी गेली पाच वर्षात केलेली कामे तसेच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जिल्ह्यासाठी आणलेला प्रचंड निधी याची तुलना शेजारच्या नांदेड ,लातूर जिल्ह्याचे दोन्ही सुपुत्र मुख्यमंत्री होते तरीही बीड जिल्ह्या एवढा निधी व विकास कामे आणु शकलेले नाहीत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपाच्या येणार आहेत मुंडे साहेबांनी रेल्वे आणण्याचा संकल्प केला होता त्याची पूर्तता लोकसभा निवडणुकी अगोदर होईल याचा आपल्याला विश्वास वाटतो यापूर्वी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचा सर्वे सुद्धा नव्हता आजच्या घडीला जिल्ह्यातील एकही तालुका असा नाही की राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेलेला नाही जिल्ह्यात पाच राष्ट्रवादीचे आमदार होते किती किलोमीटर रस्त्याची कामे झाली आम्ही दोघी बहिणीनी विकास कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो की केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव दिले दोघा भावांनी मंजुरी दिल्याने आम्ही विकास करू शकलो. बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातून खासदार प्री���म ताई मुंडे यांना बहुमत मिळेल असा विश्वास वाटतो कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आघाडी आपले मताधिक्य किती कमी\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=YUY2emRXu8h+aW3GbE/A8A==", "date_download": "2019-01-17T21:29:22Z", "digest": "sha1:2UTK6II6V7TXOKHBUV6F5HWJEHCA2WAA", "length": 9115, "nlines": 162, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\nफ्लोरेन्स नाईटींगेल पुरस्कार वार्ता\nदस्तऐवज : फ्लोरेन्स नाईटींगेल पुरस्कार वार्ता( 146 के बी image/jpeg )\nदस्तऐवज : रा.ग्रा.आ.अ. ई-फाईलचे उद्घाटन( 217 के बी application/pdf )\nजन्म नोंदणीमध्ये बालकाच्या नावाचा समावेश\nदस्तऐवज : जन्म नोंदणीमध्ये बालकाच्या नावाचा समावेश( 1204 के बी application/pdf )\nएकूण दर्शक: ५४४११३७ आजचे दर्शक: ३४०\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/dont-cut-power-while-water-supply-108242", "date_download": "2019-01-17T21:33:32Z", "digest": "sha1:H7SFX7L5TDYS3WCUK6VSFRWBPTZMIAJK", "length": 15654, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "dont cut the power while water supply पाण्याच्या आवर्तनामुळे वीजपुरवठा खंडीत करू नये | eSakal", "raw_content": "\nपाण्याच्या आवर्तनामुळे वीजपुरवठा खंडीत करू नये\nशनिवार, 7 एप्रिल 2018\nउरुळी कांचन (पुणे) : नवीन मुळा-मुठा कालव्यातून २४ मार्चपासून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र आवर्तन काळात कालव्याच्या परिसरातील रोहीत्रांचा वीजपुरवठा खंडित केल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहे. त्यामुळे आवर्तन कालावधीत कालव्याच्या परिसरातील रोहीत्रांचा वीजपुरवठा खंडित करू नये अशी मागणी पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.\nउरुळी कांचन (पुणे) : नवीन मुळा-मुठा कालव्यातून २४ मार्चपासून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र आवर्तन काळात कालव्याच्या परिसरातील रोहीत्रांचा वीजपुरवठा खंडित केल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहे. त्यामुळे आवर्तन कालावधीत कालव्याच्या परिसरातील रोहीत्रांचा वीजपुरवठा खंडित करू नये अशी मागणी पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.\nखडकवासला धरणाच्या नवीन मुळा-मुठा कालव्यातून दौंड, इंदापूर तालुक्यातील नगरपरिषद, ग्रामीण पाणीपुरवठा योजना व शेतीसाठी पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. तसेच कालव्याचे पाणी ३ एप्रिल रोजी इंदापूर पर्यंत पोचले, मात्र याचवेळी रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दौंड, इंदापूर व हवेली तालुक्यात कालव्याच्या परिसरातील रोहीत्रांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उरुळी कांचन (ता. हवेली) पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी शशिकांत काळे शुक्रवारी (ता. ६) आपल्या पथकासमवेत शिंदवणे, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, तरडे, उरुळी कांचन या भागातील रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते. याचवेळी जमलेल्या शेतकऱ्यांनी काळे यांना विरोध केला व शेतीसाठी पाणी मिळावे अशा मागणीचे निवेदन आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याकडे देणार असल्याचे स्पष्ट केले.\nयावेळी आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील शेतकरी लक्ष्मण भोंडवे म्हणाले,\"उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी आवर्तन असताना देखील पाटबंधारे विभाग इंदापूर व दौंड तालुक्याचा पाणी प्रश्न पुढे करून हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय करीत आहे. एका रोहित्रावर सुमारे ५ ते १० विहिरी अवलंबून आहेत. त्यामुळे संपूर्ण रोहीत्राचा वीजपुरवठा खंडित करण्याऐवजी केवळ कालव्याच्या पाण्यावर थेट अवलंबून असणाऱ्या उपसा सिंचन योजनांचाच वीजपुरवठा खंडित करावा व कालव्याच्या पाझर पाण्यावर अवलंबून असणाऱ्या विहिरींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. त्याचबरोबर कालव्यावरील अनधिकृत सायफनवर कारवाई करावी.\"\nखडकवासला धरणातून २४ मार्चपासून सोडण्यात आलेले उन्हाळी आवर्तन साधारणपणे १० मे पर्यंत सुरु राहणार आहे. तत्पूर्वी इंदापूर व दौंड तालुक्याला कालव्याच्या पूर्ण क्षमतेने पाणी पोहोचविण्यासाठी आवर्तन कालावधीच्या निम्म्या कालावधीत हवेली व दौंड तालुक्यातील कालव्याच्या परिसरात असलेल्या रोहीत्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तसेच शक्य त्या ठिकाणी केवळ कालव्यावर थेट अवलंबून असणाऱ्या उपसा सिंचन योजनांचाच वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश शाखा अभियंत्यांना देण्यात आले आहेत. यामुळे हवेली व दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे, असे उपविभागीय अभियंता एस. आर. पवार यांनी सांगितले.\nजिलेटीनच्या स्फोटात शेतकरी ठार\nसिन्नर - सोनांबे येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना विहिरीच्या बाजूला ठेवलेल्या जिलेटीन कांड्यांचा...\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\nआता 'देता की जाता'\nपुणतांबे - 'देता की जाता' अशी आरोळी ठोकत मंगळव���री शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यास मशाल पेटवून सुरवात झाली. तत्पूर्वी मुक्ताई मंदिरात किसान...\nगिरणा धरणातून आवर्तन सुटले\nमेहुणबारे(ता. चाळीसगाव) : जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कडील...\nमुख्यमंत्र्यांना आवडले शिंगाडे अन्‌ डाळिंब\nअमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोंदियाचे शिंगाडे आणि सोलापूरची डाळिंब नुसतीच आवडली नाही तर चक्क ते चाखण्याची इच्छा झाली....\nकर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nनांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लोणी (ता. देगलूर) शिवारात नऊ ते बारा ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6474-film-award-2018-best-film", "date_download": "2019-01-17T22:04:40Z", "digest": "sha1:BPUVJAYLKJ5CWE25TDYST3GAMA32EE4B", "length": 6861, "nlines": 134, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मराठीच्या पदरी चौफेर यश,'कच्चा लिंबू' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमराठीच्या पदरी चौफेर यश,'कच्चा लिंबू' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nसंपूर्ण भारतीय कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आलीय. यंदा मराठी चित्रपट आणि कलाकारांनी पुरस्कारांच्या विविध विभागांत चौफेर यश मिळवलंय. रवी जाधव दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला असून 'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना 'पावसाचा निबंध' या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आलंय. समीक्षकांनी नावाजलेला आणि 'ऑस्कर'ची दारं ठोठावणारा राजकुमार राव अभिनित 'न्यूटन' या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळालाय. यावेळी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना 'मॉम'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झालाय. तर, दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला गेला आहे. तर 3 मे 2018 रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/proud-ready-to-serve-setu/", "date_download": "2019-01-17T20:57:54Z", "digest": "sha1:B4HPGRA7AJJIRG5M7KG746ST2KILERKM", "length": 19158, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभिमान, सज्जतेचा “सेतू’ (अग्रलेख) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअभिमान, सज्जतेचा “सेतू’ (अग्रलेख)\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच बोगीबिल या ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेल्या सर्वांत मोठ्या रेल्वे रस्ता पुलाचे उद्‌घाटन केले. हा पूल भारताच्या गरजा पूर्ण करेलच, पण चीनमुळे भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोर जाण्यासाठी महत्त्वाची साधनसंपत्ती म्हणूनही हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. या पुलाचे लोकार्पण ही भारतासाठी निश्‍चितच अभिमानाची आणि गौरवास्पद गोष्ट आहे. केंद्रातील मोदी शासनाला सत्तेत येऊन आता साडेचार वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या सरकारच्या अनेक धोरणांबाबत मतमतांतरे असली तरीही देशाची संरक्षणसिद्धता वाढवण्यासाठी, ती अधिक सक्षम करण्यासाठी या सरकारने प्राधान्याने प्रयत्न केले आहेत, हे नाकारता येणार नाही.\nजम्मू-काश्‍मीरमध्ये लष्कराला पूर्ण मोकळीक देऊन दहशतवाद्यांचा खात्मा करणे, घुसखोरीला लगाम घालणे, दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळणे, नक्षलवाद्यांन�� टिपणे यांसारख्या उपाययोजना एकीकडे करत असतानाच दुसऱ्या बाजूला शस्त्रास्त्रनिर्मिती आणि संरक्षण साधनसामग्रीच्या निर्मितीला या सरकारने चालना दिली. तसेच रशिया, इस्रायल, फ्रान्स, अमेरिका आदी देशांकडून प्रगत आणि अद्ययावत संरक्षण तंत्रज्ञान आयात करून देशाची संरक्षणसज्जता वाढीस नेण्याच्या दिशेने गतिमानतेने या सरकारने पावले टाकली. खास करून पाकिस्तान आणि चीन या भारतावर कुरघोडी करण्यास आसुसलेल्या आणि भविष्यात युद्ध छेडण्याची शक्‍यता असलेल्या राष्ट्रांना लागून असणाऱ्या सीमाभागात पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे काम या सरकारच्या काळात पूर्वीच्या तुलनेत अधिक गतिमानतेने झाले हे नाकारता येणार नाही. विशेषतः, नवे प्रकल्प सुरू करून त्यावर पैसा खर्च करून रेंगाळत ठेवण्यापेक्षा वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असणारे प्रकल्प पूर्ण करण्यावर या सरकारने भर दिला.\nबोगीबिल पूल हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रह्मपुत्र नदीवर बांधण्यात आलेल्या या सर्वात मोठ्या रेल्वे रस्ते पुलाचे उद्‌घाटन नुकतेच केले. रस्ते आणि रेल्वे मार्ग असलेला हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पूल आहे. बोगीपुलाची रचना ही स्वीडन आणि डेन्मार्कमधील युरोपियन पुलांसारखी करण्यात आली आहे. या पुलामुळे अरुणाचल प्रदेश आणि चीन सीमेलगतच्या प्रदेशात प्रवास करणे सोपे होणार आहे. या पुलाचे भूमिपूजन 1997 मध्ये तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी केले होते. मात्र, त्याचे बांधकाम 2002 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात सुरू झाले. चीनच्या सीमेला लागून असलेल्या सीमेच्या संरक्षणाच्या दृष्टीने लष्करासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. या पुलाची लांबी 4. 94 किलोमीटर आहे.\nहा पूल आसामच्या ढिब्रुगढ ते अरुणाचल प्रदेशातील धेमाजी जिल्हा यांना जोडणारा आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या पुलावर सर्वात वरच्या बाजूला तीन पदरी रस्तेमार्ग आहे तर खालच्या बाजूला दुहेरी रेल्वेमार्ग आहे. हा पूल ब्रह्मपुत्रेच्या जलस्तराहून 32 मीटर उंचीवर आहे. स्वीडन आणि डेन्मार्क यांना जोडणाऱ्या पुलाच्या धर्तीवर या पुलाची रचना आहे. युरोपियन नियम आणि दर्जानुसार या पुलाची बांधणी करण्यात आली आहे. या पुलाचे आयुष्य 120 वर्षांचे आहे. भूकंपप्रवण क्षेत्रात हा पूल असल्��ाने त्याचे बांधकाम मजबूत करण्यात आले आहे. या पुलामुळे ढिब्रुगढ ते अरुणाचल प्रदेश या प्रवासाचे अंतर चार तासांनी घटणार आहे. सध्या गुवाहाटीला वळसा घालून हा प्रवास करावा लागतो. त्यामुळे तब्बल 500 किलोमीटरचा वळसा पडतो. बोगीबिल पुलामुळे 170 किलोमीटरचा वळसा टाळता येईल आणि ढिब्रुगड ते इटानगर हे अंतर 150 किलोमीटरने घटणार आहे. तर रेल्वेचे अंतर 705 किलोमीटरने घटणार आहे.\nहा पूर्व पूर्वांचलाच्या विकासाचे प्रतीक आहेच; शिवाय चीन सीमेवर तैनात सशस्त्र सैन्यासाठी तेजपूरहून रसद मिळवण्यासाठी सामानाची नेआण करण्यासंबंधी मुद्दा सोडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची रणनीती आहे. बोगीबिल पुलामुळे भारतीय लष्कर अरुणाचल प्रदेशात चीनलगतच्या सीमेवरील आपली पकड मजबूत करू शकतो. चीनचे आव्हान आणि लष्कराची गरज हे लक्षात घेता हा पूल खूप महत्त्वाचा आहे. दोन प्रदेशांदरम्यानचा हा पूल निर्माण करण्यासाठी 5800 कोटी रुपयांचा खर्च आला. हा पूल भारतासाठी पुढच्या काही दिवसांमध्ये लष्कराची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने आणि चीनशी दोन हात करण्याच्या दृष्टीने आणि अरुणाचल प्रदेशातील चीनची घुसखोरी रोखण्याच्या दृष्टीने देखील म्हणून महत्त्वाचा ठरेल. भविष्यकाळात जेव्हा चीनी सैन्य अरुणाचल प्रदेशात घुसखोरीचा प्रयत्न करेल तेव्हा लष्करापर्यंत वेळीच मदत पोहोचणे शक्‍य होईल ते बोगीबिल पुलामुळे. बोगीबिल पुलाच्या तिन्ही मार्गांवर हवाई दलाची लढाऊ विमाने उतरू शकतात. चीनबरोबर डोकलामचा वाद झाल्यापासून भारत आपल्या सीमाभागात सुरक्षेच्या दृष्टीने सजग झाला आहेच.\nडोकलामच्या प्रसंगानंतर भारताने आपल्या सीमांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. सुरक्षेबाबत भारत आता कोणतीही कुचराई करू इच्छित नाही. चिनी घुसखोरीला तोंड देण्यासाठी भारताने सीमाभागात बंद पडलेली कामे वेगाने सुरू केली आहेत. त्यासाठी सरकार आणि लष्कर मिळून योजना क्रमांक 73 वेगाने कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नात आहे. नव्या योजनेअंतर्गत भारताने चीनला लागून असलेल्या सीमावर्ती भागात 73 रस्ते बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाची सुरुवातही झाली आहे. तज्ज्ञांच्या मते भारत या नियोजनात यशस्वी झाला तर चीनच्या सैन्याला भारतीय सीमाभागात घुसखोरी कऱणे अवघड जाईल. त्यामुळे बोगीबिल या नव्या पुलामुळे भारतीय लष्कराच्या ताकद���ला आणि चीनला आव्हान देण्याच्या क्षमतेला मोठे बळ मिळणार आहे.\nया पुलाचे लोकार्पण झाले ही बाब स्वागतार्ह आहे; पण स्थापत्य अभियांत्रिकीच्या अनेक आविष्कारांनी जगाला थक्‍क करणाऱ्या चीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठीच्या आपल्या उपाययोजनांमध्ये किती संथपणा आहे हे या पुलाच्या निमित्ताने दिसून आले आहे. सामारिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या पुलाच्या उभारणीसाठी तब्बल 21 वर्षे लागावीत, हे दुर्दैवी आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजो जे वांछील तो ते लाहो…(अग्रलेख)\nआपण इतके भाबडे का असतो\nभाजपच्या पथ्यावर पडणारा निर्णय (अग्रलेख)\nअबाऊट टर्न : स्टेटस…\nउत्तरेतले बेरजेचे राजकारण… (अग्रलेख)\nआरक्षण मिळाले; पण नोकऱ्यांचे काय\nसरकारच्या वर्मावर बोट अग्रलेख)\nराजकीय साठमारीत एचएएलचा बळी\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/use-of-black-tra/", "date_download": "2019-01-17T21:30:29Z", "digest": "sha1:ZU3DKCKZNJCUUNFEXPJERSEMH5VIP46X", "length": 7619, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ब्लॅक टी गुणकारी चहाचा एक कप", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nब्लॅक टी गुणकारी चहाचा एक कप\nचहा दोन शत्रूंना देखील एकत्र आणणार पेय . चहाला कोणीही नाही म्हणत नाही. चहाचे अनेक प्रकार आहेत. ग्रीन टी , ब्लॅक टी. आपण नेहमी एका प्रकारचा चहा पितो . पण वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचे वेगवेगळे फायदे देखील आहेत. ब्लॅक टी चे फायदे जाणून घेतले तर तुम्ही थक्क होताल.\nत्वचेचा रंग गोरा होण्यासाठी काळा चहामध्ये कापसाच्या बोळा भिजवून त्वचेवर लावा. यामुळे त्वचेचा रंग तर गोरा होतोच शिवाय त्वचेची चमकदेखील वाढते.\n* ब्लॅक टी बॅग्ज डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांभोवतालची डार्क सर्कल्स दूर होण्यास मदत होईल.\n* काळा चहा चेहऱ्यावर ���ावल्यास पिंपल्स दूर होऊन चेहऱ्यावरील काळे डागही नाहिसे होतात.\n* शेविंग झाल्यानंतर काळा चहा आफ्टर शेवप्रमाणे लावल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात.\nइंटरनॅशनल कॉफी डे स्पेशल- कॉफी पिण्याचे फायदे.\nसाबुदाणा खाताय, मग हे फायदे नक्की वाचा.\n* यात फ्लोराइड असल्याने दात मजबूत होण्यास मदत होते.\n* ब्लॅक टीच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती वाढते ज्यामुळे संक्रमणापासून बचाव होतो आणि सर्दी, पडसे सारखे आजार होत नाहीत.\n* ब्लॅक टीमध्ये पोटॅशियम असल्याने हार्ट प्रॉब्लेम्स दूर होतात.\n* ब्लॅक टीमध्ये अॅणटीआॅक्सिडेंट्स असल्याने त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.\n* ब्लॅक टीच्या सेवनाने ब्लड शूगर लेवल नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहापासून बचाव होतो.\n* शिवाय या चहामधील अँटीआॅक्सीडेंट्स न्यूट्रिएंट्स अनेक ब्यूटी प्रॉब्लम दूर करतात. यासाठी दूध न टाकता पिलेला चहा जास्त फायदेशीर ठरतो तसेच यासोबतच साखरेऐवजी मध टाकल्याने आरोग्याला फायदा होईल असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nइंटरनॅशनल कॉफी डे स्पेशल- कॉफी पिण्याचे फायदे.\nसाबुदाणा खाताय, मग हे फायदे नक्की वाचा.\nसीताफळ एक गुण अनेक .\nआठ तास झोप घेण्याचा हा आहे फायदा.\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना मिळाला खरा…\nपरळी - घरातील कर्ता व्यक्ती गमावल्यानंतर त्या कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळतो अशा परिस्थितीत त्यांना धीर देत…\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/990-maharashtra-farmers-strike-calls-off", "date_download": "2019-01-17T22:08:07Z", "digest": "sha1:YTZKQVHSVTP4YGRHIJN4OR22QBGYYQWK", "length": 7847, "nlines": 141, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अखेर शेतकऱ्यांचा संप मागे, मध्यर���त्री चार तास बैठक - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअखेर शेतकऱ्यांचा संप मागे, मध्यरात्री चार तास बैठक\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nशेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव मिळावा आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप आज मध्यरात्री अखेर मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेतकरी संघटनेचे नेते यांच्यात तब्बल ४ तास झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली.\nशेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा या बैठकीनंतर कऱण्यात आला.\nअल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. या बैठकीसाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nरात्री साडेबाराच्या सुमारास सुरु झालेली बैठक पहाटे पावणे चारच्या सुमारास संपली आणि शेतकऱ्यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.\nशेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा आणि शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपाची हाक दिली होती. त्याला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला होता.\nक्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम कालवश, हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिकेला मिळणार वेतन ऐकून तुम्ही थक्क व्हाल\nफक्त 70 रुपयांत वर्षभर डेटा; स्वातंत्र्यदिनी रिलायन्सची धमाकेदार ऑफर\nमायक्रोमॅक्सचा इव्होक ड्युअल नोट लॉंच\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोष���ाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7296-satara-bus-accident-33-killed-bus-carrying-tourists-falls-gorge-raigad-maharashtra", "date_download": "2019-01-17T22:17:12Z", "digest": "sha1:X42GG3WRVWY647SEKZXIURFFM5KHNK2D", "length": 8557, "nlines": 150, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "रायगड अपघात अपडेट - 30 मृतदेह बाहेर काढण्यात यश - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरायगड अपघात अपडेट - 30 मृतदेह बाहेर काढण्यात यश\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमहाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची मिनी बस आंबेनळी चिरेखिंड घाटात शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास कोसळली.\nया अपघातात 30 जणांचा मृत्यू झाला असून अद्याप सर्वचं मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.\nया बसमधून एकूण 31 जण प्रवास करत होते. अचानक काळाने घाला घातला आणि एका क्षणातचं होत्याचं नव्हतं झाल मात्र या 31 जणांमध्ये एकमेव व्यक्ती अशी होती ज्याच्यासाठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणंण नक्कीचं वावगं ठरणार नाही.\nया अपघातात या 30 जणांमध्ये 1 जण मात्र बचावला हा एकमेव व्यक्ती ज्याच्यामुळे या अपघाताबाबत सर्वांना माहिती मिळाली.\nअसा वाचला त्यांच्यातला एक -\nप्रकाश सांवत देसाई असे या व्यक्तीचं नाव असून या अपघात 31 जणांपैकी हा एकमेव व्यक्ती बचावला महाबळेश्वरला सहलीला जाण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची मिनी बस सकाळी 6.30 च्या सुमारास निघाली.\nत्यानंतर आंबेनळी चिरेखिंड घाटातून जात असताना अचानक सकाळी सुमारे 10.30च्या सुमारास ही बस दरीत कोसळली.\nबस दरीत कोसळत असतानाच प्रकाश सांवत हे बसच्या बाहेर फेकले गेले आणि त्यांना समोर एक फांदी दिसली आणि त्यांनी त्या फांदीला घट्ट धरून ठेवले.\nआणि एका क्षणातच बस 200 फूट खाली कोसळली.\nसुदैवाने या 31 जणांपैकी प्रकाश सांवत यांचे प्राण बचावले.\nयानंतर त्यांनी या अपघाताबाबतची माहिती इतरांना दिली आणि घटनास्थळी मदतकार्य सुरु झाले.\nअन् प्रकाश सावंत हे मृत्यूच्या दारातून परतले.\n33 जणांचा मृत्यू अन् बचावला फक्त तो...\nरायगडमध्ये आंबेनळी घा���ात बस कोसळली, 33 ठार\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nधावत्या रुग्णवाहिकेने अचानक घेतला पेट\n12 नखांसोबत 1 दात गायब, मृत अवस्थेत आढळला बिबट्या\nरायगडमध्ये तापमानाने गाठला 42 अंशांचा टप्पा, ऐन शिमग्यामध्येच रायगडकर उष्णतेने घायाळ\n#'जय महाराष्ट्र'च्या बातमीचा दणका, 70 वर्षांनंतर तहान अखेर भागली\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/1140/Radiodiagnostic-Centre", "date_download": "2019-01-17T21:57:19Z", "digest": "sha1:LZH3J4QNIKILATAWHHV6KC4Y5SCVHC7D", "length": 15813, "nlines": 195, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र -333", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्��णाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\nतुम्ही आता येथे आहात :\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nमहाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे निवडक सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर उच्च गुणवत्तेचीची व परवडण्याजोगी प्रतिमाधारित चिकित्सा सेवा, जिल्हा रुग्णालयात व स्त्री रुग्णालयात किरणोपयोजन चिकित्सा केंद्र विकसित करण्यात येत आहे.\nअसे अपेक्षित आहे की शासन पदनिर्देशित रुग्णालयात किंवा त्याच्या परिसरात किंवा त्याच्या जवळपासच्या जागेत चिकित्सा केंद्र सुरु करण्यासाठी जागा देईल. सार्वजनिक खासगी भागीदारीच्या प्रकल्पामध्ये व्याप्तीनुसार चिकित्सा केंद्रासाठी नवीन इमारतीची उभारणी, आणि / किंवा अस्तित्वात असलेल्या इमारतीचे नुतनीकरण, उपकरणे खरेदी करणे, वित्त व्यवस्था, व चिकित्सा केंद्रातील उपकरणांचा कमाल उपयोग होण्यासाठी व त्याची देखभाल करण्यासाठी विशेष प्रशिक्षित तांत्रिक कर्मचारी वर्ग पुरविणे यांचा समावेश असेल. एका खासगी भागीदाराची निविदा प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली असून कामाच्या व्याप्तीमध्ये स्थूलमानाने संकल्पन, उपकरणे व इतर बाबी खरेदी करणे, त्या सुविधेची उभारणी, परिचालन व देखभाल इत्यादीचा समावेश असेल.\nउपकरणाच्या योजनेसहित रुग्णालयांची यादी\n३ डी रंगीत डॉप्लर\n१ जिल्हा रुग्णालय अलिबाग उर्वरित महाराष्ट्र १ १ ० ० १ २ १ १ ० ०\n२ जिल्हा रुग्णालय रत्नागिरी उर्वरित महाराष्ट्र १ १ ० ० १ २ १ १ ० १\nसिंधुदुर्ग / ओरोस उर्वरित महाराष्ट्र १ १ ० ० १ २ १ १ ० ०\n४ जिल्हा रुग्णालय ठाणे उर्वरित महाराष्ट्र १ १ ० ० १ २ १ १ ० ०\n५ केंद्रिय रुग्णालय उल्हासनगर उर्वरित महाराष्ट्र १ १ ० ० १ २ १ १ ० ०\nनंदुरबार उर्वरित महाराष्ट्र १ १ ० ० १ २ १ १ ० ०\nनासिक उर्वरित महाराष्ट्र १ १ ० ० १ २ १ १ ० ०\n८ सामान���य रुग्णालय मालेगाव उर्वरित महाराष्ट्र १ १ ० ० १ २ १ १ ० ०\nऔंध उर्वरित महाराष्ट्र १ १ ० ० १ २ १ १ ० ०\n१० सामान्य रुग्णालय भिवंडी उर्वरित महाराष्ट्र १ ० ० ० १ २ १ १ १ ०\n११ सामान्य रुग्णालय मालवणी उर्वरित महाराष्ट्र १ ० ० ० १ १ १ ० ० ०\nसातारा उर्वरित महाराष्ट्र १ १ ० ० १ २ १ १ ० १\n१३ जिल्हा रुग्णालय बीड मराठवाडा अधिक १ १ ० ० १ २ १ १ ० १\n१४ जिल्हा रुग्णालय हिंगोली मराठवाडा अधिक १ १ ० ० १ २ १ १ ० ०\n१५ जिल्हा रुग्णालय जालना मराठवाडा अधिक १ १ ० ० १ २ १ १ ० ०\n१६ जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद मराठवाडा अधिक १ १ ० ० १ २ ० १ ० ०\n१७ जिल्हा रुग्णालय परभणी मराठवाडा अधिक १ १ ० ० १ २ ० १ १ १\n१९ महिला रुग्णालय परभणी मराठवाडा अधिक १ ० ० ० १ १ १ ० ० ०\nअहमदनगर मराठवाडा अधिक १ १ ० ० १ २ १ १ ० ०\n२० जिल्हा रुग्णालय जळगाव मराठवाडा अधिक १ १ ० ० १ २ १ १ ० १\n२१ महिला रुग्णालय लातूर मराठवाडा अधिक १ १ ० ० १ २ १ १ ० ०\n२२ महिला रुग्णालय उस्मानाबाद मराठवाडा अधिक १ १ ० ० १ २ १ १ ० ०\n२३ महिला रुग्णालय अकोला विदर्भ १ १ ० ० १ २ १ १ ० १\n२४ जिल्हा रुग्णालय अमरावती विदर्भ १ १ ० ० १ २ १ १ १ १\n२५ महिला रुग्णालय अमरावती विदर्भ १ १ ० ० १ २ १ १ ० ०\n२६ जिल्हा रुग्णालय बुलढाणा विदर्भ १ १ ० ० १ २ १ १ ० १\n२७ सामान्य रुग्णालय खामगाव विदर्भ १ १ ० ० १ २ १ १ ० ०\n२८ जिल्हा रुग्णालय वाशीम विदर्भ १ १ ० ० १ २ १ १ ० ०\nभंडारा विदर्भ १ १ ० ० १ २ १ ० १ १\n३० जिल्हा रुग्णालय चंद्रपूर विदर्भ १ १ ० ० १ २ १ १ ० १\n३१ जिल्हा रुग्णालय गडचिरोली विदर्भ १ १ ० ० १ २ १ १ ० ०\n32 जिल्हा रुग्णालय गोंदिया विदर्भ १ १ ० ० १ २ १ १ ० ०\n३३ बीजीडब्लू गोंदिया विदर्भ १ ० ० ० १ १ १ ० ० ०\n३४ डागा महिला रुग्णालय नागपूर विदर्भ १ १ ० ० १ २ १ ० १ १\n३५ जिल्हा रुग्णालय वर्धा विदर्भ १ १ ० ० १ २ १ १ ० ०\nएकूण दर्शक: ५४४११८६ आजचे दर्शक: ३८९\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-17T21:26:54Z", "digest": "sha1:O2LE44MZEAHDJEVPUDGSIDUET4PVW4EP", "length": 11844, "nlines": 123, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "महाराष्ट्र | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कार���ाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nनिर्भीडसत्ता न्यूज – बेटी बचाओ बेटी पढाओ पिंपरी चिंचवड संयोजक अमित गुप्ता यांना नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले. अमित गुप्ता यांना ह्युमन राईट इंटरनॅशनल फेडरेशन आणि ॲन...\tRead more\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nनिर्भीडसत्ता न्यूज – मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. १९ जानेवारी रोजी तामिळनाडू येथील राजभवनात राज्यपाल...\tRead more\nशिवसेना-भाजपचे भांडण प्रियकर-प्रेयसीचेः अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर\nनाशिक | प्रतिनिधी शिवसेना आणि भाजप यांच्यात पती पत्नीचे नाही, तर प्रियकर- प्रेयसीचे भांडण आहे, अशी खोचक टीका भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केल. नाशिकमध्ये बहुजन वंचित आघाडीची सभा पार पडल...\tRead more\nदीड वर्षांत पिंपरी चिंचवड शहरात सर्वांधिक कामे : मुख्यमंत्री फडणवीस\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील मागील सत्ताधार्‍यांनी जितके काम केले नाही, त्यापेक्षा अधिक काम दीड वर्षांच्या कालावधीत केले आहे. फेब्रुवारीत आणखी 1 हजार कोटींच्या काम...\tRead more\nबोपखेल रस्त्याच्या जागेपोटी लष्कराला जागा देण्याचा अहवाल १५ दिवसांत सादर करा; पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश\nनिर्भीडसत्ता न्यूज – बोपखेल गावासाठी मुळा नदीवर पूल आणि रस्ता तयार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला लष्कराची चार एकर जागा आवश्यक आहे. या जागेच्या मोबदल्यात तेवढीच जागा उपलब्ध करून...\tRead more\nगीता, तलवार आणि घोंगडी देऊन ��ोदींचे स्वागत \nसोलापूर-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहे. ते सोलापुरात दाखल झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचे पारंपारिक पगडी, २०० वर्ष जुनी हाताने लिहिलेली भगवत् गीता,...\tRead more\nपालिकेची महामेट्रोस करणे दाखवा नोटीस\nनिर्भीडसत्ता न्यूज – कासारवाडीतील नाशिक फाटा चौकाजवळ महामेट्रोचे पायलिंग रिग मशिन कोसळून शनिवारी दुर्घटना झाली. पुणे मेट्रो प्रकल्प राबवित असलेल्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिम...\tRead more\nपाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान, पुरीचे पीठ पायाने तुडवत असल्याचा व्हिडिओ आला समोर\nतुम्हाला पाणीपुरी खाण्यास प्रचंड आवडतं का जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा प्रकार घडला आहे. पाणीपुरी तयार करण्यासाठी लागणारे पीठ कामगार पायाने तुडवत (...\tRead more\nपंतप्रधान आवासअंतर्गत दापोडीत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प : 6 हजार 693 कुटुंबांना प्रत्येकी 269 चौ.फूटांची सदनिका\nनिर्भीडसत्ता न्यूज – पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दापोडी येथील सिद्धार्थनगर, गुलाबनगर, महात्मा फुलेनगर, लिंबोरे वस्ती, जयभिमनगर या झोपडपट्टीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने झोपडपट्टी...\tRead more\nसहाय्यक पोलीस आयुक्‍तपदी श्रीकांत मोहिते\nनिर्भीडसत्ता न्यूज – महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृह विभागातील 18 पोलीस उप अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये श्रीकांत मोहिते यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/zaheer-khan-is-the-executive-director-of-mumbai-indians/", "date_download": "2019-01-17T22:17:32Z", "digest": "sha1:7OIHJHIZ6URKCI5G54GBVUXTG4PED5ON", "length": 7838, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "झहीर खान मुंबई इंडियन्सच्या कार्यकारी संचालकपदी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nझहीर खान मुंबई इंडियन्सच्या कार्यकारी संचालकपदी\nजयपूर: भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याला मुंबई इंडियन्स संघाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स संघाने ट्विटरवरून याबाबत च्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\n2 कसोटी आणि 200 एकदिवसीय सामान्यांच��� दांडगा अनुभव असणाऱ्या जहीर खानने मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आता या वर्षी मात्र तो सपोर्ट स्टाफच्या भूमिकेत दिसणार आहे. जहीर खान हा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात कर्णधार आणि मेंटॉरच्या भूमिकेत होता.\nपण 2018 साली त्याने आयपीएल मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. आता या वर्षी तो पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दिसणार असून तो सपोर्ट स्टाफच्या भूमिकेत मुंबईच्या संघाला सहकार्य करणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nइब्राहिमोविचने केली रोनाल्डोवर टीका\nअझारेंका ऑस्ट्रेलियन ओपनच्या बाहेर\nकेविन अँडरसनचा धक्कादायक पराभव\nविराट आणि धोनीची भागीदारी तोडण्यात आम्ही कमी पडलो- ऍरॉन फिंच\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nबार्सिलोनाचा इबारवर 3-0ने विजय ; मेस्सीचे ला लिगा मध्ये 400 गोल\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा: फेडरर, नदाल यांची विजयी सलामी\nमोहम्मद सिराजच्या नावावर पदार्पणातच “नकोसा’ विक्रम\nखेलो इंडिया : फुटबॉलचे अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/confidence-resolution-in-parliament-shiv-sena-is-neutral-periods-of-the-churches/", "date_download": "2019-01-17T21:34:25Z", "digest": "sha1:ISOOK3OMRFOHMAOW2IDLUPGIR4VTNRLT", "length": 7202, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संसदेत अविश्वास ठराव : शिवसेना तटस्थ ; चर्चांना पूर्णविराम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंसदेत अविश्वास ठराव : शिवसेना तटस्थ ; चर्चांना पूर्णविराम\nटीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारविरोधात संसदेत शुक्रवारी अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक सरकारविरोधातला रोष विरोधक जनतेसमोर आणणार आहेत.\nआंध्र प्रद���शला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलगू देसम आक्रमक झाला आहे. भाजपविरोधात तेलुगु देसमनं अविश्वास प्रस्ताव आणलाय. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून अविश्वास प्रस्तावाची नोटीस देण्यात आली, जी लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारली.\nया अविश्वास ठरावावर शिवसेना नक्की काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र आता लोकसभेत मतदानावेळी शिवसेना तटस्थ भूमिका घेणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांना तशा सूचना केल्याचं देखील संजय राऊत यांनी सांगितलं आहे.\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी…\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\n‘चाणक्य असेही म्हणाला होता’ ; संजय राऊतांचा अमित शहांना टोला\nविधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान ; मुंडे बंधू – भगिनीची प्रतिष्ठा पणाला\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nदिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात ; नगरचं राजकारण तापलं\nराम मंदिरासाठी कॉंग्रेसचंं अडथळा : मोदींचा अजब दावा\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना…\nटीम महाराष्ट्र देशा- विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून ओळखले…\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/gary-kirsten-is-the-new-coach-of-the-royal-challengers-bangalore-team/", "date_download": "2019-01-17T21:34:03Z", "digest": "sha1:CD3D2BIYFIVJIOEY5QBVP2UY6QDJBQ4W", "length": 5653, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गॅरी कर्स्टन रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचे नवे प्रशिक्षक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगॅरी कर्स्टन रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचे नवे प्रशिक्षक\nमुंबई – इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) 2019च्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने प्रशिक्षक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीने गेली आठ वर्ष संघासोबत खेळाडू आणि प्रशिक्षक अशी दुहेरी भुमिका पार पाडली. त्याच्या जागी प्रशिक्षकाची जबाबदारी भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्याकडे सोपवली आहे.\nदक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर कर्स्टन यांनी 2018च्या सत्रात बंगळूरुच्या फलंदाज प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. कर्स्टन यांच्याकडे जवळपास 700 सामन्यांचा (वन डे, कसोटी आणि प्रथम श्रेणी) अनुभव आहे आणि त्यांच्यानावावर एकूण 40,000 धावा आहेत.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय…\nडोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे…\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2019-01-17T22:08:39Z", "digest": "sha1:OJCF5GO4TG5XIAMVWNH33Z5JZ446ANOQ", "length": 8127, "nlines": 88, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पिंपरी-चिंचवड स्मार्ट संचालक जाणार स्पेन दौ-यावर | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच ���ुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवड स्मार्ट संचालक जाणार स्पेन दौ-यावर\nपिंपरी-चिंचवड स्मार्ट संचालक जाणार स्पेन दौ-यावर\nस्मार्ट सिटी सिटी अभ्यास दौ-याच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका पदाधिकारी, अधिका-यांनी आणखी एका विदेश दौ-याचे नियोजन केले आहे. येत्या 13 व 15 नोव्हेंबर या कालावधीत स्पेनमधील बार्सिलोना शहरात आयोजित स्मार्ट सिटी परिषदेसाठी महापौर राहूल जाधव यांच्यसाह पिंपरी-चिचंवड स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक व अधिकारी जाणार आहेत. दौ-याच्या खर्चाचा प्रस्ताव मंगळवारी (दि.30) स्थायी समितीने आयत्यावेळी मंजूर केला आहे.\nस्पेनमधील बार्सिलोना येथे 13 व 15 नोव्हेंबर 2018 रोजी स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड कॉग्रेस 2018 ही परिषद होणार आहे. या परिषद सहभागी होण्यासाठी स्मार्ट सिटी संचालक असलेले महापौर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसे गटनेता सचिन चिखले, नगरसेवक प्रमोद कुटे आणि सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण व सहशहर अभियंता राजन पाटील दौ-यावर जाणार आहे.\nमे. व्हिजन हॉलिडेज या एजन्सी संस्थेमार्फत हा दौरा होणार आहे. पदाधिकारी, अधिका-यांचा व्हिसा, विमानप्रवास, निवास, भोजन, स्थानिक प्रवास आणि विमा या गोष्टींचा दौ-यात समावेश आहे. स्मार्ट संचालकांच्या या स्मार्ट विदेश दौ-यासाठी एकूण 20 लाख 21 हजार 250 रुपये खर्च केला जाणार आहे. त्याला स्थायी समतीने मंगळवारी आयत्यावेळी मंजुरी दिली आहे.\nस्वच्छ भारत अभियानासाठी पालिकेकडून जनजागृती\n‘स्वास���थ भारत यात्रे’ अंतर्गतच्या सायकल रॅलीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करा- डॉ.जयश्री कटारे\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z140612231308/view", "date_download": "2019-01-17T21:43:22Z", "digest": "sha1:ENEU5AHJG2U67MDMXZZROVN4JRK3UPJ6", "length": 10193, "nlines": 186, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अभंग", "raw_content": "\nअतिथी व अतिथिसत्कार याचे विशेष महत्व काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|\nश्री मुकुंदराज बांदकरकृत पदें\nपदे १ ते १२\nपदे १३ ते २९\nपदे ३० ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते ९६\nपदे ९७ ते १०९\nपदे ११० ते १२०\nपदे १२१ ते १३३\nपदे १३४ ते १४०\nपदे १४१ ते १५०\nपदे १५१ ते १६२\nपदे १६३ ते १६४\nपदे १६५ ते १७०\nपदे १७१ ते १८०\nपदे १८१ ते १९०\nपदे १९१ ते २००\nपदे २०१ ते २१२\nपदे २१३ ते २२०\nपदे २२१ ते २२६\nपदे २२७ ते २३८\nपदे २३९ ते २५३\nपदे २५४ ते २६८\nपदे २६९ ते २८१\nपदे २८२ ते २८८\nपदे २८९ ते २९२\nपदे २९३ ते २९५\nपदे २९६ ते २९८\nपदे २९९ ते ३००\nपदे ३०१ ते ३०३\nपदे ३०८ ते ३०९\nपदे ३११ ते ३१६\nपदे ३१७ ते ३२१\nपदे ३२२ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३४४\nपदे ३४५ ते ३४९\nपदे ३५१ ते ३५३\nपदे ३५४ ते ३५५\nपदे ३५६ ते ३५७\nपदे ३६० ते ३६१\nपदे ३६२ ते ३६३\nपदे ३६४ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७४\nपदे ३७५ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१२\nश्री ‘सीताराम’ मंत्र श्लोक\nश्लोक १ ते १०\nश्लोक ११ ते २०\nश्लोक २१ ते ३०\nश्लोक ३१ ते ४०\nश्लोक ४१ ते ५०\nश्लोक ५१ ते ६०\nश्लोक ६१ ते ६९\nपदे १ ते ७\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nआम्हा उणे काय सदय आला रामराजा स्वभक्त समाजा संरक्षी जो ॥१॥\nनंदी वाहन प्रिय नंदवी सज्जन तयासी लक्षीन अंतर्द्दष्टी ॥२॥\nदरती जयासी दैत्य दर्शने पातकी मुक्त हे त्रिलोकी स्मरणें ज्याच्या ॥३॥\nघनश्याम राम स्वरुपीं घन दाट प्रकाश मुळीं चिकाकाश जो परमात्मा ॥४॥\nनव नव हर्षद नम्र भक्तांतरा वंदीन सदारा त्या श्रीरामा ॥५॥\nराम भक्तांचा कैवारी राक्षसांसी वाघ जेणें दुष्ट संघ मर्दीयेला ॥६॥\nमनामाजी स्फुरवी सुख मज ज्याचें नाव कळवि आत्म गांव आत्म भक्तां ॥७॥\nआनंदघना रामा विष्णू कृष्ण जगन्नाथा वरहस्त माथा ठेउनि तारीं ॥८॥\nया अभंगात २ वेळा ‘आनंदघन राम’ व २ वेळा ‘जानकीश राघव’ हे मंत्र आले आहेत.\nश्री समर्थ वैष्णव सद्‌गुरु पिता रामराजा सीता लक्ष्मी भाजा माता माझी ॥१॥\nरात्रदिवस करिती मज सुख समुद्रींलीन प्राण संजीवन जयांचेनी ॥२॥\nमज कळवी परमा - र्थ भला विषयिं ठकाठकी निजात्म विवेकी तोची धन्य ॥३॥\nदाशरथी माझी वाहे सर्वही काळजी साधी भजकांजी इच्छा सिद्धि ॥४॥\nसर्वदा सद्भक्ती - युक्तां कळवि आत्म ठाव प्रभुराम राव त्रैलोक्याचा ॥५॥\nमाया समुद्र हा तरवी करितां निज ध्यान स्वात्म सुख ज्ञान फळवी भक्तां ॥६॥\nरूपें विश्व सद्रुप नटला शुक्ती चिन्मय सारा त्रैलोक्य पसारा रामसाचा ॥७॥\nतीर्थचें माहेर यश ज्याचें गोड नाम होती पूर्ण काम गातां वाचे ॥८॥\nरामविष्णू कृष्ण जगन्नाथ सच्चित्सूख ॥ तन्मय सन्मूख मारुति ज्याच्या ॥९॥\nया अभंगांत १ वेळा ‘जानकी जीवन राम’ १ वेळा ‘समर्थ वायु तनय’ व एक वेळा ‘श्री रामदास मारुती” हे मंत्र आले आहेत.\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_854.html", "date_download": "2019-01-17T21:38:47Z", "digest": "sha1:JWH5HYE2MTITRR6ZRIVP6MMULXE2ZFZO", "length": 9140, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गुप्तधनासाठी नऊ वर्षाच्या बालकाचा बळी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News ब्रेकिंग महाराष्ट्र\nगुप्तधनासाठी नऊ वर्षाच्या बालकाचा बळी\nमंगळवेढ्यातील बहुचर्चित प्रतीक शिवशरण या 9 वर्षीय चिमुरड्याची हत्या नसून त्याचा नरबळी दिल्याचा प्रकार आता उघड झाला आहे. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी नानासाहेब डोके याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. स्वतःसह कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक व्याधीतून सुटका करण्यासाठी आणि गुप्तधनासाठी आरोपीने प्रतीकचा नरबळी दिल्याचेही त्यांनी सांगितले.\nमंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे राहणार्‍या प्रतीक मधुकर शिवशरण (वय 9) या शाळकरी मुलाचे गेल्या 28 ऑक्टोबर 2018 रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. त्यानंतर सहाव्या दिवशी माचणूर गावच्या शिवारात उसाच्या फडात प्रतीकचा मृतदेह निर्घृणपणे खून करून टाकलेल्या अवस्थेत मिळून आला होता. त्याच्या डोक्याचे केस संपूर्णत: कापलेले, डावा पाय पूर्ण तोडून गायब केलेला आढळून आला होता. तेथेच हिरव्या रंगाची चोळी, बांगडयही मिळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय बळावला होता. तपासादरम्यान जळालेले अवस्थेतील काळे रंगाचे कापड, अर्धवट जळालेले कागदाचे तुकडे, अंडरवेअरचा जळालेला अर्धवट तुकडा आदी गोष्टी सापडल्या. पुरावा नष्ट करण्यासाठी या गोष्टी जाळून टाकलेल्या असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.\nया गुन्ह्यात यापूर्वी मांत्रिक भरत शिवशरण आणि एक अल्पवयीन आरोपी अटकेत होता. त्यानंतर आता मुख्य आरोपी नानासाहेब डोके याला अटक करण्यात आली. मंगळवेढयाचे उपअधीक्षक दिलीप जगदाळे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार, मंगळवेढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर मोरे, गिरी गोसावी, अरुण सावंत आदींनी गुन्ह्याचे धागेदोरे उकलण्यात भूमिका बजावली. तब्बल अडीच महिन्यांनी या गुन्ह्याची उकल झाली. आरोपीला गजाआड करण्यात यश आले.\nLabels: Latest News ब्रेकिंग महाराष्ट्र\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/poems-gazals/page/3/", "date_download": "2019-01-17T21:20:33Z", "digest": "sha1:DGP3VPRH2TSTABNABORFYLQ4H4RSQ6ZN", "length": 13712, "nlines": 113, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कविता – गझल – Page 3 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 17, 2019 ] अध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 17, 2019 ] नखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\tविशेष लेख\n[ January 17, 2019 ] पानिपतला विसरूं नका\tऐतिहासिक\n[ January 17, 2019 ] अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\tनियमित सदरे\nसुख हे मृगजळ, फसविते सर्वांला खेळ चालतो त्याचे, चकविणे मनाला …१, बाह्य वस्तूंचे सुख, क्षणिक ते असते, मोहून जाता सर्व, लक्ष्य तेच वेधते…२, खरे सुख अंतरी, परि शोधी बाहेरी, चुकीचा हा हिशोब, निराशा मग करी…३, अंतरातील सुख, नितांत ते असते एकाच अनुभवाने, जग विसरविते…४ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com\nदगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली…१, जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते…२, निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ…३, स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत मन […]\nप्रभूची लीला न्यारी, विश्वाचा तो खेळकरी कुणी न जाणले तयापरी, हीच त्याची महीमा II१ II जवळ असूनी दूर ठेवतो, आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो, कुणी न समजे त्यासी II २ II मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेवून, विश्लेषण करती प्रभूचे II३ II कांहीं असती नास्तिक, कांहीं असती आस्तिक त्यांत काही ज्ञानी […]\nमजेदार वाटत असती, भावंडांची बघून भांडणें ‘मला पाहीजे जास्त’, हेच मुख्य मागणें इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार दांत ओठ खाऊनी, रागव्यक्त होणार क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं स्वार्थतेचा अभाव दिसे, शत्रु येथे नसे कुणी बालपणीच्या […]\nध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे ‘आनंद ‘ हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे १ शरीर देई ‘सुख ‘ तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते ‘दुःख ‘ तयाला संबोधती २ सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे ३ ‘आनंद ‘ भावना […]\nया मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या धृ खेळ आमच्या देशाचे गरिबांसाठी सोईचे मैदान नको मोठे ते वस्तूही अल्प लागते मैदान नको मोठे ते वस्तूही अल्प लागते खेळांना त्या समजून घ्या – १ — या मित्रांनो सारे या, हुतुतूचा खेळ बघा दोन गट, छोटी जागा खेळांना त्या समजून घ्या – १ — या मित्रांनो सारे या, हुतुतूचा खेळ बघा दोन गट, छोटी जागा स्पर्श रेषा ओलांडूनी ह्तुतू म्हणती तोंडानी स्पर्श रेषा ओलांडूनी ह्तुतू म्हणती तोंडानी एकाच दमात भिडू मारू या – २ — या […]\nएकटाच मी बसलो होतो, शांत खोलीमध्यें दुरदर्शन ते करीत होते, करमणूक आनंदे……१, दूरीवरील व्यक्ती बघूनी, शब्द त्याचे ऐके केवळ चावी फिरवितां क्षणी, दृष्य दुजे देखे…२, जगामधली सर्व ठिकाणें, खोलीत अदृष्य तीं साधनांचा उपयोग करिता, जाण त्याची येती….३, वातावरण प्रभूमय सारे, व्यापले सर्व जगी सुक्ष्मापासूनी अनंतेचे, गुण एकाचे अंगी….४, तेथे आहे जे येथे […]\nसासरीं जाण्याऱ्या मुलीस उपदेश\nकोणते दुःख तुला छळते अकारण तूं कां व्यथित होते धृ प्रेमळ छत्र पित्याचे असतां गेले जीवन तुझे बागडतां लाड पुरविले आईने तव शिकवीत असतां आनंदी भाव आठव सेरे ह्याच क्षणीं ते १ अकारण तूं कां व्यथित होते बांधून घेतां राखी हातीं आश्वासन ते तुजला मिळती पाठीराखा भाऊ असूनी येईल तो तुजसाठीं धावूनी मग कसली […]\nरे चंद्रा तू कसा दिसतो, अवचित ह्या वेळीं भास्कराच्या ह्या साम्राज्यीं, दूर अशा त्या स्थळीं….१ कोठे आहेत असंख्य सैनिक, जे तुला साथ देती कां असा तूं एकटाच आहे, दिवसा आकाशांती….२ शांत असूनी तुझा स्वभाव, फिरे त्याच्या राज्यांत एकटाच बघूनी तुजला, लक्ष्य न जाई त्यात….३ कडक स्वभाव तो भास्कराचा, नियमानें चालतो चुकून देखील तुझ्या […]\nजीवन झेप कुठे घेईल, याची मला हुरहूर आहे…… चार पैशाच्या कर्जापायी, गाव रान्हं सोडलं आहे….. गावात शेत छान माझ्या, पण पैशाची कमी आहे….. चार पैशाच्या कर्जानं , जीवन ओझं झालं आहे….. स्वार्थाच्या मोही जगात, सर्वच मला अनोळखी आहे….. मी फक्त – स्तब्ध, जग पुढं चाललं आहे….. पैशाच्या आतुरतेचा, माणूस गुलाम बनला आहे….. गरीबाच्या शब्दांना – – […]\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-17T21:12:08Z", "digest": "sha1:KSJZRK5TG5EGIXGNWF4FKLXIRFDOX6LH", "length": 10470, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ट्‌विटरवरही रंगलाय साहित्याचा मेळा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nट्‌विटरवरही रंगलाय साहित्याचा मेळा\n#ट्‌विटरसंमेलनचा “ट्रेंड’ : “प्रकट व्हा, अभिव्यक्‍त व्हा’\nपुणे – यवतमाळमध्ये 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगले असताना दुसरीकडे ट्‌विटरवरही साहित्याचा मेळा जमला आहे. 11 ते 13 जानेवारी या कालावधीत चौथ्या “ट्‌विटर मराठी भाषा संमेलन 2019′ चे आयोजन करण्यात आले असून युवावर्गाचा त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.\nट्‌विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे. यावर रोज कोट्यवधी लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवतात. एकेकाळी फक्‍त इंग्रजीचा बोलबाला असणारे ट्‌विटर आज जगातील प्रत्येक लिपी असणारी भाषा सामावून घेत आहे. मग, अशा ह्या ट्‌विटरवर मराठीचे अस्तित्व किती आहे असा प्रश्‍न सर्वांनाच पडेल. सध्या मराठीचे ट्‌विटरविश्‍व जोमाने विस्तारत आहे व त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. मराठीचे ट्‌विटरविश्‍व अधिकाधिक फुलावे आणि मराठीत रोज भरपूर ट्‌विट्‌स लिहिले जावेत, या ध्येयातूनच ट्‌विटरसंमेलन या संकल्पनेचा जन्म झाला. यंदा या संमेलनाचे चौथे वर्ष आहे.\nदि. 11, 12 आणि 13 असे दिवस वेगवेगळ्या हॅशटॅगचा वापर करुन ट्‌विटर वापरणारे लोक या संमेलनामध्ये सहभागी होऊ शकतात. संमेलनाबद्दल @Marathiword या ट्‌विटर अकाउंटवर याबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे.\nसंमेलनाचा मुख्य “हॅशटॅग’ ट्‌विटरसंमेलन आहे. याशिवाय अन्य बारा “हॅशटॅग’ असून त्यापैकी एक निवडून तुम्ही ट्‌वीट करू शकता. कविता, ब्लॉग, कथा, छंद अशा विविध गोष्टींविषयी ट्‌वीट शेअर करण्यास सांगण्यात आले आहे.\n#माझीकविता, #ट्‌विटकथा, #माझाब्लॉग, #माझीबोली, #साहित्यसंमेलन, #वाचनीय, #हायटेकमराठी, #बोलतोमराठी, #मराठीशाळा, #भटकंती, #खमंग #माझेवेड\nट्‌विटर संमेलनाला मराठी ट्विटर युझर्सनी गेली तीन वर्षे भरघोस प्रतिसाद दिला आहे. भारतासह परदेशातील मराठी ट्‌विटर युझर्सनी ट्‌विटर संमेलनात सक्रीय सहभाग नोंदवला होता. त्यामुळे हजारो कविता, चारोळी आणि कथांचा आणि लघुसाहित्यांचा जन्मही झाला होता. यंदाही काही प्रमाणात तसाच “ट्रेंड’ असून “प्रकट व्हा, अभिव्यक्‍त व्हा’ अशी टॅगलाइनही देण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाढ्याचा खासदार आम्ही माण-खटावकरच ठरवणार\nमागितली वीज… मिळाले वीजबिल\nतौसीफ आत्मदहन प्रकरणी आयोगाची गंभीर दखल\nवाईत दुकान फोडून अडीच लाख लंपास\nबॅनरबाजीमुळे प्रवाशांचा जीव धोक्‍यात\nबुवाबाजीमुळे तालुक्‍याची प्रतिमा मलीन\nकर्जमाफीसाठी नाभिक महामंडळाचे निवेदन\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला सक्तमजुरी\nवाई ग्रामीण रुग्णालयाला अखेर डॉक्‍टर मिळाले\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T21:27:19Z", "digest": "sha1:PBM7X3YVN2WJN7CYS7ANDRYANTOJCMPG", "length": 7635, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोणंदमध्ये पत्रकाराच्या घरावर हल��ला, एकास अटक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nलोणंदमध्ये पत्रकाराच्या घरावर हल्ला, एकास अटक\nलोणंद – लोणंद येथील एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराच्या घरावर हल्ला करुन घराची तोडफोड केल्याप्रकाणी एकास अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद येथील सिनेमा थिएटर मागे राहणारे रोहन दिलीप वाघमारे यांच्या घरावर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचा चुलत भाऊ सागर संजय वाघमारे याने किरकोळ कारणावरून पत्रकार दिलीप वाघमारे यांच्या घराच्या दारावर लाथा बुक्‍क्‍या मारत घराच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोडतोड करून शिवीगाळ केली.\nघरातील लोकांनी दार न उघडल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत सागर वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी गिरीष दिघावकर करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाढ्याचा खासदार आम्ही माण-खटावकरच ठरवणार\nमागितली वीज… मिळाले वीजबिल\nतौसीफ आत्मदहन प्रकरणी आयोगाची गंभीर दखल\nवाईत दुकान फोडून अडीच लाख लंपास\nबॅनरबाजीमुळे प्रवाशांचा जीव धोक्‍यात\nबुवाबाजीमुळे तालुक्‍याची प्रतिमा मलीन\nकर्जमाफीसाठी नाभिक महामंडळाचे निवेदन\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला सक्तमजुरी\nवाई ग्रामीण रुग्णालयाला अखेर डॉक्‍टर मिळाले\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-224/", "date_download": "2019-01-17T22:09:06Z", "digest": "sha1:5TWMATJPXQZRXJI5XHRIUSJ27ZFJVJDR", "length": 10480, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तर त्यांचा बंदोबस्त शेतकरीच करतील : आ. वैभव पिचड | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतर त्यांचा बंदोबस्त शेतकरीच करतील : आ. वैभव पिचड\nअकोले -पिंपळगाव खांड धरणातून संगमनेर व अकोले मतदार संघाच्या ह���्दीपर्यंत पाणी सोडण्यात आलेले आहे. तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून लाभक्षेत्राच्या बाहेरही पाणी सोडलेले आहे. तांत्रिकदृष्ट्या यापेक्षा जास्त पाणी धरणातून काढता येणे शक्‍य नाही. त्यामुळे कोणीही दबाव आणून लाभक्षेत्रातील बंधाऱ्यांच्या फळ्या काढण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा तालुक्‍यातील शेतकरीच फळ्या काढणाऱ्यांचा बंदोबस्त करतील, असा इशारा आ. वैभव पिचड यांनी दिला.\nमंगळवारी (दि. 1) माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी चास येथे जाऊन 5 हजार लोकांच्या उपस्थितीत सभा घेतली होती. आज आ. पिचड यांनी आक्रमक भाष्य केले. प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले, कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये अकोले तालुक्‍यासाठी 125 दलघफू व संगमनेर तालुक्‍यासाठी 113 दलघफू इतके पाणी व लाभक्षेत्राबाहेरील गावांना पिण्यासाठी 124 दलघफू हे असे, 350 दलघफू पाणी वापरण्यात यावे, असा निर्णय झाला.\nत्यानुसार या आवर्तनामध्ये पिंपळगाव खांड धरणामधून 350 दलघफू पाणी सोडण्यात आलेले आहे. त्यापैकी अकोले तालुक्‍याला 100 दलघफू पेक्षाही कमी पाणी मिळालेले आहे. आमच्या हक्काच्या पाण्याचा हिशेबही देण्यात यावा. तसेच धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केलेले नसतानाही लाभक्षेत्राबाहेरील नेते आणखी पाणी सोडण्याची मागणी करीत आहेत. याला अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे.\nआपण जिल्हाधिकारी व पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंत्यांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यांनी पिंपळगाव खांड धरणातून यापुढे पाणी सोडण्यात येणार नाही, असे निक्षून सांगितलेले आहे. त्यामुळे कोणीही पाणी सोडण्याबाबत, तसेच बंधाऱ्यांच्या फळ्या काढण्याबाबत शेतकऱ्यांवर दबाब आणू नये. अथवा याबाबत अफवाही पसरवू नये. असे कृत्य अकोले तालुक्‍यातील शेतकरी कदापिही खपवून घेणार नाहीत, असा इशारा आ. पिचड यांनी दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार ���ंघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_841.html", "date_download": "2019-01-17T21:30:13Z", "digest": "sha1:QCGZVFLK72AFTSTBPGU2WIZ4W434RBFN", "length": 7674, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मसूद शेख यांची अंबाजोगाई कॉंग्रेस सरचिटणीस पदी निवड | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमसूद शेख यांची अंबाजोगाई कॉंग्रेस सरचिटणीस पदी निवड\nअंबाजोगाई (प्रतिनिधी) - पक्षाची विचार धारा ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई सरचिटणीस पदी मसूद शेख यांची निवड केली आहे. निवडीचे पत्र १३ डिसेंबर १८ रोजी कॉंग्रेस बीड जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी तालुका कॉंग्रेस सचिव पदी बर्दापुर येथिल यशवंत रमेश हारनावळ यांची निवड करण्यात आली आहे.\nयावेळी कॉंग्रेस पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष राजकिशोर मोदी, तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, रेवन सर, केज विधानसभा संघटक प्रताप देशमुख,ज��ल्हा युवक कॉंग्रेस सरचिटणीस रणजीत हारे, युवक कॉंग्रेस केज विधानसभा उपाध्यक्ष सचिन जाधव, युवक कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष अतुल जाधव, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष शरद मोरे, अमोल मिसाळ, योगेश देशमुख व कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील रहिवासी असून शेतकरी कुटुंबातील आहेत. मसूद शेख यांच्या निवडीबद्दल मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lssparle.org.in/2018/09/blog-post_15.html", "date_download": "2019-01-17T21:44:17Z", "digest": "sha1:DFU3KIBGU5THNTRLQGR37JWK5I4LUZQQ", "length": 6781, "nlines": 58, "source_domain": "www.lssparle.org.in", "title": "विशेष सर्वसाधारण सभा - रविवार दि. ०७ ऑक्टोबर २०१८ (फक्त संघ सभासदांसाठी) ~ LSS, Parle", "raw_content": "\nसेवा करावया लावा | देवा हा योग्य चाकर\nविशेष सर्वसाधारण सभा - रविवार दि. ०७ ऑक्टोबर २०१८ (फक्त संघ सभासदांसाठी)\nसंस्थेच्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ०७ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी ३.३० वाजता पु.ल. देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.\nपु. ल. फौंडेशन ही विश्वस्त संस्था लोकमान्य सेवा संघात १९९९ साली विलीन झाली. त्यावेळी पु. ल. फौंडेशनकडे असलेले पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचे सर्व स्वामित्वहक्क संघाकडे आलेले आहेत. २०१८-१९ हे पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संघाकडे असलेले पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचे सर्व स्वामित्वहक्क लोकार्पण करण्यास मान्यता देणे.\nलोकमा���्य सेवा संघाच्या लोकमान्य निवास या इमारतीत ६ भाडेकरू राहतात. ते साधारणत: २,८०० चौरस फूट जागा वापरत आहेत. संघाला जागेची अत्यंत आवश्यकता आहे. तरी योग्य ती भरपाई देऊन त्या जागा संघाच्या ताब्यामध्ये घेण्यास मान्यता देणे. भरपाईसाठी जास्तीत जास्त रुपये ४ कोटी खर्च करण्यास मान्यता देणे.\nलोकमान्य सेवा संघ, पारले\nसालाबादाप्रमाणे संस्थेची खाद्यजत्रा शनिवार दि. 02 फेब्रुवारी आणि रविवार दि. 03 फेब्रुवारी २०१९ रोजी भरणार आहे. आपल्याला जर खाद्यजत्रेमध्य...\nग्राहक पेठ २०१८ - वेळापत्रक\nसंस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे...\nपाककला स्पर्धा २०१९ - प्रवेश अर्ज\nसंस्थेने शनिवार दि. ०२ फेब्रुवारी २०१९ रोजी पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. पाककला स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर प्रवेश अर्ज download करण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/7793-satyasodhak-vivah-sohala-in-satara", "date_download": "2019-01-17T20:51:19Z", "digest": "sha1:ZIFV4XNDSZHLX3CRJKPXLRCLQJE7KP7J", "length": 6726, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "साताऱ्यात पार पडला अनोखा सत्यशोधक विवाहसोहळा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसाताऱ्यात पार पडला अनोखा सत्यशोधक विवाहसोहळा\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, सातारा\t 05 September 2018\nसाता-याची ओळख हि नेहमीच क्रांतीकारक म्हणुन होते, स्वातंत्र्यकाळात क्रांतीची पहिली मशाल सातारा इथेच पेटली. याच साता-याला सामाजिकतेची मोठी परंपरा लाभली आहे, गेल्या काही वर्षापासुन लग्न समारंभात लाखो रुपयांची उधळपट्टी होताना दिसत आहे.\nमात्र सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर इथे अत्यंत आगळया वेगळया पध्दतीचा सत्यशोधक विवाह सोहळा अनुभवायला मिळाला आहे.\nरहिमतपुर पिंपरी येथील शंकर कणसे यांच्या उच्च शिक्षित मुलगा किरण याच्यां लग्नात ही अनोखी पद्धत पहायला मिळाली.\nसर्व वऱ्हाडी मंडळींच स्वागत पुस्तक भेट देऊन करण्यात आलं तसेच वधुची ओटी भरणी देखील पुस्तकानेच करण्यात आली.\nएवढेचं नव्हे तर मंगलाष्टका देखील महात्मा फुले यांचे विचार वाचुन करण्यात आल्या.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरात��ल शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7102-strict-action-against-plastic-producers-ramdas-kadam", "date_download": "2019-01-17T21:57:58Z", "digest": "sha1:NRX2LEVM4VAKWPBEWUVPACEYGMRBNZAY", "length": 7159, "nlines": 150, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "प्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर करडी नजर असेल - रामदास कदम - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nप्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर करडी नजर असेल - रामदास कदम\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nप्लास्टिक बंदी कायम ठेवण्याचं हायकोर्टाच्या निर्णयाचं पर्यावरण मंत्र्यानी स्वागत केले\nआजच्या बैठकीतही उद्यापासून प्लास्टिक बंदी राज्यभर लागू करण्याबाबत शिक्कामोर्तब\n'आपले समुद्र प्लास्टिकचे बेट' - आदित्य ठाकरे\nमहाराष्ट्रात प्लास्टिक बंदी कायम, उच्च न्यायालयानं फेटाळली याचिका\nराज्यात लवकरच प्लास्टिकवर बंदी \nउद्यापासून प्लास्टिक बंदी लागू होणार\nप्लास्टिक बंदीमुळे सर्वसामान्य आणि व्यापारी भरडले जाणार नाही याची काळजी घेणार\nप्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर करडी नजर असेल\nमहाराष्ट्रात 80 टक्के प्लास्टिक गुजरातहून येतं\nगुजरातहून येणारे 4 ट्रकमधलं 50 टन प्लास्टिक आमच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलंय\nउद्यापासून गुजरातहून प्लास्टिक घेऊन येणाऱ्यांवर 3 महिने कारावासाची शिक्षा होणार, गुन्हा दाखल करणार\nप्लास्टिक बंदीचा नोटाबंदीसारखा एका दिवसात घेतलेला नाही\nप्लास्टिक बंदीची घोषणा 9 महिन्यांपूर्वी केली होती, आता पुरेशी जनजागृती झालीय\nराज्यात लवकरच प्लास्टिकवर बंदी \n'आपले समुद्र प्लास्टिकचे बेट' - आदित्य ठाकरे\nप्लास्टिक व्यापारीकडून निवडणुकीचा फंड - राज ठाकरे\nउद्यापासून प्लास्टिकबंदी शिथिल होणार - रामदास कदम\nछोट्या दुकानदारांना प्लास्टिक वापरण्याची परवानगी - रामदास कदम\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_599.html", "date_download": "2019-01-17T20:49:10Z", "digest": "sha1:W353U5H5D4BV2TGM4EQ7L2UKTW47XJYQ", "length": 7927, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "यूएईकडून भारताचा पराभव | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News क्रीडा ब्रेकिंग विदेश\nअबु धाबी : गोल करण्याच्या पाच सुवर्णसंधी दवडल्याने भारताला येथे सुरू असलेल्या एएफसी आशियाई चषक स्पर्धेत यजमान संयुक्त अरब अमिरातकडून 0-2 अशा गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला. यजमान अमिरातचे गोल खल्फान मुबारक (41 वे म��निट) व अली अहमद मब्खूत (88) यांनी नोंदवले. गट अ मधील पहिल्या सामन्यात त्यांना बहरिनने 1-1 असे बरोबरीत रोखले होते. त्यामुळे भारताविरुद्ध त्यांच्यावर विजय मिळविण्याचे दडपण होते. भारताने या सामन्यात त्यांच्यापेक्षा सरस खेळ केला. पण अचूक फिनिशिंग होऊ न शकल्याने भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.\nगट अ मध्ये अमिरात संघाचे दोन सामन्यांतून 4 गुण झाले आहेत तर दुसऱया स्थानावरील भारताचे दोन सामन्यांत 3 गुण झाले आहेत. भारताने पहिल्या सामन्यात थायलंडचा 4-1 असा धुव्वा उडविला होता. थायलंडने दुसऱया सामन्यात बहरिनवर 1-0 असा विजय मिळवित गाडी पुन्हा रूळावर आणली आहे. भारताने पूर्वार्धात तीन आणि उत्तरार्धात दोन सुवर्णसंधी गमविल्या. सदोष नेमबाजीमुळे यातील काही फटके गोलपोस्टजवळून बाहेर गेले तर एकदा सुनील छेत्रीचा फटका यजमानांच्या गोलरक्षकाने अचूक थोपविला. प्रारंभी बॉल पझेशनच्या बाबतीत अमिरात संघ सरस होता. पण गोलच्या दिशेने पहिला फटका मारला तो भारताने. गोलच्या चांगल्या संधी गमविल्याने भारताला हा सामना गमवावा लागला.\nLabels: Latest News क्रीडा ब्रेकिंग विदेश\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_78.html", "date_download": "2019-01-17T22:11:19Z", "digest": "sha1:7N3XB3RTDFXSDYLF7CMY6V6RSWAJV45S", "length": 6826, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "महाराष्ट्र केसरी बालारफीक शेखचा नगरमध्ये जंगी स्वागत | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत न���ही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमहाराष्ट्र केसरी बालारफीक शेखचा नगरमध्ये जंगी स्वागत\nअहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र केसरी ठरलेला बालारफीक शेख याचे नगर मधील राज चेंबर्स येथे जंगी स्वागत करण्यात आले. हाजी मन्सूर शेख व गुलशन उद्योग समुहाचे अफजल शेख यांनी बालारफीक शेखचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक मुद्दसर शेख, इम्रान शेख,उबेद शेख, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, मा.नगरसेवक फैय्याज केबलवाला, हाजी मुस्ताक कुरेशी, डॉ.रिजवान शेख आदिंसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nउपस्थितांनी बालारफीक शेख यांने कुस्तीमध्ये मिळवलेल्या यशाचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदृढ आरोग्यासाठी उपस्थित युवकांना व्यायामाचे आवाहन करीत, जीवनात ध्येय गाठण्यासाठी जिद्द, परिश्रम व सातत्य ठेवण्याचा संदेश बालारफीक ने दिला. तर या सत्काराने भारावल्याचे स्पष्ट केले\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/577136", "date_download": "2019-01-17T21:48:58Z", "digest": "sha1:EHAPZ633W6NARGQY4QARQV3YE42SOIC5", "length": 5385, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "व्होल्वोकडून आणखी दोन मॉडेलचे देशात उत्पादन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » व्होल्वोकडून आणखी दोन मॉडेलचे देशात उत्पादन\nव्होल्वोकडून आणखी दोन मॉडेलचे देशात उत्पादन\nव्होल्वो या स्वीडिश कार कंपनीने एक्ससी 60 आणि व्ही 90 क्रॉस कन्ट्री या दोन मॉडेलचे देशात उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. देशातल आपला प्रिमियम कार क्षेत्रातील हिस्सा मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. बेंगळूरमधील प्रकल्पातून एक्ससी 90 मॉडेलचे उत्पादन घेण्यात येणार आहे. सुटय़ा भागांचा पुरवठा तत्काळ होण्यासाठी गोदामामध्ये गुंतवणूक करण्यात येणार असून बेंगळूरच्या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येईल असे व्होल्वो कार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक चार्लस फ्रम्प यांनी सांगितले.\nकंपनीकडून प्रतिमहिन्यात एक वितरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. कंपनीकडून लहान एसयूव्हीची विक्री करण्यात येत नसून ती जागा भरून काढण्याचे काम एक्ससी 40 करेल अशी कंपनीला अपेक्षा आहे. गेल्या वर्षात कंपनीने 2 हजार युनिट्सची विक्री केली असून 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये 28 टक्क्यांनी वाढ झाली. 2020 पर्यंत लक्झरी कार क्षेत्रात 10 टक्के हिस्सा मिळविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. सध्या तो 5 टक्के आहे.\n‘मन की बात’ने 10 कोटीचे उत्पन्न\nदेशातील हवाई सेवेचा वेगाने विस्तार\nसरकारी बँकांतील पैसा सुरक्षित\nरेसिंगची केटीएम 125 डय़ूक एबीएस बाजारात\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/5350-do-not-take-doubt-on-muslim-says-asaduddin-owaisi", "date_download": "2019-01-17T21:26:57Z", "digest": "sha1:K2TYYXPN5UNHVD37X5LAOF74IUUQP4NU", "length": 8145, "nlines": 141, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दहशतवाद्यांच्या चकमकीत मुस्लिम जवान शहीद झाल्यानंतर ओवैसी म्हणतात देशभक्तीवर संशय घेणाऱ्यांनी त्यातून धडा घ्यावा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदहशतवाद्यांच्या चकमकीत मुस्लिम जवान शहीद झाल्यानंतर ओवैसी म्हणतात देशभक्तीवर संशय घेणाऱ्यांनी त्यातून धडा घ्यावा\n‘काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवाद्यांच्या थैमानात शहीद झालेल्यांमध्ये 5 जण मुस्लिम आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या देशभक्तीवर संशय घेणाऱ्यांनी त्यातून धडा घ्यावा.’ असं वक्तव्य एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केलं.\nगेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी नेत्यांमधे आणि ओवेसींच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. त्याच मुद्याला पकडून ओवेसी यांनी असं परखड उत्तर दिलं आहे. ‘काश्मीरमध्ये सत्ताधारी भाजप आणि पीडीपी हे दोन्ही पक्ष नौटंकी करत असून, फक्त मलई खाण्याचे उद्योग सुरु आहेत.’ असा आरोपही ओवेसी यांनी केला आहे.\nमंगळवारी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाबाजी करत काश्मीरकरांनी आपलं काश्मीरचं खोरं दुमदुमून टाकलं. सुंजवाँमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अखेरचा निरोप देताना काश्मीरच्या नागरिकांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले.\nमागील काही दिवसांपासून अतिरेक्यांनी भारतीय लष्करी तळांवर हल्ले सुरु केले आहेत. हल्ल्यांना तोंड देत असताना दोन दिवसात एकूण 6 जवान शहीद झाले, तर एक नागरिक मृत्युमुखी पडला.\nसुभेदार मदन लाल चौधरी, सुभेदार मोहम्मद अशरफ मीर, हवलदार हबीबुल्ला कुरैशी, नायक मंजूर अहमद आणि लान्स नायक मोहम्मद इकबाल यांना या हल्ल्यामध्ये वीरमरण आलं.\nपाकिस्तानला भारताचं जशाच तसं उत्तर\nजम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारतीय जवानांकडून लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nडोकलाममध्ये अजुनही 53 भारतीय सैनिक असल्याचा चीनचा दावा\nपंतप्रधान मोदींनी देशभरातील तरुणांशी साधला संवाद \n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी श���अर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/tag/satara/", "date_download": "2019-01-17T21:27:01Z", "digest": "sha1:IPT7VFSDVGFUPHAH2RU475XDM3MX6X4O", "length": 11322, "nlines": 123, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "satara | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nअशोक बापुना मंत्रीपदी संधी द्या; जावलीतील कार्यकर्त्यांचे नेत्यांना साकडे\nसातारा | जावली निर्भीडसत्ता न्यूज – सातारा जिल्ह्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या आरपीआय सतारा जिल्हाध्यक्ष अशोक (बापू) गायकवाड यांना मंत्रीपदी संधी द्या, त्यांच्या माध्यमात...\tRead more\nशहीद रविंद्र धनावडेचे शौर्य स्मारक युवकांसाठी शक्तीस्थळ बनावे – आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले\nमेढा – प्रतिनिधी | सोमनाथ साखरे निर्भीडसत्ता न्यूज – जावळी तालुका शुरवीरांची भूमी असून इतिहास काळापासून देशासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली आहे. शहीद रवींद्र धनावडे यांन...\tRead more\nनगरसेवक नाना काटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा\nशहरातून शुभेच्छांचा वर्षाव ; आरोग्य तपासणीत एक हज��र नागरिकांचा सहभाग निर्भीडसत्ता न्यूज – चिंचवड विधानसभा राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त चि...\tRead more\nस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..\nसर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. निर्भीडसत्ता संपादक Read more\nमेढयात अनोखे अंदोलन; भर पावसात दोन तास वीज अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना केले शासन (व्हिडीओ)\nमेढा – जावळी | सोमनाथ साखरे निर्भीडसत्ता न्यूज – मेढ्यात विजवितरण कार्यालयावर जावलीकरांनी घेराव घालून व वाढीव विजबिले दुरुस्त करून द्यावी व उपअभियंता अमोल तावरे यांची तात्काळ बदल...\tRead more\nपिंपरी चिंचवड शहर पोलीस मित्र संघटनेच्या शहराध्यक्षपदी संदीप नखाते\nनिर्भीडसत्ता न्यूज – महाराष्ट्र राज्य पोलिस मित्र संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी रहाटणीतील व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ प्रभागाचे भाजपचे स्वीकृत नगरसेवक संदीप...\tRead more\nदापोडीतील विकसित करण्यात येणाऱ्या उद्यानाच्या कामाचेआमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते भूमीपूजन\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३० मधील दापोडी येथे बुद्ध विहाराशेजारील मोकळ्या जागेमध्ये विकसित करण्यात येणाऱ्या उद्यानाच्या कामाचे भूमीपूजन भाजप...\tRead more\nजावळीत व्यसनमुक्तीसाठी कार्यकर्त्याचा क्रांतीकारी ‘एल्गार’\nविलासबाबा जवळ यांचा व्यसनमुक्तीसाठी ‘दारूजाळ’ आंदोलनाचा निर्धार; दुर्जनाविरूद्ध सज्जनांचा लढा निर्भीडसत्ता न्यूज – सामाजिक ध्येयाने प्रेरित झालेला एक कार्यकर्ता व्यसन मुक्तीचे कार्य हा...\tRead more\nनिर्भय व्हा अन् खंडणीबहाद्दरांना रोखा\nसहायक पोलीस निरिक्षक जीवन माने यांचे नागरिकांना आवाहन… जावळी | मेढा निर्भीडसत्ता न्यूज – सातारा जिल्ह्यात आणि जावळी तालुक्यात पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई करून गुंडांच्या मुस्...\tRead more\nमहसूलचा ढिम्म कारभार; जावळीत गुन्हेगार मोकाट\nतडिपारीचे १३ प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडे पडून मेढा / जावळी निर्भीडसत्ता न्यूज – पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारीला आणि अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न होत असताना, महसुल खात्याचे मा...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट ला��णार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_54.html", "date_download": "2019-01-17T21:59:41Z", "digest": "sha1:3IVVKQTMLA4LSDWMTV5UDTTGUXLMJRUG", "length": 10268, "nlines": 99, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "शेवगावमध्ये रब्बी पिकांच्या आणेवारीत कमी-जास्त | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nशेवगावमध्ये रब्बी पिकांच्या आणेवारीत कमी-जास्त\nशेवगाव तालुक्यात दुष्काळात सुकाळ 79 गावची रब्बी पिक नजर आणेवारी पन्नास पैशाच्या पुढे लावण्यात आली आहे. दुष्काळ असतानादेखील आणेवारी कुठल्या आधारावर लावली गेली. असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.\nशेवगाव तालुक्यातील 79 गावे हि रब्बी पिकाची असुन सन 2018-19 या सालची रब्बी पिकाची नजर आणेवारी शेवगाव, बोधेगाव, चापडगाव, एंरडगाव, भातुकडगाव, ढोरजळगाव मंडळाधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालानुसार पन्नास पैशाच्या पुढे जाहीर करण्यात आली आहे. खरीपाच्या 34 गावची आणेवारी पन्नास पैशाच्या आत असताना रब्बीत सुकाळ कसा झाला असा संतप्त सवाल विचारला जात आहे. यंदा निसर्गाचा कोप झाल्याने खरीप व रब्बी दोन्ही हंगाम पूर्ण वाया गेले आहेत. पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सरासरीच्या तुलनेत फारच कमी पर्जन्यमान झाल्याची नोंद झाली आहे. यामुळेच शासनाने शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर केला आहे. तरीही रब्बी पिकाची नजर आणेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त जाहीर करून प्रशासन शेतकर्‍यांची थट्टा करीत आहे. जाहीर केलेल्या या आणेवारीचा फेरविचार करावा अशी मागणी होऊ लागली आहे.\nरब्बी गावे व आणेवारी आपेगाव, बालमटाकळी, चापडगाव, गरडवाडी, जळगाव, लखमापुरी, मळेगाव, निंबे, सोनविहीर, शहापुर, ठा.पिंपळगाव या गावची 52 पैसे आखतवाडे, बर्‍हाणपुर, नांदुरविहीरे, वडूले बु,वडूले खु 53 पैसे,अंतरवाली खु, गदेवाडी, खडके, कांबी, कुरुडगाव, लाखेफळ, मलकापुर, तळणी, वाघोली, रावतळे 54 पैसे, आव्हाणे बु, आव्हाणे खु, बक्तरपुर, दहिगाव शे, घोटण, हातगाव, खामपिंप्री, मडके, मुंगी, प्रभुवाडगाव, पिंगेवाडी, सामनगाव 55 पैसे, भायगाव, 56 पैसे, देवटाकळी 57 पैसे, डो. आखेगाव, मुर्शतपुर, 58 पैसे, भातकुडगाव, खरडगाव 59 पैसे, ढोरजळगाव शे, ढोरजळगावने, शेवगाव 60 पैसे, आखेगाव, दादेगाव, शहाजापुर, वरूर बु, 61 पैसे, अमरापुर, बोडखे, जोहरापुर, खुंटेफळ, सुलतानपुर खु . सुलतानपुर बु, ताजनापुर 62 पैसे, हिंगनगावने, खानापुर, कर्‍हेटाकळी, खामगाव, वरुर खु 64 पैसे, भगुर, मजलेशहर, विजयपुर 65 पैसे, भाविनिमगाव, 66 पैसे, अंत्रे, दहिफळ, ढोरहिगंनी, ढोरसडे, कर्जत खु, शहरटाकळी, रांजणी 67 पैसे, दहिगावने, देवळाने, एंरडगाव, घेवरी, लाखेफळ 68 पैसे\nअशा प्रकारे 52 पैसे ते 68 पैसे रब्बीची नजर आणेवारी जाहीर करून शेतकर्‍यावर अन्याय केला आहे. पिकच नाहीतर एवढी आणेवारी कोणत्या धरतीवर लावली असा संतप्त सवाल प्रशासनाला केला जात आहे.\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_652.html", "date_download": "2019-01-17T21:25:28Z", "digest": "sha1:IWTECXBZDG6LFUJWSJJGAV4SUZONTDLG", "length": 8838, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "माणदेशीच्या चारा छावणीतील शेतकर्‍यांना ब्लँकेटचे वाटप | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी क��ँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News ब्रेकिंग सातारा\nमाणदेशीच्या चारा छावणीतील शेतकर्‍यांना ब्लँकेटचे वाटप\nम्हसवड (प्रतिनिधी) : थंडीचा कडाका वाढल्याने येथील माणदेशी फाँडेशनच्या चारा छावणीत आपल्या जनावरांसोबत वास्तव्यास आलेल्या शेकडो महिला शेतकर्‍यांना संस्थेच्या वतीने मोफत उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. दुपारी उन्हाचा चटका व रात्री कडाक्याची थंडी अशा वातावरणात चारा छावणीतील शेतकरी भरडला जात असताना माणदेशी चॅम्पियनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांच्या हस्ते सुमारे 300 शेतकर्‍यांना उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.\nयावेळी माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, रवी वीरकर, विजय कोळपे आदी मान्यवर उपस्थित होते. निसर्गाच्या अवकृपेने पुन्हा छावणी सुरु करावी लागली हे खरं. मात्र छावणीतील बळीराजा जनावरांसोबत हिवाळी वातावरणात थंडीने गारठू लागल्याचे मुंबई महोत्सवामध्ये प्रभात सिन्हा यांना समजले व त्यांनी सर्व शेतकर्‍यांना उबदार ब्लँकेटचे वाटप करण्याचे ठरवले. त्यानुसार मुंबईहून परत येताच सुमारे तीनशे शेतकर्‍यांना त्यांनी ब्लँकेटचे वाटप केले. बळीराजा जरी थंडीने गारठला तरी माणदेशीच्या उबदार ब्लँकेटने सुखावला. शेतकर्‍यांवर निसर्गाने जरी अवकृपा दखविली असली तरी माणदेशी सदैव त्यांच्यासोबत राहणार असल्याचेही यावेळी बोलताना प्रभात सिन्हा म्हणाले, माणदेशीने गतवेळच्या छावणी समाप्तीवेळी भविष्यात पुन्हा अशी वेळ येवू नये, त्यासाठी संकल्प केला होता. त्यासाठी एकूण 13 बंधारे ठिकठिकाणी बांधले. परंतू यंदा कसलाच पाऊस न झाल्याने नद्या नाले ओस पडले बंधारे सुद्धा कोरडे पडले. शासन स्तरावरून ही माण तालुक्यात दुष्काळ जाहीर केला गेला. त्यामुळे राज्यात पहिली चारा छावणी म्हसवडमध्ये सुरु करावी लागल्याच विजय सिन्हा म्हणाले.\nLabels: Latest News ब्रेकिंग सातारा\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्का���\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/578028", "date_download": "2019-01-17T21:43:29Z", "digest": "sha1:ICNA7J7VIFCNLXFUXIUWMEXSFECFFZBR", "length": 6742, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "इस्रो बनवणार लष्करासाठी उपग्रह - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इस्रो बनवणार लष्करासाठी उपग्रह\nइस्रो बनवणार लष्करासाठी उपग्रह\nभारताची आघाडीची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ लष्करासाठी दळणवळण आणि टेहळणी उपग्रह बनवणार आहे. यासाठीचे काम वेगाने सुरु करण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये हे उपग्रह अवकाशात सोडले जातील. भारतीय लष्करासाठी हे उपग्रह ‘आँखे’ ठरणार असून शत्रू राष्ट्रांच्या सामरिक आणि सैन्य हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.\nसध्या इस्रोने चांद्रयान-2 मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात ते सोडले जाणार आहे. त्याआधी इस्रो लष्करासाठी उपग्रह बनवत आहे. हा उपग्रह सामरिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे भारतीय लष्कराला एक नवीन ‘डोळा’च प्राप्त होणार आहे. इस्रो जीसॅट 7 उपग्रह सप्टेंबरमध्ये सोडणार असून भारतीय हवाई दलाला हा उपग्रह अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर याच वर्षाच्या अखेरीस रिसॅट-2ए या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. हा उपग्रह दळणवळणासाठी उपयुक्त ठरणार आहे. हा उपग्रह जीएसएलव्ही एमके-2 या रॉकेट लाँचरच्या मदतीने सोडला जाणार आहे. वायुसेनेला याचा रडार यंत्रणेकरता मोलाचा उपयोग होणार आहे. ग्राऊंड रडार स्टेशन, हवाई तळ, एडब्ल्यूएसीएस एअरक्राफ्ट इंटरलिंक सुविधा, प्रगत नेटवर्क हवाई दलासाठी प्राप्त होणार आहे. हा उपग्रह 2013 मध्ये सोड���्यात आलेल्या जीसॅट 7 रुक्मिणी या उपग्रहाप्रमाणेच कार्यरत राहणार आहे. याचा लाभ सध्या नौदलाला अधिक प्रमाणात होत आहे. यामुळे भारतीय समुद्री प्रदेश तसेच सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या भूभागांवर नजर ठेवणे, शत्रूच्या हालचालींचा वेध घेणे भारतीय लष्कराला शक्य होणार आहे.\n5 व्या पिढीचे लढाऊ विमान लवकरच\nऍट्रॉसिटी निकालाबाबत फेरविचार याचिका दाखल करा :भाजप खासदार\nआता भारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/super-fast-ac-ap-exp-from-vizag-to-new-delhi-catches-fire-at-birla-nagar-near-gwalior-290506.html", "date_download": "2019-01-17T21:02:47Z", "digest": "sha1:MJPVJZ7QI6YOWO5LKJSQ4W4TD3WJ6RX7", "length": 12597, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ग्वालियर स्टेशनजवळ 'बर्निंग ट्रेन', दोन डबे जळून खाक", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना ���सवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nग्वालियर स्टेशनजवळ 'बर्निंग ट्रेन', दोन डबे जळून खाक\nदिल्लीहुन विशाखापट्टनमला जाणारी आंध्र प्रदेश एक्स्प्रेसला ग्वालियर स्टेशनजवळ भीषण आग लागली.\nनवी दिल्ली, 21 मे : दिल्लीहुन विशाखापट्टनमला जाणारी आंध्र प्रदेश एक्स्प्रेसला ग्वालियर स्टेशनजवळ भीषण आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.\nमिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश एक्स्प्रेस ग्वालियर स्टेशनजवळ ब्रिलानगर स्टेशनवर उभी होती. तेव्ही रेल्वेच्या एका एसी कोचमधून अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुपधोरण करत रेल्वेचे चार डबे आगीत भस्मसात झाले. आगीच्या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. सुदैवाने रेल्वेही स्टेशनवर उभी होती त्यामुळे प्रवाशांनी तातडीने रेल्वेखाली केली.\nआगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या दाखल झाल्यात आणि तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.\nमात्र ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकले नाही. या आगीत एक्स्प्रेसचे दोन डबे जळून खाक झाले. या प्रवाशांच्या सामानाचेही नुकसान झाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: gwaliornew delhiआंध्र प्रदेश एक्स्प्रेसग्वालियर\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nआधी तुम्ही किती स्वच्छ आहात ते बघा, जेटलींचा काँग्रेसवर हल्लाबोल\nअमित शहांच्या आजाराची काँग्रेसने केली थट्टा, भाजपचा हल्ला बोल\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i141029205120/view", "date_download": "2019-01-17T21:42:18Z", "digest": "sha1:V757ZLS3MZUYZ6URZYUD4N2JNETY33LT", "length": 5957, "nlines": 95, "source_domain": "www.transliteral.org", "title": "रसगड्गाधर - प्रतिवस्तूपमा अलंकार", "raw_content": "\nहिंदू धर्मियांत मुलांचे किंवा मुलींचे कान कां टोचतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|प्रतिवस्तूपमा अलंकार|\nरसगड्गाधर - प्रतिवस्तूपमा अलंकार\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nप्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण १\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nप्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण २\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nप्रतिवस्तू���मा अलंकार - लक्षण ३\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nप्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ४\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nप्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ५\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nप्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ६\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nप्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ७\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nज्‍याचें काम ताणें करचें\n(गो.) ज्‍याचे काम त्‍यानेच करावे. इतरांनी केल्‍यास त्‍यांत बिघाड झाल्‍यावांचून राहात नाही. तु०-जो दुसर्‍यावरी विश्र्वासला०\nउगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_485.html", "date_download": "2019-01-17T22:04:06Z", "digest": "sha1:63N3LDVFSLYPWTNICMJMD5ZOV62GLWS6", "length": 7569, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गायकरवाडीत अखंड हरिनाम सप्ताह | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nगायकरवाडीत अखंड हरिनाम सप्ताह\nकर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथे गीता जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह,ज्ञानेश्‍वरी पारायण तसेच श्री संत सद्गुरु गोदड महाराज चरित्र वाचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी या सप्ताहाचा प्रारंभ झाला आहे. सप्ताहाचे हे तेहतीसावे वर्ष आहे. गुरुवारी व शुक्रवारी अनुक्रमे हभप शांतीलाल महाराज जंजिरे व गोविंद महाराज शिंदे यांची कीर्तन सेवा झाली. शनिवारी कालिदास महाराज काळ���, रविवारी गणेश महाराज चौधरी, सोमवारी मारकड महाराज भिगवनकर, मंगळवारी अर्चना ताई गिरी महाराज, बुधवारी शामसुंदर महाराज ढवळे यांची कीर्तने होणार आहेत. गुरुवारी नगरसेवक डॉ.संदीप बरबडे यांच्या सौजन्याने हभप प्रकाश महाराज जंजिरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे अशी माहिती संजीवन महाराज गायकवाड यांनी दिली. सप्ताहादरम्यान प्रवचनकार तुकाराम पवार, पंढरीनाथ काकडे, तेजस गायकवाड, अक्षय गायकवाड, कमाल खुळे, मारुती थिटे, संजीवन महाराज गायकवाड यांची प्रवचने होत आहेत. या सप्ताहात काकडा, पारायण, गाथा भजन, चरित्र वाचन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Tilari-Ghat-Marg-start-now/", "date_download": "2019-01-17T21:14:43Z", "digest": "sha1:Z2YT5RNPJLZJGKBVFJXFI4JXV4JJICJG", "length": 8970, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिलारी घाटमार्ग उद्यापासून सुरू होणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › तिलारी घाटमार्ग उद्यापासून सुरू होणार\nतिलारी घाटमार्ग उद्यापासून सुरू होणार\nतिलारी घाटाचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सोमवार 5 फेबु्रवारी पासून हा घाट वाहतुकीस खुला केला जाणार असून वाहनांची वर्दळ देखील घाट रस्ता सुुस्थितीत झाल्याने वाढलेली दिसणार आहे.\nघाटाच्या पायथ्याशी 1 बाय 66 मेगावॅट जलविद्युत केंद्राकडे यंत्र सामुग्री नेण्यासाठी तिलारी घाट बनविण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या ताब्यात असलेल्या खाजगी घाटातून सर्व वाहनांना प्रवेश बंद होता.\nतरीपण बेळगाव, कोल्हापूर, गोवा येथे जाणारे वाहनचालक या घाट मार्गाचा वापर करू लागले. त्यातच घाटातून गेल्या काही वर्षापासून अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ वाढल्याने रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला. ठिकठिकाणी खड्डयाचे मोठे साम्राज्य पसरल्याने वाहने सोडाच पण पायी जाणे देखील धोकादायक बनले होते. रस्ता पाटबंधारे विभागाच्या मालकीचा असून देखील हा विभाग रस्ता दुरुस्तीसाठी निधी खर्च करत नव्हता. तर बांधकाम विभाग हा घाटमार्ग आपल्या ताब्यात नसल्याने दुरुस्तीचे काम हाती घेत नव्हता. मध्यंतरी पाटबंधारे विभागाने हा 7 कि.मी. चा घाट बांधकामकडे वर्ग करण्याचा प्रयत्न केला. पण दुरुस्तीसाठी कोटयावधी रूपयांची गरज असल्याने त्यांनी ताब्यात घेण्यास नकार दिलेला होता. बांधकामकडे वर्ग करण्याचा प्रयत्न केला. पण दुरुस्तीसाठी कोटयावधी रूपयांची गरज असल्याने त्यांनी ताब्यात घेण्यास नकार दिलेला होता.\nपालकमंत्री दीपक केसरकर यांनी सतत पाठपुरावा केल्यावर तिलारी घाटाबाबत मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी पहिल्यांदाच निधीची तरतूद करा आणि त्यानंतर घाटरस्ता बांधकामाकडे वर्ग करा असे सांगितले होते. यानुसार तिलारी पाटबंधारे खाते व तिलारी जलविद्युत केंद्राने मिळून 3 कोटी 34 लाख रूपये निधी सा.बां. विभागाकडे देण्याचे मान्य केले. आणि ते वर्ग झाल्यावर घाटरस्ता कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला. त्यानंतर प्रत्यक्षात दिवाळीनंतर घाटाच्या डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. जवळपास 3 महिने घाटदुरूस्ती हा घाटमार्ग बंद होता. प्राप्त निधीतून तिलारी घाटाचे डब्लूबीएम, बीबीएम, कार्पेट व सिलकोट या टप्प्यानुसार खडीकरण व डांबरीकरण घाटाचे करण्यात आले. 7 कि.मी.च्या घाटातील काही अंतराचा रस्ता जुना सुस्थितीत होता.\nहा भाग वगळून उर्वरित घाटाच्या रस्त्याचे नवीन डांबरीकरण करण्यात आले. शनिवारी तिलारी घाटाच्या पायथ्यापासून वरपर्यंत पाहणी केली असता रस्त्याचे काम पूर्ण आहे. तसेच बांधकाम विभागाने डांबरीकरणाचे काम दर्जेदार केल्याचे निदर्शनास येते. यामुळे हा घाटमार्ग सोमवार 5 फेबु्रवारी पासून वाहतुकीस खुला होणार आहे. तिलारी घाट 7 कि.मी.चा असून हा मार्ग सुस्थितीत झाला खरा पण नागमोडी वळणावर व तीव्र उतारावर रस्त्यालगत अ��लेले संरक्षक कठडे कोसळलेल्या स्थितीत जैसे त्या स्थितीतच आहे. अशा कठडयांना दुरुस्त व मजबूत करणे गरजेचे आहे. पण तसे झाले नाही. रस्त्याचे काम दर्जेदार झाल्याने घाटातून खाली येणारी वाहने जलद वेगाने खाली उतरतील. यावेळी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. नाहीतर गंभीर घटना निकामी संरक्षक कठडयाअभावी व्हायला वेळ लागणार नाही.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Dustbin-distribution-and-Maratha-Bhushan-Gaurav-Award-distribution-at-Walhekarwadi-on-Shiv-Jayanti/", "date_download": "2019-01-17T22:21:11Z", "digest": "sha1:U77UPWUERVZEWXX5YM72QGOLCQRXXW76", "length": 5971, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवराय समाजकेंद्रित होते म्हणून स्वराज्य झाले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शिवराय समाजकेंद्रित होते म्हणून स्वराज्य झाले\nशिवराय समाजकेंद्रित होते म्हणून स्वराज्य झाले\nशिवरायांनी निर्माण केलेले राज्य हे व्यक्तिकेंद्रित नव्हते, तर समाजकेंद्रित असल्याने ते स्वराज्य झाले. यामुळे स्वराज्य तब्बल दीडशे वर्षे टिकले. सध्या व्यक्तिकेंद्रित राज्य असल्याचे दिसून येते, असे उद‍्गार माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी काढले.\nअखिल मराठा विकास संघ आणि संस्कार सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त वाल्हेकरवाडी येथे डस्टबिन वाटप आणि मराठा भूषण गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी इतिहासकार श्रीमंत कोकाटे, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ समाजसेवक हणमंत देशमुख, नगरसेवक संजय वाबळे, संस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे आदी उपस्थित होते. यावेळी बालशाहीर शुभम भूतकरने पोवाडा सादर केला. यानंतर संस्कार सोशल फाउंडेशनच्या वतीने शंभर सोसायट्यांना कचरा पेट्यांचे (डस्टबिन) व एक लाख गरीब मुलींना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले; तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍��ा व्यक्तींना मराठा भूषण गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nजयंत पाटील म्हणाले, महाराजांनी 34 वर्षे सर्वोत्तम जाती-धर्माचे राज्य घडविण्यात खर्च केले. महाराज राज्यात कित्येक महिने नव्हते, तरीपण राज्यात अराजकता माजली नाही; कारण हे सर्व जाती-धर्माचे, शेतकरी, व्यापारी या सर्वांचे राज्य होते. सर्व प्रजेला आपले राज्य वाटत होते. राजे सर्व जातींच्या लोकांना प्रिय होते. हा त्यांचा महिमा होता. ते युगपुरुष होते.\nश्रीमंत कोकाटे म्हणाले, शिवाजी महाराज हे जगासाठी एक प्रेरणास्रोत होते. ते केवळ लढाया करीत नव्हते, तर उत्तम प्रशासक, मॅनेजमेंट गुरू होते. शेतकर्‍यांना दु:खी केले नसल्याने त्या काळात शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केली नाही. सुरेश गारगोटे सूत्रसंचालन केले, तर बाळकृष्ण खंडागळे यांनी आभार मानले.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Vigilance-alert-to-the-residents-of-the-river/", "date_download": "2019-01-17T21:26:07Z", "digest": "sha1:LB67Z4THEYN5B6R3XCMDRCWHNAXJEYLU", "length": 7993, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा\nनदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा\nपवना धरण परिसरात व पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर पाऊस सुरू आहे. पवना धरण 100 टक्के भरले असून धरणातून दररोज पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठावरील वस्त्यांमधील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा, पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिला आहे. या विषयावर पालिका अधिकार्‍यांची बैठक मंगळवारी (दि. 21) झाली. त्या अनुषंगाने पालिकेच्या सर्व संबंधित विभागांना त्यांच्याकडील यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मध्यवर्ती पूरन��यंत्रण कक्ष तसेच, क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पूरनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरीकांनी या केंद्राशी संपर्क साधावा, असे अवाहन अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.\nविजा चमकताना झाडाखाली थांबू नये. घरातील विजवाहक तारा तसेच, विद्युुत उपकरणे यांची तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. पावसात रस्त्यावरील विजवाहक तारा, विजेचे खांब, डी. पी. बॉक्स, फीडर बॉक्स, इत्यादी विद्युत वाहकाजवळ जाऊ नये. तसेच अशा ठिकाणी जनावरे जाऊ देऊ नये किंवा बांधू नये. रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातून, नाल्यातून आणि पुलावरून पाणी वाहत असताना जऊू नये, पुराच्या वाहत्या पाण्यात पोहू नये.\nपूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी तसेच, दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी वास्तव्य करू नये. औद्योगिक क्षेत्रात उघडयावर रासायनिक पदार्थांचा साठा करू नये. अशा ठिकाणी पाण्याचा संपर्क आल्यास दुर्घटना संभवू शकतात. त्यामुळे त्यापासून नागरिकांनी जपून रहावे. असे आवाहन पालिकेने केले आहे.\nनागरिकांनी स्वत:हून पर्यायी ठिकाणी स्थलांतरित व्हावे\nपूर परिस्थितीमध्ये नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करून प्रशासनास सहकार्य करावे. नदीकाठच्या क्षेत्रातील रहिवाशांनी सतर्क राहून स्वतःहून पर्यायी ठिकाणी अथवा संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित व्हावे. पावसाळ्यात रस्त्यावरून विशेषत: वळणावर वाहन नियंत्रित वेगाने व सावकाश चालवावे. पावसापासून बचाव करण्यासाठी झाडे, पडक्या इमारती, भिंती, जाहिरात होर्डिंग्ज, मोबाईल टॉवर यांच्या जवळपास थांबू नये, असे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.\nतातडीच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक\nतातडीच्या मदतीसाठी नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष : 020-67331556 व 39331456, मुख्य अग्निशमन केंद्र : 101, 020-27423333, 020-27422405, 9922 501475, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय 9922501453, 9922501454, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय: 9922501455, 9922501456, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय : 9922501457, 9922501458, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय : 9922501459, 9922501460, ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय : 8605722777, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय : 8605422888, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय 7787868555, 7887879555, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय : 9130051666, 9130050666.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Licensing-of-50-stone-mines-in-the-district/", "date_download": "2019-01-17T22:07:30Z", "digest": "sha1:FFI4S7OPG22R4XFBIZ6YPIYTIAWB4YTN", "length": 5441, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात 50 दगड खाणींना परवाने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जिल्ह्यात 50 दगड खाणींना परवाने\nजिल्ह्यात 50 दगड खाणींना परवाने\nनदीतील वाळू उपशावर बंदी कायम आहे. त्यामुळे वाळू महागली असून, बांधकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने क्रश्ड् वाळू मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी जिल्ह्यात 50 दगड खाणींना परवानगी दिली आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nते म्हणाले, हरित न्यायालयाच्या निर्णयानुसार पाण्यातील वाळू काढण्यास बंदी कायम आहे. त्यामुळे क्रश्ड् वाळू वापरण्यास सुरुवात झाली आहे. ही वाळू नैसर्गिक वाळूपेक्षा जादा क्षमतेची असल्याचे तांत्रिकद‍ृष्ट्या सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील सिंचन योजना व महामार्गांच्या कामांसाठी आता ती 100 टक्के वापरली जात आहे.\nही वाळू कमी पडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जादा दगड खाणींना परवानगी दिली आहे. 2015-16 मध्ये जिल्ह्यात केवळ 7 खाणी सुरू होत्या. 2016-17 मध्ये त्या 16 झाल्या. 2017-18 मध्ये 33 खाणींना परवाने दिले होते. 2018-19 मध्ये ही संख्या 36 केली होती; पण क्रश्ड् वाळूची मागणी वाढत असल्याने ही संख्या यंदा 50 करण्यात आली आहे. यातून प्रशासनाला 60 कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. यामध्ये मिरज 9, तासगावमधून 6, कवठेमहांकाळमधून 6, जत 6, खानापूर 5.5, आटपाडी 5.5, कडेपूर 5, पलूस 5, वाळवा 9 आणि शिराळा तालुक्यातून 3 कोटी महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे.\nपाटील म्हणाले की, जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारा मुरुम, खडी, माती ही खासगीबरोबरच शासकीय जमिनीतून उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यासाठी तलाव, गायरान जमिनींचा उपयोग केला जाणार आहे. कंत्राटदारांनी रितसर मागणी केल्यास दगड खाणींनाही परवानगी दिली जाणार आहे.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावा�� परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/third-day-for-maratha-kranti-morcha-in-pandharpur/", "date_download": "2019-01-17T21:11:57Z", "digest": "sha1:S5FTU5CP24IIYRL6USRZSNOIFJAZTTGJ", "length": 6435, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिसर्‍या दिवशी ठिय्या आंदोलनास हजारोंची हजेरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › तिसर्‍या दिवशी ठिय्या आंदोलनास हजारोंची हजेरी\nतिसर्‍या दिवशी ठिय्या आंदोलनास हजारोंची हजेरी\nमराठा आरक्षणासाठी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास तिसर्‍या दिवशी कासेगाव जि.प.गटातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व मान्यवर व्यक्तींनी आंदोलनास पाठींबा दिला. दरम्यान आज ( रविवार दि. 4 ऑगस्ट) रोपळे जि.प.गटातील गावांचा ठिय्या आंदोलनात सहभाग असून या गटातील सर्व गावांतून नागरिकांनी उत्स्फूर्त तयारी केल्याचे दिसून येते.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा शनिवार तिसरा दिवस असून शनिवारी कासेगाव जि.प.गटातील सर्वच गावांतील लोकांनी आंदोलनास उपस्थिती दर्शवली. कासेगाव, रांझणी, मुंढेवाडी, अनवली, सिद्धेवाडी, एकलासपूर, ओझेवाडी, सरकोली, नेपतगाव आदी गावांतील युवक मोटारसायकलवरून रॅली काढत आणि आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देत आंदोलन स्थळी येत होते. सकाळी 11 वाजता ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपूरे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी विधानपरिषद सदस्य आ. प्रशांत परिचारक, पंचायत समिती सभापती राजेंद्र पाटील, पांडूरंग सहकारीचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, पं.स.सदस्या राजश्री भोसले, पल्लवी यलमार, कुरूल गटाच्या जि.प.सदस्या सौ. शैला गोडसे, मंदिर समिती सदस्य सचिन अधटराव, विश्‍व वारकरी सेन���चे अध्यक्ष ह.भ.प. अरूण महाराज बुरघाटे यांनी आंदोलनास पाठींबा दर्शवणारी पत्रे सादर केली. शनिवारी प्रा. तुकाराम मस्के, चि.शिवतेज गाजरे यांनी उपस्थितांना मराठा आरक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले. तर अ‍ॅड. किरण मुरलीधर घाडगे यांनीही यावेळी मराठा आरक्षण आणि कायदे याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले. तर सायंकाळी शिवशाहीर शिवाजी व्यवहारे यांनी शाहिरी पोवाडा सादर केला. तिसर्‍या दिवशी आंदोलन अधिक तीव्र झाले असून दिवसभर आरक्षणाच्या मागणीच्या घोषणाबाजीने आंदोलन स्थळ दणाणून गेले होते.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584266", "date_download": "2019-01-17T21:44:44Z", "digest": "sha1:MMHVYR5XIMWL7DOIUP5YNGCS4MXDON3T", "length": 5125, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भारतात गुंतवणूकीसाठी चीनकडून विशेष फंडची निर्मिती बिजिंग - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » भारतात गुंतवणूकीसाठी चीनकडून विशेष फंडची निर्मिती बिजिंग\nभारतात गुंतवणूकीसाठी चीनकडून विशेष फंडची निर्मिती बिजिंग\nइाखडस्ट्रियल ऍण्ड कमर्शियल बँक ऑफ चायना आणि आयसीबीसी या चीनच्या आघाडीच्या सरकारी बँकेने केवळ भारतात गुंतवणूक करण्यासाठी एका विशेष फंडाची निर्मिती केली आहे. या फंडाच्या माध्यमातून चिनी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूकीची संधी प्राप्त होणार आहे. भारताच्या विकासाचा वेग चीनपेंक्षा अधिक असून अर्थव्यवस्थाही पूर्वपदावर येत आहे. इंडस्ट्रियल ऍण्ड कमर्शियल बँक ऑफ चायना क्रेडीट सूस इंडिया मार्केट फंड असे या फंडाचे नाव आहे. भारताच्या विकासाचा वेग जादा असल्याच्या कारणामुळे यांचा फायदा चिनी गुंतवणूदारांना मिळवून देण्यासाठी या फंडाची निर्मिती करण्यात आली आहे. एका फंड मॅनेजरने दिलेल्या माहितीनूसार या फंडाच्या माध्यमातून दीर्घकाळासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्यात येणार असून,तो अर्थव��यवास्थेतील चढउतारवर लक्ष ठेऊन असेल.\nबीएसएनएल आणणार 2 हजार रुपयांचा फोन\nभारत, जपानमध्ये विक्रमी अधिग्रहणे\nबजाज ऑटोच्या न्यू प्लॅटीना 110 चे सादरीकरण\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/594661", "date_download": "2019-01-17T21:47:02Z", "digest": "sha1:3J5HZ4DAMPDMXWXNNOMIBHJ6BK4XT4LT", "length": 4852, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महिंद्राची 9 सीटर TUV300 प्लस लॉन्च - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमहिंद्राची 9 सीटर TUV300 प्लस लॉन्च\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमहिंद्राने युटिलिटी व्हिआयकल सेकमेंटमध्ये आपली पकड आणखीन मजबूत करण्यासाठी एक नवी एसयूव्ही लॉन्च केली आहे. महिंद्राने आपली दमदार 9 सीटर एसयूव्ही TUV300 प्लस लॉन्च केली आहे. ही गाडी साधारण TUV300 पेक्षा 405mm लांब आहे. ज्या नागरिकांना 8 ते 9 सीटर गाडी कमी किमतीत हवी आहे अशा नागरिकांना लक्षात घेऊन महिंद्राने ही गाडी लॉन्च केली आहे.\nग्राहकांना TUV300 ही गाडी पाच रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये सिल्व्हर, व्हाईट, ब्लॅक, रेड आणि ऑरेंज या रंगांचा समावेश आहे. तसेच ही गाडी तीन व्हेरिएंट (पी4, पी6 आणि पी8) मध्ये उपलब्ध आहे. या मध्ये 2.2 लीटरचं डिझेल इंजिन असून 120 बीएचपी पावर आणि 280 एनएम टॉर्क देतं. महिंद्राने हे इंजिन आपल्या स्कॉर्पिओ गाडीलाही दिलं आहे. या इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत जोडलं आहे.\nटाटाची पहिली स्पोर्टस् कार लवकरच लाँच\n2020 पर्यंत टोयोटाच्या इलेक्ट्रिक कार लाँच\nसर्वात स्वस्त एसयूव्ही कार लवकरच होणार लाँच\nजपानने भारतात लाँच केली जबरदस्त कार\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/article-253815.html", "date_download": "2019-01-17T21:02:39Z", "digest": "sha1:K522MPRJACFW2ZT7RRO3A7ERJHERSLY4", "length": 4134, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'आर्ची आली आर्ची...',अखेर रिंकू परीक्षेला पोहचली–News18 Lokmat", "raw_content": "\n'आर्ची आली आर्ची...',अखेर रिंकू परीक्षेला पोहचली\n07 मार्च : आर्ची आली आर्ची...ही हाक ऐकू आली ती परीक्षा केंद्रावर...सैराट चित्रपटाची अभिनेत्री रिंकू राजगुरू आज 10 च्या परीक्षेला हजर झाली. यावेळी परीक्षा केंद्रावर शिक्षकांनी तिचं फुल देऊन स्वागतही केलं.सैराटच्या अपार यशानंतर रिकू राजगुरू सात वे आसमानवर पोहचली. अकलुजची ही कन्या रातोरात सुपरस्टार झाली. आठवीमध्ये असताना सैराट चित्रपटाचं शुटिंग सुरू झालं. त्यानंतर नववीची परीक्षा दिली तेव्हा सैराट रिलीज झाला. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिला वेळ काढवा लागला. तरीही नववीत तिला 81 टक्के मार्क मिळाले. त्यानंतर शालेय आयुष्यात महत्वाच्या अशा दहावीकडे मात्र तिचं दुर्लक्ष झालं. गेली वर्षभर रिंकू शाळेत जाऊ शकली नाही.आज 10 च्या परीक्षेला सुरूवात झालीये. रिंकूही पेपर सोडवण्यासाठी अकलूजच्या जिजामात कन्या प्रशाला परीक्षा केंद्रावर पोहचली. याच शाळेची ती विद्यार्थीनी आहे. आपल्या शाळेच्या विद्यार्थिनीने मोठ्या पडद्यावर यश मिळवल्यानंतर दहावीतही यश मिळावं यासाठी त्यांनी शिक्षकांनी तिचं गुलाब देऊन स्वागत केलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये ��ेश पुढे गेला - भागवत\nडान्स बारवरील निर्णय : आर. आर. आबांच्या मुलीला काय वाटतं\nVIDEO : छेड काढणाऱ्या परप्रांतियांना विद्यार्थिनींनीच बदडून काढलं\nआधी तुम्ही किती स्वच्छ आहात ते बघा, जेटलींचा काँग्रेसवर हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80/all/page-23/", "date_download": "2019-01-17T21:03:08Z", "digest": "sha1:4DBSLUTAMCSYLVB2SH5OY5X535ABDAZX", "length": 10546, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अरुण जेटली- News18 Lokmat Official Website Page-23", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nमहागाईचा 'षटकार', जनतेचे 'बुरे दिन' \nमोदींचा बळीराजासाठी 'मान्सून प्लॅन' \nलेफ्टनंट जनरल दलबीर सुहागच लष्करप्रमुख -जेटली\nजयललिता एनडीएला पाठिंबा देणार \nखाते वाटप जाहीर, राजनाथांकडे गृह तर जेटलींकडे अर्थ खाते \nनरेंद्र मोदींनी स्वीकारला पंतप्रधानपदाचा कार्यभार\nअशी आहे टीम मोदी \nस्वप्नपूर्ती, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले \n'टीम मोदी'मध्ये राजनाथांना गृह तर जेटलींना अर्थ खातं मिळण्याची शक्यता\n'मोदी सरकार'मध्ये सेनेला हवी 2 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदं \n'येस ही विल', मोदी घेणार 26 मेला पंतप्रधानपदाची शपथ\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/government-should-take-a-photograph-of-baba-ramdev-in-beneficiary-advertisement-ashok-chavan/", "date_download": "2019-01-17T21:31:29Z", "digest": "sha1:24W5BSXVG3VCC5VLCZHREJ6LJB5LKT5P", "length": 8161, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारने 'मी लाभार्थी' जाहिरातीत बाबा रामदेवांचा फोटो टाकावा: अशोक चव्हाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसरकारने ‘मी लाभार्थी’ जाहिरातीत बाबा रामदेवांचा फोटो टाकावा: अशोक चव्हाण\nआपले सरकार' सेवा केंद्रामार्फत पतंजलीची उत्पादने विकण्याच्या निर्णयाला विरोध\nबई : आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत पतंजलीची उत्पादने विकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला सर राजकीय स्तरातून विरोध होत आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपला टोला मारत बाबा रामदेवच या सरकारचे खरे लाभार्थी आहेत. त्यामुळे सरकारने मी लाभार्थी’ जाहिरातीत बाबा रामदेवांचा फोटो टाकावा, असे म्हटले.\nकाय म्हणाले अशोक चव्हाण \nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nपरवानगी देणारे राज्य सरकार पतंजलीचे एजंट झाले आहेत. राज्य सरकार जनतेच्या हिताची कामे सोडून आता पतंजलीसारख्या कंपनीचे वितरक बनले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पतंजलीची उत्पादने विकण्याचा घाट सरकारने घातला आहे.\nयापूर्वीही राज्य सरकारने कवडीमोल दराने पतंजलीला ६०० एकर जमीन दिली आहे. बाबा रामदेव यांनी कॉंग्रेस सत्तेत असताना विदेशातील काळ्या पैशाबद्दल अनेक बेछूट आरोप केले होते. सत्तेत येण्यासाठी बाबा रामदेवांनी भाजपची मदत केली होती, त्याची परतफेड म्हणून सरकार पतंजलीवर मेहेरबान झाले आहे.\nकोट्यवधी रुपयांचा नफा कमावणाऱ्या पतंजलीच्या उत्पादनांची विक्री राज्य सरकारच्या सेवा केंद्रामार्फत करणे देशातील इतर नवउद्योजकांवर अन्यायकारक आहे. सरकार फक्त काही निवडक लोकांसाठीच कार्यरत असून, बाबा रामदेव त्यापैकी एक आहेत, हे स्पष्ट झाले आहे. त्यापेक्षा सरकारने राज्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीची सोय करून द्यावी\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nपुणे : मोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी कधीच आश्वसनाची पूर्ती केली नाही, असा हल्ला राष्ट्रवादीचे…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी ��क्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/when-raj-thackeray-wore-food-at-the-tribal-castle-home/", "date_download": "2019-01-17T21:30:33Z", "digest": "sha1:IH3VORL3JYE33KR3INJHHLNGQW4B3X6D", "length": 7429, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...जेव्हा राज ठाकरे आदिवासी पाड्यावरच्या घरी जेवतात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n…जेव्हा राज ठाकरे आदिवासी पाड्यावरच्या घरी जेवतात\nटीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. या झंजावात दौऱ्यात राज ठाकरे यांनी आज पालघर जिल्ह्याचा आढाव घेतला या दरम्यान, पालघर जिल्ह्यातील, वाडा तालुक्यातील वाडा विभाग अध्यक्ष आणि कुंतल ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव याच्या आदिवासी पाड्यावरच्या घरी जेवायला गेलो होते. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या या कार्यकर्त्याच्या घरी त्याच्याबरोबर जमिनीवर बसून जेवण केले. राज यांच्या या कृतीचे सगळ्याच स्थरातून कौतुक होत आहे.\nदरम्यान, नोव्हेंबर महिन्यात नाशिक मध्ये राज ठाकरे यांनी जमिनीवर बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. आज पुन्हा एकदा सामान्य कार्यकर्त्याचा नेता हि राज यांची प्रतिमा समोर आली आहे. नुकतेच ट्विटरवर आलेल्या राज ठाकरे यांनी ट्विट करून यासबंधी माहिती दिली आहे.\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे –…\nआज दुपारी पालघर जिल्ह्यातील, वाडा तालुक्यातील माझा महाराष्ट्र सैनिक, वाडा विभाग अध्यक्ष आणि कुंतल ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव याच्या आदिवासी पाड्यावरच्या घरी जेवायला गेलो होतो. pic.twitter.com/Z1LkdMYpG6\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र आव्हाड\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nआबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरकारचा निर्णय…\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी शिवसेना-भाजपची युती केली,त्यामुळेच आम्ही…\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम…\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी;…\nआबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरकारचा…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/category/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/page/4/", "date_download": "2019-01-17T21:43:44Z", "digest": "sha1:AJOP5KFW4NK64VME55IJBCHGUTVZCUAR", "length": 12073, "nlines": 123, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "ताज्या बातम्या | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News. | Page 4", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nमहामेट्रोचे काम सुरू असताना नाशिक फाटा येथे क्रेन कोसळली (व्हिडीओ)\nनिर्भीडसत्ता न्यूज – महामेट्रोचे काम नाशिक फाटा येथे सुरू असताना अवाढव्य क्रेन कोसळली. क्रेनमार्फत काम सुरू असताना फारशी व��हतूक वर्दळ नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही....\tRead more\nकासारवाडीत मेट्रोची क्रेन कोसळली : मेट्रोचे नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष\nनिर्भीडसत्ता न्यूज – पुणे-मुंबई रस्त्यावरील पुणे महामेट्रोकडून पिंपमेट्रोने नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्षरी ते स्वारगेट मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. मेट्रोचे पिलर उभे करताना आज (शनि...\tRead more\nपंतप्रधानपदी लवकरच मराठी माणूस – देवेंद्र फडणवीस\nनागपूर | देशाच्या पंतप्रधान पदावर लवकरच मराठी माणूस दिसेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नागपुरमध्ये आयोजित जागतिक मराठी संमेलनात रामदास फुटाणे यांनी घेतलेल्या मुला...\tRead more\nभक्ती शक्ती समुह शिल्प उद्यानात विद्युत रोषणाई व उत्कृष्ट ध्वनीच्या माध्यमातुन “हायटेक शिवसृष्टी”\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भक्ती-शक्ती उद्यानात विद्युत रोषणाई व ध्वनीच्या माध्यमातुन “हायटेक शिवसृष्टी” म्हणजेच लाईट शो साकारण्यात येणार आहे. यासाठी...\tRead more\nआंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते पवनाथडी जत्रेचे उद्‌घाटन\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तु, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महापालिकेतर्फे भरविण्यात येणा-या चार दिवसीय पवनाथडी जत्र...\tRead more\nपंतप्रधान आवासअंतर्गत दापोडीत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प : 6 हजार 693 कुटुंबांना प्रत्येकी 269 चौ.फूटांची सदनिका\nनिर्भीडसत्ता न्यूज – पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दापोडी येथील सिद्धार्थनगर, गुलाबनगर, महात्मा फुलेनगर, लिंबोरे वस्ती, जयभिमनगर या झोपडपट्टीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने झोपडपट्टी...\tRead more\nखासदार बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ पुस्तकाचे सभापती सुमित्रा महाजन यांचे हस्ते प्रकाशन\nनिर्भीडसत्ता न्यूज – खासदार बारणे यांनी लिहिलेल्या ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकाचे प्रकाशन काल गुरुवार दि.३ जानेवारी २०१९ रोजी दिल्ली येथे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या ह...\tRead more\nसहाय्यक पोलीस आयुक्‍तपदी श्रीकांत मोहिते\nनिर्भीडसत्ता न्यूज – महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृह विभागातील 18 पोलीस उप अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये श्रीकांत मोहिते यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक...\tRead more\nपिंपळेसौदागरमध्ये पाण्याच्या दोन टाक्या उभारण्याचे काम लवकर सुरू करा – नगरसेवक नाना काटे\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपळेसौदागर प्रभाग क्रमांक २८ मधील नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी योग्य नियोजन केले जात नाही. पाण्याचा कमी पुरवठा होत आहे. त्यामुळे या भागासाठी मंजूर करण्यात...\tRead more\nब्राह्मण आर्थिक विकास महामंडळासाठी राज्य शासन सकारात्मक; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा निर्भीडसत्ता न्यूज – भारतीय ब्राह्मण समाजाचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करावे. तसेच ब्राह्मण आर्थिक विकास महा...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-use-color-dust-marriage-party-114152", "date_download": "2019-01-17T21:59:41Z", "digest": "sha1:SEUWS66L3HGNWCUUE55PP5W6RWENG5Y4", "length": 14873, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News use of color dust in Marriage party विवाह सोहळ्यात बेरंग करणारा रंगीत धूर... | eSakal", "raw_content": "\nविवाह सोहळ्यात बेरंग करणारा रंगीत धूर...\nशनिवार, 5 मे 2018\nकोल्हापूर - अक्षता पडल्या, बॅंड वाजू लागला. आता नवरा नवरी एकमेकांच्या गळ्यात हार घालणार तोवर नवऱ्याच्या मित्रांनी स्टेजवरच त्यांच्याकडील फटाकासदृश कांड्यातून रंगीत धूर सोडला. हिरवा, निळा, पिवळा, लाल रंगाचा धूर सर्वत्र पसरला. असेल काही क्षणाचा हा उत्साहाचा भाग असे उपस्थितांना वाटले, मात्र एका क्षणी अचानक नवरा नवरी, स्टेजवरचे उपस्थित जोरजोरात खोकू लागले.\nकोल्हापूर - अक्षता पडल्या, बॅंड वाजू लागला. आता नवरा नवरी एकमेकांच्या गळ्यात हार घालणार तोवर नवऱ्याच्या मित्रांनी स्टेजवरच त्यांच्याकडील फटाकासदृश कांड्यातून रंगीत धूर सोडला. हिरवा, निळा, पिवळा, लाल रंगाचा धूर सर्वत्र पसरला. असेल काही क्षणाचा हा उत्साहाचा भाग असे उपस्थितांना वाटले, मात्र एका क्षणी अचानक नवरा नवरी, स्टेजवरचे उपस्थित जोरजोरात खोकू लागले. शिंकू लागले. धूर जसा पुढे पुढे पसरत गेला तसे सर्वच उपस्थित खोकू लागले. शिंकू लागले. खोकल्याची उबळ एवढी की अनेकजण खोकता खोकत कासावीस झाले. घाबरे घुबरे झाले. अनेकजण मंगल कार्यालयाबाहेर पळू लागले. या रंगीत धुरामुळेच हे सारे घडले हे सर्वांच्या लक्षात आले आणि अक्षरशः मंगल कार्यालय मोकळे झाले.\nतीन दिवसांपूर्वी वडगाव परिसरात एका लग्न समारंभात या रंगीत विषारी धुराचे नाट्य घडले. पुढे काही अघटित घडले नाही हे बरे झाले; पण लग्न समारंभात अशा विषारी रंगीत धुराच्या वापरामुळे काय अनर्थ घडू शकतो याची ‘झलक’ सर्वांना पाहायला मिळाली. कोल्हापुरात अलीकडे काही दिवसांत लग्न समारंभात असा फटाकासदृश कांड्यातून धूर सोडण्याचे फॅड आले आहे. ते फुटबॉलच्या मैदानावरही येऊन पोचले आहे.\nबंदिस्त हॉलमध्ये अशा स्मोक फायरचा वापर धोकादायक ठरू शकतो. धुरामुळे खोकता खोकता श्‍वास बंदू पडू शकतो. या फायर स्मोकचे पृथक्करण करुन खबरदारीची जाहीर सूचना दिली जाईल.\n- रणजित चिले, अग्निशामक दल प्रमुख, महापालिका\nअतिशय घातक असा या धुराचा आनंदाच्या क्षणी वापर थांबण्याचीच गरज आहे. वधू वराकडील ज्येष्ठ लोकांनी स्टेजवर थांबून अशा अतिउत्साही विकृत ‘मित्रपरिवाराला’ रोखले तरच हे थांबू शकणार आहे. नाहीतर कधीतरी या विषारी रंगीत धुरामुळे अनर्थ घडणार आहे. लहान मुले, वृद्ध यांना तर हा धूर खूप धोकादायक आहे. अतिउत्साहाच्या भरात आपण काय अनर्थ घडवणार आहोत याचा विचारही न करणाऱ्या तरुण मंडळीमुळे हे घडत आहे. वडगाव येथे घडलेली घटना एक निमित्त आहे; पण धोक्‍याचा मोठा संकेत देणारी आहे.\nमंगल कार्यालयात फटाके किंवा रंगीत धुरासारखा कोणी वापर करत असेल तर कार्यालय चालकाने संबंधितावर पोलिस कारवाई करावी अशा सूचना आम्ही दिल्या आहेत. कारण एखादा अनर्थ घडल्यानंतर शहाणे होण्यापेक्षा अगोदरच काळजी घेण्यावर आमचा भर आहे. व्यवस्थापनाने पोलिसांना कळविल्यास अतिउत्साही तरुणांना चाप बसेल.\n- सागर चव्हाण, अध्यक्ष\nकोल्हापूर जिल्हा मंगल कार्यालय संघटना\nजवान रोहित देवर्डेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nनिपाणी : आडी (ता. निपाणी) येथील जवान रोहित देवर्डे यांच्यावर आज (ता. 17) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान रोहित याचा सोमवारी (ता....\nआदिवासी उपयोजनेच्या निधीवर सरकारचा डल्ला\n940 कोटी निधी शेतकरी सन्मान योजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी...\nफुकट्यांना ६ कोटींचा दंड\nपुणे - रेल्वेच्या पुणे विभागातील विविध स्थानकांवरून गेल्या नऊ महिन्यांत एक लाख १३ हजार फुकट्या प्रवाशांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून...\nकाँग्रेसमध्ये षटकार कोण मारणार\nआघाडीच्या राजकारणात ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढविण्यासाठी मित्र पक्षाच्या जागेवर हक्क सांगण्याची तशी परंपराच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या...\nफुकट्या एक लाख प्रवाशांकडून सहा कोटींचा दंड वसूल\nपुणे : रेल्वेच्या पुणे विभागातील विविध स्थानकांवरून गेल्या नऊ महिन्यांत एक लाख 13 हजार फुकट्या प्रवाशांवर प्रशासनाने कारवाई केली आहे....\nकर्तृत्ववान अधिकारी साधणार युवकांशी संवाद\nपुणे - युवकांनो, देशात आणि राज्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे प्रशासन आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आपल्या भेटीला येत आहेत. कोल्हापूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/dada-kondke/?vpage=4", "date_download": "2019-01-17T21:20:52Z", "digest": "sha1:2IR2ZIP244WLXDTMV3OAHXX2D7OYNULD", "length": 8952, "nlines": 115, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अभिनेते दादा कोंडके – profiles", "raw_content": "\nलोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते\nदादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. विनोदी ढंगातील द्वि-अर्थी संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांच्या जवळपास सर्वच भूमिका लोकप्रिय झाल्या.\nत्यांनी मराठी, हिंदी व गुजराती भाषांमध्ये चित्रपटांची निर्मितीही केली.\nदादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णा कोंडके. विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९���८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत.\nलागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांच्या नावावर आजही शाबूत आहे.\nजन्म : ८ ऑगस्ट, इ.स. १९३२ ; नायगांव, मुंबई\nमृत्यू : १४ मार्च, इ.स. १९९८ ; मुंबई\nदादा कोंडके यांच्यावरील माहितीचे विकिपिडियावरील पान:\nमराठीसृष्टीवरील दादा कोंडकेंवर लिहिलेला संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य ...\n३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्‍या ...\n‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक ...\nप्रा. रावसाहेब रंगराव बोराडे\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_175.html", "date_download": "2019-01-17T21:04:35Z", "digest": "sha1:EW5V2MP3GIMY644EYUJ6XVCX3XA6CWZW", "length": 14206, "nlines": 102, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "वायद्याची शेती फायद्याची करणार; साहित्यमेळ्यात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या पत्नीचा जागर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News ब्रेकिंग महाराष्ट्र\nवायद्याची शेती फायद्याची करणार; साहित्यमेळ्यात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या पत्नीचा जागर\nयवतमाळ/ प्रतिनिधी (संत तुकडोबा महाराज नगरीतून)-92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याची विधवा पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते झाले. एखाद्या शेतकरी महिलेला सारस्वतांच्य दरबारात हा मान प्रथमच मिळाला. साहित्य संमेलन ज्या यवतमाळ जिल्ह्यात भरले आहे, त्याच जिल्ह्यात शेतकर्‍याच्या सर्वांधिक आत्महत्या होतात. पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन असे वाटून पतीने आत्महत्या केली. मी हीच वायद्याची शेती माझ्या हिमतीवर फायद्याची करून दाखवणार हा विश्‍वास आहे. या व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला. जगरहाटीने विधवापण लादले, अशी टीका त्यांनी केली; परंतु त्यांनी दाखविलेला आत्मविश्‍वास सारस्वतांनाही भावला.\nयंदा संमेलनात प्रथमच संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला आयोजक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांचे भाषण झाले. यवतमाळ संमेलनाला राज्य शासनाकडून 50 लाख रुपये निधी मिळाला आहे. याआधी संमेलनाला 25 लाख मिळत होता, असे डॉ. कोलते यांनी सांगितले. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांंनी ग्रंथ प्रदर्शनास भेट दिली. तत्पूर्वी, सकाळी दहाच्या सुमारास निघालेल्या ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनातील कार्यक्रमांना सुरुवात झाली. यवतमाळच्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडीत सहभाग नोंदवला. यवतमाळचे रस्ते हा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दीने फुलले होते. शुक्रवारी सकाळी येरावार चौक येथून सुरू झालेल्या ग्रंथदिंडीने 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमे���नाची अनौपचारिक सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारा सोहळा या संपूर्ण ग्रंथ दिंडीच्या मिरवणुकीत पाहायला मिळाला. गेले 8 दिवस वादाचे सावट होते, तरी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.\nग्रंथदिंडी मध्ये ग्रंथाच्या पालखीसह विविध संत दर्शन देखावे, जन्मशताब्दी वर्ष असणारे पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर यांच्या जीवन दर्शनावरील देखावे, लेंगीनृत्य, गोंडीनृत्य, कोलामीनृत्य अशा विविध लोक संस्कृतींची झलक पाहायला मिळाली. तसेच पोलिस बँड, शिवसमर्थ ढोल समर्थपथक अशा समूहाचे सादरीकरणही झाले. ग्रंथदिंडीत मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, स्वागताध्यक्ष मदन येरावार, कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी आदी सहभागी झाले होते. देशमुख यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. आझाद मैदान येथून निघालेली ग्रंथदिंडी पाच कंदील चौक, तहसील चौक, गोधनी रोड, राजन्ना बिल्डींग, अणे महिला महाविद्यालय, दत्त चौक, बस स्थानक चौक, गार्डन रोड, एलआयसी. चौक, पोस्टल ग्राऊंड या मार्गाने संमेलनस्थळी पोहोचली.\nसंमेलनाच्या इतिहासात प्रथमच ’प्रभारी अध्यक्ष’ महामंडळाचे प्रतिनिधित्व करतील. श्रीपाद जोशी यांच्या राजीनाम्यामुळे उपाध्यक्ष विद्या देवधर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महामंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री संमेलनाला उपस्थित नव्हते. त्याऐवजी तावडे उपस्थित होते. उद्या किंवा रविवारी मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अशी माहिती पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार यांनी दिली.\nशेतकरी आत्महत्यांचा लढा तेवत\nशेतकरी पतीच्या आत्महत्यानंतर हालअपेष्टा सहन करून त्याच्याशी निर्धाराने लढा देत वैशाली सध्या सन्मानाने जगत आहेत. विशेष म्हणजे, ’तेरवं’ या शेतकरी विधवांच्या लढ्याची कहाणी असलेल्या नाटकात भूमिका साकारून त्यांनी या प्रश्‍नाला तेवत ठेवले आहे.\nनिमंत्रित वक्ते, कवी, लेखकांनी बहिष्कार असलेल्या कार्यक्रमांचे, टॉक शोचे, मुलाखतींचे, व सत्काराचे नियोजन अखेर बिघडले. आता मान्यवरांचा सत्कार, टॉक शो, प्रकट मुलाखत होणार नाही. विद्या बाळ यांचा सत्कार, प्रभा गणोरकर यांची मुलाखत होणार नाही. ’���ाध्यमांची स्वायत्तता नेमकी कुणाची’ हा टॉक शो रद्द करण्यात आला. त्याचे कारण त्यावर संबंधितांनी बहिष्कार टाकला.\nLabels: Latest News ब्रेकिंग महाराष्ट्र\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584269", "date_download": "2019-01-17T21:46:49Z", "digest": "sha1:HI22TYEUHISOSC5JIANOPJ37ELD2R3SE", "length": 6523, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ओप्पोने पहीला स्मार्टफोन लाँच केला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » ओप्पोने पहीला स्मार्टफोन लाँच केला\nओप्पोने पहीला स्मार्टफोन लाँच केला\nओप्पो मोबाईल कंपनीने मंगळवारी भारतात नवीन आवृत्तीचा रेलमी-1 पहीला स्मार्ट फोन लाँच केला आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी जादा स्टोरेज सुविधा आहे. कंपनीकडून सांगण्यात आले की, हा फोन भारतात तयार करण्यात आलाय. मेमरी कार्ड, फोन मेमरी साठवण्याच्या त्याच्या तीन वेगवेगळय़ा किंमती ठरवण्यात येणार. त्या वेगवेगळय़ा प्रकारामध्ये फोन लाँच करण्यात येऊन सुरुवातीची किंमत 8 हजार 990 रु. ठेवली असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.\nरेलमी-1 या स्मार्टफोनला 6 जीबी रॅम,128 जीबी फोन मेमरी याची किंमत 13 हजार 990 रुपये.तर 3 जीबी रॅम आणि 32 जीबी फोन मेमरी असणाऱया फोनची किंमत 8 हजार 990 रुपयांना मिळेल.ग्राहकांच्या सुविधेकरीता ऍमेजन इंडिया यावर विक्री करण्याकरीता उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.याच्या बरोबरीत एक महिन्याच्या कालावधीनंतर 4 जीबी रॅम व 64 जीबी फोन मेमरी असणारी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार. मुनलाईट सिलव्हर आणि डायमंड बॅल्क या रंगामध्ये रलमी-1 हा स्मार्ट फोन ग्राहकांच्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.याच्या किंमती 10 हजार 990 रुपये ठेवण्यात येणार आहे. 25 मे रोजी दुपारी 12 पासून पहीली विक्रीसाठी खुला करण्यात येणार आहे.\nजियो ग्राहकांने हा फोन खरेदी केल्यास 4850 रुपयापर्यंत फायदा होऊ शकतो. एसबीआय कार्ड वापरणाऱयांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तर नो कॉस्ट ईएमआईची ऑफर मिळणार.\ns डिस्प्ले-6 इंच फुल एचडी\ns फोन मेमरी-32,64,128 जीबी\ns प्रंट कॅमेरा-8 एमपी\nनिफ्टीची प्रथमच 9,650 च्या पार मजल\nतिसऱया तिमाहीत सोन्याची मागणी घटली\nनीति आयोगाकडून हायब्रिड कारला पसंती\nव्हर्लपूलच्या वाय-फाययुक्त इन्व्हर्टर एसीचे सादरीकरण\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/lalu-yadav-attack-on-pm-narendra-modi-over-pnb-scam/", "date_download": "2019-01-17T21:26:08Z", "digest": "sha1:FTP366GCDO7QJEMZJUCEJ46S4IHPBLLB", "length": 8308, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पकौड़ा लोन लेकर थपौड़ा मार मोदी विदेश भागम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपकौड़ा लोन लेकर थपौड़ा मार मोदी विदेश भागम\nछोट्या मोदीला पळवण्यासाठी मोठ्या मोदीने सगळ्या सुरक्षा एजेन्सी माझ्या मागे लावल्या - लालू प्रसाद यादव\nटीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशाला हादरवून सोडणारा बँक घोटाळा म्हणजे नीरव मोदीचा पंजाब नॅशनल बँक घोटाळा. याच घोटाळ्यावरून विरोधीपक्षांनी सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यांनी ट्विटकरत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे. लालू प्रसाद हे चारा घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. मात्र त्याचं ट्��िट हंड्ल सध्या सुरु आहे.\nलालू प्रसाद ट्विटमध्ये म्हणतात ‘घराचा चौकीदार लुटारूंच्या मदतीने आपल्याच घरी चोरी करत असेल तर त्याला बदलले पाहिजे की नाही सांगा त्याला बदलायला हवे की नाही सांगा त्याला बदलायला हवे की नाही \nदरम्यान पीएनबी घोटाळा आणि मध्यंतरी गाजलेल्या पकोडा विकण्याच्या सल्ल्यावर देखील लालू प्रसाद यांनी टीका केली होती.\nपकौड़ा लोन लेकर थपौड़ा मार मोदी विदेश भागम भाग….\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत…\nमुजफ्फरपूर मधील आरोपींची गय केली जाणार नाही : नीतिश कुमार\nचारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव हे सध्या रांचीतील तुरुंगात आहेत. मात्र जेलमध्ये जाण्यापूर्वी आपले ट्विटर स्वकीयांकडून चालवेल जाणार असल्याचे सांगितले होते. तसेच आपला मेसेज जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी याचा वापर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमोदी ने IT, CBI, ED, SFIO, CBDT सब लालू को निपटाने में लगाया हुआ था ताकि दूसरे छोर से छोटका मोदी & गैंग को देश से भगा सके\nसब एजेन्सीयों को विपक्षी नेताओं पर लगा दिया है ताकि लुटेरे मोदी समर्थित व्यापारी देश लूट विदेश भाग जायें\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल कार्टून\nमुजफ्फरपूर मधील आरोपींची गय केली जाणार नाही : नीतिश कुमार\nमदरशात मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची नीलम गोऱ्हे यांनी घेतली…\nपीएनबी बँक घोटाळा; नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nतुळजापूर- तालुक्यात बनावट पी.आर कार्डांनी धुमाकुळ घातल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह अनेक गावातील विकास कामांचा…\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राण���ंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://nirbhidsatta.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-17T21:31:19Z", "digest": "sha1:VXXKWCSGD5GDQQOUZJNJCRQK5AYX2CAJ", "length": 7170, "nlines": 88, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यासह कुटुंबातील पाच जणांची निघृण हत्या | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यासह कुटुंबातील पाच जणांची निघृण हत्या\nनागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यासह कुटुंबातील पाच जणांची निघृण हत्या\nनागपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय, नागपुरातील दिघोरी येथे भाजप नेते कमलाकर पोहनकर यांच्यासह कुटुंबातील पाच जणांची आज पहाटे हत्या करण्यात आली आहे. नागपूरमध्ये या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून, चर्चेला उधान आलय.\nदरम्यान पोहनकर यांच्यासहीत कुटुंबातील पाच जणांना जीवे ठार मारण्यात आले आहे. मृतांमध्ये लहान मुलगा-मुलगी आणि वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. कमलाकर पोहनकर, वय ५१ वर्ष, वंदना पोहनकर, वय ४० वर्ष, वेदानी पोहनकर, वय १२ वर्ष, मीराबाई पोहनकर, वय ७२ वर्ष, कृष्णा पालटकर, वय २ वर्ष अशी मृतांची नावे आहेत.\nकमलाकर पोहनकर हे भाजपाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. ओळखीच्या व्यक्तीनेच हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पो���िसांनी व्यक्त केला आहे.\nप्रभाग क्रमांक १० मधील मोरवाडीतील रस्त्याचे ‘उमेश जोगळेकर पथ’ नामकरण\nमाधुरीने भाजपची खासदारपदाची ऑफर नाकारली\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/dada-kondke/?vpage=5", "date_download": "2019-01-17T21:21:26Z", "digest": "sha1:S6A3MM72CREXRCJVQWWFEXV2FSU35KIE", "length": 9106, "nlines": 115, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अभिनेते दादा कोंडके – profiles", "raw_content": "\nलोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते\nदादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. विनोदी ढंगातील द्वि-अर्थी संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांच्या जवळपास सर्वच भूमिका लोकप्रिय झाल्या.\nत्यांनी मराठी, हिंदी व गुजराती भाषांमध्ये चित्रपटांची निर्मितीही केली.\nदादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णा कोंडके. विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत.\nलागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांच्या नावावर आजही शाबूत आहे.\nजन्म : ८ ऑगस्ट, इ.स. १९३२ ; नायगांव, मुंबई\nमृत्यू : १४ मार्च, इ.स. १९९८ ; मुंबई\nदादा कोंडके यांच्यावरील माहितीचे विकिपिडियावरील पान:\nमराठीसृष्टीवरील दादा कोंडकेंवर लिहिलेला संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nप्रा. राजेंद्र विठ्ठल (राजाभाऊ) शिरगुप्पे\nराजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख ...\nआपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले ...\nवयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक ...\nप्रा. रावसाहेब रंगराव बोराडे\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://yesheeandmommy.blogspot.com/2013/05/blog-post.html", "date_download": "2019-01-17T21:30:20Z", "digest": "sha1:77T37QLZZKG5AW5JAQLKNVJB2M4D6FML", "length": 16951, "nlines": 93, "source_domain": "yesheeandmommy.blogspot.com", "title": "Yeshee and Mommy: माझी गुलाबी पर्स", "raw_content": "\nमागच्या आठवड्यात माझी पैशाची पर्स हरवली. म्हणजे हरवली असं नाही म्हणता येणार खरतर विसरली गेलि. झालं काय कि मुलाची स्कूल बस 70th street आणि Broadway च्या कोपऱ्यावर थांबते. त्या कोपऱ्यावर एक वर्तमानपत्र, मासिकं, गोळ्या, चिप्स विकायचा stand आहे; मुंबईत कोपऱ्या-कोपऱ्यावर अंडी, ब्रेड, बिस्किटं विकणारे असतात ना त्या प्रकारचा. त्याच्या शेजारी न्यूयॉर्क टाईम्सचा एक मोठ्ठा नीळा पत्र्याचा बॉक्स आहे. बसला ट्राफिकमध्ये उशीर झाला तर बुड टेकायला तो उपयोगी पडतो. मागच्या गुरुवारी मुलगा बसमधून उतरला आणि म्हणाला, \"मी शेजारच्या दुकानातून गोळ्या घेतो म्हणजे मला मित्रांच्या बरोबर त्या खाता येतिल\". त्याचे मित्र आपल्या आईबरोबर आम्हाला बस stop ���र भेटणार होते आणि मग त्यांच्याबरोबर प्ले ग्राउंडवर खेळायला जायचा बेत होता.\nबऱ्याच महिन्यांनी हि प्ले-डेट बाहेर ग्राउंडवर होत होती. गेले काही महिने थंडीमुळे मुलांना बिल्डींगच्या जीममध्येच खेळावं लागलं होतं. त्याला त्यांची काहीच तक्रार नसते. त्यांना उलट जीमच आवडते. कारण तिथे बास्केट-बॉल, टेबल- टेनिस काय हवं ते खेळता येतं. पण आम्हाला आयांनाच असं वाटत कि सारख बंद जीममधल्या हीट- एसी मध्ये खेळण्यापेक्षा, थंडी नसेल तेंव्हा त्यांनी उघड्यावर मोकळ्या हवेत खेळावं.\nब्रॉडवे आणि ७० स्ट्रीटच इंटरसेक्शन आणि उजव्या हाताला खाली कोपऱ्यात पब्लिक स्कूलच (PS 199) प्ले ग्राउंड\nमुलाच्या गोळ्या घेऊन झाल्या तरी त्याच्या मित्रांचा पत्ता नव्हता. बास्केट-बॉल खेळायच तर बॉलहि नव्हता. म्हणून मी त्यांच्या आईला टेक्स्ट केलं कि 'आम्ही बॉल घेऊन येतो. तुम्ही प्ले ग्राउंड वर थांबा'. 70th स्ट्रीट पासून आम्ही 72nd स्ट्रीटपर्यंत चालत गेलो. रस्ता क्रॉसकरून उजवीकडे वळल्यावर जवळ जवळ अर्धा ब्लॉक अंतरावर एक खेळण्यांच दुकान आहे. तिकडे बॉल निवडण्यात थोडा वेळ गेला. कॅशिअरच्या पुढ्यात थोडी लाईन होती म्हणून थांबावं लागलं. पैसे दयायला म्हणून मी मोठी पर्स उघडलि तेंव्हा लक्षात आलं कि आतलं पैशाच गुलाबी पाकीट गायब होतं.\nमुलाला म्हंटल, \"मगाशी मी घरी बहुतेक कशालातरी पाकीट काढलं असणार, ते घरीच राहिलं\". मुलगा म्हणतो, \"नाही, मी तुला दिलं होतं\". म्हंटल, \"कधी दिलं होतस\" तर म्हणाला, \"मी गोळ्या घ्यायला म्हणून पैसे काढले आणि पाकीट तुला परत दिलं\".\nमी त्याच्या मित्रांची वाट बघण्यात, त्यांच्या आईला फोन/टेक्स्ट करण्यात इतकी मग्न होते कि मी त्याच्या हातातले पैसे बघितले पण त्यानं ते पाकीट काढलं कधी आणि ते कुठे ठेवलं ते काहीच मी बघितलं नाही. मला वाटलं मोठ्या पर्सच्या आतल्या कप्प्यात त्याला सुट्टे पैसे सापडले असतील.\nलोकांच्यासमोर मी मुलावर ओरडत नाही. पण त्यादिवशी नकळत त्या दुकानातच माझा आवाज चढला. तिथली कॅशियर आणि रांगेत उभ्या असलेल्या दुसऱ्या बाईला ते ऑकवर्ड वाटतय हे हि मला दिसत होतं तरीही माझा आवाज खाली येईना. नशीब बॉलपुरते पैसे मोठ्या पर्स मध्ये होते. ते देऊन, सुटे पैसे परत घेऊन, मुलावर ओरडतच मी दुकानातून बाहेर पडले आणि त्याला म्हंटल, \"जा आता धावत पळत आणि बघ ते पाकीट त्या निळ्या पेटीवर आहे का\". तो धावत सुटला तशी पाकीट हरवल्याचा आता किती व्याप होणार ह्याची मी मनातल्या मनात उजळणी करत होते. चेक बुक पाकिटात होतं म्हणजे ते कॅन्सल करावं लागणार. काही ID कार्डस होती ती कॅन्सल करून नवीनसाठी अप्लाय करावं लागणार.\nसत्तर- बहात्तर स्ट्रीट आणि ब्रॉडवे हा Manhattanचा इतका गजबजलेला भाग आहे कि भर गर्दीच्यावेळी असं उघड्यावर पडलेलं पाकीट वीस-पंचवीस मिनिटांनंतर तिथे परत मिळू शकणार नाही ह्याची मला खात्री होती. दहा वर्षांपूर्वी रिव्हरसाईड ड्राईव्हवर नाही मिळालं तर ब्रॉडवेवर काय मिळणार.\nदहा-बारावर्षांपूर्वी आम्ही 74th street आणि रिव्हरसाईड ड्राईव्हच्या कोपऱ्यावर रहात होतो. ब्रॉडवेपासून दोन ब्लॉकच्या अंतरावर असूनही ब्रॉडवेच्यामनाने हा रस्ता दिवसाच्या कुठल्याही वेळी खूपच शांत असतो. नावाप्रमाणेच नदीच्या बाजूनी जाणारा. फॉल आणि विन्टर मध्ये ह्या रस्त्यावर कधीकधी इतका वारा असतो कि आपला तोल संभाळण कठीण होतं. एकदा सकाळी मी घराबाहेर पडले आणि कोट- तोल सांभाळत, वाऱ्याला तोंड देत जेमतेम काही पावलं चालले असेन…तर लगेच लक्षात आलं कि खांद्याला लावलेली पर्सच गायब झालीय. तेंव्हा माझ्याकडे एक चामड्याची चंची होती - खूप वर्षांपूर्वी गोव्याला एका छोट्याशा दुकानात घेतलेली. तिची पाठीमागची बाजू प्लेन काळ्या चामड्याची होती, पुढच्या बाजूला राजस्थानी मिररवर्कच भरतकाम केलेलं ब्राऊन रंगाच कापड होतं आणि खांद्याला अडकवायला नाजूक काळा गोफ होता. खूप सुंदर पर्स होती. हुबेहुब चंचीच्याच आकाराची. फारसं काही सामान रहात नसे तीच्यात. पण त्यादिवशी मला फक्त चेकबुक घेऊनच कुठेतरी जायचं होतं म्हणून ती पर्स घेतली. पर्स गायब झाल्याच लक्षात आल्यावर लगेच मी चार-पाच ब्लॉकचा परिसर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत धुंडाळला. रस्ता तर निर्मनुष्य होता. जवळपास चीटपाखरुही दिसत नव्हत. फॉलचे दिवस असल्यामुळे पालापाचोळा तेवढा जिकडे तिकडे उडत होता. त्या पालापाचोळ्या बरोबर लांब कुठे उडून गेली कि काय कुणास ठाऊक. पण ती पर्स काही सापडली नाही.\nउजव्या हाताला खालच्या कोपऱ्यात रिव्हर साईड ड्राईव्हचा 74th स्ट्रीट जवळचा भाग .\nतो अनुभव आठवतच मी 72nd street क्रॉस करून बस stop कडे चालले होते तर समोरून मुलगा माझ्या दिशेने पळत येताना दिसला… त्याच्या हातात माझी गुलाबी पर्स दहा वर्षात न्यूयॉर्कर्सच्या प्रामाणिकपणात वाढ झाली कि काय असं वाटून गेलं. तर मैत्रीण म्हणाली, \"तसं काही नसणार. पण आजकाल वाढत्या टेररीस्ट हल्ल्यांमुळे गजबजलेल्या भागात भरपूर कॅमेरे लावलेले असतात (बॉस्टन मारेथोन मधले बॉम्ब हल्ले नुकतेच झाले होते). हे कारण असेल कदाचित नाहीतर उगीच पर्समध्ये बॉम्ब -बिंब असला तर… हि भीती असेल. म्हणून कोणी पर्सला हात लावला नसेल\".\nकिंवा कदाचित त्या गुलाबी पर्सला मला सोडून कुठे जायचं नसेल\nएकदा मुंबईतही मी ते पाकीट एका पेपरवाल्याकडे विसरले होते. कीर्ती कॉलेजच्या बाहेर जी वडापाववाल्याची गल्ली आहे त्या गल्लीतून बाहेर येउन कॅडल रोड क्रॉस केला कि पलीकडच्या बाजूला, डाव्या हाताला कोपऱ्यावर एक पेपरवाले बसतात. आज कित्तीतरी वर्ष तो newstand तिथे आहे. मीच गेली वीस- पंचवीस वर्ष तिथुन पेपर घेतेय. दोन वर्षांपूर्वी एका संध्याकाळी मी पेपर-मासिकं घेऊन पैसे दिले आणि पाकीट तिथेच विसरले. पावसाळ्याचे दिवस होते म्हणून पेपरवर प्लास्टिक घातलेलं होतं त्याखाली बहुतेक माझं पाकीट गाडलं गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आलं. मासिकं घेतल्यावर मी दुसरीकडे कुठेच गेले नव्हते त्यामुळे पाकीट कुठे राहिलं असेल ते आठवणं कठीण गेलं नहि. तसंच दुसऱ्या कुणीतरी उचलायच्या आधी पेपरवाल्या भाऊंना ते सापडलं तर त्यांनी ते ठेवलं असणार ह्याचीही मला खात्री होती. आणि झालही तसच. मी विचारायला गेले तर ते भाऊ नव्हते. एक ताई होत्या. त्यांना विचारलं, \"रात्री इथे पाकीट सापडलं का\" तर त्या म्हणाल्या, \"थांबा फोन करून विचारते\". आणि त्यांनी फोन केल्यावर मिनिटा-दोन मिनिटातच आले आपले कालचेच भाऊ माझं पाकीट घेऊन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-01-17T21:50:23Z", "digest": "sha1:KZAJQNQNNPKSLDW7HKBUSRTNQUJGWW3A", "length": 9328, "nlines": 89, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "कोल्हापूरात आरक्षणासाठी धनगर समाजाची रॅली | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nरा��्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome कोल्हापूर-सांगली-सातारा कोल्हापूरात आरक्षणासाठी धनगर समाजाची रॅली\nकोल्हापूरात आरक्षणासाठी धनगर समाजाची रॅली\nकोल्हापूरात धनगर समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी धनगर समाज क्रांतिकारी संघाच्यावतीनं आज कोल्हापुरात महामोर्चा काढण्यात आला. ‘यळकोट, यळकोट जय मल्हार,’ ‘ऊठ धनगरा, जागा हो; आरक्षणाचा धागा हो,’ अशा घोषणा देण्यात आल्या. धनगरी ढोल वाजवत आणि धनगरी नृत्य करत पिवळ्या टोप्या, झेंडे घेऊन हजारो धनगर बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत.\nधनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा, १९५५ च्या काकासाहेब कालेलकर आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करा आणि १९८२ च्या मंडळ आयोगाची शिफारस लागू करा या मागणीसाठी धनगर समाज राज्यभर आंदोलन करत आहेत. मात्र शासन याकडं गांभीर्यानं पाहत नाही. यासाठी धनगर समाज क्रांतिकारी संघाच्यावतीनं राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरात धनगर समाजाच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होत.\nमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो धनगर बांधव पिवळ्या टोप्या आणि पिवळे झेंडे घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे या मोर्चात धनगरी ढोल, पारंपरिक धनगरी नृत्य , मल्हार देवाची प्रतिकात्मक रथ, लेझीम पथक आणि चित्ररथांचा सहभाग होता. गांधी मैदानातून निघालेला या विराट मोर्चाची सांगता दसरा चौकात झाली. यावेळी धनगर नेते विलास वाघमोडे यांनी धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर प्रतिकत्मक बिरदेव मंदिर उभारून 24 तास ढोल बाजाओ आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.\nया मोर्चा दरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच अनेक प्रबोधन करणारे फलक घेऊन महिलांनी देखील या मोर्चा���ा चांगली उपस्थिती दर्शवली होती. येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात धनगर समाजाला आरक्षण विधेयक मंजूर करावं अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा या मोर्चा द्वारे देण्यात आलाय.\nकंगणा रणावत या महिन्यातच करणार लग्न\nबायोमेट्रिक रेशनिंगसाठी आता ePoS मशिन्सवर आधार पडताळणी अनिवार्य; कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून AePDS ही नवी वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली कार्यान्वित\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nगुप्तधनासाठी नऊ वर्षाच्या बालकाचा बळी\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_82.html", "date_download": "2019-01-17T20:52:09Z", "digest": "sha1:HJOA4P4UWV5ZPXSFCNP25YHXWC4HBWYR", "length": 7986, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "काँग्रेसने सादर केलेली ऑडिओ टेप बोगस; पर्रिकर यांचा आरोप; आपण असे बोललोच नसल्याचे स्पष्टीकरण | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकाँग्रेसने सादर केलेली ऑडिओ टेप बोगस; पर्रिकर यांचा आरोप; आपण असे बोललोच नसल्याचे स्पष्टीकरण\nपणजीः राफेलच्या फायली देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या घरात बेडरूममध्ये असल्याचा गौप्यस्फोट करणारी ऑडिओ टेप जारी करून काँग्रेसने खळबळ उडवून दिली असताना पर्रिकर यांनी अशा प्रकारचे कोणतेही संभाषण कुणाशीही झालेले नाही, असे स्पष्ट करत काँग्रेसचे सर्व ���रोप फेटाळून लावले आहेत.\nऑडिओ टेपमध्ये जे संभाषण आहे, त्याला कोणताही आधार नाही. अशाप्रकारची कोणतीही चर्चा गोवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत वा अन्य कोणत्याही बैठकीत कधीही झालेली नाही, असे पर्रिकर यांनी नमूद केले. राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जो निकाल दिला आहे, त्याने काँग्रेसच्या खोटारडेपणाचा पुरता पर्दाफाश झाला आहे. त्यामुळेच आता नवे पुरावे तयार करण्याची केविलवाणी धडपड काँग्रेस करत आहे, असा आरोप त्यांनी केला.\nदरम्यान, काँग्रेसने जारी केलेल्या ऑडिओ टेपमध्ये पर्रिकर मंत्रिमंडळातील मंत्री विश्‍वजीत राणे यांचा आवाज असून त्यांनीही या टेपवर संशय व्यक्त केला आहे. या विषयावर मी कधीच कुणाशी चर्चा केलेली नाही. त्यामुळे हा ऑडिओ बनावट असून याप्रकरणी चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राणे यांनी पर्रिकर यांच्याकडे केली आहे\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/578429", "date_download": "2019-01-17T21:46:23Z", "digest": "sha1:3FIAYNKNHGPNNQH7DI3VEBL3IQACLWYT", "length": 5158, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मामासोबत गावी जात असतांना मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मामासोबत गावी जात असतांना मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू\nमामासोबत गावी जात असतांना मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू\nऑनलाईन टीम / पिंपरी :\nमामाच्या गावी जात असतांना एका तेरा वर्षीय मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची दुदैवी घडना घडली आहे. चिंचवडमध्ये आज सकाळी नऊ वाजता ही घडना घडली आहे. मृत्यू झालेल्या मुलाचे नाव अर्जुन रमेशराव असे आहे.\nडोंबिवलीहून इंद्रायणी एक्सप्���ेसने अर्जुन मामासोबत सोलापूरला जात होता. पण सकाळी रेल्वे चिंचवडमध्ये पोहोचली तेव्हा गाडीच्या दारातून तोल जाऊन अर्जुन अचानक खाली पडला. यात डोक्मयाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. महत्त्वाचे म्हणजे भाचा खाली पडल्याची चाहूल मामाला लागली नाही. रेल्वे पोलिसांनी कुटुंबीयांशी संपर्क साधल्यानंतर मामाच्या कानावर ही बाब पडली. तोपर्यंत मामा बराच पुढे गेला होता. दरम्यान, लोहमार्ग पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.\nदानवे पदावर राहणे विरोधकांचे फायद्याचेच : पवार\nगोंधळामुळे सचिन तेंडूलकरांचे राज्यसभेतील पहिले भाषण थांबले\nराज्य सरकारकडून राज्यातील बाजार समित्या राष्ट्रीय बाजार घोषीत\nमनोहर जोशींच्या मुलाने ‘कोहिनूर’ गमवला\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/child-scientist-123561", "date_download": "2019-01-17T21:38:58Z", "digest": "sha1:ZST6A2E62K7DU2Q47LYU35EF5TLTQQUM", "length": 14025, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "child scientist बालशास्त्रज्ञ होण्याची संधी ! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 14 जून 2018\nपुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि त्यांना वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा यासाठी होणारा ‘संडे सायन्स स्कूल’ हा उपक्रम रविवार (ता. १७) पासून सुरू होत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’ यांचा हा उपक्रम पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात नऊ ठिकाणी होणार आहे.\nपुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक व��चारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि त्यांना वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा यासाठी होणारा ‘संडे सायन्स स्कूल’ हा उपक्रम रविवार (ता. १७) पासून सुरू होत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’ यांचा हा उपक्रम पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात नऊ ठिकाणी होणार आहे.\nया उपक्रमात दर रविवारी दोन तासांमध्ये विज्ञान विषयातील विविध संकल्पना समजून घेऊन त्यावर आधारित असणारे प्रयोग किंवा वैज्ञानिक मॉडेल विद्यार्थी स्वत: बनवतात. त्यांनी तयार केलेली मॉडेल नंतर ते घरी घेऊन जातात. त्यातून घरी त्यांची प्रयोगशाळा तयार होते. या विशेष उपक्रमात विद्यार्थी जून २०१८ ते जानेवारी २०१९ दरम्यान २३ रविवारी एकत्र जमून प्रयोगातून विज्ञान शिकणार आहेत.\nइयत्ता तिसरी व चौथीचे विद्यार्थी या काळात हवा, संतुलन, सूर्यमाला, प्रकाश, चुंबकत्व, ध्वनी, बल, स्वयंपाक घरातील विज्ञान आदी संकल्पनांवरील प्रयोग व फिल्म प्रोजेक्‍टर, पेरीस्कोप, सूर्यमाला या विषयांवर ४० प्रयोग व प्रकल्प तयार करतील. पाचवी व सहावीच्या वर्गातील मुलांसाठी विशेष प्रात्यक्षिक अभ्यासक्रम तयार केला असून त्यांना होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या तयारीसाठी याचा उपयोग होईल.\nसातवी ते नववीमधील विद्यार्थी सोलर कार, हायड्रो इलेक्‍ट्रिसिटी मॉडेल, हायड्रॉलिक आर्म, मायक्रोस्कोप, आर्किमिडीसचे तत्त्व, इलेक्‍ट्रिसिटी व रसायनशास्त्रातील विविध प्रयोग, हवामान वेधशाळा असे ४० पेक्षा जास्त प्रयोग करतील.\nयासोबतच वैज्ञानिक संकल्पनांचे सादरीकरण, प्रयोगांचे प्रदर्शन, विविध विज्ञान स्पर्धा वर्षभरात आयोजित केल्या जातात व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.\nतिसरी व चौथी - ४,८०० रुपये\nपाचवी व सहावी - ५,६०० रु.\nसातवी ते नववी - ६,८०० रु.\nशुल्क रोखीने किंवा धनादेशाद्वारे भरता येईल\nसंपर्क - ९६०७२०८५५२ किंवा ९३७३०३५३६९\nआकाशवाणीच्या बातम्यांचा खासगी रेडिओ वाहिन्यांवरील प्रवेश ही आपला वारसा लखलखीत करण्याची आकाशवाणीला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. मात्र त्यासाठी...\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन\nपुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ...\nपाणी पुरवठा बंद केल्यास पोलिसात जाईन : महापौर\nपुणे : \"अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे...\nअभिनयाच्या क्षेत्रातील प्रवेश अपघाताने\nपुणे - पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते; पण मनापासून एखादे काम केले तर ती जीविका ठरते. माझ्याबाबतीत मी कलाकार म्हणून काम...\nपालकांनीही जागरुक राहायला हवे\nपुणे - ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती, डिजिटल शाळा, सरकारने केलेले विशेष प्रयत्न यामुळे पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख काही प्रमाणात...\nमुंबई-विजापूर पॅसेंजरवर दरोड्याचा प्रयत्न\nपुणे - मुंबई- विजापूर पॅसेंजर रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांना पुणे लोहमार्गच्या स्थानिक गुन्हे शाखेने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/maharashtra.html", "date_download": "2019-01-17T21:30:56Z", "digest": "sha1:NQMPYRAX6Z2ADJ6ECLQ6FDHSJ3MTYXWX", "length": 116899, "nlines": 1003, "source_domain": "mahamtb.com", "title": " महाराष्ट्र", "raw_content": "\nविवेक जागृत करण्याची हीच वेळ : संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणाताई ढेरे\nअ. भा. मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे गेल्या कित्येक वर्षांची परंपरा राहिली आहे.\nचिमुकलीने कॉंग्रेसला शिकवली राफेलची ‘किंमत’\nराफेल करार महत्वाचा असतानाही कॉंग्रेसकडून सातत्याने याबाबत आक्षेप घेतला जात आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर निकाल केंद्र सरकारच्या बाजूने लागला आहे.\nसाहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी विद्या देवधर\nमहामंडळाच्या घटनेप्रमाणे महामंडळाच्या अध्यक्षपदी विद्या देवधर यांची निवड करण्यात आली\nपुणेरी पगडीवरून पदवीप्रदान समारंभात गोंधळ\nपुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभामध��ये पुणेरी पगडी घालण्यास विरोध करणाऱ्या विद्यार्थी संघटनांच्या काही प्रतिनिधींनी सोहळा सुरू पुणेरी पगडीच्या विरोधात घोषणाबाजी केली\nहरात सध्या मोथेफिरुनी धुमाकूळ घातला आहे. त्यातच विनाकारण शहरातील वेगवेगळ्या भागातील घरासमोरील लावण्यात आलेेले वाहने जाळण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच गुरुवारीच्या मध्यरात्रीनंतर माथेफिरुने हनुमान नगर, रामेश्वर कॉलनीतील दोन दुचाकी जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.\nLIVE साहित्य संमेलन : झुंडशाहीच्या धमक्यांपुढे वाकणं हे आज परवडणारं नव्हे : अरुणा ढेरे\n९२ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी पार पडले. संमेलनाच्या उद्घाटिका वैशाली येडे, मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, संमेलन अध्यक्षा अरुणा ढेरे, कांचन चौधरी, महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. ग्रंथ प्रदर्शन पार पडल्यानंतर आता वाचकांनी पुस्त दालनांत मोठी गर्दी होत आहे. संमेलनाच्या उद्घाटनाकडे साहित्यिकांचे लक्ष लागले आहे.\nबेस्ट संप : सलग चौथ्या दिवशी ९ कोटींचे नुकसान\nदशकातील हा बेस्टचा सर्वात मोठा संप आहे. यामध्ये बेस्टचे आतापर्यंत ९ कोटींचे नुकसान झाले आहे.\nदेशात खेळांना प्रोत्साहन मिळावे आणि खेळातील नवीन टॅलेंट उजेडात यावे, यासाठी सरकारने सप्टेंबर 2015 मध्ये ‘खेलो इंडिया’ योजनेचा शुभारंभ केला. पूर्वीच्या राजीव गांधी खेळ योजना, शहरी खेळ संरचना योजना व प्रतिभा शोध योजना या तिन्ही योजना एकत्रित करून ही नवी योजना सादर केली गेली आहे.\n...आणि विनोद तावडे उतरले कब्बडीच्या मैदानात\nखेलो इंडिया युथ गेम्स आयोजन समितीतर्फे नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीने स्पोर्टस् एक्स्पो आयोजित केला\nआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिला करणार साहित्य संमेलनाचे उद्घाटन\nयवतमाळमध्ये शुक्रवार, दि. ११ जानेवारी रोजी होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिला करणार आहे.\nसार्वजनिक गाड्यांमध्ये 'या' गोष्टी असणे अनिवार्य\nरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले\nबाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाविरोधात याचिका दाखल\nस्मारक बा���धण्याची प्रस्तावित जागा ही हरित जमिनीमध्ये मोडत असून त्यामुळे (सीआरझेड) किनारी क्षेत्र नियमांचे उल्लंघन होत असल्याचे याचिकाकर्त्यांच्या दावा\n'महाराष्ट्रात पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार'\nमहाराष्ट्राचे नाव उंचावण्यासाठी औरंगाबादमध्ये महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली\nसोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला मंजुरी\nसोलापूर आणि उस्मानाबाद या शहरांना तुळजापूरमार्गे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोलापूर दौऱ्यात याबाबत घोषणा केली\nपाटबंधारे अधिकाऱ्यांसह तज्ञांशी चर्चेनंतर पाण्याचे नियोजन\nपालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणी नियोजनाबाबत पुणेकरांना केले आवाहन\nबेस्ट संप : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा मोर्चा\nबेस्ट कर्मचाऱ्यांना घरे खाली करण्याचे नोटीस पाठवल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी वडाळा डेपोवर मोर्चा काढला.\nसंमेलनाच्या बाजूने वाढते जनमत; साहित्य, कला, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर एकवटले\nयवतमाळ येथे होत असलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लेखिका नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणवादाचे गालबोट लागले आहे.\nबेस्ट संप : खासगी वाहनांना ‘प्रवासी’ मान्यता\nबेस्ट संपाच्या कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात सर्व खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकीच्या बस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना आज गृह विभागामार्फत जारी करण्यात करण्यात आली.\nवरळी सीफेसवर पडणार हातोडा\n८३ वर्षे जुना असलेल्या वरळी सीफेसवर लवकरच हातोडा मारला जाणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामासाठी बृह्न्मुंबई महानगरपालिका लवकरच वरळी सीफेसचा पट्टा ताब्यात घेणार आहे.\nनागपूरमध्ये रुग्णालयाला आग ; कामगार अडकले\nशहरातील किंग्जवे भागात जुना परवाना भवनाच्या जागी उभारल्या जात असलेल्या किंग्जवे रुग्णालयाच्या इमारतीला बुधवारी दुपारी अचानक आग लागली.\nविद्यार्थ्यांचा भन्नाट शोध; अपघात झाला तरी वाचणार जीव\nडोंबिवलीत आयोजित विज्ञान संमेलनात या कारचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर येथील यमगरवाडीतील एकलव्य विद्यासंकुलाच्या आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांनी ही कार बनवली\nसाहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा\nअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे साहित्य विश्वात पुन्हा खळबळ उडाली आहे.\nबेस्ट संप : कामगारांना घरे सोडण्यासाठी नोटीस\nशिवसेनेने संपातून माघार घेतल्यावरही सलग दुसऱ्यादिवशीही संप सुरूच\nराज्यातील आणखी १० महाविद्यालये स्वायत्तता यादीत\nअजूनही ३५६ महाविद्यालये स्वायत्तेच्या प्रतिक्षेत\n३६ गावात अहिल्‍यादेवी होळकर सांस्‍कृतिक सभागृहे\nति सभागृह ६२ लक्ष ५३ हजार ४०० रुपये या प्रमाणे एकूण रूपये २२ कोटी ५१ लाख २२ हजार ४०० एवढ्या खर्चास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी करणार महाराष्ट्रातील विकासकामांचे उद्घाटन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी महाराष्ट्रातल्या सोलापूरला भेट देणार आहेत. या भेटीत विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ आणि विविध प्रकल्पांचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.\n५९ व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे उद्घाटन\nदिनांक ८ जानेवारी २०१९ ला मुंबईची कलापंढरी म्हणून ओळख असलेल्या जहांगीर कलादालनात \"महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन\",(कलाकार विभाग)सुरु झाले.\nउशिरा आल्यावरही परिक्षा देता येणार : मुंबई विद्यापीठ\nबेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रात पोहोचण्यास उशिर झाला तरी त्यांना परिक्षेला बसू द्यावे. अशी सूचना मुंबई विद्यापीठाने सर्व परिक्षा केंद्रांना दिली आहे.\nहिंदू अध्यात्मिक आणि सेवा प्रदर्शनाचे आयोजन\nआपल्या आध्यात्मिक आणि धार्मिक संस्थांच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या कार्याची माहिती जनतेला व्हावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.\nकोतवालांच्या मानधनात अडीच हजार रुपयांची वाढ\nकोतवालांचे मानधन आता पाच हजारावरून ७ हजार ५०० रुपये करण्यात आहे. यामुळे तब्बल साडेबारा हजार कोतवालांना याचा फायदा होणार आहे. कोतवाल हा ग्रामीण भागातील महसूल विभागाचा महत्त्वाचा घटक\nजालना येथे भरणार पशू-पक्षी प्रदर्शन\nसंपूर्ण देशातील सुमारे २ हजार वेगवेगळ्या जातीच्या पशुधनाचे एकत���रीत प्रदर्शन होणार आहे. पशूपालनाविषयी जनजागृती व्हावी आणि पशूपालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे हा या प्रदर्शनामागील उद्देश असल्याचे खोतकर यांनी सांगितले.\nपुणे मनपा वर्ग-४ च्या सेवकांना धुलाई भत्ता लागू होणार\nपुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याअंतर्गत कीटक प्रतिबंधक विभाग आणि व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग-४च्या सेवकांना घाणभत्ता व धुलाई भत्ता लागू करण्यासाठी तसेच लाड पागे समितीने शिफारस केलेल्या काही शिफारसी लागू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.\n‘रायगड ई-बुक’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन\nजिल्हा माहिती कार्यालय रायगड यांनी तयार केलेल्या ‘रायगड : पर्यटन विविधा’, या ई-बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना माहिती देणाऱ्या मोबाईल ॲपचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची समग्र माहिती पर्यटकांना उपलब्ध व्हावी हा यामागील उद्देश असणार आहे.\nबेस्ट संप सुरूच; बैठकीत तोडगा नाही\nविविध प्रलंबित मागण्यासांठी बेस्ट संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. दरम्यान दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार बेस्ट कर्मचारी, बेस्ट महाव्यवस्थापक आणि महापालिका नेते व समिती अध्यक्षांची बैठक आयुक्तांच्या दालनात झाली.\nमुंबई ते पुणे लोकल धावणार\nमुंबई ते पुणे आणि मुंबई ते नाशिक या रेल्वे मार्गावर लवकरच लोकल ट्रेन धावण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न केले जाणार आहेत.\nSMART प्रकल्पला मंत्रिमंडळाची मान्यता\nजागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची (SMART) अंमलबजावणी करण्यास या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली\nभूखंड प्रकरणावरून शिवसेना एकाकी\nभाजपसहित विरोधी पक्षाचा हल्लाबोल\nमांगरूळच्या रोपवनाला ६६ लाखांचे कुंपण\nहजारो वृक्षांच्या जळीतकांडानंतर वनविभागाला आली जाग\nसमृद्धी महामार्गाच्या सर्व परवानग्या पूर्ण\nमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्या असून महामार्गाच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली\nबेलापूरमध्ये शिपयार्ड क्लस्टर उभारण्यात येणार\nबेलापूर येथे शिपयार्ड क्लस्टर व कार्गो जेट्टी उभारण्यास तसेच महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डास दोन नव्या अत्याधुनिक फेरी बोटी खरेदी करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली\nमंत्रालयातील संरक्षक जाळीवर आंदोलन\nमंत्रालयात बसवण्यात आलेल्या संरक्षक जाळीवर उतरून एकाने आंदोलन केल्याचा प्रकार सोमवारी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात घडला.\nआर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देणारा निर्णय क्रांतिकारक\nर्थिकदृष्ट्या मागास सावर्णांना १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे. दलित सवर्ण यांच्यातील दरी मिटविण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे त्यांनी अभिनंदन केले\nहज यात्रेकरिता जाणाऱ्यांसाठी लॉटरीची सोडत\nहज यात्रेकरिता जाणाऱ्यांसाठी लॉटरीची (कुरी) सोडत अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाली. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसलगत असलेल्या हज हाऊस येथे हा कार्यक्रम पार पडला\n“संमेलनाच्या वादात शासनाला खेचण्याचा प्रयत्न”\nयवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भात सध्या सुरू असलेल्या वादामध्ये काहीजण अनावश्यकपणे सरकारला खेचण्याचा प्रयत्न करत आहे\nसाई भेटीसाठी 'स्पाईसजेट'ची खास हवाई सवारी\nशिर्डीसाठी आता हैद्राबाद, मुंबई, दिल्ली बरोबर आता भोपाळ, अहमदाबाद, जयपूर, बंगळुरू इथूनही विमान सेवा सुरू\n‘खेलो इंडिया’चा ९ जानेवारीपासून शुभारंभ\nयेत्या ९ जानेवारीपासून पुणे येथे खेलो इंडिया स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष असून या स्पर्धेत एकूण १८ खेळांचा समावेश करण्यात आला\nफेसबुक लाइव्ह करत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न\nलातूरमधील एका तरुणीने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वृषाली सूर्यवंशी असे या तरुणीचे नाव आहे.\nसाहित्य संमेलनाचा वाद निरर्थक : मुख्यमंत्री\nमदरशातील विद्यार्थ्याशी अश्लिल चाळे\nमदरशात शिक्षणासाठी राहणाऱ्या अवघ्या १२ वर्षाच्या विद्यार्थ्यावर मौलानाने अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.\nखेळाडूंसाठी आता स्व���ंत्र्य एसएससी बोर्ड\nविद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करियर घडवता यावे यासाठी राज्यातील कलाकार, खेळाडू विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे\nदंडा ऐवजी व्यावहारिक मार्ग वापरा : गिरीश बापट\nसध्या पुण्यात या हेल्मेट सक्तीला पुणेकर मोठ्या प्रमाणावर विरोध करत आहेत. याप्रकरणी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपले मत व्यक्त केले आहे.\nआरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा\nराज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सावंत यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला\nपाणीपुरी व्यावसायिकांवर एफडीएची कारवाई\nअन्न आणि औषधे प्रशासनाने (एफडीएने) पुणे-मुंबई रस्त्यावरील दापोडी येथे पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करणाऱ्या व्यावसायिकांवर छापा टाकला.\nनिरपेक्ष सेवा हा भारताचा मूळ विचार\nरा. स्व. संघाच्या ‘सेवा गाथा’ मराठी संकेतस्थळाचे लोकार्पण\nएकाच मंडपाखाली ५०१ मुलींचे बारसे\nबीडमध्ये एकाच मंडपाखाली ५०१ मुलींचा बारशाचा कार्यक्रम पार पडला. बीड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाकडून आणि खटोड प्रतिष्ठानाकडून हा उपक्रम राबविण्यात आला.\nआगामी निवडणुकीमध्ये २०१४पेक्षा अधिक मतांनी निवडून येईल भाजप\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास\nतुळजाभवानी मंदिरातही महिलांनी घेतले दर्शन\nवर्षानुवर्षांपासून चालत आलेली परंपरा मोडून काढत एका महिलेने तुळजाभवीनी देवीच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श केला.\nमुंबईत १२ आणि १३ जानेवारीला जागतिक भागिदारी परिषद\nमुंबईला प्रथमच मिळाला आयोजक होण्याचा मान\nराम मंदिरासाठी आम्हीही अयोद्धेत जाऊ\nआमदार हरिभाऊ राठोड यांचा इशारा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षापुर्वी 2014 मध्ये ’स्वच्छ भारत’ अभियानाची घोषणा केली. देशभरात नागरीकांना निरोगी जीवन मिळण्यासाठी व प्रदुषणमुक्त पर्यावरण राखण्यासाठी या अभियानाची सुरुवात झाली. आपले घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहिल व गाव स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ होईल व पर्यायाने देश स्वच्छ होईल व भारत स्वच्छ राहिला तर देशवासी नागरीक निरोगी आयुष्य जगू शकतिल अशी दूरदृष्टी या अभियानामागे होती. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्�� भारत घडवण्यासाठी त्यांच्या 150 व्या जयंतीपर्यंत म्हणजेच 2 ऑक्टोबर\nखा. पूनम महाजनांच्या आंदोलनानंतर मिळाला रस्ता\nआयएएआय आणि जीव्हीकेविरोधात मोर्चा\nपेणमध्ये संक्रांतीनिमित्त सुगडी कामाला गती\nपरंपरा जपत कारागिरांची लगबग अंतिम टप्यात\nशिक्षणाचा वापर देशाला आणि आपल्या शहराला व्हावा : डॉ. अनिल काकोडकर\nजनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, मराठी विज्ञान परिषद आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत विज्ञान संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचा मेळा २८जानेवारीपासून भरणार\nमहाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्यावतीने ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 या काळात हा स्टार्टअप सप्ताह आयोजित करण्यात आला\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा संप ; मेस्मा लागू\nबेस्टचे कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 'मेस्मा' हा कायदा लागू केला आहे.\n'पिफ'मध्ये 'या' मराठी चित्रपटांची वर्णी\nबहुचर्चित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ७ मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.\n‘झिंग झिंग झिंगाट’ कार्यक्रमाच्या सेटला आग\nचेंबूर येथील एसएल स्टुडिओला आग लागली.\nपिंपरीत मेट्रोची मोठी ड्रिल मशीन कोसळली रस्त्यावर\nमेट्रोचे काम सुरू असताना नाशिक फाटा येथे अवाढव्य ड्रिल मशीन कोसळली.\nमहाराष्ट्रातील ५ अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार\nअर्चना सालोदे, वनिता कोसे, अंजली बोरेकर, अक्काताई ढेरे व स्नेहा क्षिरसागर या अंगणवाडी सेविकांच्या समावेश आहे. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ७ जानेवारी रोजी प्रवासी भारतीय भवनात आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार\nरविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक असून पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक असेल.\nविजय मल्ल्या 'फरार आर्थिक गुन्हेगार' घोषित\nअनेक बँकांचे सुमारे ९ हजार कोटी बुडवून देशाबाहेर पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या अखेर 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषित करण्यात आले आहे.\nसेवाग्राम विकासासाठी १८ कोटी रुपयांचा निधी\nवर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम विकासासाठी १८ कोटी २५ लाख रुपयांचा निधी जिल���हाधिकारी वर्धा यांना करून दिल्याची माहिती अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली\n‘कोहिनूर’ प्रकल्प मनोहर जोशींच्या मुलाकडून गेला\nशिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांचा मुलगा उन्मेश जोशी याच्या हातातून कोहिनूर प्रकल्प गेला आहे.\nहिंदु राष्ट्र जागृती सभेसाठी वाहनफेरी\nगावदेवी मंदिर-सावरकर चौक-टिळक रोड-उरणनाका-भाजप कार्यालय या मार्गाने काढण्यात आलेल्या या फेरीची सांगता शिवाजी चौक येथे झाली\n‘त्या’ बसअपघातप्रकरणी पहिला गुन्हा दाखल\nआंबेनळी घाटात झालेल्या बसअपघातप्रकरणी सहा महिन्यानी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या बसला हा अपघात झाला होता.\nकसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक ठप्प\nकसारा आणि उंबरमाळी स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्याने मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प\nमराठा आरक्षणाविरुद्ध इम्तियाज जलील यांनी दाखल केली याचिका\nमराठा आरक्षण रद्द करा. अशी मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. त्यासाठी जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.\nमराठी माणूस होणार पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा विश्वास\n'एक मराठी माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान होईल', असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.\nशस्त्रप्रदर्शनातून रिव्हॉल्व्हर लंपास, घटनेने खळबळ\nमहाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशन यांच्यातर्फे शुक्रवारी काव्यरत्नावली चौकात शस्त्रप्रदर्शनातून एक रिव्हॉल्व्हर लंपास करण्यात आल्याचा प्रकार सायंकाळी घडला.\nमराठी भाषा विभागाचे ४ सर्वोच्च पुरस्कार जाहीर\n: ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार २०१८’ ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना आणि पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार साहित्य प्रसार केंद्र या प्रकाशनास जाहीर करण्यात आला आहे\n''विदर्भात व्यवसायाभिमुख मनुष्यबळाची गरज''\nविदर्भात खनीज व वनसंपत्तीवर आधारित उद्योगांची स्थापना झाल्यास त्यांना लागणारे कुशल मनुष्यबल निर्माण होणे गरजेचे\nयुथ एम्पॉवरमेंट समिटमुळे युवा सशक्तीकरणाला चालना - मुख्यमंत्री\nयुथ एम्‍पॉवरमेंट सामिटच्‍या माध्‍यमातून युवा सशक्‍तीकरणाला चालना मिळाली आहे, अशी भावना महाराष्ट्राचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.\nबॅंकींग क्षेत्रातील विक्रीनंतरही आठवडाअखेरीस भारतीय शेअर बाजार सावरत बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसभराच्या कामगिरीनंतर १८१ अंशांनी उसळी घेत ३५ हजार ६९५.१० स्तरावर बंद झाला.\nआंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला २.५ लाख\nआंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला आता सरकारकडून मिळणार अडीच लाखांपर्यंतची मदत.\nराज ठाकरे…एक बोलघेवडा पोपट \nनव्या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कॉंग्रेस आणि विरोधकांना सडेतोड उत्तर दिल्यानंतर राज ठाकरेंना जिव्हारी लागले आहे. राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून टीका केल्यानंतर भाजपने राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.\nऔरंगाबादसाठी आणखी १२५ कोटी देणार : मुख्यमंत्री\nऔरंगाबाद शहर हे मराठवाड्याची राजधानी व सांस्कृतिक महत्त्व असलेले शहर आहे, याला आधुनिक शहर म्हणून नावारुपाला आणण्यासाठी औरंगाबादचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात केलेला आहे\nमुंबई पुणे महामार्गावर अपघात ; ४ ठार\nमुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.\nबदलापूरमध्ये केमिकल कंपनीला आग\nस्फोटांमुळे परिसरात जोरदार आवाज येत असून तर ४ ते ५ किलोमीटरवर धुराचे लोट उडाले आहेत\nअनधिकृत बॅनर प्रकरणी ७ जणांवर गुन्हे दाखल\nठाणे महानगरपालिकेने केली धडक कारवाई\nराज्यात ९३१ गावात दुष्काळ जाहीर\nराज्यातील ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी तसेच कमी पर्जन्यमान असलेल्या ५० मंडळातील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय उपसमितीचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला.\nप्रसिद्ध व्यावसायिक संजय अगरवाल यांची आत्महत्या\nचेंबूर परिसरात त्यांची संजुना बिल्डर म्हणून ओळखले जात होते\nचित्रनगरीतल्या सापळ्यांवर प्रतिबंधात्मक उपाय\nमहाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या परिसरात मृत बिबट्या, सांबर आढळून आले होते.\nअॅक्सिस बॅंकेचे गृहकर्ज महागले\nअॅक्सिस बॅंकेने बेस रेटमध्ये ०.३० टक्क्यांनी वाढ केली\nसेन्सेक्स ३७७ अंशांनी गडगडला\nमे���ल, ऑटो, बॅंकींग शेअरमध्ये गुरुवारी झालेल्या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशाकं सेन्सेक्स ३७७ अंशांनी घसरून ३५ हजार ५१३ च्या स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२० अंशांच्या घसरणीसह १० हजार ६७२ अंशांवर बंद झाला.\nनव्या वर्षात दिसले निरुपम यांचे दोन चेहेरे\nकॉंग्रेस नेते संजय निरुपम यांच्यावर मुंबई भाजपचे उपाध्यक्ष मोहित कंम्बोज यांनी ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे.\nएसटी महामंडळाच्या १ एप्रिल २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम हप्त्यामध्ये न देता ती एकरकमीदेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचेअध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे.\nआचरेकरांना निरोप ‘देवा’च्या डोळ्यात अश्रू\nज्येष्ठ प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्यावर शिवाजी पार्कच्या भागोजी कीर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.\nचंद्रशेखर धर्माधिकारी यांचे निधन\nमुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास त्यांनी नागपुरातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.\nक्रिकेटगुरु रमाकांत आचरेकर यांचे निधन\nक्रिकेट जगतातील देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला घडवणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आज मुंबईत निधन झाले.\nगृहकर्ज घेणाऱ्यांमध्ये राज्य अव्वल\n: पंतप्रधान आवास योजना, परवडणारी घरे आदीं प्रकल्पातून राज्यातील नागरिकांचे स्वप्न सत्यात उतरत असल्याचा अहवाल ‘क्रिफ हाय मार्क’ या संस्थेने दिला आहे.\nआयटीआयचे बनावट प्रमाणपत्र विकणाऱ्या टोळीला अटक\nफक्त २ हजारात बनवायचे आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र\nपुणे हेल्मेट सक्ती ; ७ हजार ४९० वाहनचालकाना दंड\nपुण्यामध्ये १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली असून पहिल्याच दिवशी ७ हजार ४९० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.\nआवास योजनेतील लाभार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण\n: पंतप्रधान आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात केली.\nआंबेनळी घाटाच्या दरीत कोसळला ट्रक ; २ ठार\nआंबेनळी घाटात खोल दरीत ट्रक कोसळून २ जण जागीच ठार झाले\nचेतक महोत्सवात आता सेलिब्रिटींची हजेरी\nपाचशे वर्षांपेक्षा अधिक काळाची परंपरा असणारा नंदुरबारच्या सारंगखेड्य़ातील वैशिष्टय़पूर्ण घोडेबाजार चेतक फेस्टिव्हलची भूरळ आता बॉलीवुडलाही पडली आहे. येत्या काळात अनेक कलाकार चेतक फेस्टिव्हलला भेट देणार आहेत.\nविद्यार्थ्यांनी बनवले खेलो इंडिया ॲप\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी मंत्रालयात 'खेलो इंडिया' स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ॲपचे अनावरण करण्यात आले\nविठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराची घोषणा\nराज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या २०१८ वर्षातील तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन पुरस्कारासाठी, बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी केली.\nहिंम्मत असेल तर पवार आणि चव्हाणांनी वेगवेगळे लढा : चंद्रकांतदादा\nभाजपविरोधात सर्व पक्षांना आघाडी करावी लागत आहे यातच भाजपचा विजय आहे, असा टोला महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधीपक्षांना लगावला आहे.\nसिग्नल शाळेला अत्यंत प्रतिष्ठेचा ‘युगांतर’ पुरस्कार जाहीर\nमहाराज सयाजीराव विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय युवा परिषदेत २७ जानेवारी २०१९ रोजी बडोदा येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.\nठाण्यात जिल्ह्यात १००० तळीरामांवर कारवाई\nठाणे जिल्ह्यात थर्टी फर्स्टला 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' प्रकरणामध्ये पोलिसांनी तब्बल १००० तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे.\nम.रे. कोलमडली ; सायनजवळ तांत्रिक बिघाड\nनवीन वर्षात पदार्पण केले असले तरी मध्य रेल्वेच्या मागचे शुक्लकाष्ठ संपत नाही असे दिसत आहे.\nपुण्यामध्ये १ जानेवारीपासून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.\nअभिनेते प्रकाश राज लढवणार लोकसभा निवडणूक\nदाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि कमलहसन यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेते प्रकाश राज यांनीदेखील राजकारणात प्रवेश केला आहे.\nनव्या वर्षात मिळाली लोकलमध्येच ‘गुडन्यूज’\nविरार-डहाणू लोकलमध्ये एका महिलेने मंगळवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी एका बाळाला जन्म दिला आहे.\nसौभाग्य योजना (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना)\nस्वातंत���र्योत्तर काळात देशात वीज जोडणी संथ गतीने झाली. परंतु गेल्या दोन दशकात देशात वीज जोडणीचा वेग बर्‍यापैकी वाढला होता.\nनाशिक विभागात लाचखोरीत जळगाव जिल्हा अव्वल\nअ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडून वर्ष 2018 मध्ये केलेल्या कारवाई अग्रस्थानी जळगाव जिल्हा असून सर्वात शेवटी नंदूरबार जिल्हा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी 5 ने लाचखोरांची संख्या घटली आहे.\nमुंबईत ३ कोटी ५० हजारांचे अमली पदार्थ जप्त\nवर्षाअखेरीस आंबोली पोलिसांची मोठी कारवाई\nभिवंडीत पुन्हा जाळीतकांड ; ६ दुचाकी १ रिक्षा जळून खाक\nगेल्या ३ महिन्यातील ही ९ वी जळीत कांडाची घटना ठाणे शहरात घडली\nप्रत्येक घोटाळ्यात एकाच कुटुंबाचे नाव कसे\n“प्रत्येक घोटाळ्याप्रकरणी एकाच कुटुंबाचे नाव कसे येते” असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nतंबाखू सोडल्याने पोलीस झाले ब्रँड अॅम्बेसेडर\nतंबाखूमुक्त नाशिक या उपक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून पोलीस कॉन्स्टेबल संदीप गांगुर्डे यांची निवड करण्यात आली आहे.\nसत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार\nजळगाव येथील सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक संतोष मोतिराम पाटील (वय ५१) हे सकाळी शेतात जात असताना मागून येणार्‍या दुचाकीवरील अज्ञात दोघांनी गोळीबार केला. ही घटना सोमवारी सकाळी १०.४५ दरम्यान घडली. या गोळीबारात ते जखमी झाले असून त्यांच्यावर सहयोग क्रिटीकल्समध्ये उपचार सुरु आहे.\nतेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्व आरोपी निर्दोष\nतेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील ७ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.\nभिवंडीत कपड्याच्या फॅक्टरीला आग\nठाणे येथील भिवंडीमधील एका कपड्याच्या फॅक्टरीला सोमवारी सकाळी आग लागली.\nऑगस्टाप्रकरणी सोनिया गांधींविरोधात षड्यंत्र\nसत्तेचा इतका अतिरेक देशात पहिल्यांदाच होत असून ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेणे हा षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केला आहे.\nगेल्या चार वर्षात सरकारची प्रत्येक आघाडीवर प्रगतीच\nगेल्या चार वर्षात सरकारची प्रत्येक आघाडीवर प्रगतीच\nवैचारिक भूक शमविण्याचे ‘तरुण भारत’चे व्रत अबाधित\nदेशात अनेक वृत्तपत्रे आहेत. त्यात काही प्रादेशिक तर काही स्थानिकही आहेत. वृत्तपत्रे प्रकाशित होतात मात्र वाचकांची खर्‍या अर्थाने वैचारिक भूक भागविण्याचे काम ‘तरुण भारत’ करीत आहे.\nआता मुंबई ते नवी मुंबई दरम्यान 'वॉटर टॅक्सी'\nशहरातील रस्ते वाहतुकीवर तोडगा म्हणून मुंबई पोर्ट ट्रस्टने 'वॉटर टॅक्सी' सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.\nमुंबईतील अग्नितांडवात वर्षभरात ४३ जणांचा मृत्यू\nमुंबईत २००८ पासून जुलै २०१८ पर्यंत ४८ हजार ४३४ आग लागण्याच्या घटना घडल्या. त्यात एकूण ६०९ जणांचा मृत्यू झाला आहे.\nनववर्षाच्या निमित्ताने अमली पदार्थ विरोधी पथक सज्ज\nनवीन वर्षाच्या जल्लोषाची तयारी करताना अमली पदार्थांची देवाणघेवाण होऊ नये यासाठी अमली पदार्थ विरोधी पथक सज्ज झाले आहे.\nमहावितरण आपली चूक मान्य करत नाही -प्रताप होगाडे\nमहावितरण आपली चूक मान्य करत नाही, चोरी आणि भ्रष्टाचार थांबविण्यात ते अपयशी ठरले असून त्याचा भुर्दंड व्यावसायिकांना पडत आहे असे प्रतिपादन महाराष्ट् वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी जळगाव येथे उद्योजकांच्या बैठकीत केले.\nमुंबईत कमला मिलजवळच्या इमारतीला आग\nपरळमधील ऑर्बिट टेरेस या उंच इमारतीला आज सकाळी आग लागली. कमला मिल कंपाऊंडसमोरच ही इमारत आहे.\nनदीला मातेचा दर्जा, मात्र तिच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते : वासुदेव कामत\n‘गोदास्पंदन’ कार्यक्रमातील चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन\nमंत्रोच्चारात ‘गोदास्पंदन’ कार्यक्रमाचा शुभारंभ\nनामवंतासंह नाशिककरांची मोठी उपस्थिती\nदुष्काळग्रस्त भागातील युवकांसाठी खुशखबर\nएसटी महामंडळाने पुढाकार घेऊन दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील युवकांसाठी एसटीची मेगाभरती जाहीर केली\nमुंबईत शंभर किलोचे अंमली पदार्थ जप्त\nधेरी वाकोला परिसरात अंमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने १०० किलो फेंटांनिल जप्त केले असून त्याची किंमत जवळपास १ हजार कोटी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nमतदान करण्यासाठी शिवसेनेचाच फोन : छिंदम\nअहमदनगरमध्ये महापौरपदाच्या निवडणूकीतील वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. श्रीपाद छिंदमने शिवसेना उमेदवार बोराटे यांना मतदान केल्याने त्याला मारहाण करण्यात आली आहे.\nअसे निवडा मराठी चॅनल्सचे पॅक\nटिव्हीवर मराठी चॅनल हवेत हे आहेत दर\nनक्षली चळवळीतील पाच जणांना जामीन\nनक्षलवादी चळवळीशी संबंध, नक्षली विचारधारेचा प��रसार, त्याद्वारे तरुणांना या चळवळीच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न आदी आरोप असणाऱ्या पाच जणांना विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.\nदापोली खेड मार्गावर अपघातात पाच ठार\nदापोली-खेड महामार्गावर शुक्रवारी सकाळी डंपर आणि प्रवासी वाहनाच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.\nअहमदनगर महापालिकेवर भाजपचा महापौर\nअहमदनगर महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडीत भाजपने इतर पक्षांना शह देत बाजी मारली आहे.\nतीन मंदिरे द्या; अन्यथा ४० हजार मंदिरे घेऊ\nखा. सुब्रह्मण्यम स्वामी यांचे रोकडे आवाहन\nकिरण तारे यांना 'दर्पण सेवा गौरव पुरस्कार' जाहीर\nपत्रकार सुरेश डबीर व सुधाकर हेमनर यांना 'दर्पण जीवनगौरव पुरस्कार'\nकासारवडवली-गायमुख मेट्रोच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी\nठाणेकरांसाठी खूशखबर आहे. मुंबई मेट्रो - ४ म्हणजेच कासारवडवली ते गायमुख या मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीस राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे.\nपाच नगरपरिषदांसाठी २७ जानेवारीला मतदान\nकर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगरपरिषदा व महादुला (जि. नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील ११ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २७ जानेवारी रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.\n'या'मुळे पंचतारांकित हॉटेल्स, पब मालकांचे धाबे दणाणले\nकॉपीराईटस कायद्याअंतर्गत हॉटेल पब्स आणि हॉटेल्ससारख्या आस्थापनांना मंडळांकडून कॉपीराइट्स गाण्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे.\nमुळा-मुठा नदी म्हणतेय #MeToo\nमुळा-मुठा नदी म्हणतेय \"होय मी पण पीडित.\"\nनिफाडला भरली हुडहुडी, तापमान १.८ अंश\nगुरुवारी सकाळी ७ वाजता निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.\nसातव्या वेतन आयोगाला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी\nकर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगा देण्यासंदर्भातील अहवालावर उद्या मंत्रिमंडळामध्ये शिक्कामोर्तब होणार आहे.\n'चेतक महोत्सव' जगातील मोठे आकर्षण ठरेल - मुख्यमंत्री\nपर्यटन विभागाने चेतक महोत्सवाचे उत्तम ब्रँडिंग केले असून हा महोत्सव येत्या काळात जगातील प्रमुख आणि मोठे आकर्षण ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nमच्छिमारांना २५ हजारांची नुकसान��रपाई\nमासेमारी करताना मच्छिमारांच्या जाळ्यात दुर्मिळ आणि संरक्षित प्रजाती अडकल्यास मासेमारी जाळे फाडून किंवा कापून त्या प्रजातींना पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार आहे.\nखुशखबर ; ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री विशेष लोकल\nसरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेला विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.\nअंध मुलीने छेड काढण्याऱ्याला शिकवला चांगलाच धडा\nत्या अंध मुलीने दाखवलेल्या धाडसामुळेच या आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.\nधुळ्यासाठी १०० कोटींची सिंचन योजना\nधुळे जिल्ह्यासाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचा बळीराजा जलसंजीवनी योजनेत समावेश करण्यात आला असून या योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.\nमालेगाव मनपा आयुक्तपदावर किशोर बोर्डे\n: नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्ड यांची मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदावर पुन्हा एकदा नियुक्ती झाली आहे\nअडीच वर्षाच्या ‘या’ घोडीवर दीड कोटींची बोली\n‘पद्मा’ ही अडीच वर्षांची घोडी या बाजारात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.\nआधारभूत किमतींपेक्षा तूर खरेदी केल्यास कारवाई \nकेंद्र सरकारने यावर्षी तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे पाच हजार ६७५ इतकी निश्चित केली असन राज्यात आधारभूत किंमतीने तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव पणन विभागाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे.\nउद्या केबल होणार बंद \nप्रत्येक वाहिनीनुसार पैसे घेण्याचा निर्णय ‘ट्राय’ने जाहीर केल्याच्या निशेधार्थ राज्यातील केबल व्यावसायिकांची गुरुवारी बैठक घेण्यात आली होती.\nअभाविपच्या कोकण प्रदेशाध्यक्षपदी मंदार भानुशे यांची फेरनिवड\nवर्ष २०१८-१९ साठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. मंदार भानुशे (मुंबई) यांची तर प्रदेशमंत्री म्हणून अनिकेत ओव्हाळ (मुंबई) यांची पुनर्निवड करण्यात आली.\nलोगो बनवा आणि जिंका २५ हजारांचे बक्षिस\nकेंद्रीय वित्तीय शिक्षण केंद्रासाठी (एनएफसीई) लोगो आणि आकर्षक टॅगलाईन तयार करण्याचे आवाहन रिझर्व्ह बॅंकेने केले हे आवाहन केले आहे.\nशेगावच्या कचोरीची ६८ वी वर्षपूर्ती\nशेगावची सुप्रसिद्ध कचोरीला आज ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत.\nक्रिकेटच्या मैदानातच तरुणाचा ‘या’ कारणामुळे मृत्यू\nक्रिकेटचा सामना सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना भांडुपमध्ये २३ डिसेंबर रोजी घडली. वैभव केसरकर, असे या मृत तरुणाचे नाव असून सामन्यादरम्यान छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैभवला हृदयविकाराचा झटका आल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला.\nठाण्यात सिलेंडरच्या स्फोटात एकाचा मृत्यू\nठाण्यामध्ये आंबेडकर रोडच्या एका चाळीमधील घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. संदीप काकडे, असे घरमालकाचे नाव असून काकडे कुटूंबातील पाच जण जखमी झाले आहेत. यामध्ये एका १२ वर्षांच्या मुलाचाही सामावेश आहे.\nबोदवडला ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालयात विविध उपक्रम\nयेथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.\nगिरणी कामगारांना देणार घरे ; मुख्यमंत्री\nगिरणी कामगारांचा प्रश्न बरीच वर्षे प्रलंबित.\nखेलो इंडिया २०१९चे महाराष्ट्राकडे यजमानपद\nकेंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या द्वितीय ‘खेलो इंडिया युथ गेम्स,\nआदिवासी हे ’हिंदूच’, संभ्रम निर्माण करणार्‍यांचे कारस्थान हाणून पाडा\nआदिवासी हे हिंदूच आहे. त्यांच्या प्रथा, रितीरिवाज, कुलदेवता हे चिरंतन आहेत पण विदेशी आणि देशातील काही डाव्या शक्ती त्यांचे विभाजन करून देशाचे तुकडे करण्याचे कारस्थान रचत आहेत.\nमराठा समाजाच्या मेळाव्यात 350 युवक-युवतींनी दिला परिचय\nशहरात रविवारी झालेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात अनेक विवाहेच्छूकांनी परिचय करुन दिला. परिचय मेळाव्यास महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातूनही समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमाळी समाजाच्या मेळाव्यात 389 जणांनी दिला परिचय\nसर्वत्र विवाहविषयक निर्णय घेतांना वधू परिवाराकडून नोकरदार वर मिळावा अशी अपेक्षा असते. मात्र समाजात शिक्षणाची पत जरी सुधारली असली तरी प्रत्येक तरुणाला नोकरी मिळेलच याची शाश्वती नसल्यामुळे नोकरीचा अट्टहास न करता शेतकर्‍यांच्या मुलांचाही विचार करावा, असा सल्ला महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्���देशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी दिला.\nकांदिवलीमध्ये अग्निकल्लोळ ; ४ ठार\nरविवारी कांदिवलीमध्ये कपड्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.\nआदिवासी कोळी समाजाच्या मेळाव्यात 128 विवाहेच्छूकांनी दिला परिचय\nयेथील श्री माता मनुदेवी संस्था संचालित आदिवासी कोळी समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर, पालक परिचय मेळाव्यात 128 विवाहेच्छूकांनी आपला परिचय करुन दिला.\nन्यायालयात वकिलांना फार मोठी भूमिका बजावावी लागते\nन्यायालयात पती-पत्नीच्या वादात युक्तिवाद करताना वकिलांना दोन्ही बाजूने फार मोठी भूमिका बजावावी लागते. न्यायालयात आज अनेक प्रकरणे प्रलंबित असून न्यायाधीश कमी आहेत,\nदीपनगर सीएसआर निधीच्या यादीतून वरणगावला जाणीवपूर्वक वगळले\nनगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर 2015-2016 ह्या वर्षांत वरणगाव शहरात दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती कंपनीने मकरंदनगर भागात रस्ते व बसस्टँड चौकात लाईट लावले होते.\nखडसे महाविद्यालयात गणित दिन साजरा\nयेथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात गणित विभागामार्फत राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. आर. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना गणित दिनाचे महत्व सागितले.\nफैजपूरला आढळला दुर्मीळ सरडा\nयेथील तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. नितीन चौधरी यांना उसमळी पाडा येथील जंगलात दुर्मीळ वनस्पती, वृक्ष आणि प्राणीजीवन अभ्यासताना महाराष्ट्रात क्वचित पाहायला मिळणारा सरडा आढळला.\nशेंदुर्णीत माळी समाज मंगल कार्यालयाचे लोकार्पण\nयेथील श्री संत सावता महाराज माळी समाज विकास मंडळ संचालित माळी समाज मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा 23 रोजी सकाळी 12 वा. जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.\nचोरवड यात्रोत्सव आनंदात पार पाडू\nतालुक्यातील चोरवड येथील यात्रोत्सव पंचक्रोशीत सर्वात मोठी यात्रा समजली जाते. या यात्रोत्सवाला कुठलेही गालबोट लागू देणार नसल्याची ग्वाही पो.नि. सचिन सानप यांनी चोरवड येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिली.\nवीर भगतसिंग विद्यार्थी परिषद पाचोरा तालुक्याची नूतन कार्यकारिणी\nतालुक्याची महत्त्वाची बैठक येथील हुता��्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विभागीय अध्यक्ष तेजस पाटील यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष चेतन तांगडे यांच्या सहमतीने पाचोरा तालुका व शहर कार्यकारिणी गठीत करून नवीन युवकांची तसेच अनुभवी पदाधिकार्‍यांची नावे जाहीर करण्यात आली.\nशेंदुर्णीत दत्त जयंती महोत्सव उत्साहात\nयेथील कमलकिसन नगरातील श्री स्वामी समर्थ केंद्रावर 8 दिवसांपासून श्री दत्ताचे अखंड पारायण सुरू होते. त्यात परिसरातील सेवेकरी महिला ,पुरूषांनी सहभाग घेतला.\nवारकरी संप्रदायात मुक्ताबाईंचे अद्वितीय योगदान : प्रा.डॉ.गुट्टे\nमुक्ताबाईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. त्यांना वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील. सर्व तत्कालीन संतांनी एकमुखाने मुक्ताबाईचा ज्ञानाधिकार मान्य केला.\nफैजपूरला स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्रीदत्तजन्म अखंड, नामजप यज्ञ सप्ताहाची सांगता\nयेथे दत्त जन्मोत्सवानिमित्त आयोजित सप्ताहमध्ये ग्रामदेवता मानसन्मान, हवन अग्नी व मंडल स्थापना, नित्य स्वाहाकार, गणेश, मनोबोध, चंडी, गीताई,स्वामी, रुद्र, मल्हारी, दत्तयाग बली, पूर्णाहुती, सत्यदत्त पूजन, महाआरती आदी धार्मिक विधी करण्यात आले\nतळोद्यात 11 जोडप्यांचे एकाच मंडपात शुभमंगल\nयेथील श्री समस्त माळी समाज पंचातर्फे आठवा सामुदायिक विवाह सोहळा होऊन त्यात 11 जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले. तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.\nपाचोर्‍यात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन\nमहाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यावतीने 24 डिसेंबर हा जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.\nपारोळ्यात दत्त जयंतीनिमित्त ‘महाआरती’\nयेथील चैैैतन्य बुुधनाथ महाराज मठातील दत्त महाराज मंदिरात दत्तजयंतीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही दत्तप्रभूंची महाआरती नगरसेवक पी.जी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.\nनवापूरच्या ज्योत्स्ना बोरसे यांचेे यश\nअभियांत्रिकी महाविद्यालयांच्या पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षांच्या निकालात लग्नानंतर संसार सांभाळत नाशिक येथील नामांकित गोखले एज्युकेशन संस्थेच्या कॉलेजमधून इंजि. ज्योत्स्ना विशालराव बोरसे एम.ई. कॉम्प्युटरमध्ये 9.8 रँक ��ेत सर्वप्रथम आल्या.\nमालमत्ता करातील वाढ कमी करा\nशहरातील पालिका क्षेत्रात येणार्‍या मालमत्तावरील कर आकारणीत 24 टक्के वाढ करण्यात आली असून, ही वाढ अन्यायकारक व बेकायदेशीर असल्याने ती कमी करण्यात यावी अशी मागणी तळोदा पालिका मुख्याधिकार्‍यांकडे शिवसेना शहरप्रमुख जितेंद्र दुबे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.\nमाजी विद्यार्थी हा शाळेचा अभिमान\nयेथील शाळेचा माजी विद्यार्थी सैन्यात देशसेवा करुन आता ज्या शाळेत शिकला त्या शाळेतील एन. सी. सी. विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी 18 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. जळगाव येथे बदली झाल्याने मिळणार आहे, ही बाब शाळेसाठी अभिमानाची आहे असे गौरवोद्गार मुख्याध्यापक बी.एन.चौधरी यांनी काढले.\nनाहाटा महाविद्यालयात अध्यात्म, विज्ञान विषयावर कार्यशाळा उत्साहात\nकला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ विद्यार्थी विकास विभाग व इस्कॉन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.\nजलस्तरवाढीसाठी भडगाव येथे नांगरली नदी\nयेथे माझे गाव माझा परिसर प्रतिष्ठान भडगाव व महेंद्र ततार मित्र परिवाराच्यावतीने नदी नांगरून जलस्तर भर उन्हाळ्यात 150 ते 200 फुटावरून 80 ते 90 फुटावर आणण्याचा प्रयत्न केला आहे.\nजनजाती बांधव हेच भारत मातेचे सच्चे सुपुत्र\nसर्व समाजजीवन आणि जगभरातील मानवी जीवन अनेक समस्या आणि अंतर्विरोधांनी ग्रस्त आहे. मात्र सुख, समृध्दी, शांतता, सुरक्षितता, पर्यावरण आदी अंगानी विचार केला असता जनजाती बांधव हेच भारत मातेचे सच्चे सुपुत्र आहेत,\nस्पार्टन क्रिकेट संघाला सीएम चषक\nगेल्या महिन्याभरापासून सिएमचषकअंतर्गत सुरु असलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धामधे स्पार्टन ए संघ अंतीम विजयाचा मानकरी ठरला.\nसीएम चषक हँडबॉल स्पर्धेने रविवार गाजला\nसी.एम.चषक नावाजलेला कला क्रीडा महोत्सव अंतर्गत चाळीसगावात रविवारी दुपारी 1 वाजता हिरापूररोडवरील नानासाहेब यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर हँडबॉल स्पर्धा घेण्यात आली. हॅण्डबॉल स्पर्धेचे उद्ाटन आ. उन्मेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.\nसी.एम.चषक स्पर्धांमध्ये खेळाडूंचे घवघवीत यश\nजिल्ह्यात सुरु असलेल्या सी.एम.चषक स्पर्धेत शहरात विविध ठिकाणी आयोजित स्पर्धांमध्ये भाग घेवून खेळाडूंनी शनिवारी यश संपादन केले.\nभुस��वळला सीएम चषकचे उद्घाटन\nसीएम चषकातील क्रिकेट स्पर्धेला रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सुरवात झाली. या स्पर्धेत तालुक्यातील तब्बल 52 संघांनी सहभाग नोंदवला आहे. आमदार संजय सावकारे यांनी फलंदाजी करुन या स्पर्धांना सुरवात केली.\nविलेपार्ल्यात सी. एम. चषकाचे शानदार उद्घाटन\nमोबाईलच्या जमान्यात ज्यावेळी अनेकजण मैदानात येऊन स्पर्धेत सहभागी होतात, खेळाचा आनंद घेतात, हाच खरा जनोत्सव असून अशा महोत्सवांची संख्या वाढली पाहिजे.\nपुण्याच्या वेदांगीने केला 'हा' जागतिक विक्रम\nपुण्याच्या वेदांगी कुलकर्णीने सायकलवरून विश्व प्रदक्षिणा. सर्वात कमी दिवसांमध्ये विश्व प्रदक्षिणा करणारी आशियातील पहिलीच महिला.\nबाला रफिकने मिळवला महाराष्ट्र केसरी किताब\n२२ वर्षीय रफिकने गतविजेत्या अभिजीत कटकेला दाखवले आसमान.\nसरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठराविक कालावधीनंतर पदोन्नती देण्यात येते.\nलवकरच येणार ‘एअरो बोट’\nजमीन, वाळू, दलदलीची जमीन,पाण्याची खोली कमी असलेल्या नद्या आणि बर्फावरूनही ही एअरोबोट चालवता येणार आहे.\nसाईभक्तांवर काळाचा घाला ; ४ ठार\nसिन्नर तालुक्यात देवपूर फाट्याजवळ भरधाव येणारी चारचाकी साईबाबांच्या पालखीला थडकली. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले.\nउद्यापासून सुरु होणार एसटीची ‘विठाई’\nअवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरच्या विठोबाचे दर्शन भक्तांना घेता यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून नवीन बससेवा सुरु करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/tech/7535-vivo-y83-pro-launched-in-india", "date_download": "2019-01-17T20:54:14Z", "digest": "sha1:HRTJJRZWM3O7A4JJFQW2A4HDF3IH7QC3", "length": 7778, "nlines": 153, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आपल्या खास नवीन फीचरसह वीवो Vivo Y83 Pro भारतात लाँच - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआपल्या खास नवीन फीचरसह वीवो Vivo Y83 Pro भारतात लाँच\nतुम्हाला जर तुमच्या बजेटमध्ये बसणारा स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आता तुम्हाला हवा असणारा स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन बाजारात उपलब्ध झाला आहे. वीवो कपंनीने नुकताचं Vivo Y83 Pro हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.\nहा स्मार्टफोन वीवोने या वर्षीच्या सुरुवातीला लाँच केलेल्या Vivo Y83 चा अपग्रेडेड वर्जन आहे. मात्र वीवोच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.\nVivo Y83 मध्ये सिंगल रिअर कॅमेरा होता तर Vivo Y83 Pro मध्ये डुअल कॅमेरा देण्यात आला आहे.\nViVo Y83 Pro हा स्मार्टफोन 8.1 ओरियो बेस्ड फनटच OS 4.0 वर चालतो तसेच या स्मार्टफोनमध्ये 19.9 रेश्यो आणि डिसप्ले नॉचसह 6.22-इंच HD+ फुलव्यू 2.0 IPS डिस्प्ले देण्यात आला आहे.\n19.9 रेश्यो आणि डिसप्ले नॉचसह 6.22-इंच HD+ फुलव्यू 2.0 IPS डिस्प्ले\nया स्मार्टफोनमध्ये 4GB चे रॅम देण्यात आले आहे\nप्राईमरी कॅमेरा 13 मेगापिक्सल तर सेंकेडरी कॅमेरा 2 मेगापिक्सल\nफ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल तसेच AI ब्यूटी फिचर\nजिओची ‘धन धना धन’ ऑफर\nसोनीचा नवा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 23 MP कॅमेरा\nव्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल\nम्हणून आयटी क्षेत्रात नोकर कपातीची टांगती तलवार...\nसतत स्टेट्स अपडेट करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/577738", "date_download": "2019-01-17T21:40:43Z", "digest": "sha1:FM7B4LZO7RYNMJ7TVHZO5ITR7GJTTVZV", "length": 10120, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चीन-उत्तर कोरिया सीमेवरील ‘लाल इमारती’चे वाढले गूढ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीन-उत्तर कोरिया सीमेवरील ‘लाल इमारती’चे वाढले गूढ\nचीन-उत्तर कोरिया सीमेवरील ‘लाल इमारती’चे वाढले गूढ\nआण्विक सामग्रीची निर्मिती सुरूच असल्याचा संशयृ\nउत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांच्याद्वारे आण्विक केंद्र बंद करणे आणि आता नव्याने आण्विक चाचणी घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु त्यांच्या घोषणेवर पूर्णपणे विश्वास ठेवण्याची अमेरिकेची तयारी नसल्याचे समजते आणि यामागे काही कारणे आहेत. काही उपग्रहीय छायाचित्रांमुळे उत्तर कोरियाच्या उद्देशाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे संचालक माइक पॉम्पियो उत्तर कोरियाच्या दौऱयावर गेले असताना ही छायाचित्रे मिळविण्यात आली आहेत. ही उपग्रहीय छायाचित्रे चीनच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर कोरियाच्या हद्दीतील लाल रंगाच्या इमारतीची आहेत.\nयालू नदी दोन्ही देशांच्या सीमांदरम्यान वाहते, या नदीवर दोन्ही देशांदरम्यान एक सेतू देखील उभारण्यात आला असून जो चेंग्सू भागात स्थित आहे. याच नदीच्या काठावरील एका इमारतीबद्दल अमेरिका साशंक आहे. उत्तर कोरियाच्या अधिकाऱयांचे या सीमेवरील दौरे वाढले आहेत. चोंग्सूमध्ये एका लाल रंगाची इमारत दिसून आली असून तेथे अतिशुद्ध स्वरुपाचे ग्रेफाइट निर्माण केले जात असल्याचे मानले जातेय. आण्विक संयंत्रासाठी ग्रेफाइट अत्यंत आवश्यक असते. आण्विक दर्जाचे ग्रेफाइड अन्य देशांना उत्तर कोरिया विकत असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला.\nसीआयएने अद्याप या इमारतीबद्दल कोणत्याही प्रकारची पुष्टी दिलेली नाही. परंतु ही इमारत अमेरिकेच्या संशयाच्या भोवऱयात आहेत. उत्तर कोरियाकडून आण्विक केंद्र बंद करण्याची घोषणा करण्यात आली असून अमेरिका समवेत अनेक देशांनी याचे स्वागत केले आहे. परंतु जपानला उत्तर कोरियावर अजिबात विश्वास नाही. अमेरिकेने या मुद्यावर खबरदारी बाळगत वाटचाल करण्याची गरज आहे. उत्तर कोरियाचा या मुद्यावरील इतिहास विश्वासार्ह नाही असे अमेरिकेतील संरक्षण तज्ञ रॉबर्ट लिटवॉक म्हणाले.\nउत्तर कोरियाने आण्विक केंद्र बंद करण्याबद्दल कोणताही कालावधी घोषित केलेला नाही. विविध स्रोतांच्या माध्यमातून उत्तर कोरियाजवळ 20 ते 100 अण्वस्त्रs असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर कोरियाने अण्वस्त्रांची क्षमता प्राप्त केली असून तो आता अण्वस्त्रसज्ज देश ठरला आहे.\nइराण, उत्तर कोरियातील फरक\nउत्तर कोरियाचे प्रकरण इराणपेक्षा काहीसे वेगळे आहे. 2015 मध्ये झालेल्या करारानंतर आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षकांनी इराणमध्ये पाहणी केली होती. तर उत्तर कोरियाने अशाप्रकारचे पाऊल कधीच उचलले नाही. संयुक्त राष्ट्राच्या निर्बंधानं���र देखील उत्तर कोराने आण्विक कार्यक्रम चालूच ठेवला. याचबरोबर आण्विक क्षमतेशी निगडित सामग्री अनेक देशांना विकली आहे. 1990 मध्ये उत्तर कोरिया आणि अमेरिकेदरम्यान प्लुटोनियमची निर्मिती न करण्याबद्दल करार झाला होता. सीरियात आण्विक संयंत्र उभारण्यात उत्तर कोरियाचा हात असल्याचे अमेरिकेचे मानणे आहे. हे आण्विक संयंत्र 2007 मध्ये इस्रायलने हल्ल्याद्वारे नष्ट केले होते.\nनॉस्ट्रडॅमसनी उल्लेख केलेली व्यक्ती मोदीच \nअ.भा.साहित्य संमेलनाच्या स्थळाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आक्षेप\nब्राम्होसची सुखोईवरील चाचणी यशस्वी\nजसंवत सिंग यांच्या पुत्राची भाजपला सोडचिठ्ठी\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/destroy-st-unknowns-strike-became-violent-122588", "date_download": "2019-01-17T21:50:00Z", "digest": "sha1:NALBZWP63GODSYCO6WTZYRE2V5KKKJ5E", "length": 15518, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "destroy st by unknowns strike became violent संपाला हिंसक वळण, अज्ञातांकडून एसटींची तोडफोड | eSakal", "raw_content": "\nसंपाला हिंसक वळण, अज्ञातांकडून एसटींची तोडफोड\nशनिवार, 9 जून 2018\nमालवण : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण लागले आहे. पहिल्या दिवशी फोंडाघाट व कुडाळ येथे एसटी बसचे नुकसान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मालवण तालुक्यात दोन ठिकाणी अज्ञात दुचाकीस्वारांकडून कुडाळ आगाराच्या दोन बसची दगड मारून तोडफोड करण्यात आली. संपाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिसांकडून बसस्थानकावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मालवण-कुडाळ मार्गावर गस्त घालण्यात येत होती.\nमालवण : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण लागले आहे. पहिल्या दिवशी फोंडाघाट व कुडाळ येथे एसटी बसचे नुकसान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मालवण तालुक्यात दोन ठिकाणी अज्ञात दुचाकीस्वारांकडून कुडाळ आगाराच्या दोन बसची दगड मारून तोडफोड करण्यात आली. संपाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिसांकडून बसस्थानकावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मालवण-कुडाळ मार्गावर गस्त घालण्यात येत होती.\nदरम्यान, तालुक्यातील आनंदव्हाळ व धामापूर-कासारटाका मार्गावर दोन बसची अज्ञातांनी तोडफोड केल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. अज्ञातांकडून सुरू असलेल्या दगडफेकीच्या घटनामुळे प्रवाशांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.\nपरिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत केलेली घोषणा मान्य नसल्याने राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदाच अघोषित संपाचे हत्यार उगारले. या संपाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचाही प्रतिसाद लाभला. पूर्वसूचना न देता संप पुकारल्याने प्रवासी, चाकरमानी, विद्यार्थी यांना मोठा फटका बसला. संपाच्या पार्श्वभूमीवर मालवण बसस्थानक येथे गेले दोन दिवस पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. कुडाळ आगाराच्या बसफेऱ्या सुरू असल्याने तुरळक प्रवासी संख्या बसस्थानक परीसरात होती.\nकुडाळ आगाराच्या दोन बसचे नुकसान\nमालवणात पहिल्या दिवशी संप शांततेत सुरू राहीला. तर दुसऱ्या दिवशी काहीसे हिंसक वळण लागले. कुडाळ आगाराची कुडाळ-मालवण ही बस सुरक्षित मालवणला आली. मात्र कुडाळच्या दिशेने माघारी जात असताना आनंदव्हाळ पुलानजीक अज्ञात दुचाकीस्वारांनी बसवर (एमएम २० डी/ ९४३८) दगडफेक केली. यात बसच्या दर्शनी भागाची काच फुटून नुकसान झाले. तर कुडाळच्याच दुसऱ्या बसवर (एमएच १४ बीटी / १४३८) धामापूर कासारटाका येथे अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. यात बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. तोडफोड करण्याचा प्रकार आज सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडला.\nएसटी बसचे नुकसान झाल्यानंतर येथील प्रभारी पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, हवालदार नीलेश सोनावणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चालक व वाहक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस ठाण्यात सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन���हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. बसस्थानक परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस उपनिरीक्षक मोमीन, अमोल महाडिक, सुरजसिंग ठाकूर, भक्ती शिवलकर आदी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता.\nवाळू माफियांचा तहसिलदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न\nमालवण : हडी कालावल खाडीपात्रालगत सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाईस गेलेल्या तहसीलदार समीर घारे यांच्यासह दोन तलाठ्यांवर वाळू...\nबेस्ट प्रवाशांना १५ कोटींचा फटका\nमुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल तर झालेच; पण त्यांची आर्थिक कोंडीही झाली. तीन दिवसांत त्यांना रिक्षा,...\nमुंबईकरांनी मारला मटण-चिकनवर ताव\nमुंबई - घरातील गृहिणी मार्गशीर्षचे उपवास धरते म्हणून नाईलाजास्तव महिनाभर तोंड बंद करून बसलेल्या मांसाहारींनी रविवारी मात्र चिकन-मटण आणि माशांवर...\nकांदिवलीतील आगीत चौघांचा होरपळून मृत्यू\nमुंबई - कांदिवली येथे रविवारी (ता. 23) गारमेंटला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी...\nमालाड - मालवणीतील खारोडी येथील महेश डेकोरेटरच्या गोदामाला दुपारी पावणेतीनच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. अग्निशमन...\nमालवणीतील गोडाऊनला भीषण आग\nमालाड : मालवणीतील खारोडी येथे असलेल्या महेश डेकोरेटरच्या गोडाऊनला आज (रविवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही भीषण आग आटोक्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yesheeandmommy.blogspot.com/2014/03/blog-post.html", "date_download": "2019-01-17T20:52:49Z", "digest": "sha1:ANE7OCKI4QAOS3K2PM326Z3KUTNOAY6R", "length": 18844, "nlines": 150, "source_domain": "yesheeandmommy.blogspot.com", "title": "Yeshee and Mommy: ७ नंबर", "raw_content": "\n७ नंबरचा आणि माझा संबंध फार जुना आहे. अमेरीकेला पहिल्यांदा आले तेंव्हा पासूनचा. आल्या आल्या क्विन्स मधलं सनिसाईड मुंबई सारखच वाटलं होतं ���ला- मध्यम उंचीच्या जुन्या इमारती, बिल्डींगमध्ये आणि रस्त्यात दिसणारी अनेक रंगांची, वेगवेगळ्या भाषा बोलणारी माणसं - त्यात बरेच भारतीय सुद्धा. सुपरमार्केट, बाजारहाट सगळ चालत जायच्या अंतरावर- कोणाच्या मोटारीवर अवलंबून राहायला नको कि आल्याआल्या लगेच ड्रायव्हिंग लायसन्स काढायची घाई नको. रुळायला काहीच त्रास पडला नाही. सानिसाईड मधून बाहेर पडून दुसरीकडे कुठेही जायला ७ नंबर होतीच. अजूनही आहे. आता तिच्यातली गर्दी थोडी वाढलीय एवढच.\nतशी फ्लशिंग मधली गर्दीही आता खूप वाढलीय. अख्ख चायना टाऊन डाऊन टाऊन मँनहट्टनमधून फ्लशिंगला स्थलांतरित झालय असं वाटतं. पण तसं काही नसावं कारण मँनहट्टनच्या चायना टाऊनची गर्दी आधी होती तितकीच आहे किंबहुना ती हि जास्त वाढलीय. पंधरा- वीस वर्षांपूर्वी फ्लशिंगमध्ये बऱ्यापैकी भारतीय दिसायचे. हिंदी - चीनी भाई भाई बरोबरच्या संख्येने असावेत असं वाटायचं. आता मात्र जास्त चायनीज आणि कोरीअनचं दिसतात. देशी त्यामानानं कमी; बहुतेक सगळे उपनगरात रहायला गेले असावेत. फ्लशिंगच मेन स्ट्रीट पूर्ण चीनमय झालय. सगळे बोर्ड, दुकानाच्या पाट्या चीनी भाषेतून. बँकेच्या ए टी एम मध्ये पैसे काढायला गेलं तर आधी स्क्रीन वर चायनीज येतं मग इंग्लिश. एखाद्या अमेरिकन केश -वेशभूषा असलेल्या चीनी बाईला गाठून पत्ता विचारला तर तिला इंग्रजीचा ओ कि ठो कळत नाही मग दुकानदारांची गोष्टच सोडा. चिन्यांच्या दुकानात मासे छान, ताजे मिळतात म्हणून घ्यायला जावं तर सगळा खुणांचा कारभार; फारच फ्रस्ट्रेटिंग अनुभव\nमँनहटनमधून फ्लशिंगला जायला लोकल ट्रेन फक्त ७ नंबर. तशा लॉंग आयलंडला जाणाऱ्या ट्रेन्स थांबतात पण त्या एक्स्प्रेस. सगळीकडे थांबत जाणारी फक्त ७. क्विन्स मधला तिचा मार्ग सनिसाईड, वूडसाईड, जाक्सन हाईट्स मधल्या उंचावलेल्या रुळांवरून जातो. त्या भागात रहाणारे बहुतेक लोक दुसऱ्या कुठल्यातरी देशातुन अमेरिकेत अवतरलेले. बांधकाम, रेस्तोरांतस अशाप्रकाच्या लहान - मोठ्या नोकऱ्यांसाठी दररोज मँनहट्नला जाणारे. चीनी, मेक्सिकन, दक्षिण अमेरिकन, बांगलादेशी, नेपाळी, पूर्व युरोपियन असं सगळं मिश्रण असतं त्या गाडीत. अमेरिकन लोकं मला वाटतं तिच्यात दोनच कारणांसाठी चढतात - सिटी फिल्ड स्टेडियमवर बेस बॉलचा गेम असेल तर नाहीतर दरवर्षी सप्टेंबर मध्ये यू एस ओपन नावाची जत्रा ��रते तेंव्हा. सिटी फिल्ड आणि आर्थर एश टेनिस स्टेडियम दोन्हीसाठी स्टेशन एकच - फ्लशिंगच्या आधीचं मेट्स- विलेटस पॉईंट.\nजिथे शक्य असेल तिथे एकटीनं वाहन हाकत जाण्यापेक्षा बस- ट्रेन पकडण्यावर माझी श्रद्धा जास्त. प्रवास एकलकोंडा होत नाही. बरोबरच्या प्रवाशांचा मनोरंजनासाठी उपयोग होतो. वेळ पटकन जातो. उतरायचं ठिकाण कधी आलं ते समजतही नाही. रोज अप - डाऊन करणाऱ्या लोकांना त्याच काही विशेष वाटत नसेल; ते एकतर कानात यंत्र घालून काहीतरी ऐकत तरी बसतात नाहीतर झोप तरी काढतात. गाडीत कोण शिरतय, कोण उतरतय त्यांना काहीच सोयरसुतक नसतं. पण अडीच डॉलरच्या तिकिटात मिळणारं हे ब्रॉडवे शो च्या तोडीचं नाट्य मी भरपूर एन्जॉय करते: मध्येच एखादं मेक्सिकन जोडपं डब्यात चढतं. हातातलं छोटं वाद्य वाजवत पट्कन आपल्या भाषेत सुरेल गायला सुरवात करतं. तो गात रहातो तोवर ती डब्यात फिरून काय डॉलर दोन डॉलर मिळतील ते घेते, लगेच पुढच्या स्टेशनला दोघे उतरतात आणि शेजारच्या डब्यात शिरतात. कोणतरी फोनवर कोणाच्या तरी गंभीर आजाराची जोरजोरात चर्चा करत असतं. हत्ती सारखा सुजलेला, काळानिळा, जखमांनी भरलेला पाय घेऊन उद्या ऑपरेशन आहे, पाय कापून टाकायचाय, आजच्या जेवणाला पैसे द्या म्हणत कोणीतरी भिक मागून जातो. कधी नातवंड आज्जीला बेस बॉल बघायला नेत असतात. आयुष्यभर ब्रूकलिन मध्ये राहून आणि स्टेटन आयलंड मध्ये नोकरी करूनही आज्जीनं क्विन्स मध्ये पाऊल ठेवलेलं नसतं. ७ नंबर क्विन्समध्ये शिरल्यावर बोगद्याच्या बाहेर येते तशी आज्जीबाई खिडकीच्या बाहेर बघून - अय्या, हा ब्रिज कुठला ( क्विन्स बरो), क्विन्स मध्ये एवढ्या बिल्डींग, एवढं मोठं पार्क आहे मला माहितच नव्हतं असले विस्मयचकित उद्गार काढत सहप्रवाशांशी संवाद साधत रहाते; अंधाऱ्या बोगद्यातून भरधाव निघालेली गाडी एकदम गचके देत थांबते. बंद पडली कि काय वाटावं असे कर्कश्श मोठ्ठे आवाज करत धक्के देत थोडी पुढे सरकते. काही प्रॉब्लेम झाला तर आपण सध्या क्विन्स आणि मँनहट्टनच्यामध्ये नदीखाली आहोत हा विचार डोक्यात येऊन काळजी वाटायला लागते. सभोवताली नजर टाकावी तर रोजचे प्रवासी ह्यात काहीच विशेष नाही अशा निर्विकार चेहऱ्यानं शांत बसलेले असतात…\nअमेरिकेतल्या लहान गावांची मला फार भीती वाटते. जिकडे तिकडे शुकशुकाट, एकसारखी एक दिसणारी बैठी घरं, निर्मनुष्य रस्त्यावरून धावणाऱ्या मोटारी छातीत धडकी भरवतात. सुरवातीला काही दिवस सनिसाईडमध्ये राहिल्यावर- बरोबरच्या देशी कंपनीच्या प्रभावामुळे- आम्हीही प्रयत्न केला न्यू जर्सीतल्या एका उपनगरात जाऊन रहायचा. प्रत्येक वेळी न्यूयॉर्कला आलं कि बसच्या रांगेत उभी असलेली मंडळी आणि लगबगीन ट्रेन स्टेशनकडे निघालेले लोक बघितले कि त्यांचा हेवा वाटायचा. एखाद्या खूप नॉर्मल गोष्टीला आपण मुकतोय असं वाटायचं. तरीही तेंव्हा ७ नंबरशी सबंध सुटला तो सुटलाच. मँनहट्टनला रहायला आलो तरी तो पुन्हा जोडायला मध्ये खूप वर्ष गेली. आता मात्र आवर्जून मी तिच्याशी पुन्हा संबंध जोडलाय. फ्लशिंगच्या गणेश मंदिरात जायच्या निमित्तानं किंवा मुलाबरोबर टेनिस सेंटरला जाताना तिच्यात बसलं, वाटेत ४० स्ट्रीट, ४६ स्ट्रीट हि माझी जुनी सनिसाईडची स्टेशन्स लागली, मध्ये ७४ स्ट्रीट- जाक्सन हाईट्सच्या इंडियन मार्केटला उतरलं कि घरी आल्या सारखं वाटतं. दुधाची तहान तात्पुरती ताकावर भागते.\nवीस वर्षात आजूबाजूल बरीच स्थित्यंतर घडतात. जुनी सवयीची मासिकं/ टी व्ही शो बंद होतात नाहीतर त्यांचं रूप तरी पालटत. नवीन वसाहती वसतात त्यांच्यासाठी बस/ ट्रेनचे मार्ग बदलले जातात. ७ नंबरही त्याला अपवाद नाही. इतकी वर्ष ती टाईम्स स्क्वेअरहून सुटायची आता आणखी थोडं पश्चिमेला जेकब जाव्हीटस सेंटरपर्यंत तिला आणायचं काम चालू आहे. उन्हाळ्यात ते बहुतेक पूर्ण होईल. त्यानंतर आमचा सुरवातीचा स्टोप टाईम्स स्क्वेअर असेल कि दुसरा कुठला तरी ते ठरेल.\nस्टेशन सेवा सबवे बदली\nआणि नेहमी येथे थांबे पूर्ण वेळ\nकेंद्र / क्रॉस गल्ल्या सबवे\nखेळ दिवस आणि विशेष घडामोडींवर प्रवेशक्षमता केवळ\n103 स्ट्रीट-कोरोना प्लाझा /\nजंक्शन दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठा रस्ता /\n90 स्ट्रीट-अल्म्हर्स्ट अव्हेन्यू /\n82 स्ट्रीट-जॅक्सन हाइट्स /\nQueens दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठा रस्ता\nQueens दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठा रस्ता\nQueens दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठा रस्ता\nन्यायालयाने चौ.फू. केवळ ओळ अडा-प्रवेशजोगी आहे\nHunters पॉइंट अव्हेन्यू /49 ऍव्हेन्यू / 21 स्ट्रीट\nवी दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठा रस्ता-\nग्रँड सेंट्रल-42 स्ट्रीट /\n5 ऍव्हेन्यू- ब्रायंट पार्क /\nटाइम्स स्क्वेअर-42 स्ट्रीट /ब्रॉडवे / 7 ऍव्हेन्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/530901", "date_download": "2019-01-17T21:44:56Z", "digest": "sha1:A5FOIMFQUTM6M3KIIJOQOWXSIQ7IJAH2", "length": 4574, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2017\nआजचे भविष्य सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2017\nमेष: धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण राहील.\nवृषभः महत्त्वाचे व्यवहार जपून केल्याने हमखास यशस्वी होतील.\nमिथुन: विवाहाच्या दृष्टीने अनुकूल योग, नोकरी व्यवसायात प्रगती.\nकर्क: न खपणाऱया वस्तूच्या व्यवहारात फायदा.\nसिंह: वाहन, वास्तू व धनलाभाच्या बाबतीत अनुकूलता लाभेल.\nकन्या: मनाने केलेले कोणतेही काम मोठे यश मिळवून देईल.\nतुळ: दैवी व अध्यात्मिक बाबतीत प्रगती होण्याचा योग.\nवृश्चिक: घरगुती वातावरण शांत असेल तर कामात यश.\nधनु: नातेवाईक व शेजारी यांच्याशी चांगले संबंध ठेवा फायदा होईल.\nमकर: रद्द झालेले काही करार मदार पुन्हा सुरु होण्याची शक्मयता.\nकुंभ: अर्थ लाभाच्या दृष्टीने शुभ व महत्त्वाचा दिवस.\nमीन: कोणाच्या तरी हातगुणाने धनलाभाचे योग व वाहन खरेदी.\nआजचे भविष्य सोमवार दि. 18 डिसेंबर 2017\nआजचे भविष्य मंगळवार दि. 10 जुलै 2018\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/agralekh/page/50", "date_download": "2019-01-17T21:48:45Z", "digest": "sha1:MYNWN2LILWPCTX2NOVGXWTDZFRZBOHWM", "length": 9279, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संपादकिय / अग्रलेख Archives - Page 50 of 311 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nश्रीमद्भागवतातील पुढील कथा वर्णन करताना नामदेवराय म्हणतात- सरस्वती तीरिं अंबिकेचें स्थान गोकुळींचे जन जाती तेथें गोकुळींचे ज��� जाती तेथें करोनी पूजन करिती प्रार्थना करोनी पूजन करिती प्रार्थना नंदाच्या नंदना सुखी राखी नंदाच्या नंदना सुखी राखी सारितां भोजन लपला आदित्य सारितां भोजन लपला आदित्य नामा म्हणे तेथें राहाताती नामा म्हणे तेथें राहाताती अभंगाचा भावार्थ असा-सरस्वती नदीच्या काठावर अंबिकेचे मंदिर आहे. गोकुळातील लोक तिच्या दर्शनाला गेले होते. त्यांनीं तिची पूजा करून प्रार्थना करताना म्हटले-नंदाच्या मुलाला सुखी ...Full Article\nराजकीय घडामोडींनी घेतला वेग\nआगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी राहुल गांधी यांना कर्नाटकात युतीची सत्ता टिकवायची आहे. तर त्याआधीच युतीची सत्ता संपुष्टात आणून भाजपला सत्ता काबीज करायची आहे. यासाठीच दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर तुटून ...Full Article\nगोव्यातील पारंपरिक गणेश चतुर्थीच्या उत्सवात ‘माटोळी’ हा अविभाज्य घटक असून सहय़ाद्री आणि सागर यांच्या कुशीत वसलेल्या या भूमीत परिसरातल्या वनस्पतींच्या सान्निध्यात इथल्या लोकमानसाने आपले जीवन समृद्ध केलेले आहे. गोवा-कोकणात ...Full Article\nमहाराष्ट्राचे दुखणे समजून घ्या\nकेंद्रीय वित्त आयोगाचे प्रमुख एन. के. सिंग यांच्यासह अर्थतज्ञ आणि नोकरशहांचा चमू तीन दिवसांचा महाराष्ट्राचा दौरा आटोपून गरगरीत पोटावरून हात फिरवत आणि गंभीर चेहरा करून, महाराष्ट्राचे गाऱहाणे ऐकून घेऊन ...Full Article\nसाखरेचे खाणार त्याला देव देणार असे म्हणतात. जास्त गोड खाणाऱयाला देव मधुमेहदेखील देतो. आता बदलत्या कालानुरूप नवीन म्हण प्रचलित करायला हवी. आपल्या देशात लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार निर्माण होत नाहीत. ...Full Article\nभगवान श्रीकृष्णांनी गोपी वेशातील महादेवांना पकडले, त्यांचा चेहऱयावरचा पदर वर सरकवला आणि म्हटले-या गोपेश्वर या बोला, गोपेश्वर महादेव की जय शंकर भगवान की जय शंकर भगवान की जय\nमाय डियर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका…\nएकशे पंचवीस वर्षांनंतरही स्वामी विवेकानंद यांच्या भाषणातील शब्द न् शब्द सत्यघोष करत आहे. एकशे पंचवीस वर्षांच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वामींच्या तेजस्वी विचारांचा जयघोष करतानाच त्यांचे आचरणही करुया. परिक्रमेच्या दरम्यान ...Full Article\nबेरोजगारी संपवण्यासाठी सरकारी प्रयत्न हवेत\nमराठा आरक्षणचा मुद्यावर गेल्या एक वर्षांपासून आंदोलन चालू आहे. सुरुवातीला मूक मोर्चे लोखेंच्या संख्येत निघ��ले. आता ह्या मोर्च्यांनी रुद्र रूप धारण केले आहे. खरतर आज प्रत्येकाला सरकारी नोकरीच हवी,. ...Full Article\nगोव्याच्या राजकारणातला महामेरू म्हणता येईल अशा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यात असलेला बिघाड हा भाजपच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. देशातील एक धडाडीचा आयआयटीयन व अभ्यासू नेता, अशी ज्यांची ...Full Article\nहे असं आपल्याच नशिबात का आलं हा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. मनासारखी गोष्ट घडली नाही की आपल्या तोंडून हमखास हे वाक्मय किंवा या आशयाचं वाक्मय बाहेर पडतं. कुठेतरी लांब ...Full Article\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://awaazindiatvnews.com/2019/01/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-17T21:18:39Z", "digest": "sha1:L72QKVIXNEJBTOE5IRBX44V4G5RFSM4F", "length": 6755, "nlines": 109, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "आधी आत्महत्येचा प्रयत्न, मग केले रुग्णालयातच शुभमंगल! – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश आधी आत्महत्येचा प्रयत्न, मग केले रुग्णालयातच शुभमंगल\nAll Content Uncategorized (117) अपराध समाचार (750) करियर (20) खेल (1041) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (497) दुनिया (834) देश (12389) धर्म / आस्था (67) मनोरंजन (482) राजनीति (870) व्यापार (349) समाचार (16860)\nआधी आत्महत्येचा प्रयत्न, मग केले रुग्णालयातच शुभमंगल\nएका प्रेमी युगुलाने प्रेमाच्या आणाभाका घेत आत्महत्या करण्याचे ठरवले. मात्र त्यांचा हा निर्णय फसला, आत्महत्येच्या प्रयत्नानंतर या दोघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती सुधारल्यानंतर या प्रेमी युगुलाने रूग्णालयातच लग्न केले. रुग्णालयात चक्क लग्न लागल्याने या दोघांची चर्चा होते आहे. तेलंगणमधील हैदराबादपासून काही अंतरावर असलेल्या बरेलीमध्ये ही घटना घडली आहे.\nएएनआयने दिलेल्या वृत्तानुसार रेश्मा (वय १९) आणि तिचा बॉयफ्रेंड नवाझ (वय २१) या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मुलगी हिंदू आणि मुलगा मुस्लिम आहे म्हटल्यावर घरातल्यांचा विरोध होणे स्वाभाविकच होते. दोन वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. या दोघांच्या प्रेमसंबंधांची माहिती रेश्माच्या घरातल्यांना मिळाली. त्यांनी या सगळ्याला विरोध दर्शवला. या सगळ्यामुळे वैतागून जात रेश्माने पेस्ट्रीसाईड प्यायले. ज्यामुळे रेश्माला रुग्णालयात दाखल करावे लागले. ही गोष्ट नवाझला समजली तेव्हा तो तिला भेटण्यासाठी रुग्णालयात गेला. त्यानेही तिथे पेस्ट्रीसाइड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर या दोघांनाही उपचारासाठी एकाच रुग्णालयात दाख\nमुलीने आणि मुलाने पाठोपाठ आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने या दोघांच्या घरातल्यांना क्रॉफर्ड मिशन रुग्णालयाने समन्स पाठवले. यानंतर या दोघांच्याही कुटुंबीयांचे समुपदेशन रुग्णालयातील काही डॉक्टरांनी केले. ज्यानंतर रेश्मा आणि तिचा बॉयफ्रेंड नवाज या दोघांचाही विवाह रुग्णालयातच करण्यात आला. रूग्णालयात लग्न लागल्याच्या बातमीची चर्चा हैदराबादमध्ये चांगलीच रंगली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/693-beed-parli-track", "date_download": "2019-01-17T22:00:17Z", "digest": "sha1:T3EYW4AB24XZHKYXSKY2RJSQB3FZUT6L", "length": 4929, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "बीडच्या परळी रेल्वे स्टेशनवर घातपाताचा प्रयत्न - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबीडच्या परळी रेल्वे स्टेशनवर घातपाताचा प्रयत्न\nजय महाराष्ट्र न्यूज, बीड\nबीडच्या परळी रेल्वे स्टेशनवर घातपात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.\nरेल्वे रूळांवरील 125 ते 150 चाव्या काढलेल्या आहेत. अज्ञात व्यक्तीनं या चाव्या काढल्यात.\nयाप्रकरणी तपास सुरू झाला आहे. याआधीही अनेक रेल्वे रूळांवर घातपाताचा प्रयत्न करण्यात आला होता.\nमात्र, रेल्वे चालकांच्या सतर्कतेमुळे घातपात टळला होता.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महा��’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.silicone-odm.com/mr/chew-teether-zsr002.html", "date_download": "2019-01-17T21:43:02Z", "digest": "sha1:V2JLG2EKHKGBP6NZAQM2Q3KU2OV4DWWJ", "length": 8052, "nlines": 263, "source_domain": "www.silicone-odm.com", "title": "", "raw_content": "\nबर्फ ट्रे आणि घन\nओवन हातमोजा, ​​भट्टीसाठी हातमोजा\nएक वाटोळी चपटी पोळी कप\nकप कव्हर आणि किनारपट्टीवर व्यापार करणारे गलबत\nसिलिकॉन कप आणि बाटली\nअंघोळ ब्रश आणि चेहर्यावरील क्लिनर\nलहान मुले आणि बेबी मालिका\nसिगारेट केस व रक्षापात्र\nलहान मुले आणि बेबी मालिका\nबर्फ ट्रे आणि घन\nओवन हातमोजा, ​​भट्टीसाठी हातमोजा\nएक वाटोळी चपटी पोळी कप\nकप कव्हर आणि किनारपट्टीवर व्यापार करणारे गलबत\nसिलिकॉन कप आणि बाटली\nअंघोळ ब्रश आणि चेहर्यावरील क्लिनर\nलहान मुले आणि बेबी मालिका\nसिगारेट केस व रक्षापात्र\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nआयटम नाव सिलिकॉन चर्वण आहार\nआकार विनंती करू शकता\nशरीर रंग पिवळा + ब्लू + लाल\nडीकल रंग विनंती करू शकता\nआकार डिझाईन OEM / ODM\nकसोटी मानक अन्न व औषध प्रशासनाचे, LFGB इ SGS किंवा त्याचे करून\nपॅकेजिंग 6pcs / बॉक्स, 48pcs / पुठ्ठा\nउंची N / A\nक्षमता N / A\nशरीर साहित्य 100% Silicone\nचित्रकला साहित्य (आवश्यक असल्यास) विनंती करू शकता\nठसा (आवश्यक असल्यास) Seiko शाई प्रकार 1000 किंवा इतर प्रकार, RoHS प्रमाणपत्र\nनिव्वळ वजन (ग) 50,7\nसिलिकॉन बेबी दात येणे चर्वण\nसिलिकॉन दात येणे मणी\n© कॉपीराईट - 2018: सर्व हक्क राखीव.\nJution Silicone अँड रबर (डोंगगुअन) कंपनी, लिमिटेड.\nSilicones अनेक उपयुक्त characteris प्रदर्शित ...\nई - मेल पाठवा\nडेलाने ते पैसे pei\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/530506", "date_download": "2019-01-17T21:46:11Z", "digest": "sha1:VQVM3TIS5RH7YEZND5JAIDJU7UFPNZ76", "length": 8283, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मराठा लाईट इन्फंट्रीमुळे देशाचे लष्करी सामर्थ्य प्रबळ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठा लाईट इन्फंट्रीमुळे देशाचे लष्करी सामर्थ्य प्रबळ\nमराठा लाईट इन्फंट्रीमुळे देशाचे लष्करी सामर्थ्य प्रबळ\nमराठा लाईट इन्फंट्रीच्या शौर्य परंपरेमुळे देशाचे लष्करी सामर्थ्य प्रबळ राहिले आहे. यापुढील काळातही मराठा लाईट इन्फंट्री आपल्या जाज्वल्य इतिहासाची परंपरा कायम राखेल, असा विश्वास भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केला.\nयेथील मराठा लाईट इन्फंट्री केंद्रामध्ये शुक्रवारी मराठा लाईट इन्फंट्रीच्या दोन बटालियन्ससाठी ध्वजगौरव प्रदान सोहळा पार पडला. या सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या लष्करप्रमुखांनी मराठा लाईट इन्फंट्रीचा उचित शब्दात गौरव केला. तसेच मराठा जवानांच्या शौर्याला अभिवादन केले.\nमराठा लाईट इन्फंट्रीच्या 23 मराठा आणि 24 मराठा या दोन तुकडय़ांना हा ध्वजगौरव प्रदान करून नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी या शानदार सोहळय़ाचे आयोजन केले होते. मराठा लाईट इन्फंट्री केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांच्या नेतृत्वाखाली तुकडीने शानदार पथसंचलन करून सोहळय़ाचे वैभव वाढविले.\nइन्फंट्री केंद्रातील तळेकर मैदानावर हा शानदार सोहळा पार पडला. या सोहळय़ासाठी विशेष अतिथी म्हणून लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत (युवायएसएम., एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएमएडीसी) आणि मराठा लाईट इन्फंट्रीचे प्रमुख ले. जनरल पी. जे. एस. पन्नू (एव्हीएसएम., व्हीएसएम.) आदी उपस्थित होते.\nजनरल बिपीन रावत आपल्या भाषणात म्हणाले, भारतीय सेना सर्व प्रकारच्या दहशतवादाचा बिमोड करण्यास समर्थ आहे. मराठा लाईट इन्फंट्रीसारख्या सैनिकी सामर्थ्यामुळे हे शक्मय झाले आहे. मराठा इन्फंट्रीच्या नव्या तुकडय़ांना ध्वजगौरव प्रदान करण्याचा सन्मान मला लाभल्याने सार्थक भावना असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी 23 मराठा तुकडीतर्फे मेजर सौरभ मेडक आणि 24 मराठा तुकडीतर्फे मेजर करण जोसेफ यांनी ध्वज सन्मान स्वीकारला. या सन्मान सोहळय़ाला विशेष अतिथी म्हणून खासदार डॉ. प्रभाकर कोरे, खासदार सुरेश अंगडी, ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. लष���करप्रमुख बिपीन रावत यांनी या मान्यवरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या शानदार समारंभाला मराठा इन्फंट्रीचे वरि÷ अधिकारी व त्यांचे कुटुंबीय बहुसंख्येने उपस्थित होते.\nसत्ता प्रस्थापित करण्यासाठी विरोधकांचे कटकारस्थान\nविद्युत तारेला स्पर्शाने वृद्ध गंभीर\nन्यायालयाच्या आवारात घोषणाबाजी करणाऱयांवर कारवाई करा\nमहाराष्ट्र राज्य फलक प्रकरणी सुनावणी लांबणीवर\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikalpsangam.org/article/dr-anant-phadke-on-state-supported-medical-care/", "date_download": "2019-01-17T21:40:14Z", "digest": "sha1:S2PVMSXZQ3EQNPC2FR4KSIENM4LXNUGH", "length": 16773, "nlines": 74, "source_domain": "www.vikalpsangam.org", "title": "परीघ विस्तारण्यासाठी (in Marathi) | Vikalp Sangam", "raw_content": "\nपरीघ विस्तारण्यासाठी (in Marathi)\nरूग्णालयाच्या बिलाच्या धसक्यानं रूग्णांनी आत्महत्या केल्याची वाढती उदाहरणं आहेत. हे थांबवायचं असेल, सर्व सरकारी रूग्णालयांमध्ये सर्वसेवा आणि त्याही मोफत मिळायला हव्यात. सरकारी रूग्णालयामध्ये जागा नसल्यानं कोणा गरिबाला खासगी रूग्णालयामध्ये पाठवावं लागलं, तर त्याचं बिल सरकारनं भरायला हवं. कारण खासगी डॉक्टरनं अगदी प्रामाणिकपणे नेमकी आणि योग्य दर आकारून सेवा दिली, तरी ती गरिबांना परवडणं शक्य नसतं. त्यामुळं सर्व गरिबांसाठी सरकारी पैशांतून सेवा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे आणि राजकीय इच्छाशक्ती असेल, तर ते शक्यही आहे. अमुक कार्ड, तमुक योजनेसाठी पात्रतेची अट अशा अटी घातल्या तर जे सर्वात वंचित असतात त्यांच्यातलेच नेमके अनेक जण अशा कार्डांपासूनही वंचित असल्यानं सेवेपासूनही वंचित राहतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातल्या एका अलिकडच्या पाहणीनुसार, आत्महत्याग्रस्त ५०५ शेतकरी कुटुंबांपैकी फक्त ९९ कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेविषयी माहिती होती . या ५०५ पैकी ६९ कुटुंबांमधल्या व्यक्तींना कोणत्या तरी ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. मोफत शस्त्रक्रिया असा प्रचार होत असला, तरी या सर्वांना काही खर्च करावा लागला. पैकी ४७ कुटुंबांना तर कर्ज काढावं लागलं. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाच द्यावी लागणं, कागदपत्रं देऊनही योजनेचा लाभ न मिळणं असा छळही अनेकांच्या वाट्याला आला. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता खालील गोष्टी करायला हव्यात.\nआरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चात ताबडतोब पन्नास टक्के वाढ करायला हवी. (हे शक्य आहे; दिल्लीत 'आप' सरकारनं चाळीस टक्के वाढ केली). त्यातून खालील गोष्टी करायला हव्यात :\nसरकारी सेवेचं प्रमाण, कक्षा आणि दर्जा दुपटीनं सुधारायला हवा. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ससूनसारख्या उच्चस्तरीय रूग्णालयांपर्यंत सर्व ठिकाणी सर्व प्रकारची रिक्त पदं भरणं, कंत्राटी सेवकांना नियमित करणं, ग्रामीण भागातले डॉक्टर, कर्मचारी यांच्यासाठी चांगल्या दर्जाची, न गळणारी घरं, मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या शाळा असलेल्या वसाहती, सन्मानपूर्वक वागणूक, इत्यादींसोबत सरकारी डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिस वर कडक बंदी, आरोग्य-कर्मचारी जनतेप्रती उत्तरदायी राहण्यासाठी आरोग्यसेवेवर लोकाधारित देखरेख या प्रकल्पाचं सार्वत्रिकीकरण करणं अशा सुधारणा करायला हव्यात.\nतामिळनाडूमध्ये १९९८ पासून सर्व सरकारी केंद्रांत सर्व आवश्यक औषधं मोफत मिळतात. त्यासाठी त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात एक स्वायत्त महामंडळ स्थापन करून, त्यांना सर्व अधिकार देऊन, कर्मचारी, भांडवल इत्यादी पुरवून ई-टेंडरिंगमार्फत पारदर्शी पद्धतीनं थेट औषध कंपन्यांकडून घाऊक पध्दतीनं जनरिक नावानं औषध खरेदी करायची पद्धत आणली. त्यासाठीचं तामिळनाडू सरकारचं औषधांवरचं दरडोई बजेट महाराष्ट्राइतकंच आहे. महाराष्ट्रात मात्र सरकारी केंद्रांमध्ये औषधाचा सतत तुटवडा असतो. केरळ, राजस्थान या राज्यांतही हे तमिळनाडू मॉडेल यशस्वीपाणे राबवलं जातंय. ते भारतभर राबवलं गेलं पाहिजे.\nखासगी वैद्यकीय सेवेचं प्रमाणीकरण करण्यासाठी कायदा केला पाहिजे. आजारांचं निदान आणि उपच��र करण्यासाठी बनवलेल्या प्रमाणित मार्गदर्शिका पाळण्याचं बंधन त्यामार्फत हवं. तरच अनावश्यक तपासण्या, उपचार थांबतील. हे बंधन पाळणाऱ्या, प्रमाणित दर्जाच्या रूग्णालयांची सेवा सरकारनं एका स्वायत्त सार्वजनिक सांस्थेच्या मार्फत प्रमाणित दरानं गरजेप्रमाणं विकत घेऊन लोकांना उपलब्ध केली पाहिजे. ही सेवा घेताना सेवा शुल्क भरावं न लागता त्याचा खर्च सरकारनं कर उत्पन्नातून भागवायला हवा. अशी व्यवस्था अनेक युरोपीय देशांत आणि थायलंडमध्ये आहे. असं न करता आपलं सरकार निरनिराळ्या आरोग्यविमा योजनांसाठी आरोग्यविमा कंपन्यांमार्फत सरकारी पैशातून काही खासगी आरोग्य सेवा विकत घेते. या आरोग्यविमा कंपन्या केवळ मध्यस्थाचं काम करून त्यासाठी घसघशीत कमिशन घेतात. सरकारकडून पुरेपूर हप्ता घ्यायचा आणि रूग्णांची बिलं भरताना निरनिराळी कारणं दाखवून आखडता हात घेऊन नफे कमवायचं, असं त्यांचं धोरण आहे. त्यामुळं या योजनांचं घोषित उद्दिष्ट साध्य होत नाही, असं या आरोग्यविमा योजनांचे अभ्यास करणाऱ्या निरनिराळ्या पाहण्यांमध्ये आढळलं आहे. एकंदरीत पाहता विशेषतः मोठ्या खासगी रूग्णालयांचा व्यवसाय या योजनांमुळे वाढतो हे निशचित - लोकांना किती लाभ होतो हे अनिशचित 'आयुष्मान भारत' ही अशीच मोठी आरोग्यविमा योजना आहे. मोठ्या रूग्णालयांची अशी धन करण्यापेक्षा सरकारनं स्वत:च्या प्राथमिक, मध्यम, उच्चस्तरीय आरोग्यसेवा सुधारल्या पाहिजेत आणि कोणत्याही मध्यस्थाशिवाय गरजेप्रमाणं खासगी सेवा विकत घ्यायला हव्यात.\nयाशिवाय वैद्यकीय सेवा नफेखोरीच्या मागं लागण्यामागच्या चार मूळ कारणांवरही उपाय करायला हवा. एक म्हणजे खासगी वैदकीय महाविद्यालयांनी सरकारी महाविद्यालयांपेक्षा जास्त फी घेण्यावर बंदी घालावी. स्वातंत्र्यानंतर खासगी वैदकीय महाविद्यालयं सुरू करणाऱ्यांनी स्वत:च्या खिशांतून पैसे घालून ती सामाजिक हेतूनं काढली होती. तशी कोणी काढली तर स्वागत आहे; पण व्यवसाय म्हणून काढली, तर वैद्यकीय क्षेत्रात अनर्थ होतो. दुसरं म्हणजे सध्या फक्त मूठभर औषधांवर किंमतनियंत्रण आहे आणि तीही धूळफेक आहे. त्याऐवजी उत्पादनखर्चावर शंभर टक्के मार्जिन ठेवून सर्व औषधांची कमाल किंमत ठरवण्याचं धोरण सरकारने घेतलं, तर एका महिन्यात औषधांच्या किंमती एकतृतीयांश होतील तिसरे म्हणजे इम्प्लांटबाबत हेच धोरण घ्यावं. चौथं म्हणजे कट प्रॅक्टिसवर बंदी आणणारा परिणामकारक कायदा करावा. हे सर्व उपाय करणं शक्य आहे; त्यासाठी फक्त प्रबळ राजकीय इच्छा हवी. ती सामाजिक दबावानंच निर्माण होईल.\nसकाळ - सप्तरंग पुरवणी दि. ९ डिसेम्बर मध्ये प्रथम प्रकाशित\nबच्चों की फुलवारी (in Hindi)\nजंगल की बड़ी माँ- केरल की एक आदिवासी महिला जो लगभग ५०० औषधियों के नुस्ख़ों को अपनी स्मरण-शक्ति में संजोये है (in Hindi)\nजन स्वास्थ्य सहयोग का अनूठा अस्पताल (in Hindi)\nश्रमजीवियों का स्वास्थ्य केन्द्र (in Hindi)\nभारत में तैयार हुआ विश्व का पहला नेत्रहीनों के लिए पूर्ण एटलस (in Hindi)\nमजदूरों का अपना अस्पताल (in Hindi)\nआदिवासियों की उम्मीद है आधारशिला (in Hindi)\nजंगल की बड़ी माँ- केरल की एक आदिवासी महिला जो लगभग ५०० औषधियों के नुस्ख़ों को अपनी स्मरण-शक्ति में संजोये है (in Hindi)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/5370-farmer-sunny-leone-pic", "date_download": "2019-01-17T20:53:59Z", "digest": "sha1:SMCCPNU77WP455RTQG4IWUIB55QKMPFK", "length": 6135, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "…म्हणून शेतकऱ्याने शेतात लावला सनी लिओनीचा बिकीनीतील फोटो; याला म्हणतात आयडीयाची कल्पना - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n…म्हणून शेतकऱ्याने शेतात लावला सनी लिओनीचा बिकीनीतील फोटो; याला म्हणतात आयडीयाची कल्पना\nशेतात आलेल्या पिकाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी एका शेतकऱ्यानं भन्नाट शक्कल लढवली आहे. या शेतकऱ्याने बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिओनीचे बिकनीतील पोस्टर लावलं आहे. आंध्रप्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ही आयडीयाची कल्पना लढवली आहे.\nसनी लिओनीचे पोस्टर लावल्यानंतर शेतातील पिकामध्ये सुधारणा झाल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे.\nशेताच्या दोन्ही बाजूला या शेतकऱ्याने सनीचे पोस्टर लावलं आहे.\nया पोस्टरवर 'मुझसे जलना मत' असा मजकूरही लिहण्यात आला आहे.\nलोक शेतातील पिकाकडे न पाहता सनी लिओनीच्या पोस्टरकडे पाहतात. त्यामुळं वाईट नजरेपासून माझ्या पिकाचा बचाव होतोय. याचा फायदा मला मिळत आहे. सनी लिओनीचे फोस्टर लावल्यापासून पीक चांगलेच बहारले असल्याचे हा शेतकरी म्हणाला.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘���ाज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-01-17T21:32:31Z", "digest": "sha1:FHK5SACDK7PILLCZEDLYTUS23L3Z3252", "length": 7291, "nlines": 87, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "स्वाईन फ्ल्यूमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी दोघांचा मृत्यू | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome आरोग्य स्वाईन फ्ल्यूमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी दोघांचा मृत्यू\nस्वाईन फ्ल्यूमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी दोघांचा मृत्यू\nस्वाईन फ्लूमुळे चिखली येथील ४८ वर्षीय महिलेचा, तर निगडी येथील ४१ वर्षीय पुरूषाचा गुरुवारी (दि.३०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या पंधरा दिवसांत पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूमुळे तब्बल आठ जणांना बळी गेला आहे.\nमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहित��नुसार, संबंधीत महिलेला २७ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर निगडी येथील पुरूषाला २८ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर या दोघांनाही अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती खालावली. अखेर उपचारा दरम्यान गुरुवारी या दोन्ही रूग्णांचा मृत्यू झाला असून जानेवारीपासून बळींची संख्या ९ वर पोहचली आहे. गेल्या काही दिवसांत शहरात स्वाईन फ्लूने आपला विळखा चांगलाच आवळला आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन शहरवासियांना करण्यात आले आहे.\nस्मार्ट सिटीच्या २५० कोटींच्या कामात भ्रष्ट्राचाराचे स्मार्ट नियोजन: राष्ट्रवादीचा आरोप\nसंविधानात एकात्मता अबाधित राखण्याचे सामर्थ्य – राही भिडे\nथंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे 5 फायदे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-105556.html", "date_download": "2019-01-17T21:24:35Z", "digest": "sha1:MBOTPUVZTOTES347FUDA4W4NUUOJSE4Z", "length": 23763, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शरीफ सरकारपुढे अतिरेक्यांवर कारवाईचं आव्हान !", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरो��र शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nशरीफ सरकारपुढे अतिरेक्यांवर कारवाईचं आव्हान \n-जतीन देसाई पत्रकार आणि पाकिस्तानातील राजकीय घडामोडींचे विश्लेषक\nबलुचिस्तान... पाकिस्तानातील हा अत्यंत संवेदनशील आणि स्फोटक प्रांत. काही बलुची गट येथे आझादीसाठी सुरुवातीपासून लढा चालवीत आहेत, तर काही गट आपल्या प्रांताला जास्त अधिकार मिळावेत, यासाठी संघर्ष करत आहेत. क्वेटा ही प्रांची राजधानी. येथे बलुची व्यतिरिक्त पठाणांची वस्ती मोठी आहे. क्वेटात हझारा शियांची लोकसंख्या पण मोठ्या प्रमाणात आहे. साहजिकच पठाणांमध्ये तालिबान आणि झर अतिरेकी संघटनांचा प्रभाव आहे. लष्कर-ए-जांगवी, सिपाही-ए-साहेब यांसारख्या कडव्या सुन्नी अतिरेकी संघटना कार्य��त आहेत. शियांना मारणं हा त्यांचा अजेंडा. हझारा शियांना पाहताक्षणी ओळखता येत आणि त्याला कारण म्हणजे ते मोंगोलाईडसारखे दिसतात. क्वेटानं अतिरेकी संघटना हझारांची रोज रोज हत्या करताना आढळतात. हझारा शियांची वस्ती वेगळी असून त्याला सतत टार्गेट केलं जातं.\nक्वेटातल्या हझारा शियांची जी स्थिती आहे तीच काही जास्त प्रमाणात खैबर, ओरकझाई, या फेडरली ऍडमिनिस्टर्ड ट्रायबल एजन्सी (फाटा)त आहे. एकूण पाकिस्तानात शिया मुस्लिमांची वस्ती 18 टक्क्यांहून जास्त नाही पण खैबर, ओरकझाईत शियांची संख्या 30 टक्के एवढी आहे. या एजन्सी अफगाणिस्तानला लागून आहेत. येथेही शियांना अतिरेकी लक्ष्य बनवतात. येथील शियांनी स्वत:च्या संरक्षणासाठी त्यांची सेना बनविली आहे. कडव्या सुन्नी संघटनांमुळे शियांचं आणि इतर अल्पसंख्याकांचं जगणं कठीण झालं आहे. रहावीवाद आणि सलाफीवाद जगभरात निर्यात करणार्‍या सौदी अरेबिया आणि कतारची त्यांना सतत मदत होत असते.\nपाकिस्तानात सगळ्यात जास्त वस्ती पंजाबात. एकूण राजकारण, समाजकारण, लष्कर व इतर क्षेत्रात त्यांचं वर्चस्व. या पंजाबच्या मध्य भागात अतिरेकी सुन्नी संघटनांची सुरुवात झाली. 1985 साली सिपाही-ए-साहेबाची स्थापना येथे झाली. सरकार आणि सौदी दोघांची त्याला मदत होती. झिया-उल-हवानी 1978 सत्तेत आल्यानंतर इस्लामीकरणाची सुरुवात केली. खरं म्हणजे सुन्नीकरणाची सुरुवात. झिया पूर्वीच्या पाकिस्तानचा विचार केल्यास कायदे आझम मोहम्मद अली जिन्नाह इस्मायली होते. याह्या खान, इइकन्दर मिर्झा शिया होते. पाकिस्तानचे पहिले परराष्ट्र मंत्री मोहम्मद झफरुल्ला खान अहमदिया होते. वेगवेगळ्या संप्रदायातील लोकांमध्ये निकाहदेखील व्हायचे. सिपाही-ए-साहेबामधील काही जहालवाद्यांनी एकत्र येऊन लष्कर-ए-जांगवीची 1996 मध्ये स्थापना केली. झियांच्या धोरणाविरोधात 1979 साली काही शियांनी तेहरिक नफझ-ए-फिक-ए-जाफरिया बनवलेली. त्यातल्या काही जहालवाद्यांनी नंतर सिपाही-ए-मोहम्मद पाकिस्तान बनवली. इराणात बहुसंख्य शिया मुस्लिम असण्यानं सुरुवातीला त्यांची मदत होत होती. इराणमध्ये तेव्हा नुकतीच इस्लामिक क्रांती झाली होती.\nपंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) पंजाबात सर्वात प्रभावी आहेत. सौदीकडून होत असलेली मदत आणि नवाझ यांच्या पक्षाशी असलेल्या संबंधांमुळे या ���तिरेकी संघटना फोफावताना दिसतात. माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी सिपाही-ए-साहेबा आणि लष्कर-ए-जांगवीच्या विरोधात कारवाई सुरू केल्यानं अतिरेक्यांनी नवाझच्या पक्षाची मदत घेतली होती. नवाझ आणि सौदी अतिशय जवळचे संबंध आहेत. देशातून बाहेर पडाव्या लागल्यानंतर सौदींनी नवाझला सहारा दिला होता. नवाझ यांचे भाऊ शाहबाज शरीफ पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. पंजाबच्या या वर्षाच्या अर्थसंकल्पातून पंजाब सरकारनं जमात-उल-दावाला 6.1 कोटी रुपये दिले आहेत. 26/11साठी भारताला हवा असलेला हाफीज सईद या संस्थेचा सर्वेसर्वा आहे. या शिवाय देखील इतर तरतुदीतून जमात-उल-दावाला सरकारनं आर्थिक मदत केली आहे. सिपाही-ए-साहेबाचा नेता पूर्वी जांग मतदारसंघातून संसदेवर निवडूनही गेलेला. नंतर त्याची हत्या झाली. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते आणि ती म्हणजे या अतिरेकी सुन्नी संघटनांना परराष्ट्राकडून आणि सरकार तसेच काही पक्षांची सतत मदत राहिली आहे. माजी क्रिकेटपटू इमरान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचा पक्ष तालिबानशी संबंध असल्याचं दिसलं. खैबर पख्तुनख्वासारख्या अत्यंत संवेदनशील प्रांतात त्यांचं राज्य आहे.\nपाकिस्तानच्या नियंत्रणेतील गिलगिट बलुचिस्तानात शियांची बहुसंख्य वस्ती आहे. त्यांनाही या सुन्नी अतिरेकी संघटनांचा त्रास सहन करावा लागत आहे. अत्यंत दुर्गम भागातील या लोकांचे तर प्रश्न अधिक गंभीर स्वरूपाचे आहेत. आपण आपल्या भागात अल्पसंख्याक तर होणार नाही ना, याची त्यांना चिंता वाटते.\nनवाझ शरीफ सरकारपुढे या आतिरेक्यांचं आव्हान आहे. एकीकडे त्यांच्याशी असलेले संबंध आणि दुसरीकडे हे आव्हान. नवाझची सौदीशी असलेली जवळीक पण लक्षात घेतली पाहिजे. नवाझच्या वडिलांच्या काही उद्योगांचा झुल्फीकार अली भुट्टोंनी राष्ट्रीयीकरण केलं होतं. तेव्हा त्यांना सौदींनी 'सहारा' दिला होता. नंतर मुशर्रफ राजवटीत नवाझना पण सौदीची मदत लागली होती. पाकिस्तानातच नव्हे तर इतर अनेक देशांत सौदी, कतार वहाबी आणि सलाफीवादाची निर्यात करत आहेत. अल कायदाशी संबंधित अल जुसरा नावाच्या अतिरेकी संघटनेला सीरियात हे दोन्ही देश सर्व प्रकारची मदत करत आहेत. अशा परिस्थितीत सापडलेल्या नवाझवर अतिरेक्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. मनमोहन सिंगांनी अमेरिकन रा���्ट्राध्यक्ष ओबामांशी बोलत असताना पाकिस्तानातील दहशतवादाबद्दल चिंता व्यक्त केली होती. संयुक्त राष्ट्राच्या साधारण सभेत पण मनमोहन सिंगांनी हा मुद्दा मांडलेला. भारताच्या मताशी इतर अनेक देश सहमत आहेत. पाकिस्तानातील पेशावरमधील चर्चवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय जनमत शरीफ सरकारनं कडक पावलं उचलावीत अशा स्वरूपाचा आहे.\nपाकिस्तान सरकारनं तेहरिक-ए-तालिबानशी चर्चा करण्याचा प्रस्ताव पुढे केलेला. पण त्यासाठी तालिबाननी सांगितलेल्या अटी सरकारसाठी अडचणीच्या ठरल्या. तुरुंगात असलेल्या सर्व तालिबानींची सुटका करण्याची अट सरकारसाठी अडचणीची ठरली. आता शरीफ सरकार काय करणार, हा प्रश्न आहे. नवाझ यांना सर्वात आधी त्यांच्या पक्षाचे अतिरेक्यांशी असलेले संबंध तोडावे लागणार. अतिरेक्यांना मिळत असलेली मदत बंद करण्याची आणि मदतीचा मार्ग तोडण्याची आवश्यकता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: jatin desainawaz sharifpakistanजतीन देसाईपाकिस्तानशरीफ सरकार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87-12/", "date_download": "2019-01-17T21:26:48Z", "digest": "sha1:UA7PD4IFUABCQX74VKKU6JS2RV4K22RI", "length": 7324, "nlines": 88, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पिंपरी- चिंचवड महापालिकेला ‘अटलशास्त्र मार्केनॉमी’ पुरस्कार | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : ��युक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या पिंपरी- चिंचवड महापालिकेला ‘अटलशास्त्र मार्केनॉमी’ पुरस्कार\nपिंपरी- चिंचवड महापालिकेला ‘अटलशास्त्र मार्केनॉमी’ पुरस्कार\nशहरातील पाणी पुरवठा,पर्यावरण,वीज आणि पायाभूत सुविधा याबाबत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पिंपरी- चिंचवड महापालिकेला ‘अटलशास्त्र मार्केनॉमी’ प्रदान करून गौरविण्यात आले.\nमुंबई येथील मार्केनॉमी संस्थेच्यावतीने एनर्शिया फाऊंडेशन आणि फॅल्कन मिडीया यांच्या सहकार्याने हा पुरस्कार देण्यात येतो. मुंबई येथील रविंद्र नाटयमंदिरात झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापालिकेचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.\nज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. एम. एम. शर्मा, मार्केमॉनी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश शर्मा, उद्योजक शशांक शाह, मायक्रोटेक ग्लोबल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पी. शेखर, ट्रान्स एशिया चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीचे मुख्य समन्वयक-सचिव संजय भिडे, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर नौटियाल, माजी संपादक तामल बांडोपाध्याय, संतोषकुमार चौहान आदी उपस्थित होते.\nराज्यस्तरीय लगोरी स्पर्धेत पिंपरी चिंचवड पी. के. स्कूल विजयी\nमहापालिकेच्या वतीने संत गाडगे बाबांना अभिवादन\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ क��-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mahadev-jankar-will-be-candidate-for-baramati-loksabha-seat/", "date_download": "2019-01-17T21:30:21Z", "digest": "sha1:GK2VLHG3QW3F3VZTM6POHC37NU5ILFAC", "length": 10732, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लक्ष्य २०१९ : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघाचा खासदार कोण?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलक्ष्य २०१९ : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघाचा खासदार कोण\nसुप्रिया सुळे यांना रोखण्यासाठी लोकसभेला बारामतीतून पुन्हा महादेव जानकर \nटीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभा निवडणूकीला सात-आठ महिने बाकी असले तरी सध्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजप कडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.\n२०१४ लोकसभेभा निवडणूकीत शिवसेना-भाजप-स्वा. शेतकरी संघटना-राष्ट्रीय समाज पक्ष महायुती कडून सध्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्सविकास मंत्री महादेव जानकर निवडणूकीच्या रिंगणात उभे होते, त्यांच्या समोर सध्याच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे होत्या. मोदी विरोधी लाट असूनही सुप्रिया सुळे यांनी आपला गड शाबूत ठेवला होता, त्यांनी महादेव जानकर यांचा पराभव केला होता. गेल्या बर्याच वर्षांपासून या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा बोलबाला आहे.\nआगामी लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी फिक्स झालेली आहे भाजप कडून सध्या चाचपणी सुरू असून सध्याचे पणन मंत्री महादेव जानकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.गेल्या लोकसभा निवडणूकीत झालेला पराभव भरून काढण्यासाठी आणि बारामती लोकसभा जिंकण्यासाठी भाजपला सक्षम उमेदवाराची गरज असून कुणाला उमेदवारी मिळणार हे लवकरच कळेल.\nमागील निवडणुकीत सुळे यांना मताधिक्यासाठी नव्हे, तर विजयासाठीच झगडावे लागले. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांनी मोदी लाटेत त्यांना कडवी झुंज दिली. त्यामुळे सुळे यांचा ६९ हजार ७१९ मतांनी अगदी निसटता विजय झाला. सुळे यांना एकूण ५ लाख २१ हजार ५६२ मते मिळाली. जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मते मिळाली. आम आदमी पक्षाचे उमेदवार सुरेश खोपडे हे २६ हजार ३९६ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले.\nदरम्यान यापूर्वीच बारामतीत पत���रकारांशी संवाद साधताना ‘बारामतीचा उमेदवार मीच असेन आणि ही निवडणूक मीच जिंकेन,’ असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला होता. ‘लोकसभेच्या सहा व विधानसभेच्या पन्नास जागा भारतीय जनता पक्षाकडे मागणार आहे. त्यात तडजोड होईल. पण राष्ट्रवादी व काँग्रेसला सत्तेपासून रोखणे हेच ध्येय असून बारामतीचा उमेदवार मीच असेन असं ते म्हणाले होते.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\nमागील पराभवाचे उट्टे भरून काढण्यासाठी आणि बारामतीतून निवडून येण्यासाठी आपण तयार असल्याचेही मंत्री महादेव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी संकेत दिलेले होते. आगामी लोकसभेला काही अवधी असला तरी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महादेव जानकरच उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nमहादेव जानकरांचे रावसाहेब दानवे यांच्या चरणी लोटांगण\n…तर महादेव जानकर यांना नंदीबैलावर फिरवू : बच्चू कडू\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी; ‘निलंगेकर’…\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nटीम महाराष्ट्र देशा : दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपलं संपूर्ण राजकीय वजन पणाला लावून 2005 साली डान्स…\nआबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरकारचा…\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/highway-robbery-crime-accused-punishment-111942", "date_download": "2019-01-17T21:34:10Z", "digest": "sha1:CWAA2OZ43THOJOVASUXO3ZVM3FRDOVQ2", "length": 10471, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "highway robbery crime accused punishment महामार्गावरील दरोड्यातील आरोपींना सक्तमजुरी | eSakal", "raw_content": "\nमहामार्गावरील दरोड्यातील आरोपींना सक्तमजुरी\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nलोणेरे (जि. रायगड) - मुंबई-गोवा महामार्गावर रातवड गावाजवळ ऑगस्ट 2015 मध्ये रात्रीच्या वेळेस रस्त्यावर गोणी ठेवून कार अडवून कारमधील दाम्पत्याला लुटण्यात आले होते. या प्रकरणाचा माणगाव जलदगती न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागला आहे. यातील पाचही आरोपींना अतिरिक्त सहजिल्हा न्यायाधीश टी. एम. जहागिरदार यांनी सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.\nतक्रारदार मानिनाल दोशीआणि त्यांची पत्नी गोरेगाव येथून मोटारीने मुंबईकडे जात होते. महामार्गावरील मौजे रातवड गावाच्या हद्दीत ते आले असता, आरोपींनी त्यांची गाडी अडवली. दोशी पती-पत्नीला मारहाण करून त्यांच्याकडील एक लाखाचा मुद्देमाल घेऊन पळ काढला होता.\nप्रजासत्ताक दिनामुळे किनाऱ्यांवर दक्षता\nमुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई व कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला. दहशतवादी हल्ल्याची...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nराजमाता जिजाऊच शिवरायांच्या गुरू\nधुळे - बालपणापासून ते स्वराज्यनिर्मितीच्या काळात राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या, असे प्रतिपादन रायगड येथील शिवचरित्र...\nनीरव मोदीच्या बंगल्याबाबत सूचना द्या; 'ईडी' न्यायालयात\nमुंबई : किहीम समुद्रकिनाऱ्यावर पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहार प्रकरणातील हिरेव्यापारी नीरव मोदी याने बांधलेल्या बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार आहे...\nमहामार्गाचे काम पूर्ण करताना सरकारी नियमांना बगल\nमहाड : नियम ठेवा बाजूला, पहिले महामार्गाचे काम करा, अशा स्थितीत सध्या इंदापूर ते कशेडी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. या...\nऔरंगाबाद - वडील पुणे येथील, तर आई शहरात खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या देखभालीत कुठलीही कसर राहू नये, ते लवकर बरे व्हावेत, म्हणून...\nरिफंड आणि इ���र आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AC/", "date_download": "2019-01-17T21:21:07Z", "digest": "sha1:VJHFXYDFNJGAGHHU7XVXT5MWBQEX7WWP", "length": 8016, "nlines": 147, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गुरु बंगला साहिब, दिल्ली – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ January 7, 2019 ] कझाकस्तान\tओळख जगाची\n[ January 7, 2019 ] इस्रायल\tओळख जगाची\n[ January 7, 2019 ] आयर्लंड\tओळख जगाची\nHomeinfo-typeऐतिहासिक माहितीगुरु बंगला साहिब, दिल्ली\nगुरु बंगला साहिब, दिल्ली\nJanuary 26, 2017 smallcontent.editor ऐतिहासिक माहिती, ओळख भारताची, देवालये\nशीखधर्माचे आठवे गुरु हरिकिसन साहिब यांना समर्पित प्रमुख धार्मिक केंद्र आहे. हे शीख धर्मीयांचे श्रध्दास्थान आहे.\nगुरु बंगला साहिब सुरुवातीला एक हवेली होती. यामध्ये इ.स. १६६४ मध्ये हरिकिसन साहिब दिल्ली यात्रेदरम्यान थांबले होते. या काळात येथे महामारी पसरल्यानंतर गुरु हरिकिसन यांनी येथेच गोरगरिबांची सेवा केली.\nमुंबईचे माउंट मेरी चर्च\nमिश्मी जमातीच्या लोकांचे तेझू\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nपरमेश्वराच्या ठिकाणी भक्तीभाव कसा ठेवावा याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून अध्यात्म रामायणाचे विशेष महत्व आहे ...\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nनखाच्या सहाय्याने कागदावर कमीअधिक दाब देऊन आखीव-रेखीव असं नखशिल्प साकारणारा जादुई कलाकार. गेल्या तब्बल पाच ...\nमकर संक्रान्ति साजरी करतांना, आपण १४ जानेवारी १७६१ ला लढल्या गेलेल्या पानिपतच्या तिसर्‍या लढाईची आठवण विसरूं ...\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानात तैनात असलेल्या आपल्या फौजा मागे घेण्याची केलेली घोषणा भारताएवढीच ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nदो लब्जो की है,\nक्या गा रहा था,\nलंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्या���डे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला ...\nमराठी-हिन्दी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. अश्विनींने अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ ...\nप्रा. राजेंद्र विठ्ठल (राजाभाऊ) शिरगुप्पे\nराजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z120511211243/view", "date_download": "2019-01-17T21:56:19Z", "digest": "sha1:24KU72AFDNEHJ3JF5QDTELULF3IFQXLI", "length": 6536, "nlines": 156, "source_domain": "www.transliteral.org", "title": "लग्नाची गाणी - धास्ती", "raw_content": "\nकोणतीही ही पूजा करण्याआधी संकल्प कां करावा\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|\nचालत लक्ष्मी घरात आली\nलग्नाची गाणी - धास्ती\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nपोरी भाजी कर गं चनावाटान्याची\nपोरी सासर्‍याला वाढ गं जास्ती\nबापाची करू नको धास्ती\nपोरी सासूला वाढ गं जास्ती\nआईची करू नको धास्ती\nपोरी दिराला वाढ गं जास्ती\nभावाची करू नको धास्ती\nपोरी नंदेला वाढ गं जास्ती\nबहिणीची करू नको धास्ती\nपोरी भाजी कर ग चण्यावाटाण्यांची\nचण्यावाटाण्यांची, गोल गोल टमाट्यांची\nपोरी, सासर्‍याला वाढ गं जास्ती\nकरू नको बापाची काळजी...\nपोरी, सासूला वाढ गं जास्ती\nकरू नको आईची काळजी...\nपोरी, दिराला वाढ गं जास्ती\nकरू नको भावाची काळजी...\nपोरी, नणंदेला वाढ गं जास्ती\nकरू नको बहिणीची काळजी...\nn. ०. (सो. पुरूरवस्.) एक राजा, जो अनेनस् राजा का पौत्र, एवं शुद्ध राजा का पुत्र था इसके पुत्र का नाम त्रिककुद् था \n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://awaazindiatvnews.com/2019/01/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-01-17T21:19:54Z", "digest": "sha1:REGRM7FISGOTPTKP5LPJHLE45WPAVO4L", "length": 7551, "nlines": 123, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "बाप-लेकाचा वाहतूक शिस्तीचा मूक संदेश – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश बाप-लेकाचा वाहतूक शिस्तीचा मूक संदेश\nAll Content Uncategorized (117) अपराध समाचार (750) क��ियर (20) खेल (1041) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (497) दुनिया (834) देश (12389) धर्म / आस्था (67) मनोरंजन (482) राजनीति (870) व्यापार (349) समाचार (16860)\nबाप-लेकाचा वाहतूक शिस्तीचा मूक संदेश\nनवी मुंबईत २०१८ मध्ये वर्षभरात अपघातात २५० जणांना जीव गमवावा लागला आहे. असे असताना वाहनचालकांची बेशिस्तीची बेपर्वाई सुरूच आहे. या बेशिस्त वाहनचालकांच्या डोळ्यात शिस्तीचे अंजन टाकण्याचे काम वाशीत राहणारे सुनील गुप्ता व आदित्य गुप्ता हे बाप-लेक करीत आहेत.\nदर रविवारी शहरातील चौकांत सिग्नलवर एक तास उभे राहून वाहतूक शिस्तीचे धडे मूक संदेशाद्वारे देत आहेत. अपघातातून एक कुटुंब जरी वाचले तरी आमच्या या कामाचे सार्थक झाले, एवढाच त्यांचा हेतू आहे.\nनवी मुंबई शहरात झपाटय़ाने लोकवस्ती वाढत आहे. परंतु वाहनचालकांच्या बेशिस्तीचे दर्शन चौकाचौकात पाहावयास मिळत आहे.\nपामबीचसह ठाणे-बेलापूर तसेच शहरांतर्गत सर्वच मार्गावर बेदरकारपणे वाहन चालवण्याचे प्रमाण अधिक दिसते. वाहनचालकांना ना वाहतूक पोलिसांची ना सीसीटीव्ही यंत्रणेची भीती अशी परिस्थिती आहे.\nया बेशिस्तीच्या बेपर्वाईची दखल घेत गुप्ता बाप व लेकांनी हा समाजसेवेचा मार्ग अवलंबला आहे. वाहतूक नियमांविषयी व जीवनाचे महत्त्व सांगणारे फलक घेऊन ते दर रविवारी सुट्टीच्या दिवशी एक तास चौकांत उभे राहत आहेत. ते कोणालाही अडवत नाहीत व नियम सांगण्याचा प्रयत्न करीत नाहीत. सिग्नलवर हातात फलक घेऊन मूकपणे उभे राहत आहेत. हे काम ते गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत. हे संदेश वाचून एकाला जरी वाहतुकीविषयी शिस्त आली तरी ते मोलाचे आहे असे गुप्ता सांगतात.\nडोक्यावर सिग्नलचे चित्र काढलेली कागदी टोपी व हातात, लवकर निघा, लवकर पोहचा.. एकदाच मानवी जीवन आहे.., वेगात गाडी चालवू नका.., तुमचे जीवन सुरक्षित करा.. असा संदेश ते देत आहेत.\nदर रविवारी सकाळी वाशी विभागातील विविध सिग्नलवर जाऊन आम्ही काही न बोलता, हातात वाहतूक संदेश व डोक्यावर सिग्नलचे चित्र घेऊन उभे असतो. देशभरात दररोज कितीतरी लोक अपघातात मरतात. त्यामुळे आपण समाजासाठी आठवडय़ातील १ तास दिला पाहिजे, या भावनेतून आम्ही दोघे हे करीत असतो. यामुळे एखादे कुटुंब जरी अपघातातून वाचले तरी आम्हाला समाधान आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dayoneadelefans.com/adele/bio/?lang=mr", "date_download": "2019-01-17T21:44:21Z", "digest": "sha1:N7PVN2NU32YCFAT2X26QATTRZZOEGIJL", "length": 15436, "nlines": 104, "source_domain": "dayoneadelefans.com", "title": "बायो | दिवस एक Adele चाहते", "raw_content": "दिवस एक Adele चाहते\nऍमेझॉन वर Adele संगीत\nFacebook वर कोलंबिया रेकॉर्डस्\nInstagram रोजी कोलंबिया रेकॉर्डस्\nTwitter वर कोलंबिया रेकॉर्डस्\nTwitter वर कोलंबिया रेकॉर्डस् यूके\nFacebook वर XL रेकॉर्डिंग\nXL रेकॉर्डिंग रोजी Instagram\nTwitter वर XL रेकॉर्डिंग\nAdele Laurie ब्लू Adkins जन्म झाला मे 5, 1988 टॉटेनहॅम मध्ये, उत्तर लंडन, इंग्लंड. तिने फक्त Adele म्हणून ओळखले जाते. तिच्या एकच आई Penny द्वारे काढलेले, ती कला परफॉर्मिंग साठी ब्रिट शाळेत. Adele पहिला डेमो च्या 'मूळशहर वैभव एक’ माझे अवकाश वर एक मित्र अपलोड करण्यात आला. ती फक्त सोळा वर्षांचा होता तेव्हा Adele लिहिली – ती सप्टेंबर मध्ये XL रेकॉर्डिंग करण्यासाठी साइन इन जाईल लवकरच नंतर 2006. तिचे पदार्पण गाणे, 'मूळशहर वैभव’ ऑक्टोबर मध्ये प्रसिद्ध झाले, 2007.\nAdele पहिला अल्बम, “19” नंबर एक येथे ब्रिटिश चार्ट प्रविष्ट. पण ती वेळ होती वर्षानंतर नाव देण्यात आले. Adele तिच्या दुसरा एकच 'धावांचा पाठलाग करताना Pavements प्रकाशन’ जानेवारी रोजी 14, 2008 – पुढे तिच्या पदार्पण अल्बम दोन आठवडे. गाणे यूके चार्ट वर संख्या दोन गाठली, आणि तेथे राहिले चार आठवडे. पुढील वर्षी, तिच्या रेकॉर्ड डील XL रेकॉर्डिंग आणि कोलंबिया रेकॉर्डस् एक संयुक्त करार साइन इन करण्यात आली\nमध्ये 2008, Adele एमी Winehouse सह सादर आणि आगामी कलाकार साठी ब्रिट पुरस्कार समीक्षक चॉईस अवॉर्ड जिंकल्यानंतर राष्ट्रीय मिळाली, अनेक कृत्यांच्या च्या कारकीर्द सुरू करा मदत झाली आहे. Adele हा पुरस्कार प्रथम प्राप्तकर्ता होते आणि breakthrough अधिनियमाच्या नाव देण्यात आले 2008.\nपुढे मध्ये 2008, Adele शनीवार रात्र Live वर एक भागासाठी बुक करण्यात आला – with guest Sarah Palin, शो अनि 17 दशलक्ष प्रेक्षक आणि तिच्या अल्बम skyrocketed “19” iTunes शीर्षस्थानी दुसऱ्या दिवशी चार्ट. ऑक्टोबर या आठवड्यात 26, तिच्या अल्बम नंबरवर वधारला 11 बिलबोर्ड वर 200.\nमध्ये 2009, Adele 51st ग्रॅमी पुरस्कारासाठी तिच्या पहिल्या दोन Grammys जिंकली – बेस्ट नवीन कलाकार आणि एक 'Pavements धावांचा पाठलाग करताना' सर्वोत्कृष्ट पॉप गायन कामगिरी इतर.\nAdele दुसऱ्या अल्बम “21”, जानेवारी रोजी प्रसिद्ध झाले 24, 2011 युरोप बहुतेक, आणि फेब्रुवारी रोजी 22, 2011 उत्तर अमेरिका मध्ये. तो पुन्हा त्याच्या उत्पादन दरम्यान ब्रिटिश songstress वर्षानंतर शीर्षक करण्यात आला. Her raw power ballads won millions over and propelled Adele into worldwide stardom.\nAdele च्या “रॉयल अल��बर्ट हॉल येथे राहतात” नोव्हेंबर मध्ये युनायटेड किंगडम युनायटेड स्टेट्स मध्ये उपलब्ध बनले जे एक DVD / ब्ल्यू रे प्रकाशन आहे 2011. मैफिल RAH येथे Adele लाइव्ह टूर भाग म्हणून नोंदवला गेला, आणि दोन्ही तिच्या मल्टी प्लॅटिनमचे पासून गाणी समाविष्ट “19” आणि “21” काही चेंडू सह अल्बम tracklist जोडले. शिवाय, प्रकाशन समावेश 90 मैफिल आणि मागे-पडद्यामागील फुटेज मिनिटाचा. “रॉयल अल्बर्ट हॉल येथे राहतात” holds the record for the most weeks spent at number one in the United States for a music DVD by a female artist. तो संख्या एक विक्री संगीत डीव्हीडी होते 2011, आणि एकटे युनायटेड स्टेट्स मध्ये दशलक्ष एक प्रती प्रती विकल्या आहे.\nवर्ष पैकी अल्बम (\"21\")\nबेस्ट पॉप गायन अल्बम (\"21\")\nAdele ग्रॅमी गौरव प्राप्त झाले आहे नाही फक्त, there have been numerous other accolades here in the United States and internationally, प्रतिध्वनी पुरस्कार समावेश, ब्रिट पुरस्कार, अमेरिकन संगीत पुरस्कार, बिलबोर्ड पुरस्कार आणि दोन प्रतिष्ठित Ivor Novello songwriting पुरस्कार. Adele RIAA च्या डायमंड पुरस्कार मिळाले आहेत, पेक्षा अधिक ओळखले 10 युनायटेड स्टेट्स मध्ये विकले \"21\" दशलक्ष प्रती – एक आश्चर्यकारक यश\nIn late 2012, Adele was asked to record the James Bond theme for the movie Skyfall. This effort was accomplished and the song by the same name was co-written with producer Paul Epworth. त्यांचे सहयोग अनेक संगीत पुरस्कार प्राप्त, एक गोल्डन ग्लोब समावेश, समीक्षक’ Choice and Oscar, अनुक्रमे. Adele गाणे 85 अकादमी पुरस्कार येथे प्रथमच थेट सादर,,en,ती बाँड मताधिकार शाप तोडले,,en,एक बॉण्ड थीम सर्वोत्कृष्ट गीत जिंकण्यासाठी पहिले कलाकार होत,,en,थोडे निनाद किंवा जाहिरात असूनही,,en,तिने चालकाचा परवाना आणि गाणे 'प्राप्त Skyfall,,en,सर्वात जलद व्हिडिओ कधीही YouTube वर एक अब्ज दृश्ये पोहोचण्याचा आहे,,en,Adele वर्ष नोंद जिंकण्यासाठी कधी फक्त कलाकार जात ग्रॅमी इतिहास केले आहे,,en. She broke the Bond franchise curse, becoming the first artist ever to win Best Song for a Bond theme. Despite little fanfare or promotion, जाहीर करताना, Skyfall साठी Adele जेम्स बाँड थीम गाणे iTunes चार्ट शीर्षस्थानी रात्रभर सरळ नंबर एक rocketed.\nवर्षातील सवोर्त्तम नोंद (‘Hello’)\nवर्ष पैकी अल्बम (“25”)\nवर्षातील सवोर्त्तम गाणे (‘Hello’)\nमध्येithout प्रश्न, Adele संगीत इतिहासात तिच्या चिन्ह सेट आहे. She has won fans all over the globe with her heartfelt lyrics and soothing vocals. तिचे व्यक्तिमत्त्व तिच्या संगीत आणि कामगिरी माध्यमातून shines.\nहे गॅलरी समाविष्टीत 9 फोटो.\nजून महिना 25, 2016 DOAF एक टिप्पणी सोडा\n*दिवस एक Adele चाहते आम्ही Adele गोपनीयतेचे उल्लंघन शकते वाटेल जे paparazzi फोटो किंवा इतर चित्र वापरत नाही. आपण त��च्या जन्म फोटो आहेत आणि संकेतस्थळावर त्यांना देऊ इच्छित असल्यास, फेसबुक मार्गे आमच्याशी संपर्क साधा, * धन्यवाद\nइग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2019\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/7830-petrol-disel-price", "date_download": "2019-01-17T21:52:46Z", "digest": "sha1:KUGYPYUCKD22XKVZXG4XDSCHHTY37AGU", "length": 6401, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पेट्रोलचा भडका अजूनही कायम, पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही वाढले - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपेट्रोलचा भडका अजूनही कायम, पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही वाढले\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 08 September 2018\nपेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका अजूनही कायम आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोजप्रमाणे वाढले आहेत.\nआज मुंबईतील पेट्रोलचा दर 87 रूपये 77 पैसे आणि डिझेलचा दर 76 रूपये 98 पैसे इतका आहे.\nआज पेट्रोलचे दर 38 पैशांनी तर डिझेल 47 पैशांनी महागले आहेत. सातत्याने घसरणारा रुपया आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येत आहे.\nकेंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांनी देखील इंधनाचे दर GST अंतर्गत आणावेत अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता सरकार जागे होईल अशी अपेक्षा सामान्य नागरिकांना आहे.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/dsughters-killed-mother-and-brother-solapur-108750", "date_download": "2019-01-17T21:40:54Z", "digest": "sha1:4S2XHSQLDQXD7FPBQWQACWBOPFXQA2L6", "length": 18416, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "dsughters killed mother and brother on Solapur सायब... आमची वडिलांशी भेट घालू नका! | eSakal", "raw_content": "\nसायब... आमची वडिलांशी भेट घालू नका\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nकारखान्यावर आलेल्या तरुणाशी प्रेमसंबंध\nउसाचा ट्रॅक्‍टर घेऊन सिद्धनाथ साखर कारखान्यावर आलेल्या अंबाजोगाईच्या एका तरुणाशी नजरानजर होऊन धूनाचे प्रेमसंबंध जुळले होते. आई, भाऊ आणि बहिणीचा खून केल्यानंतर त्या दोघी बसने अंबाजोगाईला गेल्या. तिथे धुनाने प्रियकराची भेट घेतली. त्याने तुम्ही येथून आता गुजरातला जा... असे म्हणून पाठवून दिले होते. त्यानंतर गुजरातला नातेवाइकांकडे जाणार होत्या.\nसोलापूर : पसंत नसलेल्या मुलांशी लग्न करावं म्हणून घरातील सगळ्यांनी आमच्या मागे तगादा लावला होता... गायी-म्हशी चरवण्यापासून घरात सगळी कामं आम्ही करायचो... भाऊ मफा तर आम्हाला फारच क्रूर वागणूक देत होता... प्यायला पाणी मागून आकडे मोजायचा, 10 म्हणायच्या आधी पाणी दिले नाही तर काठीने मारायचा... आई, वडील, भाऊ आणि बहिणीच्या क्रूर वागण्याचा आम्हाला कंटाळा आला होता... म्हणूनच आम्ही तिघांना मारलं... असं सांगताना धुना आणि वसन जाधव या दोघी बहिणींनी वडिलांची भेट घालू नका, त्यांचं तोंड पाहण्याची आमची इच्छा नाही, असे पोलिसांना सांगितले आहे.\nकारखान्यावर आलेल्या तरुणाशी प्रेमसंबंध\nउसाचा ट्रॅक्‍टर घेऊन सिद्धनाथ साखर कारखान्यावर आलेल्या अंबाजोगाईच्या एका तरुणाशी नजरानजर होऊन धूनाचे प्रेमसंबंध जुळले होते. आई, भाऊ आणि बहिणीचा खून केल्यानंतर त्या दोघी बसने अंबाजोगाईला गेल्या. तिथे धुनाने प्रियकराची भेट घेतली. त्याने तुम्ही येथून आता गुजरातला जा... असे म्हणून पाठवून दिले होते. त्यानंतर गुजरातला नातेवाइकांकडे जाणार होत्या.\nआमचे अपहरण झाले आहे\nधुना आणि वसन या दोघींनी एसटी बस प्रवासात दुसऱ्या प्रवाशाचा मोबाईल घेऊन वडील रणसोड जाधव यांच्याशी रविवारी सकाळी संपर्क केला. आमचे अपहरण झाले आहे असे सांगून वडिलांची दिशाभूल करण्याचा दोघींनी प्रयत्न केला. पण पोलिसांनी कॉल आलेल्या मोबाईलवर संपर्क करून शोध चालू ठेवला.\nएसटी बस थेट नेली पोलिस ठाण्यात\nएसटी बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना तपासकामात मदत झाली. तुळजापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एसटी बसमध्ये धुना आणि वसन हे आहेत की नाही हे पाहण्यासाठी पोलिसांनी बसवाहक बी. व्ही. मुंढे, चालक सूरज डोईफोडे यांच्याशी संपर्क केला. दोघींचे फोटो त्यांना पाठविले. वाहकाने व्हिडिओ पाठवून धुना आणि वसन या दोघी बसमध्ये असल्याचे सांगितले. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी बस यवत पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले. पोलिसांच्या सांगण्यानुसार बस थेट पोलिस ठाण्याच्या आवारात नेण्यात आली. तिथे पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतले.\nचोवीस तासात बदला घेते\nघटनेच्या एक दिवस आधी पाण्याच्या कारणावरून भाऊ मफा याने धूनाला मारहाण केली होती. चिडलेल्या धुनाने 24 तासांत बदला घेण्याची धमकी दिली होती. हे आई आणि बहिणीलाही माहीत होते. रोजच्याच क्रूर वागण्यामुळे दोघी बहिणींनी आई, भाऊ आणि बहिणीचा जीव घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.\nपोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक उमेश धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक बाबूराव म्हेत्रे, हेमंत भंगाळे, पोलिस हवालदार नारायण गोलेकर, मल्लिनाथ चडचणकर, संदीप काशीद, संभाजी खरटमल, विजयकुमार भरले, मारुती रणदिवे, विवेक सांजेकर, सचिन वाकडे, दिलीप राऊत, महिला पोलिस हवालदार अनिता काळे, पोलिस नाईक रवी माने, बाळू चमके, लालासिंग राठोड, पोलिस शिपाई आसिफ शेख, सागर शिंदे, अमोल गावडे, सचिन गायकवाड, चालक सहायक फौजदार गुंडप्पा सुरवसे, इस्माईल शेख यांनी ही कामगिरी बजाविली आहे.\nगेल्या तीन वर्षांपासून धुना आणि वसन जाधव या दोघींना घरात आई, वडील, भाऊ आणि बहीण त्रास देत होते. घरच्यांनी लग्नासाठी ठरविलेली स्थळे त्यांना पसंत नव्हती. त्या आणि रोजच्या त्रासाला दोघीही कंटाळल्या होत्या. शुक्रवारी सकाळी चिडलेल्या धुनाने भाऊ मफाला मारले. वसनने बहीण लाखीला मारले. तर दोघींनी मिळून आईच्या डोक्‍यात गज आणि पहार घालून जीव घेतला. रणसोड जाधव यांच्या झोपडीतील खड्डा खोदून पैसे धुना आणि वसन यांनी नेले नव्हते. ते पैसे वडील रणसोड जाधव यांनीच गावाला जाताना नेले होते.\n- विजय कुंभार, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा\nमुलींनीच केला आईसह तिघांचा खून\nलातुरात पुतण्याचा चुलत्याकडूनच खून\nलातूर : जमिनीचा तसेच शेतातील सामायिक विहिरीतील पाण्याच्या वादातून पुतण्याचाच चुलत्याने व चुलत भावांनी खून केल्याची घटना येथे घडली. या प्रकरणी...\nवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती\nमंगळवेढा - तालुक्यात आरोग्य खात्यातील रिक्त पदांमुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यातच कार्यरत असलेल्या ग्रामीण रूग्णातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...\nपुणे : 15 वर्षीय मुलाचा खून करून पुरला मृतदेह\nपुणे : वारजे माळवाडी येथे 15 वर्षांच्या मुलाचा खुन करून मृतदेह मातीत पुरला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. या प्रकरणामध्ये एका...\nमांडवलीतून झाला राहुलचा खून\nनागपूर - नंदनवन हद्दीत जय जलाराम चौकात काल रात्री राहुल खुबाळकर याचा खून करणाऱ्या तीन आरोपींना नंदनवन पोलिसांनी अटक केली. विशाल विनायक गजभिये...\nखूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा\nसातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/7787-hrithik-roshan-film-super-30-all-set-clash-kangana-ranauts-film-manikarnika", "date_download": "2019-01-17T21:15:42Z", "digest": "sha1:GRYVLMBZBL77TTRJOOJQCZSXSM4S5XHV", "length": 7863, "nlines": 147, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "हृतिक रोशन घेणार कंगणा राणौतशी पंगा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nहृतिक रोशन घेणार कंगणा राणौतशी पंगा\nहृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ या चित्रपटांची तारीख लांबणीवर जाणार असा अंदाज होता. पण या चित्रपटांच्या रिलीज डेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही.\nहृतिकचा ‘सुपर30’ हा आगामी चित्रपट तर कंगनाचा ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ सोबत रिलीज होऊ नये, असे हृतिक रोशनची इच्छा असल्याची बातमी मध्यंतरी आली.\nकाल रात्रीच हृतिकचा ‘सुपर30’चा पहिला लूक प्रेक्षकांच्या समोर आला. यानंतर आज सकाळी या चित्रपटाचे दोन नविन पोस्टर्सचा लूकही प्रेक्षकांच्या भेटीस आला.\nट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरून हृतिकचा हा बहुप्रतिक्षीत चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार असा खुलास केला. तसेच हृतिक व कंगनाचा बॉक्स ऑफिस संघर्ष रंगणार, हे स्पष्ट झाले.\nदिग्दर्शक विकास बहल या चित्रपटात हृतिक रोशन एका नॉन ग्लॅमरस भूमिकेत एका गणित तज्ञाची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या या दोन्ही पोस्टर्सने चाहत्यांची उत्सुकता अधिक ताणलीय. याचबरोबर हृतिक विरूद्ध कंगना हा सामना कसा रंगणार आणि यात कोण बाजी मारणार, असे अनेक प्रश्न लोकांना आहेत.\nहृतिक रोशन ठरला वर्ल्ड मोस्ट हॅंडसम मॅन\nहृतिक रोशन पुन्हा करतोय लग्न नवरीचे नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का\nFriendship Day : सोनाली बेंद्रेचं आणखी एक भावूक ट्वीट...\nBirthday Boy हृतिकबद्दल या गोष्टी माहीत आहेत का\n'पद्मावत' नंतर आता कंगनाच्या 'मणिकर्णिका'चा नंबर\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80/page/5/", "date_download": "2019-01-17T21:21:27Z", "digest": "sha1:Y3QCS66KYBUOBSIJ3VIIUWU5SI3LMJGR", "length": 11398, "nlines": 123, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "सातारा-जावळी | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News. | Page 5", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nकुडाळ सोमर्डी रोडवर रिटायर शिक्षक महादेव बिरामने यांचा अपघाती मृत्यू\nनिर्भीडसत्ता न्यूज – कुडाळ ता जावळी येथे कुडाळ सोमर्डी रोड कुडाळ हद्दीत दोन मोटारसायकल क्रमांक एम एच ११, एजे ५५७ व एम एच ११बीजी ५२३० या दुचाकीच्या समोरासमोर जोरदार धडक होऊन एक जण जा...\tRead more\nकोट्यवधीचा खर्च तरीही खड्डेच; उन्हाळ्यात निधी येतो आणि पावसाळ्यात वाहून जातो\nमेढा – जावली सोमनाथ साखरे निर्भीडसत्ता न्यूज – सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अंतर्गत असलेल्या सातारा महाबळेश्ववर रोडवर अनेक ठिकाणी निकृष्ट डांबरीकरणाच्या का...\tRead more\nजावळी तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात\nकुडाळ भागात राष्ट्रवादीचे वसंतराव मानकुमरे, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत तरडे यांच्या भूमिका ठरणार महत्वाच्या निर्भीडसत्ता न्यूज – सातारा जिल्...\tRead more\nजावळीत घरगुती गणपतींचे वेण्णातीरी उत्साहात विसर्जन; गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या…\nढोलताशाच्या गजरात मेढ्यातील बाप्पाला भक्तीभावाने निरोप मेढा – जावली सोमनाथ साखरे निर्भीडसत्ता न्यूज – मेढा आणि परिसरातील गावचे गणपती विसर्जनासाठी वेण्णा नदीच्या तीरावर उत्साहात आणण्यात आले....\tRead more\nरवींद्रा तुला अखेरचा सलाम…\nजनसागर लोटला; शोकाकुल जावलीकर मेढा – जावली सोमनाथ साखरे Nirbhidsatta.com निर्भीडसत्ता न्यूज – तालुक्यातील मोहट गावचे सुपूत्र शहिद रविंद्र बबन धनावडे यांना जम्मु काश्मिरमधील पूलवा...\tRead more\nअनाम वीरा; शहीद जवान रविंद्र धनावडे\nlive… सोमनाथ साखरे मेढा – जावली निर्भीडसत्ता न्यूज – जावळी तालुक्यातील मोहाट गावात शोककळा अनाम वीरा जिथे जाहला तुझा जिवनांन्त स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात धगधगत्या समर...\tRead more\nदहशतवादी हल्ल्यात जावली तालुक्यातील मोहाट गावचे सुपुत्र रविंद्र धनावडे यांना वीरमरण\nजावली तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली मेढा – जावली जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये जिल्हा पोलीस वसाहतीत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ला मध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामधील मोह...\tRead more\nगरीब विद्यार्थ्यांच्या पाठीशी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष राहणार – स्वप्निल रोकड\nजावळी – मेढा निर्भीडसत्ता न्यूज – गरिबीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य मिळत नाही त्यामुळे मुलांचा शिक्षणाकडे कल कमी होतोय आणि ते बालमजुरी कडे वळताना दिसतात. परंतु त्या...\tRead more\nश्रावणी सोमवारी मेरुलिंगचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन\nजावळी – मेढा सोमनाथ साखरे “श्रावण मासी , हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे “ निर्भीडसत्ता न्यूज – श्रावण हा सर्वांनाच हवाहवासा वाटणारा पवित्रा महिना… सा...\tRead more\nस्वाईंग फ्यू सदृश्य रुग्न आढल्याने कुसूंबी विभागात खळबळ\nजावळी – मेढा सोमनाथ साखरे आरोग्य विभागाचा सावळा गोधळ; वरीष्ठांकडून पाठराखन निर्भीडसत्ता न्यूज – जावली तालुक्यात कसबे बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत तेटली येथिल...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/recruitment-for-160-posts-of-peon-posts-in-mumbai-high-court/", "date_download": "2019-01-17T22:13:49Z", "digest": "sha1:AGYQYYA7OZBTDUGLOBZKCIDT7ADJ4HEL", "length": 5681, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबई उच्च न्यायालयात ‘शिपाई’ पदांच्या १६० जागांसाठी भरती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंबई उच्च न्यायालयात ‘शिपाई’ पदांच्या १६० जागांसाठी भरती\n🔅 शिपाई / हमाल – १६० जागा\nशैक्षणिक पात्रता – ७ वी उत्तीर्ण\nवयोमर्यादा – ९ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट)\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची…\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\n🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जून २०१८\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nमाओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या तेलतुंबडेंना न्यायालयाचा दणका\n36 हजार नव्हे तर 1 लाख 36 हजार पदे भरण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावयास हवा\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय…\nडोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे…\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र…\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/7790-health-if-you-sit-for-long-periods-of-work-then-be-careful", "date_download": "2019-01-17T20:54:47Z", "digest": "sha1:5GP6ZMY2IZILLQ5C2R4SLETN7KJJTQJ7", "length": 6779, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दात चमकदार बनवण्यासाठी करा हे सोपे उपाय - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदात चमकदार बनवण्यासाठी करा हे सोपे उपाय\nमोत्यासारखे चमकदार दात हे सौंदर्याचं लक्षण मानलं जातं. आपले दात पांढरेशुभ्र आणि चमकदार असावेत, असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र त्यासाठी नेमके उपाय काय करावेत, याचं ज्ञान नसतं. बहुतेकदा जास्तीत जास्त टूथपेस्ट घेऊन त्याने जास���तवेळा दात घासले, की दात आणखी शुभ्र होतील, असा सर्वसाधारण गैरसमज आहे. मात्र त्यात काही तथ्य नाही. मग टूथपेस्ट नेमकी किती वापरावी\nजास्त टूथपेस्ट वापरणंही हानीकारक असतं.\nसाधारणतः मटारीच्या दाण्याइतकीच टूथपेस्ट ब्रशवर घेऊन त्याने दात स्वच्छ करावेत.\nलहान मुलांचे दात स्वच्छ करण्यासाठी तर तांदुळाच्या दाण्याइतकी कमी टूथपेस्ट वापरावी.\nजास्त टूथपेस्टचा वापर केल्यास लहान मुलांना फ्लोरोसिस हा आजार होऊ शकतो.\nफ्लोरोसिसमुळे दातांवर भुरकट रंगाचे डाग तयार होतात.\nप्रौढांना मात्र फ्लोरोसिसचा धोका नसतो.\nदात घासण्यासाठी वापरण्यात येणारा ब्रश नेहमी सॉफ्ट असावा.\nम्हणजेच, ब्रशचे ब्रिसल्स हे जास्त कडक नसावेत. अन्यथा त्याने दातांवरील एनॅमल कमी होण्याचा धोका असतो.\nत्यामुळे सॉफ्ट ब्रिसल्सचा टूथब्रश आणि योग्य प्रमाणात टूथपेस्टचा वापर केल्यास दातांना फ्लोराइड मिळतं आणि त्यामुळे दात चमकदार बनतात.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-2/", "date_download": "2019-01-17T21:56:21Z", "digest": "sha1:RSDD5VCFQZOWANZEJRZLY5PYP6PTUXUI", "length": 5513, "nlines": 86, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "महामानवाला अभिवादन | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या महामानवाला अभिवादन\nभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस पिंपरीतील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.\nविधी समिती सभापतींनी अधिका-यांना घेतले फैलावर\nपिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/kalyan-dombivali-municipal-corporation-various-problems-citizens-111840", "date_download": "2019-01-17T21:30:51Z", "digest": "sha1:RUE26ZVVOES3AHRUZRASFBWQGDHYKHIT", "length": 17302, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "kalyan dombivali municipal corporation various problems to citizens कल्याण - औद्योगिक प्रदूषण, अपुऱ्य़ा सोयी सुविधांमुळे नागरिक त्रस्त | eSakal", "raw_content": "\nकल्याण - औद्योगिक प्रदूषण, अपुऱ्य़ा सोयी सुविधांमुळे नागरिक त्रस्त\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nकल्याण : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण समस्येबरोबरच सार्वजनिक सोयी सुविधांबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कल्याण डोंबिवली पालिका लक्ष देत नाही आणि औद्योगिक विकास महामंडळ जबाबदारी घेत नाही अशा कात्रीत येथील रहिवासी अडकले आहेत.\nकल्याण : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण समस्येबरोबरच सार्वजनिक सोयी सुविधांबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कल��याण डोंबिवली पालिका लक्ष देत नाही आणि औद्योगिक विकास महामंडळ जबाबदारी घेत नाही अशा कात्रीत येथील रहिवासी अडकले आहेत.\nदिड लाखांची नागरी वस्ती असलेल्या या परिसरात रस्ते, पथदिवे, सार्वजनिक आरोग्य अशा प्रार्थमिक समस्या भेडसावत आहेत. 2015 ला कडोमपात समाविष्ट झाल्यानंतरही येथील परिस्थिती कायम राहिली. सत्ताधारी स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींकडे महापौरांनी तसेच पालिका प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळे आता चक्क खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना पत्र पाठवत या परिसरातील समस्यांकडे लक्ष द्या असे सांगावे लागले.\nकोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसतानाही करांची अवाजवी बिले पाठवल्याने रहिवासी नाराज आहेत. या निवासी विभागातील सर्व अंतर्गत रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था असल्याचे वारंवार सांगूनही त्यांची दुरुस्ती होत नाही. मागील अनेक वर्ष हे रस्ते दुरुस्त झालेच नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हा भाग पालिकेत समाविष्ट करण्यात आल्याने रस्ते दुरुस्तीची जबाबदारी पालिकेची असल्याचे सांगत मंडळाने हात झटकले आहेत. मात्र या भागात महानगर गॅस तसेच रिलायन्स जिओच्या कामासाठी रस्ते खोदण्याची परवानगी मंडळाने कशी दिली असा सवाल केला जात आहे. ही परवानगी देताना आकारण्यात येत असलेली खड्डे फी मात्र मंडळ संबंधित यंत्रणांकडून वसूल करत असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. महानगर गॅसकडून मंडळाने खड्डे फी म्हणून दोन कोटी रुपये घेतले आहेत. जर मंडळ ही फी वसूल करत असेल तर खड्डे दुरुस्ती का होत नाही असाही प्रश्न नागरिक विचारत आहेत.\nरात्रीच्या वेळी येथील पथदिवे बंद असल्याने महिला, विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची समस्याही निर्माण झाली आहे. नोकरदारांचे शहर असल्याने रात्री उशीरापर्यंत या परिसरात वर्दळ असते. मात्र अंधारामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. अंधारामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. या समस्येकडे ही पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. हा भाग पालिकेत समाविष्ट केल्यापासून येथील कचरा समस्येकडेही लक्ष दिले जात नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.\nमिलाप नगर तलावात मुर्ती विसर्जन बंद करत पालिकेने एका चांगल्या उपक्रमाला सुरुवात केली. मात्र वारंवार प���ठपुरावा करूनही अद्याप या तलावाच्या स्वच्छतेसाठी पावले उचलली गेली नाहीत. या वर्षीच्या अंदाज पत्रकात या कामासाठी पंचवीस लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र पालिकेच्या आर्थिक स्थितीमुळे प्राधान्याने हाती घेण्यात येणाऱ्या कामांमधे यांचा समावेश होणार का\n- राजू नलावडे, डोंबिवली वेलफेअर असोसिएशन\nऔद्योगिक मंडळ आणि पालिका या दोन यंत्रणांकडून आमच्यावर अन्याय होत आहे. पालिकेत असल्याने कर भरायचा पण सुविधा मात्र कोणत्याही नाहीत ही वस्तूस्थिती आहे.\n- प्रमोद कुलकर्णी, शहर अभियंता, कडोमपा\nया परिसरातील रस्त्यांची कामे करायचा प्रस्ताव आहे. मात्र त्यापूर्वी रस्ते रुंदीकरण होण्याची आवश्यकता आहे. रस्ते रुंदीकरण करण्याची जबाबदारी औद्योगिक मंडळाची आहे. साधारण एक वर्षापूर्वी त्यांना त्यासाठी पत्र देण्यात आले आहे.\nसंघ हिंसाचारी लोकांची नवी पीढी तयार करतेय : निरुपम\nमुंबई : डोंबिवलीत धनंजय कुलकर्णी नावाच्या भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडला होता. यावरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम...\nकुलकर्णी आडनाव लावले की, पोलिस मागे लागत नाहीत- आव्हाड\nमुंबई : डोंबिवलीत धनंजय कुलकर्णी नावाच्या भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडला होता. परंतु, त्याला पोलिस कोठडी न मिळता थेट...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\n'या' शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या: जयंत पाटील\nमुंबई : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपाचे...\nभाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानात सापडला शस्त्रास्त्रांचा साठा\nडोंबिवली : डोंबिवलीतील मानपाडा रोड परिसरात फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून तब्बल 170...\nरिफंड आणि इतर आर्थिक ���्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/book/19861526/aa", "date_download": "2019-01-17T21:24:47Z", "digest": "sha1:AAV7RJFAA25GEDMXGSOFKDAMUS4QT3PP", "length": 3682, "nlines": 103, "source_domain": "www.matrubharti.com", "title": " And .. Kashinath Ghanekar .. by Anuja Kulkarni in Marathi Film Reviews Books and Stories Free Download PDF", "raw_content": "\nआणि..डॉ. काशिनाथ घाणेकर.. पुन्हा एकदा 'सबकुछ सुबोध' असलेला \"आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर..\" आज गुरुवार ८ ऑक्टोबरला आपल्या भेटीस आला. अभिनेता सुबोध भावेचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा हा चित्रपट आहे. एका मागे एक असे अव्वल चित्रपट, मालिका करत सुबोध भावे आपलं ...Read Moreकरत आहे. मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. ‘नाथ हा माझा’ या कांचन घाणेकर लिखित कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तम भूमिका साकारली असून सुबोध भावे मनाला भावतो. पण बाकीच्या कलाकारांच्या भूमिकेला तितका वाव मिळाला नाही म्हणूनच हा Read Less\nमनोज तरवडे 1 month ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-tourist-visit-katalshilp-120890", "date_download": "2019-01-17T21:46:13Z", "digest": "sha1:XLJEG6D5GESTXGW7EWRBKDEGSFVCKMUR", "length": 13744, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News tourist visit to KatalShilp कातळचित्रांना हजारो पर्यटकांची भेट | eSakal", "raw_content": "\nकातळचित्रांना हजारो पर्यटकांची भेट\nशुक्रवार, 1 जून 2018\nरत्नागिरी - उक्षी आणि देवाचे गोठणे येथील ग्रामस्थ कातळचित्राच्या माध्यमातून पर्यटन व गाव विकासासाठी एकत्र आले आहेत. गेल्या दोन महिन्यांत या दोन्ही ठिकाणी सुमारे सात हजार पर्यटकांनी भेट दिली. तसेच ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, युके, अमेरिका आदी विदेशी पर्यटकही येऊ लागले आहेत. या माध्यमातून त्यांना विकासाची नवी दिशा सापडली आहे.\nरत्नागिरी - उक्षी आणि देवाचे गोठणे येथील ग्रामस्�� कातळचित्राच्या माध्यमातून पर्यटन व गाव विकासासाठी एकत्र आले आहेत. गेल्या दोन महिन्यांत या दोन्ही ठिकाणी सुमारे सात हजार पर्यटकांनी भेट दिली. तसेच ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, युके, अमेरिका आदी विदेशी पर्यटकही येऊ लागले आहेत. या माध्यमातून त्यांना विकासाची नवी दिशा सापडली आहे.\nशोधकर्ते सुधीर रिसबूड, डॉ. सुरेंद्र ठाकुर-देसाई आणि धनंजय मराठे यांनी आतापर्यंत 52 गावांतून 1000 पेक्षा जास्त कातळचित्रे शोधली आहेत. आतापर्यंत शोधकर्त्यांनी स्वखर्चाने काम केले. शासनावर अवलंबून न राहता उक्षी व देवाचे गोठणे ग्रामस्थांनी लोकसहभागातून चित्रे संरक्षित केली. अन्य गावांनीही त्यांचा आदर्श घ्यावा. शासनाच्या मदतीची गरज गावांना आहे.\nजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आँचल गोयल यांनी बारसू सडा व देवाचे गोठणे येथील चित्रांना भेट दिली आहे. चवे देवूड, उक्षी, निवळी, कोळंबे, (रत्नागिरी), कशेळी-गावखडी, रुंढे तळी, देवीहसोळ, बारसू, देवाचे गोठणे (ता. राजापूर) ही चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.\nकातळसड्यावर आडव्या स्वरूपात चित्रे\n8 बाय 8 मीटर आकाराच्या भौमितिक संरचना\nभारतातील सर्वांत मोठी एक सलग, अतिभव्य रचना\nचुंबकीय विस्थापनाचा चमत्कार जांभ्या कातळात एकमेव\nअतिशय सुंदर, वेगळ्याप्रकारची चित्रे बघायला मिळाली, मुलांना नवीन शिकता येईल या लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळतात. आतापर्यंत पाच हजार पर्यटकांनी भेट दिली. हॉटेल्स, होम स्टेची सोय झाल्यास ग्रामस्थांचा फायदा होईल.\nउक्षी येथे लोकसहभागातून माहिती फलक लावले. सुमारे हजारभर पर्यटक येऊन गेले. नजीकच्या हॉटेल्सना फायदा मिळतोय. आता पर्यटन वाढीसाठी धबधब्याची जोड देणार आहोत. येथून 9 किमीवर धबधबा असून 5 किमीचा रस्ता बनवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन दिले आहे.\nपर्यटन धोरणावर विचारासाठी कॉग्रेसला हवा वेळ\nपणजी : गोव्याच्या पर्यटन धोरणावर विचार करण्यासाठीच्या बैठकीला चारच आमदार उपस्थित राहिले असले तरी आता विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nगोव्याचे पर्यटनमंत्री अडचणीत येणार\nपणजी : गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी ' घाटी ' या शब्द उच्चाराचे समर्थन केले आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने हा शब्द अपमानास्पद...\nज्येष्ठांना तीर्थवारी घडविणारा ‘श्रावणबाळ’\nजळगाव - आयुष्यभर राब-राब राबून जीवनाच्या संधिकाळात धार्मिक स्थळांची तीर्थयात्रा करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र काबाडकष्ट करून हाता-तोंडाच्या...\nपुणे - मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सिंहगडावरील रोप-वेचा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मान्यतेनंतर पुणे...\nमहाराष्ट्र सर्वांना सामावून घेते आणि आपले मानते\nअक्कलकोट : कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकार कडून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमात शिक्षण घेऊन दहावी व बारावीला आपापल्या प्रशालेत प्रथम,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m.goarbanjara.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-17T21:31:03Z", "digest": "sha1:ZYN4CVQJX53DEODWTLWO2WFUYGTDVSI2", "length": 27946, "nlines": 281, "source_domain": "m.goarbanjara.com", "title": "पंतनगर पोलिस स्टेशनला विमुक्त-घुमंतू जनजाती विकास परिषदेच्या शिष्ठमंडळाची भेट - Banjara News || Banjara Video Music || Shopping", "raw_content": "\nपंतनगर पोलिस स्टेशनला विमुक्त-घुमंतू जनजाती विकास परिषदेच्या शिष्ठमंडळाची भेट\nमुंबई :- मंदिरासमोर गाई बांधून उदरनिर्वाह करणाऱ्या भटके विमुक्त नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या सीमा अनिल चव्हाण या घाटकोपर येथील टिळक रोड परिसरातील बालाजी मंदिराजवळ फुटपाथवर गाई बांधून भाविकांना चारा विकून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्याच परिसरात राहणारी उच्च-भू वस्तीमध्ये राहणारी राखी कोठारी ही महिला गेल्या तीन महिन्यापासून वारंवार तक्रार करून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे सीमा चव्हाण या महिलेने वैतागून राखी कोठारी यांच्या घरा समोर अतिरिक्त गोळ्या खाल्या.\nराजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर राखी कोठारी ही वारंवार त्रास देत असल्यामुळे सहन न होऊन कुटुंबाचे पोट कसे भरायचे या विवंचने मुळे हे कृत्य केले असल्याचे सीमा चव्हाण हिने पोलीस जबानीत सांगितले आहे. एवढे होऊन सुद्धा पंतनगर पोलीस स्टेशन ने तिची साधी दखलही घेतली नाही व आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या राखी कोठारी हिला साधी समजही दिली नाही. हे समजल्यानंतर भटक्या-विमुक्त जाती जमातीसाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या – केंद्रीय भटके-विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष कर्मवीर मा. दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखालील विमुक्त घुमन्तु जनजाती विकास परिषदेच्या मुंबई विभागीय पदाधिकाऱ्यांचे एक शिष्ठमंडळाने दिनांक ०९ नोव्हेंबर,२०१८ रोजी घटनास्थळाला भेट दिली. घाटकोपर (पूर्व) येथील बालाजी मंदिराजवळील फूटपाथवर गाईला बांधून भक्ताना चार विकून सीमा चव्हाण आपले कुटुंब पोसते. हा रस्ता जास्त रहदारीचा नसल्यामुळे येथे गाईचा कोणालाही त्रास होत नाही.\nही महिला गेल्या २५ वर्षापासुन गाईला घेऊन या ठिकाणी बसते व त्या जागेची स्वछताही करीत असते, असे एका गोप्रेमी भक्ताने सांगितले, त्यानंतर शिष्टमंडळाने सदर प्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रोहिणी काळे या उपस्थित नव्हत्या, त्यांचे ऐवजी त्यांचे सहकारी अधिकारी श्री.रणजीत जाधव यांनी निवेदन स्वीकारले, व शिष्टमंडळाशी चर्चा केली, शिष्टमंडळात परिषदे चे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.राजू बर्गे, श्री.राजेंद्र भोसले, श्री.देविदास भिसे, मुंबईचे अध्यक्ष श्री.सहदेव रसाळ, उपाध्यक्ष श्री.मंगेश शिंगे, सरचिटणीस श्री.गिरीधर साळुंके, डवरी गोसावी समाज संघटक श्री.अनिल चौगुले, उपनगर महिला प्रमुख श्रीमती.माया इंगोले, श्री.सुरेश साळुंके व ज्यांच्यावर हा प्रसंग ओढवला त्या सीमा चव्हाण या आपल्या सहा वर्षाच्या मुलीसह उपस्थित होत्या.पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना राजू बर्गे म्हणाले कि, डवरी गोसावी हा गाईला चारा विकून पोट भरणारा गरीब व शोषित समाज आहे. हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असून हा व्यवसाय या समाजातील बहुतेक महिला करतात.\nकोणालाही कोणताही त्रास व उपद्रव न करणारा हा समाज असून मुंबईभरात तीन हजार��च्या आसपास हा समाज आहे. मंदिराजवळ गाई बांधून उदरनिर्वाह करणे हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन असल्याने गाईंची ते लहान मुलांप्रमाणे काळजी घेतात. सध्या या समाजातील तरुण पिढी नोकऱ्या, उद्योग , व्यवसाय याकडे वळला असून यातून बाहेर पडण्यासाठी त्याना आणखीन काही काळ जाईल.\nमुंबईतील फेरीवाल्यांसाठी सरकार फेरीवाला धोरण तयार करून त्यांना योग्य ठिकाणी बसून आपला व्यवसाय करण्यासाठी परवानगी देते,याच धरतीवर मुंबईतील विविध मंदिराजवळ गाईला चारा देऊन उपजीविका करणाऱ्या या डवरी गोसावी समाजाच्या बांधवांसाठी सुद्धा स्वतंत्र झोन तयार करून बसण्याची सोय करावी. यासाठी कर्मवीर मा. दादा इदाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. या गरीब व निष्पाप समाजास उच्च-भृ लोकांनी त्रास दिल्यास हे नाईलाजाने चुकीच्या मार्गाकडे वळतील चोऱ्या-माऱ्या करतील व गुन्हेगार बनतील,कांही नास्तिक लोक अश्याप्रकारच्या तक्रारी अधून-मधून करीत असतात. त्याची शहानिशा न करता पोलीस व महापालिका प्रशासन या गरीब महिलांवर थेट कारवाई करण्यात येऊ नये, अशी कळकळीची विनंती ही शिष्टमंडळाचे प्रमुख श्री.राजू बर्गे यांनी केली, गेल्या तीन महिन्यापासून राखी कोठारी ही महिला शिवीगाळ करते व\n“तुम भीक मंगे लोग फोकट का खाकर सूज गये हैं जहर खा के भी तु कैसे बची, मर क्यो नही गई जहर खा के भी तु कैसे बची, मर क्यो नही गई तू पोलीस मे मेरा कम्प्लेट किया है, अब मै तुझे नही छोडुंगी तू पोलीस मे मेरा कम्प्लेट किया है, अब मै तुझे नही छोडुंगी\nअसे वारंवार त्रास देऊन आत्महतेस प्रवृत्त केलेल्या उच्च-भू शेजारील वस्तीत राहणारी राखी कोठारी हिने म्हटले असून ती इंग्रजीमध्ये ही शिव्या देते,असे प्रसंग ओढवलेल्या सीमा चव्हाण यांनी सांगितले,हे देखील सीमा चव्हाण हीने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिले असल्याचेही सांगितले आहे, या घटनेमुळे घाबरलेल्या सीमा चव्हाण हिला धीर देण्याची आवश्यकता असल्याचे ही शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांसमोर सांगितले.या प्रकरणी लक्ष घालून गरीब व मंदिरा शेजारी गाई बांधून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांवर अन्याय होणार नाही. याची आम्ही काळजी घेऊ असे पोलीस अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.\n“समय बलवान होता हैं”\nमहाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाचे आमदारांना आवाहन,समस्या सुटेपर्यंत शास���ाकडे पाठपुरावा करण्याची काली मागणी\nएक जात एक सूची की मांग और OBC बंटवारा में ना रखे बंजारों को\nगोरूरो गोरधर्म कांयी छ – चिंतन बैठक मुंबई\nगोर धरम काळेर गरज…\nसावित्रीची लेक पुरस्काराने मानांकित, अश्विनी रविंद्र राठोड\nगोर धर्म क्या , कैसे और क्यों\nलाखा बळद (हूंडा) कवी: निरंजन मुडे\nसमाजाला न्याय दया अन्यथा सर्वोच्च न्यायलय येथे जनहित याचिका दाखल करणार – अँड रमेश खेमू राठोड\nग्रेट बंजारा बाबुसिंहभाऊ राठोड || Babusing bhau Rathod\nबंजारा समाज आकर्षित झाल्यास एखाद्या पक्षाला १२० च्या वर जागा मिळू शकतात,निलेश राठोड यांचे सर्वेक्षण\nकिसनराव राठोड : सामाजीक भान जपणारा उद्योगपती\nपूर्व मुख्यमंत्री वसंतराव नाईकजी की स्मृति दिवस पर अभिवादन\n18/8/2018 ये दन महानायक वसंतराव नाईक साहेबेर स्मृतिदिनेर निमतेती 36 जिल्हाधिकारीन सोबतेरो निवेदन देयेर छं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7527-kerala-hit-with-flood-now-fear-of-diseases", "date_download": "2019-01-17T21:23:06Z", "digest": "sha1:LGORHYLHDG3LITLFMDOLFXK3UIOJX2XB", "length": 6305, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "केरळला पुरानंतर साथीच्या आजारांचं आव्हान... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकेरळला पुरानंतर साथीच्या आजारांचं आव्हान...\nकेरळमध्ये आता पावसानं विश्रांती घेतली आहे. पण आता आव्हान आहे ते पुरानंतर पसरणाऱ्या साथीच्या आजारांचं...\nत्यासाठी आता इथली आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. केरळच्या चेंगन्नूर इथल्या सर्वात मोठ्या रेस्क्यू कॅम्पमध्ये कोट्टयाम आणि अलपिया या दोन पूरग्रस्त जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी राहण्याची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी त्यांच्यासाठी आरोग्यसेवा देखील पुरवण्यात येत आहे.\nप्रदुषित पाणी आणि वातावरणातील बदल यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची मोठी शक्यता असून या आजारांपासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.\nपाहा याबाबत अधिक माहिती -\nकेरळमध्ये पावसाचा हाहाकार, 37 जणांचा मृत्यू\nकेरळमध्ये पावसाचा कहर; आतापर्यंत 115जणांचा मृत्यू...\nकेरळात जलप्रलय; बचाव कार्य वेगात\nकेरळमध्ये पूरपरिस्थिती, मदतीचं आवाहन\nकेरळमध्ये जलप्रलय , सेलिब्रेटींच्या ट्विटरवरुन प्रतिक्रिया...\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिड��ओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Complete-basic-amenities-on-Aanganewadi-tour-site/", "date_download": "2019-01-17T21:33:17Z", "digest": "sha1:EROPDEKHF2AC6XMPRHJPMFPSYIPT65RE", "length": 5655, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंगणेवाडी यात्रा स्थळावरील मूलभूत सुविधा पूर्ण करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › आंगणेवाडी यात्रा स्थळावरील मूलभूत सुविधा पूर्ण करा\nआंगणेवाडी यात्रा स्थळावरील मूलभूत सुविधा पूर्ण करा\nआंगणेवाडी यात्रा 27 जानेवारी रोजी आहे. या यात्रेपूर्वी आंगणेवाडीकडे जाणारे सर्व रस्ते, आंगणेवाडी येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत व्यवस्था, बीएसएनएल ची संपर्क यंत्रणा सक्षम करणे,आरोग्य सुविधा, एसटी वाहतूक या सर्व मूलभूत सुविधा यात्रेपूर्वी पूर्ण कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित बैठकीत दिली.\nजिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित सभेत खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम, आंगणेवाडी ग्रामस्थ संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आंगणेवाडीसाठी स्वतंत्र व कायम स्वरूपी पिण्याच्या पाण्याची योजना प्रस्तावित करण्याची सूचना करून ना. केसरकर म्हणाले, बीएसएनएल विभागाने टॉवरची क्षमता वाढवावी.\nएस.टी. विभागाने रेल्वे स्थानकावर कक्ष कार्यान्वित करण्याबरोबरच रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे एसटी बसेसची व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने आंगणेवाडीकडे जाणार्‍या रस्त्यांची डागडुजी यात्रेपूर्वी पूर्ण करावी, आवश्यक तेथे दिशादर्शक फलक लाववेत, हेलपॅडची सुविधा अधिकची हवी ��सल्यास तशी कार्यवाही करावी, आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.\nजामसंडेमध्ये रात्रीत चार दुकाने फोडली\nआंगणेवाडी यात्रा स्थळावरील मूलभूत सुविधा पूर्ण करा\nवेंगुर्ले तालुक्यामध्ये ८१ तर देवगडात ७४ टक्के मतदान\nदिग्गजांमुळे देवगडमधील निवडणुका लक्षवेधी\nगुहागर समुद्र किनारा पर्यटकांनी गजबजला\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Local-people-need-priority-in-government-recruitment-says-nilesh-rane/", "date_download": "2019-01-17T21:36:18Z", "digest": "sha1:GXWJS7BXFC6GQTTCB43ZVHU5WGAQWCSJ", "length": 10004, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘सेटिंग’च्या खेळात कोकणातील गुणवत्ता दडपतेय : नीलेश राणे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘सेटिंग’च्या खेळात कोकणातील गुणवत्ता दडपतेय : नीलेश राणे\n‘सेटिंग’च्या खेळात कोकणातील गुणवत्ता दडपतेय : राणे\nकोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत विविध पदांसाठी होणार्‍या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक तरूणांना प्राधान्य मिळायला हवे. स्थानिकांच्या हक्‍काची भाकरी हिरावून घेण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे होत आहे. पुढील काळात असे धाडस होता कामा नये, अशी रोखठोक भूमिका माजी खासदार व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केली.\nकोकणात स्थानिक पदांसाठी शासकीय भरती प्रक्रिया सुरू असते. मात्र, या भरती प्रक्रियेमध्ये परजिल्ह्यांतील तरूण मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. त्यांना याच जिल्ह्यात सेवेत असलेले परजिल्ह्यांतील अधिकार्‍यांचे संरक्षण व मार्गदर्शन मिळते. त्यामुळे भरती प्रक्रियेत स्थानिक तरूण मागे पडतो. परजिल्ह्यांतील तरूण मग थोडीफार सेवा झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यांत परततो. त्यातून पुन्हा या जिल्ह्यामध्येच जागा रिक्‍त होतात व पुन्हा ती जागा पटकविण्यासाठी परजिल्ह्यांतील तरूणच हजर असतात. ही भरती प्रक्रिया यापुढे चा���णार नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला एम्प्‍लॉयमेंट एक्सचेंज समजले जाते आहे, असा संतप्‍त सवाल त्यांनी व्यक्‍त केला.\nकोकणातील या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पोलिस, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, जि. प.तील विविध पदांसाठी स्थानिक तरूण गुणवत्ता असूनही मागे पडतो. यापुढे दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक भरतीमध्ये स्थानिक तरूणांनाच प्राधान्य द्यायला हवे. दोन्ही जिल्ह्यांतील प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.\nया भरती प्रक्रिया म्हणजे स्थानिक तरूणांच्या हक्‍काची भाकरी आहे. एकतर कोकणात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. आर्थिक स्त्रोत नसल्याने उद्योग, व्यवसायात कोकणातील तरूण अपवाद वगळता धाडस करीत नाही, अशी उदाहरणे आहेत. किमान नोकर भरतीत तरी या तरूणांना प्राधान्य मिळायला हवे.\nराज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये उद्योग, व्यवसाय व सहकाराचे जाळे आहे. त्यामुळे तेथील तरूणाकडे पर्याय आहे. स्थानिक नोकर भरतीत निराश झाल्याने हा तरूण मग मुंबईत जातो. मुंबईत रोजंदारीकडे वळतो. या उलट परजिल्ह्यांतील तरूण भरती झाल्यानंतर पुन्हा बदली घेऊन आपापल्या गावाकडे जातात. त्यामुळे कोकणात आर्थिक उलाढालही मर्यादित राहते. या दोन्ही जिल्ह्यांतील तरूण पर्यटन व अन्य माध्यमांतून स्वयंरोजगारासाठी आता कुठे पुढाकार घेत असला तरी नोकर भरतीतही त्याचा हक्‍क त्याला मिळायला हवा. म्हणून या पुढील काळात मात्र स्थानिकांना भरतीत प्राधान्य हा स्पष्ट अजेंडा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा असणार आहे. प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू. पण स्थानिकांचे हित जपले जाईल, असा स्पष्ट निर्वाळा त्यांनी यावेळी दिला.\n... तर सरकारने धोरण बदलावे\nपरजिल्ह्यांतील तरूणांच्या तुलनेत कोकणातील तरूण अन्य जिल्ह्यांतील भरती प्रक्रियेत सहभागी होत नाही. कोकणातील तरूणांनी गुणवत्तेच्या जोरावर नोकरी मिळविण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा ओलांडायला हव्यात. असे असले तरी सरकारच्या विविध पदांसाठीच्या भरती निवड प्रक्रिया त्या-त्या जिल्ह्यात राबविताना त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य देण्याचे धोरण शासनाने ठेवायला हवे. स्थानिकांना आपली हक्‍काची भाकरी मिळेल. शिवाय त्या-त्या जिल्ह्यातील सामाजिक व विकासाच्या प्रश्‍नांचा स्थानिकांनाच अधिक अभ्यास असतो. त्याचाही फायदा प्रशासनाला होऊ शकतो. यातून स्थानिक जनतेशी अधिक सुसंवाद राहू शकेल. यामुळे भविष्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रियेत स्थानिक तरूणांनाच प्राधान्य द्यायला हवे. यासाठी आपण सरकारकडे आग्रह धरणार असल्याचेही नीलेश राणे यांनी सांगितले.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Mayor-tea-order-is-expensive-for-hotelier-businessmen-in-pune/", "date_download": "2019-01-17T21:15:20Z", "digest": "sha1:I2HR2ZJYGOHNZXC52EU3A4WV2DWKY4FI", "length": 6450, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापौरांची ऑर्डर पडली महाग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › महापौरांची ऑर्डर पडली महाग\nमहापौरांची ऑर्डर पडली महाग\nमहापौर कार्यालयाकडून मिळालेली चहाची ऑर्डर हॉटेल व्यावसायिकला गुरूवारी चांगलीच महागात पडली. समाविष्ट गावांसाठीच्या बैठकित या हॉटेल व्यावसायिकाने प्लॅस्टिकच्या कपात उपस्थितांना चहा दिला. ही बाब बैठकिला उपस्थित असलेल्या घनकचरा विभागाच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आली, अन संबधित हॉटेलधारकाला थेट 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीच्या कारवाईचा श्रीगणेशा थेट महापालिकेच्या सभागृहातूनच झाला.\nराज्य शासनाने 23 मार्चपासून प्लॅस्टिक बंदी सुरू केली आहे. त्याची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या व्यावसायिकांना प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने महिनाभराचा अवधी दिला आहे. त्यानुसार पालिकेकडे प्लॅस्टिक जमा करून घेतले जात आहे. त्यामुळे अद्याप प्रशासनाने दंडात्मक कारवाईला सुरवात केली नव्हती, मात्र, गुरूवारी प्रशासनाला ही कारवाई करावी लागली.\nमहापौर मुक्ता टिळक यांनी समाविष्ट 11 गावांमधील लोकप्रतिनिधीं व नागरिकांची बैठक बोलविली, या बैठकिसाठी चहापानाची व्यवस्था महापौर कार्यालयाकडून करण्यात आली होती. महापौर कार्यालयाने नेहमीच्या हॉटेल व्यावसायिकाला 50 कप चहा पुरविण्याची ऑर्डर दिली. त्यानुसार चहा पुरविण्यात आला, मात्र, हा चहा प्लॅस्टिकच्या कपातून देण्यात आला होता. एकिकडे प्लॅस्टिक बंदीची कारवाई सुरू असतानाच थेट महापौरांच्या बैठकितच प्लॅस्टिकच्या कपातून चहा देण्यात येत असल्याचे घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांच्या लक्षात हा प्रकार आला, त्यांनी संबधित व्यावसायिकावर कारवाईचे आदेश दिले, त्यानुसार रात्री उशिरा या व्यावसायिकांकडून 1 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\n6 रुपयांचा चहा 20 रुपयांना\nमहापौरांनी ऑर्डर दिलेल्या एका चहाच्या किंंमत सहा रुपये इतकी आहे, त्यानुसार हॉटेल व्यावसायिकाला 300 रुपये मिळणार होते, मात्र, पालिकेने केलेल्या 1 हजारांच्या दंडामुळे व्यावसायिकाला हा चहा 20 रुपयांना पडला, व त्यांचा भुदर्डही सहन करावा लागला.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-11-dead-brain-dead-in-Sassoon-hospital/", "date_download": "2019-01-17T21:11:41Z", "digest": "sha1:HYKORBXCCQ5WVLHX3GJAM7MCMTYSFLBP", "length": 5910, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ससूनमध्ये गेल्यावर्षी 11 रुग्ण झाले ब्रेन डेड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ससूनमध्ये गेल्यावर्षी 11 रुग्ण झाले ब्रेन डेड\nससूनमध्ये गेल्यावर्षी 11 रुग्ण झाले ब्रेन डेड\nअवयव प्रत्यारोपणासाठीची ब्रेन डेड रुग्णांची आवशकता असते. ससूनला अवयव काढण्याची परवानगी मिळाल्यानंतर येथे ब्रेन डेड रुग्णांची नोंद ठेवण्यात येत आहे. या रुग्णालयात गेल्यावर्षी 11 रुग्णांना ब्रेन डेड रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 6 रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयव दानास परवानगी दिल्याने इतर रुग्णांवर अवयव प्रत्यारोपण करणे शक्य झाले. ससूनमध्ये दाखल होणारे बरेच रुग्ण अपघातातील असतात. यामुळे येथे ब्रेन डेड होणार्‍या रुग्णांची संख्यादेखील जास्त आहे. सध्या येथे मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात येते. तर यकृत ��्रत्यारोपणाची परवानगी नुकतीच मिळाली आहे. यापूर्वी येथे तीन रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले आहे.\nब्रेन डेड रुग्ण म्हणजे त्या रुग्णाचा मेंदू हा मृत झालेला असतो, पण त्याचे इतर अवयव जसे हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुप्फुस हे व्यवस्थित कार्य करते. पण हा रुग्ण व्यक्‍ती कधीही बरा होऊ शकत नाही. म्हणून अशा निरोगी रुग्णाचे अवयव इतर रुग्णांसाठी प्रत्यारोपित करण्यास उपयुक्‍त ठरतात. खासगी रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाचा खर्च प्रचंड असतो. हा खर्च ससूनपेक्षा चार ते पाच पट जास्त आहे. तो गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर असतो. अशा रुग्णांना ससून हे आशेचा किरण ठरत आहे. यापैकी गरीब रुग्णांना प्रत्यारोपणासाठी येथील वैद्यकीय समाजसेवा विभागही आर्थिक मदत करतो. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी प्रत्यारोपणासाठी पुढाकार घेतल्याने हे शक्य झाले आहे.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/7-thousand-police-ambedkar-jayanti-pune-109189", "date_download": "2019-01-17T21:55:57Z", "digest": "sha1:MKBQISU5NBN2CVFFJXLLT2CFJ4DQVWGQ", "length": 12088, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "7 thousand police for ambedkar jayanti in pune डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त | eSakal", "raw_content": "\nडॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nपुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी (ता. 14) शहरातील कायदा सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल, अशी माहिती सहआयुक्त रवींद्र कदम यांनी बुधवारी दिली.\nपुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी (ता. 14) शहरातील कायदा सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल, अशी माहिती सहआयुक्त रवींद्र कदम यांनी बुधवारी दिली.\nयेत्या 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर यांची जयंती आहे. त्या दिवशी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून मिरवणुका निघतात. पिंपरी, पुणे स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय चौक आणि लष्कर भागात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. हे लक्षात घेऊन शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. तसेच शहरातील सर्व पोलिस ठाण्यांतील सुमारे चार हजार पोलिस कर्मचारी बंदोबस्तात सहभागी असतील. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बंदोबस्तावर देखरेख असेल. मिरवणुका, पुतळ्यांच्या परिसरात सुमारे 2650 जादा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्याही बंदोबस्ताला पोलिसांना मदत करण्यासाठी बोलविण्यात आल्या आहेत. गृहरक्षक दलाचे 300 जवान पोलिसांबरोबर काम करतील, अशी माहिती कदम यांनी दिली. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारेही बंदोबस्तावर देखरेख करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.\nआकाशवाणीच्या बातम्यांचा खासगी रेडिओ वाहिन्यांवरील प्रवेश ही आपला वारसा लखलखीत करण्याची आकाशवाणीला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. मात्र त्यासाठी...\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन\nपुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ...\nपाणी पुरवठा बंद केल्यास पोलिसात जाईन : महापौर\nपुणे : \"अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे...\nअभिनयाच्या क्षेत्रातील प्रवेश अपघाताने\nपुणे - पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते; पण मनापासून एखादे काम केले तर ती जीविका ठरते. माझ्याबाबतीत मी कलाकार म्हणून काम...\nपालकांनीही जागरुक राहायला हवे\nपुणे - ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती, डिजिटल शाळा, सरकारने केलेले विशेष प्रयत्न यामुळे पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख काही प्रमाणात...\nमुंबई-विजापूर पॅसेंजरवर दरोड्याचा प्रयत्न\nपुणे - मुंबई- विजापू��� पॅसेंजर रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांना पुणे लोहमार्गच्या स्थानिक गुन्हे शाखेने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-17T21:12:49Z", "digest": "sha1:2GUW6ANFP2ZPIL4IY4LV43WDUENRF7CR", "length": 10594, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सांगवीतील “ब्लॅकमेलिंग’ प्रकरणात ट्‌विस्ट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसांगवीतील “ब्लॅकमेलिंग’ प्रकरणात ट्‌विस्ट\nपिंपरी – वेबसाईटवरून मैत्री झालेल्या महिलेने पैशांची मागणी करून बदनामी करण्याची धमकी दिली. वारंवार महिलेकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर त्याने पोलीस ठाणे गाठले. मात्र, या घटनेमध्ये अचानक मोठा ट्‌विस्ट निर्माण झाला. या प्रकरणामध्ये चक्क बायकोचा मावस भाऊ सामील असल्याचे समोर आले आहे.\nअभय विजयकुमार काटकर (वय-40, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरींद्रा उर्फ डॉली उर्फ आफरिन नजीर शेख (वय-27, रा. साईनगर, पिंपळे गुरव) आणि मयूर कांबळे (रा. साईनगर, पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय यांची लोकेन्टो या वेबसाईटवरून डॉलीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले होते. डॉलीने आणखी एका महिलेशी अभय यांची सना नावाच्या महिलेशी ओळख करुन दिली. त्या महिलेशी त्यांनी शरीरसंबंध ठेवले. यानंतर डॉलीने अभय यांना फोन करून आणखी पैसे देण्याची मागणी केली. त्यावर आणखी दीड हजार रुपये देण्यासाठी अभय तयार झाले. रविवारी (दि. 6) रात्री डॉलीने अभय यांच्या व्हॉट्‌स अपवर मेसेज करून 50 हजार रुपयांची मागणी केली. अभय यांनी 50 हजार रुपये न दिल्यास बायको आणि सासऱ्यांना सांगण्याची धमकी दिली.\nअभय ���ांनी पत्नी, सासरे आणि इतर सदस्यांना विश्‍वासात घेवून हे प्रकरण त्यांच्या कानावर घातले. अभय यांच्या सासऱ्यांनी याबाबत पोलिसांची मदत घेण्याचा सल्ला दिला. सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या महिलेला पकडले. तिला पोलिसी खाक्‍या दाखविला असता तिने मयूर कांबळे याच्या साथीने बदनामीचा हा कट रचल्याचे उघड झाले. मयूर आणि डॉली हे लिव्ह इन मध्ये राहतात. डॉलीच्या मोबाईलमध्ये अभयचा फोटो पाहिल्यानंतर मयूरने हा आपला मेहुणा असून त्याच्याकडील पैसे उकळण्यासाठी आपण याला ब्लॅकमेल करू असा प्लॅन मयूरने केला होता. मात्र घरच्यांनी अभयला पाठिंबा दिल्याने हा प्लॅन फसला.\nडॉली आणि मयूर यांना अटक करण्यात आली असून, आज (दि. 10) त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले, त्यानंतर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. दरम्यान, डॉली आणि मयूर हे एकाच फ्लॅटमध्ये “लिव्ह इन’मध्ये राहत होते. त्यांनी आपण पती-पत्नी असल्याचे सांगून भाडेतत्त्वावर हा फ्लॅट घेतला होता. घर मालकाकडे या दोघांची कोणतीही ठोस माहिती, कागदपत्र तसेच करारानामा देखील नव्हता त्यामुळे घर मालकालाही समन्स बजाविण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत पाटील यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://yesheeandmommy.blogspot.com/2016/11/blog-post_9.html", "date_download": "2019-01-17T20:52:41Z", "digest": "sha1:EM6HYDAG53TXBSVHAGTLB4UOVJL45LVO", "length": 9926, "nlines": 85, "source_domain": "yesheeandmommy.blogspot.com", "title": "Yeshee and Mommy: थोडसं निवडणूकीबद्दल", "raw_content": "\nनिवडणूक संपली. मी मतदान केलं नाही. मतदान करायचं नव्हतं म्हणताना निवडणूकीकडे आणि प्रचाराकडे त्रयस्थासारखं बघता आलं.\nदोन्ही उमेदवार न्यूयॉर्कचे. मी हि आता न्यूयॉर्कची म्हणून ��रतर दोघांच कौतुक वाटायला हवं होतं. पण तसं काही वाटलं नाही. उलट प्रचाराच्या दरम्यान जे काही कानावर पडत होतं त्यामुळे ह्या दोघांऐवजी तिसरच कोणीतरी उमेदवार असायला हवं होतं असं वाटत ऱ्हायलं.\nदोन्ही पक्षांची संमेलनं, उमेदवारांमधले वादविवाद, प्रचारादरम्यानच्या सनसनाटी घडामोडी काहीच टीव्ही वर बघितलं नाही. तरीही बातम्या कानावर येत होत्या: बरेच लोक नाराज होते. काही घाबरले होते. उमेदवारांची प्रतिस्पर्ध्यावरील कठोर टीका, रोज नवीन उलट सुलट बातम्या ऐकून काही लोक प्रचाराला कंटाळले होते. कधी एकदा हे संपतंय असं बऱ्याच जणांना वाटत होतं. काहींना लाजही वाटत होती. विशेष करून एका उमेदवाराच्या वक्तव्यांची. आपल्या देशाची प्रतिमा बाहेरच्या जगासमोर डागळली जातेय असं काहींना वाटलं. तर आमचा राष्ट्राध्यक्ष होऊ पहाणारा हा उमेदवार जे काही म्हणतोय त्याच्याशी आम्ही बिलकूल सहमत नाही, तो आमच्या विचारांचं प्रतिनिधित्व नक्कीच करत नाही असं जगाला ओरडून सांगाव असं काहींना पोटतिडकीनी वाटतंय असंही दिसलं.\nतमाशा हा शब्द आपण फक्त भारतातील राजकारणाच्या बाबतीतच वापरू शकतो; अमेरिकेत उंची घरात रहाणारे, डिझाईनर सूट्स घालणारे गोरे लोक तमाशा कसा करु शकतील अशी शंका ह्या आधी जर कोणाला वाटली असेल तर ती ह्या निवडणूकीत दूर झाली असणार. जग जवळ आल्याचं हे आणखी एक चिन्ह असावं.\nदोघेही उमेदवार न्यूयॉर्कचे असल्यामुळे आपल्या परिचयाचे आहेत असं उगीचच वाटत राहिलं. त्यातही डॉनल्ड ट्रम्प मूळचे न्यूयॉर्कचे. मी इथे आल्यापासुन त्यांना नेहमी टीव्ही वर पहातेय. माझ्या आवडीचा एक टॉक शो होता. म्हणजे शो अजूनही आहे पण मी आता तो बघत नाही. पूर्वी ट्रम्प कधीतरी त्या शो मध्ये पाहूणे म्हणून यायचे. मुख्याध्यापकांनी एखादया विद्यार्थ्याला आपल्या ऑफिसात बोलावलं तर तो कसा आपण किती सोज्वळ आहोत हे दाखवायचा प्रयत्न करेल तसं त्यांचं त्या वेळी वागणं असायचं.\nआम्ही रहातो त्या इमारतीवर ट्रम्प हे नाव आहे तसंच शेजारच्या काही इमारतींवरही. उंचच्या उंच इमारती आहेत सगळ्या. त्यांच्या भोवतालचा परिसर गेल्या दहा -पंधरा वर्षात सुधारून खूप सुंदर करण्यात आलाय. पूर्वी इथे काहीच नव्हतं. नदीच्या काठानी जाणारी ओसाड रेल्वे लाईन होती. वीस वर्षांपूर्वी रेल्वे लाईन खाली तशीच ठेऊन त्याच्यावर इमारती बांधायला सुरवात झाली. आणि आज नागरिकांसाठी रहायला उत्तम, अनेक प्रकारच्या सुखसुविधांनी संपन्न असं ह्या भागाचं स्वरूप दिसतं. आमच्या डोळ्यासमोर हे घडलं. डॉनल्ड ट्रम्पनी ते घडवून आणलं कि इतर कोणी ते माहित नाही पण ठळक अक्षरात नाव तर त्यांचंच आहे. म्हणून कदाचित त्यांच्या नावाची सांगड काही लोकांच्या मनात तरी नकळत चांगल्या गोष्टींशी घातली जात असेल.\nहिलरी क्लिंटन माझ्या नंतर न्यूयॉर्कला रहायला आल्या. न्यूयॉर्क राज्यातून त्या दोनदा सेनेटर म्हणून निवंडून आल्या. त्याही अपरिचित वाटत नाहीत. अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा सन्मान आज त्यांना मिळू शकला नाही. पण निवडणूक जिंकल्यानंतर केलेल्या भाषणात ट्रम्प म्हणाले त्याप्रमाणे हिलरी क्लिंटननी हि निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांचे प्रयत्न, चिकाटी, धडपड कित्येक लहान मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. आणि कुणास ठाऊक त्यांच्या पासून स्फूर्ती घेऊन एखादी तरुण मुलगी नजीकच्या भविषयकाळात निवडणुकीच्या रिंगणात उतरेल आणि स्वबळावर - वडील, नवरा, इत्यादी, इत्यादींच्या शिवाय - अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनण्याचा मान पटकावेल. तो हि एका अर्थानं हिलरी क्लिंटन यांचा विजय असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/gulabjam-marathi-film-teaser-is-out-279824.html", "date_download": "2019-01-17T22:18:51Z", "digest": "sha1:LCY3SSDY7PDMHUIBYLTUK2LQFIG3I77X", "length": 12197, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोनाली-सिद्धार्थ सांगतायत 'गुलाबजाम'ची रेसिपी!", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nसोनाली-सिद्धार्थ सांगतायत 'गुलाबजाम'ची रेसिपी\nसोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'गुलाबजाम' सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झालाय.सचिन कुंडलकर दिग्दर्शित हा सिनेमा लंडनमध्ये राहणाऱ्या एका मराठी माणसाच्या जीवनावर आधारित असणारे.\n15 जानेवारी : सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'गुलाबजाम' सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झालाय.सचिन कुंडलकर दिग्दर्शित हा सिनेमा लंडनमध्ये राहणाऱ्या एका मराठी माणसाच्या जीवनावर आधारित असणारे.सिनेमाच्या या नव्य��� टीझरमध्ये विविध मराठी खाद्यपदार्थ विशेष लक्ष वेधून घेतायत.\nसोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची जोडी पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसणार आहे. हॅपी जर्नी, राजवाडे अँड सन्स असे यशस्वी सिनेमे दिल्यानंतर सचिन कुंडलकरच्या गुलाबजाम सिनेमाकडून नक्कीच अपेक्षा आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: gulabjamsiddharth chandekarsonali kulkarniगुलाबजामसिद्धार्थ चांदेकरसोनाली कुलकर्णी\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\nVIDEO : विक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग झालं व्हायरल\nPHOTOS : फरहान-शिबानीच्या या रोमँटिक Insta पोस्ट पुन्हा व्हायरल\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/true-voter-apps-gets-little-response-16779", "date_download": "2019-01-17T21:58:12Z", "digest": "sha1:FPQQU5K6PPKVKXVJSICHU2OIP77AX3CL", "length": 17431, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "true voter apps gets little response ट्रू व्होटर ऍपला अल्प प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\nट्रू व्होटर ऍपला अल्प प्रतिसाद\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nपक्षांच्या कार्यकर्त्याकडून व उमेदवारांकडून याचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्‍यता आहे. प्रभागनिहाय असलेल्या मतदार यादीत आडनाव निहाय मतदारांची यादी सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या मतदारांची आकडेवारी यांचा हिशोब करुन राजकीय गणित मांडण्यास सोपे जाणार आहे. निवडणूक कालावधीमध्ये या ऍपचा उपयोग विरोधी पक्षांनेत्याकडून मतमोजणीच्या उत्सुकतेवेळी मात्र त्या त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. हे ऍप मोबाइलद्वारे एकमेकांना पाठविणेही शक्‍य आहे.\nसावंतवाडी : येथील नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची यंत्रणा हाय���ेक झाली आहे. पूर्वी आपल्या प्रभागातील मतदारांचे नाव शोधण्यासाठी मतदार यादीची पाने चाळावी लागत होती. परंतु सध्याच्या आधुनिक युगात उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मोबाइलमध्ये ट्रू-व्होटर ऍपची नवीन हायटेक प्रणाली कार्यान्वित झाली आहे. परंतु पक्ष कार्यकर्ते, उमेदवार व काही मतदार सोडता याच्या माहितीचा हवा तेवढा प्रसार झालेला दिसून येत नाही. संपूर्ण राज्यभर हे ऍप कार्यान्वित आहे.\nआधुनिक जमान्यात प्रत्येक क्षेत्रात नवनवीन बदल घडून येत आहेत. यात सोपे व सुलभ व्हावे यासाठी मोबाइल युगातही नवनवीन ऍप्लिकेशन प्रणाली येत आहे. राज्यभरात होणाऱ्या निवडणुकाही याला अपवाद नसून ट्रू-व्होटर ऍपद्वारे मतदार व उमेदवारांनाही हायटेक करण्याचा प्रयत्न राज्य निवडणूक आयोगाने केला आहे. त्यामुळे मतदार यादीची 100 ते 150 पाने चाळण्यापेक्षा मोबाइलमध्ये हे ऍप कार्यान्वित केल्यास निवडणुकीसंदर्भातील माहिती एका क्‍लिकवर मिळणार आहे. यामध्ये कुठल्या प्रभागात किती मतदार, उमेदवाराचे नाव व माहिती, त्यांची निशाणी, विरोधी पक्षनेते कोण अशा अनेक बाबींची माहिती या ऍपद्वारे मिळणार आहे. प्रचारासाठी नियोजनाच्या मतदारयाद्या पी.डी. एफ फॉर्मेटमध्ये एका सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहे. आचारसंहिता काळात यासदर्भात माहितीही येथील निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली होती. त्या वेळी वेगवेगळ्या विभागांचे प्रतिनिधी, अधिकारी तसेच राजकीय उमेदवारच उपस्थित होते. मात्र खास उमेदवार व मतदारांसाठी बनविलेल्या या ऍपची माहिती मतदारांनाच नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही जवळ येत आहेत. त्या निवडणुकांची माहितीही या ऍप मध्ये मिळणार आहे. परंतु ग्रामीण भागात मोबाइल रेंजच्या सुविधांचा अभावामुळे या ऍपचा फारसा उपयोग होणार असे वाटत नाही. मात्र शहरी भागाचा झपाट्याने होत असलेल्या विकासाचा विचार करता तसेच पालिका व पंचायती निवडणुका पाच वर्षांनी येतात ही बाब लक्षात घेता ट्रू-व्होटर ऍपची माहिती नगरपालिका निवडणूक मतदारांना होणेही आवश्‍यक आहे. मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची माहिती मिळणे सोपे झाले असते. मात्र काही प्रशासकीय उमेदवार, अधिकारी, उमेदवार व काही जाणकार मतदार सोडले तर ऍपचा पुरेसा प्रचार व प्रसाराची गरज आहे. राज्य निवडणूक आयोगाने हायटेक प्रणाली कार्यान्वित करुन काही उपयोग व त्याची माहितीच झाली नाही तर अशा गोष्टीचा उपयोग शून्यच समजावा असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.\nपक्षांच्या कार्यकर्त्याकडून व उमेदवारांकडून याचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्‍यता आहे. प्रभागनिहाय असलेल्या मतदार यादीत आडनाव निहाय मतदारांची यादी सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या मतदारांची आकडेवारी यांचा हिशोब करुन राजकीय गणित मांडण्यास सोपे जाणार आहे. निवडणूक कालावधीमध्ये या ऍपचा उपयोग विरोधी पक्षांनेत्याकडून मतमोजणीच्या उत्सुकतेवेळी मात्र त्या त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. हे ऍप मोबाइलद्वारे एकमेकांना पाठविणेही शक्‍य आहे.\nजिल्ह्यात मुख्याध्यापकांची 70 टक्के पदे रिक्त\nनागपूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये मंजूर उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या एकूण पदांच्या 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पदे रिक्त...\nशेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नाना पटोलेंचा ठिय्या\nभंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी पालकमंत्री...\nजिल्हा परिषद अध्यक्ष, आमदारात खडाजंगी\nभंडारा : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जनसुविधासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे व आमदार चरण वाघमारे...\n‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीदच विसरलात लोहार\nजळगाव - नियुक्तीच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त ठरलेले तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक व सध्या मुंबई होमगार्डचे पोलिस अधीक्षक असलेले मनोज लोहार...\n कॉर्पोरेट्सकडून कपंन्याकडून 400 कोटीच्या देणग्या\nनवी दिल्ली: देशात अच्छे दिन आले की नाही माहीत नाही, पण भाजपचे अच्छे दिन आले आहेत हे नक्की कॉर्पोरेट्सकडून भाजपला तब्बल 400 कोटींच्या देणग्या...\nवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती\nमंगळवेढा - तालुक्यात आरोग्य खात्यातील रिक्त पदांमुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यातच कार्यरत असलेल्या ग्रामीण रूग्णातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का ��्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-nanar-project-and-bjp-shivsena-politics-111934", "date_download": "2019-01-17T21:43:47Z", "digest": "sha1:R4LRCJ2742ZQTUSTX2Q3DHWMP2G5OBLB", "length": 20504, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial nanar project and bjp shivsena politics लुटुपुटुच्या लढाईचे राजकारण ! (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nनाणारच्या प्रकल्पावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर २४ तासांतच मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी नांगी टाकल्याचे दिसले. त्यावरून या दोन्ही पक्षांमधील ही लुटुपुटुची लढाई म्हणजे निव्वळ शह-काटशहाचे राजकारण आहे, हेच स्पष्ट झाले आहे.\nनाणारच्या प्रकल्पावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर २४ तासांतच मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी नांगी टाकल्याचे दिसले. त्यावरून या दोन्ही पक्षांमधील ही लुटुपुटुची लढाई म्हणजे निव्वळ शह-काटशहाचे राजकारण आहे, हेच स्पष्ट झाले आहे.\nको कणात राजापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नाणार परिसरात होऊ घातलेल्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावरून महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदारी असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील लढाईचा अखेरचा अध्याय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट नाणारमध्ये जाऊन दिलेल्या इशाऱ्यामुळे सुरू झाला आहे शिवसेना आणि भाजप यांच्यात गेली तीन-साडेतीन वर्षे सुरू असलेली सुंदोपसुंदी आणि हमरातुरी आता कळसाध्यायापर्यंत जाऊन पोचली असल्याचे उद्धव यांनी सोडलेल्या टीकास्त्रामुळे वरकरणी दिसू लागले आहे आणि त्यामुळे आता शिवसेना सत्तेतून कधी बाहेर पडणार, असा प्रश्‍नही उभा राहू शकतो. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील उद्योगमंत्री व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी हा मुहूर्त साधून नाणार पेट्रोकेमिकल प्रकल्पासंदर्भात सरकारने काढलेली जमीन संपादनाबाबतची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केल्यामुळे या दोन पक्षांमधील संघर्ष चव्हा���्यावर आला. देसाई यांनी ही घोषणा केल्यानंतर लगोलग फडणवीस यांनी देसाई यांना असा कोणताही अधिकार नसल्याचे आणि ही अधिसूचना रद्द झालेली नसल्याचे स्पष्ट केले शिवसेना आणि भाजप यांच्यात गेली तीन-साडेतीन वर्षे सुरू असलेली सुंदोपसुंदी आणि हमरातुरी आता कळसाध्यायापर्यंत जाऊन पोचली असल्याचे उद्धव यांनी सोडलेल्या टीकास्त्रामुळे वरकरणी दिसू लागले आहे आणि त्यामुळे आता शिवसेना सत्तेतून कधी बाहेर पडणार, असा प्रश्‍नही उभा राहू शकतो. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील उद्योगमंत्री व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी हा मुहूर्त साधून नाणार पेट्रोकेमिकल प्रकल्पासंदर्भात सरकारने काढलेली जमीन संपादनाबाबतची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केल्यामुळे या दोन पक्षांमधील संघर्ष चव्हाट्यावर आला. देसाई यांनी ही घोषणा केल्यानंतर लगोलग फडणवीस यांनी देसाई यांना असा कोणताही अधिकार नसल्याचे आणि ही अधिसूचना रद्द झालेली नसल्याचे स्पष्ट केले त्यामुळे फडणवीस सरकारमध्ये कसे अंतर्गत मतभेद आहेत आणि हे सरकार कशा पद्धतीने काम करते, यावरही प्रकाश पडला. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री ‘हा प्रकल्प होईलच’, असे ठामपणे न सांगता ‘कोकणवासीयांचे हित लक्षात घेऊनच या प्रकल्पासंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाईल,’ अशी गुळमुळीत भाषा करत आहेत. त्यामुळेच हे दोन्ही पक्ष एकमेकांवर किती अवलंबून आहेत आणि वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर किती हतबल झाले आहेत, हेच स्पष्ट झाले. ‘यापुढे भाजपबरोबर युती नाही’, असे उद्धव ठाकरे यांनी वारंवार जाहीर केल्यावरही, भाजप युतीसाठी किती अगतिक झाला आहे, ते मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच भाजपच्या स्थापना दिन सोहळ्यात पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीतच शिवसेनेला आवतण दिल्यामुळे दिसून आले होते. त्यामुळेच सरकारची अधिसूचना रद्द केल्याचे उद्योगमंत्री जाहीरपणे सांगत असतानाही मुख्यमंत्री त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता, ‘ते त्यांचे वैयक्‍तिक मत आहे’, असे सांगत आहेत. तर नाणारमध्ये ‘प्रकल्प रद्द झाला; आनंदोत्सव साजरा करा त्यामुळे फडणवीस सरकारमध्ये कसे अंतर्गत मतभेद आहेत आणि हे सरकार कशा पद्धतीने काम करते, यावरही प्रकाश पडला. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री ‘हा प्रकल्प होईलच’, असे ठामपणे न सा��गता ‘कोकणवासीयांचे हित लक्षात घेऊनच या प्रकल्पासंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाईल,’ अशी गुळमुळीत भाषा करत आहेत. त्यामुळेच हे दोन्ही पक्ष एकमेकांवर किती अवलंबून आहेत आणि वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर किती हतबल झाले आहेत, हेच स्पष्ट झाले. ‘यापुढे भाजपबरोबर युती नाही’, असे उद्धव ठाकरे यांनी वारंवार जाहीर केल्यावरही, भाजप युतीसाठी किती अगतिक झाला आहे, ते मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच भाजपच्या स्थापना दिन सोहळ्यात पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीतच शिवसेनेला आवतण दिल्यामुळे दिसून आले होते. त्यामुळेच सरकारची अधिसूचना रद्द केल्याचे उद्योगमंत्री जाहीरपणे सांगत असतानाही मुख्यमंत्री त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता, ‘ते त्यांचे वैयक्‍तिक मत आहे’, असे सांगत आहेत. तर नाणारमध्ये ‘प्रकल्प रद्द झाला; आनंदोत्सव साजरा करा ’ असे कोकणावासीयांना उद्धव यांनी सांगितल्यानंतरच्या अवघ्या २४ तासांत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी नांगी टाकल्याचे दिसत आहे. यावरून या दोन्ही पक्षांमध्ये गेली काही वर्षे सुरू असलेली घणाघाती लढाई, प्रत्यक्षात कशी लुटुपुटुची लढाई आहे, यावरच शिक्‍कामोर्तब झाले आहे.\nशिवसेना आणि भाजप यांच्यातील लढाई आता निव्वळ करमणुकीपलीकडे गेली असली, तरी खरा प्रश्‍न हा त्याहीपलीकडला आहे आणि तो कोकणचा विकास, तसेच रोजगारनिर्मिती यासंबंधातील आहे. भाजपने सध्या रोजगारनिर्मिती हा विषय अग्रक्रमाने हाती घेतल्याचे दिसत असून, त्यासाठी नवनवे प्रकल्प प्रत्यक्षात येणे हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे शिवसेना या प्रकल्पास केवळ राजकारण म्हणूनच विरोध करत असल्याचे दिसते. पर्यावरण आणि नैसर्गिक संतुलन हा मुद्दा कितीही महत्त्वाचा असला, तरी कोकणातील जनतेने दारिद्य्राला तोंड देत राजापुरी पंचावरच आयुष्य काढायचे काय शिवाय, दाभोळच्या एन्‍रॉन प्रकल्पाच्या वेळी शिवसेनाच काय भाजपनेही नांगीच टाकली होती. एन्‍रॉनचा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवण्याची घणाघाती घोषणा करून गोपीनाथ मुंडे यांनी १९९५ च्या निवडणुकीत प्रचाराचे मैदान दणाणून सोडले होते. मात्र सत्ता हाती आली आणि ‘एन्‍रॉन’च्या रिबेका मार्क यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतल्यावर त्या रद्द केलेल्या प्रकल्पाचा पुनर्जन्म कसा झाला, ���े भाजप-शिवसेना नेते विसरले असले, तरी जनता विसरलेली नाही शिवाय, दाभोळच्या एन्‍रॉन प्रकल्पाच्या वेळी शिवसेनाच काय भाजपनेही नांगीच टाकली होती. एन्‍रॉनचा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवण्याची घणाघाती घोषणा करून गोपीनाथ मुंडे यांनी १९९५ च्या निवडणुकीत प्रचाराचे मैदान दणाणून सोडले होते. मात्र सत्ता हाती आली आणि ‘एन्‍रॉन’च्या रिबेका मार्क यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतल्यावर त्या रद्द केलेल्या प्रकल्पाचा पुनर्जन्म कसा झाला, ते भाजप-शिवसेना नेते विसरले असले, तरी जनता विसरलेली नाही जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाबाबतही प्रारंभीच्या ठाम विरोधानंतर शिवसेनेने अशीच दुटप्पी भूमिका घेत आपला विरोध निव्वळ राजकारणापुरताच मर्यादित असतो, हे दाखवून दिले. त्यामुळे तीन लाख कोटी रुपये किमतीच्या नाणारच्या महाकाय प्रकल्पाचा वापर केवळ राजकारणासाठीच सुरू आहे. राहता राहिला मुद्दा तो नाणार परिसरातील जमिनी गुजराती आणि अन्य मंडळींनी घेतल्याचा. त्यांना त्या जमिनी कोकणातील जनतेने विकल्या, त्या राजीखुशीनेच ना जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाबाबतही प्रारंभीच्या ठाम विरोधानंतर शिवसेनेने अशीच दुटप्पी भूमिका घेत आपला विरोध निव्वळ राजकारणापुरताच मर्यादित असतो, हे दाखवून दिले. त्यामुळे तीन लाख कोटी रुपये किमतीच्या नाणारच्या महाकाय प्रकल्पाचा वापर केवळ राजकारणासाठीच सुरू आहे. राहता राहिला मुद्दा तो नाणार परिसरातील जमिनी गुजराती आणि अन्य मंडळींनी घेतल्याचा. त्यांना त्या जमिनी कोकणातील जनतेने विकल्या, त्या राजीखुशीनेच ना की तेव्हा त्यांच्या मानेवर सुरी ठेवून खरेदीखते करून घेण्यात आली होती की तेव्हा त्यांच्या मानेवर सुरी ठेवून खरेदीखते करून घेण्यात आली होती त्यामुळे ही लुटुपुटुची लढाई म्हणजे निव्वळ शह-काटशहाचे राजकारण आहे, हे कोकणवासीयांनी ध्यानात घेतलेले बरे \nडॉ. जॅक सिकेरांच्या पुतळ्याचा वाद कायम\nपणजी : गोव्याच्या सार्वमत कौलावेळी गोवा महाराष्ट्रात विलीन करू नये अशी ठाम भूमिका घेणारे पहिले विरोधी पक्षनेते डॉ. जॅक सिकेरा यांच्या...\nमाझ्या आयुष्यात कायम लक्षात राहतील असे 'दादा'\nसकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु...\nशिवसेना बिनधास्त, तर भाजपची घालमेल\nयुतीचा सस्पेन्स कायम; दोन्ही गोटांत हालचालींना वेग मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nस्थायी समितीसाठी इच्छुक नगरसेवकांचे देव पाण्यात\nसोलापूर : महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारीपूर्वी सदस्य निवडणे बंधनकारक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/marathi-actors-six-pack-wale-hero/", "date_download": "2019-01-17T21:41:48Z", "digest": "sha1:7IM6JDNWUDWNWJKRIU64W54ZOAAAQEVT", "length": 15691, "nlines": 149, "source_domain": "marathimotivation.in", "title": "हे आहेत मराठीतले सिक्सपॅक वाले डॅशिंग हीरोज... - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्��ा फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nHome जनरल एंटरटेनमेंट हे आहेत मराठीतले सिक्सपॅक वाले डॅशिंग हीरोज…\nहे आहेत मराठीतले सिक्सपॅक वाले डॅशिंग हीरोज…\nमराठी चित्रपटात मध्ये marathi actors ना जास्ती महत्व नसते, महत्व हे चित्रपटाच्या कथेला असते. या मुळेच सैराट कोणाच्या ध्यानी मनी नसताना प्रचंड यशस्वी झाली. या उलट हिंदी किंवा तेलगू सेनमा मध्ये कथेच्या अगोदर कलाकार कोण आहे हे बघितले जाते. या मुळे तिकडचे कलाकार हे शरीरयष्टी इत्यादी बाबींवर खास भर देतात.\nपण सध्या काळ बदलला आहे. मराठी मध्ये देखील सर्व प्रकारच्या सेनमा बनू लागले आहेत. सिनेमाचं नाही तर मराठी सिरीयल साठी देखील चांगले बळकट शारीरयष्टी ची मागणी वाढत आहे. आज मी अशाच काही बॉडीबिल्डर marathi actors ची यादी तुमच्या समोर घेऊन आलोय\nहार्दिक हा अगोदर ‘रंगा पतंगा’ (2015) मधे पोलीस म्हणून दिसला होता. सध्या हार्दिक जोशी हा झी मराठी वरील मालिक तुझ्यात जीव रंगला मधे काम करतोय. यात तो राणा या पहिलवानाची भूमिका करतोय. हार्दिकच हे पात्र खुपच लोकप्रिय झाले आहे. हे पात्र लोकप्रिय होण्यामघे हार्दिक ची बलदंड शारीरयष्टि तितकीच् कारणीभूत आहे.\nचिन्मय उदगीरकर हा मराठी ऍक्टर स्टार प्रवाह च्या ‘स्वप्नांचा पालिकडले’ मध्ये दिसला होता. त्या नंतर तो 2015 मध्ये झी मराठी वरील नांदा सोख्य भरे मध्ये नील नावाच लीड रोल मध्ये काम केल. तो त्याचा आगामी चित्रपट वाझलच पाहिजे साठी सिक्स पॅक बनवले आहेत.\nउमेश कामत हा खूप लोकप्रिय असा अभिनेता आहे. तो आणि त्याची बायको प्रिया बापट हे cute cuples सोशल मीडिया वर खूप लोकप्रिय आहेत. साधारण उमेश ची छवी हि चॉकलेट हिरो म्हणून आहे. पण उमेश चे सोशल मीडिया वरील pics बघता तो, ती छवी बदलण्याच्या तयारीत दिसतोय.\nदेवदत्त नागे हे प्रसिद्ध टीव्ही सिरीयल ‘जय मल्हार’ मधील खंडोबा होय. देवदत्त ने खंडोबा च्या रोल साठी बॉडी वर खूप मेहनत घेतली आहे. जय मल्हार हे सिरीयल या सिक्स पॅक वाल्या रुबाबदार खंडोबा मुळे फार गाजली आणि देवदत्त खंडोबा म्हणून खूपच प्रसिद्ध झाला. सध्या देवदत्त ची पर्सनॅलिटी ही हॉलिवूड हिरो पेक्षा कमी नाही.\nअनालेश देसाई हा देखील देवदत्त सारखाच रोल मुळे प्रसिद्ध झाला. तो कलर्स मराठी वरील ‘गणपती बाप्पा मोरया’ या सिरीयल मध्ये महादेवाची भूमिका करतो. अ���ालेश ने देखील महादेवाचा रोल साठी बॉडी बनवली आहे. तो या मालिकेत लीड रोल मध्ये नसला तरी लोकांन कडून त्याला कामासाठी खूप दाद मिळाली.\nश्रेयश तळपदे ने आपल्या कलेच्या च्या जोरावर बॉलिवूड मध्ये आपले एक स्थान निर्माण केलं आहे. मराठी नाटक ते बॉलिवूड हिरो हा त्याचा प्रवास नकीच सोप्पा नव्हता. बॉलिवूड नंतर श्रेयश मराठी मध्ये ‘बाजी’ या चित्रपटा द्वारे परतला. बाजी साठी त्याने जबरदस्त सिक्स पॅक साकारले होते.\nजितेंद्र जोशी ने खूप शे मराठी, हिंदी सिनेमा केलेले आहेत. त्याचा नुकताच रिलीज झालेला आणि प्रियांका चोप्रा निर्मित ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमातील रोल साठी त्याच खूप कौतुक झाल आहे. जितेंद्र जोशी ने ‘बाजी’ मध्ये निगेटिव्ह रोल केलं आहे. त्या साठी त्याने बॉडी बनवली होती.\nसध्या संतोष हा no 1 मराठी मालिका ‘असं सासर सुरेख बाई’ या प्राईम टाइम मालिकेत काम करतोय. तो त्यात यश महाजन म्हणून लीड रोल करतोय. संतोष हा ‘झेंडा’, ‘मोरया’ सारखा सिनेमात लीड रोल मध्ये होता. तो त्याचा आगामी सिनेमा साठी सिक्स पॅक बॉडी बनवतोय.\n‘कॅरीऑन मराठा’ या सिनेमा मधला डॅशिंग हिरो म्हणजे गश्मीर होय. गश्मीर हा तेलगू सिनेमा मधल्या डॅशिंग हिरो सारखा दिसतो, आणि त्याचा कॅरीऑन मराठा हा सिनेमा पण तेलगू सारखंच होत. गश्मीर चा आगामी सिनेमा कान्हा येतोय त्यात पण तो डॅशिंग रोल मध्ये आहे असे दिसतय.\nथोडक्यात काय तर मराठी सिनेमा पण कात टाकत आहे. आपल्या भविष्यात या कलाकारांची मराठी ऍक्शन मुव्ही बघायला मिळतील.\nमराठा मोळ्या कलाकारा बद्दल चा हा लेख आवडला का तुमचं मत कळवा कॉमेंट करून. atozmarathi चे फेसबुक पेज लाईक करा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या धन्यवाद..\nPrevious articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 मोटिव्हेशनल सुविचार\nNext articleअसे असेल शिवस्मारक- शिवस्मारक संपूर्ण माहिती\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\n जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार\nमहाराज जयसिंहजी या भारतीय राजाने रोल्स रॉयल्स कार कचरा गोळा करण्यासाठी वापरली.\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-17T22:12:14Z", "digest": "sha1:WLRJOIKL3ZNYEK63AMUCGFZACFQ6EWGP", "length": 7119, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धनंजय पवार यांची राष्ट्रवादी सेवादल सचिवपदी निवड | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nधनंजय पवार यांची राष्ट्रवादी सेवादल सचिवपदी निवड\nमेढा – आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक धनंजय पवार यांची नुकतीच जावली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवादलच्या मुख्य सचिवपदी निवड झाली. त्यांना निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे. पवार यांनी यांनी जावली तालुक्‍यात राष्ट्रवादीचे संघटन मजबूत केल्यामुळे पवार यांना मुख्य सचिवपदी काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या निवडी बद्दल राष्ट्र वादीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व मेढा ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाढ्याचा खासदार आम्ही माण-खटावकरच ठरवणार\nमागितली वीज… मिळाले वीजबिल\nतौसीफ आत्मदहन प्रकरणी आयोगाची गंभीर दखल\nवाईत दुकान फोडून अडीच लाख लंपास\nबॅनरबाजीमुळे प्रवाशांचा जीव धोक्‍यात\nबुवाबाजीमुळे तालुक्‍याची प्रतिमा मलीन\nकर्जमाफीसाठी नाभिक महामंडळाचे निवेदन\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला सक्तमजुरी\nवाई ग्रामीण रुग्णालयाला अखेर डॉक्‍टर मिळाले\nखेलो इंडिया : फुटबॉलचे अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/sangli/page/3", "date_download": "2019-01-17T21:42:43Z", "digest": "sha1:BKNWJGOUNX2UOJCVPYSZ7UIEP65QJIAQ", "length": 10090, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सांगली Archives - Page 3 of 398 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nतुबची योजनेचे पाणी जतला देण्यासाठी पाठपुरावा करणार : राज्यपाल\nप्रतिनिधी/ जत जत तालुक्यातील वंचित 42 गावांना वरदान ठरणाऱया कर��नाटकातील तुबची बबलेश्वर उपसा सिंचन योजनेतून तातडीने पाणी देण्यासंदर्भात तोडगा काढू अशी गवही देऊन याप्रश्नी लवकरच दोन्ही राज्यांची बैठक बोलूवू, अशी माहिती महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिली जत तालुक्याला सीमेवर आलेल्या तुबची बबलेश्वर उपसा सिंचन योजनेचे पाणी पूर्व भागातील 42 गावांना मिळावे साठी सांगलीचे शिक्षण सभापती तमन्ना रवी ...Full Article\nअज्ञात शेतकऱयांकडून पांडुरंग कारखान्याच्या कार्यालयावर हल्ला\nप्रतिनिधी / पंढरपूर तालुक्यातील भंडिशेगांव (ता. पंढरपूर) येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या व वाखरी येथील विठ्ठल कारखान्याच्या कार्यालयावर शनिवारी रात्री काही अज्ञातांनी कार्यालयाची तोडफोड केली आहे. यामध्ये कार्यालय काही ...Full Article\nसोलापुरात लाखों जणांच्या यात्रा महोत्सवाला प्रारंभ\nप्रतिनिधी/ सोलापूर ‘बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धेश्वर महाराज की जय’ असा जयघोष करित रविवारी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगास तैलाभिषेकाचा मुख्य धार्मिक विधी झाला. ...Full Article\nआंतरराज्य दरोडेखोर टोळीचा म्होरक्या जेरबंद\nप्रतिनिधी/ मिरज महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात अनेक मोठे सशस्त्र दरोडे टाकून परांगदा झालेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा छडा लावण्यात शहर पोलिसांना यश आले. टोळीचा मुख्य सूत्रधार कुलदिपसिंग टाक यास ...Full Article\nऊसपट्टय़ात दुसऱया दिवशीही आंदोलनाचा भडका\nप्रतिनिधी/ सांगली एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी ऊसपट्टय़ात आंदोलनाची धार अधिक तीव्र बनत चालली आहे. आज दुसऱया दिवशीही संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या साखर ...Full Article\nमाचणूरच्या ‘प्रतिक’चा नरबळी झाल्याचे उघड\nप्रतिनिधी/ सोलापूर मंगळवेढा तालुक्यातील माचणूर गावातील प्रतिक मधुकर शिवशरण (वय 9) याचे अपहरण करुन त्याचा गुप्तधन प्राप्तीसाठी व कुटुंबातील लोकांना असलेल्या दीर्घ आजारातून मुक्तता मिळवण्यासाठी नरबळी दिल्याची माहिती पोलीस ...Full Article\nनेत्यांच्या वाढत्या दौऱयांची मांदियाळी\nसंजय गायकवाड / सांगली लोकसभा निवडणूकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. मार्चच्या पहिल्या आठवडयात सार्वत्रिक निवडणूकीचा बिगुल वाजण्याची शक्यता अस���्याने भाजपा आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जिल्हयातील दौरे ...Full Article\nमजरेवाडीत डोक्यात भरणी घालून भावाचा खून\nप्रतिनिधी/ सोलापूर शहरातील मजरेवाडी भागातील बेघर वसाहतीत दोन भावांमध्ये होणाऱया नेहमीच्या भांडणात नेहमीच मार खाणाऱया व त्यामुळे त्रासलेल्या एका भावाने दुसऱया भावाच्या डोक्यात चिनीमातीची भरणी घालून खून केल्याची घटना ...Full Article\n‘क्रांती, कृष्णा’ची गट कार्यालये पेटवली\nवार्ताहर/ पलूस, भवानीनगर उसाची पहिली उचल 2300 रुपये जमा झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. आज सांगली जिह्यातील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव येथील तसेच कृष्णा सहकारी ...Full Article\nशेळकेवाडी येथे अपघातात दोन ठार\nप्रतिनिधी/ कवठेमहांकाळ मिरज-पंढरपूर राज्यमार्गावरील शेळकेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे अज्ञात चारचाकी वाहनाने मोटारसायकलला पाठीमागून दिलेल्या धडकेत दोघेजण ठार झाले. अतुल अशोक सरगर (वय 21), ऋषिकेश विजय पोतदार (वय 22, दोघेही ...Full Article\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://itstechschool.com/mr/courses/other-training-course-gurgaon/", "date_download": "2019-01-17T22:09:23Z", "digest": "sha1:A7JMZSXMZGXO2PYEUHUVYZKEFA2YOUXU", "length": 22534, "nlines": 435, "source_domain": "itstechschool.com", "title": "ITS Tech School Best Other Courses Training in Gurgaon | Other Courses Training Institute in Gurgaon गुडगावमधील सर्वोत्कृष्ट इतर अभ्यास प्रशिक्षण इतर अभ्यासक्रम प्रशिक्षण संस्था गुडगाव", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेष��)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह ���ेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (���्रगत मूलभूत)\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nसूचना: JavaScript ही सामग्री आवश्यक आहे.\n1 खुली MIRANTIS प्रशिक्षण अधिक पहा\n2 NODE जे.एस. प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रमाणन अधिक पहा\n3 पायथन 3 अधिक पहा\n4 कॅसन्द्र ट्रेनिंग अधिक पहा\n5 कोबिट फाऊंडेशन ट्रेनिंग अधिक पहा\n6 ईएमसी अवामार एकत्रीकरण परफॉर्मन्स मॅनेजमेंट अधिक पहा\n7 प्रोग्रॅमर्ससाठी आर परिचय अधिक पहा\n9 ज्युस ट्रेनिंग प्रमाणन अधिक पहा\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ,\nगुडगाव, HR, भारत – 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ashok-jagdale-criticize-congress/", "date_download": "2019-01-17T21:32:26Z", "digest": "sha1:2GCC4FNQMBGE2ANDCYNYIKZFHB4TGIU6", "length": 10064, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कॉंग्रेसने विश्वासघात केला, पराभवानंतर अशोक जगदाळे यांची संतप्त प्रतिक्रिया", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकॉंग्रेसने विश्वासघात केला, पराभवानंतर अशोक जगदाळे यांची संतप्त प्रतिक्रिया\nटीम महाराष्ट्र देशा- बीड- लातूर – उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतमोजणी घेण्यात आली असून भाजपचे सुरेश धस हे विजयी झाले आहेत. काल न्यायालयाने फटकारल्यानंतर आज तातडीने मतमोजणी घेण्यात आली आहे. अटीतटीच्या लढाईत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते यामध्ये अखेर धस यांनी राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. या पराभवानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे.\nपराभूत उमेदवार अशोक जगदाळे यांनी पराभवाचे खापर कॉंग्रेसच्या माथी फोडले आहे. राष्ट्रवादीने ताकद लावली, मात्र काँग्रेसने विश्वासघात केला असा गंभीर आरोप जगदाळे यांनी केला आहे. कॉंग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नसल्याचं देखील निकालानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय…\nबीड- लातूर – उस्मानाबाद विधानपरिषद निवडणूक पहिल्यापासूनच चुरशीची राहिली होती. सर्वप्रथम अधिकृत उमेदवार कराड यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादीला मोठा दणका बसला होता. त्यानंतर आता धस यांच्या विजयाने विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना बहीण पंकजा मुंडे आणि धस यांनी धोबीपछाड दिल्याचं बोललं जातं आहे. मताची आकडेवारी कमी असताना देखील काँग्रेस – राष्ट्रवादीची मते फोडण्यात भाजपला यश आलं आहे. दरम्यान धस यांना 526 मत, जगदाळे यांना 452 , 1 मत नोटाला तर 25 मते बाद झाली.\nउस्मानाबाद– बीड – लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या वतीने प्रथम भाजपाचे रमेश कराड यांना पक्षात प्रवेश देवून त्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. परंतू रमेश कराड यांनी आपला अर्ज ऐनवेळी मागे घेतल्याने राष्ट्रवादी तोंडावर पडली होती. नंतर ज्या उमेदवारास पक्षाने उमेदवारी नाकारली होती अशा राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार असलेल्या अशोक जगदाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले होते तसेच जगदाळे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीने आपली पुर्ण शक्ती पणाला लावली होती. विशेषतः विधानपरिषेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जगदाळे यांच्या विजयासाठी प्रयत्न केले होते. मात्र सुरेश धस यांच्या विजयामुळे राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. सुरेश धस यांच्या विजयामुळे ग्रामविकास मंत्री तथा भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे पक्षातील स्थान मजबूत झाले आहे.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nठाणे : शिवसेना आणि भाजप हे दोघे गेल्या साडेचार वर्षांपासून केंद्र, राज्य आणि पालिकांमध्ये एकत्र नांदत आहेत. मात्र…\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी;…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bhai-vaidya/", "date_download": "2019-01-17T21:40:17Z", "digest": "sha1:P4L4766ZXDFFAVJNYKQ53OEJT2RX27SR", "length": 12335, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गांधीजींना त्यांच्याच मारेकऱ्यांच्या गोटात ढकलू नका - भाई वैद्य", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगांधीजींना त्यांच्याच मारेकऱ्यांच्या गोटात ढकलू नका – भाई वैद्य\nसंघ विचारधारेवर कडाडून टीका\nपुणे – गांधीजींनी कधीकाळी चार्तुवर्ण व्यवस्थेचा पुरस्कार केला होता. पंरतू डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे करार भेटी दरम्यान महात्मा गांधींनी चार्तुवर्ण व्यवस्था कशी अन्यायकारक आहे याची प्रचिती आली. त्यांच्या चुकीच्या भुमिकेचा पश्याताप म्हणुन गांधींनी सातत्याने तब्बल दहा महिने हरिजनांच्या उत्थानाचे कार्य केले. कधीकाळी चार्तुवर्ण व्यवस्थेचे समर्थन केले म्हणुन त्यांना त्यांच्याच मारेकऱ्यांच्या गोटात ढकलणे योग्य होणार नाही असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी आज व्यक्त केले.\nसंघ विचारधारेवर कडाडून टीका\nज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य हे 22 जून रोजी 90 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या निमित्त त्यांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला येथील महाराष्ट्र कला प्रसारिणी सभा आणि संवाद, पुणे यांच्यातर्फे वैद्य यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्य़ासाठी सन्मान आणि मानपत्र सोहळा प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्या सन्मानाला उत्तर देतांना वयाच्या नव्वदाव्यावर्षी देखील देशापुढील जटील प्रश्र्नांचा आढावा घेतांना भाई यांनी मनोगत व्यक्त करीत होते. माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते भाईंचा सत्कर करण्यात आला.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी केंद्रिय गृृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत मधुकर भावे, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर,अध्यक्ष उद्धव कानडे, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनिल महाजन आणि मनोहर कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र…\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nसत्कारचे मनोगत व्यक्त करतांना भाई वैद्य पुढे म्हणाले की, गांधींच्या बदलेल्या या भुमिकेचा सनातन्यांनी मनात राग धरला. त्यांच्या पश्यातापाच्या काळात सनतनी विचारधारेच्या लोकांनी त्यांच्यावर विखारी टिका केली पंरतू गांधीजी त्या विचारापारून नंतर परावृत्त झाले नाहीत. विश्रामबाग वाड्यातील गांधींच्या सत्काराच्यावेळीस गांधीवर कट्टरविचारधाराच्या लोकांनी त्यांच्यावर बाॅंम्ब टाकून त्यांनी जीवेमारण्याचा देखील प्रयत्न केला. पंरतू गांधीजी त्यातून थोडक्यात बचावले. जातींचे उच्चाटन हा जणू विडाच गांधींनी त्याकाळी उचलला होता. त्यामुळे गांधीजींना त्यांच्याच मारेकऱ्यांच्या गोटात ढकलू नका असं आवाहन वैद्य यांनी केलं\nसंघ विचारधारेवर भाई प्रहार\nभाई वैद्य पुढे म्हणाले की, शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्थान राहिलेले आहे. गोवा मुक्ती संग्रमापासून ते आजही विविध संघर्षाच्यावेळी आपण त्या प्रेरणेचे स्मरण करतो. पंरतू याच शिवाजी महाराजांवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महाराजांनी कल्यानच्या सुभेदाराच्या सुनेची ओटी भरून परत पाठवण्याच्या कृतीवर टिका केली होती. कारण शिवाजी महाराजांनी हिंदवीस्वराज्याची भाषा वापरली तर त्यांना हिंदुत्ववादाची भाषा आणि कृती अपेक्षित होती. 1925 पासून संघ आणि हिंदूत्ववाद्यांनी हिंदवीस्वराज्या एेवजी एकाच धर्मावर आधारीत असे हिंदुत्ववादी राष्ट्राची कल्पना मांडली होती पंरतूकी जातीवर, धर्मावर आधारीत राष्ट्राची उभारणी केल्यास काय परिस्थिती ओढावते हे ईस्लामीक राष्ट्रांच्या सध्याच्या परिस्थितीवरुन आपणांस लक्षात येईल. धर्माधिष्टीत राष्ट्रनिर्मीती भारताला विनाशाकडेच घेऊन अशी भीती देखील व्यक्त केली\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्��� पेटवण्याचं काम बाळासाहेबांनी…\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nपाणीपुरी विक्रेता झाला अटल बिहारी वाजपेयी\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nटीम महाराष्ट्र देशा : ‘मेला’ या चित्रपटामधून स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता फैजल खान पुन्हा एकदा तब्बल १९…\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/udhav-thackeray-critics-on-central-government-over-nirav-modi-pnb-scam/", "date_download": "2019-01-17T21:42:38Z", "digest": "sha1:PEKXVJRE4FLWUOYORUWT3UGU7BAPBK2E", "length": 13867, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीलाच बसवा – उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीलाच बसवा – उद्धव ठाकरे\nउद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाना\nशे-पाचशे रुपये कर्जाचा हप्ता फेडता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. मात्र, दुसरीकडे देशातील बनेल उद्योगपती सरकारच्या कृपेने ‘सुखरूप’ आहेत. देशलुटीच्या कथा आणि दंतकथा रघुरामन राजन यांनी समोर आणल्या तेव्हा त्यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरून घालवण्यात आले. आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीलाच बसवा, म्हणजे देशाची अखेरची निरवानिरव करता येईल म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आजच्या दैनिक सामनच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी सरकारचा समाचार घेतला.\nकाय आहे आजचा दैनिक सामना अग्रलेख\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अ���ित पवारांचा…\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये…\nहिंदुस्थानात विकासकामांसाठी पैशाची कमतरता नाही; पण बादलीलाच जर छिद्र असेल तर पाणी भरणार कसे, असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेस ११ हजार कोटींचा चुना लावला. चुना लावून हे महाशय सहकुटुंब पळून गेले. नीरव मोदी याने जानेवारीतच देश सोडल्याचे उघड झाले, पण गेल्याच आठवड्य़ात हे महाशय पंतप्रधान मोदींबरोबर ‘दावोस’ येथे मिरवत होते व मोदी यांच्यासोबतची त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. नीरव मोदी हा भारतीय जनता पक्षाचा ‘हमसफर’ होता व निवडणुकांसाठी पैसा जमा करण्यात हे महाशय आघाडीवर होते. अर्थात इतका मोठा घोटाळा नीरवने भाजप नेत्यांच्या आशीर्वादाने केला व त्याने बँकांची जी लूट केली त्यातला वाटा भाजपच्या खजिन्यात गेला असा आरोप आम्ही करणार नाही पण भाजपची श्रीमंती वाढवण्यात व निवडणुका जिंकण्यासाठी वगैरे पैशांचे डोंगर उभे करण्यात असे अनेक नीरव मोदी झटत आहेत. हा पैसा शेवटी\nराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारूनच उभा केला जातो हे नीरव मोदी प्रकरणात उघड झाले. न खाऊंगा न खाने दूंगा’ ही पंतप्रधान मोदी यांची घोषणा येथे अपयशी ठरली आहे. पंजाब नॅशनल बँकेत नीरवभाईने घोटाळा केल्याची तक्रार आधीच दाखल झाली होती तरीही हा माणूस दावोसला कसा गेला, दावोस येथे पंतप्रधान मोदी यांना जे उद्योगपती भेटले त्यात तो कसा सहभागी झाला हे आधी सांगा. नीरव मोदीचे आधार कार्ड बँक खात्यास ‘लिंक’ केले असते तर काही गोष्टी उघड झाल्या असत्या. सामान्य माणसाला ‘आधार कार्डा’शिवाय स्मशानात लाकडेही मिळत नाहीत व इस्पितळात प्रवेश मिळत नाही, पण नीरव मोदीने ‘आधार कार्डा’शिवाय अकरा हजार कोटींची लूट बँकांतून केली. नीरव सहिसलामत पळून गेल्यावर देशातील तपास यंत्रणा ‘ईडी’ वगैरेंनी त्याच्या मालमत्तांवर धाडी घातल्या. गुरुवारी १८ ठिकाणी धाडी घालून ५१०० कोटी रुपयांचे हिरे व दागिने जप्त केले असे वाचनात आले. अशा मालमत्ता विजय मल्ल्या व ललित मोदीच्यादेखील आहेत, पण तेसुद्धा पसार झाले. अशाच प्रकारच्या खऱ्याखोट्य़ा गुन्ह्य़ांसाठी\nजातात. मुंबईत भुजबळ व पाटण्यात लालू यादव तुरुंगात आहेत, पण नीरव मोदीप्रमाणे कृपाशंकर यांचे भाग्य चमकल्याने भाजपकृपेने ते ‘सुखरूप’ सुटले आ���ेत. पुण्याचे ‘डी.एस.के.’ यांचाही पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, पण सरकारच्या नाकासमोरून मल्ल्या व नीरव मोदी पळून गेले आहेत. २०१४ साली निवडणुका जिंकून देण्यात ‘भाजप’च्या मागे जे धनदांडगे उभे राहिले ते काय लायकीचे होते हे आता दिसले. भ्रष्टाचारमुक्त देश व पारदर्शक कारभाराची लक्तरे फक्त तीन वर्षांत निघाली. शे-पाचशे रुपये कर्जाचा हप्ता फेडता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. त्याच्या घरादारावर जप्तीचा नांगर फिरतो, पण देशातील बनेल उद्योगपतींनी राष्ट्रीयीकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट केली व ते सगळे दरोडेखोर सरकारीकृपेने ‘सुखरूप’ आहेत. देश सध्या जाहिरातबाजीवर चालला आहे. प्रसिद्धी व जाहिरातबाजीवर हजारो कोटी खर्च सुरू आहे. देशलुटीच्या कथा आणि दंतकथा रघुरामन राजन यांनी समोर आणल्या तेव्हा त्यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरून घालवण्यात आले. आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीलाच बसवा, म्हणजे देशाची अखेरची निरवानिरव करता येईल\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार – मुख्यमंत्री\nनागपूर : महाराष्ट्र पोलिस दलाचा देशात नावलौकिक असून क्रीडा क्षेत्रातही उत्तम खेळाडू निर्माण झाले आहेत. पोलिस दलातील…\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nआबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरकारचा…\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/when-will-the-5-percent-reservation-for-muslim-community-be-given-for-education/", "date_download": "2019-01-17T21:27:33Z", "digest": "sha1:PZNE4XWR6QYDBFMASHE3JLW772JIZRH7", "length": 8508, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी दिलेले ५ टक्के आरक्षण कधी मिळणार – आमदार ख्वाजा बेग", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुस्लिम समाजाला शिक्षणासाठी दिलेले ५ टक्के आरक्षण कधी मिळणार – आमदार ख्वाजा बेग\nमुंबई – मागील सरकारने मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये दिलेले ५ टक्क्याचे आरक्षण न्यायालयाने देण्यास संमती दर्शवल्यानंतरही आत्ताचे सरकार केवळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आमदार ख्वाजा बेग यांनी नियम ९७ अन्वये आज सभागृहात मांडून सरकारचे लक्ष वेधले.\nनियम ९७ अन्वये मुस्लिम समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक बाबतीत जी पिछेहाट झाली आहे तसेच वारंवार वेगवेगळया आयुधांच्या माध्यमातून हे सरकार मागील सरकारने शिक्षणात दिलेले ५ टक्के आरक्षण आणि न्यायालयाने शिक्षणामध्ये देण्यास संमती दर्शवल्यानंतरही हे सरकार केवळ दुर्लक्ष कशापध्दतीने करत आहे हा महत्वाचा मुद्दा आमदार ख्वाजा बेग यांनी सभागृहात लावून धरला.\nअल्पसंख्यांक समाज शिष्यवृत्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ; आमदार…\nआमदार ख्वाजा बेग यांनी आपल्या भाषणामध्ये ये देशात सगळया धर्माचे लोक कशा गुण्यागोविंदाने राहतात. या धर्मातील प्रत्येक लोक आपल्या धर्माला सर्वाधिक मानतात. प्रत्येकजण आपला धर्मग्रंथ आणि त्याची शिकवण मानतात. हेच लोक जेव्हा बाहेर पडतात तेव्हा कुणाला मानत असतील तर संविधान या ग्रंथाला… डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेल्या पवित्र संविधानामुळे आपण आज आहोत. प्रत्येक समाजाची काळजी घेण्याचे काम संविधान करत आहे.\nसरकारने मुस्लिम आणि मराठा समाजाला आरक्षण दिले. परंतु त्या आरक्षणाचे काय झाले हे आपण पहात आहोत. त्यामुळे नियम ९७ अन्वये आमदार ख्याजा बेग यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.\n१८७१ ते २००५ पर्यंतच्या वेगवेगळया आयोगांनी मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज आहे असे सांगितल्याचे दाखले देत आमदार ख्वाजा बेग यांनी मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण देण्याच्या मुद्दयाकडे लक्ष वेधले. आमदार ख्वाजा बेग यांनी सन २०१४ पासून विविध आयुधांचा वापर करत हे आरक्षण मिळण्यासाठी शा���नाकडे पाठपुरावा केला आहे परंतु सरकार याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोपही केला.\nअल्पसंख्यांक समाज शिष्यवृत्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ; आमदार ख्वाजा बेग यांच्या…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nटीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद आता समोर येवू लागले आहेत.…\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/manik-godghate-alias-kavi-grace/", "date_download": "2019-01-17T21:57:54Z", "digest": "sha1:T7B2BNT7NU53VAKWJBLQEXRLODZJVJQO", "length": 15962, "nlines": 120, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "माणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस) – profiles", "raw_content": "\nमाणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)\nनामवंत साहित्यिक आणि सिध्दहस्त कवी\nनामवंत साहित्यिक आणि सिध्दहस्त कवी असलेल्या माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला.\n“इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण केले होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्‍या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. ग्रेस यांचे वडील लष्करी व्यवसायात होते. त्यांची रसिकता कर्नल बाग या नागपुरातील वस्तीत त्यांचे कुटुंब राहत होते. ग्रेस यांचे सुरुवातीचे जीवन कष्टमय होते. आईच्या अकाली निधनामुळे घराची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागली तसंच नोकरी आणि शिक्षणासाठी सुध्दा प्रचंड संघर्ष करावे लागले. डॉ. लीला माटे यांच्याशी विवाह झाल्यानंतरही हा संघर्ष सुरूच राहिला. एम. ए. ची परीक्षा जवळ आलेली असताना त्यांना बसचा अपघात झाला.\n१९६६ मध्ये मराठी विषयातील “ना. के. बेहरे सुवर्णपदक” जिंकून नागपूर विद्यापीठातून माणिक गोडघाटे एम. ए. झाले. प्लास्टर लावलेल्या हातांनी त्यांनी प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक घेतले.\n१९६६ ते १९६८ या काळात नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले, तर १९६८ पासून ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे अध्यापन करू लागले. प्राध्यापक म्हणून १९९७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर २००४ पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील मराठी व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत होते, तसंच “सौंदर्यशास्त्र” या विषयाचे अध्यापनही ग्रेस यांनी विद्यापीठात त्यांनी केले. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते, तर “महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा”चे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते.\nत्यांचे पाच काविता व सात ललितलेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले असून यामध्ये “संध्याकाळच्या कविता“, “राजपुत्र आणि डार्लिंग”, “चर्चबेल”, “मितवा”, “सांध्यपर्वातील”, “वैष्णवी”, “सांजभयाच्या साजणी”, “ओल्या वेळूची बासरी”, “असे रंग आणि ढगांच्या किनारी”, “अज्ञेयाहून गूढ गूढ दिसती झाडातली वर्तुळे”, “आठवण”, “कंठात दिशांचे हार”, “कर्णधून”, “कर्णभूल” या नावाने प्रसिध्द झालेले साहित्य लोकप्रिय ठरले आहे.\nवेळोवेळी दर्जेदार वाड्मयाची निर्मिती केल्याबद्दल तसंच क्षेत्राला दिलेल्या अमूल्य योगदानासाठी ग्रेस यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे ज्यामध्ये “जी. ए. कुलकर्णी सन्मान पुरस्कार”, “महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, चंद्रमाधवीचे प्रदेश (काव्य)”, “महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, चर्चबेल (ललितबंध)”, “महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, संध्याकाळच्या कविता (काव्य)”, “वाग्विलासिनी पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान, पुणे”, २०११ सालचा “विदर्भ भूषण पुरस्कार”,”नागभूषण फाऊंडेशन चा नागभूषण पुरस्कार”, “विदर्भ साहित्य संघ नागपूर चा “जीवनव्रती पुरस्कार”, “दमाणी पुरस्कारांचा” समावेश आहे;\nसर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रेस यांच्या “वार्‍याने हलते रान” ह्या ललितलेख संग्रहासाठी त्यांना २०११ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते; तर २०१२ साली आयोजित करण्यात आलेल्या ई-साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देखील कवी ग्रेस यांनी भुषविले होते.\nविशेष म्हणजे डॉ. जया मेहता यांनी ग्रेस यांच्या “चर्चबेल” व “मितवा” या ललित लेखसंग्रहांचे गुजरातीत भाषांतर केले असून, ग्रेस यांच्या काही निवडक कवितांचे डॉ. उमाशंकर जोशी यांनी गुजरातीत अनुवादित केलेल्या आहेत.\nप्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत काव्यगायन आणि विवेचन अशा द्विदल कार्यक्रमाचे सादरीकरण कवी ग्रेस यांनी २००८ मध्ये सुरू केले. इचलकरंजी येथे “मैत्र जीवाचे” या नावाने अशा द्विदल कार्यक्रमांचा पहिला प्रयोग सादर झाला होता.\nकर्करोगाशी सुमारे तीन वर्षे लढा दिल्यानंतर अखेर वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी म्हणजे २६ मार्च २०१२ या दिवशी ग्रेस यांचे पुण्यात निधन झाले.\n( लेखन व संशोधन – सागर मालाडकर )\nकवी ग्रेस यांच्यावरील विविध लेख वाचण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा\nग्रेस यांची “ती गेली तेव्हा”\n१० मे – कवी ग्रेस यांची जयंती\nजी. ए. कुलकर्णी सन्मान पुरस्कार\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nनरसिंह चिंतामण (न.चिं.) केळकर\nसाहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण (तात्यासाहेब) केळकर यांनी टिळकांच्या निधनानंतर तब्बल ...\nदोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणार्‍या कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ ...\nलंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला ...\nप्रा. रावसाहेब रंगराव बोराडे\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T20:50:02Z", "digest": "sha1:AWXDQFXJ46FWIJWIRTXZGIZIIA3OK4D4", "length": 7287, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लांबपल्ल्यांच्या गाड्यांना आधुनिक कोचेस बसवणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nलांबपल्ल्यांच्या गाड्यांना आधुनिक कोचेस बसवणार\nनवी दिल्ली – देशातील सर्व लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना आधुनिक पद्धतीचे एलएचबी डबे बसवले जाणार आहेत अशी माहिती रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी आज राज्यसभेत दिली. नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याच्या संबंधात सरकारी पातळीवरून जी आश्‍वासने दिली गेली आहेत त्याची पुर्तता आम्ही निश्‍चीतपणे करू अशी ग्वाहींहीं त्यांनी दिली.\nआठवड्यापुर्वी गुवाहाटी येथे रेल्वेच्या कामांची आढावा बैठक घेण्यात आली त्यात लांबपल्ल्याच्या सर्वच गाड्यांचे डबे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील अनमॅन्ड रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचा मोठा कार्यक्रम आम्ही हाती घेतला असून आज देशातील जवळपास अशी सर्व क्रॉसिंग बंद करण्यात आली आहेत त्यामुळे रेल्वेच्या अपघातांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे असे ते म्हणाले. रेल्वे अपघातांच्या प्रकरणात रेल्वेकडून ज्यांना नुकसान भरपाई देणे अगत्याचे आहे त्या सर्व प्रकरणात संबंधीतांना रेल्वेकडून नुकसान भरपाई दिली जाईल असे ते म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/page/10", "date_download": "2019-01-17T21:50:42Z", "digest": "sha1:7DEYNDZ6MYPSUDA24KSDHOQRJFFYB2HN", "length": 9760, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आवृत्ती Archives - Page 10 of 3910 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nतुये येथील स्फोटातील दुसऱयाचाही मृत्यू\nअखिल नाईकच्या मृत्यूमुळे तुये – वेताळवाडीत शोकाकूळ वातावरण प्रतिनिधी/ पेडणे तुये येथील सिमेंट ब्लॉक तयार करणाऱया फॅक्टरीत शनिवार 12 रोजी बॉयलर गॅसच्या झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेला वेताळवाडा – तुये येथील 19 वर्षीय युवक अखिल भानुदास नाईक याचा मंगळवारी रात्री 9 वा. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तुये येथील नवीन विस्तारीत औद्योगिक वसाहतीत मेसर्स राजेंद्र काशिनाथ ...Full Article\nकोनाळकट्टा येथे एसटीची झाडाला धडक\nप्रतिनिधी/ साटेली-भेडशी दोडामार्गहून मोर्ले येथे जाणाऱया एस.टी.बसचा कोनाळकट्टा येथे झाडाला धडक बसून अपघात झाला. बुधवारी सकाळी हा अपघात घडला. या अपघातात एसटीच्या टपाचे नुकसान झाले असून सुदैवाने प्रवाशांना दुखापत ...Full Article\nकुडासे येथे माकडतापाचा रुग्ण\nवार्ताहर/ दोडामार्ग गतवर्षी बांदा परिसरात रौद्र रुप धारण केलेल्या माकडताप आजाराने पुन्हा दोडामार्ग तालुक्यात डोके वर काढले आहे. तालुक्यातील कुडासे-वानोशी येथील अनिकेत रत्नकांत च्यारी (23) याला माकडतापाची लागण झाल्याचे ...Full Article\nछत्रपती शिवाजी संग्रहालयाचे काम लवकरच मार्गी लावणार\nखासदार उदयनराजे भोसले यांचे आश्वासन प्रतिनिधी/ सातारा छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे काम कसल्याही परिस्थितीत मार्गी लागणार आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून यासाठी निधी खेचून आणला आहे. 1 कोटी 81 ...Full Article\nवायसीच्या मुलांचा क्लास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात\nप्रतिनिधी/ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वारा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयीन युवकांची गर्दी झाली होती. त्यातील काही युवक मोबाईलवर चॅटींगमध्ये व्यस्त होते. तर परिसरातील गवताच्या लॉनवर गप्पांमध्ये मशगुल झाले होते. काही ...Full Article\nमाण नदीत पाणी सोडावे\nप्रतिनिधी/ म्हसवड माण तालुक्यात सध्या पडलेल्या गंभीर दुष्काळ���चा मोठा फटका तालुक्यातील शेतकरी वर्गाला बसत असून दुष्काळामुळे तालुक्यातील सर्व पाणीसाठे संपुष्टात आले असल्याने शेतीला तर सोडाच; पण जनावरांनाही पिण्यास पाणी ...Full Article\nबसस्थानक परिसरात भाजी मंडई भर रस्त्यात\nभाजी विक्रेत्यांसह नागरिकांची गर्दी : रस्त्यावर होतेय वाहतूक कोंडी : त्यातच मोबाईल चोरटय़ांचा हैदोस प्रतिनिधी/ सातारा ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवईनाक्याची कोंडी झाली. पर्यायी वाहतूक बसस्थानक, राधिका रस्त्याला वाढली आहे. ...Full Article\nअमित शहा बुथ कमिटी कार्यकर्त्यांशी साधणार संवाद\nप्रतिनिधी/ सांगली भाजपाने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. येत्या निवडणुकीत स्वबळावर पुन्हा एकदा केंद्रात सत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा ...Full Article\nशिवसेनेशी युती करण्यास भाजप अनुकूल\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची माहिती प्रतिनिधी/ सोलापूर समविचारी पक्षाने एकत्र येऊन मतांचे विभाजन टाळले पाहिजे हाच भाजपचा प्रयत्न आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या मतविभागणीचा फायदा होऊ नये याची ...Full Article\nदुचाकी-जीप अपघातात युवक ठार\nप्रतिनिधी/ सांगली दुचाकी आणि वडाप जीपमध्ये झालेल्या अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला. नितीन बाळकृष्ण कोकणे (वय 27 रा. घोसरवाड, ता. शिरोळ) असे ठार झालेल्याचे ...Full Article\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra?start=1728", "date_download": "2019-01-17T21:57:53Z", "digest": "sha1:XJRTQA7XUJZGOYIRYRSZFU54CCKHNTSW", "length": 6467, "nlines": 163, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nतुकाराम मुढेंच्या समर्थनार्थ आंदोलन...\nखड्ड्यांमुळे आदित्य ठाकरेंच्या आलिशान गाडीचा टायर फुटला\nबिबट्या शिरला मुलांच्या बिछान्यात अन्...\n'आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती' भिडे गुरुजींच्या विधानावर चौकार टीका\nभुजबळ यांना जामीन मंजूर, कार्यकर्त्यांचा जल्लोष\nआईचे अनैतिक संबंध मुलीच्या आणि नातीच्या जिवावर बेतले...\nमहागाईविरोधात मनसेचं अनोख आंदोलन\nसाखरेच्या गरम पाकात पडून चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू\nखासदार हिना गावितांच्या गाडीवर मराठा आंदोलनकर्त्यांचा हल्ला...\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nआम आदमी पार्टीचं लिंबू-मिरची आंदोलन\nमराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन, मुख्यमंत्र्यांचा केला निषेध...\nखासगी कारण देत मुंढे 15 दिवसांच्या रजेवर\nमनसेनं घातलं खड्यात श्राद्ध अन् कार्यकर्त्यांनी केलं मुंडन...\nवीजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने लागली आग, 6 लाखांचं नुकसान\nयेवल्यातील शेतकऱ्याचा आदर्श उपक्रम\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5364-raj-cartoon-rss", "date_download": "2019-01-17T20:54:24Z", "digest": "sha1:ADFBKPTVA7H2V7VJEKTYL2UMAB3DXOP7", "length": 5661, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "“थंडीतलं एक उबदार स्वप्न!” - भारतीय सैन्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मोहन भागवतांचा राज ठाकरेंनी घेतला समाचार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n“थंडीतलं एक उबदार स्वप्न” - भारतीय सैन्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मोहन भागवतांचा राज ठाकरेंनी घेतला समाचार\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nसरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराचे जवान आणि संघ स्वयंसेवकांची तुलना करणारे बेताल वक्तव्य करत खळबळ माजवली आहे. त्यांच्या या बेताल विधानाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्याद्वारे चांगलाच समाचार घेतला आहे.\nमोहन भागवतांचे वक्तव्य म्हणजे “थंडीतलं एक उबदार स्वप्न” असल्याचे राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवले आहे.\nअतिशय शेलक्या शब्दात राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राद्वारे मोहन भागवतांवर टीकेची झोड उडवली आहे.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinapipemills.com/mr/stainless-steel-pipe-mill.html", "date_download": "2019-01-17T21:49:47Z", "digest": "sha1:SREE4KPRY6OPMLYUS6TDEYBV2VY5G5QS", "length": 9807, "nlines": 347, "source_domain": "www.chinapipemills.com", "title": "", "raw_content": "\nथंड रोल लागत मशीन\nमल्टि फंक्शनल उत्पादन लाइन\nउच्च गती पाईप मिल\nस्क्वेअर पाईप मिल ला थेट विमान स्क्वेअर\nस्टेनलेस स्टील पाईप मिल\nपूरक उपकरणे व सुटे भाग\nथंड रोल लागत मशीन\nमल्टि फंक्शनल उत्पादन लाइन\nउच्च गती पाईप मिल\nस्क्वेअर पाईप मिल ला थेट विमान स्क्वेअर\nस्टेनलेस स्टील पाईप मिल\nपूरक उपकरणे व सुटे भाग\nस्टेनलेस स्टील पाईप मिल\nस्क्वेअर पाईप मिल ला थेट विमान स्क्वेअर\nउच्च गती पाईप मिल\nमल्टि फंक्शनल उत्पादन लाइन\nAbroach थंड कलम स्टील उत्पादन लाइन रोल\nERW720 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW406 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW219 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW89 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW32 HF सरळ welded पाईप उत्पादन ला���न\nस्टेनलेस स्टील पाईप मिल\nPrevious: स्क्वेअर पाईप मिल ला थेट विमान स्क्वेअर\nस्वयंचलित पाईप मेकिंग मशीन\nस्वयंचलित पाईप उत्पादन लाइन\nस्वयंचलित पत्रक Decoiler मशीन\nकार्बन स्टील पाईप करून देणे मशीन\nकार्बन स्टील पाईप मिल\nकार्बन स्टील ट्यूब मिल\nकार्बन स्टील ट्यूब मिल लाइन\nउत्कृष्ट गुणवत्ता स्टील पाईप\nदिलेला पाईप मेकिंग मशीन\nजस्ताचा थर दिलेला स्टील ट्यूब मशीन\nउच्च वारंवारता पाईप मशीन\nउच्च वारंवारता पाईप मेकिंग मशीन\nउच्च वारंवारता स्टील ट्यूब मिल लाइन\nHign गुणवत्ता पाईप मेकिंग मशीन\nपोकळ पाईप मेकिंग मशीन\nहॉट विक्री स्टील पाईप\nलोह पाईप निर्माण मशीन\nपाईप आणि ट्यूब मेकिंग मशीन\nपाईप ऑटो लाइन करून देणे\nकिंमत पाईप मेकिंग मशीन\nपाईप यंत्राचे सुटे करून देणे\nमशीन करून देणे फेरी पाईप\nगोल स्टील ट्यूब मिल\nकलम पाईप निर्माण मशीन\nSs पाईप करून देणे मशीन\nस्टेनलेस स्टील पाईप मशीन करून देणे\nस्टेनलेस स्टील पाईप करून देणे मशीन्स\nस्टेनलेस स्टील पाईप मिल\nस्टेनलेस स्टील पाईप मिल लाइन\nस्टेनलेस स्टील पाईप मिल्स\nस्टेनलेस स्टील पाईप किंमत\nस्टेनलेस स्टील ट्यूब मिल\nस्टेनलेस स्टील ट्यूब मिल्स\nस्टेनलेस स्टील welded पाईप मिल\nस्टील गुंडाळी कटिंग मशीन\nस्टील ट्यूब मेकिंग मशीन\nस्टील ट्यूब मिल लाइन\nपुरवठा पाईप मशीन करून देणे\nनलिका यंत्राचे सुटे करून देणे\nERW325 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW406 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW140 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nउच्च गती पाईप मिल\nERW508 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: Zhizhao औद्योगिक क्षेत्र, शिजीयाझुआंग शहर, चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Income-Tax-raids-on-Minister-Mahadevappa/", "date_download": "2019-01-17T21:14:03Z", "digest": "sha1:D3O4D4OWOQIABWRVTVC7J6J7KVYKV5MG", "length": 4429, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंत्री महादेवप्पांवर आयकर छापे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मंत्री महादेवप्पांवर आयकर छापे\nमंत्री महादेवप्पांवर आयकर छापे\nकर्नाटक विधानसभेची निवडणूक 12 मे रोजी होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया चाललेली असतानाच आयकर खात्याने राज्याचे बांधकाममंत्री एच. सी. महादेवप्पा यांच्यासह काँग्रेसला पाठिंबा देणार्‍या बड्या कंत्राटदारांच्यावरही छापे टाकले आहेत.\nही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्‍वर यांनी केली आहे. सहा महिन्यांपासून केंद्र सरकारने केवळ काँग्रेस नेत्यांच्यावर छापे टाकण्याचे सत्र सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते व त्यांच्या समर्थकांवरही कारवाई करत आयकर खाते अप्रत्यक्षरीत्या भाजपला साहाय्य करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.\nकारवाई राजकीय उद्देशाने प्रेरित : काँग्रेस\nकाँग्रेस नेत्यांच्यावर व प्रामुख्याने वीजमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावरील कारवाई या राजकीय उद्देशाने प्रेरित असल्याचे काँग्रेसचे म्हटले आहे. अलीकडेच पाटबंधारेमंत्री एम. बी. पाटील यांच्या निवासस्थानावर आयकरने छापे टाकले होते. यावरून केवळ काँग्रेस नेत्यांना केंद्र सरकारने लक्ष्य केल्याचा आरोपही काँग्रेस पक्षाने केला आहे.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/two-swabhimani-supporters-arrested-in-mumbai/", "date_download": "2019-01-17T22:10:03Z", "digest": "sha1:ZARDDOBU6PXTGPVD4GIK3SRENL3PTJAI", "length": 4655, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबई : कॅफेची तोडफोड; 'स्‍वाभिमानी' कार्यकर्त्यांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : कॅफेची तोडफोड; 'स्‍वाभिमानी' कार्यकर्त्यांना अटक\nकॅफेची तोडफोड; 'स्‍वाभिमानी' कार्यकर्त्यांना अटक\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमुंबईतील अंधेरी पश्चिम येथील एका कॅफेची तोडफोड करून मालकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी स्‍वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्‍हे दाखल करण्यात आले आहेत. तर मेहताब शेख (वय ४१), मनोज ठाकूर (वय ३३) या दोघांना अटक करण्यात आले आहे.\nकाल, बुधवारी अंधेरी पश्चिम येथील पंच मार्गावर असणार्‍या कौशल रश्‍मीकांत शहा (वय ३१) यांच्या सिरोको कॅफेमध्ये १० ते १५ जण जबरदस्‍तीने घुसले. त्यांनी आरडाओरड करत कॅफेची तोडफोड केली. यावेळी त्यांच्या हातात ���्‍वाभिमानी संघटनेचे लाल झेंडे होते. तसेच कॅफेत असणार्‍या कामगारांना शिवीगाळ करून शहा यांना जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद शहा यांनी दिली होती.\nत्यानुसार पोलिसांनी स्‍वाभिमानी कार्यकर्त्यांवर गुन्‍हे दाखल केले असून दोघांना अटकही करण्यात आले आहे. याप्रकरणी इतरांचा शोध सुरू आहे. कौशल शहा हे हॉटेलमध्‍ये असताना स्वाभिमानी संघटनेच्या दहा ते बारा अनोळखी कार्यकर्त्यांनी स्वाभिमान संघटनेचे लाल रंगाचे झेंडे हातात घेऊन जोरजोरात घोषणा दिल्‍या. तसेच कॅफेमधील साहित्‍याची तोडफोड करुन कॅफेमधील कामगारांना शिवीगाळ केली. तसेच शहा यांना जीवे मारण्याची धमकी दिली.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-koperdi-rape-and-murder-case-right-result-water-resources-minister-girish-mahajan/", "date_download": "2019-01-17T21:26:51Z", "digest": "sha1:W5MFVLOC47ZXWPFOHW7M25UUODE4QHV7", "length": 5433, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भक्कम बाजू मांडल्यानेच योग्य निकाल : महाजन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › भक्कम बाजू मांडल्यानेच योग्य निकाल : महाजन\nभक्कम बाजू मांडल्यानेच योग्य निकाल : महाजन\nकोपर्डी घटनेप्रकरणी जलदगती न्यायालयात शासनाने योग्य बाजू मांडल्याने योग्य निकाल लागला आहे. याचपद्धतीने शासन यापुढेही आपली बाजू भक्कमपणे मांडून आरोपींची शिक्षा कायम राहील यासाठी प्रयत्न करेल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.\nस्मार्ट सिटी समीट कार्यक्रमासाठी ते नाशिकमध्ये आले होते. त्याप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते. कोपर्डी येथील घटनेबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता होती. या घटनेच्या विरोधात न्याय मिळावा म्हणून मराठा समाजबांधवांनी शांततेत मोर्चे काढले. त्याचेही यात श्रेय म्हटले पाहिजे. जलदगती न्यायालयीन प्रक्रिया राबविली. परंतु, त्यानंतरही काहीसा विलंब झाला असला तरी बाजू भक्कमपणे मांडली गेल्याने आरोपीं��ा योग्य ती शिक्षा झाली आहे. खरे तर झालेली घटना अशोभनीय आणि निर्घृण अशीच होती. त्यासंदर्भात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी मोठ्या कौशल्याने हा खटला हाताळत आरोपींना योग्य त्या शिक्षेपर्यंत नेले आहे. आता या घटनेत पुढे दाद मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. असे झाले तर शासनही आपली बाजू पुन्हा अधिक भक्कमपणे मांडेल आणि त्यात विलंब होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. शिक्षेमुळे गुन्हेगारांना आळा बसेल, असा विश्‍वासही व्यक्त केला.\nभक्कम बाजू मांडल्यानेच योग्य निकाल : महाजन\nअध्यक्ष पदासाठी कोकाटे, कोकणी आघाडीवर\nजिल्हा बँकेचा काटेरी मुकुट कोण स्वीकारणार\nपोलीस कँटीन नव्या जागेत सुरू\nआरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाका\nअन्, जेव्हा ठाण्यातच पोलिसांना घाम फुटतो\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Appeal-to-Congress-leader-Dr-Vishwajit-Kadam/", "date_download": "2019-01-17T22:27:14Z", "digest": "sha1:7HEDOWPYJH3ZH4QRETWWRTHKNFKUDOLS", "length": 6323, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपला सत्ता दिल्यास सांगलीवर करवाढीचा बोजा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › भाजपला सत्ता दिल्यास सांगलीवर करवाढीचा बोजा\nभाजपला सत्ता दिल्यास सांगलीवर करवाढीचा बोजा\nसांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची सत्ता भाजपच्या हातात दिल्यास नागरिकांवर करवाढीचा मोठा बोजा लादला जाईल. त्यामुळे जनतेने काँग्रेसच्या उमेदवारांना महापालिकेत पाठवावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्‍वजीत कदम यांनी केले.\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीचे प्रभाग 16 मधील उमेदवार पुष्पलता पाटील, उत्तम साखळकर, रुपाली चव्हाण, हारुण शिकलगार यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीत ते बोलत होते. आमदार कदम म्हणाले, सांगलीचा आतापर्यंतचा विकास हा काँग्रेस, राष्ट्रवादीमुळेच झाला आहे. तसेच यापुढेही काँग्रेस, राष्ट्रवादी हेच पक्ष विकास करू शकतात. विरोधकांना सरकार ���ालविण्याचा अनुभव नाही. त्यामुळे विरोधकांकडून केवळ भूलथापा मारणे सुरू आहे. सत्ता मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मात्र या थापांना जनता आता भूलणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराचा फटका सर्वांनाच बसला आहे. या धक्क्यातून लोक अद्यापही सावरले नाहीत. त्यामुळे त्यांना निवडून देण्याची चूक मतदार करणार नाहीत.\nपुष्पलता पाटील म्हणाल्या, गेल्या पाच वर्षांत प्रभागात अनेक विकास कामे केली आहेत. रस्ते, गटारी, ड्रेनेजच्या समस्या सोडविण्याबरोबर महिलांना शिलाई मशीन वाटप, ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण, खुल्या व्यायामशाळा, शाळांमध्ये ई-लर्निंग आदि कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. त्यामुळे जनता यावेळी सुद्धा आमच्या मागे राहणार आहे. विरोधकांच्या भूलथापांना कोणीही फसणार नाही. जनतेचा पाठिंबा आम्हालाच आहे.\nकाँग्रेसचे उमेदवार उत्तम साखळकर म्हणाले, प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न केले. मात्र गेल्या चार वषार्ंत केंद्र आणि राज्य सरकारने सांगलीची अडवणूक केली. विकास करीत असताना आडकाठी आणली. तरीसुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. मतदारांनी याचा विचार करून सामान्यांच्या हाकेला सतत धावून जाणार्‍या काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करुन विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://awaazindiatvnews.com/2018/12/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%90%E0%A4%95%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-17T20:55:21Z", "digest": "sha1:3BGDA3YV6V6KHMOHW4PTGNDYT6VSZ3OL", "length": 7351, "nlines": 120, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "सरकार ऐकत नसेल तर मंत्र्यांना कांदे फेकून मारा; राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश सरकार ऐकत नसेल तर मंत्र्यांना कांदे फेकून मारा; राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला\nAll Content Uncategorized (117) अपराध समाचार (750) ��रियर (20) खेल (1041) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (497) दुनिया (834) देश (12389) धर्म / आस्था (67) मनोरंजन (482) राजनीति (870) व्यापार (349) समाचार (16860)\nसरकार ऐकत नसेल तर मंत्र्यांना कांदे फेकून मारा; राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला\nसरकार ऐकत नसेल तर मंत्र्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. मंत्री बेशुद्ध झाले तर तोच कांदा त्यांच्या नाकाला लावा, असेही ठाकरेंनी म्हटले आहे.\nराज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून बुधवारी कळवण येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘कांदा प्रश्नावर आमची राज ठाकरेंशी चर्चा झाली. हे सरकार ऐकत नसेल तर मंत्र्यांना कांदे फेकून मारा. तसेच मंत्री बेशुद्ध झाले तर तोच कांदा त्यांच्या नाकाला लावा’, असे राज ठाकरेंनी सांगितल्याचे कांदा उत्पादकांनी सांगितले. राज ठाकरे यांनी आम्हाला मुंबई भेटीचे निमंत्रण दिल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले.\nराज ठाकरे यांचा नाशिक दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. दिंडोरी येथे राज ठाकरेंना बघण्यासाठी स्थानिक तरुणांनी गर्दी केली होती. गर्दीमुळे राज ठाकरेंना गाडीबाहेर पडताना अडचणीचा सामना करावा लागला. अखेरीस पोलिसांनी हस्तक्षेप करत राज ठाकरेंचा मार्ग मोकळा केला.\nदरम्यान, सध्या देशभरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा चर्चेत आहे. कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षा निम्म्याने पडले असून राज्यातील गंभीर बनत असलेल्या कांदा उत्पादकांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे. उत्पादन खर्च प्रति क्विंटल १००० रुपये असताना बाजारात कांदा कवडीमोलाने विकला जात आहे. भाव घसरल्याने शेतकरी संतप्त आहे. निफाडमधील संजय साठे यांनी ७५० किलो कांदा विक्रीतून मिळालेले १०६४ रुपये थेट पंतप्रधान कार्यालयास ‘मनिऑर्डर’ करून शेतकऱ्यांच्या बिकट स्थितीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.\nमृतांचा आकडा 10 वर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathidesha.com/index.php?option=com_rsmonials&page=3&Itemid=30", "date_download": "2019-01-17T22:27:16Z", "digest": "sha1:XXB3EL252EYNOBBHSFGN3CZAAO6E7VJX", "length": 18339, "nlines": 186, "source_domain": "marathidesha.com", "title": " प्रतिक्रिया", "raw_content": "\nआपला आवडता विषय निवडा\nGo to article... मुस्लिम सेनानी autopublish अंकुश अजिंठा अष्टवि���ायक आंबोली आबाजी महादेव आयुधे कान्होजी जेधे किल्ले अजिंक्यतारा किल्ले उंदेरी किल्ले कणकदुर्ग किल्ले कर्नाळा किल्ले कुलाबा किल्ले कोकण किल्ले कोलई किल्ले खांदेरी किल्ले गोपाळगड किल्ले जंजिरा किल्ले जयगड किल्ले तिकोणा किल्ले तोरणा किल्ले देवगड किल्ले नाणेघाट किल्ले निवती किल्ले पन्हाळा किल्ले पुरंदर किल्ले पूर्णगड किल्ले प्रतापगड किल्ले बाणकोट किल्ले भरतगड किल्ले भूदरगड किल्ले महाराष्ट्र किल्ले रत्नदुर्ग किल्ले राजगड किल्ले राजमाची किल्ले रायगड किल्ले रायरेश्वर किल्ले रेवदंडा किल्ले रोहिडा किल्ले लोहगड किल्ले विजयदुर्ग किल्ले विशाळगड किल्ले विसापूर किल्ले शिवनेरी किल्ले सिंधूदुर्ग किल्ले सिंहगड किल्ले सुधागड किल्ले सुवर्णदुर्ग किल्ले हरिश्चंद्रगड किल्ले हर्णे किल्लेदुर्ग कुणकेश्वर कुलपे कोंडाजी फर्जंद कोल्हापूर खंजिर खाद्यसंस्कृती गोदाजी जगताप घारापुरी चलचित्रे चिखलदरा चिलखत छत्रपती राजाराम महाराज छत्रपती शहाजी महाराज छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवरायांवरील काव्य छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपतींची वंशावळ छायाचित्रे जीवबा महाला जैन तीर्थक्षेत्रे ठासणीची बंदूक ढाल तलवार तानाजी मालुसरे ताराबाईंचा जीवनक्रम तोफ तोफगोळा दर्याराजे कान्होजी आंग्रे दर्यावीर मायनाक भंडारी दर्यावीर लायजी पाटील दस्तान दांडपट्टा दारू ठेवण्याचे भांडे दिवेआगार धार्मिक स्थळे नावजी बलकवडे नृत्यप्रकार नेताजी पालकर पट्टा परसू पराक्रमी मावळे पर्यटन स्थळे पाचगणी प्रतापराव गुजर प्रतिक्रिया फिरंगोजी नरसाळा बाजी जेधे बाजी पासलकर बाजी प्रभू देशपांडे बाजीराव जीवनक्रम भाले मराठी लेखन मराठेकालीन राजवटी महाबळेश्वर महाराष्ट्रगीते महाराष्ट्रातील नेत्रपेढ्या महाराष्ट्रातील सण माथेरान मुखपृष्ठ मुरारबाजी मुस्लीम सेनानी मोडी लिपी येसाजी कंक राजमाता जिजाबाई राजाराम राजेंचा जीवनक्रम रामजी पांगेरा लोककला लोणावळा-खंडाळा वाघनखे वेरूळ शंभुराजे कृत नखशिख शंभुराजे कृत नायिकाभेद शंभुराजे कृत बुधभूषण शंभुराजे कृत सातसतक शहाजीराजेंचा जीवनक्रम शिवकालीन पत्रे शिवकालीन शब्दार्थ शिवछत्रपतींचे सुबक शिवा काशीद शिवाजीराजेंचा जीवनक्रम श्री औंढा नागनाथ,हिंगोली श्री क्षेत्र,आळंदी श्री क्षेत्��,देहू श्री खंडोबा,जेजुरी श्री गणपतीपुळे श्री घृष्णेश्वर मंदिर,औरंगाबाद श्री जोतिबा श्री तुळजाभवानी,तुळजापूर श्री त्र्यंबकेश्वर,नाशिक श्री दत्तदेवस्थान,नरसोबावाडी श्री परळी वैजनाथ श्री भीमाशंकर,पुणे श्री महालक्ष्मी श्री रेणूका,माहूर श्री विठ्ठल,पंढरपूर श्री शनिशिंगणापूर श्री शिवमंदिर,खिद्रापुर श्री सप्तशृंगी,वणी श्री साईबाबा,शिर्डी श्री सिध्दीविनायक,मुंबई श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट संत संत एकनाथ संत गजानन महाराज संत गाडगे महाराज संत गोरा कुंभार संत चोखामेळा संत ज्ञानेश्वर संत तुकडोजी महाराज संत तुकाराम संत नामदेव संत रामदास संत साईबाबा संत सावता माळी संत सोयराबाई संदर्भ संपर्क संभाजी कावजी संभाजीराजेंचा जीवनक्रम संस्कृती सिधोजी निंबाळकर सुर्यराव काकडे हंबीरराव मोहिते हरिहरेश्वर हिरोजी फर्जंद हिरोजी फर्जद\nप्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)\nप्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com\nछत्रपती शिवाजी महाराजांची तसेच सभाजी महाराजाची माहिती पुरवल्याबद्दल आपल्याला मनपुर्वक आभर.......
\nनाव: शैलेश बळीराम जाधव\nखरंच वेड आहे आम्हां मराठ्यांना भगवयाचे ...,\nलाखाच्या पोशिंद्यासाठी गमावलेल्या प्राणांचे ...,\nशिवरायांनी लढत मिळंवलेल्या स्वराज्याचे ...,\nअन शंभू राजांनी झुंझत दिलेल्या बलिदानाचे ...,\nखरंच वेड आहे आम्हां मराठ्यांना भगवयाचे ... दिनू\nछत्रपती शिवाजी महाराजांची माहिती सोशल साईट वरती पुरवल्याबद्दल आपल्याला मना पासून धन्यवाद\n* हे भरणे गरजेचे आहे\nवरील सुरक्षा कोड लिहा:*\nमोफत सकल मराठी फॉंट\nमराठीत लेखन कसे करावे\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा ��्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........\nमहाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार\nचाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट\nमराठीदेशा © २०१२ सर्व हक्क सुरक्षित संकल्पना व निर्मिती दामोदर मगदूम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/618027", "date_download": "2019-01-17T21:36:47Z", "digest": "sha1:7WF4CYTLVLC6XYOHI24JFMBPXVAPZQFP", "length": 4889, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मोटो जी6 प्लस भारतात लॉंच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » मोटो जी6 प्लस भारतात लॉंच\nमोटो जी6 प्लस भारतात लॉंच\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमोटो जी 6 भारतात लॉंच झालाय. मोटो जी 6 आणि मोटो जी 6 प्ले दोन स्मार्टफोनपेक्षाही मोटो जी6 मध्ये चांगले फिचर्स आहेत. मोटो जी6 हा ड्युअल सिमचा स्मार्टफोन आहे. यामध्ये 5.93 इंचचा फुल डिस्प्ले देण्यात आलाय. हा फोन 8.0 ओरियो अॅण्ड्रॉइड ऑपरेटींग सिस्टिमवर काम करेल. फोनमध्ये 630 Soc का ओक्टाकोर स्नैपड्रेगन प्रोसेसर असून 6 जीबी रॅम तसेच ड्युअल रिअर कॅमेराही आहे.\nयामध्ये 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे. याचा सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सल आहे. याला इनबिल्ट मेमर�� 64 जीबी रॅम असून 128 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. याशिवाय 4G LTE, वायफाय, ब्लूटूथ 5.0, यूसीएबी टाइप सी, एनएफसी, आणि 3.5 एमएमचा जॅक आहे. फोनमध्ये 3,200 एमएएचची बॅटरी असून याचं वजन 165 ग्रॅम आहे. यामध्ये फिंगरप्रिंट सेसंर असून फोन डॉल्बी ऑडियो सपोर्टदेखील दिला आहे.\nFlipkart कडून 4 जी स्मार्टफोनच्या किंमतीत कपात\nमेटल प्रेमचा Alcatel Idol 4 Pro लाँच\nनवीन वर्षात एअरटेलचा स्वस्त प्लॅन\n‘मायक्रोसॉफ्ट’कडून स्वस्त लॅपटॉप सादर\nPosted in: माहिती / तंत्रज्ञान\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/8-crore-crores-of-solid-waste-management-plans-get-technical-approval/", "date_download": "2019-01-17T21:44:05Z", "digest": "sha1:QUJGTWY7DLI6POFNSOKJPN5GKNBUXN7B", "length": 8113, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "घनकचरा व्यवस्थापनाच्या ८९ कोटी रुपयांच्या आराखड्यास तांत्रिक मान्यता मिळणे बाकी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nघनकचरा व्यवस्थापनाच्या ८९ कोटी रुपयांच्या आराखड्यास तांत्रिक मान्यता मिळणे बाकी\nऔरंगाबाद: गेल्या १६ फेब्रुवारीपासून कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनाच्या ८९ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली. आणि त्यानुसार मनपाला दहा कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला. परंतु या आराखड्यास तांत्रिक मान्यता मिळालेली नसल्यामुळे मशीन खरेदीसाठी विलंब होण्याची शक्यता आहे.\nदिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात \nअजित पवारांचे चिरंजीव निवडून येणार असतील तर त्यांना उमेदवारी…\nशासनाने मंजूर केलेल्या या आराखड्यास महाराष्ट्र जीवन ���िकास प्राधिकरण कार्यालयाकडून तांत्रिक मान्यता मिळत असते यासाठी महापालिकेने हा आराखडा सुधारणांसह जीवन प्राधिकरणाकडे सादर केला आहे. परंतु अजूनही या आराखड्यास तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे मशीन खरेदीसाठी विलंब होण्याची शक्यता आहे.\nशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार पुढील वर्षात ३०० टन क्षमतेचा गॅस निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी व प्रत्येक प्रभागात प्रत्येकी एक बेलिंग, एक ग्रेडिंग आणि एक स्क्रीनिंग अशा २७ मशीन बसवण्यात येणार आहे. या मशीन खरेदीच्या निविदाची कागदपत्रे महापालिकेतील अधिकारी तयार करीत आहेत. ती पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा वेळ लागणार असला तरी जोपर्यंत महाराष्ट्र जीवन विकास प्राधिकरण कार्यालयाकडून आराखड्यास तांत्रिक मान्यता मिळत नाही तोपर्यंत निविदा प्रसिद्ध करता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nदिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात ; नगरचं राजकारण तापलं\nअजित पवारांचे चिरंजीव निवडून येणार असतील तर त्यांना उमेदवारी द्यावीचं – आव्हाड\n‘युती झाली तर दोन आणि न झाल्यास भाजपाने आरपीआयला चार जागा सोडाव्यात’\nयुतीसाठी भाजपची खेळी , मोदी-ठाकरेंना एकाच मंचावर आणण्यासाठी हालचालींना वेग\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nसोलापूर : मोहोळ विधानसभेला भीमा लोकशक्ती परिवार सांगेल तोच उमेदवार राष्ट्रवादीने द्यावा, आम्ही त्याला तालुक्‍याच्या…\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2019-01-17T21:21:55Z", "digest": "sha1:XMN6BVMGAEFLZUSYXFA3J3B7B3ODHYBH", "length": 9209, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हार्ट बुकमार्क | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआपल्याला एखादी भेट मिळते. आपल्याला ती आवडते सुद्धा. छोटीशीच गोष्ट असते. पण तितक्‍यात असं काहीतरी होतं की ती वस्तू आपण समोरच्या तिसऱ्याच व्यक्तीला भेट म्हणून देतो. त्यात, पहिली भेट देणाऱ्या व्यक्तीचा अपमान नसतो करायचा. ती गोष्ट बहुमूल्य असतेच आपल्यासाठी, पण समोरची घटना देखील आपल्याला आपल्याकडे त्याक्षणी जे असेल ते तरी किमान द्यावे दुसऱ्याला, म्हणून उद्युक्त करत असते.\nमी एका ऑफिसातल्या मॅडमला एक ओरिगामी बुकमार्क स्वतः बनवून भेट दिला. त्यांना तो खूपच आवडला. त्यांनी तो त्यांच्या डायरीत जपून ठेवला. मग मी गेले. जरावेळाने एक नवीन मुलगी तिथे आली. ती जॉईन होणार होती. तिच्या सात-आठ वर्षांच्या मुलाला घेऊन आली होती. ह्या मॅडमकडे त्याला देण्यासाठी चॉकलेट वगैरे काहीच नव्हते. त्यांना नुकताच भेट मिळलेला ओरिगामी हार्ट बुकमार्क त्यांनी त्याला भेट म्हणून दिला. मुलगा आणि आई बाहेर पडले. ते दारात जात नाहीत, तर मुलगा आईला परत ओढून मागे घेऊन आला त्या मॅडमकडे. त्यांच्याकडे हाताने बुकमार्क देत त्याच्या आईला तो म्हणतो, मी एका मुलीचे हार्ट घेऊन जाऊ शकत नाही असे. तिला हार्ट नको का. त्या मॅडम आणि त्याची आई ह्या प्रश्‍नावर गोड हसल्या. मॅडमने मुलाला सांगितले, तुलाही हार्ट आहे. मुलींनाच हार्ट असते असे नाही. मुलांना पण असते. तुझ्या हार्टमध्ये मला पण जागा दिलीस की तू आता. त्या मॅडम आणि त्याची आई ह्या प्रश्‍नावर गोड हसल्या. मॅडमने मुलाला सांगितले, तुलाही हार्ट आहे. मुलींनाच हार्ट असते असे नाही. मुलांना पण असते. तुझ्या हार्टमध्ये मला पण जागा दिलीस की तू आता आता तुझेही हार्ट माझ्यापाशी आहे बघ आता तुझेही हार्ट माझ्यापाशी आहे बघ. तेंव्हा कुठे त्या मुलाने तो हार्ट बुकमार्क स्वीकारला.\nही गोष्ट त्या मॅडमने मला आवर्जून बोलवून घेऊन सांगितली. त्यांना त्यांच्यासाठीचा असा नवा एक हार्ट बुकमार्क दिला. सोबत एक कागदी मासा सुद्धा बुकमार्कसारखा बनवून दिला. लहानसहान गोष्टींत किती मोठा आनंद असतो\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबदलते पुणे आजचे पुणे\nआहे तरी काय पुण्यात\nग्रेट पुस्तक : तीन तलाक विरुद्ध पाच महिल��\nतोवर सुखास अंत नाही…\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_713.html", "date_download": "2019-01-17T21:45:28Z", "digest": "sha1:GDUPP6KL7OBUSYN34UOTF6OAWKX7N52H", "length": 9867, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "तहसील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; मोर्चाला सामोरे जाण्यासाठी एकही अधिकारी नाही | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nतहसील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; मोर्चाला सामोरे जाण्यासाठी एकही अधिकारी नाही\nपाथर्डी (प्रतिनिधी)- शहरातील सार्वजनिक तसेच खासगी जागेवरील अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी पाथर्डीतील नागरिकांनी काढलेल्या मोर्चाला समोरे जाण्यासाठी नगरपालिका, पोलिस, महसूल, सार्वजनिक बांधकाम, महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने संतप्त आंदोलकांनी तहसील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला.\nशहरात तहसील कार्यालयासमोर, वसंतदादा विद्यालय ते जुने बस स्थानक तसेच शहरातून जाणार्‍या महामार्गालगत तसेच आंबेडकर चौकापासून शेवगाव रोडवरील खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर कच्ची तसेच सिमेंटची पक्की अतिक्रमणे आहेत. टपर्‍या तसेच इमारती उभारण्यात आल्या; परंतु अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी असलेले महसूल, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून कोणतीही दखल न घेतल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याच्या निषेधार्थ व आठवडाभरापासून नव्याने झालेल्या अतिक्रमणामुळे संतप्त झालेल्या रस्त्यालगतच्या नागरिकांनी तसेच सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांनी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले.\nया वेळी तहसीलदार नामदेव पाटील व पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी याच्यासह नगरपालिका मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम, महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने मोर्चेकरी संतप्त झाले. या वेळी येळी गावचे सरपंच संजय बडे यांनी पेट्रोल टाकून तहसील कार्यालयाचा दरवाजा पेटविण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलीस उपनिरीक्षक परमेश्‍वर जावळे व हवालदार संजय आव्हाड तसेच इतर कर्मचार्‍यांनी बडे यांच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. मोर्चाची माहिती मिळताच शेवगाव परिक्षेत्राचे पोलिस उपाधीक्षक संदीप जवळे यांनी घटनास्थळी धाव घेत मोर्चाकर्‍यांना शांततेचे आवाहन केले. सर्व विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेवून अतिक्रमण हटवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिल्याने मोर्चेकर्‍यांनी नंतर उशिरा आंदोलन मागे घेतले.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://duta.in/news/2018/Dec/21/nashik-%E0%A4%B8%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%AF-%E0%A4%9D%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95-529eae16-04ab-11e9-9dfc-12bd80de570f.html", "date_download": "2019-01-17T21:32:55Z", "digest": "sha1:CJ6CHYECGQF7ERVZXDG7A2BRNAEO3FP7", "length": 6044, "nlines": 115, "source_domain": "duta.in", "title": "[nashik] - सिडकोवासीय झाले ‘मालक’ - Nashiknews - Duta", "raw_content": "\nटेक्नोलॉजी के समाचार 3829\n[nashik] - सिडकोवासीय झाले ‘मालक’\nम. टा. वृत्तसेवा, सिडको\nसिडकोने नाशिक शहरात उभारलेल्या सहा योजना लिज पद्धतीच्या असल्याने येथील रहिवाशांना विविध गोष्टींसाठी सिडको प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागत होता. हस्तांतरण करताना सरकारी मुद्रांक शुल्क व सिडकोची हस्तांतरण फी दोन्ही रकमांचा बोजा पडत होता. मात्र, आता सिडकोच्या सर्व मिळकती 'फ्री होल्ड' करण्यात आल्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याने, या घरांची मालकी 'मुक्त' झाली आहे.\nयाबाबत आमदार सीमा हिरे म्हणाल्या की, सिडको नागरिक संघर्ष समितीच्या माध्यमातून २०१४ पासून सिडकोच्या मिळकती 'फ्री होल्ड' करून मालकी हक्‍कांत लाभार्थीचे नाव लागावे, यासाठी मागणी करण्यात येत होती. या मिळकती लिजवर असल्याने कोणत्याही परवानगीसाठी किंवा हस्तांतरणासाठी रहिवाशांना सिडकोच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. मात्र, आता या मिळकती राज्य सरकारने मुक्त केल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिडको 'फ्री होल्ड' करण्यासाठी व रहिवाशांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांच्याकडेदेखील नागरिक संघर्ष समिती व गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह सप्टेंबर २०१७ मध्ये बैठक झाली होती. या बैठकीत सिडको 'फ्री होल्ड' करण्याच्या दृष्टीने तातडीने प्रस्ताव तयार करण्यात येईल, असे आश्वासन व्यवस्थापकीय संचालकांनी दिले होते. तसा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला. तो मंत्रालयात प्रलंबित होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावावर निर्णय घेऊन सिडकोच्या मिळकती 'फ्री होल्ड' करण्यात आल्याचे जाहीर केले....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/paytm-logo-jpg-jpeg/", "date_download": "2019-01-17T21:39:22Z", "digest": "sha1:US7VVRQ7WVSUDJ3QDPB74TVODHJWG4NJ", "length": 5453, "nlines": 98, "source_domain": "marathimotivation.in", "title": "paytm-logo.jpg.jpeg - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय ��दयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/aamby-valley-auction-process-starts-at-rs-37k-cr-reserve-price/", "date_download": "2019-01-17T22:17:10Z", "digest": "sha1:2Q7CSV432YWVJC5S6XICNCHNWO4KMC3J", "length": 5503, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सहारा समूहाच्या अँबी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेला सुरूवात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसहारा समूहाच्या अँबी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेला सुरूवात\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज सोमवारी लोणावळा येथे असलेल्या सहारा समूहाच्या अँबी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. अँबी व्हॅलीच्या लिलावाची बोली ३७ हजार ३९२ कोटीपासून सुरू करण्यात आली आहे. यामुळे सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना मोठा धक्का बसला आहे. अँबी व्हॅलीचा लिलाव थांबवण्यात यावा म्हणून सहारा समुहाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती. अँबी व्हॅलीचा लिलाव करण्याची प्रक्रिया थांबवणार नसल्याचे स्पष्ट आदेश १० ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने दिले होते.\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nटीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद आता समोर येवू लागले आहेत.…\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी क���ण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nआबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरकारचा…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://us12.campaign-archive.com/?u=8a874d47470508f0d90d49a4f&id=c61f59651d", "date_download": "2019-01-17T21:02:42Z", "digest": "sha1:PCJVNF7JF677SRHSLCDXQBYN4OR2G2XT", "length": 8325, "nlines": 91, "source_domain": "us12.campaign-archive.com", "title": "स्वयंसिध्दा फाऊंडेशन - एप्रिल २०१६ न्यूजलेटर", "raw_content": "\nन्यूजलेटर - एप्रिल २०१६.\nस्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबईच्या एप्रिल २०१६ च्या न्यूजलेटर प्रकाशित करताना वाचकांच्या वाढत्या संख्येबाबत समाधान व्यक्त करावेसे वाटते.\nबचत गट मोहिम जोमाने सुरु आहे, स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबई देखील आपला खारीचा वाटा उचलून सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे.\nस्वयंसिध्दा फाऊंडेशन द्वारे नुकतेच महिलांकरिता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्यास चांगला प्रतिसाद लाभला होता. सरतेशेवटी स्वयंसिध्दा फाऊंडेशन असु देत किंवा अन्य कोणी आपल्या आयुष्यात बदल आपल्यालाच घडवावा लागतो.\nआपल्याकडील लेख व अन्य प्रेरणादायी सामुग्री आपल्या या न्यूजलेटरसाठी पाठवा ही विनंती.\nपेपर बॅग्ज मेकींग प्रशिक्षण\n१२ मार्च २०१६ रोजी सिडनम इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, चर्चगेट, मुंबई येथे बचत गटातील महिलांकरिता पेपर बॅग्ज बनविण्याचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सदरच्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या वस्तू विक्रीकरिता बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार असुन आगामी काळात या महिलांकरिता सराव वर्ग आयोजित केला जाणार आहे.\nया कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिडनम इंस्टीट्यूट च्या स्टूडंट्स सोशल रिस्पॉन्सीबीलीटी कमिटी च्या खालील सदस्यांचे स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबई हार्दिक आभार व्यक्त करीत आहे.\n१) निकिता सालीयन २) अमित गुलीग ३) अतिश यादव ४) ललित शर्मा ५) मनिष जांभेकर ६) मिहिर पाटील ७) मोहित कटारिया ८) शरमिष्ठा ��ास\n९) सुनिल यादव १०) तुषार खेडेकर ११) विपुल तावडे\nतसेच संस्था सौ.स्नेहा चौधरी, विरार यांचे आभार व्यक्त करिते ज्यांच्या प्रयत्नांने विरारहून काही सदस्यांनी या प्रशिक्षण वर्गात सहभाग घेतला.\nडोंबिवली येथे बचत गट कार्यशाळा\nस्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबई द्वारा डोंबिवली येथील एस.व्ही. जोशी विद्यालयात, महिला बचत गटांकरिता दिनांक २६.०३.२०१६ रोजी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदरची कार्यशाळा स्थानिक नगरसेविका सौ. खुशबु चौधरी यांच्या प्रयत्नाने आयोजित झाली.\nया कार्यशाळेत उपस्थितांना, बचत गट कसा बनवावा, तो कसा चालवावा व त्या मार्गे स्वयंरोजगार कसा करावा आदि विषयांवर माहिती देण्यात आली. संस्थेचे श्री समीर मंचेकर व श्री. विजय जोशी यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले.\nउपस्थित बचत गट संस्थेच्या 'मदर एनजीओ' या कार्यक्रमा अंतर्गत नोंदणी करणार आहेत\nसदरचा मार्गदर्शन वर्ग स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबई व बॉम्बे स्टॉक एक्सेंज द्वारे आयोजित करण्यात येणार आहे. या मार्गदर्शनपर कार्यक्रमात, बचत कशी करावी, बचत करण्यासाठी उपलब्ध विविध मार्ग, फसव्या योजनांपासुन कसे वाचावे, आपला पैसा कमी वेळात कसा वाढवावा, शेअर बाजारातील पर्याय आदी विषयांवर माहिती देण्यात येईल. माहिती बॉम्बे स्टॉक एक्सेंजच्या प्रशिक्षकांद्वारे देण्यात येणार आहे.\nकार्यक्रमाची रु ५०/- इतकी फी असणार आहे व हा कार्यक्रम महिला व पुरुषांकरिता असणार आहे. कार्यक्रमाची तारीख व वेळ लवकरच घोषित करण्यात येईल.\nबचत गट विश्वातील बातमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584272", "date_download": "2019-01-17T22:08:46Z", "digest": "sha1:O7UDKA6O2O7BR6MISFZ4ZEQIPJNEKQSW", "length": 8026, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऑनलाईन खरेदीदारांना सोपे ईएमआय पर्याय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ऑनलाईन खरेदीदारांना सोपे ईएमआय पर्याय\nऑनलाईन खरेदीदारांना सोपे ईएमआय पर्याय\nरिटेल कन्झ्युमर्ससाठी असलेले भारतातील जलद गतीने वाढणारे झेस्टमनी हे डिजिटल कर्ज व्यासपीठ असून त्यांनी आपल्या डिजिटल व्यासपीठावर 5 दशलक्षहून अधिक यूजर्सची नोंद केली आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरीत कर्ज अर्ज सुविधा, त्वरित पेडीट मर्यादेची मान्यता प्रक्रिया आणि सोपी परतफेड सुविधा पुरवण्यात ये���े. भारतीयांची जीवनशैली आधुनिक करून आपल्या आवडत्या ऑनलाईन शॉपिंग व्यासपीठावरून क्रेडीट कार्डशिवाय कोणतीही वस्तू विकत घेण्याची सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्याच्या हेतूने झेस्टमनीची सुरुवात करण्यात आली.\nझेस्टमनीच्या या यशाबद्दल व ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल बोलताना झेस्टमनीच्या सीईओ व सहसंस्थापक लिझी चॅपमॅन म्हणाल्या, ‘झेस्टमन या व्यासपीठावर आम्ही असा विश्वास बाळगतो की, प्रत्येक व्यक्तीला क्रेडीट मिळवण्यचा अधिकार आहे. आणि ग्राहकांचे आयुष्य सुखकर व आनंदी बनवण्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या प्रत्येक वस्तूच्या खरेदीसाठी त्यांना कोणत्याही रकमेचे क्रेडीट देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत. झेस्टमनीचे वापरकर्ते ऑनलाईन माध्यमांतून स्मार्टफोन, स्वयंपाकघरातील उपकरणे, हेडफोन, दूरदर्शन यांची खरेदी आणि शिक्षणासाठीचे वित्तव्यवहार करू शकतात. हे सुनिश्चित करण्यासाठी व ग्राहकांची आवड-निवड जपण्यासाठी आम्ही अलीकडेच शाओमी आणि फ्लिपकार्टसारख्या लोकप्रिय ऑनलाईन रिटेल बॅण्डसशी भागीदारी केली आहे. सध्या आम्ही दररोज 2.5 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करतो.\nझेस्टमनी सध्या 200 पेक्षा जास्त किरकोळ भागीदारांसह कार्यरत असून चेकआऊटच्या वेळी विविध आर्थिक पर्याय हे व्यासपीठ ग्राहकांना पुरवते. यामध्ये क्रेडिट कार्डशिवाय ग्राहकांना ईएमआय पर्यायाचा लाभ घेता येतो. झेस्टमनीच्या ग्राहकांना ज्या गोष्टींची गरज असेल, त्यावस्तू त्वरीत विकत घेण्याची क्षमता या व्यासपीठानेच त्यांना दिली असून त्या खरेदीची रक्कम पुढील 36 महिन्यात फेडण्याची सोय आहे. झेस्टमनी ही एक तंत्रज्ञान कंपनी आहे आणि पूर्णपणे नियमन केलेल्या कर्ज संस्थेतर्फे या व्यासपीठावर कर्ज दिले जाते.\nशशिकला यांना ‘टोपी, पेन्नीरसेल्वमांना ‘विजेचा खांब’\n‘निर्भया’प्रकरणातील दोषी करणार राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज\nशरद गट नव्या पक्षासाठी करणार अर्ज\nपाकिस्तानात निर्माण होतेय दहशतवाद ‘विद्यापीठ’\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/614467", "date_download": "2019-01-17T21:46:15Z", "digest": "sha1:QY7XOFEQJSETZTGPIDO7446PRQTFMMOV", "length": 6779, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "खूनप्रकरणातील आरोपी घरफोडीत अटक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » खूनप्रकरणातील आरोपी घरफोडीत अटक\nखूनप्रकरणातील आरोपी घरफोडीत अटक\nकागल : चोरटय़ांसोबत पोलीस उपनिरीक्षक नासीरखान पठाण, पोलीस कर्मचारी.\nरात्रीत नऊ दुकानफोडी करणाऱया चोरटय़ांना कागल पोलिसांनी गुरुवारी अटक केली. सुनील तुकाराम धोत्रे (वय 30, रा. परभणी), सुरज नितीन जाधव (वय 19, रा. हिंगोली) अशी त्यांची नावे आहेत. प्रकाश (संपूर्ण नाव समजू शकले नाही) हा अद्याप फरार आहे. न् परभणी पोलिसांनी एका चोरीप्रकरणात चौकशी करताना हे कागल चोरीप्रकरण उघडकीस आले. यातील सुरज जाधव हा सांगली खूनप्रकरणातील फारार संशयित आरोपी आहे.\nपोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कागल शहरामध्ये 24 जुलै रोजी रात्रीत दोन मेडिकल दुकाने, बिअर शॉपी, बेकरी, पानपट्टी, मोबाईल शॉप, कापड दुकाने चोरटय़ांनी फोडली होती. रोकडसह सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. पार्वती फूडस्च्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले होते. कागल पोलिसांनी कागल चोरीला गेलेली दुचाकी ताब्यात घेतली होती.\nपरभणीतील घडय़ाळाच्या दुकानामध्ये 55 हजार रुपयांचे घडय़ाळ चोरताना दोन चोरटय़ांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. तत्पूर्वी कागल पोलिसांनी येथील चोरीची माहिती परभणी पोलिसांना दिली होती. परभणी पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी कागलमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. याचबरोबर आंबेजोगाई या ठिकाणी केलेल्या चोऱयाही उघड झाल्या. परभणी येथील त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली. कागलचे पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नासीरखान पठाण, मोहन वाटुंगे, धनंजय तळपाडे यांच्या टीमने परभणी येथे संबंधित चोरटय़ांना ताब्यात घेतले. गुरुवारी रितसर त्यांना कागल पोलिसांकडून अटक करण्यात आली.\nउदगावच्या रिलायन्स पेट्रोल पंपातर्फे सामाजिक उपक्रम\nकानोली येथील गणेश मंदिराचे काम अंतिम टप्प्यात\nजीवनविद्या मिशनतर्फे गुरूपौर्णिमा उत्साहात\nशानूर मुजावर यांचे हृदयविकाराने निधन\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/574076", "date_download": "2019-01-17T21:43:34Z", "digest": "sha1:GML7Y62IWDH67QLWSE62CK3TQ3CKRF2Q", "length": 9165, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "इंडस्ट्रीमध्ये असे ‘शिकारी’ राजरोसपणे फिरताहेत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » इंडस्ट्रीमध्ये असे ‘शिकारी’ राजरोसपणे फिरताहेत\nइंडस्ट्रीमध्ये असे ‘शिकारी’ राजरोसपणे फिरताहेत\n‘शिकारी’ या चित्रपटाच्या ट्रेलर किंवा गाण्यांमधून आतापर्यंत बोल्ड सीन्स आणि विनोदी ढंग दिसला आहे. पण हा चित्रपट हसवता हसवता अंतर्मुख करणारा आहे. शिकारी जंगलामध्ये रात्रीच्या वेळी शिकार शोधत असतो. पण या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवोदित कलाकारांचा गैरफायदा घेणारे शिकारी राजरोसपणे फिरत आहेत असे मत निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले. शिकारी या चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा मंगळवारी सिटीलाईट चित्रपटगृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिकारी चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने, प्रमुख कलाकार नेहा खान, सुव्रत जोशी, मृण्मयी देशपांडे, कश्मिरा शहा उपस्थित होते. महेश मांजरेकर यांनी शिकारीची प्रस्तुती केली आहे.\nशिकारीचा विषय वेगळा आणि मस्त हो���ा. त्यामुळे त्यावर काम करायला मजा आली. तो एक विनोदी आणि संपूर्णत: व्यावसायिक चित्रपट आहे. विनोदाचे बादशाह दादा कोंडके यांना आम्ही वाहिलेली ती एक मानवंदना आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही एक संदेश द्यायचा आहे. तुम्हाला आणि विशेषत: मुलींना जर या ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश करायचा असेल तर खुशाल या, पण आंधळेपणाने वावरू नका, असे महेश मांजरेकर म्हणाले. शिकारीचे दिग्दर्शक विजू माने म्हणाले की, स्त्राrत्वाचा गैरफायदा घेणाऱया श्वापदांनी भरलेल्या जंगलात अडकलेल्या एका देखण्या हरिणीची गोष्ट, असे काहीसे वर्णन या कथेचे करता येईल. ही गोष्ट सांगताना ती जितकी साधीसोपी आणि मनोरंजकपणे मांडता येईल तितकी ती मांडायचा प्रयत्न केला आहे. हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 20 एप्रिल 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंटचे विजय पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आनंद वैद्यनाथन हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.\nगाजलेली मराठी मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’ने घराघरात पोहोचलेला आणि स्वत:चे असे वेगळे स्थान अभिनयाच्या क्षेत्रात निर्माण केलेला सुव्रत आणि नेहा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. नेहा या चित्रपटातून चित्रपटसफष्टीतील आपले पदार्पण करत आहे. त्यांच्याबरोबर कश्मिरा शहा, मफण्मयी देशपांडे, भालचंद्र कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहे. अजित परब, समीर म्हात्रे, शैलेंद्र बर्वे आणि चिनार महेश यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकुर, अखिल जोशी, जितेंद्र जोशी आणि कुमार यांनी चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. या चित्रपटात पाच गाणी असून ती अवधूत गुप्ते, उर्मिला धनगर, आनंदी जोशी, जुली जोगळेकर, दिव्या कुमार, अपेक्षा दांडेकर आणि रिंकी गिरी यांनी गायली आहेत.\nसंभाजी ब्रिगेड पालिकेच्या सर्व जागा लढविणार\nठाण्यात 760 किलो अमलीपदार्थ जप्त\nगाय वाचवण्यापेक्षा देश वाचवा\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z71230202318/view", "date_download": "2019-01-17T21:40:59Z", "digest": "sha1:OVR37BJV34ESFRCWYHXKCKNUQRIYQBWK", "length": 13710, "nlines": 223, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मानसगीत सरोवर - येतो आम्ही लोभ असू दे ॥ ...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|\nयेतो आम्ही लोभ असू दे ॥ ...\nश्री विघ्नहरा करुनि त्वरा...\nउठि उठि बा विनायका ॥ सि...\nहिमनगजामातनंदना ॥ सत्वर ...\nगौरीनंदना विघ्ननाशना , नम...\nधावे , पावे , यावे लंबोदर...\nवि धिकुमरी किति हि तुझी ध...\nकृष्णरावाची खालि समाधी ॥...\nजय जय श्री गुरुदत्ता ॥ ...\nश्रीपाद श्रीवल्लभ यतिवर म...\nकलियुगात मुख्य देव दत्त र...\nसुदिन उगवला ॥ गुरुराज भे...\nबाई कैसे दत्तगुरू पाहिले ...\nदत्तराज पाहे , संस्थानि क...\nश्री दत्तराज भक्तकाज करित...\nतुज अन्य मि मागत नाही ॥ ...\nचलग गडे वाडिकडे दत्त -दर्...\nकृपा करूनी पुनित करावे म...\nयेतो आम्ही लोभ असू दे ॥ ...\nसयांनो पंढरपुरि जाऊ ॥ ए...\nधांव धांव आता शीघ्र विठ्ठ...\nचला जाउ पाहु तया चला जाउ ...\nये धावत माय विठाई ॥ दास...\nभीमातटिची माय विठाई ॥ ए...\nधन्य झालि शबरतनया ॥ धन्...\nमहिरावण -कांता बोले ॥ ...\nमारुतिला राघव बोले ॥ वत्...\nगाधिजा पुसे श्रीरामा अहिल...\nअजि सुदिन उगवला ॥ नयनि ...\nपोचवी पैल तीराते श्रीराम ...\nहरिनाम मुखाने गाती , कमलो...\nश्री वसिष्ठ गुरुची आज्ञा ...\nजो जो रे जो जो श्रीरामचंद...\nसांग कुठे प्राणपती मजसि म...\nकुणाचा तू अससि दूत कोण धन...\nजा झडकरी बा बलभीमा ये घेऊ...\nश्रीरामाचे अन -हित चिंती ...\nकौसल्या विनवि श्रीरामा नक...\nदुष्ट ही कैकयी कारण झाली ...\nसकुमार वनी धाडु नको श्रीर...\nकौसल्या विनवि जना ॥ झणी ...\nघ्या , घ्या , घ्या , घ्या...\nरामनाम बहु गार मनूजा रामन...\nकीर्तनी स्मरणी अर्चनी भाव...\nराम -पदी धरि आस मनूजा ॥र...\nसदोदित रामपदी राही ॥ रा...\nखरे सौख्य सांगे मला रामरा...\nघडि घडि रघुवीर दिसतो मला ...\nये धावत रामा ॥ वसे म��� ह्...\nरामनाम भजन करी सतत मानवा ...\nतुज कृष्णे अधि नमिते शांत...\nगायत्री , सावित्रि , सरस्...\nहे मंगलागौरी माते दे अखंड...\nचला सख्यांनो , करविर क्षे...\nकोण श्रेष्ठ परीक्षू मनि म...\nआरती हरिताळिके ॥ करितो ...\nसांगा शंकर मी अर्धांगी कव...\nश्रियाळ -अंगणी शिव आले ॥...\nलावियली कळ देवमुनींनी ॥ ...\nगौरि म्हणे शंकरा चला हो ख...\nकैलासी चल मना पाहु शंकरा ...\nका मजवरि केलि तुम्ही अवकृ...\nघडि भरे तरि राधे हरी नेइ ...\nकाय सांगू यशोदे ग करितो ख...\nयशोदा काकू हो राखावी गोडी...\nआता ऊठ वेगे हरी उदय झाला ...\nप्रातःकाल हा होय सुंदर ऊठ...\nगोपीनाथा आले , आले , सारू...\nहरि रे तुझी मुरलि किती गु...\nमनमोहना श्रीरंगा हरी , था...\nहो रात्री कोठे होता चक्रप...\nअक्रूरा नेउ नको राम -श्री...\nजातो मथुरेला हरि हा टाकुन...\nउद्धवास क्षेम पुसे यशोदा ...\nबघुनि ती कुलक्षण कुब्जा ...\nअंत नको पाहु अता धाव माधव...\nप्रिये तू ह्या समयि शय्या...\nकुसुम स्वर्गिचे नारद हरि ...\nरुचते का तीर्थयात्रा या स...\nकमलवदन राजिवाक्ष धाव गोपि...\nऋतुस्नान मंदिरात एकटी असे...\nकशि तुजला झोप आली हे न कळ...\nरुक्मिणिकांता धाव अकांता ...\nहरि -हरात भेद पूर्वि काय ...\nचलागे कृष्णातिरि जाऊ ॥ ...\nचल , मना अम्हि जाऊ या ॥ ...\nधाव धाव गुरूवरा भवनदीत बु...\nदिनराति न ये मज निद्रा घे...\nआरती श्री गुरुराया ॥ उज...\nमी मी मी , मी मी मी , झणी...\nहोइ मना तू स्थीर जरा तरि ...\nशांत दांत चपल मना होइ झडक...\nऔट हाती दश द्वारांच्या आत...\nका घालविसी घडि घडि वाया ...\nरे मनुजा आवर सदा रसना ॥ ...\nगो -ब्राह्मण कैवारी ॥ म...\nउलट न्याय तुझा ॥ अरे हरी...\nदेह भाजन होइल हे चूर , ने...\nबुद्धि माता शिकवी मना , स...\nमधुर मधुर हरिनाम सुधारस प...\nअजुनि तारि नरा करी सुविचा...\nजोवरि आहे घरात बहु धन तोव...\nअरे नरा तू परात्परा त्या ...\nअरसिक किति ही काया ॥ का...\nआरति अश्वत्था दयाळा वारी ...\nपहिली प्रदक्षिणा , केली ...\nएकविसावी केली , करवीर क्ष...\nएकेचाळिसावी , केली केशवास...\nएकसष्टावी करुनी , वंदिले ...\nएक्यायंशीवी केली , भावे म...\nमानसगीत सरोवर - येतो आम्ही लोभ असू दे ॥ ...\nभगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.\nयेतो आम्ही लोभ असू दे ॥\nश्रीदत्ता प्रेम वसू दे ॥\nहा प्रपंच लटिका सारा ॥\nजाणुनिया तव पदि थारा ॥\nतरि पावन अत्रिकुमारा ॥\nकरि मजला विधिहरिहरा ॥\nमम अंगी झोंबत सा��ा ॥चाल॥\nनसे सौख्य मला संसारी ॥\nयास्तव मी आले द्वारी ॥\nमम दुःख कोण निवारी ॥\nतुजवाचुन कोप नसू दे ॥येतो आम्ही० ॥१॥\nजे अगम्य स्वर्गि सुरांसी ॥\nते रूप दाविले मजसी ॥\nकोटि चंद्र उणे ते ज्यासी ॥\nभासते मला नयनासी ॥\nक्षयरोगि कोडे कुष्ठांसी ॥\nतू दर्शनि पावन करिसी ॥चाल॥\nतव वर्णन सतत करावे ॥\nसच्छास्त्री मन विवरावे ॥\nमम अंतरि ध्यान ठसू दे ॥ येतो आम्ही०॥२॥\nऐकूनि दिनाची वाणी ॥\nहोय सद्गद अवधुत स्वमनी ॥\nमग कृपाकटाक्षे त्यांनी ॥\nते वदले अमृत वाणी ॥\nहोय सौख्य तुला जा सदनी ॥चाल॥\nधरि दंडकमंडलु हाती ॥\nसर्वांगी चर्चुनि विभुती ॥\nश्रीदत्त दिगंबर मूर्ती ॥\nम्हणे कृष्णा चित्ति वसु दे ॥ येतो आम्ही०॥३॥\nस.क्रि. ( ग्राम्य ) हडहड करणें ; धिक्कारपूर्वक टाकणें , सोडणें , नाकारणें .\n'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय त्याचा अर्थ किंवा उगम कोणता\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7576-technical-problem-local-train-between-kasara-and-asangaon", "date_download": "2019-01-17T20:52:33Z", "digest": "sha1:UUAFSHXGZ7S7JYKBBBNMODVWCSFLRADA", "length": 5735, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमध्य रेल्वेच्या खर्डी स्थानकाजवळ ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऑफिस कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना लोकल बिघाडामुळे कामावार पोहोचण्यास उशीर होणार आहे.\nकसारा कोळंबा वाहतुक ठप्प\nमुंबईकडे जाणारी वाहतुक खोळंबली\nरेल्वेच्य़ा उशिरामुळे प्रवाशी बेहाल\nकसारा-आसनगाव स्थानकादरम्यान रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प\nनालासोपारा आणि वसई रेल्वे ट्रॅक दरम्यान “खुनी खंबा”\nएलफिन्स्टन अपघाताची घटना ताजी असतानाच पुन्हा एक अपघात \nलाईफलाईनच्या प्रवासात निष्पापांचे बळी\nरेल्वे पोलिसांचे प्रसंगावधान; वाचले महिलेचे प्राण\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्ना���्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_587.html", "date_download": "2019-01-17T21:13:16Z", "digest": "sha1:XMU7EN2MKZAO4P2L23YNJTBMWU4OVAIM", "length": 6668, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अवैध वाळूसाठयावर धनेगावला महसूलचा मध्यरात्री छापा | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nअवैध वाळूसाठयावर धनेगावला महसूलचा मध्यरात्री छापा\nजामखेड चे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांची पोलिस पथक सह धडाकेबाज कारवाई\nजामखेड तालुक्यातील धनेगाव भागात राजरोजपणे सुरू असलेल्या वाळू तस्काराविरोधात तहसिलदार नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करून सुमारे ६० ते ७० ब्रास वाळूचा साठा जप्त केला\nजामखेड महसुल विभागाच्या इतिहासातील आज पर्यंत ची ही सर्वात मोठी बेधडक कारवाई मानली जाते महसुल विभागाने वाळू साठे जप्त केले मात्र कोणाच्या शेतात कोणी वाळूचे साठवण केली होती त्या वाळू तस्काराचे नावे अजून पुढे आले नाही त्या वाळू तस्कराविरोधात महसुल काय कारवाई करतात याकडे जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/south-west-monsoon-will-hit-tomorrow-maharashtra-122084", "date_download": "2019-01-17T21:54:36Z", "digest": "sha1:HKVW5ARARF2OA6XM22WG5KZHMRIX7B5M", "length": 17049, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "south-west monsoon will hit tomorrow in Maharashtra मॉन्सून महाराष्ट्राच्या वेशीवर; गोव्यात दाखल | eSakal", "raw_content": "\nमॉन्सून महाराष्ट्राच्या वेशीवर; गोव्यात दाखल\nगुरुवार, 7 जून 2018\nपुणे : आज (ता.7) मृग नक्षत्राच्या प्रारंभीच मृगाच्या पहिल्याच पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. मागील अनेक महिन्यांपासून कोरडे पडलेले ओढे, नाले पहिल्याच पावासाने खळखळून वाहू लागले आहेत. नैऋत्य मॉन्सून वारे महाराष्ट्रात उद्या दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nपुणे : आज (ता.7) मृग नक्षत्राच्या प्रारंभीच मृगाच्या पहिल्याच पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. मागील अनेक महिन्यांपासून कोरडे पडलेले ओढे, नाले पहिल्याच पावासाने खळखळून वाहू लागले आहेत. नैऋत्य मॉन्सून वारे महाराष्ट्रात उद्या दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nआज पहाटेच मुबईंत जोरदार पाऊस सुरु झाला असुन येत्या 8, 9 आणि 10 जूनला मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईसह उपनगरामध्ये पाऊस पडत आहे. लालबाग, परळ, दादर, माहिम, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कांदवली, विक्रोळी, घाटकोपर, माटुंगा, उल्हासनगर ठाणे या परिसरात कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. मुंबई महापालिकेने खबरदारी म्हणून सर्व अधिकाऱ्यांची शनिवार आणि रविवारची (8 आणि 9 जून) सुट्टी रद्द केली आहे. पावसामुळे अजून तरी शहरातील सकल भागात पाणी साचलेलं नाही तसेच, रेल्वेवसेवेवर परिणाम झालेला नाही.\nपुण्यात काल काही ठिकाणी मध���यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी हलकासा पाऊस झाला. मुठा नदीची पातळी काही प्रमाणात वाढली आहे.\nआज पहाटेपासून पंढरपूर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली असुन सरासरी 40 मिलीमीटर इतका पाऊस झाला. जलयुक्त शिवार योजनेतून बांधण्यात आलेले बंधारा देखील भरले आहेत. दुष्काळी भागात पावसाळ्याची चांगली सुरवात झाल्याने खरीप हंगामाच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.\nनांदेड शहर, परिसरात शहर व परिसरात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी २९ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे पैनगंगा नदीला मोठा पुर आला असुन नदीची पाणीपातळी वाढली आहे. नांदेड शहर, ग्रामीण, विष्णुपुरी, लिंबगाव, तुप्पा,तरोडा, वसरणी परिसरात हा पाऊस चांगला झाला.\nपरभणीसह जिल्हयात सरसरी 5. 83 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त पाऊस पूर्णा तालुक्यात 12.6 मिलीमिटर झाला. गंगाखेड, पालम, पूर्णा, सोनपेठ, पाथरी, जिंतूर, मानवत, सेलू समाधानकारक पाऊस झाला असुन पेरणीची सुरुवात होण्याची शक्यता आहे.\nहिंगोली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये 30 पैकी 19 मंडळात दमदार पाऊस झाला असून त्यात माळहिवरा महसूल मंडळात 30, बासंबा 18, कळमनुरी 15, नांदापूर 25, आखाडा बाळापुर 18, डोंगरकडा 14, वारंगा 12, गोरेगाव 13, आजेगाव 12, वसमत 12, हट्टा 16, गिरगाव 19, कुरुंदा 14, टेंभुर्णी 11, आंबा 15, हयातनगर 23, जवळा बाजार 12, येहेळगांव सोळंके १३, साळणा मंडळात दहा मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.\nलातूर जिल्ह्य़ात सरासरी 28.43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात गुरुवार पहाटे दहाही तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. लातूर 11.63, ओसा 30.29, रेणापूर 13.25, उदगीर 22.71, अहमदपूर 24, चाकूर 44.40, जळकोट 23, निलंगा 44, देवणी 19.67,शिरूर अनंतपाळ 51.33. मिलीमीटर पाऊस पावसाची नोंद झाली.\nउस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागांत मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी हलकाशा पाऊस झाला. जेवळी (ता. लोहारा), कडदोरा (ता. उमरगा ) दमदार तर, तेर (ता. उस्मानाबाद), अनाळा (ता. परंडा) येथे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. बलसूरसह परिसरातील कडदोरा, निंबाळा, एकुरगा, व्हंताळ, जकेकुर, रामपूर, येळी,वाडी आदी भागांत कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरील लावली.\nवसुली निरीक्षक बनले व्यवस्थापक\nनागपूर : चर्मकार समाजातील व्यक्तींना त्या���चे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने, तसेच त्यांचा शैक्षणिक, आर्थिक...\nजिल्ह्यात मुख्याध्यापकांची 70 टक्के पदे रिक्त\nनागपूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये मंजूर उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या एकूण पदांच्या 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पदे रिक्त...\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला....\nव्यवहार कितीचाही असो, डान्सबार सुरु करु देणार नाही- आव्हाड\nमुंबई- व्यवहार कितीचाही असो, महाराष्ट्रात डान्सबार सुरु करु देणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा लेडीज बार उघडण्याचा निर्णय अत्यंत दुर्देवी आणि मनाला...\nसिंचन भवनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड\nपुणे : शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवन येथील कार्यालयात पाइपलाइनची...\nमाजी आमदार महालेंचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'\nवणी (नाशिक) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे माजी आमदार धनराज हरिभाऊ महाले यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश होण्याची दाट शक्यता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_55.html", "date_download": "2019-01-17T21:30:17Z", "digest": "sha1:DSAWSELINFRER3RKNWSM6OYNNOV6DLPA", "length": 7175, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "ॠऑगस्टा वेस्टलँड’प्रकरणी गांधी कुटुंबाने स्पष्टीकरण द्यावे’ | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग���रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nॠऑगस्टा वेस्टलँड’प्रकरणी गांधी कुटुंबाने स्पष्टीकरण द्यावे’\nऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यात मोठा घोटाळा उघड झाला आहे. इटलीच्या न्यायालयाने या प्रकरणी दोषींना शिक्षाही सुनावली आहे. या प्रकरणातील दलाल ख्रिश्‍चयन मिशेल याच्याकडे केलेल्या चौकशीत, त्याने काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची माहिती अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) न्यायालयात दिली आहे. यावर आता गांधी कुटुंबाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.\nऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात मिशेल हा महत्वाचा माणूस आहे. आता त्याच्या चौकशीत या घोटाळ्यातील अनेकांची ओळख पुढे येऊ लागली आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माझ्यात दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप फडणवीस यांनी केला आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_576.html", "date_download": "2019-01-17T20:51:44Z", "digest": "sha1:R5YYG5G3EQSEIYJ7LJBSJCKUQ7UJM46B", "length": 31381, "nlines": 101, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दखल- कर्नाटकच्या खुर्चीला सुरुंग | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News दखल ब्रेकिंग महाराष्ट्र संपादकीय\nदखल- कर्नाटकच्या खुर्चीला सुरुंग\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं धर्मनिरपेक्ष जनता दलाशी युती केली खरी; परंतु सत्ता येऊन आठ महिनेही होत नाहीत, तोच तिथं कुरबुरी सुरू झाल्या आहेत. सत्ता टिकविण्याची जबाबदारी आपली असल्याचं सांगणारे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडं समन्वयाची जबाबदारी आहे;परंतु तेच सरकारला स्थिर होऊ देत नाहीत.\nकर्नाटकात काँग्रेसची सत्ता होती. जनतेनं काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवण्याइतपत बहुमत दिलं नाही. भाजपचा उद्दामपणा आणि उन्मतपणा पाहून त्या पक्षाकडंही सत्ता जाणार नाही, याची दखल जनतेनं घेतली. भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही त्या पक्षाला बहुमत सिद्ध करता आलं नाही. काँग्रेसला 78 जागा मिळूनही त्यापेक्षा निम्म्याहूनही कमी जागा असलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाला मुख्यमंत्रिपद आणि अन्य महत्त्वाची पदं द्यावी लागली. सत्तेसाठी मोठ्या भावाला लहान भावाची भूमिका वठवावी लागली. कुमारस्वामी हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर धर्मनिरपेक्ष जनता दलावर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा सारखा दबाव वाढतो आहे. ठराविक पदं आणि कामांबाबतही काँग्रेस दबाव आणीत असल्याचा आरोप आता थेट कुमारस्वामी यांनी केला आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलानं त्यांच्या वाट्याची पदं कमी शिकलेल्यांना दिली, त्यावरूनही काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपद गेल्याचं दुःख आहे. ते अधूनमधून तशी भावना व्यक्त क���तात. त्यांना ते आता मिळणार नाही, हे माहीत असतानाही काँग्रेसच्याच मदतीनं सत्तेवर आलेलं सरकार कायम अस्थिर कसं राहील, यासाठी त्यांची धडपड आहे. कुमारस्वामी आणि सिद्धरामय्या यांच्यातून विस्तव जात नसला, तरी लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत सरकार टिकविण्याचा प्रयत्न राहील, असं दिसतं. राहुल गांधी व एच. डी. देवेगौडा यांच्यात चांगले संबंध आहेत. आता सरकार कोसळलं, तर त्याचा परिणाम लोकसभेच्या महागठबंधनावर होऊ शकतो, याची जाण राहुल यांना आहे. त्यामुळं ते अतिशय सावधपणे पावलं टाकीत आहेत. दुसरीकडं काँग्रेसमधील आमदारही दबावाचं राजकारण करीत आहेत. आघाडीचं सरकार असल्यानं काँग्रेसच्या आमदारांना हवी ती पदं मिळाली नाहीत. काहींना मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं आहे. त्यामुळं ते नाराज आहेत. त्यांच्या या नाराजीचा फायदा भाजप उठवीत आहे. पक्षांतर केलं, तर मोठ्या पदाचं तसंच कोट्यवधी रुपयांचं आमिष दाखविलं जात आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांच्या मागं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं तसंच अंमलबजावणी संचालनालयाचं शुक्लकाष्ठ लावून देण्यात आलं आहे. हे सर्व आमदारांना गळाला लावण्यासाठी होत आहे. एकीकडं ही स्थिती असताना दुसरीकडं कुमारस्वामी यांच्यामागं उभं राहण्याऐवजी सिद्धरामय्या यांच्यासारखे नेते सरकार अस्थिर करण्याला हातभार लावीत आहेत. कुमारस्वामी यांना नीट कारभार करू दिला जात नाही. त्यामुळं आता कुमारस्वामी यांनीही सरकार गेलं, तरी चालेल अशी भूमिका घेतल्यानं काँग्रेसची गोची झाली आहे.\nप्रदेश काँग्रेसवर वचक ठेवण्याच्या नादात समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडी सरकारवर हक्क गाजविण्याचा प्रयत्न करत आहेत. यापुढं सरकार कोसळलं तरी चालेल; पण आणखी सहन करणार नसल्याची नाराजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आपल्या निकटवर्तीयांसमोर व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिद्धरामय्या हे सरकारवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या धोरणामुळं आपल्या पक्षाचा बळी देणार नाही. आपल्या मर्जीतील आमदारांना त्यांनी मंत्रिपदी बसविलं आहे. त्यामुळं सरकारवर त्यांचा प्रभाव राहणार हे निश्‍चित आहे. आगामी काळात होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सरकारचा वापर होणार असल्यानं मुख्यम���त्री म्हणून आपलीच बदनामी होण्याची भीती कुमारस्वामी यांना आहे. सत्तेवर आल्यानंतर शेतक-यांची कर्जमाफी, फेरीवाल्यांना छोट्या रकमेचं कर्ज आदी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. तरीही आपलं नाव वाईट झालं तर काय करायचं, अशी भीती त्यांनी निकटवर्तीयांसमोर व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. सुमारे 15 आमदार अजूनही भाजपप्रवेशाच्या तयारीत आहेत. ते गेले तरी आता काळजी नाही. त्यांना अडविणार नाही. गेल्या सात महिन्यांपासून मुख्यमंत्रिपदी राहून चांगलं कार्य केलं आहे. जनतेच्या हितासाठी दिवसरात्र परिश्रम घेत असताना धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून काँग्रेसवर दबावाचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दररोज केला जात आहे. यापुढं असं ऐकून घेणं आता अशक्य आहे. आता सरकार कोसळलं, तरी कोणतीच काळजी नसल्याचं दु:ख त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे व्यक्त केल्याचं समजतं. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असणारे सुमारे 8 आमदार काँग्रेसच्या संपर्काबाहेर आहेत. त्यामुळं काँग्रेस- धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडी सरकारमधील तळमळ वाढली आहे. गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्यासह सर्व नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.\nजारकीहोळींसह बेळगाव जिल्ह्यातील तीन आमदार, बळ्ळारीचे दोन आमदार आणि रायचुरातील एक आमदार काँग्रेससाठी ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. त्या सर्व आमदारांना एकत्र आणून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला; मात्र त्यात अपयश आलं. संक्रांतीनंतर राज्यातील राजकारणात मोठे बदल होणार असल्याचं वृत्त पसरल्यानंतर नाराज आमदारांनी भाजपशी जवळीक साधली आहे.\nबेळगावातील राजकारण थंड झाल्यानंतर आता बळ्ळारीतील राजकारण तापलं आहे. आमदार बी. नागेंद्र यांनी मंत्रिपदासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला; पण त्यांना अपयश आलं. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ते काँग्रेसच्या संपर्काबाहेर आहेत. जारकीहोळींसह नाराज आमदारांच्या गुपचूप हालचाली सुरू आहेत. सगळ्यात कमी जागा असूनही धर्मनिरपेक्ष जनता दलाला मुख्यमंत्रिपद मिळालं. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलामध्ये सगळं काही अलबेल आहे, असं दिसत नाही. त्यामुळं हे सरकार पडेल अशी शक्य��ा वाटत आहे. कुमारस्वामी यांनीच मी किती दिवस मुख्यमंत्री असेल, याची शाश्‍वती नाही, असं सांगितलं. मी जेवढे दिवस राहील आपल्या कामांनी भविष्य सुरक्षित करेल. हे त्यांचं वक्तव्य पुरेसं बोलकं आहे. कुमारस्वामी यांच्या या वक्तव्याच्या एक दिवस आधी सिद्धारामय्या यांनी म्हटलं होतं की, ते पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात. हासनमधील एका सभेत सिद्धारामय्या यांनी म्हटलं, की ’जनतेच्या आशिर्वादानं मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होईल. याआधी कुमारस्वामी तेव्हा चर्चेत आले होते, जेव्हा त्यांनी म्हटलं होतं, की मुख्यमंत्री बनून मी विष पित आहे. त्यामुळं हे सरकार पडतं की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. यानंतर स्थानिक निवडणुकांमध्ये तेव्हा दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली, तेव्हादेखील दोन्ही पक्षांमधील मतभेद समोर आले होते.\nभाजप कर्नाटकमध्ये 104 जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. पण बी. एस. येदियुरप्पा विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करु शकले नाहीत आणि त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. काँग्रेसनं निकालानंतर लगेचच धर्मनिरपेक्ष जनता दलाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एचडी कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले होते. काँग्रेसकडं 78 आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे 37 आमदार आहेत. कर्नाटकातील सरकारात निर्माण झालेल्या गोंधळापासून सुरक्षित अंतरावर असलेले भाजपचे केंद्रीय नेते आता प्रथमच थेट रिंगणात उतरले आहेत. कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकातील आघाडीचं सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी अस्थिर करून भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे; परंतु काँग्रेसमधील आमदारांची अपेक्षित संख्या मिळत नसल्यानं दिरंगाई होत असल्याचं समजतं. राज्यातील भाजप नेत्यांनी कितीही सांगितलं तरी, कर्नाटकातील आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रातील भाजप नेत्यांनी त्याकडे दुर्लक्षच केलं होतं. आघाडी सरकारातील दोन्ही पक्षांचे आमदार स्वत:हून रस्त्यावर येईपर्यंत सरकार अस्थिर करण्याचे कोणतेच प्रयत्न न करण्याची त्यांनी स्पष्ट सूचना दिलेली होती; परंतु आता योग्य परिस्थिती निर्माण झाल्याचं भाजपला वाटतं आहे. मंत्रिमंळ विस्तारानंतर मंत्रिपद गमविलेले रमेश जारकीहोळी यांनी राज्य सरकारविरुद्ध बंडाचं निशाण ��ाती घेतलं आहे. गेले 10 दिवस ते कोणत्याच काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात नव्हते. कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडूराव, बंधू सतीश जारकीहोळी, लखन जारकीहोळी यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केला, तरी त्यांचा संपर्क होऊ शकला नव्हता. आता काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा लाभ उठविण्याचा भाजपने प्रयत्न चालविला आहे. किमान 13 ते 16 आमदारांना वश करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वाल्मीकी समाजाच्या एका प्रभावी मंत्र्यांमार्फत काँग्रेसच्या असंतुष्ट आमदारांना फोडण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत; परंतु आमदारांची अपेक्षित संख्या मिळत नसल्यानं ऑपरेशन कमळ काहीसं मागं पडलं आहे. केवळ तीन-चार आमदार बाहेर पडल्यास सरकारला धोका पोहोचणार नाही. भाजपलाही त्याचा लाभ मिळविता येणार नाही. किमान 15 आमदार एकाच वेळी बाहेर पडल्यास सरकार अस्थिर करता येईल, या विचारात भाजप नेते आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडी सरकारचं पतन न झाल्यास लोकसभा निवडणुकीत राज्यात अपेक्षित यश मिळविता येणार नाही, यासाठी सरकारचं लवकर पतन होण्याच्यादृष्टीनं हालचाली सुरू आहेत.\nकाँग्रेस पक्ष सोडून आम्ही कोठेच जाणार नसल्याचं आमदार सांगत असले तरी पक्षाला ‘हात’ दाखविण्याची त्यांनी मानसिक तयारी केली असल्याचं समजतं. असंतुष्ट आमदारांना गुप्त ठिकणी एकत्र करून त्यांना एकाच वेळी दिल्लीला नेण्याची व भाजपत प्रवेश घडवूण आणण्याची जबाबदारी भालचंद्र जारकीहोळी यांनी स्वीकारली असल्याचं समजतं. बळ्ळारीचे बी. नागेंद्र, आनंद सिंग, गणेश, प्रताप गौड पाटील, बसवराज दद्दूर, बी. सी. पाटील, बी. के. संगमेश, महंतेश कुमुटहळ्ळी, श्रीमंत पाटील यांच्यासह सुमारे 12 आमदार रमेश जारकीहोळी यांच्या संपर्कात आहेत. मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर अज्ञातवासात जाऊन पक्षविरोधी कारवाया करणारे माजी मंत्री रमेश जारकीहोळी गोकाकमध्ये प्रगट झाले आहेत. तब्बल 10 दिवसांनंतर रमेश जारकीहोळी गोकाकला परतले. मंत्रिपद गेल्यानंतर भाजपशी सलगी वाढवून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय असलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याबाबत कठोर भूमिका घेण्याचा निर्धार काँग्रेसनं केला आहे. नाराजी वा ���ाही समस्या असेल, तर थेट पक्षश्रेष्ठी किंवा काँग्रेसचे राज्य प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा करण्याची सूचना प्रदेश काँग्रेस समितीने त्यांना केली आहे. जारकीहोळी यांच्यासोबत कुणीच आमदार नसल्याची खात्री पटल्यानंतरच काँग्रेसनं त्यांच्याशी कठोर वागण्याचा निर्णय घेतला आहे. कुमारस्वामी मंत्रिमंडळात जारकीहोळी नगरप्रशासन मंत्री होते. मंत्रिमंडळ पुनर्रचनेत त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हापासून ते पक्षापासून अंतर ठेवून आहेत. उलट भाजपशी सलगी वाढवून त्यांनी राज्यातील आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यांचे बंधू व विद्यमान मंत्री सतीश जारकीहोळी यांनी गोकाकला भेट देऊन रमेश यांच्याशी चर्चा केली. याबाबतचा अहवाल त्यांनी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव यांना सादर केला. त्यानुसार ते आता पक्षात राहणार नसल्याचा अंदाज आहे. ते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात;परंतु त्यांचाही सल्ला ते मानण्यास तयार नाहीत. यासाठी पक्षानं आता ताठर भूमिका घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार कायम आहे.\nLabels: Latest News दखल ब्रेकिंग महाराष्ट्र संपादकीय\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/577147", "date_download": "2019-01-17T21:39:34Z", "digest": "sha1:RBO3L253DZXCGDTPK5JLPFBVE6GCQ5XW", "length": 5242, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लहान शहरांतील पीओएसमधून काढा 2000 रुपये विनाशुल्क - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » लहान शहरांतील पीओएसमधून काढा 2000 रुपये वि���ाशुल्क\nलहान शहरांतील पीओएसमधून काढा 2000 रुपये विनाशुल्क\nलहान शहरांतील रिटेल आऊटलेटमधील पीओएस (पॉईन्ट ऑफ सेल)मधून 2000 रुपये काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही असे भारतीय स्टेट बँकेकडून सांगण्यात आले. आरबीआयच्या निर्देशानुसार, टिअर 1 आण 2 शहरांमध्ये प्रतिकार्ड एक हजार रुपये आणि लहान शहरांमध्ये 2 हजार रुपयांचे मर्यादा निश्चित करण्यात आली. देशातील 4.78 लाख पीओएसमधून या सेवेचा लाभ घेता येईल असे एसबीआयकडून सांगण्यात आले. एसबीआय अथवा अन्य बँकेच्या डेबिट कार्डचा वापर करत प्रतिदिनी टिअर 3 ते 6 मध्ये 2 हजार रुपये आणि टिअर 1, 2 मध्ये 1 हजार रुपये कोणत्याही शुल्काशिवाय काढू शकतात. एसबीआयकडून 6.08 लाख पीओएस मशिन वितरित करण्यात आली असून यापैकी 4.78 लाखमधून रोकड काढण्याची सुविधा आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील एटीएममध्ये रोकडची कमतरता भासत असल्याने एसबीआयकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला.\nअमेरिकेच्या भूमिकेचा लाभ घ्यावा\nमातृभक्त, निर्भीड विनोबा भावे\nनववर्ष गोंयकारांना कितपत सुखकारक\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584275", "date_download": "2019-01-17T21:39:25Z", "digest": "sha1:JSRUM6L6U5NHIZ4KTWRUMQ6H4GAWRYEN", "length": 7160, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आर्सेलर मित्तलनी 7 हजार कोटी थकबाकी जमा केली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » आर्सेलर मित्तलनी 7 हजार कोटी थकबाकी जमा केली\nआर्सेलर मित्तलनी 7 हजार कोटी थकबाकी जमा केली\nआर्सेल���मित्तल यांनी आपल्या असोसिएट कंपनीची थकबाकी भरण्यासाठी त्यांनी 7000 कोटी रुपये एसबीआय बँकेत जमा केले आहेत. या मार्गाच्या वापरामुळे आर्सेलमित्तल एसार स्टील बरोबर बोली लावण्याच्या नियतात कायदेशीररीत्या पात्र होण्याचा मार्ग मोकळा केला आहे.\nलेंडर्सनी न्यूमंटल आणि आर्सेलरमित्तल यांना थकबाकी जमा करण्याकरीता आठवडय़ाभराची मुदत देण्यात आली होती. मंगळवारी एसबीआय बँकेच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आल्यावर वेळेची प्रतिक्षा करण्याची मुदत संपन्न झाली. आणि मित्तल व न्युमेटल याच्या अधिकाऱयात बैठक घेण्यात आली.\n7000 हजार कोटी रुपयामधील जवळपास 6000 कोटी रुपये उत्तम गाल्वाचे कर्ज नियमित करण्यासाठी लागणार आहेत. तर इतर रक्कम केएसएस पेट्रॉनच्या कामासाठी खर्च करण्यात येईल. न्युमेटलची थकबाकी 4 हजार कोटी रुपये असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही थकबाकी फेडण्यात आली तर एसार स्टीलचे प्रमुख प्रमोटर रवि रुइया याचे खात्यावरील रक्कम नियमित होईल. यावर बँकाच्या कडून न्युमेटलवर करणामुळे आरोप करण्यात आले होते.न्युमेटल ने रवि रुइयायाच्याशी संबंधीत नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्राइब्युनलकडे दादा मागितली होती. या प्रकरणची सुनावणी 17 मे रोजी करण्यात येणार असून त्याच्या विरोधात न्युमेटलनी लेंडर्सच्या निर्णयाच्या विरोधात अपील केली आहे.\nरिझॉल्युशन प्रोफंशनल सतिश गुप्ता पहील्या फेरीत मिळाणाऱया दोन्ही बोली अमान्य केल्या आहेत.त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला दुसरा राऊड झाला होता.वेदांन्ता रिसोर्सेज जेएसडब्ल्यु स्टील याच्यात भागिदारीत न्युमेटल आणि निपॉन याच्यात समझोता करत आर्सेलरमित्तल यांनी दसऱया राऊडला बोली लावली होती.याचवेळी न्युमेटलनी बँकरप्सी कोर्टात दावा दाखल केला होता.\nमशिन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात तज्ञांना वाढती मागणी\nमारुती सुझुकीचे उत्पादन 2 कोटी युनिट्सवर\nएमजी मोटारकडून लवकरच भारतात इलेक्ट्रिक एसयूवी\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेन�� सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://tattoosartideas.com/mr/star-tattoos-ink-ideas/", "date_download": "2019-01-17T21:36:43Z", "digest": "sha1:EEAUINJIYAYTFGGYLJPCO7EEOBNETJXB", "length": 10266, "nlines": 60, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "मुलींसाठी स्टार टॅटूज - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nसोनिटॅटू मार्च 20, 2017\n1 तारा छातीवर टॅटू नारीवादी देखावा आणते\nवरच्या छातीत सुंदर तारा टॅटू सारख्या मुली. हे टॅटू डिझाइन आकर्षक आहे.\n2 काळ्या शाई डिझाइनसह स्टार टॅटू महिलांना आकर्षक दिसतात\nस्त्रियांना उच्चतर छातीवर काळा शाई डिझाइनसह स्टार टॅटू आवडतात; हे टॅटू डिझाइन त्यांना मोहक दिसत करा\n3 काळ्या शाई डिझाइनसह स्टार टॅटू एक मुलगी आकर्षक दिसते\nकाळ्या शाईच्या डिझाइनसह तपकिरी मुलींना स्टार टॅटू आवडतात; हे टॅटू डिझाइन त्यांना आकर्षक आणि मादक दिसत करते\n4 तारा मान वर टॅटू नारंगी शाई डिझाइनमुळे मोहक देखावा येतो\nबिनबाहींच्या वर ठेवलेल्या ब्राऊन महिलांना स्टार टॅटूला गळ्यावर नारंगी शाईचे डिझाईन आवडेल; हे टॅटू डिझाइन त्यांना मनोहर आणि सुंदर दिसत करते\n5 एक ताराप्रमाणे स्त्रिया पाऊल वर टॅटू तो फडकवणे\nमुली त्यांच्या पायांना दर्शविण्यासाठी आणि त्यांना अधिक आकर्षक बनविण्यासाठी त्यांच्या पायावर एक स्टार टॅटू बनवतात\n6 निळा शाई डिझाइन असलेला स्टार टॅटू एक महिला मनोवेधक आकर्षक बनवते\nब्लू शाई डिझाइनसह स्त्रियांना हा स्टार टॅटू आवडतो कारण हाताने आकर्षक दिसतात\n7 देव दैवी तार करतात बाजूला टॅटू त्यांना आकर्षक बनविण्यासाठी\nस्त्रियांना त्यांच्या बाजूने रंगीबेरंगी आणि अधिक आकर्षक दिसण्यासाठी त्यांचे टॅटू बनवणे आवडते\n8 तारा टिटूवर टॅटू एक काळा आणि गुलाबी शाई डिझाइन सह तेही देखावा आणते\nकाळ्या आणि गुलाबी शाईच्या डिझाइनसह फूट वर मुलींना स्टार टॅटू आवडतात; या टॅटू डिझाइनमुळे ते सेक्सी आणि सुंदर दिसतात\n9 तारा मुलीसाठी टॅटू एक जांभळा शाई डिझाइनसह; त्यांना आकर���षक दिसतो\nमहिलांना मनगट वर एक जांभळा शाई डिझाइन असलेल्या महिला साठी स्टार टॅटू प्रेम. हे टॅटू डिझाइन त्यांना अधिक आकर्षक दिसत आहे\n10 एका मुलीवर स्टार टॅटू तिला आकर्षक वाटतात\nगर्भधारणेने त्यांच्याकडे पहाण्यासाठी त्यांच्या मुलींना स्टार टॅटू प्रेम करतात\n11 मागे डोळ्यात स्टार टॅटू आश्चर्यकारक रूप आणते\nकाळे शाई डिझाइन स्टार टॅटू परत मानल्या जातील. हे टॅटू डिझाइन त्यांना आश्चर्यकारक आणि सुंदर दिसत करा\n12 तारा मान वर टॅटू एक स्त्री मोहक दिसते\nब्राऊन महिलांना मागे वळून बघून स्टार टॅटू आवडते; या टॅटू डिझाइनमुळे ते आकर्षक आणि मादक दिसतात\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक. मला टोपी डिझाइनची टोपी, सेमिकोलन, क्रॉस, गुलाब, बटरफ्लाय, सर्वोत्कृष्ट मित्र, मनगट, छाती, जोडपे, बोट, फुल, खोपडी, अँकर, हत्ती, उल्लू, पंख, पाय, सिंह, भेडु, परत, पक्षी आणि हृदयाचा प्रकार आवडतो. . मला माझ्या वेबसाइटवर भिन्न वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडेल. आम्ही चित्रांचे कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करतो. तू माझ्या मागे येऊ शकतोस गुगल प्लस आणि ट्विटर\nछाती टॅटूसंगीत टॅटूमागे टॅटूहोकायंत्र टॅटूटॅटू कल्पनाजोडपे गोंदणेअँकर टॅटूफूल टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूहत्ती टॅटूडायमंड टॅटूक्रॉस टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूसूर्य टॅटूहात टैटूप्रेम टॅटूगरुड टॅटूशेर टॅटूस्लीव्ह टॅटूवॉटरकलर टॅटूअनंत टॅटूचीर टॅटूफेदर टॅटूहात टॅटूउत्तम मित्र गोंदणेपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूताज्या टॅटूमान टॅटूपक्षी टॅटूहार्ट टॅटूचंद्र टॅटूभौगोलिक टॅटूमुलींसाठी गोंदणेमांजरी टॅटूडोळा टॅटूपुरुषांसाठी गोंदणेबहीण टॅटूगोंडस गोंदणविंचू टॅटूआदिवासी टॅटूऑक्टोपस टॅटूगुलाब टॅटूkoi fish tattooपाऊल गोंदणेमैना टटूबाण टॅटूदेवदूत गोंदणेमेहंदी डिझाइनबटरफ्लाय टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2019 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/leader-becomes-good-speaker-112821", "date_download": "2019-01-17T21:54:48Z", "digest": "sha1:ESWYU4NCDN3SHG7IRT5T2RQQFCWZE46W", "length": 13465, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "leader becomes good speaker वक्तृत्वातूनच नेतृत्वाचा विकास होतो - डॉ. दिलीप गरूड | eSakal", "raw_content": "\nवक्तृत्वातूनच नेतृत्वाचा विकास होतो - डॉ. दिलीप गरूड\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nनवी सांगवी (पुणे) : \"प्रभावी वक्तृत्वासाठी आत्मविश्वास, वाचन, चिंतन व रूबाबदार देहबोलीबरोबर अभियन, आरोह-अवरोह असणेही गरजेचे असते. या गुणांच्या संगमातूनच आदर्श व्यक्तीमत्व घडत असते; त्यामुळे शालेय वयातच मुलांमध्ये वक्तृत्व गुणांचा विकास होणे गरजेचे आहे.\" असे विचार जेष्ठ साहित्यिक डॉ. दिलिप गरूड यांनी कासारवाडी येथे मांडले. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था व विद्या विकास प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत ' सर्जनात्मक विकास शिबिर ' आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी शिबिरार्थींना उद्देशून त्यांनी आपले विचार मांडले.\nनवी सांगवी (पुणे) : \"प्रभावी वक्तृत्वासाठी आत्मविश्वास, वाचन, चिंतन व रूबाबदार देहबोलीबरोबर अभियन, आरोह-अवरोह असणेही गरजेचे असते. या गुणांच्या संगमातूनच आदर्श व्यक्तीमत्व घडत असते; त्यामुळे शालेय वयातच मुलांमध्ये वक्तृत्व गुणांचा विकास होणे गरजेचे आहे.\" असे विचार जेष्ठ साहित्यिक डॉ. दिलिप गरूड यांनी कासारवाडी येथे मांडले. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था व विद्या विकास प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत ' सर्जनात्मक विकास शिबिर ' आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी शिबिरार्थींना उद्देशून त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपिठावर शिबिराचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, मुख्याध्यापिका वंदना कोठावदे, मनिषा वेठेकर उपस्थित होते.\nदोन दिवस चाललेल्या या शिबिरात मुकुंद तेलीचरी यांनी साने गुरूजी व चंद्रकांत पाटगावकर यांची संस्कार गीते, सतीश सुरवसे यांनी ओरिगामी ही जपानी कलेविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. माधव राजगुरू यांनी शुध्दलेखनाचे नियम तर मधुकर एरंडे यांनी माझे आदर्श या विषयावर उद्बोधक व्याख्यान दिले.\nडॉ गरूड म्हणाले, \"शिक्षक, प्राध्यापक, वकिल, नेते, अभिनेते, विक्रेत्यांसह अनेकां��ा त्यांच्या व्यवसायामध्ये वक्तृत्वाची गरज पडते. वक्तृत्वामधूनच नेतृत्वाचा विकास होतो. त्यामुळे बौध्दिक दृष्ट्या सबळ होण्याकरीता वक्तृत्व नक्कीच उपयोगी पडते.\" सूत्रसंचलन धनश्री साळुंखे यांनी केले तर आभार कामिनी वाघ यांनी मानले.\nआकाशवाणीच्या बातम्यांचा खासगी रेडिओ वाहिन्यांवरील प्रवेश ही आपला वारसा लखलखीत करण्याची आकाशवाणीला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. मात्र त्यासाठी...\nवसुली निरीक्षक बनले व्यवस्थापक\nनागपूर : चर्मकार समाजातील व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने, तसेच त्यांचा शैक्षणिक, आर्थिक...\nसाडीत बाटल्या लपवून मद्यतस्करी\nनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर स्थानकावरील पथकाने मद्यतस्करांना जेरीस आणले आहे. वेगवेगळ्या शक्कल लढवूनही मद्यसाठा पकडला जात आहे. साडीखालील...\nसरकारला खाली खेचण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी : पवार\nबारामती शहर : केंद्र व राज्यातील सरकारने समाजातील कोणत्याच घटकाला न्याय दिलेला नाही. प्रत्येक घटक अस्वस्थ आहे, समाजाशी ज्यांनी इमान राखलेले...\nधनगर समाजाचे चक्का जाम आंदोलन\nपुणे: राज्यातील भाजप सरकारने मागील साडेचार वर्षांपासून आरक्षणच्या नावावर धनगर समाजाची केवळ फसवणूक केली आहे. यासाठी सरकारच्या विरोधात समाजाला आरक्षण...\nपुणे महापालिका अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर\nपुणे : महापालिकेचे 2019-20 चे सुमारे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी( ता.17) मुख्यसभेत सादर केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%96-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5/", "date_download": "2019-01-17T22:12:34Z", "digest": "sha1:D2NJ66Y7QTHSIUOSGZALYFHN63MAEPMO", "length": 9731, "nlines": 89, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पिंपळेनिलख आणि रावेत येथील पदपथाची रचना आधुनिक पद्धतीने करणार – पक्षनेते एकनाथ पवार | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome पिंपरी-चिंचवड पिंपळेनिलख आणि रावेत येथील पदपथाची रचना आधुनिक पद्धतीने करणार – पक्षनेते एकनाथ पवार\nपिंपळेनिलख आणि रावेत येथील पदपथाची रचना आधुनिक पद्धतीने करणार – पक्षनेते एकनाथ पवार\nपिंपळेनिलख आणि रावेत येथील पदपथाची रचना पुणे महापालिकेच्या धर्तीवर नव्याने आधुनिक पद्धतीने पिंपरी-चिंचवड महापालिका करणार आहे. प्रायोगिक तत्वावर पिंपळेनिलख आणि रावेत येथील पदपथाचे काम करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पदपथवार पार्किंगची व्यवस्था, नागरिकांना चालण्यासाठी जागेस प्राधान्य, बाकडे, दिशादर्शक फलक असणार आहेत. तसेच पदपथाचे सुशोभीकरण देखील केले जाणार आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांना दिली.\nउपमहापौर शैलजा मोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, शहर सुधारण समितीचे सभापती सागर गवळी आदी उपस्थित होते.\nपदपथाची रचना आधुनिक पद्धतीने करण्याबाबतचे सादरीकरणआयुक्त दालनात झाले. पुण्यात पदपथाची रचना केलेले देसाई यांनी पदाधिका-यांना त्याची माहिती दिली. पुणे महापालिकेने जंगली महाराज रोड आणि औंध येथील पदपथाची रचना ��धुनिक पद्धतीने केली आहे. त्याअंतर्गत पदपथवार पार्किंगची व्यवस्था, नागरिकांना चालण्यासाठी जागेस प्राधान्य, बाकडे, रस्त्याला रंग दिला असून दिशादर्शक फलक बसविले आहेत. त्याच धर्तीवर पिंपरी पालिका प्रायोगिक तत्तावर पिंपळेनिलख, विशालनगर ते बाणेर पुलापर्यंत चार किलोमीटर आणि रावेत येथील रावेत बास्केट ब्रीज ते गंगानगर या आठ किलोमीटर पदपथाची नव्याने रचना करणार आहे.\nपदपथावर नागरिकांना चालण्यासाठी सहा मीटर जागा असणार आहे. पार्किंगची सोय, दिशादर्शक फलक लावणे जाणार आहेत. नागरिकांना बसण्यासाठी बाकडे असणार आहेत. तसेच पदपथाचे सुशोभीकरण देखील करण्यात येणार आहे. या दोन रस्त्यावरील पदपथाचे काम प्रायोगिक तत्वावर केले जाणार आहे. या कामाला सर्व गटनेत्यांनी सहमती दर्शविली आहे. लवकरच त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे एकनाथ पवार यांनी सांगितले.\nपूर्णानगरमध्ये विद्यार्थ्याची निर्घृण हत्या\nKolhapur : राष्ट्रीय डिबेट स्पर्धेत अनुज पाटील प्रथम\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/554873", "date_download": "2019-01-17T21:43:54Z", "digest": "sha1:2VPRMKDAMB6VMLZZAPYEM3ZESQB3RQBN", "length": 10534, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पन्नास टक्क्यांवर नगरसेवक निवडणूक रिंगणाच्या बाहेर! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » पन्नास टक्क्यांवर नगरसेवक निवडणूक रिंगणाच्या बाहेर\nपन्नास टक्क्यांवर नगरसेवक निवडणूक रिंगणाच्या बाहेर\nसुभाष वाघमोडे / सांगली\nमहापालिकेच्या निवडणुकीच्या मैदानातून विद्यमान नगरसेवकांपैकी तब्बल पन्नास टक्क्यांवर नगरसेवक बाहेर जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक सांगलीतील नगरसेवकांचा समावेश असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चार जणांचा प्रभाग, न्यायालयीन लढाई आणि आरक्षण, कामे न झाल्याने नाराजी या प्रमुख कारणांचा दणका नगरसेवकांना बसणार आहे.\nमहापा��िकेच्या निवडणुकीसाठी जूनअखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवडय़ामध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरच खऱया अर्थाने निवडणुकीमध्ये कोण उभारणार हे स्पष्ट होणार आहे. निवडणुकीला कालावधी असला तरी काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह इतर पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून तशी तयारी सुरू केली आहे.\nकेंद्र, राज्य आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही काँग्रेसला अस्मान दाखविलेल्या आणि सर्वच निवडणुकीमध्ये मोठे यश मिळाल्याने मोठा उत्साह असलेल्या भाजपाने कोणत्याही परिस्थितीत मनपावर झेंडा फडकवायचाच या हेतूने गेल्या काही महिन्यापासून तयारी सुरू केली आहे. असे असले तरी चार वार्डाचा एक प्रभाग, आरक्षण, आणि न्यायालयीन कचाटा या प्रमुख कारणांमुळे येत्या निवडणुकीतून मनपा क्षेत्रातील 50 टक्क्यांहून अधिक विद्यमान नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nया निवडणुकीमध्ये प्रथमच चार नगरसेवकांसाठी एक प्रभाग होणार आहे. मोठा प्रभाग असलेल्या उमेदवारांना निवडणुकीत प्रचार करेपर्यंत चांगलचा घाम फुटणार आहे. 20 ते 22 हजाराचा एक प्रभाग होणार असल्याने मोठय़ा प्रभागात सर्वत्र पोहोचण्यासाठी मोठी कसरतच करावी लागणार आहे. यासाठी पैशाचीही मजबूत तयारी करावी लागणार आहे. सिंगल आणि डबल प्रभाग असते तर दहा-वीस लाखाच्या आत निवडणूक पार पडत होती. आता हा आकडा पन्नास लाखांच्या घरात जाणार आहे. एवढे पैसे आणायचे कोठून हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षांकडून एवढी मत होणार नाही, पैसे घातल्यानंतर तो निघतही नाही. या आर्थिक कारणामुळेही काही विद्यमान नगरसेवक माघार घेण्याच्या तयारीत आहेत.\nदुसरी महत्वाची अडचण म्हणजे मिरजेतील काही दिग्गज नगरसेवक न्यायालयीन लढाईच्या कचाटय़ात सापडले आहेत. त्यामुळे या नगरसेवकांना निवडणूक लढविता येत नाही. यामुळे तीन ते चार नगरसेवक रिंगणात असणार नाहीत. याशिवाय काही नगरसेवक आरक्षणामुळे आऊट होणार आहेत. आरक्षणात दहा ते पंधरा नगरसेवकांना फटका बसण्याची शक्यता आहे. आरक्षण पुरूषांऐवजी माहिला पडले तरी घरातील महिलेला उमेदवारी देण्याची मनस्थिती नसल्यानेही काही पुरूष नगरसेवक अडचणीत येण्याची शक्��ता आहे.\nयाशिवाय काही विद्यमान नगरसेवक प्रभागातील कामे झाले नसल्याने नाराज आहेत. काही नगरसेवक पद मिळाले नसल्याने नाराज आहेत. या कारणांमुळेही चार ते पाच नगरसेवक निवडणुकीच्या मैदानातून आऊट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकूणच मोठय़ा प्रभागामुळे दहा ते पंधरा, आरक्षणांमुळे दहा ते पंधरा, नाराजीमुळे चार ते पाच आणि न्यायालयीन लढाईच्या कचाटय़ामुळे तीन ते चार असे 78 पैकी तब्बल 39 विद्यमान नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nआव्हान देणारे सर्वजण दमले : जयंत पाटील\n‘अमृत’च्या 10 कोटींवर अधिकाऱयांचा डोळा\nमनपा प्रारूप प्रभाग आराखडय़ाने नगरसेवक गॅसवर\nकर्जावरील पाच टक्के सवलत घ्यायला पंधरा हजार यंत्रमागधारकांची बगल\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/600105", "date_download": "2019-01-17T21:39:03Z", "digest": "sha1:AET3JBOAYU7FZVNQPXOCONS4QGFATODZ", "length": 6052, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित याची आत्महत्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित याची आत्महत्या\nमहिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित याची आत्महत्या\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमहिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी सोमवारी रात्री आत्महत्या केली आहे. प्रियकराशी ब्रेक अप झाल्याच्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सूत्रांनी सांगितले आहे. चेतना पंडित या एनफिल्ड रायडर ग्रुपच्या रोड कॅप्टन होत्या.\nचेतना पंडित या गोरेगावमधील पद्मावती नगर अपार्टमेंट येथे चार मैत्रिणींसह राहत होत्या. सोमवारी रात्री घरी कोणीही नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मैत्रिणी फ्लॅटमध्ये परतल्या असता चेतना या दरवाजा उघडत नव्हत्या. चेतना यांचा मोबाईल फोनदेखील नॉट रिचेबल होता. अखेरीस त्यांनी चावीवाल्याच्या मदतीने दरवाजा उघडला असता चेतना यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. चेतना यांचे प्रियकराशी ब्रेक अप झाले होते. यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. चेतना यांच्यासोबत राहणाऱया मैत्रिणींनी एका इंग्रजी वृत्तपत्राला प्रतिक्रिया दिली. ‘चेतनाने कधीच आम्हाला त्रास दिला नाही. ती तिच्या बाईकमध्ये रमायची. ती बहुतांशी वेळा एनफिल्ड टूरसाठी मुंबईबाहेरच असायची. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले हेच समजत नाही, असे त्यांनी सांगितले.\nशेअर बाजारात उसळी, पहिल्यांदाच सेन्सक्स 32 हजारांवर\nगुजरातमध्ये पुन्हा ‘कमळ’; सट्टाबाजाराची भाजपलाच पसंती\nमोदींशी मुकाबला करण्यासाठी मनमोहन सिंग योग्य – प्रकाश आंबेडकर\nपुण्यात संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-01-17T21:10:00Z", "digest": "sha1:OVAPMLXLARWPUZITUAGNGJTSZLEMC67O", "length": 13560, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीएम चषकामुळे युवापिढीची गुणवत्ता उजेडात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसीएम चषकामुळे युवापिढीची गुणवत्ता उजेडात\nसदाभाऊ खोत:स��ताऱ्यात बक्षिस वितरण सोहळा\nसातारा, दि. 10 (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री चषक योजना ही अतिशय महत्वाकांक्षी योजना असून यानिमित्ताने महाराष्ट्राच्या तळागाळातील युवापिढीची गुणवत्ता हेरून त्यांना उजेडात आणणे, आणि देशासाठी पदक मिळवण्यासाठी स्वयं सिध्द करणे, क्रीडा क्षेत्रातल्या या नव्या क्रांतीने संपुर्ण महाराष्ट्रात पन्नास लाख तर सातारा जिल्ह्यात 32 हजार स्पर्धक यानिमित्ताने जोडले गेले. मुख्यमंत्री सीएम चषक स्पर्धेचे हेच खरे यश आहे. जनतेचा पैसा जनतेसाठी वापरणे हा शिव विचार आचरणात आणणारे सरकार आहे. असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.\nसीएम चषक बक्षिस वितरण सोहळ्याच्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात फर्मास लावणी आणि नृत्य स्पर्धा, एकापेक्षा एक सरस कला गुण सादर करणारे स्पर्धक आणि त्याला आयोजक म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाने दिलेली भरभरून दाद या सर्व कारणांमुळे सीएम चषक हा भाजपचा राजकीय चौकार मानावा लागेल. याप्रसंगी सातारा जिल्हा भाजपा अध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, भारतीय जनता मोर्चाचे निलेश नलवडे, धनंजय जांभळे, विठ्ठल बलशेठवार, जि. प. सदस्य मनोज घोरपडे, महेंद्रकुमार पाटील, भरत पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिन नलावडे, नगरसेविका सिध्दी पवार, आशा पंडित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सदाभाऊ खोत पुढे म्हणाले भाजपने गेल्या चार वर्षात लोक कल्याणाची अनेक कामे केली आहेत. ही कामे जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या तळागाळातील क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता शोधण्यासाठी भाजपने सीएम चषक योजना राबवली आहे. या खेळाडूंमधून भविष्यात ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील यात शंका नाही. महाराष्ट्र शासनाने पिक अनुदान योजना, मुद्रा योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, शेतकरी सन्मान योजना, पंतप्रधान रोजगार योजना अशा विविध माध्यमातून राज्यात विकासाचे वेगवेगळे प्रवाह निर्माण केले आहेत. क्‍लस्टर पध्दतीने युवा वर्ग एकत्र येणार असेल तर त्यांच्या उद्योगांना 50 टक्‍के अनुदान तसेच साखर आ णि कांदा उद्योगाला बळकटी देण्यासाठी मुबलक प्रमाणात अनुदान अशा उपाययोजना करत बळीराजाला दुष्काळापासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र शासन धडपडत आहे. या कामां��ा राजकारणाचा कोणताही वास नाही. कारण जनतेचा पैसा हा जनतेसाठी असतो. हा शिव विचार महाराष्ट्र शासनाने राबवलेला आहे. या चषकाच्या निमित्ताने 32 हजार युवक सातारा जिल्ह्यातून भाजपशी जोडले गेले हे सुध्दा आमच्या युवा मोर्चाचे संचित आहे. आम्ही इतर पक्षांप्रमाणे कधी सुतगिरण्या, साखर कारखाने काढले नाहीत तर जनतेच्या घामाचा पैसा जनतेसाठीच जिरवला. मराठा समाजाला आरक्षण देणारे महाराष्ट्र शासन आता धनगरांच्या आरक्षणाचा विचार करत आहे. देण्याची दानत आणि राजकीय इच्छाशक्‍ती असली की, पुढची सगळी कामे सोपे होतात. आणि ही कामे देवेंद्र फडणवीस यांच्या सुत्रबध्द मांडणीमुळे सोपी झाली आहेत. या कार्यक्रमानंतर सदाभाऊ खोत यांनी स्पर्धकांच्या लावणीचा आनंद घेतला. अनेक स्पर्धकांच्या बहारदार अशा सादरीकरणामुळे जिल्हा बॅंकेचे सभागृह दणाणले. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अनिल देसाई व सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते सीएम चषक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी 71 बक्षिसांचे वाटप करण्यात आले.\nसीएम चषकातील विजेते पुढीलप्रमाणे –\nफलटण विधानसभा मतदार संघ खो-खो प्रथम क्रमांक\nकराड उत्तर मतदार संघ – खो-खो मुली (मसुर) प्रथम क्रमांक\nरांगोळी स्पर्धा – प्रदीप क्षीरसागर सातारा\nकॅरम स्पर्धा – 1) योगेश भंडारे, सातारा (प्रथम)\n2) बाळा काकडे, फलटण (द्वितिय)\nमुली – 1) सायली यादव, कोरेगाव 2) पूजा चव्हाण, सातारा\nशेतकरी सन्मान कबड्डी – पाटण विधानसभा मतदार संघ (प्रथम)\nकराड दक्षिण विधानसभा मतदार संघ – एसजीएम कॉलेज (द्वितिय)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-news-31/", "date_download": "2019-01-17T20:49:25Z", "digest": "sha1:QUCXHNUT7675OVKKRQ7MZG2GV4YI6CZT", "length": 11649, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कडाक्‍याच्या थंडीमुळे आरोग्य बिघडले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकडाक्‍याच्या थंडीमुळे आरोग्य बिघडले\nदिवस-रात्र गारठा : रुग्णांच्या संख्येत वाढ\nपिंपरी – शहरात गेल्या दहा दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. दिवसभर थंडी जाणवत असून या सततच्या गारठ्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये थंडीचे प्रमाण वाढले असल्याने शहरामधील रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे.\nहिवाळ्यातील खाण्यासाठी उपयुक्‍त पदार्थ\n– गाजर, कांदे, पालक, हिरव्या बीन्स हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते.\n– तुळस, आले, गवती चहाच्या पानांचा चहामध्ये वापर केल्यास शरिरामध्ये उष्णता निर्माण होते.\n– बाजरी, ज्वारी, मका, जवळी, रागी रोजच्या आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावीत.\n– आहारात दाल, भाज्या आणि सूप घ्यावे.\n– जेवणात बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन “सी’ या सारख्या पौष्टिक स्रोतांचा समावेश करावा.\nथंडीचा पारा अचानकपणे चार अंशांपर्यंत खाली घसरला आहे. ही घसरण विक्रमी मानली जात आहे. दिवस-रात्र तीव्र स्वरूपाचा गारठा जाणवत आहे. कामधंद्यांच्या व्यापात थंडीच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करत शहरवासीयांची धावपळ सुरू आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील दवाखाने, रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. गारठ्यामुळे अंगदुखी, दाढदुखी तसेच जुन्या व्याधींनी डोके वर काढले आहे.\nयशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएमएच) वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव म्हणाले, सध्या कडाक्‍याची थंडी सुरू झाली आहे. त्यातच हवामान कोरडे असल्याने धुळीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.\nदमा असणाऱ्या रुग्णांचाही त्रास वाढला आहे. थंडीमधील अतिसार, श्‍वसनविकार, थंडीताप, विषाणूजन्य ताप, दमा, कोरडा खोकला येणे असे रुग्ण सध्या आढळतात. थंडी हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने सर्वात उत्तम आहे. मात्र, अचानक झालेल्या हवामान बदलामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे.\nथंडीच्या काळात पौष्टिक खाद्य, सुका मेवा, फळा��चा आहार घेणे फायदेशीर ठरते. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाने व्यायाम करावा. विषाणूजन्य आजार पसरण्याची शक्‍यता जास्त असल्याने रुग्णांनी गर्दीत जाणे टाळावे. याचबरोबर, सार्वजनिक ठिकाणी जाताना रुग्णांनी तोंडाला रुमाल बांधावा. थंडीच्या काळात हळद-दूध, कॉफी, तुळशीचा चहा यांचे सेवन करावे. शिळे अन्नपदार्थ, उघड्यावरील पदार्थ, दही, लस्सी यासारखी थंडपेय टाळावेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा युवक कॉंग्रेसकडून निषेध\nदापोडीत मोटारीची चौघांना धडक\nनवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेला विरोध\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना समन्स\n16 हजार 325 नळजोड अवैध\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_475.html", "date_download": "2019-01-17T20:50:30Z", "digest": "sha1:OFU4CLRUITLHWMAWQASH3PG2FINWEHGM", "length": 10097, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "उपभोगवादी जगाला गांधींचा विचार तारू शकतो : सत्यपाल महाराज | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौर���दी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News बुलढाणा ब्रेकिंग\nउपभोगवादी जगाला गांधींचा विचार तारू शकतो : सत्यपाल महाराज\nबुलडाणा,(प्रतिनिधी): आजच्या भरकटलेल्या उपभोगवादी जगाला गांधींचा विचारच तारू शकतो, असे प्रतिपादन सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनी केले. 5 जानेवारीला गांधीघर पाडळी येथे सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणेदार अमित वानखेडे व गांधीघरचे संयोजक प्रा संतोष आंबेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते म.गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कीर्तनाची सुरुवात करण्यात आली .\nपुणे येथील गांधी स्मारक निधी अंतर्गत गांधीघर पाडळी ही संस्था चालवल्या जाते. येथे गांधी घराच्या वतीने गावात एक सार्वजनिक वाचनालय विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे .या वाचनालयाच्या परिसरात सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे कीर्तन गांधींच्या पाडळी आणि बुलडाणा ग्रामीण पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. समाजातील वाढती अंधश्रद्धा व व्यसनाधीनता तसेच कुटुंब कुटुंबातील कलह या अनुषंगाने सत्यपाल महाराज यांनी लोकांचे प्रबोधन केले. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे दाखले देत समाज जागृत राहण्यासाठी वाचन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी काही लहान मुलांना तसेच गावातील विधवा महिलांना पुस्तक भेट स्वरूपात देऊन वाचनाबद्दल तरुणांनी दक्ष असावे असे आवाहन केले. महात्मा गांधी स्मारक निधी पुणे यांच्या वतीने तुषार झरेकर यांनी उपस्थित समुदायाला गांधी स्मारक निधी च्या कामाची माहिती दिली. प्रा.अनिल रिंढे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. सुरुवातीला बुलडाणा ग्रामीण पोलीस विभागाच्या वतीने व गांधी स्मारक निधीच्या वतीने पाडळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सविता पवार यांनी सत्यपाल महाराज यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नरेंद्र लांजेवार ,, बुलडाणा ग्रामीण ठाणेदार अमित वानखेडे,पंजाबराव गायकवाड प्रा. डॉ. संतोष आंबेकर,शहिना प��ाण, ना.है.पठाण, डॉ विजया काकडे , सौ.जयश्री शेळके,प्रदीप हिवाळे, निशांत सुरडकर,अमरचंद कोठारी, व गावकरी बंधुंनी मेहनत घेतली.\nLabels: Latest News बुलढाणा ब्रेकिंग\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/automobiles/page/10", "date_download": "2019-01-17T21:38:25Z", "digest": "sha1:PBYVULLROBHOLYU5BMKGEHSDKATYSYK6", "length": 8666, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Automobiles Archives - Page 10 of 20 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nलग्झरी कार महागणार ; करात 10 टक्क्यांनी वाढ\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लग्झरी आणि एसयूव्ही कारप्रेमींना सरकारने मोठा झटका दिला आहे. केंद्र सरकारने लग्झरी कारच्या करात 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे लग्झरी कारच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले, अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने केंद सरकारला कर वाढवण्याबाबत कायद्याचा विचार करावा, यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावानुसार, एसयूव्ही ...Full Article\nयामाहाची नवी रेसिंग सुपरबाइक लाँच\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी यामाहा रेसिंगने खास आपल्या वाहनप्रेमी ग्राहकांसाठी आपली नवी WR450F Rally Replica लाँच केली आहे. या नव्या रेसिंग बाइकमध्ये ...Full Article\nमर्सिडीजची नवी जीएलसी 43 लाँच\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : जर्मनची प्रसिद्ध आलिशान कार निर्माता कंपनी मर्सिडीजने खास आपल्या ग्राहकांसाठी भारतीय बाजारपेठेत आपली नवी जीएलसी 43 कार लाँच केली आहे. जीएलसी रेंजमध्ये तिसरा ...Full Article\nमारुतीची नवी आल्टो लवकरच लाँच\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी ख��स आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी आल्टो 800 लवकरच लाँच करणार आहे. आल्टो के 10 ही नवी कार ...Full Article\nटेस्लाची नवी मॉडेल 3 कार लाँच\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली सर्वात स्वस्तातील इलेक्ट्रिक कार मॉडेल 3 लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत ...Full Article\nBMW 3 सेडान कार लाँच\nऑनलाइन टीम / नवी दिल्ली : जर्मनची प्रसिद्ध चारचाकी वाहन निर्माता कंपनी BMW खास आपल्या ग्राहकांसाठी आपली 320d एडिशन स्पोर्ट लाँच केली आहे. या सेडान कारची किंमत 38 लाख ...Full Article\n‘बाईक ऍम्ब्यूलन्स’ मुंबईकरांच्या मदतीला धावणार\nऑनलाइन टीम / मुंबई : भल्या मोठय़ा टाफिकच्या गर्दीत सायरन वाजवत असलेली ऍम्ब्यूलन्स व्हॅन बऱयाच वेळा पहायला मिळते. मात्र आता रस्त्यांवर ‘बाईक ऍम्ब्युलन्स’पहायला मिळणार आहे. ही बाईक ऍम्ब्यूलन्स लवकरच ...Full Article\nस्वदेशी बनलेली एसयूव्हीची जीप कॅम्पस लाँच\nऑनलाइन टीम / मुंबई : अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी जीपने भारतात आपली एसयूव्ही जीप कॅपम्स लाँच केली आहे. खरेतर जीप कॅम्पस अधिकृतरित्या आधीच लॉन्च केली होती, परंतु आज याच्या किंमतीची ...Full Article\nऑगस्टा ब्रुटेल 800 लाँच\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारताची प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी कायनेटिक कंपनीने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली ऑगस्टा ब्रुटेल 800 लाँच केली आहे. कंपनीकडून यापूर्वी एमव्ही ऑगस्टा ब्रुटेल ...Full Article\n32 Kmpl मायलेज देणारी Suzuki Swift लाँच\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारताची प्रसिद्ध कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली हायब्रिज व्हर्जनची कार नुकतीच लाँच केली आहे. ही कार जपानच्या बाजारपेठेत लाँच ...Full Article\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्ना��िरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-palus-tahsildar-more-suspended-115797", "date_download": "2019-01-17T21:29:46Z", "digest": "sha1:ZZB7NIQXFTXUPYEC2VY4PUQ7DTFWDGPN", "length": 11526, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Palus tahsildar More suspended पलूसचे नायब तहसीलदार मोरे निलंबित | eSakal", "raw_content": "\nपलूसचे नायब तहसीलदार मोरे निलंबित\nशनिवार, 12 मे 2018\nसांगली - पलूसचे नायब तहसीलदार एन. बी. मोरे यांना आज तडकाफडकी निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर पलूस-कडेगाव विधानसभेच्या पोटनिवडणूक कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. तहसीलदार डॉ. विजय देशमुख यांनी ही कारवाई केली.\nसांगली - पलूसचे नायब तहसीलदार एन. बी. मोरे यांना आज तडकाफडकी निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर पलूस-कडेगाव विधानसभेच्या पोटनिवडणूक कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. तहसीलदार डॉ. विजय देशमुख यांनी ही कारवाई केली.\nया पोटनिवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यात मोरे यांच्याकडे वाहतूक आराखडा तयार करणे, बसची व्यवस्था, खासगी वाहने अधिग्रहित करणे, निवडणुकीसाठी लागणारे ईव्हीएम मशिनचे तांत्रिक काम पूर्ण करणे, अशा जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. त्याबाबत त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या होत्या; मात्र ते काम त्यांनी केले नाही.\nयाबाबत चौकशीसाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही. या कामासाठी कार्यालयात हजरही राहिले नाहीत, असा ठपका कारवाईच्या आदेशात ठेवण्यात आला आहे. ते, ५ मे २०१८ पासून अनधिकृतपणे कामावर गैरहजर असल्याचेही त्यात नमूद केले आहे.\nजवान रोहित देवर्डेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nनिपाणी : आडी (ता. निपाणी) येथील जवान रोहित देवर्डे यांच्यावर आज (ता. 17) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान रोहित याचा सोमवारी (ता....\nराहुरी : अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो अज्ञातांनी पेटविला\nराहुरी - अवैध वाळू वाहतूक करणारा नवीन विना नंबरचा टेम्पो अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिला. काल (बुधवारी) रात्री साडेनऊच्या दरम्यान तहाराबाद घाटात...\nवाळू माफियांचा तहसिलदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न\nमालवण : हडी कालावल खाडीपात्रालगत सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाईस गेलेल्या तहसीलदार समीर घारे यांच्यासह दोन तलाठ्यांवर वाळू...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nबलात्कारप्रकरणी पोलिसच फिर्यादी झाल्याने ७ महिन्यांनी गुन्हा दाखल\nघोडेगाव - वचपे (ता. आंबेगाव) येथील एका मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा तब्बल ७ महिन्यांनी घोडेगाव पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन दाखल केला आहे. या...\nमंचर - आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी भागातील रुग्णांना वेळेत दवाखान्यात नेण्यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कॉम्प्टीटर फाउंडेशन पुणे व आदिम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/578635", "date_download": "2019-01-17T22:10:34Z", "digest": "sha1:TWQP2XWHIKJPGUWMZ3IW7KEZJENK654M", "length": 8648, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आसाराम बापूला मरेपर्यंत जन्मठेप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आसाराम बापूला मरेपर्यंत जन्मठेप\nआसाराम बापूला मरेपर्यंत जन्मठेप\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था :\nजोधपूर नजीकच्या आपल्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात आसाराम बापू या आध्यात्मिक गुरूला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आसारामचे दोन साथीदार शिल्पी आणि शरद यांनाही प्रत्येकी 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. तर त्याचे आणखी दोन साथीदार शिवा आणि प्रकाश यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.\nयाच गुन्हय़ाखाली आसाराम 31 ऑगस्ट 2013 पासून कारावासात आहे. त्याने या कालावधीत 12 वेळा जामिनावर सुटण्यासाठी प्रयत्न केले होते. तथापि, ते वाया गेले. साधारणतः पावणेपाच वर्षांच्या कालखंडानंतर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन पिडितेला न्याय मिळाला आहे. याबद्दल पिडितेच्या माता-पित्यांनी समाधान व्यक्त केले. तथापि, निर्दोष सुटलेल्या दोन व्यक्तींविरोधातही उच्च न्यायालयात अपील करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखविली.\nआसारामच्या आश्रमात काही काळ राजस्थानातील जोधपूर शहरानजीकच्या मानाई खेडय़ातील पिडीत मुलगी वास्तव्यास होती. आई-वडिलांनी तिला उपचारांसाठी तेथे आणले होते. तिच्या असहायतेचा गैरफायदा उठवत आसारामने तिचे लैंगिक शोषण केले. तसेच तिच्यावर निर्घृण बलात्कार केला. या मुलीने तक्रार करण्याचे धाडस दाखविल्याने आसारामवर बालक लैंगिक शोषणविरोधी कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला.\nआसाराम विरोधात गुजरातमधील सुरत येथेही बलात्कार प्रकरण दाखल आहे. या प्रकरणात त्याचा पुत्र नारायण साई हाही एक आरोपी आहे. सुरतच्या दोन बहिणींनी त्यांच्यावर बलात्कार आणि बेकायदेशीरित्या डांबून ठेवल्याचे आरोप दाखल केले आहेत. हे प्रकरण सुनावणीच्या स्थितीत असून काही दिवसात त्याचाही निकाल लागणार आहे.\nहा निकाल न्यायालयात न देता जोधपूर येथील कारागृहातील विशेष कक्षात घोषित करण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलण्यात आल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. निकालाआधी जोधपूर व आसपासच्या परिसरात 10 दिवसांसाठी जमावबंदी कलम लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि दिल्ली सरकारांनाही सावध करण्यात आले आहे. आसारामची शिष्यसंख्या मोठी असल्याने ही खबरादारीची उपाययोजना करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. या सर्व राज्यांमध्ये काही ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली आहे.\nजातीधर्माच्या नावाने मताचा जोगवा नको\nदोघा भारतीयांना ट्रम्प प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी\nकाँग्रेस नेत्यानेच राहुल यांना ठरविले ‘पप्पू’\nइटलीत उड्डाणपूल कोसळून 39 जणांचा मृत्यू\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://duta.in/news/2018/Dec/21/pune-%E0%A4%AA%E0%A4%9A-%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%9A-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%A1-6c3d7242-04a8-11e9-9dfc-12bd80de570f.html", "date_download": "2019-01-17T21:28:06Z", "digest": "sha1:LTCHD7FVMCBCILKKXQIGWX3WLOPKBL2W", "length": 4302, "nlines": 115, "source_domain": "duta.in", "title": "[pune] - पाच लाखांची घरफोडी - Punenews - Duta", "raw_content": "\nटेक्नोलॉजी के समाचार 3829\n[pune] - पाच लाखांची घरफोडी\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nबंद ऑफिसच्या स्लाइडिंगच्या खिडकीतून प्रवेश करून ऑफिसमधील पाच लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याचा प्रकार स्वारगेट परिसरात शंकर शेठ रस्त्यावर घडला. या प्रकरणी साजी जोसेफ (वय ४७, रा. कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून अज्ञातावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरशेठ रस्त्यावरील 'अर्चिस कोर्ट' या ठिकाणी 'एस. आर. सी. केमिकल प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीचे ऑफिस आहे. हे ऑफिस १८ डिसेंबरला सायंकाळी पावणेसात वाजता नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता ऑफिस उघडण्यात आले. त्यावेळी ऑफिसमध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यामध्ये ऑफिसमधील लाकडी टेबलच्या 'ड्रॉवर'चे कुलूप तोडून पाच लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरली. खडक पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक वैभव पवार अधिक तपास करत आहेत....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/trouble-summer-animals-108665", "date_download": "2019-01-17T22:03:27Z", "digest": "sha1:GSIHDMY5FRN2TEBDP634BGTLSUZSID74", "length": 14262, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Trouble in the summer animals प्राण्यांनाही उन्हाचे चटके | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nभायखळा - मुंबईत येणारे पर्यटक जिजामाता उद्यान म्हणजे राणीच्या बागेला हमखास भेट देतात. विविध प्राणी व पक्षी पाहायला मिळत असल्याने लहान मुलांचीही राणीच्या बागेला पसंती असते. परंतु, राणीच्या बागेतील प्राण्यांसाठी अपुरे पाणी, कोरडे हौद, तुटलेले पिंजरे अशी अवस्था असल्याने वाढत्या उन्हाच्या कडाक्‍याचा प्राण्यांना त्रास होत असून, प्रशासन त्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भायखळ्यातील ‘लक्ष्य प्रतिष्ठान’कडून करण्यात येत आहे. राणीच्या बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून, उद्यानात अत्याधुनिक यंत्रसामग्री आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.\nभायखळा - मुंबईत येणारे पर्यटक जिजामाता उद्यान म्हणजे राणीच्या बागेला हमखास भेट देतात. विविध प्राणी व पक्षी पाहायला मिळत असल्याने लहान मुलांचीही राणीच्या बागेला पसंती असते. परंतु, राणीच्या बागेतील प्राण्यांसाठी अपुरे पाणी, कोरडे हौद, तुटलेले पिंजरे अशी अवस्था असल्याने वाढत्या उन्हाच्या कडाक्‍याचा प्राण्यांना त्रास होत असून, प्रशासन त्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भायखळ्यातील ‘लक्ष्य प्रतिष्ठान’कडून करण्यात येत आहे. राणीच्या बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून, उद्यानात अत्याधुनिक यंत्रसामग्री आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.\nकाही दिवसांपासून मुंबईतील तापमान वाढत आहे. त्यातच राणीच्या बागेत प्राण्यांसाठी प्रशासनाकडून पुरेशा पाण्याची सोय करण्यात येत नाही. प्राण्यांसाठी बांधलेले पाण्याचे हौद कोरडे आहेत. त्यामुळे प्राण्यांना उन्हाच्या कडाक्‍याचा त्रास सहन करावा लागत आहे. बागेतील अनेक पिंजरे तुटलेले असल्याने प्राण्यांना इजा होण्याची शक्‍यता आहे. तसेच पेंग्विनसाठी प्रशासनाकडून सर्व सुविधा पुरवण्यात येत असल्या, तरी देशी प्राण्यांना पुरेशा सोई नसल्याची तक्रार लक्ष्य प्रतिष्ठानचे राजेश देशमुख व राजेश पवार यांनी केली. त्रुटींबाबत आयुक्तांकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्याचा आरोप देशमुख यांनी केला.\nपेंग्विननंतर वाघ, सिंह, नीलगाय, सांबर हे प्राणी उद्यानात येतील. त्यांच्या नैसर्गिक अधिवासानुसार पिंजरे अत्याधुनिक करणार आहोत. वाघाच्या पिंजऱ्यात बांबूची झाडे, धबधबे असे नैसर्गिक वातावरण निर्माण केले जाईल, असे राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.\nमायणी तलावात रोहित पक्षी अंडी घालतात\nकलेढोण - महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायणी तलाव तयार झाला आहे. उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात...\nहजारमाची... जगाच्य�� नकाशावर पोचलेले गाव\nओगलेवाडी - ऐतिहासिक सदाशिवगडाजवळ केंद्र शासनाच्या वतीने सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूकंप संशोधन केंद्र व भूकंप अभ्यासाचे...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nशिवनेरीवर सातवाहनकालीन वस्तू संग्रहालय\nपुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय साकारणार आहे. जुन्नरची सह्याद्री...\nबागायतदार महिलांनी चिकु फळ प्रक्रिया उद्योगाकडे केले लक्ष केंद्रित\nबोर्डी - हवामानात प्रचंड गारठा वाढल्याने चिकु फळं पिकण्याचे प्रमाण वाढल्याने बागायतदार महिलांनी चिकु फळ प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष केंद्रित केले आहे...\nभूगावात गावडे यांनी उभारली स्ट्रॉबेरीची बाग\nबावधन - स्ट्रॉबेरी म्हटल्यावर सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे महाबळेश्‍वर. लाल रसाळ फळाचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी खवैय्यांची पावले तेथे वळतात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/20-crates-selling-tomato-returns-minus-432-rupees-112330", "date_download": "2019-01-17T21:39:23Z", "digest": "sha1:ETC3BOH4SOHKXIDF44MQQ6DO4VEKPFZI", "length": 21229, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "20 crates selling of tomato returns minus 432 rupees साठ क्रेट्स टोमॅटो विक्रीतून आले वजा चारशे बत्तीस रुपये | eSakal", "raw_content": "\nसाठ क्रेट्स टोमॅटो विक्रीतून आले वजा चारशे बत्तीस रुपये\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nतळवाडे दिगर (नाशिक) : गेल्या तीन ते चार महिन्यापासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली असून टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून, आत्ता तर चक्क टोमॅटो बाजारापर्यंत नेण्यासाठी गाडीभाडे सुद्धा खिशात��न भरण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर आली असून उन्हातान्हात काबाडकष्ट करून पिकवलेला माल विक्रीसाठी नेल्यावर आपल्यालाच खिशातून भाडे भरावे लागत आहे.\nतळवाडे दिगर (नाशिक) : गेल्या तीन ते चार महिन्यापासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली असून टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून, आत्ता तर चक्क टोमॅटो बाजारापर्यंत नेण्यासाठी गाडीभाडे सुद्धा खिशातून भरण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर आली असून उन्हातान्हात काबाडकष्ट करून पिकवलेला माल विक्रीसाठी नेल्यावर आपल्यालाच खिशातून भाडे भरावे लागत आहे.\nत्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून टोमॅटो आता १ ते २ रुपये किलो इतका घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. रोजच्या जेवणात महत्वाचे स्थान असणाऱ्या टोमॅटोचे भाव घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी टोमॅटा पिकाला सुरूवातीपासूनच चांगला भाव नाही. संपूर्ण हंगामभर भावाची घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक अडचणीत आला आहे. व्यापारी टोमॅटो उत्पादकास बाजारात २० किलो टोमॅटोच्या क्रेटला प्रतवारीनुसार ४० ते ५० रूपये दर देत असल्यान शेतकऱ्यांना मजूरीचे पैसेही हातात येत नाही.\nतळवाडे दिगर येथील एका या शेतकऱ्याने ६० (जाळी) क्यारेट टोमॅटो सुरत येथे पाठवला असता त्यांना वजा ४३२ रुपयांची पट्टी आली असून गाडी भाडे देखील निघाले नसून त्यांना टोमँटो सुरत पर्यंत पाठवण्यासाठी लागणारे भाडयाचे पैसे देखील आपल्या खिशातून भरण्याची वेळ आली असून,त्याच बरोबर तोडणीचा खर्च (१५ रुपये क्रेटस) देखील घरातून भरण्याची वेळ त्याच्यावर आली असून सुरत येथे पाठवण्यासाठी प्रती क्रेटस ४९ रुपये भाडे,९० रुपये हमाली,तोलाई हमाली १३१ गेली असता टोमँटो विक्रीची पावती वजा ४३२ रुपये अशी आल्याने शेतकरी अवघा हवालदिल झाला आहे. एकरी एक ते सव्वा लाख खर्च केलेल्या शेतात अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकावर टाँकट्टर फिरवायला सुरुवात केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात शेळ्या,मेंढ्या घालायला सुरुवात केली आहे.\nटोमॅटो पिकासाठी एकरी एक लाख ते सव्वालाख रुपये खर्च करून हातात एक रुपया पण पडत नसून उलट घरातू पैसे घालण्याची वेळ उत्पादक शेतकरी वर्गावर आलेली आहे. टोमॅटोसाठी शेतीची मशागत,ठिबक,मल्चिंग पेपर,खत,औषध,मंडपासाठी तार,बांबू,सुतळी,बांधणी,तोडणी (काढणी )मजुरी आदी खर्चाचा विचार केला तर एकरी लाख रुपये खर्च करूनही हातात मात्र कोऱ्या पावत्या पडत असून शेतकरीमेटाकुटीला आला आहे.\nशेतकऱ्याचा माल शेतात तयार झाल्यावर सुध्दा तो व्यापारी वर्ग बाजारात आणण्यासाठी तोडणी, क्रेटभरणे, वाहतुक या सर्व बाबींचा खर्च शेतकऱ्यास करावा लागतो. त्यामुळे उत्पादनासाठी लागलेला खर्च व उत्पादनानंतर येणारा खर्च यांची गोळा बेरीज केली तर आजच्या भावात उत्पादक शेतकऱ्याकस टोमॅटो पीक न परवडण्यासाखे आहे. चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वरील नगदी पिकांवर शेतकरऱ्यांतची मदार जास्त होती. पण भावामुळे शेतकऱ्यांची ही आशा सुध्दा फोल ठरली.\nटोमॅटो या नगदी पिकास भाव मिळेल हे स्वप्न भंगले. टोमॅटो हे पीक नासवंत आहे. त्यामुळे मालाचासाठा सुध्दा करता येत नाही. माल सडू नये, म्हणून मिळालेल्या भावात शेतकरी आपला माल कमिशन एजंटकडे विकतांना दिसत आहे. मात्र अशी परीस्थिती असतांना शहरातील बाजारपेठेत मात्र हातविक्रीला टोमॅटो १५ ते १८ रुपये प्रतिकिलो दराने ग्राहकाला खरेदी करावा लागत असून मग शेतकऱ्याकडूच का २ ते ३ रुपये किलो दराने खरेदी केला जातो असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.\nसध्या ऐन उन्हाळा सुरु असून सर्व भाजीपाला पिकांची हीच परिस्थिती असून टोमँटो, मिरची, कांदा, कोबी, फ्लावर, टरबूज, काकडी आदी पिकांना कवडीमोल बाजारभाव मिळत असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अशक्य झाले असून शेतकऱ्यांच्या हातात चिल्लर सुद्धा येत नाही मग मोदी सरकारने दाखवलेले हेच का ‘अच्छे दिन’ असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जातोय.\n“सध्या टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत असून टोमॅटो मार्केट पर्यंत नेण्याचा वाहतूक खर्च सुद्धा निघत नसून एकरी एक ते सव्वा लाख रुपये खर्च करून पिक सोडून देण्याची वेळ आज टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर आली असून,हीच पारीस्थिती सद्या सर्वच भाजीपाला पिकाची झाली असल्यामुळे शेतकऱ्यांनी पिक घ्यावे तरी काश्याचे असाव प्रश्न सध्या शेतकरी वर्गापुढे पडला आहे”\n- नंदकिशोर रौदळ, टोमॅटो उत्पादक शेतकरी, तळवाडे दिगर\n“उन्हाचा पार वाढला असून तो ४० शीच्या पार गेला आहे.अशा परिस्थिती सोन्यासासाखा माल पिकवून त्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असून, एकरी लाख ते सव्वा लाख रुपये खर्च करून आणि जर ���्याच्यातून एक रुपया पण हाती येत नसेल तर शासनाने हस्तेक्षेप करून शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी आर्थिक मदत देऊन शेतकऱ्याला पुढील पिकासाठी उभे केले गेले पाहिजे. आयात निर्यात धोरण हे चागल्या पद्धतीने राबवून सचिव दर्जाचे अधिकारी देवून आयात निर्यात धोरण (भाजीपाल्याचे) कार्यक्षम पद्धतीने राबविले गेले पाहिजे”\n- दीपक पगार, राज्य कार्यकारणी सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना\nशासनाने शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. कुठल्याही पिकाला भाव नाही. उत्पादन खर्च सोडाच मजूरांना मजुरी देण्यासाठी हातउसनवार घेऊन द्यावे लागत आहेत. कांदा विक्री केलेले धनादेश वटत नसल्याने बाजारसमितींचा वचक नाही.\n- पंढरीनाथ आहिरे, कांदा उत्पादक शेतकरी\nसाताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति दहा किलो\nसातारा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १६) टोमॅटोची ३६ क्विंटल आवक झाली असून, दहा किलो टोमॅटोस २५० ते ३५० असा दर मिळाला आहे....\nवांग्याच्या झाडाला टोमॅटो; भोपळ्याला कलिंगड\nबारामती - कधीकाळी चित्रपटात ‘आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा’ हे गाणे चर्चेत होते... त्या वेळी फळबागांमध्ये कलम करण्याला सुरवात झाली होती. मात्र...\nवांग्याच्या झाडाला टोमॅटो; भोपळ्याला कलिंगड\nबारामती : कधीकाळी चित्रपटात \"आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा' हे गाणे चर्चेत होते. त्यावेळी फळबागांमध्ये कलम करण्याला सुरवात झाली होती...\nआवक घटूनही टोमॅटोचा चिखलच\nसोलापूर - मागील चार-पाच महिन्यांच्या तुलनेत बाजारात टोमॅटोची आवक आलेली नाही. आवक कमी असल्यास भाव वाढतात. मात्र, टोमॅटोची आवक कमी झाली असतानाही दर...\nशिरूरसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ८ दिवसांत\nनारायणगाव - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव पुढील आठ दिवसांत निश्‍चित केले जाईल. मात्र पवार कुटुंबीयांपैकी कोणीही...\nबाजारातील आवक घटल्याने भाजीपाला महागला\nमोहोळ- सलग मागील चार महिन्यापासुन दराची मंदी, मोठा फवारणीचा खर्च, शेंडे व फळ अळीचा प्रादुर्भाव यामुळे बाजारातील आवक घटल्याने वांग्याने शंभरी गाठली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6429-razi-movie-trailer-launch-alia-bhatt", "date_download": "2019-01-17T20:54:08Z", "digest": "sha1:OBAOCFJKVY67OZZAZH7DE5PG2FIUSAVH", "length": 6982, "nlines": 143, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'राझी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, आलिया तीन वेगवेगळ्या भूमिकेत - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'राझी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, आलिया तीन वेगवेगळ्या भूमिकेत\nबॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या राझी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. या चित्रपटात आलिया तीन वेगवेगळ्या भूमिका साकारतेय. मेघना गुलजार दिग्दर्शित तसेच, हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सेहमत’ या नॉवेलवर आधारित राझी चित्रपटची निर्मीती करण जोहर आणि जंगली पिचर्सद्वारे करण्यात आली आहे. 1971 सालच्या भारत पाकिस्तान युध्दा दरम्यानचा हा एक थ्रिलर सेट आहे.\nअलिया भट्ट एका काश्मिरी गुप्तहेराची भूमिका बजावत आहेत. विक्की कौशल पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याची भूमिका निभावत आहे. पुढे तो आलियाशी लग्न करतो. राझीचे ट्रेलर हे अत्यंत प्रखर आणि रोमांचक आहे. आलियाच्या चाहत्यांना तिच्या या आगामी सिनेमाची उत्सुकता लागून राहिलृी आहे. त्यामुळेच सिनेमाचा ट्रेलर सिलीज करण्यात आलाय.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B/", "date_download": "2019-01-17T21:32:02Z", "digest": "sha1:ROYIW3JAPMVW4PAB3P4JZYJVEC4O2JSQ", "length": 9230, "nlines": 88, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "सीएसआरअंतर्गंत पिंपरी होणार कौशल्य विकास सेंटर – पक्षनेते एकनाथ पवार | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या सीएसआरअंतर्गंत पिंपरी होणार कौशल्य विकास सेंटर – पक्षनेते एकनाथ पवार\nसीएसआरअंतर्गंत पिंपरी होणार कौशल्य विकास सेंटर – पक्षनेते एकनाथ पवार\nविविध क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्यांच्या सीएसआर फंडातून पिंपरी-चिंचवड महापालिका कौशल्य विकास उपक्रम राबविणार आहे. पिंपरीतील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याजवळील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या इमातीत महिलांसाठी हे कौशल्य विकास सेंटर सुरू केले जाणार आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\nएकनाथ पवार पुढे म्हणाले की, महापालिकेच्या नागरवस्ती विभागाअंतर्गत महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते. महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध योजना व कार्यक्रम राबविले जातात. त्याप्रमाणे महापालिकेने कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्याचा न��र्णय घेतला आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहायक आयुक्त स्मिता झगडे, तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली.\nपिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्याप्रमाणावर कंपन्या आहेत. त्या कंपन्यांच्या सीएसआर फंडाची मदत मिळणार आहे. या कौशल्य विकास कार्यक्रमासाठी टाटा स्टेरो, एसकेएफ, उबेर, केटीएमटी, आयसीआय अशा विविध कंपन्यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. सुसंवाद साधण्यासाठी बैठक घेण्यात आली. महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, कौशल्यविकासाकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे महिला या केवळ एखादा अभ्यासक्रम पूर्ण करतात. आणि पुढे त्याचे व्यवसाय किंवा उद्योगात रूपांतर होत नाही. योजना प्रभावीपणे राबविणे व त्याचा रोजगार, व्यावसायासाठी महिलांना मदत व्हावी, या उद्देशाने पिंपरीत सावित्रीबाई फुले स्मारकात हे सेंटर उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती एकनाथ पवार यांनी दिली.\nपिंपळे सौदागर येथे ‘सब वे’ चे भूमीपूजन\nशरद पवारांनी इंजेक्शन दिलं की राहुल गांधी बोलतात – अमित शहा\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/11975-2/", "date_download": "2019-01-17T21:29:23Z", "digest": "sha1:PBDNMO4XAL3D4LV2EK6VO6PBODZEVZCB", "length": 9835, "nlines": 91, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "सेवाज्येष्ठता यादी एकत्रीकरणाबाबत न्यायलयाकडून स्थगिती कायम | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्��णराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या सेवाज्येष्ठता यादी एकत्रीकरणाबाबत न्यायलयाकडून स्थगिती कायम\nसेवाज्येष्ठता यादी एकत्रीकरणाबाबत न्यायलयाकडून स्थगिती कायम\nमहापालिकेतील पदविका व पदवीधारक अभियंत्याचा वाद\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थापत्य विभागात पदवी व पदविकाधारक अभियंत्यांची सेवाज्येष्ठता यादी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. ती यादी एकत्रित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासन व पालिकेला दिले होते. मात्र, या प्रकरणात उच्च न्यायालयाने अभियंत्याची सेवाज्येष्ठता यादी एकत्रीकरण करण्यास दुस-यांदा स्थगिती दिली आहे.\nपालिकेच्या १९८३ च्या सर्वसाधारण सभेत ठराव करून नागरी सेवा नियम लागू करण्यात आला होता. सर्व विभागांतील पदांसाठी सेवाज्येष्ठता यादी एकच आहे. मात्र, केवळ स्थापत्य विभागाच्या अभियंत्यांमध्ये पदवीधारक व पदविकाधारक अशा दोन वेगवेगळ्या सेवाज्येष्ठता याद्या केल्या जाता. त्याआधारे पदोन्नती दिली जाते. मात्र, पदविकाधारक अभियंत्यांमधून अन्याय झाल्याचा आरोप करीत आबासाहेब ढवळे व धनंजय गवळी यांनी उच्च न्यायालयात २०१५ मध्ये याचिका दाखल केली.\nया याचिकेवर न्यायालयाने अभियंत्यांची एकत्रित सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याचे निर्देश मार्च 2018 मध्ये दिले. त्यानंतर पदवीधारक अभियंत्यांच्या वतीने संजय साळी व सुनिल शिंदे यांनी न्यायालयात भूमिका मांडली. त्यामध्ये न्यायालयाने 11 एप्रिल 2018 रोजी सेवाज्येष्ठता यादी एकत्रिकरणास स्थगिती दिली. त्यानंतर 25 सप्टेंबर 2018 रोजी ही स्थगिती न्यायालयाने कामय ठेवली आहे.\nराज्य शासनाचे पालिका आकृतीबंधाकडे दुर्लक्ष\nमहापालिकेने नोकरभरती आकृतीबंध म्हणजेच सेवाप्रवेश नियमावली तयार करून 2015 मध्ये राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. पदवी व पदविकाधारक अभियंत्याच्या वादावरील याचिकेदरम्यान न्यायालयाने वेळोवेळी राज्य श���सनाला सेवाप्रवेश नियमावली मंजुरीबाबत निर्देश दिले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून शासनाने महापालिकेला काही महिन्यांपूर्वी सेवाज्येष्ठता यादी एकत्रीकरण करण्याचे निर्देश दिले होते. शासनाच्या दुटप्पी भूमिकेमुळा हा वाद आणखी अडचणीचा ठरू लागला आहे.\nदगड हे पृथ्वीच्या उत्क्रांतीचे साक्षीदार: डॉ. नितीन करमाळकर\nबोपखेल पुलासाठी राज्य शासन संरक्षण विभागास जागा देणार ; शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचा पालिकेचा दावा\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-news-51/", "date_download": "2019-01-17T20:49:49Z", "digest": "sha1:3KKJVANQRBQYTKUERD6S6H4MNM6P3M6T", "length": 7613, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जैन कटारिया समाजबांधवांचा ‘स्नेहमिलन’ समारोह रविवारी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजैन कटारिया समाजबांधवांचा ‘स्नेहमिलन’ समारोह रविवारी\nपिंपरी -पुणे जिल्ह्यातील सर्व जैन कटारिया समाजाबांधवांचा “स्नेहमिलन’ समारोह रविवार (दि.13) रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम देहुरोड येथील लेखा फार्ममध्ये आयोजित करण्यात आला असून याचे आयोजन ऑल इंडिया जैन कटारिया फाउंडेशन पुणे युनिटच्या वतीने करण्यात येत आहे.\nया कार्यक्रमात 500 समाज बांधव सहभागी होण्याची शक्‍यता आहे. ही माहिती कार्यक्रमाचे संयोजक नितेश कटारिया यांनी दिली. या कार्यक्रमात राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार असून कटारिया फाउंडेशनच्या उपक्रमांविषयी माहिती देणार आहे. दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक, खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा युवक कॉंग्रेस��डून निषेध\nदापोडीत मोटारीची चौघांना धडक\nनवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेला विरोध\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना समन्स\n16 हजार 325 नळजोड अवैध\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_330.html", "date_download": "2019-01-17T21:06:18Z", "digest": "sha1:TWCA5A3RG4CHJWSXRE2Y2WJEO7OQ4RAF", "length": 8178, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पळसगावच्या धान्यदुकानदारावर कारवाईची मागणी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News ब्रेकिंग सातारा\nपळसगावच्या धान्यदुकानदारावर कारवाईची मागणी\nवडूज (प्रतिनिधी) पळसगाव (ता. खटाव) येथील रेशनिंग दुकानदाराने धान्याचा गैरव्यवहार करून शिधाधारकांकडून जादा दराने पैसे उकळले असल्याचा आरोप करीत संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.\nयाबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातील माहिती अशी की, पळसगावमधील धान्य दुकानदाराने संपूर्ण कॅश मेमोमध्ये प्रत्यक्ष असणारा धान्याचा माल न देता पुन्हा कार्बनकॉपीवर मोठ्या प्रमाणात खाडाखोड करून धान्याचा अपहार करत दरांमध्ये फरक केला आहे. त्यामुळे दुकानचालक सरस्वती अंकुश फडतरे यांनी लोकांना नुकसान भरपाई द्यावी.\nयाबाबत ग्रामस्थांनी याबाबत शासकीय कार्यालयात पत्रव्यवहारही केला आहे. विशेषतः या दुकानदाराची चौकशी तालुका पुरवठा अधिकार्‍यांनी केली आहे. व त्यांनी याबाबतचा अहवाल ही वरिष्ठ कार्यलयात सादर केला आहे. मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ही ग्रामस्थांनी केला आहे.\nया प्रसिध्दी पत्रकावर प्र. पा. कुबेर, दशरथ फडतरे, हणमंत फडतरे, प्रकाश घाडगे, जगनाथ फडतरे, प्रल्हाद शिंदे, कमल घाडगे व इतर जणांच्या सह्या आहेत. स्थानिक पुरवठा विभागाने संबंधित दुकानदाराची चौकशी केली असून तसा अहवाल वरिष्ठ कार्यलयात सादर केला आहे. मात्र, एवढा अपहार होऊन ही वरिष्ठ अधिकारी कारवाई का करीत नाहीत असा प्रश्‍न ही ग्रामस्थांनी उपस्थित केला.\nLabels: Latest News ब्रेकिंग सातारा\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Dalit-tribal-fund-used-for-farmers-debt-waiver/", "date_download": "2019-01-17T21:15:30Z", "digest": "sha1:52CPEQ647GGQBA6J4BOHN53JDDBJ7PKL", "length": 4771, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकरी कर्जमाफीसाठी वापरला दलित, आदिवासींचा निधी! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › शेतकरी कर्जमाफीसाठी वापरला दलित, आदिवासींचा निधी\nशेतकरी कर्जमाफीसाठी वापरला दलित, आदिवासींचा निधी\nसरकार सातत्याने दलित व आदिवासींवर अन्याय करीत असून, समाजकल्याण व आदिवासी विकास विभागाचे साडेतीन हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी वापरून सरकारने या घटकांवर आघात केला, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते व अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.\nडॉ. राजू वाघमारे यांनी सांगितले की, भाजप सरकार सत्तेत आल्यापासून दलित व आदिवासींवर अन्याय सुरू आहे. आतापर्यंत या घटकांच्या हिताच्या 356 योजना बंद करण्यात आल्या असून, बजेटमध्ये 40 टक्के कपात करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांत आदिवासी विकास विभागाचे 500 कोटी व समाजकल्याण विभागाचे 300 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी वापरले. ज्यांच्या ताटात काहीच नाही, त्यांच्याकडूनच हिरावून घेण्याचे हे षड्यंत्र आहे. एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडवून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे, तसेच सरकारने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा कमी केल्या आहेत, विद्यार्थ्यांना भोजनाचे पैसे दिले जात नाहीत. सरकारी शाळा बंद करून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणच घेऊ द्यायचे नाही, असा हा प्रकार असल्याचे डॉ. वाघमारे म्हणाले.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6419-dont-worry-be-happy-movie", "date_download": "2019-01-17T21:01:51Z", "digest": "sha1:DZPL32S5IZVVPXXYIYPJOWDFKOV2LCY4", "length": 5511, "nlines": 137, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये होणार महत्वपूर्ण बदल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये होणार महत्वपूर्ण बदल\nपती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केलीय. या नाटकातील 'प्रणोती' एका नव्या रुपात लोकांसमोर येणार आहे.\nस्पृहाने गाजवलेल्या या भूमिकेला आता नवा चेहरा मिळणार असून, हा चेहरा नेमका कोणाचा असेल हे सध्या गुपित ठेवण्यात आले आहे.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्���हत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/1143/PHD-Master-Plan", "date_download": "2019-01-17T20:50:20Z", "digest": "sha1:XNKDSQ5RTZDD6LTMG2AZXYDDDKJ5VHQY", "length": 7356, "nlines": 132, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "पीएचडी पदव्युत्तर योजना-333", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\nतुम्ही आता येथे आहात :\nएकूण दर्शक: ५४४१०६३ आजचे दर्शक: २६६\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/sports/7111-in-fifa-world-cup-2018-mexico-win-over-south-koria", "date_download": "2019-01-17T21:25:32Z", "digest": "sha1:GPCKXKVKKEGPCZNDI2ZHIS4KWUEMUCX2", "length": 4473, "nlines": 119, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "#FifaWorldCup2018 मेक्सिकोची कोरियावर 2-1 ने मात... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#FifaWorldCup2018 मेक्सिकोची कोरियावर 2-1 ने मात...\nफिफा विश्वचषक स्पर्धेत शनिवारी मेक्सिको आणि दक्षिण कोरियाचा रंगतदार सामना पार पडला. मेक्सिकोनं दक्षिण कोरियाचा 2-1 असा पराभव करत, विश्वचषकात सलग दुसरा विजय मिळवला आहे.\nया सामन्यात कार्लोस वेलानं 26व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर मेक्सिकोचा खातं उघडलं.\nत्यानंतर मेक्सिकोच्या झेवियर हर्नांडेझनं 66व्या मिनिटाला दुसरा गोल करत, आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतल्या गोल्सचं अर्धशतक झळकावलं. गटातल्या पहिल्या सामन्यात मेक्सिकोनं गतविजेत्या जर्मनीचा पराभव केला होता. या दोन्ही विजयांनी मेक्सिकोला बाद फेरीचं तिकीट मिळालं आहे.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nफुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या नियमातदेखील महत्वाचा बदल\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज\nभारताचा विजय, 203 धावांनी फायनलमध्ये प्रवेश\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-should-apologize-says-ashok-chavan/", "date_download": "2019-01-17T21:32:12Z", "digest": "sha1:4L5S353C2E7CPZFM5OYELFLGTKQ3UKRQ", "length": 9642, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "VIDEO- छिंदम यांनीच नाही तर भाजपने माफी मागितली पाहिजे- अशोक चव्हाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nVIDEO- छिंदम यांनीच नाही तर भाजपने माफी मागितली पाहिजे- अशोक चव्हाण\nटीम महाराष्ट्र देशा – अहमदनगर महापिकेतील भाजपचे निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केल्यानंतर आता मोठ्याप्रमाणावर राजकीय प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचे वक्तव्य भाजपच्या वैचारीक दिवाळखोरीचे प्रदर्शन करणारे आहे . याप्रकरणी छिंदम यांनीच नाही तर भाजपने माफी मागितली पाहिजे.\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदमवर सरकारने शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन त्वरित कडक कारवाई करावी व त्याला महाराष्ट्रातून हद्दपार करावे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. अशा समाज कंटकास जेवढे शासन होईल तेवढे कमी आहे. अशा शब्दांत खासदार युवराज संभाजीराजे यांनी अहमदनगरच्या छिंदम प्रकरणावर फेसबुक पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\nश्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून अपमान केल्यानंतर सर्वत्र निदर्शने करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवप्रेमी संघटना तसेच शिवसेनेकडून राज्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली .पुण्यात मनसेकडून छिंदमच्या पुतळाल्या भर चौकात फाशी देण्यात आली. तसेच वंदे मातरम संघटनेकडून छिंदमच्या वक्ताव्याचा निषेध करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी श्रीपाद छिंदम याचा पुतळा जाळुन निषेध व्यक्त केला.\nश्रीपाद छिंदम हे अहमदनगर महापालिकेचे उपमहापौर आहेत. छिंदम यांनी त्यांच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nटीम महाराष्ट्र देशा : 'लहानातल्या लहान माणसातलं कर्तृत्व ओळखून त्याला मोठं करण्याची वृत्ती बाळासाहेबांमध्ये होती,…\nटेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत; गार्गी पवार हिला पराभवाचा धक्का\nमोहोळ विधानसभेला आम���ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/criminal-offenses-filed-against-the-protesters-were-filed/", "date_download": "2019-01-17T21:36:10Z", "digest": "sha1:TCFUUWFF5C4FYGHZQEWOKCBSOMD6FXRJ", "length": 8878, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कचरा प्रश्न औरंगाबाद: आंदोलकांवर दाखल केले हत्येच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकचरा प्रश्न औरंगाबाद: आंदोलकांवर दाखल केले हत्येच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे\nकचरा प्रश्नांवरून औरंगाबाद मध्ये करण्यात आले होते आंदोलन\nऔरंगाबाद: कचरा प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी ३०७ म्हणजेच हत्या करण्याचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कचरा प्रश्नांवरून औरंगाबाद मध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.\nऔरंगाबादमधील पडेगाव मिटमिटामध्ये झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीनंतर पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. संतप्त स्थानिकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत ३ अधिकारी आणि ९ पोलीस कर्मचारी जखमी झाले, दरम्यान अनेक तोडफोडीच्या घटना घडल्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधूराच्या कांड्या फोडल्या. या घटनेमुळे महामार्गावर वाहन्यांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. यातील ५ ते ६ खासगी गाड्याही ग्रामस्थांनी फोडल्या.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\nआंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे\n१४९ – समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेल्या अपराधाबद्दल जमावाचा प्रत्येक घटक समान दोषी असणे\n३०७ – जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे\n१४८ – प्राणघ���तक हत्यारानिशी सज्ज होऊन दंगा करणे\n१४७ – दंगा करण्याबद्दल शिक्षा\n१४३ – बेकायदेशीर जमावाचा घटक असल्याबद्दल शिक्षा\n३२४ – घातक हत्यारांनी दुखापत पोहचवणे\n४३६ – घर इत्यादी बद्दल विस्तव अथवा स्फोटक पदार्थाद्वारे आगळीक\n४२७ – पन्नास रुपये इतक्या रकमेचे नुकसान करुन आगळीक करणे\n३४१ – गैरनिरोधबद्दल शिक्षा (वाट अडवल्याबद्दल)\n४३५ – १०० रुपये किमतीपर्यंत अथवा शेतमालाच्या बाबतीत 10 रुपये किमतीपर्यंत विस्तव अथवा स्फोटक पदार्थाद्वारे आगळीक\n३५३ – लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी बलप्रयोग अथवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nटीम महाराष्ट्र देशा : भारत-पाकिस्तान सीमेवर अनेक चकमकी होत असतात पण आज भारताने जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर मोठा…\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mamata-banerjee-continues-to-fight-against-bjp/", "date_download": "2019-01-17T21:28:05Z", "digest": "sha1:FDEVQS7J357WZR7HIIZSHJSVXNHXHM24", "length": 10032, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ममता बॅनर्जी यांची भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nममता बॅनर्जी यांची भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू\nटीम महाराष्ट्र देशा : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आ��ि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आलेल्या आहेत. यादरम्यानचं त्यांनी भाजपविरोधात मोर्चेबांधणी आखली आहे. आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी यादीवरून मोदी सरकारला धारेवर धरणाऱ्या ममतांनी बुधवारी संसदेतच ठिय्या दिला होता.\nभाजप विरोधी पक्षनेते त्याचबरोबर भाजपमधीलचकाही नाराज नेत्यांची देखील त्यांनी भेटी घेतल्या. भाजपमधील नाराज आणि मोदीविरोधक यशवंत सिन्हा, जेठमलानी आणि शत्रुघ्न सिन्हा यांचीही ममतांनी मंगळवारी भेट घेऊन चर्चा केली होती. यासर्व नेत्यांना एकत्र येता यावं म्हणून १९ जानेवारी रोजी कोलकात्यात जाहीर सभेचे आयोजन तृणमूल काँग्रेसने केले असून त्याचे निमंत्रण देण्यासाठी विविध पक्षनेत्यांची भेट घेतल्याचे ममतांनी पत्रकारांना सांगितले. ममतांनी सकाळी संसदेत आल्यावर ‘बाजूला करण्यात आलेले’ भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची देखील ममतांनी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. ‘दिल्लीत आल्यावर आपण नेहमीच अडवाणींची भेट घेतो’, असे ममता या भेटीनंतर म्हणाल्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाचा आग्रह सोडल्यानंतर मायावती आणि ममतांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. यासंदर्भात, भाजपला हरवणे हे प्रथम लक्ष्य आहे. विरोधकांपैकी पंतप्रधान कोण होणार हे लोकसभा निवडणुकीनंतरच निश्चित केले जाईल, असे ममतांनी पत्रकारांना सांगितले.\nयांनाही दिले आमंत्रण :\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच सोनिया गांधी यांचीही ममतांनी १० जनपथवर जाऊन भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणूक भाजपविरोधात एकत्रित लढण्याचे आवाहन ममतांनी दोन्ही नेत्यांना केले. ममतांनी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांनाही जाहीर सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. सपाचे नेते रामगोपाल यादव, खासदार जया बच्चन, तेलुगु देसम तसेच अण्णा द्रमुकचे नेते, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आदींशीही ममतांनी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही मंगळवारी ममतांनी भेट घेऊन वीस मिनिटे संवाद साधला.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\nआता ‘त्या’ चार राज्याचे राज्यपाल काय न���र्णय घेणार\nतेंव्हा काँग्रेसने शरद पवारांसोबत काय केले, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला सवाल\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाल्याने राज्यातील मात्तबर नेते हे दंड थोपटून…\nशरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे…\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र…\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-zp-news-for-pune/", "date_download": "2019-01-17T21:52:48Z", "digest": "sha1:AE2QDXUWYDEJQCRDUPJJRIHYH4FQ6R24", "length": 7192, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खर्च सादर न करणे भोवले; १५६ उमेदवारांना निवडणूक लढविण्यास बंदी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nखर्च सादर न करणे भोवले; १५६ उमेदवारांना निवडणूक लढविण्यास बंदी\nटीम महाराष्ट्र देशा – जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत वेळेत खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिला आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीतील १५६ उमेदवारांना पुढील पाच वर्षांकरता निवडणूक लढविण्यावर बंदी घालण्यात आली आहे.विहित मुदतीत खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. या नोटीसवर सुनावणीदरम्यान उमेदवारांना लेखी तसेच समक्ष मत मांडण्याची मुभा देण्यात आली होती. खर्च सादर �� केलेल्या १७० उमेदवारांपैकी १४ उमेदवारांचे म्हणणे व त्यांनी सादर केलेले पुरावे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राह्य धरले. त्यामुळे उर्वरित १५६ उमेदवारांवर पुढील ५ वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, निकालानंतर ३० दिवसांच्या आत उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करणे बंधनकारक असते. विहित मुदतीमध्ये खर्च सादर न केल्यास उमेदवाराला आदेशाच्या दिनाकांपासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीकरिता सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे.\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार – मुख्यमंत्री\nनागपूर : महाराष्ट्र पोलिस दलाचा देशात नावलौकिक असून क्रीडा क्षेत्रातही उत्तम खेळाडू निर्माण झाले आहेत. पोलिस दलातील…\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/dr-prakash-burgute-statement-112913", "date_download": "2019-01-17T21:51:47Z", "digest": "sha1:ZXD2GD65ZQY6K4J7WBYZCGOKTINFG4HQ", "length": 15338, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr prakash burgute statement माजी आमदार राजेंद्र राऊत यांना भगवंत नक्कीच शक्ती देईल: डॉ. प्रकाश बुरगुटे | eSakal", "raw_content": "\nमाजी आमदार राजेंद्र राऊत यांना भगवंत नक्कीच शक्ती देईल: डॉ. प्रकाश बुरगुटे\nरविवार, 29 एप्रिल 2018\nबालगोपाळांसह शहरवासियांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी मो���ी गर्दी केली होती. दरम्यान, यावेळी राष्ट्रीय, राज्य पातळीवर प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा तसेच प्रशिक्षकांचा भगवंताची प्रतिमा भेट देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nबार्शी : माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पुढाकारातून बार्शीकराना आठ दिवस अध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. तसेच त्यांच्याच प्रयत्नाने तालुक्यातील खेळाडूंसाठी नव्याने आद्ययावत स्टेडियम उभारणी होत असून बार्शीच्या विकासासाठी भगवंत त्यांना नक्कीच शक्ती देईल असे मत शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे यांनी व्यक्त केले.\nभगवंत मैदान येथेल सुमारे साडे आठ कोटी रुपये खर्च करून नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्टेडियमच्या कामाचा शुभारंभ व भगवंत मोहत्सवातील शोभेच्या दारूकामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष बाबासाहेब मनगिरे, माजी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरूण बारबोले, माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब सय्यद, प्राचार्य डॉ.प्रकाश थोरात, महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष लोढा, सचिव संतोष सुर्यवंशी, खजिनदार अजित कुंकूलोळ, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, प्रा.सुरेश लांडगे, भारत पवार, आयुब शेख, अरूण देबडवार, नाना सुरवसे, दादा साळुंखे, शिवशक्ती बँकेचे युवराज बारंगुळे, भारत उमाटे, विजय शिखरे, आप्पा लोखंडे यांच्यासह महोत्सव समिती, देवस्थान ट्रस्ट व नगरपालिकेचे पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक आदी उपस्थित होते. स्टेडियम उदघाटना नंतर नेत्रदीपक अतिषबाजीला सुरवात करण्यात आली.\nशिवशक्ती बँकेच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात स्वच्छ बार्शी, सुंदर बार्शी..बेटी बचाओ, बेटी पढाओ, असा सामाजिक संदेशही यातून देण्यात आला. शहरवासियांनी हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळयात साठवत या उपक्रमाचा आनंद घेतला. हा आतिषबाजीचा कार्यक्रम सुमारे तासभरापेक्षा अधिक वेळ सुरू होता. आकाशात खूप उंचीवर जावून उडणाऱ्या रंगीत आदल्यांनी नभांगण उजळून निघत होते. त्याचबरोबर धबधब्याप्रमाणे कोसळणारी तसेच कारंज्याप्रमाणे उडणारी आतिषबाजी, शिट्टीसारखा आवाज काढत आकाशात झेपावणारी सुरू नेत्रसुखद अनुभव देत होती. नर्गीस, नागफणा, बंदुकीचा आवाज, मोठया आवाजाच्या आदल्या व गावठी बंदुकीचा आवाज असे विविध प्रकार यामध्ये पहायला मिळाले.\nबालगोपाळांसह शहरवासियांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, यावेळी राष्ट्रीय, राज्य पातळीवर प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा तसेच प्रशिक्षकांचा भगवंताची प्रतिमा भेट देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nत्यामुळेच अमित शहांना आला 'डुकराचा ताप' - काँग्रेस नेते\nबंगळूर - कर्नाटकमधील कॉंग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या आजारपणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नव्या वादाला...\nजिल्हा परिषद अध्यक्ष, आमदारात खडाजंगी\nभंडारा : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जनसुविधासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे व आमदार चरण वाघमारे...\nव्यवहार कितीचाही असो, डान्सबार सुरु करु देणार नाही- आव्हाड\nमुंबई- व्यवहार कितीचाही असो, महाराष्ट्रात डान्सबार सुरु करु देणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा लेडीज बार उघडण्याचा निर्णय अत्यंत दुर्देवी आणि मनाला...\nलेखी आश्वासनानंतर कूर्डू येथील आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित\nकुर्डु (सोलापूर) - येथील हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असलेले...\nमगो पोटनिवडणूक लढविणार- ढवळीकर\nगोवा - गोव्यातील मांद्रे व शिरोडा या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत केंद्रीय समितीने घेतला आहे. शिरोडा...\nपर्यटन धोरणावर विचारासाठी कॉग्रेसला हवा वेळ\nपणजी : गोव्याच्या पर्यटन धोरणावर विचार करण्यासाठीच्या बैठकीला चारच आमदार उपस्थित राहिले असले तरी आता विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://awaazindiatvnews.com/2018/11/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%A0/", "date_download": "2019-01-17T21:52:32Z", "digest": "sha1:XYW2NBCHJ5VVL3VKHK7ZVJEW7RD6GA5G", "length": 7065, "nlines": 120, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "श्रीरामाचा भव्य पुतळाच ठरणार अयोध्येची ओळख-योगी आदित्यनाथ – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश श्रीरामाचा भव्य पुतळाच ठरणार अयोध्येची ओळख-योगी आदित्यनाथ\nAll Content Uncategorized (117) अपराध समाचार (750) करियर (20) खेल (1041) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (497) दुनिया (834) देश (12389) धर्म / आस्था (67) मनोरंजन (482) राजनीति (870) व्यापार (349) समाचार (16860)\nश्रीरामाचा भव्य पुतळाच ठरणार अयोध्येची ओळख-योगी आदित्यनाथ\nप्रभू श्रीरामचंद्रांचा पुतळा अयोध्येची खरी ओळख ठरणार आहे. त्यामुळे श्रीरामाचा पुतळा दर्शनीय भागात उभारण्यात येईल यासाठी जागा कोणती निवडायची याची चर्चा आम्ही करतो आहोत. पूजेसाठी श्रीरामाची जी मूर्ती असेल ती वेगळी असेल. मात्र श्रीरामाचा एक असा पुतळा उभारला जाईल जो अयोध्येची ओळख ठरेल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. काही वेळापूर्वीच पत्रकारांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी रामाचा भव्य पुतळा अयोध्येत उभारला जाईल असे स्पष्ट केले आहे\nराम मंदिरावरून सध्या देशातलं राजकारण ढवळून निघताना दिसतं आहे. राम मंदिरप्रश्नी सुप्रीम कोर्ट जानेवारीत निर्णय देऊ शकते. मात्र राम मंदिर झालेच पाहिजे अशी मागणी सगळ्याच स्तरांतून होते आहे. अशात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रीरामाचा पुतळा अयोध्येत उभारला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठीची जागा निश्चित व्हायची आहे हे त्यांनी सांगितले असले तरीही शरयू नदीच्या काठावर हा पुतळा उभारला जाण्याची शक्यता आहे. तसेच या भव्य पुतळ्याचे काम शिल्पकार राम सुतार यांनाच दिले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी यासंबंधी योगी आदित्यनाथ यांनी चर्चा केल्याचेही समजते आहे.\nकाय आहे ही योजना\nअयोध्येतील शरयू नदीच्या किनाऱ्यावर श्रीरामाचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. सीएसआरद्वारे या पुतळ्यासाठी निधी गोळा केला जाईल. श्रीरामाच्या पुतळ्यासह या ठिकाणी नवी अयोध्या वसवण्याचाही योगी आदित्यनाथ यांचा मानस आहे. त्याचबरोबर सेव्��न डी तंत्रातील रामलीला, रामकथा सांगणारी एक गॅलरी, म्युझिकल फाऊंटन हेदेखील या योजनेचाच एक भाग आहेत असे समजते आहे.\nTOH की टिकटों के दाम...\nअभी तो पटाखे जले भी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lssparle.org.in/2017/07/volleyball.html", "date_download": "2019-01-17T21:31:52Z", "digest": "sha1:RSA5QR3LKFEK2XIMWNWGCFQKT7WY3KXA", "length": 5054, "nlines": 54, "source_domain": "www.lssparle.org.in", "title": "Volleyball प्रशिक्षण २०१७ ~ LSS, Parle", "raw_content": "\nसेवा करावया लावा | देवा हा योग्य चाकर\nसोमवार दि. ०३ एप्रिल पासून संस्थेच्या कृष्णाबाई लिमये व्यायामशाळेने Volleyball प्रशिक्षण वर्ग चालू केले आहेत. वेळ सोमवार ते शनिवार संध्याकाळी ८ ते ९-३० अशी आहे. १० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा प्रशिक्षण वर्ग आहे.\nअधिक माहितीसाठी शाखेचे कार्यवाह श्री. आदित्य कुलकर्णी यांच्याशी ७०४५००९८११ वर संपर्क साधावा.\nसालाबादाप्रमाणे संस्थेची खाद्यजत्रा शनिवार दि. 02 फेब्रुवारी आणि रविवार दि. 03 फेब्रुवारी २०१९ रोजी भरणार आहे. आपल्याला जर खाद्यजत्रेमध्य...\nग्राहक पेठ २०१८ - वेळापत्रक\nसंस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे...\nपाककला स्पर्धा २०१९ - प्रवेश अर्ज\nसंस्थेने शनिवार दि. ०२ फेब्रुवारी २०१९ रोजी पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. पाककला स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर प्रवेश अर्ज download करण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ashok-chavan-on-atal-bihari-vajpayee/", "date_download": "2019-01-17T22:08:26Z", "digest": "sha1:OCFI2URQFVB3R2TOSJHWTF2LXXZVCY62", "length": 8597, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नैतिक मुल्यांवर अढळ श्रध्दा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनैतिक मुल्यांवर अढळ श्रध्दा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला \nमाजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी यांच्या निधनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया\nमुंबई : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने नैतिक मुल्यांवर अढळ श्रध्दा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणा���े की, सुमारे पाच दशकाच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले. खासदार, केंद्रीय मंत्री लोकसभेतील विरोधी पक्षनेते अशा विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. आपल्या अमोघ वक्तृत्वाने वाजपेयी यांनी दीर्घकाळ संसद गाजवली. अटलबिहारी वाजपेयी संवेदनशील कवी व विशालह्रदयी व्यक्तीमत्व होते.\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी…\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nमनमिळावू स्वभावामुळे स्वपक्षासोबतच इतर पक्षातही वाजपेयींचे अनेक मित्र होते. देशाचे माजी गृहमंत्री व आमचे वडील स्व. डॉ. शंकरारव चव्हाण साहेबांशी अटलबिहारी वाजपेयी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. डॉ. शंकरराव चव्हाण साहेबांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित होते. पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केल्याचे आजही आपल्या स्मरणात आहे. त्यांच्या निधनामुळे देशाच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रध्दांजली\nभारताने एक महान सुपुत्र गमावला : राहुल गांधी\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणार\nदिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात ; नगरचं राजकारण तापलं\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\nटीम महाराष्ट्र देशा : डॉ. सुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खासदार दिलीप गांधी समाजकारण, राजकारण करत…\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच��या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/krk-vs-shryas-talpade/", "date_download": "2019-01-17T21:28:26Z", "digest": "sha1:GY3MWR7NPQSLJ3YVTC3LCTP5SABLLGNN", "length": 8538, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मला झेड प्लस सिक्युरीटी द्या- के आर के", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमला झेड प्लस सिक्युरीटी द्या- के आर के\nश्रेयश तळपदे v/s के आर के वादाला नवीन वळण\nवेबटीम-वास्तविक स्वयंघोषित कमाल राशिद खान ऊर्फ केआरके हा सर्वच चित्रपटांवर टीका करीत असतो. ट्विटच्या माध्यमातून त्याचा नेहमीच टिवटिवाट असतो. यावेळेसही त्याने असेच काहीसे केले. ट्विट करताना त्याने लिहिले की, ‘टॉप क्लास फालतू चित्रपट असलेल्या ‘पोस्टर बॉयज’ने पहिल्या दिवशी एक कोटी ८० लाख रुपयांची कमाई करून सनी देओलचे शून्य स्टारडम असल्याचे दाखवून दिले. तसेच श्रेयश तळपदे किती खराब दिग्दर्शक आहे हेदेखील सिद्ध केले.’ जेव्हा हे ट्विट श्रेयसने वाचले तेव्हा त्याने केआरकेला चांगलेच खडेबोल सुनावले.\nकेआरकेचा वाद नुकताच अभिनेता श्रेयस तळपदेसोबत झाला असून या वादानंतर केआरकेने भारत सरकारकडे झेड प्लस सिक्युरिटीची मागणी केली आहे.\nअभिनयानंतर श्रेयश आता दिग्दर्शन क्षेत्राकडे वळला आहे. पोस्टर बॉइज हा त्याने दिग्दर्शित केलेला चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटात सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एक करोड ७५ लाखाची कमाई केली.\nनाही तर आत्महत्या करेन, केआरकेची Twitter ला धमकी\nकोहलीने युवराज आणि सुरेश रैनाचे करियर संपवले- के आरके\nया चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईविषयी चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्वीट केले होते. तरण आदर्श यांच्या ट्वीटनंतर केआरकेने या चित्रपटाची आणि चित्रपटातील कलाकारांची टर उडवायला सुरुवात केली.\nकोणत्याही चित्रपटाची अथवा कलाकारांची टर उडवणे हे केआरकेसाठी नवीन नाहीये. पण अनेकवेळा हे कलाकार केआरकेकडे दुर्लक्ष करणेच पसंत करतात. पण श्रेयसने तसे काहीही न करता केआरकेला सडेतोड उत्तर दिले. श्रेयसने केआरकेला त्याच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिले. त्याने केआरके���ा त्याच्या मर्यादेत राहायला सांगितले. तसेच त्याने मर्यादा ओलांडली तर तो मारच खाईल असे देखील श्रेयसने ट्वीटमध्ये लिहिले. श्रेयसचे हे ट्वीट वाचून केआरके लगेचच म्हणाला की, मला भारत सरकारकडून झेड प्लस सिक्युरीटी हवी आहे.\nनाही तर आत्महत्या करेन, केआरकेची Twitter ला धमकी\nकोहलीने युवराज आणि सुरेश रैनाचे करियर संपवले- के आरके\nऔकातीत राहा, ‘त्या’ ट्वीटनंतर श्रेयस तळपदेची सटकली\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nसिन्नर : ''केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सतत रोजगार, नोकरी देण्याचे खोटे आमीष दाखवून तरुणांना फसवले. जीएसटी मुळे…\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/jammu-and-kashmirterrorists-barged-into-home-took-biscuits-says-man-amid-search-ops-305124.html", "date_download": "2019-01-17T21:03:49Z", "digest": "sha1:JA5WECEMM667IPYK7QYADDMABZISZ4J6", "length": 14623, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जम्मू-काश्मीरमध्ये जवानांच्या चकमकीत 8 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nजम्मू-काश्मीरमध्ये जवानांच्या चकमकीत 8 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा\nजम्मू-कश्मीर, 13 सप्टेंबर : बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर भागात गुरुवारी सीमा सुरक्षा दलांच्या जवानांच्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात दहशतवादी घुसल्याची माहिती गुप्तचर खात्याने दिली होती. त्यानंतर जवानांनी धडक कारवाई करून दहशतवाद्यांचा खात्मा केला.तसंच जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाण��� झालेल्या चकमकीत आणखी सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.\nगावात लपलेल्या या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनी प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. चिंकीपोरा आॅपरेशन म्हणून जवानांनी ही कारवाई केली. ती यशस्वी झाल्याचं सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.\nयाआधी जम्मूच्या झज्जर कोटली परिसरात दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती. दहशतवाद्यांनी एका फाॅरेस्ट गार्ड आणि सीआरपीएफच्या जवानाची गोळ्या झाडून हत्या केली. या तिन्ही दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी जवानांनी सर्च आॅपरेशन केलं. हल्ल्यानंतर दहशतवादी झज्जर कोटली क्षेत्रातून पळून गेले होते.\nआंतरराष्ट्रीय सीमेजवळ राहणाऱ्या स्थानिक गावकऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी तीन दहशतवादी हे घरात घुसले होते. बुधवारी संध्याकाळी 8 वाजता हे तिन्ही दहशतवादी शस्त्रासह घरात घुसले होते. त्यांनी आम्हाला कुणाला काही न सांगण्याची धमकी दिली होती. दहशतवाद्यांनी आम्हाला सांगितलं की, ते गेल्या पाच दिवसांपासून उपाशी होते. त्यांनी घरातील बिस्कीटचे पुडे आणि सफरचंद घेतली आणि घरातून निघून गेले.\nतर जम्मूच्या पुंछ सेक्टरमध्ये सीमारेषेला पार करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली. या घुसखोराची ओळख उमीर युसफ (23) अशी आहे. तो पाकिस्तान व्याप्त काश्मीर भागातला रहिवाशी आहे. जवानांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nआधी तुम्ही किती स्वच्छ आहात ते बघा, जेटलींचा काँग्रेसवर हल्लाबोल\nअमित शहांच्या आजाराची काँग्रेसने केली थट्टा, भाजपचा हल्ला बोल\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87-13/", "date_download": "2019-01-17T21:30:19Z", "digest": "sha1:VFATOP3LEF4CVZJJXBKOELDCKJYUNPBR", "length": 8331, "nlines": 88, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प अखेर मंजूर | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प अखेर मंजूर\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प अखेर मंजूर\nतहकुबीचे ग्रहण लागलेला पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आगामी २०१८-१९ आर्थिक वर्षांचा ५२६२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अखेर मंगळवारी (दि.२७) मंजूर करण्यात झाला. सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी दिलेल्या १ हजार ११२ उपसूचनांपैकी ग्राह्य ९८१ उपसूचनांसह हा अर्थसंकल्प मंजूर झाला आहे.\nमहापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पावर २० मार्च रोजी साडेसहा तास चर्चा झाली. त्यानंतर एकूण ६१६ कोटी रुपयांच्या १ हजार ११२ उपसूचना नगरसेवकांकडून देण्यात आल्या होत्या. त्यातून लेखा विभागाने ९९५ उपसूचना ग्राह्य ठरविल्या. तर, १४ उपसूचना अस्विकृत करून ९८१ ग्राह्य उपसूचनांसह महपालिका सभेत हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. दरम्यान, महापालिका प्रशा��नाने टोकन तरतूद न ठेवण्याची भूमिका घेतली होती. मात्र, नगरसवेकांनी टोकन तरतुदीसाठी तब्बल ४४४ कामे उपसूचनांव्दारे अर्थसंकल्पात सुचविली आहेत. या कामासाठी शुन्य तरतूद अर्थसंकल्पात आहे.\nउर्वरित कामांसाठी सुमारे ५९८ कोटी रुपयांची मागणी उपसूचनाव्दारे केली आहे. त्यापैकी शहर विकास आराखड्यातून ८६ कोटी, तर अखर्चित म्हणजे शिल्लक निधीतील ५११ कोटी रुपयांचा समावेश आहे.अर्थसंकल्पातून ९१ कोटी रुपये वर्गीकरणाच्या माध्यमातून उपसुचनांव्दारे वळविण्यात आले आहेत. केंद्र, राज्य सरकारच्या शासकीय योजनांच्या तरतुदीमध्ये सत्ताधा-यांनी कोणताही बदल केलेला नाही.\nनागपूरचा पोपट काय म्हणतोय : राष्ट्रवादी युवकची पालिकेसमोर निदर्शने\nबॉलीवूड अभिनेता अभय देओलचा ‘नानू की जानू’चा ट्रेलर रिलीज…\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/16-lakhs-credit-card-name-bogus-workers-109694", "date_download": "2019-01-17T22:12:24Z", "digest": "sha1:MVBDQJXQ5G6EDI5MICDNYIM7CXBTNOS3", "length": 14859, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "16 lakhs by credit card in the name of bogus workers बोगस कामगारांच्या नावाने क्रेडिट कार्डद्वारे 16 लाखांना गंडा | eSakal", "raw_content": "\nबोगस कामगारांच्या नावाने क्रेडिट कार्डद्वारे 16 लाखांना गंडा\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nपुणे - कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बोगस कामगारांच्या नावाने बनावट क्रेडिट कार्ड बनवून एका क्रेडिट कार्ड वितरक कंपनीची तब्बल 15 लाख 86 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. त्यापैकी साडेपाच लाख रुपयांहून अधिक रक्कम ही महागडे मद्य, पेट्रोल, सोन्या-चांदीचे दागिने आणि शॉपिंगवर खर्च केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.\nयाप्रकरणी ऑलविन पाटेकर (वय 42, रा. विरार वेस्ट) यांनी एका महिला व पुरुषाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपुणे - कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बोगस कामगारांच्या नावाने बनावट क्रेडिट कार्ड बनवून एका क्रेडिट ���ार्ड वितरक कंपनीची तब्बल 15 लाख 86 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. त्यापैकी साडेपाच लाख रुपयांहून अधिक रक्कम ही महागडे मद्य, पेट्रोल, सोन्या-चांदीचे दागिने आणि शॉपिंगवर खर्च केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.\nयाप्रकरणी ऑलविन पाटेकर (वय 42, रा. विरार वेस्ट) यांनी एका महिला व पुरुषाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपाटेकर हे एसबीआय कार्ड ऍण्ड पेमेंटस्‌ सर्व्हिस कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. कोरेगाव पार्क येथील मंगलदास रस्त्यावरील सुयोग प्लॅटिनम टॉवरच्या सहाव्या मजल्यावर कंपनीचे कार्यालय आहे. संबंधित कंपनीकडून एसबीआयच्या क्रेडिट कार्ड वितरणाचे काम केले जाते. मागील आठवड्यात कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनीच 26 बनावट क्रेडिट कार्डद्वारे 15 लाख 86 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला. क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक करणाऱ्यांनी एमएसडब्ल्यू आनंद यांच्याकडे दहा लाख 26 हजार 640 रुपयांची रक्कम वर्ग केली. त्यानंतर पाच लाख 60 हजार रुपयांहून अधिक रक्कम ही वाइन शॉप्स, पेट्रोल पंप, ज्वेलरी व शॉपिंग अशा स्वरूपाच्या खरेदीसाठी वापरली. अशाप्रकारे कंपनीची सोळा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीने कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या दोन संशयित कर्मचाऱ्यांविरुद्ध कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.\nएका खासगी कंपनीतील कामगारांच्या बनावट नावाने सप्टेंबर ते नोव्हेंबर 2017 या तीन महिन्यांत बनावट क्रेडिट कार्ड तयार करण्यात आले. 26 पैकी 17 क्रेडिट कार्डसाठी आवश्‍यक कागदपत्रे, पत्ता एकसारखाच वापरण्यात आला. याच पत्त्यावर क्रेडिट कार्ड स्वीकारण्यात आल्याचे कंपनीस आढळून आले. कंपनीने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली, त्या वेळी ज्या कामगारांच्या नावाने क्रेडिट कार्ड होते, ते कामगारच संबंधित कंपनीत काम करत नसल्याचे उघड झाल्याने फसवणूक केल्याचे उघडकीस आले.\nएटीएम, क्रेडिट कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगत घातला जातो गंडा\nऔरंगाबाद - ‘हॅलो, मी बॅंकेतून बोलतोय नवीन धोरणानुसार तुमचे जुने डेबिट किंवा क्रेडिट कार्ड बंद करण्यात येणार आहे. ते सुरू ठेवायचे असेल तर तुम्हाला...\nराज्यात सर्वाधिक सायबर गुन्हे\nमुंबई - राज्यात सर्वाधिक सायबर गुन्हे घडत असताना अटक आरोपींना शिक्षा होण्य��चे प्रमाण मात्र शून्य टक्‍के असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय गुन्हे...\nपालीत बॅंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांची गैरसोय\nपाली - मैग्नेटिक स्ट्रिप डेबिट आणि क्रेडिट कार्ड 31 डिसेंबरनंतर बंद करण्यात आले आहेत. अनेक बॅंकांनी आपल्या ग्राहकांना ईएमवी चिप बेस्ड कार्ड घरपोच...\nनोटाबंदीनंतर आता पुन्हा लागणार बँकांबाहेर रांगा (व्हिडिओ)\nपुणे : मॅग्नेटिक चीप असलेले डेबिट आणि क्रेडिट कार्ड ग्राहकांना बदलून देण्यासाठी बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेने दिलेली मुदत 31 डिसेंबर रोजी संपुष्टात येत...\nकेंद्रीय पथकाकडे शेतकऱ्यांनी मांडल्या दुष्काळाच्या व्यथा\nबदनापूर (जालना) : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी (ता. 5) बदनापूर तालुक्यातील जवसगावला...\nकाकविष्ठेचे झाले पिंपळ... (प्रवीण टोकेकर)\nफ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/breaking-news/7476-atal-bihari-vajpai-at-bjp-bjp-headquarter", "date_download": "2019-01-17T20:52:01Z", "digest": "sha1:FNSJ24LJE7MOGJMSIAXHHH2MZINQYJX2", "length": 9532, "nlines": 160, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nवाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nकवी, साहित्यिक, पत्रकार, राजकारणी असे व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू असलेल्या वाजपेयींच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nवाजपेयींच्या निधनानंतर देशभरात 7 दिवसांचा दुखावटा जाहीर करण्यात आला आहे.\nआज संध्याकाळी 4 वाजता राजघाटाजवळ राष्ट्रीय स्मृती स्थळ या ठिकाणी वाजपेयींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.\nवाजपेयींचे पार्थिव देह भाजप मुख्यालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा मुख्यालयात दाखल झाले.\nतसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी वाजपेयींचे अंत्यदर्शन त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतले.\nतसेच वाजपेयींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी उध्दव ठाकरेही मुख्यालयात दाखल झाले.\nअशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं\nभारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...\nवाजपेयींना अखेरचा निरोप - Pics\nवाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण...\nवाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी\nवाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण\nराज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली...\nजाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल...\nवाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित...\nवाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...\nअशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं\nवाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार...\nवाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना\nभारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...\nअटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nव्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार\nराहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक\nव्यंकय्या नायडू देशाचे 15वे उपराष्ट्रपती\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्या��र लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-01-17T21:04:18Z", "digest": "sha1:D5I4QUZFGO5AATLQKQ3VXGLZWICAUJ6Q", "length": 11749, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाहतूक कोंडी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्��ाच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nभरधाव ट्रकची स्विफ्टला धडक, भीषण अपघातात 5 जण गंभीर\nऔरंगाबाद-नगर महामार्गावर पहाटेच्या सुमारास बजाज मटेरियल गेटसमोर भरधाव ट्रकने स्विफ्ट कारला जोरात धडक दिली. या धडकेत कार चालकासह चार ते पाच जण गंभीर जखमी झाले.\nहे वेळापत्रक पाहूनच आज प्रवास करा, मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील वाहतूक 2 तास बंद\nदापोलीत भीषण अपघातात 5 जण जागीच ठार\nमहाराष्ट्र Dec 25, 2018\nमुंबईतल्या ट्राफिक जॅमचा प्रभूंना फटका, कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी करावी लागली पायपीट\nVIDEO: गावी निघाला असाल तर रस्त्यावरची ही वाहतूक कोंडी एकदा पाहाच\nमहाराष्ट्र Dec 18, 2018\nआम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी\nसुप्रिया सुळे या संसदपटू नाहीत तर चांगल्या सेल्फीपटू, शिवतारेंचं खुलं पत्र\nदोन ट्रकचा आमनेसामने भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू\nमहाराष्ट्राचं मिनी काश्मिर गजबजलं; कोकण किनारेही घालताहेत पर्यटकांना भुरळ\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\n'एप्रिल फुल डब्बा गुल, कधी होणार पत्रिपूल'; पाहा मनसेचं अनोखं आंदोलन\n'एप्रिल फुल डब्बा गुल, कधी होणार पत्रिपूल'; पाहा मनसेचं अनोखं आंदोलन\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघ��री साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5989-raid-movie-collection-of-one-day", "date_download": "2019-01-17T21:57:46Z", "digest": "sha1:VAXUCKG2YCDT6LJVUAIJFTO6GZHJNN3W", "length": 5826, "nlines": 136, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पहिल्याच दिवशी 'रेड'ची कमाई10 कोटी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपहिल्याच दिवशी 'रेड'ची कमाई10 कोटी\nअजय देवगणचा 'रेड' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 10 कोटींचा गल्ला जमवलाय. तरण आदर्श यांनी ट्विट करून 'रेड'चं कौतुक केलयं. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केलयं.\nअजय देवगण या चित्रपटामध्ये इनकम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये इमानदार ऑफिसरच्या भूमिकेमध्ये साकारत आहे. अजयच्या जोडीला इलियाना डिक्रुज आहे. इलियानाने यामध्ये अजयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.\nचित्रपटाची कहाणी सत्यकथेवर आधारित आहे. अजयच्या भूमिकेचं नाव शरद प्रसाद पांडे आहे.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80/page/6/", "date_download": "2019-01-17T21:33:17Z", "digest": "sha1:YW4KJQSMMXRTKR52QA4FVTXZ5LL4N6DD", "length": 10957, "nlines": 123, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "सातारा-जावळी | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News. | Page 6", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-���िवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nपर्यटन व तिर्थक्षेत्र संगम म्हणजे सातारा जिल्हा तील नरफेदेव\nजावली – मेढा सोमनाथ साखरे निर्भीडसत्ता न्यूज – जावली तालुक्यात खऱ्या अर्थाने पर्यटन स्थळ म्हणून पर्यटकांच्या आवडीचे ठिकान म्हणून अल्पावधित नावारूपास आलेले श्री...\tRead more\nप्रकाश जवळ यांचे सेट परिक्षेत यश\nमेढा: जावळी निर्भीडसत्ता न्यूज – मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातीय प्रा. प्रकाश बाबुराव जवळ यांनी सेट परिक्षेत यश संपादन केले. त्यांच्या यशा बद्दल महाविद्यालयाच्या वतीने स...\tRead more\nएच.ए. मैदानावर विद्यार्थ्यांनी अनुभवले लष्करी तळ\nलष्करी साधन-सामुग्री पाहण्यासाठी मोठी गर्दी निर्भीडसत्ता न्यूज – महापालिकेच्या वतीने ‘नो युवर आर्मी’ या भारतीय लष्कराच्या साधन, सामुग्री व यंत्राचे दोन दिवसीय प्रदर्शन भरवि...\tRead more\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सवलती देण्याची घोषणा\nनिर्भीडसत्ता न्यूज – मराठा क्रांती मूक मोर्चा मुंबईत काढण्यात आला. सरकारने मराठा समाजासाठी नव्याने शैक्षणिक आणि कर्ज सवलतींची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चेकऱ्या...\tRead more\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदी घोळवे, चिंचवडे, जाधव, कदम, फुगे, मळेकर, बारणे आणि कांबळे बिनविरोध निवड\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या “अ”, “ब”, “क”, “ड”, “इ”, “फ”, “ग” आणि “ह” या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदी अनुक्रमे केशव घोळवे, सचिन चिंचवडे, अश्विनी जाधव, श...\tRead more\nवाई तालुक्यातील प्रस्थापित पक्ष शेतक-यांची दिशाभूल करतय – देवयानी फरांदे\nनिर्भीडसत्ता न्यूज – भाजप सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतक-���ांना मोठा दिलासा दिला आहे. तरीही राज्यातील विरोधी पक्ष व वाई तालुक्यातील प्रस्थापित पक्ष शेतक-यांची दिशाभूल करीत आ...\tRead more\nचिंचवडमध्ये बुधवारी उध्दवश्री पुरस्काराचे वितरण\nपत्रकार संजय माने यांना यावर्षीचा ‘उध्दवश्री पुरस्कार 2017’ देऊन होणार गौरव निर्भीडसत्ता न्यूज – शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येणा-या ‘उध्दवश्री प...\tRead more\nपिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांचा जातीचा दावा खोटा – घनश्याम खेडकर\nनिर्भीडसत्ता न्यूज – ऑगस्ट : पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांनी नुकत्याच झालेल्या निवडणूकीत इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्र. 3 (अ) मधून निवडणूक लढवली, महापौर पद ह...\tRead more\nअल्पवयीन मुलीवर बलत्कार संशयीतास पोलीस कस्टडी\nनिर्भीडसत्ता न्यूज – मेढा -जावळी महू धरणाच्या जवळ असलेल्या एका छोट्या गावामध्ये नराधमाने अल्पवयीन दलित मुलीवर लग्नाचे आमिष दाखवुुन बलत्कार केल्या प्रकरणी संंशयीत संदीप तान...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/entertainment/page/5", "date_download": "2019-01-17T21:42:47Z", "digest": "sha1:SHVT73BLS54L4LIBQO3DIIGW6AJ5B7CX", "length": 9248, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "माहिती / तंत्रज्ञान Archives - Page 5 of 32 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » माहिती / तंत्रज्ञान\nगुगलकडून क्रिकेटपटू दिलीप सरदेसाईंना मानवंदना\nऑनलाईन टीम / मुंबई : भारताचे महान क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांच्या 78व्या जयंतीनिमीत्त गुगलने त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. गुगल हे इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्ज इंजिन आहे. गुगलने खास डूडल बूनवून सरदेसाई यांना श्रद्धांजली वाहीली आहे. 1971मध्ये सरदेसाई यांनी भारतीय क्रिकेटला एक वेगळे वळण दिले. तसेच, त्या काळात बलाढय़ समजल्या जाणाऱया इग्लंड आणि वेस्ट इंडिज सारख्या संघाला त्यांच्याच मैदानावर ...Full Article\nगुगलकडून नवीन ऑपरेटिंग सिस्टिम लॉन्च\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अँड्रॉईडची नवी ऑपरेटिंग सिस्टिम गुगलकडून लॉन्च करण्यात आली आहे. ‘अँड्रॉईड पी’ असे या ऑपरेटिंग सिस्टिमचे नाव आहे. अँड्रॉईडच्या ऑपरेटिंग सिस्टिमला खाद्यपदार्थांची नावे दिली ...Full Article\nजिओचा बंपर धमाका, 6 महिने फ्री अनलिमिटेड डेटा\nऑनलाईन टीम / मुंबई : रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी धमाकेदार प्लान आणला आहे. जिओने केवळ 594 रुपयांत मान्सून हंगामा ऑफर आणलीयं. यामध्ये 6 महिने अनलिमिटेड कॉल्ससोबतच अनलिमिटेड 4 जी ...Full Article\nदिवगंत अभिनेत्री मीना कुमारी यांना गुगलचे डूडलद्वारे अभिवादन\nऑनलाईन टीम / मुंबई : बॉलिवूडची ‘ट्रजेडी क्वीन’ अर्थात दिवगंत अभिनेत्री मीना कुमारी यांच्या 85व्या जयंतीनिमित्त गुगलने आपल्या होमपेजवर डूडलद्वारे मीना कुमारी यांना अभिवादन केले आहे. गूगलच्या डूडलद्वारे नेहमीच ...Full Article\nपॅनासोनिकचा टफबुक मालिकेतील नवीन टॅबलेट\nऑनलाईन टीम / मुंबई : पॅनासोनिकने आपल्या टफबुक या मालिकेत एफझेड-एल 1 हा नवीन टॅबलेट बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले आहे. सध्या अनेक स्मार्टफोन्स ...Full Article\nब्लॅकबेरीचा स्मार्टफोन नव्या रूपात समोर येणार\nऑनलाईन टीम / पुणे : सध्या अनेक कंपन्या बाजारात दाखल झाल्या आहेत. आता नव्याने ब्लॅकबेरी लवकरच की 2 लाईट हा कीपॅड असलेला स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. ब्लॅकबेरी 2 ...Full Article\n‘ऑनर ९ एन’ भारतात लॉन्च\nऑनलाईन टीम / मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माता हुआवेचा सब ब्रान्ड ‘ऑनर’नं भारतात आपला बजेट स्मार्टफोन ‘ऑनर ९ एन’ लॉन्च केलंय. हा स्मार्टफोन दोन मेमरी वेरिएन्टमध्ये लॉन्च करण्यात आलाय. ...Full Article\nजुन्या फोनच्या बदल्यात मिळणार Jio चा नवा हॅंडसेट\nऑनलाईन टीम / मुंबई : रिलायन्स इंडस्ट्री कंपनीच्या जियोने शुक्रवारी मान्सून हंगामा ऑफर सुरू केली आहे. यामध्ये जियोचे ग्राहक आपल्या जुन्या मोबाईलच्या बदल्यात ५०१ रुपये देऊन नवा फोन घेऊ ...Full Article\nTrucaller वर कॉल रेकॉर्डचे नवीन फिचर\nऑनलाईन टीम / पुणे : स्मार्ट फोन युजरसाठी एक चांगली बातमी आहे. ‘ट्रु कॉलर’ त्यांच्या युजर्ससाठी कॉल रेकॉर्डची नवी सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे तुम्ही आता कोणताही कॉल रेकॉर्ड ...Full Article\nफेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपचे नवे फिचर\nऑनलाईन टीम / मुंबई : सोशल मीडियावरून फुटणारे अफवांचे पीक आणि त्यामुळे घडणाऱ्या दुर्घटना याची मोठी किंमत गेल्या काही काळात महाराष्ट्राने चुकवली. देशभरातही समाजकंटकांकडून सोशल मीडियाचा वापर शस्त्रासारखा केला ...Full Article\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawar-comment-on-udhav-thackeray/", "date_download": "2019-01-17T22:06:13Z", "digest": "sha1:RMXLR4FWZWPMRXETQLNSEI27JPBAFFDY", "length": 5576, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘एकत्र नांदता येत नसेल तर वेगळे व्हा.’- शरद पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘एकत्र नांदता येत नसेल तर वेगळे व्हा.’- शरद पवार\nटीम महाराष्ट्र देशा: ‘भाजप सरकार फसवे आहे हे उद्धव ठाकरे म्हणतात हाच मोठा विनोद आहे. फसव्या लोकांबरोबर तुम्ही राहता कशाला, एकत्र नांदायचं नसेल तर वेगळे व्हा.’ असा सणसणीत टोला शरद पवार यांनी शिवसेनेला लावला आहे. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना…\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nदरम्यान, नुकतेच भाजप सरकार फसवं आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. या वक्तव्याचा शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे.\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nटीम महाराष्ट्र देशा : बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी केलेला संप अखेर मागे घेतला आहे.…\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nबारामती हा माझा आवडता आणि प्रे��ाचा मतदारसंघ : जानकर\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/year-2016s-10-most-famous-things/", "date_download": "2019-01-17T21:45:35Z", "digest": "sha1:N6HFKJ7C62API2NHWX2XS4NRJG7AI3WC", "length": 17564, "nlines": 156, "source_domain": "marathimotivation.in", "title": "वर्ष 2016 मधील सर्वात जास्ती गाजलेल्या 10 गोष्टी - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nHome जनरल एंटरटेनमेंट वर्ष 2016 मधील सर्वात जास्ती गाजलेल्या 10 गोष्टी\nवर्ष 2016 मधील सर्वात जास्ती गाजलेल्या 10 गोष्टी\nबघता बघता वर्ष 2016 चा शेवटच्या दिवशी आला. या वर्षामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी घडल्या काही चांगल्या काही वाईट तर काही धक्कादायक. अगदी सैराट पासून नोटबंदी पर्यंत. अश्याच काही गोष्टीची यादी खास आपल्या साठी.\n251 रु मध्ये मोबाईल चा साधा मेमरी कार्ड येत नाही त्यात नोएडा येथिल रिंगिंग बेल या कंपनी ने चक्क 251 रु मध्ये मोबाईल देणाची घोषणा केली होती. सर्वांत स्वस्त स्मार्टफोन म्हणून फ्रीडम २५१ कडे आणि या फोनची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. पण कंपनी चे दवे पूर्णपणे फोल निघाले याचे दोनही संचालकांनी कंपनी ला राजीनामा दिला आहे.\nमोबाईल मध्ये बेस्ट फोटोग्राफी साठी टिप्स\nजुलै महिन्यांच्या शेवटी ब्रिटन युरोपी��� महासंघातून बाहेर पडला. ब्रिटनमधील नागरिकांनी महासंघातून बाहेर पडावे याच बाजूने कौल दिला. आणि ब्रिटनच्या या ब्रेक्झिटने सगळ्या जगाला धक्का दिला. २८ देशांचा सहभाग असलेल्या युरोपियन महासंघामधून ब्रिटन बाहेर पडला याचे संभाव्य परिणाम देखील वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले.\nभारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चेन्नई येथे खेळण्यात आलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या डावात करूण नायरने नाबाद ३०३ धावांची खेळी केली. करूणने आपल्या कारकीर्दीतील तिसऱ्या कसोटीतच त्रिशतक केले आहे. वीरेंद्र सेहवाग नंतर त्रिशतक करणारा करूण नायर भारताचा दुसरा खेळाडू ठरला.\nकरून नायरने तोडलेले रेकॉर्ड्स\nएआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे ५ डिसेंबरला निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण तामिळनाडूवर शोककळा पसरली. २२ सप्टेंबररोजी ताप आल्याने त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते.\nजयललिता अभिनेत्री ते मुखमंत्री संपूर्ण प्रवास\n29 एप्रिल 2016 ला नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी चित्रपट सैराट प्रदर्शित झाला आणि मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये जणू वादळच आलं. बघता बघता सैराट मराठी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत आत्तापर्यंत ११० कोटींची कमाई केली. सैराट ची खूप चर्चा झाली या अगोदर एवढं चर्चा कोणत्या मराठी चित्रपटा बद्दल झाली नव्हती.\nमराठी फिल्म इंडस्ट्रीमधील डॅशिंग हेरोज\n5डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय\nनोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची निवडणुक पार पडली. यात हिलरी क्लिंटन सारख्या अनुभवी राजकारणी व्यक्तीमत्वाला मात देत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बनले. अनेक राजकिय विश्लेषकांची भाकिते आणि एक्सिट पोल साफ खोटे ठरवत या महासत्तेच्या गादीवर डोनाल्ड ट्रम्प जाऊन बसले. त्यांच्या विजयाने अमेरिकाच काय पण संपूर्ण जगालाच धक्का बसला.\nअहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्काराचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चांचं राज्यभरात आयोजन करण्यात आलं. आतापर्यंत अनेक जिल्ह्यात मराठा मूक मोर्चे काढण्यात आले. कोपर्डीत प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, मराठ्यांना आरक्षण द्या, आणि अॅट्रोसिटी कायद्यात सुधारणा ���रा, या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत.दहा लाख, वीस लाख एवढा मोठ्या संख्येने लोक या मोर्चा ला सामील होऊन देखील एकदम शांततेत, शिस्तीत हे मोर्चे निघत होते हे विशेष.\nरिलायन्स ने जिओ नावाची 4G सेवा लॉन्च केली. नवीन ग्राहकांना वेलकम ऑफर अतंर्गत जिओ ने 3 महिने सर्व सेवा मोफत दिल्या. एवढंच नाही तर 1 जानेवारी पासून कंपनी न्यू इयर नामक आणखी एक ऑफर देऊन लोकांना खुश केलं. या मुळे कंपनी चे सर्वात कमी रेकॉर्ड वेळेत 5 करोड पेक्षा जास्ती ग्राहक झाले आहेत. हे सिम घेण्यासाठी लोकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या म्हणून हे देखील या वर्षी च झिंगाट गोष्ट ठरली.\nकाय जिओ मध्ये काळा पैसा आहे का \nभारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण लक्ष्य केले. या कारवाईला लष्कराने’सर्जिकल स्ट्राइक’म्हटले. भारतीय इतिहासात प्रथमच जवानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे 7 तळ उद्धवस्त केले आहे.या कारवाईत 38 दहशतवाद्यांचा खात्मा झाला.\nयेणाऱ्या काळासाठी हे वर्ष नोटाबंदीचे वर्ष म्हणून ओळखले जाईल. सामान्य माणसाच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा या वर्षातील हा सर्वात मोठा निर्णय ठरला. आठ नोव्हेंबरला एका घोषणेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्यात येतील हे सांगितले आणि १४ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या.\nकशे वाटले हे 2016 मधील झिंगाट गोष्टी आवडले असतील तर atoz marathi च्या फेसबुक पेज लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद.\nPrevious articleहे 20 शक्तिशाली सुविचार तुमचं दिवस बनवतील\nNext articleया वर्षात करा हे खास नववर्ष संकल्प\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\n जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-01-17T22:08:10Z", "digest": "sha1:G4BUURTO4XWYP65TNGDQ44G7GWBSOJVZ", "length": 3466, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थायछांग - विकिपीडिया", "raw_content": "\nथायछांग (चिनी:泰昌; २८ ऑगस्ट, इ.स. १५८२ - २६ सप्टेंबर, इ.स. १६२०) हा चीनच्या मिंग वंशातील चौदावा सम्राट होता.\nइ.स. १५८२ मधील जन्म\nइ.स. १६२० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०१५ रोजी ००:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6475-one-body-two-face-solapur-special-child", "date_download": "2019-01-17T21:56:26Z", "digest": "sha1:YQ6NKUZSXBGJTJ2XTEROMOJW42LHOMJD", "length": 5310, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सोलापूरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्मले 'विशेष' बाळ - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसोलापूरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्मले 'विशेष' बाळ\nजय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर\nसोलापूरमध्ये दोन तोंडं आणि एक शरीर असलेल्या बाळाचा जन्म झालाय. छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल रुग्णालयात या बाळाचा जन्म झालाय. सिव्हिलमध्ये अशा प्रकारचे बाळ पहिल्यांदाच जन्मल्याचा दावा डॉक्‍टरांनी केला आहे.\nस्त्री जातीच्या या बाळाला दोन तोंडे असून शरीर मात्र एकच आहे. एक लाख प्रसूतीमागे एखादे बाळ अशाप्रकारे जन्म घेतं. बाळाचे वजन तीन किलो 900 ग्रॅम इतके आहे. दोन तोंडं, दोन अन्ननलिका, दोन श्‍वसननलिका असलेल्या बाळाला शरीर मात्र एकच आहे.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/miss-behave-bodkha-bhilkhed-grampanchayat-buldana-district-113923", "date_download": "2019-01-17T21:58:36Z", "digest": "sha1:RU6TKM25RDRXXUCN7FZPZJARIPBAKGN7", "length": 16521, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "miss behave in bodkha bhilkhed grampanchayat from buldana district बुलडाणा - बोडखा भिलखेड ग्रामपंचायतीचा असाही प्रताप.. | eSakal", "raw_content": "\nबुलडाणा - बोडखा भिलखेड ग्रामपंचायतीचा असाही प्रताप..\nशुक्रवार, 4 मे 2018\nसंग्रामपूर (बुलडाणा) : तालुक्यातील बोडखा भिलखेड येथे शासकीय जागा खाजगी लोकांच्या नावावर करून तत्कालीन सचिवाने माया जमवल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. कामे न करताच खर्च दाखवून हजारो रुपयाचे धनादेश काढण्यात आले.\nनवीन सरपंचांनी मासिक सभेत जुना खर्च नामंजूर केल्याने या ग्रामपंचायतीत गौडबंगाल असल्याचा संशय बळावला आहे. या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाल्यास बरेच काही समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nसंग्रामपूर (बुलडाणा) : तालुक्यातील बोडखा भिलखेड येथे शासकीय जागा खाजगी लोकांच्या नावावर करून तत्कालीन सचिवाने माया जमवल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. कामे न करताच खर्च दाखवून हजारो रुपयाचे धनादेश काढण्यात आले.\nनवीन सरपंचांनी मासिक सभेत जुना खर्च नामंजूर केल्याने या ग्रामपंचायतीत गौडबंगाल असल्याचा संशय बळावला आहे. या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाल्यास बरेच काही समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nया अगोदर असलेले ग्रामसचिव यांनी भिलखेड मधील न्यायालयीन वादाच्या खाजगी जागेत हस्तक्षेप करून ती जागा चिरीमिरी करून एकाच्या नावे केली. सोबतच कुठलाही पुरावा नसताना शासकीय जागा वैयक्तीक नावाने केल्याचा प्रकार प्रभारी गटविकास अधिकारी यांच्या भेटीने उघड झाला. एकूण 68 जागांच्या कागदपत्राचा घोळ असल्याचे प्राथमिकता म्हणून समोर आले आहे. ग्रामपंचायतीचे पाच वर्षांची रेकोर्ड तपासणी केल्यास खूपच मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nचौदाव्या वित्त आयोगातील निधी बाबत ही साशंकता निर्माण होत आहे. कारण या मध्ये काही खाजगी लोकांच्या नावाने धनादेश काढून रक्कम काढल्याची चर्चा होत आहे. ज्या जागांच्या कागदपत्राचा घोळ आहे त्या यादीत ग्रामपंचायतीचे सदस्य ही आहेत.\nदोन्ही गावातील मोक्याच्या शासकीय जागांवर अतिक्रमण करून त्या साठी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सचिव यांनी सहकार्य करून नोंद करण्याचा प्रयत्न म्हणजे शासकीय दृष्टया फसवणूकच म्हणावी लागेल. सद्य स्थितीत गावविकासासाठी शासकीय जागाच शिल्लक नसल्याने कामेच होऊ शकत नाही. या ग्रामपंचायतीच्या जुन्या कारभाराची चौकशी पंचायत समिती स्तरावरून न करता वरिष्ठ पातळीवरून केल्यास ग्रामपंचायतीचे पितळ उघडे पडल्या शिवाय राहणार नाही.\nया संदर्भात काही ग्रामस्थ ग्रामविकास मंत्रालयाकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे. येथील घरकुल लाभार्थी निवड यादी मध्ये ही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी हस्तक्षेप करून आर्थिक देवाण घेवाणीचे व्यवहार केले आहेत. म्हणूनच येथील निवड यादी आणि मजूर लाभार्थी याची पडताळणी झाल्यास क्रमवारीचा ताळमेळ लागत नाही हे दिसून येईल. घरकुलच्या प्रकरणातच येथील टाक नामक सचिव लाच घेताना पकडण्यात आला होता. त्याच यादीतील लाभार्थी निवडीसाठी आता नवीन सरपंचाला अनुक्रमते नुसार निवड करण्याचे प्रभारी गट विकास अधिकारी देशमुख यांनी सांगितले. हा निकोप कारभाराचा भाग म्हणावा लागेल. परंतु या अगोदर अनुक्रमाचा मेळ लागत नसलेली घरकुलची कामे सुरु आहेत. त्या साठी काहीच कार्यवाहीची तरतूद नाही का असा ही प्रश्न निर्माण होत आहे.\nरस्त्यात बांधलेली घरे ही नावाने करून देणे, नागरिकांचे नळ कनेक्शन पोटी घेतलेले डीपॉझिटचे बाँड परस्पर तोडून त्या रकमेची विल्हेवाट लावणे अशी कामे घडताना दिसतात. आतापर्यंतचे सर्व रेकोर्ड तपासले गेले तर या ग्रामपंचायत आणि संबंधित कारभारा बाबत वरिष्ठ ही चक्रावून जातील अशी स्थिती आहे.\nआकाशवाणीच्या बातम्यांचा खासगी रेडिओ वाहिन्यांवरील प्रवेश ही आपला वारसा लखलखीत करण्याची आकाशवाणीला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. मात्र त्यासाठी...\nवसुली निरीक्षक बनले व्यवस्थापक\nनागपूर : चर्मकार समाजातील व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने, तसेच त्यांचा शैक्षणिक, आर्थिक...\nसाडीत बाटल्या लपवून मद्यतस्करी\nनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर स्थानकावरील पथकाने मद्यतस्करांना जेरीस आणले आहे. वेगवेगळ्या शक्कल लढवूनही मद्यसाठा पकडला जात आहे. साडीखालील...\nसरकारला खाली खेचण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी : पवार\nबारामती शहर : केंद्र व राज्यातील सरकारने समाजातील कोणत्याच घटकाला न्याय दिलेला नाही. प्रत्येक घटक अस्वस्थ आहे, समाजाशी ज्यांनी इमान राखलेले...\nधनगर समाजाचे चक्का जाम आं��ोलन\nपुणे: राज्यातील भाजप सरकारने मागील साडेचार वर्षांपासून आरक्षणच्या नावावर धनगर समाजाची केवळ फसवणूक केली आहे. यासाठी सरकारच्या विरोधात समाजाला आरक्षण...\nपुणे महापालिका अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर\nपुणे : महापालिकेचे 2019-20 चे सुमारे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी( ता.17) मुख्यसभेत सादर केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://greenpoone.com/tag/news-story-feeds/", "date_download": "2019-01-17T21:07:04Z", "digest": "sha1:JSWEPPF7GJ3LWBUP2EE3QWQAJSWB3KS7", "length": 218567, "nlines": 1489, "source_domain": "greenpoone.com", "title": "News Story Feeds | GreenPoone", "raw_content": "\nबीज अंकुरले आणि कष्टाचे झाड रुजल्याचे समाधानाचे फूल लेकराच्या चेहऱ्यावर फुलले.\nमाझ्या छोट्या मुलाच्या ऐकण्यात “कष्टाचं झाड’ हा शब्द आला. त्याला समजेल अशा सोप्या भाषेत कष्टाच्या झाडाची व्याख्या सांगितली. त्यातून त्याला एवढेच समजले, की स्वतः झाड लावायचे आणि त्याला रोज पाणी घालून जगवायचे. मग तो रिकाम्या कुंडीसाठी माझ्यामागे लागला. आज देईन, उद्या देईन करीत मी वेळ काढत राहिले. तर एके दिवशी त्यानेच एका कुंडीतले फुलझाड उपटून फेकून दिले. कुंडीतली सगळी माती खालीवर हलवली आणि मग विचार सुरू झाला, कोणते झाड लावावे बिल्डिंगमध्ये सगळया मित्रांना त्याने सांगून ठेवले होते आणि एके दिवशी त्याच्या एका मित्राने त्याला कापसाची बी आणून दिली. या झाडापासून कपडे तयार होतात असे त्याच्या आज्जीने सांगितलेय हेही त्या मित्राने सांगितले. लगेच ते बी कुंडीत लावले गेले. रोज पाणी घालायला सुरवात झाली. रोज सकाळी अंथरुणातून उठला, की पहिला तो त्या कुंडीजवळ जायचा. झाड उगवले, की नाही ते पाहायचा आणि मला विचारायचा, “”आई, अजून कसे नाही उगवले झाड बिल्डिंगमध्ये सगळया मित्रांना त्याने सांगून ठेवले होते आणि एके दिवशी त्याच्या एका मित्राने त्याला कापस��ची बी आणून दिली. या झाडापासून कपडे तयार होतात असे त्याच्या आज्जीने सांगितलेय हेही त्या मित्राने सांगितले. लगेच ते बी कुंडीत लावले गेले. रोज पाणी घालायला सुरवात झाली. रोज सकाळी अंथरुणातून उठला, की पहिला तो त्या कुंडीजवळ जायचा. झाड उगवले, की नाही ते पाहायचा आणि मला विचारायचा, “”आई, अजून कसे नाही उगवले झाड” “”अरे बाळा, त्याला वेळ लागतो.” “”किती दिवस लागतात” “”अरे बाळा, त्याला वेळ लागतो.” “”किती दिवस लागतात” “”दहा-पंधरा दिवस लागतील,” मी अंदाजे सांगायची. मग तो दिवस मोजत बसायचा.\n…आणि एक दिवस मातीच्या वर एक अंकुर फुटलेला त्याने पाहिला आणि पळत पळत माझ्याकडे आला. “”आई, आई… माझे कष्टाचे झाड उगवलेय..” आणि माझे पिठाने हात भरलेले असतानाही त्याने मला ओढत गॅलरीत आणले. आणि दाखवले, तर खरोखरच एक कोवळा कोंब मातीतून वर आला होता. मलाही आनंद झाला. त्याचे कौतुक वाटले. त्याने त्याच्या सगळ्या मित्रांची पलटनच जमा झाली. झाड उगवल्याने त्याचा आत्मविश्‍वास वाढला. हळूहळू त्या फुटलेल्या कोंबाचे मोठे झाड झाले आणि आता दोन दिवसांपूर्वी त्या झाडाला एक छोटेसे फूलही आले आणि माझ्या लेकराच्या तोंडावर “कष्टाचं झाड’ वाढवल्याचे समाधान\nबीज अंकुरले आणि कष्टाचे झाड रुजल्याचे समाधानाचे फूल लेकराच्या चेहऱ्यावर फुलले.\nमाझ्या छोट्या मुलाच्या ऐकण्यात “कष्टाचं झाड’ हा शब्द आला. त्याला समजेल अशा सोप्या भाषेत कष्टाच्या झाडाची व्याख्या सांगितली. त्यातून त्याला एवढेच समजले, की स्वतः झाड लावायचे आणि त्याला रोज पाणी घालून जगवायचे. मग तो रिकाम्या कुंडीसाठी माझ्यामागे लागला. आज देईन, उद्या देईन करीत मी वेळ काढत राहिले. तर एके दिवशी त्यानेच एका कुंडीतले फुलझाड उपटून फेकून दिले. कुंडीतली सगळी माती खालीवर हलवली आणि मग विचार सुरू झाला, कोणते झाड लावावे बिल्डिंगमध्ये सगळया मित्रांना त्याने सांगून ठेवले होते आणि एके दिवशी त्याच्या एका मित्राने त्याला कापसाची बी आणून दिली. या झाडापासून कपडे तयार होतात असे त्याच्या आज्जीने सांगितलेय हेही त्या मित्राने सांगितले. लगेच ते बी कुंडीत लावले गेले. रोज पाणी घालायला सुरवात झाली. रोज सकाळी अंथरुणातून उठला, की पहिला तो त्या कुंडीजवळ जायचा. झाड उगवले, की नाही ते पाहायचा आणि मला विचारायचा, “”आई, अजून कसे नाही उगवले झाड बिल्डिंगमध्ये सगळया मित्���ांना त्याने सांगून ठेवले होते आणि एके दिवशी त्याच्या एका मित्राने त्याला कापसाची बी आणून दिली. या झाडापासून कपडे तयार होतात असे त्याच्या आज्जीने सांगितलेय हेही त्या मित्राने सांगितले. लगेच ते बी कुंडीत लावले गेले. रोज पाणी घालायला सुरवात झाली. रोज सकाळी अंथरुणातून उठला, की पहिला तो त्या कुंडीजवळ जायचा. झाड उगवले, की नाही ते पाहायचा आणि मला विचारायचा, “”आई, अजून कसे नाही उगवले झाड” “”अरे बाळा, त्याला वेळ लागतो.” “”किती दिवस लागतात” “”अरे बाळा, त्याला वेळ लागतो.” “”किती दिवस लागतात” “”दहा-पंधरा दिवस लागतील,” मी अंदाजे सांगायची. मग तो दिवस मोजत बसायचा.\n…आणि एक दिवस मातीच्या वर एक अंकुर फुटलेला त्याने पाहिला आणि पळत पळत माझ्याकडे आला. “”आई, आई… माझे कष्टाचे झाड उगवलेय..” आणि माझे पिठाने हात भरलेले असतानाही त्याने मला ओढत गॅलरीत आणले. आणि दाखवले, तर खरोखरच एक कोवळा कोंब मातीतून वर आला होता. मलाही आनंद झाला. त्याचे कौतुक वाटले. त्याने त्याच्या सगळ्या मित्रांची पलटनच जमा झाली. झाड उगवल्याने त्याचा आत्मविश्‍वास वाढला. हळूहळू त्या फुटलेल्या कोंबाचे मोठे झाड झाले आणि आता दोन दिवसांपूर्वी त्या झाडाला एक छोटेसे फूलही आले आणि माझ्या लेकराच्या तोंडावर “कष्टाचं झाड’ वाढवल्याचे समाधान\nसकाळ, बाळ, baby, infant, शीर्षक, मुक्तपीठ\nत्यामुळेच अमित शहांना आला ‘डुकराचा ताप’ – काँग्रेस नेते\nबंगळूर – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या आजारपणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. आमचे आमदार परत आल्याने अमित शहा घाबरून आजारी पडले आहेत, त्यांना ताप आला असून, तो तापदेखील काही साधा नाही. त्यांना स्वाइन फ्लू (डुकराचा ताप) झाला आहे. कर्नाटकमधील कॉंग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना केवळ स्वाइन फ्लूच नाही तर उल्टी आणि लूज मोशनदेखील होईल, असे हरिप्रसाद यांनी म्हटले आहे.\nहरिप्रसाद यांच्या वक्तव्यावर टीका करताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की, ‘त्यांच्या या वक्तव्यावरून कॉंग्रेसची विचारसरणी किती नीच आहे, हेच दिसून येते. अमित शहा तापामुळे उपचार घेत असले तरीसुद्धा कॉंग्रेस नेत्यांच्या मानसिक आजारांवर मात्र कसलाच उपचार नाही.” केंद्रीय मंत्री राजवर्धनसिंह राठोड यांनीही अशा प्रकारच्या वक्तव्यांमधून कॉंग्रेस नेते किती हताश झाले आहे हेच दिसून येते, असेही म्हटले आहे.\nसध्या “एम्स’मध्ये उपचार घेत असलेल्या अमित शहा यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली असून, दोन ते तीन दिवसांमध्ये त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल, असे भाजपकडून आज सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी आज रुग्णालयात जाऊन शहा यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.\nत्यामुळेच अमित शहांना आला 'डुकराचा ताप' – काँग्रेस नेते\nबंगळूर – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या आजारपणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. आमचे आमदार परत आल्याने अमित शहा घाबरून आजारी पडले आहेत, त्यांना ताप आला असून, तो तापदेखील काही साधा नाही. त्यांना स्वाइन फ्लू (डुकराचा ताप) झाला आहे. कर्नाटकमधील कॉंग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना केवळ स्वाइन फ्लूच नाही तर उल्टी आणि लूज मोशनदेखील होईल, असे हरिप्रसाद यांनी म्हटले आहे.\nहरिप्रसाद यांच्या वक्तव्यावर टीका करताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की, ‘त्यांच्या या वक्तव्यावरून कॉंग्रेसची विचारसरणी किती नीच आहे, हेच दिसून येते. अमित शहा तापामुळे उपचार घेत असले तरीसुद्धा कॉंग्रेस नेत्यांच्या मानसिक आजारांवर मात्र कसलाच उपचार नाही.” केंद्रीय मंत्री राजवर्धनसिंह राठोड यांनीही अशा प्रकारच्या वक्तव्यांमधून कॉंग्रेस नेते किती हताश झाले आहे हेच दिसून येते, असेही म्हटले आहे.\nसध्या “एम्स’मध्ये उपचार घेत असलेल्या अमित शहा यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली असून, दोन ते तीन दिवसांमध्ये त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल, असे भाजपकडून आज सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी आज रुग्णालयात जाऊन शहा यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.\nअमित शहा, बंगळूर, भाजप, आमदार, Government, पीयूष गोयल, मानसिक आजार\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन\nपुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांच��� यादी जाहीर करुन त्वरीत अनुदान द्यावे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे, यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. 18) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली. परंतु सातत्याने पाठपुरावा करुनही प्राध्यापकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. याबाबत प्राध्यापक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी दोन वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन\nपुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करुन त्वरीत अनुदान द्यावे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे, यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. 18) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली. परंतु सातत्याने पाठपुरावा करुनही प्राध्यापकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. याबाबत प्राध्यापक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी दोन वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.\nशिक्षक, आंदोलन, agitation, प्रशासन, Administrations, पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन\nपुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करुन त्वरीत अनुदान द्यावे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे, यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. 18) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली. परंतु सातत्याने पाठपुरावा करुनही प्राध्यापकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. याबाबत प्राध्यापक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी दोन वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन\nपुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करुन त्वरीत अनुदान द्यावे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे, यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. 18) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली. परंतु सातत्याने पाठपुरावा करुनही प्राध्यापकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. याबाबत प्राध्यापक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी दोन वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.\nशिक्षक, आंदोलन, agitation, प्रशासन, Administrations, पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन\nपुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करुन त्वरीत अनुदान द्यावे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे, यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. 18) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली. परंतु सातत्याने पाठपुरावा करुनही प्राध्यापकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. याबाबत प्राध्यापक तीव्र नाराजी व्यक्त करत आ��ेत. संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी दोन वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन\nपुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करुन त्वरीत अनुदान द्यावे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे, यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. 18) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली. परंतु सातत्याने पाठपुरावा करुनही प्राध्यापकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. याबाबत प्राध्यापक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी दोन वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.\nशिक्षक, आंदोलन, agitation, प्रशासन, Administrations, पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय\nगुंड समजून पोलिसाला मारहाण; पिस्तुलही घेतले काढून\nपुणे : आपल्या मुलाला होत असलेली मारहाण रोखण्यासाठी मध्यस्थी करण्याऱ्या नागरी वेषातील पोलिसाला गुंड समजुन जमावाने मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडील पिस्तूल देखील काढुन घेतले. हि घटना कोथरुड डेपो चौकात गुरवारी घडली.\nअभिषेक मुगुटराव पाटील(वय 23, रा. भुसारी काॅलनी कोथरूड) हा कामानिमित्त जनता बॅक येथे गेला होता. दरम्यान त्याचा मित्र अक्षय साहेबराव ठेंबे (रा. भुसारी काॅलनी) याच्यासोबत काही कारणावरुन कोथरूड डेपो चौकात बाचाबाची सुरु झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्याचवेळी अभिषेकचे वडिल पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील हे तेथून जात होते. त्यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. त्यावेळी नागरी वेषात असल्याने जमावाने त्यांना गुंड समजून त्यांच्या हातातील पिस्तुल हिसकावून घेत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.\nकोथरूड पोलिस तेथे पोहचल्यावर जमावाने त्यांच्या ताब्यात पिस्तुल दिले. अभिषेक पाटील याने कोथरूड पोलिस ठाण्यात, अक्षय ठेंभे याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.\nगुंड समजून पोलिसाला मारहाण; पिस्तुलही घेतले काढून\nपु��े : आपल्या मुलाला होत असलेली मारहाण रोखण्यासाठी मध्यस्थी करण्याऱ्या नागरी वेषातील पोलिसाला गुंड समजुन जमावाने मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडील पिस्तूल देखील काढुन घेतले. हि घटना कोथरुड डेपो चौकात गुरवारी घडली.\nअभिषेक मुगुटराव पाटील(वय 23, रा. भुसारी काॅलनी कोथरूड) हा कामानिमित्त जनता बॅक येथे गेला होता. दरम्यान त्याचा मित्र अक्षय साहेबराव ठेंबे (रा. भुसारी काॅलनी) याच्यासोबत काही कारणावरुन कोथरूड डेपो चौकात बाचाबाची सुरु झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्याचवेळी अभिषेकचे वडिल पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील हे तेथून जात होते. त्यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. त्यावेळी नागरी वेषात असल्याने जमावाने त्यांना गुंड समजून त्यांच्या हातातील पिस्तुल हिसकावून घेत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.\nकोथरूड पोलिस तेथे पोहचल्यावर जमावाने त्यांच्या ताब्यात पिस्तुल दिले. अभिषेक पाटील याने कोथरूड पोलिस ठाण्यात, अक्षय ठेंभे याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन\nपुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करुन त्वरीत अनुदान द्यावे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे, यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. 18) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली. परंतु सातत्याने पाठपुरावा करुनही प्राध्यापकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. याबाबत प्राध्यापक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी दोन वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन\nपुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करुन त्वरीत अनुदान द्यावे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे, यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. 18) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली. परंतु सातत्याने पाठपुरावा करुनही प्राध्यापकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. याबाबत प्राध्यापक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी दोन वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.\nशिक्षक, आंदोलन, agitation, प्रशासन, Administrations, पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन\nपुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करुन त्वरीत अनुदान द्यावे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे, यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. 18) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली. परंतु सातत्याने पाठपुरावा करुनही प्राध्यापकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. याबाबत प्राध्यापक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी दोन वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन\nपुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करुन त्वरीत अनुदान द्यावे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे, यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. 18) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रलं���ित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली. परंतु सातत्याने पाठपुरावा करुनही प्राध्यापकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. याबाबत प्राध्यापक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी दोन वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.\nशिक्षक, आंदोलन, agitation, प्रशासन, Administrations, पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय\nगुंड समजून पोलिसाला मारहाण; पिस्तुलही घेतले काढून\nपुणे : आपल्या मुलाला होत असलेली मारहाण रोखण्यासाठी मध्यस्थी करण्याऱ्या नागरी वेषातील पोलिसाला गुंड समजुन जमावाने मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडील पिस्तूल देखील काढुन घेतले. हि घटना कोथरुड डेपो चौकात गुरवारी घडली.\nअभिषेक मुगुटराव पाटील(वय 23, रा. भुसारी काॅलनी कोथरूड) हा कामानिमित्त जनता बॅक येथे गेला होता. दरम्यान त्याचा मित्र अक्षय साहेबराव ठेंबे (रा. भुसारी काॅलनी) याच्यासोबत काही कारणावरुन कोथरूड डेपो चौकात बाचाबाची सुरु झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्याचवेळी अभिषेकचे वडिल पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील हे तेथून जात होते. त्यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. त्यावेळी नागरी वेषात असल्याने जमावाने त्यांना गुंड समजून त्यांच्या हातातील पिस्तुल हिसकावून घेत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.\nकोथरूड पोलिस तेथे पोहचल्यावर जमावाने त्यांच्या ताब्यात पिस्तुल दिले. अभिषेक पाटील याने कोथरूड पोलिस ठाण्यात, अक्षय ठेंभे याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.\nगुंड समजून पोलिसाला मारहाण; पिस्तुलही घेतले काढून\nपुणे : आपल्या मुलाला होत असलेली मारहाण रोखण्यासाठी मध्यस्थी करण्याऱ्या नागरी वेषातील पोलिसाला गुंड समजुन जमावाने मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडील पिस्तूल देखील काढुन घेतले. हि घटना कोथरुड डेपो चौकात गुरवारी घडली.\nअभिषेक मुगुटराव पाटील(वय 23, रा. भुसारी काॅलनी कोथरूड) हा कामानिमित्त जनता बॅक येथे गेला होता. दरम्यान त्याचा मित्र अक्षय साहेबराव ठेंबे (रा. भुसारी काॅलनी) याच्यासोबत काही कारणावरुन कोथरूड डेपो चौकात बाचाबाची सुरु झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्याचवेळी अभिषेकचे वडिल पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील हे तेथून जात होते. त्यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. त्यावेळी नागरी वेषात असल्याने जमावाने त्यांना गुंड समजून त्यांच्या हातातील पिस्तुल हिसकावून घेत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.\nकोथरूड पोलिस तेथे पोहचल्यावर जमावाने त्यांच्या ताब्यात पिस्तुल दिले. अभिषेक पाटील याने कोथरूड पोलिस ठाण्यात, अक्षय ठेंभे याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.\nबारावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून मिळणार हॉल तिकिट\nपुणे : फेब्रुवारी-मार्च 2019मध्ये बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शुक्रवारपासून (ता.18) परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकिट) मिळणार आहे. विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांमार्फत ही प्रवेशपत्र दिली जाणार आहेत.\nराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या “www.mahahsscboard.in‘ आणि “www.mahahsscboard.maharashtra.gov.in‘ या संकेतस्थळावर शुक्रवारपासून कॉलेज लॉगिनमध्ये जाऊन बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत.\nयाबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास विभागीय मंडळातर्फे संपर्क साधावा, असे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.\nबारावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून मिळणार हॉल तिकिट\nपुणे : फेब्रुवारी-मार्च 2019मध्ये बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शुक्रवारपासून (ता.18) परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकिट) मिळणार आहे. विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांमार्फत ही प्रवेशपत्र दिली जाणार आहेत.\nराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या “www.mahahsscboard.in‘ आणि “www.mahahsscboard.maharashtra.gov.in‘ या संकेतस्थळावर शुक्रवारपासून कॉलेज लॉगिनमध्ये जाऊन बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत.\nयाबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास विभागीय मंडळातर्फे संपर्क साधावा, असे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.\nबारावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून मिळणार हॉल तिकिट\nपुणे : फेब्रुवारी-मार्च 2019मध्ये बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शुक्रवारपासून (ता.18) परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकिट) मिळणार आहे. विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांमार्फत ही प्रवेशपत्र दिली जाणार आहेत.\nराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या “www.mahahsscboard.in‘ आणि “www.mahahsscboard.maharashtra.gov.in‘ या संकेतस्��ळावर शुक्रवारपासून कॉलेज लॉगिनमध्ये जाऊन बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत.\nयाबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास विभागीय मंडळातर्फे संपर्क साधावा, असे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.\nबारावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून मिळणार हॉल तिकिट\nपुणे : फेब्रुवारी-मार्च 2019मध्ये बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शुक्रवारपासून (ता.18) परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकिट) मिळणार आहे. विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांमार्फत ही प्रवेशपत्र दिली जाणार आहेत.\nराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या “www.mahahsscboard.in‘ आणि “www.mahahsscboard.maharashtra.gov.in‘ या संकेतस्थळावर शुक्रवारपासून कॉलेज लॉगिनमध्ये जाऊन बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत.\nयाबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास विभागीय मंडळातर्फे संपर्क साधावा, असे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.\nगुंड समजून पोलिसाला मारहाण; पिस्तुलही घेतले काढून\nपुणे : आपल्या मुलाला होत असलेली मारहाण रोखण्यासाठी मध्यस्थी करण्याऱ्या नागरी वेषातील पोलिसाला गुंड समजुन जमावाने मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडील पिस्तूल देखील काढुन घेतले. हि घटना कोथरुड डेपो चौकात गुरवारी घडली.\nअभिषेक मुगुटराव पाटील(वय 23, रा. भुसारी काॅलनी कोथरूड) हा कामानिमित्त जनता बॅक येथे गेला होता. दरम्यान त्याचा मित्र अक्षय साहेबराव ठेंबे (रा. भुसारी काॅलनी) याच्यासोबत काही कारणावरुन कोथरूड डेपो चौकात बाचाबाची सुरु झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्याचवेळी अभिषेकचे वडिल पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील हे तेथून जात होते. त्यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. त्यावेळी नागरी वेषात असल्याने जमावाने त्यांना गुंड समजून त्यांच्या हातातील पिस्तुल हिसकावून घेत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.\nकोथरूड पोलिस तेथे पोहचल्यावर जमावाने त्यांच्या ताब्यात पिस्तुल दिले. अभिषेक पाटील याने कोथरूड पोलिस ठाण्यात, अक्षय ठेंभे याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.\nगुंड समजून पोलिसाला मारहाण; पिस्तुलही घेतले काढून\nपुणे : आपल्या मुलाला होत असलेली मारहाण रोखण्यासाठी मध्यस्थी करण्याऱ्या नागरी वेषातील पोलिसाला गुंड समजुन जमावाने मा���ण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडील पिस्तूल देखील काढुन घेतले. हि घटना कोथरुड डेपो चौकात गुरवारी घडली.\nअभिषेक मुगुटराव पाटील(वय 23, रा. भुसारी काॅलनी कोथरूड) हा कामानिमित्त जनता बॅक येथे गेला होता. दरम्यान त्याचा मित्र अक्षय साहेबराव ठेंबे (रा. भुसारी काॅलनी) याच्यासोबत काही कारणावरुन कोथरूड डेपो चौकात बाचाबाची सुरु झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्याचवेळी अभिषेकचे वडिल पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील हे तेथून जात होते. त्यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. त्यावेळी नागरी वेषात असल्याने जमावाने त्यांना गुंड समजून त्यांच्या हातातील पिस्तुल हिसकावून घेत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.\nकोथरूड पोलिस तेथे पोहचल्यावर जमावाने त्यांच्या ताब्यात पिस्तुल दिले. अभिषेक पाटील याने कोथरूड पोलिस ठाण्यात, अक्षय ठेंभे याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले.\nविभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांनी युतीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर त्यांनी युती होणार असल्याचा आम्हाला विश्‍वास असल्याचे बोलून दाखविले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.\nसिंचनाबाबत नितीन गडकरींचा गैरसमज\nमहाराष्ट्रापेक्षा लहान राज्य असलेल्या तेलंगणात सिंचनासाठी बजेटमध्ये तिप्पट निधीची तरतूद केलेली असल्याचे विधान मंगळवारी (ता.16) येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. याबाबत मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे सिंचनासाठी जलसंपदा, जलयुक्‍त शिवार अशा विविध विभागांना आपण स्वतंत्र निधी देतो. त्याचा एकत्रित आकडा मोठा असतो. मात्र, मंत्री गडकरी यांचा गैरसमज झाला असावा, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, नेमका सिंचनासाठी आपण निधी किती देतो, याचे उत्तर मात्र, त्यांनी दिले नाही.\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले.\nविभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांनी युतीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर त्यांनी युती होणार असल्याचा आम्हाला विश्‍वास असल्याचे बोलून दाखविले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.\nसिंचनाबाबत नितीन गडकरींचा गैरसमज\nमहाराष्ट्रापेक्षा लहान राज्य असलेल्या तेलंगणात सिंचनासाठी बजेटमध्ये तिप्पट निधीची तरतूद केलेली असल्याचे विधान मंगळवारी (ता.16) येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. याबाबत मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे सिंचनासाठी जलसंपदा, जलयुक्‍त शिवार अशा विविध विभागांना आपण स्वतंत्र निधी देतो. त्याचा एकत्रित आकडा मोठा असतो. मात्र, मंत्री गडकरी यांचा गैरसमज झाला असावा, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, नेमका सिंचनासाठी आपण निधी किती देतो, याचे उत्तर मात्र, त्यांनी दिले नाही.\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले.\nविभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांनी युतीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर त्यांनी युती ह��णार असल्याचा आम्हाला विश्‍वास असल्याचे बोलून दाखविले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.\nसिंचनाबाबत नितीन गडकरींचा गैरसमज\nमहाराष्ट्रापेक्षा लहान राज्य असलेल्या तेलंगणात सिंचनासाठी बजेटमध्ये तिप्पट निधीची तरतूद केलेली असल्याचे विधान मंगळवारी (ता.16) येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. याबाबत मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे सिंचनासाठी जलसंपदा, जलयुक्‍त शिवार अशा विविध विभागांना आपण स्वतंत्र निधी देतो. त्याचा एकत्रित आकडा मोठा असतो. मात्र, मंत्री गडकरी यांचा गैरसमज झाला असावा, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, नेमका सिंचनासाठी आपण निधी किती देतो, याचे उत्तर मात्र, त्यांनी दिले नाही.\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले.\nविभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांनी युतीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर त्यांनी युती होणार असल्याचा आम्हाला विश्‍वास असल्याचे बोलून दाखविले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.\nसिंचनाबाबत नितीन गडकरींचा गैरसमज\nमहाराष्ट्रापेक्षा लहान राज्य असलेल्या तेलंगणात सिंचनासाठी बजेटमध्ये तिप्पट निधीची तरतूद केलेली असल्याचे विधान मंगळवारी (ता.16) येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. याबाबत मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे सिंचनासाठी जलसंपदा, जलयुक्‍त शिवार अशा विविध विभागांना आपण स्वतंत्र निधी देतो. त्याचा एकत्रित आकडा मोठा असतो. मात्र, मंत्री गडकरी यांचा गैरसमज झाला असावा, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, नेमका सिंचनासाठी आपण निधी किती देतो, याचे उत्तर मात्र, त्यांनी दिले नाही.\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले.\nविभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांनी युतीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर त्यांनी युती होणार असल्याचा आम्हाला विश्‍वास असल्याचे बोलून दाखविले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.\nसिंचनाबाबत नितीन गडकरींचा गैरसमज\nमहाराष्ट्रापेक्षा लहान राज्य असलेल्या तेलंगणात सिंचनासाठी बजेटमध्ये तिप्पट निधीची तरतूद केलेली असल्याचे विधान मंगळवारी (ता.16) येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. याबाबत मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे सिंचनासाठी जलसंपदा, जलयुक्‍त शिवार अशा विविध विभागांना आपण स्वतंत्र निधी देतो. त्याचा एकत्रित आकडा मोठा असतो. मात्र, मंत्री गडकरी यांचा गैरसमज झाला असावा, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, नेमका सिंचनासाठी आपण निधी किती देतो, याचे उत्तर मात्र, त्यांनी दिले नाही.\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले.\nविभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांनी युतीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर त्यांनी युती होणार असल्याचा आम्हाला विश्‍वास असल्याचे बोलून दाखविले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.\nसिंचनाबाबत नितीन गडकरींचा गैरसमज\nमहाराष्ट्रापेक्षा लहान राज्य असलेल्या तेलंगणात सिंचनासाठी बजेटमध्ये तिप्पट निधीची तरतूद केलेली असल्याचे विधान मंगळवारी (ता.16) येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. याबाबत मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे सिंचनासाठी जलसंपदा, जलयुक्‍त शिवार अशा विविध विभागांना आपण स्वतंत्र निधी देतो. त्याचा एकत्रित आकडा मोठा असतो. मात्र, मंत्री गडकरी यांचा गैरसमज झाला असावा, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, नेमका सिंचनासाठी आपण निधी किती देतो, याचे उत्तर मात्र, त्यांनी दिले नाही.\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले.\nविभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांनी युतीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर त्यांनी युती होणार असल्याचा आम्हाला विश्‍वास असल्याचे बोलून दाखविले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह विभागातील अन्य अधिकार�� उपस्थित होते.\nसिंचनाबाबत नितीन गडकरींचा गैरसमज\nमहाराष्ट्रापेक्षा लहान राज्य असलेल्या तेलंगणात सिंचनासाठी बजेटमध्ये तिप्पट निधीची तरतूद केलेली असल्याचे विधान मंगळवारी (ता.16) येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. याबाबत मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे सिंचनासाठी जलसंपदा, जलयुक्‍त शिवार अशा विविध विभागांना आपण स्वतंत्र निधी देतो. त्याचा एकत्रित आकडा मोठा असतो. मात्र, मंत्री गडकरी यांचा गैरसमज झाला असावा, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, नेमका सिंचनासाठी आपण निधी किती देतो, याचे उत्तर मात्र, त्यांनी दिले नाही.\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले.\nविभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांनी युतीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर त्यांनी युती होणार असल्याचा आम्हाला विश्‍वास असल्याचे बोलून दाखविले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.\nसिंचनाबाबत नितीन गडकरींचा गैरसमज\nमहाराष्ट्रापेक्षा लहान राज्य असलेल्या तेलंगणात सिंचनासाठी बजेटमध्ये तिप्पट निधीची तरतूद केलेली असल्याचे विधान मंगळवारी (ता.16) येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. याबाबत मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे सिंचनासाठी जलसंपदा, जलयुक्‍त शिवार अशा विविध विभागांना आपण स्वतंत्र निधी देतो. त्याचा एकत्रित आकडा मोठा असतो. मात्र, मंत्री गडकरी यांचा गैरसमज झाला असावा, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, नेमका सिंचनासाठी आपण निधी किती देतो, याचे उत्तर मात्र, त्यांनी दिले नाही.\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले.\nविभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांनी युतीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर त्यांनी युती होणार असल्याचा आम्हाला विश्‍वास असल्याचे बोलून दाखविले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.\nसिंचनाबाबत नितीन गडकरींचा गैरसमज\nमहाराष्ट्रापेक्षा लहान राज्य असलेल्या तेलंगणात सिंचनासाठी बजेटमध्ये तिप्पट निधीची तरतूद केलेली असल्याचे विधान मंगळवारी (ता.16) येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. याबाबत मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे सिंचनासाठी जलसंपदा, जलयुक्‍त शिवार अशा विविध विभागांना आपण स्वतंत्र निधी देतो. त्याचा एकत्रित आकडा मोठा असतो. मात्र, मंत्री गडकरी यांचा गैरसमज झाला असावा, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, नेमका सिंचनासाठी आपण निधी किती देतो, याचे उत्तर मात्र, त्यांनी दिले नाही.\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले.\nविभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांनी युतीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर त्यांनी युती होणार असल्याचा आम्हाला विश्‍वास असल्याचे बोलून दाखविले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्��न राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.\nसिंचनाबाबत नितीन गडकरींचा गैरसमज\nमहाराष्ट्रापेक्षा लहान राज्य असलेल्या तेलंगणात सिंचनासाठी बजेटमध्ये तिप्पट निधीची तरतूद केलेली असल्याचे विधान मंगळवारी (ता.16) येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. याबाबत मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे सिंचनासाठी जलसंपदा, जलयुक्‍त शिवार अशा विविध विभागांना आपण स्वतंत्र निधी देतो. त्याचा एकत्रित आकडा मोठा असतो. मात्र, मंत्री गडकरी यांचा गैरसमज झाला असावा, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, नेमका सिंचनासाठी आपण निधी किती देतो, याचे उत्तर मात्र, त्यांनी दिले नाही.\nरिलायन्स इंडस्ट्रिजचा नफा 10 हजार 251 कोटींवर\nमुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजला डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 10 हजार 251 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने रु.9 हजार 420 कोटींचा नफा नोंदवला होता. त्यात आता 8.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. तेल शुद्धीकरणातून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ झाल्याने कंपनीने घसघशीत कमाई केली.\nगुजरातमधील जामनगरमध्ये रिलायन्सची सर्वात मोठी रिफायनरी आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीला प्रति बॅरल खनिज तेल शुद्धीकरणातून 8.8 डॉलरचे मार्जिन मिळाले. नफ्यात आणि एकूण महसुलात चांगली वाढ झाली. कंपनीला 1 लाख 8 हजार 561 कोटींचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत नफ्यात 37.7 टक्‍क्‍यांची वाढ झाली.\nकंपनीने इंधनातून केलेल्या कमाई बरोबरच मोफत दूरसंचार सेवा देणाऱ्या ‘जिओ’चा नफा 64.9 टक्क्यांनी वाढत 831 कोटींवर पोचला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत तो 504 कोटी रुपये होता. सलग पाचव्या तिमाहीत जिओने नफा नोंदवला आहे.\nआज मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1133.75 रुपयांवर व्यवहार करत किरकोळ घसरणीसह बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.718,643.47 कोटींचे बाजारभांडवल आहे.\nरिलायन्स इंडस्ट्रिजचा नफा 10 हजार 251 कोटींवर\nमुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजला डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 10 हजार 251 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने रु.9 हजार 420 कोटींचा नफा नोंदवला होता. त्यात आता 8.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. तेल शुद्धीकरणातून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ झाल्याने कंपनीने घसघशीत कमाई केली.\nगुजरातमधील जामनगरमध्ये रिलायन्सची सर्वात मोठी रिफायनरी आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीला प्रति बॅरल खनिज तेल शुद्धीकरणातून 8.8 डॉलरचे मार्जिन मिळाले. नफ्यात आणि एकूण महसुलात चांगली वाढ झाली. कंपनीला 1 लाख 8 हजार 561 कोटींचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत नफ्यात 37.7 टक्‍क्‍यांची वाढ झाली.\nकंपनीने इंधनातून केलेल्या कमाई बरोबरच मोफत दूरसंचार सेवा देणाऱ्या ‘जिओ’चा नफा 64.9 टक्क्यांनी वाढत 831 कोटींवर पोचला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत तो 504 कोटी रुपये होता. सलग पाचव्या तिमाहीत जिओने नफा नोंदवला आहे.\nआज मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1133.75 रुपयांवर व्यवहार करत किरकोळ घसरणीसह बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.718,643.47 कोटींचे बाजारभांडवल आहे.\nरिलायन्स, जिओ, Jio, इंधन, मुंबई, Mumbai, शेअर, शेअर बाजार\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले.\nविभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांनी युतीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर त्यांनी युती होणार असल्याचा आम्हाला विश्‍वास असल्याचे बोलून दाखविले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.\nसिंचनाबाबत नितीन गडकरींचा गैरसमज\nमहाराष्ट्रापेक्षा लहान राज्य असलेल्या तेलंगणात सिंचनासाठी बजेटमध्ये तिप्पट निधीची तरतूद केलेली असल्याचे विधान मंगळवारी (ता.16) येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. याबाबत मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे सिंचनासाठी जलसंपदा, जलयुक्‍त शिवार अशा विविध विभागांना आपण स्वतंत्र निधी देतो. त्याचा एकत्रित आकडा मोठा असतो. मात्र, मंत्री गडकरी यांचा गैरसमज झाला असावा, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, नेमका सिंचनासाठी आपण निधी किती देतो, याचे उत्तर मात्र, त्यांनी दिले नाही.\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले.\nविभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांनी युतीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर त्यांनी युती होणार असल्याचा आम्हाला विश्‍वास असल्याचे बोलून दाखविले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.\nसिंचनाबाबत नितीन गडकरींचा गैरसमज\nमहाराष्ट्रापेक्षा लहान राज्य असलेल्या तेलंगणात सिंचनासाठी बजेटमध्ये तिप्पट निधीची तरतूद केलेली असल्याचे विधान मंगळवारी (ता.16) येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. याबाबत मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे सिंचनासाठी जलसंपदा, जलयुक्‍त शिवार अशा विविध विभागांना आपण स्वतंत्र निधी देतो. त्याचा एकत्रित आकडा मोठा असतो. मात्र, मंत्री गडकरी यांचा गैरसमज झाला असावा, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, नेमका सिंचनासाठी आपण निधी किती देतो, याचे उत्तर मात्र, त्यांनी दिले नाही.\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले.\nविभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांनी युतीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर त्यांनी युती होणार असल्याचा आम्हाला विश्‍वास असल्याचे बोलून दाखविले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.\nसिंचनाबाबत नितीन गडकरींचा गैरसमज\nमहाराष्ट्रापेक्षा लहान राज्य असलेल्या तेलंगणात सिंचनासाठी बजेटमध्ये तिप्पट निधीची तरतूद केलेली असल्याचे विधान मंगळवारी (ता.16) येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. याबाबत मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे सिंचनासाठी जलसंपदा, जलयुक्‍त शिवार अशा विविध विभागांना आपण स्वतंत्र निधी देतो. त्याचा एकत्रित आकडा मोठा असतो. मात्र, मंत्री गडकरी यांचा गैरसमज झाला असावा, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, नेमका सिंचनासाठी आपण निधी किती देतो, याचे उत्तर मात्र, त्यांनी दिले नाही.\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले.\nविभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांनी युतीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर त्यांनी युती होणार असल्याचा आम्हाला विश्‍वास असल्याचे बोलून दाखविले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.\nसिंचनाबाबत नितीन गडकरींचा गैरसमज\nमहाराष्ट्रापेक्ष�� लहान राज्य असलेल्या तेलंगणात सिंचनासाठी बजेटमध्ये तिप्पट निधीची तरतूद केलेली असल्याचे विधान मंगळवारी (ता.16) येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. याबाबत मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे सिंचनासाठी जलसंपदा, जलयुक्‍त शिवार अशा विविध विभागांना आपण स्वतंत्र निधी देतो. त्याचा एकत्रित आकडा मोठा असतो. मात्र, मंत्री गडकरी यांचा गैरसमज झाला असावा, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, नेमका सिंचनासाठी आपण निधी किती देतो, याचे उत्तर मात्र, त्यांनी दिले नाही.\nरिलायन्स इंडस्ट्रिजचा नफा 10 हजार 251 कोटींवर\nमुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजला डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 10 हजार 251 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने रु.9 हजार 420 कोटींचा नफा नोंदवला होता. त्यात आता 8.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. तेल शुद्धीकरणातून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ झाल्याने कंपनीने घसघशीत कमाई केली.\nगुजरातमधील जामनगरमध्ये रिलायन्सची सर्वात मोठी रिफायनरी आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीला प्रति बॅरल खनिज तेल शुद्धीकरणातून 8.8 डॉलरचे मार्जिन मिळाले. नफ्यात आणि एकूण महसुलात चांगली वाढ झाली. कंपनीला 1 लाख 8 हजार 561 कोटींचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत नफ्यात 37.7 टक्‍क्‍यांची वाढ झाली.\nकंपनीने इंधनातून केलेल्या कमाई बरोबरच मोफत दूरसंचार सेवा देणाऱ्या ‘जिओ’चा नफा 64.9 टक्क्यांनी वाढत 831 कोटींवर पोचला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत तो 504 कोटी रुपये होता. सलग पाचव्या तिमाहीत जिओने नफा नोंदवला आहे.\nआज मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1133.75 रुपयांवर व्यवहार करत किरकोळ घसरणीसह बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.718,643.47 कोटींचे बाजारभांडवल आहे.\nरिलायन्स इंडस्ट्रिजचा नफा 10 हजार 251 कोटींवर\nमुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजला डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 10 हजार 251 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने रु.9 हजार 420 कोटींचा नफा नोंदवला होता. त्यात आता 8.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. तेल शुद्धीकरणातून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ झाल्याने कंपनीने घसघशीत कमाई केली.\nगुजरातमधील जामनगरमध्ये रिलायन्सची सर्वात मोठी रिफायनरी आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीला प्रति बॅरल खनिज तेल शुद्धीकरणातून 8.8 डॉलरचे मार्जिन मिळाले. नफ्यात आणि एकूण महसुलात चांगली वाढ झाली. कंपनीला 1 लाख 8 हजार 561 कोटींचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत नफ्यात 37.7 टक्‍क्‍यांची वाढ झाली.\nकंपनीने इंधनातून केलेल्या कमाई बरोबरच मोफत दूरसंचार सेवा देणाऱ्या ‘जिओ’चा नफा 64.9 टक्क्यांनी वाढत 831 कोटींवर पोचला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत तो 504 कोटी रुपये होता. सलग पाचव्या तिमाहीत जिओने नफा नोंदवला आहे.\nआज मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1133.75 रुपयांवर व्यवहार करत किरकोळ घसरणीसह बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.718,643.47 कोटींचे बाजारभांडवल आहे.\nरिलायन्स, जिओ, Jio, इंधन, मुंबई, Mumbai, शेअर, शेअर बाजार\nपाणी पुरवठा बंद केल्यास पोलिसात जाईन : महापौर\nपुणे : “अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे चूकच असून असा अधिकार पाटबंधारे विभागाला नाही. पुन्हा जर अचानकपणे पाणीपुरवठा बंद केला तर पोलिसांत जावं लागेल”, असा सज्जड दम महापौर मुक्ता टिळक यांनी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना भरला.\nhref=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FSakalNews%2Fvideos%2F143127656572496%2F&show_text=0&width=560 पाटबंधारे विभागाने बुधवारी दुपारी अचानकपणे पुण्याला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही आक्रमक होत पाटबंधारे विभागाला जाब विचारण्याची भूमिका घेतली होती. मात्र जलसंपदाविभागाचे मुख्य अभियंता ता.ना. मुंडे आणि पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव चोपडे यांनी स्वतःच महापालिकेत येऊन महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अचानकपणे तोडण्यात येणाऱ्या पाण्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी जाब विचारला. पाणी बंद करणारे पाटबंधारेचे अधिकारी या बैठकीत बचावात्मक पवित्र्यात पाहायला मिळाले.\nया बैठकीच्या संदर्भात `सरकारनामा`शी बोलताना महापौर टिळक म्हणाल्या, “पुण्याला दररोज १ हजार ३५० एमएलडी पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शिवाय आयुक्त सौरव राव यांच्या माध्यमातून पाणीपुरवठ्यासंदर्भात पत्रही पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. शिवाय पाणीकपात करायची असेल तर मुख्यमंत्री, जलसंपदा आणि पालकमंत्री यांच्��ा संमतीशिवाय कोणीही परस्पर निर्णय घेऊ नये, अशाही सूचना या बैठकीत दिल्या आहेत.”\nपाणी पुरवठा बंद केल्यास पोलिसात जाईन : महापौर\nपुणे : “अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे चूकच असून असा अधिकार पाटबंधारे विभागाला नाही. पुन्हा जर अचानकपणे पाणीपुरवठा बंद केला तर पोलिसांत जावं लागेल”, असा सज्जड दम महापौर मुक्ता टिळक यांनी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना भरला.\nhref=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FSakalNews%2Fvideos%2F143127656572496%2F&show_text=0&width=560 पाटबंधारे विभागाने बुधवारी दुपारी अचानकपणे पुण्याला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही आक्रमक होत पाटबंधारे विभागाला जाब विचारण्याची भूमिका घेतली होती. मात्र जलसंपदाविभागाचे मुख्य अभियंता ता.ना. मुंडे आणि पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव चोपडे यांनी स्वतःच महापालिकेत येऊन महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अचानकपणे तोडण्यात येणाऱ्या पाण्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी जाब विचारला. पाणी बंद करणारे पाटबंधारेचे अधिकारी या बैठकीत बचावात्मक पवित्र्यात पाहायला मिळाले.\nया बैठकीच्या संदर्भात `सरकारनामा`शी बोलताना महापौर टिळक म्हणाल्या, “पुण्याला दररोज १ हजार ३५० एमएलडी पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शिवाय आयुक्त सौरव राव यांच्या माध्यमातून पाणीपुरवठ्यासंदर्भात पत्रही पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. शिवाय पाणीकपात करायची असेल तर मुख्यमंत्री, जलसंपदा आणि पालकमंत्री यांच्या संमतीशिवाय कोणीही परस्पर निर्णय घेऊ नये, अशाही सूचना या बैठकीत दिल्या आहेत.”\nपुणे, पाणी, Water, विभाग, Sections, मुक्ता टिळक, महापालिका\nपतंग उडविताना 9 व्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू\nपुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरील टेरेसवरून पतंग उडविताना पाय घसरून खाली पडल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. ही घटना बुधवारी(lता.16) दुपारी पावणे बारा वाजता कात्रज परिसरात घडली.\nओम धनंजय आतकारे (वय 12, रा. कात्रज) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम व त्याचा मोठा भाऊ आदित्य हे दोघेही पतंग उडविण्यासाठी इमारतीच्या ���ेरेसवर गेले होते. त्यावेळी आईने कामानिमित्त बोलाविल्यामुळे आदित्य घरी गेला. ओमने सकाळी नाश्‍ता केला नसल्यामुळे आईने आदित्यला पुन्हा ओमला बोलाविण्यासाठी माघारी पाठविले. त्यावेळी आदित्यला ओम दिसून आला नाही. मात्र पतंग व मांजा संबंधीत ठिकाणीच होता. आदित्यला शंका आल्याने त्याने टेरेसवरुन खाली पाहीले, त्यावेळी त्यास ओम खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्काळ खाली येऊन आपल्या आईला माहिती दिली.\nआदित्य, त्याची आई व अन्य नागरीक इमारतीच्या खाली आले, त्यावेळी ओम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यास तत्काळ भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे ओमचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले.\nपतंग उडविताना 9 व्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू\nपुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरील टेरेसवरून पतंग उडविताना पाय घसरून खाली पडल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. ही घटना बुधवारी(lता.16) दुपारी पावणे बारा वाजता कात्रज परिसरात घडली.\nओम धनंजय आतकारे (वय 12, रा. कात्रज) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम व त्याचा मोठा भाऊ आदित्य हे दोघेही पतंग उडविण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेले होते. त्यावेळी आईने कामानिमित्त बोलाविल्यामुळे आदित्य घरी गेला. ओमने सकाळी नाश्‍ता केला नसल्यामुळे आईने आदित्यला पुन्हा ओमला बोलाविण्यासाठी माघारी पाठविले. त्यावेळी आदित्यला ओम दिसून आला नाही. मात्र पतंग व मांजा संबंधीत ठिकाणीच होता. आदित्यला शंका आल्याने त्याने टेरेसवरुन खाली पाहीले, त्यावेळी त्यास ओम खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्काळ खाली येऊन आपल्या आईला माहिती दिली.\nआदित्य, त्याची आई व अन्य नागरीक इमारतीच्या खाली आले, त्यावेळी ओम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यास तत्काळ भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे ओमचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले.\nपतंग उडविताना 9 व्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू\nपुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरील टेरेसवरून पतंग उडविताना पाय घसरून खाली पडल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. ही घटना बुधवारी(lता.16) दुपारी पावणे बारा वाजता कात्रज परिसरात घडल��.\nओम धनंजय आतकारे (वय 12, रा. कात्रज) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम व त्याचा मोठा भाऊ आदित्य हे दोघेही पतंग उडविण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेले होते. त्यावेळी आईने कामानिमित्त बोलाविल्यामुळे आदित्य घरी गेला. ओमने सकाळी नाश्‍ता केला नसल्यामुळे आईने आदित्यला पुन्हा ओमला बोलाविण्यासाठी माघारी पाठविले. त्यावेळी आदित्यला ओम दिसून आला नाही. मात्र पतंग व मांजा संबंधीत ठिकाणीच होता. आदित्यला शंका आल्याने त्याने टेरेसवरुन खाली पाहीले, त्यावेळी त्यास ओम खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्काळ खाली येऊन आपल्या आईला माहिती दिली.\nआदित्य, त्याची आई व अन्य नागरीक इमारतीच्या खाली आले, त्यावेळी ओम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यास तत्काळ भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे ओमचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले.\nपतंग उडविताना 9 व्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू\nपुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरील टेरेसवरून पतंग उडविताना पाय घसरून खाली पडल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. ही घटना बुधवारी(lता.16) दुपारी पावणे बारा वाजता कात्रज परिसरात घडली.\nओम धनंजय आतकारे (वय 12, रा. कात्रज) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम व त्याचा मोठा भाऊ आदित्य हे दोघेही पतंग उडविण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेले होते. त्यावेळी आईने कामानिमित्त बोलाविल्यामुळे आदित्य घरी गेला. ओमने सकाळी नाश्‍ता केला नसल्यामुळे आईने आदित्यला पुन्हा ओमला बोलाविण्यासाठी माघारी पाठविले. त्यावेळी आदित्यला ओम दिसून आला नाही. मात्र पतंग व मांजा संबंधीत ठिकाणीच होता. आदित्यला शंका आल्याने त्याने टेरेसवरुन खाली पाहीले, त्यावेळी त्यास ओम खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्काळ खाली येऊन आपल्या आईला माहिती दिली.\nआदित्य, त्याची आई व अन्य नागरीक इमारतीच्या खाली आले, त्यावेळी ओम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यास तत्काळ भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे ओमचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले.\nपाणी पुरवठा बंद केल्यास पोलिसात जाईन : महापौर\nपुणे : “अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दो��� पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे चूकच असून असा अधिकार पाटबंधारे विभागाला नाही. पुन्हा जर अचानकपणे पाणीपुरवठा बंद केला तर पोलिसांत जावं लागेल”, असा सज्जड दम महापौर मुक्ता टिळक यांनी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना भरला.\nhref=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FSakalNews%2Fvideos%2F143127656572496%2F&show_text=0&width=560 पाटबंधारे विभागाने बुधवारी दुपारी अचानकपणे पुण्याला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही आक्रमक होत पाटबंधारे विभागाला जाब विचारण्याची भूमिका घेतली होती. मात्र जलसंपदाविभागाचे मुख्य अभियंता ता.ना. मुंडे आणि पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव चोपडे यांनी स्वतःच महापालिकेत येऊन महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अचानकपणे तोडण्यात येणाऱ्या पाण्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी जाब विचारला. पाणी बंद करणारे पाटबंधारेचे अधिकारी या बैठकीत बचावात्मक पवित्र्यात पाहायला मिळाले.\nया बैठकीच्या संदर्भात `सरकारनामा`शी बोलताना महापौर टिळक म्हणाल्या, “पुण्याला दररोज १ हजार ३५० एमएलडी पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शिवाय आयुक्त सौरव राव यांच्या माध्यमातून पाणीपुरवठ्यासंदर्भात पत्रही पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. शिवाय पाणीकपात करायची असेल तर मुख्यमंत्री, जलसंपदा आणि पालकमंत्री यांच्या संमतीशिवाय कोणीही परस्पर निर्णय घेऊ नये, अशाही सूचना या बैठकीत दिल्या आहेत.”\nपाणी पुरवठा बंद केल्यास पोलिसात जाईन : महापौर\nपुणे : “अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे चूकच असून असा अधिकार पाटबंधारे विभागाला नाही. पुन्हा जर अचानकपणे पाणीपुरवठा बंद केला तर पोलिसांत जावं लागेल”, असा सज्जड दम महापौर मुक्ता टिळक यांनी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना भरला.\nhref=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FSakalNews%2Fvideos%2F143127656572496%2F&show_text=0&width=560 पाटबंधारे विभागाने बुधवारी दुपारी अचानकपणे पुण्याला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही आक्रमक होत पाटबंधारे विभागाला जाब विचारण्याची भूमिका घेतली होती. मात्र जलसंपदाविभागाचे मुख्य अभियंता ता.ना. मुंडे आणि पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव चोपडे यांनी स्वतःच महापालिकेत येऊन महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अचानकपणे तोडण्यात येणाऱ्या पाण्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी जाब विचारला. पाणी बंद करणारे पाटबंधारेचे अधिकारी या बैठकीत बचावात्मक पवित्र्यात पाहायला मिळाले.\nया बैठकीच्या संदर्भात `सरकारनामा`शी बोलताना महापौर टिळक म्हणाल्या, “पुण्याला दररोज १ हजार ३५० एमएलडी पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शिवाय आयुक्त सौरव राव यांच्या माध्यमातून पाणीपुरवठ्यासंदर्भात पत्रही पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. शिवाय पाणीकपात करायची असेल तर मुख्यमंत्री, जलसंपदा आणि पालकमंत्री यांच्या संमतीशिवाय कोणीही परस्पर निर्णय घेऊ नये, अशाही सूचना या बैठकीत दिल्या आहेत.”\nपुणे, पाणी, Water, विभाग, Sections, मुक्ता टिळक, महापालिका\nपतंग उडविताना 9 व्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू\nपुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरील टेरेसवरून पतंग उडविताना पाय घसरून खाली पडल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. ही घटना बुधवारी(lता.16) दुपारी पावणे बारा वाजता कात्रज परिसरात घडली.\nओम धनंजय आतकारे (वय 12, रा. कात्रज) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम व त्याचा मोठा भाऊ आदित्य हे दोघेही पतंग उडविण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेले होते. त्यावेळी आईने कामानिमित्त बोलाविल्यामुळे आदित्य घरी गेला. ओमने सकाळी नाश्‍ता केला नसल्यामुळे आईने आदित्यला पुन्हा ओमला बोलाविण्यासाठी माघारी पाठविले. त्यावेळी आदित्यला ओम दिसून आला नाही. मात्र पतंग व मांजा संबंधीत ठिकाणीच होता. आदित्यला शंका आल्याने त्याने टेरेसवरुन खाली पाहीले, त्यावेळी त्यास ओम खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्काळ खाली येऊन आपल्या आईला माहिती दिली.\nआदित्य, त्याची आई व अन्य नागरीक इमारतीच्या खाली आले, त्यावेळी ओम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यास तत्काळ भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे ओमचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले.\nपतंग उडविताना 9 व्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू\nपुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारती��्या नवव्या मजल्यावरील टेरेसवरून पतंग उडविताना पाय घसरून खाली पडल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. ही घटना बुधवारी(lता.16) दुपारी पावणे बारा वाजता कात्रज परिसरात घडली.\nओम धनंजय आतकारे (वय 12, रा. कात्रज) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम व त्याचा मोठा भाऊ आदित्य हे दोघेही पतंग उडविण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेले होते. त्यावेळी आईने कामानिमित्त बोलाविल्यामुळे आदित्य घरी गेला. ओमने सकाळी नाश्‍ता केला नसल्यामुळे आईने आदित्यला पुन्हा ओमला बोलाविण्यासाठी माघारी पाठविले. त्यावेळी आदित्यला ओम दिसून आला नाही. मात्र पतंग व मांजा संबंधीत ठिकाणीच होता. आदित्यला शंका आल्याने त्याने टेरेसवरुन खाली पाहीले, त्यावेळी त्यास ओम खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्काळ खाली येऊन आपल्या आईला माहिती दिली.\nआदित्य, त्याची आई व अन्य नागरीक इमारतीच्या खाली आले, त्यावेळी ओम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यास तत्काळ भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे ओमचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले.\nपती नागुपरात पत्नी अमेरिकेत अन् व्हॉट्सअॅपवर झाला घटस्फोट\nनवी दिल्ली : व्हॉट्सअॅपवरून अनेकदा चॅटिंग केले जाते. मात्र, आता चक्क व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये संबंधित पती नागपुरात तर पत्नी अमेरिकेत असून, व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलवरून घटस्फोट झाला.\nघटस्फोट होताना पती-पत्नीची न्यायालयात उपस्थिती असणे बंधनकारक असते. त्यानंतरच घटस्फोटाच्या पुढील बाबी पूर्ण होतात. मात्र, आता घटस्फोटाबाबत दुर्मिळ अशी घटना नागपुरात घडली. अमेरिकेतील मिशिगन येथे 35 वर्षीय महिला शिक्षणासाठी ‘स्टुडंट व्हिसा’वर राहत आहे. संबंधित महिला ज्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत होती, त्या शिक्षणसंस्थेकडून तिला सुट्टी दिली जात नव्हती. त्यामुळे या महिलेने घटस्फोटाची सुनावणी व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून व्हावी, अशी विनंती न्यायालयाला केली. या महिलेचा 37 वर्षीय पती नागपुरातील खामला येथील रहिवासी असून, तोही मिशिगन येथे नोकरीस आहे. मात्र, जेव्हा हा घटस्फोटाला मान्यता मिळाली. तेव्हा तो आपल्या नागपुरातील घरात होता.\nदरम्यान, दोन्ही बाजूंची विनंती ऐकल्यानंतर नागपूर कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश स्वाती चौहान यांनी त्यांना विभक्त होण्यासाठी परवानगी दिली. या सुनावणीदरम्यान पोटगीपोटी 10 लाख रुपयेही देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अखेर 14 जानेवारीला त्यांचा घटस्फोट झाला.\nपती नागुपरात पत्नी अमेरिकेत अन् व्हॉट्सअॅपवर झाला घटस्फोट\nनवी दिल्ली : व्हॉट्सअॅपवरून अनेकदा चॅटिंग केले जाते. मात्र, आता चक्क व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये संबंधित पती नागपुरात तर पत्नी अमेरिकेत असून, व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलवरून घटस्फोट झाला.\nघटस्फोट होताना पती-पत्नीची न्यायालयात उपस्थिती असणे बंधनकारक असते. त्यानंतरच घटस्फोटाच्या पुढील बाबी पूर्ण होतात. मात्र, आता घटस्फोटाबाबत दुर्मिळ अशी घटना नागपुरात घडली. अमेरिकेतील मिशिगन येथे 35 वर्षीय महिला शिक्षणासाठी ‘स्टुडंट व्हिसा’वर राहत आहे. संबंधित महिला ज्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत होती, त्या शिक्षणसंस्थेकडून तिला सुट्टी दिली जात नव्हती. त्यामुळे या महिलेने घटस्फोटाची सुनावणी व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून व्हावी, अशी विनंती न्यायालयाला केली. या महिलेचा 37 वर्षीय पती नागपुरातील खामला येथील रहिवासी असून, तोही मिशिगन येथे नोकरीस आहे. मात्र, जेव्हा हा घटस्फोटाला मान्यता मिळाली. तेव्हा तो आपल्या नागपुरातील घरात होता.\nदरम्यान, दोन्ही बाजूंची विनंती ऐकल्यानंतर नागपूर कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश स्वाती चौहान यांनी त्यांना विभक्त होण्यासाठी परवानगी दिली. या सुनावणीदरम्यान पोटगीपोटी 10 लाख रुपयेही देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अखेर 14 जानेवारीला त्यांचा घटस्फोट झाला.\nतिला रेल्वेत रात्री अचानक मासिक पाळी सुरु झाली, अन्…\nबंगळुरु – बंगळुरुवरून रात्री सव्वा दहा वाजता निघालेली रेल्वे सकाळी 09 वाजून 40 मिनिटांनी बरेलीला पोहचणे अपेक्षित होते. या गाडीने प्रवास करणाऱ्या आर्कीटेक्चरच्या विद्यार्थीनीची मासिक पाळी सुरु झाली. याबद्दल तिचा मित्रा विशाल खानापुरे याने ट्विट करुन रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि रेल्वे मंत्रालयाकडे यासंदर्भात मदत मागितली. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहीले होते, ‘पियुष गोयल इमर्जन्सी आहे. माझी एक मैत्रिण होपसेट पॅसेंजरने बेंगळुरुवरून बरेल���ला प्रवास करत आहे. तिला मासिक पाळीच्या गोळ्या हव्या आहेत. कृपया मदत करावी.’\nखरे तर या ट्विटचा काही फायदा होईल की नाही हे विशाललाही ठाऊक नव्हते. मात्र खरोखरच विशालच्या मैत्रिणीला रेल्वे अधिकाऱ्यांनी तिला हव्या असणाऱ्या गोळ्या आणि इतर सामान रात्री दोन वाजता दिल्या जागी आणून दिले. याबद्दल एका इंग्रजी वाहिनीशी बोलताना विशाल म्हणाला की, ट्विटनंतर माझ्या मैत्रिणीला खरोखरच मदत मिळाली. रात्री 11 वाजून 06 मिनिटांनी गाडीमधील एक रेल्वे अधिकारी माझ्या मैत्रिणीकडे आला. तिला कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत याबद्दलची माहिती आणि फोन नंबर लिहून घेतला. त्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अरासीकेरी स्थानकामध्ये गाडी पोहचली तेव्हा मैसूर रेल्वे विभागाचे रेल्वे अधिकारी माझ्या मैत्रिणीला लागणाऱ्या गोळ्या आणि इतर साहित्य घेऊन गाडीमध्ये आले आणि ते साहित्य त्यांनी तिला दिले.\nएकूणच भारतीय रेल्वे ऑनलाइन अपडेट होताना दिसत आहे. सुरेश प्रभू यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात रेल्वेमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ट्विटरसारख्या माध्यमातून रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केली. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाचा कारभार हाती घेणाऱ्या पियुष गोयल यांनीही सोशल नेटवर्किंगवरून रेल्वे संदर्भातील माहिती वेळोवेळी सामान्यांपर्यंत पोहचवण्याबरोबर त्यांच्या समस्यांचे निराकरण एका ट्विटवर किंवा फोन कॉलवर होईल यासंदर्भातील काळजी घेतली. रेल्वे प्रशासनाच्या अशाच एका तत्परतेचा अनुभव रेल्वेने प्रवास करताना अवेळी मासिक पाळी सुरु झालेल्या या माहिला प्रवाशाला आला.\nतिला रेल्वेत रात्री अचानक मासिक पाळी सुरु झाली, अन्…\nबंगळुरु – बंगळुरुवरून रात्री सव्वा दहा वाजता निघालेली रेल्वे सकाळी 09 वाजून 40 मिनिटांनी बरेलीला पोहचणे अपेक्षित होते. या गाडीने प्रवास करणाऱ्या आर्कीटेक्चरच्या विद्यार्थीनीची मासिक पाळी सुरु झाली. याबद्दल तिचा मित्रा विशाल खानापुरे याने ट्विट करुन रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि रेल्वे मंत्रालयाकडे यासंदर्भात मदत मागितली. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहीले होते, ‘पियुष गोयल इमर्जन्सी आहे. माझी एक मैत्रिण होपसेट पॅसेंजरने बेंगळुरुवरून बरेलीला प्रवास करत आहे. तिला मासिक पाळीच्या गोळ्या हव्या आहेत. कृपया मदत क��ावी.’\nखरे तर या ट्विटचा काही फायदा होईल की नाही हे विशाललाही ठाऊक नव्हते. मात्र खरोखरच विशालच्या मैत्रिणीला रेल्वे अधिकाऱ्यांनी तिला हव्या असणाऱ्या गोळ्या आणि इतर सामान रात्री दोन वाजता दिल्या जागी आणून दिले. याबद्दल एका इंग्रजी वाहिनीशी बोलताना विशाल म्हणाला की, ट्विटनंतर माझ्या मैत्रिणीला खरोखरच मदत मिळाली. रात्री 11 वाजून 06 मिनिटांनी गाडीमधील एक रेल्वे अधिकारी माझ्या मैत्रिणीकडे आला. तिला कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत याबद्दलची माहिती आणि फोन नंबर लिहून घेतला. त्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अरासीकेरी स्थानकामध्ये गाडी पोहचली तेव्हा मैसूर रेल्वे विभागाचे रेल्वे अधिकारी माझ्या मैत्रिणीला लागणाऱ्या गोळ्या आणि इतर साहित्य घेऊन गाडीमध्ये आले आणि ते साहित्य त्यांनी तिला दिले.\nएकूणच भारतीय रेल्वे ऑनलाइन अपडेट होताना दिसत आहे. सुरेश प्रभू यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात रेल्वेमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ट्विटरसारख्या माध्यमातून रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केली. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाचा कारभार हाती घेणाऱ्या पियुष गोयल यांनीही सोशल नेटवर्किंगवरून रेल्वे संदर्भातील माहिती वेळोवेळी सामान्यांपर्यंत पोहचवण्याबरोबर त्यांच्या समस्यांचे निराकरण एका ट्विटवर किंवा फोन कॉलवर होईल यासंदर्भातील काळजी घेतली. रेल्वे प्रशासनाच्या अशाच एका तत्परतेचा अनुभव रेल्वेने प्रवास करताना अवेळी मासिक पाळी सुरु झालेल्या या माहिला प्रवाशाला आला.\nबाबा राम रहीमला जन्मठेप\nनवी दिल्लीः पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी बाबा राम रहीम याला पंचकुलाच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (गुरुवार) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.\nपत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी 11 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. मात्र, शिक्षा 17 जानेवारीला सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानुसार आज हा निकाल आला असून, यामध्ये राम रहिमसोबत अन्य तीन दोषींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.\nसिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची 2002 रोजी गोळी घालून हत्या करण्यात आली ह���ती. डेऱ्यात सुरु असणारी बेकायदेशीर कृत्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी उघड केली होती. रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात बाबा राम रहीम मुख्य आरोपी आहे. त्याचबरोबर कुलदीप सिंग, निर्मल सिंग आणि कृष्णण लाल या तिघांनाही न्यायालयाने या हत्याप्रकरणी दोषी ठरवले होते. आज झालेल्या सुनावणीत या चौघांनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.\nपत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी बाबा राम रहीमचा खरा चेहरा उघड केला होता. साध्वींसोबत झालेल्या बलात्काराचे वृत्त रामचंद्र छत्रपती यांनी आपले वृत्तपत्र ‘पूरा सच’ मध्ये प्रसिद्ध केले होते. संबंधित वृत्त प्रसारित झाल्यानंतर त्यांना वारंवार धमक्या मिळत होत्या. मात्र, धमक्यांनाही न जुमानता रामचंद्र छत्रपती यांनी निर्भीडपणे बाबा राम रहीमविरोधात लिखान केले होते.\nबाबा राम रहीमला जन्मठेप\nनवी दिल्लीः पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी बाबा राम रहीम याला पंचकुलाच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (गुरुवार) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.\nपत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी 11 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. मात्र, शिक्षा 17 जानेवारीला सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानुसार आज हा निकाल आला असून, यामध्ये राम रहिमसोबत अन्य तीन दोषींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.\nसिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची 2002 रोजी गोळी घालून हत्या करण्यात आली होती. डेऱ्यात सुरु असणारी बेकायदेशीर कृत्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी उघड केली होती. रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात बाबा राम रहीम मुख्य आरोपी आहे. त्याचबरोबर कुलदीप सिंग, निर्मल सिंग आणि कृष्णण लाल या तिघांनाही न्यायालयाने या हत्याप्रकरणी दोषी ठरवले होते. आज झालेल्या सुनावणीत या चौघांनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.\nपत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी बाबा राम रहीमचा खरा चेहरा उघड केला होता. साध्वींसोबत झालेल्या बलात्काराचे वृत्त रामचंद्र छत्रपती यांनी आपले वृत्तपत्र ‘पूरा सच’ मध्ये प्रसिद्ध केले होते. संबंधित वृत्त प्रसारित झाल्यानंतर त्यांना वारंवार धमक्या मिळत होत्या. मात्र, धमक्यांनाही न जुमानता रामचंद्र छत्रपती यांनी निर्भीडपणे बाबा राम रहीमविरोधात लिखान केले होते.\nवालचंद महाविद्यालयाजवळच्या अतिक्रमणांवर हातोडा\nसांगली : विश्रामबागमधील वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या जवळच्या रस्त्यावरील खोक्‍यांच्या अतिक्रमणांवर आज महापालिकेचा हातोडा पडला. यामध्ये आठ खोकी काढण्यात आली. यामुळे स्फूर्ती चौकापर्यंतचा रस्ता रुंद होणार आहे. वालचंद महाविद्यालयाच्या जवळून स्फूर्ती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही खोकी होती. सदरची जागा महापालिकेच्या नावावर झाल्याने या खोक्‍यांचे अतिक्रमण काढण्याची नोटीस खोकीधारकांना यापूर्वीच बजावली होती. मात्र, प्रकरण न्यायालयात गेल्याने त्याला स्थगिती मिळाली होती.\nन्यायालयाने काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या बाजूने निकाला दिला आहे. त्यामुळे खोकी हटवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आज सकाळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी पथकासह वालचंद शेजारच्या रस्त्यावरील\nअतिक्रमित खोकी हटवण्यास प्रारंभ केला. यावेळी काही खोकीधारकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाचा निकाल असल्याने त्यांचा विरोध फार चालला नाही. खोकीधारकांच्या वकिलानेही अतिक्रमण विभागाला\nकारवाईपासून रोखण्याचा प्रयत्न केला.\nअतिक्रमण विभागाने जेसीबीच्या सहाय्याने खोकी पाडून टाकली. तर दोन खोकीधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. दुपारपर्यंत ही खोकी काढण्याचे काम सुरु होते. यावेळी दोन्ही बाजूला रस्ता वाहतुकीस बंद केला होता. त्यानंतर अतिक्रमणात काढलेले पत्रे तसेच इतर साहित्य मिरजेतील\nपंपिंग स्टेशन येथे नेऊन टाकण्यात आले. अतिक्रमण विभागाचे प्रमुख दिलीप घोरपडे म्हणाले, न्यायालयाने गेल्या महिन्यात महापालिकेच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे अतिक्रमण\nकाढण्यात येणार होतेच. न्यायालयाने निकाल दिल्याने आयुक्तांना विनानोटीस अतिक्रमण काढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आज ही मोहीम हाती घेण्यात आली. आता या रस्त्यावरील झाडे काढण्यासाठी उद्यान विभागास पत्र देण्यात येणार आहे.\nतसेच वीजेचे खांब काढण्यासाठी विद्युत वितरण विभागास पत्र देऊन कार्यवाही करण्याबाबत कळवण्यात येणार आहे. रस्ता साठ फुटी होणार स्फूर्ती चौकाकडून येणारा हा रस्ता सांगल���-मिरज रोडला येऊन मिळतो. हा रोड विकास आराखड्यात 60 फुटी आहे. या रस्त्यावर एमएसईबी आणि वालचंद महाविद्यालयाची जागा आहे. ती मोकळी करुन देण्यास त्यांची तयारी असल्याचे घोरपडे म्हणाले, त्यामुळे हा रस्ता रुंद होईल आणि स्फूर्ती चौकातून खरे क्‍लब हाऊस शेजारुन जाणारा हा रस्ता प्रशस्त होईल. मात्र, त्यासाठी वालचंद आणि एमएसईबीने आपल्या जागा मोकळ्या करुन दिल्या पाहिजेत.\nवालचंद महाविद्यालयाजवळच्या अतिक्रमणांवर हातोडा\nसांगली : विश्रामबागमधील वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या जवळच्या रस्त्यावरील खोक्‍यांच्या अतिक्रमणांवर आज महापालिकेचा हातोडा पडला. यामध्ये आठ खोकी काढण्यात आली. यामुळे स्फूर्ती चौकापर्यंतचा रस्ता रुंद होणार आहे. वालचंद महाविद्यालयाच्या जवळून स्फूर्ती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही खोकी होती. सदरची जागा महापालिकेच्या नावावर झाल्याने या खोक्‍यांचे अतिक्रमण काढण्याची नोटीस खोकीधारकांना यापूर्वीच बजावली होती. मात्र, प्रकरण न्यायालयात गेल्याने त्याला स्थगिती मिळाली होती.\nन्यायालयाने काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या बाजूने निकाला दिला आहे. त्यामुळे खोकी हटवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आज सकाळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी पथकासह वालचंद शेजारच्या रस्त्यावरील\nअतिक्रमित खोकी हटवण्यास प्रारंभ केला. यावेळी काही खोकीधारकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाचा निकाल असल्याने त्यांचा विरोध फार चालला नाही. खोकीधारकांच्या वकिलानेही अतिक्रमण विभागाला\nकारवाईपासून रोखण्याचा प्रयत्न केला.\nअतिक्रमण विभागाने जेसीबीच्या सहाय्याने खोकी पाडून टाकली. तर दोन खोकीधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. दुपारपर्यंत ही खोकी काढण्याचे काम सुरु होते. यावेळी दोन्ही बाजूला रस्ता वाहतुकीस बंद केला होता. त्यानंतर अतिक्रमणात काढलेले पत्रे तसेच इतर साहित्य मिरजेतील\nपंपिंग स्टेशन येथे नेऊन टाकण्यात आले. अतिक्रमण विभागाचे प्रमुख दिलीप घोरपडे म्हणाले, न्यायालयाने गेल्या महिन्यात महापालिकेच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे अतिक्रमण\nकाढण्यात येणार होतेच. न्यायालयाने निकाल दिल्याने आयुक्तांना विनानोटीस अतिक्रमण काढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आज ही मोहीम ह��ती घेण्यात आली. आता या रस्त्यावरील झाडे काढण्यासाठी उद्यान विभागास पत्र देण्यात येणार आहे.\nतसेच वीजेचे खांब काढण्यासाठी विद्युत वितरण विभागास पत्र देऊन कार्यवाही करण्याबाबत कळवण्यात येणार आहे. रस्ता साठ फुटी होणार स्फूर्ती चौकाकडून येणारा हा रस्ता सांगली-मिरज रोडला येऊन मिळतो. हा रोड विकास आराखड्यात 60 फुटी आहे. या रस्त्यावर एमएसईबी आणि वालचंद महाविद्यालयाची जागा आहे. ती मोकळी करुन देण्यास त्यांची तयारी असल्याचे घोरपडे म्हणाले, त्यामुळे हा रस्ता रुंद होईल आणि स्फूर्ती चौकातून खरे क्‍लब हाऊस शेजारुन जाणारा हा रस्ता प्रशस्त होईल. मात्र, त्यासाठी वालचंद आणि एमएसईबीने आपल्या जागा मोकळ्या करुन दिल्या पाहिजेत.\nअतिक्रमण, Encroachment, सकाळ, विभाग, Sections, साहित्य, Literature, उद्यान, विकास, ऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82/", "date_download": "2019-01-17T21:58:50Z", "digest": "sha1:5AIQEB46ALC52P424QUT5KCX64VF5HY2", "length": 10617, "nlines": 92, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "फ्रान्स सरकार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी मदत करण्यास तयार | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या फ्रान्स सरकार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी मदत करण्यास तयार\nफ्रान्स सरकार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी मदत करण्यास तयार\nपिंपरी-चिंचवड शहराच्या स्मार्ट सिटी संदर्भात फ्रान्सचे भारतातील राजदूतअलेक्झांडर झीग्लर यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने तांत्रिक क्षेत्रात मदत करणेसाठी व विविध माहितीची देवाणघेवाण होणेकरीता पिंपरी चिंचवड महापालिकेस आज मंगळवार (दि. ९) भेट देऊन माहिती घेतली.\nउपमहापौर शैलजा मोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शिष्टमंडळाचे या वेळी स्वागत केले. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे संचालक व विरोधी पक्षेनेते दत्तात्रय साने, मनसे गटनेते सचिन चिखले, प्रमोद कुटे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठपोमण, नगररचना उपसंचालक प्रशांत ठाकूर, सह शहर अभियंता राजन पाटील, आयुबखान पठाण, कार्यकारी अभियंता प्रविण लडकत, संजयकुलकर्णी, संजय भोसले, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.\nफ्रान्सच्या या शिष्टमंडळामध्ये सल्लागार मंत्री व भारत आणि दक्षिण आशिया प्रादेशिक आर्थिक विभागाचे प्रमुख फ्रान्सचे दूत जीन-मार्क फेनेट, येवेस पेरीन, हर्व डूबृएल, इलिका मान, फॅनी हर्व , क्लेमेंट रॉऊशोउस, जीन मार्क मिग्नोन, सांड्रायन मॅक्समिलीएन, अमित ओझा, क्रिस्तोफर कॉम्मेऊ, एडगर ब्राउल्ट, रविन मिरचंदानी यांच्यसह ३५ जणांचा समावेश होता.\nशिष्टमंडळास ई अॅंड वाय या सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी नितीन जैन यांनी पॅन सिटीबाबत विस्तृत सादरीकरण केले. केपीएमजी या सल्लागारसंस्थेचे प्रतिनिधी राजा डॉन यांनी एरिया बेस डेव्हलपमेंटचे सादरीकरण केले. तसेच पॅलेडीयम इंडियाच्या श्रीमती बारबरा स्टॅंकोविकोवा यांनी सिटीट्रान्सफॉर्मेशनबाबत शिष्टमंडळास सादरीकरण केले. तत्पूर्वी महापलिकेच्या माहितीपर चित्रफितीद्वारे शिष्टमंडळाला शहराची माहिती देण्यात आली.\nस्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराचे आगामी काही वर्षांचे नियोजन करण्याचे उदिष्ट आहे. त्यासाठी विविध प्रकल्पराबविण्याचे काम पिंपरी चिंचवड शहरात सुरु आहे. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासाठी फ्रान्सने सहाय्य करावे. तसेच विविध औद्योगिक कंपन्यांनीदेखील आपले तंत्रज्ञान स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये वापरण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आयसिटी, ��रिया बेस डेव्हलपमेंट वविविध प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.\nआयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका\nदत्तात्रय जाधव यांचे निधन\nसनी लिओनी काय म्हणाली \nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/618030", "date_download": "2019-01-17T21:44:48Z", "digest": "sha1:IOMSBCSFB4XKEQTK74XTZE7CWX4BF52Z", "length": 5124, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "टाटाची नवी कार लाँच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nटाटाची नवी कार लाँच\nऑनलाईन टिम / मुंबई :\nटाटा मोटर्सला नवी ओळख देणाऱया टियागोने क्रॉस मॉडेल लाँच केले आहे. टाटा टियागो एनआरजी असे याचे नाव असुन सुरवातीच्या मॉडेलची किंमत 5.5 लाख तर टॉप मॉडेलची किंमत एक्स शोरूम 6.32 लाख रूपये आहे.\nही कार टियागोपेक्षा जास्त लांब, रूंद आणि ऊंच आहे. मात्र प्लेटफॉर्म सारखाच आहे. एनआरजीचा ग्राऊंड क्लिअरंस वाढवून 180 एम.एम करण्यात आला आहे. पेट्रोलमध्ये 1.2 लिटर, 3 सिलिंडर रिव्होंटरन इंजिन देण्यात आले आहे. जे 84 बीएचपी ताकद निर्माण करते. डिझेलमध्ये 1.05 लि. 3 सिलिंडर रिव्होटॉक इंजिन देण्यात आले असून ते 69 बीएचपी ताकद प्रदान करते. या इंजिनना 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आला आहे.\nछोटय़ा कारच्या स्पर्धेत मागे पडलेल्या टाटा मोटर्सला टियागोने नवसंजीवनी दिली होती. एक वर्षातच टियागोने एक लाखाचा टप्पा ओलांडला होता. यामुळे टाटाने टियागोचा सेदान टिगॉर कार बाजारात आणली होती. आता मारूतीच्या सेलेरिओची स्पर्धा करण्यासाठी टाटने टियागोचे एनआरजी रूप बाजारात आणले आहे.\nपेट्रोल वेरियंटची रेंज रोव्हर इवोक लाँच\nपोलिसांचा वेग वाढवण्यासाठी रीगल रॅप्टर बाईक\nटोयोटाची इलेक्ट्रीक कार लाँच\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mit-college-engineering-students-get-new-marksheet-after-maharashtra-desha-news-followeup/", "date_download": "2019-01-17T21:29:37Z", "digest": "sha1:7QL6YUUWGT4TVR2JHXPYGJWL5EYSDEMD", "length": 9412, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "MD impact - त्या 11 विद्यार्थ्यांना मिळाल्या नवीन मार्कशीट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nMD impact – त्या 11 विद्यार्थ्यांना मिळाल्या नवीन मार्कशीट\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराच प्रकरण 'महाराष्ट्र देशाने' आणल समोर. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचले\nपुणे : एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला हजर असून देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निकालात गैरहजर दाखवण्यात आले होते. महाराष्ट्र देशाने प्रथम या प्रकरणाची दखल घेत. विद्यार्थ्यांची बाजू समोर आणत हे प्रकरण उघड केले होते. आज यविद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले आहे. विद्यापीठाने मार्कशीटमध्ये झालेली चूक सुधारुन नवीन सुधारीत मार्कशीट दिल्या आहेत.\nएमआय टी कॉलेजमधील एकूण 11 विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनही विद्यापीठाकडून गैरहजर दाखवण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती होती. विद्यार्थ्यांनी गेली पंधरा दिवस विद्यापीठात पायपीट केली. आता सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजनी संपर्क करून नवीन सुधारीत मार्कशीट विद्यापीठाकडून देण्यात आल्याचे सांगितले. तसेच आज विद्यार्थ्यांना मार्कशीट वितरित करण्यात आल्या आहेत.\nआम्ही पंधरा दिवसापासून नवीन मार्कशीट साठी प्रयत्न करतोय. मात्र विद्यापीठाने आमच्याकडे दुर्लक्ष केले होते. प्रथम ‘महाराष्ट्र देशा’ वेबपोर्टलने सदर प्रकरणाची दखल घेऊन. आमच्या मागणीला यश मिळवून दिले. आमचे एक वर्ष खाली जाण्यापासून वाचवले. त्याबद्दल महाराष्ट्र देशा चे आभार मानतो.\nअक्षय पवार- विद्यार्थी, एमआयटी कॉलेज\nविद्यापीठाच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. अशा प्रकार यापुढे होणार नाहीत. याची विद्यापीठाने हमी द्यावी. आणि परीक्षा विभागातील अधिकाऱ्यावर करवाई करण्यात यावी. प्रथम महाराष्ट्र देशाने य प्रकरणात लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. जेयूडी तर्फे महाराष्ट्र देशाचे आभार.\nकाय आहे प्रकरण वाचा या लिंक्स\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा…\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nExclusive विदयार्थी परीक्षेला ‘हजर ‘ मात्र विदयापीठाच्या ‘मार्कशीट’वर गैरहजर\nपरीक्षा विभागाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह \nकुलगुरूनीं पुसली विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न बसविल्याने उपोषण\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nपुणे : पुण्यावर पाणी कपातीची टांगती तलवार असताना प्रशासनाच्या चुकीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा संतापजनक प्रकार…\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lssparle.org.in/2018/06/e-filing-income-tax-return-live-demo.html", "date_download": "2019-01-17T20:51:12Z", "digest": "sha1:KSGS24YL2L5DURVLEY67FFI4RQECHPAP", "length": 5035, "nlines": 54, "source_domain": "www.lssparle.org.in", "title": "E-filing income tax return - live demo ~ LSS, Parle", "raw_content": "\nसेवा करावया लावा | देवा हा योग्य चाकर\nरविवार दि. 24 जून रोजी सकाळी 11 वाजता संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. माधव जांभेकर 'आयकर विवरण कसे भरावे' याचे प्रात्यक्षिक दाखवतील. पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे संस्थेच्या साठे सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला आहे.\nसालाबादाप्रमाणे संस्थेची खाद्यजत्रा शनिवार दि. 02 फेब्रुवारी आणि रविवार दि. 03 फेब्रुवारी २०१९ रोजी भरणार आहे. आपल्याला जर खाद्यजत्रेमध्य...\nग्राहक पेठ २०१८ - वेळापत्रक\nसंस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे...\nपाककला स्पर्धा २०१९ - प्रवेश अर्ज\nसंस्थेने शनिवार दि. ०२ फेब्रुवारी २०१९ रोजी पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. पाककला स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर प्रवेश अर्ज download करण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-semi-english-108017", "date_download": "2019-01-17T21:51:59Z", "digest": "sha1:2VBVAMUIK2AJVZM3753UOISAI2TRTW47", "length": 18381, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon semi english सेमीइंग्रजी माध्यमाची फरफट | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nजळगाव : इंग्रजी, सीबीएसईसारख्या तगड्या माध्यमांच्या तुलनेत आपल्याकडील ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांची गरज भागवतील, म्हणून पहिलीपासून इंग्रजीचा घाट घालून \"सेमीइंग्रजी' माध्यमाला शिक्षण विभागाने जन्माला घातले खरे; पण, या माध्यमाची गरज असलेला स्वतंत्र अभ्यासक्रम किंवा किमान त्यासाठी वेगळ्या पाठ्यपुस्तकांची व्यवस्था केली नाही. परिणामी, इंग्रजी माध्यमाच्या स्टेट बोर्डाच्याच पुस्तकांचा आधार घेत \"सेमीइंग्रजी'ची फरफट सुरू आहे. त्यातही दुर्दैव असे, की अलीकडे सर्वच खासगी शाळा इंग्रजी किंवा \"सेमी' माध्यमाच्या झाल्याने पात्र शिक्षकांचीही त्यात वानवा आहे.\nजळगाव : इंग्रजी, सीबीएसईसारख्या तगड्या माध्यमांच्या तुलनेत आपल्याकडील ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांची गरज भागवतील, म्हणून पहिलीपासून इंग्रजीचा घाट घालून \"सेमीइंग्रजी' माध्यमाला शिक्षण विभागाने जन्माला घातले खरे; पण, या माध्यमाची गरज असलेला स्वतंत्र अभ्यासक्रम किंवा किमान त्यासाठी वेगळ्या पाठ्यपुस्तकांची व्यवस्था केली नाही. परिणामी, इंग्रजी माध्यमाच्या स्टेट बोर्डाच्याच पुस्तकांचा आधार घेत \"सेमीइंग्रजी'ची फरफट सुरू आहे. त्यातही दुर्दैव असे, की अलीकडे सर्वच खासगी शाळा इंग्र���ी किंवा \"सेमी' माध्यमाच्या झाल्याने पात्र शिक्षकांचीही त्यात वानवा आहे. या सर्व स्थितीमुळे \"सेमी'तील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.\nसन 2000 मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या पुढाकाराने बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी विषय सुरू झाला. \"सेमीइंग्रजी' माध्यमाचीच ती सुरवात होती. 2013 पर्यंत सेमीइंग्रजी माध्यम ऐच्छिक स्वरूपात होते. जगाच्या स्पर्धेत आपला पाल्यही टिकला पाहिजे, त्यासाठी त्याला बालपणापासूनच इंग्रजी \"फाडफाड' बोलता आले पाहिजे, या अवास्तव अपेक्षेने खरे तर सर्वच पालकांना गेल्या दीड-दोन दशकांत झपाटले. त्यातूनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले. परिणामी या इंग्रजी माध्यमाला तुलनेने परवडणारा व पाल्यांनाही झेपेल म्हणून \"सेमीइंग्रजी' माध्यमाकडे सामान्य पालकांचा कल वाढू लागला. शाळांच्या या इंग्रजीकरणामुळे मराठी शाळांची घरघर सुरू झाली. त्यातून पालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांचा अपवाद वगळता इतर सर्वच खासगी शाळा 99 टक्के \"इंग्रजी' झाल्या.\nइंग्रजी (स्टेट बोर्ड), सीबीएसई माध्यमाचे पेव फुटले, तेव्हा त्या-त्या इयत्तेला अनुरूप या दोन्ही माध्यमांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम शिक्षण विभागाने विकसित केला. त्याची पाठ्यपुस्तकेही उपलब्ध करून दिली. मात्र, गेल्या पंधरा वर्षांपासून \"सेमी'चे स्वतंत्र माध्यम सुरू केल्यानंतर आजतागायत शिक्षण विभागाने त्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम अथवा वेगळ्या पाठ्यपुस्तकांची व्यवस्था केली नाही. \"सेमी'ची ही अवहेलना अजून किती दिवस सरकार करणार आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nइंग्रजी माध्यमांचे पेव फुटत असताना आता खासगी शाळांना त्यासाठी आवश्‍यक, पुरेशी पात्रता राखणारे शिक्षकही मिळत नाहीत. मागेल त्या शाळेला कुठल्याही माध्यमासाठी परवानगी मिळू लागली. इंग्रजी, सेमीसाठी संबंधित शाळेत इंग्रजी माध्यमातून डी. एड. झालेले शिक्षक कार्यरत असणे अनिवार्य आहे. असे असताना शाळांचे प्रस्ताव आल्यानंतर त्या माध्यमासाठी पात्र शिक्षकांचे निकष ती संस्था पूर्ण करते काय याकडे काणाडोळा करून शिक्षण विभाग धडाधड परवानगी देत सुटल्याचे चित्र आहे.\nकोणत्याही माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवायचे झाल्यास त्या स्वतंत्र माध्यमासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम, वेगळी पाठ्यपुस्तके आवश्‍यक असतात. शासनाचे ते धोरण असले पाहिजे. यासाठी शिक्षकांसह त्यांच्या संघटना, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक आमदारांनी शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. जेणेकरून या माध्यमांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.\nसेमीइंग्रजी माध्यम सुरू झाले, त्याचवेळी त्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम व स्वतंत्र पाठ्यपुस्तके शिक्षण विभागानेच उपलब्ध करून देणे आवश्‍यक होते. दुर्दैवाने पंधरा वर्षांनंतरही त्याची पूर्तता झालेली नाही. हे चित्र बदलण्यासाठी शिक्षक, संस्थाचालक, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आवश्‍यक आहे.\nपालिकेच्या सीबीएसई शाळांत प्रवेश सुरू\nनवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे सेक्‍टर- 11 व नेरूळ सेक्‍टर- 50 येथील सीबीएसई शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 2019-20 या...\nपर्यावरणासाठी नदी स्वच्छता हवी - महापौर राहुल जाधव\nपिंपरी - ‘‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषणमुक्त शहर बनविण्यासाठी इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानासारखे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत...\nमहाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०ची. गेल्या ५८ वर्षांत विविध व्यवहारक्षेत्रांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करायला हवा होता. ते न करता आपण अमराठी...\nसरकारी शाळेत दप्तर वजनदार\nसरकारी शाळेत दप्तर वजनदार नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे दिलेल्या निर्देशाप्रमाणे गुरुवारी (ता. 29) राज्यातील पन्नास शाळांमधील...\nप्रशिक्षणातील गांभीर्याच्या अभावामुळे सराव प्रश्‍नपत्रिकेची नामुष्की\nनागपूर - शालेय शिक्षण विभागाकडून दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाचे शिक्षकांना उन्हाळ्यात प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, एका दिवसाच्या प्रशिक्षणात...\nउद्योगनगरी ते शिक्षणाची पंढरी\nपिंपरी-चिंचवडची ‘औद्योगिकनगरी’ वाटचाल आता ‘शिक्षणाची पंढरी’कडे होत आहे. येथील विद्यार्थ्यांचा कला, साहित्य, सांस्कृतिकपाठोपाठ आता सायन्स, मॅनेजमेंट,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/component/tags/tag/3281-yavtmal", "date_download": "2019-01-17T22:19:59Z", "digest": "sha1:7YCZADPKGJ3TDLAP6AEMLKBFPWM55KMI", "length": 3204, "nlines": 98, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "yavtmal - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'अवनी' वाघिणीची हत्या, मनेका गांधी संतापल्या\n'ती' नरभक्षक वाघीण पुन्हा दिसली पण...\n‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ रागाच्या भरात सुरीनं केले वार\nइथे नरभक्षक वाघिणीने माजवली दहशत...\nनरभक्षक वाघिणीमुळे वन विभाग आलं अडचणीत\nनरभक्षक वाघिणीला ठार करण्यात अखेर वनविभागाला यश\nयवतमाळमध्ये फवारणीमुळे शेतकऱ्यांना विषबाधा, 22 शेतकऱ्यांचा मृत्यू\nवाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीचा धुमाकूळ\nशूटर नवाब परत का आला\nसंजय निरुपम यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार - मुनगंटीवार\nहत्तींच्या मदतीने होणार नरभक्षक वाघिणीची शिकार\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/author/mymedicalmantra/", "date_download": "2019-01-17T21:27:49Z", "digest": "sha1:WCS2DOCB3WZZRAEIPHCYPC7KBN5TYO7Q", "length": 6013, "nlines": 131, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "माय मेडिकल मंत्रा | India's leading marathi medical news portal | MyMedicalMantra", "raw_content": "\nलाल रंगाच्या फळं-भाज्यांमध्ये दडलं आहे तुमचं आरोग्य\nमाय मेडिकल मंत्रा - January 17, 2019\nस्वप्नील जोशी करतोय ‘या’ गंभीर आजाराबाबत जनजागृती\nमाय मेडिकल मंत्रा - January 17, 2019\nसलग २४ तास जागरणानंतर…\nमाय मेडिकल मंत्रा - January 17, 2019\nसोशल मीडियानं ‘ती’ला मासिक पाळीत मदत केली\nमाय मेडिकल मंत्रा - January 17, 2019\n…म्हणून आरोग्यमंत्र्यांनी रूग्णालयात केला नाच\nमाय मेडिकल मंत्रा - January 17, 2019\nबैठं काम… मग प्रत्येक अर्ध्या तासानं ब्रेक घ्या\nमाय मेडिकल मंत्रा - January 17, 2019\nमोबाईल, टॅबलेटमुळे मूल उशिरा बोलतं\nमाय मेडिकल मंत्रा - January 17, 2019\nरात्रपाळीत काम करत आहात, मग ‘हे’ पदार्थ खा\nमाय मेडिकल मंत्रा - January 17, 2019\nमधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी कुत्र्याची मदत\nमाय मेडिकल मंत्रा - January 16, 2019\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचार सुरु\nमाय मेडिकल मंत्रा - January 16, 2019\nअशी उडवा दिवसाची झोप\nआयुर्वेदाप्रमाणे फळांचे फायदे आणि महत्त्व\nकोरड्या त्वचेसाठी आयुर्वेदीक उपचार\nजेवताना पाणी प्��ावं की नाही\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nहोमिओपॅथी डॉक्टरांसाठी ‘ब्रीजकोर्स’ प्रवेश प्रक्रिया सुरु\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2019-01-17T21:35:50Z", "digest": "sha1:ITXGIA345TZ2DE4QC7V5N7YTEGL7DHF5", "length": 20198, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोरेश्वर रामचंद्र पराडकर - विकिपीडिया", "raw_content": "\n(मोरोपंत या पानावरून पुनर्निर्देशित)\nमोरोपंत पूर्ण नाव: मोरेश्वर रामचंद्र पराडकर. (जन्म : पन्हाळगड, इ.स. १७२९ - बारामती, १५ एप्रिल, १७९४-चैत्री पौर्णिमा) हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी. पन्हाळगड इथे पराडकर कुळात मोरोपंतांचा जन्म झाला. पराडकर कुटुंब हे मूळचे कोकण येथील सौंदळ गावचे. मोरोपंताचे पणजे रामजीपंत हे नौकरीच्या निमित्ताने कोकणातून पन्हाळगडावर येऊन राहिले. रामजीपंताचे नातू रामचंद्रपंत हे मोरोपंताचे वडील. ते कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंताचे बालपण तिथेच गेले. तेथेच त्यांचा विद्याभ्यासही झाला. पन्हाळगडावरील केशव पाध्ये व गणेश पाध्ये या दोन वेदशास्त्रपारंगत विद्वान बंधूंकडे मोरोपंतांनी न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र, वेदान्त व साहित्य यांचे अध्ययन केले. वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत मोरोपंताचे पन्हाळगडावर वास्तव्य होते. मोरोपंताचे वडील इ.स. १७५२ च्या सुमारास पन्हाळगडावरून बारामतीस गेले. पुढे मोरोपंतही वडिलांना भेटण्यासाठी म्हणून बारामतीस गेले व कायमचे बारामतीकर होऊन गेले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंताचे सर्व लेखन बारामतीस झाले. सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणार्‍या मोरोपंतानी ७५ हजाराच्यावर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ६० हजार आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली..\nपुण्यातील पेशवेकालीन सावकार श्रीमंत बाबुजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून मोरोपंतांना राजाश्रय मिळाला होता. बारामतीतील कर्‍हा नदीकाठचा एक वाडा ब���बुजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिला होता. या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपल्या काव्यरचना निर्मिल्या. या खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंतांनी आपली काव्ये सजवत असत.\nमोरोपंतांनी गझलाही लिहिल्या आहेत. त्या प्रकाराला ते गज्जल म्हणत.\nमोरोपंतांच्या गज्जलेचा नमुना :- रसने न राघवाच्या| थोडी यशांत गोडी||\nनिंदा स्तुती जनांच्या |वार्ता वधू-धनाच्या |\nखोट्या व्यथा मनाच्या | कांही न यांत जोडी||\nया गज्जलेच्या पहिल्या शब्दावरून ह्या वृत्ताला ‘रसना’ हे नाव मिळाले.\n३.१ मोरोपंतांच्या नावाच्या संस्था\n‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.\nएकदा ते सरदार घोरपडे यांच्याकडे पुराण सांगायला गेले. कार्यक्रमाला अतिशय रंग चढला. श्रोते अगदी बेभान होऊन पुराण श्रवणात रंगून गेले. पुराण कथनाचा कार्यक्रम संपायच्या बेताला आला असता, ‘या विद्वान बुवांना बिदागी म्हणून द्यायचे तरी काय ’ हा विचार सरदार घोरपडे यांच्या मनात येऊन ते त्यांच्याजवळ बसलेल्या खाजगी कारभार्‍यांच्या कानात त्यासंबंधी कुजबुजू लागले.\nही गोष्ट मोरोपंताच्या लक्षात येताच मनातल्यामनात तत्क्षणी रचलेल्या आर्येत ते घोरपड्यांना उद्देशून म्हणाले,\nभोजासम कविताप्रिय, कर्णासम दानशूर घोरपडे \nऐसे असता माझ्या बिदागिचा का तुम्हास घोर पडे \nही आर्या कानी पडताच श्रोतृवृंदात हास्याची खसखस पिकली. घोरपड्यांनी मोरोपंताच्या या समयसूचकतेबद्दल त्यांच्यावर प्रसन्न होऊन, त्याच क्षणी आपल्या गळ्यातला कंठा काढून तो त्यांच्या गळ्यात घातला.\nमोरोपंत प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या आर्याभारतामुळे. त्यामुळेच त्यांना आर्याभारती असे म्हटले जाते. समग्र महाभारत त्यांनी आर्यावृत्तात रचून एक चमत्कार केला. त्यांनी विविध शब्द-अक्षर-चमत्कृत पद्धतींनी १०८ रामायणे लिहिली. 'झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु या सम हा’ आणि 'बालिश बहु बायकांत बडबडला' ह्या त्यांच्या काव्यांतल्या ओळी आजही सुयोग्य उक्ती म्हणून सुपरिचित आहेत आणि वेळप्रसंगी वापरल्या जातात.\nमोरोपंतांनी गझल (त्यांचा शब्द - गज्जल) हा काव्यप्रकार मराठीत पहिल्यांदा हाताळला असे मानले जाते. मोरोपंत, म���णिकप्रभ्रु यांच्यापासून सुरू झालेला हा काव्यप्रकार माधव ज्यूलियन यांनी मराठीत चिरप्रस्थापित केला.\nरसने न राघवाच्या| थोडी यशांत गोडी||\nनिंदा स्तुती जनांच्या |वार्ता वधू-धनाच्या |\nखोट्या व्यथा मनाच्या | कांही न यांत जोडी||\nया गझलेतल्या पहिल्या श्ब्दावरून या वृत्ताला ‘रसना’ हे नाव मिळाले.\nकवी मोरोपंत पतसंस्था, बारामती\nमोरोपंत गृहरचना सोसायटी, बारामती\nबारामती नगरपरिषदेचे मोरोपंत सार्वजनिक वाचनालय\nबारामतीमधील कर्‍हा नदीच्या काठावरील मोरोपंतांच्या जुन्या वाड्याचे स्मारकात रूपांतर (बांधकाम अंतिम टप्प्यात)\nमोरोपंतांच्या स्मारक समितीतर्फे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला बारामतीच्या() सिद्धेश्वर मंदिरात व्याख्यानमाला आणि पतसंस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण होते.\n• अनंतफंदी • अनिल बाबुराव गव्हाणे • अनिल\n• बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे\n• अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोलटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर\n• संदीप खरे • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर\n• कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले\n• वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे\n• सोपानदेव चौधरी • बहिणाबाई चौधरी\n• इलाही जमादार • माधव जुलियन • मनोहर जाधव • वामन गोपाळ जोशी\n• वसंत आबाजी डहाके\n• भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी\n• कृष्णाजी केशव दामले • दासगणू महाराज • कृष्ण गंगाधर दीक्षित • भीमसेन देठे • सरला देवधर • ना.घ. देशपांडे\n• शाहीर पठ्ठे बापूराव • वासुदेव वामन पाटणकर • श्रीनिवास कृष्ण पाटणकर • निवृत्तीनाथ रावजी पाटील • नलेश पाटील • मंगेश पाडगांवकर • यशवंत • मेघना पेठे • सुरेश प्रभू • माधव त्रिंबक पटवर्धन • मोरेश्वर रामचंद्र पराडकर\n• अशोक बागवे • बी • बाबूराव बागूल • वसंत बापट • सरोजिनी बाबर • केशिराज बास • बा.भ. बोरकर • विश्वनाथ वामन बापट\n• रवींद्र सदाशिव भट • सुरेश भट • सदानंद भटकळ •\n• अरुण म्हात्रे • बाळ सीताराम मर्ढेकर • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • गजानन त्र्यंबक माडखोलकर • वा.गो. मायदेव • सुधीर मोघे • मोरोपंत • मुकुंदराज • मीराबाई • बाबाराव मुसळे • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• अजीम नवाज राही • श्रीकृष्ण राऊत • मनोरमा श्रीधर रानडे • श्रीधर बाळकृष्ण रानडे • पु.शि. रेगे • सदानंद रेगे •\n• दासू वैद्य • तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ\n• फ.मुं. शिंदे • शांता शेळके • राम शेवाळकर • श्रीधरकवी\n• इंदिरा संत • सौमित्र • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णा भाऊ साठे • विनायक दामोदर सावरकर • नारायण सुर्वे\nइ.स. १७२९ मधील जन्म\nइ.स. १७९४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जानेवारी २०१८ रोजी २१:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/lifestyle/page/20", "date_download": "2019-01-17T21:45:53Z", "digest": "sha1:XX4SXDSGPEBQ65LBZQT525MNYSCEYFVA", "length": 9357, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मनोरंजन Archives - Page 20 of 87 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nवय विसरायला लावणारी प्रेम कहाणी तुला पाहते रे\nवय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी घेऊन झी मराठी वेगळय़ा धाटणीची मालिका प्रेक्षकांसाठी सादर करत आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा झी मराठीवर पुनरागमन करत छोटय़ा पडद्यावर आपली जादू दाखवणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर तो टीव्ही मालिकेकडे परतला आहे. ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर त्याजागी तुला पाहते रे ही नवी ...Full Article\n‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील जान्हवीच्या मंगळसूत्रापाठोपाठ आता झी युवावरील ‘फुलपाखरू’ या मालिकेतील वैदेहीचं मंगळसूत्र सध्या चर्चेत आलं आहे. प्रेक्षकांनी नुकतंच मालिकेत मानस आणि वैदेही यांचा विवाहसोहळा ...Full Article\nस्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ ��से दोन बडे हिंदी चित्रपट रिलीज होणार आहेत. तर मराठीमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. हॉलीवूडचा कोणताही चित्रपट ...Full Article\nदोन किनारे दोघे आपण ध्वनीफित प्रकाशित\nसंगीत माणसाला हसायला, जगायला आणि आनंदी राहायला नेहमीच प्रेरित करते. शब्दांना आणि भावनांना संगीत सहज व सोपेपणे प्रकट करते. असाच मनाचा ठाव घेणाऱया ‘दोन किनारे दोघे आपण’ या ध्वनिफितीचे ...Full Article\nललित 205 मधून घेणार नात्यांमधील हरवलेल्या संवादांचा शोध\nकवयित्री विमल लिमये यांची घर असावे घरासारखे… नकोत नुसत्या भिंती… तिथे असावा प्रेम जिव्हाळा… नकोत नुसती नाती… ही कविता प्रसिद्ध आहे. या कवितेतील विचार खरा करणारी, नात्यांतील हरवलेल्या संवादाचा ...Full Article\nऍसिड हल्ल्यातून वाचलेले खरे हिरो आहेत : माधुरी दीक्षित\nकलर्सच्या लोकप्रिय डान्स रिऍलिटी शो डान्स दिवाने त्याच्या वेगळय़ा प्रकारच्या विषयातून वेगवेगळय़ा वयाच्या टॉप 20 स्पर्धकांवर स्पॉटलाइट टाकला आहे आणि त्यांना डान्सची त्यांची दिवानगी सादर करण्याची संधी दिली आहे. ...Full Article\nफ्रेंडशिप डे निमित्त एचआयव्हीग्रस्त मुलांची ‘पार्टी’\nनवविधा प्रोडक्शन निर्मित आणि सुपरहिट ‘बकेट लिस्ट’ सिनेमाचे निर्माते असलेले डार्क हॉर्स प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘पार्टी’ हा सिनेमा येत्या 7 सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित मैत्रीची ...Full Article\nपाणबुडीवरील हल्ल्याचे चित्रण द मेगमध्ये\nचीन येथे 300 किलोमीटर परिसरामध्ये मेगालोडन हा शार्क एका पाणबुडीवर हल्ला करतो. पाणबुडीला शार्कच्या ताब्यातून सोडविण्यासाठी जोनास टेलरला पाचारण करण्यात येते. जोनास पाणबुडीला वाचविण्यात यशस्वी होतो का हे या ...Full Article\nयेत्या शुक्रवारी कमल हसनचा महत्त्वाकांक्षी ‘विश्वरुपम 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये कोणताही चित्रपट रिलीज होणार नाही. तर ‘द मेग’ हा हॉलीवूडपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. – ...Full Article\nयेत्या शुक्रवारी पुष्पक विमानचे उड्डाण\nआजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्तांची सर नाही आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त. तो असल्यावर दुसऱया दोस्तांची गरजच नाही. अशाच आजोबा व नातवाची म्हणजेच ...Full Article\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/shivsangram-agitation-balapur-akola-121436", "date_download": "2019-01-17T21:34:40Z", "digest": "sha1:KGGMXGIS6KSAIARH6PGISFUANK7CHYGF", "length": 11001, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivsangram agitation in balapur akola शिवसंग्रामचे मुंडन आंदोलन | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 4 जून 2018\nबाळापूर येथील गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्या निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज ‘शिवसंग्राम’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या देऊन मुंडन आंदोलन केले.\nअकोला - बाळापूर येथील गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्या निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज ‘शिवसंग्राम’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या देऊन मुंडन आंदोलन केले.\nबाळापूर येथील गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यावर अकोल्यातील एका माजी नगरसेविकेचा विनय भंग केल्याचा गुन्हा दाखल असून या अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीचे निवेदन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २४ मे रोजी दिल्यानंतर ‘शिवसंग्राम’च्या युवक आघाडीच्या वतीने आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या देऊन मुंडण आंदोलन करीत गट विकास अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली यावेळी शिवसंग्रामचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nआकाशवाणीच्या बातम्यांचा खासगी रेडिओ वाहिन्यांवरील प्रवेश ही आपला वारसा लखलखीत करण्याची आकाशवाणीला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. मात्र त्यासाठी...\nवसुली निरीक्षक बनले व्यवस्थापक\nनागपूर : चर्मकार समाजातील व्यक्तींना त���यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने, तसेच त्यांचा शैक्षणिक, आर्थिक...\nसाडीत बाटल्या लपवून मद्यतस्करी\nनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर स्थानकावरील पथकाने मद्यतस्करांना जेरीस आणले आहे. वेगवेगळ्या शक्कल लढवूनही मद्यसाठा पकडला जात आहे. साडीखालील...\nसरकारला खाली खेचण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी : पवार\nबारामती शहर : केंद्र व राज्यातील सरकारने समाजातील कोणत्याच घटकाला न्याय दिलेला नाही. प्रत्येक घटक अस्वस्थ आहे, समाजाशी ज्यांनी इमान राखलेले...\nधनगर समाजाचे चक्का जाम आंदोलन\nपुणे: राज्यातील भाजप सरकारने मागील साडेचार वर्षांपासून आरक्षणच्या नावावर धनगर समाजाची केवळ फसवणूक केली आहे. यासाठी सरकारच्या विरोधात समाजाला आरक्षण...\nपुणे महापालिका अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर\nपुणे : महापालिकेचे 2019-20 चे सुमारे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी( ता.17) मुख्यसभेत सादर केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-17T21:27:13Z", "digest": "sha1:TFKXPUATLQVJDPJTFPIPGZYPTIKXVLAE", "length": 6081, "nlines": 87, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "स्वाईन फ्ल्यूमुळे महिलेचा मृत्यू | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome आरोग्य स्वाईन फ्ल्यूमुळे महिलेचा मृत्यू\nस्वाईन फ्ल्यूमुळे महिलेचा मृत्यू\nशहरात स्वाइन फ्लूने ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५२ वर पोहचली आहे.\nकासारवाडी येथील ३६ वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून १६ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाईन फ्लूचा त्रास वाढल्याने त्या महिलेला त्याच दिवशी कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला. तर, आणखी तीन नवीन स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळले आहेत. आजअखेर रुग्णांची संख्या ३८१ झाली आहे. तसेच, तर्दी, ताप, खोखला या आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या शहरात वाढली आहे.\nपुणे-लोणवळा तिसरा, चौथ्या ट्रॅकचे सर्वेक्षण चार महिन्यात – खासदार बारणे\nअजितदादा घेणार पालिकेच्या कामांचा आढावा\nथंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे 5 फायदे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616054", "date_download": "2019-01-17T21:43:20Z", "digest": "sha1:VXRC6KWN6NIOKO4CS5SMPGG3VWQ2EEDE", "length": 7337, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सावत्र आईनेच रचला 9वर्षाच्या मुलीच्या हत्येचा कट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » सावत्र आईनेच रचला 9वर्षाच्या मुलीच्या हत्येचा कट\nसावत्र आईनेच रचला 9वर्षाच्या मुलीच्या हत्येचा कट\nऑनलाईन टीम / श्रीनगर :\nआई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जम्मू-काश्मीरमध्ये घडली आहे. सावत्र आईनेच 9 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणण्याचा व नंतर तिची निर्घृण हत्या करण्याचा कट रचल्याची हादरवणारी आणि तितकीच चीड आणणारी घटना समोर आली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यामध्ये उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात नऊ वर्षांच्या मुलीचा सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. मुलीच्या सावत्र भावासह तीन जणांचा या गुन्हय़ामध्ये समावेश होता. मुलीची हत्या केल्यानंतर चाकूने तिचे डोळे बाहेर काढण्यात आले आणि ओळख पटू नये म्हणून तिच्या शरीरावर ऍसिड ओतून मृतदेह जंगलामध्ये फेकण्यात आला. पोलीस अधीक्षक इम्तयाज हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबर रोजी मुलगी बेपत्ता झाली होती आणि 2 सप्टेंबरला तिचा मृतदेह छिन्हविछिन्ह अवस्थेत जंगलात आढळून आला होता. याप्रकरणी सावत्र आईसहीत तिचा मुलगा आणि त्यांच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेल्या मुलीच्या वडिलांच्या दोन पत्नी होत्या. यातील एक जण मूळची झारखंडची आहे तर दुसरी काश्मीरमधीलच आहे. ज्या मुलीची हत्या करण्यात आली, ती झारखंडमधील पत्नीची मुलगी होती. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी महिलेने सांगितले की, पती दुसऱया पत्नीसोबत अधिक वेळ घालवायचा आणि आपल्या सर्व मुलांमध्ये याच मुलीचे सर्वात जास्त लाड व्हायचे. यामुळे कौटुंबिक तणाव वाढत होता. पतीच्या दुसऱया पत्नीबाबत असलेल्या द्वेष भावनेतून आरोपी महिला सावत्र मुलीला जंगलात घेऊन गेली. यावेळेस तिने स्वतःसोबत चाकूही घेतला होता. याच चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, घटनास्थळाहून चाकू आणि कुऱहाड ताब्यात घेण्यात आली आहे.\nआणीबाणी लागू करणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गोष्ट करतात : नायडू\nकल्याणमध्ये महिलेची वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की\nपुण्यातील इंजिनीअर तरूणीची आत्महत्या\nमहाराष्ट्राच्या बजेटमध्ये ‘जय किसान’\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-42376687", "date_download": "2019-01-17T22:48:48Z", "digest": "sha1:WDDWT7YMH2FRVRE3BFB4KWIDPIEDBDTW", "length": 17114, "nlines": 158, "source_domain": "www.bbc.com", "title": "एक्झिट पोलमध्ये अचानक भाजपचे 5 टक्के कसे वाढले? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nएक्झिट पोलमध्ये अचानक भाजपचे 5 टक्के कसे वाढले\nगुरप्रीत कौर बीबीसी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nगुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांत भाजपला बहुमत मिळेल असं एक्झिट पोलमध्ये सांगितलं जात आहे.\nगुजरातमध्ये गुरूवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. त्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली.\nदोन्ही राज्यांत 18 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.\nगुजरात निवडणुकीबद्दल दोन आठवड्यांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ओपिनियन पोलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर होणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.\nनिर्भया लढ्याची पाच वर्षं : तो भारतातला #metoo चळवळीचा क्षण होता का\nगुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार - सर्व 7 एक्झिट पोल्सचा अंदाज\nअमेरिकेत नेट न्युट्रॅलिटीला तडा : भारतात काय स्थिती\nमग मधल्या काही दिवसांत असं काय झालं ज्यामुळे भाजपच्या मतांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे\nया प्रश्नाचं उत्तर देताना या चाचण्या घेणाऱ्या संस्थेपैकी एक सीएसडीएस या संस्थेचे संचालक संजय कुमार सांगतात,\n\"दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाच्या अगोदर ओपिनियन पोल घेण्यात आले तर एक्झिट पोल हे दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या नंतर. या मधल्या दोन आठवड्यांच्या काळात अनेक गोष्टी बदलल्या. भाजपनं खूपच आक्रमकपणे प्रचार केला.\"\n\"खासकरून पंतप्रधान मोदींनी जोरदार प्रचार केला. याचा परिणाम होऊन लोकांचं मनपरिवर्तन झालं.\"\nएक्झिट पोल किती विश्वासार्ह\nगुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीसंबंधी आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाचा दावा करण्यात आला आहे.\nइंडिया टुडे-अॅक्सिस 99-113 68-82\nटाइम्स नाऊ-VMR 109 70\nन्यूज 24 - चाणक्य 135 47\nपण एक्झिट पोलमध्ये करण्यात आलेला दावा नेहमी खराच ठरतो असं नाही.\nबिहार आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांसंबंधी आलेला निकाल हा त्यावेळी वर्तवण्यात आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा खूपच वेगळा होता.\nबिहारमधल्या महाआघआडीनं भाजपचा पराभव करत सरकार बनवलं तर दिल्लीचा निकाल सर्वांना आश्चर्यचकित करणारा ठरला.\nदिल्लीत आम आदमी पक्षानं 70 पैकी 67 जागावर विजय मिळवला होता.\nअशा अनेक प्रकरणांमध्ये एक्झिट पोलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहेत.\nनागपूरच्या झुलेखा बनल्या अरब देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर\nनाइट शिफ्टमुळे शरीराचंच नाही तर देशाचंही नुकसान\nयावर संजय कुमार सांगतात, \"असं नाही की बिहारमध्ये सर्व एक्झिट पोलचा अंदाज हा प्रत्यक्ष निकालाच्या अगदी उलट होता. काही एक्झिट पोलनं भाजप जिंकेल असा दावा केला होता, तर काहींनी महाआघाडी जिंकेल असा दावा केला होता.\nजय-पराजयात किती जागांचं अंतर होतं, यावर मात्र जरूर चर्चा होऊ शकते.\"\nते पुढे सांगतात, \"दिल्ली विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल बदलणारा ट्रेंड दाखवत होतं. एक मात्र आहे की, आम आदमी पक्षाचा एवढा मोठा विजय होईल, असं कुणीच म्हणत नव्हतं.\"\n\"जास्तीत जास्त त्यांना 50 ते 52 किंवा 38-40 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज लावण्यात आला होता.\"\nकोणताही एक्झिट पोल हा शास्त्रीय पद्धतीनुसार होत असतो, असं संजय कुमार सांगतात.\nकसा करतात एक्झिट पोल\nसंजय कुमार सांगतात, \"कोणत्याही पोलसाठी अगोदर एक सॅम्पल बनवलं जातं. ज्यामध्ये काही हजार माणसांचा समावेश असतो.\"\n\"ज्या राज्यात निवडणूक आहे त्या राज्यातलेच हे मतदार असतात. आणि त्यांची संख्याही त्याच प्रमाणात असते जेवढी राज्यात असते.\"\n\"यात ग्रामीण, शहरी, वेगवेगळे धर्म, जाती, लिंग आणि समुदायाच्या लोकांना त्याच प्रमाणत घोतलं जातं जेवढं त्यांचं त्या राज्यात प्रमाण असतं. या सर्वांशी चर्चा करून त्यांनी कुणाला मत दिलं किंवा देणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.\"\n\"या सर्व बाबींची काळजी घेतल्यास अंदाज बऱ्यापैकी खरे ठरतात. पण सॅम्पलमधील प्रमाण चुकीचं असेल तर अंदाज उलटण्याची शक्यता असते.\"\n'मोदीनॉमिक्स' ने खरंच विकास झाला आहे का\nमुख्यमंत्री ते पंतप्रधान : मोदींच्या देहबोलीत कसा झाला बदल\nपाश्चिमात्य देशांत एक्झिट आणि ओपिनियन पोलचे अंदाज खरे ठरतात. पण भारतात मात्र अंदाजांपेक्षा ते वेगळेही लागतात.\nयावर संजय कुमार सांगतात, \"भारतात याबाबत अजून सुधारणा होण्याची गरज आहे. पण हे सुद्धा खरं आहे की, जेवढी विविधता भारतीय मतदारांमध्ये आढळून येते तेवढी पाश्चिमात्य देशातल्या मतदारांमध्ये आढळून येत नाही\".\n\"तिथल्या लोकांच्या धर्म आणि जाती बरेचदा सारख्याच असतात. तसंच भारताच्या तुलनेत तिथं निवडणुका लढवणारे पक्षही कमी असतात. हीच कारणं आहेत ज्यामुळे तिथले एक्झिट पोल बरोबर ठरण्याची शक्यता जास्त असते.\"\nते आणखी सांगतात, \"भारतच नाही तर कोणताही देश तिथं विविधता आणि पक्ष अधिक प्रमाणात आहेत, तिथं एक्झिट पोलचा अंदाज आणि प्रत्यक्ष निकाल यांच्यात तफावत असण्याची शक्यता जास्त असते.\"\nभाजप खरंच सत्तेत येईल\n\"गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपचं संख्याबळ वाढेल, असा इशारा सर्व एक्झिट पोल देत आहेत. हे संख्याबळ कितीनं वाढेल ही वेगळी गोष्ट आहे. पण, हे नक्की आहे की, 22 वर्षांनंतरही गुजरात जिंकण्यात काँग्रेस अपयशी ठरणार आहे.\"\nआता 18 डिसेंबरची वाट तेवढी पाहायची. कारण या दिवशी दोन्ही विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.\nतुम्ही हे वाचलं का\n चीनच्या लपवेगिरीने आसामला पुराचा धोका वाढतोय\nभर मुंबईत कसे खणतायत मेट्रोसाठी बोगदे\nनाइट शिफ्टमुळे शरीराचंच नाही तर देशाचंही नुकसान\nतुम्ही हे पाहिलं आहे का\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nवैदर्भीय खाद्यसंस्कृतीचा मानबिंदू - रोडगे\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nडान्स बारवरील बंदी उठवण्याच्या निर्णयावर आर. आर. पाटलांची कन्या संतप्त\nभाजपच्या धनंजय कुलकर्णींकडे साडपलेली शस्त्रं दंगलीसाठी की गिफ्टसाठी\nबाबा राम रहीम यांना पत्रकार रामचंद्र छत्रपतींच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा\nपाळीव मगरीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू\nधनंजय मुंडेंच्या व्हॉट्सअप बंदीच्या आरो���ाला भाजपनं असं दिलं उत्तर...\nहे प्राणी तुम्ही कदाचित कधीही पाहू शकणार नाहीत\nजेव्हा केनियात 2008 च्या मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती होते..\nताहिरा कश्यप: कॅन्सरशी दोन हात करताना म्हणते, 'तीच मी पण नव्या रूपात'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-common-wealth-games-107884", "date_download": "2019-01-17T21:40:28Z", "digest": "sha1:WP67I6D6JPYFLJZL7SBACO2I3B4JQCXP", "length": 16565, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news common wealth games दुहेरी विक्रमासह मीराबाईचे सुवर्ण | eSakal", "raw_content": "\nदुहेरी विक्रमासह मीराबाईचे सुवर्ण\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nग्लासगो ते गोल्ड कोस्ट\nमीराबाई २०१४ ग्लासगो स्पर्धेत रौप्यपदक विजेती ठरली होती. त्यानंतर रिओ २०१६ ऑलिंपिक स्पर्धेत ती वजनही उचलू शकली नव्हती. अपयशी चेहऱ्याने ती भारतात परतली. पण, मरगळ झटकून तिने सरावाला सुरवात केली. इतका सराव केला, की गेल्यावर्षी तिने जागतिक स्पर्धेत १९४ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले आणि आता राष्ट्रकुल स्पर्धेत आपलाच वैयक्तिक विक्रम मोडून तिने सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे स्नॅच आणि क्‍लीन-जर्क या दोन्ही प्रकारांत तिने आपल्या प्रत्येक प्रयत्नात सरस कामगिरी केली. एकदाही ती अपयशी ठरली नाही.\nग्लासगो ते गोल्ड कोस्ट\nमीराबाई २०१४ ग्लासगो स्पर्धेत रौप्यपदक विजेती ठरली होती. त्यानंतर रिओ २०१६ ऑलिंपिक स्पर्धेत ती वजनही उचलू शकली नव्हती. अपयशी चेहऱ्याने ती भारतात परतली. पण, मरगळ झटकून तिने सरावाला सुरवात केली. इतका सराव केला, की गेल्यावर्षी तिने जागतिक स्पर्धेत १९४ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले आणि आता राष्ट्रकुल स्पर्धेत आपलाच वैयक्तिक विक्रम मोडून तिने सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे स्नॅच आणि क्‍लीन-जर्क या दोन्ही प्रकारांत तिने आपल्या प्रत्येक प्रयत्नात सरस कामगिरी केली. एकदाही ती अपयशी ठरली नाही.\nगोल्ड कोस्ट, (ऑस्ट्रेलिया) - जागतिक विजेतेपदाला साजेशी कामगिरी करताना भारताच्या मीराबाई चानू हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग प्रकारात ४८ किलो वजनी गटात दुहेरी विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. पहिल्या दिवशी भारताला दोन पदके मिळाली. दुसरे पदकही वेटलिफ्टिंगमध्येच गुरुराजाने मिळ��ून दिले. तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला.\nमीराबाई चानूची आजची कामगिरी विलक्षण होती. तिने सुवर्णपदकाला गवसणी घालताना सहा मिनिटांत सहा वेळा वजन उचलताना सहा विक्रम केले. स्नॅच प्रकारात तिने ८० किलो वजन उचलून विक्रमी सुरवात केली.\nत्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने ८४, तर तिसऱ्या प्रयत्नात ८६ किलो वजन उचलले. त्यानंतर क्‍लीन अँड जर्क प्रकारात आपल्या वजनापेक्षा डबल वजनाचा भार तीन प्रयत्नांत उचलला. तिने प्रथम १०३, नंतर १०७ आणि शेवटी ११० किलो वजन उचलले. तिने एकूण १९६ किलो वजन उचलताना स्पर्धा तसेच राष्ट्रकुल विक्रमाची नोंद केली.\nभारतीय संघासाठी फिजिओची नियुक्ती नसली, तरी मीराबाईने ही सुवर्ण कामगिरी केली. ती म्हणाली, ‘‘येथे आले तेव्हा विक्रम मोडायचा हे ठरवले होते; पण तशा कामगिरीची अपेक्षा बाळगली नव्हती. त्यामुळे आता यशाचे वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत.’’\nमीराबाईने येथे फारशी स्पर्धाही नव्हती असे मान्य करून आपले लक्ष्य आता आशियाई स्पर्धेतील पदकाचे असल्याचे सांगितले. ती म्हणाली, ‘‘येथे फारशी स्पर्धा नव्हती; पण शेवटी कामगिरी करणे महत्त्वाचे असते. आता माझे लक्ष्य आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकाचे आहे. तेथे चीन आणि थायलंडसारखे तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतात.’’\nदरम्यान, पुरुषांच्या ५६ किलो वजनी गटात भारताच्या गुरुराजाने (स्नॅच १११ आणि क्‍लीन-जर्क १३८ किलो) असे २४९ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले. विशेष म्हणजे त्याची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली. यातही क्‍लीन-जर्क प्रकारात त्याचे पहिले दोन प्रयत्न १३८ किलो वजनालाच अपयशी ठरले होते. तिसऱ्या प्रयत्नात मात्र त्याने वजन उचलून आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.\nक्‍लीन अँड जर्क प्रकारात पहिले दोन प्रयत्न फोल ठरल्यावर प्रशिक्षकांनी मला ही कामगिरी तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे याची जाणीव करून दिली. तिसऱ्या प्रयत्नात कुटुंबीय आणि देशाची आठवण केली व झोकून दिले. मला या कामगिरीचा अभिमान वाटतो.\n- गुरुराजा, भारताचा वेटलिफ्टिंग खेळाडू\nखेलो और खिलो (मुकुंद पोतदार)\nशाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या...\nआजपासून पुण्यात 'खेलो इंडिया'\nपुणे : \"खेलेगा भारत, तो खिलेगा भारत' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी तमाम भारतीयांना साद घातली आणि पहिल्या \"खेलो इंडिया' स्पर्धेच्या...\nयामागुचीला हरवत सिंधूची विजयी सुरवात\nग्वांगझू (चीन) - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने मोसमाच्या अखेरच्या ‘वर्ल्ड टूर फायनल्स’ स्पर्धेला विजयी सुरवात केली असली,...\n'भारतीय संघ सर्वाधिक तंदुरुस्त'\nमुंबई/भुवनेश्‍वर : विश्रांतीस खेळाची योजना बदलल्यामुळेच आम्हाला ऑलिंपिक विजेत्या बेल्जियमला बरोबरीत रोखता आले, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचे...\nसाबीर तांबोळीची ऑस्ट्रेलियात होणाऱया स्पर्धेसाठी निवड\nटाकळी हाजी : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील साबीर असलम तांबोळी यांनी पाचव्या विद्यार्थी राष्ट्रीय ऑलिंपिक तिहेरी उडी स्पर्धेत दुसरा क्रमांक...\nHockey World Cup 2018 : भारताचा सलामीला विजयी पंच\nमुंबई-भुवनेश्‍वर : भारतीय संघाने विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेतील सलामीच्या लढतीच्यावेळी सातत्याने प्रोत्साहित करणाऱ्या पाठिराख्यांना विजयाची भेट दिली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/tag/11825/", "date_download": "2019-01-17T21:50:46Z", "digest": "sha1:6YY6JTDIR7QXQOECTNK7CXJMBYSZZ2GG", "length": 5430, "nlines": 94, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "11825 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 17, 2019 ] अध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 17, 2019 ] नखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\tविशेष लेख\n[ January 17, 2019 ] पानिपतला विसरूं नका\tऐतिहासिक\n[ January 17, 2019 ] अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\tनियमित सदरे\nमाणसाच्या आवडीतून काय कलाकृती घडेल काही सांगता येत नाही.. काळ्या कुळकुळीत बेढब अशा दगडातूनही शिल्प घडत ते या माणसाच्या याच आवडीने … अशाच एका अवलियाला वेगवेगळे दगड गोळा करण्याचा छंद होता.. […]\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/28/Article-on-Vijay-Jardhari-by-Harshad-Tulpule.html", "date_download": "2019-01-17T21:18:12Z", "digest": "sha1:4RAT6XDIZVXZXZ4VOZM36BQK26VI6Y63", "length": 11996, "nlines": 15, "source_domain": "mahamtb.com", "title": " ‘बारानाजा’चं पुनरुज्जीवन करणारा शेतकरी कार्यकर्ता ‘बारानाजा’चं पुनरुज्जीवन करणारा शेतकरी कार्यकर्ता", "raw_content": "\n‘बारानाजा’चं पुनरुज्जीवन करणारा शेतकरी कार्यकर्ता\nभारतातील गावरान बियाणी जतन करण्यासाठी आणि पारंपरिक भारतीय शेतीचं पुनरूज्जीवन करण्यासाठी भारतात ज्या काही छोट्या-मोठ्या चळवळी सुरू आहेत, त्यामध्ये विजय जरधारींचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं.\nहरितक्रांतीपूर्वीची भारतीय शेती वैविध्यपूर्ण होती. शेतीच्या पद्धती स्थलपरत्वे बदलत होत्या. त्या-त्या पद्धती त्या-त्या परिसराशी मिळत्याजुळत्या होत्या. पारंपरिक भारतीय शेतीतलं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बहुपीकपद्धती. एकाच वेळी एकाच जमिनीत वेगवेगळी पिकं घेण्याची पद्धत. ‘बारानाजा’ ही अशीच एक पारंपरिक पीकपद्धत होती, ज्यामध्ये एकाच वेळी एकाच जमिनीत १२ पिकं घेतली जायची. शेतीचं आधुनिकीकरण जसजसं व्हायला लागलं, तसतशी बहुपीकपद्धतीची जागा एकपीकपद्धतीने घेतली. यामुळे ‘बारानाजा’ ही पद्धत काळाच्या ओघात नष्ट होऊ लागली होती. मात्र, उत्तराखंडमधले विजय जरधारी यांनी खूप संघर्ष आणि प्रबोधन करून, या पद्धतीचं पुनरूज्जीवन केलं आहे.\nभारतातील गावरान बियाणी जतन करण्यासाठी आणि पारंपरिक भारतीय शेतीचं पुनरूज्जीवन करण्यासाठी भारतात ज्या काही छोट्या-मोठ्या चळवळी सुरू आहेत, त्यामध्ये विजय जरधारींचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातल्या जरधार या गावात जन्मलेल्या विजय जरधारी यांची उत्तराखंड हीच कर्मभूमी. १९७०च्या दशकात झालेल्या ’चिपको आंदोलना’त ते सक्रियरीत्या सहभागी होते. लहानपणापासून स्थानिक शेतकरी मित्रांबरोबर ते शेती करत होते. त्यांनी रासायनिक शेतीही करून पाहिली, मात्र त्याचे नकारात्मक परिणामदिसायला लागल्यावर ते पुन्हा पारंपरिक शेतीकडे वळले. जरधारींनी ‘पारंपरिक भारतीय शेती’ हाच अभ्यासविषय मानला. उत्तराखंड हा भारतातला असा प्रदेश आहे जिथे भारतातली सर्वात जास्त पिकांची विविधता आढळते. मात्र, तिथले शेतकरी जसजसे आधुनिक शेती करू लागले, तसतशा तिथली स्थानिक बियाणी आणि पीकपद्धती नष्ट होऊ लागल्या. मात्र, या पद्धतीचं शाश्वत आहेत हे जरधारींनी पूर्ण ओळखलं होतं. १९८९ साली विजय जरधारींनी ‘बीज बचाव आंदोलन’ सुरू केलं आणि स्थानिक बियाणी संग्रहाची मोहीमसुरू केली. त्यादरम्यान उत्तरखंडमधील बहुतांश शेतकर्‍यांनी संकरित बियाणी वापरून, रासायनिक शेती सुरू केली होती. मात्र, अजूनही स्थानिक गावरान बियाणी ज्यांच्याकडे होती अशा शेतकर्‍यांचा शोध घेऊन, त्यांच्याकडून बियाणी मिळवण्याचा उद्योग सुरू केला. मिळालेल्या बियाण्यांचं पीक घेऊन, त्यापासून नवीन बियाणं मिळवून, ते आजूबाजूच्या स्थानिक शेतकर्‍यांना देऊ लागले. त्याला स्थानिक शेतकर्‍यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळू लागला. आज त्यांच्याकडे भारतातली एक मोठी ‘बीज बँक’ स्थापन झाली आहे, ज्यामध्ये सहाशेपेक्षा जास्त प्रकारची स्थानिक बियाणी संग्रहित केली गेली आहेत. तिथले बहुतांश शेतकरी आता बाजारातून बियाणी विकत न घेता, या बीजबँकेतली बियाणी वापरून शेती करतात. ‘बारानाजा’ पीक पद्धतीचं पुनरूज्जीवन हा या आंदोलनाचाच एक भाग होता. या पद्धतीमध्ये धान्य, कडधान्य, भाजीपाला यांची बारा वेगवेगळी पिकं एकाच जमिनीत एकाच वेळी घेतली जातात. यामध्ये बाजरीचं पीक मुख्य असतं आणि त्याच्याबरोबरीने नौरंगी, राजमा अशी इतर पिकं घेतली जातात. या पीकपद्धतीचा फायदा असा की, अती पावसामुळे वा दुष्काळामुळे एखादं पीक वाया गेलं, तर उरलेली पिकं तरी वाचतात आणि शेतकर्‍यावर उपासमारीची वेळ येत नाही. २००९ मध्ये उत्तराखंडमध्ये पडलेल्या दुष्काळात याचा चांगलाच प्रत्यय आला. या दुष्काळात काही पिकं पूर्णत: वाया गेली असली तरी माठ, बाजरी आणि गोडा ही पिकं तगून राहिली. त्यामुळे अन्नटंचाई निर्माण झाली नाही. या पद्धतीमध्य��� मातीचं आरोग्य चांगल्या प्रकारे राखलं जातं. कडधान्यांमुळे मातीला नायट्रोजन मिळतो, तर बाजरीच्या पिकामुळे मातीला लोह आणि फॉस्फरसचा पुरवठा होतो. पिकांच्या विविधतेमुळे कीटक आपोआप नियंत्रणात राहतात. या बारा पिकांमध्ये एक प्रकारचं सहजीवन असतं. उदा. धान्यपिकांच्या उभ्या दांड्यांचा आधार घेऊन, कडधान्यांच्या वेली वाढतात. धान्यपिकांची मुळं माती घट्ट धरून ठेवतात. माणसांना आणि गुरांना वैविध्यपूर्ण आहार मिळाल्यामुळे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीची धूप होत नाही. जरधारी म्हणतात की, ‘‘शेती ही मूलत: खाण्यासाठी आहे, पैशासाठी नव्हे. आधुनिक शेती पद्धती ही मनुष्यकेंद्री आहे; त्यात फक्त जास्तीत जास्त पैसा मिळवून देणारं पीक घेतलं जातं. पण, पारंपरिक भारतीय शेती ही माणसासहित निसर्गातल्या प्रत्येक घटकाची काळजी घेणारी आहे. म्हणूनच ती शाश्वत आहे.’’\nकुठलीही नवीन गोष्ट यशस्वी झाली, असं तेव्हाच म्हणता येतं जेव्हा ती समाजाकडून स्वेच्छेने स्वीकारली जाते. बदल हा सार्वत्रिक होण्यासाठी तो प्रथमकुठल्यातरी एका व्यक्तीने सुरू करावा लागतो. आज उत्तराखंडमधले बहुतांश शेतकरी ‘बारानाजा’ पद्धतीने शेती करतात. प्रत्येक शेतकर्‍याची स्वत:ची बीज बँक आहे. दुष्काळ पडो वा पूर येवो, इथल्या शेतकर्‍यांना अन्नटंचाई आणि उपासमारीला सामोरं जावं लागत नाही. पारंपारिक भारतीय शेती तिथे आता चांगली पुन:प्रस्थापित झाली आहे. मात्र त्याचे ‘पायोनिअर’ होते विजय जरधारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lssparle.org.in/2017/05/blog-post.html", "date_download": "2019-01-17T21:58:29Z", "digest": "sha1:HLGOXBMKWGKSJCO6BDUF6OTASRBMHOZ4", "length": 4844, "nlines": 50, "source_domain": "www.lssparle.org.in", "title": "ग्राहकपेठ २०१७ ~ LSS, Parle", "raw_content": "\nसेवा करावया लावा | देवा हा योग्य चाकर\nसालाबादाप्रमाणे संस्थेची ग्राहकपेठ शुक्रवार दि. ०६ ऑक्टोबर ते रविवार दि. १५ ऑक्टोबर (१० दिवस) या कालावधीत संपन्न होणार आहे. त्याचे विहित नमुन्याचे अर्ज संघ कार्यालयात ०१ जून २०१७ पासून उपलब्ध आहेत. गाळ्यासाठी अर्ज करायची अंतिम तारीख रविवार दि. ०२ जुलै अशी राहील.\nसालाबादाप्रमाणे संस्थेची खाद्यजत्रा शनिवार दि. 02 फेब्रुवारी आणि रविवार दि. 03 फेब्रुवारी २०१९ रोजी भरणार आहे. आपल्याला जर खाद्यजत्रेमध्य...\nग्राहक पेठ २०१८ - वेळापत्रक\nसंस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्��ाहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे...\nपाककला स्पर्धा २०१९ - प्रवेश अर्ज\nसंस्थेने शनिवार दि. ०२ फेब्रुवारी २०१९ रोजी पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. पाककला स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर प्रवेश अर्ज download करण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/page/20", "date_download": "2019-01-17T21:50:51Z", "digest": "sha1:XBWU5I3DGB7MM5ZV5STNARHDLJTGM34L", "length": 9984, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आवृत्ती Archives - Page 20 of 3910 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nलॅपटॉपचा योग्यरितीने वापर करून आपले भविष्य बदला\nबेळगाव / प्रतिनिधी सरकारने दिलेल्या लॅपटॉपचा वापर विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्यादृष्टीने योग्यरितीने करून आपले भविष्य बदलावे, असे आवाहन राज्याचे वनखात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. मार्च 2018 मधील 12 वी परीक्षेत जिल्हास्तरावर सर्वाधिक गुण मिळविलेल्या अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरणाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण करून बोलताना मंत्री जारकीहोळी यांनी यापुढे राज्य सरकारच्यावतीने राज्यातील सर्व समुदायातील विद्यार्थ्यांनाही मोफत लॅपटॉप ...Full Article\nयेळ्ळूर साहित्य संमेलनाध्यक्षपदी लहू कानडे\nप्रतिनिधी / बेळगाव येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित 14 वे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अहमदनगर येथील नामवंत कवी ...Full Article\nदुचाकी अपघातात दोघे जखमी\nवार्ताहर/ चिकोडी येथील निपाणी-मुधोळ मार्गावरील किवड प्राथमिक शाळेजवळ दोन दुचाकींमध्ये धडक बसून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली. यामध्ये गुरुराज कत्ती (वय 60 ...Full Article\nगांजा विक्रीप्रकरणी तरुणीसह तिघा जणांना अटक\nप्रतिनिधी / बेळगाव गांजा विक्रीप्रकरणी एका तरुणीसह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या जवळून दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ...Full Article\nनानावाडी शाळेच्या उद्घाटनावेळी श्रेय लाटण्याचा प्रयत्न\nप्रतिनिधी / बेळगाव अनेक वर्षांपासून योग्य जागेअभावी समस्येच्या गर्तेत सापडलेल्या नानावाडी मराठी शाळेला स्वत:ची इमारत मिळाली आहे. माजी आमदार संभाजी पाटील यांच्या प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या या शाळेचे उद्घाटन मात्र ...Full Article\nविद्यार्थिनींचा रोडरोमिओंवर प्राणघातक हल्ला\nवार्ताहर/ विजापूर दोघा रोडरोमिओंवर 15 विद्यार्थिनींच्या गटाने प्राणघातक हल्ला केला आहे. ही घटना विजापूर जिल्हय़ातील इंडी येथे सोमवारी घडली. महेश नेल्लगी आणि उदयकुमार दोड्डमनी अशी जखमींची नावे असून हे ...Full Article\nलोकमान्य सोसायटीच्या चन्नम्मानगर शाखेचा\nप्रतिनिधी / बेळगाव लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या राणी चन्नम्मानगर शाखेचा दहावा वर्धापन दिन सोमवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्राहकवर्गाशी सुसंवाद आणि स्नेहमेळावा असा कार्यक्रम झाला. तसेच यानिमित्त आयोजित पूजनानिमित्त ...Full Article\nमोटारसायकल अपघातात चौघे जण जखमी\nप्रतिनिधी/ बेळगाव मच्छेजवळ सोमवारी सायंकाळी दोन मोटारसायकलींची टक्कर होऊन झालेल्या अपघातात नावगे व मंडोळी येथील चार तरुण जखमी झाले. यामध्ये एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याला खासगी इस्पितळात उपचारासाठी ...Full Article\nपोलिसांच्या मारहाणीनंतर तरुणाची मूत्रपिंडे निकामी\nप्रतिनिधी/ बेळगाव बुगडीकट्टी (ता. गडहिंग्लज. जि. कोल्हापूर) येथील एका तरुणाला पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीनंतर त्याची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली आहेत. त्या तरुणाच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केलेल्या तक्रारीत असा ...Full Article\nहुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन\nप्रतिनिधी/ बेळगाव येत्या गुरुवार दि. 17 जानेवारी रोजी सीमाबांधवांनी हुतात्मा दिनाचे गांभीर्याने आचरण करावे, असे आवाहन शहर म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे. शहर म. ए. समितीचे उपाध्यक्ष टी. ...Full Article\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/free-unlimited-wifi-scheme-stoped-by-candidates-after-pmc-election/", "date_download": "2019-01-17T21:26:42Z", "digest": "sha1:HJ6LPLHYP7I3H37BY7SNW4O4IBPYS2GA", "length": 8707, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्यात निवडणुकांपूर्वी चालु केलेली 'फ़्री' अनलिमिटेड वायफाय सुविधा बहुतांश ठिकाणी बंदच!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुण्यात निवडणुकांपूर्वी चालु केलेली ‘फ़्री’ अनलिमिटेड वायफाय सुविधा बहुतांश ठिकाणी बंदच\nपुणे:- निवडणुका म्हंटल की आश्वासनांची खैरातच असते मग ते लोकसभा निवडणुकांपासून ते अगदी ग्रामपंचायत निवडणुकांपर्यंत. त्यामधे वेगवेगळे प्रकारचे आश्वासन दिले जातात पण सध्या तरुणाईना हवहवस वाटनार फ्री तेही अनलिमिटेड वायफायची क्रेज जरा जास्तीच दिसत आहे. त्यामुळे निवडणुकांमधे इच्छुक उमेदवार या फ्री वायफाय आपल्या भागांमधे चालू करण्यावर जास्ती जोर देत आहेत. पण आता पुण्यात पालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ज्या ठिकाणी फ्री वायफाय सुविधा देण्यात आल्या होत्या त्या आता बहुतांश बंद पडलेल्या अवस्थेत आहेत.\nतरुणाईना खास आकर्षित करता याव यासाठी उमेदवार अनलिमिटेड फ्री वायफाय सेवा चालु करतात व अगदी काही दिवसांमधे ती सुविधा धुळखात पडलेली असते. पुणे शहरात प्रामुख्याने टिळक रोड, पर्वती पायथा, डेक्कनचा काही भाग, सदाशिव पेठ, धनकवडी परिसर, नवी पेठ या भागांमधे चालु करण्यात आलेले फ्री वायफाय सुविधा सध्या बंद अवस्थेत आहे. त्यामुळे हे केवळ फक्त निवडणुकांपर्यंतच मर्यादित ठेवतात अश्या प्रतिक्रिया तरुण वर्गातुन उमटताना पहायला मिळत आहेत.\nआम्हाला फ्री वायफाय देऊन आकर्षित केल जात परंतु निवडणुका झाल्यानंतर ती सुविधा परत बंद केली जाते हे जरी असले तरीपण आता जिओ असल्यामुळे आम्हाला त्याच काहीच फरक पडणार नाही.\n– नितीश माने (विद्यार्थी)\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nमहाराणा प्रताप बागे जवळ मागील एक ते दीड वर्षापूर्वी वायफाय सुविधा चालू करण्यात आली होती पण सध्या रिचार्ज संपल्यामुळे नेट बंद आहे. रिचार्ज करून सुविधा चालू करण्यात येईल\nगेल्या आठ महिन्यापासुन स्पंद��� बिल्ड़िंग जवळ ही सुविधा चालू करण्यात आली होती ती सध्या चालू आहे या फ्री वायफायच उद्घाटन अजित दादानच्या हस्ते करण्यात आले होते.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय…\nडोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे…\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-balkrishna-bukate-no-more-123237", "date_download": "2019-01-17T22:06:31Z", "digest": "sha1:L5Q4YZJQDBDLSMVM7DAHPXJUIRKB7XEI", "length": 13434, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Balkrishna Bukate no more स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण बुकटे यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nस्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण बुकटे यांचे निधन\nमंगळवार, 12 जून 2018\nसांगली - स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण ज्ञानोबा बुकटे (वय 94) यांचे आज मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे निधन झाले. स्वातंत्र्यलढ्याच्या जिल्ह्याच्या इतिहासातील आणि स्वातंत्र्यानंतर प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात झुंज देणारा एक लढवय्या हरपला. मळणगाव या मूळगावी उद्या (ता.13) माती सावडण्याचा विधी आहे.\nसांगली - स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण ज्ञानोबा बुकटे (वय 94) यांचे आज मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे निधन झाले. स्वातंत्र्यलढ्याच्या जिल्ह्याच्या इतिहासातील आणि स्वातंत्र्यानंतर प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात झुंज देणारा एक लढवय्या हरपला. मळणगाव या मूळगावी उद्या (ता.13) माती सावडण्याचा विधी आहे.\nसांगलीच्या कारागृहाच्या तटबंदीवरून उड्या टाकून इंग्रज सरकारच्या हातावर तुरी देणाऱ्या इतिहासातील सोनेरी पानाचे कृतीशील साक्षीदार असलेले बुकटे यांनी या विरांच्या सुटकेसाठी कारागृहाबाहेर राहून नियोजन केले. गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी भाग घेतला. बुकटे यांनी स्वातंत्र्यानंतर केलेले कार्यही तितकेच अविस्मरणीय राहिले. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील सहकारी तुकाराम रखमाजी चौगुले यांच्या सहकार्याने त्यांनी प्रशासनातील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी सदैव संघर्ष केला. भ्रष्टाचार विरोधी समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रशासकीय प्रकरणाचा पाठपुरावा केला.\nसांगलीतील भारती भवनातील शासकीय मालकीची जागा खुली करण्यासाठी त्यांनी लढा दिला. हुतात्मा स्मारकांच्या दुरवस्थेकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. त्याच्या देखभालीसाठी निधी मंजूर करण्यास भाग पाडले.\nस्वातंत्र्यानंतर सहकारी मित्रांचे विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी त्यांनी संघटना स्थापनेत पुढाकार घेतला. स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या वारसांचे शासन दरबारी रेंगाळलेले प्रश्‍न व त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला.\nअंत्यविधीसाठी प्रांताधिकारी विकास खरात, तहसिलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरिक्षक प्रकाश गायकवाड शासकीय प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.\nजिल्ह्यात मुख्याध्यापकांची 70 टक्के पदे रिक्त\nनागपूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये मंजूर उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या एकूण पदांच्या 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पदे रिक्त...\nएमडीच्या जागांमध्ये राज्यात मेडिकल टॉपवर\nनागपूर : मेडिकलमध्ये 2012 मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमडी) सुमारे 110 जागा होत्या. तीन वर्षांत प्रशासनाच्या प्रयत्नातून एमडीच्या जागांमध्ये...\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन\nपुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ...\nअल्पवयीन मुलाने आईचा मृतदेह नेला सायकलवरून...\nभुवनेश्वर: येथील करपाबाहाल गावातील एका 17 वर्षीय मुलाला आपल्या आईचा मृतदेह सायकलवरून अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागल्याची खळबळजणक घटना घडली असून,...\nजवान रोहित देवर्डेंवर शासकीय ��तमामात अंत्यसंस्कार\nनिपाणी : आडी (ता. निपाणी) येथील जवान रोहित देवर्डे यांच्यावर आज (ता. 17) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान रोहित याचा सोमवारी (ता....\nलेखी आश्वासनानंतर कूर्डू येथील आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित\nकुर्डु (सोलापूर) - येथील हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असलेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/5351-solapur-police-station", "date_download": "2019-01-17T20:55:22Z", "digest": "sha1:PYAEDFQVAKPN6T4B3CEFXMITLJ75QN5G", "length": 8226, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पोलिसांवर दरोडेखोराच्या टोळीचा चाकूचा हल्ला - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपोलिसांवर दरोडेखोराच्या टोळीचा चाकूचा हल्ला\nसोलापुरातील खून आणि दरोड्यातील संशयित म्हणून पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दरोडेखोरांनी चाकू हल्ला चढवला. या हल्ल्यात आबू पाशा कुरेशी या ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलीस जखमी झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी मोहोळ भागात ही घटना घडली. जखमी पोलिसांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.\nसोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार आणि त्यांच्या पथकाला मंगळवे तालुक्यात घडलेल्या खून आणि दरोड्यातील संशयित आरोपी मोहोळ येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, तीन पथके तयार करून मोहोळ शहरातील विविध भागात दरोडेखोरांना पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. रात्री आठच्या सुमारास शिवाजी चौकात तिघे संशयित दुचाकीवरून येत असल्याचे एका पथकाला दिसले.\nया तिघांना अडविण्याचा प्रयत्न पथकातील कर्मचाऱ्यांनी केला. याचवेळी संशयित दरोडेखोरांपैकी ए���ाने चाकूने अचानक पथकावर हल्ला चढवला. यात पोलीस कर्मचारी सचिन मागाडे, बोंबीलवार आणि लालसिंह राठोड हे जखमी झाले. तर रस्यावरून जाणारे आबू कुरेशी नावाचा इसमही या हल्ल्यात जखमी झाला आणि काही वेळातच त्याने आपला जीव गमावला. हल्ला करून संशयित दरोडेखोरांनी पळ काढला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून एकाला पकडले तर पळालेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.\nरचलेल्या सरणावर ठेवणार इतक्यात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; नागपुरातील विचित्र घटना\n...म्हणून जन्मदात्या मातेनेच घेतला जुळ्या मुलांचा जीव\nभाजप आमदाराच्या अरेरावीचा आणि शिवीगाळीचा व्हिडिओ व्हायरल\n म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या\nविद्यार्थ्यांवर संस्कार घडवणारे शिक्षक सापडले हुक्का पार्लरमध्ये\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://duta.in/news/2018/Dec/21/mumbai-%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A8-d74dbf66-0489-11e9-9dfc-12bd80de570f.html", "date_download": "2019-01-17T21:07:04Z", "digest": "sha1:FKJKQMYSHKEKAR4BDFOM5EDBF3TQERNI", "length": 5006, "nlines": 116, "source_domain": "duta.in", "title": "[mumbai] - हमीदचे स्वागत आनंदाश्रूंनी! - Mumbainews - Duta", "raw_content": "\nटेक्नोलॉजी के समाचार 3829\n[mumbai] - हमीदचे स्वागत आनंदाश्रूंनी\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nदिल्लीमध्ये जल्लोषात स्वागत झाल्यानंतर हमीद अन्सारीचे मुंबईतही तितक्याच आनंदाने स्वागत झाले. आपल्या घराच्या उबदार वातावरणात परतल्याची जाणीव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होती. आप्तांना, मित्रांना सहा वर्षांनी भेटल्याचा आनंद हमीदच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या डोळ्यांमधून वाहत होत��. गुरुवारी सकाळी तो दिल्लीहून मुंबईमध्ये परतला.\nहमीदला २०१२मध्ये पाकिस्तानात अवैध मार्गाने प्रवेश केल्याबद्दल अटक झाली होती. त्याच्यावर हेरगिरीचा आरोप होता. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने हमीदला कायदेशीर मदत मिळावी यासाठी ९६ नोटिसा पाठवल्या होत्या. हमीद घरी परतावा यासाठी कुटुंबीय आणि शुभचिंतकांनी केलेल्या सगळ्या प्रार्थना फळाला आल्याची भावना त्याची आई, फौजिया अन्सारी यांनी व्यक्त केली तर अन्सारी कुटुंबासाठी एक नवी पहाट उजाडल्याचे त्याचे वडील निहाल अन्सारी यांनी सांगितले. त्याचा शिक्षेचा कालावधी १५ डिसेंबर रोजी संपला होता मात्र त्याचे कायदेशीर कागदपत्ो तयार नसल्याने त्याला भारतामध्ये लगेच परतता आले नाही. त्यामुळे तो प्रत्येक क्षण त्याच्या कुटुंबीयांसाठी कठीण होता....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://awaazindiatvnews.com/2018/11/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-17T20:58:32Z", "digest": "sha1:IIR7ZIANN6IK5FXKFSMQ2OW2UWH5AAPO", "length": 7700, "nlines": 123, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "सामासिक जागेत पुन्हा पोटदुकाने – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश सामासिक जागेत पुन्हा पोटदुकाने\nAll Content Uncategorized (117) अपराध समाचार (750) करियर (20) खेल (1041) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (497) दुनिया (834) देश (12389) धर्म / आस्था (67) मनोरंजन (482) राजनीति (870) व्यापार (349) समाचार (16860)\nसामासिक जागेत पुन्हा पोटदुकाने\nतत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात फुटपाथ व दुकानांबाहेरील सामासिक जागेने मोकळा श्वास घेतला होता, मात्र आता पुन्हा दुकानदारांनी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या जागेत ‘पोटदुकाने’ उभारली आहेत. शहरातील आठही विभागांत हे चित्र असून नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण होत आहे. पालिकेचे मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.\nदुकानाबाहेरच्या जागेवर दुकानदार सामान ठेवलेल्या व दुकानाबाहेर पत्रा टाकून बाहेरची जागा दुसऱ्या छोटय़ा व्यवसायासाठी भाडय़ाने देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. वाशी विभागातील रेल्वेस्टेशन परिसरातील सिडकोच्या किऑस्क एरियामध्ये खुलेआम पोटभाडेकरू ठेवून व्यवसाय केला जातो. दिवाळीच्या निमित्ताने बहुतांश व्यावसायिकांनी दुकानाबाहेरील जागेचा वापर केला आहे. ���ुंढेंच्या या सामासिक जागेवरील कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले होते. डॉ. रामास्वामी यांनीही तोडक कारवाई केली, परंतु आता या जागेचा वापर होऊ लागला आहे.\nअनेक हॉटेल व्यवसायिकांनी तात्पुरते गुंडाळलेले शेड पुन्हा मार्जिनल स्पेसवर आणले आहेत. सायंकाळ होताच बिनादिक्कत जागा अडवण्याचे काम वेगात सुरू होते. कारवाई होईल म्हणून टेबल लावून व्यवसाय करणाऱ्यांनी आता बंद केलेल्या हातगडय़ा सुरू केल्या आहेत. दुकानाबाहेरील जागेत पत्रे टाकून व्यवसाय केला जात आहे. वाशी या मध्यवर्ती ठिकाणी मोठय़ा प्रमाणात हा प्रकार सुरू आहे.\nवाशी रेल्वे स्थानकाच्या बाहेरील किऑस्कमध्ये मोठय़ा प्रमाणात उघडय़ावरच गॅस सिलेंडरचा वापर करून पोट व्यवसाय थाटले आहेत. एका छोटय़ा पानटपरीचेही ७ ते ८ हजार रुपये भाडे घेतले जाते. तर विविध विभागांत दुकानाबाहेरच्या व्यावसायिकाकडून ३ ते ७ हजार पोटभाडे आकारले जात आहेत.\nजागेचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येते. वाशीमध्ये दिवाळीच्या निमित्ताने अशा जागा अडवणाऱ्यांबरोबरच दुकानाबाहेरची जागा वापरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल. – महेंद्रसिंग ठोके, विभाग अधिकारी, वाशी\nTOH की टिकटों के दाम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-98374.html", "date_download": "2019-01-17T22:13:14Z", "digest": "sha1:47HPLL2YFPJ27YFYLQEA2WRYXW4R4UI2", "length": 21719, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सीमेपलीकडे सहकार्याची गरज !", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\n(Posted by -जतीन देसाई पत्रकार आणि पाकिस्तानातील राजकीय घडामोडींचे विश्लेषक)\nकाहीजणांना सतत बातम्यात कसं राहायचं याचं ज्ञान असतं. एखादं निवेदन करून वाद निर्माण करायचा आणि त्यातून उमटणार्‍या प्रतिक्रियेतून प्रसिद्धीत कायम राहण्याचं तंत्रज्ञान काही लोकांना अवगत असतं. यात प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजूंचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी धर्मनिरपेक्ष नेतृत्वाखाली एकत्र यायला पाहिजे असं जाहीर निवेदन न्या.काटजूंनीनागपूर येथे एका कार्यक्रमात केलं.\n1947 पर्यंत हे तिन्ही देश एकत्र होते. ���जारो वर्षांचा समान इतिहास त्यांचा आहे. राष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान अस्तित्वात आला. पण धर्म देशाला एकसंध ठेवू शकत नाही हे 1971 ला स्पष्ट झालं आणि पाकिस्तानचं विभाजन होऊन बांगलादेश अस्तित्वात आला. काटजूंच्या निवेदनात धर्माच्या आधारे भारताची झालेली फाळणी अवैज्ञानिक आणि अतार्किक असल्याचं सुचवतं. फाळणीला हिंदू आणि मुस्लीम समाजातील जातिवादी जबाबदार होते हे नाकारून चालत नाही. 1940 मध्ये मुस्लीम लीगनं लाहोर येथे हिंदू आणि मुस्लीम समाज म्हणजे दोन भिन्न राष्ट्रीयता अशा स्वरूपाचा प्रस्ताव मंजूर केलेला. त्यापूर्वी 1937 मध्ये हिंदू महासभांनी देखील अशाच प्रकारचा प्रस्ताव त्यांच्या अहमदाबाद येथील अधिवेशनात मंजूर केलेला.\nफाळणी ही वास्तविकता आहे. या तिन्ही देशांनी धर्मनिरपेक्ष नेतृत्वाखाली एकत्र यावं अशा आशयाची चर्चा कुठल्याही देशात नाही. मात्र या तिन्ही देशांनी चांगलं शेजारी म्हणून राहावं, असं लोकांना आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटतं. भारत आणि पाकिस्तानच्या बाबतीत हे जास्त महत्त्वाचं आहे. 1985 साली दक्षिण आशियातील देशांमध्ये प्रादेशिक सहकार्य वाढावं यासाठी साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल को-ऑपरेशन (सार्क) ची स्थापना करण्यात आली. आज दक्षिण आशियातील 8 देशांचा त्यात समावेश आहे. सार्क देशांचा एकमेकांशी त्यांच्या एकूण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या 5 टक्के एवढाच व्यापार आहे. याउलट युरोपियन आणि आशियन गटाचा आपल्या संलग्न देशांशी परस्पर व्यापार 45 टक्के एवढा आहे. सार्कमध्ये भारत आणि पाकिस्तान मोठी राष्ट्रं. त्यांच्यातील परस्पर अविश्वास, तणावाचा सार्कवर परिणाम होतो. ही वस्तुस्थिती असल्याने सार्क अजून तरी फारसा प्रभावी ठरला नाही.\nभारत, पाकिस्तान आणि बांगलादेशनं सार्कला कसं प्रभावी करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. या देशांनी एकत्र येण्याऐवजी त्यांच्यात परस्परात आणि सार्क देशात प्रादेशिक सहकार्य कसं वाढेल, हे पाहणं महत्त्वाचं आहे. वाढत्या व्यापारातून चांगले संबंध निर्माण होतात. प्रादेशिक व्यापारातून आर्थिक फायदा होतो आणि तो समाजातील सर्व वर्गाला मिळतो. आंतरराष्ट्रीय संबंधातदेखील आर्थिक हितसंबंध सगळ्यात महत्त्वाचा असतो. आर्थिक हितसंबंध दोन किंवा अधिक देशांना जवळ आणण्यात महत्���्वाचा असतो.\nप्रादेशिक सहकार्य वाढल्यास व्यापार वाढेल, त्यामुळे एकमेकांच्या देशात लोकांचं येणं-जाणं वाढेल. येण्या-जाण्यामुळे अनेक गैरसमज दूर होण्यात मदत होईल. याकरिता व्हिसाचे नियम आसान करावे लागतील आणि व्यापार व आर्थिक हितसंबंधांमुळे हे सार्क देशाला करावं लागेल. भारत-पाकिस्तानात व्यापार हळूहळू वाढायला लागला आहे. पाकिस्तानासमोर आज सर्वात मोठा प्रश्न वीज समस्येचा आहे. भारतातून वीज खरेदी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पाकिस्तानातील एका शिष्टमंडळानं गुजरात राज्यात जाऊन दोन वीज प्रकल्पांची भेटदेखील घेतली आहे. गुजरातमधून वीज खरेदी करण्यास पाकिस्तानला काही अडचण नाही. थोडक्यात आर्थिक कारण सर्वात महत्त्वाचं असतं.\nभारत, पाकिस्तान आणि बांगलादेशचा एक महासंघ बनावा, असा विचार समाजवादी विचारवंत डॉ.राममनोहर लोहियांनी यापूर्वी मांडलेला. एकत्र येण्याऐवजी या तिन्ही देशांत वेगवेगळ्या मुद्द्यांवर सहकार्य कसं वाढेल, हे पाहणं जास्त गरजेचं आहे. बांगलादेशात या वर्षीच्या शेवटी निवडणुका होणार आहेत. बांगलादेशात अवामी लीगचे सरकार कायम राहील हे भारताच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. याकरिता भारतानं काही पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. दोन्ही देशांतील लँड बाऊंड्री ऍग्रिमेंटला भारतीय संसदेनं मंजुरी देणं गरजेचं आहे. याशिवाय तिस्टा नदीच्या पाण्याच्या वाटपावर समजुती होणंदेखील आवश्यक आहे.\nप्रादेशिक सहकार्यातून एकमेकांबद्दल विश्वास वाढेल. एकदा विश्वास निर्माण झाल्यानंतर भविष्यात त्याचे काय परिणाम होतील, हे आता सांगणं कठीण आहे. इतिहास कुठली वाट घेईल, याचा अंदाजदेखील घेता येत नसतो. लोक आणि परिस्थिती इतिहास घडवितात. पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र आल्याचं उदाहरण आपल्यासमोर आहे, तसंच उदाहरण प्रचंड शक्तिशाली सोव्हिएत रशियाच्या विघटनाचं पण आहे. पाकिस्तानात बलुचिस्तान प्रांतात स्वतंत्र होण्यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. भारताच्या काश्मीर खोर्‍यात देखील स्वतंत्र होण्यासाठी चळवळ सुरू आहे. एकूण अशा परिस्थितीत भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशनं एकत्र येण्याऐवजी त्यांच्यात परस्पर सहकार्य कसं वाढेल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. चांगले शेजारी म्हणून आपल्याला कसं जगता येईल, या गोष्टीला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: bangladeshindia pak borderLOCकाश्मीरपाकिस्तानबांगलादेशभारत\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%82/", "date_download": "2019-01-17T21:04:01Z", "digest": "sha1:ZZLICPLVFIWJQUIAAR22YAKNIXVK2QCG", "length": 10027, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अंडं- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वै���ागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nमेघानं नंदकिशोरच्या डोक्यावर का फोडलं अंड\nआज बिग बाॅसमध्ये सर्वात हटके कार्यक्रम होणार तो म्हणजे होऊ दे चर्चा. त्यात आस्ताद मंगळावर पोचला, तर पुष्करनं बिकनी घातली.\nलाईफस्टाईल Apr 10, 2018\n हे उपाय करून पहा\nबाजारात प्लॅस्टिकच्या अंड्यांची निव्वळ अफवा, एनएफसीचा खुलासा\nबॉलिवूडच्या शहेनशहाचं फिटनेस रहस्य आहे काय\nमुंबईत दूध 2 तर अंडे 5 रुपयांनी महागले\nब्लॉग स्पेस Oct 1, 2013\nयाला 'बापू' म्हणू नका \nललित मोदींचा गेम ओव्हर, BCCIने घातली आजीवन बंदी\nनिवडणुकीनंतर काँग्रेसच संपेल- बाळासाहेब ठाकरे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/shortcut-way-to-travel-in-mumbai/", "date_download": "2019-01-17T21:01:45Z", "digest": "sha1:GT6INRTKZTVNWC6YZ3GFMKI4TNDZSLXD", "length": 9303, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shortcut Way To Travel In Mumbai- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमान��ाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nहजारो मुंबईकरांचा जीव वाचवणारा मोटरमन 'चंद्रशेखर सावंत'\nसकाळची वेळ असल्यामुळे रेल्वेमध्ये खूप गर्दी होती. त्यामुळे चंद्रशेअर यांच्या प्रसंगवाधाने मोठी जीवितहानी टळला असं म्हणायला हरकत नाही.\nपश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत, या मार्गांवरून करू शकता प्रवास \nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/a-provision-of-rs-4-crore-for-the-tung-water-supply-scheme-says-sadabhau-khot/", "date_download": "2019-01-17T21:28:47Z", "digest": "sha1:QSWKZXMWKQ46T5PLCMSQF2XKJ2LTVP2Z", "length": 11206, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तुंग पाणीपुरवठा योजनेसाठी चार कोटी रुपये निधीची तरतूद - सदाभाऊ खोत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतुंग पाणीपुरवठा योजनेसाठी चार कोटी रुपये निधीची तरतूद – सदाभाऊ खोत\nसांगली: तुंग गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी चार कोटी, 38 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. ही पाणीपुरवठा योजना संपूर्णपणे सौरउर्जेवर करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजबिलाचा मुद्दा निर्माण होणार नाही. ही योजना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून मंजूर आहे. या योजनेचा लाभ कसबे डिग्रज या गावालाही होणार आहे, असे प्रतिपादन कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केले. मिरज तालुक्यातील तुंग आणि कसबे डिग्रज येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते.\nराज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले,तुंग गावातील पाणीपुरवठा योजनेबरोबरच कवठेपिरान या गावासाठीही मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या दोन्ही पाणीपुरवठा योजना पुढील 15 वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आल्या आहेत. दोन्ही योजनांची निविदा प्रक्रिया सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणींचे निराकरण ग्रामस्तरावर होणे अपेक्षित आहे. यासाठी गाव पातळीवरच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यावेत. त्यांच्याशी संवाद साधावा. यासाठी आठवड्यातून एकदा मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश देऊन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, तुंगमधील महावितरण विभागाच्या थकित प्रकरणांचा आढावा घेऊन, समस्यांचे निराकरण करा. याचा अहवाल आठवडाभरात सादर करा. नियमानुसार वीजबिल आकारणी करा. थकित प्रस्तावांना आठ दिवसात वीज जोडणी द्या, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच महसूल विभागाने तुंग येथील थकित वारस नोंदी त्वरित घ्याव्यात. गावातील रस्त्यांची कामे रोजगार हमी योजनेतून हाती घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.\nमराठा आरक्षणाला स्थगिती नाही: हायकोर्टाने दिली राज्य सरकारला…\nशिवसेनेचे भाजपप्रेम योग्यवेळी व्यक्त होईल : मुख्यमंत्री\nउपविभागीय अधिकारी डॉ. विकास खराट म्हणाले, मिरज तालुक्यात गेल्या दोन महिन्यात वारस नोंदीची 350 प्रकरणे निर्गत केली आहेत. तुंगमधील प्रलंबित प्रकरणे तलाठ्यांनी एकत्रितरीत्या सादर करावीत. पुढील 15 दिवसात नोटिशीची कार्यवाही करून, प्रकरणे मार्गी लावली जातील. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुढाकाराने मिरज तालुक्यात हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांनी आपआपल्या अडचणी मांडल्या. यामध्ये उपसा सिंचन योजना वीजबिल, नळजोडणी, वीजजोडणी, वारस नोंदी, पाणंद रस्ते, रस्ते, पाणीपुरवठा, घरकुल योजना, मागेल त्याला शेततळे, जलस्वराज्य प्रकल्प, प्रधानमंत्री मुद्रा योजना, शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसल्याची तक्रार, उपसा सिंचन योजना आदिंबाबत ग्रामस्थांनी प्रश्न मांडले.\nयावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व अन्य मान्यवरांच्या हस्ते पांडुरंग पाटील यांना कर्ज नसलेबाबतचा दाखला वितरित करण्यात आला. यावेळी महावितरण भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी, संबंधित गावचे मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमराठा आरक्षणाला स्थगिती नाही: हायकोर्टाने दिली राज्य सरकारला मुदतवाढ\nशिवसेनेचे भाजपप्रेम योग्यवेळी व्यक्त होईल : मुख्यमंत्री\nदुष्काळाच्या छायेतील बार्शीकरांना दिले��ा शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला\nमहादेव जानकारांनी केली देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात ‘ही’ मोठी…\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nटीम महाराष्ट्र देशा :(प्रवीण डोके) बीड लोकसभा मतदार संघातून २००९ आणि २०१४ साली दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे…\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा…\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास…\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/fake-akash-tosar-account-cybar-crime/", "date_download": "2019-01-17T21:30:17Z", "digest": "sha1:KJIU5GWQJMXEMNF2JPMLWZEP7T6XAWTI", "length": 8291, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुन्हा या अभिनेत्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुन्हा या अभिनेत्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा\nसैराट प्रदर्शित झाल्यानंतर परशा म्हणजेच आकाश ठोसर व आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू यांच्या नावाने अनेक सोशल माध्यमावर फेक अकांऊट बनविण्यात आले आहेत. आपले सोशल माध्यमावर अशा प्रकारेचे कोणतेही अकांऊट नसल्याचा निर्वाळा आकाश व रिंकूने वेळोवेळी दिला आहे. कलाकारांच्या नावाचा वापर करून अनेकदा अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. असच काही सैराट फेम आकाश ठोसर बाबत घडले आहे.\nआकाशच्या नावाने फेसबुक या सोशल माध्यमावर एक फेक अकांऊट बनविण्यात आले. त्या माध्यमातून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट देखील पाठविण्यात आल्या. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळून देण्याची संधी अशा आशयाची एक पोस्ट आकाशच्या फेक अकांऊट वरून व्हायरल करण्यात आली. अनेक हौशी कलाकारांनी त्या पोस्टला चांगला प्रतिसाद देखील दिला. पोस्टच्या माध्यमातून अनेकांचे नंबर घेण्यात आले.\nकरमाळा : ऊसतोडीसाठी आलेल्या कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर…\nखासदार सुप्रिया सुळे या उत्तम सेल्फिपटू, विजय शिवतारे यांचे…\nमराठी किंवा हिंदीमध्ये काम करायचे असेल तर सिलेक्शन सुरू आहे. तुमची माहिती आणि फोटो या व्हॉटसअप नंबरवर पाठवा. अशा आशयाची पोस्ट आकाश ठोसरच्या नावाने पाठवण्यात आली आहे. या पोस्टनंतर अनेकांनी संबधित नंबरवर फोन केल्याचेही समोर आले आहे. काही जणांकडे पैशाची मागणीही करण्यात आल्याची उदाहरणे आता समोर येऊ लागली आहेत. ज्या अंकाऊट समोर निळ्या रंगाची खूण असेल तेच अंकाऊट व्हेरीफाय असते. कोणताही अभिनेता किवां अभिनेत्री सोशल माध्यमातून आव्हान करीत नसतात . नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये.असे आवाहन कलाकारांनाकडून करण्यात येत आहे.\nकरमाळा : ऊसतोडीसाठी आलेल्या कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nखासदार सुप्रिया सुळे या उत्तम सेल्फिपटू, विजय शिवतारे यांचे खुले पत्र\nनिक-प्रियंका लग्नाच्या बातम्यांमूळे प्रियंका चोप्रा झाली सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण…\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nसोलापूर -( सूर्यकांत आसबे ) - समविचारी पक्षाने एकत्र येऊन मतांचे विभाजन टाळले पाहिजे हाच भाजपचा प्रयत्न आहे.…\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nirbhidsatta.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-17T21:31:08Z", "digest": "sha1:QOYN4XOCC4KNXBFJNZ35S7DVH7JSTDCW", "length": 12426, "nlines": 93, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पिंपरी – उद्योगनगरीतील त्रिकूट चित्रपट निर्मिती क्षेत्रात | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या पिंपरी – उद्योगनगरीतील त्रिकूट चित्रपट निर्मिती क्षेत्रात\nपिंपरी – उद्योगनगरीतील त्रिकूट चित्रपट निर्मिती क्षेत्रात\nउद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील तीन जणांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘साई ॲग्रो टेक’ या संस्थेच्या माध्यमातून या तीन जणांनी पहिल्यांदाच या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. शंभू ओव्हाळ, विजय जगताप, आणि अरविंद अडसूळ यांनी चित्रपट निर्मितीची धूरा सांभाळली आहे. महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदेही या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच दिग्दर्शकाच्या भूमिकेतून चाहत्यांसमोर येणार आहेत. साई इंटरनॅशनल फिल्म आणि शिंदेशाही फिल्म प्रस्तूत ‘नंदू नटवरे’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.\n‘नंदू नटवरे’ हा धम्माल विनोदी मराठी चित्रपट आहे. जुहू येथे अजीवासन स्टुडिओत लोकगीताच्या रेकॉर्डिंगसह चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत त्याचे बहुतांश चित्रीकरण पूर्ण झाले आहे. रेकॉर्डींगसाठीचे लोकगीत स्वत: आनंद शिंदे यांनी गायले आहे. महाराष्ट्राला खूळ लावणारी लोकगीते आनंद शिंदे यांनी गायली आहेत. त्यात या लोकगीताची भर पडणार आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आनंद शिंदे यांचे सुपूत्र उत्कर्ष शिंदे यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. या चित्��पटाच्या माध्यमातूनच प्रथमच ते अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. आदर्श आणि उत्कर्ष या शिंदे बंधूंचे संगीतदेखील या चित्रपटातील गाण्यांना लाभणार आहे. त्यामुळे शिंदेशाही समृध्दीचा थाटदेखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.\nगणेश आचार्य यांची ‘कोरिओग्राफी’\nचित्रपटांतील गाण्यांवर लयबध्द ठेका धरायला लावणारे प्रख्यात नृत्य दिग्दर्शक अर्थात कोरिओग्राफर गणेश आचार्य यांची कोरिओग्राफी या चित्रपटाला लाभणार आहे. त्यामुळे तुफान नृत्याविष्काराचा या चित्रपटातून अनुभव घेता येणार आहे. गणेश आचार्य यांनी यातील सर्व गाण्यांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे भन्नाट डान्स या चित्रपटात पाहता येणार आहे.\nउत्कर्ष शिंदे यांच्यासह चित्रपटात नामवंत कलाकार दिसणार आहेत. मोहन जोशी, संजय कापरे, मुन्ना बी. के., रंगा शेठ, उषा नाईक, सूरज पाटील यासह अन्य कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. रंगा शेठ यांनी यात खलनायकाची भूमिका वठवली आहे. रंगा शेठ साऊथ इंडस्ट्रितील नामवंत कलाकार आहेत. नेताजी काँग्रेस सेनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आनंद सरोदे या चित्रपटाचे सहदिग्दर्शक आहेत.\nनंदू नटवरे या चित्रपटाचे निर्माते पिंपरी-चिंचवड शहरातील आहेत. त्यामुळे या निर्मात्यांचे शहरात विशेष कौतुक होत आहे. शहरात या निर्मात्यांची आणि चित्रपटाची चर्चा रंगत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बॉलीवुडमधील चित्रपटाच्या दर्जाचे चित्रिकरण होत आहे. त्यासाठी निर्माता शंभू ओव्हाळ, विजय जगताप आणि अरविंद अडसूळ यांनी पूर्ण क्षमतेने काम सुरू केले आहे. त्यांच्या टीमसह ते यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. पहिल्यांदाच आणि तेही ‘बिग बजेट’ चित्रपटाची निर्मिती त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यांच्या या धाडसाचे पिंपरी-चिंचवडकरांसह चित्रपट निर्मिती क्षेत्रातील दिग्गजांकडून कौतुक होत आहे. यशासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.\nधर्म, अर्थ, काळ, मोक्ष हे पुरुषार्थ प्राप्त करावेत : हभप अमोलमहाराज बडाक\nजलपर्णीमुक्त पवनामाई अभियानात पर्यावरण प्रेमी संघटनांसह सामाजिक संघटनांचाही सहभाग\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nirbhidsatta.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-17T21:28:47Z", "digest": "sha1:5TR522XCK3PY6CRCLNGX2E2IVVDXNZI5", "length": 14891, "nlines": 95, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "राष्ट्रवादीचे ‘हल्लाबोल’ आंदोलन हे मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome ताज्या बातम्या राष्ट्रवादीचे ‘हल्लाबोल’ आंदोलन हे मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा\nराष्ट्रवादीचे ‘हल्लाबोल’ आंदोलन हे मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा\nकचऱ्याच्या निविदा प्रक्रियेत एकरुपयाचा जर मिंदा असेल तर राजकारण सोडेन\nपिंपरी चिंचवड शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठीच आणि घरोघरचा कचरा उचलण्यासाठी शहराच्या दोन विभागात कचऱ्याची निविदा राबवली होती. राबविलेल्या त्या निविदाप्रक्रिया रद्द करुण नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात येणार आहे. जनतेचा पैसा योग्य ठिकाणी आणि चुकीच्या मार्गाने जावू नये म्हणूनच ही निविदा प्रक्रिया रद्द केली आहे. महापालिकेच्या कचऱ्याचे कामकाज आठ वर्षासाठी 450 कोटी रूपये खर्च करुण देण्यात येणार होते परंतू आता ते आठ ही प्रभागात राबवून कोठेही कचऱ्याचे ढिग पडू नयेत व नागरिकांना कचऱ्याची समस्या भेडसावू नये याकरिता प्रत्येक प्रभागात वेगवेगळी निविदा राबविण्यात येणार आहे, या निविदा प्रक्रियेत एक रुपया जर घेतला असेल तर राजकरणातून संन्यास घेण्याची तयारी आहे, परंतु जनतेने नाकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही, आमचा कारभार करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत असे प्रतिपादन भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.\nयावेळी भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापैोर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड,आझम पानसरे, शहर प्रवक्ते अमोल थोरात, भाजपचे नगरसेवक पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.\nआमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या श्रीमंत महापालिकेवरची सत्ता गेल्याने राष्ट्रवादीचा मलिदा बंध झाला आहे. त्यामुळेच अजित पवारांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. ते सारखे बसता उठता सत्ता गेल्याची खंत हल्लाबोलच्या माध्यमातून बोलून दाखवत आहेत. पिंपरी चिंचवड महापलिकेच्या कारभारावर पारदर्शक पद्धतीनेच काम सुरु आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्टप्रवृत्तीला वैतागुण पिंपरी चिंचवड जनतेने भारतीय जनता पार्टीला सत्ता दिली आहे. जनतेच्या पैशाची जबाबदारी आमच्यावर आहे, तो पैसा योग्य ठिकाणी वापरून विकास कामांचा सपाटा लावल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमधे पोटसुळ उठत आहे.\nतोल सुटलेले नेते बेताल वक्तव्य करुण जनतेचे मनोरंजन करू लागले आहेत. त्या मनोरंजनाला जनता कधीच भीक घालणार नाही त्यांच्या भुलथापाना बळी न पडता भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवून एकहाती सत्ता दिली त्या विश्वासाला काधीही तडा जावू देणार नाही.\nबारामतीचे पार्सल परत पाठवून जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास कधीही ढळु देणार नाही. अजित दादांचा ” हम करे सो कायदा” यालाच जनता वैतागली होती त्यामुळे त्यांच्याच पक्षातील नगरसेवक भाजपात येण्यासाठी आजही माझ्या संपर्कात आहेत. देशात आणि राज्यात भाजप हा एक नंबरचा पक्ष आहे जनतेने पक्षाला भरभरुन दिले आहे. पक्षाच्या कारभारावर जनता नाराज नाही म्हणूनच नगरपंचायती पासून संसदेपर्यंत भाजपचे वर्चस्व आहे. गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे जमल नाही ते भाजपने करुण दाखवले आहे. शहरातील शास्तीकर, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. यावर लवकरच मुख्यमंत्री महोदय निर्णय जाहीर करतील.\nराष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन हे मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा\nहल्लाबोल आंदोलनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट कार्यक्रम राबवून जनतेचा भ्रम निराश केला आहे. केवळ टिका करुण जनतेचा विश्वास संपादन करता येत नसतो, प्रत्यक्षात कामे केल्यावरच सत्ता मिळत असते, त्यामुळे राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन हे मनोरंजनाचाच ऑर्केस्ट्रा होता असा टोला राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनावर आमदार जगतापांनी लगावला. इतरांवर टिका करण्याअगोदर आपले हात किती भ्रष्टाचारात बरबरटलेत हे पाहुन दुसऱ्यावर टिका करावी.\nपिंपरी चिंचवड शहरातील जनतेला मी विश्वास देतो कि, शहरातील पोलिस आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लावला त्याचा पद्धतीने शास्तीकर, अनाधिकृत बांधकाम, कचऱ्याची समस्या, निगडीपर्यंत मेट्रो यासह अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. जनतेचे प्रश्न हल्लाबोल करुण सुटत नसतात ते प्रत्यक्ष जनतेत मिसळून काम केल्यावरच सुटतात असे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.\nपोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची नोटीस\nगाजर म्हणतंय माझं नाव बदला; अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/re-elected-president-msp-121508", "date_download": "2019-01-17T22:07:13Z", "digest": "sha1:B26TJSYGY2RRB7CZ3RLCPTPRSUK3Q2QS", "length": 11564, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Re-elected president of MSP \"मशिप्र'च्या अध्यक्षपदी पुन्हा सोळुंके | eSakal", "raw_content": "\n\"मशिप्र'च्या अध्यक्षपदी पुन्हा सोळुंके\nमंगळवार, 5 जून 2018\nमराठवाडा शिक्षण प्रसा���क मंडळाच्या (मशिप्र) केंद्रीय कार्यकारिणीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी माजी मंत्री प्रकाश सोळुंके, उपाध्यक्षपदी विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित यांची, तर सरचिटणीसपदी आमदार सतीश चव्हाण यांची निवड झाली.\nऔरंगाबाद : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या (मशिप्र) केंद्रीय कार्यकारिणीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी माजी मंत्री प्रकाश सोळुंके, उपाध्यक्षपदी विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित यांची, तर सरचिटणीसपदी आमदार सतीश चव्हाण यांची निवड झाली.\nदेवगिरी महाविद्यालयात सोमवारी सकाळी निवडप्रक्रिया पार पडली. गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर माजी सरचिटणीस मधुकरराव मुळे यांची सत्ता होती; पण 10 जुलै 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव करून आमदार चव्हाण, सोळुंके, पंडित यांनी वर्चस्व प्रस्थापित केले होते. ते सोमवारी झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोळुंके यांना 277, तर त्यांचे विरोधक पानसंबळ यांना केवळ 52 मते मिळाली. उपाध्यक्षपदी पंडित (279) व शेख सलीम शेख अहेमद (277) यांची निवड झाली. सरचिटणीसपदी 280 मते घेऊन चव्हाण, सहचिटणीसपदी प्रभाकर पालोदकर व अनिल नखाते 279, तर कोषाध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश येळीकर 279 मते घेऊन विजयी झाले.\nजिल्ह्यात मुख्याध्यापकांची 70 टक्के पदे रिक्त\nनागपूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये मंजूर उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या एकूण पदांच्या 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पदे रिक्त...\nबारावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून मिळणार हॉल तिकिट\nपुणे : फेब्रुवारी-मार्च 2019मध्ये बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शुक्रवारपासून (ता.18) परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकिट)...\nपती नागुपरात पत्नी अमेरिकेत अन् व्हॉट्सअॅपवर झाला घटस्फोट\nनवी दिल्ली : व्हॉट्सअॅपवरून अनेकदा चॅटिंग केले जाते. मात्र, आता चक्क व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये संबंधित...\nमाझ्या आयुष्यात कायम लक्षात राहतील असे 'दादा'\nसकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु...\nबारावीच्या उत्तरपत्रिका गुजरातला दारूच्या ट्रकमध्ये\nमालेगाव - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या (एचएससी) उत्तरपत्रिका वाहतुकीची...\nबारावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून प्रवेशपत्र\nमुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/mvideos/prema-kaay-deu-toola/", "date_download": "2019-01-17T21:38:45Z", "digest": "sha1:A76NBGXO4PBOYNND3UIUPIDYCPPOJV4O", "length": 6634, "nlines": 112, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "प्रेमा काय देऊ तुला – मराठी व्हिडिओज", "raw_content": "\n[ March 24, 2018 ] मैफल – कौशल श्री. इनामदार\tमुलाखत\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – आम्हा घरी धन\tव्हीलॉग\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – जागरण\tव्हीलॉग\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – सप्रेम नमस्कार\tव्हीलॉग\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – प्रार्थनेचं आपल्या आयुष्यात काय स्थान\tव्हीलॉग\nHomeमनोरंजनगाजलेली गाणीप्रेमा काय देऊ तुला\nप्रेमा काय देऊ तुला\nJuly 20, 2015 मराठीसृष्टी टिम गाजलेली गाणी\nशिकलेली बायको या चित्रपटातील हे गाणे.\nरम्य ही स्वर्गाहून लंका\nमेजवानी परिपूर्ण किचन – ३\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nपरमेश्वराच्या ठिकाणी भक्तीभाव कसा ठेवावा याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून अध्यात्म रामायणाचे विशेष महत्व आहे ...\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nनखाच्या सहाय्याने कागदावर कमीअधिक दाब देऊन आखीव-रेखीव असं नखशिल्प साकारणारा जादुई कलाकार. गेल्या तब्बल पाच ...\nमकर संक्रान्ति साजरी करतांना, आपण १४ जानेवारी १७६१ ला लढल्या गेलेल्या पानिपतच्या तिसर्‍या लढाईची आठवण विसरूं ...\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानात तैनात असलेल्या आपल्या फौजा मागे घेण्याची केलेली घोषणा भारताएवढीच ...\nमला भावलेला युरोप – भाग ९\nदो लब्जो की है,\nक्या ग��� रहा था,\n‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक ...\nज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, ...\nआत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)\nआत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१५\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/asha-khadilkar/?vpage=4", "date_download": "2019-01-17T21:15:02Z", "digest": "sha1:AIRRKB4IEQAANZECOTSVCYXQQYH3O6L7", "length": 9224, "nlines": 108, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गा‌यिका आशा खाडिलकर – profiles", "raw_content": "\nशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत गायिका\nज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्यांचा जन्म ११ जानेवारी १९५५ मध्ये सांगली येथे झाला. कारण त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत… त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं. ही ऊर्जा मूळच्या गाण्यापेक्षा आशाताईंच्या अंतरातून आलेली असते. त्यामुळेच आशाताई जेव्हा एखादं गाणं गातात,तेव्हा ते तत्पूर्वी कुणीही गायलेलं असलं तरीही विलक्षण चैतन्यमय भासतं.\nविशेष म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षीत्यांनी पहिली मैफल गाजवली तेव्हाची आणि आताची त्यांचीगायनातली ऊर्जा, यात बिलकूल फरक पडलेला नाही. अगदी लहान वयातच आशाताईंच्या घरच्यांनी त्यांना पं. बाळकृष्णबुवा मोहिते यांच्याकडे गाणं शिकायला पाठवलं आणि आशाताई गाण्यातच अक्षरशः रुजल्या. तेराव्या वर्षी त्यांनी पहिली मैफल मारली; तर वयाच्या सतराव्या वर्षीच पं. भीमसेन जोशी, गानहिरा हिराबाई बडोदेकर, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या गायनातील मान्यवरांनी आशाताईंच्या गाण्याला नावाजलं आणि त्यांना पुण्यात मानाचा ‘बालगंधर्व पुरस्कार’ बहाल केला.\nआशाताईंवरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, ...\nमाणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)\n“इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण ...\nअच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना ...\nप्रा. रावसाहेब रंगराव बोराडे\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z71224111756/view", "date_download": "2019-01-17T21:45:09Z", "digest": "sha1:ODH7SGMRL52SCOSVMIYQZK67KV5LWUOF", "length": 10097, "nlines": 147, "source_domain": "www.transliteral.org", "title": "नागपंचमी - गांवा आल्याती गव्हार त्य...", "raw_content": "\nलग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|नागपंचमीची गाणी|संग्रह १|\nगांवा आल्याती गव्हार त्य...\nआखाडमासी एकादशी , नागारपं...\nपंचमी आली बुधवारीं पुस नक...\nदोन तीन बैलांच्या , लागल्...\nचांदीची घागर बाई मोत्यांच...\nघराचा घरधंदा मी करतें ...\nवहिल्या रानाला पाण्याचं ज...\nदिवस कुठं जी मावळला चंद्...\nकरड्या करड्या का का कू , ...\nनाच ग घुमा कशी मी नाचू...\nश्रावण हंकारी हंकारी कां...\nगाई चरती जमुना तीरीं तिल...\nह��दकुंकू वहायाला ताज्या ...\nनदीच्या पल्याड ग दामाजी ...\nकाळा बैल बांधला बागला वन...\nआला पंचमीचा सण आला पंचमी...\nआली वसाची पंचीम आली वर्स...\nआली धांवत पळत आली अपुल्य...\nतितनं धांवत पळत गेली लाल...\nसूर्व्याची कन्या राधिका ...\nएक हुत जी नगारु \nगांवा आल्याती गव्हार त्य...\nसासू सुनांची कुरबुर झाली ...\nकनकन कनानीलं वारुळ दनानी...\nतळ्याच्या कांठीं मोर पानी...\nकाय सांगूं माज्या इट्टलाच...\nपहिली माजी वोवी पहिल्या ...\nनागपंचमी - गांवा आल्याती गव्हार त्य...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nगांवा आल्याती गव्हार त्येंचा खेळ गुढघ्या मांड्यावरी\nज‍इता पहायाला गेली बहुर डोळ्यांनी ( नवर्‍यानें ) दापिली\nबहुर म्होरं ज‍इता मागं ज‍इता आली घरायासी\nघेतलि मोत्याची चुंबळ घेतलि खुटीची घागर\nबहुराची एक खेप ज‍इताच्या दोन खेपा\nआग आग माजी आई पानी आंगुळीला ठेव\nठेवील तुजी ज‍इतारानी ती तर देसारवली दास\nबहुर तिथूनी निगाला गेला शिपीयाच्या आळीं\nघेतला चार रुपयांचा बांड घेतली दोन आनीयाची चोळी\nज‍इताला हाकलुनी दिली लागली राजस मारगीं\nयाक वन वलांडिलं दोन वनं वलांडिलीं\nतीन वनं वलांडिलं चवथ्या पांचव्या वनायाला\nआलं ज‍इताचं म्हायारु ज‍इता पाणवठ्याला बसली\nभावजा आल्या पान्यायाला अग तूं कुनायाची कोन\nमी ग देशावरली दास करीन तुमचं काम धाम\nकरीन तुमचं दळायान करीन तुमचं कांडायान\nभावजा म्होरं ज‍इता मागं जइता आली घरायासी\nदिल पाइलीभर गहूं लागली दळान दळाया\nविठू माजा हाई पिता साता तळायाची माडी\nतितं नांदं ज‍इता लाडी रखमीन माजी हाई माता\nसाता तळायाची माडी तितं नांदं ज‍इता लाडी\nबंदू माजा इंदूर तिसरी माजी त्येला ववी\nसाता तळायाची माडी तितं नांदं ज‍इता लाडी\nइंदूर तिथूनी निगाला आला ज‍इताच्या सासरीं\nअवो अवो अत्याबाई माजी ज‍इता दिसत न्हाई\nतुमची ज‍इता बाळातीन हाई आंत घरायांत\nतिथून इंदूर निगाला गेला सास‍र्या जवळी\nतुमी सर्वे दिसता वो ज‍इता माजी दिसत न्हाई\nतुमची ज‍इता बाळातीन हाई आंत घरायत\nइंदुर तिथूनी निगाला गेला नवर्‍या जवळी\nअवो अवो दाजीबा ज‍इता माजी दिसत न्हाई\nआज ज‍इताची पांचवी पांचवी करीन वाटला\nन्हेतो तिला म्हायारा माता मालनीला भेटाया\nज‍इता कनकीची केली गोपा तांदळाचा कला\nमखखली शालू दिला ज‍इता वारूवरी आली\nइंदूर तिथू��ी निगाला लागला राजस मारगीं\nएक वन वलांडिलं दोन वनं वलांडिलीं\nतिसर्‍या चवथ्या वनायाला आगास मागास वायदळ\nशालू वारीयानं गेला ज‍इतावरी नदार गेली\nज‍इता कनकीची केली घेतली सोन्याची कुराड\nगेला चंदन बेटायाला दोन चंदन तोडीयीली\nज‍इताला जाळून टाकीयीली चवथ्या पांचव्या वनायाला\nइंदूर घरायासी आला आग आग माजे आई\nज‍इता आपली आपल्या घरीं आनि त्वां का लावलं सोयर्‍याघरीं\nपु. ( गो . ) गवताची गंज .\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://awaazindiatvnews.com/2018/12/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%96/", "date_download": "2019-01-17T20:53:54Z", "digest": "sha1:BY5FJ4URPJFWLQNRBKIO52C6DQK7SFOD", "length": 6686, "nlines": 120, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "मतदारांनी नको त्यांना उखडून फेकलं- उद्धव ठाकरे – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome राजनीति मतदारांनी नको त्यांना उखडून फेकलं- उद्धव ठाकरे\nAll Content Uncategorized (117) अपराध समाचार (750) करियर (20) खेल (1041) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (497) दुनिया (834) देश (12389) धर्म / आस्था (67) मनोरंजन (482) राजनीति (870) व्यापार (349) समाचार (16860)\nमतदारांनी नको त्यांना उखडून फेकलं- उद्धव ठाकरे\nविधानसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सणसणीत टोला हाणला आहे. या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने भारतीय जनतेने राज्यकर्त्यांना योग्य तो संदेश दिला आहे. मतदारांनी नको त्यांना उखडून फेकले. पुढचा पर्याय कोण किंवा ईव्हीएम घोटाळा अशा फालतू चर्चांमध्ये न अडकता जनतेने त्यांच्या मनाला पटणारा निर्णय घेतला. निवडणुकीत विजय-पराभव होतच असतात. मात्र, मी चार राज्यांमध्ये परिवर्तन घडवणाऱ्या मतदारांच्या धाडसाचं कौतुक करतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nविधानसभा निवडणुकीतील भाजपच्या या पराभवानंतर आगामी निवडणुकीत भाजप शिवसेनेशी युती करण्यासाठी आग्रह धरेल, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, शिवसेनेने आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेनेची मनधरणी करताना भाजपला बरीच कसरत करावी लागेल.\nविधानसभा निवडणुकीचे आतापर्यंत हाती आलेले कल पाहता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या प्रमुख राज्यांमध्ये भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागणार आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, हे जवळपास स्पष्ट झ��लेय.\nया निकालांनंतर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या गोटात आनंदाला उधाण आले आहे. काँग्रेसने सर्व ठिकाणी जोरदार कमबॅक केले आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर हे निकाल काँग्रेस कार्यकर्त्यांचा हुरुप वाढवणार आहेत. तर दुसरीकडे या निकालांमुळे भाजपला आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे.\nमिजोरम में MNF ने की...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world?start=198", "date_download": "2019-01-17T21:59:21Z", "digest": "sha1:74B7NZZZ53CMTWVTAYNYVNCVXKKJJONI", "length": 6029, "nlines": 157, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "देश-दुनिया - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n2007 हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरण: दोन आरोपी दोषी अन्य दोन दोषमुक्त\nवायूदलाचे 'मिग २७' लढाऊ विमान कोसळलं...\nगोकुळाष्टमीला #BlockPeta जोमात, 'हॅशटॅग'मुळे 'पेटा' कोमात\nपेट्रोल, डिझेलचे दर आणखी भडकले\nदेशभरात गोकुळाष्टमीचा उत्साह, मुंबईत दहीहंडीसाठी गोविंदा सज्ज....\nप्रेमाची 1 नजर, 4000 पोस्टर्स...\nकेरळ जलप्रलयाबाबत मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमातून भावना व्यक्त...\nकेरळमध्ये महाप्रलयानंतर ओढावलं आजाराचं संकट\n'राफेल डीलमुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान' प्रियंका चतुर्वेदींचा आरोप\n'राहुल गांधी मनोरुग्ण' भाजपच्या मंत्र्यांची मुक्ताफळं\n\"तर भारताने मालदिववर हल्ला करावा...\" स्वामींच्या ट्विटने खळबळ\nज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर काळाच्या पडद्याआड...\nराष्ट्रसंत जैन मुनी तरुण सागर यांचं दीर्घ आजारानं निधन\nएशियन गेम्स 2018 : 20 वर्षीय नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी\n14 दिवसांनंतर केरळमधील रेस्क्यू ऑपरेशन नौदलाने थांबवलं...\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिष��क सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE-inspirational-story/", "date_download": "2019-01-17T21:41:36Z", "digest": "sha1:OWHSQ3WHWIWTHCHR4MDCLJVZEF6BT5HU", "length": 11511, "nlines": 138, "source_domain": "marathimotivation.in", "title": "अब्दुल कलाम यांचा वडिलांची शिकवण - प्रेरक कथा - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nHome सुंदर लेख शॉर्ट स्टोरीज अब्दुल कलाम यांचा वडिलांची शिकवण – प्रेरक कथा\nअब्दुल कलाम यांचा वडिलांची शिकवण – प्रेरक कथा\nअब्दुल कलाम यांचा वडिलांची शिकवण\nस्वातंत्र्यानंतर अब्दुल कलाम यांच्या वडिलांना ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यांनतर एके दिवशी एक व्यक्ती त्यांना भेटायला आले. त्यावेळी कलामांचे वडील घरी नव्हते आणि कलाम अभ्यास करत होते. कलामांचे वडील घरी नसल्याचे पाहून तो इसम म्हणाला, ‘मी तुझ्या बाबांसाठी भेटवस्तू आणली आहे. ते जेव्हा येतील तेव्हा ही भेटवस्तू त्यांना दे.’\nकाही वेळाने कलामांचे वडील घरी आल्यावर त्यांना ती भेटवस्तू दिसली. चांदीच्या ताटात ठेवलेल्या त्या भेटवस्तू पाहून त्यांनी कलामांना विचारले, ‘बेटा या भेट वस्तू कुठून आल्या.’ तेव्हा कलाम म्हणाले, ‘तुम्ही घरी नसताना एक व्यक्ती घरी आला होता, त्यानेच हे दिले.’ त्यांच्या वडिलांनी त्या भेटवस्तू उघडून पाहिल्या तर त्यात, महागडे कपडे, चांदीचे पेले आणि मिठाई होती. हे पाहिल्यावर ते रागवले.\nकलाम घरी असूनही त्या व्यक्तीने या भेटवस्तू घरी ठेवल्या आणि कलामांनी त्याला नाकारले नाही, या गोष्टींचा त्यांना राग आला. रागावर अनावर झाल्याने त्यांनी कलामानां जोरात चापट दिली आणि घरात येर-झऱ्या घालू लागले. थोड्यावेळाने कलामांच्या वडिलांना लक्षात आले की आपण रागाच्याभरात कलामवर जास्त ओरडलो आणि उदास झालेल्या कलामांना जवळ बोलवून त्यांच्या डोक्यावर हात फिरवत समजावले.\nते म्हणाले, ‘बाळ इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय कोणतीही भेटवस्तू स्वीकारु नकोस. देव जेव्हा एखाद्याला पद देतो तेव्हा त्यासोबत येणाऱ्या गरजाही पूर्ण करतो. देवाने दिलेल्या गोष्टींपेक्षा जास्त घेणे चुकीचे असते.’\nअगदी प्रेमाने समजवत कलामांचे वडील त्यांना म्हणाले, भेटवस्तू स्वीकारणे चांगले लक्षण नाही. भेटवस्तू देण्याच्या मागे देणाऱ्याचा काही हेतू नक्कीच असतो. भेटवस्तू स्वीकारताना काळजी घेतली पाहिजे, अन्यथा त्यावरुन विषाची परीक्षा देण्याची वेळ येऊ शकते. वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट कलामांच्या डोक्यात पक्की बसली आणि त्यानंतर ते भेटवस्तूच्या मोहात पडले नाहीत.\nPrevious articleनील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )\nNext articleआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/asha-khadilkar/?vpage=5", "date_download": "2019-01-17T22:14:58Z", "digest": "sha1:IHJX7KVODZCJZARVPAWE57PRTCTLSTCS", "length": 9148, "nlines": 108, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गा‌यिका आशा खाडिलकर – profiles", "raw_content": "\nशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत गायिका\nज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्यांचा जन्म ११ जानेवारी १९५५ मध्ये सांगली येथे झाला. कारण त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत… त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं. ही ऊर्जा मूळच्या गाण्यापेक्षा आशाताईंच्या अंतरातून आलेली असते. त्यामुळेच आशाताई जेव्हा एखादं गाणं गातात,तेव्हा ते तत्पूर्वी कुणीही गायलेलं असलं तरीही विलक्षण चैतन्यमय भासतं.\nविशेष म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षीत्यांनी पहिली मैफल गाजवली तेव्हा���ी आणि आताची त्यांचीगायनातली ऊर्जा, यात बिलकूल फरक पडलेला नाही. अगदी लहान वयातच आशाताईंच्या घरच्यांनी त्यांना पं. बाळकृष्णबुवा मोहिते यांच्याकडे गाणं शिकायला पाठवलं आणि आशाताई गाण्यातच अक्षरशः रुजल्या. तेराव्या वर्षी त्यांनी पहिली मैफल मारली; तर वयाच्या सतराव्या वर्षीच पं. भीमसेन जोशी, गानहिरा हिराबाई बडोदेकर, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या गायनातील मान्यवरांनी आशाताईंच्या गाण्याला नावाजलं आणि त्यांना पुण्यात मानाचा ‘बालगंधर्व पुरस्कार’ बहाल केला.\nआशाताईंवरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\nमराठी विषयाचे प्राध्यापक असणार्‍या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत ...\n२ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक अशी बहुमानाची पदके ...\nप्रा. राजेंद्र विठ्ठल (राजाभाऊ) शिरगुप्पे\nराजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख ...\nप्रा. रावसाहेब रंगराव बोराडे\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\nWhatsapp वर संपर्क साधा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://awaazindiatvnews.com/2018/10/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2019-01-17T21:41:14Z", "digest": "sha1:QZTPG2WONBQGQQXK3YOUX7FUHK242MS3", "length": 5646, "nlines": 110, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या वेळी मान्यवरांची बोट बुडाली – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या वेळी मान्यवरांची बोट बुडाली\nAll Content Uncategorized (117) अपराध समाचार (750) करियर (20) खेल (1041) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (497) दुनिया (834) देश (12389) धर्म / आस्था (67) मनोरंजन (482) राजनीति (870) व्यापार (349) समाचार (16860)\nशिवस्मारकाच्या पायाभरणीच्या वेळी मान्यवरांची बोट बुडाली\nशिवस्मारकाच्या शुभारंभासाठी गेट वे ऑफ इंडियावरून निघालेली एक बोट कुलाबा लाईट हाऊसजवळ खडकावर आपटल्याने या बोटीत पाणी शिरल्याने ही बुडाल्याची महिती येत आहे. या बोटीमध्ये एकूण 25 जण होते. त्यापैकी 2 जण बुडाल्याची माहिती समोर येत आहे. 3 पैकी 2 बोट सुरक्षित असून एक बोट खडकाला धडकल्याने अपघात झाला आहे.\nबोटीमध्ये कोणताही जीवरक्षक नसल्याचं देखील आता कळतं आहे. या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. जी बोट बुडाली त्या बोटीत मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकारी होते. ही बोट राज्य सरकारच्या मालकीची आहे. दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास ही बोट बुडाल्याची माहिती आहे.\nअरबी समुद्रात इंजिन नादुरुस्त होऊन बोट बुडत असताना त्या बोटीतून प्रवास करणाऱ्यांना वाचविण्यात पोलिसांना यश आलं आहे. दुसरी बोट १५ मिनीटांमध्ये घटनास्थळी पाठवून पोलिसांनी बुडणाऱ्या बोटीतील प्रवाशांची सुटका केली.\nजी बोट बुडाली त्यातून काही पत्रकारांना जाण्याची विनंती सरकारी अधिकारी करत होते. मात्र बोटीत जास्त गर्दी झाल्याने पत्रकारांनी त्या बोटीत जाण्यास नकार दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T21:23:39Z", "digest": "sha1:SMJ6DGEI27RE7VR3ZZUW2OZFVSKPPUG4", "length": 7252, "nlines": 89, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nअमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव\nसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार लवकरच तुरुंगात – रावसाहेब दानवे\nपिंपरी चिंचवड महापालिकेची अकरा लिपिकांवर कारवाई : आयुक्तांनी केले त्यांना मजूर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या शास्तीकराच्या पापात भाजप-शिवसेनेचाही वाटा : मारूती भापकर यांचा आरोप\nराष्ट्रसंत भगवान बाबांच्या मुर्तिची विटंबना करणा-यास कडक शासन करावे\nसातार्‍याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे सलग पाचव्यांदा ‘संसदरत्न’\nशास्तीकर माफी न केल्यास मुख्यमंत्र्यांना शहरात पाऊल ठेऊ देणार नाही : विरोधी पक्षनेते दत्ता साने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार ; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\n‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन\nHome आरोग्य पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले\nपिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले\nशहरात स्वाईन फ्लूची लागण झालेले तीन रुग्ण खासगी रुग्णालयात आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरलेली आहे. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लू सारखा जीवघेणा आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्‍यता असल्याचे चित्र दिसून येत आहे.\nस्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची परिस्थिती धोक्‍याच्या बाहेर असून त्या रुग्णांना जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. वर्षभरात सहा रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे आढळले. यामधील, एका रुग्णाचा जानेवारी महिन्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.\nशहरातील वेदांत रुग्णालयामध्ये एक रुग्ण व आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये दोन रुग्ण स्वाईन फ्लूची लागण झाल्याने दाखल झाले आहेत. या रुग्णांची परिस्थिती चिंताजनक नसल्याने त्यांना जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.\nमहापलिकेच्या वतीने प्रत्येक रुग्णांची तपासणी सुरु आहे. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखीचा त्रास सुरु झाल्यास रुग्णांनी तत्काळ तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्वाईन फ्लू विभागाचे समन्वयक डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.\nनिगडीतील स्तंभ उभारणीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातील\nज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत यांचे निधन\nथंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे 5 फायदे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra?start=2070", "date_download": "2019-01-17T21:42:59Z", "digest": "sha1:T3HM2IANQH2HDDYYFW66TBTW6MNCBEXN", "length": 7175, "nlines": 166, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nस्कॅनर आणि प्रिंटरच्या मदतीनं छापायचे दोन हजारची नोट छापणारे अटकेत\nशिर्डीत गुरुपौर्णिमेचा सोहळा; साईंच्या दर्शनासाठी उसळला भक्तांचा जनसागर\n‘त्या’ शेतकऱ्याच्या खात्यावर 48 तासात पैसे जमा होणार\nब्रेन डेड तरूणामुळे 13 जणांना मिळणार जीवनदान\nनगरमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करून गर्भपात\nअंडरवर्ल्ड डॉन बनण्यासाठी पुस्तकांचा वापर\nनाशकात रिक्षाचालकांचं वाहतूक शाखेसमोर ठिय्या आंदोलन\n'जय महाराष्ट्र'च्या बातमीनंतर गिरीश महाजनांच्या बनावट पीएवर गुन्हा दाखल\nनाशिककरांची झोप उडवणारा व्हॉट्सॲप हॅकर सापडला\nविठ्ठल पाटील मारहाण प्रकरणी 5 दिवसांनंतर पोलिसांचं कारवाईच्या दिशेनं पाऊल\nखडू शिल्पातून साकारली विठ्ठलाची सुरेख कलाकृती\nकाय म्हणायचं आता पोलीस कर्मचाऱ्याच्या सुनेचीच सोनसाखळी चोरट्यांनी लांबवली\nया आजोबांचा उत्साह तरूणांनाही लाजवेल\nमहाविद्यालयीन तरुणीची धारदार हत्यारानं डोक्यावर वार करून हत्या\nअहमदनगरमध्ये गावगुंडांची अल्पवयीन मुलीला मारहाण\nबालसुधारगृहामध्ये अल्पवयीन चिमुरड्यावर अत्याचार\nजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा पीए असल्याची बतावणी करत तरूणाचा हॉटेलमध्ये धिंगाणा\nपून्हा आंदोलन करा; शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे – उद्धव ठाकरे\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_428.html", "date_download": "2019-01-17T22:05:04Z", "digest": "sha1:CEYZAXO3NB3D2ZGF67ELMUGKCOXX55S4", "length": 8000, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; नयनतारांचे मुखवटे घातल्याने गोंधळ | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nLatest News ब्रेकिंग महाराष्ट्र\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; नयनतारांचे मुखवटे घातल्याने गोंधळ\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात काही महिलांनी नयनतारा सेहगल यांचा मुखवटा लावल्याने गोंधळ उडाला. उद्घाटनाच्या वेळी सेहगल यांचे भाषण वाचावे, अशी मागणीही अनेकांकडून करण्यात आली; मात्र या मागणीला महामंडळाने स्पष्ट नकार दिला. आयोजकांनी या महिलांना समज देऊन सेहगल यांचे मुखवटे काढायला लावले. नयनतारा सहगल यांच्या अनुपस्थितीचा निषेध म्हणून रत्नागिरीतील आठ-दहा महिलांनी नयनतारा सेहगल यांच्या चेहर्‍याचा मुखवटा घालून संमेलन स्थळी प्रवेश केला.\nदरम्यान, नयनतारा सेहगल यांचे उद्घाटक म्हणून आमंत्रण रद्द केल्याच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे.\nनयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण सत्ताधार्‍यांच्या दबावात नाकारण्यात आले. ही साहित्यिकांची मुस्कटदाबी असल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेसच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयाजवळ शुक्रवारी सकाळी मूक धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा काँग्रेस, यवतमाळ शहर काँग्रेस, यवतमाळ महिला जिल्हा काँग्रेस, जिल्हा युवक काँग्रेस, एनएसयूआय, जिल्हा काँग्रेस सेवादल, काँग्रेस समितीचा ओबीसी विभाग आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केले.\nLabels: Latest News ब्रे��िंग महाराष्ट्र\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Tuesday-baby-death-due-to-dengue-in-kolhapur/", "date_download": "2019-01-17T22:25:15Z", "digest": "sha1:YIATNPFL6TRV5DMX6XNBQDA6HHX26MYT", "length": 5402, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंगळवार पेठेतील बालकाचा डेंग्यूने मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मंगळवार पेठेतील बालकाचा डेंग्यूने मृत्यू\nमंगळवार पेठेतील बालकाचा डेंग्यूने मृत्यू\nकोल्हापूर शहरात डेंग्यूचा विळखा अधिकाधिक घट्ट आवळला जात आहे. बुधवारी मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंगसमोरील पुष्पा निवासमधील कर्तव्य सुमीत ओसवाल या दहा वर्षांच्या बालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गेल्या आठवडाभरातील हा तिसरा बळी आहे. गल्‍लीत सर्वांमध्ये लाडका असलेल्या कर्तव्यच्या निधनामुळे मंगळवार पेठ परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.\nकर्तव्य हा एका खासगी शाळेत 5 वीत शिकत होता. पंधरा दिवसांपूर्वी त्याला ताप आला. त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी त्याची प्राणज्योत मालवली. कर्तव्यच्या निधनाचे वृत्त समजताच त्याच्या घरातील सर्वांना धक्‍का बसला. कर्तव्यच्या अचानक जाण्याने त्याच्या आईने फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. त्याच्या पश्‍चात आई, वडील, बहीण, आजोबा, आजी, चुलते असा परिवार आहे.\nगेल्या आठवड्यात एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी शिवाजी पेठेतील एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यानंतर आज, बुधवारी कर्तव्य ओसवाल या बालकाचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. सरकारी रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा 300 वर आहे. तर खासगी रुग्णालयांत नातेवाइकांना बसायलाही जागा नाही, असे चित्र आहे. शहरातील काही घरांत चार ते पाच सदस्य तापाने आजारी आहेत. एकीकडे डेंग्यूची साथ जोराने पसरत असताना स्वाईन फ्लूचेही संशयित रुग्ण आढळू लागले आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन धूर फवारणी व इतर उपचार करावेत, अशी मागणी होत आहे.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Waiting-for-rainy-season-in-Gevrai/", "date_download": "2019-01-17T21:36:39Z", "digest": "sha1:Q22QPJWWTNNZMBEXPXKQUN3TAUTGZ4MZ", "length": 5553, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बहरलेल्या पिकांना पावसाची प्रतीक्षा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › बहरलेल्या पिकांना पावसाची प्रतीक्षा\nबहरलेल्या पिकांना पावसाची प्रतीक्षा\nगेवराई : विनोद नरसाळे\nतालुक्यात यावर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचे जोरदार आगमन झाल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या उत्साहाने पेरणी केली. आता ही खरिपाची पिके चांगलीच जोमात आली आहेत, मात्र ढग, वारा रोजच गुंगारा देत असल्याने पाऊस गायब झाला आहे. परिणामी पिकांचीही वाढ खुंटण्याबरोबरच उत्पादनात देखील मोठी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असून नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. सध्या या बहरलेल्या पिकांबरोबरच शेतकर्‍यांनाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.\nगेवराई तालुक्यात प्रमुख पीक म्हणून कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तालुक्यात यावर्षी जूनच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दुसर्‍या आठवड्यातच शेतकर्‍यांनी कपाशी लागवडीची लगबग करून लागवडी पूर्ण केल्या होत्या. तालुक्यातील कोळगाव, शिरसमार्ग, जातेगाव, पाचेगाव, गढी, सिंदखेड, तलवाडा, पाडळसिंगी, मादळमोही, हिरापूर, तांदळा, सुशी, वडगाव, तांदळा आदी परिसरातील यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने मृग नक���षत्रातच कपाशीची लागवड झालेली आहे. पाऊसाने मध्यांतरी मोठी दडी मारली होती, मात्र पिके तग धरुन राहिली. दरम्यान मागील दहा दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसाने ही पिके चांगलीच बहरली आहेत. मात्र पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने शेतकर्‍यांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे.\nगेल्या आठ दिवसांपासून दररोज आभाळ येत आहे. पाऊस पडत नसल्याने कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. यामुळे शेतकर्‍यांना आता फवारणी करावी लागत आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या खर्चातही वाढ झाली आहे. जोरदार पाऊस आल्यास कपाशीवरील रोग निघून जाईल, असे शेतकरी सांगतात.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Marking-order-to-protest-the-shooting-pursuing/", "date_download": "2019-01-17T21:14:54Z", "digest": "sha1:WRNWOHZQOXCCE3OM4AUQK2JSWLW7J7HM", "length": 5308, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मार्किंगला विरोध करणार्‍यांचे चित्रीकरण करण्याचे आदेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मार्किंगला विरोध करणार्‍यांचे चित्रीकरण करण्याचे आदेश\nमार्किंगला विरोध करणार्‍यांचे चित्रीकरण करण्याचे आदेश\nसिडकोतील वाढीव बांधकामे हटविण्यासाठी मार्किंग करणार्‍या मनपा कर्मचारी व अधिकार्‍यांना होणार्‍या विरोधामुळे प्रशासनाने विरोध करणार्‍या नागरिकांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास सांगितले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांच्या विरोधात आणखी भर पडणार असून, हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे.\nसिडकोतील वाढीव बांधकामे व अतिक्रमणे काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून मनपाच्या सिडको विभागीय कार्यालय आणि मनपा नगरचना विभागामार्फत मार्किंग करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, दोन्ही दिवस रायगड चौक, शिवपुरी चौक, तानाजी चौक या भागात मार्किंग करण्यासाठी गेलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना घेराव घालून पिटाळून लावण्यात आले. नागरिकांचा वाढता विरो�� दाबण्यासाठी प्रशासनाने संबंधितांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे आदेश कर्मचार्‍यांना दिले आहेत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असून, तसे झाले तर कदाचित सिडकोत या प्रश्‍नावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. सिडकोत बहुतांश ठिकाणी वाढीव बांधकामेकरण्यात आलेली असली तरी त्यासाठी नागरिकांनी सिडकोकडे रीतसर शुल्क भरून बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले आहे. तसेच मनपाकडे सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरित होण्यापूर्वी बांधकामासाठीदेखील परवानगी घेतलेली आहे. असे असताना मनपाकडून होणारी कार्यवाही ही एकप्रकारे हुकूमशाहीच असल्याचे बोलले जात आहे.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Road-security-campaign-from-today-in-sangli/", "date_download": "2019-01-17T21:12:28Z", "digest": "sha1:LELGENQ56P574PO7VVIXEAOOX3WKLD6O", "length": 6697, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात आजपासून रस्ता सुरक्षा अभियान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जिल्ह्यात आजपासून रस्ता सुरक्षा अभियान\nजिल्ह्यात आजपासून रस्ता सुरक्षा अभियान\nजिल्ह्यात गुरुवार दि. 11 ते 25 जानेवारीअखेर 29 वे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास खा. संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर हारूण शिकलगार यांच्या उपस्थितीत उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. अभियानादरम्यान परिसंवाद, स्पर्धा, व्याख्याने यासह विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आरटीओ दशरथ वाघुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nवाघुले म्हणाले, गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता माधवनगर रस्त्यावरील डेक्कन सभागृहात उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, सार्वजनिक बांधकामचे कार्��कारी अभियंता देवेंद्र जाधव उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून विद्यार्थी, वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे.\nशुक्रवारी हेल्मेट, सीट बेल्ट तपासणी मोहीम होणार आहे. सायंकाळी वाहनांचे दिवे, हॉर्न तपासणी करण्यात येणार आहे. शनिवार दि. 13 रोजी पर्यावरण प्रमाणपत्र तपासणी होईल. आटपाडीतील देशमुख महाविद्यालयात व्याख्यान होणार आहे. सांगलीतील आयटीआयमध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 14 रोजी उस वाहतूक वाहनांना परावर्तक लावण्यात येणार आहेत. सोमवार दि. 15 रोजी कवठेमहांकाळ येथे चौक सभा, आष्टा, सांगलीत रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.\nमंगळवार दि. 16 रोजी चित्रकला, निबंध स्पर्धा, बुधवार दि. 17 रोजी सांगली, पलूसमध्ये वाहनचालकांचे नेत्रतपासणी शिबिर होईल. दि. 18 रोजी हजारवाडी, विटा येथे व्याख्यान होईल. शुक्रवारी दि. 19 रोजी विटा, जत येथे व्याख्यान होईल. 20 रोजी जत, तुरची, बुधगावमध्ये व्याख्यान होईल. सायंकाळी अवैध प्रवासी वाहनांची तपासणी करण्यात येईल. 21 रोजी उसवाहतूक करणार्‍या वाहनांना परावर्तक लावण्यात येणार आहेत. दि. 22 रोजी तासगाव, इस्लामपूर येथे प्रबोधन करण्यात येणार आहे. दि. 23 रोजी बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रेलरला परावर्तक लावण्यात येणार आहेत. दि. 24 रोजी सांगली, कवठेमहांकाळ येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 25 रोजी पोलिस मुख्यालयात सांगता समारंभ होणार आहे.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Rehabilitation-Act-requires-change/", "date_download": "2019-01-17T21:12:09Z", "digest": "sha1:42LZNXNY4QUGQIQZNIGIV5MU6CQKHE6D", "length": 10179, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुनर्वसन कायद्यात बदलाची गरज! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पुनर्वसन कायद्यात बदलाची गरज\nपुनर्वसन कायद्यात बदलाची गरज\nढेबेवाडी : विठ्ठल चव्हाण\nराज्य शासनाच्या पाझर तलाव, पाटबंधारे प्रकल���प वा अन्य विकासासाठी राबविलेल्या विविध प्रकल्पबाधित व त्या प्रकल्पातल्या लाभ क्षेत्रातल्या बाधित शेतकर्‍यांच्या शेत जमिनीचा मोबदला देण्यासाठी असलेल्या कायद्याची आणि पुनर्वसन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात होणारी टाळाटाळ यातून होणारा विरोध आणि न्यायालयाला करावा लागणारा हस्तक्षेप अशा अनेक कारणांनी प्रकल्पबाधित, लाभक्षेत्र बाधित आणि शासन या मधला संघर्ष वाढत आहे. तो टाळता येणे शक्य आहे का याबाबत शासकिय पातळीवर विचार करून प्रकल्पाबाबतच्या कायद्यामध्ये अमुलाग्र बदल होण्याची गरज आहे.\nविकासात्मक प्रकल्पासाठी जनता वा शेतकर्‍यांची नेहमीच सकारात्मक मानसिकता पहायला मिळते, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.\nपण शासकिय यंत्रणेचा या प्रकल्पबाधित जनतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असतोच असे नाही. आणि प्रकल्पग्रस्तांना मिळणार्‍या सवलती पाहून लबाडी करणार्‍यांची संख्याही थोडकी नाही. यातून बोध घेऊन आता पुनर्वसन कायद्याचे पुनर्निरीक्षण करून कायद्यातच अमुलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे.\nपुनर्वसनाचे लाभ घेण्यासाठी शासकिय यंत्रणेलाच हाताशी धरून शासनाची फसवणुक करण्याचे प्रमाण फार मोठे आहे. मात्र अशा बोगस प्रकल्पग्रस्त वा अशा बोगसगिरीत सहभागी शासकिय अधिकारी वा कर्मचार्‍यांना शासन करण्याची तरतूद कायद्यात आहे का, असली तर त्याची काटेकोर अंमलबजावणी होते का, असली तर त्याची काटेकोर अंमलबजावणी होते का आणि अशी तरतुद नसली तर ती करण्याची गरज शासकिय यंत्रणेला वाटते का आणि अशी तरतुद नसली तर ती करण्याची गरज शासकिय यंत्रणेला वाटते का असे अनेक प्रश्‍न यातून निर्माण होतात. याचे उत्तर कधीच कुणाला मिळत नाही. दोषी आढळणार्‍या शासकिय अधिकारी किंवा कर्मचार्‍यांवर कारवाई होऊन त्याला शिक्षा झाल्याचे कधीच दिसलेले नाही.\nपुनर्वसन कायदा संपुर्ण राज्यासाठी एकच असेल तर प्रत्येक प्रकल्पाला वेगवेगळे नियम कसे लावले जातात एका प्रकल्पाच्या लाभक्षेत्राला लावलेला स्लॅब दुसर्‍या प्रकल्पाला नसतो तिथे वेगळाच स्लॅब लावला जातो.\nसंपादित जमिनीसाठी कायद्यानुसार दिला जाणारा मोबदला बुडीत क्षेत्राला वेगळा आणि लाभक्षेत्राला वेगळा हे कोणत्या कायद्यात बसते लाभ क्षेत्रात शासनाला सहकार्य करणार्‍यांना नियमाप्रमाणे रेडीरेकनरच्या दराने मोबदला आणि शासनाला विरोध करून ताबा न देणार्‍याला बाजार भावाप्रमाणे मोबदला हे कोणत्या कायद्यात बसते लाभ क्षेत्रात शासनाला सहकार्य करणार्‍यांना नियमाप्रमाणे रेडीरेकनरच्या दराने मोबदला आणि शासनाला विरोध करून ताबा न देणार्‍याला बाजार भावाप्रमाणे मोबदला हे कोणत्या कायद्यात बसते पण ज्यानी शासनाला सहकार्य केले ती चुक केली, असे समजायचे का पण ज्यानी शासनाला सहकार्य केले ती चुक केली, असे समजायचे का एकाच गट नंबरात सहकार्य करणार्‍यांना रेडीरेकनर प्रमाणे गुंठ्याला एक हजाराप्रमाणे मोबदला आणि त्याच गट नंबरातल्या विरोध करणार्‍यांना गुंठ्याला विस हजाराप्रमाणे मोबदला हे कोणत्या कायद्याने एकाच गट नंबरात सहकार्य करणार्‍यांना रेडीरेकनर प्रमाणे गुंठ्याला एक हजाराप्रमाणे मोबदला आणि त्याच गट नंबरातल्या विरोध करणार्‍यांना गुंठ्याला विस हजाराप्रमाणे मोबदला हे कोणत्या कायद्याने किंबहूना महाराष्ट्रात पुनर्वसन कायदा आहे का\nकिंवा कायद्याचे राज्य आहे का म्हणण्याची वेळ आली आहे. राज्य शासन आणि प्रशासनाचे असलेच वेळेनुसार घेतलेले, सवंग प्रसिद्धीसाठी घेतलेले निर्णयच प्रकल्पबाधितांना संघर्षाला प्रेरित करणारे आहेत. उद्या त्याचे वाईट परिणाम याच शासनाला व प्रशासनाला भोगावे लागणार आहेत.\nमात्र हे टाळता येणे शक्य आहे. त्यासाठी आता पुनर्वसन कायद्यातच काळानुरूप अमुलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. किंवा तसे बदल करणे आवश्यक आहे.\nयासाठी शासकिय अधिकारी, लोकप्रतिनिधी, जनतेसाठी संघर्ष करणार्‍या संघटना व विविध सामाजिक संस्था धरणग्रस्तांच्या संघटना, लाभ क्षेत्रातील शेतकरी संघटना, बुडीत क्षेत्रातील शेतकरी अशा सर्वांना बरोबर घेऊन भुमीसंपाद आणि त्याचा मोबदला, पुनर्वसन कायदा आणि त्यातील सेवा सुविधा, द्यावयाचा मोबदला, पुनर्वसित गावठाणासाठी स्वतंत्र ग्राम पंचायती निर्मिती असा सर्वांगिण व सर्वसमावेशक पुनर्वसन कायदा करून शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या विरोधातल्या संघर्षाची धार कमी करण्याची गरज आहे.\nसंतपीठाच्या जुन्या ठरावात परस्पर बदल\n‘तहसील’कडून मराठा दाखल्यासाठी अडवणूक\nशहरात पथदिव्यांची सुविधा अपुरी\nवाकडमध्ये नीलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन\nमिळकतकर, पाणीपट्टीत मोठी वाढ प्रस्तावित\nमुंबई म��ापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी\nआठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती\n४५० ऑर्केस्ट्राबार मालकांची डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी\nअखेर मुलुंड डम्पिंग बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/603585", "date_download": "2019-01-17T21:49:31Z", "digest": "sha1:E7G4JTJHJJS7UPE5KXLAYKYGOY4HLCRY", "length": 6952, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संतप्त पालकांचे शाळेलाच टाळे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » संतप्त पालकांचे शाळेलाच टाळे\nसंतप्त पालकांचे शाळेलाच टाळे\nकोटकामते : शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी कोटकामते केंद्रशाळेत संतप्त पालकांनी मुलांना शाळेतच पाठविले नाही.\nतोरसोळे केंद्रशाळेतील प्रकार : कोटकामतेत शिक्षकासाठी मुलांचीच शाळेकडे पाठ\nशाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत देवगड तालुक्यातील तोरसोळे व कोटकामते या दोन गावांमधील संतप्त पालकांनी सोमवारी मुलांना शाळेत न पाठविता शाळा बंद आंदोलन छेडले. याची तात्काळ दखल घेत गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी दोन्ही शाळांना शिक्षक देण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत.\nतोरसोळे केंद्रशाळेमध्ये 73 पटसंख्या असून शाळेत केवळ दोनच शिक्षक आहेत. मुख्याध्यापकपद गेली दोन वर्षे रिक्त आहे. 9 जुलै रोजी आदेश देऊनही चव्हाण नामक शिक्षक शाळेत हजरच झालेले नाहीत. कार्यरत असलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक कार्यालयीन कामासाठी बाहेर, तर एक शिक्षिका शाळा सांभाळत आहे. संतप्त पालकांनी सोमवारी शाळेलाच टाळे ठोकले. याबाबत गटशिक्षणाधिकाऱयांनाही जाब विचारला. यावेळी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे, सरपंच यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ उपस्थित होते. तर कोटकामते येथील केंद्रशाळा नं. 1 मध्ये इयत्ता 1 ते 7 वीचे वर्ग आहेत. या शाळेत 71 पटसंख्या असून पाच शिक्षक मंजूर आहेत. शाळेत तीनच शिक्षक कार्यरत आहेत. पालकांच्या मागणीनुसार उच्चश्रेणी मुख्याध्यापक रामकृष्ण देसाई व कामगिरी शिक्षक जितेंद्र गिरप हे दोन शिक्षक वगळून इतर कोणतेही शिक्षक द्यावे, अशी मागणी केली आहे.\nकोटकामते व तोरसोळे या दोन्ही शाळांतील पालकांनी केलेल्या आंदोलनाची गटविकास अधिकारी यांनी तात्काळ दखल घेतली आहे. दोन्ही शाळांमध्ये तातडीने नवीन शिक्षक देण्याचे आदेश त्यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.\nकासार्डे माध्य��िक विद्यालयाचे वर्चस्व\nमराठी विज्ञान परिषदेचे पुरस्कार प्रदान\nएक गाव एक शाळा अंतर्गत अनेक शिक्षक ठरणार अतिरिक्त\nप्रेमभंगातून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न\nएम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’\nसीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा\nमाहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार\nनगरनियोजन खात्याने गोवा काढलाय विक्रीस\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nतिसऱया मांडवी पुलाचे 98 टक्के काम पूर्ण\nयशस्वी सांगतेसाठी विराटसेना सज्ज\nबॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%A4", "date_download": "2019-01-17T21:32:57Z", "digest": "sha1:TPYNBODXYVAAX46KDJZKBARLHVGYUZF4", "length": 8979, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोर्दोबाची खिलाफत - विकिपीडिया", "raw_content": "\n← ९२९ – १०३१ →\nअधिकृत भाषा अरबी, बर्बर\nक्षेत्रफळ ६,००,००० चौरस किमी\nआजच्या देशांचे भाग आंदोरा\nकोर्दोबाची खिलाफत (अरबी: خلافة قرطبة) हे दहाव्या शतकातील पश्चिम युरोपाच्या आयबेरियन द्वीपकल्पावरील अल-आंदालुस ह्या मुस्लिम भूभागाचे एक राज्य होते. कोर्दोबा येथे राजधानी असलेली ही खिलाफत इ.स. ९२९ ते इ.स. १०३१ दरम्यान अस्तित्वात होती.\nअब्द-अर-रहमान तिसरा ह्याच्या राजवटीखालील ही खिलाफत प्रगत व सुबत्त होती.\nअ‍ॅकेडियन • इजिप्शियन • कुशाचे राज्य • पुंताचे राज्य • अ‍ॅझानियन • असिरियन • बॅबिलोनियन • अ‍ॅक्सुमाइट • हिटाइट • आर्मेनियन • पर्शियन (मीड्ज • हखामनी • पर्थियन • सासानी) • मॅसिडोनियन (प्टॉलेमिक • सेल्युसिद) • भारतीय (मौर्य • कुषाण • गुप्त) • चिनी (छिन • हान • जिन) • रोमन (पश्चिमी • पूर्वी) • टेओटिवाकान\nबायझेंटाईन • हूण • अरब (रशिदुन • उमायद • अब्बासी • फातिमी • कोर्दोबाची खिलाफत • अय्युबी) • मोरक्कन (इद्रिसी • अल्मोरावी • अल्मोहद • मरिनी) • पर्शियन (तहिरिद • सामनिद • बुयी • सल्लरिद • झियारी) • गझनवी • बल्गेरियन (पहिले • दुसरे) • बेनिन • सेल्झुक • ओयो • बॉर्नू • ख्वारझमियन • आरेगॉनी • तिमुरिद • भारतीय (चोळ • गुर्जर-प्रतिहार • पाल • पौर्वात्य गांगेय घराणे • दिल्ली) • मंगोल (युआन • सोनेरी टोळी • चागताई खानत • इल्खानत) • कानेम • सर्बियन • सोंघाई • ख्मेर • कॅरोलिंजियन • पवित्र रोमन • अंजेविन • माली • चिनी (सुई • तांग • सोंग • युआन) • वागदोवु • अस्तेक • इंका • श्रीविजय • मजापहित • इथिओपियन (झाग्वे • सॉलोमनिक) • सोमाली (अजूरान • वर्संगली) • अदलाई\nतोंगन • भारतीय (मराठे • शीख • मुघल) • चिनी (मिंग • छिंग) • ओस्मानी • पर्शियन (सफावी • अफ्शरी • झांद • काजार • पहलवी) • मोरक्कन (सादी • अलोइत) • इथियोपियन • सोमाली (देर्विश • गोब्रून • होब्यो) • फ्रान्स (पहिले • दुसरे) • ऑस्ट्रियन (ऑस्ट्रॉ-हंगेरीयन) • जर्मन • रशियन • स्वीडिश • मेक्सिकन (पहिले • दुसरे) • ब्राझील • कोरिया • जपानी • हैती (पहिले • दुसरे)\nपोर्तुगीज • स्पॅनिश • डॅनिश • डच • ब्रिटिश • फ्रेंच • जर्मन • इटालियन • बेल्जियन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१५ रोजी १०:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/face-pack-made-from-mangoes/", "date_download": "2019-01-17T22:02:27Z", "digest": "sha1:EIIN4FFXCKRKQJ7R2TRPSHMDHZDYWRNG", "length": 14280, "nlines": 139, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आंब्यापासून केले जाणारे फेस पॅक – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 17, 2019 ] अध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 17, 2019 ] नखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\tविशेष लेख\n[ January 17, 2019 ] पानिपतला विसरूं नका\tऐतिहासिक\n[ January 17, 2019 ] अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\tनियमित सदरे\nHomeआरोग्यआंब्यापासून केले जाणारे फेस पॅक\nआंब्यापासून केले जाणारे फेस पॅक\nMay 3, 2017 संजीव वेलणकर आरोग्य\nउन्हाच्या वातावरणात आपली त्वचा नेहमीपेक्षा जास्त तेलकट होते. अशा वेळेस चेह-यावर तजेलदारपणा आणायचा असेल तर आंब्याचा रस घेऊन त्यात मुलतानी माती टाकावी. आंब्याचा रस व मुलतानी माती यांचे उत्तम मिश्रण करून चेह-यावर लावावं. हे मिश्रण चेह-यावर पंधरा मिनिटं ठेवावं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवू��� घ्यावं. चेह-यावर तेज येऊन त्वचा सुंदर दिसते.\nकाही तरुणींची त्वचा अत्यंत संवेदनशील असते, त्यामुळे बाहेरील उन्हाचा, हवेचा व वातावरणाचा त्यांच्या चेह-यावर लगेच फरक जाणवतो. अशा वेळेस आमरसमध्ये तीन चमचे मुलतानी माती घेऊन त्यात २ चमचे पाणी आणि १ चमचा दही टाकून मिश्रण तयार करावे. ही पेस्ट तयार करून चेह-यावर व मानेवर हलक्या हाताने लावावी. हा फेस पॅक चेह-यावर जवळपास तीस मिनिटे ठेवावा. अध्र्या तासानंतर चेहरा सुकल्यावर थंड पाण्याने धुवून टाकावा.\nसंपूर्ण दिवसभर काम केल्यावर शरीरासोबतच आपला चेहराही थकतो. त्यामुळे चेह-यावर आलेला थकवा घालवण्यासाठी व अकालीन आलेलं वृद्धत्व दूर करण्यासाठी ताज्या मँगो फिल्टरचा वापर करावा. ७-८ अक्रोड किसून त्यात ओटचे जाडे भरडे पीठ २-३ चमचे टाकावे, ३ चमचे मुलतानी माती आणि त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिसळावे. या सगळ्यांचे योग्य मिश्रण करावे.\nतयार झालेले मिश्रण चेह-यावर व मानेवर लावून जवळपास तीन तास तरी सुकवावे. चेहरा पूर्णपणे सुकल्यावर थंड पाण्याने धुवून घ्यावा. जेणेकरून चेह-यावरचा ताण कमी होऊन चेहरा त्राणविरहीत दिसू लागतो. हा उपाय सर्व प्रकारच्या चेह-यासाठी उपयुक्त असून रोज वापर केल्यास चेहरा जास्त खुलून येतो.\nचेह-यासोबतच बाहेरील वातावरणामुळे शरीरावरही परिणाम होतो. आपली त्वचा कोरडी होते तसंच त्वचेतील पेशी मृत पावतात. अशा वेळेस एका भांडयात २ चमचे आंब्याचा रस घ्यावा, त्यात २ चमचे दूध आणि एक चमचा साखर घालून मिश्रण तयार करावं. मिश्रण तयार झाल्यावर ते मिश्रण चेह-यावर व शरीरावर लावून घ्यावं. २० ते २५ मिनिटं शरीरावर मसाज करून कोमट पाण्याने धुवून टाका. साखरेमुळे शरीरावरील मृत पेशी नष्ट होण्यास मदत होते. मृत पेशी नष्ट झाल्यामुळे शरीर व चेहरा टवटवीत दिसतो.\nआंब्याच्या रसामध्ये हरभ-याचे कूट टाकून त्यात एक चमचा मधाचा टाकावा. हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. चेह-यावर आणि विशेषत: डाग असलेल्या भागावर हे मिश्रण लावावं. १५ मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. हा उपाय रोज केल्यास चेह-यावरील डाग कमी होण्यास मदत होते. चेहरा स्वच्छ होऊन डागविरहीत होतो.\nचेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी व चेह-याला तेज आणण्यासाठी मँगो फेशिअल नावाचा प्रकार सध्या पार्लरमध्ये प्रचलित आहे. या फेशिअलमध्ये आंब्याच्या रसामध्ये अंडयातील आतील पिवळा द्रवपदार्थ मिसळावा आणि त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकावेय.\n१५ मिनिटांनंतर थंड पाणी व फेस वॉशने चेहरा धुवून घ्यावा. फेस वॉशने चेह-यावर अंडयामुळे आलेली दरुगधी कमी करता येते. साधारण तरुणी महिन्यातून एकदा तरी फेशिअल करतात. त्यामुळे चेह-यावरील सुरकुत्या कमी होतात. मँगो फेशिअलमुळे चेहरा निखळ व तेजस्वी दिसतो.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nअध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\nनखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nमला भावलेला युरोप – भाग ९\nचंदर – (बाल कुमार कादंबरी ) भाग- १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-news-478401-2/", "date_download": "2019-01-17T20:49:42Z", "digest": "sha1:3E2IS6REY2VR2RIGA5W47352YEGL6BXG", "length": 10734, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चरित्राने भाविक मंत्रमुग्ध | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशांतीब्रम्ह एकनाथ महाराज चरित्राने भाविक मंत्रमुग्ध\nश्री संत तुकाराम महाराजांचे वंशज करणार काल्याचे कीर्तन\nदत्त जयंतीनिमित्त श्री दत्तगुरु सेवा मंडळातर्फे टाळगाव चिखली येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजन\nचिखली – श्री दत्तगुरु सेवा मंडळ समस्त ग्रामस्थ टाळ��ाव चिखली यांच्या वतीने श्री गुरुदेव दत्त जयंती निमित्त ह.भ.प. माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांच्या सुमधुर वाणीतून शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चरित्र कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन शनिवार दि.15 डिसेंबर 2018 ते रविवार दि. 23 डिसेंबर 2018 या कालावधीत सायंकाळी सात ते दहा दरम्यान करण्यात आले आहे.\nनियोजित कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य ह.भ.प. माणिक महाराज मुखेकर शास्त्री, आळंदी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन झाली. या कथेमध्ये ह.भ.प. माऊली कदम यांच्या सुश्राव्य वाणीतून मंगलाचरण, पैठणचा इतिहास, संत कर्मदास, संत बहिरंभट, भानुदास चरित्र, नाथांचा जन्म, पांडुरंग दर्शन, तीर्थयात्रा, कीर्तन भक्‍ती, नाथांचा विवाह, षष्ठी तिथीचे महत्व, पंढरपुर आळंदी आदी तीर्थक्षेत्रात आगमन, ज्ञानेश्वरी ग्रंथ संशोधन दासोपंताचा अभिमान, विष्णुसहस्रनामाचा नेम, गावबा आख्यान, रामायण लेखन व एकनाथ महाराज महानिर्वाण आदि विषयांवर कथा सांगितली जात आहे.\nया कथेसाठी ह.भ.प. भरतआण्णा शेलार ( श्रीगोंदा) व ह.भ.प. शंकरनाना मोरे (वाई) हे गायनाची तसेच तबल्यावर ह.भ.प. लतीफ महाराज शेख, पखावजवर ह.भ.प. प्रसादमहाराज नखाते तर हार्मोनियमची साथ ह.भ.प.अंकुश भालेकर करत आहेत.\nकथेच्या समारोपप्रसंगी गुरुवर्य ह.भ.प. मारुती महाराज कुर्हेकर यांची सहस्रचंद्र सोहळ्यानिमित्त तुला महोत्सव केली जाणार आहे. शनिवार दि. 22/12/2018 रोजी सायं. 4.00 ते 6.00 या वेळेत श्री दत्त जन्माचे किर्तन ह.भ.प. खंडु महाराज मोरे (चिखली) यांचे तर रविवार दि.23/12/2018 रोजी सकाळी दहा वाजता ते बारा वाजे दरम्यान काल्याचे कीर्तन जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज श्रीगुरु पुंडलिक महाराज देहुकर यांचे होणार आहे व त्यानंतर काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री दत्तगुरु सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळी, टाळगाव चिखली यांच्या वतीने करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा युवक कॉंग्रेसकडून निषेध\nदापोडीत मोटारीची चौघांना धडक\nनवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेला विरोध\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना समन्स\n16 हजार 325 नळजोड अवैध\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/6147-6-year-girl-child-kidnapped-from-mumbai-nalasopara-found-dead-in-gujrat", "date_download": "2019-01-17T22:26:59Z", "digest": "sha1:CYM45QOJM73FA6MTQE7FOEPIXXS37ASO", "length": 5628, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "नालासोपाऱ्यात अपहरण; चिमुकलीचा मृतदेह सापडला गुजरातमध्ये - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनालासोपाऱ्यात अपहरण; चिमुकलीचा मृतदेह सापडला गुजरातमध्ये\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nनालासोपारामधल्या चिमुकलीचा मृतदेह गुजरातच्या नवसारीत आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. दोन दिवसांपूर्वी या चिमुकलीचा नालासोपारातील विजयनगर परिसरातून अपहरण करण्यात आले होते. आता या चिमुरडीचा मृतदेह गुजरातच्या नवासरीत सापडल्याने एकच खळबळ उडालीय. दरम्यान, या अपहरणाची संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीत.\nएका अज्ञात महिलेने 6 वर्षीय अंजलीचं अपहरण केले असल्याचे सीसीटीव्ही दृश्यांमधून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बोलण्यास नकार दिलाय. तर, तुळींज पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अंजलीचा जीव गमवावा लागला असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केलाय.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://awaazindiatvnews.com/2019/01/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5/?post=58489", "date_download": "2019-01-17T20:52:25Z", "digest": "sha1:Z5WJ2VJG5KTZCMXAWLPSKIL5PNQXMEHQ", "length": 6229, "nlines": 120, "source_domain": "awaazindiatvnews.com", "title": "भाजपावाले पेट्रोलचे नाव बदलायलाही मागेपुढे पाहणार नाही – AWAAZ INDIA TV NEWS", "raw_content": "\nHome देश भाजपावाले पेट्रोलचे नाव बदलायलाही मागेपुढे पाहणार नाही\nAll Content Uncategorized (117) अपराध समाचार (750) करियर (20) खेल (1041) जीवनशैली (57) टेक्नोलॉजी (497) दुनिया (834) देश (12389) धर्म / आस्था (67) मनोरंजन (482) राजनीति (870) व्यापार (349) समाचार (16860)\nभाजपावाले पेट्रोलचे नाव बदलायलाही मागेपुढे पाहणार नाही\nसध्या नावं बदलण्याचा जमाना आहे. आता पेट्रोलचेही नाव बदलणार असून त्याचे नाव पंडीत दीनदयाळ उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ असे ठेवले तर यात नवल वाटायचे कारण नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेवर तोफ डागली. खेड येथील सभेत छगन भुजबळ म्हणाले, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून इतिहासाचा तज्ज्ञ शक्तीकांत दास आणला आहे. इथे इतिहास लिहायचा आहे का इथे देशाची अर्थव्यवस्था सांभाळायची आहे. अर्थव्यवस्थेची अक्षरश: वाट लावली आहे असा आरोपही त्यांनी केला.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या सरकारकडे पैसे नाहीत परंतु वायफाय देण्यासाठी या सरकारकडे कोट्यवधी रुपये आहेत. आता मला सांगा तुम्हाला वायफाय हवा की, भाकरी हवी असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.\nया सभेत धनंजय मुंडे यांनी देखील टीका केली. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तन करण्याचा निर्धार केला असून जनतेला फसवणाऱ्या भाजप सरकारला घरी बसवण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले. धनंजय मुंडे यांनी रामदास कदम यांना ‘दाम’ दास कदम अशी उपमा देखील दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/advertisement/", "date_download": "2019-01-17T21:43:59Z", "digest": "sha1:KHTJBG7HPEP66A27GJPOZUDNGNYU2GBK", "length": 10715, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Advertisement- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळ���त होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nभारतीय जाहिरात क्षेत्राचे जनक अॅलिक पदमसी यांचं निधन झालंय. ते 90 वर्षांचे होते. भारतातल्या अनेक गाजलेल्या जाहिरातींमागचा चेहरा म्हणजे अॅलिक पदमसी.\nमुंबईकरांना दिवाळी गिफ्ट, म्हाडाच्या घरांची जाहिरात प्रसिद्ध\nटेक्नोलाॅजी Apr 14, 2018\nएअरटेल कंपनीच्या जाहिराती खोट्या, हायकोर्टाचा निर्णय\nप्रिया वारियरला जाहिरातींच्या आॅफर्स, एका पोस्टसाठी मिळणार 8 लाख रुपये\nअमुलच्या जाहिरातीत प्रिया वारियर\nमोदी सरकारकडून तीन वर्षात जाहिरातींवर 37,54,06,23,616 रुपये खर्च \nशिंगवाल्या राक्षसाची जाहिरात आठवतेय \nआमिरची प्रभावी 'नयी सोच'\n'आताच जाग आली का\nपृथ्वीराज चव्हाणांच्या जाहिरातीविरोधात आयोगाकडे तक्रार\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/26-percent-water-stock-medium-and-small-projects-sangli-district-108167", "date_download": "2019-01-17T21:41:47Z", "digest": "sha1:4CMJDXTBDIBQJW2YJDR622VPFEX456AU", "length": 15418, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "26 percent water stock in medium and small projects in Sangli district सांगली जिल्ह्यात मध्यम, लघू प्रकल्पांत 26 टक्के पाणीसाठा | eSakal", "raw_content": "\nसांगली जिल्ह्यात मध्यम, लघू प्रकल्पांत 26 टक्के पाणीसाठा\nशनिवार, 7 एप्रिल 2018\nसांगली : जिल्ह्यातील पाच मध्यम व 79 लघू प्रकल्पांत 26 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीपेक्षा 15 टक्‍क्‍यांनी हा पाणीसाठा अधिक आहे. गतवर्षीपेक्षा यंदा काहीशी समाधानकारक स्थिती आहे. टेंभू योजना सुरळीत सुरू आहे. शिवाय म्हैसाळ योजनेतून गावोगावचे तलाव भरून घेण्याचे आदेश दिल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाईची दाहकता कमी असणार आहे.\nजत तालुक्‍यातील प्रकल्पांमध्ये 35 टक्के म्हणजे 1081.06 दशलक्ष घनफूट उपयुक���त पाणीसाठा शिल्लक आहे. ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू असून, या योजनांचे पाणी तलावात सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.\nसांगली : जिल्ह्यातील पाच मध्यम व 79 लघू प्रकल्पांत 26 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीपेक्षा 15 टक्‍क्‍यांनी हा पाणीसाठा अधिक आहे. गतवर्षीपेक्षा यंदा काहीशी समाधानकारक स्थिती आहे. टेंभू योजना सुरळीत सुरू आहे. शिवाय म्हैसाळ योजनेतून गावोगावचे तलाव भरून घेण्याचे आदेश दिल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाईची दाहकता कमी असणार आहे.\nजत तालुक्‍यातील प्रकल्पांमध्ये 35 टक्के म्हणजे 1081.06 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू असून, या योजनांचे पाणी तलावात सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.\nजिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्पांत 14.80 तर 79 लघू प्रकल्पांत 42.55 दशलक्ष घन मीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. नऊ तालुक्‍यांतील 31 तलावांत 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. यामुळे या तालुक्‍यांना भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसते आहे. तासगाव तालुक्‍यातील 2, खानापूर तालुक्‍यातील 1 आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील 1 असे चार तलाव कोरडे आहेत. तासगाव तालुक्‍यातील तलावात केवळ 2 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या तालुक्‍यात पाणीटंचाई भासू लागली आहे.\nजत तालुक्‍याला कायम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात तालुक्‍यात पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध असेल. तालुक्‍यातील प्रकल्पांत 35 टक्के म्हणजे 1081.06 दशलक्ष घन फूट पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र जत पूर्व भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. जत पश्‍चिम भागात पाणी असल्याने शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.\nसिंचन योजनेच्या क्षेत्रातील तलाव भरणार\nताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन सुरू आहेत. टेंभू उपसा सिंचन योजना पुढील आठवड्यात सुरू होईल. ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून लाभ क्षेत्रातील तलाव भरण्यात येणार आहेत. शेतकरी आणि पाणीपुरवठा संस्थांनी पाटंबधारे विभागाकडे तशी मागणी केली असून, तलाव भरून देण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या हालचाली आहेत. अशी माहिती पाटंबधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. तसेच तलावात पाणी हवे असल्यास पाणीपट्टी भरावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.\nपाणी पुरवठा बंद केल्यास पोलिसात जाईन : महापौर\nपुणे : \"अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे...\nपुण्याच्या पाणीकपात निर्णयाला जलसंपदाकडून स्थगिती\nपुणे : पुण्याच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात येत्या 25 जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक होणार असून, या बैठकीत पाण्याच्या प्रश्नावर तोडगा...\nसिंचन भवनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड\nपुणे : शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवन येथील कार्यालयात पाइपलाइनची...\nलेखी आश्वासनानंतर कूर्डू येथील आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित\nकुर्डु (सोलापूर) - येथील हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असलेले...\nचार हजार गावांचा करणार कायापालट - मुख्यमंत्री\nऔरंगाबाद - बदलत्या हवामानामुळे पर्जन्यमानात अनियमितता आली असून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य विनियोग करणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे सूक्ष्म...\nपुणे महापालिका अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर\nपुणे : महापालिकेचे 2019-20 चे सुमारे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी( ता.17) मुख्यसभेत सादर केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80/", "date_download": "2019-01-17T21:42:37Z", "digest": "sha1:7ZPMZVHIGR4GYFKARQQSTFT2M6RATLYP", "length": 10892, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यंदाही पुणेकरांवर करवाढीचा बोजा! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nयंदाही पुणेकरांवर करवाढीचा बोजा\nस्थायी समितीमध्ये सादर करण्यात आला प्रस्ताव\nपुणे – पुणेकरांना यंदाही करवाढीची भेट दिली जाणार आहे. यात 15 टक्के पाणीपट्टी वाढ तसेच घनकचरा व्यवस्थपानाच्या “युजर चार्जेस’चा प्रस्ताव आहे. हा विषय महापालिका प्रशासनाने मंगळवारी स्थायी समितीमध्ये सादर केला. मात्र, समितीने त्यासाठी खास सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nप्रशासनाच्या प्रस्तावानुसार, “पाणीपट्टीत सुमारे 200 ते 300 रुपयांची वाढ होणार आहे. प्रशासनास कोणत्याही कराच्या रकमेत वाढ अथवा सवलत द्यायची असल्यास, त्याबाबतच्या प्रस्तावास 20 फेब्रुवारीपूर्वी स्थायी समिती आणि मुख्यसभेची मान्यता आवश्‍यक असते. त्यानुसार, प्रशासनाकडून हा करवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यात हे 2 कर वगळता इतर कोणत्याही करात वाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही.’\nसमान पाणीपुरवठा योजनेसाठी पाणीपट्टीत वाढ\nमहापालिकेकडून शहरात समान पाणी योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 2,500 कोटींचा खर्च येणार असल्याने महापालिकेने पाणीपट्टीत 100 टक्के करवाढ प्रस्तावित केली होती. त्यास 2016 मध्ये मान्यताही देण्यात आली आहे. मात्र, ही दरवाढ एकाच वेळी न करता त्यात टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पहिली पाच वर्षे प्रत्येकी 15 टक्के, तर शेवटच्या वर्षी 25 टक्के वाढ केली जाणार आहे. त्यानुसार, 2017 पासून दरवर्षी पाणीपट्टीत 15 टक्के वाढ केली जात असून 2019-20 या आर्थिक वर्षातही 15 टक्के वाढ केली जाणार आहे,’ असे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे.\n“युजर चार्जेस’लाही घेणार मान्यता\nघनकचरा व्यवस्थापनासाठी लागणारा खर्च आणि मिळकतकरातून जमा होणारे शुल्क यात मोठी तफावत आहे. त्यामुळे प्रशासनाने 2019-20 पासून नागरिकांकडून “युजर चार्जेस’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. मात्र, हा धोरणात्मक निर्णय असल्याने स्थायी समितीने हा प्रस्ताव पक्षनेत्यांकडे पाठविला आहे. त्यास अजून पक्षनेत्यांनी मान्यता दिलेली नाही. मात्र, 20 फेब्रुवारीपूर्वी मान्यता न घेतल्यास या प्रस्तावाची अंमलबजावणी करणे शक्‍य होणार नाही, ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने हा “युजर चार्जेस’चा प्रस्तावही मान्यतेसाठी ठेवण्यात आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्यात 15 वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या करुन मृतदेह पुरला जमिनीत\n250 क्विंटल बियाणांचे वाटप\nरब्बी पिकांच्या परिस्थितीने चिंतेत वाढ\nपुन्हा आले रस्ते खोदाईचे दिवस\nसोशल मीडियावरही पुणे मेट्रो ‘सुपरफास्ट’\nप्रदूषण घटकांची होणार चाचणी\nपुणे महापालिकेचे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक सादर\nशिष्यवृत्तीसाठी मूळ कागदपत्रांचे बंधन नाही\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणी आणखी एक अटकेत\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-17T21:13:24Z", "digest": "sha1:XWYHSGDLD4QDGRMZG2HQ63JHB53Q3LWS", "length": 9561, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सहकारातील स्पर्धा टिकवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसहकारातील स्पर्धा टिकवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज\nआ. शशिकांत शिंदे यांचे प्रतिपादन\nकुडाळ, दि. 18 (प्रतिनिधी) – आजच्या स्पर्धात्मक आणि कसोटीच्या काळात अर्थनीतीच्या संकल्पना बदलत असून त्यातून चांगली विकासात्मक फळे मिळवण्यासाठी सजग राहणे गरजेचे आहे, त्यासाठी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची व निकोप स्पर्धा टिकवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांचीही गरज आहे. सोसायटीचे चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी निस्वार्थीपणे सर्वसामान्य जनतेला सदैव सहकार्य केले.राजकीय अभिनियवेश बाजुला ठेवून समोर आलेल्या व्यक्तीला विश्वासाने मदतीचा हात दिला म्हणूनच त्यांनी जनतेच्या हृदयात स्थान मिळवले असल्याचे गौरवोद्‌गार आ. शशिकांत शिंदे यांनी बोलताना काढले.\nजावली-महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती व कुडाळ वि.का.स. सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शशिकांत शिंदे म्हणाले, सहकारी संस्थांमधील व्यवस्थापन कौशल्य आणि आधुनिकता यांची जाणीव विकसित करणे गरजेचे झाले आहे.\nआ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सहकार क्षेत्रात उत्तमपणे आणि दिशादर्शक काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्यात कुडाळ विकास सेवा सोसायटीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, सोसायटीच्या माध्यमातून चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी लोकाभिमुख काम करून एक आदर्श निर्माण केलेला आहे त्यांचे कार्य शेतकऱ्यांच्या हिताचे आहे.\nयावेळी राजेंद्र शिंदे यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी शिंदेशाही पगडी व सन्मान पत्र देऊन त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.\nयावेळी माजी आ. सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रभारी सभापती दत्ता गावडे, माजी सभापती सुहास गिरी, पंचायत समिती सदस्य सौरभ शिंदे, प्रतापगड साखर कारखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे, किसनवीर कारखाना संचालक चंद्रसेन शिंदे, सरपंच वीरेंद्र शिंदे, रविंद्र परामणे यांच्यासह कुडाळ सोसायटीचे सर्व संचालक, मान्यवर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे “कोहिनूर’ : सुधीर मुनगंटीवार\nफलटणला प्रभाग 11 मध्ये रंजना कुंभार बिनविरोध\n“निर्भया’ला साह्य म्हणून समांतर पथक देणार\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशरद पवारांचे आरक्षणाचे वक्‍तव्य अनाकलनीय : रावसाहेब दानवे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/5168-aniket-kothle-murder-case-is-now-in-fasttrack-court", "date_download": "2019-01-17T21:52:02Z", "digest": "sha1:7MWFQZGXUXLIXWW27R5RSMRK2BICCDHG", "length": 7095, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अनिकेत कोथळे खुनाचा खटला आता फासट्रॅक कोर्टात - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअनिकेत कोथळे खुनाचा खटला आता फासट्रॅक कोर्टात\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nसांगली पोलीस कोठडीतील मारहाणीमुळे मृत्युमुखी पडलेल्य�� आणि त्यानंतर मृतदेह जाळण्यात आलेल्या अनिकेत कोथळेच्या खुनाचे 700 पाणी चार्जशीट सोमवारी जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली.\nवरिष्ठ सीआयडी अधिकाऱ्यांनी आज जिल्हा न्यायालयात 700 पाणी चार्जशीट दाखल करण्यात आली. 6 नोव्हेंबर रोजी अनिकेतचा आणि त्याच्या मित्रांचा आगदी शूल्लक कारणावरून खून करण्यात आला होता.\nयाप्रकरणी बडतर्फ पीएसआय कामटेसह 7 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी 12 वाजता सीआयडी अधिकारी आणि पोलिसांनी 700 पाणी चार्जशीट न्यायालयात दाखल केले.\nया प्रकरणात एकूण सात आरोपी असून 125 जणांची चौकशी करण्यात आली. यातील आणखी दोन आरोपींचा तपास सुरू असून सीआयडीचे पोलीस निरीक्षक हरीश कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने अनिकेत कोथळेच्या खुनाचे आरोपपत्र अखेर न्यायालयात दाखल केले आहे.\nया प्रकरणात सरकारकडून विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली, तर कोथळे खुनाचा खटला हा आता फासट्रॅक कोर्टात चालणार आहे.\nब्लू व्हेल गेमच्या नादात मुलाने जीव गमावला असता...\nदगडूशेठ बाप्पाला भरजरी 'अलंकार' \n....म्हणून 'त्या' तरुणाने डॉक्टरवर केले कोयत्याने सपासप वार\nहजारो घराण्यांचे कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजाभवानी\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2019/01/blog-post_36.html", "date_download": "2019-01-17T20:50:11Z", "digest": "sha1:G5R3XQ5J2ZQPWN5TRO3SDYIWCIGZNNE6", "length": 9064, "nlines": 100, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "श्रीगोंद्यात भाजपला खिंडार | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर ��हापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nनगराध्यक्ष पदासाठी शुभांगी पोटे यांची उमेदवारी जाहीर\nभोस, यांच्यासह दोन नगरसेवक आघाडीत दाखल\nश्रीगोंदे, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी सकाळी राजकीय भूकंप घडला. भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे, नगरसेवक सतीश मखरे व नगरसेवक गणेश भोस यांनी भाजपला रामराम करीत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत प्रवेश केला. छत्रपती कॉलेजवर झालेल्या पत्रकार परिषदेत हा प्रवेश पार पडला. तर नगराध्यक्ष पदासाठी शुभांगी मनोहर पोटे हे काँग्रेसचे उमेदवार असतील. अशी घोषणा अण्णासाहेब शेलार यांनी यावेळी केली.\nछत्रपती महाविद्यालयात राष्ट्रवादी व काँग्रेसने सोमवारी सकाळी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे, सतीश मखरे अचानक दाखल झाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी या प्रवेशाची घोषणा केली. तर राजेंद्र नागवडे, आ.राहुल जगताप यांनी भोस व पोटे यांचे स्वागत केले.\nनगराध्यक्ष मनोहर पोटे म्हणाले, राजेंद्र नागवडे यांनी मला नगराध्यक्ष करण्यासाठी मोठे सहकार्य केले. मी नगराध्यक्ष झाल्यापासून पार्टीत कुरघोडीच राजकारण सुरू झालं. मी कसा बदनाम होईल हे आप्तस्वकीयांनी सुरू केलं. त्यामुळे अंतर्गत गटबाजीला कंटाळून हा निर्णय आपण घेतला. यावेळी बोलताना बाबासाहेब भोस म्हणाले, राज्यात भाजप सरकारने एकही सर्वसामान्यांच्या हिताचा मुद्दा घेऊन एकही काम केलं नाही. या सरकारकडून सामान्य माणूस भरडला जाता आहे. त्यामुळे भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. लवकरच इतरही नगरसेवक आमच्या सोबत येणार आहे. याप्रसंगी आ. राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार, भगवानराव पाचपुते, विठ्ठलराव काकडे, ऍड. सुभाष डांगे आदी नेत्यांसह काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/ai-31-dec18/?vpage=22", "date_download": "2019-01-17T21:21:12Z", "digest": "sha1:W2PBVJJUZVSL56GQ5MRUCS4WIHQUKQ5A", "length": 29751, "nlines": 164, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सशस्त्र दलात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 17, 2019 ] अध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 17, 2019 ] नखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे\tविशेष लेख\n[ January 17, 2019 ] पानिपतला विसरूं नका\tऐतिहासिक\n[ January 17, 2019 ] अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\tनियमित सदरे\nHomeनियमित सदरेसशस्त्र दलात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना\nसशस्त्र दलात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना\nJanuary 3, 2019 ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) नियमित सदरे, राष्ट्रीय सुरक्षा, विशेष लेख\nबहुतांश अंगांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्पर्श\nरशियाचे पंतप्रधान पुटीन म्हणतात की जो कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) एआय’) प्रगती करेल तोच पुढच्या दशकात जगावर राज्य करेल.कृत्रिम बुद्धिमत्तेची परिमाणे आता बदलत चालली असून, मानवाच्या आयुष्यातील बहुतांश अंगांना तिने स्पर्श केला आहे. हॉटेलमध्ये काय खावे, ऑनलाइन कोणती पुस्तके खरेदी करावीत, बॅंकेचे कर्ज नक्की किती मिळेल, विशिष्ट आजारासाठी कोणती उपचारपद्धती वापरावी अशा सर्वच सूचना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. यामध्ये मानवी आयुष्य सुखकर करण्याची क्षमता असल्याचे गेल्या काही वर्षांत सिद्ध झाले आहे. या गोष्टींची यादी वाढतच जाणार असून, त्यासाठी गुंतागुंतीच्या सॉफ्टवेअर्सचा वापरही वाढणार आहे. त्यामुळेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित “स्टार्ट अप’ कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही होते आहे. त्याच्या जोडीला “अमेझॉन’, “फेसबुक’, “मायक्रोसॉफ्ट’सारख्या बड्या कंपन्यांनी या विषयातील संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे इंटरनेटमुळे झालेल्या क्रांतीपेक्षाही मोठी क्रांती होईल, असा अंदाज बांधला जात आहे.\nगेल्या काही वर्षांपासून गुगल ट्रान्सलेटची सेवा भाषांतराचे काम करत आहे. गेल्या वर्षीपासून या सेवेला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यात आली आहे. पूर्वी या सेवेत एक शब्द किंवा वाक्प्रचार भाषांतरित व्हायचा; मात्र आता संपूर्ण वाक्याचा संदर्भ लक्षात घेऊन भाषांतर करण्यात येते. त्यामुळे ‘गुगल ट्रान्स्लेट’मध्ये भाषांतराची पातळी ९० टक्के अचूकतेपर्यंत पोहोचली आहे.\nयाशिवाय व्हॉइस टायपिंग नावाच्या पद्धतीने आपण गुगलच्या मायक्रोफोन मध्ये मराठी मध्ये बोलुन त्याचे रूपांतर हे मराठी टायपिंग मध्ये करू शकतो. यामुळे कामाचा वेग खूपच वाढतो. कारण एक सामान्य व्यक्ती एका मिनिटांमध्ये 20 ते 30 शब्द टाईप करू शकतो मात्र आपण जर डिक्टेट केले तर याचा वेग हा तिप्पट होऊ शकतो.या यंत्रणेची खुबी अशी, की जसजसा वापर वाढेल तसतसे तिचे ‘ज्ञान’ वाढते. म्हणजे चुका सुधारतात, योग्य शब्द ती लक्षात ठेवू लागते आणि भाषांतरात अचूकता येते. मुख्य म्हणजे ‘गुगल ट्रान्स्लेट’सारख्या सुविधा वापरून आपल्या ज्ञानाची भर त्यात घालू शकतो.\nकाय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता\nकृत्रिम वस्तूने केलेल्या बुद्धिमान वर्तनास ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अथवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सी’ असे म्हणतात. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे. मुख्यत: स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांची निर्मिती यातून केली जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता असणार्या प्रणाली, अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, संरक्षण, कॉम्प्युटर गेम्स (बुद्धिबळ इत्यादी) आणि संगणक प्रणाली यामध्ये वापरल्या जातात.\nमहत्त्वाकांक्षी संरक्षण योजना हाती\nभविष्यातील युद्धासाठी अत्याधुनिक साधनांसह भारतीय सेना सज्ज होत असून, त्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी संरक्षण योजना हाती घेण्यात आली. एका महत्त्वाकांक्षी योजनेत केंद्र सरकारने सशस्त्र दलात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) समावेश करण्याचे काम सुरु केले आहे. यात मानवरहित टँक, जहाज, विमाने व रोबो हत्यारांचा समावेश असेल. नव्या पिढीच्या युद्धासाठी सज्जतेच्या दिशेने हे पहिले पाऊल असेल.\nतिन्ही दलानी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यातील युद्धांसाठी हे आवश्यकच आहे. त्यांनी यासाठी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स योजनेला अंतिम स्वरुप दिले जात आहे. सशस्त्र दल व खासगी क्षेत्रात एक मॉडेल म्हणून ते लागू केले जाईल. कुमार यांनी माहिती दिली की, नव्या पिढीच्या युद्धाची तयारी करताना तांत्रिक बाबी, स्वयंचलित आणि रोबोटवर लक्ष केंद्रित करावे लागेल. अन्य जागतिक शक्तींप्रमाणेच भारताकडूनही मानवरहित हवाई वाहने, मानवरहित जहाजे, मानवरहित रणगाडे, स्वयंचलित रोबो रायफलचा वापर केला जाईल.\nकृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेन्सी अर्थात एआय) प्रणालीचा वापर करून शस्त्रास्त्रे तयार केली जाणार आहेत. आपल्या लष्करात ‘एआय’चा वापर करण्यासाठी चीनने प्रचंड मोठी गुंतवणूक करण्यास प्रारंभ केला असून, भारतही आता तसूभरही मागे राहणार नाही. ही योजना लष्कर, हवाई दल आणि नौसेनेसाठीही राबवली जाणार आहे.\nबड्या देशांत आधीच सुरुवात\nचीन व पाकिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी एआयचा उपयोग झाल्यास या सीमांवर संरक्षण करणाऱ्या सशस्त्र दलांवरील दबाव कमी होऊ शकतो. चीन एआय तंत्रज्ञानासाठी अब्जावधी डॉलर खर्च करत आहे. त्यांची २०३० पर्यंत एक केंद्र स्थापन करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. चीनने आपल्या लष्करात ‘एआय’चा वापर सुरू करण्यासाठी संशोधन सुरू केले असून, त्यावर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे. 2030 पर्यंत चीनला ‘एआय’संबंधीचे जगातील प्रमुख केंद्र बनवण्याची योजना चीनने आखली आहे.अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि यूरोपीय संघ एआयमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत.\nचीन आणि पाकच्या सीमेवर निगराणीसाठी ‘एआय’चा वापर केल्यास तेथील जवानांवरील ताण क��ी होण्यास मदत होणार आहे. छोट्या छोट्या मोहिमांमधील यशासाठीदेखील याचा वापर केला जाऊ शकतो.\nअमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आदी देश ‘एआय’मधील गुंतवणुकीत कितीतरी पुढे निघून गेले आहेत. मानवविरहित ड्रोनच्या मदतीने अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवाद्यांच्या गुप्त ठिकाणांचा शोध लावून ती उद्ध्वस्त केली आहेत. मानवविरहित ड्रोनही ‘एआय’च्या मदतीनेच काम करते.\nसंरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) या सगळ्या योजनेत महत्त्वाचा सहभाग असणार आहे. देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा पाया चांगलाच मजबूत असून, त्याचाही फायदा या योजनेत होणार आहे. ‘एआय’संबंधी क्षमता वाढवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची मदत घेतली जाणार आहे.\nभारताच्या विकासामध्ये एआयची प्रमुख भूमिका\nभारताविषयी बोलयचे तर एआय केवळ स्मार्ट डिवायस विकसित करण्यातच प्रमुख भूमिका निभावत आहे, असे नाही तर सरकार व कॉरपोरेट क्षेत्र दोन्हीमध्ये ग्राहकांना चांगली सेवा देण्यात महत्वपूर्ण काम करत आहे. भारतीय रेल्वे सिग्लन फेल होण्याची शक्यता संपविण्यासाठी एआयच्या मदतीने रिमोट कंट्रोल मॉनिटरिंगचा प्रयोग सुरू आहे. यामध्ये एआयच्या माध्यमातून सिग्नल यंत्रणा खराब होण्याचा धोका आधीच संबंधित यंत्रणेला कळवले जाते. भारतातील अनेक पतसंस्थांनी आपल्या कामकाजात एआयचा प्रयोग सुरू केला आहे. एआयच्या मदतीने बँक चॅटबॉटचे निर्माण करत आहेत. जे ग्राहकांशी संवाद साधतात व माहिती संकलित करण्यास सहाय्यक आहेत.\nएचडीएफसी बँकेने बंगळुरूची कंपनी सेंसफोर्थ एआय रिसर्चच्या मदतीने मार्च महिन्यात लाँचिंग केल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वर आधारित रोबोट ‘इव्हा’ चे का निर्माण केले होते. इव्हाने आतापर्यंत ५,३०,००० यूनिक यूजर्सबरोबर १२ लाखाहून अधिकवेळा संवाद केले असून जवळपास २७ लाख चौकशींचे मोठ्या सहजतेने उत्तर दिले आहे.\nनवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील\nया विषयावरील एका अहवालानुसार, जगभरातील साडेसात कोटी ते साडेसदतीस कोटी लोकांना सन २०३०पर्यंत आपल्या कामांत नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील.डिजिटायझेशन, ऑटोमेशन, एआयसारख्या क्षेत्रांत मनुष्यबळ लागेल.\nहे सगळे बदल होत असताना, नव्या तंत्रज्ञानानुरूप आपल्याला आपल्या कामात काही मूलभूत बदल करावे लागतील. त्यासाठी आपण तयार असले पाहिजे. तसे त���ार असू आणि नवी कौशल्ये शिकण्याची तयारी असेल, तरच आपण टिकू शकू, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे, की ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाला स्वत:ची ‘अक्कल’ असली, तरी मूलभूत शहाणपण किंवा कॉमन सेन्स नाही. त्याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करून घेण्यासाठी त्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि कायदेशीर चौकटीत बसवणे गरजेचे आहे. ‘एक्स्प्लनेबल एआय’ हे आणखी एक पुढचे पाऊल याच दिशेने पडले आहे. या बदलांना कवेत घेण्यासाठी आपणही तयार राहणे गरजेचे आहे.\nभावी पिढीतील युद्धात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भविष्यात एखादे मोठे युद्ध झाले, तर त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचदृष्टीने आता भारतीय लष्कराने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे.\n-ब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि)\nAbout ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\t220 Articles\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) यांचे सर्व लेख\nअमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम\nइतरांच्या लढाया लढायच्या नाही\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमध्ये भारताकडून उभारण्यात येणार्या ग्रंथालयाची खिल्ली उडवल्याने ...\nसरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे\nपार्लियामेंटरी स्टॅंडिंग कमिटी ने एक महत्त्वाचे सूचना केली आहे की जे सरकारी नोकरीत प्रवेश करतात ...\nसशस्त्र दलात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना\nबहुतांश अंगांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्पर्श\nरश��याचे पंतप्रधान पुटीन म्हणतात की जो कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) एआय') प्रगती ...\nकाश्मिर खोर्‍यात सोशल मिडीयावर दहशतवादाचा प्रसार\nकाही दिवसापूर्वी कश्मीर खोऱ्यात तीन दहशतवाद्यांना मारण्यात सैन्याला यश मिळाले. मात्र सैन्याची कार्यवाही सुरू झाली आणी ...\nप्रत्यक्ष युद्धभूमीवर महिलांचा प्रवेश सध्या विचाराधिन\nबिपीन रावत यांनी न्यूज 18 वाहिनीला दिलेली मुलाखत\nप्रत्यक्ष रणभूमीवर महिलांना लढाईसाठी तैनात केलेले नाही. कारण ...\nअंदमान समुद्रातील आव्हाने व त्यास भारताचे प्रत्युत्तर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या ईस्ट एशिया समिटसाठी सिंगापूरला होते. त्यात साऊथ ईस्ट एशियातील देशही ...\nभारताची सागरी सुरक्षा – भाग २\nभारताची सागरी सुरक्षा: सद्य परिस्थिती आणि उपाय योजना - भाग २\nसंपूर्ण किनारपट्टीवर विजकीय (Electronic) देखरेख\nसागरी सुरक्षेच्या इतिहासाचा नियमितपणे अभ्यास जरुरी\n२६ नोव्हेंबर २०१८ ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्याने सागरी सुरक्षेची सध्याची अवस्था ...\nसागरमालामुळे वाढती महासागरी वाहतुक आणि सागरी सुरक्षा\n\"राज्यातील बंदरे आणि रस्ते विकास कामांसाठी ७ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ...\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८, मुंबई वाचविणसाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डची मोहीम\nनॅशनल सिक्युरिटी गार्ड सैन्याचे कमांडो\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z71224002400/view", "date_download": "2019-01-17T22:01:15Z", "digest": "sha1:HGJTDJZY5H6HWVZMIXXWAIOKWVAZLLLC", "length": 9534, "nlines": 171, "source_domain": "www.transliteral.org", "title": "बालगीत - नको पाटी नको पुस्तक नक...", "raw_content": "\nविवाहासाठीच्या मुहूर्तांची नांवे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह २|\nनको पाटी नको पुस्तक नक...\nपावसा रे , थांब कसा \nआला श्रावण पुन्हा नव्याने...\nथेंबातून आला ओला आनंद ...\nझुक्‌झुक् आली नभी ढगा...\nनदीबाई माय माझी डोंगरा...\nनदी वाहते त्या तालावर ...\nतू नीज निर्जनी सिन्धो माझ...\nपर्यावरणाची धरु आस , आणख...\nएक थेंब पावसाचा हिर...\nऋतुचक्र सरकले काळे मेघ न...\nआवडतो मज अफाट सागर अथांग...\nनदी रुसली , आट���न बसली ...\nअखंड करती जगतावरती कृपावं...\nसारखा चाले उद्‌धार - पोर...\nनको पाटी नको पुस्तक नक...\nफुलगाणी गाईली याने आणि त्...\nवसंतात गळतात पिंपळाची पान...\nनका तोडू हो झाडी झाडी ...\nपंखसुंदर प्रवासी निळ्या आ...\nएक फूल जागं झालं दोन ...\nमाझ्या ग अंगणात थवे फु...\nखूप हुंदडून झाल्यावर त...\nआकाशअंगणी रंग उधळुनी ...\nमाझे गाव चांदण्याचे चा...\nअवकाशातुन जाता जाता सह...\nअवकाशातुन जाता जाता सह...\nमाझ्या तांबडया मातीचा लाव...\nराना -माळात दिवाळी हसली ...\nधरणी माझं नाऽऽव आकाश म...\nअंग नाही , रंग नाही वि...\nहे सुंदर , किति चांदणं ...\nअर्धाच का ग दिवस आणि अ...\nएका सकाळी दंवाने भिजून...\nभिंतीवर एक कवडसा मजसाठ...\nएक दिवस अचानक पोटामध्य...\nढगाएवढा राक्षस काळा का...\nहिरवागार पोपट भिजलेल्या र...\nरंग जादूचे पेटीमधले इंद्र...\nएकदा एक फुलपाखरु कविता कर...\nलालपिवळा लालपिवळा , म्हण...\nबालगीत - नको पाटी नको पुस्तक नक...\nनिळ्या आभाळवाटांनी पंख पसरुन एकेकटयाने किंवा थव्यांनी उडणारे पक्षी पाहताना मुलांच्या मनात येते, ’आपणही असे पंख पसरुन वार्‍यावर स्वार व्हावे.’\nनको पाटी नको पुस्तक\nझाडांनो, तुमचे आपले बरे असते\nनको परीक्षा नको शिक्षा\nझाडांनो, तुमचे आपले बरे असते\nनको रुसवा नको भांडण\nझाडांनो, तुमचे आपले बरे असते\nझाडं अशी कशी असतात \nपण माणसांपेक्षा काम करतात \nझाडांना असतात कुठे पाय\nतरी कशी उभी राहतात \nअसतात कुठे हात झाडांना\nतरी कशी काम करतात \nझाडांना असतं कुठे नाक\nतरी कसा श्‍वास घेतात \nझाडं म्हणजे झाडं नसतातच \nझाडं म्हणजे माणसंच असतात \nझाडांनो, हिरवीगार सावली तुमची\nकिती किती हात तुमचे.\nताल देतात पंख पाखरांचे\nझाडांनो, तुम्ही बहरता, फुलता\nसांगा ना काय गुपित त्याचे \nमोठ्‌ठं मोठ्‌ठं व्हायचं आहे\nबहरायचं अन् फुलायचं आहे.\nतुमच्याच कुशीत शिरुन आता\nझाडं म्हणजे काय असतं \nपानां-फुलांचं एक अख्खं गाव असतं\nगार गार सावलीचं रान असतं.\nगोड गोड फळांचं दान असतं.\nझाडं म्हणजे काय असतं \nएक आनंदी मन असतं\nअन् घर नसलेल्या किती मुलांचं\nझाडं म्हणजे एक घर असतं \nकवयित्री - रेणू दांडेकर\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/25_16.html", "date_download": "2019-01-17T20:55:18Z", "digest": "sha1:UCRCUTD57AJJVD6UVCTCPYXRIX7Q3REJ", "length": 8665, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "देशातील सर्वांत लांब पुलाचे 25 ला लोकार्पण | Lokmanthan News", "raw_content": "\n��हमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nदेशातील सर्वांत लांब पुलाचे 25 ला लोकार्पण\nनवी दिल्ली: लांबीबाबत आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाचा आणि देशातील सर्वांत लांब पुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या पुलावरून रेल्वे आणि वाहने जावू शकणार आहेत. प्रदीर्घ काळ रेंगाळलेल्या या पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 डिसेंबरला लोकार्पण होणार आहे.\nएच. डी. देवगौडा यांनी पंतप्रधान असताना या सर्वात लांब पुलाची पायाभरणी केली होती. 1997 मध्ये पायाभरणी समारंभ झालेल्या या पुलाच्या कामाला प्रत्यक्षात 2002 मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सुरुवात झाली. या सर्वांत लांब पुलाचे नाव बोगीबील पूल असे आहे. या पुलावर तीन पदरी रस्ता बांधण्यात आला आहे. त्याखाली दुहेरी रेल्वेमार्ग करण्यात आला आहे. हा पुल ब्रम्हापुत्र नदीवर 32 मीटर उंच बांधण्यात आला आहे. हा पुल स्वीडन आणि डेन्मार्कला जोडणार्‍या पुलाच्या धर्तीवर आहे. तेथूनच या पुलाची संकल्पना पुढे आली. या पुलाची लांबी 4.94 किलोमीटर इतकी आहे.\nचीनला लागून सीमेवर असलेल्या या पुलाला सुरक्षेच्यादृष्टीने अतिशय महत्त्व आहे. हा पूल आसामधील दिब्रूगडला ढेमाजी जिल्ह्यातून जोडला जाणर आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारसाठी हा पूल विकासाचे प्रतीक आहे. चीनच्या सीमेवर असणार्‍या भारतीय लष्कराला रसद पोहचवण्याच्या दृष्टीने हा पूल अतिशय महत्त्वाचा आहे. चीनला लागून असलेल्या सीमेवर तैनात असलेल्या सशस्त्र दलांना तेजपूरहून युद्धसामग्री पोहोचविण्यासाठी हा पूल महत्त्वाचे योगदान देणार आहे. दिब्रूगडहून अरुणाचलला गुवाहाटी मार्गावरून ज��यचे असल्यास तब्बल 500 किलोमीटरचे अंतर लागत होते. या पुलामुळे आता 100 किलोमीटरचे अंतर कमी झाले आहे.\nचाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nजामखेड ता./प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस व...\nस्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे\nआमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून र...\nभरसभेत खासदार दिलीप गांधी यांची वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी\nमहागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-220607.html", "date_download": "2019-01-17T21:30:28Z", "digest": "sha1:EXSKQWCOC34MHUACGG3VJQZHHEXLVYTU", "length": 27712, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "माझी जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी !", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्���ा या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nमाझी जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी \nमहेश म्हात्रे,कार्यकारी संपादक, अायबीेएन लोकमत\nसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये उमटलेला हा \"पंढरपुरा नेईन गुढी \" च्या इच्छेचा हुंकार गेल्या अनेक शतकांपासून मराठी मनामनामध्ये झंकारत आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. काल संत तुकाराम महाराजांची पालखी देहू मधून निघाली. लक्षावधी वारकऱ्याच्या दिंड्या टाळ मृदुंगांच्या घोषात आणि ज्ञानबा - तुकारामच्या उद्घोषात आता पंढरीच्या वाटेने निघाले आहेत. पंढरीची वारी हा खरे तर महाराष्ट्राचा महा-धर्म, ज्येष्ठ अभ्यासिका इरावती कर्वे यांनी एका लेखात वारीचे आणि महाराष्ट्राचे नाते खूप समर्पक शब्दात मांडले आहे, त्या म्हणतात, \" ज्या प्रदेशातील लोक वारी करतात तो भाग म्हणजे महाराष्ट्र \".\nज्ञानेश्वर महाराजांच्या आधी पासून, खरे सांगायचे तर दीड हजार वर्षांपासून वारीची परंपरा आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी आपल्या मुलांसह पंढरपूरची वारी केली होती, ज्ञानेश्वर माउलीच्या एका अभंगात त्याचा उल्लेख आढळतो .\nसाधु संत मायबाप तिही केले कृपादान \nपंढरीचे यात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान॥\nपंढरीची वारी हा महाराष्ट्र आणि जवळपासच्या ५-६ प्रांतातील लोकांचा कुलाचार आहे, हजारो गावांचा , लोकांचा तो लोकधर्म आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे कुंभमेळ्यासाठी सरकारला अनेक सोयीसुविधांची तयारी करावी लागते, रस्ते, पाणी, राहुट्या, एक ना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो, तसा इथे वारीत काहीही बडेजाव नसतो. साधे लोक, त्यांचे साधे जगणे, वारीत प्रत्येक पावलावर पाहायला मिळत असते. म्हणून प्रत्येक वारकरी पांडुरंगाकडे एकच मागणे मागत असतो, \" पंढरीचा वारकरी, वारी चुकू न द्यावी हरी\".\nतुम्ही-आम्ही तीर्थयात्रेला जातो. पदरी पुण्य पडावं म्हणून गंगा-गोदावरीत स्नान करतो. साधू-संन्याशाला दान करतो. म्युझियममध्ये पाहावं तसं देवाचं दर्शन घेतो. तीर्थाच्या हाटात संसारोपयोगी वस्तूंची खरेदी करून यात्रा संपवतो. पण याला ‘यात्रा’ म्हणत नाहीत, तर ‘सहल’ म्हणतात. तीर्थस्थळी जायचं तर भक्ताच्या उत्कटतेनं जावं लागतं. भूक-तहान विसरून पायाखालची जमीन तुडवत जाणारे वारकरी पंढरीची वारी अशाच उत्कटतेनं करतात. हरिनामाची पताका खांद्यावर घेऊन ‘गाऊ नाचू प्रेमे, आनंदे कीर्तनी’ अशा विठ्ठलनामाच्या गजरात वारक-यांच्या दिंडय़ा पंढरीला पोहोचतात. नामभक्तीचा पूर चंद्रभागेच्या वाळवंटात दुथडी भरून वाहतो. म्हणूनच पंढरपूर हे नामभक्तीचं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. आळंदीला मात्र ज्ञानेश्वरांच्या समाधीजवळ गेलं की, अध्यात्मज्ञानाचा दबदबा जाणवतो. तिथं गीतेच्या तत्त्वज्ञानाचा ऊहापोह कीर्तन-प्रवचनातून चालत असतो. ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीतून संन्याशाच्या धर्माची दीप्ती प्रकाशमान होताना दिसते. जवळच देहू आहे. शेजारी सोपान् काकांचे सासवड आहे, आळंदीला ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली, तर देहूला तुकाराम महाराजांनी अध्यात्म प्रांताच्या नकाशावर अमर केले. ‘ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस॥’ असे म्हटलय, ते खरे आहे.\nवारकरी संप्रदायाचा श्वास ज्ञानोबाचा तर बाहेर पडणारा उच्हावास तुकोबाचा, असे म्हंटले तर अतिशोयक्ती होणार नहि. एक बाल ब्रह्मचारी, पूर्ण विरागी संन्यासी तर दुसरा संसारी. संसारात राहूनही विरक्त, संत ���सं होता येतं, याचं मूर्तिमंत उदाहरण. ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे उदास विचारे वेच करी॥’ हा तुकारामांचा जीवनादर्श. संसारात व्यापार-उदीम करून पैसा मिळवावा, पण त्याची आसक्ती बाळगू नये. अनासक्त राहून मिळवलेल्या धनाचा सहज त्यागही करावा. ‘सोने रूपे आम्हा मृत्तिकेसमान उदास विचारे वेच करी॥’ हा तुकारामांचा जीवनादर्श. संसारात व्यापार-उदीम करून पैसा मिळवावा, पण त्याची आसक्ती बाळगू नये. अनासक्त राहून मिळवलेल्या धनाचा सहज त्यागही करावा. ‘सोने रूपे आम्हा मृत्तिकेसमान माणिके पाषाण खडे तैसे॥’ अशी विरागी वृत्ती देहूला शिकावी. ज्ञानाची आळंदी, नामाची पंढरी आणि वैराग्याचं देहू असं या तीर्थक्षेत्रांचं वर्णन केलं जातं. पण दुर्दैवाने चार बुके शिकलेल्या अतिशहण्या मंडळीनी या संत विचारांना नेहमीच कमी लेखण्याचा प्रयत्न केला. हे टाळकुटे लोक, \" जैसी स्थिती आहे, तैशापरी राहे\", असे म्हणतात म्हणजे त्यांना परिस्थितीशरण जीवन जगायचे आहे, असा चुकीचा अर्थ काढून संतविचार नाकारण्याचा प्रमाद आपण केला आहे. या नव्या युगात आपण हे सगळे विचारधन नव्याने समजून घेतले पाहिजे. त्यासाठी, देहूला, आळंदीला, पंढरीच्या वारीला गेले पाहिजे.\nआई-बाबांच्या दुर्दैवी मृत्युनंतर निवृत्ती, ज्ञानेश्वर , सोपानदेव आणि मुक्ताबाई या संन्याशांच्या पोरांचे जवळपास २१ वर्षांपर्यंतचे वास्तव्य आळंदी आणि आसपासच्या परिसरातच होते. पंढरपूर आणि त्रंबकेश्वर परिसरातील वारी आणि साधनेचा काळ वगळता त्यांनी, आळंदीमधेच वास्तव्य केले होते. त्यामुळे आळंदी वारकरी लोकांची पंढरी बनलि.\nअलंकापुरी पुण्यभूमी पवित्र |\nतिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र |\nत्या आठविता महा पुण्यराशी |\nनमस्कार माझा , सद्गुरु ज्ञानेश्वरशी |\nतुकारामांचं सारं आयुष्य देहूतच गेलं. त्यामुळे देहूच्या प्रत्येक मातीच्या कणावर तुकारामांच्या चारित्र्याची मुद्रा आहे. गावात शिरण्यापूर्वी भंडारा डोंगर लागतो. तुकाराम महाराज तिथल्या बुद्धकालीन कोरलेल्या गुंफात बसून तपश्चर्या करत, तिथल्या सृष्टीरूपाशी तल्लीन होऊन अभंग रचत.\n‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती॥\nयेणे सुखे रुचे एकान्ताचा वास नाही गुणदोष अंगा येते॥’\nअसा एकान्तस्थळी ‘तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी॥’ सृष्टीचा एकान्त हा आपल्याच मनाशी संवाद मांडून बसण्यासाठी कसा उपयोगी पडतो, याचं एक निराळंच दर्शन भंडारा डोंगरावर घडतं.\nदेहूला प्राचीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी इथं जोंधळ्याची कणसं बांधलेली दिसतात. ‘पाखरांच्या दाणापाण्याची दखल घेतल्याशिवाय देव दर्शनाला जाण्यात काय हशील’ मंदिराच्या कळसावर वानर, सिंह अशा वनचरांच्या क्रीडामुद्रा आहेत. कळसावरच्या या मुद्रा केवळ नेपथ्याचा भाग नाही, तर तुकारामाच्या अभंवाणीतल्या त्या अनुभव मुद्रा आहेत. इंद्रायणीकाठी कीर्तन करता-करता नांदुरकीच्या झाडाखाली तुकाराम गुप्त झाले. ते सदेह वैकुंठाला गेले, अशी लोकमानसात श्रद्धा आहे. काही लोक महाराजांचा खून झाला असावा असेही म्हणतात, तर आज या घटनेला साडेतीनशे वर्ष झाली.\nपण लोकांची तुकाराम महाराजांवरील श्रद्धा \"अभंग\" आहे. तुकारामबीजेच्या दिवशी देहूला या नांदुरकी वृक्षाखाली वैकुंठगमनाचं कीर्तन होतं. बरोबर दुपारी बारा वाजता बुवा कीर्तन संपवतात. त्यावेळी ‘आजही हा वृक्ष थरारतो’ असं म्हणतात. वारकरी भक्त या झाडाखाली उभे राहून आकाशाच्या दिशेनं फुलं उधळतात. आजच्या विज्ञानयुगात ‘वृक्ष थरारतो’ ही दंतकथा जरूर वाटेल, पण अशा दंतकथाही माणसांनीच निर्माण केलेल्या असतात. जसा दिंडी प्रस्थान समयी आळंदीला कळस हलल्याशिवाय दिंडी पुढे पाऊल टाकीत नाही, तशीच हि सुद्धा एक दन्तकथा. ज्या तुकारामांनी वृक्ष-वेलींना सगेसोयरे मानले, त्या तुकारामाच्या वैकुंठगमनाला इतर सोय-याधाय-यांप्रमाणे हा वृक्ष थरारला असणार अशी लोकश्रद्धा असली, तर तिची टवाळी करता येणार नाही.\nकस्तुरीत माती मिसळल्यावर मातीचं मोल निश्चितच वाढतं. तसंच तीर्थक्षेत्रीच्या कथा-आख्यायिकांचं असतं. म्हणूनच देहूच्या इंद्रायणीच्या डोहातले मासे आषाढी एकादशीला ज्ञानदेवांच्या आळंदीला, माऊलीला भेटायला जातात, असं म्हणतात. देहूच्या डोंगरावर, झाडांवर, मंदिराच्या कळसावर आणि सृष्टीच्या प्रत्येक रूपावर तुकारामाच्या भक्तिभावाची मुद्रा कोरली आहे. तिथल्या वृक्षवेली, पक्षी, जलचर सगळ्यांमध्ये ‘विठ्ठल’ भरून राहिला आहे. . . तो पाहायला तरी आपण दिंडीत सामील झाले पाहिजे. . . या दिंडीत तुम्हाला आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती आणि आपली जीवनपद्धती कशी घडत गेली याचे साधेसुधे नाही, तर विराटदर्शन घडेल,\nबातम्यांच्या अपडेटस���ठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: bheti lagi jivaibn lokmatpandharpur wariwariअभंगपंढरपूर वारीभेटी लागी जीवामहेश म्हात्रेवारी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/multiplex-ravindra-chavhan-film-food-295708.html", "date_download": "2019-01-17T21:35:54Z", "digest": "sha1:FKQ5TM7P7F2KPTNIJXUCU6YE4EV2BIP5", "length": 13160, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार", "raw_content": "\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nवंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार - ओवैसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील - दानवे\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\n'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nमुंबईच्या तरुणाने टाकला देशातला सर्वात मोठा दरोडा, डिझेलची पाईपलाईन फोडून लुटले अब्जावधीचं इंधन\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\n 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम\n'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा धोनीच वरचढ, मास्टर ब्लास्टर टॉप 10 मध्येही नाही\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nमल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nमल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीवरून मुंबई हायकोर्टाने फटकारले होते. आता राज्य सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.\nमुंबई, 13 जुलै : मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीवरून मुंबई हायकोर्टाने फटकारले होते. आता राज्य सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही. एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये तशी बंदी असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली.\nमुंबईसह राज्यभरातील मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या किंमतींवर राज्य सरकारचं नियंत्रण का नाही 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांत विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला , असा सवाल करत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला धार���वर धरलं होतं.बॉम्बे पोलीस अॅक्टनुसार थिएटर मालकांवर कारवाई करता येईल का , असा सवाल करत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला धारेवर धरलं होतं.बॉम्बे पोलीस अॅक्टनुसार थिएटर मालकांवर कारवाई करता येईल का , याचा तपशील सादर करा असे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.\nमनसेनंही मल्टिप्लेक्सविरोधात आंदोलन केलं होतं. त्यानंतर थिएटर्स मालक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 'मल्टिप्लेक्सfilmfoodmultiplexravindra chavhanखाद्यपदार्थरवींद्र चव्हाणसिनेमा\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nएक रुपयाही खर्च न करता जगप्रवास; शिवाय वर ७ लाख रुपयेही मिळणार\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\nट्रॅफिक चेकिंगच्या वेळी पोलीस पत्नी आपल्या पतीलाच पकडते तेव्हा....\n#10YearChallenge : सोशल मीडियावर धूमाकूळ घालणारं हे नवं चॅलेंज म्हणून आहे वेगळं\nमोबाईल बँकिंग करताय सावधान या 12 टिप्स आधी वाचा\nडान्सबार प्रकरण : विरोधकांचे आरोप खोटे - मुख्यमंत्री\nअहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nपुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह\nमृतदेहांबरोबर शरीर संबंध ठेवणाऱ्या अघोरी साधूंची साधना नेमकी असते काय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6282-baaghi-2-box-office-collection-day-4-no-monday-blues-for-tiger-shroff-s-film-makes-85-crores", "date_download": "2019-01-17T20:53:07Z", "digest": "sha1:FR66BW4JNK7BYFNECRVSZX3MRVMNU3DB", "length": 7010, "nlines": 143, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'बागी 2'ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई, पद्मावत, पॅडमॅनलाही टाकले मागे - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'बागी 2'ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई, पद्मावत, पॅडमॅनलाही टाकले मागे\nटायगर श्रॉफचा अॅक्शन सिनेमा 'बागी 2' ला बंपर ओपनिंग मिळालीय. पहिल्याच दिवशी या सिनेमाने पद्मावत, पॅडमॅन आणि या वर्षात रिलीज झालेल्या इतर सर्व सिनेमांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे मागे टाकलेत. बागी 2 ने पहिल्याच दिवशी काऊंटर तिक��टावर 12 कोटीची कमाई केली आहे.\nबागी 2 मध्ये टायगरसोबत दिशा पाटणी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अॅक्शन, ड्रामा, थ्रिल, लव यासर्वाचं एकंदरीत कॉम्बिनेशन या सिनेमात पाहायला मिळणार आहे. याआधी बागीमध्ये टायगरसोबत श्रद्धा झळकली होती. तर आता दिशाचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.\nबॉलिवुड तारकांचा ग्लॅमरस अंदाज; लॅकमे फेशन विक 2018...\nदिशा पाटणीच्या त्या फोटोला वेब पोर्टलने म्हटले कुरुप, न्यूज पोर्टलला दिशाने दिले सडेतोड उत्तर\nअॅथलिट दिशा भारत मध्ये जिमनास्टच्या भूमिकेत...\nदिशाचा हा व्हिडिओ पाहून टायगरही होईल थक्क \nसुपरस्टार रजनीकांतचा ‘2.0’ नव्या विक्रमासाठी सज्ज\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7901-ganpati-bappa-s-good-think", "date_download": "2019-01-17T20:56:00Z", "digest": "sha1:DXINUR4KXZDNE2SV4GV4WNGXASGVMGX2", "length": 12641, "nlines": 174, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आपल्या लाडक्या बाप्पाची विज्ञाननिष्ठा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआपल्या लाडक्या बाप्पाची विज्ञाननिष्ठा\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 14 September 2018\nगणेशोत्सवानिमित्त देशभरात बाप्पाचे आगमन झाले आहे. घरोघरी आनंदाचे वातावरण आहे.\nश्रींची विज्ञाननिष्ठता स्वतःपासूनच सुरू होते. त्यामुळे त्यांची पूजाही विज्ञानाशी, आरोग्याशी सुसंगत असते.\nआता गणपती बाप्पाच्या पूजेतील घटकचं पाहा ना... गूळ-खोबरं, सुकामेवा, दुर्वा, जास्वंद प्रत्येक घटक आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आणि औषधी आहेत.\nगणपतीला आवडणारे फूल म्हणजे जास्वंद.\nजास्वंद थंड प्रवृत्तीचे फूल आहे. या फुलाचे तेल बाजारात उपलब्ध असतं.\nशरीरातील उष्णता घालवण्यासाठी जसा जास्वंदाचा उपयोग होतो तसेच केसांच्या वाढीसाठी जास्वंदाच्या तेलाचा वापर केला जातो.\nजास्वंद वाटून त्याचा लेप केसांना लावला तर केसगळती थांबते.\nत्यामुळे केवळ गणेशोत्सवातच नाही, तर जास्वंदाचा, वापर आपण नियमित जीवनातही करावा.\nदुर्वा ही गणपतीची सर्वात आवडती वनस्पती आहे, पण थंड प्रवृत्तीच्या दुर्वांचा वापर इतर वेळीही केला तरी फायदा होतो.\nदुर्वांचा रस किंवा त्या नुसत्या खाल्ल्या तरी ऑसिडीटी, पित्त यावर गुणकारी असतात. यामुळे रक्तदोषही दूर होऊ शकतो.\nत्याचबरोबर दुर्वांवरून सकाळी अनवाणी चालले तरी डोळ्यांसाठी ते फायद्याचे ठरते. डोळ्यांवरील ताण त्यामुळे कमी होतो.\nसुक्यामेव्यात काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, खारीक हे सर्व घटक असतात.\nया प्रत्येक पदार्थात परिपूर्ण पोषक द्रव्ये असतात.\nयातून कार्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे एकाचवेळी शरीराला मिळतात.\nत्यात स्निग्ध पदार्थ भरपूर असल्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना किंवा कोलेस्ट्रॉलचा त्रास असणार्‍यांना तो गुणकारी ठरतो.\nत्यातील लोह, पोटॅशियम, मॅग्निशियम, झिंक, सेलेनियम ही खनिजे हाडांना फायद्याची ठरतात.\nआरतीच्या वेळी कापूर जाळला जातो. त्यातून मिळणारा प्राणवायू घरातील वातावरण शुद्ध करतो.\nघरातील दुर्गंधी घालवून कीटकही घालवतो. त्यामुळे आजूबाजूचा परिसर शुद्ध करण्यासाठी कापूर महत्त्वाचा आहे.\nघरातील सदस्यांची मनंही प्रसन्न होतात. एक उत्साही वातावरण तयार होतं.\nकापूर तेलात भिजवून ते तेल सांध्यांना लावले तर सांधेदुखी दूर होते. तसेच हे तेल केसांना लावले तरी केसांची वाढ चांगली होते.\nबाप्पाच्या पूजेच्या साहित्यात पंचामृत असते. यात दूध, तूप, मध, दही आणि साखर हे 5 पदार्थ असतात. ते आरोग्याला पोषक असतात.\nपंचामृत गणेशोत्सवातचं नव्हे, तर दररोज चमचाभर घेतले तर फायदा होईल.\nऑसिडीटीवर ते गुणकारी ठरेल. त्यात दूध, तूप असे ऊर्जादायी पदार्थ असल्यामुळे लगेच ऊर्जा मिळते.\nमध, साखर हेही ऊर्जादायीचं असते. त्यामुळे अशक्त आणि मरगळ भरलेली आहे अशांना ते उपयुक्त ठरते.\nपंचामृतामुळे तणाव दूर होतो. दूध आणि तूप हे बुद्धिवर्धक असते, दररोज एक चमचा पंचामृत घेतलं तर अर्धशिशी बरी होईल.\nबाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे गूळ-खोबरे.\nनैवेद्य म्हणून वापरले जाणारे गूळ-खोबरे शरीराला अतिशय गुणकारी आहे.\nयात उपयुक्त जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतूमय पदार्थ असतात.\nगुळात लोह आणि पोटॅशियम असतं.\nत्यामुळे हिमोग्लोबीन वाढवायला मदत होते.\nत्यातील ऍण्टी ऑक्सिडंट शरीराला आरोग्यदायी असतात.\nखोबर्‍यात मुबलक तंतूमय पदार्थ आणि उपयुक्त स्निग्ध पदार्थ असतात.\nमोदकाचे व करंजीचे सारण करताना गूळ-खोबर्‍याचे मिश्रण वापरतो.\nखोबर्‍यामुळे गुळातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो, त्यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण करणं सोपं जातं.\nमधुमेह्यांनीही हे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ले तरी नुकसान होत नाही.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/fir-against-mla-sangram-jagtap/", "date_download": "2019-01-17T21:34:16Z", "digest": "sha1:556MXZHBKQZFTRGV4N5RGQMH2P2YBPK3", "length": 9519, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल\nअहमदनगर / प्रशांत झावरे : महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या अहमदनगर मधील केडगाव येथील शिवसैनिक दुहेरी हत्याकांडानंतर नगरमध्ये गुन्हेगारी वातावरण वाढले होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी एकमेकांवर राजकीय चिखलफेक करून वातावरण चिघळत ठेवले. या प्रकरणी अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले. आरोपींना अटक केली. याप्रकरणी पोलीस तपास नंतर सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. आता वातावरण शांत झाले असे वाटत असताना राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दोन परस्परविरोधी गुन्ह्यांची यात भर पडली असल्याने आता पुढे काय होणार, संघर्ष आणखी वाढणार का याची चिंता पोलीस दलासह सामान्य नागरिकांनाही सतावत आहे.\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय…\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय…\nआता तब्बल दीड महिन्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे सुपुत्र नगरसेवक योगीराज गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांसह संदीप गुंजाळ, मयूर राऊत व माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांच्याविरुद्ध शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. महापालिका पोटनिवडणुकी दरम्यान मतदानाच्या दिवशी हा गुन्हा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार संग्राम जगताप यांना केडगाव हत्याकांडानंतर अटक करण्यात आली होती, जगताप आता न्यायालयीन कोठडीत असून हत्याकांडाचा तपास पूर्ण होईपर्यंत आपण जामीन घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले असतानाच आता याप्रकरणी त्यांच्यावर आणखी एक अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nआमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हा गुन्हा नोंदविल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी तशाच स्वरूपाचा गुन्हा शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांच्याविरुद्ध नोंदवला आहे. मंगळवारी सायंकाळी गाडे यांनी बोरकर यांना ‘तू जास्त गडबड करू नकोस, नाहीतर तुला जीवे मारील’ अशी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना परत आमने सामने आले असल्याचे चित्र दिसत असून आता हा संघर्ष परत वाढणार आहे.\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी; ‘निलंगेकर’…\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाल्याने राज्यातील मात्तबर नेते हे दंड थोपटून…\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास…\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6285-sai-tamhankar-new-film-age-of-102-year-old", "date_download": "2019-01-17T21:05:41Z", "digest": "sha1:D6NOAGUZ5UEIVKHN3TUPHWKHBPJENYKM", "length": 5983, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सई ताम्हणकर झाली 102 वर्षांची आजीबाई - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसई ताम्हणकर झाली 102 वर्षांची आजीबाई\nआपल्या हटके अदांनी, मदमस्त नृत्यांनी आणि आपल्या अभिनयाने समस्त तरुणाईला घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे, सई ताम्हणकर. पण सईने आता आपली ही इमेज बदलण्याचा निर्णय घेतलाय. सई आपल्या आगामी सिनेमात 102 वर्षांच्या आजीबाईची भूमिका साकारणार आहे.\nचेहऱ्यावर सुरकुत्या असलेली, पांढऱ्या केसातल्या सई ताम्हणकरचा हा नवीन लूक थोड्याच दिवसांत रसिक प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. आश्चर्य म्हणजे, या सिनेमात सई ताम्हणकरच्या मुलाची भूमिका साकारणार आहे अभिनेता स्वप्निल जोशी. त्यामुळे सईच्या या आगामी सिनेमाची रसिकप्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nछत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/one-day-fasting-against-unemployment-panji-goa-113216", "date_download": "2019-01-17T21:35:48Z", "digest": "sha1:URB3I7HBRXDEFBK6N6JXDY4W4G3IQQTO", "length": 11540, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "One Day Fasting Against Unemployment In Panji Goa बेरोजगारीविरोधात पणजीत एकदिवशीय उपोषण | eSakal", "raw_content": "\nबेरोजगारीविरोधात पणजीत एकदिवशीय उपोषण\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nराज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्याने तसेच शिक्षण घेऊनही रोजगार मिळणे युवकांना मुश्कीलीचे बनले आहे.\nगोवा - भारतीय राष्ट्रीय युवा संघटनेतर्फे (एनएसयूआय) बेरोजगार युवकांसाठी संघटित या बॅनरखाली आज पणजीतील आझाद मैदानावर एक दिवसाचे उपोषण सुरू केले आहे. राज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्याने तसेच शिक्षण घेऊनही रोजगार मिळणे युवकांना मुश्कीलीचे बनले आहे.\nखासगी कंपन्यांही राज्याबाहेरील उमेदवारांना नोकरीत घेत आहेत. अभियांत्रिकी शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नाहीत. अशा परिस्थितीत गोव्यातील बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असूनही सरकार त्यावर कोणताच तोडगा काढत नाही.\nयेत्या पंधरा दिवसात कामगारमंत्र्यांनी गोमंतकियांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपाय न काढल्यास बेमुदत उपोषण केले जाणार असल्याचा इशारा एनएसयूआयचे नेते अहराज मुल्ला यांनी दिला आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nस्त्रीचा सन्मान करणारे देश प्रगतिपथावर\nअमरावती : समाज घडविण्याची ताकद स्त्रियांमध्येच आहे. ज्या देशांनी स्त्रीचा सन्मान केला ते देश जगात प्रगतिपथावर आहेत, असे प्रतिपादन सामाजिक...\nएमडीच्या जागांमध्ये राज्यात मेडिकल टॉपवर\nनागपूर : मेडिकलमध्ये 2012 मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमडी) सुमारे 110 जागा होत्या. तीन वर्षांत प्रशासनाच्या प्रयत्नातून एमडीच्या जागांमध्ये...\nसंमेलनाध्यक्षांनी परत केले चहाचे पैसे\nनागपूर : संमेलनाच्या आयोजकांकडून पावलोपावली खर्चाची अपेक्षा करणारा एक वर्ग संमेलनात असताना खुद्द संमेलनाध्यक्षांनी मात्र चहाचे पैसे परत घेण्याचा...\nपतंग उडविताना 9 व्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू\nपुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरील टेरेसवरून पतंग उडविताना पाय घसरून खाली पडल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. ही...\nतिला रेल्वेत रात्री अचानक मासिक पाळी सुरु झाली, अन्...\nबंगळुरु - बंगळुरुवरून रात्री सव्वा दहा वाजता निघालेली रेल्वे सकाळी 09 वाजून 40 मिनिटांनी बरेलीला पोहचणे अपेक्षित होते. या गाडीने प्रवास करणाऱ्या...\nकात्रज बोगद्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह\nपुणे : कात्रज येथील नवीन बोगद्याच्या अंतर्गत भागात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी दुपारी अडीच वाजता आढळुन आला. संबंधित व्यक्ती ही भिक्षेकरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/suicide-farmer-because-loan-and-unproductive-land-121575", "date_download": "2019-01-17T21:47:33Z", "digest": "sha1:4X7LCVYBAKPTND43S7XLNCY6IXGVHCAA", "length": 12042, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "suicide of farmer because of loan and unproductive land बँकेचे कर्ज व नापिकीने घेतला शेतकऱ्याचा जीव | eSakal", "raw_content": "\nबँकेचे कर्ज व नापिकीने घेतला शेतकऱ्याचा जीव\nमंगळवार, 5 जून 2018\nगोरेगाव : तालुक्यातील गौरीटोला (तिल्ली मोहगाव) येथील तरुण शेतकरी तिलकचंद चौरागडे (वय 30) वर्षे यांनी बँकेचे कर्ज, सततची नापाकीमुळे आज सकाळी शेतातील झाडाला दोरफंदा लावुन आत्महत्या केली आहे.\nगोरेगाव : तालुक्यातील गौरीटोला (तिल्ली मोहगाव) येथील तरुण शेतकरी तिलकचंद चौरागडे (वय 30) वर्षे यांनी बँकेचे कर्ज, सततची नापाकीमुळे आज सकाळी शेतातील झाडाला दोरफंदा लावुन आत्महत्या केली आहे.\nत्यांचे दोघे भाऊ, आई, वहिनी, पुतणी असे कुटुंब होते. मोठा भाऊ मृत्यु पावल्याने सर्व जबाबदारी तिलकचंद चौरागडे यांच्यावर आली. शेती ही पाच एकर असल्याने त्यांनी सेवा सहकारी संस्थेतुन 46 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. ही शेतजमिन कोरडवाहु असल्याने सतत नापिकी पदरी पडली. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येत नव्हता. तसेच शासनांनी कर्ज माफी केल्याची घोषणा केली पण त्याला कर्ज माफ झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने नवीन कर्ज सुद्धा घेता येत नव्हते.\nशेतीला लागणारे बियाणे, पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न तिलकचंद चौरागडे समोर असल्याने त्यांनी पत्नी, आई यांना न सांगता आज सकाळी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nया घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस चमु गौरीटोला येथे दाखल झाली पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यासाठी गोरेगाव येथे आणण्यात आले या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार प्रदीप गणविर व सहकारी करीत आहेत.\nबांधकाम व्यावसायिकाला रवी पुजारीची धमकी\nमुंबई - कुख्यात गुन्हेगार गॅंगस्टर रवी पुजारी याने गोरेगाव येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला...\nबेस्ट प्रवाशांना १५ कोटींचा फटका\nमुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल तर झालेच; पण त्यांची आर्थिक कोंडीही झाली. तीन दिवसांत त्यांना रिक्षा,...\nBEST Strike ः रेल्वेच्या तिनही मार्गांवर अतिरिक्त सेवा\nमुंबई : बेस्ट कामगारांचा मध्यरात्रीपासून संप और झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज मेट्रो, रेल्वे, एसटी, ओला,...\nहिंगोली ग्रामपंचायतीत अडीच लाखाचा अपहार दोघांवर गुन्हा\nहिंगोली - हिंगोली तालुक्यातील कानडखेडा खुर्द येथील ग्रामपंचायतीला जनसुविधा योजनेमध्ये दिलेल्या दोन लाख साठ हजार रूपयांचे अनुदान परस्पर उचलून विकास...\nमुंबईत गच्चीवरून पडून पत्रकाराचा मृत्यू\nमुंबई : गोरेगाव परिसरात इमारतीच्या गच्चीवरून पडल्यामुळे ज्येष्ठ पत्रकार आदर्श मित्रा (49) यांचा रविवारी (ता. 6) सकाळी मृत्यू झाला. ते चालण्याचा...\nबिबट्या व सांबराच्या शिकारीबद्दल पाच अटकेत\nमुंबई - गोरेगाव येथील चित्रनगरीत बिबट्या आणि सांबराची शिकार दोन भाऊ आणि अन्य तिघांनी केल्याचे उघड झाले आहे. वन व���भागाने या पाच जणांना अटक केली असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659340.1/wet/CC-MAIN-20190117204652-20190117230652-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}