diff --git "a/data_multi/mr/2018-47_mr_all_0135.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-47_mr_all_0135.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-47_mr_all_0135.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,742 @@ +{"url": "http://avliya.co.in/albums/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T11:33:41Z", "digest": "sha1:OX6OR4NHOMDV5EOEGSKIC7IO3N5HTW2B", "length": 3680, "nlines": 53, "source_domain": "avliya.co.in", "title": "असेच काही! | Avliya", "raw_content": "\nलेबल: गमभन क्रिएशन. २०/१०/२०१७.\nकै. श्रीमती इंदिराबाई कृ ठोसर, कै. दिगंबर ल. बेहेरे, कै.सौ. उमा दि. बेहेरे, कै. जगदिश मयेकर यांच्या स्मृतीस समर्पित.\nगीतकार, संगीतकार: श्री. मकरंद दि. बेहेरे.\nसंगीत संयोजक: पं. अप्पा वढावकर.\nध्वनीमुद्रक: श्री. श्रीकृष्ण सावंत, स्टुडीओ: विधी व्हाॅईस.\nगायक: श्री. मंदार आपटे.\nगायिका: सौ. माधुरी करमरकर.\n१) मागतोस काय तू\n२) कळते तुला तरी का\n४) तो अंधुक पदर धुक्याचा\n७) कसे आकाशी पहावे\n८) भ्रमराशी वृथा करावी\nतबला: कै. जगदिश मयेकर, भारतीय तालवाद्य आणि साईड र्हिदम: श्री. अनिल करंजवकर, आॅक्टोपॅड: श्री. विजय जाधव व्हायब्राफोन, स्पॅनिश गिटार, बेस गिटार: श्री. ज्ञानेश देव, सतार: श्री, उमाशंकर शुक्ल, मेंडोलिन, बझुकी: श्री. प्रदिप्तो सेनगुप्ता, व्हायोलिन: श्री. महेश खानोलकर, बासरी: श्री. संदिप कुलकर्णी, सरोद: सौ. अबोली सुलाखे, सिंथसायझर: श्री. प्रशांत लळीत.\nविशेष आभार: श्री. चंद्रशेखर पाटील, श्री. मनोहर कुंटे, श्री. मिलिंद वाणी, श्री. मकरंद पाध्ये, श्री. श्रीकृष्ण सावंत, श्री. अविनाश मोने स्टुडीओ: आॅडिओजेनिक्स,\nसजावट: श्री. समीर काजवे\nसंपर्क: मकरंद बेहेरे, भ्रमणध्वनी: ७९००११२२३७\nकळते तुला तरी का\nतो अंधुक पदर धुक्याचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/international/", "date_download": "2018-11-17T10:53:29Z", "digest": "sha1:RSH46R64CO44RL3W2KJKLBMJ3PIWEZYX", "length": 13132, "nlines": 234, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "आंतराष्ट्रीय | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकि���ग यांचे निधन\nकेंब्रिज: ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी…\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nकाठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये बांगलादेशच्या यूएस-बांग्ला या खासगी प्रवासी विमानाला अपघात झाला. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रनवेवर उतरताना विमान कोसळलं.…\nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटले की आपल्या समोर कदाचित बिल गेट्स यांचे नाव येईल. असे जर असेल तर तुमचा अंदाज…\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई – छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील अव्वल क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलने विमानतळाच्या सोई-सुविधेनुसार सर्वेक्षण केले. यात…\nसोमालिया बॉम्बस्फोटानं हादरलं, 18 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी\nदोन कारमधील बॉम्बस्फोटांमुळे सोमालियातील मोगादिशू हे राजधानीचे शहर हादरले असून या स्फोटात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २० जण…\n६८ व्यावर्षी इमरान खान लाहोरमध्ये तिस-यांदा केला निकाह\nइस्लामाबाद – पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे अध्यक्ष इमरान खान यांनी तिस-यांदा निकाह केला आहे. बुशरा मनेका असे त्यांच्या तिस-या पत्नीचं नाव…\nमोदींची केली नक्कल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले मित्र आहेत. पण सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका…\nतंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान दिशा-Narendra Modi@WEF\nदावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत बोलताना जगापुढे आज शांतता आणि सुरक्षेचे मोठे आव्हान असल्याचे म्हटले. तंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान…\nसेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी…\nअमेरिकेने पाकिस्तानला सुनावले खडेबोल \nनवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाने दहशतवादी म्हणून घोषित केलेला मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदवरून अमेरिकेने पाकिस्तानला झापले आहे. हाफिज…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावन���क पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67014?page=1", "date_download": "2018-11-17T12:09:19Z", "digest": "sha1:TBABUDGPGLADK2P4U56ULB73ONCCJMDO", "length": 33335, "nlines": 257, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ज्येष्ठ नागरिक आणि व्हाट्सऍप | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ज्येष्ठ नागरिक आणि व्हाट्सऍप\nज्येष्ठ नागरिक आणि व्हाट्सऍप\nएक काळ असा होता की आई वडिलांना तंत्रज्ञान निपुण (टेक्नोसॅव्ही) करणे हा एक व्यवस्थित वेळ ठेऊन करण्याचा उपक्रम असायचा. त्यातही, \"आम्हाला नको बाई तसलं स्काईप बीप. आपण सरळ साध्या फोनवर बोलू\", असले शरणागतिचे उद्गार निघायचे. फेसबुकवरील उलटे प्रोफाइल फोटो (ते रोटेट नक्की फोनमध्ये करायचे का फेसबुकमध्ये), एखाद्याचा फोटो आवडल्यावर तो लाईक करून सोडून न देता स्वतःच्याही प्रोफाईलवर शेअर करणे, सेल्फीचा जमाना आल्यावर परवेज मुशर्रफ ते गांधींजी असे कुणीही वाटावे, अशा व्यापक श्रेणीत बसणारे सेल्फी फेसबुकवर टाकणे; या आणि अशा कित्येक लीला गेल्या पंधरा वर्षांमध्ये पाहिल्या आहेत.\nपण ज्येष्ठ नागरिकांनी जर कुठलं माध्यम अगदी घट्टपणे आपलंसं केलं असेल तर ते आहे व्हाट्सऍप. पंधरा वर्षांपूर्वी, \"चुलीत घाल तो फोन त्यामुळेच केटी लागली\", वगैरे वाक्य (घरात चूल नसताना) म्हणणारी आई आता टोमणेसुद्धा व्हाट्सऍपवरून मारू लागली आहे. नातेवाईकांमध्ये आता अपरिहार्यपणे एका फॅमिली ग्रुपची स्थापना झालेली असते. त्यात पूर्वी लोक \"लेकी बोले सुने लागे\" हे जे अनालॉग करायचे ते आता डिजिटल करू लागले आहेत.\n\"इतना मत भागो दौलत के पीछे मेरे दोस्त,\nके अपनो का साथ ही छूट जाये\"\nअसा मेसेज आला की सगळ्यांना वाटतं की उरलेले सगळे एक होऊन आपल्यावर जळतायत. एखादी जळकुंडी व्यक्ती तुमचे नवीन घर बघायला (मुद्दाम) आली नाही असे वाटले असता, घराच्या भूमिपूजनापासून ते सुतारकामापर्यंत सगळे फोटो गटात धडाधड टाकून त्या व्यक्तीला जेरीला आणणे. आपल्या नातवंडांच्या बडबडगीतांचे पंधरा पंधरा मिनिटांचे व्हिडियो टाकणे असे अनेक प्रकार फॅमिली गटांमध्ये होत असतात. त्यामुळे यदाकदाचित कधी हा गट भौतिक जगात भेटला, तर काय बोलावे हेच कळेनासे होते.\nआरोग्य हादेखील व्हाट्सएपीय चर्चेचा एक महत्वाचा मुद्दा आहे. व्हाट्सऍप्पवरील आपल्या आहारपद्धतीची झालेली ओढाताण बघून जगन्नाथ दीक्षित नक्कीच रडकुंडीला येतील. पंचावन्न मिनिटांच्या खिडकीमध्ये (विंडोमध्ये) काहीही खाल्लेले चालते याचा कसा कसा अर्थ लागू शकतो हे मी काही ज्येष्ठ नागरिकांच्या व्हाट्सएपीय चर्चेतून अनुभवले आहे. एक डायबेटिक काकू २ पोळ्या, भात, वगैरे संपूर्ण जेवण झाल्यावर जिलबी खाऊ लागल्या. \"अहो काकू ही जिलबी आहे\" असं शक्य तितक्या नॉन जजमेंटल टोनमध्ये सांगितल्यावर त्यांनी माझ्या नाकासमोर जगन्नाथ दीक्षितांचा तो कधीही न संपणारा व्हाट्सऍप संदेश नाचवायला सुरुवात केली. काहीही न करता वजन कमी करायचे शे-दीडशे मार्ग व्हाट्सऍप वर अस्तित्वात आहेत. आणि हे \"व्हाट्सऍपवर असतं\". कुणी पाठवलं वगैरे काही तपशील महत्वाचा नसतो. \"माझ्या व्हाट्सऍपवर आहे. थांब तुला दाखवतो\", असं म्हणून अनेक ग्रुप धुंडाळले जातात. त्यातून मग तो संदेश येतो.\nवजन कमी करायचे आहे\nरोज सकाळी एक काकडी कापून १ लिटर पाण्यात घालून फ्रिजमध्ये ठेवा. दिवसभरात हे सगळं पाणी प्या. वजन आपोआप कमी होईल\"\n\"काका तुम्ही हे करून बघितलंय का\n\"नाही. काकडी पित्तकर असते\" (असं दुसऱ्या कुठल्यातरी भारतीय आयुर्वेदिक मेसेजमध्ये सांगितलं असावं).\nमध्यंतरी मल्ल्यानी पळून जायच्या आधी बीजेपीला दिलेला (फक्त) पस्तीस कोटींचा चेक ज्येष्ठ नागरिक व्हाट्सऍप गटांमध���ये फिरत होता. त्याला उत्तर म्हणून पलीकडच्या कॅम्पमधून राहुल गांधी (ऐन गर्दीच्या ठिकाणी) फोनवर एका बिकिनीतील महिलेचा फोटो बघत आहे असा फोटो आला. आणि या दोन गोष्टींचं निमित्त साधून पुन्हा भाजप ज्येना विरुद्ध काँग्रेस ज्येना अशी जुंपली. स्वत:च्या वडिलांना मी कधी \"तुम्ही असल्या फालतू चर्चेत कशाला वेळ घालवता\" असे म्हणीन असे मला वाटले नव्हते. पण ती वेळ व्हाट्सऍपने आणल्याबद्दल मी त्याची आभारी आहे.\nएकदा आईने अगदी आश्चर्याने मला एक फॉरवर्ड दाखवला. २०१८ मधून तुमचे जन्मसाल वजा करा. उत्तर तुमचे वय असेल. असे फक्त १००० वर्षांतून एकदा होते. एका हातात फोन आणि दुसऱ्या हातात कॅलक्युल्टर घेऊन बसलेली माझ्या आईची ती निरागस मूर्ती पाहिली आणि मला भडभडून आलं. कदाचित मी सतरा अठरा वर्षांची असताना, सकाळी पांघरुणातच फोन घेऊन एसेमेस करताना पाहून तिलाही असंच भरून येत असेल. कोथिंबीर आण, भाजी चिरून दे, कुकरखालचा गॅस बंद कर (जो कधीच केला जायचा नाही) असल्या सूचना सांगताना माझी फोनमध्ये लागलेली तंद्री बघून तिलाही असंच होत असेल. डायल अपच्या काळात नेट सर्फिंग करायसाठी घरचा फोन तीन तीन तास एंगेज ठेवायचे तेव्हा त्यांना असेच हताश वाटत असेल. त्या सगळ्या सगळ्या आठवणी आता आई बाबा एकमेकांसमोर बसून आपापले फोन बघत जेवतात तेव्हा येतात. हे वाईट आहे असे मला बिलकुल म्हणायचे नाही. नवरा बायकोच्या नात्यात फोनचे थोडे बफर असायला काहीच हरकत नाही.\nपण \"तुमची मुलं अशी वागतील तेव्हा कळेल\", या शापाची वाट बघावी लागली नाही. कारण आई बाबांनीच व्यवस्थित तसं वागून दाखवलं.\nगुलमोहर - विनोदी लेखन\n>>>९३% च्या खाली जाऊ दिला\n>>>९३% च्या खाली जाऊ दिला नाही\n मी १६ % वर ५-६ तास काढते. शक्यतो फोन बंद व्हावा असेही प्रयत्न करते.\nफोन मेलाय. चार्जर घरी/ऑफिसमध्ये विसरलाय, किंवा फोनच विसरलाय अशी वेळ अली की फार मस्त वाटतं.\n९३% मिनिमम अपेक्षा असणे म्हणजे नक्कीच आमच्या पिढीचे आई बाबा असणार.\nमाझ्या बाबांकडे आता 3-4 वर्षे\nमाझ्या बाबांकडे आता 3-4 वर्षे झाली व्हाट्सऍप वापरतायत त्याला. रोजच्या रोज मोबाईल क्लीन करण्याकडेच भर असतो. डिलीट करून मोबाईल ची स्पेस व्यवस्थित ठेवणे . घरात तर म्हणतात व्हाट्सऍप बघणं कमी डिलीट च सगळं वेळ करतात\nमाझ्या आईची ती निरागस मूर्ती\nमाझ्या आईची ती निरागस मूर्ती पाहिली आणि मला भडभडून आलं.\nअसे होण्याच्या वेळा हल्ली माझ्यावर वरचेवर येतात >>>>>>१\nरोजच्या रोज मोबाईल क्लीन\nरोजच्या रोज मोबाईल क्लीन करण्याकडेच भर असतो. >>> अगदी अगदी. माझे वडील तर १-१ मेसेज डिलीट करत बसतात. त्याना क्लिअर चा ऑप्शन सान्गुनहि पटत नाही,\nनवीन नवीन फेबुवर आल्यावर साबाईंनी कोणाकोणाचे फोटो शेअर केलेले ते आठवलं. ठोकला लाईक , केला शेअर, ठोकला लाईक , केला शेअर \nमला एक काका आठवले ज्यांनी मला\nमला एक काका आठवले ज्यांनी मला अमेरिकेतल्या एका शास्त्रीय संगीत ग्रुप बद्दल बरीच मेल केली. मी संगीताच्या (आमच्या साबांचं पण नाव बरं का) बाबतीत असुर असल्याने एकदा त्यांना कळवळून विचारलं की तुम्ही ही मेल्स मला का पाठवता. तेव्हा कळलं की काका ८९ वर्षांचे आहेत आणि माझं नाव आडनाव इमेल आयडी एका चांगल्या गायिका बाईंशी समरुप आहे. तेव्हापासून ती मेल आली की उघडून नाही पाहिली तरी ८९ वर्षाचे काका ती पाठवतात या कल्पनेने छान वाटतं.\nमला सिंहगड रोड वरच्या एका बाईंनी ऑर्डर केलेली खेळणी इन्व्हॉइस, सिं रो वरच्या एका ४८ वर्षांच्या बाईंचे ब्रेन स्कॅन चे रिपोर्ट, चेन्नई च्या एका सोसायटी मध्ये राहणार्‍या माझ्या नावाच्या बाईंना आलेले सोसायटी मिटिंग अहवाल, ठाणे इथे राहणार्‍या बाईंना कोणीतरी केलेली धोकादायक झाडाची तक्रार, शिवरायांचा लेख लिहून अपमान केल्याबद्दल धमकी (हा औरंगाबादच्या एक इतिहास पी एच डी विदुषींनी लिहीलेला लेख मी शोधून मिळवून वाचला बरं का. एकतर फारसा समजला नाही, जो समजला त्यात ओब्जेक्शनेबल कंटेंट काय ते समजले नाही त्यामुळे ऑप्शन ला टाकला.), मिरज येथे डोळे डॉ कडे काम करणार्‍या एका बाईंना काँटॅक्ट लेन्स वाल्यांनी पाठवलेली बिलं, एका बाईंनी चुकवलेली व्होदाफोन ची बिलं, शेवटच्या बाईंना एजन्सीने पाठवलेलं ऑनलाईन तिकीट इतकं सगळं येतं. त्या मानाने ८९ काकांची मेल बरीच वेलकमिंग म्हणायला हरकत नाही. (गुगल ने किंवा मेल पाठवणार्‍यांनी माती खाल्लीय. या सर्वांना दरवेळी 'ती मी नव्हेच' सांगून झालंय.ते शांतपणे 'मग तुम्ही इग्नोर करा' म्हणून मेल चा रतीब चालू ठेवतात. )\nफॅमिली ग्रुप मधले जेना फार पीळ मेसेज पाठवतात ..\nआपल्या सुनाना , ना सांभाळणार्या मुलांना उद्देशून मेसेज ..\nगोड मिट्ट थॉट्स ..\nआमच्या वेळी अस असं नव्हतं टाईप मेसेज..\nबघा एकदा विचार करा .. जीवन फार सुंदर आहे.. एकदातरी वाचाच.. फॉरवर्ड केल्याशिव���य पुढे जाणार नाही अशा सुरुवात शेवट असणारे मेसेज ..\nलहानपणापासून एकेलेले जोक्स परत नव्याने. ..\nमजा येते बऱ्याचदा वाचून\nआई वडील स्मार्ट फोन वापरत नसल्याने हे काही रीलेट झालं नाही.\nहे कुठेही कुणीही पाठवतं . दवणीय.\nया मेसेजेस ची अजून एक\nया मेसेजेस ची अजून एक वर्गवारी आहे. यात एक तरुण सुंदर मुलगी रात्री एकटीच चाललेली असते,तिच्या मागे ५ पावलांचे आवाज येतात. ती खूप घाबरते. मग ती मुलं(माणसं) येऊन तिला अश्युअर करतात की 'आम्ही तुला भगिनी प्रमाणे मानतो.घरी सोडायला येतो.अमुक अमुक जातीचा माणूस जीव देईल पण आपल्या भगिनीला असं एकटं सोडणारच नाही.'\n(या अमुक तमुक च्या जागी ३-४ नावं वाले मेसेज सेम ग्रुप वर आलेत शाळेच्या.शिवाय यातलं निर्जन लोकेशन पण सतत बदलत राहतं.)\nहीच केस त्या दुबई ला पोहचलेल्या मित्राची आणि त्याला सोडायला गेलेला अजून बाणेर्/हिंजवडी चौक्/वरळी ब्रिज ला अडकलेल्या मेसेज ची.\nअनु, तुझा प्रतिसाद वाचून पण लय म्हणजे लयच हसले. बरेच दिवसात तुझं पण नवीन काही वाचलं नाहीये\nएक प्राणी जीवन लेख लिहिला होता पण नॉटपड मध्ये लिहून न ठेवता डायरेक्ट लेख विंडो मध्ये लिहायला घेऊन चुकीचे बटन दाबले जाऊन गेला.\nनागाचे विष गेल्यावर त्याला ते उगवायला थांबावे लागते तसेच माझा लेख लिहिण्यात एनर्जी गेली आणि तो वाया गेला त्यामुळे नवा लेख उगवेपर्यंत शक्तीची जोपासना ☺️☺️\nनागाचे विष गेल्यावर त्याला ते\nनागाचे विष गेल्यावर त्याला ते उगवायला थांबावे लागते तसेच माझा लेख लिहिण्यात एनर्जी गेली आणि तो वाया गेला त्यामुळे नवा लेख उगवेपर्यंत शक्तीची जोपासना>> इच्छाधारी नागिणीची आठवण झाली अनु ताई, घ्या\nमस्त लेख आणि प्रतिसाद\nमस्त लेख आणि प्रतिसाद\nअनु लवकर लेख उगवू दे\nलवकर लेख उगवू दे\n>>>एक प्राणी जीवन लेख लिहिला\n>>>एक प्राणी जीवन लेख लिहिला होता पण नॉटपड मध्ये लिहून न ठेवता डायरेक्ट लेख विंडो मध्ये लिहायला घेऊन चुकीचे बटन दाबले जाऊन गेला.\nनागाचे विष गेल्यावर त्याला ते उगवायला थांबावे लागते तसेच माझा लेख लिहिण्यात एनर्जी गेली आणि तो वाया गेला त्यामुळे नवा लेख उगवेपर्यंत शक्तीची जोपासना\nलेखात लिहिलेल्या कितीतरी मुद्द्यांना सेम टु सेम झालं.\nकाही ज्ये.ना. एक पाउल पुढे\nकाही ज्ये.ना. एक पाउल पुढे असतात याची नम्रपणे नोंद करू इच्छितो. :).\nअनेक ज्ये.ना. मागच्यास ठेच पुढचा शहाणा या ���त्वाचे असतात याचीही या इथे नोंद व्हावी.\nआमच्या ओळखीचे एक ज्येना होते. त्यांनी माझे प्रोफाइल फोटो चारपाचवेळा शेअर केले होते. डोके आपटले होते मी त्यांना अ‍ॅड केल्याबद्दल.\nअनु, नागीण आणि विष...\nहे सगळे मेसेज बिन जेष्ठांनाही\nहे सगळे मेसेज बिन जेष्ठांनाही लागू होतात आणि फुकट वेळ घालवणे पण . पूर्वी ऑफिस मध्ये सार्वजनिक फोन वरून बाया मुलांवर लक्ष ठेवायच्या आता हातात फोन आल्यावर मेसेज पाठवून पाठून मुलांना हैराण करतात वरती मेसेज वाचला कि नाही ते पण समजत आणि डायरेकट फोन पण लावता येतो कारण मुलानांच्या हातात पण स्मार्ट फोन आणि आयांच्या हातात पण . मुलांना काय काय मेसेज येतात हे लपून छपून बिन जेष्ठ पालकांकडून बघितलं जात\nअगदी अगदी झालेय लेख वाचून ...\nअगदी अगदी झालेय लेख वाचून ... माझी आई ओव्हरॉल या सगळ्यापासून लांब आहे बरंय ना स्मार्टफोन, ना व्हॉटसॅप, ना फेबु.\nपण साबा साबु आहेत दोघं.. साबु एवढे अ‍ॅक्टीव नाहित. मधेच २-३ जोक्स पाठवतात. परत काही महिने शांत.\nसाबांना फारच आवडतं व्हॉटसॅप. सतत काहीतरी ढकलत राहतात पुढे. धार्मिक, उपदेश देणार्‍या गोष्टीच जास्त. त्यांच्या माहेरकडच्या ग्रुप मधे सतत देवाधर्माच्या पोस्टींचा मारा.. बर्‍याचदा न बघता क्लीअर चॅट करून टाकते.\nदुसरा मामा मावश्यांचा ग्रूप आहे तिथे तर जणू काय व्हॉट्सअ‍ॅप चे ऑफिसच थाटून बसलेत आणि अ‍ॅडमिन असलेला मामा-मावशी म्हणजे बॉस बॉसीण अशा आर्विभावात. आपल्या ग्रुपचा असा नियम, तसा नियम... बाहेर निघालं तरी परत अ‍ॅड करतात\n०१८ मधून तुमचे जन्मसाल वजा\n०१८ मधून तुमचे जन्मसाल वजा करा. उत्तर तुमचे वय असेल. असे फक्त १००० वर्षांतून एकदा होते >>>>\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6905", "date_download": "2018-11-17T11:06:38Z", "digest": "sha1:NY5MNKNXHEW7WELGQEWLAEF26NQ6QR2Q", "length": 11116, "nlines": 163, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९९ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९९\nही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.\nयापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.\nटेस्ला कार चोरणे आणि ठेवणे\nटेस्ला कार चोरणे आणि ठेवणे सोपे का नाही हालेख वाचला androidpit dot com वर. मोबाइल स्विचॅाफ असला तरी gps signal पाठवत राहतो (१)तसंच ही कार पाठवते (२)म्हणे. ते (१) कसं\nन्युयॅार्कर सबस्क्रिप्शनशिवाय वाचता येत नाही म्हणून विचारलं.\n'द न्यूयॉर्कर' साप्ताहिकाची वर्गणी भरलेली नसेल तर इंटरनेटवर महिन्याला १० लेख फुकट वाचता येतात. त्यापुढे फुकटात वाचायचं असेल तर कसरती कराव्या लागतात.\n'द न्यूयॉर्कर' साप्ताहिक स्वरूपात छापलं जातं. बाकी रोजच्या रोज बातम्या आणि इतर लेख त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित होत राहतात. पॉडकास्ट, व्हिडिओ वगैरे गोष्टी अर्थातच छापता येत नाहीत.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nन्यूयॉर्करबद्दल कल्पना नाही, परंतु वॉशिंग्टनपोष्टादि अनेक ठिकाणी इन्कॉग्निटो मोडात लेख उघडल्यास फुकट लेखांची मर्यादा सहजरीत्या उल्लंघिता येते, असे निरीक्षण आहे.\nव्हीपीएन वापरुन उड्या मारत\nव्हीपीएन वापरुन उड्या मारत राहिल्यास वरीलपैकी कुठलेही संस्थळ सहज गंडवता येईल असा होरा आहे.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nहॉक्स/ Hoxx VPN plugin वापरून हे अगदी सहज करता येतं.\nआता बघू किती पॅाडकास्ट मिळतात\nआता बघू किती पॅाडकास्ट मिळतात आणि समजतात. राजकीय, सामाजिक संदर्भवाले किंवा त्यावर अवलंबून बातम्या,विनोद अर्थातच टाळणार आहे.\nराजकारण जे काय आहे ते इतकंच अमिताभ बच्चनचे जुने चित्रपटछाप राहिलेलं आहे का\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/political/", "date_download": "2018-11-17T10:46:33Z", "digest": "sha1:ZDCS3KKATWPAUQZ6JXBUTB3QNRG6S3VN", "length": 13070, "nlines": 234, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "राजकीय | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी निधन झाले; ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्यावर…\nराज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार\nराज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज असून ते २००७-०८ च्या तुलनेत कमी आहे. शिवाय, यावर्षीचे महसुली उत्पन्न २४ लाख…\n‘अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत’\nअमित शहा हे राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट आहेत तर राहुल गांधी अजून नर्सरीमध्येच आहेत, अशी टीका आसामचे मंत्री हेमंत विश्व शर्मा…\nNortheast election results 2018: राहुल गांधी कार्यकर्त्यांना सोडून पळाले; गिरीराज सिंहांचा\nईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघायल आणि नागालँड या तीन राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये त्रिपुरात भाजपाने ऐतिहासिक यश संपादित करत…\nसतीश चतुर्वेदी काँग्रेसमधून बडतर्फ\nमुंबई : माजी मंत्री आणि पूर्व नागपूरचे माजी आमदार सतीश चतुर्वेदी यांना पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष…\nराहुल गांधीला माझा नेता मानत नाही – हार्दिक पटेल\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे माझे नेते नाहीत. व्यक्तिगत पातळीवर मला ते आवडतात. त्यांचे राजकारणही मला पटते, त्यांचे विचारही पटतात,…\nनितीन गडकरी यांच्याकडून महाराष्ट्रात निधीचे पाट\nराज्याच्या राजकारणात परतणार नसल्याचे मनोगत आता आपण दिल्लीत चांगले रमलो आहे, केंद्रात मंत्री म्हणून काम करताना जात, धर्म, भाषा, प्रांत…\n1999 मध्ये सोनिया गांधी पंतप्रधान व्हायचे होते म्हणून काँग्रेस सोडली – शरद पवार\nराज ठाकरे आणि शरद पवार यांची मुलाखतीची मुलाखत शेवटी जाहीर झाल्यानंतर तीन महिन्यांनी झाली. या मुलाखतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार…\nजया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी\nनवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी नियुक्त होण्याची चिन्हं आहेत. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील जागेवरुन…\nभाजपाला तिहेरी तलाक देणारं राजस्थान पहिलं राज्य, शत्रुघ्न सिन्हा यांचा घरचा आहेर\nमुंबई- राजस्थानमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला जोरदार झटका बसला. राजस्थानमध्ये दोन लोकसभा आणि एक विधानसभेच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने विजय मिळवला.…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष���ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/one-crore-surnamaskar-event-in-nashik-nashik-shikshan-prasarak-mandal-girish-mahajan/", "date_download": "2018-11-17T10:48:12Z", "digest": "sha1:5SYB4DDH6HSW7CXSIP3UDP74OX7GF5MK", "length": 4162, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एक कोटी सूर्यनमस्कार कार्यक्रम सुरू; पालकमंत्र्यांचाही सहभाग (व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › एक कोटी सूर्यनमस्कार कार्यक्रम सुरू; पालकमंत्र्यांचाही सहभाग (व्हिडिओ)\nएक कोटी सूर्यनमस्कार कार्यक्रम सुरू; पालकमंत्र्यांचाही सहभाग (व्हिडिओ)\nनाशिक शिक्षण प्रसारक मंडळच्या वतीने संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षनिमित्त ९ शाळांचे ८ हजार विद्यार्थी मिनाताई ठाकरे स्टेडियमवर सूर्यनमस्कार घालून एक कोटी सूर्यनमस्काराची संकल्पपूर्ती करुन नवीन विक्रम प्रस्थापित करत आहेत.\nगतवर्षी रथसप्तमी ते आजची रथसप्तमी अशा १ वर्षात संस्थेच्या सर्व शाळांमध्ये आठवडयातून एकदा सूर्यनमस्कार घालणयाचे विद्यार्थ्यांनी निश्चित केले होते. या उपक्रमाअंतर्गत आज १ कोटी सूर्यनमस्कार पूर्ण होणार आहेत. या विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया सह वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन, इंदोरचे योगगुरु ओमानंद गुरुजी उपस्थित आहेत. नाशिककरांसह परदेशी पाहुणे देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://zeenews.india.com/marathi/mumbai/mumbai-mlas-report-card-see-their-performance/442453/amp", "date_download": "2018-11-17T11:20:14Z", "digest": "sha1:K7MJYEPV7FBTJMD5ACQ4K7T7RB6T3P3V", "length": 5467, "nlines": 34, "source_domain": "zeenews.india.com", "title": "मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर, पाहा त्यांची कामगिरी? । Mumbai MLA's Report Card, see their performance?", "raw_content": "\nमुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर, पाहा त्यांची कामगिरी\nप्रजा फाऊंडेशनचे मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर केले आहे. दरम्यान, सत्ताधारी आमदारांची कामगिरी चांगली नसल्याचे या रिपोर्टवरुन दिसून येत आहे.\nमुंबई : प्रजा फाऊंडेशनचे मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर केले आहे. दरम्यान, सत्ताधारी आमदारांची कामगिरी चांगली नसल्याचे या रिपोर्टवरुन दिसून येत आहे. कामगिरीत काँग्रेसचे अमिन पटेल अव्वल, शिवसेनेच्या सुनील प्रभू दुसऱ्या क्रमांकावर तर भाजपचे अतुल भातखळकर तिसऱ्या स्थानी असून भाजपचे राम कदम सर्वात शेवटच्या स्थानी आहेत. भाजपचे तमिळ सेल्वन आणि सेनेचे संजय पोतनीस यांचीही कामगिरी खालावल्याचे दिसून येत आहे.\nतर दुसरीकडे सत्ताधारी आमदारांपेक्षा विरोधी आमदारांचे काम चांगले असल्याचे दिसून येत आहे. भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांची सरासरी गुणसंख्या ५८ टक्के इतकी आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची गुणसंख्या ६२ टक्के इतकी आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदार आपल्या कामगिरीत कमी पडल्याचे चित्र असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच काही आमदारांच्या गुन्हात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.\nकाय आहे या रिपोर्टमध्ये\n- विधानसभा सभागृहात मुंबईमधील आमदारांच्या उपस्थितीत १० टक्के घट\n- विधानसभेत विचारल्या जाणा-या प्रश्नांची संख्याही खालावली\n- २४ हजार २९० लोकांचे सर्व्हे घेण्यात आला\n- आमदारांवर दाखल गुन्ह्यामध्येही वाढ झालेली आहे.\n- २०१७ मध्ये १३ आमदारांवर गुन्हे नोंदवण्यात आले म्हणजे ३६ टक्के तर २०१८ मध्ये ही संख्या वाढून ४४ टक्के म्हणजे १६ आमदारांवर गुन्हे नोंदवले गेलेत\n-भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांची सरासरी गुणसंख्या ५८ टक्के इतकी आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची गुणसंख्या ६२ टक्के इतकी होती\nरेल्वेत 'एसी कोच'च्या प्रवाशांकडून घाणेरडा प्रकार, रेल्वे प्रशास...\nपाहा, कसा आहे 'नाळ' सिनेमा, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\n१ डिसेंबरला १ करोड गॅस कनेक्���न बंद होणार, यात तुमचं नाव तर नाही ना\nमलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुनसोबत रोमँटिक अंदाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6906", "date_download": "2018-11-17T10:35:51Z", "digest": "sha1:NEGSCLPBRYO4Z2QVVDG6L4NPPMFIAC54", "length": 15852, "nlines": 157, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऋणनिर्देश | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n'ऐसी अक्षरे'चा हा कितवा तरी दिवाळी अंक. अंक प्रकाशित करताना, नेहमीप्रमाणेच, बऱ्याच ढोबळ आणि किरकोळ चुका बाकी आहेत. त्या करून ठेवणाऱ्या निरागस लोकांची नावं नेहमीप्रमाणेच जाहीर केली जाणार नाहीत. कोणाकोणाकडे, कोणकोणत्या विषयांवर लेख(न) मागवलं होतं आणि त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या, हे सांगण्याची नवी पद्धतही सातव्या अंकात सुरू होणार नाही.\nमात्र गेल्या वर्षभरात अनेकांनी खाजगीत, जाहीररीत्या आमच्या चुका काढल्या. त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवून 'ऐसी'साठी कामं करायला लावलं आहे. अशाच एका अंकावर टीका केल्यामुळे संदीप देशपांडेवर अंकाच्या दृश्यरूपाची जबाबदारी ढकलली. दुसरं नाव नंदनचं. या इसमानं अजूनपर्यंत एकदाही 'ऐसी'च्या दिवाळी अंकात लेखन न केल्यामुळे त्याला अंकाच्या कामाला जुंपण्याचा निर्णय परस्परसंमतीनं घेण्यात आला. तिसरं नाव अबापट यांचं. 'तुम्ही स्वतःला फार उच्चभ्रू समजता; 'ऐसी'ची प्रतिमाच काय ती उच्चभ्रू आहे' असं त्यांनी बोलण्याची खोटी, त्यांनाही या गर्तेत ओढून घेतलं आहे.\nतर गेल्या वर्षभरात 'मीटू' प्रकरण फार गाजलं आहे. ३_१४ विक्षिप्त अदितीला जर 'मीटू' म्हणायचं असेल तर आधी तिथे आणखी एक स्त्री पाहिजेच. (नाहीतर 'मीवन' नाही होणार) मुक्तसुनीत यांनी फेसबुकवर अथक श्रम करून अवंती कुलकर्णी यांना 'ऐसी'च्या कामाला लावलं आणि त्यामुळे अदितीला ... असो. बाकी नेहमीचे कलाकार म्हणजे चिंतातुर जंतू, आदूबाळ आणि राजेश घासकडवी आहेतच. या लोकांनी नेहमीपेक्षा फार जास्त काम केलं नाही, किंवा त्रासही दिला नाही. अनेक लेखांचं मुद्रितशोधन करून देणारे मिहिर आणि अमुक कधीतरी अंकात आणि 'ऐसी'वर लेखन करतील अशी आशा ही या ठीकानी, या माध्यमा तून व्यक्त करन्यात येत आहे.\nएक नाव ऋणनिर्देशात जरूर दिसेल असं व्यक्तिगत संवादात कबूल केलं होतं. त्यांनी या प्रसिद्धीला थोडा विरोधही करून बघितला. दुदैवानं आज त्या हयात नाहीत. \"विनोद विशेषांकासाठी काही लेखन द्याल का आणि काही नावंही सुचवाल का\", अशी चौकशी के��्यावर कविता महाजनांनी दत्तू बांदेकरांबद्दल स्वतः लिहिलेला लेख पाठवला. बांदेकरांचं काही लेखन पाठवलं. एक भाषांतरित लेखही पाठवला; आणि 'ऐसी'बद्दल आपला मित्र बब्रूवान रुद्रकंठावार यांच्याकडे शब्द टाकून त्यांचाही लेख आणून दिला. त्यांच्या अकाली मृत्यूबद्दल नेहमीच हळहळ राहील.\n'ऐसी'ला मदत करणाऱ्या, वेळेत लेख पाठवणाऱ्या आणि ऐनवेळीही लेख पाठवणाऱ्या सगळ्यांचे आभार. प्रस्थापित माध्यमांशी तुलना करता संस्थळाची ताकद असते ती देवाणघेवाण करण्यात, संवाद घडवून आणण्यात. तर सर्व वाचकांचेही आभार; विशेषतः 'धुरिणत्वाच्या छायेतील विखुरलेली सत्ये' असल्या अवली शीर्षकांचे लेख प्राण कंठाशी आणत वाचून त्यावर प्रतिक्रियाही देण्याबद्दल विशेष आभार.\nएका अनाम इजिप्शियन चित्रकाराचे ऋण मान्य केलेले नाहीत. अंक येऊ लागला आणि लगेच ऐसीच्या संपादकांना स्वामित्वहक्काचं काही पडलेलं नाहीए हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nउगाच इकडे तिकडे खोचक टिका\nउगाच इकडे तिकडे खोचक टिका करणारे आम्ही दिवाळी अंकासाठी एखादा लेख पाडू शकत नाही. अंकासाठी काम केलेल्या लोकांचे आभार.\nवरच्या आडव्या पट्टीत 'विनोद विशेषांक मुखपृष्ठ' हा दुवा आहे. तिथून अंकाचं मुखपृष्ठ, अनुक्रमणिका सापडतील.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमुखपृष्ठ कैतरी फालतू केलं आहे. कारागिरी, रंग, फॉन्टस, विषय आणि सादरीकरण सगल्याच बाबतीत दारिद्र्य जाणवतेय. चक्क टेक्निकल टर्मिनेटरसारखा फॉन्ट दिवाळी अंकाच्या टायटलला तेहि विनोदी विषेषांकाला हाच सलामीचा विनोद असेल तर चालू द्या.\nतेच रडगाणं सजावटीचं, टिका करुनही असे काम असेल तर अवघड आहे.\n(ह्या टिकेत मला काम मिळावे हि अपेक्षा नाही, इच्छाही नाही)\nओ बेरजेचं राजकारण करणारे चालक\nओ बेरजेचं राजकारण करणारे चालक मालक त्या अस्वलाला ढाबळीत घ्या हो जरा ... बऱ्याच वर्षात काही लिहिलं नाही त्याने . आणि अभ्याला पण ...\nसिंहावलोकन करून ऐसीच्या मागील तीनचार दिवाळी अंकांत मधच नव्हता चित्कारणारे अस्वल या २०१८ चा दिवाळी अंक वाचताना गडबडा लोळणार आणि मग झोपी जाणार\nकालनिर्णय दिवाळी अंक नेहमी\nकालनिर्णय दिवाळी अंक नेहमी चांगला असतो.\nआजपर्यंत अर्धा प्रसिद्ध झालेला ऐसी अक्षरे दिवाळी २०१८ अं��� कोणत्याही दुसऱ्या अंकांपेक्षा सरस आहे.\nसर्व लेखक आणि ऐसी संपादक मॅाण्डळाचे काम भारी झाले आहे.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=46", "date_download": "2018-11-17T10:55:33Z", "digest": "sha1:ANZYDZD4EBZYEJTFW3CU35D6S2O47SZ7", "length": 14422, "nlines": 40, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nकर्जमाफी व कर्जमुक्तीची राजकीय फुगडी\nशेतक-यांच्या आत्महत्या थांबता थांबत नाहीत. मराठवाड्यात गेल्या नव्वद दिवसांत २१६ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी कधीही संघर्ष न केलेल्या काँग्रेसधार्जिण्या मंडळीनी संघर्षयात्रा काढली. त्यांचे आंदोलन चालूच राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कर्जमुक्तीचा हेका सुरूच ठेवला आहे. शेतक-यांच्या कायम कर्जमुक्तीची रम्य क्रांतीकारी तितकीच आदर्शवादी संकल्पना मुख्यमंत्री मांडत आहेत. शेती पतपुरवठ्याला संस्थात्मक जोडणी आणि शाश्वत विकास याची ते नव्याने मांडणी करीत आहेत. शेतीमधील गुंतवणूक वाढली तर उत्पादन वाढेल, चांगले उत्पन्न मिळेल, शेतकरी स्वावलंबी होईल आणि मग आत्महत्या थांबतील असे विचाराने मध्यमवर्गीय समर्थन केल्याने शेतीशी संबंध नसलेली मंडळी त्याला पाठींबा देत आहेत. तथापि, सिंचनात वाढ होण्यासाठी मराठवाड्यामध्ये गतवर्षी रोजगार हमी योजनेपासून ते जलयुक्तपर्यंत पाच हजार कोटी रुपये खर्ची पडूनही आत्महत्या थांबत नाहीत. शेतीमधील गुंतवणुकीचे आकडे फसवणूक करणारे आहेत. प्रत्यक्षामध्ये रोहयो असो की जलयुक्त, सर्व योजनांचे कंत्राटीकरण इतके रुजले आहे की, त्याचा अनुभव घेताच कर्जमुक्तीतील भ्रामकता आणि वास्तवता याचे विपर्यस्त चित्र समोर येते. कर्जमाफी आणि कर्जमुक्ती या वादात शेतकरी मात्र बावरून गेला आहे.\nमराठवाड्यातील कोरडवाहू शेतीचे सिंचन बहुतांश विहिरींवर अवलंबून आहे. गंमत म्हणजे या विहिरींवरच दलाल बसले आहेत. फुलंब्री तालुक्यातील गणोरी गावात पूर्ण न झालेल्या रोहयो विहिरींची छोटी दलाल कथा. रोहयोची विहीर आपल्याला मिळेल या आशेने या गावातील सतरा शेतकरी पुढे आले. एकेका फाईलीसाठी तीस हजार रुपये गुंतवा आणि विहीर मंजुरी मिळवा असा संदेश फिरविण्यात आला. शेतक-यांनी उसनवारीकरून रुपये मध्यस्थाकडे दिले. माल मिळताच विहीर मंजुरीचे पत्र मिळू लागले. शेतक-यांनी पहिल्या हप्त्याच्या आशेने विहीर खोदण्यास सुरूवात केली. पण, चार वर्षांपासून ना पहिला हप्ता मिळाला ना विहीर पूर्ण झाली. मधल्या दलालांचे उखळ तेवढे पांढरे झाले. तीस हजार रुपये केवळ मंजुरीचे होते. विहिरींच्या खोदकामासाठीचे नव्हते. असे म्हणतात की, गावचे दलाल आणि बीडीओ यांच्यात या पैशाचे फिप्टी-फिप्टी वाटप झाले. उरले आहेत फक्त विहिरींच्या मंजुरीसाठी कर्जबाजारी शेतकरी आणि अर्धवट विहिरींचे मोठे खड्डे. अर्थातच, सत्ताधारी मंडळी असा प्रतिवाद करणार की हा घोटाळा आमच्या काळात घडला नाही. खरी गोष्ट अशी की, सत्ता बदलली पण, व्यवस्था बदलली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांचे उत्पादन आणि पर्यायाने उत्पन्न दुप्पट वाढावे म्हणून एक लक्ष विहिरींची घोषणा केली. आठ जिल्ह्यांत ३८००० विहिरींपैकी ८७०० विहिरींची कामे तेवढी पूर्ण झाली. परभणी, लातुर, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यात विहीर उद्दिष्टांच्या ३० टक्के सुध्दा काम झाले नाही. सर्वात वाईट स्थिती आहे ती औरंगाबाद जिल्ह्याची. खुलताबाद आणि फुलंब्री तालुक्यांचे उद्दिष्ट अनुक्रमे ३०० आणि ४०० विहिरी होते. पण, ढिम्म प्रशासन आणि लाल फितीच्या कारभाराने एकही विहीर पूर्ण झाली नाही. गणोरी प्रकरणात विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी तातडीने सर्व अधिका-यांची बैठक बोलावली आणि संबंधित अधिका-यांची खरडपट्टी केली. वास्तविकत: प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये विहिरींच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि तालुकास्तरावर तांत्रिक सहाय्यक नेमलेले असतात. पण, त्यांची निष्क्रियता पाहून आयुक्तसुध्दा हताश झाले म्हणे. दलाली घेण्याचे प्रमाण वाढत असले तरी योजनेची अंमलबजावणी जिथल्या तिथे आहे. खुलताबाद-गंगापूरचे आमदार प्रशांत बंब हे रोजगार हमी योजनेचे राज्याचे अध्यक्ष आहेत. वारंवार दिल्या जाणा-या सरकारी आर्थिक मदतीमुळे शेतक-यांना नक्षली बनवायचे आहे काय असा त्यांचा सवाल आहे. खुद्द त्यांच्या मतदारसंघातील खुलताबाद तालुक्यात एकही विहीर यावर्षी पूर्ण झालेली नाही. गंगापूर तालुक्यातही पाचशे विहिरींचे उद्दिष्ट असताना केवळ दोन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. वस्तुत: मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील कर्जमुक्ती करण्यासाठी आणि शेतीतील गुंतवणूक प्रत्यक्ष वाढविण्यासाठी मनरेगासारखी योजना आमदार बंब यांच्या हातात आहे. सरकारी विहिरींना फुटलेला दलालीकरणाचा पाझरदेखील त्यांना थांबविता आला नाही.\nआघाडी सरकारच्या काळामध्ये कंत्राटदारांची सिंचन लॉबी होती. आता नवकंत्राटदारांची जलयुक्त लॉबी कार्यरत आहे. ई-टेंडरींगमधून कंत्राट घेण्यात येते. त्याला तांत्रिक निकष नसतात किंवा उपचारनिहाय खर्चाचे विवरणही असत नाही. केवळ कमी किंमत म्हणून कंत्राट मिळते. संबंधित तांत्रिक विभाग नियोजन व अंमलबजावणीमध्ये सक्रिय असायचा, त्याच्यावर कामाच्या दर्जाची जबाबदारी असायची, या विभागाला धाब्यावर बसविण्यात आले आहे. शासनाची दरसूचीसुध्दा या कंत्राटदारांना बघायची गरज वाटत नाही. ई-टेंडरींगचे तंत्र, तेही कंत्राटी पध्दतीने जमविले की झाले. यामुळे कार्यकत्र्यांचा कंत्राटदार होणे फार सोपे झाले आहे. पूर्वी किमान या कार्यकत्र्यांची गुणवत्ता पाहिली जायची, आता सगळे कसे ’ई-स्मार्ट’ झाले आहे. शासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाचा निधी ओरबाडून घेतला जातो. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जलयुक्तवर पैसा उपसा योजना असा गंभीर आरोप केला आहे. सरकार मात्र जलयुक्तच्या प्रचाराचा पाऊस पाडूनच सारे शिवार आता कसे तुडुंब भरले आहे असे सांगत आहे.\nसंघर्�� यात्रा, शेतक-यांचा आसूड यात्रा या माध्यमातून राजकीय यात्रेकरू कर्जमाफीचे राजकारण तापवित आहेत. तर सरकारच्या वतीने सर्वंकष कर्जमुक्तीचे गाजर दाखविण्यात येत आहे. या वाद-प्रतिवादामध्ये शेतकरीवर्ग पुरता चक्रावून गेला आहे. आपल्या हिताचे कोणीच नाही, याची प्रचिती मात्र शेतक-यांना आली आहे. प्रत्यक्षामध्ये बँका दारात उभे करीत नाहीत. सहकारी बँकांचा बाजा वाजला आहे. शेतक-यांची शिखर बँक असलेल्या नाबार्डने कर्जमाफीला विरोध दर्शविला आहे. कर्जमाफी आणि कर्जमुक्ती यांच्या राजकीय फुगडीमध्ये गरीब बापुडा बळीराजा भांबावला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dam-water-storage-status-nashik-maharashtra-8657", "date_download": "2018-11-17T11:54:53Z", "digest": "sha1:BXTLDLRW34CLT3GVBULYP7MPACCVLQTU", "length": 15180, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, dam water storage status, nashik, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्ह्यातील धरणांत २० टक्के उपयुक्त पाणीसाठा\nनाशिक जिल्ह्यातील धरणांत २० टक्के उपयुक्त पाणीसाठा\nसोमवार, 28 मे 2018\nनाशिक : जिल्ह्यातील सर्व १०३ प्रकल्पांत २०१७ च्या तुलनेत यंदाच्या मे महिन्याच्या अखेरीस पाच टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी मेअखेरीस जिल्ह्यातील प्रकल्पांत अवघा १५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे शहरात पाणीकपात करण्याची वेळ आली होती. यंदा मात्र जिल्ह्यात २० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, तर विभागातील ३५३ प्रकल्पांत २०.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.\nनाशिक : जिल्ह्यातील सर्व १०३ प्रकल्पांत २०१७ च्या तुलनेत यंदाच्या मे महिन्याच्या अखेरीस पाच टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी मेअखेरीस जिल्ह्यातील प्रकल्पांत अवघा १५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे शहरात पाणीकपात करण्याची वेळ आली होती. यंदा मात्र जिल्ह्यात २० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, तर विभागातील ३५३ प्रकल्पांत २०.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.\nजिल्ह्यातील मध्यम, लघू आणि मोठ्या प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दलघफू इतकी आ��े. त्यापैकी सध्या १३ हजार ४८९ दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी १० हजार १२० दलघफू इतका पाणीसाठा शिल्लक होता. परिणामी, पाणीकपात करण्याची वेळ आली होती. यंदा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीकपातीचे सावट दूर झाले आहे.\nजिल्ह्यातील सात मोठ्या प्रकल्पांपैकी गंगापूर, करंजवण, दारणा, मुकणे आणि कडवा या पाच प्रकल्पांत गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. चणकापूर आणि गिरणा या दोन मोठ्या प्रकल्पांत मात्र गेल्या वर्षीच्या पाणीसाठ्यापेक्षा यंदा कमी पाणीसाठा आहे. आळंदी, पुणेगाव, भावली, वालदेवी आणि नागासाक्‍या हे पाच प्रकल्प गेल्या वर्षी कोरडे पडले होते.\nयंदा मात्र या प्रकल्पांत काही प्रमाणात पाणी आहे, तर भोजापूर आणि माणिकपुंज हे दोन्ही प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षीही कोरडेठाक पडलेले आहेत. मॉन्सूनचे आगमन वेळेवर झाल्यास पाणीटंचाईचे संकट ओढवणार नाही. मात्र, मॉन्सूनचे आगमन लांबल्यास पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे.\nपाणी शेती सिंचन धरणसाठा नाशिक\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\n��ुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-rain-vidarbha-marathwada-maharashtra-8663", "date_download": "2018-11-17T11:40:59Z", "digest": "sha1:IGJCK6XAS6ITR5ZXSG63DCFV47UPVRGV", "length": 15993, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, rain in Vidarbha, Marathwada, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाडा, विदर्भात वादळी पाऊस\nमराठवाडा, विदर्भात वादळी पाऊस\nसोमवार, 28 मे 2018\nपुणे ः मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद���रपूर जिल्ह्यांत शनिवारी (ता. २६) रात्री वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह पूर्वमोसमी पावसाने दणका दिला. तर रविवारी दुपारी सिंधुदर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांत पाऊस झाला. नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यामुळे केळी बागा मोडून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.\nपुणे ः मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत शनिवारी (ता. २६) रात्री वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह पूर्वमोसमी पावसाने दणका दिला. तर रविवारी दुपारी सिंधुदर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांत पाऊस झाला. नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यामुळे केळी बागा मोडून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.\nविदर्भातील नागपूर, वर्धा तसेच यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही भागांत दहा ते पंधरा मिनिटे पाऊस बरसला, तर काही भागांत अर्धा तास कोसळत होता. यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने घरावरील टिनपत्रे उडून गेल्याचे प्रकार घडले.\nनांदेड, हिंगोली जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे जलयुक्त शिवारच्या अभियानातून करण्यात आलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी जमा झाले. या पावसामुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला वेग येणार आहे. विदर्भातही वादळी वाऱ्याने झाडपडीच्या आणि घराचे पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या. नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमध्ये शनिवारी (ता. २६) वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळामुळे नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील केळी बागा मोडून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगाव, रिधोरा, हयातनगर, तेलगाव, आरळ आदी गावशिवारात जोरदार पाऊस झाला. गिरगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा मोडून पडल्याने नुकसान झाले.\nपरभणी जिल्ह्यातील परभणी, पूर्णा तसेच अन्य तालुक्यांत पाऊस झाला. पांगरा ढोणे येथील कुंडलिग ढोणे या शेतकऱ्याचा बैल जखमी झाला. येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या नालाखोलीकरणामुळे बंधाऱ्यामध्ये पाणी जमा झाला आहे. पूर्वमोसमी पावसामुळे नांगरट केलेल्या शेतातील मातीच�� ढेकूळ विरघळून गेल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.\nविदर्भ यवतमाळ चंद्रपूर कोल्हापूर ऊस पाऊस जलयुक्त शिवार खरीप परभणी वसमत\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ganeshotsav-2018-konkan-railway-will-run-on-time/", "date_download": "2018-11-17T10:45:02Z", "digest": "sha1:ALPJ2ZQ5KNRS4UPVAIMHGN5VNQHZEUPU", "length": 19993, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "गणेशभक्तांना खूशखबर! कोकण रेल्वेच्या गाडय़ा यंदा वेळेवर धावणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nराज्यव्यापी आंदोलनाचा पहिला टप्पा; शिक्षक भारतीचे 25 मागण्यांचे निवेदन सादर\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला र��ज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\n कोकण रेल्वेच्या गाडय़ा यंदा वेळेवर धावणार\nमुंबई-गोवा महामार्गाचे सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम, त्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी याची कोकण रेल्वे प्रशासनाला जाणीव आहे. यामुळे गणेशभक्तांना आपल्या गावी वेळेवर पोहचविण्यासाठी कोकण रेल्वेमार्गावरील नियमित गाडय़ांसह 202 अतिरिक्त गाडय़ांना नियोजित स्थानकावर वेळेवर पोहचविण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील राहील असा ठाम विश्वास कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी ‘सामना’शी बोलताना व्यक्त केला.\nमुंबई-गोवा महामार्गाच्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे पनवेल ते झाराप या मार्गावर लाखो खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजविणे शासनाला अशक्य आहे. यामुळे या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होणार आहे. परिणामी यंदा बहुतांश चाकरमानी कोकण रेल्वेतूनच प्रवास करून आपले नियोजित ठिकाण गाठणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता ‘सामना’शी बोलत होते. ते म्हणाले की, आधीच आम्ही क्षमतेपेक्षा 40 टक्के गाडय़ा या मार्गावर चालवीत आहोत. त्यातच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांसाठी आम्ही 126 अतिरिक्त गाडय़ा सोडीत आहोत. त्यामुळे मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक गाडय़ा धावणार आहेत. त्यामुळेच दरवर्षी या गाडय़ांना नियोजित ठिकाणी पोहचण्यास अधिक वेळ लागतो. पण यंदा तसे होणार नाही. सर्वच गाडय़ा वेळेवर पोहचतील यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करणार आहे सांगून गुप्ता म्हणाले की, गेल्या 20 वर्षांत कोकण रेल्वेने बरीच प्रगती केली आहे. आज कोकण रेल्वेमार्गावर रोज 70हून अधिक गाडय़ा धावत आहेत. दरवर्षी नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगती साधली जात आहे. प्रवाशांना वेळेवर पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत\nयावेळीही कोकण रेल्वेने मागील वर्षाच्या यंत्रणेत थोडासा बदल केला आहे. मागील वर्षी गणेशोत्सवात कोकण रेल्वेने 250 गाडय़ा सोडल्या होत्या. त्यामुळे त्यांचे नियोजन योग्यप्रकारे करता आले नाही. परिणामी गाडय़ांना नियोजित ठिकाणी पोहचण्यास उशीर लागला. म्हणूनच यंदा कोकण रेल्वेने 202 गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ प्रवासी कमी जाणार नाहीत. कारण या 202 गाडय़ांच्या मागील वर्षाइतकेच डबे जोडण्यात आले आहेत. यामुळे प्रवासी तितकेच जाणार पण गाडय़ांची संख्या कमी असल्याने त्या वेळेवर धावतील, असेही गुप्ता यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअग्निशमन दलाच्या प्रमाणपत्रांसाठी गणेशोत्सव मंडळे गॅसवर\nपुढील‘माझ्या गजानना’ गाणे यू ट्यूबवर ठरतेय लोकप्रिय\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने प���व्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6907", "date_download": "2018-11-17T11:12:51Z", "digest": "sha1:GCNFTRQP4EIHIA5D7ICIF6GAYVXZ5Z6N", "length": 38256, "nlines": 199, "source_domain": "aisiakshare.com", "title": " शाईचा ढब्बा आन् बारमाही मोगरा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nशाईचा ढब्बा आन् बारमाही मोगरा\nशाईचा ढब्बा आन् बारमाही मोगरा\nतं यकदिशी सभागती गावाकडचा सब्जेक्ट निंगला आन् दोस्तानं डायरेक्ट तिथंल्ली लव्हस्टोरीच स्टार्ट केली.\n‘सकाळच्याला निंगालं की यक आडवी, दुसरी हुभी आन् तिसरी पुन्यांदा आडवी गल्ली आसं करून गावाभायेर आलं की, यक वखार लागायची; तिथनं दोन रस्ते फुटायचे. यक बायांसाठी व्हता आन् दुसरा बाप्प्यांसाठी. त्याच टर्नवर यक लव्ह स्टोरी प्रायमरी लेव्हलला स्टार्ट झाली. पैल्यांदा यकदा भल्या सकाळी दोगंबी नेमकं यकाच टायमाला त्या टर्नवर आले व्हते, तवा बाकी कुनीच नव्हतं. विदीन सेकंद दोगं दोन दिशेनं निंगूनबी गेले. म्हैनाभरानं यकदा त्यो परत येत व्हता आन् ती चाल्ली व्हती, तवा हालक्या डोळ्यांनी त्यांची नजरानजर झालती. आजूक आसाच कवाकवा टाईम जुळून येत गेला आन् नंतरच्याला त्यो जुळवन्यात येवू लागला. नजरानजर व्हायची बस्स त्यो आडव्या गल्लीतून यायचा. ती हुभ्या गल्लीतून. त्यो आधी निंगायचा, तिची गल्ली वलांडताना त्याची धडधड वाडायची. त्यो पुडं धकत न्हाई की, त्याला मागनं झपझप आवाज यायचा. बस्स, टर्नवर नजरानजर झाली की, दिवस संपून जायचा.\nगावात पुडं पान्याचे जराशेक वांदे झाले. गावातले दोनपाच आड आटून गेले आन् दोनपाच आडं पान्याचे ऱ्हायले. हुभ्या गल्लीतल्या शेवटाचा आड पान्याचा व्हता. आडव्या गल्लीमंदून मंग त्यो पानी शेंदायला तिथं जायचा. बायामान्सांचा तिथंबी गर्दा आसायचा; पन दुपारच्याला आड सुस्तावलेला ऱ्हायचा. हुकून चुकूनच कुनीतरी यायचं. त्याच आडावर. तिथंच पानी भरता भरता ही लव्ह स्टोरी जराशीक पुडं धकली. फुलत गेली. नजरेला नजर, कवा चऱ्हाटाला चऱ्हाट, आडातल्या आडात पव्हऱ्या पव्हऱ्यातली मस्करी. बस्स\nनंतर मंग पान्यापावस��चे दिवस आले. पावूस पडला. नद्यानाले वाहू लागले. दिवस आशेच सरत गेले. तवाच कवातरी रानातून परतताना नदीच्या वळणावर आशीच नजरानजर झाली. दोनपाच बायासंगं ती लगबगीनं निंगाली व्हती. त्योबी रानातून परतत व्हता. पुडच्या पंधरवड्यात मंग कवा मागं कवा पुडं, कवा आधी कवा नंतर अशा हुलकाण्या देत यकदोनदा यकांत पकडन्याची कोशीशबी झाली. सांजच्याला ते जमलं न्हाई; पन दुपारच्याला जमू शकतं ह्याचा आंदाजा आला. तिच्या रानापास्नं नदी वलांडली की, त्याचं रान. तं मंग तिथंबी गाठभेट झाली. तीनेकदा स्पर्श झाला.\nतं काय की, नंतरच्याला काय झालं म्हाईती न्हाई; पन सारं फिसकटून गेलं. पावसाळी किड्यावानी खेळ आटपून गेला. कुनीतरी म्हनालं, त्यांची लव्हस्टोरी तिन्हीसांजेला वाहात आली आन् नदीपात्रातल्या उन्हाळी गड्ड्यात गढूळ व्हवून आटून गेली.’\nदोस्ताची स्टोरी जबरा व्हती; पन सिच्युएशन जुनाट व्हती. त्यात फुकाच लांबण व्हतं. सांप्रतला पान्यापावसावर कुठं डिपेंड आस्तेत का लव्हस्टोऱ्या यवडा टाईम कुनालाहे म्या तसं म्हन्लं, तं त्यो भनकला. म्हन्ला,\n‘बबऱ्या, आशा गोष्टीन्ला काळाच्या चौकटीमंदी बशवीत नस्तेत. हिणवीत नस्तेत. त्यान्ला झिडकारन्याचं पाप करूने.’\n‘दोस्ता, म्या यापैकी कायबी केलेलं न्हाई. बॅग्राऊंड जुन्या काळातलं वाटलं म्हनून इचारलं.’\n‘दोस्ता, सांप्रतला आडावर बायांचा आन् झाडावर पाखरांचा थवा पैल्यावानी ऱ्हायलेला न्हाईहे. कलकलाट खबदाडात आन् किलबिलाट आभाळात गेलाहे. आडं आटून आन् झाडं वठून गेलेहेत. ही स्टोरी सांप्रतची आसंनच कशी\nमाझ्या स्टेटमेंटवर दोस्त जरासंक इमोशनल झाला; पन त्यानं लागलीच सोताला सावरलं आन् म्हन्ला,\n‘काळानुसार सीन तं बदलनारच ना बबऱ्या; पन नायक-नायिकाची हुरहुर सेम आस्ती.’\n‘दोस्ता, कुनाचीहे ही स्टोरी\n‘बबऱ्या, त्यात आमूक यक कुनी नस्तो. त्याला पर्टीक्युलर नाव नस्तं. कवाकवा नावामुळं स्टोऱ्या नासून जातेत. त्यान्ला न्हाय न्हाय ते अँगल येत ऱ्हातेत. बस्स, निस्ती स्टोरी ऱ्हावू द्यावी, त्यातलं लव्ह शाबीत ऱ्हातं.’\n‘बरं, त्यांचं पुडं काय झालं ते तरी सांगशील का\n‘बबऱ्या, सपोज म्या म्हन्लं, त्यो पंचायत समितीमंदी कारकूनै आन् ती किराणावाल्याची बायकोहे तं...\n‘तं थुतरीच्या, माझ्या स्टोरीचं वांगं वासंल ना. म्या यक पिव्वर लव्हस्टोरी सांगून ऱ्हायलोहे. तुला त्यांची आयडेंटी��ी कामून पायजेल. आशानं यखांद्या स्टोरीचा सारा नासाडा उदास व्हवून जातो ना बबऱ्या. यकदा आशा स्टोऱ्यांना काळ नस्तो म्हन्लं की त्याच्यातले नावं, त्यांचे कामधंदे अ‍ॅटोमॅटिक डिलीट व्हतेत ना. तुला कळंत कसं न्हाई.’\n‘काळ न्हाई, नावं न्हाई, त्यांचे कामधंदे न्हाई, तं मंग ती लव्हस्टोरी फुलंल कशी पुढं धकंल कशी\n‘बसा मंग तुमी त्यांचे लेकरंबाळ मोजीत. त्यांचे बारशे करीत. काळाच्या कसोटीमंदी मंग तुमची स्टोरीच डिलीट व्हवून बसती. तिला इमॉर्टल ठिवायची आसंन तं बाकीच्या फंदात बिलकुल पडूने मान्सानं.’\n‘बरंभौ, ठिकै. तुझ्या साऱ्या गोष्टी खऱ्या. आता ह्या करंट सिच्युएशनला म्या काय करावं आसं तुला वाटतं म्या नेमकं कसं रिअ‍ॅक्ट व्हावं म्या नेमकं कसं रिअ‍ॅक्ट व्हावं\nम्या सपशेल सरेंडर झालो तसा दोस्ताचा पिसारा गळाल्यावानी झाला. त्यानं गपकन पॉजच घेतला. मुक्यावानी माझ्याकडं जरा टाईम बगत बसला. नंतरच्याला माझ्या खांद्यावर हात ठिवीत म्हन्ला,\n‘बबऱ्या, लव्हस्टोऱ्यांच्या बाबतीत लैच प्रायमरी लेव्हलवर हायेस राव तू. ह्या वयातबी तुला मॅच्युरिटी नसावी म्हंजे गंमत वाटती मला.’\n‘बबऱ्या, आनुभवी मान्साला थीममंदी इंटरेस्ट आस्तो. चेहऱ्यामंदी ते बिलकुलच इंटरेस्ट दाखवीत न्हाईत.’\n‘दोस्ता, मान्साला उत्सुकता आसू शकती.’\n‘त्याला कुत्सुकता म्हन्तेत बबऱ्या. स्टोऱ्यांत फिगर बसवल्या की, थीम संपून जाती आन् गॉसीप जन्माला येत आस्तं. गॉसीप हे लूज टॉकिंगचं रॉ मटेरियल आस्तं. इन द सेन्स, मानूस ज्याला उत्सुकता म्हनून आपली खाज उघडी करतो, ती खरं तं कुत्सुकता आस्ती. आडा-झाडाच्या आडून किमान तू तरी त्यात शिरू नगोस.’\nदोस्तानं लैच उचलून हाण्ला व्हता. माझं पानीपानी झालं. फुकनीच्याची कॉन्फीडन्स लेव्हल आज जबरा वाडलेली व्हती. त्याला कायबाय डायलॉग सुचायला लागले व्हते; पन ह्याचा आर्थ म्या काय यवडा जायेल मानूस व्हतो काय यखांद्या मान्साला यवडंबी अंडरइस्टीमेट करूने. जुळलेल्या आन् तुटलेल्या लव्हस्टोऱ्या प्रत्येकालाच कुठंना कुठं भेटत आस्तेतच. त्यातून त्यो शहाणा व्हत आस्तोच. शिवाय त्याचीबी यखांदी स्टोरी आसू शकती ना. नस्तीच आसं ग्रहितमंदी धरनं बरं नस्तं. म्या गप -हायलेलो बगून दोस्त म्हन्ला,\n‘बबऱ्या तू कंदी पडला न्हाईस का आशा भानगडीत\n‘गंज पडलो; पन इचारतो कोन\n‘तुझ्यावानी साऱ्याच पोरांचा त्यो य���निव्हर्सल प्रॉब्लेमै. पन म्हनून कुनी कोशीश करीत न्हाई आसं कंदी व्हत न्हाई. कायतरी झटतोच मानूस.’\n‘झटलो व्हतो म्या पन.’\n तुझंबी मन लागलं व्हतं कुठं...\n‘व्हतं ना. शाळातली गोष्टै. दगडाच्या भिंती, पत्र्याचं छप्पर, म्होरं गुलमोहोर फुललेला. त्याच्या खोडाला म्हैस, व्हरांडा शेणानं सारवलेला. खिडकीमंदून लांबपत्तोर हिरवंकंच. शेवटाला डोंगर. डोंगरावर मंदीर. आभाळाचं दुसरं टोक मंदिराच्या कळसाला ताणलेलं.\nम्या बसायचो त्याच्या एक्झ्याक्ट आपोजिट, पैला सोडून दुसरा बेंच. तिची जागा डाव्या कोपऱ्यात. बेंचवर शाईचा ढब्बा. त्याच्या बाजूला करकटकनं कायबाय कोरलेलं. शाईचे ओघोळ घुसून त्याचा टॅटू झालेला. क्लास सुटला, ती गेली की, दुनियाभरचा सन्नाटा आंगावर धावून यायचा. एम्प्टी क्लासमंदी म्या सुन्न बसून ऱ्हायचो. निंगता निंगता बेंचाभवती घुटमळायचो. पाठमोरा हुभा ऱ्हावून त्याला टच करायचो. न बगता भायेर पडायचो. तुला सांगतो दोस्ता, त्या शाईच्या ढब्ब्यातून बारमाही मोगऱ्याचा वास सुटायचा. माझा पाठलाग करायचा. त्याला म्या छातीत फुल्ल भरून घ्यायचो आन् रातभर पुरवत ऱ्हायचो.’\n‘आन् तू फेल. ही रेग्युलरची स्टोरीहे.’\n‘म्या फेल न्हाई झालो.’\n‘मंग ती फेल झाली\n‘बापानं तिला उजवून टाकली.’\n‘फुकनीच्या धाव्वीनंतर कुनी शाळात ऱ्हातं काय\n‘म्हंजे ऐन धाव्वीतला पराक्रमै का ह्यो तुझा\n‘तुझा कोन्त्या क्लासमंदला व्हता दोस्ता\nमाझ्या प्रश्नावर दोस्त हास्ला; पन त्यानं त्याचं उत्तर दिलं न्हाई. ल्हान आस्तानाच्या लव्हस्टोरीचे धनी लैच मॅच्युअर आस्तेत. त्यांची फिलॉसॉफी प्रॅक्टीकल लेव्हलला लै स्ट्राँग आस्ती. टायमावर चुप्पी साधन्यात आन् तिसरीकडं घुसन्यात ते माहीर आस्तेत. त्यानं आताबी तिसरंच सुरू केलं. म्हन्ला,\n‘बबऱ्या, परवाच्याला गावाकडं गेल्तो. शाळा खोल्याचं काम बगायला. तुझी लै आठवन झाली. मंग हाटकून आपल्या क्लासमंदी गेलो. फुकनीचा त्यो क्लास आजूकबी जसाच्या तसाचै. आपल्या ड्रॉइंगच्या मास्तरांनी भिंतीवर ल्हेलेले सुविचारबी तशेच हायेत. ‘जेथे नाही जिव्हाळा, ती नव्हेच शाळा’ मधला जिव्हाळा गळक्या पत्र्यानं गाळून टाकलाहे. ‘प्रयत्ने वाळूचे...’ मधल्या नेमक्या वाळूवर प्लॅस्टरचा पॅच मारलाहे. बाकीचे आक्षरंबी कुठंकुठं फेंट झालेत; पन शिलकीत हायेत. मास्तर मात्र मागल्या सालीच गेले. पोरींच्या खिडक���ची यक काच तडकली व्हती बग, ती आता कंप्लीट फुटून गेलीहे. फळ्याला मात्र नव्यानं काळं फासलंय. त्याच्यावरला खडू लैच गॉडी दिस्तो, आंगावर येतो. मागंल्या बाकड्यापास्ली यक फरशी उखडली व्हती बग, तिथं पाय आटकून शिऱ्या त्वोंडावर पडला व्हता, ती तं आजूक तशीचै, तिची लागण तिसऱ्या रांगेपत्तोर गेलीहे.’\n‘च्यायला, शाळावाल्यांनी कायबी चेंज केला न्हाई\n‘बबऱ्या, झेडपीची शाळाहे ती, प्रायव्हेट न्हाई.’\n‘तुझ्यासारख्यानं इनिशिटिव्ह घेतलं पायजेल दोस्ता.’\n‘म्हनून तं गेल्तो ना फुकनीच्या.’\n‘तं मंग झालं का काई काम\n‘ते व्हत ऱ्हाईल बबऱ्या. म्या यवडं सांगून ऱ्हायलोहे; पन क्लासमंदल्या बेंचाचं तू कायबी इचारलं न्हाईस.’\n‘तेबी आजूक तशेचैत काय उचकलेल्या खिळ्यासगट मायला लै स्टुडंटच्या चड्ड्या फाटल्या आस्तीन राव यवड्या वर्षात. आपल्याच क्लासमंदी धाबारा जणांच्या फाटल्या व्हत्या. आतापत्तोर तं कितीक झाल्या आस्तीन.’\n‘बबऱ्या, त्यो तुझा नाजूक बेंचबी आजूक तसाचै.’\n‘त्याच्यावरला शाईचा ढब्बाबी आजूक ताजाचै.’\n‘खरं सांगून ऱ्हायलोय बब-या, आयशपथ\n‘तेवडा बेंच बरा ध्यानात ऱ्हायला तुझ्या\n‘बबऱ्या, म्या क्लासमंदी हुभा ऱ्हावून सुविचार वाचत व्हतो. तेवड्यात हेडमास्तरानं मला उखडलेल्या फरशा दाखवल्या. यका बेंचावर हात टेकून म्या आंदाजा घेत व्हतो. नंतरच्याला वळावं म्हनून हात काढला तं पंजाखाली त्यो ढब्बा दिसला. म्या डचकलोच. तुझ्या ढब्ब्याला हात लावल्याचं गिल्टबी वाटलं. म्या झटकन हात मागं घेतला. हेडमास्तरान्ला वाटलं खिळा टोचला. ते पुडं झुकले. बबऱ्या, त्यो ढब्बा तसाचै, सेम टू सेम. त्याच्या बाजुचे बेंचटॅटूबी तशेचैत. माझी नजर त्याच्यावर खिळली तं हेडमास्तरच शरमून गेले. पोरं बेंचावर शाया सांडून ठिवतेत म्हनून कंप्लेन करीत बसले. बबऱ्या, यक गोष्टै य्यार पन, त्या ढब्ब्यातनं मला मोगऱ्याचा वास काई आला न्हाई. बिलकुलच न्हाई.’\nदोस्ताच्या डायलॉगवर म्या निस्ताच हास्लो. शाईच्या ढब्ब्यातून कंदी मोगऱ्याचा वास येत आस्तो काय बरं, येतबी आस्ला तरी त्यो साऱ्यांनाच कसा येईल बरं, येतबी आस्ला तरी त्यो साऱ्यांनाच कसा येईल ज्याचं त्याचं फिलिंग आस्तं ते. पन म्या तसं तोडून बोल्लो न्हाई. खरं तं त्यो सांगत आस्तानाच माझ्याभवती मोगऱ्याच्या वासानं फेर धरला व्हता. बेंचाचा स्पर्श आठवून आंगातून यक लहर सर्रकन गेल��� व्हती. सांप्रतला आपल्या बेंचावर कोन बसत आसंल ज्याचं त्याचं फिलिंग आस्तं ते. पन म्या तसं तोडून बोल्लो न्हाई. खरं तं त्यो सांगत आस्तानाच माझ्याभवती मोगऱ्याच्या वासानं फेर धरला व्हता. बेंचाचा स्पर्श आठवून आंगातून यक लहर सर्रकन गेली व्हती. सांप्रतला आपल्या बेंचावर कोन बसत आसंल त्याच्याबी आधी कोनकोन बसून गेलं आसंन त्याच्याबी आधी कोनकोन बसून गेलं आसंन तिकडच्या बेंचावर कोन बसलं आसंन तिकडच्या बेंचावर कोन बसलं आसंन आजूक यखांद्या बेंचाच्या मनात दुसऱ्या बेंचानं घर केलं आसंन काय आजूक यखांद्या बेंचाच्या मनात दुसऱ्या बेंचानं घर केलं आसंन काय आपल्यावानीच ते यखांद्याच्या मनात रुतून बसलं आसंन काय आपल्यावानीच ते यखांद्याच्या मनात रुतून बसलं आसंन काय नव्या जनरेशनमंदी ढब्ब्याच्या आन् वासाच्या खुणा आल्लग आस्तीन काय नव्या जनरेशनमंदी ढब्ब्याच्या आन् वासाच्या खुणा आल्लग आस्तीन काय माझ्या डोळ्याम्होरं आख्खा क्लास हुभा ऱ्हायला.\n‘बबऱ्यौ, लै मागं जावू नगो भाऊ. रिटर्न मार.’\nआसं म्हनून दोस्त जोरजोऱ्यानं हासायला लागला. म्या लागलीच क्लासमंदून सोताला भायेर काडलं आन् म्हन्लं,\n‘छ्या छ्या दोस्ता, म्या कुठं मागं गेलोहे\n‘मंग काय इचार करीत व्हतास बेट्या\n‘दोस्ता, बॉलपेनानं लैच वाट्टोळं केलं राव मान्साचं.’\n‘फुकनीच्या, इथं बॉलपेनाचा काय संबंध आला\n‘बॉलपेनं गळतेत कुठं दोस्ता गळत नस्तीन तं मंग त्याचा ढब्बा कसा पडनार गळत नस्तीन तं मंग त्याचा ढब्बा कसा पडनार ढब्बाच न्हाई तं त्यातनं मोगऱ्याचा वास कसा येनार ढब्बाच न्हाई तं त्यातनं मोगऱ्याचा वास कसा येनार दोस्ता, कवाकवा वाटतं, शाईच्या पेनामंदी जो सच्चेपना आस्तो, त्यो बॉलपेनात नस्तो काय दोस्ता, कवाकवा वाटतं, शाईच्या पेनामंदी जो सच्चेपना आस्तो, त्यो बॉलपेनात नस्तो काय\nदोस्त पुन्यांदा हास्ला. मायला आपन यवडं इमोशनल बोलून ऱ्हायलोय आन् ह्यो फुकनीचा हासून ऱ्हायलाय म्हनून मला जरासाक घुस्साबी आला; पन म्या त्यो दाबून ठिवला. नंतरच्याला त्याला म्हन्लं,\n‘दोस्ता, गावाकडंच गेला व्हतास तं मंग हुभ्या गल्लीतल्या आडावर चक्कर हाण्ली न्हाईस काय\n आता आडाची भानगडच ऱ्हायली न्हाय बबऱ्या. नळ आलेत गावामंदी, हायेस कुठं तू\n‘बरं मंग खाल्लाकडच्या टर्नवर तरी गेल्तास काय\n‘तिथं कोन्ता टर्न ऱ्हायलाहे बबऱ्या आता दुकानं झालेत पायलीचे पन्नास. निस्ती गर्दी आस्ती तिथं.’\n‘मंग तिथल्ली सकाळची लगबग\n‘ती कवाच हाटली. आता परसातच जिरती.’\n‘किमान मंग नदीवर यखांदी चक्कर\n‘बबऱ्या, नदीला कुठं पानी आस्तं पैल्यावानी\n‘नदी तं आसंनच ना पानी नस्लं म्हंजे ती नस्ती काय पानी नस्लं म्हंजे ती नस्ती काय\n‘बबऱ्या, कोन्तीबी गोष्ट वाहती आसंन तं ध्यानात ऱ्हाती, न्हाय तं मनातून वाहून जाती. सांप्रतला तिथं गाडीवाटै.’\nदोस्ताच्या शेवटाच्या वाक्यावर म्या सायलेंट झालो. लैच कोरडाठाक टोन व्हता त्याचा. सांप्रतला, टर्या हाणीत बसावं म्हन्लं, यखांदा ज्योक मारायला जावं म्हन्लं तं कुठून तरी सिरियस लाईन येवून भिडती आपल्याला. कवा जहरी, कवा लहरी. मंग हाडबडल्यावानी व्हवून जातं. शब्दच फुटत न्हाईत फुकनीचे. अ‍ॅजयुज्वल मंग, आमची शाळातली स्टोरी सुविचारातल्या आक्षरावानी फेंट व्हत गेली आन् नदीतल्या गाडीवाटेखाली दबून गेली. दोस्तानं आन् म्या संगनमतानं तवाच्या साऱ्याच गोष्टी डस्टरनं पुसून टाकल्या.\n(ता. क.- बगितलेल्याच्या कंपॅरिझनमंदी ऐकलेल्या लव्हस्टोऱ्यातले चेहरे स्पेशल आस्तेत. त्यांचं कास्टिंग आपलं स्वत:चं, आपल्या मनानं आकाराला आलेलं आस्तं. त्यांची चेहरेपट्टी, पेहराव, त्यांची लांबी-रुंदी आसं जे काय आस्तं ते आपलं आस्तं. आपन सोडून ते कुनालाच दिसत नस्तं, दाखवता येत नस्तं, त्याचं चित्र काडता येत नस्तं. दुसऱ्याच्या बहकाव्यानं आपन त्यात चेंज केला तं ते सोताशीच गद्दारी केल्यावानी आस्तं. त्यातल्या प्युअ‍ॅरिटीला मंग जबरा धोका उत्पन्न व्हतो. ऐकीव लव्हस्टोऱ्यातले क्यारेक्टर्स दुसऱ्या चेहऱ्यातून इमॅजिन करूनेत. प्रत्येक चेहऱ्याची सोताची यक स्पेशल आयडेंटीटी आस्ती. त्याला दुसरा चेहरा जोडायची घाई केली की, पैला भुर्रकन उडून जात आस्तो. नंतर बेलिमिट मनस्ताप व्हतो.)\nअत्यंत खवचट वृत्ती बाळगून असताना, असं काही गोड वाचायला मिळेल अशी शंका वाचेपर्यंत येत नाही.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nसंपादक मंडळाला वाचावंच लागतं, पण प्रतिक्रियाही द्यावीच लागते काय \nबऱ्याच दिवसांनी, असं काहीतरी ताजं, टवटवीत वाचायला मिळालं जबरदस्त कॅप्चरिंग पॉवर आहे तुम्हाला.\nग्रामीण लव स्टोऱ्यांमधला लिटरली 'बेंचमार्क'\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हें���र १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/8449-metoo-anu-malik-step-down-indian-idol-10-judge", "date_download": "2018-11-17T10:55:09Z", "digest": "sha1:P6EYVBFZ2VTIMAL2PJRBVESS7RIZAFZB", "length": 5790, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "#METOO: अन्नू मलिकची 'इंडियन आयडॉल' मधून हकालपट्टी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#METOO: अन्नू मलिकची 'इंडियन आयडॉल' मधून हकालपट्टी\nलैंगिक शोषणाचे आरोप झाल्याने प्रसिद्ध संगीतकार अन्नू मलिक यांची 'इंडियन आयडॉल' या रियलिटी शोमधून हकालपट्टी करण्यात आली.\nमलिक यांच्यावर आतापर्यंत गायिका श्वेता पंडित, सोना महापात्रा आणि दोन अज्ञात महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला. मलिक यांच्यावर आरोप झाल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करायची की नाही याबद्दल चॅनेलने कोणतीच भूमिका घेतली नव्हती. मात्र भूमिका ठरवण्यासाठी चॅनेलच्या वारंवार बैठका होत होत्या. परंतु अखेर चॅनेलने हा निर्णय घेतला आणि त्यांची शोमधून बाहेर काढण्यात आली.\n'पण सध्या जे काही वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे हा शो,संगीत क्षेत्र आणि कामावर लक्ष देता येत नाही. त्यामुळेच मी या शोमधून बाहेर पडत असल्याचं' मलिक यांनी आपली बाजू मांडली आहे.\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://pratikmukane.com/sarvadheek-takrari-polisanviroodh/", "date_download": "2018-11-17T11:31:53Z", "digest": "sha1:5J5EKGP3QE6NSUYNJ3NRGWAJPIU44NFT", "length": 9344, "nlines": 166, "source_domain": "pratikmukane.com", "title": "सर्वाधिक तक्रारी पोलिसांविरुद्ध – Pratik Mukane", "raw_content": "\nसेकंड हँड फोन घेण्यापूर्वी…\nमुंबई : अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी देशातील जनता ही मानवाधिकार आयोगाकडे येत असते. मात्र, आयोगाकडे आलेल्या सर्वाधिक तक्रारी या पोलिसांविरुद्ध असल्याचे\nसमोर आले आहे. कायदेशीर कारवा ई करण्यास पोलीस अपयशी ठरल्याच्या सुमारे २ लाख ७0 हजार तर खोट्या गुन्ह्यांमध्ये गुंतवल्याच्या ७0 हजार तक्रारी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे आल्या आहेत.\nमहाराष्ट्रात एकूण तक्रारींपैकी ५५ ते ६0 टक्के तक्रारी या सरकारी अधिकार्‍यांविरोधी असल्याचे उघड झाले आहे. आयोगाकडे वर्षाला पाच ते साडेपाच हजार तक्रारी नव्याने दाखल होत असून, राज्यातील मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नागपूर आणि विदर्भ आदी भागांतून या तक्रारी येतात. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे फेब्रुवारी २0१२मध्ये आयोगाचे अध्यक्ष नवृत्त झाल्याने सप्टेंबर २0१३पर्यंत, सुमारे १८ महिने आयोगाला अध्यक्षच नव्हते. त्यामुळे या काळात १३ हजार ११४ तक्रारी प्रलंबित होत्या. मात्र, गेल्या दोन महिन्यांमध्ये ३00 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, १३ हजार ११४ तक्रारी अनिर्णीत आहेत.\nदैनंदिन जीवनात मानवाच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून आंतराष्ट्रीय पातळीवर दरवर्षी १0 डिसेंबर हा दिन ‘जागतिक मानवी हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. १९४८ साली युनायटेड नेशनच्या सर्वसाधारण सभेत हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्क दिन म्हणून साजरा करावा, असे जाहीर केले होते.\nयानंतर १९५0 सालापासून जगभरात मानवी हक्क दिन साजरा केला जाऊ लागला. यामध्ये राजकारण, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्राच्या बरोबरीने ६0 हून अधिक क्षेत्रांचा समावेश केला आहे.\nआयोगाकडे तक्रार कशी नोंदवाल\n-एका साध्या कागदावर तक्रारदाराने तक्रार लिहून आयोगाच्या कार्यालयात आणून द्यावी.\n-तक्रारदाराला आयोगाच्या नावानेच तक्रार दाखल करावी लागते.\n-तक्रारदाराने नाव, पत्ता, फोन नंबर लिहिणे गरजेचे आहे. तसेच ज्याच्या विरोधात तक्रार आहे, त्याचे नावही नमूद केले पाहिजे.\n-तक्रारदाराची तक्रार आयोगाच्या अध्यक्षांकडे जाते व ज्याच्याविरोधात तक्रार आहे, त्याला नोटीस पाठविली जाते.\n-ज्याच्याविरोधात तक्रार आहे, त्याचे उत्तर समाधानकारक नसल्यास त्याच्याविरोधात कारवाईला सुरुवात होते.\nमहिला तक्रार निवारण समितीचे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Selling-ganja-Four-people-arrested/", "date_download": "2018-11-17T10:47:03Z", "digest": "sha1:USSWTU2NEN6LY4CBE5LPIOGEVXA35HXK", "length": 4736, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गांजा विक्री करणार्‍या चार जणांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › गांजा विक्री करणार्‍या चार जणांना अटक\nगांजा विक्री करणार्‍या चार जणांना अटक\nअमली पदार्थ व गांजा विक्रीविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फशी पाडून गांजा विक्री करणार्‍या चौघांंना सीसीबी पोलिसांनी गँगवाडी येथे छापा टाकून अटक केली.\nगँगवाडी येथील दुर्गादेवी मंदिराशेजारी गांजा विक्री करताना या चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सर्जू गोविंद लोंढे (वय 30, रा. गँगवाडी), निखाब दस्तगीरसाब पिरजादे (38, रा. अशोकनगर), तबरेज इस्माईल नरगुंद (20, रा. टोपी गल्ली), शादाफ महंमदअली पिरजादे (28, रा. कलाईगार गल्ली, फोर्टरोड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींकडून 15 हजार किमतीचा 1500 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच 1, 700 रु. रोख रक्कम अशाप्रकारे रक्कम 16 हजार 700 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nसीसीबी सीपीआय बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. जयश्री माने, निंगाप्पा मादार, डी. एच. माळगी, बी. एस. नाईक, एस. एल. देशनूर, बी. बी. कड्डी, बसवराज बस्तवाड, शंकर पाटील, विजय बडवण्णवर, के.व्ही. चर्लिंगमठ, अडवेप्पा रामगोंनहट्टी, बी. बी. सुनगार, ए. बी. नवीनकुमार, शिवलिंग पाटील आदी पोलिस कर्मचार्‍यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला होता.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Disruption-of-vehicles-for-protest-against-Padmavat/", "date_download": "2018-11-17T10:50:28Z", "digest": "sha1:Y2W77ECH3IJPHR47Z7PTBOA4Z2MSUIPP", "length": 6702, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पद्मावत’ विरोधासाठी वाहनांची तोडफोड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘पद्मावत’ विरोधासाठी वाहनांची तोडफोड\n‘पद्मावत’ विरोधासाठी वाहनांची तोडफोड\nपद्मावत चित्रपटाविरोधात करणी सेनेकडून देशभरात आंदोलन सुरू असताना शहरातील वडगाव पुलानजीक मंगळवारी रात्री आंदोलन करण्यात आले. यावेळी वीस ते पंचवीस जणांच्या टोेळक्याने दहा ते बारा वाहनांची तोडफोड करत वाहनांच्या चाकांची हवा सोडून दिली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी वीस ते पंचवीस जणांवर गुन्हा दाखल केला असून पंधरा जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 27 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर इतर संशयितांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून याप्रकरणात वापरलेले झेंडे, लाकडी काठ्या, स्टीलचा रॉड, दोन दुचाकी अशा वस्तूही जप्त केल्या आहेत.\nयाप्रकरणी महेश लक्ष्मण भापकर (30, डोंबिवली पूर्व) यांनी फिर्याद दिली आहे. सिंहगड रस्ता भागातील वडगाव बुद्रुक येथे मुंबई-बंगळुरू मार्गावर पुल आहे. यापुलानजीक मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास 20 ते 25 जणांनी हातात झेंडे घेऊन निदर्शने केली. ट्रकच्या चाकातील हवा सोडून दिली. त्यानंतर जमावाने मागील आठ ते दहा वाहनांच्या काचा फोडून जमाव पसार झाला, असे भापकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर सिंहगड पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पसार झालेल्यांचा शोध घेऊन पंधरा जणांना अटक केली. त्यासोबतच तपासादरम्यान अविनाळ दत्तात्रय एडगे (औडी. ता. जत, जि. सांगली) व वसंत अप्पासाहेब सर्जे (मंगळवार पेठ ता. कराड, जि. सातारा) यांच्या खिशातील पाकिट व रोख रक्कम 2900 व 1200 रुपये मारहाण करून काढून घेतली असे समोर आल्याने त्यात दरोड्याची कलमवाढ करण्यात आली.\nसरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. ती न्यायालयाने मंजूर केली. दरम्यान, पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये 36 चित्रपटगृहात 80 स्क्रिनवर पद्मावत दाखवला जाणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी 50 पोलिस अधिकारी, 250 पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर चित्रपटगृहांनाही त्यांची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याबाबत आणि सर्व ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती विशेष शाखेचे उपायुक्त संजय बाविस्कर यांनी दिली.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Non-existent-well-Entry-canceled/", "date_download": "2018-11-17T10:47:48Z", "digest": "sha1:7IDK3ZOYE6ZDTFFMFEBAENMSMEK2AIU6", "length": 5440, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अस्तित्वात नसलेल्या विहिरीची नोंद रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › अस्तित्वात नसलेल्या विहिरीची नोंद रद्द\nअस्तित्वात नसलेल्या विहिरीची नोंद रद्द\nतालुक्यातील आळसंद येथे अस्तित्वातच नसलेली विहीर कागदावर दाखवल्याने खळबळ उडाली होती. त्याविरोधात अन्यायग्रस्त कुटुंबाने महसूल भवनाच्या दारात उपोषण केले. त्यानंतर महसूल विभागाने रातोरात ती नोंद रद्द केली. त्यामुळे मंगळवारी उपोषण मागे घेण्यात आले.\nयोगीराज महादेव जंगम यांच्याकडे श्री काशी विश्वेश्वर देवस्थानची वाहिवाटीची इनाम जमीन आहे. त्यापैकी एका गटामध्ये पूर्वी पासून तीन विहिरी आहेत. मात्र या गटात तहसीलदारांच्या आदेशानुसार चौथ्या विहिरीची कागदोपत्री नोंद घालण्यात आ��ी होती. ही चौथी विहीर नेमकी कुठे आहे ते दाखवा अन्यथा बोगस नोंद रद्द करा अशी मागणी जंगम यांनी केली होती. याबाबत तहसील कार्यालयात उपोषणकर्ते आणि प्रशासन यांच्यात चर्चेच्या फेर्‍या झाल्या. परंतु निर्णय झाला नाही. त्यामुळे जंगम कुटुंबियांनी सोमवारी उपोषण सुरू केले होते.\nयाबाबतचे वृत्त पुढारी वेब पोर्टलवर फ्लॅश होताच महसूल विभागात खळबळ उडाली. हालचाली सुरू झाल्या. रात्री तहसीलदार रंजना उवरहंडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. सकाळी 11 वाजता नायब तहसीलदार एस. डी. पाटील यांनी चौथ्या विहिरीची नोंद रद्द केल्याचे पत्र दिले. उपोषण मागे घेण्यात आले.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक , भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह माने , मंथन मेटकरी , हिंमतराव जाधव आदी उपस्थित होते . मात्र आता त्या विहिरीची बोगस नोंद कुणाच्या सांगण्यावरून घातली आणि रातोरात रद्द केली असा सवाल अ‍ॅड. मुळीक यांनी विचारला आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Opposition-to-Maratha-in-the-recruitment/", "date_download": "2018-11-17T11:37:21Z", "digest": "sha1:W4ZNSQZTHQWK7H6R3ECFCNNDG7ZN435C", "length": 4330, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विनाआरक्षण भरतीला मराठ्यांचा विरोध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › विनाआरक्षण भरतीला मराठ्यांचा विरोध\nविनाआरक्षण भरतीला मराठ्यांचा विरोध\nमराठा समाजाला आरक्षण लागू करावे आणि मगच 36 हजार पदांची महाभरती करावी. आरक्षणाशिवाय होणारी भरती अन्याय करणारी आहे. ती आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी दिला.आटपाडी तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने वैकुंठ भवनात आयोजित 10 वी 12 वी आणि अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सो���ळ्यात ते बोलत होते. विनायकराव गायकवाड, अभिषेक पाटील, आटपाडी तालुकाध्यक्ष बापूसाहेब गिड्डे उपस्थित होते.\nमहाडिक म्हणाले, दडपण आणून भरती प्रक्रिया राबविल्यास 2019 ला आम्ही पानिपत केल्याशिवाय राहणार नाही. राज्यात 146 मराठा समाजाचे आमदार आहेत. पण जर आरक्षण मिळत नसेल तर त्यांचा काय उपयोग आहे. त्यांना जाब विचारण्याची वेळ आता आली आहे. वसंतराव गायकवाड, बळवंत मोरे, डी. एम. पाटील, पोपट पाटील, अशोक देशमुख, प्रा. विश्‍वनाथ जाधव, अ‍ॅड.धनंजय पाटील, शरद पवार, प्रा. संभाजी पाटील, गौरीहर पवार, राजेंद्र चव्हाण उपस्थित होते. प्रा. विजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅच्यू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/god-should-absolve-asaram-bapu-for-blaming-sadhvi-pradnya/", "date_download": "2018-11-17T11:34:28Z", "digest": "sha1:6BIEALYWXGHHQFFFW4SB7VP262JWBNN6", "length": 8616, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ईश्वराने आसाराम बापूंना दोषमुक्त करावं- साध्वी प्रज्ञा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nईश्वराने आसाराम बापूंना दोषमुक्त करावं- साध्वी प्रज्ञा\nजोधपुर: साध्वी प्रज्ञा यांनी आसाराम बापूला निर्दोष असल्याचे म्हटले आहे. ईश्वराने आसाराम बापूंना दोषमुक्त करावे, अशी प्रार्थनाही साध्वी प्रज्ञा यांनी केली. बलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. साध्वी प्रज्ञा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच गुजरातमध्ये आल्यानंतर बोलत होत्या.\nकाय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा \n“न्यायालयाचा निर्णय तर येईलच. न्यायाधीश काय निर्णय सुनावतील, हे त्यांच्यावर आहे. मात्र मला वाटतंय की, ईश्वराने आसाराम बापूंना दोषमुक्त करावं. कारण ते दोषी नाहीत.”\nमुलीच्या आरोपानुसार, १५ आणि १६ ऑगस्ट २०१३ च्या रात्री ज��धपूरच्या एक फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने उपचाराच्या बहाण्याने लैंगिक शोषण केलं होतं. दिल्लीच्या कमलानगर पोलिस स्टेशनमध्ये १९ ऑगस्ट २०१३ रोजी आसारामविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.\nजोधपूर सत्र न्यायालयात आसारामविरुद्धचा खटला सुरु होता. कोर्टाने आरोप निश्चित केले. या प्रकरणात न्यायालयाने आसाराम बापूला निर्दोष ठरवलं, तरी तो तुरुंगातून सुटणार नाही. कारण त्याच्याविरोधात गुजरातमध्येही बलात्काराचा खटला सुरु आहे.\nउत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आसारामवर बलात्काराचा आरोप\nउत्तर प्रदेशमध्ये सुद्धा शाहजहांपूरमधील एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. जोधपूरबाहेर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला होता. त्यावेळी मुलगी आश्रमात राहत होती आणि ती १६ वर्षांची होती.\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/prashant-paricharak-wrong-word-sudhakar-paricharak-34497", "date_download": "2018-11-17T11:14:35Z", "digest": "sha1:BU37VNG2BALCY42YQYDOMRVI2NJUPJFT", "length": 10625, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "prashant paricharak the wrong word: Sudhakar paricharak प्रशांतचे तोंडून चुकीचे शब्द गेले : सुधाकर परिचारक | eSakal", "raw_content": "\nप्रशांतचे तोंडून चुकीचे शब्द गेले : सुधाकर परिचारक\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nपंढरपूर: मध्यंतरी जिल्हा परिषद निवडणूक प्रचारामध्ये प्रशांतच्या तोंडातून काही चुकीचे शब्द गेले. त्याच्याकडून असे व्हायला नको होते. परंतु त्याने जाहीर माफी मागितली आहे. तरीही विरोधकांकडून राजकारण सुरू आहे, अशी खंत आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते व ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांची व्यक्त केली. तसेच कार्यकर्त्यांनी आतापर्यंत जशी साथ दिली तशीत साथ आताही द्यावी, असे आवाहन केले.\nपंढरपूर बाजार समितीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी सध्या परिचारक परिवाराला वाईट काळ आला असल्याचे सांगताना त्यांना अक्षरशः गहिवरून आले.\nपंढरपूर: मध्यंतरी जिल्हा परिषद निवडणूक प्रचारामध्ये प्रशांतच्या तोंडातून काही चुकीचे शब्द गेले. त्याच्याकडून असे व्हायला नको होते. परंतु त्याने जाहीर माफी मागितली आहे. तरीही विरोधकांकडून राजकारण सुरू आहे, अशी खंत आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते व ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांची व्यक्त केली. तसेच कार्यकर्त्यांनी आतापर्यंत जशी साथ दिली तशीत साथ आताही द्यावी, असे आवाहन केले.\nपंढरपूर बाजार समितीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी सध्या परिचारक परिवाराला वाईट काळ आला असल्याचे सांगताना त्यांना अक्षरशः गहिवरून आले.\nते म्हणाले, 'यापूर्वी परिचारक परिवारावर अनेक राजकीय संकटे आली. त्या-त्या वेळी कार्यकर्ता न डगमगता खंबीरपणे परिवाराच्या मागे उभे राहिला. मध्यंतरी निवडणूक प्रचारामध्ये प्रशांतच्या तोंडातून काही चुकीचे शब्द गेले. त्याच्याकडून असे व्हायला नको होते. परंतु त्याने जाहीर माफी मागितली आहे. तरीही विरोधकांकडून राजकारण सुरू आहे. माझी कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे. सर्वांनी शांतता राखावी. मागे जशी तुम्ही साथ दिली, तशीच साथ यापुढे देखी��� द्यावी. प्रशांत परिचारकांनी सैनिकांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सुधाकर परिचारक यांनी आज (शुक्रवार) प्रथमच आपली भावना कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केली.'\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/28501?page=2", "date_download": "2018-11-17T11:36:52Z", "digest": "sha1:NRDT5GANJP2J3FRWBX575IXG3OZQIYU7", "length": 19251, "nlines": 287, "source_domain": "www.maayboli.com", "title": "छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय ५ : \"अकेला हुं मै\" | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय ५ : \"अकेला हुं मै\"\nछाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय ५ : \"अकेला हुं मै\"\nहा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात\nमायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात \"छाया - गीत\".\nदर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.\nचला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... \"छाया - गीत\".\n१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.\n२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.\n३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.\n४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.\n५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.\n६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.\n७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.\n८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.\n९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.\n१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.\n११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.\n१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.\nगाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.\nआपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.\n\"छाया-गीत\" : विषय ५: \"अकेला हुं मै...\"\nप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहे ऑड वन आऊट...सगळ्यांपेक्षा वेगळा.. जरा हटके...एकटा...निराळा...उठुन दिसणारा...\nउदा. तिखट पदार्थांनी सजलेल्या ताटामधली एकमेव गोडाची वाटी, बर्‍याच मोटरबाईक्सच्या मधे पार्क केलेली एकटी सायकल, सगळ्यांपासुन दूर जाऊन बसलेला एकटा/एकटी, माळरानावर उगवलेले एकटे रोपटे, बैठ्या घरांच्या रांगेत एकच दुमजली घर, मेंढ्यांच्या कळपामधे एकटाच कुत्रा, गृपमधे टोपी घातलेला एकच मित्र, जीन्स घातलेल्या मैत्रिणींच्या घोळक्यात एकच पंजाबी ड्रेस घातलेली मैत्रिण, आकाशात दिसणारा एकमेव ढगं...इ इ अशी प्रकाशचित्रे.\nगाणे - कळीचे शब्द: वेगळा, निराळा, हटेला, अलग, जुदा, अकेला, एकटा इ इ उदा. \"...हा माझा मार्ग एकला...\"\nमायबोली गणेशोत्सव २०११ सांस्कृतिक कार्यक्रम\nअकेले है, तो क्या गम है चाहे\nअकेले है, तो क्या गम है\nचाहे तो हमारे बस में क्या नही\nहा पण विषय आणि फोटो भारी.\nहा पण विषय आणि फोटो भारी.\nआज अकेली है तू नार नवेली है\nआज अकेली है तू\nनार नवेली है तू...\nखडकाळ प्रांत तो ही जेथून\nखडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली\nपथ शोधित आली रानातून अकेली\nFrom Drop Box हा सागरी किनारा\nहा सागरी किनारा ओला सुगंध वारा\nओल्या मिठीत आहे हे रेशमी निवारा..\nसगळ्यांचे मस्त फोटो. (विषयाची\nसगळ्यांचे मस्त फोटो. (विषयाची व्याप्ती पण भरपूर मोठी) \nसुनो एक तराना, नया यह\nसुनो एक तराना, नया यह फसाना\nके आंगन में मेरे, सवेरे सवेरे\nएक बंजारा गाये, जीवन के गीत सुनाये\nप्याक प्याक प्याक प्याक बदक\nप्याक प्याक प्याक प्याक बदक बोललं\nअन (एकटच) कोणाच्या घरी गेलं ..........\nमै अकेली पिया ��रसे मोरा\nऐसे मे तू न जा\nवा वा ...मस्त झब्बूज\nवा वा ...मस्त झब्बूज लोक्स.\nजवादे साहेब दोन्ही फोटो झकास आहेत.\nतनहा दील, तनहा सफर ढूंडे तुझे\nतनहा दील, तनहा सफर\nढूंडे तुझे फीर क्यूं नजर \nनीधप, प्रकाश, आवडले फोटो.\nनीधप, प्रकाश, आवडले फोटो.\nम्हणा मला अळंबी, म्हणा मला\nम्हणा मला अळंबी, म्हणा मला मशरूम, हवे तर म्हणा मला भूछत्री\nनका हो म्हणू, माझी निर्मिती, करती कुत्री\nहाही विषय मस्त आणि झब्बू पण\nहाही विषय मस्त आणि झब्बू पण एकदम झक्कास \nहम दोनो है अलग अलग, हम दोनो\nहम दोनो है अलग अलग, हम दोनो है जुदा जुदा\nएक दुजे से कभी कभी, रहते है हम खफा खफा\nनी, एक चतुर नार, कर के\nएक चतुर नार, कर के सिंगार\nहे गाणं घाल की.\nराहिले दूर घर माझे.\nराहिले दूर घर माझे.\nत्यासाठी और भी फोटु आहेत\nत्यासाठी और भी फोटु आहेत मामी..\nहे चित्र निशानिया झब्बूमधे पण\nहे चित्र निशानिया झब्बूमधे पण जाईल बहुतेक..\n“माझा होशिल का वसंत काली वनी\nवसंत काली वनी दिनांती\nएकच पुसिते तुज एकांती\nएकांती कर कोमल माझा\n) बघता इंद्र धनूचा गोफ\n) बघता इंद्र धनूचा गोफ दुहेरी विणलासे\nमंगल तोरण काय बांधिले नभो() मंडपी कुणी भासे.\nतनहा सा यह सफर है , न जाने\nतनहा सा यह सफर है , न जाने कहाँ इसकी डगर है\n(आध्यात्मिक/धार्मिक पुस्तकांच्या गर्दीत प्राचीन भारतीय नाणकशास्त्राचे पुस्तक कदाचित एकाकी पडले असावे काय\nमै हू झुम झुम झुमरू टकलू\nमै हू झुम झुम झुमरू\nटकलू बन्कर मै घुमरू\nमिली डिग्री का जश्न मनाता चला. .:)\nबर्‍याच जणांच्या प्रकाशचित्रांची जागा चुकल्यासारखी वाटतेय.\nसायो अनुमोदन. ह्या झब्बू\nह्या झब्बू मध्ये अनेकात उठुन/वेगळा/ऑड दिसणारा एकटा असे फोटो यायला पाहिजे होते.\nयेळकोट येळकोट जय मल्हार\nएकाच्याच डोक्यावर गांधी टोपी\nकोई गरम चाय की प्याली हो कोई\nकोई गरम चाय की प्याली हो\nकोई उसको पिलाने वाली हो\nचाहे गोरी हो या काली हो\nसिने से लगाने वाली हो\nमिल जाये तो मीट जाये ..हर गम\nतरा रम पम पम....तरा रम पम पम\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49229?page=6", "date_download": "2018-11-17T11:42:28Z", "digest": "sha1:SFTMBNXWBHZQM3RKEMC7OMR3FR6DP6W3", "length": 30232, "nlines": 287, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अमानवीय...? - १ | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अमानवीय...\nअमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म() करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.\nया पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे\nपुडीचा धागा सोडवल्यावर / उडुन\nपुडीचा धागा सोडवल्यावर / उडुन गेल्यावर हे प्रकार बंद झाले का\nम्हणजे त्या धाग्यात त्याचा जीव अडकला होता जणु. ++++ ==\nनाही. त्या मरण पावलेल्या माणसाला भजी खाता आली नव्हती. भजी दील्यावर ते भुत अंगातुन नीघुन जात असे,\nम्हणजे त्या अंगात आलेल्या व्यक्तीला काही माहीत नसे की आपण काय बोललो होतो.\nकमीजास्त झालं तर बायंगी घराला खाली आण्ते. इतके दिवस झालेला आर्थुइक उत्कर्ष क्षणामध्ये खाली येतो. असं म्हटलं जातं की बायंगी आणल्यावर त्याचा मोह इतका जबरदस्त असतो की, ती परत सोडवत नाही आणि त्यामुळे बायंगी नंतर त्या घराला खाऊन टाकते. ===== असच आमच्या गावातही झाले आहे.\nआता ते घर मोडकळीला आले आहे. घरातील बायका मुंबईला येवुन घरकाम करत आहेत आणि मुले व्यसनी\nझाली आहेत. तीचे सासरे रोजच्यारोज नैवेद्य द्यायचे ते गेल्यावर नैवेद्य बंद केले.\nअनिश्का., तुमची दादरची कथा\nतुमची दादरची कथा कितपत खरी आहे हे माहित नाही. मात्र एक वेगळ्या प्रकारच्या लक्षणांचा अनुभव आम्हाला आहे. सांगाडा वगैरे काही नाही. आमची जुनी सदनिका (फ्लॅट) भाड्याने ज्यांना देऊ केली त्या सगळ्या भाडेकरूंवर काहीतरी संकट ओढवलेलं आहे. एकाला हृद्विकाराचा झटका आला. दुसऱ्याची बायको अचानक मेंदूत रक्तस्राव होऊन वारली. मग आम्ही ते घर भाड्याने देणं बंद केलं. मात्र एकाला ते घर फार आवडल्याने त्याने गळ घातली. आम्ही पूर्वेतिहास सांगूनही तो मागे हटायला तयार नव्हता. त्याला वाटलं की आम्ही काही सबबी सांगतो आहोत. म्हणून त्याने घराला रंग लावून देण्याचंही आमिष दाखवलं (तशीही त्याला तिथे कचेरी थाटायची होती). मग आम्ही होकार दिला. त्याने घर रंगवलं आणि नेमका धंद्यात घाटा आला\nआम्हाला मात्र काही त्रास नाही घराचा\nआम्हाला मात्र काही त्रास नाही\nआम्हाला मात्र काही त्रास\n>>>>>>> ��हो गापै ते घर तुम्हाला लाभत असेल\nआम्हाला मात्र काही त्रास नाही\nआम्हाला मात्र काही त्रास नाही घराचा असं का बरं >> कारण तुम्ही अजून तिकडे राहायला गेला नाही.. उगाच विषाची परिक्षा घेऊ नका.\n>>मग सोनीवर आहट आणि सीआयडी या\n>>मग सोनीवर आहट आणि सीआयडी या वेगळ्या सिरीअल नसून एकच असत्या..\nआणि शिवाजी साटम उर्फ एसीपी प्रद्युम्नने गुन्हेगाराऐवजी आत्म्याच्या कानाखाली वाजवली असती. शेवटी 'अब तुम्हे फासी होगी फांसी' च्या ऐवजी म्हणाला असता 'अब तुम्हे मुक्ती मिलेगी मुक्ती' पण जोक्स अपार्ट, प्लॅचेन्ट बद्दल एक प्रश्न - मेल्यावर काय होतं हे कोणाला माहित नाही. पण पुनर्जन्म झाला असला तर आत्मा बोलावल्यावर नव्या कुडीतून निघून येणार नाही. आणि मरणानंतर काहीच नसेल तर आत्म्याचा प्र्श्नच नाही. हो की नाही\nबाय द वे, जेएफके ला बोलावून त्याला कोणी मारलं ते विचारून बघायला हवं एकदा.\n>>वडीचं प्रकरण दुसर्‍याच्या घरातले (ज्यावर प्रभाव केलेला अस्तो) त्याच्या घरातले खेचून आपल्याकडे आणते.\nपण ते नॉनव्हेज खाणारे असले आणि आपण व्हेज असलो तर तसंच दुसर्‍या घरात पाली, झुरळ, ढेकूण असतील तर तेही येतात का\nकोकणातले किंवा इन जनरल भूताचे\nकोकणातले किंवा इन जनरल भूताचे प्रकार - मुंजा, खवीस, हडळ, समंध - वगैरेवर कृपया कोणी एक लेख लिहिल का खूप इन्टरेस्टिंग वाटतंय वाचायला. मी आधीच्या बीबीवर माझ्या आजोबाना, आईला आलेले अनुभव दिले होते. आईच्या लहानपणचा आणखी एक अनुभव नंतर लिहेन.\nकोकणातले किंवा इन जनरल भूताचे\nकोकणातले किंवा इन जनरल भूताचे प्रकार - मुंजा, खवीस, हडळ, समंध - वगैरेवर कृपया कोणी एक लेख लिहिल का\nअनुमोदन. मलाही वाचायचे आहे.\nअहो गापै ते घर तुम्हाला लाभत\nअहो गापै ते घर तुम्हाला लाभत असेल\nघर लाभते याचाच अर्थ तेथील अत्रुत्प्त आत्म्याला आपल्याला त्रास द्यायची इच्छा होत नाही,,\nथोडक्यात अमुक तमुक भुताशी आपली केमिस्ट्री जुळली तर तो आपल्याला त्रास देत नाही..\nअर्थात याची शक्यता आहेच,\nम्हणजे बघा आमच्या एखाद्या घरात माझ्या खापरपणजीचे भूत आहे जे कोणालाच घर मानवू देत नाही, पण मला मात्र ते कधीच त्रास देत नाही. का तर मी माझ्याच खापरपणजोबांचा पुनर्जन्म आहे..\nपण पुनर्जन्म झाला असला तर\nपण पुनर्जन्म झाला असला तर आत्मा बोलावल्यावर नव्या कुडीतून निघून येणार नाही.\nकदाचित आपला लिहिण्याचा टोन गंमतीचा असेल ��ण खूप महत्वाचा मुद्दा आहे.\nजर पुनर्जन्म खरे मानले तर प्लांचेटने बोलावलेला आत्मा तेव्हाच येऊ शकतो जेव्हा तो दोन जन्मांच्या मध्ये मोकळा असेल..\nमी प्लांचेट करतोय आणि मी माझ्या खापरपणजोबांना बोलावतोय, पण समजा मीच माझ्या खापरपणजोबांचा पुनर्जन्म असेल तर मीच तिथल्या तिथे गरगरायला लागणार का\nएक बेसिक प्रश्न -\nएक बेसिक प्रश्न - प्लांचेटमध्ये बोलावलेले आत्मे भविष्यातील उत्तरे देतात, तर त्यांना म्हणजे आत्म्यांना भविष्य ठाऊक असते का ते काळ या चौथ्या मितीत फिरत असतात का ते काळ या चौथ्या मितीत फिरत असतात का हो तर एक्जॅक्टली कसे\nअभिषेक, प्लँचेट करुन, खापरपणजोबांना बोलवून बघाच काय होतय ते, आणि लगोलग इथे अपडेट करा आम्ही वाट बघतोय\nम्हणजे बघा आमच्या एखाद्या\nम्हणजे बघा आमच्या एखाद्या घरात माझ्या खापरपणजीचे भूत आहे जे कोणालाच घर मानवू देत नाही, पण मला मात्र ते कधीच त्रास देत नाही. का तर मी माझ्याच खापरपणजोबांचा पुनर्जन्म आहे..\nअभिषेक, अरे मग तर जास्तच त्रास द्यायला हवा की नको\nहर्पेन माझा इन जनरल भुतांवर\nमाझा इन जनरल भुतांवर विश्वास नाही, पण एखाद्या भागात जर काही सुपरनॅचरल असेल तर मात्र मला ते फार लवकर समजतं. मग ती शक्ती पॉझिटीव्ह असो वा निगेटीव्ह. त्यातही निगेटीव्ह असेल तर माझ्यावर परिणाम लवकर होतो. तसंच मला स्वप्नांमध्ये पुढे काय घडणार आहे याचे स्पष्ट संकेत फार आधीपासून मिळतात.\nनंदिनी, अनुभवांचे किस्से येऊ\nनंदिनी, अनुभवांचे किस्से येऊ देत\nरीया, >> नंदिनी, अनुभवांचे\n>> नंदिनी, अनुभवांचे किस्से येऊ देत\nनंदिनी म्हंटलं की हे आठवतं\nधन्यवाद गा.पै.ही लिन्क दिल्याबद्द्ल ...\nमाझ्या वाचन्यात आली नाही म्हनजे नक्कीच काहीतरी काळबेर असणार ...\n२०० मी आता ज्या फ्लॅट मधे\nमी आता ज्या फ्लॅट मधे राहतो त्या सोसायटी .. १०० पैकी ६५ फ्लॅट तरी बंदच आहेत .. फ्लॅट गुजरात्यांनी घेउन ठेवलेले आहे.. सुट्ट्यामधे हिलस्टेशन वर येण्यासारखे शनिवार रविवार गाड्या घेउन येतात.. असाच एक फ्लॅट माझ्या खिडकी समोर आहे.. रात्री ऑफिस मधुन गेल्यावर कधी लाईट लागली तर समजायचे की राहायला आलेत लोक....\nपण काही महिन्यांनी कधी कधी हे लोक गेल्यावर काही दिवसांनी बाथरुम ची लाईट चालु असलेली दिसते .. आधी वाटायचे की बंद करायचे विसरुन गेलेत लोक .. पण नंतर नंतर असे लक्षात आले की रात्री लाईट चालु असते तर दिवस�� मात्र बंद असायची....... जर लोक बंद करायचे विसरुन गेलेत तर दिवसा देखील चालु असलेली दिसायला हवी.... नंतर वाटले कोणी आले असेल.. बाथरुम ची लाईट चालु ठेउन झोपत असेल नाईटलॅम्प म्हणुन ... वॉचमन ला देखील विचारुन पाहिले .. कोणी आले आहे का .. तर तो नाही म्हणतो तिथे कोणीच नाही आलेले... ज्या दिवशी हे विचारलेले त्याच्या आदल्याच रात्री मी लाईट चालु असलेली पाहिली ...\nमामला कुछ तो गडबड है ......\nआता या आठवड्यात झाले की फोटोच काढतो...... लाईट चालु असलेला आणि वर जाउन टाळा लावलेल्या दाराचा\nसंध्याकाळी तरी नको का\nसंध्याकाळी तरी नको का दिसायला..मग.. \nपण दिवसा सुद्धा तो दिवा सुरूच\nपण दिवसा सुद्धा तो दिवा सुरूच असेल, तुला फक्त दिसत नसेल.\nपण दिवसा सुद्धा तो दिवा सुरूच\nपण दिवसा सुद्धा तो दिवा सुरूच असेल, तुला फक्त दिसत नसेल. >>>>. अहो .. मी ९ ला जातो घरी .. तेव्हा बंद असतो.. ११ ला बघितले की चालु असतो.....\nकोणी आले आहे का .. तर तो नाही\nकोणी आले आहे का .. तर तो नाही म्हणतो >>> वॉचमनला मॅनेज करायला असे काय लागते हो\nआमच्या समोरच्या फ्लॅटमधे असेच मध्यमवयीन जोडपे आहे. आठवडी पहिलवान आहेत. शनिवारी सकाळी येतात पाणी मागून घेतात आत जातात रविवारी संध्याकाळी बाहेर येतानाच तांब्या परत देतात... आम्हीही मागत नाही मधे आधे त्याना. असो तर फक्त शनिवारी सकाळी वाजणारे दार गुरूवारी रात्री बाराला वाजले ... बायको चिंतेत पडली... मी रगीत पडलो... पुन्हा तीनला दाराचा आवाज. घामच फुटला. पुन्हा पुढच्या गुरूवारी वाजले... मग मीच धाडस करून हॉलमधे गेलो बायकोला पुढे धरून आणि बघ म्हटलं काय आहे ते... \"दार तर बंदच आहे\" एका सेकंदात बेडरूम गाठली (नॉर्मलई ३ सेकंद लागतात). पुन्हा पुढच्या गुरूवारी दार वाजले...\n४४४४ डायल केले :\n'क्यारे मेरे सामनेके घर मे अबी कोण आयारे आत्ता\n'कोईनई शाब कुछ नई शाब सोजाव मै गेटपेच है'\nधावत बाहेर गेलो. काचेच्या भिसकातून बिचकत पाहिले तर जोडीतला म्हातारा दार लावून घेताना दिसला. मग जागाच राहिलो. तीनच्या सुमारास दार वाजले... बाहेर गेलो पाहिले तर काय... म्हातार्‍यासोबत दुसरीच कुणी सुबक ठेंगणी. तरी मला वाटलेलच हे उरावर बसणारच भूत असणार. पण ते आपल्या नाही.\nवॉचमनला सकाळी दमात घेतला तर म्हणाला वो गलती होगया शाब वो पचास रुपया दिया बोला किसीको नय बोलनेका.\nह बा............. मी जिथे राहतो तिथे असले थेर चालत नाहीत.... सॅनिटोरिअम आहे ते....... तिथे कायदे ���डक असतात .. ( तिथे पैसे सुध्दा चालत नाही... अतिश्रीमंतांचे लोक असतात बुकिंग फक्त मुंबईतुन होते.. इथुन नाही.. आणि घराच्या चाव्या सेक्रेटरीकडे असतात वॉचमन कडे नाही )\nअभिषेक, अरे मग तर जास्तच\nअभिषेक, अरे मग तर जास्तच त्रास द्यायला हवा की नको >>>>>> ती पोस्ट लिहिताना माझ्याही मनात तेच आले होते. पण धागा अमानवीय शक्तींच्या त्रासाचा आहे, बायको हे प्रकरण मानवीय असल्याने ते त्रास यात न मोजलेलेच बरे\nमी जिथे राहतो तिथे असले थेर\nमी जिथे राहतो तिथे असले थेर चालत नाहीत>>>> थेरं नव्हे लफडे. आमच्या भाषेत लिपडे. लफडे चालत नाहीत अश्या सोसायटीत राहणारे लोक म्हणजे एकतर प्रजापिता ब्रह्माकुमारीतले किंवा हुकलेले असले पाहिजेत. असो.\nअतिश्रीमंतांचे लोक असतात बुकिंग फक्त मुंबईतुन होते.. इथुन नाही.. आणि घराच्या चाव्या सेक्रेटरीकडे असतात वॉचमन कडे नाही>>> जो आत गेला तो घरमालक होता. तुमच्या चाव्या तुम्हाला सेक्रेटरीकडे ठेवाव्या लागतात का राहणारे लोक अतिश्रीमंत असतील पण वॉचमनचा पगार सत्तर हजार आहे काय राहणारे लोक अतिश्रीमंत असतील पण वॉचमनचा पगार सत्तर हजार आहे काय बाकी सोसायटीच्या वर्णनावरून आतली भुतं ही कर्जबाजारी लोकांची असणार असा अंदाज आहे.\nअजून एक : घराच्या चाव्या सेक्रेटरीकडे असतात>>> मग जरा सेक्रेटरीवर लक्ष ठेवा. (तुम्हीच असाल तर सॉरी हं)\nसारांश : मनाचे सारे खेळ थांबवून मेलो तरी चालेल पण या ठिकाणी जाणारच असा निर्धार करून जा. हार्ट पेशंट नसाल तर जिवंत मागे याल याची खात्री मी देतो. अगदीच जमत नसेल तर मला आपल्या सोसायटीचे स्वर्गीय सूख घेण्याचे आमंत्रण द्या.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/9606", "date_download": "2018-11-17T11:41:35Z", "digest": "sha1:NHO2PA7DQKNH7KO5MDW7AOULH6O65JRS", "length": 3659, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझा चित्रपट सृष्टितील प्रवेश | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /aschig यांचे रंगीबेरंगी पान /माझा चित्रपट सृष्टितील प्रवेश\nमाझा चित्रपट सृष्टितील प्रवेश\nदोन-तिन वर्षांपुर्वि Caltech च्या grad students नी (मुख्यतः) बनवलेला हा लघु चित्रपट (आयटम गाण्यासहीत)\nवधु वर सूचक मंडळ\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nएकदम बंडल आहे . पैसे देउन दाखवला तरी बघु नका.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/10224", "date_download": "2018-11-17T11:42:38Z", "digest": "sha1:F23OJIG23Z7W634FUFPVQYSDZSD6UBXS", "length": 3162, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ऑलिम्पिक्स : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ऑलिम्पिक्स\nऑलिंपिक २०१२ - उद्घाटन/समारोप सोहळा\n2012 च्या लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याविषयी लिहिण्याचा धागा.\nतुम्हाला काय आवडले, आवडले नाही..\nRead more about ऑलिंपिक २०१२ - उद्घाटन/समारोप सोहळा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6908", "date_download": "2018-11-17T10:37:05Z", "digest": "sha1:HLXDUEFYBCL32PPNZ26SJH3ZSEMRERCD", "length": 15702, "nlines": 99, "source_domain": "aisiakshare.com", "title": " नॉनव्हेज् जोक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nपृथ्वी दिवसेंदिवस माल होत चाल्लीय - तिचा रेप करायला पाहिजे; पण ती लौकरच बकाल होईल; आता दुसरी एखादी हवी. 'नवीन पृथ्वीचा शोध सुरुय'... खरंच माणसाला मानायला पाहिजे; माणूस म्हणजे ब्रह्म माणूस आहे म्हणून पृथ्वीला तिचं नाव कळलं… तिचा आकार कळला… ती किती अंशात फिरते ते कळलं… कुणाभोवती फिरते, कशासाठी फिरते, कशामुळे फिरते हे सर्व कळलं… चंद्र ग्रासला जातो; सूर्य ग्रासला जातो… खाल्लं जातं आणि खाल्लं जातही नाही… भास आहे सगळा, सुंदर खेळ आहे सगळा निसर्गाचा, हेही… एकूण जमिनीपैकी खंड-पर्वत-डोंगर-खड्डे किती आणि एकूण पाण्यापैकी समुद्र-नद्या-उपनद्या-नाले-गटारं किती हेसुद्धा. कोणत्या नदीवर किती धरणं बांधायची; कोणत्या पर्वतावर चढायचं, हेही. सिंहाला, वाघाला, त्यांच्यासारख्या कितीतरी प्राण्यांना कळलं की ते किती रानटी आणि क्रूर आहेत. त्यांनी जंगलातच( माणूस आहे म्हणून पृथ्वीला तिचं नाव कळलं… तिचा आकार कळला… ती किती अंशात फिरते ते कळलं… कुणाभोवती फिरते, कशासाठी फिरते, कशामुळे फिरते हे सर्व कळलं… चंद्र ग्रासला जातो; सूर्य ग्रासला जातो… खाल्लं जातं आणि खाल्लं जातही नाही… भास आहे सगळा, सुंदर खेळ आहे सगळा निसर्गाचा, हेही… एकूण जमिनीपैकी खंड-पर्वत-डोंगर-खड्डे किती आणि एकूण पाण्यापैकी समुद्र-नद्या-उपनद्या-नाले-गटारं किती हेसुद्धा. कोणत्या नदीवर किती धरणं बांधायची; कोणत्या पर्वतावर चढायचं, हेही. सिंहाला, वाघाला, त्यांच्यासारख्या कितीतरी प्राण्यांना कळलं की ते किती रानटी आणि क्रूर आहेत. त्यांनी जंगलातच() राहून स्वतःची मर्यादा न ओलांडणं समाजासाठी (त्यांच्या) कसं बरंय हेही. माणूस आहे म्हणून जग सुरळीत सुरुय आणि सर्वत्र शांतता नांदतेय… टेक्नॉलॉजी वाढतेय… सहिष्णुता वाढतेय… जरा हात वर केले ह्याने तर पंख्याला लागतील… गरम रक्ताची धार उडेल… पण गरम होतंयच तेवढं, पंखा बंद करूनही नाही चालणार… तुटलेल्या स्विचबोर्डात उघड्या वायरी घुसवल्यात… भीतीही मेलीय वाटतं ह्याची सवयीनं\n\" मटणवाल्याने मध्येच हत्यार खुपसलं आणि त्याच्या विचारांचे तुकडे पडले, \"बारीक\".\nमग तो मटणाचे बारीक तुकडे होताना बघत बसला. हुकला उलट्या लटकवलेल्या, सोलून ठेवलेल्या दोन बोकडांकडे बघितलं - फक्त पायांपासून टांगलेलं धड. धडांच्या पोकळीत बसलेल्या स्थानिक परोपजीवी माश्या… बोकडांची लटकणारी दोन पुरुषचिन्हं पटकन डोळ्यांत भरली… खाली लाकडी टेबलावर काळ्या आणि चॉकलेटी रंगांच्या केसाळ कातड्यांसह वजडी; खाणारे चवीने खातात… बाजूला कोपऱ्यात सुकलेल्या रक्तात दोन मुंडकी, निष्प्राण उघडे डोळे… कुणीतरी भेजाफ्राय खाईल… काहीही वाया जात नाही… माणसानं प्रत्येक गोष्टीचं मूल्य ठरवलंय… वस्तून्‌वस्तू 'कल्पतरू' झालीय… प्रगती\n\"थोडी चरबी, थोडा कलेजा भी\", त्यानं चवीचे काही तुकडे अॅड केले.\nपिशवी टेबलावर ठेवून, शर्ट काढून तो वॉशबेसिनजवळ गेला तर आरसा गायब \"अगं आरसा कुठे गेला \"अगं आरसा कुठे गेला\n\"फुटला, ते काय बाहेर ठेवलेत तुकडे\"\n\"तू भांडू नकोस सकाळी सकाळी, मी चेहरा कशात बघू आता\n\"... एखादा म्हणाला असता - तुझ्या डोळ्यांत पाहीन… \"\n\"उगाच का रोमँटिक होऊ\n\"का पैसे पडतात रोमँटिक व्हायला\nत्याच्या निरुत्तराचा तिला राग येतो, \"गेल्या रविवारी काय ठरलेलं आपलं\n\"काय झालंय तुला,पाळीचा त्रास होतोय का\n\"दुसराही त्रास होतो मला\n\" ती पिशवी उचलून किचनमध्ये गेली.\nतो टॉवेलवर काखेत हात घालून उभाच राहिला, \"तुला नसेल बनवायचं मटण तर नको बनवू… मी कधी तुझ्यावर कसली जबरदस्ती केलेली नाहीय.\"\n\"अगं, काय बोलतेयस तुझं तुला तरी कळतंय का\n\"आरश्यावरून इतकं बोलण्याची गरजंय\n फुटला तर फुटू दे\n\"हो, पैसे वर आलेत ना हेही घाल कुत्र्यांना… हाडं कशाला, ताजं खातील की हेही घाल कुत्र्यांना… हाडं कशाला, ताजं खातील की\" तो चिडून मटणाची पिशवी हिसकावून घेतो तिच्या हातून आणि खिडकीतनं बाहेर टाकतो… खाली कुत्र्यांना आयडिया आलेलीच, ते रेडी होते, त्यांनी जमायला सुरुवात केली. तो बाथरूममध्ये शिरतो आंघोळीसाठी, बादलीत पडलेला कोळी अलगद बाहेर काढून ठेवतो. लंगडत चालणाऱ्या भिजक्या कोळ्याला बघून त्याचा ऊर भूतदयेने भरून येतो. इतक्यात तिचं किंचाळणं ऐकून धावत बाहेर येतो. कापलं गेलेलं रक्ताळलेलं तिचं बोट चोखत तिला दम देतो, \"जपून बंद करायची विळी ती, कितीदा सांगितलं तुला\" तो चिडून मटणाची पिशवी हिसकावून घेतो तिच्या हातून आणि खिडकीतनं बाहेर टाकतो… खाली कुत्र्यांना आयडिया आलेलीच, ते रेडी होते, त्यांनी जमायला सुरुवात केली. तो बाथरूममध्ये शिरतो आंघोळीसाठी, बादलीत पडलेला कोळी अलगद बाहेर काढून ठेवतो. लंगडत चालणाऱ्या भिजक्या कोळ्याला बघून त्याचा ऊर भूतदयेने भरून येतो. इतक्यात तिचं किंचाळणं ऐकून धावत बाहेर येतो. कापलं गेलेलं रक्ताळलेलं तिचं बोट चोखत तिला दम देतो, \"जपून बंद करायची विळी ती, कितीदा सांगितलं तुला\" ती फुत्कारत म्हणाली, \"मला तुझा खूप राग आलाय.\" तिच्या बोटाला हळद लावत, फुंकत तो म्हणाला, \"मलाही.\"\nवाऱ्याने किचनच्या ओट्यावरचे कांदे गोल फिरतात. टॉवेल सटकतो. सैल होऊन दोघे मिठी मारतात.\n\"आता आपण भांडत होतो, आता आपण प्रेम करतोय. हे कसं होतं\n\"कसंही होऊ दे, पण प्रेम आणि प्रगती, मिळून साधायचीय आपल्याला...\"\n\"हो. पण कधीकधी अचानक महाकाय मशिनी डोळ्यांसमोर येतात… डायनोसॉंरप्रमाणे चरतात… आर्क्टिक हिमालय वितळतो… पृथ्वीला चक्कर येते… तिचा अॅक्सिस बदलतो… मेंदू गरागरा फिरतो… दातखिळी बसते… घश्याला कोरड पडते गं\n\"... परवा त्या आंदोलनावरून आपल्याकडे छोटीशी दंगल झाली… जाळपोळ नासधूस झाली, सिग्नल तोडला, एकजण मेला… 'ओला कचरा सुका कचरा'चे डस्टबिन्स, स्वच्छतेच्या सूचना देणारे बोर्ड… सगळं सगळं तोडलंय. मला येताना ते सगळं दिसलं आणि… चीड आली… लोकांचा स्वतःव��� ताबा नाही. मग वाटलं, सकाळीसकाळी मटणासोबत इतका रक्तरंजित विचार विकत घेऊन मी घरी का जातोय माणसं अशी का वागतात माणसं अशी का वागतात\n\"संतपती होऊ नकोस, आपल्याला काय मिळणारंय माणसं समजून\n\", तो स्मित करतो. \"गेल्या रविवारी काय ठरलेलं आपलं\n\"मटण आणायचं नाही, महागलंय, खर्च टाळायचेत\nदोघांनी खिडकीतनं खाली बघितलं. कुत्रे सामंजस्याने मटण खात पार्टी करत होते.\n\"आपली प्रगती कधी होणारे\n\"मीही तोच विचार करत होतो… होईल होईल… चित्र बदलतंय.\"\nआरसा नसलेल्या भिंतीकडे दोघे बघत बसले कितीतरी वेळ.\nवाटलं खिडकीच बंद झालीय कायमची… वाटलं दारच उघडणार नाही आता कधी… वाटलं भिंतीत गाडलो गेलोय आपण… गुदमरतोय… आता पाहूच नाही शकणार का स्वत:ला कधी\nदचकून दोघांनी आरसा नसलेल्या भिंतीसमोर उभे राहून पटकन सेल्फी काढला तोंडाचा चंबू करून, मग हॉटेलात गेले.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-3045", "date_download": "2018-11-17T11:54:14Z", "digest": "sha1:L6D2LNXYOMM55WOK4VMYVZMVBOZEEN2O", "length": 4096, "nlines": 68, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "मुरबाडमध्ये शाखा आभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nमुरबाडमध्ये शाखा आभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात\nसरळगांव,दि.१(वार्ताहर)-मुरबाड पंचायत समिती बांधकाम विभागाच्या एका शाखा अभियांत्याला २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडल्याने शासकीय कार्यालयात खळबळ माजली आहे. मुरबाड तालुक्यातील व्यापारी मानिवली या गावात ग्रामपंचायतीच्या एका कॉक्रीटीकरण रस्त्याचे बिल काढण्यासाठी विलास व्यापारी यांच्याकडे पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विठ्ठल धात्रक यांनी २५ हजारांची लाच मागितली होती. अशा अधिकार्‍यांना धडा शिकवला पाहिजे म्हणून व्यापारी यांनी ही माहिती लाचलूचपत विभागाला दिली. या माहितीवरून या विभागाचे डी. वाय. एस.पी.बाळकृष्ण सांवंत यानी मुरबाड येथील पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला. या सापळ्यात शाखा अभियंता धात्रक हे लाच घेताना रंगेहात पडले गेले.\nफांगणे गावात भरली आजीबाईंची शाळा\nमुरबाड शहरातील टपरीधारकांना पोरके होऊ देणार नाही -आमदार कथोरे\nराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुरबाडचा विराज मार्के प्रथम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinahyperauto.com/mr/steel-cardan-pto-drive-hydraulic-shaft.html", "date_download": "2018-11-17T11:54:54Z", "digest": "sha1:PI63FRBZDFWCXRFLNWO3A7L4X7RE2O6F", "length": 14212, "nlines": 308, "source_domain": "www.chinahyperauto.com", "title": "स्टील cardan कृपया मागे पहा ड्राइव्ह हायड्रॉलिक पन्हाळे - चीन निँगबॉ Jiangbei हायपर ऑटो", "raw_content": "\nधक्के शोषून घेणारा घटक\nChromed मुलामा पिस्टन रॉड\nबेस झडप sintered भाग\nरॉड मार्गदर्शक sintered भाग\nधक्के शोषून घेणारा स्टॅम्पिंग भाग\nधक्के शोषून घेणारा शीट मेटल स्टॅम्पिंग भाग\nधक्के शोषून घेणारा ट्यूब\nधक्के शोषून घेणारा थंड चितारलेली ट्यूब\nधक्के शोषून घेणारा कार\nधक्के शोषून घेणारा मोटरसायकलच्या\nकार अर्ध-धातूचा ब्रेक प्रणाली\nमोटरसायकल साठी अर्ध-धातूचा ब्रेक प्रणाली\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nधक्के शोषून घेणारा घटक\nChromed मुलामा पिस्टन रॉड\nधक्के शोषून घेणारा घटक\nChromed मुलामा पिस्टन रॉड\nबेस झडप sintered भाग\nरॉड मार्गदर्शक sintered भाग\nधक्के शोषून घेणारा स्टॅम्प��ंग भाग\nधक्के शोषून घेणारा शीट मेटल स्टॅम्पिंग भाग\nधक्के शोषून घेणारा ट्यूब\nधक्के शोषून घेणारा थंड चितारलेली ट्यूब\nधक्के शोषून घेणारा कार\nधक्के शोषून घेणारा मोटरसायकलच्या\nकार अर्ध-धातूचा ब्रेक प्रणाली\nमोटरसायकल साठी अर्ध-धातूचा ब्रेक प्रणाली\nपावडर मेटल बदलानुकारी धक्का रॉड मार्गदर्शक संच\nहार्ड Chrome 48 तास खार स्प्रे शॉक पिस्टन रॉड हा ...\n22mm शॉक लिफ्ट 4 × 4 शॉक पिस्टन रॉड\nस्टील cardan कृपया मागे पहा ड्राइव्ह हायड्रॉलिक पन्हाळे\nVW साठी 334947 धक्के शोषून घेणारा\nलॉक रिंग sintered भाग शाफ्ट आणि तेल व शिक्का गुंडाळी ओ ...\nउच्च गुणवत्ता YBR125 नॉन करड्या रंगाचा 390G मोटरसायकल बीआरए ...\nस्टील cardan कृपया मागे पहा ड्राइव्ह हायड्रॉलिक पन्हाळे\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nमूळ ठिकाण: Zhejiang, चीन (मुख्य भूप्रदेश)\nब्रँड नाव: हायपर ऑटो\nप्रतिष्ठापना कठीण: HRC35 ~ HRC65\nप्रकरण सखोल: 0.4 ~ 2.0\nप्रत्येक पन्हाळे विरोधी गंज कागद wrapped आणि कागद बॉक्स मध्ये पॅक आहे. मग कागद बॉक्स एक लाकडी पेटी मध्ये पॅक आहे.\nउच्च गुणवत्ता Chrome पन्हाळे मुलामा\nबाह्य व्यास 6-60mm प्रकरण खोली 0.4 ~ 2.0\nलांबी 30-1000mm अॅक्सिस कठीण HB220 ~ 280\nआमचे उत्पादन क्रम 3.How\nप्रत्येक कठीण पृष्ठभाग उपचार पन्हाळे विरोधी गंज कागद wrapped आणि कागद बॉक्स मध्ये पॅक आहे. मग कागद बॉक्स एक लाकडी पेटी मध्ये पॅक आहे. --100% दृश्यास्पद तपासणी.\n5. आमच्या कंपनी दृश्य\nआम्ही हायपर ऑटो Co.Ltd. विकास, निर्मिती, मोटारसायकल वितरीत आणि सुट्टीसाठी\n1995 पासून आमचे मुख्य उत्पादने पंप इ मध्ये वापर काठी sintered भाग समाविष्ट ऑटोमोबाईल धक्के शोषून घेणारा घटक,\nझरे, आतील नलिका, इ आमच्या प्रगत उपकरणे आणि प्रशिक्षित कर्मचारी, आम्ही प्रदान करण्यास सक्षम आहेत\nदरमहा 2 दशलक्ष कठीण पृष्ठभाग उपचार पंप इ मध्ये वापर काठी आमच्या ग्राहकांना.\nकठीण पृष्ठभाग उपचार पन्हाळे चाचणी ई quipment: प्रोजेक्टर, मीठ स्प्रे परीक्षक, युनिव्हर्सल साहित्य परीक्षक,\nजाडी परीक्षक, कडकपणा परीक्षक, मुलामा roughness परीक्षक .\n7 उत्पादन प्रक्रिया प्रवाह\nमागील: VW साठी 334947 धक्के शोषून घेणारा\nपुढे: 22mm शॉक लिफ्ट 4 × 4 शॉक पिस्टन रॉड\n6mm Chrome स्टील रॉड\ncardan कृपया मागे पहा ड्राइव्ह पन्हाळे\nChrome पंप इ मध्ये वापर काठी\nChrome मुल���मा सिलेंडर पिस्टन रॉड\nChrome मुलामा पोकळ पिस्टन रॉड\nChrome मुलामा पिस्टन रॉड\nChrome मुलामा पिस्टन Rods\nChrome फेरी पोकळ पिस्टन रॉड\nChromed पोकळ पिस्टन रॉड\nChromed मुलामा पिस्टन रॉड\nchromed मुलामा स्टील रॉड\nChromium मुलामा पिस्टन रॉड\nहार्ड Chrome पिस्टन रॉड\nहार्ड Chrome मुलामा सिलेंडर पिस्टन रॉड\nहार्ड Chrome मुलामा पोकळ पिस्टन रॉड\nहार्ड Chrome मुलामा पंप इ मध्ये वापर काठी\nहार्ड chromed पिस्टन रॉड\nहार्ड Chromium हायड्रोलिक पिस्टन रॉड\nहार्ड Chromium मुलामा पिस्टन रॉड\nपोकळ हार्ड Chrome पिस्टन रॉड\nहायड्रोलिक पोकळ Chrome पिस्टन रॉड\nमुलामा पोकळ Chrome रॉड\nS45c हार्ड Chromium पिस्टन रॉड\nउच्च सुस्पष्टता अॅल्युमिनियम लांब पोकळ पन्हाळे\nवाहनचालक पन्हाळे इंजिन Chrome\nहार्ड Chrome 48 तास खार स्प्रे शॉक पिस्टन आर ...\nउच्च गुणवत्ता OEM रेषीय निधीतून पन्हाळे\nस्टेनलेस पोकळ रेषेचा ड्राइव्ह पन्हाळे\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: एक पिंपळाचे रोड 168 हुआन तो Bluding 1. खोली 9-3. निँगबॉ\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/30591", "date_download": "2018-11-17T11:43:21Z", "digest": "sha1:KUT7Q72WT3QL7Z7CDGF3L2BNEI47V5OV", "length": 24485, "nlines": 259, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)\nउत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)\nया आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:\n१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा\n२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर\n३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )\n४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)\nकदंब राजवंशाच्या राजा रवि वर्मनची राजधानी \"हलशी\". बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यापासुन अंदाजे १४ किमी अंतरावर हलशी गाव आहे. येथील १२व्या शतकातील पुरातन नृसिंह-वराह हे एक देखणे मंदिर. या मंदिरात नृसिंह, वराह नारायण, सूर्य, विष्णु यांच्या पुरातन मूर्ती आहेत.\nया मंदिराच्या आत दोन गर्भगृह एकमेकांसमोर असुन दोघांच्या मध्ये एक विशाल कासव आहे. एका गाभार्‍यात श्री विष्णुची बसलेली मूर्ती असुन त्याच्या समोरच्याच गाभार्‍यात भूवराह नारायणाची ११८६-८७ सालातील पुरातन आणि अतिशय देख��ी मूर्ती आहे. सध्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या कंदब स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या या अतिशय सुंदर आणि पुरातन मंदिराला अवश्य भेट द्या.\nमुख्य मंदिरापासुन जवळच असलेले भग्नावस्थेतील एक पुरातन शिवमंदिर.\nया देवतांची देवळे दुर्मिळच\nया देवतांची देवळे दुर्मिळच आहेत. सुंदर फोटो.\n हे पण फोटो मस्तच\nप्रचि १२ व १६ मधली श्रीशंकराची पिंडी नेहेमीपेक्षा वेगळी आहे ... चैकोनी/आयताकृती वाटत्येय.... आधी बघितली नव्हती अशी. नेहमी गोलच बघितली आहे.\nसर्व प्रचि - नेहेमीप्रमाणेच\nसर्व प्रचि - नेहेमीप्रमाणेच अप्रतिम.\nप्र चि ४,५,८,९ मधील मूर्ति काय सुंदर आहेत - किती नजाकतीचे कोरीव काम / शिल्प काम....... शब्द नाहीत वर्णन करायला....\nव्वा रे.. सुंदर मंदिर. ७ आणी\n७ आणी ११ आवडले...\nप्र चि ४,५,८,९ मधील मूर्ति\nप्र चि ४,५,८,९ मधील मूर्ति काय सुंदर आहेत - किती नजाकतीचे कोरीव काम / शिल्प काम>>>अगदी अगदी\nचैकोनी/आयताकृती वाटत्येय.... आधी बघितली नव्हती अशी.>>>>मीपण पहिल्यांदाच पाहिली.\nमस्त आहे रे फोटो. अशा जुन्या\nमस्त आहे रे फोटो. अशा जुन्या वास्तुंमध्ये गेलो की काहीतरी वेगळाच गुढ असा फिल येतो.\nछान... वराह नारायण आणि विष्णु\nछान... वराह नारायण आणि विष्णु यांच्या मुर्ती खुप आवडल्या...\nनिवडक १० त टाकणार होतो पण आपण माझे एकुलते एक मुंडके उडवले म्हणुन... (प्रचि २)\nछान, सुंदर, मस्त, अप्रतिम्....मझा शब्दकोश संपला राव...प्रत्येक वेळी नवा शब्द कुठे शोधणार यार... नेस्ट टाईम प्रतिसादात फक्त डॉट (.) देणार... भावना समजुन घे\nहां.. मलाही साधना सारखंच\nहां.. मलाही साधना सारखंच वाटलं.. या प्राचीन वास्तूंमधून हिंडताना नेहमी एकप्रकारचं रहस्यमयी वातावरण तयार होतं आसपास..\nसुरेख मंदिर आणि फोटो. शांत\nसुरेख मंदिर आणि फोटो. शांत वातावरण असावे असे वाटते.\nमाझ्या मित्राचं आजोळ हलशीचं. त्याला मी तुझे आधीचे फोटो दाखवत असताना त्याने हलशीच्या नृसिंह-वराह मंदिराचा उल्लेख केला होता. आत्ता ही लिंकपण त्याला पाठवतो.\nअप्रतिम. कदंबांचा गोव्याशी जवळचा संबंध. म्हणजे या हलशी कदंबांची एक शाखा गोव्यात चंद्रपूर (चांदोर) इथून राज्य करत होती. या शैलीतली काही देवळे पोर्तुगीजांच्या विध्वंसातून वाचून अजून दिमाखाने उभी आहेत.\nयातील एक म्हणजे तांबडी सुर्ला इथलं महादेव मंदिर. आणि खांडेपारचं सप्तकोटेश्वर. या देवळातही चौकोनी प���ंडिका असलेलं शिवलिंग आहे.\nहलशी इथे जायची खूप इच्छा आहे. त्याशिवाय 'आमचे गोंय' मालिका पूर्ण झाली असं वाटणार नाही. गोव्याहून अनमोडच्या घाटातून बेळगावकडे जाताना कुठून रस्ता आहे\nजिप्सी, मी ठरवलं होतं की\nजिप्सी, मी ठरवलं होतं की तुझ्या ट्रीपचे सगळे फोटो बघितले की मग प्रतिसाद द्यायचा. पण छे: कस्चं काय इतके सुंदर फोटो बघून शेवटी राहवलं नाही. काय अप्रतिम फोटो आहेत इतके सुंदर फोटो बघून शेवटी राहवलं नाही. काय अप्रतिम फोटो आहेत\nअशा जुन्या वास्तुंमध्ये गेलो की काहीतरी वेगळाच गुढ असा फिल येतो.>>>>अगदी अगदी\nनिवडक १० त टाकणार होतो पण आपण माझे एकुलते एक मुंडके उडवले म्हणुन...>>>>हो ना, तुलाच पूर्ण उडवायला पाहिजे होतं फोटो अजुन चांगला आला असता\nकदंबांचा गोव्याशी जवळचा संबंध. म्हणजे या हलशी कदंबांची एक शाखा गोव्यात चंद्रपूर (चांदोर) इथून राज्य करत होती.>>>>येस्स ज्योति, अगदी बरोबर. कंदंबाचा गोव्याशी जवळचा संबध हे वाचल होत :-).\nगोव्याहून अनमोडच्या घाटातून बेळगावकडे जाताना कुठून रस्ता आहे>>>>मला पण नक्की माहित नाही पण, गोव्याहुन बेळगावला रामनगर, लोंढा मार्गे येताना खानापुरच्या आधी (साधारण ९-१० किमी आधी) एक रस्ता कित्तुरला जातो. त्या फाट्यावरून जवळच हलशी गाव आहे. (somebody please correct me if i am wrong )\nखानापूर-रामनगर रस्त्यावर खानापूरच्या साधारण १०-१२ किमी नंतर नंदगड गावाला जायचा फाटा आहे. खानापूरात नंदगडला जायचा रस्ता विचारायचा. खानापूरहून दर १ तासाला नंदगड-हलशीसाठी टेम्पोही मिळतात. स्वतःचे वाहन असेल, तर सरळ या गाड्यांच्या मागे जाणे हा उत्तम पर्याय हलशीला जायला व्हाया नंदगड जावे लागते. नंदगड-हलशी अंतर जेमतेम ६-७ किमी आहे.\nजिप्सी फोटो भन्नाट आले आहेत. इतक्या वेळेला हलशीला जाऊनसुद्धा एवढे बारकाईने कधीच फोटो काढले नाहीत. लहानपणी बर्‍याचदा जायचो हलशीला, पण त्यावेळी मंदिर आणि परिसर याचा एकच उपयोग माहित होता... क्रिकेट/लपाछपी खेळणे :).... नाही म्हणायला प्रचि २ मधल्या विहीरीचा वापर गणपती विसर्जनासाठी व्हायचा, हल्लीच हा परिसर पुरातत्व विभागाकडे गेलाय. त्यामुळे विहीरीत गणपती विसर्जनाला बंदी आहे.\nनृसिंह मंदिरातील नृसिंहाची मूळ मूर्ती (ही मूर्ती प्रचि ५ च्या गाभार्‍यातच आहे) :-\nनृसिंह आणि वराह या देवतांची मंदिरं मुळातच कमी असतील. वराह देवतेची इतकी सुंदर-सुबक मूर्ती (प्रचि ४) अजून कु��े पहाण्यातही नाही आली.\nप्रचि ३ मधला रथ लाकडी आहे. हलशीमधे दर १२ वर्षांनी लक्ष्मीची जत्रा असते, तेव्हा हा वापरतात. वर उल्लेखलेल्या नंदगड गावातही असाच रथ आहे. पण तो प्रचि ३ मधल्या रथाच्या दुप्पट ते तिप्पट आकाराचा आहे.\nअजून माहिती आठवेल तशी लिहिन\nधन्यवाद मित, अधिक माहिती आणि\nधन्यवाद मित, अधिक माहिती आणि नृसिंहाची मूळ मूर्ती प्रचिकरीता. याचकरीता मी तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत होतो\nनृसिंह आणि वराह या देवतांची मंदिरं मुळातच कमी असतील. वराह देवतेची इतकी सुंदर-सुबक मूर्ती (प्रचि ४) अजून कुठे पहाण्यातही नाही आली. >>>>>अनुमोदन\nसगळेच आवडले. आता तुला माहीती\nआता तुला माहीती आहे की तुझी फोटोग्राफी उत्तम आहे आणि आम्हाला त्याचं अमाप कौतुक आहे ते.. तेव्हा समजून घे, शब्दांशिवायच.\nपहिल्या लेखानंतर गायबलेला जिप्सी-टच पुन्हा प्रकट झाला. मस्तच.\n'देऊळ' विषयावरच्या विजेत्या छायाचित्रकाराला साजेशी छायाचित्रे. त्यातही ११ अणि १३ खासच.\nविहीरीचा फोटो खूप आवडला.\nविहीरीचा फोटो खूप आवडला.\nमालिका मस्त चाललीये हे\nमालिका मस्त चाललीये हे प्र.ची. सुंदरच नेहमीप्रमाणे माहिती पण उपयोगी , धन्यवाद\nएक नंबर फोटोज...सगळ्याच मूर्त्या खल्लास आल्यात...\nप्रचि ३ मधले काय आहे रे....प्रतिकृती आहे का\nप्रचि ८ मध्ये फोकल कलर्स ऑप्शन वापरण्यापेक्षा तुला अजून एक पर्याय देतो\n कदंबांची स्थापत्यशैली छानच आहे. ज्योति कामत म्हणतात त्याप्रमाणे मलाही तांबडीसुर्लातलं महादेवाचं देऊळ आठवलं. ही देऊळं तर एकमेकांची कार्बन कॉपी वाटावीत इतकी सारखी आहेत. फक्त तांबडीसुर्लाचं देऊळ काळ्या कातळात बेसॉल्टात बांधलेलं आहे इतकाच काय तो फरक\nसुंदर मालिका. मजा येते आहे.\nजिप्सी हा पण लेख सुंदर\nजिप्सी हा पण लेख सुंदर\nमस्त प्रचि आहेत... माहिती हि\nमाहिती हि छान.बाकि बेळगाव च नाव आल इथ कि भारि आनंद होतो....माहेर आहे शेवटी\nजिप्सि छन प्रचि.मी अगदी\nजिप्सि छन प्रचि.मी अगदी लहानपणी पाहिलय हल्शि.इतक्यांदा खानापुरला जाउन हल्शि पाहिल नाहि याची खंत वाटली.\".बाकि बेळगाव च नाव आल इथ कि भारि आनंद होतो....माहेर आहे शेवटी + १ गोपिका.माझही माहेर खानापुर.बेळ्गाव नंदगड हल्शि गावाची नाव वाचुनही छान वाटल.हल्शि बसनी बेळगावहुन खानापुरला अनेकवेळा आलिय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=49", "date_download": "2018-11-17T10:45:23Z", "digest": "sha1:DXWLYXYM3PLFHYVVFRV4MA6H3V3RDOGU", "length": 13199, "nlines": 40, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nउन्नत शेती अवनत भाव\nशेतक-यांच्या कर्जमाफीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोपांच्या फे-यात सापडले आहेत. वस्तुत: फडणवीसांसारखा दानशूर मुख्यमंत्री नाही. ‘मागेल त्याला शेततळे’ अशी घोषणा करून त्यांनी जणुकाही हे राज्य शेततळ्याचे होणार अशी चित्र उभे केले. खरीप हंगाम राज्य आढावा बैठकीत त्यांनी मागेल त्याला पीक कर्ज अशी घोषणा केली. पसायदानाच्या एक पाऊल पुढे जाऊन शेतकNयांना कर्जदान करण्यास मुख्यमंत्री निघाले आहेत. मुख्यमंत्र्यांची ही निव्वळ घोषणाबाजी आहे. विभागातील खरीप पीक कर्जासाठी तब्बल १० हजार कोटी रुपयांचे नियोजन केले गेले आहे. लातूर विभागातील केवळ ३० टक्केच शेतकNयांनाच लाभ होतो. तिथे मागेल त्याला कर्ज कसे देणार मुख्यमंत्री कितीही दावा करीत असले तरी ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ असेच ही घोषणाबाजी ठरणार आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ३० लाख शेतकरी कर्जाच्या प्रवाहापासून वंचित आहेत असा दावा केला. तो वंचित भाग म्हणजे मराठवाडा आहे हे सांगायला मात्र मुख्यमंत्री विसरले.\nमराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, नांदेड, जालना आणि परभणी या जिल्हा सहकारी बँका दिवाळखोरीच्या सावटाखाली असल्यामुळे कर्ज वाटपास पूर्णपणे असमर्थ आहेत. त्यामुळे पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठलेच जाऊ शकत नाही. राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांना या मागास भागाशी काही घेणे-देणे नाही. उलट जिल्हा सहकारी बँकांचे विलीनीकरण शिखर बँकेत करण्याची दुसरी घोषणा केली गेली. केरळच्या धर्तीवर हा कल्पनाविलास करण्यात येत आहे. विलीनीकरणानंतर अनेक आजारी सहकारी बँ़कांचा एक अतिदक्षता विभाग या पलीकडे फारसे काही होणार नाही. उलट प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांचे जाळे विस्कटले जाणार आहे.\nपंतप्रधानांनी मन की बात सुरू केली म्हणून मुख्यमंत्र्यांनी मी मुख्यमंत्री बोलतोय, अशी आकाशवाणी केली नाही तर प्रत्येक गोष्टीत केंद्राची नक्कल करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ट्रॉन्सफॉर्म महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्��ानंतर मोदींनी न्यू इंडियाची घोषणा करताच इकडे नवमहाराष्ट्राची स्वप्न रंगविली जाऊ लागली. तिकडे शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा झाली की इकडे उन्नत शेतीचा कार्यक्रम सुरू झाला. वस्तुत: उन्नत शेती, अवनत भाव अशी सध्याची स्थिती आहे. जाकिटाबद्दल नक्कल केली तर आपण समजू शकतो पण जिथे या महाराष्ट्राची संरचनाच वेगळी आहे तिथे हा कित्ता गिरविण्याचा प्रयत्न केला कशासाठी ग्रामीण भागामध्ये गेल्या तीन वर्षांपासून कांदा, तूर, डाळींब, द्राक्ष, टोमॅटो या शेतमालाचे भाव कमालीचे कोसळले आहेत. यावर्षी केवळ हरभNयाचे भाव चांगले आहेत. शेतक-यांसमोर आर्थिक संकट उभे असतानाच परळी, सिल्लोड, उस्मानाबाद या भागाला अवकाळी पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. शेती परवडत नसल्याने शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शहरीकरणात वाढ होत आहे. यामुळे औरंगाबाद जिल्हा आणि राहता तालुक्यातील शेतक-यांनी संपावर जाण्याचा सामूहिक निर्णय घेतला. जर शेतमालाला भाव मिळत नसेल, पिकलेले विकत नसेल तर नापिकीपेक्षा शेती पडीक ठेवलेली बरी हा विचार बळावत आहे. शेतकरी संपावर गेले तर अन्नदात्याची विंâमत कळू शकेल. शेतक-यांच्या संपाच्या धमकीने हे ढिम्मं सरकार थोडेही हलणार नाही कारण त्यांना धान्य आयात करण्याची ऐती संधीच मिळणार आहे.\nमागेल त्याला पीक कर्ज ही घोषणा आणखीनच फसवी आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील साडेसहा हजार गावांत ४९.११ लाख हेक्टर खरीप क्षेत्र असून ३४ लाखांपेक्षा जास्त शेतकरी खातेदार आहेत. प्रत्यक्षामध्ये औरंगाबाद विभागातील ५० टक्के तर लातूर विभागातील ३० टक्के शेतक-यांनाच गतवर्षी खरीप पीक कर्ज मिळाले आहे. औरंगाबाद, बीड आणि जालना या तीन जिल्ह्यांत १६ लाख शेतकरी असून गतवर्षी केवळ ७ लाख शेतक-यांनाच पीक कर्ज मिळाले. त्यातही परभणी, जालना आणि हिंगोली या तीन जिल्हा बंकांनी अत्यंत कमी कर्ज वाटप केले. लातूर विभागामध्ये खरीप क्षेत्र सर्वाधिक म्हणजे २९.१९ लाख हेक्टर असून १८ लाख शेतकरी खातेदार आहेत. धक्कादायक बाब अशी की नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद या चार जिल्ह्यातील केवळ ४ लाख शेतक-यांनाच कर्ज मिळते. तब्बल १४ लाख शेतकरी कर्जाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. मुख्यमंत्र्यांनी ३० लाख शेतकरी कर्जाच्या प्रवाहापासून वंचित आहेत असे जे विधान केले त्यापैकी २१ लाख तर क��वळ मराठवाड्यातील शेतकरी आहेत. म्हणजेच मराठवाड्यातील निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी हे संस्थात्मक पतपुरवठा कक्षेच्या बाहेर आहेत.\nसध्या कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीवरून राजकीय कलगीतुरा सुरू आहे. स्वामीनाथन आयोगाने शेतक-यांच्या एकंदर खर्चावर आधारित हमीभाव देण्याचा आग्रह धरला आहे. वस्तुत: २०१५, २०१६ आणि २०१७ या तीन वर्षांत शेतमालाच्या आधारभूत विंâमतीतही फारशी वाढ झालेली नाही. २०१५, २०१६ आणि २०१७ मध्ये बाजरीचा हमीभाव अनुक्रमे १२५०, १२७५, १३३० प्रति क्विंटल होता. मका १३१०, १३२५ आणि १३६५ इतका राहिला. सोयाबीनच्या हमीभावातही २५००, २६७५ आणि २७५० अशी वाढ दिसली. याचा अर्थ असा होतो की महागाई दिवसागणिक वाढत चालली आहे आणि शेतमालाच्या हमीभावात मात्र गेल्या तीन वर्षांत फारशी वाढ झालेली नाही. या तुलनेत तेल आणि खाद्यान्न कंपन्यांचे उत्पादनाचे भाव मात्र बाजारपेठेत चढेच राहिले. तूर प्रश्नी तर सरकारची अब्रूच गेली आहे. आजवरचा इतिहास असा सांगतो की जिथल्या शेतीची सातत्याने प्रतारणा होते तिथली संस्कृतीच लयाला जाते. संस्कृतीरक्षक म्हणविल्या जाणा-या सरकारने ही कृषी संस्कृती वाचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे अन्यथा शेतकरी संपावर जाईल पण शेतीसंस्कृती मात्र जिवंत राहील याची ग्वाही देता येणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dydepune.com/training.asp", "date_download": "2018-11-17T11:12:37Z", "digest": "sha1:KYGPNTDRQDCTGOV3P6CZ2NL2OZJVMHTW", "length": 3817, "nlines": 32, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nप्रशिक्षण विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n0) उच्च माध्यमिक व कनिष्ठ महविद्यालयीन (इ.११ वी व १२ वी ) साठी असलेले प्रमाणित दर. 1) सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत सुधारित वेळापत्रक. 2)डीबीटी पोर्टलवर सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती भरणेबाबत. 3) MAHADBT या ऑनलाईन शिष्यवृत्त्यांचे पोर्टल बाबत.. 4) उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन (इ.११ वी व १२ वी) साठी असलेले प्रमाणित दर. 5) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली आयोजनाबाबत..\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्य���िक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/technology-news/farming-news/", "date_download": "2018-11-17T10:45:18Z", "digest": "sha1:U775HKWATFEZHAXE7NMLLO67T7X66VCO", "length": 12608, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "शेतीविषयी | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nमुंबई: सरकारने वेळीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर हा वणवा देशभरात पसरेल. मात्र, आता सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी…\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nअखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास मुंबईतील अाझाद मैदानात…\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबई: अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नाशिकहून मुंबईपर्यंत काढलेला लाँग मार्च सोमवारी पहाटे मुंबईत दाखल झाला. या लाँग मार्चमध्ये…\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nराज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे असा आरोप किसान सभेने केला आहे. नाशिकपासून लाँगमार्च काढत सुरु झालेला हा मोर्चा ���२…\nराज्याच्या शेतीची प्रकृती नाजूक\nशेतीच्या शास्वत विकासासाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा दावा सरकार करत असले तरी गतवर्षीच्या तुलनेत कृषी उत्पादनात कमालीची घट…\n६ मार्च रोजी एक लाख शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च, विधान भवनाला बेमुदत घेराव \nमुंबई- सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. खचून जाऊन आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या संकटाच्या काळात…\nशेतीसाठी दिवसभर वीज मिळणार नाही – मुख्यमंत्री\nआळंदी : शेतीसाठी दिवसभर वीज देऊ शकत नाही. फक्त रात्रीचीच वीज देता येऊ शकते अशी जाहीर कबुली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…\nतूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी – मंत्री सुभाष देशमुख\nअकोला : मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणाराय, अशी माहिती सहकार आणि पणनमंत्री सुभाष…\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nअहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kesari-set-catches-fire-during-climax-shoot-latest-updates/", "date_download": "2018-11-17T11:04:18Z", "digest": "sha1:X37VENRXRAFXAECCPCEYQF6MT4SCYGDN", "length": 8219, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अक्षयकुमारच्या 'केसरी'चा सेट जळून खाक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअक्षयकुमारच्या ‘केसरी’चा सेट जळून खाक\nटीम महाराष्ट्र देशा- साताऱ्यात सुपरस्टार अक्षयकुमारच्या ‘केसरी’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सेटवर आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अक्षयकुमारसह सर्वजण सुखरुप आहेत.\nसाताऱ्यात पिंपोडे बुद्रुक गावामध्ये अक्षयकुमारच्या ‘केसरी’ सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. अक्षयकुमार ट्विटरवर आपले लूकही पोस्ट करत आहे. अक्षयकुमारचा आगामी सिनेमा केसरीचं साताऱ्यातील पिंपोडे बुद्रुक गावात शुटिंग सुरू आहे. सिनेमाच शुटिंग सुरू असताना अचानक सेटला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. या आगीत सेट जळून खाक झाला. या आगीत कॅमेरे आणि इतर साहित्य जळून खाक झाले.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेटवर एका बाॅम्बस्फोटाचं शुटिंग सुरू होतं. या दरम्यान सेटवर ठेवण्यात आलेल्या काही वस्तूंवर स्फोटानंतर आगीचे गोळे उडाले. त्यामुळे आग लागली. केसरीच्या क्लायमेक्सचं शुटिंग सुरू होतं.\nकेसरी हा चित्रपट साराग्रहींच्या लढ्यावर आधारित आहे. अक्षयकुमार सोबत अभिनेत्री परीणिती चोप्रा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. पुढच्या वर्षी होळीच्या मुहूर्ता केसरी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.दरम्यान काहीच दिवसांपूर्वी केसरी चित्रपटाच्या सेटवर एक स्टंट करत असताना अक्षयला दुखापत झाली होती. यानंतर अक्षयवर उपचारही करण्यात आले होते. डॉक्टरांनी अक्षयला विश्रांतीचा सल्ला दिला होता.\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आ���ि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/modi-manase-with-dr-uday-nirgudkar-interview-with-kailas-and-sanjay-katkar-291611.html", "date_download": "2018-11-17T11:38:34Z", "digest": "sha1:IY4O6ROWBULHIVSAOM4NRQ6X7MBYCYTZ", "length": 10515, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'मोठी माणसं'मध्ये क्विक हिलचे संस्थापक कैलास आणि संजय काटकर यांची मुलाखत", "raw_content": "\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\n'मोठी माणसं'मध्ये क्विक हिलचे संस्थापक कैलास आणि संजय काटकर यांची मुलाखत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनलेश पाटील यांच्या कवितांचा कार्यक्रम - हिरवं भान\n'मोठी माणसं'मध्ये क्विक हिलचे संस्थापक कैलास आणि संजय काटकर यांची मुलाखत\nजेव्हा राष्ट्रपती कोविंद यांच्यातले आजोबा जागे होतात\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर क���लं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://avliya.co.in/albums/aaroh/", "date_download": "2018-11-17T10:36:12Z", "digest": "sha1:YAWFWJPMXNC7JU7O7U6LT4HDB2YR42DC", "length": 3826, "nlines": 44, "source_domain": "avliya.co.in", "title": "AAROH / आरोह | Avliya", "raw_content": "\nयुनिव्हर्सल म्युझिक आणि गमभन क्रिएशन च्या सहकार्याने, मी स्वत: लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या गीतांचा नजराणा आपल्यापुढे ठेवताना अत्यंत आनंद होत आहे, तसं म्हटलं तर “आरोह” हा माझा गीतांचा पहिलाच संच “प्रेम” हि संकल्पना धरून आठ गाणी घेऊन आला आहे, त्यात कधी प्रियकराबद्दलची एकतर्फी वाटणारी रुखरुख, तर कधी मनात असलेली पण जिला कधी पहिले नाही अशी स्वप्नवत ती. तर कधी किनारयावरचा एकल विरह तर कधी तोच विरह मैफिलीत सदर करताना, कधी परत समेट होऊन मिलनासाठी आतुरलेले दोघे तर कधी लाजलेल्या प्रियकराला मिलनासाठी उत्श्रुंखल आर्जव करणारी ती, तर मिलनात बेहोष होऊन आपण स्वत: कुठे आहोत याचे भान नसलेले दोघ, आणि मिलनानंतर सगळ्या चराचरात तिला भासणारा तो, असा हा दर्जेदार प्रवास आहे. हा सांगेतिक प्रवास आपल्याला महाराष्ट्रात, भारतात, आणि जगभरात रेडिओवर ऐकायला मिळेल. हा प्रवास श्री. अप्पा वढावकरांच्या संगीत संयोजनाने एका वेगळ्याच उंचीला गेला आहे, आणि मंदार आपटे, आनंदी जोशी यांच्या स्वप्नील आवाजाने सजला आहे. ह्या प्रवासात आपल्याला सामावून घेताना माझ्याच काही ओळी उधृत कराव्याश्या वाटतात.\n“श्वासांचा खेळ, कातर वेळ\nकधी विरह, कधी दो जीवांचा मेळ\nचांदणचुरा नको, आकाशगंगा ही\nपायाखाली गवसेल स्वर्गही ….”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esahity.com/2321233723672323.html", "date_download": "2018-11-17T11:43:21Z", "digest": "sha1:OWRJYK46LKXW4WA5NAJCN6U4USYPDEZA", "length": 9500, "nlines": 203, "source_domain": "www.esahity.com", "title": "ऑडिओ", "raw_content": "\n​इथे ऑडिओ ई पुस्तकं ऐकता येतील. तसेच भाषणांचा संग्रहही आहे. संगीत विभाग आणि ऑडिओ ज्ञानेश्वरी यांसाठी स्वतंत्र विभाग आहेत.\nइतर ई पुस्तकं तुम्ही डाऊनलोड करून नंतर वाचू शकता. मात्र ई ऑडिओ पुस्तकं डाऊनलोड करण्याची सोय नाही. ती Online ऐकू शकता.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट अंतःचक्षुंसमोर जिवंत करणारे एक अभिवाचन.\nप्राचार्य डॉ. मुरलीधर जावडेकर यांच्या आवाजात.\nआपण सारी मोठी माणसं \"रम्य ते बालपण \" म्हणतो. कारण त्या बालपणात मौज असते आनंद असतो. स्वच्छंदी जीवन असते. बरेवाईट , खरे -खोटे , योग्य -अयोग्य , भेदभाव हे काही नसते . निर्मळ , निरागस जीवांचे भाबडे , निष्पाप मन असते , मात्र मोठ्या माणसांनी या छोट्यांच्या विश्वात डोकावून पहिले तर त्या चिमुकल्या मनात विचारांची किती उलथापालथ चालेली असते हे नक्की कळू शकेल .\"अवंती \" ही देखील अशीच ११ वर्षांची मुलगी. मध्यमवर्गीय घरात राहणाऱ्या अवंतीच्या आयुष्यात तिचे आई -बाबा जे दोघेही नोकरीमुळे पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत . तिच्या अत्यंत कुशाग्र , बुद्धिमान भावासमोर तिची सामान्य बुद्धिमत्ता तिच्या मनात गणिताविषयी प्रचंड भीती निर्माण करते. शाळेतील तिचे मित्र -मैत्रिणी , घरातले वातावरण , सामाजिक घटनांचे तिच्या मनोविश्वावर होणारे आघात . वडिलांविषयी मनात असणारा हळूवार भाव. भावाबरोबरचे अल्लड भावबंध , तिच्या वाढणाऱ्या वयाबरोबर दाटणारी अस्वस्थता , हुरहूर , आक्रमकता, हट्टीपण, भावुक मन सारे काही ती तिच्या 'माऊ ' नावाच्या काल्पनिक मैत्रिणीला सांगत असते . तिच्या आयुष्यातल्या असंख्य घटनांनी तिचे मन अक्षरशः ढवळून निघते.\nभौतिक सुखसुविधा आल्यात पण मुले आईवडील , शिक्षक ,\nमित्र-मैत्रिणींपासून दुरावताहेत आणि आपलं मन मोकळं करायला काल्पनिक जगात रमताहेत , 'अवंती ' सारखी अशी अनेक कोवळी मुलं आहेत ज्यांच्या भावविश्वात घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींचे उमटणारे हे तरंग जर त्यांच्या मनाच्या खोल डोहात डोकावून पहिले तर खूप काही सांगून जातात. मुलांचे मूलपण नाकारणे म्हणजे मोठ्यांनी त्यांचे माणूसपण नाकारण्यासारखेच आहे . अवंतीचे जग हे आजच्या मुलांचे प्रतिनिधित्व करते. त्यांच्या मनाच्या खिडकीतून दिसणारे त्यांचे हे 'भाबडे आकाश ' अवंतीच्या डायरीच्या पानापानातून पसरले आहे. मोठ्यांच्या जगण्याचे नियम लहानांच्या आयुष्याला लावून त्यांचे बालपण हरवून जाऊ नये. त्यांना आपले प्रेम देऊ या. आपले विचार नको लादू या. उलट ते मोठे होत असताना प्रत्येक पायरीवर आपणही नवे काही शिकू या हा विचार या पुस्तकात मांडावासा वाटला.\nउंची : डॉ स्नेहल चाटुफ़ळे\nसमुपदेशक ललित लेख संग्रह\nमुलांच्या मनात डोकावताना : बालमानसशास्त्राबद्दल : डॉ. स्वाती गानू\nडॉ. स्वाती गानू ( बालमानसशास्त्रज्ञ आणि निवृत्त मुख्याध्यापिका)\n���पल्या प्रतिक्रिया तसेच व्याख्यानांसाठी संपर्क : 9922399199\nए पि जे अब्दुल कलाम यांची भाषणं\nडॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे\nविद्यार्थ्यांना नेतृत्वगुणांबद्दल सांगणारे भाषण\nडॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे\n​युरोपियन युनिअनच्या नेत्यांसमोरचे भाषण\nआयुष्य इज नथिंग बट लाईफ़\n​कविता ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7509-2018-08-19-15-31-30", "date_download": "2018-11-17T10:39:29Z", "digest": "sha1:2CW34NKV3OMDKSKM25KKKHEHOPRBBIKC", "length": 7526, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nगणेश मंडळांना होणाऱ्या अडचणींबाबत निवेदन देण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.\nगणेश मंडळांच्या मंडपांना महापालिकेकडून परवानग्या मिळत नाहीत. त्यामुळे या परवानग्यांबाबत या बैठकीत मुखमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली.\nयावेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे संदीप देशपांडे, संतोष धुरी, यश सरदेसाई हे देखील उपस्थित होते.\nगणेशोत्सव मंडळांना परवानग्या मिळण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री यावर तोडगा काढतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nगणेशोत्सव मंडळांना हात लावाल तर हात छाटू असा धमकीवजा इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महानगरपालिकेला दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टंमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबतची ही भेट महत्त्वाची आहे.\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nPHOTOS: देवेंद्र फडणवीसांच्या कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे फोटो\nIn pics - मुख्यमंत्र्याच्या जीवाला कसा निर्माण झाला धोका\n...म्हणून राष्ट्रवादीनं तरी समृद्धीमार्गाला विरोध करु नये- मुख्यमंत्री\nपून्हा एकदा तोच प्रश्न घेवून शिवसेना नेते आणि मंत्री मुख्यंमंत्र्यांची भेट घेणार\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय ना��ं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/atal-bihari-vajpayee-passed-away/", "date_download": "2018-11-17T10:31:35Z", "digest": "sha1:SLU73ADTFONWEHIYKCNFD7GNVVVINWHJ", "length": 27505, "nlines": 293, "source_domain": "www.saamana.com", "title": "अटल’रत्न’ निखळले, हिंदुस्थान शोक सागरात | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nराज्यव्यापी आंदोलनाचा पहिला टप्पा; शिक्षक भारतीचे 25 मागण्यांचे निवेदन सादर\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मि��ालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nअटल’रत्न’ निखळले, हिंदुस्थान शोक सागरात\nकाल के कपाल पर लिखता मिटाता हूँ\nगीत नया गाता हूँ\nया आपल्या कवितेसारखं निडर जीवन जगणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आज राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 93 वर्षांचे होते. हिंदुस्थानच्या 72 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्याच दिवशी अटलजींच्या निधनामुळे सारा देश शोक सागरात बुडाला आहे.\nअटल बिहारी वाजपेयी वाजपेयी यांना युरिन इन्फेक्शनमुळे 11 जूनला ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते 2009 सालापासून म्हणजे गेली नऊ वर्षे आजारीच होते. पक्षाघातामुळे वाजपेयींना कोणाशीही बोलता येत नसून स्मृतिभ्रंशामुळे त्यांना लोकांना ओळखणेही कठीण झालेले होते. गेल्या 9 आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांच्याकडून उपचाराला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. बुधवारी रात्री त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं. अखेर गुरुवारी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.\nवाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 ला मध्यप्रदेशमधील ग्वालियर येथील शिक्षकी पेक्षा असलेल्या कुटुंबामध्ये झाला. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली. यासह ते एक उत्तम कवी, प्रखर वक्ते होते. सुरुवातीला काही काळ त्या���नी पत्रकारिताही केली. 1942 मध्ये भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने त्यांचा राजकारणाशी संबंध आली. तेव्हा त्यांना अटकही झाली होती. याच दरम्यान श्यामा प्रसाद मुखर्जी व पर्यायाने भारतीय जनसंघ यांच्या संपर्कात आले. भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची कारकीर्द सुरू झाली. राजकीय कारकीर्द सुरू झाल्यानंतर 1957 ला बलारामपूरमधून ते पहिल्यांदा खासदार झाले.\nतीन वेळा घेतली पंतप्रधानपदाची शपथ\nअटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा हिंदुस्थानचे पंतप्रधानपद भूषवले. 1996 च्या निवडणुकीत भाजप 162 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. अनेक प्रादेशिक पक्ष तसेच छोट्या पक्षामुळे 1996 ची लोकसभा त्रिशंकु राहिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. वाजपेयी यानी पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली. पण लोकसभेत विश्वासमत प्रस्ताव चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा मिळवणे भाजपाला शक्य झाले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी 13 दिवसात राजीनामा दिला आणि वाजपेयी सरकार कोसळले.\n1998 च्या निवडणुकांत भाजप पुन्हा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रा.लो.आ.) ( NDA – National Democratic Alliance), ची स्थापना केली. अखेर 1998 च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला. यावेळी विश्वासमत प्रस्तावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले. विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही व अखेर हिंदुस्थान पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले.\nयानंतर 1999 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (राष्ट्रीय लोकशाही आघाडीला(रालोआला) घवघवीत यश मिळाले आणि वाजपेयींनी सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. वायपेयी 19 मार्च 1998 ते 19 मे 2004 पर्यंत पंतप्रधान होते.\n> जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (1968-1973)\n> जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (1955-1977)\n> जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (1977-1980)\n> भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (1980-1986)\n> भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (1980-84, 1986, 1993-96),\n> विरोधी पक्षाचे नेते (11 वी लोकसभा)\n> हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री ( 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979)\nपद्मविभूषण पुरस्कार – 1992\nलोकमान्य टिळक ���ुरस्कार – 1994\nउत्क्रृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार – 1994\nहिंदुस्थानचा सर्वोच्च पुरस्कार, भारतरत्‍न – 2014\nवायपेयी पंतप्रधानपदावर असताना घेतलेले मोठे निर्णय\nमे 1998 मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली 5 अणुचाचण्या केल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, खास करून अमेरिकेला हादरवणार्‍या ठरल्या, कारण हिंदुस्थानने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या.\nलाहोर भेट आणि चर्चा –\n1998 च्या शेवटी वाजपेयींनी पाकिस्तान सोबत शांतता चर्चेसाठी पुढाकार घेतला. त्यांनी लाहोर-दिल्ली दरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते स्वतः पहिल्या बसमधून पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले.\n1999 च्या प्रारंभी पाकिस्तानने आपले सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या वेशात भारतीय रिकाम्या चौक्यांवर घुसवली. उन्हाळा सुरू होताच हिंदुस्थानी सैन्याच्या ध्यानात ही बाब आली. यानंतर जून 1999 मध्ये ‘ऑपरेशन विजय’ सुरू झाले. हिंदुस्थानी सैन्याला अतिदुर्गम प्रदेश, अतिउंच शिखरे, बोचरी थंडी यांचा सामना करावा लागला. हवाई दल आणि भूदलाच्या एकत्रित कारवाईने पाकिस्तानला पराभूत केले.\nखेल भी जीतो और दिल भी –\n1999 च्या कारगिल युद्धानंतर दोन्ही देशातील क्रीडासंबंधही बिघडले होते. यावेळी युद्धानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला त्यांनी ‘खेल भी जीतो और दिल भी’ हा संदेश दिला होता.\n1999 साली तालिबान अतिरेक्यांनी IC – 814 या प्रवासी विमानाचे अपहरण केले. हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूकडून दिल्लीला निघाले होते. अतिरेक्यांच्या या कृतीमुळे वाजपेयी सरकारने 3 अतिरेक्यांच्या बदल्यात प्रवासी विमानाची सुटका केली.\n2001 साली दहशतवादी अफझल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 7 सुरक्षा रक्षक मारले गेले. मात्र, दहशतवाद्याचा खात्मा पोलिसांनी केला म्हणून मोठा अनर्थ टळला, कारण एका दहशतवाद्याच्या अंगावर पूर्ण संसद उडवू शकेल एवढं RDX होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\n उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली\nपुढीललेख – ‘कोकण कॉन्क्लेव्ह’ : तरुणांना सुवर्णसंधी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nमुख्यमंत्र्यांनी वाहिली शिवसेनाप्रमुखांना आदरांजली\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2018-11-17T10:34:57Z", "digest": "sha1:V5GT3OFKMHEZ5LMO6JCN2ET2H62GKRKH", "length": 4205, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:भारतातील राष्ट्रीय उद्याने - विकिपीडिया", "raw_content": "\n• भारतातील राष्ट्रीय उद्याने •\nआंशी • इंदिरा गांधी • एराविकुलम • कँपबेल बे • करियन शोला • करीम्पुळा • काझीरंगा • कान्हा • कुद्रेमुख • केवलदेव घाना • कॉर्बेट • गलाथिया • गुगामल • ग्रास हिल्स • चांदोली • ताडोबा • दाचीगाम • दुधवा • नवेगाव • नागरहोळे • पलानी पर्वतरांग • पेंच • पेरियार • बांदीपूर • बांधवगड • नामढापा • मरू(वाळवंट) • मानस • मुकुर्थी • मुदुमलाई • रणथंभोर • वासंदा • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स • संजय गांधी • सायलंट व्हॅली • इंद्रावती • कांगेर • संजय\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ एप्रिल २०१�� रोजी १८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/trumps-unrest-against-court-visa-ban-29632", "date_download": "2018-11-17T12:10:20Z", "digest": "sha1:ZLE24C3DOEVGWJUN664WD3FZNEAFUO74", "length": 20359, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "trumps unrest against court on visa ban ट्रम्प यांची आदळआपट (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nट्रम्प यांची आदळआपट (अग्रलेख)\nबुधवार, 8 फेब्रुवारी 2017\nन्यायालयाचा निर्णय विरोधात गेल्याने न्यायसंस्थेवरही आगपाखड करण्यापर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मजल गेली. त्यांच्या कारभाराची सध्याची शैली अमेरिकी लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे.\nभावना, अस्मितांच्या लाटांवर निवडून आलेल्या सत्ताधीशांना मनास येईल तसा कारभार करण्याची मोकळीक मिळाल्याचा समज होण्याची दाट शक्‍यता असते. असा समज झाल्यामुळे संपूर्ण व्यवस्थेत संतुलन साधणाऱ्या किंवा नियमन करणाऱ्या संस्था या आपल्या मार्गातील धोंड आहेत, अशी त्यांची धारणा बनते. अमेरिकेचे नूतन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अशा प्रवृत्तीचे एक ठळक आणि नमुनेदार उदाहरण. त्यामुळेच इराक, इराण, सीरिया, सुदान, येमेन, लीबिया, सोमालिया या सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी जाहीर करण्याच्या निर्णयाला जे विरोध करतील, त्यांच्याच हेतूंवर शंका घ्यायला त्यांनी सुरवात केलेली दिसते. न्यायालयाने त्यांचा निर्णय स्थगित ठेवण्याचा निवाडा दिल्याने ते आता न्यायालयांवरही घसरले असून \"देशाची सुरक्षा धोक्‍यात आल्यास ही न्यायालयेच जबाबदार असतील', असे सांगून ते मोकळे झाले आहेत.\nसंबंधित न्यायाधीशांचा उल्लेख \"तथाकथित न्यायाधीश' असा त्यांनी केला. हे कमालीचे औद्धत्य आहे. \"जे आपल्या निर्णयाचे विरोधक, ते देशाचे हितशत्रू', असे हे समीकरण आहे. त्यांचा हेका कायम असला तरी त्यांनी काढलेल्या फतव्याच्या विरोधातील आवाज देशात आणि देशाबाहेरही दिवसेंदिवस अधिक प्रखर होताना दिसतो आहे. मिनिसोटा, वॉशिंग्टन या राज्यांनी तर अध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य, नागरिकांच्या दृष्टीने घातक, शैक्षणिक आणि औद्योगिक विकासालाही मारक असल्याचे म्हटले आहे. सोळा राज्यांच्या ऍटर्नी जनरलनीदेखील उघडपण��� विरोध केला असून, अनेकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आता तर ऍपल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, गुगल अशा शंभर बलाढ्य कंपन्या मैदानात उतरल्या असून, त्यांनीही या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे. आपली मायभूमी, आपले आधीचे पाश तोडून देत अमेरिकी भूमीत येणाऱ्या स्थलांतरितांनी उद्यमशीलता, नावीन्याचा शोध आणि प्रचंड जिद्दीच्या जोरावर तेथल्या उद्योगांची भरभराट घडवून आणली आहे. त्यामुळे स्थलांतरितांची दारे बंद करणे म्हणजे या \"इथॉस'लाच धक्का देण्यासारखे आहे.\nएवढेच नाही तर व्यापक स्तरांतून होणाऱ्या या विरोधानंतरही ट्रम्प यांच्या शैलीत काही फरक पडलेला नाही. त्यांनी इस्लामिक मूलतत्त्ववाद आणि त्यावर आधारित दहशतवादाचे कारण देत बंदीचे समर्थन चालविले आहे. परंतु, अशी सांगड घालणे बरोबर आहे काय, हे तपासणे आवश्‍यक आहे. मुळात या दहशतवादाची झळ सर्वसामान्य मुस्लिम समाजालाही मोठ्या प्रमाणावर बसते आहे, या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करता येणार नाही. सर्वच समाजावर शिक्का मारून टोकाचे ध्रुवीकरण करण्याने नेमका कोणाचा लाभ होणार आहे अशाच प्रकारच्या अनुल्लंघ्य भिंती तयार हाव्यात, हाच तर \"इसिस'सारख्या संघटनांचाही कार्यक्रम आहे. ट्रम्प यांचे फतवे अशांच्या पथ्यावरच पडतील. तरीही दहशतवाद पसरविणाऱ्या, दहशतवाद्यांना आपल्या भूमीवर आश्रय देणाऱ्या आणि मदत करणाऱ्या देशांविषयी ट्रम्प यांना संताप वाटतो आणि त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला, असे वादासाठी मान्य केले तरी सहजच प्रश्‍न उपस्थित होतो, की मग ट्रम्प यांनी तयार केलेल्या यादीत पाकिस्तानसारखे देश का नाहीत अशाच प्रकारच्या अनुल्लंघ्य भिंती तयार हाव्यात, हाच तर \"इसिस'सारख्या संघटनांचाही कार्यक्रम आहे. ट्रम्प यांचे फतवे अशांच्या पथ्यावरच पडतील. तरीही दहशतवाद पसरविणाऱ्या, दहशतवाद्यांना आपल्या भूमीवर आश्रय देणाऱ्या आणि मदत करणाऱ्या देशांविषयी ट्रम्प यांना संताप वाटतो आणि त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला, असे वादासाठी मान्य केले तरी सहजच प्रश्‍न उपस्थित होतो, की मग ट्रम्प यांनी तयार केलेल्या यादीत पाकिस्तानसारखे देश का नाहीत भारत आणि अफगाणिस्तानातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचे कट पाकिस्तानात शिजल्याचे उघड झाले आहे. मुंबईवर \"26/11' ला झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद पाकिस्तानात ��ुले आम फिरतो. त्याला नजरकैदेत ठेवल्याचे सांगितले जात असले तरी त्याच्या संघटनेच्या कारवाया मोकाट सुरू असल्याचे दिसते आहे. ट्रम्प सरकारला याबाबतीत करण्यासारखे बरेच काही आहे; अमेरिकेतील \"थिंक टॅंक'नेही पाकिस्तानच्या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. परंतु, त्यासाठी विवेकाधिष्ठित आणि व्यापक धोरण ठरवावे लागेल. ट्रम्प यांना त्याचीच ऍलर्जी आहे काय, अशी शंका येते. वेगळ्या पक्षाचे सरकार सत्तेवर आले तरी काही बाबतीत धोरणात्मक सातत्य असते. मात्र हेही ट्रम्प सरकारला मान्य नाही. ओबामा यांनी घेतलेले निर्णय, स्वीकारलेली धोरणे हे मोडीत काढण्याचा सपाटाच ट्रम्प यांनी लावला आहे. परंतु, त्यांच्या या प्रकारच्या कारभारामुळे अमेरिकी लोकशाही प्रणालीविषयीच काही गंभीर प्रश्‍न उपस्थित होतात.\nन्यायालयांच्या विशिष्ट निर्णयांमुळे आपल्या कामात अडथळा येतो, कारभाराची गती मंदावते, असेही युक्तिवाद ट्रम्प आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. ते बिनबुडाचे आहेत. सत्ताविभाजनाचे जे तत्त्व अमेरिकी राज्यघटनेने स्वीकारले आहे, ते अनिर्बंध सत्तेचे धोके टाळण्यासाठी. सत्ताविभाजन आणि त्या अनुषंगाने न्यायालयांची स्वायत्तता ही कार्यक्षमतेशी नव्हे, तर स्वातंत्र्याशी संबंधित आहे, ही भूमिका अमेरिकी घटनाकारांनी स्पष्ट केली आहे. कार्यक्षमतेच्या नावाखाली स्वातंत्र्याची गळचेपी करता येणार नाही, हाच त्याचा अर्थ. नव्याने अध्यक्ष झालेले ट्रम्प हे काहीही विचारात घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यामुळेच त्यांची आदळआपट सुरू आहे; परंतु ती तशीच सुरू राहिली तर घटनात्मक पेच उद्‌भवण्याचा धोका नाकारता येत नाही.\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nमोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ\nबारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...\nआफ्रिदीने क्रिकेटकडे लक्ष द्यावे: जावेद मियाँदाद\nकराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्र���केटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\n\"रक्षा' ऍप महिलांचा सुरक्षारक्षक\nनागपूर - \"टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न...\nमांजरी - उत्तर भारतात वाढू लागलेल्या कडाक्‍याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिण भारताकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nikhilmahadeshwar.com/index.php/2015/09/23/save-facebook-page-from-hacking/", "date_download": "2018-11-17T11:06:08Z", "digest": "sha1:ILDY254JE3JNTFQ4BNXZSKDN3F26GQ2A", "length": 11482, "nlines": 52, "source_domain": "nikhilmahadeshwar.com", "title": "फेसबुक पेज Hack होण्यापासून वाचवा – Nikhil Santosh Mahadeshwar", "raw_content": "\nफेसबुक पेज Hack होण्यापासून वाचवा\nहेकिंग म्हटले कि सगळे हल्ली घाबरून जातात. आपण एक एक भयाण प्रसंग वृत्तपत्रात वाचतोच. जसे कि बँकेचे आकाउंट hack झाले, wats app hack झाले, फेसबुक व गीमेल चे हेकिंग चे किस्से वर वर ऐकतोच आपण. क्रेडीट कार्ड फ्रौड आणि SMS फ्रौड तर आजकाल नेहमीचेच झाले आहे.\nआज आपण अश्या हेकिंग करणाऱ्या लोकांपासून सुरक्षित कसे राहू शकतो ते पाहूया.\nआपले फेसबुक आकाउंट सुरक्षित आहे का\nफेसबुक वर आज अप्प्ल्याला आपले जुने, नवीन मित्र मैत्रिणी सगळे भेटतात. एखाद्या अनोळख्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतो. पण हे आपल्या फेसबुक आकाउंटसाठी सुरक्षित आहे का याचा देखील विचार आपण केला पाहिजे. आपण फेस्वूकवर लोगिन करतानाwww.facebook.com टाकतो, लोगिन करतो व पुढे जे काही chating, सर्फिंग, पेज लाईक, फोटो लाईक, याला शोध त्याला शोध, सगळे काही तासंतास करत असतो. या सगळ्याचे नोटिफिकेशन आपल्याला इमेलवरही येत असतात, जसे कि अमुक एखादा आपला फोटो एका मित्राने किवा मैत्रिणीनी लाईक केला, त्यावर कमेंट केली, तुमच्या वोलवरच्या पोस्ट एखाद्याने कमेंट केली , अश्या निरनिराळ्या गमती जमती चालू असतात.\nहेकर लोक एक फेसबुक सारखा दिसणारा पेज बनवतात पण तो फास्बुकचा नसतो तर तो त्याच्या सारखा दिसणारा असतो. याला फिशिंग (Phishing) असे म्हणतात, हा एक हेकिंगचा प्रकार आहे. जेव्हा नेहमी आपण लोगिन करतो तेव्हा आपण गुगल क्रोम, इंटरनेट एक्प्लोरर किवा इतर कुठल्याही ब्रावसर च्या अड्रेस (address) टाकतो www.facebook.com, पण फिशिंग चे पेज तसे नसते, तेwww.faacebook.com किवा www.faceb00k.com असा एखादा शब्द बदल करून तो फेक पेग टाकतात.\nआता आपल्याला फेक पेज आणि फेस्बुक्चे खरे पेज यातला फरक समजला असेल असे मी गृहीत धरतो आणि पुढे जातो.\nजेव्हा आपल्या इमेल वर आपल्याला नोटीफिकेशंस येतात, त्यातला एखादा इमेल या हेकरसचा असू शकतो.\nत्यामध्ये लिहिले असेल कि तुमचे फेसबुक आकाउंट २४ तासात बंद होईल, आशिक माहितीसाठी इथे क्लिक करून लोगिन करा, आणि मग खरी गम्मत चालू होते, आपण क्लीक करतो, आणि फासिबुक सारखे दिसणारे पेज उघडते, नीट वाचा, फेसबुक सारखे दिसणारे, फेसबुकचे नाही. काही वेळा त्या इमेल मध्ये आपल्याला आवडणाऱ्या नटाचा किवा नटीचा, तर कीही वेळेला आपल्या आवडत्या गाड्यांचा फोटो असतो आणि त्यावर जेव्हा आपण क्लीच्क करतो तेव्हा ते फेसबुक सारखे दिसणारे पेज उघडते. थोडक्यात काय तर आपल्याला आवडणारी कोणत्याही गोष्टीचा, व्यक्तीचा अथवा प्राण्याचा फोटो पाठवला कि नक्कीच आपण त्यावर डोळे झाकून क्लिक करतो, म्हणजेच तो मेल कोणी पाठवला , कुठून आला असेल , कुठून आला असेल , हा फेक मेल तर नाही ना, हा फेक मेल तर नाही ना या सगळ्याचा विचार देखील नाही करत.\nजेव्हा आपण या फेक पेजवर क्लिक करतो, आपले युसरनेम आणि पासवर्ड टाकून लोगिन वर क्लिक करतो, तेव्हा ते लोगिन न होता, टी माहिती हेकेर्सकडे जाते, आणि आपल्याला उसेर्नेम किवा पासवर्ड चुकीचा आहे असा संदेश दिसतो. आणि मग तोच फेक पेज फेस्बुक्च्या खर्या पागे वर नेऊन पोचतो. आपल्याला वाटते आपण काही चुकीचे पासवर्ड टायीप केला असेल, मग आपण परत टायीप करतो, त्यावेळी व्यवस्तीत लोगिन होते आणि आपण परत त्या फेसबुकच्या जाळ्यात गुंतले जातो. या सगळ्यात आपल्याला काळत सुद्धा नाही कि आपण आपले पासवर्ड आणि युसार्नेम कोण��ला तरी नकळत दिले आहे. काय झालात न आश्चर्य चकित \nह्या हेकार्स पासून कसे वाचाल \nकाही काळजी करू नका, आपण या हेकार्स पासून वाचू शकतो. लोगिन केल्यावर उज्या बाजूला वर सेटीन्ग्सला क्लिक करा. त्यामध्ये General, Security, Privacy असे options असतात. त्यामध्ये Security वर क्लिक करा. Security मध्ये Secured Browsing वर बरोबर चिन्हावर क्लिक करा.\nत्याने तुम्ही https://www.facebook.com वर लोगिन कराल नेहमी. https चा s म्हणजे secured (सुरक्षित).\nदुसरे option म्हणजे त्याच्याच खाली लोगिन नोटीफिकेश्न्स.\nत्यामध्ये इमेल आणि टेक्स्ट मेसेज अथवा पुश नोटिफिकेशन वर बरोबर चिन्हावर क्लिक करा. आपला भ्रमणध्वनी क्रमांक टाका. याचा फायदा असा होईल कि जेव्हा जेव्हा तुम्ही कुठेही लोगिन कराल तेव्हा तुम्हाला फोन वर SMS व इमेल येईल ते सुद्धा IP address सकट, म्हणजेच त्याचा रेकोर्ड तुमच्याकडे असेल.\nत्या options मध्ये recognized devices मध्ये जर मोबाईल मधून किवा इतर कुठल्याही संगणकावरून लोगिन केले असले तर त्याचा रेकोर्ड दिसतो व तेही तारखेप्रमाणे. Active Sessions नावाच्या ओप्तीओन मध्ये तर तुम्हाला स्थळ, डीव्हाहीसचे नाव, शेवटचे कधी लोगिन केले, असे सगळी माहिती दिसते.\nअश्या तर्हेने तुम्ही तुमच्या फेसबुक खाते hack होण्यापासून थांबवू शकता. आपल्या फेसबुक किवा कुठल्याही ऑनलाईन खात्याची काळजी आपणच घ्या. कोणालाही पासवर्ड किवा आयडी देऊ नका.\nसतर्क राहा, सुरक्षित राहा\n← 2015 साठी ई-सेक्युरीटी ही उद्योजकांची गरज \nFacebook मार्केटिंग न चालण्याची करणे व त्यावरील उपाय\nस्मार्ट फोन – स्मार्ट मार्केटिंग करण्यासाठी स्मार्ट मार्ग\nव्यवसायवाढीसाठी कसे वापरावे Twitter \nबी टू बी मार्केटिंगसाठी लिंक्ड इन कसे वापराल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/suicide-attack-mali-kills-37-fighters-26685", "date_download": "2018-11-17T11:34:32Z", "digest": "sha1:TSP4FRG7ZTLAWQ7WRW2BFS6MHK5TQOH5", "length": 11089, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Suicide attack in Mali kills 37 fighters मालीमध्ये आत्मघाती हल्ल्यात 37 ठार | eSakal", "raw_content": "\nमालीमध्ये आत्मघाती हल्ल्यात 37 ठार\nबुधवार, 18 जानेवारी 2017\nमाली (अफ्रिका)- सरकारच्या बाजूने लढणाऱया संघटनेच्या कॅम्पवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (बुधवार) दिली.\nमाली शहराच्या उत्तरेकडे असलेल्या गाव येथे असलेल्या कॅम्पवर आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 37 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहे��. इस्लामिक संघटना व सरकारच्या बाजूने लढणाऱया संघटनांमध्ये वाद सुरू आहे. या वादातून हल्ला झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nमाली (अफ्रिका)- सरकारच्या बाजूने लढणाऱया संघटनेच्या कॅम्पवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (बुधवार) दिली.\nमाली शहराच्या उत्तरेकडे असलेल्या गाव येथे असलेल्या कॅम्पवर आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 37 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. इस्लामिक संघटना व सरकारच्या बाजूने लढणाऱया संघटनांमध्ये वाद सुरू आहे. या वादातून हल्ला झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/andhali-grampanchyat-lock-21571", "date_download": "2018-11-17T11:40:59Z", "digest": "sha1:XVLZO4V4OUAZ4SFPY3XMFE6AY5LLWMGG", "length": 13270, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "andhali grampanchyat lock आंधळी ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले टाळे | eSakal", "raw_content": "\nआंधळी ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले टाळे\nशनिवार, 17 डिसेंबर 2016\nमलवडी - आंधळी (ता. माण) ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या मनमानी व हेकेखोर वागणुकीला संतापून, तसेच कामातील हलगर्जीपणावर चिडलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून या कामचुकार अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.\nमलवडी - आंधळी (ता. माण) ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या मनमानी व हेकेखोर वागणुकीला संतापून, तसेच कामातील हलगर्जीपणावर चिडलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून या कामचुकार अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी, संजय काळे हे आंधळी येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यावर्षी २६ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या ग्रामसभेत विविध निर्णय घेण्यात आले होते. गावातील सर्व पडीक घरांचा राडारोडा उचलणे व त्या जागांची साफसफाई करणे, सार्वजनिक पाणीपुरवठा नळ जोडण्यांना नळ बसविणे, सौंदडवस्ती, सातकी, लाटणेवस्ती याठिकाणी अस्तित्वात असलेल्या पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा सुरू करणे, जगताप यांच्या विहिरीतून ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीत पाणी सोडणे आदी निर्णय घेण्यात आले होते. पुन्हा १५ ऑगस्ट २०१६ रोजीच्या ग्रामसभेत हे सर्व विषय घेण्यात आले. तोपर्यंत एकही काम मार्गी लागले नव्हते. त्यामुळे गटविकास अधिकारी रमेश काळे यांच्या कार्यालयात सहा डिसेंबर रोजी सर्वांची एक बैठक घेण्यात आली. या वेळी ग्रामविकास अधिकारी काळे यांनी १५ डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते; पण आजपर्यंत वरील कामांपैकी एकही काम पूर्ण तर झाले नाहीच; पण मार्गीही लागले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ��ंनी आज आंधळी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.\nग्रामविकास अधिकारी संजय काळे हे वारंवार सूचना देऊन, गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका घेऊनही सामान्य जनतेच्या सार्वजनिक कामांकडे दुर्लक्ष करतात. तेव्हा त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.\n- दादासाहेब काळे, ग्रामस्थ, आंधळी.\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/nitin-construction-mangaon/completed-project-nitin-construction/", "date_download": "2018-11-17T11:03:15Z", "digest": "sha1:K6CMV7SNB3HBNVEDQJQKBERM3GWIEAFW", "length": 5054, "nlines": 102, "source_domain": "newsmarathi.in", "title": "पूर्ण प्रकल्प – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असलेलं काम\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार – १७ तारखेला जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम\nमाणगांवमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगराध्यक्षांचे पती राष्ट्रवादीत\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न सेलिब्रिटी फुलवा खामकर यांची प्रमुख उपस्थिती\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी -रायगड ऑडिशन ३ नोव्हेंबर २०१८\nमाणगावकरांनी स्वच्छता अभियान राबवून ९.२ टन कचरा उचलला स्वर्गीय नेते अशोकदादा साबळे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता अभियान\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T11:53:56Z", "digest": "sha1:TLETQN3OHKPWLWFGS7ZV5S5REFCJGV4Y", "length": 8585, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बांधकाम कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबांधकाम कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा\nपिंपरी – कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. शासनाकडून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवण्यात येत असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.\nकष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने शहरातील कष्टकरी महिला -पुरुष कामगारांची विशेष नोंदणी मोहीम राबवण्यात आली. यात सुमारे 1500 कामगारांचे अर्ज भरून नोंदणी करण्यात आली. महासंघाच्या या कार्याचे निलंगेकर -पाटील यांनी कौतुक केले. तसेच या योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक बांधकाम कामगारांनी पुढे यावे, असे आवाहन यावेळी केले.\nकामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर व राज्य मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून एक महिन्याचे विशेष नोंदणी अभियान राबवण्यात आले. त्यामुळे अधिकाधिक कामगारांना लाभ घेता येणार आहे. दुर्दैवाने कामगाराचा काम करताना मृत्यू झाल्यास ठेकेदार अथवा मालक नुकसान भरपाई देत नाही अशा वेळी या नोंदीत कामगारांना अपघाती मृत्यू झाल्यास 5 लाख नुकसान भरपाई मिळते. मात्र अनेक कामगारांनी नोंदणी न केल्यामुळे ते वंचित रहातात. कायम स्थलांतर होत असल्याने मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्‍न निर्मा झाला आहे. कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणाकरिता आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आज़ारपणाचा विमा, घरासाठी तरतूद असे अनेक लाभ नोंदीत कामगारांना मिळणार आहेत.\nकष्टकरी संघर्ष महासंघाचे चिंचवड येथील कार्यालयात मोफत फॉर्म भरून योग्य मार्गदर्शन केले जात आहे, याचा लाभ कामगारांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी नगरसेवक एकनाथ पवार, महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, राजू बिराजदार, अंजना गुंड, तानाजी साळुंके, रामा बिरादार, धर्मेंद्र पवार व कामगार उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदसरेनगर परिसरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात\nNext articleनारायणगावात श्रीराम जन्मोत्सव\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/every-kitchen-Live-Gas-Belgaum/", "date_download": "2018-11-17T11:09:27Z", "digest": "sha1:NCU7LPVSGDCH6MLGUVV3QFOM5HUEXYLW", "length": 6379, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात प्रत्येक किचनमध्ये ‘थेट गॅस’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जिल्ह्यात प्रत्येक किचनमध्ये ‘थेट गॅस’\nजिल्ह्यात प्रत्येक किचनमध्ये ‘थेट गॅस’\nजिल्ह्यातील प्रत्येक घरातील स्वयपाक घरांपर्यंत थेट गॅस पोहोचविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या काळात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरात घरोघरी पाईपच्या माध्यमातून नैसर्गिक गॅस पुरवठा क��ला जाईल. येत्या पंधरा दिवसांत हा गॅसपुरवठा सुरू होईल. त्यामुळे गॅससाठी होणारी गृहिणींची परवड कायमची मिटणार आहे.\nबेळगाव जिल्हा घरोघरी गॅस पुरवठा प्रकल्प ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर 25 वर्षासाठी हैद्राबाद येथील मेघा इंजिनिअरींग आणि इन्फ्रास्ट्रचर कंपनीच्यावतीने राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात बेळगाव शहराला गॅस पुरवठा होणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या अथवा प्रारंभ होणार असून यासाठी कंपनीकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेच.\nसुरवात रामतीर्थनगरपासून रामतीर्थनगरला 200 घरांना पाईपच्या माध्यमातून गॅस पुरवठा होणार आहे. बसवनकोळमध्ये याबाबतची यंत्रणा उभारण्यात येत आहे. गेल कंपनीकडून दाभोळ ते बंगळूर या गॅस वाहिनीतून मुख्य केंद्राला गॅस पुरवठा होणार आहे. तेथून शहरातील वेगवेगळ्या भागात गॅसची मुख्य वाहिनी घालण्यात आली आहे. सध्या रामतीर्थनगर ते हॉटेल संकम, सम्राट अशोक चौक, संगोळी रायण्णा चौक, राणी चन्‍नम्मा चौक, धर्मवीर संभाजी चौक ते व्हीटीयू, चन्नम्मा ते एपीएमसी, शाहू नगर परिसर, हनुमान नगर, सह्याद्री नगर भागात गॅस वाहिनी घालण्यात आलेली आहे.\n60 हजार जोडण्यांचे उद्दिष्ट\nशहरात सप्टेंबर महिन्यापर्यंत किमान 4 हजार गॅसजोडण्या देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. मार्च 2019 पर्यंत शहरात सुमारेे 30 हजार जोडण्या करण्यात येतील. तर डिसेंबर 2919 अखेरपर्यंत 60 हजार जोडण्या करण्यात येणार आहेत.\nसुरुवातीच्या काळात मनपाकडून प्रतिसाद लाभला नाही. यामुळे वाहिन्या घालण्याच्या कामाला विलंब झाला. मात्र सध्या मनपासह केआयएडीबी, बुडा, सार्वजनिक बांधकाम खाते यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. यामुळे प्रकल्प लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/path-foundation-rally-in-kolhapur-city/", "date_download": "2018-11-17T11:00:45Z", "digest": "sha1:4A2MHS3QOLT5MGZYYOUBJCOFEXIIHFAT", "length": 6778, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त फेथ फौंडेशनची रॅली(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त फेथ फौंडेशनची रॅली(व्हिडिओ)\nकोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त फेथ फौंडेशनची रॅली(व्हिडिओ)\nढोलताशा, लेझीम या पारंपरिक वाद्यांसह चित्तथरारक मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, ‘आय इंडियन’ या संकल्पनेवर आधारीत लक्षवेधी फलक आणि ‘भारत माता की जय’ चा अखंड जयघोष’, अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहातून रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरुन निघालेल्या या रॅलीत विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी व युवक हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nकोल्हापूरातील फेथ फौंडेशनच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बिंदू चौकात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, अरुधंती महाडिक, प्रतिमा पाटील, मधुरिमाराजे, सरोज शिंदे, माजी महापौर सई खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचे उद्घाटन झाले.\nसंपुर्ण रॅली मार्गावर उत्साहाचे वातवारण होते. नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्या पथकाने विविध कला सादर केली. करवीर नाद ढोलताशा पथकाने विविध कला सादर केली. रॅलीत मर्दानी खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिकही पहायला मिळाली. विक्रम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीमवर ताल धरला. कोल्हापूरची कुस्ती परंपरा दाखविणारे पैलवानांचे पथकही लक्षवेधी ठरले. ‘आय इंडियन’ या थीमवर आधारीत विविध फलक रॅलीत होती. मुलांनी विविध स्टंट सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली. बिंदू चौकातून सुरु झालेली ही रॅली पुढे शिवाजी चौक महानगरपालिका दसरा चौक येथे आली. याठिकाणी रॅलीची सांगता झाली. संपुर्ण रॅलीमार्गावर उत्साहाचे वातावरण होते.\nसकाळी सात वाजल्यापासूनच विद्यार्थी व युवक बिंदू चौकात जमत होते. याठिकाणी अनेकांनी हातावर तिरंगा टॅटू काढून देशाप्रती प्रेम व्यक्त केले. टॅटू काढून घेण्यासाठी प्रत्येकांची धडपड सुरु होती.\nरॅलीत अपंग बांधव हातात तिरंगा आणि एकसारखा गणवेश परिधान करुन रॅलीत सह��ागी झाले होते. रॅलीच्या सर्वात पुढे अपंग बांधव होते. प्रत्येकांच्या चेहर्‍यावर उत्साह दिसून येत होता.\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Inauguration-of-the-new-building-of-Ratnagiri-District-Primary-Teacher-Co-operative-Credit-Society/", "date_download": "2018-11-17T10:47:37Z", "digest": "sha1:S5ZAXQ7MNOEBWD3K5O3MQT5VSLF5DXPR", "length": 6360, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सहकार क्षेत्रात राजकारण नको | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सहकार क्षेत्रात राजकारण नको\nसहकार क्षेत्रात राजकारण नको\nसहकारात राजकारण आले की भ्रष्टाचार बोकाळतो. त्यामुळे सहकारात राजकारण असू नये. एखाद्या संस्थेच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन काम केले की एकसंधता टिकून राहते, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ते रत्नागिरीत आले होते. यावेळी ते बोलत होते.\nजिल्ह्यात 7 हजार शिक्षक असून रत्नागिरीत कामानिमित्त येणार्‍या शिक्षकांची, विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी, या उद्देशाने साडेतीन गुंठ्यांत 1 कोटी खर्च करून ही वास्तू उभारण्यात आली आहे. या वास्तूचा उद्घाटन सोहळा शनिवार आरोग्य मंदिर येथे झाला. यावेळी खा. विनायक राऊत, आ. उदय सामंत, पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप महाडिक, दिलीप देवळेकर, बकुळा माळी, बळीराम मोरे आदी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना ना. पाटील म्हणाले की, शिक्षकांकडून शक्यतो भ्रष्टाचार होत नाही. काही संस्था शिक्षकांच्या पैशाचा भ्रष्टाचार करतात. निवृत्तीनंतर मिळालेले पैसे बँका, पतपेढीत ठेवल्यानंतर या पैशांचा अपहार केला जातो. त्यामुळे शिक्षकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मात्र, पतसंस्थेने एकसंधता राखत कार्य करावेे.\nया वास्तूत एक जनरल हॉल आणि ���ुले व पालकांना राहण्यासाठी दोन हॉल बांधण्यात आले आहेत. या दोन हॉलमध्ये 70 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होऊ शकेल. त्याचबरोबर जनरल हॉलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहे. या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले.\nलग्‍नकार्यात मदत करण्याचे आवाहन\nपतसंस्थेने आपल्या सभासदांच्या मुलांच्या लग्‍नकार्यासाठी 5 हजार रुपयांची मदत करावी. यातून संस्था आणि सभासद यांच्यातील नाते दृढ होईल. तसेच शेतकरी आणि शिक्षकाच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी मदत करावी करावी. ही संस्था आपली आहे, या भावनेतूनच याचे कार्य करावे,असेही ना. पाटील यांनी सांगितले.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Scrap-godown-fire-in-thane-shilafata/", "date_download": "2018-11-17T11:02:40Z", "digest": "sha1:KLIPYU4Y7Y3ZVQ7MOOPG4IRUGICMTVDC", "length": 4027, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठाणे : शीळफाटा येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : शीळफाटा येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग(व्हिडिओ)\nठाणे : शीळफाटा येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग(व्हिडिओ)\nमुंब्रा : खलील गिरकर\nठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कौसा परिसराजवळ असलेल्या शीळफाटा येथील भंगाराच्या गोदामाला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत आठ पेक्षा जास्त गोदामे जळून राख झाल्याने कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.\nठाणे महापालिकेच्या मुंब्रा योथील अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, रुग्णवाहिका व तत्काळ मदत टीम घटनास्थळी हजर राहून मदतकार्य व आग विझवण्याचे काम करत आहे.\nसिलेंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचा दावा काही प्रत्यक्ष दर्शींनी केला आहे मात्र, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप त्याला दुजोरा दिलेला नाही.\nमध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्य��� सुमारास लागलेली आग अद्याप विझलेली नसल्याने आजूबाजूच्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. या गोदामांजवळ वास्तव्य असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-villain-kalluri-29237", "date_download": "2018-11-17T11:48:32Z", "digest": "sha1:C7DCACANPTVFAJISEBZBYD6AUYJCAOAV", "length": 20965, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Editorial villain kalluri खलनायक कल्लुरी...! (वुई द सोशल) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 6 फेब्रुवारी 2017\nछत्तीसगडमधला बस्तर हा अशांत टापू पुन्हा चर्चेत आहे. ही चर्चा माओवाद्यांच्या हैदोसाची, त्यातील हुतात्मा जवानांची किंवा मारल्या जाणाऱ्या निरपराध आदिवासींची नाही. तशीच ती \"सलवा जुडूम'च्या नावावर आदिवासींच्या हत्येसाठी आदिवासींनाच बंदुका पुरवण्याचीही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सलवा जुडूम नावाचं प्रकरण संपलं. त्या जुडूमचं समर्थन करणारे महेंद्र कर्मा, नंदकुमार पटेल वगैरे कॉंग्रेस नेत्यांच्या सामूहिक हत्याकांडाला आता चार वर्षे पूर्ण होतील. या वेळी मुख्य प्रवाहातली माध्यमं, सोशल मीडियावर बस्तर चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे.\nछत्तीसगडमधला बस्तर हा अशांत टापू पुन्हा चर्चेत आहे. ही चर्चा माओवाद्यांच्या हैदोसाची, त्यातील हुतात्मा जवानांची किंवा मारल्या जाणाऱ्या निरपराध आदिवासींची नाही. तशीच ती \"सलवा जुडूम'च्या नावावर आदिवासींच्या हत्येसाठी आदिवासींनाच बंदुका पुरवण्याचीही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सलवा जुडूम नावाचं प्रकरण संपलं. त्या जुडूमचं समर्थन करणारे महेंद्र कर्मा, नंदकुमार पटेल वगैरे कॉंग्रेस नेत्यांच्या सामूहिक हत्याकांडाला आता चार वर्षे पूर्ण होतील. या वेळी मुख्य प्रवाहातली माध्यमं, सोशल मीडियावर बस्तर चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे. शिवराम प्रसाद कल्लुरी नावाच्या पोलिस महानिरीक्षकाचा गेल्या दोन-अडीच वर्षांतला नंगा नाच हळूहळू चव्हाट्यावर यायला लागलाय. त्यात सोशल मीडियावरील चर्चेचा वाटा मोठा आहे. माओवाद्यांच्या उच्चाटनाच्या नावावर निरपराध आदिवासींचा छळ, हत्या, महिलांवर सामूहिक बलात्कार, घरादारांची जाळपोळ असं बरंच काही उघड होऊ लागलंय. \"वुमेन अगेन्स्ट सेक्‍शुअल व्हायलन्स अँड स्टेट रिप्रेशन' म्हणजे \"डब्ल्यूएसएस' संघटनेच्या अहवालापासून हे सुरू झालं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं \"सुओमोटो' लक्ष घातलं. राज्याच्या मुख्य सचिवांसह कल्लुरींना समन्स काढलं. केवळ दहशत पसरविण्यासाठी कल्लुरींच्या इशाऱ्यावर गरीब आदिवासींच्या शेकडो झोपड्या पोलिसांनीच पेटवून दिल्याचा ठपका आहे. प्रकरण चिघळल्याचं पाहून परवा सरकारनं कल्लुरींना सक्‍तीच्या वैद्यकीय रजेवर पाठवलं.\nअजित जोगी यांच्या नेतृत्वातलं मागचं कॉंग्रेस सरकार असो की विद्यमान मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांचं भाजप सरकार; सगळ्यांचंच कल्लुरी हे लाडकं बाळ आहे. पोलिस अधीक्षक असताना त्यांनी केलेल्या कृत्यांना राजकीय संरक्षण देऊन सरकारे थांबली नाहीत. 2006 मध्ये त्यांना केंद्रानं \"वीरता पुरस्कार' देऊन गौरविले. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याला पोलिस ठाण्याचा प्रभार सोपविण्यापर्यंतची नोंद कल्लुरींच्या नावावर आहे. जनक्षोभ वाढल्यामुळे मध्यंतरी काही काळ रायपूरला घालवल्यानंतर पुन्हा बस्तरचे \"आयजी' म्हणून त्यांची वर्णी लागली व दुसरी \"इनिंग' सर्वसामान्यांसाठी जणू काळरात्र ठरली. सरकार खिशात ठेवणारे, वरिष्ठांशी उद्धट वागणारे कल्लुरी मूळचे लगतच्या तेलंगणचे. आता त्यांची, \"\"छत्तीसगडचे पुढचे मुख्यमंत्री'', अशी खिल्ली उडवली जातेय.\nपदोन्नतीनंतर बस्तरमध्ये कार्यरत होताच कल्लुरी यांनी खऱ्याखोट्या माओवाद्यांची आत्मसमर्पणे घडवून आणली. सुरवातीला त्यांची खूप वाहवा झाली. कल्लुरी नायक बनले; पण आत्मसमर्पण करू इच्छिणाऱ्या रमेश नगेशिया नावाच्या माओवाद्याची खोट्या चकमकीत हत्या केल्याचा आणि त्याच्या पत्नीवर पोलिस ठाण्यात आठवडाभर सामूहिक बलात्कार करण्यात आला, असे आरोप झाले. नंतर तक्रार मागे घेण्यात आली. या विभागात बस्तर, दंतेवाडा, बिजापूर, नारायणपूर, सुकमा, कांकेर व कोंडगाव हे सात जिल्हे येतात. त्यापैकी एखा��� दुसरा अपवाद वगळता सगळीकडेच माओवाद्यांचा हिंसाचार सुरू असतो. निरपराध आदिवासी \"इकडे माओवाद्यांची विहीर, तर तिकडे पोलिसांची आड', अशा कात्रीत जगतात. \"कोंबिंग ऑपरेशन'च्या नावाखाली पोलिसांनी ऑक्‍टोबर 15 ते जानेवारी 16 या कालावधीत बिजापूर जिल्ह्यात बासागुडा, चिन्नागेलूर, पेड्डागेलूर, गुंडाम, बुर्गीचेरू खेड्यांमध्ये धुडगूस घातला. किमान सोळा आदिवासी महिलांवर बलात्कार करण्यात आले. त्यापैकी काही सामूहिक बलात्कार होते. कोवळ्या मुली व गर्भवतींनाही सोडले नाही, असे उजेडात आले आहे.\nकार्यकर्ते-पत्रकारांच्या पुतळ्याचं पोलिसांकडून दहन\nकल्लुरी यांनी मानवाधिकार-सामाजिक-राजकीय कार्यकर्ते, आदिवासींसाठी झटणारे वकील, बातम्या देणारे पत्रकार यांच्याविरुद्ध जणू आघाडीच उघडली होती. खोटेनाटे गुन्हे, पूर्वाश्रमीच्या सलवा जुडूम कार्यकर्त्यांना हाताशी धरून हल्ले, छत्तीसगड सोडून जाण्याचा धमक्‍या, असे प्रकार सुरू आहेत. गेल्या फेब्रुवारीत सोनी सोरी यांच्यावर हल्ला झाला. ज्वलनशील पदार्थ त्यांच्या चेहऱ्यावर चोपडला गेला. यंदा 23 जानेवारीला सामाजिक कार्यकर्त्या बेला भाटियांवर हल्ला झाला. तत्पूर्वी, पोलिसांचा खबऱ्या समजून माओवाद्यांनी केलेल्या शामनाथ बघेल याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दिल्लीच्या अर्चना प्रसाद, नंदिनी सुंदर यांच्यासह दहा जणांविरुद्ध \"एफआयआर' दाखल केला. शिवाय, स्वामी अग्निवेश, हिमांशू कुमार, माजी आमदार मनीष कुंजाम वगैरे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, तसेच मालिनी सुब्रह्मण्य्‌म, प्रभात सिंग, दीपक जैस्वाल आदी पत्रकारांना पोलिस दलानं लक्ष्य बनवलं. गेल्या ऑक्‍टोबरमध्ये तर या मंडळींच्या पुतळ्यांचं दहन पोलिस व सुरक्षा दलानंच केलं.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व ���ोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67328", "date_download": "2018-11-17T12:03:49Z", "digest": "sha1:RSN5ESCJBF4UXAN3QFO7ZFZN54XDXGYY", "length": 28858, "nlines": 237, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गव्हले | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गव्हले\nआपल्याकडे शुभकार्यासाठी किंवा कुळाचारासाठी केलेल्या नेवैद्याच्या पानात खीर आणि पुरण ह्यांना खूप महत्व आहे. आमच्या लहानपणी अशा खास प्रसंगी जेवणाची सुरवात आम्ही खीरीनेच करत असू . त्यामुळे आई वडिलांना दीर्घायुष्य मिळते अशी आमची समजून होती. जेवताना कोणी खीर पहिल्यांदा खायला विसरली तर त्यावरून आम्ही तिला पीडत ही असू. एरवी शेवयांची, रव्याची, दुधी भोपळ्याची अशा विविध खीरी केल्या तरी शुभकार्यासाठी केली जाणारी खीर नेहमी गव्हल्यांचीच असते. पूर्वी स्त्रिया घरी होत्या आणि असे जिन्नस बाहेरून विकत आणण्याची मानसिकता ही नव्हती त्यामुळे गव्हले , शेवया वैगेरे सगळं घरीच केलं जात असे. शुभकार्यासाठी करायचे गव्हले पाच सवाष्णीना बोलावून त्यांचा मान करून त्यांच्या शुभहस्ते काढले जात असत. पण काळ बदलला, जीवनशैली बदलली. आता स्त्रिया नोकरी साठी घराबाहेर बाहेर पडू लागल्या. त्यामुळे अशा वेळमोडया पदार्थांकरता सवड मिळणे कठीण झाले . काळाच्या ओघात पुढील काही वर्षात हा पदार्थ फक्त लिखाणात आणि आठवणीतच राहू शकतो. असो.\nकाही वर्षांपूर्वी आमच्या घरी एका शुभ कार्यासाठी गव्हल्यांची खीर करायची होती. माझ्या एक नणंद बाई आम्हाला नेहमी स्वतः केलेले गव्हले देत असत पण काही कारणाने त्यांना त्यावेळी गव्हले काढणं शक्य नव्हतं. म्हणून मी गव्हले आणायला दुकानात गेले पण ते बाजारचे रंग, रूप , रया नसलेले गव्हले घ्यायला धीरच झाला नाही. गव्हल्यांची खीर तर करायलाच हवी होती म्हणून मग मीच स्वतः करायचा घाट घातला. तशी पाकृ काही मोठी किंवा कठीण नाहीये . करायचं काय, तर पाव वाटी बारीक रवा दुधात भिजवून दोन तास मुरत ठेवायचा. भिजवताना थोडा सैलच ठेवावा कारण रवा फुलून घट्ट होत जातो. गव्हले काढताना आपल्या रोजच्या कणके एवढ सैल हवं पीठ. त्यासाठी गरज असेल तर आयत्या वेळी दुधाचा हात लावून मळून ही घेता येतो. रव्या ऐवजी कणिक, मैदा ही वापरता येतो पण मला स्वतःला बारीक रवा आवडतो. गव्हले काढताना हात अगदी स्वच्छ ठेवणे फार आवश्यक आहे कारण तो भिजवलेला रवा फार हाताळला जातो. भिजवलेल्या रव्याचा सुपारी एवढा गोळा घ्यायचा. एका हाताच्या अंगठा आणि तर्जनी ह्यांच्या विशिष्ट हालचालीने अगदी थोडा भाग बोटाच्या पुढे आणून दुसऱ्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीने तो तोडून खाली असलेल्या ताटलीत टाकायचा . लगेच हातातल्या पिठाचा लहानसा भाग परत पुढे आणून दुसरा गव्हला तोडून खाली टाकायचा . हाताची ही विशिष्ट हालचाल करताना हातातील पीठ थोडं ट्विस्ट करावं लागतं म्हणूनच कदाचित गव्हले वळणं हा शब्द प्रयोग जन्माला आला असेल. थोड्याश्या सरावाने हे लगेच जमत . हे गव्हले घरातच पंख्याखाली दोन दिवस वाळवायाचे आणि फ्रीज मध्ये ठेवायचे. गव्हले काढताना एकदा का ह्याची लय जमली की मग खूप मजा वाटते. अर्थात हे काम खूप म्हणजे खूपच वेळखाऊ आहे. पाव वाटी रव्याचे गव्हले करायला साधारण पाच सहा तास सहज लागतात. जेवढा रवा असेल साधारण तेवढेच गव्हले होतात. हे अति वेळखाऊ काम असल्याने घर ,संसार, नोकरी ���रणाऱ्या तरुण मुलींनी ह्या फंदात पडू नये. Empty nest वाली मंडळी मात्र ट्राय करू शकतात.\nमला स्वतःला गव्हले काढायला आवडतं. माझे गव्हले फार सुंदर, एक सारखे आणि खूप बारीक होतात असं सगळे म्हणतात. खाली फोटोत दाखवलेले गव्हले आपल्याला कल्पनां नाही येणार पण ते आपल्या जिरेसाळ तांदुळाच्या एक तृतीयांश आकाराचे आहेत. साधारण तीन चार गव्हले एकत्र केले तर एका तांदळाच्या दाण्याएवढे दिसेल. टीव्ही बघताना किंवा इतर रिकाम्या वेळी ही बसल्या बसल्या करायला आवडत हे मला . माझ्यासाठी हा एक stress buster ही आहे. गव्हले वळताना जी एक लय मिळते आपल्याला त्यात आपल्या सगळ्या चिंता वाहून जातात असा माझा अनुभव आहे. घरातल्यांना ही गव्हले काढणं हा माझा stress बस्टर आहे हे माहीत झालयं आता. मी गव्हले काढताना दिसले की यजमान विचारतात , “ काय ग , काय झालंय काही प्रॉब्लेम झालाय का काही प्रॉब्लेम झालाय का ” असं. अर्थात गव्हले काढताना नेहमीच स्ट्रेस असतोच हे काही खरं नाहीये कारण माझं गव्हल्यांचं स्किल आता खूप जणांना माहीत झालयं त्यामुळे परिचित आणि मैत्रिणीं त्यांच्या घरच्या शुभ कार्यासाठी माझ्याकडे आवर्जून गव्हले मागतात . तसेच अचानक कोणी घरी आले तर जाताना मी कधी कधी त्यांना छोटीशी गव्हल्यांची पुडी भेट म्हणून ही देते .\nया गव्हल्यांची खीर आपण नेहमी शेवयांची करतो तशीच करतात . तुपावर परतून मग दूधात शिजवायचं. मात्र ही खीर पानातच वाढायची असल्याने नेहमीच्या खिरीपेक्षा थोडी दाट करावी म्हणजे वाढल्यावर जिथल्या तिथे राहाते. तसेच ही घरी केलेल्या गव्हल्यांची खीर चवीला फार छान लागते त्यामुळे खीर मागून मागून पुन्हा पुन्हा घेतली जाते म्हणून आपल्या अंदाजा पेक्षा थोडी जास्त करावी. गव्हले दुधात शिजवून त्यात साखर घालुन त्याचा शिऱ्या सारखा पदार्थ पण करतात ज्याला गव्हल्यांचा साखरभात अस म्हटलं जातं. मी मात्र तो अजून एकदा ही केला नाहीये. असो.\nतर असे हे आपले शकुनाचे गव्हले आणि ही त्यांची कहाणी.\nहा फोटो मी अलीकडे केलेल्या गव्हल्यांचा\nवेडोबा, पहिल्या वहिल्या प्रतिसादा बद्दल खूप खुप आभार .\nहे एवढे बारीक गव्हले एक एक करून हातानी बनवतात\nआणि इकडे आम्हाला दोन चार भाज्या साध्या सोप्या डिशेस यू ट्यूबवर बघून बघून जरा जमल्या की धन्य वाटतं.\nकाय सुंदर गव्हले दिसत आहेत\nकाय सुंदर गव्हले दिसत आहेत माझी आजी पण रिकाम्���ा वेळात गव्हले करायची\nगव्हल्यांची खिर माझी आवडती\nगव्हल्यांची खिर माझी आवडती डिश पण खाऊन आता काही वर्ष झाले. मराठ्यांमध्ये वाळवणीच्या पदार्थात शेवया असतात पण गव्हले नाही. फोटो पाहूनच किती आठवणी जाग्या झाल्या.\n फोटो आणि वर्णन दोन्ही\n फोटो आणि वर्णन दोन्ही मस्तच वाचून मला ही करुन बघावेसे वाटताहेत. Exactly कसे करायचे ते जरा पुन्हा समजून घेईन.\nबापरे, एवढे गव्हले करायला\nबापरे, एवढे गव्हले करायला किती तास लागले असावेत\nहेमा, साष्टांग नमस्कार तुला..\nहेमा, साष्टांग नमस्कार तुला...... मला पहिल्या पाच मिनिटातच स्ट्रेस येईल\nफोटो पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.\nमी लग्न होईपर्यंत हा प्रकार फार केला. पण लग्नानंतर कोणालाच ह्यात आवड नसल्याने तयार शेवया असायच्या घरी. पण त्यात ती मजा नाही. आता नक्की पुन्हा हे सुरु करणार. पण तुमच्या एवढ्या सफाईदारपणे जमायला बराच वेळ लागेल. __/\\__\nपण मी ह्या गव्हल्यांनाच बोटवं म्हणते. बोटवं आणी गव्हल्या एकच आहेत का\nकधी येऊ गव्हल्यांची खीर खायला\nकधी येऊ गव्हल्यांची खीर खायला\nह व्हिडिओ मिळाला. ही मधुरा अमेरिकेत असताना स्वच्छ मराठी बोलायची आता भारतात जाऊन थोडं अशुद्ध झालंय असं वाटलं.\nकसले एकसारखे दिसतायत हे\nकसले एकसारखे दिसतायत हे गव्हले,\nमला पण लेख वाचून आज्जीची आठवण\nमला पण लेख वाचून आज्जीची आठवण झाली. ती पण गव्हले वळत बसायची रिकामा वेळ मिळताच.\nगव्हल्यांची खीर खाउन खरच य वर्ष झाली.\nपूर्ण नवी माहिती.. कसले सुंदर\nपूर्ण नवी माहिती.. कसले सुंदर दिसतय हे.. तांदळाच्या दाण्यासारखे वाटताय मला.. कशी लागत असेल चविला\nममो, मी जास्त गोड नाही खात.. घरी शीरखुर्मा करते तो हि मॅक्स अर्धी वाटी जाते मला. पण जेव्हा तुझ्याकडे येईल तेव्हा मला खायचीये हि.. करायला शिकवं नाहीतर विडिओ काढ आणि युट्युबवर टाक..\nआई गं कसले सुंदर, सुबक झालेत\nआई गं कसले सुंदर, सुबक झालेत तुमचे गव्हले आमच्या घरीही प्रत्येक सणाला कार्याला गव्हल्याची खीर असणे मस्ट होते त्यामुळे एकदम नॉस्टॅल्जिक वाटले.\nटीना, वर व्हिडीओ दिलाय बघ. तो\nटीना, वर व्हिडीओ दिलाय बघ. तो फक्त गव्हल्यांचाच नसून लग्नात बाकी जे पदार्थ लागतात त्या सगळ्यांचाच आहे.\n सुंदर सुबक दिसतायत गव्हले.\nमला गव्हले माहितीच नव्हते, लग्नाच्या तयारीत पहिल्यांदा पाहिले.\nहेमा,किती सुबक,एकसारखे,नाजूक केले आहेस गव्हले\nमस्त लेख. आमच्याकडे असायचे\nमस्त लेख. आमच्याकडे असायचे गव्हले व खीर पण. हे एकूण पाच वेगवेगळ्या साइजचे प्रकार आहेत. गव्हले नखुल्या, बोटवे आणि अजून दोन आहेत. हे पाच थोडे थोडे करून प्लास्टिक पिशवीत भरून रुखव तात मांडत. मुली कडच्यांची कलाकुसर. बिंज वॉच करताना बसल्या बसल्या करता येइल.\nममो, काय सुरेख झालेत ....\nममो, काय सुरेख झालेत ....\nममो, रूखवतात ५ वेगवेगळे गव्हले असतात. हे सगळे प्रकार येतात का तुम्हाला बनवता बाजारात मिळणारे फार जाड असतात. तुमचे छान नाजुक\"से\" आहेत.\nपाव वाटी रव्याचे गव्हले\nपाव वाटी रव्याचे गव्हले करायला साधारण पाच सहा तास सहज लागतात. >>>\n भारीच. हे नाव ऐकलं होतं पदार्थाचं पण आताच पाहिले.\nव्हिडीओ पण पाहिला. आपल्याकडचा पास्ता म्हणावं वाटलं.\nआजीची आठवण करून दिलीस ममो\nआजीची आठवण करून दिलीस ममो\nधाकट्या मामाच्या लग्नात शकुनाचे पाच प्रकारचे गव्हले केलेले आठवले - गव्हले, मालत्या, नखुल्या अशी काही नावेही आठवत आहेत. प्रत्येकाचा आकार वेगळा... आजीने, मावशीआजीने मला शिकवलं होतं. आई, मावशी, आज्या, मी अशांनी बसून केलेले आठवताहेत. माझे अर्थातच ओबडधोबड असणार...\nफार सुरेख आणि एकसारखे झालेत तुझे गव्हले ही खीर खाऊन काही दशकं उलटली आता\nवाह अप्रतिम गव्हले आणि लेख\nवाह अप्रतिम गव्हले आणि लेख दोन्ही. दंडवत खरंच हेमाताई.\nआजेसासुबाई अप्रतिम गव्हले करायच्या, ते आठवलं . त्या १०३ वर्षाच्या होऊन गेल्या पण जवळजवळ शेवटपर्यंत आम्हा सर्वांना स्वतःच्या हाताने केलेले गव्हले आणि वाती द्यायच्या. या लेखाचं शीर्षक वाचून त्याच आल्या डोळ्यासमोर आधी.\nधन्यवाद व नमन तुमच्या\nधन्यवाद व नमन तुमच्या पेशन्सला ममोजी. तुनळीवर मधुराज्‌ रेसीपी मध्ये पाहीलय गव्हले,नखुल्या बोटवे कसे करायचे ते. ती मधुरा फारच श्वास,दम लागल्या सारखं बोलते असं जाणवलं.\nलहानपणी मी आईला पाटावरच्या शेवया बनवू लागायचो. ती creativity ची लय सापडली की परमानंदात मन डुलू लागतं\nफारच सुंदर आणि नाजूक दिसतायत\nफारच सुंदर आणि नाजूक दिसतायत गव्हले. लहानपणी आजोळी कधीतरी कुणीतरी गव्हले करत बसलेलं आठवतंय. त्यानंतर नाही.\nफणुल्या हाही या पाच प्रकारांमधला प्रकार आहे ना\nमस्तच.माझ्या लग्नात प्लास्टिक पिशवीत पाहिले होते.मला पदार्थाच्या कृतीपेक्षा पण जास्त तुमचं लिखाण आणि त्यातले भूतकाळाचे संदर्भ वाचायला जास्त आवडतात.\n ममो, खूप छान दिसतायत\n ममो, खूप छान दिसतायत गव्हले. फार वेळखाऊ पण सुबक काम आहे हे. खीर मस्त लागते याची.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/7265-maratha-organizations-call-for-maharashtra-bandh-tomorrow-after-youth-dead-in-maratha-kranti-morcha", "date_download": "2018-11-17T10:33:36Z", "digest": "sha1:DZJZK6BQUXP7IBGURAX3CC4OJ5FDNEWR", "length": 12433, "nlines": 155, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मराठा समाज आक्रमक, शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारचं आश्वासन.... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमराठा समाज आक्रमक, शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारचं आश्वासन....\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\n- काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत देणार - सरकार\n- काकासाहेब शिंदे यांच्या भावाला 8 दिवसात नोकरी देणार - सरकार\n- शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळणार - सरकार\n- काकासाहेब शिंदे यांना हुतात्मा दर्जा दिला जाणार\n- गंगापूरचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षाचं तातडीनं निलंबन\n- काकासाहेब शिंदे यांच्यावर सकाळी 10 वाजता\n- कायगाव टोक इथ पूलाजवळ होणार अंत्यसंस्कार\n- पुणे- औरंगाबाद महामार्ग गेल्या 18 तासापासून बंद\n- पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरु\nमराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनात शहीद झालेले काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर मराठा संघटना आक्रमक झालेले पाहायला मिळतात मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आलीय. दरम्यान राज्यात काही ठिकाणी आज बंदची हाक सुद्धा मराठा मूक मोर्चा यांच्याकडून देण्यात आली आहे, मात्र या बंदमधून मुंबई, पुणे, सातारा, सोलापूरला वगळण्यात आल्याचे वृत्त आहे. पुण्यातली परिस्थिती सुरळीत आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे...\nमराठा क्राती मोर्चाने महाराष्ट्र पुकारलेल्या बंदमुळे हिंगोली आगाराच्या सर्व बस सेवा बंद ठेवण्यात आल्या असल्याचं एस टी बस स्थानक प्रशासनानं सांगितले हे बंद पुढील आदेश येईपर्यंत राहील तसेच मानव विकासच्या स्कुल बस देखील बंद आहेत.\nजालना जिल्ह्यातील मंठा इथं मराठा क्रांती मोर्चाच��� सातवा दिवस आहे. औरंगाबाद इथं काकासाहेब शिंदे या आंदोलकाचा मृत्यु झाला, त्याच्या निषेधार्थ आज मंठामध्ये बंदचं आयोजन केलयं. सकाळपासून शहरातील सर्व दुकाने, हॉटेल बंद आहेत. शहरात पहाटेपासून हॉटेल सुरु असतात. सकाळी गेलेल्या विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाने घरी पाठवलयं. एरवी सकाळ पासून सुरु होणारा मुख्य बाजारात शुकशुकाट जाणवतोय.\nपरळी येथे सुरू असलेल्या ठोक मोर्चाचा आज सातवा दिवस आहे. ‘जो पर्यंत सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही’ अशी भूमीका आंदोलकांनी घेतली त्यामुळे आंदोलन चिघळत चालेल आहे.\nपरळीच्या ठिय्या आंदोलंकाची एक मागणी वाढली आता आंदोलक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत त्यामुळे आता आंदोलन अधिक आक्रमक करणार असल्याचे आंदोलन तरुण सांगत आहे .\nमराठा आरक्षणासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. मात्र कोल्हापुरात बंद ऐवजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. ऐतिहासिक दसरा चौकात 11 वाजल्यानंतर या आंदोलनाला सुरवात होईल. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याशेजारी हे आंदोलन करण्यात येणार आहे. हजारो कोल्हापूरकर यामध्ये सहभागी होणार आहेत.\nपरभणी जिल्ह्यात कड़कड़ीत बंद ठेवण्यात आलाय. शाळा,महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून 8 दिवसांत तब्बल 43 बसेस आणि 6 खाजगी वाहनांचे नुकसान झाले आहे. जिल्हाभरातील बस सेवा बंद ठेवण्यात आली तर पूर्णा,सेलु,जिंतुरात ठिय्या आंदोलन आणि पालम,गंगाखेड़,परभणी,मानवत,पाथरी,सोनपेठ बंद ठेवण्यात आले.\nमराठा आंदोलकाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक...\nमराठी क्रांती मोर्चाच्या जलसमाधी आंदोलनादरम्यान आंदोलकाचा मृत्यू...\nमराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन, मुख्यमंत्र्यांचा केला निषेध...\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/category/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-11-17T11:47:22Z", "digest": "sha1:XPAJPYPUHTBNMS2XVO5QG36C3PW5AU73", "length": 11246, "nlines": 140, "source_domain": "newsmarathi.in", "title": "खरेदी/विक्री/भाडे – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असलेलं काम\nसचिन फेटेवाले | फेटे भाड्याने व विकत मिळतील\nरुही केक शॉप, माणगांव डेनिश द केक शॉप ऍनिव्हर्सरी ऑफर २०% डिस्काउंट\nपृथ्वीशिल्प आर्किटेक्ट (सल्लागार आणि इंटिरिअर डिझाइनर)\nसंपर्क करा शगुन ग्राफिक्स \nघर/गाळा भाड्याने घ्यायचा असेल तर पहा.\n जे.सी.बी, पोकलन आणि डंपर भाडे तत्वावर मिळेल\nडेव्हलोपिंग कन्स्ट्रक्शनसाठी गरजेचे असणारे जे.सी.बी, पोकलन आणि डंपर गौरी अर्थमूव्हर्स मध्ये भाड्याने दिले जातील. गौरी अर्थमूव्हर्स रायगड मधील महत्वाचं प्लॉट फिलिंग क्रशर मटेरियल सप्लायर…\nमाणगांव: नवीन कॉम्पुटर किंवा लॅपटॉप विकत घ्यायचा आहे कॉम्पुटर किंवा लॅपटॉप बिघडला आहे, दुरुस्त होईल का कॉम्पुटर किंवा लॅपटॉप बिघडला आहे, दुरुस्त होईल का कॉम्पुटर किंवा लॅपटॉपच कोणत्याही प्रकारचा हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरच काम होईल का कॉम्पुटर किंवा लॅपटॉपच कोणत्याही प्रकारचा हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरच काम होईल का\nरायगडमधील प्रसिद्ध विनीत बोअरवेल अँण्ड पंप आजच संपर्क करा\nआपल्या येथे पाण्याची समस्या आहे का पाणी वेळेवर येत नसल्याने पाण्याची कमतरता भासते का पाणी वेळेवर येत नसल्याने पाण्याची कमतरता भासते का कंसट्रक्शन च्या ठिकाणी पाणी नाही आहे कंसट्रक्शन च्या ठिकाणी पाणी नाही आहे बोअरवेलची गाडी जात नाही अडीअडचणीची जागा आहे बोअरवेलची गाडी जात नाही अडीअडचणीची जागा आहे तर आता चिंता सोडून…\nAmway कंपनी बद्दल तुम्हाला कधी ह�� प्रश्न पडले का\nAmway कंपनीच्या जाहिराती आजकाल टीव्ही वर येत असतात. ज्यामध्ये फरहान अख्तर तसेच इतर कलाकार आपल्याला Attitude आणि Nutrilite च्या Amway कंपनीच्या प्रोडक्टची जाहिरात करताना दिसतात. त्यामुळे…\nघरातील किराणा खरेदीवर मिळवा ५% ते ३०% डिस्काउंट \nआज दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. भारतात बऱ्याच आर्थिक समस्यांमध्ये महागाई हा एक मुख्य विषय आहे. सध्याच्या वेळेला वाढती महागाई सर्वात मोठी समस्या होऊन बसलेली आहे. वाढती महागाई लोक कसे बसे सहन…\nमाणगांव पंचायत समिती कार्यालया जवळील गाळा भाड्याने देणे आहे \nमाणगांव (८ मार्च २०१७): आदर्श समता नगर (विकास कॉलनी) माणगांव येथे सौ. मधुरा विलास वेदक यांचे किरकोळ घरगुती किराणा मालाचे दुकान आहे ते भाड्याने द्यायचे आहे. त्याच्याच सोबत अजून एक गाळा आहे तो…\n अनेक आजारांवरती एकच उपाय \nकोणत्या आजारांवर उपयुक्त आहे मधुमेह, कॅन्सर, मोतीबिंदू, सेक्स प्रॉब्लेम, लैंगिक क्षमता, हार्टऍटेक, अल्सर, निद्रानाश, तणाव समस्या, वात, किडनीचे प्रॉब्लेम, अस्थमा, रेडिएशन समस्या, फिट येणे,…\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार – १७ तारखेला जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम\nमाणगांवमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगराध्यक्षांचे पती राष्ट्रवादीत\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न सेलिब्रिटी फुलवा खामकर यांची प्रमुख उपस्थिती\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी -रायगड ऑडिशन ३ नोव्हेंबर २०१८\nमाणगावकरांनी स्वच्छता अभियान राबवून ९.२ टन कचरा उचलला स्वर्गीय नेते अशोकदादा साबळे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता अभियान\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/5454-raj-cartoon-on-bjp-government-related-to-pnb-scam", "date_download": "2018-11-17T10:57:05Z", "digest": "sha1:XMS3XNERQUZUIOR7PCDO7EM3O4XOBZ7S", "length": 6320, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "‘देशाचे रखवालदार झोपा काढतायत’! नीरव मोदी प्रकरणावरुन राज ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘देशाचे रखवालदार झोपा काढतायत’ नीरव मोदी प्रकरणावरुन राज ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nपंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटींचा गंडा घालून परदेशी पलायन करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.\n“देशाचे रखवालदार बदलले तरीही परिस्थिती काही बदलली नाही, आताचे रखवालदारही झोपा काढण्याचं काम करत असल्यामुळे विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखी माणसं बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून देशाबाहेर पळून जात असल्याची”, टीका राज ठाकरेंनी केली आहे.\nआपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर राज ठाकरेंनी मोदी-जेटली जोडीवर टीका करणारं व्यंगचित्र शेअर केले आहे.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nव्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार\nराहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक\nव्यंकय्या नायडू देशाचे 15वे उपराष्ट्रपती\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/photos/3722-butterfly-nature-photography-by-dr-rajesh-mahajan", "date_download": "2018-11-17T10:34:48Z", "digest": "sha1:QK3WAMMJMQJCH2GY5FOOIKPHDCFRHODV", "length": 4135, "nlines": 131, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "छान किती दिसते फुलपाखरु... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - ��टपट रेसिपी\nछान किती दिसते फुलपाखरु...\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/started-with-great-enthusiasm-for-the-uninterrupted-harinam-week-celebrations/", "date_download": "2018-11-17T11:25:14Z", "digest": "sha1:JBQ4V7PCOHODHTGWT5YIJS3BABET5OIN", "length": 7885, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पिंपरी शहालीमधे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपिंपरी शहालीमधे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ\nनेवासा: तालुक्यातील पिंपरी शहालीमध्ये लक्षिमन महाराज नवथर (विठ्ठल रुख्मिणी संस्थान) या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. अनंत कृपासिन्धु रामभक्त हनुमंत रायाच्या व भगवान पांडुरंग परमात्मयाच्या कृपा आशीर्वादाने महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज (देवगड संस्थान), शिवाजी महाराज देशमुख, लक्षिमन महाराज नवथर यांच्या प्रेरणेने तसेच बाळासाहेब महाराज नवथर याच्या मार्गदर्शनानुसार या सप्ताहाचे आयोजन तथा संत शिरोमणी नामदेव महाराज गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आहे. परायणाचे नेतृत्व साहेबराव महाराज माताडे आणि प्रभाकर महाराज जीवडे यांच्याकडे आहे.यावेळी चवथ्या दिवशी कीर्तनाचे पुष्प हरी भक्त पारायण डमाळ महाराज तळणीकर यांनी गुंफलेलं आहे व प्रवचनाची सेवा ह.भ.प.भाऊसाहेब महाराज नवथर यांनी केली आहे.\nयावेळी ,लक्षिमन महाराज नवथर,दादासाहेब माळवदे,भिमराज नवथर(सरपंच),भाऊसाहेब नवथर,रावसाहेब गुळमंकर,विष्णू नवथर,बारकू नवथर(टेलर),भाऊसाहेब नवथर,हनुमान पाटील जगदाळे,दत्तात्रय गुंड,प्रकाश नवथर,साहेबराव महाराज चावरे,सोमनाथ महाराज नवथर,भाऊसाहेब नवथर,आसाराम भूमकर, बाळासाहेब महाराज नवथर,जगन्नाथ कचरे, देवा पवार, राजेंद्र लोखंडे, संभाजी वखरे, मधुकर देवा आदी उपस्थित होते.\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा…\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63675?page=4", "date_download": "2018-11-17T10:57:17Z", "digest": "sha1:5QJVHU7BHYCYR626MLCTOLEEOZZ3QUHA", "length": 22020, "nlines": 257, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नवीन मालिका \"तुझं माझं ब्रेकअप\" | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नवीन मालिका \"तुझं माझं ब्रेकअप\"\nनवीन मालिका \"तुझं माझं ब्रेकअप\"\nझी मराठी वर 18 सप्टेंबर पासून रात्री 8.30 वाजता तुझं माझं ब्रेकअप ही नवीन मालिका सुरू होते आहे.\nSainkeet Kamat (राखेचामधील अभिराम)and Ketaki Chitale हे मुख्य पात्र आहेत.\nउपग्रह वाहिनी - मराठी\nलाजिर वाण्या घरात >>> हि\nलाजिर वाण्या घरात >>> हि मालिका मी कशी विसरेन बरे.\nएक अतिशय निर्बुध् मालिका \nएक अतिशय निर्बुध् मालिका \nमध्यंतरी मागचे काही भाग\nमध्यंतरी मागचे काही भाग बघितले तुनळीवर .\nबरी वाटली सिरियल . कपडेपट तर फारच आवडला . मीरा , समीर ची आत्या आणि सासुचा वॉड्रोब फारच आवडला .\nकेतकी फारच बुटकी आहे . पण मध्ये मध्ये आवडते. कधी कधी गोड दिसते .\nसुरुवातीच्या काही भागात , नळी ( की बंडी वन्स) , मीराची मैत्रिण दिशा म्हणून दिसली .\nमीराचा भाउ अतिशय पकाउ आहे . समीरची आत्या एक्दम गोड .\nईथेही मुलाचे बाबा एक्दम प्रॅक्टिकल , गोड दखवले आहेत .\nबघेन म्हणते या पुढेही .\nअतिशय ट्पराट आहे सिरीयल.\nअतिशय ट्पराट आहे सिरीयल.\nनै तेव्हा नवर्‍याच्या साध्या बोलण्यावरही पिसाळुन हमरीतुमरीवर येणारी मुलगी इतकी समजुत्दार तेही सासु समोर वागेल हे पटत नाही.\nआणि असंही जनरली कुणी मुलगी इतकी निर्बुद्ध नियम अटी पाळत खपत बसणार नाही.\nपण तुझं माझं ब्रेक अप सोडुन\nपण तुझं माझं ब्रेक अप सोडुन सासु सुनेच ब्रेक अप सुरु झालं ना..\nम्हणजे पहिले काही एपिसोड्स अक्च्युअल दोघातले प्रॉब्लेम सांगितले..\nजॉब्ज, आत्ताच रहाणीमान.. लग्नानंतर नात्यात होणारया बदला मुळे जाणवणारा दुरावा.. हे सगळं नावा वरुन आणि टायटल साँग वरुन पण अपेक्षित आहे.. पण अक्च्युअली तर ट्रॅकच बदलला मालिकेने ते पण येवढ्या लवकर.\nआता नेहमीच्या सासु सुना ट्रॅकवर पोहोचलं सगळं आणि ते पण अनबिलिव्हेबल.. असं\nअसतं का कधी.. अटी १० दिवस पाळल्या की जन्मभरा साठी सुन पास\nअटी पण हिटलर टाईप..गलिच्छ वाटलं खरतर..घरातल्यांशी बोलायच भेटायचं नाही १० दिवस का बरं\nनॉर्मल खरे प्रॉब्लेम दाखवणारी आपलिशी वाटणारी एखादी तरी सिरियल निघेल का अशा विकृती असतिलही पण नॉर्मल माणसही आहेतच की..सगळं ओके असताना नवरा बायको मधे लग्नाननंतर होणारे बदल इथे अपेक्षित होते..\nजाउ दे झाल ..\nम्हणजे पहिले काही एपिसोड्स\nम्हणजे पहिले काही एपिसोड्स अक्च्युअल दोघातले प्रॉब्लेम सांगितले..\nजॉब्ज, आत्ताच रहाणीमान.. लग्नानंतर नात्यात होणारया बदला मुळे जाणवणारा दुरावा.. >>> हे मला आवडलं होतं. खरखर वाटणार / पटणार होतं. आता म्हणाजे कहर चालू आहे.\nहे मला आवडलं होतं. खरखर\nहे मला आवडलं होतं. खरखर वाटणार / पटणार होतं.>>>> +१\nआणि मीराबैचा सहन्शीलपणा, कामसुपणा, समजुतदारपणा उतु चाललाय अक्षरशः.\nहे होणारच म्हणा झी ची हिरोवीण आहे ती.\nमीरा कामं करते पण टोम���े पण\nमीरा कामं करते पण टोमणे पण मारते हसतहसत. आवडली मला.\n मी नाही ऐकलं. अ\n मी नाही ऐकलं. अ‍ॅक्च्उअली मी अगदी बसुन बघत नाही. येता जाता काम करता करता बघते.\nमीरा कामं करते पण टोमणे पण\nमीरा कामं करते पण टोमणे पण मारते हसतहसत. >> +११\nकालचा भाग एकदम मस्त होता.\nकालचा भाग एकदम मस्त होता. तिलोत्तमा बाई (रोहिणी हट्टंगडी) येऊन सगळ्यांची शॉलीड कानउघडणी (शब्दशः प्रत्येकाचा कान पिळून) करतात ते जाम आवडलं. खणखणीत संवाद होते ) करतात ते जाम आवडलं. खणखणीत संवाद होते आता पुढचे पाच दिवस वेगळा सामना \nत्या राधिका हर्षे चं भिजलेलं मांजर झालेलं पहायला मजा आली. तिने सासूचे पात्र इतक्या सुंदर साकारलंय की तिला पाहताच तिडीक जाते डोक्यात..\nमित +१०० मजा आली काल.\nमित +१०० मजा आली काल.\nकाल जे रो.ह. ने केलं व म्हंटलं तेच खरं. तो कागदाचा कपटा तसाच बोळा करुन फेकुन द्यायला पाहिजे होता कोणीतरी.\nज्या प्रयत्नांचे परिणाम दिसत नाहीत असे प्रयत्न काय कामाचे.\nतो दिर ऊदय टिकेकरचा सख्खा भाऊ नाही का\nतुला कोणाच्याहि सहीशिवाय बाहेर काढायची आजहि माझ्यात हिम्मत आहे...\nहो एपि फार छान झाला. रोहने\nहो एपि फार छान झाला. रोहने दाणादाण ऊडवून दिली. काय बिशाद कोणी काही बोलेल मीरा घर सोडून जात असताना समीर काहीच बोलत नाही. तिलोत्तमाबाई एवढ्या माॅडर्न आणि त्यांची सून नेहेमी साडीमध्ये, का बरं. कदाचित ती मोठी दिसावी म्हणजे मीराची सासू वाटावी म्हणून दिल्या असतील साड्या. त्या लहान मुलाच्या एपिमध्ये काय झालं, मला फार बोर वाटला तो प्रकार, म्हणून मी बघितला नाही.\nमला आवडते हि सीरिअल . कामे\nमला आवडते हि सीरिअल . कामे छान केली आहेत सगळ्यांनी.रोहिणी हट्टंगडी चे काम मस्त एकदम . हैरस्टाईल आवडली नसली तरी खुपत नाही आणि अभिनय इतका सहज आहे त्यांचा कि तिकडे लक्ष्य पण जात नाही . मीरा आणि समीर मस्त काम करतात . नवीन बॉस जास्त पिडणार समीर ला आता ...\nसमीरची नविन बाॅॅस काय वैताग\nसमीरची नविन बाॅॅस काय वैताग आहे. सतत दात ओठ खाऊन बोलत असते. कसला माज आहे एवढा.\nमाज कमी विकृत जास्त वाटते.\nमाज कमी विकृत जास्त वाटते.\nमालिका चांगली आहे. मी पण बघतो\nमालिका चांगली आहे. मी पण बघतो अधून मधून. थंड डोक्याचा बाबाजी मस्तच ............\nआत्या आणि वकिलाचं जमवणार बहुतेक ............\nकोण बाबाजी. हो तेच, ती बाॅस\nकोण बाबाजी. हो तेच, ती बाॅस फ्रस्टेटेड आहे आणि सगळ्यांवर कसलातरी सूड उगवतेय. बाकी मीरा भावाला पैसे देते पण कोणाला सांगू नकोस म्हणते ते निव्वळ मालिकेत पाणी घालायला. गुजराती जावई बहुतेक सगळ्यांचे पैसे बुडवणार.\nती वेडी बॉसिण गेली का\nती वेडी बॉसिण गेली का मी थांबवलय बघायच ती असेपर्यंत\nती तर पाण्याचा टँकर घेऊन आली\nती तर पाण्याचा टँकर घेऊन आली आहे. पुढचे किमान २-३ महिने वाहून नेणार बहुतेक.\nओके, २-३ महिन्यांसाठी यांना\nओके, २-३ महिन्यांसाठी यांना सुट्टी. बघवत नाही ती\nती वेडी बॉस कसले कपडे घालून\nती वेडी बॉस कसले कपडे घालून येते ऑफीस मधे अगदीच शॉर्ट , ओपन बॅक चे ड्रेसेस अगदीच शॉर्ट , ओपन बॅक चे ड्रेसेस मराठी मालिकाही हल्ली फारच बोल्ड होत आहेत मराठी मालिकाही हल्ली फारच बोल्ड होत आहेत आणि फॉर नो रिझन आणि फॉर नो रिझन तिने साधे कपडे घातलेले दाखविले असते तरी चालले असते तिने साधे कपडे घातलेले दाखविले असते तरी चालले असते ती दिसायला बरी आहे....विशेषतः तिचे ओठ व डोळे\nमला ती ढालगज बाई ( समीर च्या आजीची मैत्रिण का कोण ते......) ...अजिबात आवडत नाही. काय ते बोलणं व गरागरा डोळे फिरवणं....ती आली की टी व्ही बंद करते. हॉरिबल आहे ती\nउज्वला जोग आहेत त्या. त्या\nउज्वला जोग आहेत त्या. त्या बहुतेकदा अशाच भूमिका करतात अगदी शांतेचं कार्टपासून\nती वेडी बॉस स्क्रीन वर\nती वेडी बॉस स्क्रीन वर असतानाचा एकच एपिसोड पाहिला होता.\nतिला पाहताच पहिली रिअ‍ॅक्शन होती..\nकेशर मडगावकर.. ओठाला ओठ न लावता बोलणारी \nती दिसायला बरी आहे....विशेषतः\nती दिसायला बरी आहे....विशेषतः तिचे ओठ व डोळे\nदिदोदु मध्ये थापाची मुलगी होती ती . जोनिता . मस्त दिसायची तेन्व्हा .\nती वेडी बॉस कसले कपडे घालून\nती वेडी बॉस कसले कपडे घालून येते ऑफीस मधे अगदीच शॉर्ट , ओपन बॅक चे ड्रेसेस अगदीच शॉर्ट , ओपन बॅक चे ड्रेसेस मराठी मालिकाही हल्ली फारच बोल्ड होत आहेत मराठी मालिकाही हल्ली फारच बोल्ड होत आहेत >>> बोल्ड होण्याच्या नादात मुर्खपणा करतात. ओफिसमधे कोणी असे बॅक ओपन ड्रेस घालत नाही. फॉर्मल स्कर्ट्स वेगळे असतात.\nमीरा जोशी ती. ती मोस्टली\nमीरा जोशी ती. ती मोस्टली short dresses मधेच असते सगळीकडे. ती डान्सर म्हणून माझे मन तुझे झाले मध्ये होती एक आठवडा तेव्हाही सेम.\nती चांगली डान्सर आहे. एकापेक्षा एक मध्ये होतीना ती. दिसायला चांगली आहे. काम पण चांगलं केलं होतं D 3 मध्ये पण तिला कपडे सेम देतात सगळीकडे. ती पण कंटाळत ना���ी का एकप्रकारचे घालून.\n>>> ती दिसायला बरी आहे...\n>>> ती दिसायला बरी आहे....विशेषतः तिचे ओठ व डोळे\nसमीरच्या बॉसपेक्षा त्याची आईच जास्ती चिकणी आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी - मराठी\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/13574", "date_download": "2018-11-17T10:48:34Z", "digest": "sha1:YKPMX6SYRT6JO5CHBZ7VRZHB5E2QU4LI", "length": 5734, "nlines": 111, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जगणं : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जगणं\nअसा मी कसा मी\nअसा मी कसा मी\nकशा बदलतात जगण्याच्या दिशा\nवाऱ्यावर वाहतो पाचोळा जसा मी\nअसा मी कसा मी, असा मी कसा मी\nखूप ठरवले, काही राहिले काही केले\nराहिल्यावर रुसू अन केल्यावर हसूतरी कसा मी\nमलाही माहिते ती येते कुठुनी\nतरी असल्या उर्मीवर भुलू कसा मी\nकोणी म्हणे याला अध्यात्माची चाहूल\nजे म्हणती तयांची ढोंगे पाहून\nउदासच हसतो मनाशी आता मी\nजन्मली करोडो माणसं, मुंगी, किडे\nखरंच त्यांचे जगणे निरर्थक का होते\nकोडे हे सोडवेल का सांगा कोणी\nजगण्यासाठी फक्त दोन शब्द काफी असतात\nतू नसशील तर मी ला हि अर्थ नसतो\nश्वास तर असतातच पण\nतुझ्या श्वाततात च मी पण दडलेलं असत\nया क्षणाला सुद्धा तुझीच आस आहे\nतुझ्याच आभासला माझीच साथ आहे\nपाप-पुण्य, सुख दुःख, या माणसाच्या त्याच्या स्वत:च्या कल्पना आहेत.त्याच्या स्वत: च्या वलयाभोवती फिरत असतात. तो स्वत: आपल्या परिवेशाशी निगडीत व टिकून राहण्यासाठी झगडत असतो. स्वतःचा समाज, परिसर यातच गुरफूटून जातो. त्यातून विलग होऊन त्याच्यावर स्वार होऊन कधी विचार करत नाही. आपलं पृथ्वी नामक ग्रहावर माणूस या जमातीत येण्याचं कारण शोधत नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/beta/2018/10/30/doordarshan-crew-attacked-by-naxals-in-dantewadas-aranpur/", "date_download": "2018-11-17T10:50:58Z", "digest": "sha1:UJ45AAS6QL4TIZMZBSDUIR5SQIQNTR43", "length": 9947, "nlines": 232, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नक्षली हल्ल्यात दूरदर्��नच्या कॅमेरामनसह दोन पोलिस कर्मचारी शहीद -", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nनक्षली हल्ल्यात दूरदर्शनच्या कॅमेरामनसह दोन पोलिस कर्मचारी शहीद\nनक्षली हल्ल्यात दूरदर्शनच्या कॅमेरामनसह दोन पोलिस कर्मचारी शहीद\nछत्तीसगडमधल्या दंतेवाडा परिसरातल्या आरनपूर येथे नक्षलवाद्यांनी हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे.\nनक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत दूरदर्शनचा कॅमेरामन आणि दोन पोलिस कर्मचारी शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांकडून ठार झालेले कॅमेरामन अच्युतानंद साहू हे दूरदर्शनच्या दिल्ली कार्यालयात काम करत होते.\nया हल्ल्यात एक सब इन्स्पेक्टर रूद्र प्रताप आणि आरक्षक मंगलूही शहीद झाल्याची माहीती समोर येत आहे. पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत दूरदर्शनची टीम फसली असताना ही दूर्घटना घडली.\nदूरदर्शनची टीम ही या भागात दिल्लीमधून रमन सरकारची विकास गाथा शूट करण्यासाठी गेली होती, त्यांची टीम त्या परिसरातून परतत असताना झाडीत दबा धरून बसलेल्या नक्षलींनी अचानक हल्ला चढवला.\nत्यावेळी नक्षलींच्या हल्ल्याला पोलिसांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या चकमकीत दोन पोलीस शहीद झाले, तर दोन जण जखमी झाले आहेत.\nPrevious अमृतसर रेल्वेदुर्घटना प्रकरण: हायकोर्टाने फेटाळली चौकशीची मागणी\nNext #StatueOfUnity Live: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं मोदींच्या हस्ते लोकार्पण\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nपटेलांच्या पुतळ्यानंतर ‘या’ सुपरस्टारचा कट-आऊट ठरतोय सर्वांत उंच\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/310-smartphones", "date_download": "2018-11-17T10:35:02Z", "digest": "sha1:CKBQMQSMCP6WFXHD6HSAW6CA35AXG3FX", "length": 2632, "nlines": 94, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Smartphones - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत फ्कत 5,999\nMi ने लाँच केला iPhone X सारखा कॅमेरा असलेला जबरदस्त स्मार्ट फोन\nड्युअल कॅमेरा असलेला Lenovo K8 Note लॉंच\nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\n पाहा या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या जबरदस्त सूट \nबंपर ऑफर : 7 स्मार्टफोन 600 रुपयाच्या आत\nही आहे जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/best-wishes-for-kuldeep-yadav-from-saurav-ganguli-and-harbhajan-singh/", "date_download": "2018-11-17T11:10:01Z", "digest": "sha1:Q2S4HTX7JITK3LLYGUACD4UOM27GGZT7", "length": 9410, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गांगुली-हरभजनने केली कुलदीपची मुक्तकंठाने स्तुती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगांगुली-हरभजनने केली कुलदीपची मुक्तकंठाने स्तुती\nवेब टीम :ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम करणाऱ्या कुलदीप यादवचे सध्या सर्वत्र कौतुक सुरु आहे.फिरकीपटू हरभजन सिंह तसेच माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही कुलदीपची मुक्तकंठाने स्तुती केली आहे.भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. यामध्ये कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीचा सिंहाचा वाटा होता.\nदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या २५३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १४८ अशी झाली होती. कुलदीपने ३३ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वेडचा त्रिफळा उडवला. यानंतरच्या चेंडूवर त्याने अॅश्टन अगरला शून्यावर पायचीत केले. षटकातील चौथ्या चेंडूवर पॅट कमिन्सला झेलबाद क��त कुलदीपने हॅट्रिक घेतली. कुलदीप यादव भारताकडून हॅटट्रिक घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.\nयेत्या काळात जगातील सर्वोत्तम गोलंदाज असेल:सौरव गांगुली\n‘भारतीय संघ सध्याचा जगातील सर्वोत्तम संघ आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने केवळ २५२ धावा केल्या. मात्र त्यानंतर भारताने जबरदस्त गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला केवळ २०२ धावांवर रोखले. भारतीय संघाची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे,‘कुलदीप येत्या काळात जगातील सर्वोत्तम गोलंदाज असेल,’ असे गांगुलीने म्हटले आहे.\nहा क्षण जुन्या आठवणींना उजाळा देणारा: हरभजन सिंग\nकुलदीपच्या कामगिरीनंतर ऐतिहासिक कामगिरीच्या आठवणींना उजाळा देत हरभजन म्हणाला की, तोच प्रतिस्पर्धी, तेच मैदान आणि त्याच वयाचा गोलंदाज हा क्षण जुन्या आठवणींना उजाळा देणारा होता. कुलदीपची गोलंदाजी पाहून मला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००१ मध्ये ईडन गार्डन्सवर खेळलेल्या कसोटीची आठवण झाली. कुलदीपची कामगिरी मोठे यश आहे. तो पुढे म्हणाला की, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळात हॅटट्रिकचा पराक्रम करणे कोणत्याही गोलंदाजासाठी मोठे यश असते. ही कामगिरी आगामी काळात आत्मविश्वास द्विगुणित करणारी ठरते. सध्याच्या घडीला कुलदीपची जागा घेणे कोणालाही शक्य नाही.\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nपुणे : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आज (शुक्रवार) पासून \"मराठा संवाद यात्रा' काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा द���\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/do-not-give-land-to-vasai-and-palghar-people-for-bullet-trains-says-raj-thakare/", "date_download": "2018-11-17T11:04:24Z", "digest": "sha1:JNST6PHDHTH2CIEDGPHMKYE6LIGAHGNY", "length": 17394, "nlines": 124, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बळजबरीने जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर बुलेट ट्रेनचे रुळ उखडून टाका - राज ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबळजबरीने जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर बुलेट ट्रेनचे रुळ उखडून टाका – राज ठाकरे\nटीम महारष्ट्र देशा : बुलेट ट्रेनसाठी वसई आणि पालघरच्या जनतेनं जमीन देऊ नये, जर बळजबरीने जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर बुलेट ट्रेनचे रुळ उखडले जातील असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्राच्या दौऱ्याला वसई इथून सुरुवात केली. वसई इथं झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.\nराज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे\n-आज ट्विटरवर मी एक चित्रफीत टाकली आहे ज्यात १९६० साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य झाल्यावर मराठी माणसांनी कसा जल्लोष त्या चित्रफितीत दिसतोय. तो जल्लोष पाहून माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलं\n-महाराष्ट्राला काय तेजस्वी इतिहास आहे. आज ट्विटरवर जुना व्हिडीओ पाहिला, अंगावर रोमांच उभं राहिलं. आज काय परिस्थिती आहे कुठे आहे महाराष्ट्र आज महाराजांनाही वेदना होत असतील – राज ठाकरे\n-औरंगजेब शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील महाराष्ट्रात आला होता, शिवाजी महाराज नावाचा विचार मारायला आला होता, पण ते त्याला शक्य झालं नाही पण आज मराठी समाज जातीजातीत विभागला गेलाय, तो एकमेकांशी जातीवरून भांडतोय\n-आज जाती पातीत महाराष्ट्राला विभागलाय. ज्या महाराजांनी अवघा महाराष्ट्र एक केला, तोच महाराष्ट्र आज विभागलाय. काय वाटत असेल आपल्या छत्रपतींना – राज ठाकरे\n-आपण जातीपातीवरून भांडतोय आणि त्यामुळे बाहेरून आलेल्यांचं फावतंय.\n-आरक्षण मुळात लागतं कशाला फक्त शिक्षणात आणि सरकारी नोकरीत. खासगी क्षेत्रात आरक्षण नाही. सरकारी नोकऱ्या फक्त 5 टक्के. या पाच टक्क्यांसाठी आपण भांडतोय – राज ठाकरे\n-मराठी शाळा बंद करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला, काय सरकार आहे\n-आरक्षणाच्या नावावर भांडत असताना, बाहेरून आलेल्यांमुळं निर्माण झालेलं संकट आपण विसरलोय – राज ठाकरे\n-वसईत उत्तरप्रदेश आणि बिहार मधून आलेल्यांनी बांधलेल्या चाळींचा विषय मी पाडवा सभेत मांडला, नंतर कारवाईचं नाटक सुरु झालं आणि कारवाई केली तर मराठी माणसांच्या जमिनींवरच्या चाळींवर,परप्रांतीयांच्या चाळींवर का नाही\n-नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत, भारताचे नाहीत – राज ठाकरे\n-नरेंद्र मोदीं हे गुजरातचे पंतप्रधान, भारताचे नाहीत. त्यांना पहिले गुजरातचा विचार येतो तर मग राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा विचार केला तर संकुचित का ठरवलं जातं\n-नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांना अजून देखील गुजरात आठवतो. जर पंतप्रधान होऊन देखील मोदी गुजरातला विसरू शकत नाही तर मग महाराष्ट्रावर प्रेम करणारा राज ठाकरे संकुचित कसा\n-गुजरातच्या लोकांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे -राज ठाकरे\nजर पंतप्रधान होऊन देखील मोदी गुजरातला विसरु शकत नाहीत, तर मग महाराष्ट्रावर प्रेम करणारा राज ठाकरे संकुचित कसा\n-देवेंद्र फडणवीस हे बसवलेले मुख्यमंत्री आहेत, ते काय निर्णय घेणार, मोदी आणि शहा जे सांगणार त्याला हे मान डोलावणार\n-फडणवीस म्हणजे रामदास पाध्ये यांचं बाहुलं – राज ठाकरे\n-महाराष्ट्रात ४ लाख शौचालयं बांधली असले फुटकळ दावे मुख्यमंत्र्यांनी केले, महाराष्ट्रात पाणी नाही तरी पण असले दावे मुख्यमंत्री करत आहेत\n-महाराष्ट्राचं वाळवंटीकरण होत आहे आणि मुख्यमंत्री म्हणतायेत, एक लाख विहिरी बांधल्या – राज ठाकरे\n-मुख्यमंत्री म्हणाले १ लाख २० हजार विहिरी बांधल्या, बहुदा मुख्यमंत्री रस्त्यावरचे खड्डे पण विहीर म्हणून मोजत असणार\n-नरेंद्र मोदींनी लंडनमध्ये जावून भारतीय डॉक्टरांचा अपमान केला – राज\n-नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत, असे म्हणणारा या देशातील पहिला माणूस मी होतो – राज ठाकरे\n-मोदींएवढा माणूसघाण्या माणूस बघितला नाही – राज ठाकरे\n-नोटा छापायच्याच होत्या, तर कॅशलेस इंडिया हे काय प्रकरण आहे\n-एटीएममध्ये नोटा संपल्यात, भारत सरकार सांगतंय नोटा छापण्यासाठी शाई संपलीये, हे काय वाण्याचं दुकान आहे का \n-तुम्हाला सगळ्यांना गृहीत धरायला लागलेत. तुमच्या मुलांच्या करता उत्तम शिक्षण नाही, आरोग्य व्यवस्था नाही, तुम्हाला नोकऱ्या मिळोत न मिळोत याचं या सत्ताधाऱ्यांना किंवा मागच्या सत्ताधाऱ्यांना काहीच घेणंदेणं नाही.\n-मराठी माणसाच्या मनगटातल्या ताकदीला काय झालं, असे बुळबुळीत का वागताय, कोणीही यावं मराठी माणसावर वरवंटा फिरवावा हे आपण का खपवून घेतोय\n-नाणार मध्ये प्रकल्प येणार आहे, हे कोकणातल्या आपल्या लोकांना माहित नाही पण गुजरातच्या काही लोकांना नाणार मध्ये रिफायनरी येणार हे कसं कळतं त्यांना जमिनी घ्या, मग प्रकल्प आल्यावर मोठ्या फायद्यासाठी विका हे कोण सांगत यांना\n-जगातल्या सगळ्या लढाया या जमिनीसाठी झाल्यात. आज कोकणातील मराठी माणूस, ठाण्यातील मराठी माणूस आपल्या जमिनी चार पैश्यांकरता फुकून टाकतोय. उद्या तुमच्या जमिनी जातील. इंच इंच जमीन विकली जाईल आणि आपल्याच राज्यात बेघर होऊ.\n-महाराष्ट्रात इथे पालघर मध्ये गुजराती पाट्या का लागतात इथे बाहेरून येऊन राहिलेल्याना गुजराती पाट्या लागतात कशाला\n-बाहेरून आलेल्या लोकांनी इथं शहाण्यासारखच राहावं, नाही तर मी हे बोलतच राहणार आणि असंच काम करत राहणार – राज\n-मराठी बांधवानो भगिनींना माझी विनंती आहे की बेसावध राहू नका. चिमाजी अप्पांच्या भूमीत आपण जमलो आहोत. चिमाजी अप्पांचं शौर्य तुम्ही दाखवा\n-बुलेट ट्रेन आणि एक्सप्रेस वे साठी जमीनी देवू नका, जबरदस्ती केली तर रूळही उखडून टाका – राज\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशी���वान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/trying-to-do-well-for-the-team-virat-kohli/", "date_download": "2018-11-17T11:01:24Z", "digest": "sha1:EQZIRUD4LRHKN7UVSGIGQAGRONISWVQV", "length": 9278, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न : विराट कोहली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न : विराट कोहली\nटीम महाराष्ट्र देशा – आजपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. “मी अशा कोणत्याही मनस्थितीत नाही की मला इथे स्वत:ला सिद्ध करायचे आहे. मी इथे फक्त संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. निश्चितपणे मला संघासाठी धावा करायच्या आहेत आणि भारतीय क्रिकेट संघाला पुढे न्यायचे आहे.” असे विराट कोहलीने मालिका सुरु होण्याआधी स्पष्ट केलं आहे.\nइंग्लंडचा हा १००० वा कसोटी सामना आहे, पण जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला भारतीय संघ त्यांच्या आनंदावर विरजण घालू शकतो. भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये इंग्लंडमध्ये अखेरची कसोटी मालिका जिंकली होती.\nकसोटी मालिकेपूर्वी उत्तम सराव व्हावा म्हणून भारताने ट्वेन्टी-२० व एकदिवसीय मालिकेचे आयोजन आधी केले. त्यानंतरही इंग्लंडमधील स्थानिक संघ इसेक्सशीही तीनदिवसीय सराव सामना खेळून स्वत:च्या जमेच्या व कमकुवत बाजूंची चाचपणी केली. तेव्हा इंग्लंडच्या वेगवान माऱ्यासमोर खेळण्यासाठी भारतीय फलंदाज किती सक्षम आहेत, याचे उत्तर लवकरच मिळेल. दुसरीकडे कर्णधार जो रूट स्वत: फॉर्मात असून त्याला अनुभवी अलिस्टर कुक व युवा किटॅन जेनिंग्स, डेव्हिड मलान व जॉनी बेअरस्टो कसे साथ देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.\nभारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव.\nइंग्लंड : जो रूट (कर्णधार), अलिस्टर कुक, किटॉन जेनिंग्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो (यष्टिरक्षक), मोईन अली, आदिल रशीद, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, सॅम कुरान.\nसामन्याची वेळ : दुपारी ३:३० वा.\nथेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३\nडिव्हिलियर्स नावाच्या वादळाचा क्रिकेटला अलविदा\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nऔरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर करण्याची…\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/beta/category/entertainment/page/41/", "date_download": "2018-11-17T10:51:33Z", "digest": "sha1:ERSWMRMNKZUFXB4BRERH3FKUK3RO6W3Y", "length": 8345, "nlines": 223, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Entertainment Archives - Page 41 of 41 -", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nहवं तर राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या – अक्षय कुमार\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई राष्ट्रीय पुरस्कारासाठी मी पात्र नाही, असं तुम्हाला वाटत असेल\nऋषी कपूर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, पालिकेने बजावली नोटीस\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई वांद्रे परिसरातील हिल रोड येथील भूखंडावरील वटवृक्षाच्या सहा फांद्या तोडण्याची\n‘बाहुबली’ हून भव्य चित्रपट साकारण्याचं शाहरुखचं स्वप्न\nजय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली भारताचा इतिहास ‘महाभारत’ या चित्रपटातून साकारण्याची इच्छा बॉलीवुडचा स्टार\nजेव्हा अभिताभ बच्चन नागरिकांना मोफत थंड ताक देतो तेव्हा….\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक गेल्या महिनाभरा पासून नाशिक मधे तापमानाने चाळीशी गाठली आहे. आणि\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nसमलैंगिक संबंधांना नकार दिल्याने तरुणावर हल्ला\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली\nआजीच्या घरी आलेल्या चिमुरडीसोबत घडली धक्कादायक घटना\nकाश्मीरमध्ये 3 अतिरेक्यांना कंठस्नान, 2 जवान जखमी\nनेताजींच्या नावाने जवानांना दरवर्षी पुरस्कार देणार – पंतप्रधा��\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/vinod-tawade-on-bhagawat-geeta-issue/", "date_download": "2018-11-17T11:55:53Z", "digest": "sha1:LLB2X3MZ3TSJ2CMYR6RMGDNCT65DXJW4", "length": 10723, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भगवत गीता वाईट आहे असं काँग्रेस,राष्ट्रवादीने जाहीर करावं, आम्ही त्याला उत्तर देऊ : तावडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभगवत गीता वाईट आहे असं काँग्रेस,राष्ट्रवादीने जाहीर करावं, आम्ही त्याला उत्तर देऊ : तावडे\nनागपूर : महाविद्यालयात भगवत गीता देण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे तर दुसऱ्या बाजूला भगवदगीता वाईट आहे असं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवाद्यांनी जाहीर करावं असं आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे. तावडे यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे गीतेचा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.\nछत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करणार – तावडे\nपरिपत्रकात सांगण्यात आल्यानुसार, नॅक मुल्यांकन झालेल्या अ/अ+ श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील १०० महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी प्राचार्यांना भगवदगीतेच्या १०० संचाचे वाटप करण्याचा आदेश देण्यात आला आहे.फक्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये भगवदगीता वाटली जाणार आहे. उच्च शिक्षण विभागाने यासंबंधी परिपत्रक जारी केलं आहे.\nदरम्यान,विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना विनोद तावडे यांनी भगवदगीता वाईट आहे असं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवाद्यांनी जाहीर करावं असं आव्हानच दिलं आहे. तसंच श्रीकृष्ण खोटं बोलत होते असं मत असल्याचंही त्यांनी स्पष्ट करावं असं विनोद तावडेंनी म्हटलं आहे.\nनॅकचे A आणि A+ चे नामांकन असलेल्या मुंबईतील महाविद्यालयात भगवत गीतेचे वाटप करावेत असा आदेश उच्च शिक्षण विभागाने काढला आहे. उच्च शिक्षित असलेल्या तावडे यांना आणि त्यांच्या सरकार हिंदुत्ववादी धोरण राबवायचे आहे ते यावरून स्पष्ट होत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी स्वतः भगवतगीता वाचली आहे का असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे. बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न विनोद तावडे यांनी यापुढे थांबवावा असा सल्ला देखील पाटील यांनी तावडे यांना दिला आहे.\nसाऱ्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्राचा बोजवारा उडालेला असताना सरकार अशा वादग्रस्त गोष्टी मुद्दाम करते आहे, असे महाराष्ट्रातील जनतेला वाटते. आम्ही भगवतगीतेच्या विरोधात नाही मात्र महाविद्यालयांत धार्मिक ग्रंथ वाटण्याची चुकीची प्रथा सरकारने पाडू नये.\nदोन महिन्यांत शिक्षकांच्या १८ हजार रिक्त जागा भरणार : विनोद तावडे\nमहानगरांसाठी स्वतंत्र क्रीडा आराखडा तयार करणार : विनोद तावडे\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nऔरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर करण्याची…\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nमराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/currency-market-17855", "date_download": "2018-11-17T11:27:51Z", "digest": "sha1:MEZ5QJLY5CWJCE6YAR3EZMG4DWYKZQ5O", "length": 13473, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "currency market पाचशे, शंभरच्या नोटांना मागणी | eSakal", "raw_content": "\nपाचशे, शंभरच्या नोटांना मागणी\nशुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016\nऔरंगाबाद - बॅंकांमधून दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध होत असल्या तरी सुट्टे पैसे मिळण्यास अडचणी येत असल्याने नागरिकांतर्फे पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांची मागणी जिल्ह्यात अधिक आहे. जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी आतापर्यंत घेतलेल्या आढाव्यातून ही बाब समोर आली. बॅंकांनी याची माहिती आरबीआयला कळवल्याचेही त्यांनी सांगितले.\nऔरंगाबाद - बॅंकांमधून दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध होत असल्या तरी सुट्टे पैसे मिळण्यास अडचणी येत असल्याने नागरिकांतर्फे पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांची मागणी जिल्ह्यात अधिक आहे. जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी आतापर्यंत घेतलेल्या आढाव्यातून ही बाब समोर आली. बॅंकांनी याची माहिती आरबीआयला कळवल्याचेही त्यांनी सांगितले.\nऔरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 654 कोटी रुपये जुन्या चलनाच्या नोटा जमा झाल्या आहेत. तर दुसरीकडे आरबीआयकडून आतापर्यंत सोळाशे कोटी रुपये प्राप्त झालेत. त्यापैकी बाराशे कोटी रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित 416 कोटी रुपये बॅंकांकडे उपलब्ध आहेत. हा पैसा नजीकच्या काळात वितरित होणार आहे. बॅंकांसमोरची गर्दी कमी झाली असून एटीएमसमोरही मोठ्या रांगांचे चित्र नसल्याचे त्या म्हणाल्या. जिल्ह्यात पाचशे, शंभर रुपयांच्या नोटांची मागणी बॅंकांमार्फत वरिष्ठ कार्यालयांकडे कळविण्यात आली असून लवकरच या नोटा उपलब्ध होतील. जिल्ह्यात सहाशेंवर एटीएम असून त्यातील चारशे एटीएम शहरात आहेत. यातील बहुतांश एटीएमची नवीन नोटांच्या दृष्टीने जुळवणी करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीमती पांडेय यांनी दिली.\nमालवाहतूक, कृषी उत्पन्न बाजार, प्रवासी वाहतूक, शेतीमाल याला पाच ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत फटका बसला आहे. नोटाबंदीसह त्याला इतरही कारणे आहेत. नागरिकांतर्फे खर्चापुरते चलन बाहेर काढले जात आहे. जुन्या नोटांबाबतीत आरबीआयने काही नियम केले असून काही बाबतीत सूट दिली आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांना काही अडचणी येत असल्यास त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडा��ोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-power-loom-businessman-suicide-ichalkaraji-105415", "date_download": "2018-11-17T12:09:42Z", "digest": "sha1:TGYMLTAMHTYS5ZTUD46QD3XS2OPAEHT5", "length": 11066, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News power loom businessman suicide in Ichalkaraji इचलकरंजी येथे यंत्रमाग उद्योजकांची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nइचलकरंजी येथे यंत्रमाग उद्योजकांची आत्महत्या\nसोमवार, 26 मार्च 2018\nइचलकरंजी - येथील कोल्हापूर रोडवरील साईमंदीर शेजारी राहणाऱ्या एका यंत्रमाग उद्योजकाने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. प्र���ाश धनवडे असे आत्महत्या केलेला यंत्रमाग कारखानदाराचे नाव आहे. त्याने रात्री गळपास घेऊन आत्महत्या केली.\nइचलकरंजी - येथील कोल्हापूर रोडवरील साईमंदीर शेजारी राहणाऱ्या एका यंत्रमाग उद्योजकाने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. प्रकाश धनवडे असे आत्महत्या केलेला यंत्रमाग कारखानदाराचे नाव आहे. त्याने रात्री गळपास घेऊन आत्महत्या केली.\nयेथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आले आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करुन, मृतदेह येथील आयजीएम रुग्णालयामध्ये मरणोत्तर तपासणीसाठी पाठविला आला आहे. उद्योजक धनवडे गेल्या काही दिवसांपासून कर्ज झाल्याने त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्���तिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-steady-500-650-rupees-quintal-nashik-8065", "date_download": "2018-11-17T11:46:48Z", "digest": "sha1:AEVHWJBDJQVDALOOTDN22NNO3NVE3JE6", "length": 15219, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Onion steady on 500 to 650 rupees per quintal in Nashik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकला कांदा ५०० ते ६५० रुपये\nनाशिकला कांदा ५०० ते ६५० रुपये\nगुरुवार, 10 मे 2018\nनाशिक : गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ५०० ते ६५० असे दर मिळत आहे. सध्या उन्हाळ कांद्याची मार्केटमध्ये आवक असून अपेक्षेप्रमाणे भाव नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. लग्नसराई संपल्यानंतर बाजार समित्यांमध्ये कांदा आवक वाढेल, अशी शक्यता बाजार समिती सूत्रांनी व्यक्त केली आहे.\nनाशिक : गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ५०० ते ६५० असे दर मिळत आहे. सध्या उन्हाळ कांद्याची मार्केटमध्ये आवक असून अपेक्षेप्रमाणे भाव नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. लग्नसराई संपल्यानंतर बाजार समित्यांमध्ये कांदा आवक वाढेल, अशी शक्यता बाजार समिती सूत्रांनी व्यक्त केली आहे.\nशेतकऱ्यांकडील लाल कांदा संपला असून आता फक्त उन्हाळ कांद्याचीच आवक नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह सर्वच बाजार समितीत होत आहे. लग्नसराई सुरू असल्याने काही प्रमाणात आवक मंदावली असली, तरीही भाव मात्र गेल्या १५ ते २० दिवसापासून स्थिर आहेत. जिल्ह्यात लासलगाव आणि पिंपळगाव या दोन बाजार समितीत कांद्याची आवक मात्र टिकून आहे. रोज २५ ते ३० हजार क्विंटलची आवक या ठिकाणी होत आहे.\nमंगळवार(ता. ८)ची आवक (क्विंटलमध्ये)\nपिंपळगाव २४ हजार ९७५\nलासलगाव १४ हजार ६६०\nचांदवड १५ हजार ७००\nनाशिक ���िल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याला मंगळवारी (ता. ८) कमीत कमी ३००, जास्तीत जास्त ९६१ (पिंपळगाव बाजार समिती) व सरासरी ६२५ ते ६७५ रुपये असा दर होता. लासलगाव येथे नाफेडने ३२५ क्विंटल कांदा खरेदी केला, ८०० रुपये किमान, जास्तीत जास्त ८७५ रुपये तर सरासरी ८२० रुपये प्रति क्विंटलला भाव नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याला होते. उन्हाळ कांदा हा टिकायला चांगला असल्याने बहुतेक शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीकडे कल आहे. कांदा चाळींमधे कांदा साठवण्याचे काम काही शेतकरी करीत आहेत. तर काही ठिकाणी अजूनही शेतातील उन्हाळ कांद्याची काढणी सुरू आहे. १५ मेपर्यंत लग्नसराई असल्याने कांदा आवक कमी असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/review-of-marathi-movie-rakshas/", "date_download": "2018-11-17T10:31:44Z", "digest": "sha1:QVGZT2EFBHHCWFLNEXRPOAQKMCISAONF", "length": 27064, "nlines": 270, "source_domain": "www.saamana.com", "title": "राक्षस : हरवलेला अ‘सूर’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nराज्यव्यापी आंदोलनाचा पहिला टप्पा; शिक्षक भारतीचे 25 मागण्यांचे निवेदन सादर\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांच��� महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nराक्षस : हरवलेला अ‘सूर’\nदोन परस्परभिन्न गोष्टी एकत्र येणं अशक्य नाही. उलट या विरोधाभासाच्या एकत्र येण्याने वेगळी रंगत देखील येऊ शकते. फक्त गरज असते ती या दोन वेगळ्या गोष्टींना जोडणाऱ्या सामाईक धाग्याची. हा चरचरीत वास्तववाद आणि कल्पनारम्यता अर्थात फँटॅसी या दोन परस्परविरोधी गोष्टी आहेत. त्यामुळे त्या एका धाग्यात बांधायच्या असतील तर त्यांना बांधणारा धागा तितकाच घट्ट हवा. तरच तो समन्वय चांगला जमून येतो. अन्यथा चुकीच्या समन्वयाची रुखरुख कायम सलत रहाते.\nनुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राक्षस’ या बहुचर्चित सिनेमाच्या बाबतीत असंच काहीसं झालंय. या सिनेमामध्ये प्रखर वास्तव आणि फँटॅसी या दोन्ही गोष्टी हातात हात धरून समोर येतात. खरं तर त्या एका साच्यात सहज समावू शकतात देखील. पण या दोघांना बांधणाऱया पटकथेचा धागा तितकासा घट्ट नसल्याने त्यांची बांधणी तितकीशी भावत नाही आणि विषय चांगला असूनही व तो दृश्य पातळीवर चांगल्या पद्धतीने मांडूनदेखील चुकल्या चुकल्यासारखं वाटत रहातं. या सिनेमाचं छायांकन अप्रतिम आहे. कलाकारांचा अभिनयदेखील खूप सहज आहे. तांत्रिकदृष्ट्या एखाद्या चांगल्या हिंदी सिनेमाच्या तोडीचा हा सिनेमा बनला आहे. पण सगळं असूनही बांधणी नीट न साधता आल्यामुळे सिनेमाची पकड सुटलीय असं दुर्दैवाने म्हणावं लागेल.\nया सिनेमाचं नाव राक्षस आणि त्याची पोस्टर्स किंवा ट्रेलर यातनं दिसणारी दृश्यं पहाता काहीतरी अगम्य राक्षसी पहायला मिळतंय की काय अशी अपेक्षा निर्माण होणं साहजिक होतं. पण मुळात हा सिनेमा सद्यपरिस्थितीवर किंवा समाजातल्या काही घटनांवर आणि त्या गोष्टींचा मानवी आयुष्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांवर भाष्य करतो. सुधारणेच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांचा असूर मूळच्या रहिवाशांच्या जीवनाला उद्ध्वस्त करायला, त्यांच्या जमिनी हडपायला उभा टाकतो आणि त्या असूराविरोधातला लढा असा हा या सिनेमाचा गाभा आहे. त्यामुळे राक्षस हा तसं बघायला गेलं तर सूचक शब्द आहे. त्यातला वास्तवातला सूचक अर्थ शोधताना दिग्दर्शकाने त्याला अगम्य गूढतेची वीण दिलीय आणि त्यामुळे हा सिनेमा एका वेगळ्या पातळीवर जातो.\nजंगलातल्या आदिवासींवर आणि तिथल्या रहाणीमानावर माहितीपट बनवणारा माहितीपटकार अविनाश त्याच्या कामासाठी जंगलात गेला असताना अचानक नाहीसा होतो. त्याला शोधण्यासाठी त्याची बायको आपल्या मुलीला घेऊन जंगलात यायचं धाडस करते. आधीही वडिलांसोबत या जंगलात आलेल्या त्या लहानग्या धाडसी मुलीला एका मोठय़ा झाडाच्या ढोलीत एक पुस्तक सापडलं असतं आणि त्यात एक राक्षसाची दंतकथा मांडली असते. त्या दंतकथेप्रमाणेच आपण आपल्या वडिलांना सोडवलं पाहिजे ही खूणगाठ ती मनाशी बांधते. जंगलात तिला एक म्हातारा माणूस भेटतो. तो तिला तीन कोडी सोडवायला सांगतो. कोडी सोडवल्यानंतर वडील भेटतील या विश्वासाने ती या साहसात उतरते आणि मग ती वडिलांपर्यंत पोचते का, या सगळ्यात नक्की काय दडलेलं असतं, ती कोडी कशा प्रकारे सुटतात याचं ऊहापोह म्हणजे हा सिनेमा.\nखरं सांगायचं तर ज्या प्रकारे ट्रेलर दाखवण्यात आला होता तो पहाता या सिनेमात खूप काही गवसण्याची अपेक्षा वाढते. पण या सिनेमाची गुंता सोडवायची पद्धत किंवा त्याचा केलेला शेवट यांमध्ये जो भक्कमपणा अपेक्षित असतो तो कुठेच सापडत नाही. अगदी सिनेमा संपला तरी आणि मग पदरी थोडय़ाफार अपेक्षाभंगाची निराशा येते.\nअभिनयाच्या पातळीवर मात्र सिनेमा अगदी खणखणीत आहे. सई ताम्हणकर या अभिनेत्रीला कुठच्याही साच्यात घातलं तरी ती चोखच काम करते याचं पुनर्प्रत्यंतर म्हणून राक्षस या सिनेमाकडे बघायला हवं. सहज, सुंदर आणि त्या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरून रेखलेली अदाकारी अप्र्रतिम. या सिनेमाची दुसरी प्रमुख अभिनेत्री म्हणजे ती छोटी मुलगी. लहान असली तरीही तिची भूमिका प्रधान आहे आणि एवढी मोठी जबाबदारी पेलण्याची समज तिने आपल्या सहज अभिनयातून दाखवली आहे. त्याचं कौतुक करावंच लागेल. बाकी उमेश जगताप, विजय मौर्य सारख्या कलावंतांचा सहज वावर परिचयाचा आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी निभावलादेखील आहे. शरद केळकर या अभिनेत्याने ठीक काम केलंय. इतर कलाकारांपुढे तो किंचित कमी पडत असला तरी त्याचं हिंदीचं वलय त्याला या सिनेमात तारून नेतं. शिवाय त्याचा व्यवसाय आणि एकूण व्यक्तिरेखेला तो तसा चपखल बसलाय. एकूणच व्यक्तिरेखा आणि अभिनय या बाबतीत सिनेमाला मार्क द्यायला हवेत. तसंच छायांकन हादेखील या सिनेमाचा एक महत्त्वाचा भाग होता. कारण या सिनेमाच्या कथेनुसार जंगल ही देखील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा होती आणि छायांकनातून ती नेटकेपणाने साकारली आहे. तांत्रिक बाबीतही हा सिनेमा सकस आहे. पण मुळात पटकथेतच ती ढिली पडल्याने या बाकीच्या सगळय़ा गोष्टी कितीही उत्तम साधल्या गेल्या असल्या तरी त्यातली खिळखिळी बाजू प्रकर्षाने समोर उभी ठाकते.\nफँटॅसी आणि वास्तववाद या दोन्ही गोष्टी एका साच्यात बसवण्याच्या नादात कदाचित हे पारडं कमी जास्त झालं असावं आणि मग तो समतोल साधता न आल्याने उडालेला गोंधळ म्हणजे हा सिनेमा झाला आहे. कदाचित या दोन्ही गोष्टी एकत्र बांधणं कठीण होईल हे लक्षात घेऊन सिनेमा कोणत्या बाजूने झुकेल हे निश्चित केलं असतं तर सिनेमाला एक योग्य पकड आली असती. पण दुर्दैवाने ती पकड सुटली आहे. आणि विषय तो मांडण्याची गरज आणि इतर सर्व बाबींमध्ये चांगल्या असणाऱ्या या राक्षसाने चोखंदळ प्रेक्षकाची थोडी निराशाच केली आहे असं म्हणावं लागेल.\n– दर्जा : अडीच स्टार\n– चित्रपट : राक्षस\n– निर्माता : नीलेश नवलखा, विवेक कजारिया\n– दिग्दर्शन : ज्ञानेश्वर झोटिंग\n– लेखन : ज्ञानेश्वर झोटिंग, तन्मयी देव\n– छायांकन : मयूर हरदास\n– संगीत : अँड्र्यू मॅके\n– कलाकार : शरद केळकर, सई ताम्हणकर,विजय मौर्य, उमेश जगताप, ऋतुजा देशपांडे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलएप्रिलपर्यंत शिक्षकांचे पगार ऑफलाइन\nपुढीलज्येष्ठ कवी डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे निधन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-national-news-politics-news-tripura-election-bjp-government-pm-narendra-modi", "date_download": "2018-11-17T11:49:14Z", "digest": "sha1:E4ZD2S4N2DIFLTUE3O5L3YQJZFPYASKL", "length": 12886, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News National News Politics News Tripura Election BJP Government PM Narendra Modi त्रिपुरात 'माणिक' नव्हे तर भाजपचे 'सरकार' : पंतप्रधान | eSakal", "raw_content": "\nत्रिपुरात 'माणिक' नव्हे तर भाजपचे 'सरकार' : पंतप्रधान\nशनिवार, 3 मार्च 2018\nकाँग्रेसची प्रतिष्ठा जितकी आजपर्यंत कधी कमी झाली नाही, तितकी प्रतिष्���ा आज कमी झाली आहे. गरीब जनतेने त्यांना होत असलेल्या जखमेचे उत्तर लोकशाहीची ताकद म्हणून मतदानाच्या माध्यमातून दिले आहे.\nनवी दिल्ली : ''आम्ही ईशान्येकडील भागात तेथील परिस्थिती समजण्यासाठी मंत्री पाठवले होते. या मंत्र्यांनी जनतेचे प्रश्न समजावून घेतले. ते सर्वजण पूर्ण दिवस येथील जनतेसोबत होते. त्रिपुरात माणिक सरकार गेले असून, आता त्याजागी भाजपचे सरकार आले आहे'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.\nदिल्ली येथे भाजप मुख्यालयात आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले, ''केरळ, बंगाल आणि कर्नाटक या राज्यांमध्ये 2 डझनहून अधिक भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. त्यांना परिस्थितीशी लढता आले नाही. तरीदेखील आम्ही येथे शांतता प्रस्थापित केली. ईशान्येकडील लोकांना वाटत होते, की दिल्ली त्यांच्यापासून दूर आहे. मात्र, आम्ही अशी स्थिती निर्माण केली. दिल्ली आज स्वत:हून आमच्याकडे चालून ईशान्येकडील दाराजवळ आली आहे.\nतसेच त्रिपुरामध्ये बहुतांश तरूण उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, मला याबाबत अचूक आकडेवारी माहित नाही. जे उमेदवार जिंकले त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. ही लोकशाहीची ताकद आहे, असेही ते म्हणाले.\nयावेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेसची प्रतिष्ठा जितकी आजपर्यंत कधी कमी झाली नाही, तितकी प्रतिष्ठा आज कमी झाली आहे. गरीब जनतेने त्यांना होत असलेल्या जखमेचे उत्तर लोकशाहीची ताकद म्हणून मतदानाच्या माध्यमातून दिले आहे.\nदरम्यान, निवडणुकांमध्ये होत असलेला पराभवाला लोकशाहीत खिलाडू वृत्तीने घ्यायला हवे, असेही ते म्हणाले.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास स���स्था असणाऱ्या केंद्रीय...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/shiv-pratishthan-organises-protests-across-state-support-sambhaji-bhide-105549", "date_download": "2018-11-17T11:16:17Z", "digest": "sha1:V2QFOGNEYY3ICFQUVE4RDDJ3LV4GDHMN", "length": 11555, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "shiv pratishthan organises protests across state in support of Sambhaji Bhide 'शिवप्रतिष्ठान'चे राज्यभर मोर्चे | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 26 मार्च 2018\nसांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे बुधवारी (ता. 28) काढण्यात येणाऱ्या मोर्चाची मोठी तयारी सुरू आहे. सांगलीसह राज्यात ठिकठिकाणी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच गोवा आणि बेळगावमध्येही मोर्चाची तयारी करण्यात आली आहे. सांगलीत निघणाऱ्या मोर्चासाठी एक लाख धारकरी सहभागी होतील, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी दिली.\nसांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे बुधवारी (ता. 28) काढण्यात येणाऱ्या मोर्चाची मोठी तयारी सुरू आहे. सांगलीसह राज्यात ठिकठिकाणी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच गोवा आणि बेळगावमध्येही मोर्चाची तयारी करण्यात आली आहे. सांगलीत निघणाऱ्या मोर्चासाठी एक लाख धारकरी सहभागी होतील, अशी माहिती प्रतिष्ठानचे क��र्यवाह नितीन चौगुले यांनी दिली.\nकोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्याविरोधात नोंदवलेला गुन्हा मागे घ्यावा आणि त्यांना सन्मानपूर्वक मुक्त करावे, या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाला विविध राजकीय संघटनांबरोबरच 48 संघटनांनी मोर्चासाठी पाठिंबा दिल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले.\nते म्हणाले,\"\"राज्यात ठिकठिकाणी मोर्चा काढण्यात येणार आहे. सांगलीत होणारा मोर्चा सकाळी दहा वाजता पुष्पराज चौकातून निघेल. स्टेशन चौकात मोर्चाची सांगता होईल. शहरात आंबेडकर स्टेडियम, कल्पद्रूम क्रीडांगण याठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसचे ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. जिल्ह्यातून एक लाख धारकरी यात सहभागी होतील.''\nते म्हणाले,\"\" गेल्या तीन जानेवारीस राज्यात बंद काळात झालेल्या जातीय दंगलीस ऍड. प्रकाश आंबेडकर, आमदार जिग्नेश मेवाणी, उमर खलिद, माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील जबाबदार असून पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेवेळी या नेत्यांनी केलेल्या भडक भाषणांमुळेच महाराष्ट्र पेटला. त्यावेळी झालेल्या जातीय दंगलीस या नेत्यांना जबाबदार धरून अटक करावी. दंगलीत झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने न करता प्रकाश आंबेडकर आणि एल्गार परिषदेच्या नेत्यांकडून वसूल करावी. ही प्रमुख मागणी राहणार आहे.''\nदरम्यान, पुष्पराज चौकातील कार्यालयात आज सायंकाळी संभाजीराव भिडे यांनी मोर्चाचा आढावा घेतला. त्यानंतर सायंकाळी परिसरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.\nया ठिकाणी निघणार मोर्चे\nबुधवारी एकाचवेळी सकाळी दहा वाजता पुढील शहरात मोर्चा निघणार आहे : कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, मुंबई, येवतमाळ, जळगाव, नाशिक, गोंदिया, महाड, सिंधुदुर्ग, बेळगाव, गोवा.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-chalisgao-news-dear-falls-well-dies-102886", "date_download": "2018-11-17T11:35:25Z", "digest": "sha1:FT5MXGPLTWFDNXLEGGK554AVZAQQNSOE", "length": 10550, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news chalisgao news dear falls in well dies मेहुणबारे येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nमेहुणबारे येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू\nबुधवार, 14 मार्च 2018\nमेहुणबारे (चाळीसगाव) : पाण्याच्या शोधात आलेल्या नर जातीच्या हरणांचा मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील शनि मंदिराच्या परिसरात असलेल्या विहीरीत पडुन मृत्यु झाल्याची घटना अकराच्या सुमारास उघडकीस आली.\nमेहुणबारे( ता.चाळीसगाव) येथील शनिमंदिर परिसरात अशोक चौधरी यांच्या विहीरीत मृत अवस्थेत पडलेले अढळले. घटनास्थळी वनविभागाचे पथक दाखल झाले आहे.\nमेहुणबारे (चाळीसगाव) : पाण्याच्या शोधात आलेल्या नर जातीच्या हरणांचा मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील शनि मंदिराच्या परिसरात असलेल्या विहीरीत पडुन मृत्यु झाल्याची घटना अकराच्या सुमारास उघडकीस आली.\nमेहुणबारे( ता.चाळीसगाव) येथील शनिमंदिर परिसरात अशोक चौधरी यांच्या विहीरीत मृत अवस्थेत पडलेले अढळले. घटनास्थळी वनविभागाचे पथक दाखल झाले आहे.\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nनांदेड : गणपूर गावात दरोडेखोरांचा हैदोस\nनांदेड : अर्धापूर तालुक्यातील गणपूर गावात रात्री दरोडेखोरांनी एक घर लुटले आहे. या दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून 1 लाख 71 ...\nवाळू तस्करीमुळे विद्यार्थिनीचा बळी\nगेवराई - अवैध वाळू उपसा बंद असल्याची टिमकी महसूल विभाग वाजवित असले तरी विद्यार्थिनीचा बळी गेल्याने पुन्हा एकदा तालुक्‍यातील वाळू तस्करी चव्हाट्यावर...\nसपना चौधरीच्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू\nपटना : हरियाणाची डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी हिच्या गुरुवारी (ता. 15) रात्री झालेल्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू झाल्याची घटना घडली...\nवृद्ध महिलेला आरपीएफ जवानाने दिले जीवनदान\nनागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्तव्यदक्ष जवानाने गुरुवारी एका वयोवृद्ध प्रवासी महिलेला जीवदान मिळाले. धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात त्या...\nबंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र\nजळगाव : आदर्शनगरातील \"प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/INT-BHY-LCL-once-known-as-boulder-dam-is-a-concrete-arch-gravity-dam-5821861-PHO.html", "date_download": "2018-11-17T10:38:58Z", "digest": "sha1:MK44RJEE6UWZDHKGH2DFXR7V73UCZ2KU", "length": 5793, "nlines": 58, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Once Known As Boulder Dam Is A Concrete Arch Gravity Dam | इंजिनियरिंगचा चमत्कार: अमेरिकेतील हे धरण जितके सुंदर तितकेच धोकादायक", "raw_content": "\nइंजिनियरिंगचा चमत्कार: अमेरिकेतील हे धरण जितके सुंदर तितकेच धोकादायक\nमानवी जीवनाच्या प्रगतीत नेहमीच तलाव, धरणे याचे मोठे योगदान राहिले आहे.\nइंटरनॅशनल डेस्क- मानवी जीवनाच्या प्रगतीत नेहमीच तलाव, धरणे याचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे केवळ पाण्यात संचय, साठाच होत नाही तर महापूरसारख्या घटनाही नियंत्रित करता येतात. स्वच्छ पाण्याची जगाला समस्या भेडसावत असल्याने जगभर मोठमोठ्या धरण-तलाव बांधले जात आहेत. याच निमित्ताने आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अमेरिकेतील ‘हूवर’ डॅमबाबत, ज्याने सुमारे 82 वर्षापूर्वी इंजिनियरिंगच्या जगात चमत्कार केला होता. हा डॅम 1 मार्च, 1936 रोजी खुला केला होता. जगातील सर्वात मोठे व उंच धरण....\nहा जगातील पहिला सर्वात उंच आणि मोठा डॅम होता. सुंदरतेसोबतच हा डॅम जगातील सर्वात धोकादायक मानला जातो. कारण हे धरण बांधताना शेकडो मजूराचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या धरणाची उंची 221.4 मीटर आहे, जेथून पाहाणा-याचा थरकाप उडतो. जबरदस्त विरोधानंतर हे धरण बांधले गेले. हे धरण बांधल्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट यांनी म्हटले होते की, ‘हे धरण इंजिनियरिंग जगाला एक दिशा देईल आणि पुढे घडलेही असेल.\nएक नजर टाकूया हूवर डॅमवर...\nकुठे : अ��रिझोना (अमेरिका)\nऊंची : 221.4 मीटर\nलांबी : 379 मीटर\nधरण बांधण्याचा खर्च : 49 मिलिअन डॉलर ( सध्याचे 327 कोटी रुपये)\nपुढे स्लाईडद्नारे पाहा, हूवर डॅम धरणाबाबत विस्तृत माहिती व फोटो...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.casino.strictlyslots.eu/mr/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A8/online-mobile-casino-10-free-roller-casino/", "date_download": "2018-11-17T11:46:51Z", "digest": "sha1:M5FJGU5FUQOBKMWYAJB7N6D6D7BOWIIR", "length": 12814, "nlines": 107, "source_domain": "www.casino.strictlyslots.eu", "title": "आयफोन रोमांचक ऑनलाईन मोबाइल कॅसिनो & iPad - £10 Free - रोलर कॅसिनो |", "raw_content": "\nमेल कॅसिनो | £ 205 मध्ये आपले स्वागत आहे बोनस | मोफत नाही\nपेपल कॅसिनो ऑनलाइन एक दृष्टीक्षेप & मोबाइल\nPaypal कॅसिनो ठेवी - फायदे & तोटे\nपेपल ऑनलाइन कॅसिनो कार्य: प्रारंभ करणे & हे कसे कार्य करते\nPlay गेम्स पेपल कॅसिनो वर पैसे जमा कसे\nPaypal स्वीकारा कॅसिनो प्रणाली कॅसिनो वापर कसा करण्यात आले\nऑस्ट्रेलिया आणि पोपल इंटरनेट कॅसिनो गेमिंग साइट\nआयफोन मोबाइल कॅसिनो लाट आणि पोपल\nजाणून घ्या अधिक माहिती कॅसिनो पेपल कॅनडा बद्दल\nबद्दल पेपल कॅसिनो एक प्रकारचा जुगाराचा खेळ मोफत अधिक जाणून घ्या\nयूएस मध्ये ऑनलाइन कॅसिनो साइट पोपल द्वारा समर्थित\nऑनलाइन पेपल आणि Blackjack कॅसिनो प्ले | मोफत बोनस\nAndroid डिव्हाइसवर पोपल Android कॅसिनो प्लॅटफॉर्म कॅसिनो\nपोपल मंजूर कॅसिनो - यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया\nपोपल कॅसिनो मोफत बोनस ऑफर - एक क्रोध\nपेपल कॅसिनो UK - ठेव, प्ले आणि सहज पुरे\nपेपल मोबाइल कॅसिनो नाही ठेव बोनस धोरण\nबेस्ट मोबाइल मनोरंजन फोन कॅसिनो अनुप्रयोग\nगोष्टी सर्वोत्तम पेपल कॅसिनो साइट चेक\nजगातील सर्वोत्तम कॅसिनो ब्रांड – फुकट\nशीर्ष कॅसिनो स्लॉट गेम | Coinfalls £ 505 बोनस मिळवा\nस्लॉट पृष्ठे | सर्वोत्तम स्लॉट आणल्या जातात ऑनलाइन | रत्नजडित स्ट्राइक खेळ खेळा\nफोन वेगास | नवीन कॅसिनो बोनस खेळ | निऑन Staxx मोफत नाही प्ले\nस्लॉट रोख गेम कॅसिनो बोनस | स्लॉट मधूर £ 5 + £ 500 मोफत\nकसे ऑनलाईन स्लॉट जिंकण्यासाठी | येथे LiveCasino.ie £ 200 बोनस रोख सौदे\nSlotmatic ऑनलाइन कॅसिनो रोख ऑफर - £ 500 आता मिळवा\nकाटेकोरपणे रोख | रुबाबदार हातोडा प्ले | मोफत स्लॉट नाही\nस्लॉट लिमिटेड | जंगल जिम मोफत बोनस नाही प्ले | बक्षिसे ठेवा\nपाउंड स्लॉट | ऑनलाईन मोफत नाही प्ले | तुम्ही जिंकलात काय ठेवा\nफोन वेगास | नवीन कॅसिनो बोनस खेळ | निऑन Staxx मोफत नाही\nPocketWin मोबाइल स्लॉट नाही ठेव बोनस\nसर्वोत्तम यूके स्लॉट साइट सौदे - स्लॉट मोबाइल कॅसिनो गेमिंग\nशीर्ष स्लॉट बोनस साइट - छान प्ले शीर्ष कॅसिनो ऑनलाइन सौदे\nऑनलाईन मोबाइल कॅसिनो | एक्सप्रेस कॅसिनो | आनंद घ्या 100% बोनस\nmFortune डेस्कटॉप & मोबाइल सर्वात मोठा मोफत प्ले कॅसिनो & स्लॉट\nमोबाइल फोन स्लॉट फ्री Casino.uk.com येथे | £ 5 मोफत मिळवा\nSlotmatic ऑनलाइन कॅसिनो रोख ऑफर - £ 500 आता मिळवा\nस्लॉट पृष्ठे | सर्वोत्तम स्लॉट आणल्या जातात ऑनलाइन | रत्नजडित स्ट्राइक खेळ खेळा\nखिशात मधूर £ 10 मोबाइल कॅसिनो मोफत बोनस – स्लॉट & एक प्रकारचा जुगाराचा खेळ\n2018/9 कॅसिनो ऑनलाईन मोबाईल रोख मार्गदर्शक - £ विजय\nखूप वेगास | मोबाइल स्लॉट & एक प्रकारचा जुगाराचा खेळ रिअल पैसे मोफत नाही\n | मोबाइल कॅसिनो नाही ठेव\nWinneroo खेळ – सर्वोत्तम मोबाइल कॅसिनो यूके बोनस | तपासा ताज्या बोनस\n स्लॉट मधूर £ 5 + £ 500 मध्ये आपले स्वागत आहे संकुल\nआयफोन रोमांचक ऑनलाईन मोबाइल कॅसिनो & iPad – £10 Free – रोलर कॅसिनो\nकॅसिनो रेटिंग मापदंड प्ले\nकाटेकोरपणे स्लॉट कॅसिनो - एकूण रेटिंग\nसारा अॅडम्स आणि जेम्स सेंट. जॉन Jnr. साठी Casino.StrictlySlots.eu\nसर्वोत्तम नाही ठेव कॅसिनो प्रचार www.casino.strictlyslots.eu\n2 शीर्ष स्लॉट साइट - फोन आणि ऑनलाईन कॅसिनो गेम साइट कॅसिनो भेट द्या\n3 काटेकोरपणे स्लॉट कॅसिनो बोनस | £500 Deposit Match Site\nTopSlotSite मोफत एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ आनंद घ्या & £ 5 मोफत बोनस मिळवा\nSlotjar येथे आणि £ 200 प्रथम ठेव सामना बोनस ऑनलाइन स्लॉट ठेव बोनस & मोबाइल फोन स्लॉट करून द्या ...\nशीर्ष स्लॉट साइट - फोन आणि ऑनलाईन कॅसिनो गेम साइट\nTopSlotSite च्या नव्याने सुरू मोबाइल कॅसिनो बोनस. सारा अॅडम्स आणि जेम्स सेंट करून. जॉन Jnr. www.Casino.StrictlySlots.eu पीपल्स दिवस-दिवस जीवन आहे, कारण ...\nकाटेकोरपणे स्लॉट कॅसिनो बोनस | £500 Deposit Match Site\nCoinfalls शीर्ष कॅसिनो स्लॉट गेम बोनस\nCoinfalls ऑनलाईन मोफत £ 505 शीर्ष कॅसिनो स्लॉट गेम बोनस आनंद घ्या आपण वरच्या अड्ड्यात स्लॉट खेळ साइन अप करण्यात सज्ज आहेत ...\nकॉपीराइट © 2018. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/In-the-72-villages-of-collective-labor-the-villagers-have-become-vulnerable-to-overcoming-water-scarcity-/", "date_download": "2018-11-17T11:54:47Z", "digest": "sha1:JBFGASWG7KH3VD6ZKA6JZG333ANVNQUC", "length": 4973, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टंचाईग्रस्त ७२ गावांवर होणार मात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › टंचाईग्रस्त ७२ गावांवर होणार मात\nटंचाईग्रस्त ७२ गावांवर होणार मात\nसामूहिक प्रयत्नातून काहीही अशक्य नाही हे येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. सामूहिक श्रमदानातून 72 गावांमध्ये पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी वज्रमूठ आवळली आहे.\nपाणी फाउंंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेत या गावाने नवनिर्माणतेचा चंग बांधला आहे. रविवार, 8 एप्रिलपासून स्पर्धेला प्रारंभ झाला. रात्री बारा वाजता तालुक्यातील अनेक गावात अधिकृतपणे स्पर्धेत सहभागी होत जल व्यवस्थापनाचा निर्धार केला.\nजिल्ह्यातून जाफराबाद तालुक्याची या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्या अनुषंगाने याबाबतची जनजागृती तालुक्यात विविध कार्यक्रम राबवून करण्यात आली. विशेष म्हणजे गावातील सर्वच वयोगटातील सदस्य या कामात स्वयंस्फूर्तीने उतरले आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात गावात सकारात्मक बदत घडून येणे क्रमप्राप्त झाले आहे.या स्पर्धेत तालुक्यातील 101 गावांपैकी 94 गावांनी सहभाग घेऊन नाव नोंदणी केली आहे. यात गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी असलेल्या पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात सात गावांतील 55 सदस्य चार दिवसाच्या प्रशिक्षणाकरिता फुलंब्री तालुक्यातील वाघोळा व नंतरच्या खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव येथे 10 टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे.\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅच्यू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्था���र गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Youth-killed-because-mobile-phones/", "date_download": "2018-11-17T10:49:41Z", "digest": "sha1:EFQP7BTV2URMC3MMW7MXZK2ABPWHSSNB", "length": 5320, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोबाईलवर बोलताना युवक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मोबाईलवर बोलताना युवक ठार\nमोबाईलवर बोलताना युवक ठार\nदेवगड-निपाणी मार्गावर असलदे मधलीवाडी येथे ट्रक व मोटारसायकल या दोन वाहनांमध्ये अपघात घडला. या अपघातात कोळोशी येथे वास्तव्यास असलेला (मूळ मध्य प्रदेश) मोटारसायकल चालक सोमनाथ (भैया) चौरासिया ठार झाला. मात्र, सुदैवाने मागे बसलेला त्याचा 10 वर्षांचा लहान मुलगा बचावला. ही घटना दुपारी 2 वा. च्या सुमारास घडली. नांदगावच्या दिशेला जात असलेला ट्रक व नांदगावहून कोळोशी येथे सुपर स्प्लेंडर येथील घरी भरधाव वेगात व मोबाईलवर बोलत जात असताना असलदे मधलीवाडी येथे नरे यांच्या घरासमोर आला असता सोमनाथ उर्फ भैया याचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि समोरील ट्रकवर जाऊन आदळत मागच्या टायरपर्यंत गेला.यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर मार बसला तर पायाच्या चिंधड्या झाल्या.यावेळी ट्रक चालकाने वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.\nमात्र, सोमनाथ स्वत:ला सावरू शकला नाही. स्थानिक नागरिक व ट्रकचालकांनी तातडीने उपचारासाठी कणकवली रुग्णालयात पाठविले. मात्र, सोमनाथ वाचू शकला नाही. काही मिनिटांपूर्वी सोमनाथ नांदगाव येथे मुलगा व आपण सरबत पिऊन कोळोशी येथे घरी जाण्यास निघाला. असलदे येथून दुचाकी भरधाव व एका हाताने मोबाईल वर बोलत जात असताना अपघात घडला कदाचित मोबाईलवर बोलणे टाळले असते तर वेळ चुकलीही असती. सोमनाथ परिसरात लादी,प्लास्टरचे काम करून आपले कुटुंब चालवत होता. मोठी मुलगी आठवीत, मुलगा चौथीत तर तिसरी मुलगी बालवाडीत शिकत आहे.त्यांच्या निधनाची बातमी कळताच पत्नी व मुलांनी हंबरडा फोडला.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बाप���ाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/3-Movies-Selection-of-idak-kshitij-Palshichi-PT-for-Cannes-Festival/", "date_download": "2018-11-17T11:33:03Z", "digest": "sha1:RWSTQHOQH4Y5AXUQERWVSZ4XRIUJTGU7", "length": 5599, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कान्स’ महोत्सवासाठी इडक, क्षितिज, पळशीची पी.टी.ची निवड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘कान्स’ महोत्सवासाठी इडक, क्षितिज, पळशीची पी.टी.ची निवड\n‘कान्स’ महोत्सवासाठी इडक, क्षितिज, पळशीची पी.टी.ची निवड\nकान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी इडक, क्षितिज आणि पळशीची पी.टी. या मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने फ्रान्समध्ये दिनांक 8 मे 2018 ते 18 मे 2018 या कालावधीत होणार्‍या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाकडून पाठविण्यात येणार्‍या तीन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या चित्रपट महोत्सवाच्या चित्रपटांसाठी 26 मराठी चित्रपटांचे परीक्षण करण्यात आले. या 26 चित्रपटांतून परीक्षण समितीने उपरोक्त 3 चित्रपटांची निवड कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी केली आहे.\nयामध्ये इडक (मे.किया फिल्म्स प्रा.लि.), क्षितिज (मे.मीडिया फिल्म क्राफ्ट), पळशीची पी.टी. (मे.ग्रीन ट्री प्रोडक्शन) हे तीन चित्रपट निवडण्यात आले. या परीक्षण समितीमध्ये 1) रघुवीर कुलकर्णी, (दिग्दर्शक, निर्माता), 2)श्रीमती. रेखा देशपांडे, (चित्रपट समीक्षक),3) श्रीमती अरुणा जोगळेकर, (पटकथाकार, दिग्दर्शक, निर्माता), 4) प्रमोद पवार, (लेखक, अभिनेता), 5) पुरुषोत्तम लेले, (निर्माता, दिग्दर्शक तथा महामंडळाचे अशासकीय सदस्य) या तज्ज्ञ सदस्यांचा समावेश आहे. या समितीने या 3 चित्रपटांची निवड केली आहे.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅचू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे ���ौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Charge-Officer-Radheshyam-Moppal-issue/", "date_download": "2018-11-17T11:02:29Z", "digest": "sha1:YS6PUWVL6QTA26JK65NLK5JFF742WN7L", "length": 6371, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोपलवारांच्या हाती पुन्हा समृद्धीची सूत्रे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोपलवारांच्या हाती पुन्हा समृद्धीची सूत्रे\nमोपलवारांच्या हाती पुन्हा समृद्धीची सूत्रे\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nकथित वादग्रस्त ध्वनिफितीमुळे नव्या वादात सापडलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार पुन्हा सरकारी सेवेत रुजू झाले आहेत. त्यांना चौकशी समितीने क्‍लीन चिट दिल्यानंतर त्यांनी सोमवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारला.\nसमृद्धी महामार्गावरून सरकार आणि शेतकर्‍यांमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. हा महामार्ग पूर्ण करण्याची जबाबदारी असलेल्या मोपलवार यांच्यावर कथित ध्वनिफीत व्हायरल झाली होती. या ध्वनिफितीत मोपलवार हे एका मध्यस्थामार्फत इमारतीच्या बांधकामासाठी लाचेची मागणी करीत असल्याचे संभाषण होते. मोपलवार यांचे वादग्रस्त फोन संभाषण समृद्धी महामार्गाला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरही व्हायरल झाले होते. ही ध्वनिफीत व्हायरल होताच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले. मोपलवार यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी विरोधकांनी सभागृहाचे काम बंद पाडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्यामार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. त्यानंतर मोपलवार यांना रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांचा अतिरिक्त पदभार सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याकडे देण्यात आला.\nमात्र, जोसेफ समितीने राधेश्याम मोपलवार यांना क्‍लीन चिट दिली. न्यायवैधक तपासणीत सदर संभाषणातील आवाज हा राधेश्माम मोपलवार यांचा नसल्याचा अहवाल समितीने राज्य सरकारला दिला. त्यानंतर मंगळवारी त्यांच्या फेरनियुक्तीचे आदेश काढण्यात आले.\nमुंबईत श्‍वास घेणेही धोक्याचे\nथर्टी फर्स्टला डीजे बंद\nमोपलवारांच्या हाती पुन्हा समृद्धीची सूत्रे\nविराट कोहली-अनुष्काचे मुंबईत रिसेप्शन (फोटो)\nडॉक्टरांना कट प्रॅक्टिस करण्यास बंदी\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Computer-Engineers-Murder-By-Three-Peoples-In-Pune/", "date_download": "2018-11-17T10:59:52Z", "digest": "sha1:M2SC3DNEJ7KIVNWNH35WSODNARJUX6SG", "length": 7382, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संगणक अभियंत्याचा कोंढव्यात तिघांकडून खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › संगणक अभियंत्याचा कोंढव्यात तिघांकडून खून\nसंगणक अभियंत्याचा कोंढव्यात तिघांकडून खून\nप्रवासी वाहतूक करणारी वाहने बंगल्यासमोर पार्क करण्याच्या वादातून संगणक अभियंत्या तरुणाला तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना लुल्लानगर परिसरातील सहाणी सुजाण पार्क भागात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. नेवल बोमी बत्तीवाला (31, सहाणी सुजाण पार्क, लुल्लानगर कोंढवा) असे मृत संगणक अभियंत्याचे नाव आहे. गणेश जयवंतराव रासकर (31), योगेश दिनू कडवे (22, मोहित टॉवर, सहानी सुजाण पार्क, लुल्लानगर कोंढवा), विक्रम लक्ष्मण भोंबे (32, रासकर पॅलेसमागे, बिबवेवाडी)\nअशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हवालदार मुनीर अब्बास इनामदार यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आह\nसंगणक अभियंता नेवल बोमी बत्तीवाला यांचा कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथे सहाणी पार्कमध्ये बंगला आहे. रासकर, कडवे, भोंबे यांच्या प्रवासी वाहतूक करणारी वाहने आहेत. ते नेवल याच्या बंगल्यासमोर त्यांची वाहने पार्क करत होते. या कारणावरून नेवल व त��घांमध्ये वाद झाले होते.\nदरम्यान शुक्रवारी त्यांनी पुन्हा नेवल यांच्या घरासमोर त्यांची वाहने पार्क केली. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाले. त्यांनी आपण प्रादेशिक परिवहन विभागात अधिकारी असल्याचे नेवल यांना सांगितले. नेवल यांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची विचारणा केली. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा वाद झाले. त्यानंतर तिघांनी नेवल यांना लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना दगड फेकून मारला. नेवल या मारहाणीत गंभीर जखमी झाले. मारहाण केल्यानंतर तिघेही तेथून पसार झाले. दरम्यान गंभीर जखमी नेवल यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ पसार झालेल्या तिघांनाही अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक ए. एम. सोनवणे पुढील तपासकरत आहेत.\nनेवल आणि तिघांमध्ये झालेला वाद कोंढवा पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मिटला होता. नेवल जखमी अवस्थेत स्वतः खासगी रुग्णालयात गेले. रात्री सव्वानऊ वाजता त्यांना अ‍ॅडमिट केल्यानंतर पोलिस जबाबासाठी गेले. तोपर्यंत त्यांची प्रकृती व्यवस्थित होती. जबाब नोंदविणे सुरू असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा पहाटे चारच्या सुमारास मृत्यू झाला.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Violation-of-rules-by-drivers/", "date_download": "2018-11-17T10:52:37Z", "digest": "sha1:AQYJPJPS32BBLWW5XQBC7XDMJFDFBSUL", "length": 6371, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाहनचालकांकडून नियमांचे उल्‍लंघन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वाहनचालकांकडून नियमांचे उल्‍लंघन\nपिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलावर वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्‍लंघन करत आहेत. वन-वे असतानाही वाहनचालक उलट्या बाजूने प्रवास करत आहेत. सकाळच्या वेळेला वाहतूक शाखेचे पोलिस कारवाई करतात; मात्र दुपारी पोलिस नसताना वाहनचालक सर्रास येथून जातात.पिंपरी येथील भाजी मंडईवरील इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून मोरवाडी चौक, पिंपरी गाव, भाटनगर आदी परिसराकडे जाता येते. या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था नाही. त्यामुळे तीनही ठिकाणांहुन वाहने येत असताना वाहतुकीचा फज्जा उडतो. अनेकदा या परिसरात किरकोळ अपघाताचे प्रकार घडतात.\nअनेक वाहनचालक त्वरीत पिंपरी गावात किंवा भाटनगरकडे जाण्यासाठी उलट्या मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे या परिसरात वाहतूक समस्या निर्माण होत आहे. मोरवाडी चौकातून येणारे वाहनचालक तसेच सरळ उड्डाणपुलावर उलट्या बाजूने वाहने चालवित असतात. तर पिंपरी चौकात जाण्यासाठी मोरवाडीतून अथवा उड्डाणपुलाजवळून वळसा घालून जावे लागत आहे. हा व्याप टाळण्यासाठी वाहनचालक उलट्या बाजूने वाहन चालवित पिंपरी चौकाकडे मार्गस्थ होत असतात. त्यामुळे यांच्यावर कारवाई कोण करणार असा सवाल उपस्थित होत आहे.याबाबत संबंधित पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.\nवाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी सकाळच्या दरम्यान वाहनधारकांवर कारवाई करतात. दुपारी या ठिकाणी कोणीच नसल्याने वाहनधारकांनाही त्यांची वेळ माहिती झाली आहे. त्यामुळे ते कोणालाच न भिता नियम धाब्यावर बसवित उलट्या दिशेने वाहने चालवतात.\nशगुन चौकातून इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून वाहनधारक जात असतात; मात्र मोठा वळसा टाळण्यासाठी ते वन-वेतून आपले वाहन चालवित असतात. त्यामुळे गोकुळ हॉटेल समोरील उड्डाणपुलाच्या सुरूवातीला वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या ठिकाणी दोन्ही बाजुने येणार्‍या वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/inventor-of-gorilla-war-shivaji-maharaj-birth-anniversary-celebration/", "date_download": "2018-11-17T10:51:30Z", "digest": "sha1:OTPSTGAS5P6JECXG2CFSNAAONTVTHYS3", "length": 6703, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवरायांचे आठवावे रुप... शिवरायांचा आठवावा प्रताप... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शिवरायांचे आठवावे रुप... शिवरायांचा आठवावा प्रताप...\nशिवरायांचे आठवावे रुप... शिवरायांचा आठवावा प्रताप...\nसातारा : सुनील क्षीरसागर\nजगामध्ये असंख्य पराक्रमी योध्दे होवून गेले. पण, छ. शिवरायांसारखा सर्वगुणसंपन्न, प्रजाहितदक्ष, पराक्रमी राजा दुसरा कोणताच झाला नाही. सिकंदरला जगजेत्ता राजा म्हटले जाते, फ्रान्सच्या नेपोलियन बोनापार्टाने असंख्य लढाया जिंकल्या असल्या तरी छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याची सर अन्य कोणत्याही युध्दाला नाही, असे अनेक संशोधकांनी म्हटलेले आहे. त्यामुळे शिवकालाला आज 350 वर्षे उलटूनही छ. शिवरायांच्या नावाचे गारुड आजही कायम असून हजारो वर्षे ते तसेच राहणार आहे.\nया जगामध्ये जे जे पराक्रमी राजे होवून गेले त्यांच्या पराक्रमाची नावनिशानी केवळ त्यांच्या चरित्रकारांनी लिहिलेल्या इतिहासातच दिसून येते. पण, राजे छ. शिवरायांचा पराक्रम 350 वर्षे होवूनही त्यांचा उत्सव दरवर्षी एखाद्या सणासारखा साजरा होणे ही अतिदुर्लभ गोष्ट असल्याचे दिसून येते.\nदरवर्षी शिवजयंती आली की महाराष्ट्रातील माती हर्षोल्हासाने पुलकीत होते. हजारो नव्हे लाखो युवकांच्या अंगात या शिवजयंतीचा उत्साह सळाळतो आणि क्षत्रीय कुलावंतस, योध्दा, मावळा, मर्द मराठा, एक मराठा लाख मराठा, अशा अंगात उर्जा संचारणार्‍या नावांचा पेहराव करुन हे रणमर्द मावळे अवघ्या महाराष्ट्रातील गडकोटावर छ. शिवराय व त्यांच्या झुंजार सरदारांच्या पराक्रमाला मुजरा करायला जातात.\nत्याठिकाणी शिवचरणी माथा टेकवून, शिवछत्रपतींच्या पराक्रमाने पुलकीत झालेली गडावरील माती आपल्या भाळी लेवून हाती मराठ्यांचा जाज्ज्वल्य पराक्रम सांगणारी शिवज्योत त्याठिकाणी पेटवून हर हर महादेव....जय भवानी....जय शिवाजी असा जयघोष करत परत फिरतात. शे-दोनशे मैलांचा प्रवास गडापासून पुन्हा आपल्या गावापर्यंत हे युवक शिवज्योती घेऊन धावून करतात. ज्यावेळी ही शिवज्योत त्यांच्या हातात असते त्यावेळी त्यांना दुसरं ���ाहीच सुचत नाही. केवळ छ. शिवरायांचे रुप, त्यांचा पराक्रम आठवत ....त्यातून पुलकीत होत ...अवघे शिवमय होत ते धावत असतात. त्यामुळेच आज शिवकालाला 350 वर्षे उलटूनही म्हटले जाते की ‘ शिवरायांचे आठवावे रुप....शिवरायांचा आठवावा प्रताप...’\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/fearless-lady-jailalitha-19118", "date_download": "2018-11-17T11:18:55Z", "digest": "sha1:A22RLO3V3UOCMSNIZQNOSKLKUMSVGOF6", "length": 17059, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fearless Lady - Jailalitha पुरुषी राजकारणातील फियरलेस लेडी... | eSakal", "raw_content": "\nपुरुषी राजकारणातील फियरलेस लेडी...\nमंगळवार, 6 डिसेंबर 2016\nपुरूषांनी व्यापलेल्या राजकारणात जयललिता यांनी केवळ भक्कम पायच रोवले नाहीत तर अखेरपर्यंत त्यांनी सर्वांना आपल्या तालावर नाचवले. \"फियरलेस लेडी' अशी स्वतःची प्रतिमा त्यांनी उभी केली आणि अखेरपर्यत निभावली. त्याचवेळी गरिबांसाठी मात्र त्या लाडक्‍या अम्मा बनल्या.\nपुरूषांनी व्यापलेल्या राजकारणात जयललिता यांनी केवळ भक्कम पायच रोवले नाहीत तर अखेरपर्यंत त्यांनी सर्वांना आपल्या तालावर नाचवले. \"फियरलेस लेडी' अशी स्वतःची प्रतिमा त्यांनी उभी केली आणि अखेरपर्यत निभावली. त्याचवेळी गरिबांसाठी मात्र त्या लाडक्‍या अम्मा बनल्या.\nतमिळनाडूत असे म्हटले जाते की, जयललिता यांचा सर्वांत मोठा मतदारसंघ कोणता असेल तर तो म्हणजे तमाम महिला वर्ग....राज्यातील महिला जयललिता यांच्यामागे अखेरपर्यंत मोठ्या मनाने उभारल्या. त्यांच्या साऱ्या चुका पोटात घालत त्यांनी जयललिता यांना भरभरून प्रेम दिले. भारतीय आणि जागतिक राजकारण हे आजही पुरूषसत्ताक मानले जाते. अशा या पुरूषांनी व्यापलेल्या राजकारणात जयललिता यांनी केवळ भक्कम पायच रोवले नाहीत तर अखेरपर्यंत त्यांनी सर्वांना आपल्या तालावर नाचवले. फियरलेस लेडी अशी स्वतःची प्रतिमा त्यांनी उभी केली आणि अखेरपर्यत निभावलीदेखील. मात्र त्याचवेळी गरिबांसाठी मात्र त्या लाडक्‍या अम्माही बनल्या.\nराजकारण हा महिलांचा प्रांत नाही हा समज त्यांनी खोटा ठरविला. सिनेमाची पार्श्वभूमी, लहरी स्वभाव अशा साऱ्या नकारात्मक बाबींना मागे सारत त्यांनी तमिळनाडूत तमाम जनतेच्या मनात अम्मा हे अढळ स्थान पटकावले. वाट चुकलेली महिला असे त्यांचे वर्णन विरोधक करीत. मात्र या टीकेला भीक न घालता त्यांनी आपली प्रतिमा लार्जर दॅन लाईफ अशी बनविली. तमाम पुरुष राजकारण्यांना एक महिला पुरून उरते याचे विशेषतः महिला वर्गाला मोठे कौतुक वाटायचे. त्यामुळे त्यांच्या साऱ्या चुका पोटात घालत जनता त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने नेहमी उभी राहिली. याच्या जोरावरच आपल्या पोएस गार्डन येथील आलिशान निवासस्थानात बसून जयललिता यांनी साऱ्या राज्यावर गेली तीन दशके हुकूमत गाजविली.\nअवघ्या दोन वर्षांच्या असताना पितृछत्र हरपलेल्या जयललिता लहानाच्या मोठ्या झाल्या त्या आईच्या सावलीत. त्यामुळे माझ्या जीवनात माझ्या आईचा खूप मोठा प्रभाव आहे असे त्या म्हणत. त्यानंतर त्यांच्यावर प्रभाव राहिला तो अर्थातच एम. जी. रामचंद्रन यांचा. अनेकांना माहिती नसेल पण देशात शालेय पोषण आहाराची योजना जर सर्वप्रथम कोणी सुरू केली असेल तर ती एम. जी. रामचंद्रन यांनी. लहानपणी गरिबीचे चटके सोसलेल्या या नेत्याने सत्ता मिळताच प्रथम शाळांमध्ये गरीब मुलांसाठी ही योजना सुरु केली. आज ती साऱ्या देशात राबविली जाते. त्याच पावलावर पाउल टाकत जयललिता यांनीही सतत लोकोपयोगी योजना राबविल्या. त्यावरुन त्यांना टिकेचे धनी व्हावे लागले. पण त्याची त्यांनी कधीही फिकीर केली नाही.\nगरिबांच्या कल्याणाची भाषा सारेच राजकारणी करतात. पण शब्दांपेक्षा कृती अधिक बोलते हे जयललिता यांना पुरते ठावूक होते. त्यामुळे त्यांनी गरिबांसाठी अनेक योजना राबविल्या. राज्यात अम्मा कॅंटिन सुरु केले. येथे केवळ पाच रुपयांत भरपेट नाश्‍ता व जेवण मिळत असे. येथे जेवून तृप्त होणारी गरीब जनता मनातून अम्मांना भरभरुन आशिर्वाद देत असे. खाल्लेल्या मिठाला जागावे ही म्हण प्रचलित आहे. आज तमिळनाडूत घरांघरात अम्मा साल्ट आहे. मध्ये जेव्हा बाजारात रुपये किलो मीठ होते तेव्हा त्यांनी रुपये किलो दराने अम्मा मीठ देण्यास सुरुवात क���ली. राज्यांत दहा रुपयांत अम्मा मिनरल वाटर मिळते. जयललिता यांची छबी असलेले हजार रुपयांचे लॅपटाप त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना मोफत दिले. आज राज्यातील अनेक रुग्णांलयात अम्मा फार्मसी आहे. तेथे स्वस्त दरात औषधे मिळतात. तेथे शिशूंसाठी अम्मा बेबी किट मोफत मिळते. गरिबांना घर बांधण्यासाठी स्वस्त दरात अम्मा सिमेंट मिळते. गरीब महिलांना त्यांनी मोफत मिक्‍सर वाटप केले. एवढेच नाही तर राज्यात सात मोठ्या थिएटरमध्ये अम्मा तिकीट योजनेत गरीबांना स्वस्त दरात सिनेमा पाहता येतो. या साऱ्या योजनांमुळे त्यांनी गरिबांच्या अम्मा हे बिरुद सार्थ ठरविले.\nआज जरी महिलांना राजकारणात स्थान असले तरी निर्णय घेण्याचे फारसे स्वातंत्र्य नाही. मात्र जयललिता यांनी हा समज खोटा ठरविला. तमाम मंत्रीगण, आमदार, विरोधक त्यांना सतत वचकून असत. आणि गेली तीन दशके त्यांनी पोलादी महिला ही आपली प्रतिमा पक्षात घट्ट रुजवली. याचे महिलांना मोठे कौतुक वाटे. जबरदस्त महत्वाकांक्षा या त्यांच्या गुणाने जयललिता यांना जीवनातील अनेक संकटांवर मात करण्याची ताकद दिली. मोकळ्या वेळेत साहित्याचे वाचन करणाऱ्या जयललिता यांचे हुशारी त्या जेव्हा इंग्रजीत संभाषण करीत तेव्हा नेहमी दिसत असे. याचा अनेकांना मोठा हेवा वाटत असे. साऱ्या दक्षिण भारतात तमिळनाडू वगळता कोणत्याही राज्यांत कधीही महिला मुख्यमंत्री होवू शकलेली नाही. अशा वेळी एकदा दोनदा नव्हे तर तब्बल पाच वेळा मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम जयललिता यांनी करून दाखविला. एकाचवेळी पोलादी महिला आणि गरिबांच्या अम्मा अशा दोन्ही प्रतिमा त्यांनी निर्माण केल्या आणि अंमलबाजवणीही केली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/australia-ball-tempering-deeply-hurts-see-condition-says-steve-smith-106208", "date_download": "2018-11-17T11:19:47Z", "digest": "sha1:3N6WL2V6ZGGEGGBJ2LDBU4Y5SRMSXXIH", "length": 9776, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Australia Ball tempering Deeply hurts to see the condition says Steve Smith आय एम सॉरी; स्मिथला अश्रू अनावर | eSakal", "raw_content": "\nआय एम सॉरी; स्मिथला अश्रू अनावर\nगुरुवार, 29 मार्च 2018\nया घटनेची मी स्वतः जबाबदारी स्वीकारतो आणि तुमची माफी मागतो. चांगली माणेसही चुका करतात. मी एक मोठी चूक करून बसलो आणि हे सर्व होऊ दिले. माझ्याकडून निर्णय घेण्यात चुका झाल्या. मला विश्वास आहे, की याची भरपाई नक्कीच मी करेल. माझ्याबाबत झालेली ही पहिली चूक आहे. मला तुम्हाला खात्रीने सांगतो की असे पुन्हा होणार नाही.\nसिडनी : चेंडू कुरतडल्याप्रकरणी एक वर्षांची बंदी घालण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने सर्वांची माफी मागितली. तसेच आयुष्यभर या घटनेचा मला पश्चाताप होत राहील असे सांगत त्याला अश्रू अनावर झाले.\nदक्षिण आफ्रिके-विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात झालेल्या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी आढळलेले कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तर, चेंडू कुरतडण्याची प्रत्यक्ष कृती करणारा कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट याला नऊ महिने निलंबित करण्यात आले आहे. स्मिथ मायदेशी परतला असून, त्याने आज पत्रकार परिषद घेत आपले म्हणणे मांडले.\nस्मिथ म्हणाला, ''या घटनेची मी स्वतः जबाबदारी स्वीकारतो आणि तुमची माफी मागतो. चांगली माणेसही चुका करतात. मी एक मोठी चूक करून बसलो आणि हे सर्व होऊ दिले. माझ्याकडून निर्णय घेण्यात चुका झाल्या. मला विश्वास आहे, की याची भरपाई नक्कीच मी करेन. माझ्याबाबत झालेली ही पहिली चूक आहे. मला तुम्हाला खात्रीने सांगतो की असे पुन्हा होणार नाही. ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार असताना हे सर्व माझ्यापुढे झाल्याने याची जबाबदारी मी स्वीकारतो. ऑस्ट्रेलियातील क्रिकेटप्रेमींची मी माफी मागतो. क्रिकेटबद्दल मला खूप प्रेम असून, युवा खेळाडूंना या खेळाकडे आकर्षित करण्यासाठी मी प्रय़त्न करेल.''\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-crime-private-lenders-103474", "date_download": "2018-11-17T11:14:07Z", "digest": "sha1:7EUOCU5UTXHY3HXAVYVT54QRKMB36ZCY", "length": 11526, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Crime on private lenders शिराळे, साठे, पेडणेकरसह दहा खासगी सावकारांवर गुन्हे | eSakal", "raw_content": "\nशिराळे, साठे, पेडणेकरसह दहा खासगी सावकारांवर गुन्हे\nशनिवार, 17 मार्च 2018\nकोल्हापूर - प्रफुल्ल शिराळे, मदन साठे, विजय पेडणेकर यांच्यासह दहा खासगी सावकारांवर आज करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पाच ते दहा टक्के व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतरही दमदाटी करून कुटुंबीयांना मारहाण करण्याची धमकी दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल झाल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले.\nकोल्हापूर - प्रफुल्ल शिराळे, मदन साठे, विजय पेडणेकर यांच्यासह दहा खासगी सावकारांवर आज करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पाच ते दहा टक्के व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतरही दमदाटी करून कुटुंबीयांना मारहाण करण्याची धमकी दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल झाल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले. याबाबतची फिर्याद सराफ बाबासो बाबू पडवळ (वय ४२, पडळवाडी, ता. करवीर) यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली होती.\nपोलिसांनी सांगितले की, संशयित आरोपी प्रफुल्ल शिराळे (कोष्टी गल्ली, शुक्रवार पेठ), मदन साठे (संध्यामठ गल्ली), जयकुमार बाबासाहेब पाटील (हालोंडी, ता. हातकणंगले), संजय वसंतराव कारेकर (लक्ष्मी गल्ली, महाद्वार रोड), शकुंतला विलास नाईक (शुक्रवार पेठ), विजय रामचंद्र पेडणेकर (शाहू बॅंकेजवळ, मंगळवार पेठ), अनिकेत जयसिंग तोडकर (उत्तरेश्‍वर पेठ), सुनीता आनंदराव आडूरकर (कोकाटे गल्ली, बुधवार पेठ), चंद्रकांत पुंडलिक सोनवणे (रविवार पेठ), तिरमित गवळी (राजेंद्रनगर) या सर्वांनी वेळोवेळी फिर्यादीस पाच ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत व्याजाने पैसे दिले. सन २०१४ पासून डिसेंबर २०१७ पर्यंत वेळोवेळी पडवळवाडी (ता. करवीर) येथे फिर्यादीच्या राहत्या घरी हे पैसे देण्यात आले.\nसन २०१४ ते डिसेंबर २०१७ दरम्यान वेळोवेळी फिर्यादीच्या घरी संशयित आरोपी यांचेकडून तीन वर्षांत देणे भागविण्यासाठी व्याजाने पैसे घेतले होते. त्यापोटी फिर्यादी पडवळ यांनी आरोपी यांचेकडून घेतलेल्या पैशांपेक्षा ज���दा पैसे दिले आहेत. तरीही संशयित दहा आरोपींनी जबरदस्तीने फिर्यादी पडवळ यांच्याकडे व्याज आणि मुद्दलची मागणी केली. फिर्यादीच्या घरी जाऊन वेळोवेळी त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून ठार मारण्याची व मिळकत काढून घेण्याची धमकी दिली. या वारंवार होणाऱ्या त्रासातून कंटाळून पडवळ यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.\nसंबंधित सर्व संशयित आरोपींना ठाण्यात बोलविले आहे. त्यांच्याकडून खातरजमा करून अधिक माहिती घेतली जाईल. दहा जणांवर गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी पंचनामाही केला जाणार असल्याचे तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल प्रशांत माने यांनी ‘सकाळी’शी बोलताना सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/margaret-sanger-smita-patwardhan-india-women-international-womens-day-101655", "date_download": "2018-11-17T12:03:04Z", "digest": "sha1:Q4UVCFOBRCIFRLOWL7KJ3BGMXQMAUCFS", "length": 26106, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Margaret Sanger smita patwardhan india women international women's day भारतातील स्त्रीची दैन्यावस्था आणि मार्गारेट सँगर | eSakal", "raw_content": "\nभारतातील स्त्रीची दैन्यावस्था आणि मार्गारेट सँगर\nगुरुवार, 8 मार्च 2018\nमार्गारेट सॅंगर या डाव्या विचारसरणीच्या होत्या. पण भारतीय डावे कधी कुटुंब नियोजनाबद्दल बोललेले मला माहित नाही. सध्याच्या परिस्थितीत भारतातले प्रश्न म्हणजे मानवी जीवनाला गरजेचे असलेले नैसर्गिक स्त्रोत आटत चालले आहेत. काही पुर्ण आटले आहेत उदाहरणार्थ वाळुचे दुर्भिक्ष्य, पाण्याचे दुर्भिक्ष्य, स्वच्छ हवेचे दुर्भिक्ष्य, कचऱ्याचा पेटलेला प्रश्न असे असंख्य प्रश्न सुटणे अशक्‍य झाले आहे ते सतत वाढणाऱ्या लोकसंख्येने. त्यासाठी इथे अनेक मार्गारेट सॅंगर जन्माला यायची गरज आहे\nआपण भारतीय लोक कोणत्याही गोष्टीचे माकड करण्यात प्रविण आहोत. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. हा दिन मुळात का पाळला जातो तर पुरुष प्रधान संस्कृतींमुळे निर्माण झालेले स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलली जावीत म्हणून. पण आपण तो एखादा सण असावा तसा साजरा करुन त्याचे गांभीर्यच नाहीसे केलेले आहे .\nस्त्रियांच्या मानवी हक्कांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती ए.के. सिक्री यांनी एक विशिष्ट भूमिका मांडली होती. ''गर्भात काही दोष आहे का, हे पहाण्यासाठी सोनोग्राफी तंत्राचा वापर करायला हवा. पण आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर स्त्री गर्भाची कत्तल करण्यासाठी करत आलो आहोत,'' असे ते म्हणाले होते. जेव्हा आपण देशातील जनतेच्या जनन हक्कांची ( Reproductive rights )चर्चा करतो तेव्हा एक लक्षात येते, की स्त्रियांना मुल हवे की नको हे ठरवण्याचाच हक्क आपण नाकारलेला आहे. भारतीय स्त्रियांना मानवी हक्कांची चवच चाखु देत नाहीत.\nजनन हक्काचा उल्लेख करताना 19 व्या शतकातील प्रख्यात अमेरिकन लेखिका, जनन नियंत्रण कार्यकर्त्या, लैंगिक शिक्षणाच्या पुरस्कर्त्या, नर्स मार्गारेट सँगर यांचे नाव आठवल्याशिवाय रहात नाही. त्यांनीच जनन नियंत्रण (Birth control ) हा शब्द अमेरिकेत रुढ केला. त्या काळी युरोप आणि अमेरिकेत संतती नियमनाच्या साधनांअभावी अनेक स्त्रिया सततच्या बाळंतपणामुळे क्षयरोगाला बळी पडत. नकोसे गरोदरपण टाळण्यासाठी शास्त्रीय माहितीअभावी त्या गर्भपात करुन घेत आणि अतिरक्तस्त्रावानेही मृत्युमुखी पडत. त्या देशांत बालविवाह प्रचलित नव्हते, तरीही ही अवस्था तेथे होती. तेव्हा भारतासारख्या देशांत तर याविषयी बोलायलाच नको. सॅन्गर यांची आई 22 वर्षांत एकुण 18 वेळा गरोदर राहिली आणि तिची 11 अपत्ये जिवंत राहिली. मार्गारेट त्यांपैकी 6 वे अपत्य. अपत्यसंख्या जास्त असली की गरीबी येते, असलेल्या दारिद्रयात वाढ होते हे भारतात या आधुनिक काळातही अनेकांना अजुनही समजत नाही. पण मार्गारेट यांना ते समजत होते. त्या काळी अमेरिकेत कॉमस्टॉक कायद्याप्रमाणे संतती नियमनाबद्दल बोलणे, संततीनियमनाचा प्रचार करणे हे अश्‍लील समजले जात असे आणि त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा होती. मार्गारेट यांनी या विघातक कायद्याला न जुमानता संततीनियमनाच्या प्रचारासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांना या कामात त्यांचा घटस्फोटित पहिला नवरा आणि दुसरा नवरा असे दोघेही मदत करत होते. त्यांच्यावर संततीनियमनाचा प्रचार करते म्हणुन खटला भरला गेला. त्या काळात त्या ब्रिटनमधे निघुन गेल्या. तेथे त्यांची भेट मुक्ततेचा सिध्दांत सांगणाऱ्या हॅवलॉक एलिस यांच्याबरोबर झाली. त्यामुळे स्त्रियांसाठी लैंगिक संबंध नुसते सुरक्षितच नाहीत; तर आनंददायकही झाले पाहिजेत हा नवा विचार मिळाला.\nयाच काळात त्यांनी युरोपमधे संततीनियमनासाठी वापरात असलेल्या साधनांची माहिती करुन घेतली. त्यांनी त्यावर अनेक पुस्तकेही लिहिली. त्यांच्यावर खटला चालवला गेला तेव्हा त्या न्यायाधीशाने निर्णय दिला की लैंगिक संबंधातुन गरोदर रहायचे नाही, अशा प्रकारचे संरक्षण घेण्याचा अधिकार स्त्रियांना नाही. त्यांनी या निर्णयाविरुध्द अपिल केले. तेव्हा न्यायमुर्ती फ्रेडरिक इ.क्रेन यांनी निर्णय दिला की वैद्यकीय तज्ज्ञ संततीनियमनासाठी उपाय सुचवु शकतील. हा निर्णय म्हणजे मार्गारेट यांच्या विचारांचा विजय होता. त्यांना समाजातील श्रीमंतवर्गाकडुन या कामासाठी भरघोस आर्थिक मदतही झाली. याच काळात त्यांनी सुनियोजित पालकत्व ही संकल्पना रुढ केली. त्याच बरोबर त्या कमी गुणवत्तेचे (अपंग ,मतीमंद या सारख्या आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असलेले मुल) मुल जन्माला येऊ नये या मताच्या पुरस्कर्त्या होत्या. जो पर्यंत स्त्रियांना नकोशा बाळंतपणातुन मुक्ती मिळत नाही तो पर्यंत समाजाचा आर्थिक स्तर उंचावणे अशक्‍य आहे हे त्यांना समजत होते. त्यांनी अमेरिकन बर्थ कंट्रोल लीगची स्थापना केली. या लीगची तत्वे आत्ताच्या काळातील बहुसंख्य भारतीयांना न मानवणारी आहेत; पण ती एका अर्थी अमेरिकन समाजाच्या उत्कर्षामागची कारणेच आहेत. ती तत्वे खालील प्रमाणे:\nआम्ही असे गृहित धरतो की बालकांना :\nप्रेम मिळाले पाहिजे .\nआईची प्रामाणिक इच्छा असेल तरच मुल जन्माला आले पाहिजे .( भारतात 99.99 % अपत्यजन्म हे बाईवर लादलेले असतात .)\nजन्म देताना आरोग्यपुर्ण जीवनाची खात्री देता यायला हवी. तसे नसेल तर अपत्यजन्म टाळले पाहिजेत.\n(सध्या आपल्या देशात आयोडिन मिठाची सरकारी जाहिरात उदाहरणार्थ पाहता येईल. गरोदर स्त्रीला मिठाच्या किंमतीची काळजी लागते. पण अपत्यजन्मानंतरच्या खर्चाचा मात्र कोठेही विचार केला जात नाही. सरकारनेच गरोदर स्त्रीला सकस आहार दिला पाहिजे, बाळंतपणाचा खर्च केला पाहिजे. सरकारी दवाखान्यात हेळसांड झाली की वाहिन्या बोंबा मारायला लागतात. कुपोषित बालके असु नयेत, हीदेखील सरकारचीच जबाबदारी. जरी कुपोषण असले तरी समाजसेवी म्हणवल्या जाणाऱ्या संस्था कुटुंब नियोजनाचा प्रचार करत नाहीत; पण सरकारच्या नावाने ओरडा सुरु करतात. कुटुंब नियोजनाचा प्रचार केला तर NGO चेच कुपोषण होईल ही सार्थ भिती त्या मागे आहे .)\nमार्गारेट सँगर या डाव्या विचारसरणीच्या होत्या. पण भारतीय डावे कधी कुटुंब नियोजनाबद्दल बोललेले मला माहित नाही. सध्याच्या परिस्थितीत भारतातले प्रश्न म्हणजे मानवी जीवनाला गरजेचे असलेले नैसर्गिक स्त्रोत आटत चालले आहेत. काही पुर्ण आटले आहेत उदाहरणार्थ वाळुचे दुर्भिक्ष्य, पाण्याचे दुर्भिक्ष्य, स्वच्छ हवेचे दुर्भिक्ष्य, कचऱ्याचा पेटलेला प्रश्न असे असंख्य प्रश्न सुटणे अशक्‍य झाले आहे ते सतत वाढणाऱ्या लोकसंख्येने. त्यासाठी इथे अनेक मार्गारेट सँगर जन्माला यायची गरज आहे. भारतीय समाज हा अपत्यजन्माकडे ,त्यातही मुलगा जन्माला येण्याकडे पुर्णपणे स्वार्थी मनोवृत्तीतुन पहात आला आहे. त्यासाठी हा समाज अमानुषतेचा कळसही गाठतो. जर अपत्यजन्म हे म्हातारपणची सोय म्हणुन असतील, म्हणजेच देशाच्या कल्याणासाठी नसतील तर सरकारने त्यासाठी खर्च करणे म्हणजे 'आंधळं दळतय आणि कुत्रं पिठ खातयं' असेच आहे. एक अपत्य की दोन अपत्य हा इथे प्रश्न नसून, त्या जन्माला येणाऱ्या संततीला मानवी गरजेच्या वस्तु वैध मार्गाने आणि सहज मिळणार आहेत का, हा प्रश्न आहे. भारतात डावे अडकले आहेत ते जातीय आणि वर्गीय वाद उकरुन काढत. खरा प्रश्न आहे तो स्त्री-दास्य दूर करण्याचा. त्याकडे तथाकथित पुरोगाम्यांना लक्ष द्यायला वेळच नाही. मार्गारेट सँगरना अमेरिकन समाजाकडुन मिळालेला पाठिंबा पाहता इथेच भारतीय आणि पाश्‍चात्य समाजमनातील फरक स्पष्ट होतो.\nटीप : मार्गरेट सँगर यांचे संततीनियमन हे निव्वळ स्त्रियांच्या आरोग्यासाठीच होते. मार्गारेटना गर्भपात मान्य नव्हता. गर्भधारणा टाळली जावी हाच त्यांचा दृष्टीकोन होता. त्यांची विचारसरणी पुर्णपणे नैतिक आणि दयाळु भावनेची होती. पण र.धो. कर्वेंचे संततीनियमन हे पुरुषांच्या अनैतिक वर्तनाला समर्थन देण्यासाठी होते. त्यामुळे मार्गारेट सँगरच खऱ्याखुऱ्या संततीनियमनासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या होत्या, असे म्हणावेसे वाटते.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहो��ण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/diwali-ank-2/", "date_download": "2018-11-17T10:54:14Z", "digest": "sha1:55ZZS4NXODF2V37PDFR32Q63KLGMUOVN", "length": 14616, "nlines": 247, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्वागत दिवाळी अंकांचे – २ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम���हाला पाठविला जाईल\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nमुख्यपृष्ठ विशेष दिवाळी विशेष\nस्वागत दिवाळी अंकांचे – २\n‘चंद्रकांत’ या दिवाळी अंकाचे यंदाचे ५४वे वर्ष आहे. केनियामध्ये घडलेल्या खळबळजनक घटना व त्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीवर आधारित ‘मसाई’ ही कादंबरी या अंकात आहे. कादंबरीत सत्यघटना, आधुनिक इतिहास आणि कल्पनाविलास यांचा संयोग साधून मनोरंजन कथानक लेखक उमेश कदम यांनी गुंफले आहे. याबरोबरच प्रा. डॉ. अरुण हेबळेकर, डॉ. श्रीकृष्ण जोशी, पु. रा.रामदासी आणि डॉ. श्रीकांत मुंदरगी यांचे अभ्यासपूर्ण लेख हे या दिवाळी अंकाचे विशेष आकर्षण आहे.\nसंपादिका : नीलिमा राजेंद्र कुलकर्णी\nमूल्य : २५० रुपये, पृष्ठ : २६८\n‘दक्षता’ हा दिवाळी अंक यंदा आरोग्य, राजकारण, दळण- वळण, कुटुंबव्यवस्था, पोलीस यंत्रणा, पर्यावरण, ऊर्जा, संगणक आणि सायबर जगत अशा विविध विषयांचा आढावा घेणारा आहे. तसेच चीनच्या १९६२ सालच्या आक्रमणात नेफामध्ये वालाँग येथे प्राणपणाने लढलेल्या ले. कर्नल श्याम चव्हाण यांच्या अभिजात साहित्यकृतीची सविस्तर झलकही वाचायला मिळेल. ‘वीरांची शौर्य बखर’ हा कर्नल चव्हाण यांचा लेख आपल्या सैन्याने चिनी आक्रमणाला कशी बेडरतेने टक्कर दिली याविषयी माहिती सांगणारा आहे.\nसंपादक : यशवंत नामदेव व्हटकर\nमूल्य : ८० रुपये, पृष्ठ : २१२\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलगर्जना – पाडोपाडी स्वराज्याची\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bhandara-gondia-bypoll-2018-ncp-or-congress-who-will-contest-the-seat/", "date_download": "2018-11-17T11:35:31Z", "digest": "sha1:3WYCBSYJGTGV4CKKTTPDU6M3DXYLU7WE", "length": 6929, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाना पटोले की प्रफुल्ल पटेल ? कोण लढवणार भंडारा-गोंदियाच्या लोकसभेची जागा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनाना पटोले की प्रफुल्ल पटेल कोण लढवणार भंडारा-गोंदियाच्या लोकसभेची जागा\nटीम महाराष्ट्र देशा : गोंदिया-भंडाऱ्याच्या लोकसभा जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मोठा होण्याचे चिन्ह आहेत. पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत . आम्ही जिंकलेली जागा आम्हीच लढवणार, त्याला पर्याय नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे पोटनिव��णुकीसाठी गोंदियाच्या जागेवर दावा केला आहे.\n२०१४ ची लोकसभा निवडणूक लढवून नाना पटोले सत्तेवर आले. पटोलेंनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला. मात्र, पटोलेंच्या आधी राष्ट्रवादीचे माजी खासदार प्रफुल्ल पटेल सलग 3 वेळा गोंदिया-भंडाऱ्यातून निवडून आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीही सहजासहजी ही जागा सोडणार नाही. त्यामुळे ही जागा नेमकं कोण लढवणार आणि कोणाविरोधात लढवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\nमराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील\nऔरंगाबाद : “मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मागासवर्ग आयोगाचा अहवालात सकारात्मक आहे. त्यावर अभ्यास सुरु आहे.…\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2016/01/blog-post_8.html", "date_download": "2018-11-17T10:38:30Z", "digest": "sha1:CKFXPZETODFSB6LO2V66HI3QL2ZCW4DD", "length": 9218, "nlines": 32, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ‘पोलिस लाईन’ म्युझिक लाँच सोहळा संपन्न", "raw_content": "\n‘पोलिस लाईन’ म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nआपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अनेक घटनांचे प्रतिबिंब चित्रपटाच्या माध्यमातून उमटत असते. समाजाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या ‘पोलिस’ या महत्त्वपूर्ण घटकाची कथा आता मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातली आहे. नाण्याच्या एकाच बाजूचा विचार आपण अनेकदा करत असतो दुसरी बाजू तशीच अंधारात रहाते. या अंधारात राहिलेल्या बाजूवर प्रकाश टाकण्याचं काम दिग्दर्शक राजू पार्सेकर यांनी आपल्या आगामी ‘पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य या चित्रपटातून केलं आहे. साईश्री क्रिएशन प्रस्तुत जिजाऊ क्रिएशन निर्मित या मराठी चित्रपटातून पोलिसांची एक वेगळी बाजू मांडण्यात आली आहे.\nनुकतंच या सिनेमाचं म्युझिक लाँन्च डॉ. पी.एस.कृष्णमुर्ती यांच्या हस्ते संपन्न झालं. सिनेमाचा ट्रेलरसुध्दा यावेळी दाखवण्यात आला. ज्येष्ठ गायक अनुप जलोटा यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. \"सदरक्षणाय खलनिग्रणाय” आणि “आख्खा शिनेमा पाहून घे’’ ही दोन गीते या चित्रपटात आहेत. ही गीते कौतुक शिरोडकर, नितीन तेंडुलकर यांनी शब्दबद्ध केली असून प्रविण कुवर, अभिषेक शिंदे यांचा संगीतसाज गीतांना लाभला आहे. आदर्श शिंदे, भारती मढवी, प्रविण कुवर यांनी ही गीते स्वरबद्ध केली असून प्रविण कुवर, ओंकार टिकले यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे.नृत्यदिग्दर्शन संतोष पालवणकर यांचं आहे. यातल्या “आख्खा शिनेमा पाहून घे’’ हे गीत मानसी नाईकवर चित्रित करण्यात आलं आहे.\nसामान्यांच्या सेवेला कायम तत्पर असणाऱ्या पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वतःच्या ही काही गरजा आहेत. अहोरात्र सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या पोलिसांच्या या गरजांचा विचार व्हावा यासाठी ‘पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य या चित्रपटाची निर्मिती जिजाऊ क्रिएशनतर्फे करण्यात आली. रंजनातून अंजनाची जाणीव करून देणारा हा सिनेमा २९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nसतत ‘ऑन ड्यूटी’ असल्याने ढासळते आरोग्य, तणाव, निवासस्थानाची दुर्दशा, तुटपुंजा पगार अशा अनेक समस्यांमुळे पोलिस त्रस्त आहेत. पोलिसांना भेडसावणाऱ्या या समस्यांवर ‘पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्यया चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. हा चित्रपट सर्वसामान्यांना पोलिसांच्या वेदनेची नक्कीच जाणीव करून देईल.\nश्रीधर चारी, भारती शेट्टी व निक्षाबेन मोदी या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. रुपाली पवार व वैशाली पवार या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. चित्र��टाची कथा दिपक पवार यांची असून पटकथा, संवाद अमर पारखे, राजू पार्सेकर, संदेश लोकेगांवकर यांचे आहेत. दिग्दर्शन राजू पार्सेकर यांचे आहे. सतीश पाटील यांनी संकलनाची व निलेश ढमाले यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे.\nजयंत सावरकर, सतीश पुळेकर, प्रदीप पटवर्धन, विजय कदम, प्रदीप कबरे, प्रमोद पवार, जयवंत वाडकर,संतोष जुवेकर, मानसी नाईक,निशा परुळेकर, पूर्णिमाअहिरे-केंड, नूतन जयंत, प्रणव रावराणे, सतीश सलागरे, जयवंत पाटेकर, स्वप्नील राजशेखर, शर्मिला बाविस्कर, मनोज टाकणे, बालकृष्ण शिंदे, अतुल सणस, रियाज मुलाणी, संदेश लोकेगांवकर, शितल कलापुरे, अश्विनी सुरपूर, लीना पालेकर, आरती कुलकर्णी, दिनेश मोरे, उमेश बोळके, पार्थ घोरपडे, युवराज मोरे, नवतारका सायली संजीव, या कलाकारांच्या भूमिका यात आहेत. २९ जानेवारीला ‘पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-states-government-serender-infront-central-government-give-water", "date_download": "2018-11-17T11:49:15Z", "digest": "sha1:XLNINJUERNTFMDUOVRSLZUUZLGLUPLXK", "length": 16428, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, state's government serender infront of central government to give water to Gujarat | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुजरातला पाणी देण्यासाठी राज्याचे केंद्रासमोर लोटांगण\nगुजरातला पाणी देण्यासाठी राज्याचे केंद्रासमोर लोटांगण\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nनाशिक : नार-पार, दमणगंगा-पिंजाळ या पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी गुजरातला देण्यासाठी केंद्र सरकारपुढे राज्याने लोटांगण घातल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व पक्षाच्या जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केली.\nसरकारने हे पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात वळविण्यासाठी सविस्तर अहवाल तयार करावा. तसेच योग्य ती कारवाई न केल्यास येत्या काळात राष्ट्रवादी प्रत्येक तालुक्यात सभा घेईल, असा इशारा पत्रकार परिषदेत दिला. या वेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे व आमदार जयंत जाधव उपस्थित होते.\nनाशिक : नार-पार, दमणगंगा-पिंजाळ या पश्‍चिम वाहिनी न���्यांचे पाणी गुजरातला देण्यासाठी केंद्र सरकारपुढे राज्याने लोटांगण घातल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व पक्षाच्या जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केली.\nसरकारने हे पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात वळविण्यासाठी सविस्तर अहवाल तयार करावा. तसेच योग्य ती कारवाई न केल्यास येत्या काळात राष्ट्रवादी प्रत्येक तालुक्यात सभा घेईल, असा इशारा पत्रकार परिषदेत दिला. या वेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे व आमदार जयंत जाधव उपस्थित होते.\nपश्‍चिमवाहिनी नद्यांचे एक थेंब पाणी गुजरातला देणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात मात्र नार-पार-गिरणा जोड प्रकल्पाच्या अहवालासाठी साडेतेरा कोटींचा निधी मंजूर करत राज्याच्या हक्‍काचे पाणी गुजरातला देण्याचा डाव आखण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला. या प्रकल्पासोबतच दमणगंगा-गोदावरी लिंकचा सविस्तर अहवाल सरकार का तयार करत नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.\nतापी खोरे महामंडळाने राष्ट्रीय जलविज्ञान विकास प्राधिकरणाच्या अहवालाला मंजुरी देत नार-पारच्या खोऱ्यात १९.३८ टक्के पाणी उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात वळविणे शक्य असल्याचे म्हणाले आहे. मात्र, अशा परिस्थितीत राज्य सरकारने केवळ १०.५० टक्के टीएमसी पाणी वळविण्यासाठी नार-पार-गिरणा अहवाल तयार करण्यास मान्यता देत निधी मंजूर केला आहे. त्यामुळे उर्वरित पाणी नार-पार-तापी खोऱ्यातून गुजरातला पळविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला.\nनार-पार, दमणगंगा-एकदरे खोऱ्यात एकूण १३३ टीएमसी पाणी आहे. नार-पार-गिरणा व दमणगंगा-पिंजाळ-गोदावरी प्रकल्पाद्वारे तापी, गिरणा व गोदावरी खोऱ्यात वळविणे शक्य आहे. त्यामुळे येवला, नांदगाव व चांदवडला तसेच जळगाव, धुळे, मराठवाड्याला फायदा होईल, असा विश्‍वास पगार यांनी व्यक्‍त केला.\nनाशिक सरकार government महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व���यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugar-sess-issue-law-ministries-court-8236", "date_download": "2018-11-17T11:53:40Z", "digest": "sha1:36N7ZRYAMHC23HKWZI7WHGSMUKF3LJIZ", "length": 14372, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Sugar sess issue in law ministries court | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाखरेच्या उपकराचा चेंडू कायदा मंत्रालयाच्या कोर्टात\nसाखरेच्या उपकराचा चेंडू कायदा मंत्रालयाच्या कोर्टात\nमंगळवार, 15 मे 2018\nनवी दिल्ली : साखरेवर उपकर आकारणीच्या प्रस्तावावर पेच वाढला असून, याबाबत नेमलेल्या मंत्रिगटाने आता कायदा मंत्रालयाचा सल्ला घेण्याचे ठरविले आहे. वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कायद्यात केवळ चैनीच्या वस्तूंवरच उपकर आकारण्याची तरतूद असून, यातून जमा होणारी रक्कम राज्यांना होणाऱ्या महसूल हानीच्या भरपाईसाठी मिळणार आहे. असे असताना साखरेवर उपकर कसा आकारता येईल हा तांत्रिक प्रश्‍न मंत्रिगटापुढे आहे.\nनवी दिल्ली : साखरेवर उपकर आकारणीच्या प्रस्तावावर पेच वाढला असून, याबाबत नेमलेल्या मंत्रिगटाने आता कायदा मंत्रालयाचा सल्ला घेण्याचे ठरविले आहे. वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कायद्यात केवळ चैनीच्या वस्तूंवरच उपकर आकारण्याची तरतूद असून, यातून जमा होणारी रक्कम राज्यांना होणाऱ्या महसूल हानीच्या भरपाईसाठी मिळणार आहे. असे असताना साखरेवर उपकर कसा आकारता येईल हा तांत्रिक प्रश्‍न मंत्रिगटापुढे आहे.\nसाखरेवर उपकर आकारणीनंतर जमा होणाऱ्या रकमेतून ऊस उत्पादकांची थकबाकी चुकते करणे सोईचे होईल असे सरकारचे म्हणणे आहे. ही रक्कम सुमारे 6700 कोटी रुपये असेल, असा सरकारचा अंदाज आहे. याआधीच सरकारने ऊस उत्पादकांना प्रतिक्विंटल साडेपाच रुपये अंशदान दिले आहे. इथेनॉलवरील जीएसटी पाच टक्‍क्‍यांवर आणण्याचाही प्रस्ताव आहे. मात्र, उपकर आकारणीचा लाभ फक्त निवडक राज्यांनाच होईल, असा आक्षेप काही राज्यांचा आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये साखरेवरील उपकराच्या प्रस्तावाला ���श्‍चिम बंगाल, केरळ आदी राज्यांकडून झालेल्या विरोधानंतर यावर निर्णयासाठी पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा गट नेमला होता. या मंत्रिगटाची सोमवारी (ता.१४) बैठक होऊन त्यात कायदा मंत्रालयाचा सल्ला घेण्याचे ठरले.\nमंत्रालय वस्तू आणि सेवाकर ऊस पश्‍चिम बंगाल केरळ\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-subhash-deshmukh-says-chain-warehouse-will-develop-state-maharashtra-9074", "date_download": "2018-11-17T11:50:15Z", "digest": "sha1:FGSRMP4GXPATGZHMFPESSBSIJPOD73NX", "length": 16906, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, subhash deshmukh says chain of warehouse will develop in state , Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात गोदामांचे जाळे निर्माण करणार : सुभाष देशमुख\nराज्यात गोदामांचे जाळे निर्माण करणार : सुभाष देशमुख\nशुक्रवार, 8 जून 2018\nमुंबई : राज्यात हमीभावाने कापूस, तूर, हरभरा व इतर कडधान्ये तसेच तृणधान्ये खरेदीसाठी गोदामांची जिल्हानिहाय उपलब्धता, साठवण क्षमता आदी तपशील जमा करून राज्यातील विविध विभागांच्या गोदामांचे जाळे (ग्रीड) निर्माण करण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.\nमुंबई : राज्यात हमीभावाने कापूस, तूर, हरभरा व इतर कडधान्ये तसेच तृणधान्ये खरेदीसाठी गोदामांची जिल्हानिहाय उपलब्धता, साठवण क्षमता आदी तपशील जमा करून राज्यातील विविध विभागांच्या गोदामांचे जाळे (ग्रीड) निर्माण करण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.\nया अनुषंगाने मंत्री देशमुख तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस कृषी विभागाचे प्रभारी अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ. योगेश म्हसे, जलसंपदा विभागाचे सचिव रा. वा. पानसे, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक एन. नवीन सोना, महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, पणन महासंघाचे सरव्यवस्थापक कल्याण कानडे यांच्यासह पणन विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.\nराज्यातील सहकारी पणन व्यवस्था बळकट करण्यासाठी ‘अटल महापणन विकास अभियान’ राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध उपक्रमांबरोबरच धान्यसाठवण गोदामांचा व्यावसायिक व पूर्ण क्षमतेने वापर अपेक्षित आहे. यासाठी कार्पोरेट क्षेत्रासह समाजाच्या विविध घटकांचा सहभाग घेण्यात येत आहे.\nखरेदी केले जाणारे धान्य ठेवण्यासाठी जवळच्या गोदामाची माहिती मिळण्यासह वाहतुकीचा खर्च वाचू शकेल.\nया ग्रीडमध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या, खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी सहकारी संस्था आदींच्या गोदामांची माहिती जमा करण्यात येणार आहे. यामध्ये गोदामांचे जीआयएस मॅपिंगसह स्थळ दाखविणारे ऑनलाइन नकाशे वेबसाईट व ॲपवर उपलब्ध करुन देण्याची संकल्पना राबविण्यात येणार आहे.\nनॅशनल को-लॅटरल मॅनेजमेंट सर्व्हिसेस लि. (एनसीएमएल) या कॉर्पोरेट संस्थेने स्वत:चे गोदामांचे ग्रीड स्थापन केले आहे. या संस्थेची मदत राज्यातील गोदामांचे ग्रीड किंवा नेटवर्क तयार करण्यासाठी घेण्यात येणार आहे.\nअन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. बापट यांनी सहकार व पणन विभागाच्या गोदामांसह पाटबंधारे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांच्या गोदामांचा धान्य साठवणुकीसाठी उपयोग करण्याचे निर्देश दिले.\nहमीभाव कापूस तूर सुभाष देशमुख गिरीश बापट मंत्रालय कृषी विभाग महाराष्ट्र जलसंपदा विभाग कृषी पणन\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगाम���त आतापर्यंत ९१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/tax-recovery-of-rs-21-00-crores-on-subsidized-cylinders-by-government-271221.html", "date_download": "2018-11-17T11:14:36Z", "digest": "sha1:FRDTNQJQJXRKPCI4NE5ADYBWX5TW4TN2", "length": 13574, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सिलेंडरवरची सबसिडी तुम्ही सोडली,सरकारने 2100 कोटींची केली वसुली", "raw_content": "\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nसिलेंडरवरची सबसिडी तुम्ही सोडली,सरकारने 2100 कोटींची केली वसुली\nसरकार अनुदानित सिलेंडरवर 2100 कोटी रुपये कर वसूल करत असल्याचं माहिती अधिकारात उघड झालंय.\n02 आॅक्टोबर : तुम्ही अनुदान न घेता सिलेंडर घेण्यास सक्षम असाल तर सिलेंडवर अनुदान घेऊ नका असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. पण, दुसरीकडे सरकार अनुदानित सिलेंडरवर 2100 कोटी रुपये कर वसूल करत असल्याचं माहिती अधिकारात उघड झालंय.\nगरिबांना,सर्वसामान्यांना खेड्यात चुलीवर स्वयंपाक करून महिलांना त्रास होतो म्हणून शक्य असेल त्यांनी अनुदानित गॅस सिलेंडरच अनुदान सोडावं असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत लाखो लोकांनी हे अनुदान घेणं बंद केलं. त्यामुळे अनेक महिलांना हे अनुदान दिल्याच्या जाहिराती मोदी सरकारला करता आलंय. मात्र हेच मोदी सरकार या अनुदानित सिलेंडरवर २१०० कोटी रूपये कर लाऊन मिळवतं असल्याचं माहिती अधिकारात उघड झालंय.\nपुण्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी पेट्रोलियम मंत्रालयाकडे सिलेंडरच्या करापोटी जमा होणाऱ्या रकमेची माहिती मागितली होती. सुरूवातीला अशी माहिती उपलब्ध नसल्याचं उत्तर त्यांना देण्यात आलं होतं. मात्र, अपील दाखल केल्यानंतर अनुदानित सिलेंडरवरच्या करापोटी केंद्र सरकारला वर्षाला २१०० कोटी रूपये मिळत असल्याची माहिती देण्यात आलीये. त्यामुळे अच्छे दिन आणायचे वायदे करणारं सरकार सिलेंडरवर अनुदान ही देतंय आणि दुसरीकड��� भरमसाठ कर ही वसूल करत असल्याच उघड झालंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: subsidyअनुदानित सिलेंडरमोदी सरकारसिलेंडर\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rajkot-bank-witness-suspicious-investment-crores-25138", "date_download": "2018-11-17T11:48:06Z", "digest": "sha1:AYXCSDKFUBNTJSROLHLF4BWHVXGVHBQN", "length": 13365, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajkot bank witness suspicious investment of crores राजकोटमधील बॅंकेत 871 कोटींच्या संशस्यास्पद ठेवी | eSakal", "raw_content": "\nराजकोटमधील बॅंकेत 871 कोटींच्या संशस्यास्पद ठेवी\nसोमवार, 9 जानेवारी 2017\nया बॅंकेच्या अनेक खात्यांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. प्राप्तिकर विभागाला या खात्यांमध्ये एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या. ही सर्व रक्कम 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान भरलेली असून, यापैकी 108 कोटी रुपये काढल्याचेही निदर्शनास आले आहे\nनवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने राजकोटस्थित सहकारी बॅंकेमध्ये 871 कोटी रुपयांच्या संशयास्पद ठेवी ठेवल्याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. या बॅंकेतील सर्व ठेवी साडेचार हजार नवीन खाती खोलून त्यामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या खात्यांपैकी साठ ते सत्तर खात्यांवर नमूद केलेले मोबाईल नंबर एकसारखेच असल्याने प्राप्तिकर विभागाला संशय आला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ही प्राप्तिकर विभागाची सर्वांत मोठी कारवाई आहे.\nया प्राप्तिकर विभागाने कर कायद्यांतर्गत या बॅंकेची चौकशी सुरू केली आहे. या बॅंकेच्या अनेक खात्यांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. प्राप्तिकर विभागाला या खात्यांमध्ये एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या. ही सर्व रक्कम 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान भरलेली असून, यापैकी 108 कोटी रुपये काढल्याचेही निदर्शनास आले आहे. नोटाबंदीनंतर बॅंकेच्या हालचाली संशयास्पद असल्याचे निरीक्षणही प्राप्तिकर विभागाने नोंदविले. विशेषत: संशयास्पद ठेवी असणारी खाती सुरू करण्यासाठी पॅन नंबरही दिलेला नाही; तसेच अनेक कागदपत्रांवर खातेदारांच्या सह्याही नाहीत.\nनोटा जमा करून घेण्यासाठी दीड कोटी घेतले\nबॅंकेच्या माजी संचालकांच्या मुलाला 30 बॅंक खात्यांमध्ये ठेवी ठेवण्यासाठी 1 कोटी रुपये मिळाल्याचे आढळले आहे. पैसे भरताना भरावयाच्या स्लीप एकाच व्यक्‍तीकडून भरण्यात आल्या आहेत. याचसोबत बॅंकेच्या उपाध्यक्षांच्या पत्नीला ही रक्कम ठेवण्यासाठी 64 लाख रुपये मिळाल्याचेही समोर आले आहे. ही रक्कम नंतर सराफा व्यावसायिकांकडे ठेवण्यात आली होती, असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. हा पैसा आरटीजीएस आणि इतर बॅंक खात्यांमध्ये वळविण्याचे प्रयत्न सुरू होते, असे प्राप्तिकर विभागाने आपल्या अहवालात नमूद केले आहे.\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भ���षण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/beta/2018/11/01/next-song-of-thugs-of-hindostan-shows-katrina-s-hot-moves/", "date_download": "2018-11-17T11:25:15Z", "digest": "sha1:TQXZIJOWTU6SSFXYJVGNQH37HFK66V6H", "length": 10443, "nlines": 231, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "‘मंजुर-ए-खुदा’ गाण्यात कतरिनाच्या कातिल अदा! -", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘मंजुर-ए-खुदा’ गाण्यात कतरिनाच्या कातिल अदा\n‘मंजुर-ए-खुदा’ गाण्यात कतरिनाच्या कातिल अदा\nऐन दिवाळीमध्ये यशराज फिल्म्सचा बिग बजेट ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चित्रपट प्रदर्शित होतोय. या सिनेमातील सिनेमाची निर्मिती मूल्यं, तगडी स्टारकास्ट आणि स्पेशल इफेक्ट्स यांमुळे आधीच हा चित्रपट चर्चेत आहे. त्यात कतरिना कैफचं ‘सुरैय्या’ हे गाणं तिच्या हॉट मुव्ह्जमुळे चांगलंच लोकप्रिय झालं. म्हणूनच आता कतरिनाचं आणखी एक साँग प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘मंजूर-ए-खुदा’ असे या गाण्याचे शब्द आहेत.\n‘मुजूर-ए-खुदा’ मध्येही कतरिनाच्या कातिल अदा पाहायला मिळत आहेत. या गाण्यात कतरिनाने सोनेरी ड्रेस घातला आहे. मात्र हे केवळ आयटम-साँग कॅटेगरीतलं गाणं नसून या गाण्यातून साहसकथा सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय. हे गाणं गायलं आहे सुखविंदर सिंग आणि श्रेय घोषल यांनी, तर या गाण्याला संगीत दिलंय अजय-अतुल या मराठी जोडगोळीने.\nयशराज फिल्म्सने या गाण्याची झलक प्रसिद्ध केल्यावर नेटिझन्सनी मोठ्या प्रमाणावर गाणं ‘लाईक’ केलं आहे. या गाण्याला ‘व्हूज’ही मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत. या गाण्याचं मेकिंगही यशराज फिल्म्सने प्रसिद्ध केलं आहे.\nया सिनेमात अमिर खान, अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख, कतरिना कैफ अशी स्टारकास्ट आहे. दिवाळीचं औचित्य साधून प्रेक्षकांची गर्दी खेचण्यासाठी 8 नोव���हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.\nPrevious शाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला\nNext #MeToo राखी सावंतची तनुश्रीकडे ‘एवढ्या’ रक्कमेची मागणी\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nशाहरुखच्या बंगल्याला हजारो दिव्यांची रोषणाई\nकिंग खानच्या ‘झिरो’ ट्रेलरने मोडला रेकाॅर्ड\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathiuse-weedicides-rabbi-cropsagrowonmarathi-2264?tid=202", "date_download": "2018-11-17T11:53:52Z", "digest": "sha1:KIZFWN45XI5AYLX3LS4GEPQM72PMTXHO", "length": 17580, "nlines": 200, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,use of weedicides in rabbi crops,AGROWON,marathi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत्रण\nरब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत्रण\nरब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत्रण\nरब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत्रण\nरब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत्रण\nरब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत्रण\nडॉ. अशोक जाधव, सुनिता पवार\nमंगळवार, 24 ऑक्टोबर 2017\nपिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत तणनियंत्रण आवश्‍यक असते. तणनियंत्रणासाठी एकात्मिक तणनियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. मात्र मजुरांची कमतरता असल्यास पीकनिहाय योग्य तणनाशकांचा वापर करावा.\nएकात्मिक तणनियंत्रणाच्या विविध पद्धती आहेत. त्यामध्ये पेरणीपूर्व मशागत, लागवड करतानाची मशागत, आंतरमशागत, तणनाशकांचा वापर आदी पद्धतींचा समावेश होतो.\nतणनाशकांचा वापर करताना महत्त्वाच्या बाबी :\nपिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत तणनियंत्रण आवश्‍यक असते. तणनियंत्रणासाठी एकात्मिक तणनियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. मात्र मजुरांची कमतरता असल्यास पीकनिहाय योग्य तणनाशकांचा वापर करावा.\nएकात्मिक तणनियंत्रणाच्या विविध पद्धती आहेत. त्यामध्ये पेरणीपूर्व मशागत, लागवड करतानाची मशागत, आंतरमशागत, तणनाशकांचा वापर आदी पद्धतींचा समावेश होतो.\nतणनाशकांचा वापर करताना महत्त्वाच्या बाबी :\nतणनाशकाची निवड, वापरावयाचे प्रमाण व वेळ इत्यादींबाबत योग्य माहिती असावी.\nशक्‍यतो पीक पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वीचीच तणनाशके वापरावीत. उदा. एकदल पिकात ॲट्राझीन; तर द्विदल पिकांसाठी पेंडीमिथॅलीन.\nउभ्या पिकातील तणनियंत्रणासाठीही तणनाशकांचा वापर करता येतो. मात्र त्यासाठी पिकाचा वर्ग माहित असणे आवश्‍यक आहे.\nउभ्या पिकात तणनाशकांचा चांगला परिणाम दिसण्यासाठी तणे २ ते ४ पानांवर असताना फवारणी करावी.\nतणनाशकांची फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. किमान २ ते ३ तास सूर्यप्रकाश असावा.\nपाठीवरील साधा फवारणी पंप वापरावा. फ्लॅटपॅन किंवा फ्लडजेट नोझलचा वापर करावा. फवारणीचा अंश पिकावर जाऊ नये यासाठी वाऱ्याचा वेग कमी असताना फवारणी करावी.\nवेळ : पीक उगवणीपूर्वी\nतणनाशक : प्रतिहेक्‍टरी प्रति ३०० लिटर पाणी ॲट्राझीन (५० डब्ल्यु. पी)१००० ग्रॅम\nवेळ : पीक उगवणीपूर्वी\nतणनाशक : प्रतिहेक्‍टरी प्रति ३०० लिटर पाणी पेंडीमिथॅलीन (३० टक्के) २.५ लिटर\nटीप : पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी करावी.\nतणनाशक : प्रतिहेक्‍टरी प्रति ३०० लिटर पाणी ऑक्‍झीफ्लोरफेन (१० टक्के) १ लिटर\nटीप : पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी.\nवेळ : पीक उगवणीपूर्वी\nतणनाशक : प्रतिहेक्‍टरी प्रति ३०० लिटर पाणी ऑक्‍झीफ्लोरफेन (१० टक्के) १ लिटर\nटीप : पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी करावी.\nवेळ : पीक उगवणीपूर्वी\nतणनाशक : प्रतिहेक्‍टरी प्रति ३०० लिटर पाणी\nऑक्‍झीफ्लोरफेन (१० टक्के) १ लिटर किंवा पेंडीमिथॅलीन (३० टक्के) २.५ लिटर\nटीप : ऑक्‍झीफ्लोरफेनची फवारणी करणार असल्यास पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी करावी. पेंडीमिथॅलीन फवारणी करणार असल्यास पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खूरपणी करावी. किंवा पेरणीनंतर ३ व ६ आठवड्यांनी अशा दोन खुरपणी कराव्यात.\nपीक उत्पादनात होणारी घट (टक्के)\nसूर्यफूल ३० ते ३३\nकरडई ३० ते ३५\nहरभरा २५ ते ४१\nगहू ३० ते ३५\nकरडई १५ ते ४५\nसूर्यफुल १५ ते ४५\nसंपर्क : डॉ. अशोक जाधव, ९४२१३९२१९२\n(उपसंचालक : संशोधन पिके, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nतुरीवर पिसारी पतंगाचा प्रादुर्भावकिडीचे शास्त्रीय नाव ः इक्झेलॅस्टीस ॲटोमोसा १...\nतुरीमध्ये आंतरमशागत महत्त्वाची...तूर पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात एक कोळपणी करून...\nकर्बोदके, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...प्रथिनांसाठी कडधान्य हे समीकरण जसे सर्वश्रुत आहे...\nतूर पिकावरील कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण...मुळकूज : रोगकारक बुरशी : रायझोक्टोनिया खोडकूज...\nअनियमित पावसात तूर रोपनिर्मिती,...राज्यात तूर हे खरिपातील महत्त्वाचे पीक आहे....\nतंत्र मटकी, हुलगा लागवडीचेमटकी व हुलगा ही दोन पिके कमी पावसातही चांगले...\nकृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...\nशिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने...\nकामगंध सापळ्याद्वारे करा घाटेअळीला अटकाव सध्या हरभरा पीक फुलोरा किंवा...\nतूर पीक संरक्ष��� सल्ला तूर पिकावर सुमारे २०० किडींच्या प्रादुर्भावाची...\nहरभऱ्यावरील घाटेअळीचे नियंत्रणघाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड आहे. एक अळी...\nतुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे... सध्याची पीक व कीड प्रादुर्भाव अवस्था...\nलोहयुक्त कुळीथ खाकराकुळीथ हे लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे. कुळीथ हे...\nरब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत्रणपिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत...\nआंतरपीक पद्धतीतून वाढवा उत्पन्नआंतरपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते....\nनियोजन हरभरा लागवडीचे...जिरायती क्षेत्रात जमिनीतील उपलब्ध ओलावा व बागायती...\nबीबीएफ यंत्राद्वारे हरभरा पेरणी फायदेशीररब्बी हंगामामध्ये ओलाव्याचे व्यवस्थापन अत्यंत...\nहरभरा कीड - रोग नियंत्रण घाटेअळी : ही अळी अमेरीकन बोंड अळी, हिरवी...\nहरभरा लागवड तंत्रज्ञान जमिनीची निवड : मध्यम ते भारी जमीन पाण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-government-false-extra-milk-issue-says-dr-nawle-7959", "date_download": "2018-11-17T11:39:31Z", "digest": "sha1:366GGPRVD5K6X5F2ASQSPMTLGLLUG2HC", "length": 13886, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Government false on Extra Milk issue says dr. Nawle | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअतिरिक्त दुधाचा प्रश्न हा सरकारचा बनाव ः डॉ. नवले\nअतिरिक्त दुधाचा प्रश्न हा सरकारचा बनाव ः डॉ. नवले\nरविवार, 6 मे 2018\nनगर ः अतिरिक्त दुधाचा प्रश्न हा सरकारचा बनाव आहे. दूध प्रक्रिया आणि मार्केटिंगच्या माध्यमातून दूध संघ कोट्यवधी रुपये कमवत आहेत. दुधाच्या प्रश्नावर दूध पावडरीचा माध्यमातून तोडगा काढणे सहज शक्य आहे. परंतु हस्तक्षेप करून सरकार प्रश्न सोडवत नाही, असा आरोप भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केला.\nनगर ः अतिरिक्त दुधाचा प्रश्न हा सरकारचा बनाव आहे. दूध प्रक्रिया आणि मार्केटिंगच्या माध्यमातून दूध संघ कोट्यवधी रुपये कमवत आहेत. दुधाच्या प्रश्नावर दू�� पावडरीचा माध्यमातून तोडगा काढणे सहज शक्य आहे. परंतु हस्तक्षेप करून सरकार प्रश्न सोडवत नाही, असा आरोप भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केला.\nअकोले तालुक्यातील सुगाव फाटा येथे आज दूध प्रश्नावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी मुख्यमंत्र्याच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत लोकांना मोफत दूध वाटले. राजेंद्र भांगरे, विजय वाघचौरे, मछिंद्र धुमाळ, सुधाकर देशमुख यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तीन तास चाललेल्या रास्ता रोकोत मोर्चेकाऱ्यांसमोर बोलताना नवले म्हणाले, सरकार दर न देणाऱ्या दूध संघावर कारवाईची भाषा करते. मात्र संघाना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनी दूध कोणाला घालायचे याचे उत्तर सरकार देत नाही. एकीकडे कारवाईची आणि संघर्षाची सरकार भाषा करत असले, तरी २७ रुपये दराने दूध खरेदी करण्यासाठीची यंत्रणा उभी कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला.\nनगर सरकार government दूध भारत डॉ. अजित नवले अजित नवले आंदोलन agitation\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nक��ल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/8595", "date_download": "2018-11-17T11:42:02Z", "digest": "sha1:P27XB7OFYYAVR4VCC7PUMFCBPUSUYWC6", "length": 19881, "nlines": 199, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, How to increase Sourgum_Jawar productivity | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रे\nज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रे\nज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रे\nज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रे\nडॉ. अंबिका मोरे डॉ. एस. पी. म्हेत्रे\nशुक्रवार, 25 मे 2018\nज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात ��रावी. पेरणीचा कालावधी लांबल्यामुळे खोडमाशीचा प्रादुर्भाव हेऊ शकतो. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.\nमध्यम ते भारी जमिनीची निवड करावी.\nजूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा. पेरणीचा कालावधी लांबल्यामुळे खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढतो.\nसंकरित ज्वारीसाठी हेक्टरी ७.५ किलो तर सुधारित वाणासाठी हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.\nज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी. पेरणीचा कालावधी लांबल्यामुळे खोडमाशीचा प्रादुर्भाव हेऊ शकतो. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.\nमध्यम ते भारी जमिनीची निवड करावी.\nजूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा. पेरणीचा कालावधी लांबल्यामुळे खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढतो.\nसंकरित ज्वारीसाठी हेक्टरी ७.५ किलो तर सुधारित वाणासाठी हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.\nलागवडीचे अंतर व ताटांची संख्या :\nपेरणी तिफणीने किंवा पाभरीने दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडातील अंतर १२ सें.मी. ठेवून करावी. शिफारशीप्रमाणे हेक्टरी १.८० लाख झाडांची संख्या ठेवावी. गरज भासल्यास नांगी भरणे किंवा विरळणी करावी.\nअझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धक, नत्र व स्फुरद विद्राव्य जिवाणू २५० ग्रॅम प्रति ८ ते १० किलो बियाण्यास या प्रमाणे बीजप्रक्रिया केल्यास उत्पादनात वाढ होते. उशिरा पेरणी करावी लागल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थायामिथोक्झाम (७० टक्के) २.१ ग्रॅम क्रियाशील घटक ३ ग्रॅम प्रती किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.\nहेक्टरी ५ टन शेणखत मातीत चांगले मिसळून द्यावे. प्रति हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश खताची शिफारस केली आहे. त्यापैकी पेरणी करताना अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश द्यावे. शक्यतो पहिली मात्रा संयुक्त किंवा मिश्रखतातून (१५० किलो १०:२६:२६ मिश्रखत व ५० किलो युरिया) द्यावी. उरलेले अर्धे\nनत्र पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी\n८५ किलो युरियाद्वारे द्यावे. खते पेरणीच्या वेळी बियाण्याखाली ५ सें.मी. खोलीवर द्यावीत.\nपेरणीनंतर ८-१० दिवसांनी नांग्या भराव्यात. २० दिवसांनी १५ सें.मी. अंतरावर १ रोप या प्रमाणे विरळणी करावी. तणनियंत्रणासाठी पीक ४०-४५ दिवसाचे होईपर्यंत दोन वेळा खुरपणी व दोन वेळा कोळपणी करावी.\nखरीप ज्वारी व सोयाबीन २:४ किंवा ३:६ या प्रमाणात दोन ओळीत पेरणी करावी. खरीप ज्वारी व तूर ३:३ किंवा ४:२ या प्रमाणात पेरणी करावी.\nज्वारीचा नोंदणीकृत बीजोत्पादन कार्यक्रम घेत असताना आंतरपीक घेऊ नये.\nबहुविध पीक पद्धती :\nखरीप ज्वारी नंतर हरभरा किंवा जवस किंवा करडईची पेरणी करावी.\nज्वारीवरील पहिल्या टप्प्यातील किडींचे व्यवस्थापन\nपिकाची अवस्था : बाल्यावस्था (१० ते ३० दिवस)\nलक्षणे : पोंगेमर होऊन झाडाला जमिनीलगत फुटवे फुटतात.\nनियंत्रण : अाॅक्सीडिमेटॉन मिथाईल (२५ टक्के प्रवाही) किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nपिकाची अवस्था : बाल्यावस्था ते पक्व (२५ ते १०० दिवस).\nलक्षणे : पानांवर एका सरळ रेषेत छिद्रे दिसतात. पोंगेमर होते. कणीस मधून फाटते.\nनियंत्रण : क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nपिकाची अवस्था : पोंगे अवस्था (३० ते ६० दिवस)\nलक्षणे : झाड पिवळे पडून वाळते किंवा नीट निसवत नाही.\nनियंत्रण : डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) १ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nपीव्‍हीके – ८०१ (परभणी श्‍वेता), पीव्हीके ४०० (पांचाली), पीव्हीके – ८०९, सीएसव्ही – १७,सीएसव्ही - २०, सीएसव्ही – २३\nसीएसएच – १४, सीएसएच – १६, सीएसएच – २३, सीएसएच – ३०, सी. एस. एच. २५ (परभणी साईनाथ), एस. पी. एच. १६४१\nसंपर्क : डॉ. एस. पी. म्हेत्रे, ०२४५२ - २२११४८\n(लेखक ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत अाहेत.)\nज्वारी jowar खत युरिया खरीप सोयाबीन तूर बीजोत्पादन\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात ��ंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/gudhi-padwa-celebration/", "date_download": "2018-11-17T10:56:47Z", "digest": "sha1:XFNQLWI2DB5SVAAJDGIIZLRZ4QKPZIJM", "length": 21952, "nlines": 272, "source_domain": "www.saamana.com", "title": "गुढीपाडव्याला बनवा पौष्टिक आणि लज्जतदार.. | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n त��मच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चि���ुकलं घर\nगुढीपाडव्याला बनवा पौष्टिक आणि लज्जतदार..\nचैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. शालिवहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे. मात्र, सण म्हटला की पक्वान्नांची रेलचेलही असतेच. बासुंदी, श्रीखंड, पुरणपोळी असे पदार्थ तर आपण नेहमीच खातो. यंदा या नेहमीच्या पदार्थांपेक्षा काहीतरी वेगळं नक्की चाखून पाहा.\nगुढीपाडव्याच्या दिवशी कडू-गोड खाण्याची परंपरा आहे. यामुळे शारीरिक आरोग्य चांगलं राहतं. तसंच खांडवी हा गोड पदार्थ प्रामुख्याने कोकणात खास पाडव्यासाठी केला जातो. गुढीपाडव्याच्या सणाच्या वेळी कैरीचा मोसम सुरू झाल्यामुळे आपण कैरीचे काही पदार्थ करू शकतो. कैरीच्या बरोबरीनेच द्राक्षाचा मोसम असतो. त्यामुळे द्राक्षाची कोशिंबीर देखील आपण गुढीपाडव्याच्या दिवशी खाऊ शकतो.\nसाहित्य- कडुनिंबाची पाने, फुले, मीठ, हिंग, जिरे, मिरे, ओवा\nकृती- कडुनिंबाची पाने व फुले यांचे चूर्ण करावं त्यात मीठ, हिंग, जिरे, मिरे व ओवा हे पदार्थ घालावेत. हे तयार झालेले कडूगोड गुढीपाडव्याच्या दिवशी आरोग्यप्राप्तीसाठी घरातल्या सर्वांनी प्राशन करावं.\nसाहित्य – १ वाटी वऱ्याचे तांदूळ / भगर, एक/सव्वा वाटी साखर, अर्धी वाटी (किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त) खवलेले ओले खोबरे, वेलची पूड, साजुक तूप १-२ चमचे\nकृती- एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. दुसरीकडे कढईत साजुक तूप घालून वऱ्याचे तांदूळ जरासे परतून घ्यावेत. पाणी जरा उकळायला लागले की नुकत्याच परतलेल्या वऱ्याच्या तांदुळात उकळलेले पाणी घालून शिजू द्यावे. एक वाफ काढल्यावर त्यात साखर व वेलची पूड घालावे. हे वऱ्याचे तांदूळ, शिऱ्याप्रमाणे मऊसर शिजवून घ्यावे. एका ताटाला तुपाचा हात लावून त्यावर वऱ्याच्या तांदुळाचा पांढरा शुभ्र शिरा गरम असतानाच थापून घ्यावा. वर भरपूर ओले खोबरे पसरावे आणि वड्या पाडून घ्याव्या. नंतर वड्या घट्ट होण्यापुरते ताट शीतकपाटात (फ्रीजमध्ये) ठेवावे.\nसाहित्य- एक कैरी, एक ओला नारळ, अर्धी वाटी कोथिंबीर, तीन चार हिरव्या मिरच्या, मोहरी, एक वाटी गूळ, मीठ चवीनुसार\nकृती- उकडलेल्या कैरीचा बलक घ्यावा, नारळाचे दूध काढावे. मोहरी, मिरच्या, कोथिंबीर वाटून एकत्र करावी. सर्व मिश्रण मीठ व गू��� टाकून उकळावं. स्वादिष्ट हिरवेगार सार व फडफड्या भाताचा भरपेट आनंद घ्यावा.\nसाहित्य- एक वाटी सुगंधी तांदूळ, एक चमचा चणा डाळ, उडीद डाळ, फुटाणे, शेंगदाणे, एक कांदा, सुक्या तीन चार मिरच्या, कढीलिंब (कडुनिंब), मीठ, साखर, हिंग, तमालपत्र\nकृती- तांदळाचा भात करून घ्यावा. गार झाल्यावर पसरट भांड्यात पसरावा. खमंग फोडणी करून त्यात भिजलेली चणाडाळ, उडीद डाळ, फुटाणे, शेंगदाणे, कांदा, मिरच्या, कढीलिंब, हिंग, तमालपत्र घालावं. नंतर भात घालून मीठ, साखर किसलेली कैरी घालावी. चांगली वाफ येऊ द्यावी.\nसाहित्य- एक वाटीभर द्राक्ष, एक चमचा डाळिंबाचे दाणे, मीठ, कोथिंबीर, एक हिरवी अथवा सुकी मिरची, जिरं दोन चमचे, वनस्पती तेल, एक वाटी गोड दही, साखर चवीनुसार\nकृती- द्राक्ष धुऊन बिया काढून कापावे, त्यात मीठ, साखर व डाळिंबाचे लालचुटूक दाणे मिसळावेत. तुपात मिरचीचे तुकडे, जिरे घालून फोडणी तडतडू द्यावी. फोडणी थंड झाल्यावर गोड दही फेटून कोशिंबिरीत घालावं. काचेच्या बाऊलमध्ये कोथिंबीर घालून सजवावी. चवीला अतिशय रुचकर व पौष्टिक अशी ही कोशिंबीर लहान मोठे आवडीने खातात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\n परफ्युमचा अतिवापर म्हणजे आजारांना आमंत्रण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘हे’ कराल तर व्हाल कंगाल\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nघरच्यांना कंटाळली अन् स्वत:शीस लग्न गाठ बांधली\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/technology-2/snapchat-ratings-drop-to-one-star-on-app-store-after-evan-spiegels-poor-countries-like-india-258384.html", "date_download": "2018-11-17T10:55:47Z", "digest": "sha1:G7WPARXEK6YDAJ7JVGBC66E37QFGFPLE", "length": 3907, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - गरीब भारतीयांकडून 'स्नॅपचॅट'च्या सीईओला जशाच तसं उत्तर!–News18 Lokmat", "raw_content": "\nगरीब भारतीयांकडून 'स्नॅपचॅट'च्या सीईओला जशाच तसं उत्तर\n16 एप्रिल : भारतात सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियाच्या बाबतीत भारत इतर देशांना कडवी टक्कर देत असताना स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पीगलनं भारत खूप गरीब देश आहे आणि आमचं अॅप केवळ श्रीमंत देशांसाठी बनवण्यात आलं आहे, असं वादग्रस्त विधान केलं होतं. पण त्याचे परिणाम स्नॅपचॅटला आज भोगावे लागत आहेत.कारण स्नॅपचॅटचे सीईओ इव्हान स्पिगेल यांच्या या वक्तव्यानंतर स्नॅपचॅटच्या रेटिंगमध्ये घट होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीयांनी सोशल मीडियावरुन स्नॅपचॅटच्या सीईओंच्या वक्तव्याचा निषेध करुन, आपल्या मोबाईलवरुन हे अॅप अनइन्स्टॉल करत असल्याचं म्हणलं आहे.स्नॅपचॅट सीईओंच्या वक्तव्यानंतर, गुगल प्ले स्टोअरवरील रेटिंग घसरलं आहे. अॅप स्टोअरवर पूर्वी स्नॅपचॅटला पाच स्टारचं रेटिंग मिळत होतं. पण आता त्यात घसरण होऊन एकवर पोहोचलं आहे. तर अॅन्ड्रॉईड प्ले स्टोअरसवरही स्नॅपचॅटच्या रेटिंगमध्ये घसरण झाल्याचं चित्र आहे.\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/four-ultra-maoist-surrender-21225", "date_download": "2018-11-17T11:29:00Z", "digest": "sha1:LXXPA3K2ZZ24EFK6FLPNCDRONQTUD4L5", "length": 11937, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Four ultra-Maoist to surrender चार जहाल माओवादी शरण | eSakal", "raw_content": "\nचार जहाल माओवादी शरण\nगुरुवार, 15 डिसेंबर 2016\nगडचिरोली - डिसेंबर महिन्यात चार जहाल माओवादी गडचिरोली पोलिसांना शरण आले. यात एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. महिला माओवादीवर चार लाख तर इतरांवर प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बक्षीस आहे.\nशरण आलेल्या माओवाद्यांमध्ये कान्हू ऊर्फ लालसाय महारसिंग मडावी (रा. डाबरी, ता. कोरची), सुनील ऊर्फ सन्नू गट्टी आतलामी (रा. मोरखंडी, ता. पाखांजूर, जि. कांकेर, छत्तीसगड), सरुणा ऊर्फ जोगी विज्या गावडे (रा. सिरकोंडा, ता. सिरोंचा), आकाश ऊर्फ विकास बाजू जांगधुर्वे (रा. मरकेगाव, ता. धानोरा) यांचा समावेश आहे.\nगडचिरोली - डिसेंबर महिन्यात चार जहाल माओवादी गडचिरोली पोलिसांना शरण आले. यात एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. महिला माओवादीवर चार लाख तर इतरांवर प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बक्षीस आहे.\nशरण आलेल्या माओवाद्यांमध्ये कान्हू ऊर्फ लालसाय महारसिंग मडावी (रा. डाबरी, ता. कोरची), सुनील ऊर्फ सन्नू गट्टी आतलामी (रा. मोरखंडी, ता. पाखांजूर, जि. कांकेर, छत्तीसगड), सरुणा ऊर्फ जोगी विज्या गावडे (रा. सिरकोंडा, ता. सिरोंचा), आकाश ऊर्फ विकास बाजू जांगधुर्वे (रा. मरकेगाव, ता. धानोरा) यांचा समावेश आहे.\nकान्हू मडावी कोरची, दर्रेकसा दलममध्ये कार्यरत होता. बोंडे येथील चकमकीत त्याचा सहभाग होता. सुनील आतलामी याचा गुंडूरवाही, ताडबैली, गट्टा (जांभिया) येथील चकमकीत सहभाग होता. सुरणा गावडे हिचा मल्लमपडूर, मुंगनेर, नारगुंडा येथील चकमकी व रेगडी विश्रामगृहाच्या तोडफोडीत सहभाग होता. तिने कंपनी क्रमांक 4, प्लाटून क्रमांक 3 आणि 7 मध्ये कार्य केले. आकाश जांगधुर्वे चातगाव दलममध्ये सदस्य होता.\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्याप��की व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/beta/2018/10/24/virat-kohli-gets-a-new-haircut/", "date_download": "2018-11-17T11:36:14Z", "digest": "sha1:SFXFKK36VSRLKCPUWAHDE5Q6GLGBIDC6", "length": 9965, "nlines": 237, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "धोनीपाठोपाठ विराटचा नवा लूक व्हायरल.... -", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nधोनीपाठोपाठ विराटचा नवा लूक व्हायरल….\nधोनीपाठोपाठ विराटचा नवा लूक व्हायरल….\nभारतीय टीमचे खेळाडू नेहमीच आपला लूक बदलत असतात. कधी हेअरस्टाईल तर कधी दाढींची स्टाईल बदलतात\nतसंच हे खेळाडू सीरिज किंवा मॅचच्या आधीही आपल्या लूकमध्ये बदल करतात.\nवेस्ट इंडिजविरुद्धची वनडे सीरिज सुरू होण्याआधीच महेंद्रसिंग धोनीने फ्रेंच कट लूक ठेवला. धोनीचा हा दाढीचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला. धोनी पाठोपाठ आता भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनेही नवा लूक केला आहे.\nप्रसिद्ध हेयरस्टायलिस्ट आलिम हकीमनं विराटला हा नवा लूक दिला आहे. आलिमनं विराटबरोबरचा नव्या लूकचा फोटो ट्विटरवर आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रामवर फोटो एडिट करून हकीमनं विराटच्या चेहऱ्याच्याऐवजी मांजरीचा चेहरा लावला आहे. तसंच ओळखलंत का कोण आहे, असा प्रश्नही त्यानं विचारला.\nतर ट्विटरवर किंग विराट कोहली विशाखापट्टणममध्ये नव्या हेअरकटसह. असं कॅप्शन आलिम हकीमनं विराटच्या या फोटोला दिले.\nPrevious IND VS WI: वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय\nNext #Indvswin वनडेत विराटच्या 10 हजार धावा पूर्ण\nविक्रमवीर कोहलीला ‘विराट’ शुभेच्छा\n#INDVWI भारतासमोर 110 धावांचं माफक लक्ष्य\n‘हिटमॅन’ रोहित शर्माने मोडला ‘बूम बूम’ आफ्रिदीचा विक्रम\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%85%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2", "date_download": "2018-11-17T10:52:38Z", "digest": "sha1:HG4OR2XMM56NXHEE3ZDZ4JWRL6LGEPXC", "length": 7513, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंटिग्रेटेड अथॉरिटी फाईलला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइंटिग्रेटेड अथॉरिटी फाईलला जोडलेली पाने\n← इंटिग्रेटेड अथॉरिटी फाईल\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इंटिग्रेटेड अथॉरिटी फाईल या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपु.ल. देशपांडे ‎ (← दुवे | संपादन)\nरमा बिपिन मेधावी ‎ (← दुवे | संपादन)\nईश्वरचंद्र विद्यासागर ‎ (← दुवे | संपादन)\nमहादेव गोविंद रानडे ‎ (← दुवे | संपादन)\nअॅल्बर्ट आइन्स्टाइन ‎ (← दुवे | संपादन)\nबाबासाहेब अांबेडकर ‎ (← दुवे | संपादन)\nप्रयागराज ‎ (← दुवे | संपादन)\nमार्क ट्वेन ‎ (← दुवे | संपादन)\nचंद्रशेखर वेंकट रामन ‎ (← दुवे | संपादन)\nसुब्रह्मण्यन चंद्रशेखर ‎ (← दुवे | संपादन)\nबराक ओबामा ‎ (← दुवे | संपादन)\nमाक्स प्लांक ‎ (← दुवे | संपादन)\nविल्हेम राँटजेन ‎ (← दुवे | संपादन)\nडेनिस गॅबॉर ‎ (← दुवे | संपादन)\nकेनेथ गेडीज विल्सन ‎ (← दुवे | संपादन)\nगुलियेल्मो मार्कोनी ‎ (← दुवे | संपादन)\nमेरी क्युरी ‎ (← दुवे | संपादन)\nनिल्स बोर ‎ (← दुवे | संपादन)\nएन्रिको फर्मी ‎ (← दुवे | संपादन)\nपिएर क्युरी ‎ (← दुवे | संपादन)\nआंद्रेई सखारोव्ह ‎ (← दुवे | संपादन)\nरणजित देसाई ‎ (← दुवे | संपादन)\nस्टीवन किंग ‎ (← दुवे | संपादन)\nयोहानेस श्टार्क ‎ (← दुवे | संपादन)\nविल्यम लॉरेन्स ब्रॅग ‎ (← दुवे | संपादन)\nपिएर-गिलेस दि जेनेस ‎ (← दुवे | संपादन)\nरॉबर्ट मुंडेल ‎ (← दुवे | संपादन)\nओवेन चेंबरलेन ‎ (← दुवे | संपादन)\nअमर्त्य सेन ‎ (← दुवे | संपादन)\nअपोलो मोहीम ‎ (← दुवे | संपादन)\n१९०० उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\nफिलिप लेनार्ड ‎ (← दुवे | संपादन)\nअलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह ‎ (← दुवे | संपादन)\nविद्या बालन ‎ (← दुवे | संपादन)\nबेन मॉटलसन ‎ (← दुवे | संपादन)\nप्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा ‎ (← दुवे | संपादन)\nगुस्ताव लुडविग हेर्ट्झ ‎ (← दुवे | संपादन)\nलाला लजपत राय ‎ (← दुवे | संपादन)\nजॉर्ज पेजेट थॉमसन ‎ (← दुवे | संपादन)\nचेन निंग यांग ‎ (← दुवे | संपादन)\nसॅरा पेलिन ‎ (← दुवे | संपादन)\nमाकोतो कोबायाशी ‎ (← दुवे | संपादन)\nतोशिहिदे मस्कावा ‎ (← दुवे | संपादन)\nयोईचिरो नाम्बू ‎ (← दुवे | संपादन)\nआल्बर्ट फर्ट ‎ (← दुवे | संपादन)\nरेमंड डेव्हिस जुनियर ‎ (← दुवे | संपादन)\nपीटर झीमान ‎ (← दुवे | संपादन)\nहेन्ड्रिक लॉरेंट्झ ‎ (← दुवे | संपादन)\nआंत्वान हेन्री बेकरेल ‎ (← दुवे | संपादन)\nजॉन स्ट्��ट ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://avliya.co.in/author/admin/page/3/?page_id_all=3", "date_download": "2018-11-17T11:36:24Z", "digest": "sha1:7VU3BJQ5WSOYE7VRG7BCBMPULPLVZXGU", "length": 5018, "nlines": 73, "source_domain": "avliya.co.in", "title": "Makarand Behere | Avliya | Page 3", "raw_content": "\nकुणी मंदीराची वाट धरतात कुणी मधुशालेची कुणाला गरज भासते हवेच्या झुरक्याची तर कुणाला खंड्याची कितीही प्रयत्न केले तरी चिंता मात्र तीच राहाते मंदीर असो मधुशाला असो एक नशाच असते ठिकाण बदलतात, किंमत बदलते जीवनाची मात्र राख रांगोळी होते मिळत मात्र काही नाही म् More...\nमी तीला ओळखत पण नव्हतो\nमी तीला ओळखत पण नव्हतो पण ती माझ्यावर पहील्या नजरेतच फीदा झाली, आणी माझ्याबरोबर अर्थगर्भासाठी ध्यान करायला ही तयार झाली, तीला मी पहील्या नजरेतच ओळखले ती इतर सुहासीनींसारखीच होती, मी तीच्याशी एकरूप झालो आणी ध्यानाच्या पहील्या बैठकीतच ती मला उमगली, तीच्या आ More...\nहोते स्वतंत्र, मजला, वृत्तात बांधले मी कृत्रिम या जगाशी संधान सांधले मी अस्तित्व आज माझे, दुनिया निघे पुसाया आईसवेच माझ्या गर्भात भांडले मी रूढी परंपरा अन् शीलास झेलताना काट्यास त्या भुकेच्या बेहाल गांजले मी होती शिकावयाला बंदी मलाच केली बाराखडीत माझ्या ध More...\nतुझ्याच झोपडीत रे, सख्या मला रहायचे असो कसे गवाक्ष ही, नभास त्या पहायचे नळास धार बारकी, कशीबशीच राहु दे डब्यात धान्य संपले, पुसून ताट चाटु रे सवेच शाल फाटकी, पसारुनी निजायचे पगार ही कमी तुझा, असेल साजणा जरा जपून वापरेन मी, खिसा तुझाच तोकडा अखेर मास संपता, More...\nदिवसा मनातलेही बोलावयास भीती\nदिवसा मनातलेही बोलावयास भीती राती सुखात मजला घोरावयास भीती लग्नात आणला मी मृत्यु घरीच माझ्या सुटकेस मोक्षमंत्रा घोकावयास भीती सटवी म्हणुन झाली ख्यातीच भोवताली पाठी स्तुतीफुलांना घालावयास भीती जयघोष रोज होतो माझ्या घरातल्यांचा माहेरच्या तिच्यांना तोलावयास More...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://pratikmukane.com/las-vegas-consumer-electronic-show/", "date_download": "2018-11-17T11:30:50Z", "digest": "sha1:MRVBGYIKCUC3HL3SU3KBHWV2WIZNGQ7U", "length": 19288, "nlines": 163, "source_domain": "pratikmukane.com", "title": "लासवेगासमधला इलेक्ट्रॉनिक्सचा महामेळा – Pratik Mukane", "raw_content": "\nसेकंड हँड फोन घेण्यापूर्वी…\nआधुनिक इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान उपकरणांच्या अनावरणासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या ��सीईएस’ अर्थात ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’ला अमेरिकेतील लास वेगास येथे सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस या शोमध्ये १५ प्रकारच्या उत्पादन वर्गवारीअंतर्गत विविध प्रकारच्या उपकरणांचे अनावरण करण्यात येणार आहे. दरवर्षी या शोमध्ये तीन हजारांपेक्षा जास्त प्रदर्शक व १५0 पेक्षा अधिक देशांमधील सुमारे दीड लाख लोक हजेरी लावतात. ४६ वर्षांपासून दरवर्षी न चुकता होत असलेल्या या इलेक्ट्रॉनिक शोला १९६७ साली न्यूयॉर्कमध्ये सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत या इलेक्ट्रॉनिक शोद्वारे हजारो उपकरणांचा आविष्कार घडवून आणला असून, त्यातील २८ उपकरणांनी मानवी जीवनशैली बदलून टाकली आहे. २0१४ आंतरराष्ट्रीय सीईएसमध्ये मोबाइल तंत्रज्ञान, रोबोटिक्स, गेमिंग, गाड्यांमधील नवीन तंत्रज्ञान आणि ३डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या नवनव्या कल्पनांचा आविष्कार बघायला मिळणार आहे.\n१0५ इंचांचा वक्राकार स्क्रीन टीव्ही\nतुमच्या हॉलरूममध्ये असलेल्या टीव्हीचे रेझोल्युशन किती आहे १0८0 पिक्सल मग सॅमसंगने अनावरण केलेल्या टीव्हीच्या तुलनेत हे रेझोल्युशन फारच कमी आहे. कारण सॅमसंगच्या या टीव्हीला अल्ट्रा हाय म्हणजेच चक्क २,१६0 पिक्सलचा डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या टीव्हीची स्क्रीन वक्राकाराची आहे. रिमोटच्या एका बटनाद्वारे या टीव्हीची स्क्रीन हाऊसिंग पॅनेलमधून बाहेर येते व वक्राकारात बेंड होते.\nविंडोज-अँन्ड्रॉइड असलेल्या टॅब्लेट-लॅपटॉपचे अनावरण\nगुगल अँन्ड्रॉइड आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारे ‘ट्रान्सफॉर्मर डूएट’ या टू-इन-वन टॅब्लेट-लॅपटॉपचे अनावरण असून सीईएसमध्ये केले. टॅब्लेट पीसीला मिळत असलेले प्राधान्य लक्षात घेता हे एक महत्त्वपूर्ण उपकरण ठरण्याची शक्यता आहे. या डिव्हाइसची किंमत डॉलर ५९९ इतकी आहे. एका ऑपरेटिंग सिस्टीममधून दुसर्‍या सिस्टीमवर स्विच होण्यासाठी केवळ तीन सेकंदांचा कालावधी लागतो, तर ऑपरेटिंग सिस्टीम स्विच करण्यासाठी की-बोर्डवर एक बटन देण्यात आले आहे.\nगॅलेक्सी नोट प्रो आणि टॅब प्रो\nअलीकडच्या काळात टॅब्लेट उपकरणांद्वारे आपली वेगळी छाप पाडणार्‍या सॅमसंग या कंपनीने ‘नोट प्रो’ आणि ‘टॅब प्रो’ या दोन नवीन टॅबलेटचे अनावरण केले आहे. यामुळे टॅब विश्‍वात सॅमसंग आपले नेतृत्व निर्माण करेल असा दावा कंपनीने केला आहे. गॅलेक्सी नोट प्रो १२.२ या स्क्रीन साइजमध्ये, तर टॅब प्रो हे ८.४, १0.१ आणि १२.२ या तीन स्क्रीन साइजमध्ये उपलब्ध होणार आहेत. वर्षअखेरीस हे टॅब्लेट अमेरिकेत नाकरिकांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे.\nइतर कंपन्यांप्रमाणेच ‘सीईएस’मध्ये कॅनन या कंपनीने कॅनन पॉवरशॉट एन१00 या कॉम्पॅक्ट कॅमेर्‍याचे अनावरण केले. डीजिक प्रोसेसर असलेल्या या १२ मेगापिक्सल कॅमेर्‍यामध्ये सीएमओएस सेन्सर देण्यात आले आहे. या कॅमेर्‍याची किंमत डॉलर ३५0 इतकी ठेवण्यात आली आहे. मेन्यू नेव्हिगेशनसाठी आणि बेसिक एडिटिंगसाठी तीन इंचाची ९२२के डॉट टचस्क्रीन देण्यात आली आहे. फोटो स्मार्टफोन व टॅबमध्ये सहज ट्रान्सफर करण्यासाठी वायरलेस आणि एनएफसी कनेक्टीव्हिटीचा पर्याय दिला आहे.\nछोट्या फ्रेममध्ये मोठी पॉवर\nसोनी या कंपनीने बाजारात अनेक फोन आणले असले, तरी एक्सपीरिया झेड-वन कॉम्पॅक्ट फोनची वैशिष्ट्ये प्रभावी आहेत. या फोनमध्ये अँन्ड्रॉइड ४.३ जेलीबीन, क्वॅड कोअर प्रोसेसर, २,३00 एमएएच बॅटरी, ४.३ इंचाची एचडी (७२0-१२८0) स्क्रीन, २ जीबी रॅम देण्यात आली आहे. १६ जीबीचे इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आले असून, मायक्रो एसडी कार्डद्वारे मेमरी ६४ जीबीपर्यंत एक्सपांड करू शकतो. विशेष म्हणजे यामध्ये २0 मेगापिक्सलचा कॅमेरा एफ/२.0 जी लेन्ससह देण्यात आला आहे. तसेच एक्सपीरिया झेडवनच्या तुलनेत याची किंमत कमी असणार असून, पुढील महिन्यात हा फोन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध होऊ शकतो.\nएसर टॅब्लेट अँट एट इंच\nतैवान येथील एसर ही कंपनी आयकॉनिक ए-वन आणि आयकॉनिक बी-वन हे दोन नवीन टॅब्लेट बाजारात घेऊन येत आहे. एसर आयकॉनिक ए-१-८३0 स्पोर्ट्सला ७.९ इंचाचा आयपीएस डिस्प्ले असून, त्याला १0२४-७६८ पिक्सलचे रेझोल्युशन देण्यात आले आहे. तसेच १ जीबी रॅम व १६ जीबी स्टोअरेजसह १.६ गीगा हर्ट्ज इंटेल अँटम झेड २५६0 प्रोसेसर देण्यात आले आहे. स्टोअरेज कॅपॅसिटी वाढविण्यासाठी 32 जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डची सुविधादेखील दिली आहे. अँन्ड्रॉइड ४.२.१ जेलीबीनवर चालणार्‍या या टॅब्लेटचा बॅटरी बॅक अप सात तासांपर्यंत मिळू शकतो. फ्रंट आणि रियर फेसिंग कॅमेरा या टॅब्लेटला देण्यात आला आहे. साधारण १५0 डॉलरला असणारे हे टॅब्लेट मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.\nडीएसएलआर कॅमेरा वापरणार्‍यां��ाठी सिग्मा कंपनीने १८-२00एमएम एफ३.५-६.३ डीसी मार्को ओएस एचएसएम आणि ५0 एमएम एफ १.४ डीजी एचएसएम या दोन नवीन लेन्सेस बाजारात आणल्या आहेत. १८-२00 ही इतर लेन्सेसच्या तुलनेत लहान आणि वजनाने हलकी आहे. फोकस अंतर १५.४ इंच देण्यात आले आहे, तर ५0 एमएम एचएसएम फुल्ल फ्रेम डीएसएलआरसाठी डिझाइन करण्यात आली आहे. फास्ट ऑटोफोकसिंगसाठी दोन्ही लेन्सेसमध्ये हायपर सोनिक मोटरदेखील देण्यात आले आहे.\nजगातील पहिला १३.३ इंच क्रोमबुक\nजगातील पहिल्या १३.३ इंचाच्या क्रोमबुकचे तोशिबा या कंपनीने सीईएसमध्ये अनावरण केले आहे. क्रोम ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार्‍या या क्रोमबुकमध्ये इंटेल सेलेरान २९५५यू प्रोसेसर, २जीबी रॅम आणि १६ जीबी सॉलिड स्टेट ड्राइव्ह व १,३६६ – ७६८ चा डिस्प्ले देण्यात आला आहे.\nघराची सुरक्षा तुमच्या हातात\nतुम्ही घराच्या बाहेर आहात किंवा घरात असताना अनपेक्षितपणो आलेल्या व्यक्तीला भेटायची इच्छा नाही मग अशावेळी ‘गोजी स्मार्ट लॉक’ फायदेशीर ठरू शकतो. ऑटोमेटेड एन्ट्री सिस्टीमचा भाग असलेला हा डिव्हाइस पाळत ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. बाजारात या प्रकारचे काही डिव्हाइसेस उपलब्ध असले, तरी ‘कॅमेरा नोटिफायर’ हे गोजीचे वैशिट्य आहे. तसेच गोजीमध्ये देण्यात आलेल्या एक्सीलरोमीटरमुळे एखाद्याने दरवाजा ठोठावला तर तुमच्या फोनवर अँलर्ट मेसेज व संबंधित व्यक्तीचा फोटा येतो. ब्लुट्युथ, गोजी अँप किंवा चावीद्वारे हा लॉक उघडला जाऊ शकतो. या डिव्हाइसच्या पॅकेजची किंमत २७८ डॉलर इतकी आहे.\nआयपोर्ट चार्ज केस आणि स्टँड कॉम्बो\nआयफोन-आयपॅडसाठी बाजारात बर्‍याच अँक्सेसरीज उपलब्ध असल्या, तरी आयपोर्ट चार्ज केस आणि स्टँड कॉम्बोने कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कॅलिफोर्नियामधील आय-पोर्ट या कंपनीने या वायरलेस चार्जिंग केस आणि डिव्हाइसचे अनावरण केले आहे. या डिव्हाइसला दोन चार्जिंग पोर्ट देण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात हे प्रोडक्ट बाजारात उपलब्ध होणार आहे. आयपॅड एअरसाठी या प्रोडक्टची किंमत ११९.९५ व मिनीसाठी ९९.९५ डॉलर इतकी ठेवण्यात आली आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/maharashtranews/", "date_download": "2018-11-17T11:05:36Z", "digest": "sha1:TMWOQD3U6M57BPJJWQJCTP3BLEO6O3LW", "length": 12331, "nlines": 223, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "महाराष्ट्र | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nतूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी – मंत्री सुभाष देशमुख\nअकोला : मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणाराय, अशी माहिती सहकार आणि पणनमंत्री सुभाष…\nधर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला पृथ्वीराज चव्हाण\nधुळे – संपादित जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने मागणी करुनही वारंवार दुर्लक्ष केल्याने मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या…\nमोदींची केली नक्कल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले मित्र आहेत. पण सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका…\nनेमकं काय घडलं बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी.\nअयोध्येत आजपासून 25 वर्षांपूर्वी लाखोंच्या संख्येने हिंदू कारसेवकांनी बाबरी मशिदीचा घुमट पाडला. त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं,…\nमनसे कार्यकर्त्यांना निरूपम समर्थकांची मारहाण\nमराठीत पाट्या लावण्यावरून विक्रोळीत मनसे पदाधिका-यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या ‘कृष्णकुंज’वर आज दुपारी तातडीची बैठक बोलावली आहे.…\nसत्तेसाठी ममता बॅनर्जींना ईव्हीएम घोटाळा करावा नाही लागला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला\nमुंबई – केंद्रातील मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गुरुवारी…\nबल्लारशाह-गोंदिया दरम्यान विद्युत वाहिनीचा खांब गाडीवर पडला; ज���वीतहानी नाही\nगोंदिया- बल्लारशहा-गोंदिया दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाडीवर विद्युत वाहिनीचा खांब पडल्याने काही काळ ही गाडी येथे अडकून पडली. या मार्गावर असलेल्या…\nयवतमाळात निघाला शिक्षकांचा महामोर्चा\nयवतमाळ : विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वात शनिवारी शिक्षकांनी महामोर्चा काढला. येथील जिल्हा परिषदेजवळून दुपारी १ वाजताच्या सुमारास…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/mp-patole-admitted-hospital-28169", "date_download": "2018-11-17T11:18:29Z", "digest": "sha1:ZLI3TJ7E45ELWNZ2IXO7YCCR345J7YSQ", "length": 7941, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "mp patole admitted to hospital कार्यक्रमात भोवळ आल्याने खासदार पटोले रुग्णालयात | eSakal", "raw_content": "\nकार्यक्रमात भोवळ आल्याने खासदार पटोले रुग्णालयात\nसोमवार, 30 जानेवारी 2017\nभंडारा : भंडारा-गोंदिया क्षेत्राचे खासदार नानाभाऊ पटोले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना नागपूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.\nभंडारा : भंडारा-गोंदिया क्षेत्राचे खासदार नानाभाऊ पटोले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना नागपूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प���रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.\nसाकोली तालुक्‍यातील शिवनीबांध येथे आज जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पटोले यांनी जलतरण स्पर्धेचे उद्‌घाटन केले. त्यानंतर त्यांना अचानक भोवळ आली. त्यामुळे त्यांच्यावर लगेचच साकोली उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.\nत्यानंतर भंडारा येथील खासगी रुग्णालयात तपासणी करून नागपूर येथे न्युरॉन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिथे त्यांच्या अन्य तपासण्या करण्यात आल्या. काळजी करण्याचे कारण नसल्याचे मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांनी सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=50", "date_download": "2018-11-17T11:08:59Z", "digest": "sha1:7J3JRQFWEKSYGXSPUXBM6Q22HRQVNXQT", "length": 13860, "nlines": 40, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nलातूर रेल्वे पळविली की दक्षिणद्वार उघडले\nगतवर्षी लातुरवासियांना थेट रेल्वेने पाणीपुरवठा करणा-या रेल्वे विभागाने यावर्षी मुंबई-लातूर एक्स्प्रेस बीदरपर्यंत नेण्याचा आणि लातूर व्यापारी पेठेला दक्षिणद्वाराशी जोडण्याचा वेगळा पराक्रम केला. हा निर्णय लातुरकरांना मात्र पचला नाही, ते कमालीचे नाराज झाले. कारण, विलासराव देशमुखांचे वलय पुसून टाकण्याचा हा खटाटोप आहे. त्यासाठीच लातूर एक्स्प्रेसचे अस्तित्व अबाधित ठेवण्याचे आंदोलन पेटले आहे. या रेल्वेतून दररोज किमान हजार-बाराशे लोक स्वत:ला कसेबसे कोंबून मुंबईला जातात. तरी ती रेल्वे त्यांना आपली वाटते. मुळात लातूरकडे पाहण्याचा रेल्वे खात्याचा दृष्टीकोन आता बदलला आहे. लातूर, उदगीरसारख्या स्टेशनला ना कधी काही सुविधा दिल्या, ना प्रवाशांचे हाल बघून डबे वाढविले. कुणाच्या ध्यानी-मनी नसताना लातूर एक्स्प्रेस बीदरपर्यंत नेली. या निर्णयाला मराठवाडा जनता विकास परिषद, रेल्वे संघर्ष समिती तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा विरोध होत आहे. त्यामुळे या आंदोलनाला वेगळा राजकीय रंग येत आहे.\nविलासरावांनी महत्प्रयासाने सुरू केलेली लातूर एक्स्प्रेस भाजप सरकारने बीदरकडे पळविली, अशी लोकभावना असल्याचे आमदार अमित देशमुख यांचे म्हणणे आहे. ही रेल्वे बीदरपर्यंत धावणे बंद होत नाही तोपर्यंत लातूरकरांचे आंदोलन चालूच राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे. मिरज ते लातूर या रेल्वेमागार्चे रुळ अक्षरश: रोजगार हमी योजनेतून बसविण्यात आले आहेत. १९०७ पासून या मार्गावर प्रथमत: निजामकालीन नॅरोगेज रेल्वे धावायची. ते रुळ बदलायला साठ वर्षे लागली. आम्ही ना उदगीरकरांच्या विरोधात आहोत ना कर्नाटकाच्या. लातूरकरांसाठी चालू केलेली ही रेल्वे लातूरच्या जनतेसाठी, इथला व्यापारउदीम वाढण्यासाठी वापरली जावी अशी आमची इच्छा आहे. लातूरहून दुसरी कुर्ला-बीदर रेल्वे सुरू झाली तरी त्याला आमचा विरोध नसेल पण, लातूर एक्स्प्रेस केवळ लातूरकरांच्या सेवेसाठीच राहिली पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे, असे आमदार अमित देशमुख म्हणाले. केंद्राने बीदरपर्यंत रेल्वे नेण्याचा निर्णय घेतला यामध्ये दिल्लीचे लोकप्रतिनिधी कमी पडले, अशी खासदार सुनिल गायकवाड यांचे नाव न घेता अमित देशमुख यांनी टीका केली.\nया आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मात्र लातूरकरांना सबुरीचा सल्ला दिला आहे. ते म्हणतात, रेल्वेमध्ये जागा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. लातूरकरांचा हा लोकक्षोभ मी समजू शकतो. तथापि, ही तात्पुरती अडचण आहे. लातूर ही मोठी बाजारपेठ आहे. लातुर दक्षिण भारताचे द्वार आहे. लातूर हे महत्त्वाचे जंक्शन होणार आहे. त्यामुळेच लातुर एक्स्प्रेस बीदरपर्यंत नेण्यात आली. शिवाय, जिल्ह्यातील उदगीर, उमरगासारख्या अनेक गावांचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्याशी आपण चर्चा केली होती. यशवंतपूर-बीदर-मुंबई ही रेल्वे सुरू होणार असून त्यामुळे हा भाग थेट बंगळुरूशी जोडला जाईल. शिवाय, कुर्ला-बीदर ही रेल्वेही लवकरच सुरू होत आहे. भाजपचा एकंदर दृष्टीकोन व्यापक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nकाँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांची ही मतमतांतरे पाहिल्यावर केंद्राने लातूरची रेल्वे पळविली की, बीदरला रेल्वे गेल्याने लातूरसाठी दक���षिणद्वार खुले झाले हे जनता ठरविल. तूर्त तरी या निर्णयाने अडचण झाली ती सर्वसामान्य प्रवाशांची. लातूर एक्स्प्रेसची साडेबाराशे प्रवासी क्षमता असताना तब्बल अडीच हजार लोक दररोज प्रवास करतात. या रेल्वेला आणखी सहा डबे जोडणे शक्य असताना उलट जनरलचे दोन डबे कमी करण्यात आले आणि आरक्षित दोन डबे वाढविले. यामुळे कमी पैशांत जनरल डब्यातून मुंबईचा प्रवास करणा-या सर्वसामान्य लातूरकरांची गोची झाली. लातूरच्या प्रवाशांना आगीतून पुâफाट्यात नेण्याचा हा अट्टहास कशासाठी असा लातूरकरांचा प्रश्न आहे. लातूरकरांचा हा राग सरकारला डबे वाढवून कमी करता आला असता किंवा या मार्गावर बीदरपासून मुंबईसाठी नवी रेल्वे सुरू करता आली असती. तसे झाले असते तर ती या सरकारची मोठी कर्तबगारी ठरली असती. बडेजावपणाही दाखवता आला असता. पण, सरकारला तसे करायचेच नाही. विकास नव्हे तर विकासाच्या नावाखाली एकमेकांचे पाय एकमेकांत गुंतवून त्यांना राजकारण करायचे आहे. लातूर हे माझे आजोळ आहे आणि या शहराशी माझे जुने नाते आहे अशी मखलाशी बीदरचे खासदार भगवंत खुब्बाराव करतात. वास्तवात त्यांचा डोळा कर्नाटकाच्या आगामी निवडणुकांवर आहे. लातूरचे खासदार सुनिल गायकवाड यांचेही तेच. ते म्हणे उमरग्याचे. थेट गावातून मुंबई-दिल्लीला जाण्याची त्यांनी सोय केली. आपल्या गावाची सोय पाहण्यासाठी गायकवाड यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र दिले पण, लातुरकरांच्या तीव्र विरोधाचा त्यांना अंदाज आला नाही. आपल्या जिल्ह्याचा आणि गावाचा विचार करून सध्या रेल्वेची पळवापळवी जोरात सुरू आहे. औरंगाबादहून मुंबईला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी जालन्यापर्यंत नेली. सोलापूर-जळगाव या प्रस्तावित रेल्वेमार्गातही बदल केला. वास्तविक, मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाNयांची संख्या वाढत आहेत, त्यातुलनेत रेल्वेची संख्या कमी आहे. दक्षिण-मध्य रेल्वेने केवळ दक्षिणेतील साई भक्तांसाठीच रेल्वेची सोय केली आहे. याच जिल्ह्याचा भाग असलेल्या उदगीरकरांचे काय, याच्याशी कोणालाच देणेघेणे नाही. रेल्वेचे जाळे वाढविण्याचा आणि लातूरला दक्षिणेशी जोडण्याचा उदात्त हेतु यामध्ये मानला तरी यामुळे लातूरकरांच्या हालअपेष्टा वाढल्या, ही गोष्ट नाकारून कशी चालेल लहान रेषेशेजारी मोठी रेषा ओढून एखाद्याचे खुज��पण दाखवता येते. बिरबलाचा हा पवित्रा भाजपा सरकारलाही घेता आला असता. सकारात्मक राजकारणात तेच परवडणारे असते. लातूर एक्स्प्रेसला पळविण्याच्या ऐवजी दक्षिणद्वार उघडणारी स्वतंत्र रेल्वे सुरू झाली तर त्यामध्ये भाजपचे मोठेपणच दिसेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5-2/", "date_download": "2018-11-17T10:31:23Z", "digest": "sha1:V7COP6RKE2LRDSOJN3CCTM6FP4VXGUIQ", "length": 14719, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ईव्हीएम मशिन्स टीका आणि वास्तव (भाग- २) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nईव्हीएम मशिन्स टीका आणि वास्तव (भाग- २)\nनिवडणुकीच्या कामाचा योग्य मेहनतानाही दिला जात नाही. निवडणूक आयोगाचा स्वतःचा सेवक असता, तर त्याला महिन्यास किमान 18 हजार रुपये म्हणजे प्रत्येक दिवसाला रू. 600 वेतन द्यावे लागले असते.याचा अर्थ निवडणुकीच्या कामाचे त्या सेवकास रू. 2400 मिळाले असते. परंतु प्रतिनियुक्‍तीवर असलेल्या सेवकांना दोन दिवस प्रशिक्षण, दोन दिवस प्रत्यक्ष निवडणुकीचे काम याचे एकूण मानधन रू. 1300 दिले जाते. या 1300 रुपयांमध्ये चार दिवसांचा स्वतःच्या दुचाकीचा पेट्रोल खर्च रू. 180, तीन वेळ जेवणाचा खर्च रू. 180, एक वेळ नास्ता रू. 30, दोन दिवसांचा चार वेळचा चहा रू. 40, पिण्याचे पाणी दोन दिवसांकरता 5 बाटल्या रू. 100 असा एकूण रू. 530 खर्च होत असतो. हा एकूण खर्च वजा जाता या कर्मचाऱ्याच्या हातामध्ये निव्वळ मानधन रू. 770/- मिळते.\nमतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम 38 ते 40 अंश सेल्सीअस तापमानात फिरून करावे लागते. त्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जातात. कर्मचाऱ्यांना त्या परिसराचा अनुभव नसताना त्यांना भर उन्हात काम करण्यास भाग पाडले जाते. प्रशासकीय सेवकांनी जमा केलेली माहिती शासनाकडे किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केल्यानंतर त्यांचे संकलन व छपाई व्यवस्थित न झाल्यास कर्मचाऱ्यांना ते पुन्हा दिले जाते. ही सर्व कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे त्या काळात प्रलंबित राहिलेले मूळ नियुक्‍ती कार्यालयाचे काम नंतर पूर्ण करावेच लागते.\nमतदार याद्या अद्ययावत केल्यानंतर निवडणुकीचे काम, नंतर आर्थिक जनगणनेचे काम, नंतर जातनिहाय जनगणनेचे काम याच सेवकांना करावे लागते. भारतातील 134 कोटी जनतेकरिता 5 वर्षे लोकशाही अबाधित राखण्यासाठी काम करणाऱ��या निवडणूक कर्मचाऱ्यांचे मानधन फक्‍त रू. 1300 असते. निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील ही आवश्‍यक माहिती घेतल्यानंतर आता ट्रोलिंगकडे वळू ट्रोलिंग म्हणजे एखाद्या गोष्टीवर नको त्या कमेंटस्‌ करून एखाद्याचे खच्चीकरण करणे. ट्रोल करणारा फक्‍त समोरच्यांची गंमत पहात असतो. ट्रोलिंग हा प्रकार साधारणतः यू-ट्यूब, फेसबुक, व्हिडिओ अपलोड, कमेंटस्‌ इत्यादींबाबत वापरला जातो.\nईव्हीएम मशीन म्हणजे बळीचा बकरा\nनिवडणुका जवळ आल्या किंवा त्या होऊन गेल्या की पक्षांच्या, गटांच्या, समूहांच्या, विरोधकांच्या कार्यक्रम पत्रिकेतील (अजेंडा) पहिला मुद्दा असतो निवडणूक प्रक्रियेत वापरले जाणारे मतदान यंत्र म्हणजे ईव्हीएम मशीन. यशस्वी उमेदवार मतदान यंत्राबद्दल चांगले उद्‌गार काढतात, तर पराभूत उमेदवार मतदान यंत्रावर सरळ सरळ टीका करतात. हल्ली या मतदान यंत्रांचं सर्रास राजकारण केले जात आहे. राज्यकर्ते आणि विरोधक मतदान यंत्राचा विषय घेऊन एकमेकांवर हल्लाबोल करतात. त्याचे रूपांतर उपोषणे, संप, मोर्चे, रास्ता रोको, आंदोलने इत्यादी प्रकारात होते. 2009 ते 2018 या कालावधीत तार याची तीव्रता फारच वाढली आहे. परंतु त्याच वेळी याची दुसरी बाजू असलेला निवडणुकीत काम करणारा कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याबद्दल एखादे वाक्‍यही बोलले जात नाही.\nत्यांच्या समस्या तर दूरच राहोत. त्यांना निवडणूकीच्या कामात येणारा ताणतणाव, सवलती, सुविधा यांचा कोणी विचार करेल का लोकप्रतिनिधी केवळ जनतेचा वोटींग बॅंक म्हणून वापर करतात की काय लोकप्रतिनिधी केवळ जनतेचा वोटींग बॅंक म्हणून वापर करतात की काय आणि निवडणूक कर्मचारी म्हणजे जनता नव्हे काय आणि निवडणूक कर्मचारी म्हणजे जनता नव्हे काय लोकप्रतिनिधी जर सर्व जनता, व्यवस्था (सरकारी खाते) यांचेवर निगराणी ठेवतात, तर निवडणूक कर्मचाऱ्यांबद्दल कोणतेही प्रश्‍न का लक्षात घेतले जात नाहीत लोकप्रतिनिधी जर सर्व जनता, व्यवस्था (सरकारी खाते) यांचेवर निगराणी ठेवतात, तर निवडणूक कर्मचाऱ्यांबद्दल कोणतेही प्रश्‍न का लक्षात घेतले जात नाहीत निवडणुकीचे काम करणाऱ्या 46 लाख 50 हजार कर्मचाऱ्यांचा एखादा मतदारसंघ असता तर त्यावर लोकप्रतिनिधींनी/निवडणुकीतील उमेदवारांनी भाष्य किंवा संवेदना दर्शविल्या असत्या.\nसन 1952 ते 2000 या कालावधीत निवडणूक कामाबाबत अ) मुख्यमंत्री एन.टी.रामाराव समिती, ब) 1957 चा निवडणूक आयोग, क) जगन्नाथ राव समिती-1971-72, ड) न्यायाधीश बी.एम. तारकुंडे समिती, इ) दिनेश गोस्वामी समिती, फ) टी.एन. शेषन समिती, ल) एम.एस. गिल समिती यांनी सुचविलेल्या सुधारणा आजपर्यंत अमलात आणल्या गेल्या नाहीत. निवडणूक प्रशासन विषयक पीएच.डी. सारख्या संशोधनाबाबत “अशा संशोधनाचा उपयोग नाही’ अशी भूमिका घेतली जाते. शासकीय संशोधन संस्था, विद्यापीठ अनुदान आयोग यांचेकडे निवडणूक प्रशासन विषयक संशोधन प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्या संशोधनास मंजुरी अथवा नामंजुरी का नाही की त्यास कचऱ्याची टोपली दाखविली गेली की त्यास कचऱ्याची टोपली दाखविली गेली या सर्व परिस्थितीचा विचार केला, तर निवडणूक प्रक्रिया, त्यासंबंधी प्रशासकीय व्यवस्था यांचे कौतुक करण्याऐवजी मतदान यंत्रांचे माध्यम वापरून ट्रोलिंग करणे कितपत योग्य आहे \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगुगलने डुडलच्या माध्यमातून संशोधक सोरेनसेन यांचा केला सन्मान\nNext articleपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला इंडोनेशिया दौरा\n#कायदेविश्व : राममंदिर ,राजकारण आणि कायदा (भाग 3)\n#कायदेविश्व : राममंदिर ,राजकारण आणि कायदा (भाग 2)\n#कायदेविश्व : राममंदिर ,राजकारण आणि कायदा (भाग 1)\n#कव्हर_स्टोरी : ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-3)\n#कव्हर_स्टोरी : ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-2)\n#कव्हर_स्टोरी : ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24241", "date_download": "2018-11-17T11:53:17Z", "digest": "sha1:VUCSCA5MIUC7AENNK74UIUKMLHMLKA3G", "length": 4385, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मला जी भेटली ती माणसे डोकेदुखी होती : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मला जी भेटली ती माणसे डोकेदुखी होती\nमला जी भेटली ती माणसे डोकेदुखी होती\nमला जी भेटली ती माणसे डोकेदुखी होती\nगझल - मला जी भेटली ती माणसे डोकेदुखी होती\nइलाजासारखी कुठली, विकारासारखी होती\nमला जी भेटली ती माणसे डोकेदुखी होती\nदिखाऊ मैफिलींची ती सफर लाथाडली आम्ही\nजिथे भोई कवी होते, बघ्यांना पालखी होती\nतिला सांभाळ आयुष्या, तुला टाळायची वेडी\nसखी आहे तुझी आता, कधी माझी सखी होती\nमनांना भेटण्यासाठी सुखे आक्रंदती माझी\nजमाना संपला तो, ज्यातली दुःखे सुखी होती\nप्रवासी माणसे होती सदा काळापुढे हतबल\nस्वतःच्या सोबती होती, स्वतःला पारखी होती\nतिचा मेसेजसुद्धा येत नाही रक्त काढाया\nजिचा मिस्कॉलसुद्धा आमची कोंबडनखी होती\nमला जी भेटली ती माणसे डोकेदुखी होती\nRead more about मला जी भेटली ती माणसे डोकेदुखी होती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=51", "date_download": "2018-11-17T10:45:10Z", "digest": "sha1:GRFPQMD4AN4XUV3OOSV5PCITBDPYD5H4", "length": 13563, "nlines": 42, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nविकासाचे ढोल आणि रोजगाराची पुंगी\nमोदी सरकारला हजार दिवस पूर्ण झाल्याबद्दल ढोल बडविणे सुरू आहे. लोकांनाही मोदींची चांगलीच भुरळ पडली आहे. माध्यमांनी सगळीकडे अच्छे-अच्छे दिनची हवा इतकी पसरविली आहे की, मराठवाड्यासारख्या मागास भागाचा आवाज अगदीच क्षीण झाला आहे. संकट सुल्तानी असो की अस्मानी त्याचा पहिला फटका दुर्बल भागास बसतो. मराठवाड्यामध्ये अगोदरच मोठ्या उद्योगांची वानवा, त्यातही अनेक उद्योगांना घरघर लागली आहे. बजाज ऑटोनंतर औरंगाबादेत मोठा उद्योग आला नाही. मध्यंतरी किया मोटर्स या चारचाकी वाहन निर्मितीचा प्रकल्प औरंगाबादेत येण्याची हवा होती. मराठवाड्याचे दुर्बल नेतृत्व आणि राज्यपातळीवरील नेतृत्वाचा या विभागाकडे बघण्याचा कोता दृष्टीकोन यामुळे किया प्रकल्पही आंध्रप्रदेशकडे गेला. या घडीला मराठवाड्यात सोळा मोठ्या आणि वीस लहान औद्योगिक आस्थापना असून ४,२१४ उद्योगामध्ये पन्नास हजार रोजगार उपलब्ध आहे. मंदीचा फटका इतका जबर आहे की, नोकरी मिळण्याच्या संधी अत्यंत धुसर झाल्या आहेत.\nमोदीपर्वाच्या तीन वर्षामध्ये मराठवाड्याचे दारिद्र्य कमी झाले नाही, शेतक-यांच्या आत्महत्यांची संख्या तेवढी वाढली. दुष्काळ तर मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला. प्रत्येकवेळी दुष्काळामध्ये केंद्रीय पथके आली आणि गेली. या भागातील दुष्काळ हटविण्यासाठी कायमस्वरुपी योजना मात्र काही झाली नाही. गांधीजीचा चष्मा लावून आलेल्या मोदी सरकारलाही मराठवाड्याची वाताहत दिसत नाही. त्यांचा उदोउदो तेवढा सुरू आहे. अर्थव्यवस्था साडेसात टक्के वेगाने पुढे जात आहे, नवा भारत घडविला जात आहे, इं���िया शायनिंग होत असल्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. रोजगार निर्मितीचा वेग कमी झाला असून बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. २०२० पर्यंत चाळीस लाख सॉफ्टवेअर इंजिनिअर्स नोक-या गमावणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. टेलिकॉम असो की बांधकाम, सगळ्याच क्षेत्रातील नोक-यांची सद्दी संपली आहे. सर्वाधिक रोजगार निर्मिती करण्याची क्षमता असलेला शेती उद्योग डबघाईस आला आहे. बेभरवश्याचा, अत्यल्प आणि अनियमित पडणारा पाऊस, पडलेले शेतमालाचे भाव आणि शेती पतपुरवठ्यात नगण्य गुंतवणूक यामुळे खुद्द शेतकरी इतका गलितगात्र झाला आहे की, त्याला शेती हा व्यवसायच नकोसा वाटू लागला आहे. मोठ्या वैतागाने तो संपावर जाण्याची भाषा करू लागला आहे. हा भूमीपुत्र जाणार कोठे, हा प्रश्न मात्र कायम आहे. नोटाबंदीमुळे मरगळलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेने अद्याप उभारी घेतलेली नाही. जिथे मोठ्या शहरामध्ये रोजगार कपातीचे संकट घोंगावत आहे तिथे मराठवाड्याची कल्पनाच न केलेली बरी.\nशेतीवर अवलंबून असणा-या मजुरांची संख्या वाढलेली आहे. १९९१, २००१ आणि २०११ या तीन दशकांची आकडेवारी पाहिली तर हे स्पष्ट होते. वाणगीदाखल औरंगाबादेत १९९१ - ३,६५,१७८, २००१ - २,८९,७६५ आणि २०११ - ३,९६,६३०. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, २०१२ च्या सतत चार वर्षाच्या दुष्काळानंतर या विभागातील शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांची संख्या डळमळीत झाली आहे. शहरीकरणात झपाट्याने वाढ होत असून या विभागात ते प्रमाण ४६ टक्के आहे. त्यात औरंगाबादमध्ये सर्वाधिक म्हणजे ४६.७७ टक्के तर जालना, बीड, हिंगोलीमध्ये १८ टक्के इतके आहे.\nया विभागात शेतीवर आधारीत व्यवसाय बहरला नाही. सहकार मोडीत निघाला, जिल्हा बँका दिवाळखोरीत गेल्या या सगळ्यांचा परिणाम शेती पतपुरवठ्यावर झाला. मराठवाड्यामध्ये हा पतपुरवठा केवळ ७ टक्के आहे. थेट शेतक-यांना कर्ज देण्याऐवजी अप्रत्यक्षपणे शेतक-यांना कर्ज देण्याची नवीन पध्दती सुरू झाली आहे. त्यामुळे शेतीवरचे सर्वाधिक कर्ज शेतीशी संलग्न असलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांना नरीमन पॉर्इंटमध्येच वाटले जाते आणि मराठवाड्यातील शेतक-यांना कर्ज मिळत नाही. शेतीला देण्यात येणा-या इनडायरेक्ट क्रेडिटमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून त्यानंतर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडुचा नंबर लागतो. याचा अर्थ असा क���, शेती पतपुरवठ्याच्या ख-या लाभार्थी या महानगरातील बँकाच आहे. या कारणानेच जॉबलेस ग्रोथ निर्माण झाली आहे. नीति आयोगाच्या अहवालाप्रमाणेच दरवर्षी सव्वाकोटी रोजगारांची गरज असताना कशीबशी दहा लाख रोजगाराची निर्मिती होते. हा आकडाही बराच फुगवून सांगण्यात आलेला आहे. या सरकारने शेतीला दुय्यम स्थान दिले आहे. मोठे रस्ते, मेट्रो अशा पायाभुत सुविधा निर्माण झाल्या की, विकास वेगाने धावू लागेल अशी सरकारची धारणा आहे. या नवनवीन घोषणाला भुलून ग्रामीण भागातील तरूण शेतीकडे पाठ फिरवत आहे. अशीच दोलायमान स्थिती अजून वर्षभर राहिली तर मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातून स्थलांतर होईल. सरकारच्या मतपेढीचे काय होईल ते हो पण, स्थलांतरीतांची मोठी मतपेढी निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.\nविदर्भ ही मुख्यमंत्री फडणवीसांची कर्मभूमी म्हणून प्रत्येक योजनेत अग्रस्थानी आहे. परवापर्यंत वाढपी आपला असलेला आणि पहिल्या पंगतीचा मान पटकावलेला पश्चिम महाराष्ट्र ही विकासभूमी. भाजपच्या अनेकविध योजनांचा हक्काचा लाभार्थी होण्याचे भाग्य लाभलेला उत्तर महाराष्ट्र ही यक्षभूमी पण मराठवाडा विभाग मात्र शेतक-यांची मरूभूमी झाला आहे.\nसध्या तीन वर्षाच्या भ्रामक यशाचे ढोल बडविणे चालू आहे. माध्यमांचा वापर इतका परिणामकारक होत आहे की, सामूहिक उन्मादाचे एक वातावरण तयार झाले आहे. शहरी मंडळींना वाटते की, ग्रामीण भागाचा विकास जोमात सुरू आहे आणि ग्रामीण जनतेला वाटते की, पायाभूत सुविधांमुळे शहरे समृध्द होत आहेत. असा आभास निर्माण करण्यात हे सरकार यशस्वी ठरले आहे. तथापि, सेवा क्षेत्र वाढले पण, कृषीसारख्या मूलगामी गोष्टींवर आधारीत उत्पादन क्षेत्राची वाढ खुंटल्याने नुसतीच जॉबलेस ग्रोथ आहे. हा भ्रमाचा भोपळा कधीच न फुटावा आणि अज्ञानातच जनतेने आनंद मानावा अशी सध्याची तरी स्थिती आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/income-tax-raid-belgaum-gokak-26790", "date_download": "2018-11-17T12:08:18Z", "digest": "sha1:OHCBIVT4AVAM6IEGDRK2E3BBJDHMX62E", "length": 14193, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Income tax raid on Belgaum, Gokak बेळगाव, गोकाकला \"प्राप्तीकर'चा छापा | eSakal", "raw_content": "\nबेळगाव, गोकाकला \"प्राप्तीकर'चा छापा\nगुरुवार, 19 जानेवारी 2017\nबेळगाव - बेळगावचे पालकमंत्री व राज्याचे लघुउद्योग मंत्री रमेश जारकीहोळी, त्यांचे लहान भाऊ लखन जारकीहोळी, राज्��� महिला प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्ष लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर गुरुवारी (ता. 19) एकाचवेळी प्राप्तीकर विभागाने छापा टाकला. बेळगावातील कुवेंपूनगरमध्ये श्रीमती हेब्बाळकर यांच्या घरावर, तर जारकीहोळी बंधूंवर गोकाकमध्ये छापा टाकण्यात आला. पालकमंत्री जारकीहोळी यांच्या जवळच्या नातेवाईकांचीही प्राप्तीकर विभागाने चौकशी केली.\nबेळगाव - बेळगावचे पालकमंत्री व राज्याचे लघुउद्योग मंत्री रमेश जारकीहोळी, त्यांचे लहान भाऊ लखन जारकीहोळी, राज्य महिला प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्ष लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर गुरुवारी (ता. 19) एकाचवेळी प्राप्तीकर विभागाने छापा टाकला. बेळगावातील कुवेंपूनगरमध्ये श्रीमती हेब्बाळकर यांच्या घरावर, तर जारकीहोळी बंधूंवर गोकाकमध्ये छापा टाकण्यात आला. पालकमंत्री जारकीहोळी यांच्या जवळच्या नातेवाईकांचीही प्राप्तीकर विभागाने चौकशी केली.\nलक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कुवेंपूनगरमधील बंगल्याजवळ गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास अचानक सहा वाहने दाखल झाली. प्राप्तीकर विभागाचे सुमारे आठ अधिकारी, काही पोलीस तसेच महिला कॉन्स्टेबल घरात शिरले. पुढील व पाठीमागील सर्व दरवाजे बंद करून त्यांनी तपासाला सुरवात केली. यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर घरी नव्हत्या, काही कामासाठी बंगळूरला गेल्याची माहिती मिळाली. परंतु, प्राप्तीकरच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे काम सुरू ठेवले. या काळात त्यांच्या दोघी बहिणींनाही बोलावून घेत त्यांच्याकडून काही माहिती घेतली. त्यांच्याशिवाय आत कोणालाही प्रवेश दिला नाही, शिवाय कोणाला बाहेरही जाऊ दिले नाही. प्राप्तीकरासंबंधीची कागदपत्रे, संपत्तीचे विवरण याबाबतची कागदपत्रे त्यांच्याकडून तपासण्यात आली. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.\nपालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा बंगला गोकाकमध्येही आहे. शिवाय त्यांचे धाकटे बंधू लखन जारकीहोळी देखील तेथेच राहतात. या दोघांच्या घरावरही सकाळी आठच्या सुमारास छापा पडला. याशिवाय त्यांच्याशी संलग्न असलेले आणखी आणखी काहीजण, तसेच चिक्कोडी तालुक्‍यातील निपाणीजवळील त्यांचे नातेवाईक यांच्यावरही छापा टाकला आहे. पालकमंत्र्यांसह श्रीमती हेब्बाळकर या कॉंग्रेसच्या दोन मातब्बर नेत्यांवर छापा पडल्याने संपूर्ण जिल्ह्यात याची दिवसभर चर्चा सुरू होती.\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nइचलकरंजीत तरूणाचा निर्घृण खून\nइचलकरंजी - येथील वखार भागात एका युवकाचा चाकूने सपासप सुमारे 14 वार निर्घुन खून केला. आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सनी संजय आवळे (...\nनांदेड : गणपूर गावात दरोडेखोरांचा हैदोस\nनांदेड : अर्धापूर तालुक्यातील गणपूर गावात रात्री दरोडेखोरांनी एक घर लुटले आहे. या दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून 1 लाख 71 ...\nउल्हासनगरमध्ये वाढीव वीज बिलाच्या विरोधात साईपक्ष रस्त्यावर\nउल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे....\n५० लाखांसाठी अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका\nपिंपरी - पैशाच्या हव्यासापोटी बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हिंजवडी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36839/by-subject/14/6539", "date_download": "2018-11-17T11:59:20Z", "digest": "sha1:PHYAOJVOP26LB5V6NGSAHM2JOPCMSBR7", "length": 3110, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'प्रवास' | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा /गुलमोहर - कथा/कादंबरी विषयवार यादी /शब्दखुणा /'प्रवास'\nदेऊलमय रत्नागिरी लेखनाचा धागा प्रियान्का कर्पे 11 Jan 14 2017 - 8:12pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/3218-man-killed-girlfriend-and-commit-suicide", "date_download": "2018-11-17T10:30:46Z", "digest": "sha1:2TXTTIUXL4MYRIUTOC2J3B3D4656RAO7", "length": 6096, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "तिचा गळा आवळून केली हत्या; मग दिला स्वत: चा जीव - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nतिचा गळा आवळून केली हत्या; मग दिला स्वत: चा जीव\nजय महाराष्ट्र न्यूज, ठाणे\nतरुणीची हत्या करून तरुणानं आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथच्या कानसई गाव परिसरात घडली आहे. आचल महल्ले असे मृत तरुणीचे नाव असून ती दिवा येथे राहणारी आहे. कानसई गावात राहणाऱ्या नथुराम वर्मा या विवाहित तरुणाशी तिचे प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.\nदिवाळी सणानिमित्त आचल नथुरामच्या घरी राहायला आली होती. यादरम्यान त्यांच्यात वाद होऊन नथुरामने तिची गळा आवळून हत्या केली आणि नंतर स्वतःही गळफास घेतला.\nधुळ्यातील कुख्यात गुंड्याच्या हत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद\n म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या\nपत्नीची गळा आवळून पतीने स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या\nमध्य प्रदेशात पत्रकाराची निर्घृण हत्या\nनगर पुन्हा हादरलं, राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांची हत्या\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रिघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6913", "date_download": "2018-11-17T11:08:06Z", "digest": "sha1:PCXLY6QFTHN4CHLJ5XBDICURGPB3IZFY", "length": 7790, "nlines": 80, "source_domain": "aisiakshare.com", "title": " चूक की बरोबर | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमूळ लेखक- रेमों दव्होस (१९२२-२००६)\nरेमों दव्होसबद्दल - जन्म फ्रेंच आई-वडिलांच्या पोटी बेल्जिअममधला. बहुतेक सर्व वास्तव्य फ्रान्समध्येच. त्यांनी सर्कशीत विदूषक होण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. सुरुवातीला विदूषकी, जगलिंग असेच उद्योग केले. पण ते चेंडूंइतकंच शब्दांशीही खेळत. पुढे त्यांनी स्वतंत्रपणे एकपात्री विनोदी प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांना अभिनयाची पारितोषिकं, विनोदासाठीचं मोलिएर पारितोषिक इ. तर मिळालीच, पण त्यांची फ्रेंच भाषा समितीवरही नियुक्ती झाली होती. पुढील उतारा त्यांच्या विनोदबुद्धीची आणि शब्दप्रभुत्त्वाची साक्ष देतो.\nकोण बरोबर कोण चूक कधीच सांगता येत नाही.\nमी बराच काळ सगळ्यांचंच बरोबर मानत आलो.\nमग एक दिवस मला जाणवलं की मी ज्यांचं बरोबर मानत होतो त्यातल्या बऱ्याच जणांचं चूक होतं\nम्हणजे मी बरोबर होतो\nम्हणजेच माझं चूक होतं\nज्यांना आपलं बरोबर वाटायचं त्यांचं चूक होतं, आणि मला त्यांचं बरोबर वाटायचं - तर माझं चूक होतं\nम्हणजे असं की, माझं चुकीचं नसताना आपलं चुकीचं असूनही ते बरोबरच आहे असं जे भासवत होते, त्यांचं मी बरोबर मानणं हे चूकच होतं.\nबरोबर आहे ना माझं कारण त्यांचं चूक होतं\nआणि ते ही निष्कारण\nहे मात्र मला म्हटलंच पाहिजे कारण\nकधी कधी माझीही चूक असतेच.\nपण जेव्हा माझं चुकतं तेव्हा त्याला कारण असतं, ते मी सांगत नाही.\nकारण मग माझी चूक कबूल करणंच होईल ना ते\nबरोबर आहे ना माझं\nबघा ना, ज्यांचं बरोबर असतं त्यांना कधी कधी मी बरोबर असंही म्हणतोच.\nपण ते सुद्धा चुकीचंच बरं का.\nकारण हे म्हणजे ज्यांचं चूक त्यांचं चूक असं म्हणण्यासारखंच आहे.\nथोडक्यात, आपलं चूक असण्याचं काही कारणच नाही असं ज्यांना वाटतं त्यांना बरोबर काय ते सांगायला जाणं हे चूकच आहे \nमूळ ध्वनी आणि गती कळण्यासाठी हा व्हिडिओ :\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, काम��ार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=53", "date_download": "2018-11-17T10:50:39Z", "digest": "sha1:5SMXKC7OC2XY62VKIJDKUIR7PZZ6BYBK", "length": 13628, "nlines": 41, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nसरकारची सत्वपरीक्षा पाहणारा संप\nराज्यातील शेतकरी १ जूनपासून राज्यव्यापी संपावर गेले आहेत. शेतकरी आणि तोही संपावर, ही कल्पनाच विचित्र वाटते. मरणकळा भोगायला भाग पाडणा-या परिस्थितीचा रेटा वाढल्याने संपाचे हत्यार उगारले गेले. आपल्या जीवन-मरणाच्या प्रश्नाचे केवळ राजकारण केले जात आहे, गोड बोलून आपल्याला फसविले जात आहे अशी भावना झाल्याने पुणतांब्यासारख्या ठिकाणी शेतकरी आंदोलनाची अराजकीय ठिणगी पडली. या संपाची सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर आंदोलनाचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही.\nऔरंगाबादेतील जाधववाडी मंडीत १ जूनच्या सकाळी-सकाळी संप अवतरला. पहिल्याच दिवशी चक्क पन्नास टक्केच शेतमाल मंडीत आला. ब-याच शेतक-यांना संपाबद्दल माहितीच नव्हती. हाताशी आलेले पीक बाजारात न विकता फेकून द्यायला हिम्मत लागते. अन्य परिस्थितीत शेतक-यांनी अनेकदा कांदा, टोमॅटो रस्त्यावर फेकून आपले नुकसान करून घेतले आहे. यावेळी मात्र शेतमालाला योग्य मिळत नाही, आवाज उठवूनही सरकार जागे होत नाही, साधी कर्जमाफी करीत नाही, यामुळे वैतागलेला शेतकरी किमानपक्षी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये तरी आहे. जिथे शेतकरी संघटनाचे अनेक तुकडे पडलेले आहेत तिथे असंघटीत असलेला शेतकरी संपाचे हत्यार काढून पुढे सरसावला आहे. तसे म्हणायला सर्व शेतकरी संघटना या संपाच्या पाठीमागे आहे. पण, शरद जोशीसारखे नेतृत्व मात्र आज त्यांच्या पाठीशी नाही. एक सरकार ��ोडले तर मेटाकुटीला आलेल्या शेतक-याबद्दल सर्वसामान्य माणसालाही सहानुभुती आहे. विविध राजकीय पक्ष भलेही नेतृत्व करायला पुढाकार घेत असले तरी आपल्या बाहुबलावर विश्वास असलेल्या शेतक-याला कुणी पाठीशी उभे रहावे अशी अपेक्षा नाही. आपला प्रश्न तडीस लावण्याची ताकद त्याच्या मनगटात आहे. हा लढा त्याच्या स्वत:च्या अस्तित्वाचा आहे. मुळामध्ये शेती ही परवडण्यासारखी उरली नाही या मुद्द्यावर शेतकरीवर्ग एकत्र झाला आहे.\nमुळामध्ये या सरकारचे धोरण शेतक-यांच्या हिताचे असण्यापेक्षा मध्यमवर्गीय आणि उच्च-मध्यमवर्गीय यांच्या हिताचे आहे. शेतकरीवर्ग हा केवळ १८ टक्के उरला आहे, उरलेले ८२ टक्के ग्राहक आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्यांची संख्या ७० टक्क्यांवरून ५० टक्क्यांपेक्षा खाली घसरली आहे. त्यामुळे या कृषीप्रधान देशातील १८ टक्के शेतक-यांचा मुलाहिजा बाळगण्याची सरकारला गरज वाटत नाही. शेळी जाते जिवानीशी आणि खाणार म्हणतो वातड या म्हणीप्रमाणे शेतकरी गेलातरी चालेल पण, ग्राहककेन्द्री धोरणाला तडा बसता कामा नये. ग्राहक चळवळीवर आधारीत भाजपचे मध्यमवर्गीय बळ वाढले आणि आता सत्ता उबविण्यासाठी हे बळ कायम जोपासायचे आहे. शेतक-यांच्या चळवळीचा मान राखला, शेतमालाला योग्य भाव दिला तर ग्राहकांच्या खिशाला झळ बसेल, महागाई वाढेल आणि त्यामुळे मतदार नाराज होतील हे सत्ताधारी भाजपला नको आहे.\nसरकारला वठणीवर आणण्यासाठी नव्वदीच्या दशकामध्ये शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी आपल्या खाण्यापुरता शेतमाल पिकवा आणि बाजाराची कोंडी करा असे म्हटले होते. परंतु, कुठल्याही सरकारची अशा मार्गाने कोंडी करणे सहज शक्य नसते. नव्या सरकारने ग्राहक हितासाठी वस्तुंचे भाव कमी करून शेतक-यांना अडचणीत आणण्याचा फंडा वापरला आहे. सध्या ५,०५० चा हमीभाव मिळणा-या तुरीची किमत ३,२०० रुपयांवर आली आहे. हरभ-याचे चढते भाव ६०० रुपयांनी खाली उतरले आहे. भाज्या असो की अन्नधान्य प्रत्येक ठिकाणी शेतमालाचे भाव इतके गडगडले आहे की, शेतीवर केलेला खर्चही वसूल होत नाही. सध्या मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो शहरामध्ये येणारे दूध आणि भाज्या न नेण्याचा शेतक-यांनी निर्धार केलेला आहे. भाजी उत्पादक नाशिकचा प्रदेश आणि सोबतीला मराठवाडाही असल्यामुळे हा संप जितका ताणला जाईल तितकी त्याची तीव्रता शहरी मंडळींना म्हणजेच ग्राहकांना जाणवणार आहे. अन्नदात्या शेतक-याला लाथाडल्यानंतर काय होते याची किमतही सरकारला कळेल. नाशिक परिसरातील शेतक-यांनी साधे कांदा उत्पादन थांबविले तर सरकारच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या एकंदर उत्पन्नाच्या ३२ टक्के उत्पादन हे केवळ नाशिकच्या पट्ट्यामध्ये आहे. सरकार शेतकरीधार्जीणे नाही याचा साक्षात्कार तीन वर्षाच्या कारभारानंतर शेतक-यांना झालेला आहे. अडचणीतल्या शेतक-याला दमडी द्यायची नाही. पण, आपल्या गंगाजळीत उपकराच्या माध्यमातून महसूल गोळा झाला पाहिजे. तो गोळा करण्याचे वेगवेगळे हातखंडे हे सरकार वापरत आहे. गतवर्षी दुष्काळ नव्हताच उलट शेतक-यांनी इतके पीक काढले की, शेतमालाचे भाव गडगडले. पण, या सरकारने दुष्काळाच्या नावाने पेट्रोल आणि डिझेलवर उपकर लावला. शासनाचे स्वच्छता अभियान असो की, शिक्षणाचा प्रसार, भाजपने लोककल्याणार्थ हे उपकर लावले. आतातर उद्योगपतींच्या हितार्थ बांधण्यात येणा-या समृध्दी महामार्गाच्या निधीसाठी उपकर लावण्याचे सुतोवाच या सरकारने केले आहे. त्यातल्या त्यात जीएसटी कायदा २७९ (क) प्रमाणे उपकर लावण्यासाठी राज्यांना मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपत्ती, दुष्काळ अशा गोष्टींचे नाव पुढे करून करवसूली करण्यास या सरकारला मोकळे रान सापडले आहे. असा उपकर शेतक-यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी लावावा असे मात्र या सरकारच्या कधीही मनात आलेले नाही.\nअनेक प्रश्नांनी संपलेला शेतकरी आता संपाचे हत्यार वापरत आहे, ही गोष्ट महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याला शोभा देणारी नाही. एकेकाळचे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना पुढे करून हा प्रश्न मिटणारा नाही. हे आंदोलन राजकीय नसले तरी भाजप सरकारची यामध्ये परीक्षा आहे. शेतक-यांचा संप म्हणून नव्हे तर संपावर शेतक-यांनी जावूच नये असा पर्याय दिला गेला तरच यातून मार्ग निघू शकेल, अन्यथा शेतक-यांची प्रतारणा करून कोणाची खुर्ची जाणार नाही, सत्तांतर होणार नाही, पण सरकारची शान राहणार नाही. कारण, शेतक-यांचे आंदोलन आता निर्णायक वळणावर आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6914", "date_download": "2018-11-17T10:36:23Z", "digest": "sha1:KLLDCMJYPOWAOHXWWEU4C6NLEY7PQBW3", "length": 60404, "nlines": 124, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सिरिअस बिझनेस | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nप्रसिद्ध विनोदी अभिनेते ��ब्ल्यू. सी. फील्ड्स चित्रपटातल्या विनोदासंदर्भात म्हणाले होते, \"Comedy is a serious business. A serious business with only one purpose. To make people laugh.\" (विनोद ही गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे; जिचा एकमेव उद्देश म्हणजे लोकांना हसवणं.)\nया उद्धृताचा पहिला भाग पूर्णपणे खरा आहे. इतका खरा, की तो चित्रपटाबरोबरच साहित्य, नाटक यालाही अप्लाय व्हावा. विनोदनिर्मिती ही अपघाताने होत नाही. त्यामागे पुष्कळ विचार असतो. त्यात आलेली उत्स्फूर्तता, ही बहुधा योजनेचा भाग असते; आणि ती तशी आहे हे लपवणं, यातच खरं कसब असतं.\nउद्धृताचा दुसरा भाग, हा फील्ड्सच्या काळात येणाऱ्या चित्रपटांना लागू पडत असेल यात शंकाच नाही; मात्र पुढल्या काळात लोकांना हसवणं, हा चित्रपटांचा एककलमी कार्यक्रम राहिला नाही. त्यांना विचार करायला लावणं, आयुष्यातल्या विसंगतींवर बोट ठेवणं, निवेदनात वेगवेगळे प्रयोग करुन पहाणं, अशा अनेक कारणांसाठी चित्रपटांतला विनोद वापरला गेला. याची खूप उदाहरणं आहेत. रोबेर्तो बेनिनीच्या 'लाईफ इज ब्युटिफूल' (१९९७) या होलोकाॅस्टच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या चित्रपटात तर त्याचा चक्क कारुण्यपूर्ण वापर असल्याचं अनेकांना स्मरत असेल. या चित्रपटात अशा अनेक जागा आहेत, ज्या आपल्याला हतबल करून सोडतात. ज्या पाहताना आपण वरवर हसत रहातो, पण डोळ्यांतलं पाणी आपल्याला जाणवत रहातं.\nआपल्याकडे केवळ विनोद केंद्रस्थानी असलेले चित्रपट आहेत; पण कमी, आणि तेही अलीकडच्या काळात आलेले. त्याआधीचा चित्रपट, हा विषय कोणताही असला, तरी नवरसांना घेऊन यायचा. गंभीर सिनेमांमध्येही, एखादं दुय्यम पात्र असायचं ज्याचा विनोदावर भर असायचा. अगदी 'ब्लॅक ॲन्ड व्हाईट' चित्रपटांतही जाॅनी वाॅकर किंवा मेहमूदसारख्या नटांच्या व्यक्तिरेखा, आणि एकूण कथानकात त्यांच्या वाट्याला आलेले प्रसंग पाहिले तर हे लक्षात येईल. चित्रपटात जसा मेलोड्रामा, प्रेमकथा, ॲक्शन दृश्य, तशीच काॅमेडीही. पाश्चात्त्य चित्रपटांमध्ये मात्र असं झालेलं नाही. विनोदाला प्राधान्य असलेल्या फिल्म्स त्यांच्याकडे चित्रपटांच्या जन्मापासून आहेत.\nएक गोष्ट स्पष्ट करतो की विनोदाला वाहिलेले वेगळे चित्रपट असणं, म्हणजे इतरत्र विनोद पूर्ण हद्दपार झाल्याचं लक्षण नाही. त्यांच्याही काही चित्रपटांमध्ये, गरजेनुसार विनोदी प्रसंग, व्यक्तिरेखा यांचा वापर जरूर आहे. वेस्टर्न, भयपट, ॲक्शन चित्रपट अशा चित्रप्रकारांमधून अनेकदा विनोदाचं दर्शन होतं. वरवर अगदी गंभीर वाटणाऱ्या 'बायसिकल थिव्ज' (१९४८) सारख्या नववास्तववादी इटालिअन चित्रपटामधली लहान मुलाची व्यक्तिरेखा, हीदेखील सहजपणे विनोदनिर्मिती करताना आपल्याला दिसते. आता बापाबरोबर त्याची चोरीला गेलेली सायकल शोधत वणवण फिरणारा मुलगा, ही काही विनोदी व्यक्तिरेखा नाही. शेवटाकडे तर ती खूपच गंभीर वळण घेते. मात्र तरीही या मुलाची निरीक्षणं, त्याचा भाबडेपणा हे वेळोवेळी प्रेक्षकांना हसवतात, त्यांच्यावरचा ताण कमी करतात. नववास्तववादात या प्रकारच्या विनोदाला स्थान आहे आणि ते पुढेही वास्तववादी चित्रपटांमध्ये टिकलेलं दिसून येतं. ते इराणी चित्रपटांमध्ये आहे, आपल्याकडल्या समांतर चित्रपटांमध्ये आहे आणि मराठी 'न्यू वेव्ह'मधल्या काही चित्रपटांमध्येही ते पहायला मिळतं. चैतन्य ताम्हाणेच्या 'कोर्ट' सिनेमात एक व्यक्तिरेखा वेगळी काढता येत नसली, तरी अशा अनेक जागा आहेत; ज्या व्यवस्थेमधल्या विसंगती दाखवत त्यातून हास्यनिर्मिती करतात. या प्रकारचा विनोद हा वास्तवाधारित असतो. सहज वास्तवाच्या निरीक्षणातून येणारा असतो. तो आशयाचं गांभीर्य कमी करत नाही, तर अनेकदा त्याला पूरक ठरतो.\nविनोदी सिनेमा हा एक स्वतंत्र चित्रप्रकार म्हणता येईल, ज्यात विनोदाला प्राधान्य आहे. काॅमेडी हा त्याला वापरण्यात येणारा लोकप्रिय शब्दप्रयोग असला, तरी काॅमेडीचा तो एकच अर्थ नाही. शोकांतिका म्हणजे ट्रॅजेडी, तशा सुखात्मिका म्हणजे काॅमेडी. अनेकदा हा अर्थही चित्रपटाला जोडला जातो. विनोदी चित्रपटाला, एक चित्रप्रकार म्हणून स्थान देण्याचं, त्यात विविध प्रकारचे प्रयोग करून पाहण्याचं, त्याला वाढता प्रेक्षक मिळवून देण्याचं काम हाॅलिवूडनं केलं. खरं म्हणजे काॅमेडीच का, एकूण विधा (genre) डेवलपमेन्टकडेच त्यांनी गंभीरपणे पाहिलं. यातूनच वेगवेगळ्या प्रकारांना वाहिलेले सिनेमा तयार होत गेले आणि चित्रपटाचा एक उद्योग म्हणून खूप फायदा झाला. असं असलं, तरी मुळात चित्रपटांचा शोध हाॅलिवूडचा नाही; तो फ्रेंचांचा. ल्युमिएर बंधूंनी पहिल्यांदा वास्तव मुद्रित करून, पडद्यावर प्रक्षेपित करून दाखवल्यानं चित्रपटांचे जनक म्हणून त्यांचंच नाव घेतलं जातं. ल्युमिएर बंधूंनी चित्रपटाचा शोध लावला असला, तरी त्याच्या व्यवसाय म्हणून अस���ेल्या शक्यतांबद्दल ते अनभिज्ञ होते. या माध्यमामधून गुंतागुंतीची कथानकं मांडता येतील, याची तर त्यांनी जाणीवच नव्हती. लोकांची या चमत्कृतीची आवड टिकून आहे, तोवर छोट्या-छोट्या चित्रफिती बनवायच्या आणि त्या दाखवून पैसे कमवायचे, असं त्यांनी धोरण ठरवलं. त्यांच्या या सुरुवातीच्या क्लिपमधल्या एकीलाच पहिला विनोदी चित्रपट होण्याचा मान आहे.\nझाडांना पाईपनं पाणी घालणारा माळी. एक व्रात्य मुलगा पाईपवर पाय देतो आणि पाणी बंद पडतं. माळी काय बिघडलंय हे तपासतोय, तोवर मुलगा पाय काढून घेतो. पाणी सुरू होतं, माळी भिजून जातो. शेवटी तो मुलाला पकडतो आणि बडवून काढतो. आता यात काही फार उच्च विनोद आहे अशातला भाग नाही पण प्रसंग साधा, दुसऱ्याच्या दुर्दैवावर हसायचं, या आदिम भावनेशी जोडलेला आहे. आजही केळ्याच्या सालीवरून कोणी घसरलं तर पहाणारे हसतातच. त्यामुळे लोक तेव्हाही हसले आणि ही चित्रफीत लोकप्रिय झाली. स्लॅपस्टिक विनोद, शारीर विनोद, जो आधीपासून रंगभूमीवर अस्तित्वात होता; तो चित्रपटात चांगला यशस्वी होऊ शकेल हेदेखील बहुदा या चित्रफितीच्या यशामुळेच लक्षात आलं असावं.\nसिनेमातला विनोद आणि साहित्यातला विनोद यात फरक आहे. साहित्यातला विनोद हा प्रामुख्याने शाब्दिक विनोद आहे; तर सिनेमातला दृश्य विनोद आहे. साहित्यातला विनोद हा प्रासंगिक असण्याची गरज नसते. केवळ निवेदकाचा दृष्टिकोणही विनोद साधू शकतो. चित्रपट बोलायला लागल्यावर संवादांतला विनोद आला, आणि आशय चपखलपणे व्यक्त करण्याची, शब्दांनी सोय केल्यामुळे हा विनोद लोकप्रियही झाला; पण दृश्य विनोदाचं स्थान चित्रपटांमध्ये कायम राहिलं. आज बराचसा विनोद संवाद किंवा सिचुएशन यांमधून तयार होत असला, तरी चांगले दिग्दर्शक त्याच्या दृश्यात्मकतेला महत्त्व देतातच; हे एडगर राईट, क्वेन्टीन टॅरेन्टीनो, यासारख्या दिग्दर्शकांच्या कामातून लक्षात येईल.\nमूकपटांच्या काळात मात्र ध्वनी वापरणं शक्यच नसल्याने आणि चित्रभाषाही हळूहळू आकार घेत चालल्याने प्रामुख्यानं व्यक्ती आणि त्यांच्या हालचाली, यांमधून विनोदनिर्मिती करण्यावर भर होता. चार्ली चॅप्लिन, बस्टर कीटन यांसारखी नावं या सिनेमातून पुढे आली. कीटन आणि चॅप्लिन दोघंही दिग्दर्शक आणि स्टार होते, दोघांनीही मूकपटापासून सुरुवात करत बोलपटांपर्यंत काम केलं. कीटन आपल्या���डे फारसा माहीत नाही, ऐकलीच असतील तर 'शेरलाॅक ज्यु.' (१९२४) किंवा 'द जनरल' (१९२६) यांसारख्या एखाद-दुसऱ्या चित्रपटांची नावं. याउलट चॅप्लिन हे तसं घरोघरी माहीत असलेलं नाव आहे. विशेषत: त्याच्या मूकपटांमुळे. पुढल्या काळात 'माॅसिए वर्दू' (१९४७) मध्ये स्वत:ला सिरीअल किलरच्या भूमिकेत आणणारा किंवा 'ए किंग इन न्यू याॅर्क' (१९५७) मुळे वादग्रस्त ठरलेला चॅप्लिन आपण जाणत नाही. आपल्याला ठाऊक असलेला चॅप्लिन त्याच्या छोट्या शाॅर्टफिल्म्स, पुढे आलेले 'द किड' (१९२१), 'द गोल्ड रश' (१९२५), 'सिटी लाईट्स'(१९३१), 'माॅडर्न टाईम्स' (१९३६) हे मूकपट आणि क्वचित त्याचा पहिला बोलपट 'द ग्रेट डिक्टेटर' (१९४०) यांमधला.\nमूकपटांच्या काळात जे विनोदी अभिनेते होते, त्यांचा भर हा गॅग्जवर अधिक असायचा - म्हणजे छोटे विनोदी प्रसंग, जे बरेचदा स्वतंत्र असत, म्हणजे मागच्या पुढच्या संदर्भाशिवाय ते पाहणं सहज शक्य असायचं. या अनेक विनोदवीरांची सुरुवात चॅप्लिनप्रमाणेच लघुपटांमध्ये झाली आणि पुढे ते मोठ्या लांबीच्या चित्रपटांकडे वळले. या चित्रपटांमध्येही गॅग्जचं स्वतंत्र अस्तित्व जाणवण्यासारखं होतं. कथानक अशा पद्धतीने रचलं जाई, की ते या प्रासंगिक विनोदांना जागा करुन देत आणि या प्रसंगांची मालिका तयार होई. आजही चॅप्लिनचे सिनेमा आठवून पहा. 'माॅडर्न टाईम्स'मधला चॅप्लिन यंत्राच्या आत खेचला जातो तो प्रसंग, 'गोल्ड रश'मधला बूट खाण्याचा प्रसंग, किंवा 'सिटी लाईट्स'च्या सुरुवातीचा पुतळ्याच्या अनावरणाचा प्रसंग अशा अनेक जागा चटकन आठवतील. हे विनोद म्हटलं तर स्वतंत्र आहेत, म्हटलं तर कथानकाशी संबंधित. या विनोदी प्रसंगांची मालिका जुळवून चित्रपट बनवण्याच्या पद्धतीत एक अडचण होती, आणि ती म्हणजे कथेतलं नाट्य जर गंभीर वळणाचं असेल, तर विनोद आणि गांभीर्य कसं मिसळणार, ही. चॅप्लिनला मात्र ही सरमिसळ साध्य झाली होती.\nएका आंधळ्या फुलवालीला दृष्टी यावी म्हणून एक कफल्लक माणूस झगडतो, आणि तिला डोळे येतात तेव्हा तिला तो समोर येऊनही उमजत नाही, हा ह्या ट्रॅजेडीचा विषय. पण या कथानकातही शोधलेल्या विनोदनिर्मितीच्या स्वतंत्र जागा, आणि सोबतीला दारू चढल्यावर व्यक्तिमत्त्वात बदल होणाऱ्या उद्योगपतीचं धमाल विनोदी कथानक, यांमधून 'सिटी लाईट्स' हास्यकारक आणि हृद्य, अशा दोन्ही प्रकारचा परिणाम साधतो. चॅप्लिनच्या दिग्दर्शनावर टीका करणारे म्हणत की त्याचा एकच नियम आहे: काॅमेडीला लाॅन्ग शाॅट, इमोशनला क्लोज अप. पण 'सिटी लाईट्स'सारखा चित्रपट पाहून हे स्पष्ट होतं, की ते इतकं सोपं नाही. त्याला दृश्य विनोद आणि भावनानाट्य या दोन्हीची उत्तम पकड होती. 'सिटी लाईट्स' आला तोवर बोलपट आलेले होते; पण त्या काळच्या अनेक दिग्दर्शकांप्रमाणे बोलपट ही तडजोड आहे, असं चॅप्लिनचंही मत होतं. तरीही संवादरहित ध्वनीचा वापर विनोदासाठी कसा करावा याची त्याला जाण असल्याचं वेळोवेळी दिसतं. 'सिटी लाईट्स'मधल्या पहिल्या, पुतळ्याच्या अनावरण प्रसंगात त्याने दर वक्त्यासाठी बदलता आवाज/शैली सूचित करण्यासाठी वापरलेलं संगीत; किंवा चॅप्लिनची व्यक्तिरेखा चुकून शिट्टी गिळते, तो प्रसंग अशी अनेक उदाहरणं आहेत. 'ग्रेट डिक्टेटर'मध्येही हिटलरसदृश हुकूमशहाच्या भूमिकेत त्याने केलेलं काल्पनिक भाषेतलं भाषण आपल्याला एकही शब्द प्रत्यक्षात न कळताही समजून जातं, ते त्यामुळेच.\nहाॅलिवुड विनोदपटांमध्ये असं बरेचदा दिसतं, की एखादी पद्धत रूढ झाली, की तिचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उपयोग पुन्हा केला जातो, तिचं मूळ स्वरूप काहीसं बदलून. आता मूकपटांमधली विनोदी चुटक्यांसारखे प्रसंग गुंफून कथा बनवण्याची जी पद्धत होती, तिचा वापर आपल्याला वुडी ॲलनसारख्या उत्तम दिग्दर्शकाच्या कामात, चटकन लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने आलेला दिसतो. पूर्वीचे विनोदी अभिनेते लघुपटांमधून आलेले होते, त्यामुळे छोट्या स्किटसारख्या प्रसंगांची त्यांना सवय होती. त्याचप्रमाणे वुडी ॲलनला स्टॅन्ड-अप काॅमेडीचा अनुभव असल्याने, लोकांपुढे उभं राहून पाच-सात मिनिटांत त्यांच्याकडून हशा मिळवण्याची सवय होती, त्यामुळे असे विनोद एकापुढे एक लावत त्याचेही अनेक चित्रपट तयार होताना दिसतात. खासकरून सुरुवातीच्या दिवसातले. पण 'ॲनी हाॅल' (१९७७) सारख्या अभिजात मानल्या जाणाऱ्या चित्रपटातही असा गॅग्जचा वापर दिसतो. अर्थात हे गॅग्ज चॅप्लिन किॅवा (बस्टर) कीटनप्रमाणे शारीर विनोद करणारे नसून शाब्दिक विनोद करणारे असतात. 'ॲनी हाॅल'मधल्या एका प्रसंगात ॲल्वी (वुडी ॲलन) आणि ॲनी (डायान कीटन) 'द साॅरो ॲन्ड द पिटी' हा माहितीपट बघायला जातात. थिएटरच्या लाॅबीत उभे असतात. आता यातला विनोद आहे, तो रांगेत मोठ्याने बोलणाऱ्या माणसाचा. हा माणूस मीडियाबाबत, मार्शल मॅकलुअन या मीडियापंडिताच्या थिअरीबद्दल मोठमोठ्यानं ज्ञान पाजळत असतो, जे नको असताना ॲल्वीला ऐकून घ्यावं लागतं. एका क्षणी ॲल्वीला हे अती होतं आणि तो रांग सोडून पुढे येतो. थेट आपल्याकडे, म्हणजे प्रेक्षकाकडेच माणसाची तक्रार करायला लागतो. मग तो माणूसही पुढे येऊन, आपला या विषयाचा कसा अभ्यास आहे वगैरे सांगतो. यावर कळस म्हणजे ॲल्वी (अॅलन) कोपऱ्यातून प्रत्यक्ष मॅकलुअनलाच समोर आणतो आणि त्या माणसाला गप्प करतो. एक विनोदी प्रसंग म्हणून हा स्वतंत्र असल्यासारखाच आहे, पण तो कथानकाशी जोडला जातो, तो रांगेत ॲल्वी आणि ॲनी यांच्यात जे बोलणं होतं त्यामधून. ॲलनची कथा याच प्रकारे बांधली जाते.\nज्याप्रमाणे हे मूक विनोदपट पुढल्या काळाशी नातं सांगत वुडी ॲलनपर्यंत पोचले, तसं सुरुवातीच्या बोलपटांमध्ये दिसणारा 'स्क्रूबाॅल काॅमेडी' हा प्रकारदेखील कालक्रमाने बदलत राॅमकाॅम किंवा रोमँटिक काॅमेडीपर्यंत येऊन पोचला. स्क्रूबाॅल काॅमेडी ही मुळात स्त्रीपुरुषांच्या नात्यातून, विसंवादातून तयार होणारी काॅमेडी. यात विनोद आणि नाट्य या दोघांना समसमान प्राधान्य. या चित्रप्रकाराची काही वैशिष्ट्य होती. विक्षिप्त आणि बहुधा तुलनेने वरचढ नायिका, हे एक वैशिष्ट्य. संवादांची जुगलबंदी हे दुसरं. या प्रकारच्या चित्रपटांच्या सुरुवातीला, यातल्या नायिकेचं बहुधा भलत्याच कोणाबरोबर तरी प्रकरण सुरू असायचं आणि नायक हळूहळू तिला वश करायचा. हा प्रकार जसा हाॅलिवुडमध्ये लोकप्रिय झाला, तसा आपल्याकडेही. फ्रॅन्क काप्राचा 'इट हॅपन्ड वन नाईट' (१९३४) हे याचं सुरुवातीचं उदाहरण मानलं जातं. यातलं विनोद आणि नाट्य यांचं मिश्रण काय प्रमाणात होतं, हे मी वेगळं तपशिलात सांगायची गरज नाही; कारण त्याची दोन मुळाबरहुकूम केलेली रूपांतरं आपल्याकडे आहेत. यातलं एखादंतरी तुम्ही पाहिलं असेलच. राज कपूर - नर्गिसचा 'चोरी चोरी' (१९५६, दि. अनंत ठाकूर) हे याचं पहिलं रूपांतर, तर आमिर खान - पूजा भटचा 'दिल है के मानता नही' (१९९१, महेश भट), हे दुसरं. या दोन्ही रूपांतरात तपशिलाचा बदल असेल, पण स्पिरिट तेच आहे.\nमूकपटाचा बोलपट झाला, तसा अर्थातच शारीर विनोदाचा भर शाब्दिक विनोदावर आला. प्रेम तर आधीपासून लोकप्रिय विषय होताच, त्यामुळे प्रेमाची पार्श्वभूमी आणि नावापुरती नाट्यपूर्णता आणत प्रामुख्याने प्लेझन्ट विनोदी सिनेमा करण्याची ���द्धत स्क्रूबाॅल काॅमेडीने सुरू केली. या प्रकारातल्या ब्रिन्गिंग अप बेबी (१९३८), हिज गर्ल फ्रायडे (१९४०), द लेडी इव्ह (१९४१) अशा गाजलेल्या चित्रपटांची आठवण आजही काढली जाते.\nपुढे प्रेम-विनोद-नाट्य यालाच घेऊन राॅमकाॅम प्रस्थापित झाले, तरी स्क्रूबाॅल काॅमेडीच्या तत्त्वांना अधिक धरून रहाणारे चित्रपट वेळोवेळी येतच होते. बिली वाईल्डरचे 'द सेव्हन इयर इच' (१९५५) आणि 'सम लाईक इट हाॅट' (१९५९), हाॅवर्ड हाॅक्सचा 'मॅन्'स फेवरिट स्पोर्ट' (१९६४), कोएन ब्रदर्सचे 'रेझिंग ॲरिझोना' (१९८७) आणि 'इन्टाॅलरेबल क्रुएल्टी' (२००३), डेव्हिड ओ'रसेलचा 'फ्लर्टिंग विथ डिझॅस्टर' (१९९६) हे त्यातले काही. आजही असे चित्रपट येत असतात, पण त्यांचं प्रमाण राॅमकाॅमपेक्षा खूपच कमी.\nराॅमकाॅममधले घटक साधारण तेच असले, तरी इथे नायक-नायिका तशा तुल्यबळ. प्रेमकथा अधिक पारंपरिक. 'बाॅय मीट्स गर्ल, बाॅय लूजेस गर्ल, बाॅय गेट्स गर्ल' हा राॅमकाॅमचा फाॅर्म्युला मानला जातो, पण ते तितकंसं खरं नाही. संपलेल्या नात्याबद्दलच्या 'ॲनी हाॅल'पासून ते नायक-नायिकेला अखेरच्याच प्रसंगात समोर आणणाऱ्या 'स्लीपलेस इन सिऍटल' (१९९३) पर्यंत फाॅर्म्युला न पाळणारी अनेक उदाहरणं आहेत. हाॅलिवुडमध्ये प्रामुख्याने पुरुष दिग्दर्शकांचा वरचष्मा असला, तरी 'स्लीपलेस इन सिऍटल'ची लेखिका-दिग्दर्शिका नोरा एफ्राॅन, हिचं राॅमकाॅममध्ये खूप नाव होतं. अतिशय महत्त्वाची राॅमकाॅम मानल्या जाणाऱ्या 'व्हेन हॅरी मेट सॅली'चं लेखन आणि निर्मिती तिचीच. लेखिका एफ्राॅन आणि नायिका मेग रायन, हे काॅम्बिनेशन 'व्हेन हॅरी मेट सॅली' आणि 'स्लीपलेस इन सिऍटल' बरोबरच 'यु'व गाॅट मेल', या तिनेच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातही पहायला मिळतं.\nप्रेम आणि विनोद, यांची सांगड घालणं काही कठीण नाही; त्यामुळे ती घातली गेली आणि टिकली यात विशेष काही नाही. मात्र पुढल्या काळात विनोदाचा वापर हा अनेक गाजलेल्या दिग्दर्शकांनी, विनोदी न भासणाऱ्या विषयांच्या मांडणीसाठी केला. स्टॅनली कुब्रिकने 'डाॅ. स्ट्रेंजलव्ह: ऑर हाऊ आय लर्न्ड टु स्टाॅप वरीइंग ॲन्ड लव्ह द बाॅम्ब' (१९६४) मधून युद्धातली ॲब्सर्डिटी दाखवली, अलेक्झांडर पेनने 'इलेक्शन' (१९९९) मधून राजकारणाला महाविद्यालयीन पार्श्वभूमीवर उलगडलं, आणि अलीकडेच मार्टिन स्काॅर्सेसीने 'द वुल्फ ऑफ वाॅल स्ट्रीट'(२०१३) मध्ये आर्थिक स्वैराचारातून बिघडत चाललेली अमेरिकन समाजव्यवस्थेची घडी समोर आणली. हे तीनही चित्रपट उपहासात्मक विनोदाचा गडद वापर करतात. हसण्यातून प्रेक्षकाच्या डोक्यावरचं ओझं हलकं करण्याचा त्यांचा विचार नाही, उलट या चित्रपटांमधून ते पाहणाऱ्यालाच कामाला लावतात. त्याच्या विचाराला चालना देतात. चित्रपटाच्या माध्यमातून ते आपल्या आजूबाजूला जे घडतंय, त्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पहायला शिकवतात; आणि क्वचित काही वेळा घाबरवूनही सोडतात.\nवर उल्लेखलेल्या तीन चित्रपटांचे विषय एकमेकांपेक्षा संपूर्ण वेगळे आहेत. त्यांची पार्श्वभूमी वेगळी आहे, काळ वेगळा आहे. दिग्दर्शकांचा प्रकार परस्परांपेक्षा खूपच वेगळा आहे. स्टॅनली कुब्रिकचा जवळजवळ दर सिनेमा हा क्लासिक, महत्त्वाकांक्षी विषय असणारा आणि शैलीबदल घडवणारा आहे. ऐतिहासिक काॅश्चूम ड्रामा (स्पार्टाकस), भयपट (द शायनिंग), युद्धपट (फुल मेटल जॅकेट), विज्ञानपट (२००१:ए स्पेस ओडिसी) असे एकाहून एक गंभीर चित्रप्रकार त्याने हाताळले आहेत. थेट विनोद असा त्याने दोनदाच वापरला, अन् दोन्ही वेळा प्रेक्षकाला पूर्णत: अनोळखी पद्धतीने. आधी १९६४ला स्ट्रेंजलव्हमध्ये चुकून दिल्या गेलेल्या आदेशापायी अणुयुद्धाच्या सीमेवर आलेलं जग त्याने दाखवलं, तर १९७१च्या 'ए क्लाॅकवर्क ऑरेंज'मध्ये एका हिंसक मुलाची गोष्ट त्याने सांगितली. स्ट्रेंजलव्हला विनोदी सिनेमा म्हणून मान्यतातरी आहे; सेक्स-हिंसाचाराची परिसीमा असलेल्या ऑरेंजबद्दल जाणकारांमध्येही दुमत संभवतं.\n'इलेक्शन'चा दिग्दर्शक असलेल्या पेनला विनोद तसा नवा नाही. हा त्याचा दुसराच चित्रपट, पण त्याच्या एकूण कामातलं विनोदाचं स्थान लक्षात येण्यासारखं आहे. हा विनोद खो खो हसवणारा नाही, सरळ संवादातून येणारा नाही; तर तो जे बोललं जात नाही, केवळ सुचवलं जातं त्यात दडलेला आहे. इलेक्शनमध्ये कुठेही राजकीय निवडणुकांचा उल्लेख येत नाही; पण त्यातल्या शिक्षकाचं अपराधी असणं, व्यवस्थेतले घोळ यांमधून त्याचं खऱ्या राजकारण्याशी असलेलं साधर्म्य सूचित होतं. 'वुल्फ ऑफ वाॅल स्ट्रीट' करणारा स्काॅर्सेसी तर घनगंभीर गुन्हेगारी विषयांशीच जोडलेला आहे. इथला विषयही गुन्हेगारी संबंधातलाच आहे, पण वर्तमानकाळाची परिस्थितीच 'अती झालं आणि हसू आलं' असं वाटायला लावणारी आहे.\nया तीन चित्रपटांत साम्य असलंच तर हे, ���ी ते तिघेही सद्यस्थितीला विनोदनिर्मितीची संधी म्हणून वापरत नाहीत; तर आज अशी परिस्थिती असणं, हाच एक विदारक विनोद आहे असं मानतात. असा विनोद ज्याचे आपण केवळ साक्षीदार नाही, तर बळीदेखील आहोत. त्यांची टीका बोचरी आणि पाहणाऱ्याला शहाणं करुन सोडणारी आहे.\nहाॅलिवुडने विविध चित्रप्रकारांना आपलंसं केलं आणि त्यातले चित्रपट काढताना किती तऱ्हांनी काढता येतील याचा विचार करायला लागले. यातूनही, काही नवीन शक्यता तयार झाल्या. एक मार्ग हा, की या चित्रप्रकाराची मूळ बलस्थानं तशीच ठेवायची, पण कथानकात विनोदी प्रसंगांचा वापर करायचा; संवादात विनोद घालायचे, आणि त्या चित्रप्रकारातला विनोदी सिनेमा म्हणून त्यांना सादर करायचं. दुसरा मार्ग म्हणजे विडंबनाचा, ज्यात चित्रप्रकारांच्या बलस्थानांनाच टीकेचं लक्ष्य करायचं, ती ढासळून टाकायची. ज्या शिस्तीने हाॅलिवुडने विविध चित्रप्रकारांना जवळ केलं, त्याच शिस्तीने वर सांगितलेले दोन मार्गही वापरायला काढले.\nभयपटांचे तथाकथित नियम लक्षात घेऊन त्यांचा विनोदनिर्मितीत वापर करणारी वेस क्रेवनची 'स्क्रीम' मालिका, हे एका परीने भयपटांमधल्या स्लॅशर या उपप्रकाराचं विडंबन आहे; पण त्याचबरोबर मालिकेतले चित्रपट त्याच चित्रप्रकाराची उत्तम उदाहरणंदेखील आहेत. चार्ल्स क्रायटनचा 'ए फिश काॅल्ड वाॅन्डा'(१९८८) हाईस्ट मुव्ही, किंवा दरोडापट आहे; पण त्यातला शाब्दिक, प्रासंगिक विनोद आपल्याला खो खो हसवणारा आहे. (इतका, की आपल्या 'अशी ही बनवाबनवी'मध्ये लक्ष्मीकांत बेर्डेने घेतलेला 'धनंजय माने इथेच रहातात का' हा धमाल पंच वाॅन्डामध्ये केविन क्लाईन साकारत असलेल्या व्यक्तिरेखेच्या एका रिॲक्शनने प्रेरित असल्याचा माझा फार पुरातन संशय आहे). जोसेफ हेलरच्या कादंबरीवर आधारित, युद्धाची पार्श्वभूमी असलेला 'कॅच-२२' (१९७०), टाईम मशीनने घातलेल्या घोळाने फार्सिकल परिस्थिती तयार करणारा विनोदी विज्ञानपट 'बॅक टू द फ्यूचर' (१९८५), खुनी कोण' हा धमाल पंच वाॅन्डामध्ये केविन क्लाईन साकारत असलेल्या व्यक्तिरेखेच्या एका रिॲक्शनने प्रेरित असल्याचा माझा फार पुरातन संशय आहे). जोसेफ हेलरच्या कादंबरीवर आधारित, युद्धाची पार्श्वभूमी असलेला 'कॅच-२२' (१९७०), टाईम मशीनने घातलेल्या घोळाने फार्सिकल परिस्थिती तयार करणारा विनोदी विज्ञानपट 'बॅक टू द फ्यूचर' (१९��५), खुनी कोण या धर्तीचं नाट्य असलेला गुन्हापट 'शराड' (१९६३) हे सारे चित्रपट आपापल्या चित्रप्रकाराच्या अलिखित नियमांशी प्रामाणिक रहात प्रेक्षकाला हसतं ठेवतात.\nपॅरडी किंवा विडंबनात, असल्या प्रामाणिकपणाची गरज नसते. पण गरज नसली, तरी तुम्ही चित्रप्रकाराची चौकट विसरून जाऊ शकत नाही. प्रेक्षकाला ती चौकट माहीत असणं हेच बरेचदा या चित्रपटांचा परिणाम कमीजास्त करू शकतं. विडंबनाची सोपी, ढोबळ उदाहरणं आहेत तशी स्मार्ट उदाहरणंही आहेत. जेम्स बाॅन्ड नकलणारी 'ऑस्टिन पाॅवर्स' मालिका, स्पाय थ्रिलर्सचा आधार घेणाऱ्या 'नेकेड गन' किंवा 'हाॅट शाॅट्स' मालिका, या विनोदी आहेत; पण हा विनोद तसा बाळबोध आहे. एडगर राईट या ब्रिटिश दिग्दर्शकाची सायमन पेग आणि निक फ्राॅस्ट या नटांना घेऊन बनवलेली 'द थ्री फ्लेवर्स काॅर्नेटो ट्रिलजी' नावाने ओळखली जाणारी चित्रत्रयी आहे, ती मात्र चलाख विडंबनाचा उत्तम नमुना आहे. या त्रयीतल्या दर भागात एक विशिष्ट चित्रप्रकार घेऊन त्याचं विडंबन करण्यात आलंय. झाॅम्बी फिल्मचं 'शाॅन ऑफ द डेड'(२००४) मध्ये, पोलिस तपासासंबंधी फिल्मचं 'हाॅट फझ' (२००७) मध्ये, तर विश्वविनाश दर्शवणाऱ्या फिल्मचं 'द वर्ल्ड्स एन्ड'(२०१३) मध्ये. राईट हा नव्या शतकाचा दिग्दर्शक आहे आणि शाब्दिक विनोदाला असलेल्या मर्यादा तो जाणतो. छोटे छोटे शाॅट्स, निश्चित काही सांगू पहाणाऱ्या फ्रेम्स, प्रेक्षक हुशार असल्याची खात्री यामुळे त्याचा सिनेमा सरधोपट विडंबनापेक्षा वेगळा बनतो.\nआपल्याकडे चित्रपटातल्या विनोदावर बंधनं आली; कारण आपण त्याची आशय पोचवण्याची शक्यता ध्यानात घेतली नाही, तर त्याला केवळ करमणुकीचं साधन बनवलं. त्याला सोप्या सादरीकरणांमध्ये वापरलं. विनोदाचा सहज वापर प्रेक्षकाला वरवर कठीण विषयही पहात रहायला भाग पाडू शकतो, आणि हसता-हसता आपण कठीण संकल्पनांच्याही जवळ जाऊ शकतो, हे आपण मानलं नाही. 'चक पालानक'च्या कादंबरीवर आधारलेला डेव्हिड फिंचरचा 'फाईट क्लब' (१९९९) आणि सुझन ऑर्लिन्सच्या चरित्रात्मक निबंधावरचा, चित्रपट रूपांतर करण्याच्या प्रक्रियेलाच पटकथा बनवणारा, चार्ली काॅफमन लिखित आणि स्पाईक जोन्स दिग्दर्शित 'ॲडेप्टेशन' (२००२); या दोन अशा फिल्म्स, की ज्या धीरगंभीर स्वरूपात सांगितल्या गेल्या असत्या, तर कळल्याही नसत्या आणि कंटाळवाण्याही झाल्या असत्या. दोन्हींमधलं ���िवेदन एकरेषीय नाही. दोन्हींमधली पात्रं प्रेक्षकांना विश्वासात घेतात, त्यांच्याशी संवाद साधतात आणि काही वेळा त्यांना फसवतातदेखील. ’फाईट क्लब’चा एकसुरी बडबड करणारा, कन्झ्युमरिस्ट संस्कृतीला गांजलेला पण तरीही तिच्या प्रेमात असणारा निवेदक (एडवर्ड नाॅर्टन) आणि त्याची जागोजागी खेचणारा टायलर डर्डन (ब्रॅड पिट) हा सांस्कृतिक दहशतवादी, यांच्या सामन्यातून फाईट क्लबमधला बराच विनोद तयार होतो; पण निवेदन खेळतं ठेवण्यासाठी वापरलेल्या दृश्ययोजनाही त्याला मदत करतात.\n'ॲडेप्टेशन'ची गंमत त्याच्या रचनेत आहे. रूपांतराच्या प्रक्रियेचंच रूपांतर करणं, व्यक्तिरेखा काही वास्तव तर काही काल्पनिक ठेवणं, पटकथाकार चार्ली काॅफमनलाच नायक करणं आणि त्याला खोटा जुळा भाऊ देणं, वर श्रेयनामावलीत त्या जुळ्या भावाला पटकथेचं श्रेय विभागून देणं, राॅबर्ट मॅकी या पटकथासल्लागारालाच संहितेवर टीका करायला बसवणं आणि त्याच्या मूळ कल्पनेशी विसंगत सल्ल्यामधूनच क्लायमॅक्स तयार होणं, हे सगळं अतिशय तिरकस आहे. ते हसवतं, पण हा विनोद आपल्याला शहाणं करुन सोडतो.\nतर मुद्दा हा, की आपण जो विनोद आहे असं समजतो, ज्यावर थिएटरात हसू आलं की पैसे वसूल झाले असं मानतो, विशिष्ट कलाकारांना विनोदी नटाचा दर्जा देऊन डोक्यावर बसवतो; तो विनोद हा एका वरवरच्या उद्गारापलीकडे जाणारा नाही. प्रत्यक्षात विनोदाच्या शक्यता अनेक आहेत, पण प्रयोग करायला कचरण्याच्या मानसिकतेतून किंवा प्रेक्षकांना कळणार नाही, या भीतीतून आपला सिनेमा फारसं काहीच करत नाही. खरं तर, या सिरिअस बिझनेसला सामोरं कसं, किती तऱ्हांनी जाता येईल, हे दाखवून देणारं एक प्रचंड मोठं दालन पाश्चात्त्य चित्रपटांनी आपल्यासमोर खुलं केलं आहे. या दालनातला फेरफटका आपल्याला नित्य नव्या गोष्टी दाखवून देईल हे नक्की. केवळ आत शिरण्याची खोटी आहे.\nटुनटुन नटी ने चाय पे बुलाया\nटुनटुन नटी ने चाय पे बुलाया है\nलेख आवडला. उल्लेखलेले सिनेमे\nलेख आवडला. उल्लेखलेले सिनेमे मिळवून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे.\nकॉमेडी प्रकारात भारतात प्रचंड लोकप्रिय असलेल्या सेक्स-कॉमेडी प्रकाराला (\"कॅरी ऑन....\" सीरीज किंवा हिंदीतील मस्ती) कुठल्या कॅटेगरीत टाकता येईल\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=54", "date_download": "2018-11-17T11:51:41Z", "digest": "sha1:BKW2D4OOQE4XEFJR6H7RK4UCLQAUY2IM", "length": 14167, "nlines": 42, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nसंपकरी शेतक-यांच्या हातावर तुरी\nआदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, साष्टांग दंडवत, मराठवाड्यातील आम शेतकरी आपण केलेल्या अंशत: कर्जमाफीच्या घोषणेवर अन् तुमच्या चाणाक्षपणावर जाम खुश आहे. मराठा आंदोलनाचा बार फुसका ठरल्यानंतर पुणतांबा आंदोलनाच्या निमित्ताने शेतकरी संपावर गेले. संप एका झटक्यात इतका व्यापक झाला की, अवघ्या दोन दिवसांतच आपल्या सरकारची पाचावर धारण बसली. आपण डगमगलात पण, आपला ताठरपणा सोडला नाहीत. तुम्ही आपले खंदे समर्थक, स्वाभीमानी शिलेदार, सदाभाऊ खोत यांना शिष्टाईसाठी धाडले. कोअर समितीचा अभ्यास करूनच निवडक मंडळींबरोबरच चर्चा केलीत. शेतकरी आंदोलनाला घाबरला होतात की काय, कुणास ठाऊक घाईगडबडीने मध्यरात्रीच संपावर तोडगा काढल्याची घोषणा करून टाकलीत. मराठवाड्याच्या एका हौशी व स्वयंघोषित शेतकरी नेत्याला जवळ बसवून पत्रकार परिषद घेतलीत, संप मिटल्याची घोषणा करायला लावलीत. त्याचवेळी त्याच्या कानात फूंकायलाही विसरला नाहीत. तुमची ही कानफुकी चर्चेचा विषय ठरली. अजूनही तर्क-वितर्क लढविले जात आहेत. मराठवाड्याच्या तो नेता मात्र बळीचा बकरा ठरला. लक्षभेद असो की बुध्दीभेद, आपल्या लाजबाब हातोटीमुळे या आंदोलनाची हवाही काढून घेतली. आपली प्रसिध्दी माध्यमे इतकी तत्पर की, एका रात्रीत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांनीच कर्जमाफी केल्याचे बडे-थोरले होर्डींग्ज राज्यभरातील अनेक मुख्य रस्त्यावर झळकले.\nमुख्यमंत्री महोदय, तसे २०१२ पासूनचा दुष्काळ, गारपीट यामुळे चार वर्षे मराठवाड्यातील शेतकरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपावरच होता. यावर्षी भरघोस पीक आले तर शेतमालाच्या भावाने मारले. स्वत:लाच खायला नाही तिथे आम्ही कसला संप करणार इथली भाजी कधी थेट महात्मा फुले मार्केटला गेलेली नाही उलट दुधाच्या टँकरपासून अनेक गोष्टी मागवाव्या लागतात. तथापि, मराठवाड्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यामुळे कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर आला. पण, मुख्यमंत्रीसाहेब आपल्या अल्पभूधारक शेतक-यांच्या कर्जमाफीच्या घोषणेने मराठवाड्याच्या पदरात काहीच पडले नाही. दुधाचे भाव वाढवून आमचा काहीही फायदा होणार नाही. तथापि, गुजरात निवडणुकीसाठी की काय कोण जाणे आपण कर्जमाफीसाठी ३१ ऑक्टोबरचा मुहूर्त शोधला. दरम्यानच्या काळात आपले सरकार म्हणे अभ्यास करणार आहे. त्यासाठी उपसमितीही नेमण्यात आली आहे. पण, खरोखरच कर्जमाफीचे अपात्री दान होऊ नये म्हणून अभ्यासाची गरज आहे\nअगोदर कर्जमाफी की कर्जमुक्ती यावर दोन तट पडले. शेतीत गुंतवणूक व्हावी असे उदात्त वगैरे विचार आपण मांडले. पण, दमडीची गुंतवणूक झाली नाही. त्यानंतर कर्जमाफीवरून विरोधकांची संघर्षयात्रा, आपली संवादयात्रा चालू असताना शिवसेनेचे आडवे-तिडवे बाण सुटले. सत्तासुंदरीच्या नादी लागलेल्या सदाभाऊंना आपण स्वाभीमानी बनविल्याने राजु शेट्टी यांना आत्मक्लेश करावा लागला. योगायोगाची गोष्ट म्हणजे शेतकरी संघटनेच्या नेत्याशिवाय आपल्या पक्षाचे पान हलत नाही. मुंडेंच्या काळात पाशा पटेल आघाडीवर होते आणि आता आपण सदाभाऊंना म्होरके केले आहे. शरद जोशींचे विखुरलेले जेवढे म्हणून शिष्य होते ते शेतकरी आंदोलनाच्या बाजूने पण आपल्या विरोधात उभे ठाकले आहेत, ही गोष्ट तुमच्याही लक्षात येत असेल.\nशेतक-यांची मरूभूमी झालेल्या मराठवाड्यातील शेतक-यांच्या कर्जमाफीवरून आंदोलन उभे राहिले. मराठवाड्यातील एकवीस लाख शेतक-यांना मात्र कर्जच मिळाले नाही तर कर्जमाफी कुठली, हा खरा कळीचा प्रश्न आहे. अजूनही हे शेतकरी कर्जाच्या परिघाच्या आत आलेच नाहीत. विशेषत: लातुर, उस्मानाबाद, हिंगोली आणि नांदेड या चार जिल्ह्यात तर ७० टक्के शेतक-यांना कर्ज मिळाले नाही. जिल्हा बँकांची दिवाळखोरी आणि २०१२ पासून सातत्याने नशीबी आलेली नापिकी यामुळे शेतकरी हताश झालेला आहे. मागच्या कर्जमाफीच्या वेळी खरा लाभधारक पश्चिम महाराष्ट्रच ठरला. जिल्हा बँकांनाच अप्रत्यक्षपणे २००८ च्या कर्जमाफीचा फायदा झाला. या आपल्या विधानात बराचसा अर्थ आहे, हे आम्ही मान्य करतो. पण, आता अल्पभूधारक शेतक-यांचे प्रमाण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ८७ टक्के आहे आणि त्या तुलनेत मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागातील अल्पभूधारक शेतक-यांची टक्केवारी अवघी १३ आहे. पाच-दहा एकर जिरायती शेतीचा मराठवाड्यातील मालक पश्चिम महाराष्ट्रातील अत्यल्प भूधारकापेक्षाही दरिद्री आहे. मराठवाड्यातील सहा जिल्हा बँकांचा सहकाराचा डोलारा पार कोसळल्यामुळे कर्जवाटपाचा पार बोजवारा उडाला आहे. त्यामुळे मराठवाड्याला कर्जमाफीपेक्षादेखील कर्जवाटपाचीच अधिक गरज आहे.\nमुख्यमंत्री महोदय, शेतक-यांचे दारिद्र्य आपण ओळखलेत, मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांसाठी व्यापारी बँकांच्या सहकार्याने सुलभ पीककर्ज अभियान सुरू केलेत. गावागावात कर्जवाटप मेळावे घेणार आहात. आता व्यापारी बँका मराठवाड्याच्या मदतीला कितपत धावून येतील हा खरा प्रश्नच आहे. तरीदेखील आपण पीककर्ज पुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली, हेही नसे थोडके. असे असले तरी फडणवीससाहेब, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना विशेष माफी कशी देता येईल, याचा विचार करण्याची खरी गरज आहे.\nफडणवीससाहेब, आपण जाहीर केलेल्या अंशत: कर्जमाफीने काहीच घडणार नाही. म्हणजे मराठवाड्यातील शेतक-यांचे सगळे कर्ज माफ केले असते तर या विभागाच्या पदरात फार तर हजार कोटी रुपये पडले असते. आपली ही घोषणा म्हणजे शेतक-यांच्या हातावर तुरी ठेवण्यासारखे आहे. पण, एक मात्र बरे झाले अजुन अंतीम निर्णय झालेला नाही. कर्जमाफीबद्दलच्या उपसमितीच्या अहवालानंतर ख-या-खु-या शेतक-यांना मदत करण्याची आपण घोषणा केली आहे. आमची विनवणी एवढीच की, एकदा मराठवाड्याच्या कर्जवाटपाचे आणि कर्जमाफीचा अभ्यास व्हावा. नगण्य कर्जवाटप झ��ल्यामुळे हा प्रदेश सावकारीच्या पंज्यात आहे. त्यातून तरी सुटका करण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग व्हावा. शेवटी पात्र शेतक-यांपर्यंतच कर्जमाफी जावी असे आपण वारंवार सांगत आहात. त्यामुळे उपसमितीचा अभ्यास जुजबी स्वरुपात न होता या आत्महत्याग्रस्त भागास कसा न्याय मिळेल, हा या अभ्यासाचा मुळ उद्देश ठेवला तरच हे शक्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kasturi-pudhari-in-kolhapur/", "date_download": "2018-11-17T11:43:06Z", "digest": "sha1:DMZTYR6VSMRUX7UA3QGTX4WJSLG6QPKL", "length": 4909, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सुप्स अन् स्टार्टर रेसिपी वर्कशॉप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › सुप्स अन् स्टार्टर रेसिपी वर्कशॉप\nसुप्स अन् स्टार्टर रेसिपी वर्कशॉप\nदै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे महिला व मुलींसाठी नेहमीच विविध प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. याही वेळेस कस्तुरी क्‍लबतर्फे सुप्स आणि स्टार्टर रेसिपी वर्कशॉपचे आयोजन केले आहे.\nआपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा नेहमी काही ठराविक प्रकारचे सुप्स आणि स्टार्टर ऑर्डर करतो. या पलीकडचेही अनेक सुप्स आणि स्टार्टरचे प्रकार आपण ऐकलेले असतात; परंतु ते बनविलेले नसतात. म्हणूनच कस्तुरी क्‍लबने नेहमीपेक्षा जरा हटके पदार्थ शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.\nवर्कशॉप शनिवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता हॉटेल केट्री, शिवाजी पार्क, कोल्हापूर येथे होईल. हॉटेल केट्रीच्या नामवंत शेफकडून रेसिपी शिकण्याची संधी सभासदांना व इतरांनाही मिळणार आहे. या वर्कशॉपमधून लेमन कोरिएंडर सुप, बटन मशरूम सुप, थाई जिंजर कोकोनेट सुप तसेच स्टार्टर्समध्ये बेबीकॉर्न स्टीक्स, शांघाई पनीर, व्हेज फ्राईड वाँटन हे आणि अशा प्रकारचे अनेक पदार्थ शिकता येणार आहेत.\nहॉटेलप्रमाणेच घरच्या घरी हे पदार्थ कसे बनवायचे याचे प्रशिक्षण या वर्कशॉपमध्ये देण्यात येणार आहे. या वर्कशॉपसाठी नावनोंदणी आवश्यक आहे व प्रवेश मर्यादित आहे. तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क - टोमॅटो एफ.एम. कार्यालय, वसंत प्लाझा, 5 वा मजला, बागल चौक, कोल्हापूर. फोन नं. 8805007724, 8805024242.\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅच्यू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानी��ोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Railway-ticket-checkers-Saved-Young-mans-life/", "date_download": "2018-11-17T10:50:48Z", "digest": "sha1:5SSJEXSKP5D3YMUE6KNLU7NSOSH4QSRD", "length": 5034, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेल्वे तिकीट तपासणीसाने वाचवले तरुणाचे प्राण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे तिकीट तपासणीसाने वाचवले तरुणाचे प्राण\nरेल्वे तिकीट तपासणीसाने वाचवले तरुणाचे प्राण\nकल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमाराला काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. एका मुख्य तिकीट तपासणीसाने जीवाची पर्वा न करता धावत्या एक्सप्रेसमधून पाय निसटल्याने प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये जाणार्‍या एका तरुणाचे प्राण वाचवत त्याला जीवदान दिले. काळजाचा ठोका चुकवणारा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून या तिकीट निरीक्षकाचे कौतुक होत आहे.\nसंदीप सोमाना (20) असे या तरुणाचे नाव असून, शशिकांत चव्हाण असे मुख्य तिकीट तपासणीसाचे नाव आहे. मुंबईहून सुटणारी लखनौ पुष्पक एक्सप्रेस सकाळी साडेनऊच्या सुमाराला कल्याण स्थानकात आली. त्यावेळी एक्सप्रेसच्या दरवाजात गर्दी असल्याने संदीपने कशीबशी ही गाडी पकडली. मात्र अचानक त्याचा तोल गेला व हात सटकल्याने तो प्लॅटफॉर्म व एक्सप्रेसच्या गॅपमध्ये सापडला. त्याच सुमारास मुख्य तिकीट निरीक्षक शशिकांत यांनी जीवाची पर्वा न करता संदीपला फलाटावरच रोखले.\nसंदीप हा मुळचा गुजरातमधील भरूचचा राहणारा आहे. तर अंबरनाथच्या कानसई भागात राहणार्‍या तिकीट तपासणीस शशिकांत चव्हाण यांनी समयसुचकता दाखवत तरुणाचा जीव वाचवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अंबरनाथच्या संस्कृती कानसई प्रतिष्ठानतर्फे चव्हाण यांचा अपर्णा व कुणाला भोईर या दाम्पत्याच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमि��ीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/swordcane-attack-on-Sangli-Youth/", "date_download": "2018-11-17T10:48:37Z", "digest": "sha1:CD5ZRKYCDSZDSLPOIL6SQTE3XGL67DQI", "length": 5375, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगलीत युवकावर गुप्तीने हल्ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगलीत युवकावर गुप्तीने हल्ला\nसांगलीत युवकावर गुप्तीने हल्ला\nशहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात ‘रागाने का पाहिलेस’ असे म्हणत एका युवकावर गुप्तीने हल्ला करण्यात आला. त्याच्या डाव्या मांडीवर खोलवर तीन वार करण्यात आले आहेत. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर तीन हल्लेखोर पळून गेले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.\nयामध्ये रोहित रामाप्पा कुरणे (वय 18, रा. भीमनगर, टिंबर एरिया) जखमी झाला आहे. याप्रकरणी अवधूत पाटीलसह दोन अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास रोहित मित्रांसमवेत बोलत राहिला होता. त्यावेळी अवधूत पाटील अन्य दोघांना घेऊन त्या ठिकाणी मोटारसायकलवरून आला.\nत्यावेळी रोहित व अवधूतने एकमेकांकडे रागाने पाहिले. अवधूतने माझ्याकडे रागाने का पाहत आहेस, असा जाब रोहितला विचारला. त्यानंतर अचानक त्याने गुप्ती काढून रोहितवर वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्याच्या डाव्या मांडीवर खोलवर तीन वार झाले आहेत. या घटनेनंतर अवधूत साथीदारांसमवेत निघून गेला. रोहितला रक्तबंबाळ अवस्थेत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.रात्री उशिरा विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nनोकरीचे आमिष दाखवून युवतीला ७५ हजारांचा गंडा\nत्या वधू-वर सूचक केंद्रास ठोकले टाळे\nयेळापूरचा विद्यार्थी अपघातात ठार\nसांगलीत गावठी कट्टा जप्त\nसांगलीत युवकावर गुप्तीने हल्ला\nअ‍ॅड. बी.एस. पाटील जीवनाचे सार जाणणारे अंतर्यामी\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/3rd-day-of-anna-hajare-andolan-girish-mahajan-went-to-delhi-285433.html", "date_download": "2018-11-17T11:16:29Z", "digest": "sha1:6NAEEBLVDGF3MPQ4XR6Z3FR2O6MNFRNE", "length": 12608, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अण्णांशी पुन्हा सरकारची चर्चा होणार,गिरीश महाजन रामलीला मैदानावर जाण्याची शक्यता", "raw_content": "\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nअण्णांशी पुन्हा सरकारची चर्चा होणार,गिरीश महाजन रामलीला मैदानावर जाण्याची शक्यता\nअण्णांच्या आंदोलनाला यावेळी पूर्वीच्या आंदोलनापेक्षा खूपच कमी गर्दी पहायला मिळतेय.उपोषणामुळे अण्णांचं वजन 2 किलोनं घटलंय.\n25 मार्च : अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दिल्लीत गेलेत. अण्णा हजारे यांच्याशी पुन्हा सरकारची चर्चा होणार आहे. गिरीश महाजन रामलीला मैदानावर जाण्याची शक्यता आहे.\nजनलोकपाल आणि सोबतच इतर मागण्यांसह अण्णांनी 23 मार्चपासून आंदोलनाची सुरूवात केली. दरम्यान अण्णांच्या आंदोलनाला यावेळी पूर्वीच्या आंदोलनापेक्षा खूपच कमी गर्दी पहायला मिळतेय.उपोषणामुळे अण्णांचं वजन 2 किलोनं घटलंय.\nआता आज रविवार असल्यामुळे अण्णांच्या आंदोलनाला आज तरी गर्दी होणार का, हा मोठा प्रश्न आहे. तर केंद्र सरकारकडून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील, असे हजारे यांनी आंदोलनाला बसण्याआधीच स्पष्ट केले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: andolananna hajareramleelaअण्णा हजारेआंदोलनरामलीला मैदान\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बस��ा धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-226869.html", "date_download": "2018-11-17T10:46:29Z", "digest": "sha1:ACA3Q32UU5JODPTHGG2SVQGNELQYUUDS", "length": 13427, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारताच्या ऑलिम्पिकवीरांना सचिनच्या हस्ते बीएमडब्ल्यू भेट", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nभारताच्या ऑलिम्पिकवीरांना सचिनच्या हस्ते बीएमडब्ल्यू भेट\n28 ऑगस्ट : रिओ ऑलिम्पिकमध्ये चकमदार कामगिरी करणाऱ्या पी व्ही सिंधू, दिपा कर्माकर, साक्षी मलिक आणि बॅडमिंटन प्रशिक्षक पी गोपीचंद यांना सचिन तेंडुलकरच्या हस्ते बीएमडब्ल्यू गाडी भेट देण्यात आली आहे. हैदराबादमध्ये हा सोहळा रंगला.\nहैदराबाद जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिनचे मित्र चामुंडेश्वरनाथ यांच्यातर्फे या ऑलिम्पिकवीरांना कार भेट दिल्या आहेत. गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत झालेल्या शानदार सोहळ्यात या गाड्यांचे वितरण करण्यात आले.\nरिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधूने रौप्य पदक पटकावत इतिहास रचला. रौप्य पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली होती. सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरीत बॅडमिंटन प्रशिक्षक पी गोपीचंद यांचे मोलाचे योगदान होते. तर साक्षी मलिकने कुस्तीत 58 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले होते. जिम्नॅस्टीकमध्ये दिपा कर्माकरने चौथा क्रमांक पटकावत चमकदार कामगिरी केली होती.\nसचिन तेंडुलकरने या ऑलिम्पिकवीरांचे कौतुक केले. तुमच्या कामगिरीचा आम्हाल�� अभिमान असून आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत असे सचिन तेंडुलकरने सांगितलं. यावेळी सचिनने चौघांसोबतही एक खास सेल्फीही काढला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #PullelaGopichandDipaKarmakarOlymapicPvsindhusachin tendulkarSakshiMalikऑलिम्पिकदिपा कर्माकरपी गोपीचंदपी.व्ही. सिंधूसचिन तेंडुलकरसाक्षी मलिक\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/train-accident-trackman-death-in-mumbai-297394.html", "date_download": "2018-11-17T11:05:33Z", "digest": "sha1:VIGJTNBSCGS3C2R4B43Z5VWWGLC76BEL", "length": 15604, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "क्रूरतेची परिसीमा ! चालत्या ट्रेनमधून प्रवाशाने मारली लाथ, ट्रॅकमनचा मृत्यू", "raw_content": "\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या ��त्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\n चालत्या ट्रेनमधून प्रवाशाने मारली लाथ, ट्रॅकमनचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या रेल्वे सेवा सुरळीत सुरू राहावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावं यासाठी प्रत्यक्षरित्या झटणारे ट्रॅकमॅन एका प्रवाशाच्या अमानवीय आणि निष्काळजीपणाचा बळी ठरला आहे.\nमुंबई, 26 जुलै : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या रेल्वे सेवा सुरळीत सुरू राहावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावं यासाठी प्रत्यक्षरित्या झटणारे ट्रॅकमॅन एका प्रवाशाच्या अमानवीय आणि निष्काळजीपणाचा बळी ठरला आहे. दरवाज्यामध्ये उभा राहून टवाळक्या करणाऱ्या एका प्रवाश्याने लाथ मारल्याने श्रावण सानप (47) यांचा लोकलला धडकून मृत्यू झाला आहे.\nलोकलने प्रवास करणारे अनेक प्रवासी दरवाजात उभं राहतात आणि फलाटावरील लोकांना शिट्या मारणं, धावत्या लोकलसोबत स्टंट करणं असं प्रकार करत असतात. पण त्यांची ही मस्ती ट्रॅकमॅनच्या जीवावर बेतली आहे. पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी आणि लोअर परळ स्थानकादरम्यान आपल्या ८ साथीदारांसोबत ट्रॅकची पाहणी करत असताना दुसऱ्या बाजूने लोकल येत होती त्यामुळे ते दोन्ही टॅकच्यामध्ये उभे राहिले. पण चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील दरवाजात उभा असणाऱ्या एका प्रवाशाने त्यांना लाथ मारली आणि तो समोर आलेल्या ट्रेनला जोरात धडकले. या धडकेत ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तात्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.\nआंदोलनाचा राग माझ्यावर का, केलं ८६ लाखांचे नुकसान\nमुंबई मिररच्या वृत्तानुसार, पश्चिम रेल्वे पोलिसांनी घटनेची दाखल घेत सीसीटीव्ही तपासून आरोपीला शोधण्याचं काम सुरू आहे. खरंतर सानप यांना डॉक्टर आणि अन्य सहाय्यकांच्या अभावामुळे १०८ क्रमांकाची तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात नेण्याची सोय करण्यात आली. पण दुर्देवाने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.\nकोणाच्यातरी अमानवी कृत्यामुळे असे अजून किती रेल्वे अपघात होणार असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होतो. अशी मस्ती आणि कृत्य करणाऱ्यांवर सरकारने तर आळा घालणं महत्त्वाचं आहे. पण आपली मस्ती एखाद्या जीवावर बेतली याची लाज बाळगत आपणच आपली मानसिकता बदलली तर असे प्रकार थांबण्यास नक्कीच मदत होईल.\nअकरावीची तिसरी यादीही लांबणीवर, विद्यार्थ्यांचे हाल\nनवी मुंबईत जनजीवन सुरळीत पण सुरक्षेसाठी इंटरनेट सेवा बंद\n'चलो अयोध्या, चलो वाराणसी', शिवसेनेची होर्डिंगबाजी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/nawazuddin-siddiquis/", "date_download": "2018-11-17T11:18:57Z", "digest": "sha1:FLI3FGNKE7BSMDFQPX3GRUBMDRSDS4AV", "length": 11214, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nawazuddin Siddiquis- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nनवाजच्या पोस्टमधून बहिणीचा संघर्ष सोशल मीडियावर शेअर\nनवाजुद्दीन सिद्दीकीने बहिणीच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडियावर फोटो केला शेअर. आणि सांगितली तिच्या जीवनातील संघर्षाची कहाणी.\nनवाजुद्दीननं चक्क मराठीत शेअर केली पोस्ट\nVIDEO नवाझुद्दीनचा मंटो : फाळणीनंतर पाकिस्तानात जाण्याचा मंटोंना होता पश्चाताप\nनवाझुद्दीनचा 'मंटो': अश्लीलतेच्या आरोपांखाली ६ वेळा अटक झालेल्या लेखकाबद्दल ११ गोष्टी\nSuccess Story: नवाजुद्दीन सिद्दीकीचा हा प्रवास पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकीत\nकोण आहे नवाजुद्दीनची ही मिस्ट्री गर्ल\nनवाजुद्दीन सिद्दीकी येतोय भारतीय क्रिकेट कोच बनून\nआता नवाजुद्दीन आपल्या बायकोला अजिबात घाबरत नाही\nमोठ्या पडद्यावरील 'ठाकरे' खऱ्या ठाकरेंच्या भेटीला \nफ्लॅशबॅक 2017 : वाद, विरोधांमुळे गाजलं बाॅलिवूडचं वर्ष \nनवाझुद्दीन सिद्दीकीचा पुस्तक मागे घेण्याचा निर्णय\nधर्मावर बोलबच्चन करणाऱ्यांना नवाजुद्दीनची अशीही चपराक\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6915", "date_download": "2018-11-17T11:14:41Z", "digest": "sha1:YYMFR66FHUHVSQNQVASXYHTV3AOCIB4I", "length": 22382, "nlines": 86, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आमचं बायोमेट्रिक अस्तित्व! | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nघड्याळाचा शोध हा काळाचा मुलाहिजा न ठेवणाऱ्या आम्हां सरकारी कर्मचाऱ्यांचा सर्वांत मोठा शत्रू आहे.\n'काऽऽळ देहासी आला खाऊ ,आम्ही आनंदे नाचू गाऽऽऊ' असं सुरेश वाडकरांनी ही व्यथा अधोरेखित करताना म्हटलं आहे. म्हणजे काळानं त्रास देण्याआधीच आम्ही नाचून गाऊन त्याचं काळं हरण करू वक्तशीरपणा फाट्यावर मारत वर्षानुवर्षं आपली सरकारी कार्यालयं सुशेगाद असतात. भारतीय प्रमाण वेळेनुसार साडेदहा वाजता याचा अर्थ, 'साडेदहा नंतर जेव्हा जमतंय तेव्हा' असाच होतो, हे सरकारी कर्मचाऱ्यांना जन्मतःच ज्ञात असतं. कार्यालयाची वेळ साडेदहा ते साडेपाच आहे हे निव्वळ इतर लोकांना तिथे किती वेळ प्रतीक्षा करण्याची दैनिक संधी उपलब्ध आहे यासाठी असते. कार्य सिद्धीस कसं आणि केव्हा जाईल याचा रहस्यभेद करणं असंभव आहे.\nखरं तर काळ अनंत आहे आणि आशा अमर\n'देह देवळात आणि चित्त खेटरात' याचा उलटाच अद्भुत प्रत्यय नागपुरात ए. जी. ऑफिसात लोकांनी साक्षात अनुभवल्याचा इतिहास आहे. कोट/टोपी/छत्रीरूपी खेटरं खुर्चीला अडकवून, काही कर्मचारी सदेह जोडधंदा रूपी देवळात गुंग असल्याच्या अनेक अविश्वसनीय कथा आहेत. कार्यालयातल्या रिकाम्या खुर्च्या या चित्तपाखरूचं तरल अस्तित्व बाळगून असतात; याची रुक्ष, व्यवहारी मानवाला कल्पनाच नसते. एका महापुरुषानं तर ए. जी. ऑफिस आणि स्टेट बँक अशा दोन्ही ठिकाणी तहहयात नोकरी करून दोन्हीकडून पेन्शन मिळवून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. घरी गडगंज श्रीमंत असलेल्या एका ऑफिसरनं मुंबई एअरपोर्टवरच्या नेमणुकीत, आपल्या पगारातली अर्धी रक्कम देऊन, आयुष्यभर दुसऱ्या एका ऑफिसरकडून आपलीही ड्युटी करवून घेतली. कालांतरानं ते उघडकीस आल्यानं तो सस्पेंड झाला आणि नंतर प्रकरण मिटवून निवृत्ती घेतली.\nतीनदा लेट मार्क मिळाला की एक कॅजुअल लीव्ह कापून घेण्यात येईल या नियमाचा विपुल उपयोग जुन्या कथा / कादंबऱ्यांतून आढळून येतो. या गोग्गोड कथा, कादंबऱ्यांतली नखरेल नायिका नेहेमी लेट मार्क टाळण्यासाठी बॉससमोर मोहक विभ्रम करून त्याला कर्तव्यच्युत करते आणि सहकर्मचाऱ्यांच्या असंतोषाची जनक बनते. कर्तव्यकठोर अधिकारी हा गरीब बापड्या कर्मचाऱ्याच्या जीवनातला खलनायक बनून जातो. माजोरडे कर्मचारी वठणीवर आणण्यासाठी मेमो वगैरे निरुपद्रवी हत्यारं अधिकाऱ्याकडे उपलब्ध असतात. आमची एक सहकारी मेमो मिळाला की, 'लगता है इनके पास कागज ज्यादा हो गये है' म्हणून तो फाडून कचऱ्याच्या टोपलीत भिरकावून द्यायची.\nउशिरा येणं, अधिकाऱ्याशी लाडीगोडी/चमचेगिरी करत, कार्यालयीन वेळात खाजगी कामं उरकणं, सिनेमे पाहणं अशा कामात बिलंदर कर्मचारी प्रवीण असतात. ते न जमणारे लोक चरफडत बसतात. सरकारी कर्मचाऱ्यांनी वेळेवर हजर व्हावं म्हणून प्रयत्नशील असलेले तुरळक अधिकारी कालांतरानं थकून प्रवाहपतीत होतात.\nही ऐतिहासिक परंपरा खंडित करण्याचा विडा आधुनिक तंत्रज्ञानानं सहज उचलून सरकारी कर्मचाऱ्यांचं जीवन यातनामय करून टाकलं आहे. बऱ्याच ठिकाणी बायोमेट्रिक ठशांनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची जबाबदारी आल्यानं संकटाची चाहूल लागली होती. तेव्हा तर अस्मादिकांना दहा एकसारख्या सह्या करणंसुद्धा जमत नसल्यानं आर्थिक कारभारांत अडचणींचा सामना करावा लागत होता. अमेरिकेचा व्हिसा काढताना ते मेलं यंत्र बोटांचे ठसेसुद्धा घ्यायला नकार द्यायचं. नैराश्यानं जेव्हा माझ्या अस्तित्वाबद्दल खात्री वाटेनाशी झाली तेव्हा एकदाचे ठसे उमटले. आधार कार्ड काढतानाही ठसे उमटेनात. तिकडे रहस्यमय कादंबऱ्या आणि पोलीस कथांमध्ये गुन्हेगार बोटांच्या ठशांनी पकडले जात होते आणि इकडे अस्मादिक ठश्याच्या यंत्रांवर बोटं चेपून हैराण या तशा अपवादात्मक घटना असल्यानं चिंतेचं कारण नव्हतं. दैनंदिन जीवन सुखात, समाधानात चाललं होतं.\nशेवटी सुखाचा अंत झालाच आमच्या कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य होणार असल्याचं कळताच माझी बोटं घामेजून थरथरू लागली. अखेर लोएस्ट कोटेशनमधून, नियमानुसार तो छोटा बायोसैतान आला आणि माझं अस्तित्व नाकारू लागला. संबंधित तंत्रज्ञानं प्रयत्नांची पराकाष्ठा करून माझ्या बोटांना यंत्रात कैद केलंच. आता नुसतंच वेळेवर येण्याजाण्याचं संकट नव्हतं, तर माझं बायो-अस्तित्व सिद्ध करण्याचं प्राणांतिक आव्हान दिनरात मला छळू लागलं.\nपहिल्या दिवशी वेळेआधीच पोचून मी यंत्रावर बोट ठेवले तर अनपेक्षितपणे माझी हजेरी लागून माझा जीव भांड्यात पडला. नंतर कधी लगेच हजेरी लागायची तर कधी कधी प्राण गेला तरी यंत्रात बायोदेह हजर व्हायचा नाही. या रोजच्या बोटचेपू संकटानं ज���व झुरणीस लागला. माझ्यासारखी आणखीही काही मंडळी हतबल झालेली पाहून, त्याच तंत्रज्ञानं अतीव करुणेनं, ठसा बायपास करत कोडनंबर दाबून हजेरी लावायची सुवर्णसंधी आम्हांला दिली. त्याचा अतोनात फायदा घेऊन बिलंदर मंडळी विश्वासू सहकाऱ्याला \"मेरा ढमुक नंबर दबा देना\" सांगून सुशेगाद जेवून, पानबीन खाऊन ऑफिसात येऊ लागली. कधी कधी दुपारीच फरार होऊन घरी जातानाचा बायोदेह दुसऱ्याच्या हवाली करून जायचे. कधीतरी वीज नसली आणि बॅटरीही संपली तर यंत्र बंद पडून आणखी दिलासा मिळायचा.\nकोणीही कोणालाही जुमानेनासे झाले. अहाहा\nहे निराधार बायोजीवन सुखदायक वाटू लागलं असतानाच अचानक \"आधार लिंक्ड बायोमेट्रिक यंत्र\" लावण्याचे त्सुनामी फतवे दिल्लीहून निघाले. सर्वत्र निराशेचे कृष्णमेघ दाटून आले. मुरलेल्या अधिकाऱ्यांनी टंगळमंगळ करत यंत्राची स्थापना शक्य तितकी पुढे ढकलली. नाईलाज झाल्यावर अखेर आधार लिंक्ड बायोमेट्रिकची स्थापना झाली. आता रोजच आधारचा आठ आकडी नंबर दाबून मग बोटाचा ठसा देऊन, थेट दिल्लीला मुख्यालयात हजेरी लागणार होती. आधी हजेरीपुस्तक अनिवार्य नसलेले अधिकारीही आता आमच्यासोबत खजील चेहेऱ्यानं त्या यंत्रापुढे रांगेत उभे राहू लागले. वायफायच्या स्पीडवर आमचा जीव टांगू लागला. लोकांना नंबर आठवायला वेळ लागला की रांगेतल्या बाकीच्यांना ऊर्ध्व लागत असे. ठसे उमटविण्यात असमर्थ मंडळींना टोमणे मारून हिंस्त्र गिधाडं रोजच त्यांचे लचके तोडू लागली. संध्याकाळी घरी जातानाही रोजचा समरप्रसंग\nएकदा संध्याकाळी एका बिलंदर माणसाची हजेरी लागल्यावर नेट स्लो झालं आणि कोणाचीही हजेरी लागेना. \"जो काम करते है उन्ही की हाजरी लगती है लोगो, जिस की नही लगी वो घर जाओ और कल से काम पर मत आना बे\" असे उकळ्या फुटून तो बोंबलू लागला. हजेरी लागत नसल्यानं हवालदिल झालेले सगळेच कानकोंडे झाले. मी त्याला म्हटलं, \"देखो महोदय, मेरी सुबह की हाजरी लग चुकी है और अब तो मै रिटायर होने पर ही यहां से जाने कि एंट्री करुंगी, लेकिन आप रोज आने-जाने का काम जारी रखना\" मग तो हसू लागला. रोज सकाळ, संध्याकाळ किमान अर्धा तास लोकं अस्तित्वाची \"आधारभूत\" लढाई आशाळभूत होऊन लढू लागले. आज नेटकृपा होईल का; यंत्रासमोर किती वेळ आराधना केल्यास फलप्राप्ती होईल; याबद्दल चर्चा रंगू लागल्या. काही सेकंदांत हजेरी लागणारा मनुष्य लॉटरी लागल्यागत हरखून जाऊ लागला. बाकीचे असूयेनं त्याच्याकडे बघू लागले. या मशीनमध्ये पाणी टाकून बंदच पाडतो असं एक जण चिडून म्हणू लागला. इतरांच्या मनातही तसलेच विचार होते. आता आमच्या ऑफिसमध्ये आपलं बायोअस्तित्व सिद्ध करण्याशिवाय कुठलंच महत्त्वाचं काम उरलं नाही.\nएकच छंद एकच ध्यास अपने बायोअस्तित्व का अहसास\nटेक्नोमंद मंडळी हजेरी लागली नाही तर कासावीस होऊन कुठलीही बटनं दाबू लागली. मग प्ले स्टोअर आणि वाट्टेल त्या खिडक्या उघडून मनोरंजनाचा सुकाळू झाला. असे प्रसंग वारंवार उद्भवून एकदाचं ते यंत्र बंद पडलं आणि आनंदाची लाट उसळली. अधिकाऱ्यांची मात्र धाबी दणाणली, कारण त्यांना दिल्लीला स्पष्टीकरणं द्यावी लागणार होती. असे नाट्यमय प्रसंग उद्भवून कार्यालयात चुरस कायम राहात होती.\nविस्मयाचा कडेलोट होऊन मला मात्र यावेळी कसलाच त्रास होईना\nकसा कोण जाणे पण साक्षात आधारदेव प्रसन्न होऊन, त्याच्या असीम कृपेनं माझी रोजची हजेरी बिनबोभाट सुरू झाली आणि मला आयुष्य एकदमच सुंदर वाटू लागलं. माझ्या बायोअस्तित्वाचा प्रश्न तात्पुरता तरी सुटल्यानं, पुढचं तांत्रिक संकट येईपर्यंत मी माझ्या कार्यालयात काळं हरण करीत सुखाने जगू लागले.\nमासा पाणी केव्हा पितो हे\nमासा पाणी केव्हा पितो हे सांगण्याइतकंच सरकारी माणूस काम किती आणि केव्हा करतो सांगणं अवघड आहे.\nसरकारी पद्धतशिर ढिसाळपणा लेखात नेमका आला आहे.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=55", "date_download": "2018-11-17T11:10:57Z", "digest": "sha1:KORPH5XDJM23SVZEGQLCPD5IUCCNL4CR", "length": 13846, "nlines": 43, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nशेतकरी तर जिंकले, चळवळीचे चांगभले\nदेवेंद्र फडणवीस सरकारचे अभिनंदन. मुख्यमंत्र्यांनी ’’जो जे वांछिल, तो ते लाहो’’ अशी भूमिका घेतल्याने पुणतांब्यापासून सुरू झालेल्या आंदोलनाने सर्वांचे समाधान झाले. शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याचे शिवसेनेचे स्वप्न साकार होईल. आत्मक्लेश करून घेणारे खासदार राजु शेट्टी यांना सदाभाऊने दिलेल्या क्लेशाचा दाह आता जाणवणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संघर्षयात्रेचे हे म्हणे अप्रत्यक्ष यश आहे. या आंदोलनाने शेतकरी संघटनेचे गटतट इतके एकत्र आले की, शुक्रवारी संघटनेच्या जुन्या नेत्यांची औरंगाबादेत बैठक आहे. भाजपचा शिवार संवादही सोपा झाला आहे. मात्र तरीही संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तरी आपलाच विजय होईल अशी शाश्वती भाजपला वाटू लागली आहे.\nकोणताही राजकीय चेहरा नसलेल्या शेतकरी आंदोलनाचा विजय झाला आहे. पस्तीस संघटनांच्या सुकाणू समितीच्या छत्राखाली उजवे-डावे-मध्यम विचारसरणीचे पक्ष, शेतकरी संघटनेचे सर्व गट, संभाजी ब्रिगेड, छावा, कुणबी सेना असे सारे सारे या निमित्ताने एकत्र आले. ’’शेतकरी संपावर जाईल तो सुदिन’’ हे शरद जोशींचे स्वप्न पुणतांबेकरांनी साकार केले. पण, शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी सुरू झालेली चळवळ केवळ निकषाधारित कर्जमाफीवर थांबली. सोशल मीडियावर बसलेल्या ’’बैठ्या आंदोलकांचा’’ मात्र हिरमोड झाला. पण, महाराष्ट्रातल्या एका गावात पडलेल्या ठिणगीने मध्यप्रदेशात वणवा पेटला. केंद्राच्या दबावामुळे राज्य सरकारला निर्णय घेणे भाग पडले. शेतक-यांचे आंदोलन जिंकले पण हमीभावाची चळवळ हरवू नये, असे वाटते.\nपुणतांब्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनाला एक नेता नव्हता, संयोजक नव्हता. तमाम कार्यकर्ते मात्र आपल्या मागणीसाठी आग्रही झाले होते. हे आंदोलन इतके स्वयंस्फूर्त होते की, खरा शेतकरी आंदोलनात सक्रिय झाला. त्यामुळे सरकारचीr झोप उडाली. दूध आणि भाज्या रस्त्यावर फेकून देताना हा नाश होऊ नये हे कळण्याइतपत शेतकरी दूधखुळा नाही, पण संताप किती तीव्र होता हे या कृतीतून दिसले. अगदी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांशी उत्तररात्रीपर्यंत झालेली कोअर कमिटीची चर्चा आणि निर्णय ’’युध्दात जिंकले, तहात हरले,’’ अशाच स्वरुपाचे होते. तरीही या आंदोलनाची धार कायम होती. सुकाणू समितीमध्ये हौशे, नवशे, गवशे घुसले. अडगळीत पडलेले स्वयंघोषित शेतकरी नेते चॅनलवर झळकू लागले. शेतात पाय न ठेवलेल्या विद्वानांचे इतके पीक आले की, खरेखुरे शेतकरीही भांबावले. आंदोलनाचा सुकाणू कोणी चालवावा हा प्रश्न पडला. शेतमालाच्या भावासाठी पंतप्रधानांशी चर्चा करायला अनेकजण आत्ताच गुडघ्याला बाशींग बांधून तयार आहेत. त्यामुळे मुळ मागणीपासून ही चळवळ कडेला सरकते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.\nराज्यातील एकतीस लाख तर मराठवाड्यातील सहा लाख शेतक-यांना या शासन निर्णयाचा लाभ होणार आहे. अल्पभूधारकांचा निकष असता तर मराठवाड्याला मोठा फटका बसला असता. ख-या अर्थाने ही कर्जमाफी गरजू शेतक-यांसाठी वरदान ठरणार आहे. तथापि, बँकेच्या परिघाबाहेर राहिलेल्या मराठवाड्यातील २२ लाख ६४ हजार शेतक-यांना मात्र न्याय मिळाला नाही. यामध्ये १४ लाख ४ हजार शेतकरी लातुर कृषीविभागामध्ये तर ८ लाख ६ हजार शेतकरी औरंगाबाद विभागामध्ये बँकींगपासून हजारो कोस दूर आहेत. म्हणजेच कर्जमाफी मिळणा-या शेतक-यापेक्षा चौपट शेतकरी अद्याप बँकेच्या दरवाज्यात गेले नाहीत. याचा अर्थ ते सावकारीच्या दुष्टाचक्रामध्ये अडकले आहेत. या शेतक-यांना बँकेच्या अन् पर्यायाने संस्थात्मक पतपुरवठ्याच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे हे मराठवाड्यातील वेगळे आव्हान आहे.\nदहा हजार रुपये अग्रीम पीककर्ज देण्याचा निर्णय असो की पीकसमृध्दी अभियान, त्याची अंमलबजावणी बँकांच्या धोरणावर अवलंबून असणार आहे. शासनाने हा निर्णय मोठ्या दिमाखात जाहीर केला असला तरी त्यास रिझव्र्ह बँकेने किंवा नाबार्डने अजून मान्यता दिलेली नाही. सध्या मराठवाड्यातील जिल्हा बँका, ग्रामीण बँका यांची आर्थिक स्थिती प्रत्येक शेतक-याला अग्रीम दहा हजार रुपये द्यावेत इतकी चांगली नाही.\nराज्य सरकार आधीच पावणेचार लाख कोटी रुपये कर्जाच्या ओझ्याखाली आहे. त्यात कर्जमाफीने अडतीस हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. केंद्र सरकारने आपल्या आर्थिक क्षमतेनुसार राज्यात कर्जमाफी करावी असे सांगत चेंडू राज्याकडे टोलवला. शिवसेनेच्या आग्रहास्तव खरीप हंगामासाठी तत्काळ दहा हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. रिझर्व्ह बँकेकडून कर्जमाफीसंदर्भात कोणताही ठोस पत्रव्यवहार न झाल्याने यावेळी या अग्रीम पीककर्जाची हमी घेण्यास बँका राजी नाहीत. मराठवाड्यात ३१ मे २०१७ पर्यंत कर्जवसुली प्रमाण औरंगाबाद आणि लातुर विभागात निम्मेच होते. राज्य सहकारी बँकेकडे शेतकरी कर्जाची थकबाकी सुमारे साडेअठरा हजार कोटी रुपये इतकी आहे. त्यात मराठवाड्यातील औरंगाबाद ६६६ कोटी, जालना ३२, उस्मानाबाद ५८०, बीड ९६८, नांदेड ७३, लातुर ५२, परभणी ५१३ कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. सततच्या नापिकी आणि दुष्काळामुळे बँकांकडे पुरेशा ठेवी नाहीत, पुरेशी वसुली नाही, जिल्हा बँकांत तरलता निधीही उपलब्ध नाही, नोटबंदीच्या निर्णयाने जिल्हा बँकेतील असलेल्या पैशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी तर चाळीस हजार कोटीपैकी केवळ साडेसात हजार कोटी रुपये पीककर्ज वाटप झाले. औरंगाबाद विभागात ४६४३ कोटी रुपये वाटपाचे उद्दिष्ट असताना केवळ ५५३ कोटी रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले. मराठवाड्यामध्ये थकबाकीचे प्रमाण बरेच आहे. कर्जमाफीच्या नियमाप्रमाणे थकबाकीदार शेतक-यांना साधे अग्रीम पीककर्जही मिळणार नाही.\nअशा सर्व परिस्थितीमध्ये सरकारने कर्जमाफी करण्याची दानत दाखविली यावरच सर्व खुष आहेत. पण, बँकांकडे पैसा नाही. मराठवाड्यातील शेतक-यांना कर्ज देणा-या बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना कर्जवाटप कसे होणार आणि केव्हा होणार हाच कळीचा मुद्दा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66914", "date_download": "2018-11-17T11:53:59Z", "digest": "sha1:6ZM65YCTCRGHTWOACMGUWNSR45GCRCB2", "length": 31347, "nlines": 172, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Nat Geo...याचि देहि याचि डोळा (भाग १) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /Nat Geo...याचि देहि याचि डोळा (भाग १)\nNat Geo...याचि देहि याचि डोळा (भाग १)\nकधीतरी कुठेतरी दलाई लामा’ यांचं हे वाक्य वाचलं होतं आणि वाचल्या क्षणी ते मनात कोरलं गेलं…. मला मुळातच भटकंती करायला आवडते म्हणूनही असेल कदाचित \nशाळा कॉलेज मधे असताना महिन्यातून एकदा तरी मित्र मैत्रिणींबरोबर एखादा ट्रेक व्हायचाच. आणि लग्नानं��र तर माझ्यासाठी पर्वणीच होती.. दर दोन-तीन वर्षांनंतर नवीन जागा बघायची संधी मिळाली. Thankfully, माझ्या सारखीच नितीनला आणि आमच्या दोघी मुलींना ही प्रवासाची- भटकंती ची आवड आहे त्यामुळे आम्ही वर्षातून एकदा तरी सहकुटुंब सहपरिवार एखाद्या नवीन जागी फिरायला जातो.\nमागच्याच आठवड्यात आम्ही या वर्षीच्या आमच्या ट्रिपहुन परत आलो. या वर्षी आम्ही केनिया ला गेलो होतो….\nतिकडची wild life, safaris, स्थलांतर करून येणारे प्राणी हे सगळं टीव्ही वर बऱ्याचवेळा बघितलं होतं. अगदी जवळून.... पण तेच सगळं प्रत्यक्ष बघायची इच्छा होती. ..अगदी ‘याचि देहि याचि डोळा’ ….आणि शेवटी या वर्षी तो योग जुळून आला.\nआमच्या या Dream Vacation साठी आम्ही अगदी जय्यत तयारी केली होती. तिथे वापरण्यासाठी कोणती दुर्बीण योग्य राहील याची अगदी तपशीलवार माहिती काढून तशी दुर्बीण विकत घेतली. इतकंच नाही तर जास्तीतजास्त फोटोज् काढता यावे म्हणून प्रत्येकानी आपापल्या फोन मधली फोटो गॅलरी रिकामी केली .\nआणि फायनली आम्ही मुंबई हून आदिसअबाबा मार्गे नैरोबी ला पोचलो.\nनैरोबी च्या Jomo Kenyatta International Airport वर उतरल्यानंतर बाहेर येऊन जेव्हा आम्ही आमच्या टॅक्सी साठी थांबलो होतो तेव्हा एकदम सृष्टी (माझी मुलगी) म्हणाली,” आपल्या कडच्या सारखंच वाटतंय इथे सगळं\nखरं म्हणजे मलाही जाणवलं होतं ते… पण हे ‘at home’ feeling नक्की कशामुळे होतं ते नव्हतं लक्षात येत.\nपण नंतर संपूर्ण टूर मधे जेव्हा त्या दुष्टीनी बघायला आणि विचार करायला लागले तेव्हा हळूहळू कळायला लागलं.\nतिथल्या लोकांची इंग्लिश बोलायची पद्धत बरीचशी आपल्यासारखी आहे.. म्हणजे इतर काही पाश्चिमात्य देशांतल्या लोकांसारखा heavy accent नाही जाणवत आणि त्यामुळेच की काय पण त्यांच्याशी बोलताना परकेपणाची भावना नाही वाटली….at least मला तरी हं \nसगळे लोक खूपच friendly आणि co operative आहेत.\nतिथल्या गाड्या सुद्धा आपल्या सारख्याच रस्त्याच्या डाव्या बाजूनी चालवतात. शक्यतो सगळे जण स्पीड लिमिट्स पाळतात… नाही तर पोलिस पकडतील ही भीती पण दुसऱ्या दिवशी सकाळी नैरोबीहून Aberdare national park ला जाताना मला हायवे वर कुठेच पोलीस नाही दिसले. मी जेव्हा आमच्या जीपच्या ड्राइवर (आणि आमचा टूर गाईड) ला विचारलं तेव्हा तो म्हणाला,” असे सहजासहजी दिसत नाहीत ते पण दुसऱ्या दिवशी सकाळी नैरोबीहून Aberdare national park ला जाताना मला हायवे वर कुठेच पोलीस नाही दिसले. मी जेव्हा आमच्या जीपच्या ड्राइवर (आणि आमचा टूर गाईड) ला विचारलं तेव्हा तो म्हणाला,” असे सहजासहजी दिसत नाहीत ते मोक्याच्या जागी टपून बसलेले असतात. आणि बऱ्याच वेळा तर इथल्या ‘मसाई’ जमातीतल्या लोकांच्या वेशभूषेत रस्त्याच्या कडेला उभे असतात; सावज दिसलं की प्रकट होतात मोक्याच्या जागी टपून बसलेले असतात. आणि बऱ्याच वेळा तर इथल्या ‘मसाई’ जमातीतल्या लोकांच्या वेशभूषेत रस्त्याच्या कडेला उभे असतात; सावज दिसलं की प्रकट होतात\nहे सगळं ऐकल्यावर वाटलं, \" आपल्या कडच्या आणि इथल्या पोलिसांची ट्रेनिंग एकत्रच होते की काय\nपोलिसांच्या भीतीमुळे अगदी रिकाम्या रस्त्यावर सुद्धा आमची जीप ८० च्या स्पीड नी चालली होती. पण त्यामुळे एक फायदा झाला.. मला रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे नजारे अगदी नीट बघायला मिळाले.\nमला खूपच आवडला तो प्रवास-\nरस्त्याच्या दुतर्फा केळीच्या बागा, छोटी छोटी घरं, तुरळक वस्ती ….ते सगळं बघून मला आमच्या मामा आजोबांचं कोकणातलं घर आठवलं. आम्ही शाळेत असताना बऱ्याचदा आईबरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो कोकणात. तिथे आजोबांच्या घरी पण त्यांची मोठी केळ्याची बाग होती.\nवस्ती सोडून तसंच पुढे जात असताना अधून मधून ऊटी, कुन्नूर ची आठवण होत होती. आम्ही जेव्हा वेलिंग्टन ला होतो तेव्हा तिथून ऊटी ला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जशी हिरव्यागार गवताची कुरणं आणि निलगिरीची झाडं दिसायची तशीच इथेही होती. रस्त्याच्या दुतर्फा लांबवर पसरलेली माळरानं, लाल माती, मधे मधे घाणेरीच्या रंगीबेरंगी फुलांची झुडपं...काही ठिकाणी तर मला धोत्र्याची फुलं पण दिसली.\nत्यात अधून मधून ठिपक्यांच्या रांगोळीसारखी छोटी छोटी घरं आणि गवतात चरणारी गाई गुरं \nअजून एक लक्षात येण्यासारखं साम्य दिसलं- तिथल्या गाई आणि शेळ्या मेंढ्या अगदी आपल्या इकडच्या सारख्याच होत्या. त्यांचं नुसतं रूपरंग च नाही तर एकूण रंगढंग पण अगदी आपल्या कडच्या जनावरांसारखे होते\nरस्त्याच्या बरोब्बर मधे घोळका करून उभं राहाणं, लांबून गाडी येताना दिसली की (मुद्दाम ) शांतपणे डुलत डुलत रस्ता क्रॉस करणं… त्यांच्या या आणि अश्या सवयी बघून मला नेहेमी वाटायचं की त्यांना विचारावं, “ अगं बायांनो, तुम्ही कधी ‘कुंभ मेळ्यात’ गेला होतात का ) शांतपणे डुलत डुलत रस्ता क्रॉस करणं… त्यांच्या या आणि अश्या सवयी बघून मला नेहेमी वाटायचं ��ी त्यांना विचारावं, “ अगं बायांनो, तुम्ही कधी ‘कुंभ मेळ्यात’ गेला होतात का आणि तिथल्या गर्दीत तुमच्या आया-बहिणींपासून तुमची ताटातूट झाली का आणि तिथल्या गर्दीत तुमच्या आया-बहिणींपासून तुमची ताटातूट झाली का कारण तुम्ही रस्ता चुकून इकडे निघून आलात पण त्या सगळ्या तिकडेच राहिल्या कारण तुम्ही रस्ता चुकून इकडे निघून आलात पण त्या सगळ्या तिकडेच राहिल्या\nएखादं गाव जवळ यायला लागलं की लगेच कळायचं; रस्त्याच्या बाजूनी छोट्या छोट्या शेकोट्या पेटवून त्यावर मक्याची कणसं भाजणारे लोक दिसायचे. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमधले लोकही थांबून आवर्जून त्यांच्याकडून ती गरमागरम कणसं विकत घ्यायचे. अगदी आपल्याकडच्या hill stations ची आठवण झाली ते बघून.\nआमचा टूर गाईड खूपच अनुभवी होता आणि तितकाच बहुश्रुत देखील. एकीकडे गाडी चालवता चालवता बरीच माहिती सांगितली त्यानी… केनिया बद्दल, तिथल्या चालीरीती आणि संस्कृती बद्दल.\nपहिल्याच भेटीत त्यानी स्वतःची ओळख करून दिली.. “My name is Wanjohi.” पण मी ऐकलं,” My name is नामजोशी” …. बस्स्, तेव्हापासून संपूर्ण ट्रिप मधे इतरांसाठी जरी तो Wanjohi असला तरी माझयासाठी मात्र ‘नामजोशी’ च राहिला.\nआमच्या जीप मधे आमच्या बरोबर एक बंगाली जोडपं पण होतं. त्या दिवसांमधे फुटबॉल वर्ल्ड कप च्या मॅचेस चालू होत्या. फुटबॉल आणि Bengalis यांचं किती घनिष्ट नातं आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे.. आणि भरीस भर म्हणजे नामजोशी पण फुटबॉल चा दिवाना होता, हे कळताच आमचे 'बाबू मोशॉय' खूप खुश झाले. त्या दोघांच्या फुटबॉलच्या गप्पा खूप रंगायच्या. ज्या दिवशी मॅच असायची त्या दिवशी सकाळी ‘कोणती टीम जिंकणार ‘ याबद्दल दोघं पैज लावायचे ... आणि पैज पण साधी सुधी नाही बरं का ‘जो हरेल त्यानी जीपमधून खाली उतरून सिंहाचा फोटो घ्यायचा’ ….\nदुसऱ्या दिवशी सकाळी पैज हरलेल्याचा चेहेरा बघण्यासारखा असायचा\nपण झालं गेलं विसरून पुन्हा दोघंही नवीन पैजेकरता तयार असायचे.\nआमच्या नैरोबी मधल्या हॉटेलच्या आसपास भारतीय लोकांची बसहत असल्याचं नामजोशी कडून समजलं. म्हणजे ते सगळे मूळचे भारतीय पण आता केनिया चे नागरिक आहेत.\nत्याबद्दल सविस्तर माहिती देताना नामजोशी म्हणाला,”सन १८९० च्या सुमारास ब्रिटिश सरकारनी युगांडा आणि केनिया ला जोडणारी रेल्वे सुरू करायचं ठरवलं. पण केनिया च्या स्थानीय रहिवाश्यांनी त्यांचा निषेध ��्यक्त करत त्या प्रोजेक्ट मधे काम करायला नकार दिला. यावर तोडगा म्हणून ब्रिटिशांनी भारतातून कामगार आणले आणि त्यांच्याकडून त्या रेल्वे लाईन चं काम पूर्ण करवून घेतलं.\nकाम पूर्ण झाल्यानंतर भारतात परत जायचं का केनिया मधेच स्थायिक व्हायचं याचा निर्णय त्यांनी भारतीय कामगारांवर सोडला. त्यावेळी बऱ्याच कामगारांनी तिथेच राहायचं ठरवलं. आणि अशा रितीनी ते केनिअन इंडियन्स झाले. आत्ताची ही त्यांचीच पाचवी पिढी आहे.\nनामजोशी कडून अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट समजली त्यावेळची….\nजेव्हा त्या रेल्वे लाईन चं काम चालू होतं तेव्हा जंगलातले सिंह कामगारांवर हल्ला करून त्यांना मारून टाकायचे. दिवसेंदिवस सिंहांचा हा उपद्रव वाढतच होता आणि त्यामुळे जीवाच्या भीतीनी कोणी काम करायला तयार नव्हते. यावर उपाय म्हणून ब्रिटिश आर्मी मधल्या कर्नल जॉन पॅटरसन ला केनियाला पाठवण्यात आलं. आणि त्यांनी एक एक करून त्या सिंहांचा नायनाट केला. त्यातलेच चार सिंह आजही न्यूयॉर्क मधल्या एक म्युझियम मधे ठेवण्यात आले आहेत.\n१९८० च्या आसपास या विषयावर एक चित्रपट ही बनवण्यात आला होता- ‘The ghost and the darkness’. आम्ही हा सिनेमा नक्की बघावा असा नामजोशी चा आग्रह होता. वेळात वेळ काढून बघणार आहे मी तो\nकेनिया मधे स्थायिक झालेल्या भारतीय लोकांनी तिथल्या खाद्य संस्कृती वरही आपली छाप सोडली आहे. पोळी, समोसा, तंदुरी खाद्यपदार्थ, याच बरोबर भारतीय मसाले, वेगवेगळी कडधान्यं तिथले लोक अगदी आवडीनी आणि चवीनी खातात. नामजोशी ला पण ‘lentil curry’ (म्हणजे आपली उसळ) आवडते असं त्यानी अगदी आवर्जून सांगितलं.\n‘केनिया’ या नावाबद्दलही बऱ्याच दंतकथा आहेत. त्यातली एक म्हणजे-\nएकदा एक जर्मन प्रवासी तिथे आला आणि त्या प्रदेशातला सगळ्यात मोठा डोंगर बघून त्यानी तिथल्या स्थानीय लोकांना त्या डोंगराचं नाव विचारलं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं,” Kii Nyaa” म्हणजे स्थानीय भाषेत ‘ Mountain of the ostrich’. पण त्या जर्मन व्यक्तीला ऐकू आलं,” kenya’ आणि अशा प्रकारे केनिया हे नाव रूढ झालं.\nजीप मधून जाताना रस्त्याच्या कडेला बरेचसे छोटे छोटे ‘कार वॉश पॉईंट्स’ दिसले. म्हणजे केनिया ची लोकसंख्या आणि त्यातही ज्यांच्याकडे गाड्या आहेत असे लोक बघता, सरासरी ‘एका गाडी करता एक कार वॉश पॉईंट’ असा हिशोब लागेल….त्याबद्दल जेव्हा मी नामजोशी ला विचारलं तेव्हा त्यानी सांगितलं,” इथे छोट्या छोट्या गावांमधले बरेच तरुण अशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही म्हणून मग ते हाय वे वर ही अशी दुकानं थाटतात. फक्त एक पाण्याचा पाईप आणि गाडी पुसायला कापड एवढीच काय ती इन्व्हेस्टमेंट\nहे सगळं ऐकून वाईट वाटलं.. पण तेवढ्यात एक मजेशीर विचार ही डोकावून गेला…. वाटलं, या लोकांनी जर रशिया मधे जाऊन राहायचं ठरवलं तर बिचाऱ्यांची दुकानं लवकरच बंद पडतील. कारण तिथल्या लोकांना स्वतःच्या गाड्या धुवून पुसून स्वच्छ ठेवण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये… म्हणजे त्यांच्या धुळीनी माखलेल्या गाड्या बघून माझा तरी असाच समज झाला होता\nअजून एक वारंवार नजरेस पडणारं दृश्य म्हणजे - गावांत मार्केट मधे चौका चौकात उभ्या असलेल्या मोटरसायकल टॅक्सिज् . अशा टॅक्सिज् मी आपल्याकडे गोव्यात पाहिल्या होत्या. केनिया मधे या टॅक्सी ला ‘बोडा बोडा’ म्हणतात. जितक्या रंगीबेरंगी गाड्या तितकेच रंगीबेरंगी कपडे घातलेले ड्रायव्हर्स - गर्दीतूनही उठून दिसतील असे\nमोक्याच्या ठिकाणी या गाड्यांकरता ‘बोडा बोडा शेड्स’ उभारण्यात आल्या आहेत. पण बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला पॅसेंजर ची वाट बघत ओळीनी थांबलेल्या बोडा बोडा आणि त्यांचे चालक ही दिसले. आपल्या कडच्या रिक्षा स्टँड सारखे\nएकीकडे नामजोशी च्या गप्पा ऐकत मी आजूबाजूला दिसणारी दृश्यं नजरेत साठवून घेत होते. मधे मधे चालत्या जीपमधून जमतील तसे फोटो पण काढत होते.\nया अश्या खूपच इंटरेस्टिंग दृक्श्राव्य प्रवासानंतर आम्ही एकदाचे Aberdare country club ला पोचलो.\nतिथे मुख्य गेटमधून आत गेल्या वर समोर बघितलं तर एक हरीण उभं होतं, आमच्या गाडीकडेच बघत होतं. जणू काही आमचं स्वागत करत होतं.\nतिथल्या परिसरात बरीच हरणं,मोर वगैरे अगदी स्वच्छंद विहार करत होते.\nत्यांना असं माणसांच्या गर्दीत ही बिनघोर फिरताना बघून एक जाणीव झाली...आता आपण या प्राण्यांच्या विश्वात आलोय,आपण त्यांचे पाहुणे आहोत. इथे आपले नियम, आपले शिष्टाचार बाजूला ठेवून निसर्गाशी एकरूप व्हायला पाहिजे.\nतिथे लंच केल्यावर मग नामजोशी च्या सांगण्याप्रमाणे आम्ही आमचं सगळं सामान तिथल्या क्लोक रूम मधे ठेवलं आणि फक्त एक छोटी overnight सामानाची बॅग घेऊन पुढे Aberdare national park च्या दिशेनी कूच केलं.\n मस्त सुरुवात. ब्रिटीशांचे तिथे राज्य असल्याने त्यांचे नियम भारतासारखेच इतर ठिकाणी पण लागु झाले. जसे ड���वीकडुन गाडी चालवणे वगैरे. आणी हो तो सिनेमा मी पाहीलाय. अगदी अंगाचा थरकाप उडतो पहातांना. भयानक जीवघेणा वाटतो तो. निदान रात्री तरी बघु नका.\nबाकी पुढील वाचायला उत्सुक.\nआणी त्या सिनेमात आपला गुलशन\nआणी त्या सिनेमात आपला गुलशन ग्रोवर पण आहे.\n<<आणी त्या सिनेमात आपला गुलशन\n<<आणी त्या सिनेमात आपला गुलशन ग्रोवर पण आहे>>\nत्यावरती एक पुस्तक आहे\nत्यावरती एक पुस्तक आहे\nस्तव्हो चे नरभक्षक सिंह\nत्यात या दोन सिंहाची कशी शिकार केली याचे सद्यांत वर्णन आहे. लहानपणी चे माझे आवडते पुस्तक.\nपण पॅटर्सन आणि जिम कॉर्बेट यांच्यातला फरक जाणवला की पटर्नस अनेकदा हौस म्हणून शिकार करत आणि तीही भरमसाठ\nफोटो हवेत पण... स्मिता , बरेच\nफोटो हवेत पण... स्मिता ,\nबरेच फोटो आहेत. इथे अपलोड होत नव्हते. माझ्या ब्लॉग वर फोटो सहित लिखाण टाकले आहे. https://priyadivekarjoshi.wordpress.com\nमाझ्या ब्लॉग ची लिंक\n१९९६ चा का हा सिनेमा\nआणी त्या सिनेमात आपला गुलशन ग्रोवर पण आहे.>> त्यात ओम पुरी दिसला.\nब्लॅाग पाहिला - त्यातले फोटो\nब्लॅाग पाहिला - त्यातले फोटो ( .png) ७००-८०० केबीचे मोठे आहेत पण धुरकट का दिसतात मला तरी तसे वाटतात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6916", "date_download": "2018-11-17T10:37:37Z", "digest": "sha1:VYQV3OQKFVG4KNKKS66AUXXPAECZI5GE", "length": 69284, "nlines": 192, "source_domain": "aisiakshare.com", "title": " कार्ल मार्क्स@२०० | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n- - नंदा खरे\nएक दाढी-मिशा-जटाधारी माणूस. गांधी-टिळकच नव्हे तर गोखले-रानड्यांच्याही आधी जन्मलेला. आज असता तर दोनशे वर्षे पार करून असता. बहुतेक भारतीयांनी त्याचे नाव ऐकलेलेही नसते. ऐकून असणाऱ्यांपैकी बहुतेकांना तो कामगार नेता होता, कामगारांना 'एकी करा, बंधने तोडा' अशी चिथावणी देणारा होता, नक्षलवादाचा जनक असलेला हिंस्र क्रांतिकारक होता, असे वाटते. नाव ऐकलेल्यांपैकी काहींना मात्र तो तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, इतिहासाचा अर्थ लावणे या ज्ञानशाखांमधला दादा माणूस वाटतो. हा होता, आहे कार्ल मार्क्स.\n'कम्युनिस्ट जाहीरनामा' सोडून मी मार्क्सचे काहीही वाचलेले नाही. त्याच्या लिखाणाची टीका-समीक्षा करणारे प्रचंड साहित्यही मी वाचलेले नाही. पण यार-दोस्तांमध्ये मार्क्सचा टिळा लावणारे अनेक 'वारकरी' आहेत. त्यांपैकी एकाने काही वर्षांपूर्वी जॉन लँचेस्टर या पत्रकार-साहित्यिकाचा 'मार्क्स अॅट १९३' (लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्स, ५ एप्रिल २०१२) हा लेख मला अग्रेषित केला. माझा घर नंबर १९३ आहे या पोरकट कारणामुळे मी तो वाचला. वाचताना करतो तसा मैत्रीपूर्ण संवादही केला. आज वारकरी मित्रांच्या एका प्रकल्पासाठी मूळ लेख रीमिक्स करत, पुस्त्या जोडत, हुज्जत घालत हा लेख घडवतो आहे. माझी मते व पुस्त्या चौरस कंसात आहेत, तर इतर सारे लँचेस्टरच्या म्हणण्याचे माझे आकलन आहे.\n त्याचे 'मूल्य' कुठून येते वस्तू कशा बनतात त्यांची पैशातली किंमत कशी ठरते वस्तू बनवण्यात गुंतलेल्या वेगवेगळ्या लोकांना किंमतींचा किती भाग मिळतो वस्तू बनवण्यात गुंतलेल्या वेगवेगळ्या लोकांना किंमतींचा किती भाग मिळतो हे भाग कसे ठरतात हे भाग कसे ठरतात यातल्या सर्व प्रश्नांवर मार्क्सने भरपूर, सर्वांगीण आणि ताजा विचार केला. त्यातून अर्थव्यवहाराबद्दल एक चित्र घडले. अर्कचित्रासारख्या लेखणीच्या मोजक्या फटकाऱ्यांमधून लँचेस्टर हे चित्र देतो. मीही 'जार्गन' टाळत तसेच चित्र मराठीतून देण्याचा प्रयत्न करतो आहे.\nवस्तू घडवण्यासाठी अनेक कामगारांनी केलेली मेहनत लागते. या कामगारांचे पगार हाच त्या वस्तूंचा उत्पादन-खर्च असतो. म्हणजे वस्तू हे कामगार-श्रमाचे मूर्त रूप असते आणि तिचा उत्पादन-खर्च हे कामगार-श्रमाचे पैशांतले मूर्त रूप असते. [एखादी वस्तू घडण्याला अनेक उप-वस्तू लागतात. खुरपे बनवायला लोखंड आणि लाकूड लागते आणि वर घडणावळ लागते. तेव्हा लोखंड बनवणाऱ्यांची मेहनत, लाकूड उगवणाऱ्यांची मेहनत, घडवणाऱ्यांची मेहनत यांची बेरीज म्हणजे वस्तूचा खर्च, लोखंड, लाकूड, घडवण्यात वापरलेली अवजारे, साऱ्याचा तपशिलातला उत्पादनखर्च आपण तपासू शकतो. उत्तर मात्र तेच असते. सर्व कामगारांच्या मेहनतीचे मूर्त रूप म्हणजे खुरपे.\nसेवांनाही वस्तूंसारखेच मेहनतीत मोजता येते. आणि त्यांचे खर्चही मेहनतीच्या पगारांच्या बेरजेतून कळतात. आजच्या GST जमान्यात वस्तू आणि सेवा या दोन्ही 'क्रयवस्तू', विकाऊ 'वस्तू' (कमोडिटीज) आहेत हे भांडवलदारी जगही मान्य करते आहेच\nआणि प्रत्येक उपलब्ध काम करायला गरजेपेक्षा जास्त कामगार तयार असतात. त्यांच्या आपसातल्या स्��र्धेमुळे त्यांचे पगार कमी कमी होत जातात. शेवटी ते जेमतेम जगू देणाऱ्या पातळीला जाऊन ठेपतात.\nया सगळ्या कामगारांची जमवाजमव, त्यांना पगार देणे, त्यांनी घडवलेली खुरपी विकणे वगैरे काम करणारे, ते मालक-लोक. त्यांना खुरपी विकताना जो काही भाव मिळतो त्यातून उत्पादन-खर्च वजा केला की मिळणाऱ्या पैशांना मार्क्स 'वरकड मूल्य' (सरप्लस व्हॅल्यू) म्हणतो. मालक-लोक अर्थातच सतत वरकड मूल्य वाढवू पाहत असतात. पण तेही एका स्पर्धात्मक बाजारातच खुरपी विकत असतात. खुरप्यांना चांगला भाव मिळू लागला तर नवनवे मालक खुरपी बनवू लागतात. हे लोक कमी भावांना खुरपी विकू लागतात आणि एकूणात मालक-लोकांना मिळणारे वरकड मूल्य घटत जाते.\nमालक-लोक वरकड मूल्य वाढवायला यंत्रे आणि नवतंत्रज्ञान वापरू लागतात, म्हणजे कामगार वेतनाचा खर्च कमी होऊन वरकड मूल्य वाढावे म्हणून. यंत्रे गरजेपेक्षा जास्त उत्पादन करतात, ज्यामुळे वस्तू विकणे अवघड होऊ लागते. अखेर वस्तू घेणाऱ्यांमध्येही मोठा भाग कामगारांचाच असतो. म्हणजे उत्पादन कमी असताना मिळणारे, चांगले वरकड मूल्य देणारे भाव यंत्रांमुळे मिळेनासे होतात. कमी उत्पादन आणि जास्त वरकड मूल्य या स्थितीला तेजी म्हणतात. जास्त उत्पादन आणि कमी वरकड मूल्य याला मंदी म्हणतात. तर कामगारांची वेतने जेमतेम पातळीला दाबणारी ही व्यवस्था सतत थोडा तेजीचा काळ, खूपसा मंदीचा काळ, अशा boom and bust चक्रांमधून जात राहते. आणि मंदी, वरकड मूल्य घटणे, हे मालक-लोकांसाठी अरिष्ट ठरते. व्यवस्था मात्र अपरिहार्यपणे या अरिष्टचक्रांत अडकते.\nवस्तूंना श्रमाचे मूर्त रूप मानणे, वेतने कमी ठेवण्यातूनच वरकड मूल्य घडणे, त्यातून उत्पादनात अटळपणे तेजीमंदीच्या लाटा येणे, हे मार्क्सने भांडवलदारी व्यवस्थेबद्दल वर्तवलेले भाकीत आहे.\n[भांडवलवादाचे समर्थक एक चुटका सांगतात. \"वायुगतिकीच्या (एरोडायनामिक्स) नियमांप्रमाणे भुंगे उडू शकतच नाहीत. पण ते धडपडत का होईना, उडतात. भांडवलवादी व्यवस्था अशीच चालते. तिला पर्याय म्हणून मार्क्सने सुचवलेली समाजवादाची आवृत्ती मात्र चालतच नाही\" आता एरोडायनामिक्सच्या नियमांप्रमाणेही भुंगे उडू शकतात, पण धडपडतच. ते तरंग-उड्डाण (gliding) मात्र करू शकत नाहीत\" आता एरोडायनामिक्सच्या नियमांप्रमाणेही भुंगे उडू शकतात, पण धडपडतच. ते तरंग-उड्डाण (gliding) मात्र करू शकत नाहीत म्हणजे मार्क्स एरोडायनामिक्सच सांगत होता. पर्यायी व्यवस्था काय करू शकते, काय करू शकत नाही, हे कधी तपासले गेलेच नाही आहे. त्याबाबतीत मार्क्सची सव्वा लाखाची मूठ आजवर झाकलेलीच आहे म्हणजे मार्क्स एरोडायनामिक्सच सांगत होता. पर्यायी व्यवस्था काय करू शकते, काय करू शकत नाही, हे कधी तपासले गेलेच नाही आहे. त्याबाबतीत मार्क्सची सव्वा लाखाची मूठ आजवर झाकलेलीच आहे\nबरेचदा सांगितले जाते की मार्क्सचे समाजवादी स्वप्न सोव्हिएत रशियात साकार झाले. रशियन नसलेले समाजवादी मात्र तसे मानत नाहीत. त्यांच्या मते USSRमध्ये शासकीय समाजवाद (State Socialism) होता. मूठभर शासक सर्व वरकड मूल्याच्या वापराची धोरणे ठरवत. 'तळे राखील तो पाणी चाखील' या न्यायाने हा शासकवर्ग वरकड मूल्याचा उपभोगही घेत असे, कमीजास्त वाटपातून. याला हेटाळणीने श्रीमंतांसाठीचा समाजवाद (Socialism for the Rich) असेही म्हटले गेले आहे. लँचेस्टर सांगतो की त्याच्या लेखाच्या जरा आधी शासकीय समाजवाद हा शब्द 'द इकॉनॉमिस्ट' या नियतकालिकाने आजच्या जगासाठी वापरला त्यांचा रोख आजच्या मालक-वर्गाच्या शासक-वर्गाशी असलेल्या साट्यालोट्याकडे (Crony Capitalism) होता.\nवस्तू म्हणजे श्रमांचे मूर्त रूप, वरकड मूल्य येथपासून अरिष्टचक्रापर्यंतची मार्क्सची मांडणी लँचेस्टरला elegant, देखणी वाटते [मलाही]. पण मार्क्सला अपेक्षित पर्याय कुठेच वास्तवात उतरला नाही, याबद्दल मात्र लँचेस्टर फार काही लिहीत नाही. [मला त्याची काहीशी खंत वाटते. सोव्हिएत प्रयोग फसला हे तर खरेच, पण तो नेहेमीच आजच्या साट्यालोट्याच्या भांडवलवादासारखा नव्हता. एका गरीब, अशिक्षित, आडमाप देश-समूहातून सोव्हिएत प्रयोगाने एक महासत्ता घडवली, हे कसे नाकारता येईल\nमार्क्सला भांडवलवादातून एकाच एका नमुन्याच्या अर्थराजकीय व्यवस्था घडतील असे वाटले नव्हते. पण वेगवेगळ्या नमुन्यांच्या भांडवली व्यवस्थामध्ये एक समान सूत्र कल्याणकारी राज्याचे (welfare state) असेल; ही शक्यता मात्र मार्क्सने तपशिलात तपासली नाही असे लँचेस्टर सांगतो.\nलँचेस्टर ब्रिटिश असल्याने तो ब्रिटिश व्यवस्थेचे तपशीलवार वर्णन करतो. ती व्यवस्था वरकड मूल्याचा काही भाग वापरून कामगारांना जेमतेम जगण्याच्या हलाखीतून (immiseration) वर काढतो. उरलेले वरकड मूल्य मालक-वर्ग विषम प्रमाणात वाटून घेतो, असे लँचेस्टर सांगतो. हे विषम वाटप मार्क्सला दिसल�� नव्हते असेही लँचेस्टर सुचवतो.\nएखादेवेळी कल्याणकारी राज्याचे स्पष्टीकरण मार्क्सने वेगळ्या रूपात दिले असते. आफ्रोआशियाई देश, दक्षिण अमेरिकन देश, हे सारे अविकसित देश मुख्यतः कामगारवर्गी असतील, आणि विकसित देशांची बहुतांश प्रजा एका जागतिक मालकवर्गाचा भाग बनेल; असे मार्क्सने नोंदले होतेच [इतर कोणत्याही अर्थशास्त्र्यापेक्षा मार्क्सची नजर 'जागतिक' होती आणि आजही आहे. अशीही कल्पना करता येईल की जे. एम. केन्स (Keynes) हा शासकीय खर्चातून आणि कल्याणकारी योजनांमधून मंदीचे अरिष्ट टाळण्याचा पुरस्कर्ता आणि मार्क्स कोणत्यातरी काल्पनिक स्वर्गात हुज्जत घालताहेत\nकल्याणकारी हा शब्द न वापरताच त्या नमुन्याच्या योजना आज बहुतेक विकसित देश वापरतात. स्कँडिनेव्हियन देश या प्रकारात सर्वांत कामगारप्रेमी मानले जातात, पण युरोपीय देशही त्या दिशेने विचार करतात. जपान बराचसा कल्याणकारी आहे. सिंगापूर जरी मुक्त बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असले तरी प्रजेचा एक मोठा खर्च सिंगापूर सरकार करते. बहुतेक सिंगापुरी सरकारी घरांमध्ये राहतात. अमेरिकन (USA) भांडवलवाद 'जो तो स्वतःसाठी' तत्त्वाने चालतो. पण तेथेही सामाजिक सुरक्षा यंत्रणा आहे [ती आज अडखळते आहे. पण २०१४ साली ज्येष्ठ अर्थशास्त्री नीलकंठ रथ यांनी निःसंदिग्धपणे सांगितले की अमेरिकेतल्या शासकीय खर्चाचे सकल राष्ट्रीय उत्पादातले (GDP) प्रमाण भारतातल्या प्रमाणाच्या कैक पट आहे\nमर्क (Merck) या अमेरिकन औषध कंपनीने १९८७ साली बराच खर्च करून मेक्टिझान (Mectizan) हे औषध घडवले. नद्यांवर वावरणाऱ्यांना काही कारणाने अंधत्व येऊ शकते. असा 'रिव्हर ब्लाइंडनेस' या औषधाने टाळता येतो. मर्कने हे औषध यावच्चंद्रदिवाकरौ (in perpetuity) मनुष्यजातीला फुकट देऊन टाकले आहे. या धर्मादाय कृतीची मर्कच्या मुख्य बाजारपेठेत (पाश्चात्त्य देशांत) जाहिरातही केली गेली नाही. लँचेस्टर सांगतो की हे कल्याणकारी राज्य नमुन्याचे, पण जागतिक निःस्वार्थीपणाचे उदाहरण आहे, जे मार्क्सच्या मांडणीत अशक्य ठरले असते. [एक वेगळाही विचार करता येतो. काही वर्षांपूर्वी सी. के. प्रल्हाद या व्यवस्थापन तज्ज्ञाने 'द फॉर्चून अॅट द बॉटम ऑफ द पिरॅमिड' नावाचे पुस्तक लिहिले. त्याचा गाभा म्हणजे सातेक अब्ज माणसांपैकी चारेक अब्ज दरिद्री आहेत, उत्पन्न-स्तूपाच्या तळाशी आहेत. त्यांना गुंतवून घेण्याच्या विविध पद्धती प्रस्थापित कंपन्यांची उलाढाल वाढवू शकतात, किंवा नव्या कंपन्यांना सबळ करू शकतात. उदाहरणार्थ शँपूच्या बाटलीऐवजी पाच रुपयाचे पाऊच आणि जोमदार जाहिरात यांतून झोपडपट्टीतल्या प्रत्येक तरुणीला ऐश्वर्या राय होण्याचे स्वप्न दाखवता येते सोबतच प्रल्हाद बांगलादेशातील 'ग्रामीण बँक' वगैरेही उदाहरणे तपासते; नाहीतर हे सारे केवळ 'चर्रे हरित तृण लिपसु जैसे' नमुन्याचे पशूंना पोसून मग मारण्याचे कारस्थान वाटले असते सोबतच प्रल्हाद बांगलादेशातील 'ग्रामीण बँक' वगैरेही उदाहरणे तपासते; नाहीतर हे सारे केवळ 'चर्रे हरित तृण लिपसु जैसे' नमुन्याचे पशूंना पोसून मग मारण्याचे कारस्थान वाटले असते\n२०११च्या सुमाराला माणसांची संख्या सात अब्जांना पोचली. 'नॅशनल जिओग्राफिक' मासिकाने त्यावेळी एका 'टिपिकल' नमुना म्हणून वापरण्याजोग्या मानवी व्यक्तीचे चित्र रेखाटले. ही सरासरी (mean किंवा average) व्यक्ती नव्हती. ती मध्यस्थित (median) या वर्णनाजवळची व्यक्ती होती. आपण ही व्यक्ती प्रातिनिधिक (representative) मानू.\nही व्यक्ती म्हणजे अठ्ठावीस वर्षांचा 'ली' (Li किंवा Lee) नावाचा हान-वंशीय चिनी पुरुष. प्रातिनिधिक व्यक्ती पुरुष असण्यामागे वैद्यकशास्त्राने बालमृत्यूंचे प्रमाण घटवणेही आहे आणि स्त्रीभ्रूणहत्याही आहेत [निसर्गतः जन्मणाऱ्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा किंचित जास्त असते, कारण बालमृत्यूचे प्रमाण मुलांत जास्त असते, आणि तो 'आघात' सोसून स्त्री-पुरुष प्रमाण साधारण सारखे होते. बालमृत्यू आटोक्यात आणल्यास पुरुषांचे प्रमाण वाढते. मुली जन्मूच न देणे, जन्मल्यास मरू देणे किंवा मारणे हे माणसांच्या मुलगा-निवडीतून, Son preference मधून येते.].\nश्रीयुत लींकडे मोबाईल फोन आहे, पण पैसे साठतच नसल्याने त्यांचे बँक खाते कुठेच नाही, त्यांचे वार्षिक उत्पन्न (२०११) आठ हजार डॉलर्स आहे. २०११ साली नेमक्या या वर्णनाची नव्वद लाख माणसे होती मार्क्सला याचे आश्चर्य वाटले नसते, कारण संख्येने जास्त अशा कामगार-वर्गाचे केंद्र विकसनशील देशांत जाईल, हे त्याने म्हटले होतेच. त्यांच्या मेहनतीतून घडणारे वरकड मूल्य मात्र विकसित देशांतल्या मालक-वर्गाकडे असेल, हेही त्याने म्हटले होते.\nचीनमधील फॉक्स्कॉन (Foxconn) ही कंपनी मुख्यतः अमेरिकन मालकीच्या अॅपल या कंपनीसाठी वस्तू बनवते. सोबतच मायक्र��सॉफ्ट Xbox, अॅमॅझॉन Kindle वगैरे शेकडो अॅपलबाह्य वस्तूही ती घडवते. सर्वांत मोठा कारखाना शेंझेन (Shenzen) शहरात आहे. तिथे दोन लाख तीस हजार कामगार बारा-बारा तासांच्या पाळ्यांमध्ये काम करतात, आठवड्याचे सहा दिवस. पगार तासाला दोन डॉलर्सपासून सुरू होतात [पूर्ण वर्षासाठी (सुट्ट्या नाहीत) माझा हिशोब साडेसात हजार डॉलर्सना जातो.]. फॉक्स्कॉन दररोज हजारो काम मागणाऱ्यांना दारातूनच परत पाठवते. फॉक्स्कॉन या आणि असल्याच इतर कामगारांपासून वरकड मूल्य कमावते. त्याहून जास्त कमावते अॅपल. २०११-१२ च्या शेवटच्या तिमाहीत अॅपलने ४६ अब्ज डॉलर्स उलाढालीतून (turnover) १३ अब्ज डॉलर्स नफा कमावला. ती जगातली तेव्हाची सर्वांत महाग कंपनी होती.\nपण शेंझेनच्या कामगारांचे आयुष्य मार्क्सच्या काळातील व्हिक्टोरियन हलाखीपेक्षा सुसह्य आहे. श्रीयुत ली जे ग्रामीण शेतकरी आयुष्य सोडून शेंझेनला आले, त्या ग्रामीण हलाखीपेक्षाही ते आज सुस्थितीत आहेत. तीव्र हलाखी, (immiseration) श्रीयुत ली भोगत नाही आहेत. लोकसंख्येत सर्वांत मोठा असलेला चीन हलाखीमुक्त नाही. आजही तेथे वारंवार झुंड-घटना (MGI, Mass Group Incidents) नावाच्या दंगली घडतात, पण त्या पाश्चात्त्य व जागतिक माध्यमांपासून लपून राहतात, किंवा लपवून ठेवल्या जातात.\nआज आपण घरबसल्या बस-रेल्वे-विमान प्रवासाची तिकिटे काढू शकतो. हे प्रवास आपल्या गावापासून किंवा देशापासूनही सुरू होणे आवश्यक नाही. हा ऑनलाईन व्यवहार त्याच्याच ग्राहकांकडून वाहन कंपन्यांसाठी वरकड मूल्य घडवतो. याचे कारण म्हणजे सर्वच माणसे ऑनलाईन नाहीत. तिकिट खिडकीतला बाबू, चेक-इन काऊंटरमागची मुलगी, बँकेतला कॅशियर, हे आजही ऑफलाईन ग्राहकांसाठी गरजेचे आहेत. प्रवासी संख्या वाढूनही या कामातली माणसे वाढत नाहीत, कारण ऑनलाईन व्यवहार. म्हणजे प्रत्येक ऑनलाईन व्यवहार वाहन कंपन्यांना वरकड मूल्य देत असतो. शिवाय वाढीव संख्यांमुळे प्रवासाच्या वेळेच्या किती आधी स्थानकावर पोचावे लागते याचे हिशोब मात्र वाढले आहेत\nऑनलाईन व्यवहारांचा एक अत्यंत लोकप्रिय नमुना म्हणजे फेसबुक. त्यातून मित्र-स्नेह्यांशी अत्यंत कमी खर्चात बोलता-बोलत राहता येते. आणि वाईटसाईट काही त्या व्यासपीठावर येऊ नये याची काळजी घेतली जाते. बहुतेकांना फेसबुकवर जाणे, राहणे अत्यंत निरामय, काहीसे निरागसही वाटते. ह्यातून फेसबुकचा जनक आज जगभरा���ल्या तरुण-तरुणींना माहीत आहे. त्यांच्या कर्तृत्वावर चरित्रात्मक चित्रपटही बनला आहे. लँचेस्टरचा लेख लिहिताना फेसबुकच्या समभागांची प्रथम जाहीर विक्री (Initial Public Offering) होऊ घातली होती आणि त्यातून शंभर अब्ज डॉलर्स भांडवल उभे राहील असा अंदाज होता. पण हा प्रकार वाटतो तेवढा निरामय नाही हे एका मोरोक्कन माणसाने स्पष्ट केले. फेसबुक मजकूर जो वाईटसाईटापासून मुक्त असतो, तो कोणीतरी निवडण-टिपण केल्यामुळे तसा होतो. आणि हे निवडण-टिपण करणाऱ्यांना ताशी एक डॉलर इतके (दरिद्री) वेतन दिले जाते, हे त्या मोरोक्कन माणसाने जाहीर केले. तो निवडणारा होता पुन्हा एकदा अविकसित देशांमधले कामगार विकसित देशांतल्या मालकांना भरघोस वरकड मूल्य देत होते; स्वतः दरिद्री राहूनच. [आज केंब्रिज अॅनलिटिका वगैरे प्रकरणांमधून फेसबुकादी सेवांचे जास्त जास्त दुष्ट वापर उघडकीला येत आहेत].\nबरे, नवनवे तंत्रज्ञान सेवांचा बाजार कामगारविरोधी करत आहे. भांडवलवादाचा पाया मुक्त बाजारपेठेत आहे. आणि न्याय्य बाजारपेठेत उत्पादक कामगार सहज दरिद्री श्रमांकडून चांगल्या पगाराच्या श्रमांकडे जाऊ शकतो, असे मानले जाते. हे आज खरे ठरत नाही आहे. लँचेस्टर सांगतो की सुताराची मुलगी माहिती तंत्रज्ञानाकडे वळणे सर्वांना झेपते; सुताराला, मुलीला, समाजालाही. पण चाळिशीतल्या सुताराला \"सुतारकीला मागणी नाही, माहिती तंत्रज्ञानाला भरपूर मागणी आहे. तू आपला सुतारकी सोडून आयटीत जा बाबा\" हे सांगण्यात अर्थ नसतो. त्याला (आणि पुढे समाजाला) नवतंत्रज्ञान झेपतच नाही. मग तो सुतार हलाखीत लोटला जातो, आणि आयटी तंत्रे घडवणारे अतिश्रीमंत होत जातात. बाजारपेठ न्याय्य होऊ शकतच नाही. आणि नवतंत्रज्ञान बाजारपेठेला जास्त जास्त अन्याय्य करते. एकीकडे बेरोजगारी वाढवते, तर दुसरीकडे विषमता; हे मार्क्स म्हणून गेला आहे. [लँचेस्टरला पाश्चात्त्य विकसित देशांमध्ये विषमता वाढतेच आहे याचा मार्क्सच्या मांडणीशी संबंध लागत नाही असे वाटते. सुतार-आयटी उदाहरणही तोच नोंदतो हे मला आश्चर्यकारक वाटते.]\nकम्युनिस्ट जाहीरनाम्यातील बहुधा सर्वाधिक वेळा उद्धृत केले जाणारे वाक्य म्हणजे, \"जगभरातील कामगारांनो, एकत्र व्हा\" पण आज जाहीरनाम्याला १६८ वर्षे होऊनही मार्क्सच्या हाकेला 'ओ' म्हटले गेलेले नाही. फार कशाला, एखाद्या देशातही वेगवेगळ्या पेशांमधले, भौगोलिक क्षेत्रांमधले कामगारही एकत्र झालेले नाहीत. चीनमधल्या झुंड-घटना मागे नोंदल्या. त्या कामगार-एकीतून घडत नाहीत.\nचीनची किनारपट्टी अंतर्भागापेक्षा जास्त विकसित असण्याचे ताण आहेत. ग्रामीण शेतकरी आणि नागर औद्योगिक समाज यांच्यात ताण आहेत. भ्रष्टाचार, कुशासन, प्रकल्पांसाठी होणारे लोकांचे विस्थापन यांमुळे समाज ताणला, दाबला जातो. पण या साऱ्यांतून एकीकडे कामगारवर्ग, दुसरीकडे मालकवर्ग असा सामना उभा राहत नाही आहे. [भारतही चीनसारखाच बव्हंशी कामगारवर्गी आहे. नवी 'मेक इन इंडिया' योजना तर थेट फॉक्स्कॉन व तसल्या चिनी निर्याताधारित उद्योगांशी स्पर्धा करायला घडवली गेली आहे. पण चीनमधल्या सर्व ताणतणावांसोबतच भारतात जात-धर्मांचे प्रश्नही आहेत. चीनमध्ये धर्मामुळे फारसे तणाव नाहीत. वायव्य चीनमध्ये काही मुस्लिम गटच फक्त बाकीच्या चीनला नाठाळ वाटतात. जातीचे प्रश्न चीनमध्ये नाहीत. तेव्हा चीनसारखाच भारतातही कामगारवर्ग एकत्र होत नाही हे आश्चर्याचे नाही.\nजरी ह्या दोन खंडप्राय देशांत जमातींचे प्रश्न, ethnicityचे प्रश्न फार नाहीत, तरी आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडांमध्ये ते प्रश्न केंद्रस्थानी आहेत. कुठेकुठे ह्या जमातींमधल्या वादांना पाश्चात्त्य देश इंधन पुरवत असले तरी एकूण ते प्रश्न स्थानिकच आहेत. भारतातल्या अस्मितांच्या राजकारणातही भांडवलदार तेल ओततात, पण मूळ प्रश्न लोकांना पटणारे आहेत.]\nलँचेस्टर पाश्चात्त्य देशांमधील सामाजिक सुरक्षा यंत्रणांमधून घडणारे एक अंग नोंदतो. ही यंत्रणा आपल्याकडील भविष्य निर्वाह निधीला (प्रॉव्हिडंट फंड) समांतर आहे. पण ती सर्वच्या सर्व नागरिकांसाठी आहे. या यंत्रणांमध्ये सर्व वेतनांचा काही हिस्सा कापून घेऊन अखेर ते पैसे कोणत्यातरी उद्योगांत गुंतवले जातात. म्हणजे काही प्रमाणात कामगार भांडवलदारही होतात [भारतातला भविष्य निर्वाह निधी यातून कामगारांना निवृत्तीच्यावेळी एक ठोक रक्कमही देतो, आणि पुढे कामगारांना व त्यांच्या पति-पत्नींना तहहयात थोडेसे पेन्शनही देतो.] इतर देशांमधील सामाजिक सुरक्षा यंत्रणा पेन्शन देतात, ते जीवनावश्यक पातळीचे असते, आणि सर्व नागरिकांपर्यंत पोचणारे असते. [भारतीय यंत्रणेची पोच फारच मर्यादित आहे. पण ती सबळ करण्याचे काम मात्र सरकारने टाळले आहे, असे म्यूच्युअल फंड्सच्या सध्या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या जाहिराती सुचवतात.] या मालक-कामगार भूमिकांच्या गुंतागुंतीबद्दल लँचेस्टर म्हणतो, \"आपण बहुतेकजण वेतन-गुलाम आहोत, कल्याणकारी राज्याचे लाभार्थी आहोत, शासनाचे सावकार आहोत आणि आजी-माजी पेन्शनर आहोत. या शेवटच्या अवतारांत आपण बूर्झ्वा (मालकवर्गी) आणि उत्पादन साधनांचे मालकही आहोत.\" [मला हे अतिसुलभीकरण वाटते. मालकीच्या संकल्पनेत नियंत्रण करणे, धोरणे ठरवणे वगैरेही अंगे आहेत; नुसतेच वरकड मूल्यातून पेन्शन घेणे नाही. आणि आपल्या लँचेस्टरकथित बूर्झ्वापणात धोरण-नियंत्रणाचा मागमूसही नाही. ते सारे शासक-भांडवलदारांच्याच हातांनी घट्ट धरलेले आहे. उदा. बँकाचे राष्ट्रीयीकरण झाल्याने सर्व भारतीय बूर्झ्वा झाले का [भारतातला भविष्य निर्वाह निधी यातून कामगारांना निवृत्तीच्यावेळी एक ठोक रक्कमही देतो, आणि पुढे कामगारांना व त्यांच्या पति-पत्नींना तहहयात थोडेसे पेन्शनही देतो.] इतर देशांमधील सामाजिक सुरक्षा यंत्रणा पेन्शन देतात, ते जीवनावश्यक पातळीचे असते, आणि सर्व नागरिकांपर्यंत पोचणारे असते. [भारतीय यंत्रणेची पोच फारच मर्यादित आहे. पण ती सबळ करण्याचे काम मात्र सरकारने टाळले आहे, असे म्यूच्युअल फंड्सच्या सध्या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या जाहिराती सुचवतात.] या मालक-कामगार भूमिकांच्या गुंतागुंतीबद्दल लँचेस्टर म्हणतो, \"आपण बहुतेकजण वेतन-गुलाम आहोत, कल्याणकारी राज्याचे लाभार्थी आहोत, शासनाचे सावकार आहोत आणि आजी-माजी पेन्शनर आहोत. या शेवटच्या अवतारांत आपण बूर्झ्वा (मालकवर्गी) आणि उत्पादन साधनांचे मालकही आहोत.\" [मला हे अतिसुलभीकरण वाटते. मालकीच्या संकल्पनेत नियंत्रण करणे, धोरणे ठरवणे वगैरेही अंगे आहेत; नुसतेच वरकड मूल्यातून पेन्शन घेणे नाही. आणि आपल्या लँचेस्टरकथित बूर्झ्वापणात धोरण-नियंत्रणाचा मागमूसही नाही. ते सारे शासक-भांडवलदारांच्याच हातांनी घट्ट धरलेले आहे. उदा. बँकाचे राष्ट्रीयीकरण झाल्याने सर्व भारतीय बूर्झ्वा झाले का बरे, जगभरातल्या किती माणसांना कल्याणकारी राज्य आणि सामाजिक सुरक्षा यंत्रणांचा फायदा होतो बरे, जगभरातल्या किती माणसांना कल्याणकारी राज्य आणि सामाजिक सुरक्षा यंत्रणांचा फायदा होतो बहुधा टक्केवारी एक आकडीच असेल बहुधा टक्केवारी एक आकडीच असेल\nलँचेस्टर सांगतो की या कामगार-मा��की गुंतागुंतीचे प्रभाव आता संख्यात्मक न राहता गुणात्मक होऊ लागले आहेत.\nउदाहरणार्थ, कम्युनिस्ट जाहीरनामा प्रकाशित होताना (१८५०) ब्रिटनमध्ये आयुर्मान (expectancy of life at birth) ४३ वर्षे होते आणि बालमृत्यूंचे प्रमाण दर हजार जन्मांमागे १५० होते. आज ब्रिटिश आयुर्मान ऐंशीच्या पुढे आहे आणि वाढणारही आहे. बालमृत्यू हजारी ४.७ इतके कमी आहेत. [भारताने स्वातंत्र्यापासून आजवर आयुर्मान ३२ वर्षांपासून ६५ ला आणले आहे.] पण आजचा बोट्स्वाना ३१.६ वर्षे आयुर्मानाला आहे; ज्यात एड्स वगळला तर आयुर्मान सत्तरीला जाईल\n[अशा बदलांचा संबंध माझ्या मते तरी कल्याणकारी वृत्तीशी जास्त आहे; तर कामगार-बूर्झ्वापणाशी असंबद्ध आहे. पण लँचेस्टर म्हणतो तसा हा संख्यात्मक वाटणारा बदल गुणात्मक होऊ लागतो, हे तर खरेच].\nआजच्या काळापेक्षा मार्क्सच्या काळात पर्यावरणावरचे ताण बरेच कमी होते. १८५० सालची एकूण जगाची लोकसंख्या आजच्या सात अब्जांच्या एक-तृतीयांश होती. दरडोई ऊर्जावापर आणि वस्तुवापरही खूप कमी होता. या पृथ्वीची ऊर्जा-वस्तुवापराची क्षमता १८५० मध्ये 'दृष्टिपथात' नव्हती. आज काही घटक पुरवण्याची निसर्गाची क्षमता एकटा मनुष्यप्राणी बळकावतो आहे. जसे, अमेरिकेतला दरडोई दररोज पाणीवापर शंभर अमेरिकन गॅलन्स, म्हणजे ३६० लीटर आहे [शहरी भारतात तो १०० लीटर आहे]. सर्व मानवजातीला अमेरिकन पातळी गाठू देण्याइतके गोडे पाणीच उपलब्ध नाही. आणि इतर नैसर्गिक संसाधनांबाबत एकेक करून अशीच स्थिती येत जाणार आहे. लँचेस्टर सांगतो की असे अमानुष निसर्गदोहन भांडवलवादी व्यवस्थेत होईल असे मार्क्सने सांगून ठेवले होते. स्टीफन लो हा ग्लासगोचा माणूस लँचेस्टरच्या लेखावरील पत्रचर्चेत मार्क्सचे एक अवतरणही देतो.\n\"भांडवलवादी शेतीतली सर्व प्रगती ही कामगारांना आणि जमिनीला लुटण्याच्या कलेतली प्रगती आहे. जमिनीतून जास्तजास्त उत्पादन काढण्यातून अखेर उपजाऊपणाच्या शाश्वतीचाच बळी जातो.\"\nजर हे अवतरण अपवादात्मक नसेल तर मार्क्सच्या द्रष्टेपणाला साष्टांग दंडवत [कारण नंतरचा कोणी मार्क्सिस्ट शाश्वतीबद्दल बोलल्याचे माझ्यातरी पाहण्यात नाही. उलट जीडीपी वाढवण्याची गरज वगैरे बाबींमध्ये भांडवलवादी व मार्क्सिस्ट यांच्यात फारसा फरक करता येत नाही.].\n२१ मे २०१८च्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये योगिंदर अलघ यांचा मार्क्सवर लेख आहे. ते म्हणतात की लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करून ते काय करतात ते पाहून मते बनवावी, हे अलघना मार्क्सने शिकवले. अलघ कोणत्याही अर्थी मार्क्सवादी नाहीत.\nलँचेस्टर मात्र सांगतो की मार्क्स अनुभववादी (empiricist) नाही. मार्क्सला (म्हणे) वाटत असे की अनुभवातून माहितीचे तुकडे (Data Points) गोळा करून सत्य सापडत नाही. आपण माहिती घेताना आपोआपच प्रस्थापित पूर्वग्रह आणि व्यवस्था मान्य करू लागतो. त्यामुळे आपल्याला आजचा विचारव्यूहच खरा वाटू लागतो.\nमार्क्सच्या तत्त्वज्ञानाचे सखोल विश्लेषण करणारा (मला विज्ञानाचा तत्त्वज्ञ म्हणून माहीत असलेला) कार्ल पॉपर सांगतो :\n\"प्राण्यांच्या जंगलांतल्या पायवाटा कशा घडतात कोणतातरी प्राणी पाणवठ्यावर पोचायला झाडोऱ्यातून वाट 'फोडतो'. मग इतर प्राण्यांनाही तीच वाट वापरणे सोईस्कर ठरते. वारंवारच्या वापराने ती वाट रुंद व उपयुक्त होते. ती नियोजित नसते.\nमाणसांच्या भाषा व इतर संस्थाही अशाच उद्भवू शकतात. त्यांच्या अस्तित्वामागे, विकासामागे फक्त सोय असते; हेतू किंवा नियोजन नसते. त्या घडण्यापूर्वी एखादेवेळी त्यांची गरजही नसते. पण एकदा का त्या घडल्या की त्या नव्या गरजांना, नव्या उद्दिष्टांना जन्म देतात.\"\nपॉपर एक वर्गीकरण करतो. जड पदार्थांचे 'विश्व-१' (World-1), माणसांच्या मनांचे 'विश्व-२' (World-2) आणि माणसांच्या आणि इतर प्राण्यांच्या व्यवहारांतून हेतूविना घडलेले ते 'विश्व-३' (World-3). पॉपर या विश्व-३ला उपयुक्त मानतो, तर मार्क्स \"विश्व-३पासून सांभाळून राहा\" असे ठसवत राहतो. पॉपर भाषेच्या उद्भवाखालोखाल महत्त्व चिकित्सेच्या विकासाला देतो, जे मार्क्सला मान्य असावे. लँचेस्टर सांगतो तसा मार्क्स अनुभववादाच्या विरोधात असलेला मात्र मला दिसत नाही. (हे पॉपरच्या मताचे वर्णन ब्रायन मॅगीच्या एका लेखातून उचलले आहे.)\nविदा (data) देऊन युक्तिवाद करण्याची आजची पद्धत मात्र मार्क्सला आवडली वा पटली नसती. विदांचा उदोउदो करणारे त्या विदा तटस्थ असतात असे मानतात, जे (मलासुद्धा) घोर शंकास्पद वाटते. मार्क्सने तर ती पद्धतच उधळून लावली असती, तीही सुमारे वीस हजार शब्दांत\nविश्व-३चे उदाहरण लँचेस्टरच पुरवतो. तो सांगतो की आज अर्थशास्त्राचे क्षेत्र फक्त भांडवलवादी व्यवस्थेचे विश्लेषण, त्यावरील समीक्षा, टीपा जोडणे यांपुरतेच उरले आहे. विरोधाचे, वेगळ्या विचारांचेच अ��कुर उगवल्यासारखे दिसतातही, अधूनमधून; पण मूलभूत पातळीवर कोणीच भांडवलवादापलिकडे जाताना दिसत नाही.\n[मला सुचलेली काही उदाहरणे नोंदतो.\n'द ग्रोथ डेल्यूझन' (डेव्हिड पिलिंग, २०१८) हे पुस्तक जोमदार टीका-टिंगलीतून अर्थव्यवस्थेची वाढ, तिचे अर्थ-उपार्थ तपासून तो प्रयोग व्यर्थ असल्याचे सुचवते. पण पुढे मात्र \"तेही पाहा, पण तेवढ्यावर थांबू नका\" अशा भूमिकेपर्यंत मागे सरकते.\nत्या तुलनेत थॉमस पिकेटीचे 'कॅपिटल इन द ट्वेन्टीफर्स्ट सेंच्युरी' (२०१३) हे पुस्तक विकास आणि विषमता याचे संबंध तपासते आणि तथाकथित विकास मुळातच वाढत्या विषमतेसोबतच घडतो हे विदांमधून दाखवून देतो. पण तिथेही कररचनेतील फेरफार यापुढची मूलभूत उत्तरे पिकेटी देत नाही. हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा समतेचा पुरस्कार करणारा पिकेटी हा 'दुसरा मार्क्सच' आहे, असे सांगितले जात असे. हेही अतिशयोक्त वाटते कारण भांडवली व्यवस्थाच बदला असे पिकेटी म्हणत नाही. विषमतेला अनिष्ट मानतो, म्हणून पिकेटीला आजच्या बहुतेक अर्थशास्त्र्यांपेक्षा वेगले मानायला हवे, एवढेच.]\nअर्थशास्त्र म्हणजे केवळ भांडवलवादाचे विश्लेषण या विश्व-३ पाऊलवाटेपुढचा राजमार्ग असा. \"अर्थशास्त्र हे निसर्गविज्ञानांसारखे मानव-निरपेक्ष शास्त्र आहे. त्यात विचारधारांना, विचारप्रणालींना (ideologies) थारा नाही.\" हे मत अर्थातच चुकीचे आहे आणि हे मार्क्सवादी नसलेल्या अनेकांनीही दाखवून दिले आहे; उदा. अमर्त्य सेन. पण विनोदांपासून अध्याहृत मानलेल्या मतांपर्यंत अनेक पातळ्यांवर अर्थशास्त्राला मानवनिरपेक्ष मानण्याकडे कल आहे. जसा हा 'विनोद'.\n\"एखाद्या अर्थशास्त्र्याने चांगले काम केले तर त्याला पुढचा जन्म भौतिकशास्त्र्याचा मिळतो. जर काम चांगले नसेल तर मात्र तो पुढच्या जन्मी समाजशास्त्री होतो.\"\n\"तुमचा जीडीपी वाढण्याने समाजाचे भले होते हे पटत नसेल तर तुम्ही 'डावे' आहात.\"\nया प्रकारे सतत चर्चांमध्ये डोकावणारे आजचे विश्व-३ मला अस्वस्थ करते. जसे; आरक्षण, affirmative action वगैरेंसारखी धोरणे मार्क्सच्या 'विषमांना विषम वागणूक देऊनच समतेकडे जाता येते' या मतातून घडली आहेत हे नाकारले जाते.\nतर आजचे, मार्क्सच्या द्विशताब्दीच्या वेळचे विश्व-३ मार्क्सचेही आहे, जरी तसा उल्लेख करणे ही त्या विश्वाला नावडते आहे.\nएक गंमत वाटते की मार्क्स न वाचताही माझ्यासारखे अने��� जण मार्क्सवादाजवळ गेले आहेत. हो, विश्व-३ एकच पायवाट नाही, गंगा-ब्रह्मपुत्र जसे सहाशे मुखांनी समुद्राला भेटतात तसे आपणही हजार तऱ्हांनी वास्तवाला भिडू पाहतो. आणि यांपैकी शेकडो वाटांवर चालताना वाटाड्या म्हणून मार्क्स असतो\n(कार्ल मार्क्स जन्मद्विशताब्दीनिमित्त 'साधना' साप्ताहिकात पूर्वप्रकाशित)\nमी मार्क्सचे काही पुस्तक वाचलेले नाही. एमिल बर्न्सच्या पुस्तकातून मार्क्सवाद समजावून घेतला होता. त्यात मला जे जाणवले होते ते मला या लेखातही जाणवले.\nइनोव्हेशनने होणारे कॉस्ट रिडक्शन मार्क्स विचारात घेत नाही. त्याच्या विचारात वरकडमूल्य (वाचा- नफा) हे कामगारांच्या श्रमातूनच निर्माण होते.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nइनोव्हेशनने होणारे कॉस्ट रिडक्शन\nइनोव्हेशनने होणारे कॉस्ट रिडक्शन मार्क्स विचारात घेत नाही.\nपण हे त्याचंच दृश्य रूप नव्हे का\nमालक-लोक वरकड मूल्य वाढवायला यंत्रे आणि नवतंत्रज्ञान वापरू लागतात, म्हणजे कामगार वेतनाचा खर्च कमी होऊन वरकड मूल्य वाढावे म्हणून.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nयंत्रे वापरण्यानेच कॉस्ट रिडक्शन होते असं नाही. डिझाइन चेन्जेस, प्रोसेस चेन्जेस केल्याने सुद्धा कॉस्ट रिडक्शन होते.\nएकही यंत्र न वापरता केवळ कामाची विभागणी करून कॉस्ट कमी करण्याची कितीतरी उदाहरणे आपण रोजच्या आयुष्यात पाहतो.\nउद्योजक असणारा प्रत्येकजण \"भांडवलदार/भांडवलशहा\" असतोच असं नाही. आंत्रप्रिन्यूर मात्र असावेच लागते.\nवरकड मूल्य वाढवताना उद्योजक केवळ उत्पादनाचा खर्चच कमी करू पाहतात असं नाही. वस्तूचे ग्राहकमूल्य वाढवून सुद्धा वरकड मूल्य वाढवता येते.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nह्या निमित्तानं काही जुनी पुस्तकं पुनर्प्रकाशित झाली आहेत आणि काही नवी आली आहेत त्यांचा परिचय. ह्या लेखाच्या वाचकांना हेही वाचायला आवडेल कदाचित.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/get-3300-rupees-cashback-on-399-recharge-jio-offers-latest-updates/", "date_download": "2018-11-17T11:22:15Z", "digest": "sha1:LY7MG47WIWDFS5M6SSVDP7CQLHECGPZM", "length": 7924, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "399 चा रिचार्ज करा 3300 रुपये मिळवा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n399 चा रिचार्ज करा 3300 रुपये मिळवा\nजिओ ने आणली आणखी एक धमाकेदार ऑफर\nमुंबई :धमाकेदार ऑफर्स साठी प्रसिद्ध असलेल्या जिओ ने आणखी एका धमाकेदार ऑफर ची घोषणा केली आहे. 399 या लोकप्रिय ऑफरच्या रिचार्जवर 3300 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. यापूर्वीही जिओने दोन ऑफर आणल्या होत्या. यामध्ये अनलिमिटेड डेटाचा समावेश होता. त्यानंतर आता ही आणखी एक ऑफर आणली आहे.\nकाय आहे हॅप्पी न्यू ईयर ऑफर\nकंपनीने हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 ची घोषणा केली आहे. याअंतर्गत कंपनीने दोन नवे प्लॅन आणले आहेत.हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 मध्ये 199 रुपये आणि 299 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 जास्त डेटाची गरज असणाऱ्या ग्राहकांसाठी आहे.199 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओच्या ग्राहकांना दररोज 1.2 GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. त्यामुळे ग्राहकांना दररोज 1.2GB डेटा वापरता येईल.\nयापेक्षाही जास्त डेटा लागत असेल तर 299 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळणार आहे. शिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉल��ंग आणि मेसेज मिळणार आहेत. 28 दिवसांसाठी याची व्हॅलिडिटी असेल.जिओच्या प्राईम मेंबर्सनाच केवळ या प्लॅन्सचा लाभ घेता येईल.\n400 रुपयांचे मायजिओ कॅशबॅक व्हाऊचर्स मिळतील\n300 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक माबाईल वॉलेटमधून रिचार्ज करण्यासाठी मिळेल\n2600 रुपयांचा कॅशबॅक ऑनलाईन शॉपिंगसाठी मिळेल\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/necessary-to-fit-capacitor-on-agricultural-pump/", "date_download": "2018-11-17T11:39:15Z", "digest": "sha1:UWHP7IUFKTQIDM5G63FMAWTUHLJCC4HV", "length": 18634, "nlines": 103, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कॅपॅसिटर कृषी पंपाचा तारक, तर ऑटो स्विच मारक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकॅपॅसिटर कृषी पंपाचा तारक, तर ऑटो स्विच मारक\nवेब टीम- वीज आज माणसांच्या मुलभूत गरजांपैकी एक अत्यावश्यक गरज झाली आहे. शहरीकरणासोबतच विजेची मागणी झपाटयाने वाढत आहे. सोबतच आज ग्रामीण भागातील विद्युतीकरणासह कृषिपंपासाठ��� विजेची मागणीही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पारंपरिक संसाधनाचा वापर करून उद्योग अथवा शेती करणे ओघाने कमी होत गेले. विजेचा वापर प्रत्येक जीवनावश्‌यक गोष्टीमध्ये होऊ लागला आहे. त्यामुळे साहजिकच वीज यंत्रणेवर कमालीचा भार वाढल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील जवळपास अडीच कोटी ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने तारेवरची कसरत करत औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती ग्राहकांसह सर्व कृषिपंप ग्राहकांना वीजपुरवठा करण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. सिंगल फेज यंत्रणा राबवत गावासाठी आणि शेतीसाठी स्वतंत्र फीडर (वीजवाहिन्या) निर्माण करणारी महावितरण ही देशातील पहिली वीज वितरण कंपनी आहे. असे असले तरीही कृषिपंप धारकांकडून पुरेशी काळजी न घेतल्यामुळे रोहित्र नादुरुस्त होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर वीजपुरवठा होण्यास अडथळे निर्माण होतात. मागील काही वर्षाचा आढावा घेतल्यास महावितरणने रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण बरेचसे आटोक्यात आणले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एक कटाक्ष टाकला असता कृषिपंप जळण्यास अथवा रोहित्र जळाल्याने कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित होण्यास कृषिपंपांना लावलेले ऑटोस्विच तसेच कॅपॅसिटर न लावणे या बाबी जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nकृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण खूप महत्त्वाचे आहे. कृषिपंपास कॅपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात. पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळतो, कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रोहित्रांवरील भार ३० टक्क्यांने कमी होऊन रोहित्र नादुरुस्तीचे व जळण्याचेही प्रमाणही कमी होते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दाबाचा, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळेल. या सर्वांचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्यामुळे त्यांनी कॅपॅसिटरचा जास्तीत जास्त वापर करावा. प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसविणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा आणि रामबाण उपाय आहे. कॅपॅसिटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. मात्र बहुतांश ग्राहकांनी कृषिपंपास कॅपॅसिटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली असल्याने समस्या कायम आहेत. ज्यांनी कॅपॅसिटर बसविले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसिटर बंद असल्यास किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत. कॅपॅसिटर बसवून घेतल्यामुळे संबंधित रोहित्रावरील भार हा तीस टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल. कॅपॅसिटर बसविताना ते आयएसआय मार्कचे व नामांकित कंपनीचेच बसवून घ्यावेत. उदा. एल अँड टी, क्रॉम्पटन ग्रीव्हज, सुबोधन तसेच कॅपको यासारख्या कंपनीचे कॅपॅसिटर बसवावे.\nकॅपॅसिटर बसविल्यानंतर अंदाजे कमी होणाऱ्या भाराचा तपशील\nकृषिपंपांची क्षमता कॅपॅसिटरची क्षमता कृषिपंपाला कॅपॅसिटर नसल्याने मोटरला लागणारा भार कृषिपंपाला कॅपॅसिटर असल्याने मोटरला लागणारा भार\n3 एच पी 1 के.व्ही.ए.आर 8.4 ॲम्पीअर 7.5 ॲम्पीअर\n5 एच पी 2 के.व्ही.ए.आर 12.2 ॲम्पीअर 10.0 ॲम्पीअर\n7.5एच पी 3 के.व्ही.ए.आर 17.6 ॲम्पीअर 14.2 ॲम्पीअर\n12.5 एच पी 5 के.व्ही.ए.आर 27.0 ॲम्पीअर 22.0 ॲम्पीअर\nउपरोक्त तकत्यानुसार कॅपॅसीटर वापरल्यास मोठया प्रमाणावर वीज भार कमी करता येऊ शकतो. त्याचबरोबर पंप जळण्याचे प्रमाण कमी होते, पंपाला लागणारी वीज (करंट) कमी लागते व पुरेसे व्होल्टेज मिळते. रोहित्रावरील 30 टक्के भार कमी झाल्यामुळे त्यावर अधिक भार देता येऊ शकतो व त्यामुळे जास्त कृषिपंप चालवणे सहज शक्य होते. तसेच वितरण हानी कमी होऊन वीजबिल कमी येण्यास मदत मिळते.\nवीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपाना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. राज्यात सुमारे ४१ लाख कृषिपंपधारक शेतकरी आहेत. महावितरणकडून या शेतकर्‍यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी कृषिपंपांना ‘ऑटोस्विच’ लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चा��ू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकर्‍यांनाही सोसावी लागते. हे टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी कृषिपंपांना ‘ऑटोस्विच’ लावू नये.\nकृषिपंपासाठी कॅपॅसिटर हा एखाद्या देवदुतासारखे काम करतो तर ऑटोस्विच हे मारक ठरू शकते. त्यामुळे कृषिपंपधारकांनी त्यांच्या पंपावर असलेले ऑटोस्विच तात्काळ काढून टाकावे. गरजेप्रमाणे कृषिपंप स्वत: चालू व बंद करावा. यामुळे रोहित्र अतिभारित होण्याचे प्रमाण कमी होते. रोहित्र जळून अथवा नादुरुस्त होऊन महावितरणचे पर्यायाने स्वत:चे रोहित्र नादुरुस्तीपोटी होणारे नुकसान कमी करण्यास मदत होईल. ऑटोस्विच काढणे काही कारणास्तव शक्य नसल्यास अतिभारित रोहित्रावरील कृषिपंपधारकांनी एकाच वेळी वीजपुरवठा सुरू करू नये. आपापसात ठरवून टप्प्याटप्प्याने कृषिपंप सुरू करावे. त्याचबरोबर मंजूर असलेल्या भार क्षमतेपेक्षा जर संलग्न वीज भार जास्त असेल तर अधिकृतरित्या वीज भार मंजूर करून घ्यावा, जेणेकरून कृषिपंपधारक वापरत असलेल्या क्षमतेच्या एच.पी.च्या अनुषंगाने महावितरणला रोहित्राची क्षमता वाढवण्यास किंवा नवीन रोहित्र मंजूर करण्यास व बसविण्यास मदत होईल.\nजनसंपर्क अधिकारी, महावितरण, बारामती परिमंडल\nमराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील\nऔरंगाबाद : “मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मागासवर्ग आयोगाचा अहवालात सकारात्मक आहे. त्यावर अभ्यास सुरु आहे.…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महा���ेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62757", "date_download": "2018-11-17T11:37:35Z", "digest": "sha1:7I3MJ7EHDSOAV6ZS6V42VG7LCZHS3UQP", "length": 29894, "nlines": 195, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सचिsssन सच्चिन.. क्लॅप क्लॅप क्लॅप ! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सचिsssन सच्चिन.. क्लॅप क्लॅप क्लॅप \nसचिsssन सच्चिन.. क्लॅप क्लॅप क्लॅप \nजे जसे सुचलेय तसे लिहिलेय. या चित्रपटाबद्दल असेच लिहिणे शक्य होते.\nचित्रपटात असे फारसे काही नाही जे एखाद्या क्रिकेटप्रेमीला नव्याने समजते. तरीही जर तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल तर तुमची नजर क्षणभरासाठीही पडद्यावरून हटणार नाही.\nज्यांना क्रिकेटची आवड नाही त्यांना अध्येमध्ये बोर होऊ शकते. माझी गर्लफ्रेंड अध्येमध्ये झाली. मात्र चित्रपटावर चर्चा करताना तिने तो पुर्ण व्यवस्थित पाहिलाय हे जाणवले.\nए. आर. रेहमानची म्युजिक मस्त जमून आलीय. खास करून सचिssन सच्चीनचा नारा थिएटरला स्टेडीयम बनवतो. ज्या दृश्यात अंगावर शहारे येतात त्यात बॅकग्राऊंड म्युजिक नेहमीच महत्वाची भुमिका बजावते. तिथेही ते आपले काम करून गेलेत.\nसचिनच्या लहानपणीच्या खोड्या दाखवताना जो कोणी निरागस अन खट्याळ चेहरयाचा बालकलाकार घेतलाय त्याच्या लोभसवाण्या अदाकारीला तोड नाही.\nचित्रपटात कुठलाही ड्रामा क्रिएट करायचा प्रयत्न नाही. जिथे सहज शक्य होते तिथेही नाही. त्यामुळे एखादा शाहरूखचा रोमांटीक वा आमीरचा थ्री ईडियट बघताना जसे डोळे पाणावतात तसे होत नाही. मात्र हे काल्पनिक नसून सत्य आहे आणि आपण हा अनुभव प्रत्यक्ष घेतलाय या जाणीवेने ऊर नक्की भरून येतो.\nसचिनचे पुर्ण चित्रपटभर स्वत:चे निवेदन हा या चित्रपटाचा प्लस पॉईण्ट आहे. सचिन आपल्या कोवळ्या आवाजात फार छान बोलतो.\nचित्रपट संपल्यावर सचिनचा रेकॉर्ड म्हणून त्याने केलेल्या लाखो धावांची आणि शेकडो शतकांची पाटी दाखवतात आणि थिएटरमधील लोकं त्याच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवतात.\nसचिनचे रीअल लाईफ घरगुती विडिओ दाखवले आहेत. त्यात त्याला मराठी बोलताना पाहून आनंद अभिमान आत्मीयता सगळं थोडं थोडं मनात दाटून येतं.\nएकाने मला काल विचारलेले की चित्रपट आहे की डॉक्युमेंटरी\nमी म्हणालो बरीचशी डॉक्युमेण्टरी.\nपुढे तो म्हणाला, बरं.. पण मनोरंजन मूल्य आहे का\nमी म्हणालो, जर दोन लवस्टोरया आणि चार रोमांटीक गाणी यातच मनोरंजन मूल्य शोधत असशील तर नको जाऊस.\nहे धोनी चित्रपटाच्या संदर्भाने असले तरी तो टोमणा नव्हता तर फॅक्ट होते. मी स्वत: धोनीचा चाहता आहे आणि मला त्याचा चित्रपटही आवडलेला. असो\nचित्रपटात मोहम्मद अझरुद्दीनचा चेहराही दाखवला नसता तर मला चालले असते. तो आणि जडेजा हे मनातून उतरलेले दोन चेहरे आहेत. फलंदाज अझरचा कौतुकास्पद उल्लेख करून अझरचा एरोगन्स दाखवत त्याची एक मॅच फिक्सर म्हणूनच ओळख करून दिली हे आवडले.\nकांबळी आणि सचिनचे आजचे संबंध पाहता जेवढे अपेक्षित होते तेवढेच कांबळीबद्दल दाखवले गेलेय. आणि माझ्या माहितीप्रमाणे याला कांबळीच जबाबदार आहे. असो\nसचिनच्या नाकाला लागलेला बॉल, त्याने कादीरला मारलेले सिक्स, विंडीजला 82 धावांत उडालेली घसरगुंडी जी सल सचिन नेहमी बोलून दाखवतो, शेन वॉर्नने भारत दौरयातील पहिल्याच सामन्यात सचिनला स्लिपमध्ये बाद करणे आणि त्यानंतर उर्वरीत मालिकेत सचिनने त्याची पिसे काढ्णे, शारजाची मोस्ट पॉप्युलर वादळी खेळी, कलकत्याचा ऐतिहासिक सामना, त्या सामन्यात गोलंदाज म्हणून चमकलेला सचिन, त्याच मालिकेतील शेवटच्या सामन्यातील सचिनचे शतक, ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलण्दाजाच्या भुमिकेत देखील सरस ठरत काढलेल्या पाच विकेट, चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मॅकग्राथवर ठरवून केलेला एटेक, पाकिस्तानविरूद्ध चेन्नईचे फेमस शतक आणि त्यानण्तर गमावलेला सामना, 1996 विश्वचषकात व्यंकटेशने काढलेला सोहेलचा दाण्डका, श्रीलंकेसमोर उडालेली घसरगुंडी आणि रडलेला कांबळी, 1999 च्या विश्वचषकात बाबा गेल्यावर फक्त या खेळासाठी आणि देशवासीयांसाठी मैदानावर उतरणारा सचिन, केनियाविरुद्ध मारलेले आणि वडीलांना अर्पण् केलेले शतक, 2003 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धची अविश्वसनीय सुण्दर खेळी, आणि आहाहा.. तो अख्तरला मारलेला सिक्सर.. अंतिम सामन्यात एक चौकार मारल्यावर मॅकग्राथने घेतलेला सचिनचा बळी, त्यानंतर 2007 विश्वचषकाच्या कटू आठवणी, एण्डुलकरची चर्चा, सचिनचे परत येणे, जसे आधी टेनिस एल्बोमधून आलेला, पुन्हा जोमाने फलण्दाजी करत पुन्हा शतकांची टाकसाळ उघडणे, जे युवा फटकेबाज फलंदाजांना तोपर्यंत जमले नव्हते ते एकदिवसीयमधील पहिलेवहिले द्विशतक मारणे, आणि त्यानण्तर मग भारतीय क्रिकेटच्या आणि सचिनच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा आणि सोन्याचा क्षण... 2011 विश्वचषक.. अंतिम सामन्यात लंकेविरुद्ध दोन चार चांगले ड्राईव्ह मारत अचानक त्याचे बाद होणे पण तरीही ईतरांनी निग्रहाने तो सामना, तो वर्ल्डकप जिण्कवून देणे, म्हटलं तर युवराजने मालिकावीर बनत वा धोनीने सामनावीर बनत जिंकवून दिलेला विश्वचषक .. पण सचिनची 89 सालापासूनची कारकिर्द पाहता जाणवते की हे सचिनचेच स्वप्न होते, हे सर्व भारतीयांचे स्वप्न होते की जो खेळाडू प्रत्येक विश्वचषकात सातत्याने आपला सर्वोत्तम खेळ करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणत होता पण काही कारणाने तो विजय काही गवसत नव्हता तो विजय, तो विश्वचषक त्याच्या निवृत्तीच्या आधी या शेवटच्या संधीत मिळायलाच हवा. त्यामुळेच युवराज आणि कोहलीच्या प्रतिक्रिया नेमक्या वाटतात..\nपिक्चर वर्ल्डकपलाच संपत नाही. सचिनचा शेवटचा सामना. किती वेळा असे दिसते. विंडीजच्या सॅमीने सचिनचा झेल घेतला आणि तिथेच बसकण मारली. ते कुठलेही ढोंग नव्हते. आता पुन्हा सचिन मैदानावर खेळताना दिसणार नाही याचे प्रतिस्पर्ध्यांनाही वाईट वाटत होते. आणि हे सचिनसाठी पहिल्यांदा नव्हते. शेन वॉर्न ते अक्रम या दिग्गज गोलंदाजांनी सचिनची नेहमीच अशी भरभरून तारीफ केली आहे. आम्ही टीम ईंडियाशी नाही तर सचिन तेण्डुलकर नावाच्या एका माणसाशी हरतो हे जेव्हा ऑस्ट्रेलियाचा ऑल टाईम ग्रेट संघ बोलतो आणि खरेच तसे मानतो यातच सारे काही आले.\nसचिननेही शेन वॉर्नला चित्रपटात योग्य सन्मान दिला आहे. वॉर्नचा सामना करायलाही त्याला काय तयारी करावी लागली याबद्दल छान सांगितले आहे. आणि मग हे पाहताना कुठेतरी वाटते की या लढती आपण याचि देही याची डोळा अर्थातच लाईव्हमध्ये पाहिल्या आहेत हे आपले भाग्यच आहे.\nया चित्रपटाची एक आवडलेली एक गोष्ट की हा बदललेल्या भारतीय क्रिकेटबद्दल आणि त्यातील सचिनच्या भुमिकेबद्दलही भाष्य करतो. ऐंशी नव्वदीच्या दशकात या विकसनशील देशात बेरोजगारीने ग्रासलेल्या आणि अंडरवर्ल्ड, भ��रष्टाचाराने त्रस्त तरुणांना सचिन नावाचा एक लिजंड मिळाला ज्याकडे ते बघून बोलू शकतील की हा एक माणूस आमच्याकडे आहे जो जगात बेस्ट आहे.\nत्यानंतर एकंदरच भारतीय क्रिकेटचा दर्जा कसा उंचावला, आणि क्रिकेटमध्ये कसा पैसा आला. कसे सचिनला क्रिकेटचा ब्रांड बनवले गेले. या सचिन ईफेक्टमुळे कसे भारतीय प्रेक्षक क्रिकेटला एक खेळ नाही तर त्यापलीकडे एक धर्म म्हणून बघायला लागले. त्यामुळे कसे भारत ही क्रिकेटची मोठी बाजरपेठ बनली. ईसपीएनने बीसीसीआयशी केलेले मोठे कॉन्ट्रेक्ट वगैरे.. एकूणच आज भारतीय क्रिकेट म्हणजे क्रिकेटची महासत्ता असणे हे कसे घडले ते थोडक्यात पण नेमक्या पद्धतीने समोर आलेय..\nआज आयपीएलमध्ये शेमडी पोरेही जी लाखोने कमावत आहेत ते आज सचिनने या खेळाला भारतात मोठे केल्यानेच शक्य झालेय. तो नसता तर ईतर क्रिकेट खेळणारे देश आणि आपण यात काही वेगळी परिस्थिती नसती. कोणताही खेळाडू हा खेळापेक्षा मोठा नसला तरी तो त्या खेळाला मोठा करू शकतो याचे ऊदाहरण म्हणजे सचिन\n मुळातच हे क्लास आहे. चित्रपटात शेवटी येते तेव्हा जणू या चित्रपटाचा समारोप करायला यापेक्षा उत्तम स्क्रिप्ट लिहिता आली नसती असेच वाटते. सचिन आज खेळत नाहीये ही जाणीव क्षणभर अस्वस्थ करते. पण क्षणभरच. कारण सचिन अमर आहे. त्याच्या आठवणी कधी पुसल्या जाणार नाहीत. त्याचा आदर्श कधी मिटला जाणार नाही. एक माणूस म्हणून, एक खेळाडू म्हणून, एक फलंदाज म्हणून त्याचे अनुकरण पुढच्या कित्येक पिढ्या करणार आणि आपल्याला या ना त्या रुपाने कोणाच्या ना कोणाच्यात सचिन दिसत राहणार ..\nत्यामुळे एखादा शाहरूखचा रोमांटीक वा आमीरचा थ्री ईडियट बघताना जसे डोळे पाणावतात तसे होत नाही. >>> हे सोडून बाकी छान लिहिलंय.. आवडलं आणि पटलं..\nअजून एक गोष्ट सिनेमा पाहताना जाणवली, की सचिनची पत्नी अंजलीचा आवाज खूप छान आहे. गायक या अर्थाने नाही, तर एक निवेदक या अर्थाने.\nमस्त लिहिलयं...लास्ट पॅरा खूप\nमस्त लिहिलयं...लास्ट पॅरा खूप आवडला...\nमित, हो. त्याची गरज नव्हती.\nमित, हो. त्याची गरज नव्हती. पण जसे क्रिकेटप्रेमी क्रिकेटवर चर्चा करतात तेव्हा ती सचिनच्या उल्लेखाशिवाय पुर्ण होत नाही, तसे शाखाप्रेमींचा चित्रपटावर चर्चा करताना हाच हट्ट असतो. लोकं आता अनुभवाने ईग्नोर करायला शिकले असतीलच असे गृहीत पकडून मी ही सवय बदलत नाही\nसचिsssन सच्चिन.. क्लॅप क्लॅप\nसचिsssन सच्चिन.. क्लॅप क्लॅप क्लॅप \nह्यातला च्च चुकिच आहे, पालथ्या घड्यावर पाणी होणार म्हणुन बदलायला सांगत नाही...पण माझा निषेध नोंदवतो..\nअवांतर सचिनच्या लेखाच्या शिर्षकातच ही गोष्ट खटकली म्हणुन रुन्म्याचा धागा उघडुन लिहिलं, बाकी रुन्म्याचे धागे आणि प्रतिसाद वाचणे ह्यात वेळ घालवणे कधिच सोडुन दिलय..\nदुरुस्ती म्हणायचे होते का\nछान लिहीले आहे. विशेषतः\nछान लिहीले आहे. विशेषतः शेवटून दुसरा परिच्छेद आवडला. कांबळी चा उल्लेख असायला हवा होता. नंतर काय झाले माहीत नाही पण तरीही आधीचे बदलत नाही.\n(शाखाचा उल्लेखही खटकला नाही. इथे स्पॉण्टेनियस आहे :). उलट सचिन आणि शाखा एकत्र नावे आल्याने ती १९९९ च्या वर्ल्ड कप च्या वेळेस आलेली पेप्सी ची अ‍ॅड आठवली. धमाल होती.)\nउलट सचिन आणि शाखा एकत्र नावे\nउलट सचिन आणि शाखा एकत्र नावे आल्याने ती १९९९ च्या वर्ल्ड कप च्या वेळेस आलेली पेप्सी ची अ‍ॅड आठवली. धमाल होती.)\nतीच आहे का, सचिनचा डुप्लिकेट बनून शाखा पेप्सी प्यायला जातो. ड्रेसिण्ग रूममधल्या गमतीजमती. मग बहुतेक दादा त्याला बॅटींगला धाडतो. झालं. फसतो. पण नशीबाने त्याला रस्त्यात सचिन भेटतो. पण सचिन त्याच्या हातातून बॅट न घेता पेप्सी घेतो .. अगदी माझे बालपण जागे झाले\nअजून एक गोष्ट सिनेमा पाहताना\nअजून एक गोष्ट सिनेमा पाहताना जाणवली, की सचिनची पत्नी अंजलीचा आवाज खूप छान आहे. गायक या अर्थाने नाही, तर एक निवेदक या अर्थाने.>>>>>>>+101%\nअंजली पण भाव खाऊन जाते..मस्त जमलाय चित्रपट ..\nछान लिहिलंय. एक नवीन धागा ऋ\nछान लिहिलंय. एक नवीन धागा ऋ यांना सुचवू इच्छितो. उद्या 8 तारीख आहे. वटपोर्णिमा आणी धागे यावर काही खुमासदार लेखन वाचायला आवडेल. पुढील लेखनास शुभेच्छा\nसचिsssन सच्चिन.. क्लॅप क्लॅप\nसचिsssन सच्चिन.. क्लॅप क्लॅप क्लॅप \nयातले ३ क्लॅप्स ऐकुन/ वाचुन फ्रेण्ड्सचीच आठवण येतेय\nक्लॅप क्लॅप क्लॅप... आरती\nफ्रेण्ड्स नावची सिरिअल आहे रे\nफ्रेण्ड्स नावची सिरिअल आहे रे एक...\nत्याच्या शिर्षक गीतात ३ क्लॅप्स म्युजिक म्हणून वापरलेत\nमाझी एक आरती नावाची कॉलेज मैत्रीण होती.. तिला हाक मारताना मी आरती बोलून तीन टाळ्या वाजवायचो. मला वाटले त्यातला प्रकार असावा..\nयेनीवेज, एखाद्या धाग्याला कमी प्रतिसाद आले की ते वाढवायला काय एकेक पीजे मारावे लागतात\nऋ दुःख नक्की कसले आहे.\nऋ दुःख नक्की कसले आहे. प्रतीसाद कमी आल��याचे की पीजे मारावे लागल्याचे\nकृपया वरील प्रतिसाद मनावर\nकृपया वरील प्रतिसाद मनावर घेऊ नये. धागा वाढवायला हा माझा खारीचा वाटा समजा.\nहा चित्रपट, सचिन आणि क्रिकेट\nहा चित्रपट, सचिन आणि क्रिकेट तिन्हीत काडीचीही रुची नाही. पण हा धागा छान लिहला आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6917", "date_download": "2018-11-17T11:21:29Z", "digest": "sha1:F23IVRGAUGPVXYL7RKR622GWJCOTHLF7", "length": 12933, "nlines": 150, "source_domain": "aisiakshare.com", "title": " निनाद पवार यांच्या कविता | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nनिनाद पवार यांच्या कविता\nनिनाद पवार यांच्या कविता\nतीन रात्र खाल्लेला म्हातारा\nखुंटीवरचा काळा कोट घालून\nएका टेबलावरचा काळा चष्मा लावून\nसतरा दिवसांचे पेपर घेऊन\nरोज पार करायचा एक रस्ता\nघड्याळाइतका वेळ त्याजवळ नव्हता\nथोडा जास्तच होता असं तो म्हणायचा\nएका म्हाताऱ्याकडे होती एक पिशवी\nमाणसं दात ओठ खायची\nमनगटं वळायची दिवसाची त्यामागून\nएका म्हाताऱ्याला पहायचा होता शुक्र दुपारी\nह्या रस्त्यांवर जे व्हायचं ते लिहून घ्यायचं होत काळ्या पेनानं\nएवढ्याचाच माफक अर्ज होता सरकारकडे\nत्याला कोणीच थांबवलं नव्हतं निघताना\nनोकराने साफ केलेले बूट चमकत होते फक्त\nएक म्हातारा डबा उघडून जेवायचा दुपारी\nजसं घर खायला उठायचं\nतसं खुलेआम चारचौघातही वाटायचं\nशहराच्या आधीपासून राहायचा इथे तो\nम्हणून शहराच्या आधीपासून तो परका होता\nएक म्हातारा अनेक दिवस जागा होता\nअनेकांच्या डोळ्यातून वाहायची त्याची गोष्ट\nमग अनेकजण दिसायचे त्यासारखेच\nमाठातलं पाणी वाहून गेलं नसलं तरी हळूहळू झिरपतंय\nएक पेंटिंग आणलंय अनेकदा बघितलेलं\nनि आता त्याची गोष्ट कळलीये\nते कुठे लावायचं हे तिला विचारून ठरवू\nरस्ते निघून जाण्यापूर्वी ती परतलीये निमुटपणे\nदाराजवळच्या बल्बखालचं काही स्पष्ट दिसत नाही तिच्या डोळ्यात\nरिकाम्या पॅसेज मध्ये फक्त तिच्या अंगाची सावली पसरलीए.\nमी दिलेली कॉफी न घेताच ती आत गेली\nतेव्हा गॅलरीतून काहीवेळ आपण पांढुरके ढग पाहून घेतले\nप्रत्येक मजल्याचे जिने चढत एक एक खिडकी गच्चीपर्यंत जाऊन आलीये\nया वेळी तिच्या कुलूप लावलेल्या घराची आठवण का यावी\nतिच्या घरात बसायला बेसुमार झाडांची छायाही नाही\nतिच्या घरात टेकायला भिंतही नाही\nपंखा बंद करायचा राहून गेलाय\nअर्धा घोट पाणी ग्लासात कालपासून राहिलंय\nते कुंडीत टाकल्यावर अर्ध्या घोटाचे तीन फुलं येतील\nखाली पडलेल्या पानांना टाळून जायची सोय आहे इथे\nइथल्याच हॉस्पिटल मागून रेल्वेचा आवाज येतो\nतिथे एक जास्वंदाचं झाड आहे रुळांच्या शेजारी\nआजसारखी ती परत आलेली तेव्हा आम्ही तिथून चालून आलो होतो\nइथे पहाट आहे सांगायला काय संपतय नि काय सुरु होतंय\nफार न बोलता ती येऊन बसलीये समोर, काही न सांगण्याच्या विचारात\nघरात उरलेली उन्हे तशीच पाठ करून त्याविषयी लिहिण्याचा बेत आहे\nयावेळेस इमारतीच्या पाठीवरले रंग चंद्राखाली काय काय लपवतात हे त्यांनाही माहितीये.\nनवीन जागी सगळे ओळखू लागलेत\nतरी रात्री झोप येत नाही\nतसं या शहरात वेगळं काय आहे असं एका हॉटेल मधला वेटर म्हणाला\nआणि परत पाणी ओतू लागला\nसूर्य मावळला होता तेव्हा मी आसपास फिरून आलो\nतरी खिशात दुमडून ठेवलेल्या कागदात बघून\nत्याने मला तोच प्रश्न विचारला\nटेबलावर चहा रिकाम्या नजरेनं ठेवत ते तो तिथेच ठेऊन निघून गेला\nरस्त्यांवर उरलेली गर्द माणसांची टोळी\nहा कुठला भ्रम होता\nबसच्या पायऱ्या उतरतानाचे पाय\nनि एका तळ्याकाठी असलेल्या लॉजचे जिने चढतानाचे पाय हे दोन्ही एकच होते\nफक्त हेतू वेगळा होता.\nत्यांची दिशाभूल केली कोणी\nतरी आपण हरवणार नाही इतके पक्के मनात वसलेले रस्ते कधीतरी खुडून जातीलच\nया इथे समोर एक गडद निळी खुर्ची आहे\nत्यावर बसून खिडकीतून पक्ष्यांपाठोपाठ\nमाणसांनी जपलेल्या प्रार्थना हवेत जाताना दिसतात\nचंद्राला टेकून चांदणं पाहता येईल इतका उजेड आत पसरलाय\nइथे परदेशी स्वरांनी वस्ती वसवली\nती जाऊन त्यावर कोणी शेती केली\nकोणी राजवाडे नि फॅकट्रया बांधल्या\nइथली तटबंदी आता काही उपयोगाची वाटत नाही लोकांना\nकि नाही काही काम एका बाजूला ठेवून दिलेल्या तलावाचं\nमित्रांशी होणाऱ्या ओळखी गोळा करत करत तसा दिवस संपतच आलाय\nही फार साधी गोष्ट नाहीये इथे\nएक निश्चल पानगळ सुरू असताना अंधाराचं सावट पसरतं\nतेव्हा हळूहळू न पटणारे दिवे कुठलं गाणं ऐकत असतात\nमुक्कामात पाहिलेली लेणी नि धबधबे\nती कोरताना कोणी तिच्यासारखं रडवेलं झालं असेलच\nतसं हे शहर खूप छोटं आहे\nअसं ह्या लॉजचा ���डी म्हणाला होताच\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Today-tomorrow-possibility-of-heavy-rain-tomorrow-in-the-state/", "date_download": "2018-11-17T11:09:36Z", "digest": "sha1:7BDEEA5QKUZYQO4YA5DEWI6643X2ID3P", "length": 4942, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यात आज, उद्या मुसळधार पावसाची शक्यता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › राज्यात आज, उद्या मुसळधार पावसाची शक्यता\nराज्यात आज, उद्या मुसळधार पावसाची शक्यता\nपाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेली ‘सिस्टम’ हवामानात तयार होत नसल्याने राज्यात गेल्या दोन आठवड्यांत पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु, सध्या बंगालचा उपसागर तसेच पश्‍चिम बंगाल व ओडिशाच्या किनारपट्टीकडील क्षेत्रात ‘वेल मार्क’ कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. ज्यामुळे राज्यात बुधवार व गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती गोवा वेधशाळेचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली.\nसाहू म्हणाले, समुद्रात वार्‍याची गती वाढली असून हवामानात आर्द्रतादेखील जास्त प्रमाणात असल्याने राज्यात येत्या 2 ते 3 दिवसांत काही भागात चांगला पाऊस पडणार आहे. पाऊस पडण्यासाठी हवामानात मजबूत सिस्टम बनले नव्हते. ‘ऑफ शोअर ट्रफ’ व कमी दाबाचा पट्टादेखील तयार झाला नसल्याने गेले 15 दिवस पाऊस कमी प्रमाणात पडत होता. आता पु��्हा ‘वेल मार्क’ कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने त्यामुळे पाऊस चांगला पडणार आहे. पावसाची कमी झालेली टक्केवारीही भरून निघेल, असेही साहू यांनी सांगितले.\nवेधशाळेच्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण सरासरी 75 इंच पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत 15 इंचांची तूट असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी सांगे, वाळपई, मडगाव व केपे भागात पाऊस होता. राज्यातील कमाल तापमान 29.8 अंश सेल्सियस तर किमान 25.7 अंश सेल्सियस इतके आहे.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Guruji-caught-the-party-on-dhaba/", "date_download": "2018-11-17T10:50:16Z", "digest": "sha1:A3DF6DP3GU347UAILVHZWWMSFHIRCEVD", "length": 6761, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ढाब्यावर पार्टी; गुरूजींना पकडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › ढाब्यावर पार्टी; गुरूजींना पकडले\nढाब्यावर पार्टी; गुरूजींना पकडले\nअवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली असून शुक्रवारी रात्री सहा तास कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हेगारी वस्त्या, हॉटेल, लॉज आणि ढाब्यांची झडती घेण्यात आली. यावेळी सहा अट्टल गुन्हेगारांसह ढाब्यावर दारू पार्टी करणारे शिक्षक, मंत्रालयीन कक्षाधिकारी, मंडळाधिकार्‍याची पोलिसांनी धरपकड केली.\nपालक मंत्री पंकजा मुंडे यांनी 15 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याची डेडलाईन बीड पोलिसांना दिली आहे. यामुळे पोलिस यंत्रणा कामाला लागली असून पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या आदेशावरून रात्री 11 ते पहाटे 5 दरम्यान बीड शहर आणि परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले़ स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकासह सर्व ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी यांनी रात्रभर धाडी मारल्या. 46 गुन्हेगारी वस्त्यांची तपासणी केली. यामध्ये पोलिसांना हवे असलेल्या 6 अट्टल गुन्हेगारांना अटक केली़ चार जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून जुगार्‍यांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर 230 हॉटेल, लॉजचीही तपासणी करण्यात आली.\nपेठ बीड भागात रात्री 11 नंतर खानावळ उघडी ठेवल्याने एकावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली़ 61 लोकांना समन्स तामिल करण्यात आल्या, तसेच 30 अजामीनपत्र व 68 जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. एका हद्दपार केलेल्या आरोपीस गेवराईमध्ये अटक करण्यात आली. कोंबिंग ऑपरेशनदरम्यान अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. 1363 वाहनांची तपासणी करून 94 वाहनांवर कारवाई करण्यात केली. त्यांच्याकडून 20 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.\nपोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सहायक निरीक्षक दिलीप तेजनकर, दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक गजानन जाधव यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणे प्रमुख यांनी कारवाईत सहभाग नोंदविला. पोलिसांच्या या कोंबिग ऑपरेशनमध्ये गुरुजींसह मंत्रालयीन कक्षाधिकारी आणि मंडळ अधिकारी आढळून आल्याने रात्री ढाब्यावर बसून पार्टी करणार्‍या शिक्षक व अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Will-not-tolerate-disrespect-for-the-Marathi-language/", "date_download": "2018-11-17T11:29:40Z", "digest": "sha1:LW4CMUMGEHGEBZ333NEWXAMRUHWPDDRT", "length": 6242, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठी भाषेचा अनादर सहन करणार नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी भाषेचा अनादर सहन करणार नाही\nमराठी भाषेचा अनादर सहन करणार नाही\nराज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद विधिमंडळाच्या सदस्यांना ऐकविण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आहे. मराठी भाषा दिनाच्या ���ूर्वसंध्येलाच जर ही परंपरा कुणी खंडित करणार असेल, तर ते योग्य होणार नाही. विधिमंडळात घडलेल्या या प्रकारची चौकशी करून जे कोण दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करा. मराठी भाषिक राज्यातच जर अशाप्रकारे मराठीचा अनादर होत असेल, तर ते सहन करणार नाही, अशा शब्दांत विरोधकांनी सरकारला ठणकावले.\nविधान परिषदेच कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अभिभाषणाच्या मराठी अनुवादाचा मुद्दा उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी, हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगत राज्यपालांचे भाषण सुरू झाले तरी त्याचा मराठी अनुवाद ऐकण्याची व्यवस्था का करण्यात आली नाही यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचा आग्रह धरला.\nसभागृहनेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, घडलेला प्रकार निषेधार्ह असून याबद्दल दिलगिरी व्यक्‍त केली. सभापती रामराजे निंबाळकर यांनी, मराठी अनुवाद उपलब्ध नसल्यासंदर्भात माहिती घेण्यात आली असून, त्याबाबतच्या चौकशीचा अहवाल संध्याकाळपर्यंत येईल, असे स्पष्ट करत कामकाज पुढे सुरू केले.\nअभिभाषणाचा मराठीत अनुवाद उपलब्ध नसण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कधीच घडलेला नाही. हा विधिमंडळ सदस्यांचाच नाही, तर राज्यातल्या 12 कोटी जनतेचा अपमान आहे. विरोधी पक्षांनी जागरूक राहून ही बाब निदर्शनास आणून दिली नसती, तर इंग्रजीतले भाषण असेच रेटून नेले असते. हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी केली. तसेच सभागृहात कुणी इंग्रजी शब्दाचा वापर केल्यास त्यावर तत्काळ हरकत घेणारे दिवाकर रावते आणि मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करणारी शिवसेना या घटनेच्यावेळी गप्प का, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66098", "date_download": "2018-11-17T11:46:08Z", "digest": "sha1:BHYXFNYRWUSRTSYRRBDCDG3IXJLQL7B3", "length": 12083, "nlines": 127, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्यक्तिचित्रणातील व्यक्ती खऱ्या की खोट्या असतात? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्यक्तिचित्रणातील व्यक्ती खऱ्या की खोट्या असतात\nव्यक्तिचित्रणातील व्यक्ती खऱ्या की खोट्या असतात\nआपण बऱ्याच लेखकांनी लिहिलेले व्यक्तिचित्रणे वाचतो. पुलं, वपु आणि इतरांनीही बरीचशी व्यक्तिचित्रणे लिहिलीत. आणि त्या व्यक्ती प्रसिद्धही झालीत. तर प्रश्न असा आहे की व्यक्तिचित्रणे काल्पनिक लिहिलेली असतात का की ती सर्वच्या सर्व खरीखुरी माणसे असतात, जी त्या त्या लेखकांना त्यांच्या जीवनात भेटलेले असतात\nकाही दिवसांपूर्वी फेसबुकवर एका प्रसिद्ध लेखकाने लिहिलेले व्यक्तिचित्रण वाचले होते. त्यांनी त्यात कोल्हापूरमधील एका दुमजली चाळीच्या चाळ मालकांचे व्यक्तिचित्रण लिहिले होते. त्यात त्यांनी चाळीचे वर्णन, मालकाचे नांव, स्वभाव वगैरे सविस्तरपणे आणि हृदयस्पर्शी लिहिले होते. नेमके कोल्हापूरमधल्या काही वाचकांनी लेखकांना चौकशी केली. ही चाळ म्हणजे तीच का फलाण्या फलाण्या गल्लीतील तेच का ते चाळमालक त्यावर लेखकांनी खुलासा केला होता की मी लिहिलेलं व्यक्तिचित्रण पूर्णपणे काल्पनिक आहे. कोल्हापूरमध्ये ती चाळ खरोखरच अस्तित्वात असेल तर हा निव्वळ योगायोग आहे.\nहे वाचून मला धक्काच बसला. एव्हढी वर्षे मी धरून चाललो होतो की त्या लेखकांनी त्यांना त्यांच्या जीवनात भेटलेल्या खऱ्याखुऱ्या व्यक्तींवरच व्यक्तिचित्रणे लिहिलेली होती.\nएकाच लेखक काही खरी तर, काही\nएकाच लेखक काही खरी तर, काही काल्पनिक व्यक्ती चित्रे लिहू शकतो.\nकाल्पनिक म्हंटलेल्या व्यक्तिरेखेत ८०%-९०% खरी व्यक्ती डोकावू शकते,\nतर खर्या म्हंटलेल्या व्यक्ती चित्रणात व्यक्तीच्या काही गुण, दोषांचे चित्रण धूसर back ground म्हणून केलेले असू शकते.\nत्यामुळे सगळ्या व्यक्ती चित्रणावर सरसकट stamp मारणे चुकीचे ठरेल.\nपुलंच्या लेखनातील \"गणगोत\" मध्ये आलेल्या व्यक्ती असिस्त्वात आहेत , व्यक्ती आणि वल्ली मधील व्यक्तिरेखा प्रत्य्क्षावरून प्रेरित आहेत असा माझा समज आहे\nमी लिहिलेल्या कथांमधील सगळ्या\nमी लिहिल��ल्या कथांमधील सगळ्या व्यक्ती काल्पनिक असतात.\nमात्र व्यक्तिचित्रण करताना सगळ्या व्यक्ती कुठून ना कुठून वास्तवातून प्रेरीत असतात, याचा अनुभव येतो.\nमी लिहिलेल्या कथांमधील सगळ्या\nमी लिहिलेल्या कथांमधील सगळ्या व्यक्ती काल्पनिक असतात.\nमात्र व्यक्तिचित्रण करताना सगळ्या व्यक्ती कुठून ना कुठून वास्तवातून प्रेरीत असतात, याचा अनुभव येतो.>>>+७८६\nहा प्रश्न पडू नये असे मला\nहा प्रश्न पडू नये असे मला वाटते\nजगातील सर्व कलाकृती ह्या मानवी बौद्धिक क्षमतांच्या सहाय्यानेच निर्मिलेल्या असतात\nत्यापलीकडचे काहीही आविष्कृत नाही\nत्यामुळे सत्य आणि कल्पनाविलास हे दोन्ही मर्यादित आहेत व एकत्र नांदतात\nदोन्हीही तितकेच शक्य असतात\nफक्त सत्यच शोधणे किंवा फक्त कल्पनाविलास म्हणून आस्वाद घेणे हे दोन्ही टोकाचे व चुकीचे आहे\nआस्वादकांनी कलाकृतीकडे असे पाहावे\nदिसलेली व्यक्ती, कळलेली व्यक्ती, वाटलेली व्यक्ती व उतरलेली व्यक्ती ह्या प्रवासात लेखन करताना आपण ते फक्त प्रकाशित होऊन वाहवा मिळण्याच्या योग्यतेचे बनवत असतो हे सत्य मात्र ह्या भूतलावरचा कोणीही सजीव नाकारू शकत नाही\n(हे प्रकाशित कलाकृतीबद्दल फक्त, अप्रकाशित नव्हे)\nमी लिहिलेल्या कथांमधील सगळ्या\nमी लिहिलेल्या कथांमधील सगळ्या व्यक्ती काल्पनिक असतात.\nमात्र व्यक्तिचित्रण करताना सगळ्या व्यक्ती कुठून ना कुठून वास्तवातून प्रेरीत असतात, याचा अनुभव येतो>>>>>+111.\nसर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. व्यक्तिचित्रणाकडे पहाण्याची आपण मला नवी दृष्टी दिलीत.\nसर्वाना माझी विनंती आहे, की\nसर्वाना माझी विनंती आहे, की व्यक्तिचित्रण लिहिण्याकरिता आपल्या काही मौल्यवान सूचना इथे दिल्यात तर माझ्यासारख्या नवलेखकांना लेखन करताना त्याचा नक्कीच उपयोग होईल. आपल्या सुचनांच्या प्रतीक्षेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6132-102-not-out-amitabh-bachchan-and-rishi-kapoor-are-redefining-cool-and-old-school-in-this-new-poster", "date_download": "2018-11-17T11:18:22Z", "digest": "sha1:HE6IZ2LIACNMOWUQNKOWA6QUBYXFA3V7", "length": 6575, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अमिताभ आणि ऋषी कपूर यांच्या आगामी स���नेमाचं नवं पोस्टर लाँच - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअमिताभ आणि ऋषी कपूर यांच्या आगामी सिनेमाचं नवं पोस्टर लाँच\n‘102 नॉटआऊट’ या बहुचर्चित सिनेमाचं नवं पोस्टर लाँच झालं आहे. या पोस्टवरून हा सिनेमा विनोदी अंगाचा असल्याचं दिसतंय. या सिनेमात अमिताभ 102 वर्षांच्या वृद्धाची भुमिका साकारताहेत. तर ऋषी कपूर हे अमिताभ यांच्या मुलाच्या भुमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळतील.\nया आगळ्यावेगळया काँबिनेशमुळे हा सिनेमा सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. तब्बल २७ वर्षांनंतर हे दोन दिग्गज पडद्यावर एकत्र झळकतील. या आधी ‘कूली’ आणि ‘अमर अकबर अँथनी’ ह्या गाजलेल्या सिनेमांत दोघांनी एकत्र काम केलं होतं.\n‘102 नॉटआऊट’ हा सिनेमा सौम्य जोशींच्या याच नावाच्या गुजराती नाटकावर बेतलेला आहे. हा सिनेमा 4 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अमिताभ आणि ऋषी कपूरांनी साकारलेली ही वेगळी भुमिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय का, हे पहावं लागेल.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nसैफ आणि 'बेबो' करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण\n‘न्यूड’सीनेमाला ओपनिंग फिल्मचा बहुमान\n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवाद्यांनी माघार घेतला\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-17T11:32:52Z", "digest": "sha1:Q425N3QETBOLEHGKSBIYIBQTM2A7SUP5", "length": 10938, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धनगर आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरून चौंडीत दगडफेक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nधनगर आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरून चौंडीत दगडफेक\nघोषणापत्रके भिरकावली : दगडफेकीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी\nजामखेड- पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे भाषण सुरू असताना बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे व बारामती येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी धनगर आरक्षणाच्या घोषणा देऊन पत्रके भिरकावल्याने एकच गोंधळ उडाला, पळापळ सुरू झाली. कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. कार्यकर्त्यांना पकडून पोलीस गाडीत बसवले जात असताना एका कार्यकर्त्याने दगड मारला. त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी संदीप कचरू पवार गंभीर जखमी झाले. त्यांना जामखेडमधील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या डोक्‍याला मार लागला आहे. गोंधळ घालणाऱ्या 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.\nदरम्यान, दगडफेकीबरोबरच खुर्च्यांची देखील फेकाफेक यावेळी करण्यात आली.तसेच चौंडीमधील दगडफेकीच्या घटनेचा पडसाद जामखेड शहरात उमटले. शहरात काही भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. पुण्यश्‍लोक अहल्यादेवींच्या 293 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित कार्यक्रमाला लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन उपस्थित होत्या. जयंतीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ना. शिंदेंनी भाषणाला सुरुवात करून आरक्षणाचा प्रश्‍न संसदेत सुटणार आहे, तेथे अध्यक्ष सुमित्रा महाजन आपणाला मदत करतील. शिवाय, सोलापूर विद्यापीठाला अहल्यादेवींचे नाव दिले आहे, त्याला न्यायालयाची स्थगिती आहे. मात्र, नाव घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असे ना. शिंदे म्हणताच जिल्हाबंदी केलेले बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी सभामंडपाच्या समोरील बाजूने उभे राहून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या घोषणा देऊन पत्रके भिरकावली. थोड्या वेळाने दुसरा गट आक्रमक झाला. त्यानेही घोषणाबाजी केली. कार्यक्रम उधळला जाऊ नये म्हणून पोलीस मंडपात घुसले. पोलिसांनी डॉ. भिसे व बारामती येथील राष्ट्रवादीचे मासाळ या कार्यकर्त्यांना उचलून सभामंडपाच्या बाहेर नेले. पोलीस गाडीत बसवत असताना अचानक एक दगड पोलिसांच्या दिशेने आला. त्यात संदीप पवार यांच्या डोक्‍याला दगड लागल्याने ते जखमी झाले. त्यामुळे ना. शिंदेंना भाषण आटोपते घ्यावे लागले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. स्वत: सुमित्रा महाजन यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले; मात्र गोंधळ सुरूच होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleशिमलात जलसंकट गडद : पर्यटकांनो, इथे येऊ नका\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nडेव्हलपमेंट प्लॅन राबवावा महापालिका हद्दीमध्ये पुरेशा रूंद रस्त्याचा अभाव, पार्किंगच्या जागांचा अभाव, वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा अभाव आणि विविध सार्वजनिक खेळाची मैदाने, मोठमोठी उद्याने, सार्वजनिक...\nनगरकर बोलू लागले… ‘अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रूंदी खुंटली’\nनगरकर बोलू लागले… मूलभूत प्रश्‍न “जैसे थे’च\nनगरकर बोलू लागले…’मतदार अजूनही अस्थिरच\nनगरकर बोलू लागले… ‘शहरात खड्ड्यांचे साम्राज्य’\n‘भारत-पाक’ (1971) युध्दातील हिरो ‘ब्रिगेडियर कुलदीप सिंग’ यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T10:53:43Z", "digest": "sha1:QL5RTGSTPK2GWGZA7FZ2H5KIUDW4PENO", "length": 10306, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांची तोंडी आश्‍वासनावर बोळवण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेतकऱ्यांची तोंडी आश्‍वासनावर बोळवण\nनिमसाखर- कळंब ते सराटी पर्यंतचे नीरा नदीवरील कोरडेठाक पडलेले बंधारे पाटबंधारे खात्याने तातडीने भरावेत या मागणीसाठी 25 गावांतील नागरिकांनी निरवांगी (ता. इंदापूर) येथे सुमारे दिडतास रास्तारोको केला. यावेळी अंदोलनकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे पाटबंधारे खात्याकडून तोंडी आश्‍वासन दिले आहे. तर गुरुवार (दि. 22) पर्यंत नदीमध्ये पाणी न आल्यास नदीच्या कोरड्या पात्रात उपोषणावर आंदोलनकर्ते ठाम आहेत.\nइंदापूर तालुक्‍यात नीरा नदी कोरडी पडल्याने नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना ही बंद पडल्या असून पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून नीरा नदीत पाणी सोडण्याची आग्रहाची मागणी त्यांनी केली आहे. यासाठी 600 ते 700 शेतकरी आज रस्त्यावर उतरले. त्यांनी आज बावडा-वालचंदनगर मार्ग रोखून रास्ता रोको आंदोलन केले. इंदापूर तालुक���‍यामध्ये नीरा नदीवरील बंधाऱ्यामधील पाणी संपल्याने नीरा नदी कोरडी पडली आहे. नदीमध्ये पाणी डिसेंबर अखेरीलाच पाणी आटल्याने नदीकाठच्या गावांना पाणी टंचाईच्या झळा फेब्रुवारी महिन्यापासूनच सोसाव्या लागत आहेत. मार्च महिना सुरु झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची टंचाई ही वाढली असल्याने आहे. त्यामुळे नदी काठची जवळपास हजारो एकरातील पिके धोक्‍यात आली आहेत. तर पाणी सोडण्याची मागणी करुन ही प्रशासन चालढकल करीत असल्याने शेतकरी संतप्त झाले असून ते आता रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात नदी काठच्या कळंब, निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, खोरोची, पिठेवाडी, चाकाटी, बोराटवाडी, सराटी, निरनिमगाव, भगतवाडी व माळशिरस तालुक्‍यातील बांगर्डे, पळसमंडळ, उंबरे, कदमवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी उडी घेतली असून जर दोन दिवसांत पाणी सोडले नाही तर या गावातील शेतकरी आणखी संतप्त होणाची चिन्हे असल्याने नीरा नदीचे पाणी पेटल्याशिवाय राहणार नाही. यावेळी ऍड. कृष्णाजी यादव, दशरथ पोळ, अभिजीत रणवरे, दत्तात्रय पोळ, अजिनाथ कांबळे, हर्षल रणवरे, सुभाष जाधव, सोपानराव पवार, विलास वाघमोडे, शिवाजी पोळ, बापू रोकडे यांच्यासह अन्य मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी अनेक राजकीय पुढारी, शेतकरी आंदोलक कार्यकर्त्यांबरोबरच महिलांचीही उपस्थिती मोठी होती.\nआंदोलकर्त्यांकडून निमगांवचे पाटबंधारे खात्याचे अधिकारी लक्ष्मण सुदरीक हे निवेदन घेण्यासाठी उपस्थित होते. यावेळी निवेदन देत असताना अंदोलन कार्यकर्ते आक्रमक झाले होते.तर पाटबंधरे विभागाने लेखी आश्‍वासन द्यावे या भूमिकेवर शेतकरी ठाम होते मात्र, पुण्याचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांच्याशी मोबाईलवरुन साधलेला संपर्क स्पिकरवर घेण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी योग्य तो पाठपुरावा करण्याचे किमान तोंडी आश्‍वासन दिल्यानंतर रास्तारोको अंदोलन थांबवण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआसखेड रस्त्याचे डांबरच गायब\nNext articleपुणे-सातारा महामार्गावर केमिकलचा ट्रक जळून खाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.casino.strictlyslots.eu/mr/paypal-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B8/play-paypal-mobile-casino-on-your-iphone/", "date_download": "2018-11-17T11:18:28Z", "digest": "sha1:DOB4QSVWLZWAXFFWCTQVVN2CVU76MY5N", "length": 19946, "nlines": 195, "source_domain": "www.casino.strictlyslots.eu", "title": "आपल्या iPhone वर पोपल मोबाइल कॅसिनो प्ले |", "raw_content": "\nमेल कॅसिनो | £ 205 मध्ये आपले स्वागत आहे बोनस | मोफत नाही\nपेपल कॅसिनो ऑनलाइन एक दृष्टीक्षेप & मोबाइल\nPaypal कॅसिनो ठेवी - फायदे & तोटे\nपेपल ऑनलाइन कॅसिनो कार्य: प्रारंभ करणे & हे कसे कार्य करते\nPlay गेम्स पेपल कॅसिनो वर पैसे जमा कसे\nPaypal स्वीकारा कॅसिनो प्रणाली कॅसिनो वापर कसा करण्यात आले\nऑस्ट्रेलिया आणि पोपल इंटरनेट कॅसिनो गेमिंग साइट\nआयफोन मोबाइल कॅसिनो लाट आणि पोपल\nजाणून घ्या अधिक माहिती कॅसिनो पेपल कॅनडा बद्दल\nबद्दल पेपल कॅसिनो एक प्रकारचा जुगाराचा खेळ मोफत अधिक जाणून घ्या\nयूएस मध्ये ऑनलाइन कॅसिनो साइट पोपल द्वारा समर्थित\nऑनलाइन पेपल आणि Blackjack कॅसिनो प्ले | मोफत बोनस\nAndroid डिव्हाइसवर पोपल Android कॅसिनो प्लॅटफॉर्म कॅसिनो\nपोपल मंजूर कॅसिनो - यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया\nपोपल कॅसिनो मोफत बोनस ऑफर - एक क्रोध\nपेपल कॅसिनो UK - ठेव, प्ले आणि सहज पुरे\nपेपल मोबाइल कॅसिनो नाही ठेव बोनस धोरण\nबेस्ट मोबाइल मनोरंजन फोन कॅसिनो अनुप्रयोग\nगोष्टी सर्वोत्तम पेपल कॅसिनो साइट चेक\nजगातील सर्वोत्तम कॅसिनो ब्रांड – फुकट\nशीर्ष कॅसिनो स्लॉट गेम | Coinfalls £ 505 बोनस मिळवा\nस्लॉट पृष्ठे | सर्वोत्तम स्लॉट आणल्या जातात ऑनलाइन | रत्नजडित स्ट्राइक खेळ खेळा\nफोन वेगास | नवीन कॅसिनो बोनस खेळ | निऑन Staxx मोफत नाही प्ले\nस्लॉट रोख गेम कॅसिनो बोनस | स्लॉट मधूर £ 5 + £ 500 मोफत\nकसे ऑनलाईन स्लॉट जिंकण्यासाठी | येथे LiveCasino.ie £ 200 बोनस रोख सौदे\nSlotmatic ऑनलाइन कॅसिनो रोख ऑफर - £ 500 आता मिळवा\nकाटेकोरपणे रोख | रुबाबदार हातोडा प्ले | मोफत स्लॉट नाही\nस्लॉट लिमिटेड | जंगल जिम मोफत बोनस नाही प्ले | बक्षिसे ठेवा\nपाउंड स्लॉट | ऑनलाईन मोफत नाही प्ले | तुम्ही जिंकलात काय ठेवा\nफोन वेगास | नवीन कॅसिनो बोनस खेळ | निऑन Staxx मोफत नाही\nPocketWin मोबाइल स्लॉट नाही ठेव बोनस\nसर्वोत्तम यूके स्लॉट साइट सौदे - स्लॉट मोबाइल कॅसिनो गेमिंग\nशीर्ष स्लॉट बोनस साइट - छान प्ले शीर्ष कॅसिनो ऑनलाइन सौदे\nऑनलाईन मोबाइल कॅसिनो | एक्सप्रेस कॅसिनो | आनंद घ्या 100% बोनस\nmFortune डेस्कटॉप & मोबाइल सर्वात मोठा मोफत प्ले कॅसिनो & स्लॉट\nमोबाइल फोन स्लॉट फ्री Casino.uk.com येथे | £ 5 मोफत मिळवा\nSlotmatic ऑनलाइन कॅसिनो रोख ऑफर - £ 500 आता मिळवा\nस्लॉट पृष्ठे | सर्वोत्तम स्लॉट आणल्या जातात ऑनलाइन | रत्नजडित स्���्राइक खेळ खेळा\nखिशात मधूर £ 10 मोबाइल कॅसिनो मोफत बोनस – स्लॉट & एक प्रकारचा जुगाराचा खेळ\n2018/9 कॅसिनो ऑनलाईन मोबाईल रोख मार्गदर्शक - £ विजय\nखूप वेगास | मोबाइल स्लॉट & एक प्रकारचा जुगाराचा खेळ रिअल पैसे मोफत नाही\n | मोबाइल कॅसिनो नाही ठेव\nWinneroo खेळ – सर्वोत्तम मोबाइल कॅसिनो यूके बोनस | तपासा ताज्या बोनस\n स्लॉट मधूर £ 5 + £ 500 मध्ये आपले स्वागत आहे संकुल\nआपल्या iPhone वर पोपल मोबाइल कॅसिनो प्ले\nसारा अॅडम्स आणि जेम्स सेंट. जॉन Jnr. साठी Casino.StrictlySlots.eu\nSlotjar आणि £ 200 प्रथम पर्यंत स्लॉट ठेव बोनस ...\nशीर्ष स्लॉट साइट - फोन आणि ऑनलाईन कॅसिनो गेम साइट\nTopSlotSite च्या नव्याने सुरू मोबाइल कॅसिनो बोनस. करून ...\nकाटेकोरपणे स्लॉट कॅसिनो बोनस | £500 Deposit Match Site\nCoinfalls शीर्ष कॅसिनो स्लॉट गेम बोनस\nCoinfalls मोफत £ 505 शीर्ष कॅसिनो स्लॉट गेम बोनस आनंद घ्या ...\nछान प्ले कॅसिनो शीर्ष स्लॉट मोबाइल ऑफर\nछान कॅसिनो गेमिंग – आपला उत्कृष्ट स्लॉट बोनस साइट एक छान ...\nPocketwin मोबाइल कॅसिनो आणि स्लॉट नाही ठेव बोनस व £ 5 मोफत मिळवा\nरोमांचक मोबाइल स्लॉट नाही ठेव बोनस प्ले & £ 5 मिळवा ...\nमेल कॅसिनो | £ 5 फोन बिल करून भरा व £ 1 + jackpots मोफत बोनस\nमेल कॅसिनो सामील व्हा: ब्रिटन च्या नवीन मोबाइल ऑनलाइन स्लॉट, &...\nmFortune | नवीन मोबाइल कॅसिनो मोफत बोनस देयके\nmFortune सर्वात अद्वितीय मोबाइल कॅसिनो यूके एक आहे\nस्लॉट रोख खेळ स्लॉट मधूर येथे\nस्लॉट मधूर येथे स्लॉट रोख खेळ खेळा आणि विन चेंडू फिरकी ...\nफोन वेगास | नवीन कॅसिनो बोनस खेळ | £ 200 बोनस + 10 मोफत नाही, निऑन Staxx प्ले\nफोन वेगास - आपले मजा अनुभव येथे प्रारंभ – मिळवा ...\nस्लॉट पृष्ठे | सर्वोत्तम स्लॉट आणल्या जातात ऑनलाईन आणि £ 200 बोनस\nऑनलाइन आश्चर्यकारक स्लॉट पृष्ठे खेळ खेळा आणि प्रचंड पैसे कमवा ...\nपाउंड स्लॉट | ऑनलाईन मोफत प्ले | मृत जागतिक स्लॉट गेम प्ले करा\nपाउंड स्लॉट: ब्रिटन च्या नवीन ऑनलाइन कॅसिनो कधीच ...\nकाटेकोरपणे रोख | ग्रेट जुगार अनुभव आनंद घ्या | मिळवा 20 मोफत नाही\n काटेकोरपणे रोख येथे जिंकण्यासाठी फिरकी ...\nस्लॉट लिमिटेड | जंगल जिम मोफत बोनस नाही प्ले | बक्षिसे ठेवा\nस्लॉट ऑनलाइन नवीन गेमिंग अरेना आनंद घ्या मोफत –...\nएक्सप्रेस कॅसिनो | मोबाइल स्लॉट फ्री बोनस\nसर्वोत्तम कॅसिनो पुनरावलोकने – ऑनलाईन मोबाइल कॅसिनो –...\nCasino.uk.com साइट | ऑनलाइन & फोन कॅसिनो स्लॉट पुनरावलोकन\nऑनलाइन कॅसिनो पेपल प्ले करण्यासाठी क्लिक करा: करा – आता £ 5 मोफत ...\nखिशात मधूर एक एसएमएस मोफत स्लॉट पॉवरहाऊस आहे\nसर्वोत्तम स्लॉट कॅसिनो बोनस - समय क्षेत्र च्या स्पीन 50 मोफत नाही\nसर्वोत्तम स्लॉट कॅसिनो बोनस शोधत\nसर्वोत्तम नवीन मोबाइल कॅसिनो\nसर्वोत्तम नवीन मोबाइल कॅसिनो गेमिंग आनंद घ्या – BetVictor ...\nप्रवाळ मोबाइल स्लॉट ऑनलाइन\nमोबाइल स्लॉट… कोरल मोबाइल कॅसिनो बेस्ट\nआकाश वेगास मोफत बोनस कॅसिनो\nभव्य कॅसिनो गेम स्काय वेगास नाही ठेव खेळणार ...\nसर्वोत्तम नाही ठेव कॅसिनो प्रचार www.casino.strictlyslots.eu\n2 शीर्ष स्लॉट साइट - फोन आणि ऑनलाईन कॅसिनो गेम साइट कॅसिनो भेट द्या\n3 काटेकोरपणे स्लॉट कॅसिनो बोनस | £500 Deposit Match Site\nTopSlotSite मोफत एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ आनंद घ्या & £ 5 मोफत बोनस मिळवा\nSlotjar येथे आणि £ 200 प्रथम ठेव सामना बोनस ऑनलाइन स्लॉट ठेव बोनस & मोबाइल फोन स्लॉट करून द्या ...\nशीर्ष स्लॉट साइट - फोन आणि ऑनलाईन कॅसिनो गेम साइट\nTopSlotSite च्या नव्याने सुरू मोबाइल कॅसिनो बोनस. सारा अॅडम्स आणि जेम्स सेंट करून. जॉन Jnr. www.Casino.StrictlySlots.eu पीपल्स दिवस-दिवस जीवन आहे, कारण ...\nकाटेकोरपणे स्लॉट कॅसिनो बोनस | £500 Deposit Match Site\nCoinfalls शीर्ष कॅसिनो स्लॉट गेम बोनस\nCoinfalls ऑनलाईन मोफत £ 505 शीर्ष कॅसिनो स्लॉट गेम बोनस आनंद घ्या आपण वरच्या अड्ड्यात स्लॉट खेळ साइन अप करण्यात सज्ज आहेत ...\nकॉपीराइट © 2018. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/empress-garden-flower-show-27923", "date_download": "2018-11-17T11:51:17Z", "digest": "sha1:VM2L65UML4JVKPSZAB5QIWQ2F6QBHWFC", "length": 12495, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Empress Garden in flower show पाहा मनमोहक पुष्परचना | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 28 जानेवारी 2017\nपुणे - रंगीबेरंगी फुलांचा वापर करून केलेली मनमोहक रचना, फळे-भाजीपाला यांच्या वापरातून साकारलेल्या कलाकृती त्याचबरोबर बोन्साय, शोभेच्या झाडांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेतून साकारलेली उद्यानाची प्रतिकृती पाहण्याची संधी पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुणेकरांना मिळत आहे.\nपुणे - रंगीबेरंगी फुलांचा वापर करून केलेली मनमोहक रचना, फळे-भाजीपाला यांच्या वापरातून साकारलेल्या कलाकृती त्याचबरोबर बोन्साय, शोभेच्या झाडांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेतून साकारलेली उद्यानाची प्रतिकृती पाहण्याची संधी पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुणेकरांना मिळत आहे.\nएम्प्रेस बोटॅनिकल गार्डन येथे आयोजित या प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 26) पुणे कॅंटोन्��ेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. के. त्यागी यांच्या हस्ते झाले. मोना पिंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जास्वंद, गुलाब, विविध शोभेच्या फुलांचा वापर करून साकारलेली जपानी पद्धतीची पुष्परचना हे येथील आकर्षण आहे. याशिवाय विविध प्रकारची गुलाबपुष्पेही लक्ष वेधून घेत आहेत. हे प्रदर्शन रविवारपर्यंत रसिकांसाठी खुले असणार आहे.\nप्रदर्शनानिमित्त आयोजित पुष्परचना स्पर्धेच्या विजेत्यांना शुक्रवारी \"सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पवार म्हणाले, \"\"गार्डनमध्ये होणाऱ्या पुष्पप्रदर्शनाला रसिकांचा नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो. उद्यानामध्ये सतत नावीन्य असले पाहिजे, असाच प्रशासनाचा प्रयत्न असतो. याच प्रयत्नातून आगामी काळात येथे अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. त्याचे काम परवानगीच्या टप्प्यात असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.''\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकाय��ा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/vehicles-ransacked-in-pimpri-chinchwad-1695516/", "date_download": "2018-11-17T11:21:13Z", "digest": "sha1:ESCKCKKB4RXUNJ3OKQX5N7LGI72B6DAU", "length": 9414, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vehicles ransacked in Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञातांकडून 8 ते 10 वाहनांची तोडफोड | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nपिंपरी चिंचवडमध्ये अज्ञातांकडून 8 ते 10 वाहनांची तोडफोड\nपिंपरी चिंचवडमध्ये अज्ञातांकडून 8 ते 10 वाहनांची तोडफोड\nनिगडी येथे रात्री आठ ते दहा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे\nपिंपरी चिंचवडमध्ये तोडफोडीचे सत्र अद्यापही सुरुच आहे. निगडी येथे रात्री आठ ते दहा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. अज्ञातांनी धारदार शस्त्र आणि दगडाच्या सहाय्याने वाहनांची तोडफोड केली आहे. गेल्या चोवीस तासातील ही दुसरी घटना असल्याने पसिरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.\nयाआधी भोसरीत 18 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. एकीकडे तोडफोडीचं सत्र सुरु असताना पोलीस मात्र तपासात अपयशी ठरत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकान�� आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/aadhar-compulsion-railway-concession-28133", "date_download": "2018-11-17T11:14:21Z", "digest": "sha1:WPVD3VUKS7LLEK3S7NCGZVBQQXMFFHGL", "length": 11146, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "aadhar compulsion for railway concession रेल्वे सवलतीसाठी 'आधार' सक्तीची शक्‍यता | eSakal", "raw_content": "\nरेल्वे सवलतीसाठी 'आधार' सक्तीची शक्‍यता\nसोमवार, 30 जानेवारी 2017\nनवी दिल्ली : रेल्वेच्या सवलती घेताना आधार क्रमांक बंधनकारक करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून अर्थसंकल्पात होण्याची शक्‍यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प यावर्षी प्रथमच एकत्रितरीत्या 1 फेब्रुवारीला मांडण्यात येत आहे.\nनवी दिल्ली : रेल्वेच्या सवलती घेताना आधार क्रमांक बंधनकारक करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून अर्थसंकल्पात होण्याची शक्‍यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प यावर्षी प्रथमच एकत्रितरीत्या 1 फेब्रुवारीला मांडण्यात येत आहे.\nरेल्वेच्या सवलती घेताना आधार क्रमांक बंधनकारक केल्यास प्रवाशांना मिळणारा फायदा आणि सुविधांचा गैरवापर यावर सरकारला नियंत्रण ठेवता येणार आहे. रेल्वेकडून तिकिटांवर 50 प्रकारच्या सवलती देण्यात येतात. यात ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, डॉक्‍टर, परिचारिका, रुग्ण, खेळाडू, बेरोजगार तरुण आणि अर्जुन पुरस्कारांसह अन्य प्रकारच्या पुरस्कार विजेते आदींचा समावेश आहे. सध्या रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार सवल���ींबाबत पथदर्शी प्रकल्प सुरू आहे. मागील अर्थिक वर्षात रेल्वेने तिकिटांवर दिलेली सवलत 1 हजार 600 कोटी रुपये होती. यात ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलेल्या सवलतींचा सर्वाधिक समावेश आहे.\nसरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सुमारे शंभर कोटींपेक्षा अधिक नागरिकांना आधार क्रमांक देण्यात आले आहेत. सरकारने रेल्वे अर्थसंकल्प मांडण्याची 92 वर्षांची पद्धत या वर्षापासून बंद केली आहे. आता केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेटली अर्थसंकल्पात काही पाने रेल्वेशी निगडित योजना आणि कार्यक्रम यासाठी खर्ची घालणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेचा समावेश केला असला तरी रेल्वेची व्यावसायिक स्वायत्तता आणि सध्याची वित्तीय व्यवस्था कायम राहणार आहे.\nलाभांश देण्यातून सूट अपेक्षित\nरेल्वेकडून केंद्र सरकारला लाभांश देण्यात येतो. यातून रेल्वेला सूट मिळण्याची शक्‍यता आहे. रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहे. भांडवली खर्चासाठी रेल्वेला निधी मिळणार असून, आणखी आर्थिक स्रोत उभे करण्यास रेल्वेला सांगण्यात येईल. तसेच, अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्पात रेल्वेचा खर्च आणि निधी याचा वेगळा ताळेबंद मांडण्याची शक्‍यता आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/entertainment/7792-sonali-bendre-battling-cancer-shares-her-new-look-on-social-media", "date_download": "2018-11-17T10:30:33Z", "digest": "sha1:GZNKIJXYTBNHK465BCLQUSM5MWTUUPBJ", "length": 8346, "nlines": 144, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "प्रियंकाच्या भन्नाट आइडियाने बदलला सोनालीचा लुक - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nप्रियंकाच्या भन्नाट आइडियाने बदलला सोनालीचा लुक\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, नवी दिल्ली\t 05 أيلول/سبتمبر 2018\nकँसरसारख्या गंभीर आजाराशी लढा देणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आपल्या इन्स्टाग्रामवर एक विडियो शेअर केला आहे, यामध्ये सोनालीने पहिल्यांदा आपला नवीन लुक शेअर केला आहे.\nसोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये आपल्या आजारावर इलाज करत आहे. सोनालीने जो वीडियो शेअर केला आहे, त्यामध्ये ती वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.\nसोनालीने आपल्या या नवीन लुकबद्दल अभिनेत्री प्रियंका चोप्राचे आभार मानले आहेत.\nया वीडियोमध्ये सोनालीने विगचा वापर केला आहे, ज्यामुळे सोनाली सुंदर दिसत आहे.\nसोनाली सध्या हायग्रेड कँसरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. याच्या ट्रीटमेंमध्ये कीमोथेरेपीमुळे सोनालीला आपले केस कापावे लागले होते.\nत्यामुळे आता सोनालीने विगचा वापर सुरु केला आहे, पण सोनालीला विग वापरण्याची ही भन्नाट आइडिया प्रियंका चोप्राने दिली होती.\nत्यामुळे सोनालीने याकरिता प्रियंकाला थँक्यू म्हंटले आहे.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रिघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/narendra-modi-raised-all-the-doctors-in-the-cage-of-the-accused-shiv-sena/", "date_download": "2018-11-17T11:58:31Z", "digest": "sha1:AJM5OTP4V3NLKNLBEINGAOCSA6UOSCIA", "length": 17536, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नरेंद्र मोदींनी समस्त डॉक्टर मंडळींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले- शिवसेना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनरेंद्र मोदींनी समस्त डॉक्टर मंडळींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले- शिवसेना\nमुंबई: शिवसेनेचे मुखपत्र सामनातून पंतप्रधान नरेंद्र म��दींवर टीका करण्यात आली. नुकत्याच झालेल्या लंडन दौऱ्यात एका कार्यक्रमात मोदी यांनी जे उत्तर दिले त्यातून हिंदुस्थानातील डॉक्टरांच्या व्यावसायिक नीतिमत्तेवर आणि प्रामाणिकपणावर शिंतोडे उडाले. वास्तविक मोदींना प्रश्न विचारण्यात आला होता ‘मोदी केअर’ या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत. या योजनेचा हिंदुस्थानच्या आरोग्य आणि वैद्यक क्षेत्रावर काय प्रभाव पडेल, असे त्यांना विचारले गेले. या प्रश्नाच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी भाष्य करणे अपेक्षित होते. मात्र ते करीत असताना पंतप्रधानांनी हिंदुस्थानातील समस्त डॉक्टर मंडळींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. अशी टीका शिवसेने केली आहे.\nवाचा सामनाचा अग्रलेख ‘लंडनमधील औचित्यभंग’\nवैद्यक क्षेत्रातील गैरप्रकार हा एक वेगळा विषय आहे आणि त्यासाठी सरसकट सगळय़ा डॉक्टर मंडळींना जबाबदार धरण्याचे कारण नाही. पुन्हा हे जे काही ‘नेक्सस’ वगैरे पंतप्रधान म्हणाले ते कोणत्या क्षेत्रात नाही ते सर्वत्र आहे. अर्थात याचा अर्थ ते योग्य आहे किंवा मान्य करायला हवे असे नाही. किंबहुना ‘नेक्सस’ किंवा लागेबांधे कुठलेही आणि कोणाचेही असोत, ते मोडूनच काढायला हवेत. प्रश्न फक्त औचित्याचा आहे. लंडनच्या भूमीवरून हिंदुस्थानी डॉक्टरांवर ‘नेक्सस’बाण सोडणे आणि समस्त डॉक्टरवर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हा औचित्याचा भंग नक्कीच म्हणता येईल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांचा नेहमीच गवगवा केला जातो. आपल्या पंतप्रधानांनी परकीय भूमीवर राष्ट्रवादाची, प्रखर राष्ट्रीय अभिमानाची पताका कशी फडकविली अशा आशयाचे ढोल त्यांच्या पक्षाचे सोशल मीडियातील बॅण्ड पथक जोरात बडवत असते. मात्र आपल्या सरकारचा आणि कामाचा डंका वाजविण्याच्या नादात मोदींकडूनच परदेशातील भाषणात हिंदुस्थान, येथील समाज घटक, विरोधी पक्ष आणि टीकाकार यांच्याबाबत कशी हेटाळणी होते हेदेखील अनेकदा दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या लंडन दौऱ्यात एका कार्यक्रमात मोदी यांनी जे उत्तर दिले त्यातून हिंदुस्थानातील डॉक्टरांच्या व्यावसायिक नीतिमत्तेवर आणि प्रामाणिकपणावर शिंतोडे उडाले. वास्तविक मोदींना प्रश्न विचारण्यात आला होता ‘मोदी केअर’ या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत. या योजनेचा हिंदुस्थानच्या आरोग्य आणि वैद्यक क्षेत्रावर काय प्रभाव पडेल, असे त्यांना विचारले गेले. या प्रश्नाच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी भाष्य करणे अपेक्षित होते. मात्र ते करीत असताना पंतप्रधानांनी हिंदुस्थानातील समस्त डॉक्टर मंडळींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आरोग्य सेवा सामान्य जनतेला परवडेल या दृष्टिकोनातून आपले सरकार कसे काम करीत आहे हे\nत्यांनी हिंदुस्थानातील डॉक्टर आणि बहुराष्ट्रीय कंपन्या यांचे ‘नेक्सस’, म्हणजे लागेबांधे आहेत असे सांगितले. वास्तविक लंडनच्या भूमीवर हिंदुस्थानी डॉक्टर समुदायाबाबत असा ‘संशयाचा भोवरा’ निर्माण करण्याची काहीच गरज नव्हती. पंतप्रधानांनी कोणाचे नाव घेतले नाही किंवा ते मोघम बोलले असा युक्तिवाद कदाचित यासंदर्भात केला जाईल, पण पंतप्रधानांसारख्या व्यक्तीने देशात किंवा परदेशात कोणत्याही विषयावर किंवा समाज घटकासंदर्भात ‘स्वैर’पणे बोलणे अपेक्षित नसते. लंडनच्या भूमीवरून हिंदुस्थानी डॉक्टर ‘भ्रष्ट’ आहेत हे सांगून पंतप्रधानांना नेमके काय सुचवायचे होते खरे तर आपल्या देशातील अनेक तज्ञ आणि प्रथितयश डॉक्टरांनी जगभरात हिंदुस्थानचे नाव गाजवले आहे, गाजवत आहेत. इतर देशांमधून रुग्ण हिंदुस्थानात उपचार घेण्यासाठी येतात ते फक्त येथील सुसज्ज इस्पितळे बघून नव्हे, तर येथील डॉक्टरांच्या ‘हाताला गुण’ आहे म्हणून. मात्र त्यांचेच हात भ्रष्ट व्यवहारात, अनीतीमध्ये बरबटलेले आहेत, असे सांगून त्यांच्या प्रामाणिकपणावर पंतप्रधानांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर काय बोलायचे खरे तर आपल्या देशातील अनेक तज्ञ आणि प्रथितयश डॉक्टरांनी जगभरात हिंदुस्थानचे नाव गाजवले आहे, गाजवत आहेत. इतर देशांमधून रुग्ण हिंदुस्थानात उपचार घेण्यासाठी येतात ते फक्त येथील सुसज्ज इस्पितळे बघून नव्हे, तर येथील डॉक्टरांच्या ‘हाताला गुण’ आहे म्हणून. मात्र त्यांचेच हात भ्रष्ट व्यवहारात, अनीतीमध्ये बरबटलेले आहेत, असे सांगून त्यांच्या प्रामाणिकपणावर पंतप्रधानांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर काय बोलायचे खरे म्हणजे वैद्यक क्षेत्रातील गैरप्रकार हा एक वेगळा विषय आहे आणि त्यासाठी सरसकट सगळय़ा डॉक्टर मंडळींना जबाबदार धरण्याचे कारण नाही. पुन्हा हे जे काही\nपंतप्रधान म्हणाले ते कोणत्या क्षेत्रात नाही भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट उद्योगपती यांचेही नेक्सस आहेच. विजय मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी यांच्यासारखे घोटाळेबाज उद्योगपती आणि राजकारणी यांचेही ‘नेक्सस’ होते. म्हणूनच ते आधी बँका लुटू शकले आणि नंतर परदेशात सुरक्षितपणे पळून जाऊ शकले भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट उद्योगपती यांचेही नेक्सस आहेच. विजय मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी यांच्यासारखे घोटाळेबाज उद्योगपती आणि राजकारणी यांचेही ‘नेक्सस’ होते. म्हणूनच ते आधी बँका लुटू शकले आणि नंतर परदेशात सुरक्षितपणे पळून जाऊ शकले बँकांना २६०० कोटींचा चुना लावणारे गुजरातच्या हिरे व्यवसायातील भटनागर कुटुंब आणि भारतीय जनता पक्ष यांचे ‘नेक्सस’ असल्याचा आरोप तर जाहीरपणे केला जात आहे. भाजपला गेल्या काही निवडणुकांमध्ये जे ‘प्रचंड’ यश मिळाले ते मतदान यंत्रांशी असलेल्या ‘नेक्सस’मुळे असे आक्षेपही घेतले गेलेच. भाजपची तिजोरी एक हजार कोटींनी भरली त्यासाठी ‘सत्तेचे नेक्सस’ कारणीभूत असल्याच्या शंकाही उघडपणे घेतल्या गेल्या. राजकारणी आणि गुन्हेगार यांच्या ‘नेक्सस’बद्दल तर न बोललेलेच बरे. तेव्हा ‘नेक्सस’ कुठे नाही बँकांना २६०० कोटींचा चुना लावणारे गुजरातच्या हिरे व्यवसायातील भटनागर कुटुंब आणि भारतीय जनता पक्ष यांचे ‘नेक्सस’ असल्याचा आरोप तर जाहीरपणे केला जात आहे. भाजपला गेल्या काही निवडणुकांमध्ये जे ‘प्रचंड’ यश मिळाले ते मतदान यंत्रांशी असलेल्या ‘नेक्सस’मुळे असे आक्षेपही घेतले गेलेच. भाजपची तिजोरी एक हजार कोटींनी भरली त्यासाठी ‘सत्तेचे नेक्सस’ कारणीभूत असल्याच्या शंकाही उघडपणे घेतल्या गेल्या. राजकारणी आणि गुन्हेगार यांच्या ‘नेक्सस’बद्दल तर न बोललेलेच बरे. तेव्हा ‘नेक्सस’ कुठे नाही कोणत्या देशात नाही ते सर्वत्र आहे. अर्थात याचा अर्थ ते योग्य आहे किंवा मान्य करायला हवे असे नाही. किंबहुना ‘नेक्सस’ किंवा लागेबांधे कुठलेही आणि कोणाचेही असोत, ते मोडूनच काढायला हवेत. प्रश्न फक्त औचित्याचा आहे. लंडनच्या भूमीवरून हिंदुस्थानी डॉक्टरांवर ‘नेक्सस’बाण सोडणे आणि समस्त डॉक्टरवर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हा औचित्याचा भंग नक्कीच म्हणता येईल.\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nटीम महाराष्ट्र देशा : मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा देण्यासदर्भातील प्रस्तावास मजुरी देण्यासंदर्भात…\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा…\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/mla-ncp-power-presentation-28836", "date_download": "2018-11-17T11:37:10Z", "digest": "sha1:QUCDSKEAYWW4NJVXKOPMB4THOOE5B5IX", "length": 14627, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "mla in ncp power presentation राष्ट्रवादीच्या शक्तिप्रदर्शनात आमदारही | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017\nमंडणगड - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंडणगडात जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती चार गणापैकी दोन गणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज भरण्यासाठी तालुक्‍यातून शेकडो कार्यकर्ते आले होते. यावेळी शहरात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढून राष्ट्रवादीने दोन अर्ज दाखल करीत प्रथम उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मान मिळवला.\nमंडणगड - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंडणगडात जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती चार गणापैकी दोन गणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज भरण्यासाठी तालुक्‍यातून शेकडो कार्य���र्ते आले होते. यावेळी शहरात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढून राष्ट्रवादीने दोन अर्ज दाखल करीत प्रथम उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मान मिळवला.\nतालुक्‍यात दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती गणासाठी निवडणूक होणार आहे. गुरुवारी सकाळपासूनच जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यानंतर पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत ढोल-ताशांचा गजर करत हजारोंच्या संख्येत कार्यकर्ते येऊन शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आज अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने भिंगळोली गणात नितीन विष्णू म्हामुणकर आणि शिरगाव गणात प्रणिता संदेश चिले यांचे उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी विश्वनाथ वेटकोळी यांच्याकडे सादर केले. राष्ट्रवादीच्या वतीने उमरोली जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण वर्गातून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण, तर शिरगाव गटातून अनुसूचित जमातीच्या आरक्षणानुसार प्रमोद जाधव यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.\nउमरोली पंचायत समिती गणासाठी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुलतान मुकादम, देव्हारे गणात स्नेहल पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब\nया वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुलतान मुकादम, जि. प. सदस्य प्रकाश शिगवण, भाई पोस्टुरे, रमेश दळवी, अनिल रटाटे, वैभव कोकाटे, फैरोज उकये व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.\nउमेदवारीचे पत्ते खुले कधी होणार\nजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे धूमशान रंगत चालले असून, तालुक्‍यातील राजकीय खेळ्यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना, काँग्रेस, बसप, बहुजन परिवर्तन आघाडीने उमेदवारांचे पत्ते अद्याप उघडलेले नाहीत. त्यामुळे इच्छुकांची घालमेल वाढली आहे.\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/thane", "date_download": "2018-11-17T10:51:48Z", "digest": "sha1:FZJY777ZSNVFQRWTYLZEV2E3DHYTT3PO", "length": 4862, "nlines": 65, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "Thane | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nजमीन हस्तांतरणाला वेग; ठाण्याची कोंडी फुटणार \nठाणे,दि.16(वार्ताहर)-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेतील विविध प्रलंबित प्रकरणे, विशेषतः प्रकल्पांना आवश्यक जमिनींचे हस्तांतरण लवकरात लवकर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आणि ठामपा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.\nकुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे\nठाणे,दि.15(वार्ताहर)-ठाणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांचा मागील 35 वर्षात ��िकास करू न शकलेल्या ठाणे महानगरपालिकेने नवीन ठाण्याच्या फंदात न पडता प्रस्तावाचा फेरविचार करावा.\nतापमानाची कमाल रात्री थंडी-दिवसा जाळ\nठाणे,दि.15(सुरेश सोंडकर)-सायंकाळचा गुलाबी पदर रात्रीनं ओढला की हळूहळू थंडीची किनार फडफडू लागते. अलवार गाणी कानात रुंजी घालू लागतात, साखर झोपेत रानातल्या ‘पोपटी’च्या मेजवानीचीही स्वप्नं पडतात... पण उजाडणारा दिवस येतो ते उकाडा घेऊनच\nखबरदार, रंगायतन पाडू नका- अनंत तरे\nठाणे,दि.14(वार्ताहर)-गडकरी रंगायतनची वास्तू ही बाळासाहेब ठाकरे यांच्या वचनपूर्तीची वास्तू आहे. ती न पाडता त्यांचे जातन व्हावे अशी मागणी शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी केली आहे.\nठाणे आणि कल्याण भाजपाचेच बालेकिल्ले \nठाणे,दि.14(वार्ताहर)-भाजपाचे काही बालेकिल्ले मित्रपक्षांना सोडावे लागले, परंतु ठाणे आणि कल्याण हे अद्याप भाजपाचेच बालेकिल्ले आहेत, असे स्पष्ट करत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी 48 लोकसभा मतदार संघातील ताकदीची चाचपणी सुरू झाल्याचे स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tukaram-mundhes-congress-dangaka/", "date_download": "2018-11-17T11:03:01Z", "digest": "sha1:47JBR7OTTCZ2OYKL5UUNWOKZHVQ3CC36", "length": 7487, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तुकाराम मुंढेचा कॉंग्रेसला दणका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतुकाराम मुंढेचा कॉंग्रेसला दणका\nपुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी पीएमपीलच्या १५८ कर्मचार्यांना बडतर्फ केले होते. त्यानंतर मुंढे राहतात त्या घराचे भाडे लाखांच्या घरात असून त्याचा भार पीएमपीलवर आहे. त्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. तसेच काही दिवसांपूर्वी काँग्रेसप्रणीत युनियनचे कार्यालय सील केले होते. त्यानंतर आता पुन्हा धडाकेबाज निर्णय घेत काँग्रेसप्रणीत इंटक या संघटनेला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.\nमुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभरातच ‘पीएमपी’च्या भांडार विभागासमोरील इमारतीत असलेले राष्ट्रवादी कामगार युनियनचे कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली होती. मात्र दिलेल्या नोटीस च्या मुदतीपूर्वी तीन महिने आधीच कार्यालय ताब्यात घेण्यात आले. याला संघटनेच्या वत��ने तीव्र विरोधही करण्यात आला होता. हीच वेळ आता कॉंग्रेस प्रणीत पीएमपी कामगार संघटनेवर (इंटक) आली आहे. पीएमपी प्रशासनाने सोमवारी इंटकला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/vidhansabha-news/", "date_download": "2018-11-17T11:18:10Z", "digest": "sha1:WZH6KBPNB46V6GUJCWZOJS4FK6RC7JGR", "length": 5571, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विधानसभा तालिका अध्यक्षांची नावे जाहीर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविधानसभा तालिका अध्यक्षांची नावे जाहीर\nविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज विधान सभा तालिका अध्यक्षांची नावे जाहीर केली.\nसदस्य सर्वश्री योगेश सागर, सुधाकर देशमुख,सुभाष साबणे, शंभूराज देसाई, श्यामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nऔरंगाबाद : येणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल असे रस्ते तयार होणार आहेत.…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/7824-parents-threw-infant-on-railway-track-to-die-saved-by-an-rpf-jawan", "date_download": "2018-11-17T10:30:50Z", "digest": "sha1:52DESTPWBMTMVHPCUOT4QIPGM672PYA5", "length": 8143, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मातापित्यांनीच फेकलं बाळाला रेल्वे रुळांवर, पण... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमातापित्यांनीच फेकलं बाळाला रेल्वे रुळांवर, पण...\n‘देव तारी त्याला कोण मारी’ या विधानाची प्रचिती देणारी घटना नुकतीच सोलापूर येथे घडली आहे. निर्दयी माता-पित्यांनी आपल्या एक महिन्याच्या गोंडस बाळाला गुरुवारी मध्यरात्री रुळावर फेकून दिलं. मात्र एका आरपीएफच्या जवानाने या बाळाचे प्राण वाचवले.\nसोलापूर मध्य रेल्वे विभागाच्या दौंड रेल्वेस्थानकापासून अवघ्या अर्धा किलोमीटवर निर्दयी माता-पित्यांनी त्या बाळाला एका कापडामध्ये गुंडाळून प्लास्टिक प���शवीत ठेवून रेल्वे खांबाजवळ फेकून दिलं होतं. आरपीएफचे जवान विनीतकुमार कुर्डुवाडी ते दौंड या मार्गावर ड्युटी करत होते. दौंड रेल्वेस्थानकाजवळ अंधारातून बाळ रडण्याचा आवाज येऊ लागला. ज्या दिशेने आवाज येत होता, त्या दिशेला जाऊन हॅलोजनच्या उजेडात आवाज शोधण्याचा प्रयत्न केला.\nबाळ आढळून येताच विनीतकुमार यांनी ताबडतोब त्या बाळाला कुशीत घेतले. आपल्याला वाचवायला कोणीतरी आलं आहे. याची कल्पना त्या चिमुकल्या जीवालाही आली असावी. बाळाने काही क्षणांतच रडणं थांबवलं आणि विनीत कुमार यांच्या कुशीत शांत झोपलं. बाळाला उराशी घट्ट पकडत विनीतकुमारने तातडीने रुग्णालय गाठलं. बाळाची प्रकृती सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.\nजन्मदात्या आई-वडिलांनाच आपलं मुल मरण्यासाठी सोडून दिलं असताना विनीत कुमार यांच्या रूपाने बाळाला देवानेच वाचवलं असल्याची प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे. इतक्या लहानशा बाळाला मृत्यूच्या खाईत ढकलायला निघालेल्या आई- वडिलांचा छडा अजून लागलेला नाही.\nनवी मुंबईतून अपहरण झालेला 3 वर्षांचा रघू ठाण्यात सुखरूप सापडला\nBlog: शिक्षणाचं बाजारीकरण थांबवाच\n...अन् खेळता खेळता 10 रूपयाच्या कॉईनने घेतला ‘तिचा’ जीव\n'डॉल्बी लावून जागवा रात्र, पण त्यासाठी हवं आई-बहिणीचं पत्र\nपत्नीसाठी घेतलेलं गिफ्ट जेव्हा पती ट्रेनमध्ये विसरतो....\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रिघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T10:50:50Z", "digest": "sha1:XRRWM426JA6Y3F3UQSH5YFTU4OATJDUF", "length": 10878, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नीरज हातेकर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी ��िती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nब्लॉग स्पेसJul 31, 2017\nएका विद्यापीठाने दुसऱ्या विद्यापीठाला सोडू नये \nतुमच्या, माझ्या जगण्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक विषयाला अभ्यासकाच्या चिकित्सक नजरेने तपासून, निष्कर्षाप्रत येणारे मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक डॉ.नीरज हातेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय.\nअखेर राजन वेळूकर 'पास', कुलगुरूपदी होणार रूजू\nराजन वेळूकर कुलगुरूपद सोडा, राज्यपालांचे आदेश\nहातेकरांनी घेतला विद्यापीठाच्या गेटवर वर्ग\nहातेकर घेणार कँटीनच्या शेडमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग\nप्रा. हातेकरांवरच्या कारवाईच्या विरोधात विद्यार्थांचे मूक आंदोलन\nहातेकरांनी घेतली राज्यपालांची भेट\nहातेकरांवरच्या कारवाईविरोधात विद्यार्थी आक्रमक\nकारवाईच्या विरोधात डॉ. हातेकर जाणार कोर्टात\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7281-pakistan-election-ex-cricketer-imran-khan-leads-in-early-counting", "date_download": "2018-11-17T10:31:03Z", "digest": "sha1:IUSIJUQM2332L4DRBHPSDIR34KLHXUI7", "length": 12032, "nlines": 168, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पाकिस्तान निवडणूक : इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान ? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपाकिस्तान निवडणूक : इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान \nसार्वत्रिक निवडणुकांसाठी बुधवारी पाकिस्तानात मतदान झालं. यानंतर रात्रीपासून मतमोजणीला सुरुवात झाली आणि त्यामध्ये सुरुवातीपासूनच इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षानं आघाडी घेतली आहे.\nयासाठी मतमोजणी सुरु असून सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास काही कल हाती आले. त्यात इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ पक्ष (पीटीआय) ११४ जागांवर आघाडीवर आहे, तर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पीएमएल-एन पक्ष ६३ जागांवर आघाडीवर आहे.\nपाकिस्तानात काल 272 जागांसाठी मतदान झालं. आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार इम्रान खान यांच्या पीटीआयला 119 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल) दुसऱ्या क्रमांकावर आहे.\nपीएमएल 56 जागांवर आघाडीवर आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी तिसऱ्या स्थानावर आहे.\nपीपीपी 34 जागांवर पुढे आहे. याशिवाय 58 जागांवर इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत.\nलष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईददेखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. मात्र त्याच्या मिल्ली मुस्लिम लीगला एकाही जागेवर आघाडी मिळालेला नाही.\nनवाज शरीफ यांचा लहान भाऊ शहबाज शरीफ यांनी पत्रकार परिषद घेत इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले.\nमतमोजणीला सुरुवात झाल्यापासून पीटीआयनं आघाडी घेतली.\nयानंतर नवाज शरीफ यांच्या पीएमएल पक्षाकडून निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला.\nपाकिस्तानात आता झालेली निवडणूक ही इतिहासातील सर्वात अप्रामाणिकपणे लढवण्यात आलेली निवडणूक असल्याचं शरीफ म्हणाले.\nआम्ही या निवडणुकीचे निकाल स्वीकारत नाहीत. आम्हाला ते मान्य नाहीत, असंही त्यांनी म्हटलं.\n'इम्रान खान यांनी गैरमार्गाचा वापर करुन आघाडी घेतली आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना मतमोजणी सुरु असलेल्या ठिकाणांवरुन बाहेर काढण्यात आलं आहे. मतमोजणीत मोठा घोटाळा करण्यात आला आहे,' असा आरोप शहबाज शरीफ यांनी केला.\nइम्रान खानच्या जीवनातील घडामोडी -\nइम्रान खान यांचा जन्म 1952 ला लाहोरच्या पश्तुनी कुटुंबातला\nलाहोरच्या एचिसनच्या कॉलेजमधून शिक्षण\nवयाच्या 13 व्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात\n1971 - वयाच्या 18 व्या वर्षी इंग्लंडच्या विरुद्ध खेळला पहिला सामना\n1975 - लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण\nतत्वज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र विषयात पदवी\n1982 ते 1992 - पाकिस्तान क्रिकेट टीमचे कर्णधार\n1992 - कर्णधार असताना पाकिस्तानने विश्वचषक जिंकला\n1996 - 'तहरिक ए इन्साफ' पक्षाची स्थापना\n2002 - पंजाबच्या मियांमधून पहिल्यांदा जागा जिंकली\n2013 - 'तहरिक ए इन्साफ'ने पहिल्यांदा खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात सरकार स्थापन\nयावेळी इम्रान खान यांच्याकडून पाकिस्तानच्य��� नवनिर्मितीची घोषणा\nपाकिस्तानी जनतेला भ्रष्टाचारमुक्ती देण्याचे आश्वासन\nपाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार\nक्रिकेटनंतर त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग\nइम्रान खान यांच्या आईचे कर्करोगाने निधन\nपाकिस्तानात कर्करोगग्रस्तांसाठी मोठ्या रुग्णालयाची स्थापना\nशरीफ, मरियम पाकिस्तानात पोहचताच अटक\nनवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात\nपाकिस्तानला भारताचं जशाच तसं उत्तर\nमुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि क्रुरकर्मा दहशतवादी राजकारणात उतरण्याच्या तयारीत\nजम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान\nइक्बालने चार वेळा दाऊशी संपर्क साधला होता; क्राईम ब्रांचच्या चौकशीत उघड\n\"...तर आम्ही आमच्या स्टाईलनं संघटनांचा बिमोड करू\", अमेरिकेचा पाकिस्तानला निर्णायक इशारा\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रिघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/ha-mo-marathe-passed-away-271175.html", "date_download": "2018-11-17T11:39:08Z", "digest": "sha1:7FGSX2DGFTLN224RPS7VWX7ANND5M2C3", "length": 18920, "nlines": 181, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ज्येष्ठ साहित्यिक ह.मो.मराठे यांचे निधन", "raw_content": "\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ���ाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nज्येष्ठ साहित्यिक ह.मो.मराठे यांचे निधन\nमहाराष्ट्रातील एक अभ्यासू पत्रकार आणि व्यासंगी लेखक अशी श्री. ह. मो. मराठे यांची ओळख होती. कोकणातील दोडामार्ग तालुक्यातल्या झोळंबे इथे त्यांचा जन्म झाला.\nपुणे, 2 ऑक्टोबर: ज्येष्ठ साहित्यिक ह.मो.मराठे यांचं वयाच्या 77व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. काल रात्री 1.30च्या सुमारास त्यांनी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 9 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्रातील एक अभ्यासू पत्रकार आणि व्यासंगी लेखक अशी श्री. ह. मो. मराठे यांची ओळख होती. कोकणातील दोडामार्ग तालुक्यातल्या झोळंबे इथे त्यांचा जन्म झाला. एका अत्यंत गरीब घरात त्यांचा जन्म झाला होता. आईची आजारपण आणि वडलांना कालांतराने झालेला सिझोफ्रेनिया यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती फार बिकट होती. ह.मोंच्या शिक्षणासाठी त्यांच्या भावाने पुढाकार घेतला. त्याच्या टेलरिंगच्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून मालवणला त्यांचे शिक्षण त्याने पूर्ण केले.\nअशा बिकट परिस्थितीतून आलेल्या ह.मोंनी कॉलेज जीवनापासूनच लेखनात आपला ठसा उमटवला. कॉलेज जीवनापासून त्यांच्या कथा, कादंबऱ्या लेख, किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, ललित आणि सत्यकथा या मासिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या. १९६९मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या लघु कादंबरीमुळे त्यांना लेखक म्हणून ओळख मिळवून दिली. तेव्हाच्या प्रत्येक तरूणाला ती त्याचीच कथा वाटली. प्रा. गांगुर्डे यांनी या कादंबरीचं इंग्रजीत भाषांतर केलं.तिचं नाव ‘द बर्निग ट्रेन’ असं ठेवलं.\nत्यांची ‘काळेशार पाणी’ ही दुसरी लघु कादंबरी होती. लीला बावडेकर यांनी तिचे इंग्रजीत भाषांतर केलं. ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ मधून ते प्रसिद्ध झाले आणि या कादंबरीचे प्रचंड कौतूक करण्यात आले.\nत्यानंतर हमोंनी औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यजीवनाचे चित्रण केलं. घोडा, न्यूजस्टोरी, युद्ध, ज्वालामुख, टार्गेट यामधून त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील माणसांची कथा आणि व्यथा मांडली. मार्केट व सॉफ्टवेअर या कादंबऱ्या ही विशेष गाजल्या.\nमहानगरीय माणसाचे दु:ख मांडणारं साहित्य त्यांनी मराठीत आणलं.नव्हे एक नवील शैलीचं तयार केली. त्यांचे लेख ,व्यंगलेख विशेष गाजले. त्यांचं 'बालकांड' ही लोकप्रिय झालं. त्यांच्या काळेशार पाणी या कादंबरी वर काही वर्षांपूर्वी डोह हा सिनेमा ही बनला. त्यांचे एक माणूस एक दिवस या लेख मालिकेतले लेखही प्रचंड गाजले.\nअशा प्रतिभावंत लेखकाने जगाचा निरोप घेतल्याने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.\nइतिहासातील एक अज्ञात दिवस (कथासंग्रह)\nएक माणूस एक दिवस (भाग १ ते ३)\nकाळेशार पाणी : संहिता आणि समीक्षा (वैचारिक)\nद बिग बॉस (व्यंगकथा)\nन लिहिलेले विषय (वैचारिक)\nनिष्पर्ण वृक्षावर भर दुपारी (१९७२)\nपहिला चहा (भाग १, २). : दैनिक पुढारीमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह.\nपोहरा (आत्मकथा; ’बालकांड’चा २रा भाग)\nबालकांड (आत्मकथेचा १ला भाग; दुसरा भाग - पोहरा)\nबालकाण्ड आणि पोहरा : समीक्षा आणि समांतर समीक्षा (संपादक आणि प्रकाशक - ह.मो. मराठे)\nमाधुरीच्या दारातील घोडा (व्यंगकथा)\nश्रीमंत श्यामची आई (व्यंगकथा)\nह.मो. मराठे यांच्या निवडक कथा (कथासंग्रह)\nआधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी\nगंध, शेंडी, जानवे आणि ब्राह्मण चळवळ\nब्राह्मणांना आणखी किती झोडपणार\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/traffic-jams-katraj-26723", "date_download": "2018-11-17T11:19:33Z", "digest": "sha1:BXYNVDZ7H4GZ2OXLUSO72IRXG7GPSGN5", "length": 9063, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "Traffic jams in katraj कर्जत शहराला वाहतूक कोंडीचा शाप | eSakal", "raw_content": "\nकर्जत शहराला वाहतूक कोंडीचा शाप\nगुरुवार, 19 जानेवारी 2017\nकर्जत - बेकायदा फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्यामुळे कर्जत शहरातील वाहनचालक आणि पादचारी हैराण झाले आहेत. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तर त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते.\nकर्ज�� - बेकायदा फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्यामुळे कर्जत शहरातील वाहनचालक आणि पादचारी हैराण झाले आहेत. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तर त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते.\nकर्जत शहरातील डॉ. आंबेडकर चौकाजवळ उपजिल्हा रुग्णालय आहे, तर अवघ्या दोन मिनिटांवर पालिकेचे कार्यालय, विविध बॅंकांच्या शाखा आणि शाळा आहेत. त्यामुळे या चौकात वाहनांची मोठी गर्दी असते. चार ते पाच वर्षांपूर्वी एमएमआरडीएने या परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण केले होते. त्यानंतर काही काळ या भागातील फेरीवाल्यांची संख्या कमी झाली होती. आता पुन्हा या परिसरात फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे.\nचौकातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी पालिका प्रशासनाने दोन दिवस फेरीवाल्यांवर कारवाई केली होती; परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थे आहे. बेशिस्त रिक्षाचालकांमुळेही या भागात वारंवार वाहतूक कोंडी होते. रिक्षांसाठी शहरात थांबा आहे. त्या थांब्याऐवजी अनेक जण चौकात रिक्षा उभ्या करत असल्यानेही वाहतूक कोंडी होत आहे.\nरिक्षांसाठी शहरात थांबा आहे; परंतु अनेक जण त्या ठिकाणी रिक्षा उभ्या करत नाहीत. हा प्रश्‍न लवकरच निकाली काढण्यात येणार आहे. परवानाधारक फेरीवाल्यांना दुसरीकडे पर्यायी जागा देण्याचा विचार सुरू आहे.\n- दादासाहेब अटकोरे, मुख्याधिकारी, कर्जत पालिका\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7600-uddhav-thackeray-on-reliance-internet", "date_download": "2018-11-17T11:33:12Z", "digest": "sha1:Z3PMCYU7I57W64RAUOKY46G7BKXRX6KN", "length": 8593, "nlines": 145, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "रिलायन्सच्या जिओ फायबरविरोधात शिवसेना केबलमालकांच्या पाठीशी - उद्धव ठाकरे - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरिलायन्सच्या जिओ फायबरविरोधात शिवसेना केबलमालकांच्या पाठीशी - उद्धव ठाकरे\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 25 August 2018\nजिओ फायबरविरोधात मुंबईसह राज्यभरातील केबल मालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या केबल मालकांच्या संघटनेने आयोजित केलेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी रिलायन्सवर जोरदार टीका केली आहे.\nकाय म्हणाले उद्धव ठाकरे या कार्यक्रमात\nजिओ फायबरमुळे केबलचालकांना अस्वस्थ वाटणे सहाजिक आहे. केबल चालकांनी मेहनत करून व्यवसाय उभे केले. ते असे उद्ध्वस्त होऊ देणार नाही. इंटरनेट फुकट वाटता, मग रेशनही फुकट वाटा.\nमोफतच द्यायचं असेल 50 वर्षांचा करार करून मोफत सेवा वाटा असा सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.\nइंटरनेट सारख्या सेवा पहिल्यांदा फुकट वाटायच्या, काही महिन्यांत प्रतिस्पर्धीनी माघार घेतल्यानंतर अव्वाच्या सव्वा दर वाढवायचे अशी रिलायन्स पद्धत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.\nमोफत द्यायचे असेल 50 वर्षांचा करार करून मोफत सेवा वाटा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.\nशिवसेना केबलचालकांच्या पाठीशी राहणार. भाजी-भाकरी डिजिटली कशी देता येईल\nलोकांच्या ताटातली भाजी-भाकरी काढून घेतल्यावर डिजिटलने पोट कसे भरेल\nकोणाच्या व्यवसाय करण्यास आमचा विरोध नाही. आणखी 10 जणांनी यावे पण कोणाच्या पोटावर पाय आणू नये, असे यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.\nकेबल मालकांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहणार.\nशिवसेना तुमच्यासारख्या सामान्यांवरील अन्यायासाठीच उभी राहीली आहे. यामुळे तुमच्यावरील अन्याय दूर करणारच.\nप्रत्येक गोष्ट आम्ही संघर्षातून मिळविणार आहोत, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nसमृद्धी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्यावा- उद्धव ठाकरे\nमलिष्कासह रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी\nधनंजय मुंडेंनी शिवसेना मंत्र्यावर केला घोटाळ्याचा खळबळजनक आरोप\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवादी घाबरले\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआय��ा आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5,_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-11-17T10:55:02Z", "digest": "sha1:RT6I2MTFQVYCVXXJTSMPPDL77ZH63CMA", "length": 36432, "nlines": 332, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मराठी देव, देवी आणि देवता - विकिपीडिया", "raw_content": "मराठी देव, देवी आणि देवता\nईश्वर हा सर्वव्यापी आहे, असे सर्व धर्मांत मानले जाते. असे असले तरी, प्रत्येक धर्मात किमान एक देव आणि देवासमान भजल्या जाणाऱ्या अनेक देवता किंवा व्यक्ती आहेत. फक्त महाराष्ट्रात पूजले जाणारे असे कित्येक हिंदू आणि अन्यधर्मी देव, देवी आणि देवता आहेत. त्यांच्याबद्दलची ही माहिती :\n३ पीर आणि दर्गे\nअंचलेश्वर (चंद्रपूर) - अंचलेश्वर मंदिराची माहिती - [१]\nअमृतेश्वर (रतनवाडी-अहमदनगर जिल्हा. याशिवाय कर्नाटकात)\nउत्तरेश्वर (या देवाची देवळे आलेगाव, उत्तरेश्वरपिंप्री, कोल्हापूर, जुन्नर, तेर आदी गावांत आहेत.)\nओंकारेश्वर (पुणे शहरातले प्रसिद्ध देऊळ. याहून प्रसिद्ध असलेले देऊळ मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात ओंकारेश्वर गावात आहे.)\nकनकेश्वर (फोफेरी-अलिबाग, कुलाबा जिल्हा)\nकपर्दिकेश्वर (ओतूर, जुन्नर तालुका-पुणे जिल्हा)\nकपिलेश्वर (केळवद, सावनेर तालुका-नागपूर जिल्हा. कपिलेश्वराची आणखी मंदिरे छत्तीसगड राज्यात आहेत.)\nकाळभैरव (शिवाचे एक रूप. उणेगाव, देवघर-श्रीवर्धन तालुका-नाशिक, पंढरपूर वगैरे वगैरे.)\nकाळभैरवनाथ (मावळ तालुक्याचे आराध्यदैवत आणि वडगाव गावाचे ग्रामदैवत). पिंपरी (पुणे) गावातही काळभैरवनाथाचे एक देऊळ आहे.\nकुणकेश्वर (देवगड तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा)\nकोनबाबा (जांभारी, रत्नागिरी जिल्हा)\nखंडोबा (याचे देऊळ जेजुरीत आहे)\nखेमदेव (साखरोली गवळीवाडी खेड तालुका. रत्नागिरी जिल्हा)\nखैसोबा (याचे देऊळ जेजुरीत आहे)\nगजाननमहाराज (या देवाची देवळे अनेक गावात आहेत. आद्य आणि मुख्य देऊळ शेगाव येथे आहे.)\nगणपती (हा खास मराठी देव आहे, महाराष्ट्राबाहेर याला गणेश म्हणतात\nगिरोबा (सिंधुदुर्ग जिल���ह्यात : मोचेमाड-वेंगुर्ले तालुका, सांगेली-सावंतवाडी तालुका, भडगाव बुद्रुक-कुडाळ तालुका वगैरे)\nभगवान जाहरवीर गोगादेव (मेहतर वाल्मीकी समाजाचा देव, सासवड.)\nगौतमेश्वर (चिपळूण. शिवाय राजस्थानात)\nघृष्णेश्वर - (शिवाचे एक रूप.-औरंगाबादजवळ वेरुळ येथे मुख्य मंदिर आहे.)\nघोरवडेश्वर (पुणे जिल्ह्यातील देहूरोड, तळेगाव गावांच्या दरम्यानच्या टेकडीवर हे देऊळ आहे.)\nजिव्हेश्वर (स्वकुल साळी समाजाचे दैवत. या देवाचे देऊळ पैठणला आहे.)\nजीवनेश्वर (या देवाचे मंदिर कुलाबा जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आहे.)\nचेतोबा (दगडाला शेंदूर फासून हा देव कुणालाही बनवता येतो.)\nझुलेलाल (सिंधी देव)- या देवाची पुण्याजवळच्या पिंपरीत आणि मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये देवळे आहेत. साधारणत: जेथे सिंधी समाजाची वसती आहे तेथे हा देव असतो. हिंदूच्या जलदेवतेशी(वरुण) साधर्म्य साधणारी ही देवता आहे. जेको चवन्दो झुलेलाल, तहिंजा थिंदा बेडा पार.(जो झुलेलाल म्हणतो(चा जप करतो), त्याचा बेडा पार होतो.)[२]\nडोळसनाथ (तळेगाव स्टेशन भागात-पुणे जिल्हा)\nतेलंगराय बाबा (सारंगपुरी, वर्धा जिल्हा)\nत्रिविक्रम (या देवाची मंदिरे तेर, शेंदुर्णी आदी गावात आहेत.)\nदत्त (पूर्ण नाव दत्तात्रेय) . मुख्यत: महाराष्ट्रात आणि त्याशिवाय अल्प प्रमाणात कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात पूजला जाणारा देव)\nदैत्यसूदन, लोणार (बुलढाणा जिल्हा)\nधूतपापेश्वर (राजापूर, रत्‍नागिरी जिल्हा)\nपाताळेश्वर-मूलत:पूण्यातले एक शिव मंदिर, येथे पाताळेश्वराची लेणी आहेत. नागपूरच्या महाल भागातही याचे एक मंदिर आहे.[३]\nपोटोबा महाराज (वडगाव-मावळ येथील देवस्थान)\nबहिरीदेव उर्फ भैरव देव (सारडे-उरण, रायगड जिल्हा)\nबिरोबा (मूळचा वीरभद्र). हा धनगर समाजाचा देव आहे. याची देवळे आरेवाडी (तालुका कवठेमहांकाळ), वडवणी (बीड जिल्हा), मिरी (तालुका पाथर्डी) वगैरे गावांत आहेत.\nबोल्हाई (या देवीचे देऊळ पिंपरी सांडस गावाजवळ आहे).\nभानोबा (कुसेगाव, तालुका दौंड-पुणे जिल्हा)\nभैरवनाथ (आगडगाव-अहमदनगर जिल्हा; आंबेगव्हाण-जुन्नर तालुका; सिन्नर-नाशिक जिल्हा; खडकवासला-पुणे)\nमारुती : ह्या देवाला महाराष्ट्राबाहेर हनुमान म्हणूनच ओळखले जाते. मारुती हा खास मराठी देव आहे.\n) : या देवाची देवळे खराडी (पुणे-नगर रस्ता), खारवडे (मुळशी, पुणे), थेऊर, वगैरे गावी आहेत. जेजुरीत ७ देवळे आहेत.\nम्हसोबा : या देवाची देवळे खारवडे, मुळशी तालुका, पुणे शहर ....वगैरे ठिकाणी आहेत. जेजुरीला ओकाऱ्या म्हसोबा, नकट्या म्हसोबा आदी ५ म्हसोबा आहेत. साधारणतः रस्त्यास असलेल्या घाटात(डोंगर चढाय-उतरायला केलेला वळणावळणाचा रस्ता)याची देवळे असतात. वाहनचालक घाटात त्यांच्या वाहनाला अपघात होऊ नये म्हणून याची घाटात शिरतेवेळी/निघाल्यावर पूजा करतात. म्हसोबाला पत्नी नाही. त्यावरून मराठीत ’म्हसोबाला बायको नाही आणि सटवाईला नवरा’ अशी म्हण आहे. हा खास मराठी देव आहे.\nम्हातोबा (कोथरूडचे ग्रामदैवत असलेल्या या देवाचे स्थान पुण्यातील कोथरूडच्या म्हातोबा गडावर आहे.)\nरवळनाथ : मुख्यत्वे कोकणात - निरुखे गाव-कुडाळ तालुका; पणजी-गोवा; सातार्डे-सावंतवाडी तालुका; एडगाव (वैभववाडी), वगैरे. अधिक माहिती पु.रा. बेहेरे यांच्या ’श्री रवळनाथ आणि कोकणातील देवस्की’ या पुस्तकात.\nरोकडोबा (शिरगाव-मावळ गावाचे ग्रामदैवत\nवरदायिनी माता (वडगाव मावळ)\nव्याघ्रेश्वर (याचे देऊळ गुहागर येथे आहे).\nवाळकेश्वर : या देवाची मंदिरे अनेक गावांत आहेत. आलेगाव (अहमदनगर जिल्हा), दटषिवा (), मुबई, पातूर (अहमदनगर जिल्हा), बांदा (सिंधुदुर्ग जिल्हा), वगैरे.\nवेताळबाबा : याची देवळे पुणे, फलटण, राजापूर (सातारा जिल्हा), संगमनेर (अहमदनगर जिल्हा), सातपूर (नाशिक जिल्हा) आदी गावांत आहेत. हा भुतांचा राजा आहे.\nशंकर (याला महाराष्ट्राबाहेर शिव, शिवशंकर,गौरीशंकर, महादेव किंवा भोलेनाथ आदी नावांनी ओळखतात.)\n(हजरत गारपीर) शहावली बाबा (तळेगाव दाभाडे खिंड)\nशिवघाटेश्वर (शिंदेवाडी, टाकवे बुद्रुक)\nसाईनाथ (साईबाबा या नावाने अधिक परिचित)\nसिद्धेश्वर (मांडवगण-अहमदनगर जिल्हा; रायवुड(राई) लोणावळा; सोलापूर)\nहजरत गफूरशाह हुसैनी कलंदर (पुण्यातील दारूवाला पुलावरचा पीर)\nहजरत मोहंमदशाह हुसैनी (पुण्यातील दारूवाला पुलावरचा दुसरा पीर)\nहरणेश्वर (हरणेश्वर टेकडी, तळेगाव दाभाडे)\nचंद्रसेन : वसंतगड ;निमसोड\nअंबाबाई (आंबाबाई), अंबादेवी (अमरावती)\nअमरजाई (अमरदेवी), शेलारवाडी (देहूरोड-पुणे)\nएकवीरा (कार्ल्याचा डोंगर-पुणे जिल्हा). जत तालुक्यातील डफळापूरपासून १ मैलावर कर्नाटक राज्याच्या हद्दीत ’एकवीरा देवी मंदिर’ नावाचे गाव आहे.तसेच अमरावती येथेही एकवीरा देवीचे मंदिर आहे.\nकळमजाई माता, (जुन्‍नर तालुक्यातील आळेफाट्याजवळील ’वडगाव आनंद’पाशी असलेला मोरदरा परिसर)\nकांगोरी देवी, (मंगळगड-रायगड जिल्हा).\nकानूबाई (पुणे). लाडशाखीय वाणी समाजाची देवी\nकासारदेवी (पुणे). त्वष्ठा कासार समाजाची देवी\nकाळूबाई (मुख्य देऊळ मांढरदेव-वाई तालुका-सातारा जिल्हा. जेजुरीलाही काळूबाईचे एक देऊळ आहे.)\nकाळेश्वरी - काळूबाईचे एक नाव.\nकृष्णाई (घडशी समाजाची देवी), शुक्रवार पेठ(पुणे)\nकोमनादेवी (सारडे-उरण, रायगड जिल्हा)\nगढीआई (मांडवगण, श्रीगोंदे तालुका-अहमदनगर जिल्हा)\nगामदेवी (मुंबई, दापवली, शिरवली, वगैरे अनेक गावांत)\nचिंध्यादेवी (ही महाराष्ट्राबाहेरही आढळते)\nजननीदेवी (ह्या देवीचे देऊळ मुळशी तालुक्यातल्या मुठा गावी आहे).\nजाखामाता देवी (तुंगार्ली-लोणावळा); (साखरोली गवळीवाडी खेड तालुका. रत्नागिरी जिल्हा)\nजानाई (निवखन पाटण, निमसोड)\nजोगेश्वरी (पुणे शहरात काळी जोगेश्वरी आणि तांबडी जोगेश्वरी अशी दोन देवळे आहेत; प्रसिद्ध मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात अंबेजोगाई येथे)\nतपोवनदेवी (रोहडा, चिखली तालुका)\nपद्मावती, (पुणे) आणि अन्यत्र\nपावणाई (निरुखे गाव-कुडाळ तालुका)\nबनशंकरी (महाराष्ट्र व कर्नाटक)\nभवानी (तुळजापूर; निमसोड खटाव)\nभेकराईमाता : या देवीचे देऊळ पुण्यातील फुरसुंगीजवळच्या भेकराईनगरात आहे.\nमरीआई. या देवीची देवळे अनेक गावांत आहेत. उदा० गुडमुडशिंगी (कोल्हापूर जिल्हा), जुहूगाव(नवी मुंबई), बुर्ली (सांगली जिल्हा), महापे ठाणे जिल्हा), सावदे (जळगाव जिल्हा), वगैरे.\nमसाई/मेसाई देवी (मसाई पठार, पन्हाळा-पावनखिंड पायवाट)\nमळूदेवी. ही देवी पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाळद गावची आणि अंदर मावळातल्या कशाळ गावची ग्रामदेवता आहे.\nमोतमावली (मुंबईतील वांद्रे येथील ख्रिश्चन देवी)\nयोगेश्वरी (अनेक देवळे, पैकी प्रसिद्ध देऊळ अंबाजोगाई येथे)\nरंभाई (हिचे देऊळ जेजुरीला आहे.)\nरासाई देवी (अनेक देवळे - वडगावरासाई गावात आणि भीमा नदीवरील धरणाच्या पाण्यात (पुणे जिल्हा), नानगाव (ता. दौंड), आचिर्णे (वैभववाडी-फोंडा रस्ता, सिंधुदुर्ग जिल्हा), असळज (गगनबावडा तालुका) गावात, शेंडूर (कागल तालुका) गावात, सावर्डी (अमरावती तालुका) येथे, चाफेड (देवगड तालुका) गावात, दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी खंदकात, राधानगरी तालुक्यात केळोशी बुद्रुक परिसरात, लांजा गावात, वगैरे)\nरेणुका (माहुरगड - नांदेडपासून १३० लिमी)\nवडजाई देवी : गावाची नावे- वडजल-माण (सातारा जिल्हा); पौड (पुणे जिल्हा); आरळे (सातारा); धु��े;\nविंध्यवासिनी (चिपळूण, रत्‍नागिरी जिल्हा). याशिवाय उत्तर प्रदेशात एक मंदिर आहे.\nशिरकाईदेवी (शिरकोली-पुणे जिल्हा; तारदाळ-कोल्हापूर जिल्हा; रायगड किल्ला: घोडशेत)\nशेवताई (पवना धरणामुळे पुनर्वसन करावे लागलेल्या शेवता गावाचे ग्रामदैवत)\nहिंगुळा (चौल-रायगड जिल्हा); अडूळ (रत्‍नागिरी जिल्हा)\nअल्लाउद्दीनसाहेब पीर (सर्किट हाउसच्या समोर- पुणे)\nकुतुबुद्दीन पीर (दारुवाला पुलाजवळ -पुणे)\nगारपीर - शमशाद हुसेन खान (पुणे)\nधाकटा शेखसल्ला - हजरत ख्वाजा शेख सलाउद्दीन चिस्ती (पुणे)\nहजरत मगदुम फकी अली साहेब (पीर), माहीम (मुंबई)\nमगदुम शाह बाबा दर्गा, (करकंब)\nलालशहावली दर्गा, (औंध सातारा)\nसाचापीर -अब्दुल रझाक (पुणे)\nसुभानशा दर्गा (बोहरी आळी -पुणे)\nहाजीअली - दर्गा (मुंबई)\nहाजी मलंग - दर्गा (कल्याण)\nअफझलखानाची कबर (प्रतापगडाचा पायथा)\nमस्तानी (पुण्यातील शनिवारवाड्याजवळची कबर बहुधा मस्तानीची आहे.)\nपीर सय्यद अहमद अली शहा काद्री, डोंगरी(मुबई)\nविसाजी देशपांडे यांची कबर, पाटोदा (जिल्हा नाशिक)\nशरीफ सैलनी शहा मिया (पिंपळगाव)\nशरीफ ताजुद्दिन औलिया (ताजबाग),उमरेड रोड, नागपूर.en:Tajuddin Muhammad Badruddin\nपहा : महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे (अपूर्ण)\n↑ तरुण भारत,नागपूर - विशेषांक\n↑ (इंग्लिश भाषा) झुलेलाल यांचेबाबत माहिती\n↑ विकिमॅपियावर दर्शविण्यात आलेले हे स्थान\nदेव · · मसोबा · · म्हसोबा · · विठोबा · · खंडोबा · · खैसोबा · · भगवान जाहरवीर गोगादेव · · ज्योतिबा · · चेतोबा · · जबडेश्वर · · बिरदेव · · बिरदेव · · बिरोबा · · भानोबा · · मुंजोबा · · म्हातोबा · · रवळनाथ · · रोकडोबा · · वेताळेश्वर · · धुळोबा (धुळदेव, हातकणंगले) · · भोजलींग · · बहिरीबाबा/नाथ (मुलखेड) अधिक\nदेवी · · मेसाई · · राजराजेश्वरी · · मायराणी · · म्हाळसाई · · बोल्हाई · · अंबाबाई · · काळुबाई · · काळम्मा देवी · · योगेश्वरी · · जोगेश्वरी · · अमरजाई · · आंगलाई देवी · · आसरा · · एकवीरा · · कडजाईमाता · · कनकंबादेवी · · कळमजाई माता · · कडजाईमाता · · कांगोरी देवी · · कानूबाई · · कासारदेवी · · काळकाई · · काळबादेवी · · कृष्णाई · · कृष्णाई · · केजू देवी · · कोमनादेवी · · खराळआई · · गजगौरी · · गढीआई · · गामदेवी · · गावदेवी · · चतुःशृंगी · · पर्वती · · चंपावती · · चिंध्यादेवी · · चैत्रगौरी · · चौंडाई · · जननीदेवी · · जिवंतिका · · जरीमरी · · जाखामाता · · जानाई · · ज्येष्ठागौरी · · तळजाई · · तुकादेवी · · तुकाई देवी · · तुळजाभ��ानी (तुळजाई) · · तुळसाई · · त्वरितादेवी · · तपोवनदेवी (रोहडा, चिखली तालुका) · · धानम्मा (गुड्डापूर, जत) · · नवलाई · · निनाई (चाफळ) · · पांडजाईदेवी (वाईच्या पांडवगडावर) · · पावणाई (निरुखे गाव-कुडाळ तालुका) · · पौडगादेवी · · प्रभादेवी · · पिंगळादेवी नेरपिंगळाई · · फिरंगाई · · बनशंकरी (महाराष्ट्र व कर्नाटक) · · बहिरीदेवी (गडहिंग्लज-कोल्हापूर जिल्हा) · · बाणाई · · बृहद्‌गौरी · · बोलाई · · भद्रकाली · · भवानी · · भावकादेवी · · भेकराईमाता (पुण्यातील फुरसुंगीजवळ भेकराईनगर) · · मंगळागौरी · · मंगाई · · मंडलाई · · मनुदेवी · · मरीआई · · मेसाई देवी · · महालक्ष्मी · · मळूदेवी (पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाळद गावची आणि अंदर मावळातल्या कशाळ गावची ग्रामदेवता · · मांढरदेवी · · मांढरादेवी · · मावलाया (आसरा) · · मुंबादेवी (मुंबई) · · मोतमावली (मुंबईतील वांद्रे येथील ख्रिश्चन देवी) · · मोहटादेवी (थेरगाव-पुणे) · · म्हाळसा · · यमाई · · यल्लमा (महाराष्ट्र, कर्नाटक) · · योगेश्वरी · · रत्‍नेश्वरी · · रंभाई (जेजुरी) · · राणुभवानी देवी · · रासाई देवी · · ललिता · · वनदेवी · · वाळंजाई /वाळुंजाई · · विंध्यवासिनी(चिपळूण, रत्‍नागिरी जिल्हा) · · शाकंभरी · · शांतदुर्गा · · शांतेश्वरी · · शारदमणीदेवी · · शिवाई · · शीतला · · शेवताई (शेवता गाव) · · सटवाई · · सप्‍तशृंगी · · सातीआसरा · · सोमजादेवी · · हरतालिका · · हिंगलाची यक्षिणी · · हिंगुळा (चौल-रायगड जिल्हा); अडूळ (रत्‍नागिरी जिल्हा) · · हिंगुळांबिका · · भिवाया · · मायाक्का · · शिर्काई (रायगड) · · पद्मावती (राजगड) · · मावलाई · · तोरणजाई (तोरणा) · · मेंगाई · · शिवाई · · हस्ताबाई (नारायणगड) · · गारजाई (घनगड) · · कोराई (कोराईगड) · · येलूबाई (कोल्हापूर) · · माईबाई · · सोमजाई अधिक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जून २०१८ रोजी २१:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/3027", "date_download": "2018-11-17T10:39:43Z", "digest": "sha1:W2CRGZAK2XIMIAUO5EI2M5RRFSNU2HTW", "length": 52986, "nlines": 752, "source_domain": "aisiakshare.com", "title": " उडतं झुरळ Vs तुम्ही | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nउडतं झुरळ Vs तुम्ही\nउडतं झुरळं मारणं हे खरं तर सोप्पं नव्हे. पण यशाचं गमक हेच की उडत्या झुरळांना मारताना तुम्हाला त्रिमितीय गोष्टींची जाणीव हवी. म्हणजे बघा, की तुमच्या घराची मुख्य खोली. आता त्यात काय असणार तर कोपऱ्यात एक टी व्ही, एक सोफा एखादं टेबल. आणि झुरळ असं ट्यूब लाईट खाली बसलेलं.\nआता तुम्हाला त्या झुरळाचा possible flight path काय असू शकेल, ह्याची कल्पना असायला हवी. ते भिंतीवरून सरपटत जाईल का की मग हवेत भरारी घेऊन पलिकडल्या भिंतीवर जाईल की मग हवेत भरारी घेऊन पलिकडल्या भिंतीवर जाईल किंवा असंच कुठेतरी भिरकटत हवेत फरफर करून पुन्हा तिथेच बसेल किंवा असंच कुठेतरी भिरकटत हवेत फरफर करून पुन्हा तिथेच बसेल ह्याचा अंदाज येणं महत्त्वाचं आहे.\nतेव्हा ह्याचा अंदाज नसेल तर झुरळाला इथे वरचढ ठरण्याची संधी आहे, हे लक्षात ठेवा.\nस्कोर : झुरळ १-० तुम्ही\nत्या नंतर महत्वाची गोष्ट म्हणजे पंखा. पंखा हे आपल्या घराच्या भूगोलातील एक महत्वाचं अंग आहे, त्याचा तुम्ही झुरळविरोधी लढाईत योग्य वापर करून घ्यायला हवा. पंखा फुल स्पीडवर चालू असेल तर झुरळाची पंचाईत होते. त्याला आपली trajectory बदलून जावं लागतं -इथेच तुम्ही पहिले मार्क मिळवता. झुरळ आता त्याच्या comfort zone च्या बाहेर आलेलं आहे तेव्हा तुम्ही इथे mind game खेळून अजून एक मार्क मिळवला आहे\nस्कोर : झुरळ १-२ तुम्ही\nझुरळाला निव्वळ कोंडीत पकडायचं असेल तर त्याला मोकळ्या मैदानात आणा. एकदा का ते डायनिंग टेबल किंवा दिवाण किंवा मग गणपतीचा फोटो - ह्या मागे गेलं, की युद्ध चालूच राहील पण तुम्ही ती लढाई तरी हरला असाल. उडत्या झुरळाचं काय आहे, त्याला ओवर कोन्फ़िडन्स असतो - आपण काय कसेही कुठेही जाऊ शकतो म्हणून. ह्याच मुद्द्याचा तुम्ही फायदा घ्यायचा आणि मोकळ्या जागेत त्याला चेचायचं.\nस्कोर : झुरळ २-३ तुम्ही\nआता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा : हत्यार. बहुतेक लोक झाडू हे हत्यार झुरळ मारायला वापरतात. पण हे तितकसं बरोबर नाही. हवाई बेटांवरच्या संशोधकांनी सिद्ध केलंय की हिराची झाडू किंवा साधी झाडू ह्यापेक्षा घडी घातलेलं किंवा दुमडलेलं एखादं मासिक हे उत्तम हत्यार आहे. त्याची लांबी साधारण ७-१२ इंच असावी आणि वजन जवळपास ५०० ग्र्याम. असं शस्त्र तुम्हाला भर्रकन फिरवता येतं आणि घनतेमुळे त्याने झुरळाला धक्कासुद्धा बसतो. ह्याउलट झाडूच्या फटकार्याने झुरळाला काहीच होत नाही आणि झाडू फिरवताना बराच हवाई भाग व्यापते.\nएवढं सगळं नीट केलंत तर तुम्ही झुरळाचं मानसिक खच्चीकरण केलंय म्हणून समजा. तेव्हा शस्त्र निवड महत्त्वाची ठरते.\nस्कोर : झुरळ २-४ तुम्ही [ १ बोनस मार्क शस्त्राबद्दल ]\nतुम्हाला जर झुरळाबद्दल किळस वाटत असेल तर तुम्ही ती मनातून काढून टाकायला हवी. झुरळं ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेतात असं आढळून आलेलं आहे. एखादा मनुष्य झुरळाला घाबरतो हे झुरळाच्या दृष्टीने अतिशय नॉर्मल आहे. पण एखाद्याने झुरळाला कौतुकाने जवळ घेतलं तर झुरळं बिथरतात आणि मग त्यांना सांगोपांग विचार करता येत नाही हे संशोधानातून सिद्ध झालंय. तेव्हा तुम्ही झुरळाबद्दलची किळस घालवलीत तर तिथे तुम्हाला अजून काही मार्क मिळतात.\nस्कोर : झुरळ २-५ तुम्ही\n५ झाले की काय, जिंकलात तुम्ही \nमाशा मारायला वेळ नाही\nइथे आम्हाला माशा मारायला सुद्धा वेळ नाही अन तुम्ही झुरळं कसली मारता सर्वात सोपा उपाय म्हणजे क्लीनिंगसाठी जे डिसिन्फेक्टंट स्प्रे घरात असतात ते वापरणे. लांबून स्प्रे करता येतो, स्प्रे असल्याने हवेच्या दाबात किरकोळ फरक पडत असल्याने झुरळ-माशा इत्यादींना कळत नाही. आणि शिवाय, तुमचे घर घाणच असल्याने (नाहीतर झुरळ, माशा कुठून आल्या, हां सर्वात सोपा उपाय म्हणजे क्लीनिंगसाठी जे डिसिन्फेक्टंट स्प्रे घरात असतात ते वापरणे. लांबून स्प्रे करता येतो, स्प्रे असल्याने हवेच्या दाबात किरकोळ फरक पडत असल्याने झुरळ-माशा इत्यादींना कळत नाही. आणि शिवाय, तुमचे घर घाणच असल्याने (नाहीतर झुरळ, माशा कुठून आल्या, हां) तेव्हडंच डिसइन्फेक्टंट स्प्रे होतं इकडे तिकडे. तिहेरी फायदा. आम्ही ७: झुरळ १) तेव्हडंच डिसइन्फेक्टंट स्प्रे होतं इकडे तिकडे. तिहेरी फायदा. आम्ही ७: झुरळ १ आम्ही वर्ल्ड कप जिंकलो\nआधुनिक युद्धतंत्रात रासायनिक अस्त्रांचा प्रयोग निषिद्ध आहे.\nझुरळांचा तरी का अपवाद असावा .. सबब, तुमचे गोल ऑफसाईड\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\n असच पालीचही येऊ द्यात\nतुम्हाला जर झुरळाबद्दल किळस वाटत असेल तर तुम्ही ती मनातून काढून टाकायला हवी. झुरळं ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेतात असं आढळून आलेलं आहे.\nकाही झुरळे सरळ तुमच्या डोळ्यात डोळे घालून, नैनवा से नैनवा लडाईके अ‍ॅटॅक करतात अशा महाभागांचा कसा बंदोबस्त करावा अस्वलभाऊ\n पण पाल हा प्रकार तसा झेपेबल वाटला आहे. त्या शेपूटतोड तंत्रासाठी मात्र काहीतर तोड हवी.\n@लढाऊ अंगावर येणारी झुरळं - पुणेरी स्टाईलचे स्कार्फ ह्या दृष्टीने उपयोगी ठरू शकतात शिवाय असं एखादं कामिकाझे झुरळ धावून्/उडून आलं तर तुम्हीही गनिमी काव्याने थोडी चपळता दाखवणं गरजेचं आहे.\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nकाही झुरळे सरळ तुमच्या डोळ्यात डोळे घालून, नैनवा से नैनवा लडाईके अ‍ॅटॅक करतात >>\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nकाही झुरळे सरळ तुमच्या\nकाही झुरळे सरळ तुमच्या डोळ्यात डोळे घालून, नैनवा से नैनवा लडाईके अ‍ॅटॅक करतात\nत्यांना रा.रा. गोविन्दा याञ्चे 'अक्खियों से गोली मारे' हे अजरामर गाणे ऐकवावे अशी 'शिप्पारस' करतो. म्हणजे गुण येई न संशयू |\nपण एक शङ्का आहे. झुरळाचे डॉळे पाहून, त्यांतील अगम्य (कारण आम्हांस झुराठी येत नाही) भाव वाचायचा म्हणजे तुमचं दृष्टी सॉलिडच पायजे की ओ. काय मायक्रोस्कोप वापरतासा का काय ओ\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nअन असं झुराठी वाचलं न की,\nअन असं नजरेतलं झुराठी वाचलं न की, \"मस्त नजरोंसे अल्लाह बचाये\" अशी पळता भुई थोडी होते\nइसापनीती१तल्या गोष्टींमधल्यागत तुम्हांला अमानवीय सृष्टीशी संभाषण करता येते तर मग\n१प्रथम मराठी भाषांतर ड्यूरिंग १८०७-१८१४ इन तंजावूर प्रेस, स्पॉन्सर्ड बाय सरफोजीराजे द सेकंड.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nझुरळशास्त्र आवडले. त्यावरून मुक्तपीठातल्या अजरामर लेखांपैकी एक 'चालणारी आमसुलं' हा आठवला. लेखासकट कमेंटींचा अवश्य लाभ घेणे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nहाहाहा हा लेख वाचलेला होता.\nहाहाहा हा लेख वाचलेला होता.\nपण मुक्तपीठावर पुर्वीची मजा\nपण मुक्तपीठावर पुर्वीची मजा राहिलेली नाही.\nमोकळ्या भागात आणण्याच्या मुद्द्यात झुरळाला एकच मार्क देण्याबद्दल तीव्र असहमती आहे. इथे एक मुद्दा विसरून चालणार नाही, ते म्हणजे ... वही होता है, जो मंजूर-ए-झुरळ होता है झुरळांना असं कमी लेखणं आवडलेलं नाही.\nपण रासायनिक शस्त्रांचा वापर न करण्याबद्दल सहमती आहे. त्या निमित्ताने आपलाही थोडा व्यायाम होतो, 'थर्ड वर्ल्ड कंट्रीचा' मनुष्य असेल तसल्या अंगकाठ्या शाबूत राहतात.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nझुरळाला फारच कमी 'लेखून' स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय.\nपण तुम्ही झुरळाविरुद्ध स्कोर ठेवता: झुरळ ३-५ तुम्ही.\nझुरळ उडून बरोब्बर तुमच्या बायकोच्याच दिशेने जाऊन तिला कानावर हात ठेऊन किंकाळ्या मारत भयभीत नजरेने कोचावर चढून उड्या मारायला लावते आणि तुम्ही रागावल्यावर याच्या शतांशानेही ती तुम्हाला घाबरत नाही हा विचार अर्धमेल्या झुरळासारखा तुमच्या मनात वळवळत राहतो: झुरळ ४-५ तुम्ही.\nझुरळाकडे तुम्हाला मारण्याएवढं मासिक किंवा झाडू नसूनही झुरळा तुमच्या विरुद्ध ४ गोल करतं म्हणजे आपला पराभव झाकण्यासाठी असूयेने तुम्ही झुरळाला मारता पण त्यातही ते आपल्या विजारीत घुसलं तर काय ही भीती तुम्हाला छळत असतेच. शिवाय झुरळ मेल्यावरही बराचवेळ कोणत्याही हालणार्‍या गोष्टीत तुम्हाला झुरळाचा भास होत राहतो. झुरळ १०-५ तुम्ही.\nझुरळाला फारच कमी 'लेखून' स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय.\nकाय राव, ट्रेड सिक्रेट्स बाहेर काढलंत एकदम. आम्ही याच धर्तीवर पुढे \"उंदराशी चार हात\"/ \"मुंग्यांशी सामना\" वगैरे सेल्फ हेल्प लेख लिहिणार होतो. आता बोंबला.\njokes apart, उडतं झुरळ मारणं ही एक कला आहे\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nऊडत्या झुरळाच्या टाळक्यातच पेपर हाणायचा अन मग तीरमीरी येऊन खाली पडलं की चेचायचं पायाखाली (बूट-चप्पल घालून). पण मग ते जे फुटतं ना त्या घटनेमुळे नंतर तसंही २-३ दिवस जेवण जात नाही मग आपोआप बारीक होतो. आनंदी आनंद भुवनी\nपण ऐसीवर अस्वलच जिंकलं ना. अस्वलाला आधी पाच मिळाले. ऐसीवर पाचाच्या पुढे जाताच येत नाही. झुरळ दहा करणारच कसें\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nपण एखाद्याने झुरळाला कौतुकाने जवळ घेतलं तर झुरळं बिथरतात आणि मग त्यांना सांगोपांग विचार करता येत नाही हे संशोधानातून सिद्ध झालंय. तेव्हा तुम्ही झुरळाबद्दलची किळस घालवलीत तर तिथे तुम्हाला अजून काही मार्क मिळतात.\nहाहाहा अगदी अगदी :)याच वाक्यावर फुटले.\nझुरळाला इंग्लिशमध्ये roach म्हणणारे लोक कट्टर स्त्रीवादी असणार.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nलेख आणि प्रतिसाद (खासकरून\nलेख आणि प्रतिसाद (खासकरून नगरीनिरंजन यांचा) एकदम _/\\_\nमी हे शस्त्र वापरत असल्यामुळे\nमी हे शस्त्र वापरत असल्यामुळे मला १००:१ असा अ‍ॅडव्हांटेज असतो.\nअर्धा किलो वजनाचे मासिक \nझुरळाला मारायला अर्धा किलो वजनाचे मासिक \"मुंगीस मुताचा पूर \" ही म्हण आठवली ब्वा\nही म्हण अंमळ गैरलागू\nही म्हण अंमळ गैरलागू आहे.\nयत्ता दुस्रीचं गणित सोडवायला ऐन्स्टैन, इ.इ. उपमा जास्त चपखल आहेत.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n��र्थात, झुरळांचा बंदोबस्त करायचा असेल तर पाली पाळा आणि निसर्गाच्या जीवन-साखळीला हातभार लावा\nशिवाय, पालींच्या पालनाकरिता काही विशेष कष्टही घ्यावे लागत नाहीत (साधे मुन्शिपाल्टीचे लायसनसुद्धा लागत नाही), ही बाब लक्षात घेता, या साध्यासोप्या नि सुटसुटीत पर्यायाबद्दलची सार्वजनिक अनास्था ही केवळ अनाकलनीय आणि अक्षम्य आहे.\nपण लक्षात कोण घेतो\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nभारी ए झुरळाख्यान. मला 'अशी\nभारी ए झुरळाख्यान. मला 'अशी ही बनवाबनवी'मधला अशोक सराफ-अश्विनी भावेचा सीन आठवला.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nअजून एक म्हणजे मि. इंडियामधली श्रीदेवी आणि तिचं अजरामर स्वरातलं \"क...क...काssssssक्रोच\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nपण झुरळाने वळचणीत घातलेल्या\n:)फ्रायडे बरा जाईल आता,\nपण झुरळाने वळचणीत घातलेल्या अंड्यांना तुम्ही विसरलेला दिसत आहात, तुम्ही जिंकलात तरी तो आपली लिगसि मागे ठेवून जातो, पण झुरळ ढेकणाची अंडी खातो तसेच पाली झुरळाची अंडी खातात असा एक शोध सध्या शन्वारर्फोर्ड युनिवर्सिटी त्यामुळे पाली आणि झुरळ हे आपल्या घराचे एक सदस्य असल्याप्रमाणे त्यांच्याशी वागावे, त्यांना ट्रोल मानु नये. त्याचप्रमाणे प.पु.श्री.श्री. गुरुदेव नवीबाजू अटलांटाकर ह्यांनी 'पालींची बदनामी थांबवा' असा मानव्याचा संदेश दिला आहेच तोही विसरून त्यांचा कोप ओढावून घेऊ नका.\nझुरळे ढेकणाची अंडी खातात\nमत्कुणाचल प्रदेशात २ वर्षे काढलेल्यांना तरी सांगू नका ओ असं. आजवर एकही झुरळ त्या अंड्यांची बुर्जी, आमलेट, किंवा गेलाबाजार बॉईल्ड एग करून खाताना दिसलेले नाही. त्या मत्कुणांशी आमचे इतके जिवाभावाचे नाते होते की नंतर कोपर, पाय, झालंच तर कमरेला कधी खोपचीत एखादा डास चावला (हा डास नेहमीपेक्षा अंमळ वेगळा असतो. बसला की रुतून बसतो, जरा स्लो. शिवाय झेब्र्यागत कलर असतो, काळे व पांढरे पट्टे अल्टरनेटिव्हलि असतात.) तर त्याचे कर्तृत्व मत्कुणांस अ‍ॅट्रिब्यूटवीत असू.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nहाहाहा मत्कून शब्द फारा\nहाहाहा मत्कून शब्द फारा दिवसंनी ऐकला. माझे बाबा माझ्या मुलीली दुदु पीणारा मत्कून असे लाडाने म्हणत\n>> स्कोर : झुरळ २-५ तुम्ही\n५ झाले की काय, जिंकलात तुम्ही \nसांख्यिकीचा विचार (पक्षी : 'जगाचे झुरळिक कंपोझिशन, त्याच्या बदलाचे स्वरुप') न केल्यामुळे आशादायी निष्कर्ष चुकूनमाकून निघाले आहेत. जरा आमच्या घासकडवींकडून शिकवणी घ्या. मग सांख्यिकीचा वापर करुन हेतुपुरस्सर अन् विरोधकांना तोंड देण्यात हमखास यशस्वी होणारे आशादायी निष्कर्ष काढाल आणि नाव काढाल.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nसदर प्रतिक्रियेला 'मार्मिक' अशी श्रेणी द्यायची इच्छा होती. परंतु पाच श्रेणींनंतर गुणसंख्या वाढत नाही असे निदर्शनास आल्याने (पांचामुखी परमेश्वर' या उक्तीवर आडमिनचा भारी विश्वास असावा काय) पेश्शल प्रतिसाद देऊन +१ दिले आहे.\nजळ्ळी मेली परंपरा ती\n(पांचामुखी परमेश्वर' या उक्तीवर आडमिनचा भारी विश्वास असावा काय\n१हा वाक्प्रचार फेमस करण्याचे श्रेय अरुणजोशींना दिलेच पाहिजे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nऐसीच्या वाचकांना (तसे तर\nऐसीच्या वाचकांना (तसे तर आपल्या मायबोली मराठीलाच) मी १. भाषिकाचे दौर्बल्य नि २. भाषेचे (स्वतःचे) दौर्बल्य अशा दोन सुस्पष्ट संकल्पना प्रदान केल्या होत्या. आता हे 'भाषिक दौर्बल्य' काय आहे असे करून आपण 'संवादिक दौर्बल्य' वाढवत नाही आहात का\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nभाषिक म्ह. भाषेचे दौर्बल्य.\nभाषिक म्ह. भाषेचे दौर्बल्य. हाच मूळ अर्थ आणि अभिप्रेत अर्थ दोन्हीही आहे.\nबाकी संवादिक दौर्बल्य म्ह. संवाद करणाराचे आणि संवादाचे असे २ क्याटेगरींत मोडते. तुम्हांला कुठले अभिप्रेत(अभि-जिवंतही चालेल) आहे\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nअरेच्या हा लेख कसा सुटला..\nअरेच्या हा लेख कसा सुटला.. झुरळासारखाच दिसतोय लेखही\nतुफान आवडलेले आहे. शेवटची क्लृप्ती तर खत्रा\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nआपण केव्हा या लढ्यात सामील होणार\nज्याप्रमाणे सिएटलातील हा मनुष्य किटकांविरूद्धच्या या लढ्यात आपलं सर्वस्व पणाला लावून लढतोय त्याप्रमाणे तुम्ही केव्हा सामील होणार\nम्हणजे शेवटी कोळी १- माणूस ० \nफूट्नोट- बघितलंत, रासायनिक शस्त्रं किती घातक ठरू शकतात ते\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nअस्वलाची अमेरिकन मैत्रीण सापडली -\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nसेल्समन गणप्या : ओ सायब, घ्या\nसेल्समन गणप्या : ओ सायब, घ्या की हो कायतरी इकत तुमच्यासाठी...\nबंडोपंत : छे छे .. मला काही नकोय.\nसेल्समन गणप्या : अवो मग ही झुरळांची पावडर तरी घ्या की.. एकदम झ्यॅक हाये.\nबंडोपंत : ती तर अजिबातच नको. आम्ही आमच्या झुरळांचे इतके लाड करत नाही. त्यांचा काय नेम.\nअहो, आज पावडर दिली तर उद्या डिओड्रंट मागतील\nएक ऐकीव गांवठी उपायः -\n३-४ झुरळे अलगद मारुन उकळत्या पाण्यांत टाकावीत.(रासायनिक अस्त्रांनी नाही, अलगद, अशासाठी की त्याचा मौल्यवान रस जमिनीवर वाया जाता कामा नाही.) पाणी अर्धे आटवावे. त्यानंतर, पाणी गाळून झुरळांची कलेवरे फेकून द्यावीत. आता हा झुरळांचा काढा पिण्यायोग्य होण्यासाठी फ्रिजमधे ठेवून थंड करावा. पाहिजे तर चवीला मीठ मिरपूड टाकावी. असा काढा, रात्री झोपण्यापूर्वी ३ दिवस घेतल्यास अस्थमा कायमचा बरा होतो.\nडिसक्लेमरः हे औषध मी स्वतः करुन पाहिले नाहीये. पण ज्याने सांगितले, त्याने छातीवर हात ठेवून असा पेशंट बरा केल्याचे सांगितले. झुरळांत काय केमिकल्स असतात माहित नाही.\nतोंडल्यांचे क्रॉस-सेक्षन झुरळांसारखेच दिसतात. तोंंडली घेऊन हा प्रयोग केल्यास त्याचे काय पर्यवसान होईल\nउगाच अस्वलाची आठवण आली.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://avliya.co.in/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T11:32:12Z", "digest": "sha1:6BSWTJMUHXPAYLED3U4WGGGVB3PULTEC", "length": 9148, "nlines": 139, "source_domain": "avliya.co.in", "title": "शेर | Avliya", "raw_content": "\nगझलेतल्या व्यथांना सारून तू पुढे जा\nछंदात मुक्तीच्या त्या तरशील रे सुखाने\nभग्नावशेष माझे येता पहावयाला\nजीवंत एकदा ना भेटून जा मला हो\nकाय हो खाती कशाशी राजनीती\nवंचना मज रोज साध्या भाकरीची\nमुखवट्यासवे मीच गेलो समोरी\nतरी आरशाने मला जाणले की\nबुडाला जसा मोगरा अत्तरी रे\nतसा शब्द शोधे स्थिती व्यक्त व्हाया\nदावलेस तू पार्थाला रे विराटरूपा\nअंश होय मी त्या विश्वाचा विसरु नको तू\nएकादशीला बरा भेटशी रे\nपिडतात सारेच गजलेत गालिब\nबरोबरी तू करू नको रे\nचितेवरी मी जळून गेलो\nधर्मात शोधले मी जाती प्रथेत तुजला\nनाही तुझा गुन्हा रे गेलास गोवला तू\nदिसते कुठे व्यथा का, शोधे सभोवती मी\nदुसरा नसेच किंतू. होईल शेर उमदा\nकरू नको तू खुशाल बाता पुण्याईच्या\nहजार जंतू चिरडत जाशी चालत जाता\nकधी कळेना जन्म जाहला माझा बाबा\nकुणीतरी कुंडली मांडली कचर्‍यावरती\nशेर नंबरी लिहावया मी नाही गालिब\nकरू नका रे उगा प्रशंसा भलती माझी\nनशीब माझे लिहावयाला चुकली सटवी\nनसेल साधी सखी सुखाने भाग्या मध्ये\nमी ग्लासात पाहिलं जेव्हा\nतू दारूत पोहत होती४१०२०१२२\nप्यायलो ना मी कधी ही हातभट्टी\nदु:ख माझे तेवढे ब्रॅंडेड आहे४१०२०१२२\nमारली असे उडी अथांग सागरात मी\nओळखी शिवाय भेटल्या खुणा मला तिथे४१०२०१३१\nयत्नात निर्मितीच्या असते कुठे अहिंसा\nमरतात शुक्रजंतू, तुझियाच निर्मितीला४१०२०१८०\nखऱ्याचे करावेस खोटे किती तू\nतुझ्या मालकीची जशी न्यायदेवी४१०२९०७२\nपांडवानां साथ होती रे तुझी\nकौरवांचे राज्य अजुनी चालते४१०२९०५२\nतुम्ही अडकला अजून साध्या लगावलीशी\nगझल पुन्हांदा लिहून माझी तयार झाली४१०२९०५२\nस्वतःहून प्यादे बनलो जरी मी\nअता दावतो अश्व चाले कसा तो४१०२९०५२\nवर्णू कसा मी दरबार माझा\nभोगी कधी मी, योगी कधी मी४१०२८९२\nरुपुटक्याला बहुत झाले गजलवासी\nलाकडे त्यांच्या चितेला शेर होती४१०२८००२\nजीवनाची भीती नको दाखवू मृत्यो मला\nमीच सामोरा येत आहे तुला, तू थांब रे४१०२८०४०\nप्लांचेट करेन म्हणतो माझ्यावरी स्वतःचे\nभेटेल शुद्ध आत्मा, एखादवेळ माझा४१०२७०३२\nजगताय लोकशाही, तुमची असो तुम्हाला\nराज्यात माझिया ती, खपणार ना जरा ही४१०२७०५०\nभरडतो जात्यातुनी त्या, मला जो\nसांगतो मी तो कसाई, असावा४१०२६००३\nठरवताना योग्य संज्ञा घोळ झाला\nजन्म आणि मरण यांचा झोल झाला४१०२६०४१\nमनात जर मी तुझ्याच द्रवलो\nकशास तर मग वडास फेरा\nतुझी कल्पना करून बघतो\nनसेल तुजला जरा कल्पना४१०२६०८०\nदाविशी तू स्वप्न आम्हा, रे विधात्या\nठाउके तुज पूर्ण ना ती, व्हायची की४१०२१०२२\nआयुष्य यातनांची जाळून ज्योत माझी\nकरतोय तो विधाता, दररोजची दिवाळी\nकोमल सुरात माझी झाली सदैव बंदिश\nअभिशाप शुद्धतेचा, जन्मी मला असावा३१०२०१३१\nफैलीन असो त्सुनामी, मी वादळात जगतो\nअभिनाम बायको हे, माहीत की तुम्हाला३१०२०१०१\nबाहेर एक आणि आतून व्यक्त दुसरे\nओठावरी शिव्या अन्, नामस्मरण अनाहत३१०२०१०१\nशेरास आपुल्या हो फर्मावातोय जो तो\nआलोय खास माझी घेऊन आज शेळी३१०२०१७०\nसगुणाशिवाय निर्गुण लाभे कधी कुणाला\nझटतोय मी अजुनी, होऊन तत्वज्ञानी३१०२०१४०\nवदलीस तू प्रिये “मी” आहें तुझा कलेजा\nतितक्यात काय सांगू ह्रदयी विकार झाला३१०२०१४०\nघेतो लिहावयाला मी शेर ताकदीचा\nलिहिताच शब्द पहिला, बोरू तुटून जातो३१०२०१४०\nम्हटले जरा शिकुया, गझला लिहावयाला\nबघुया किती कसा मी कळलो स्वत: स्वत:ला३१०२०१३०\nहोतीस नूर माझी होता तुझा जहां ही\nविरहात आसवांचा मी ताज रोज बांधे३१०२९०९२\nतीच माझे कवन, तीच माझी गजल\nकां मला काळजी, “व्हायची ना, हजल\nआत्मशुद्धी मी कराया मौन धरले\nवार शब्दांचे कराया लोक आले२१०२०१३१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/yogiadityanath-govt-is-likely-to-put-aside-rs-36000-crore-for-the-promised-farm-257527.html", "date_download": "2018-11-17T10:45:55Z", "digest": "sha1:7ZTYQWZX2TNP5FGQ44R2B4KB2PVAZPNF", "length": 12128, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यूपीचे 'योगी' शेतकऱ्यांना पावले,शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nयूपीचे 'योगी' शेतकऱ्यांना पावले,शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर\nयूपीतल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक लाखाची कर्जमाफी देण्यात येणार आहे.\n04 एप्रिल : उत्तर प्रदेशाच्या योगी आदित्यनाथ सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केलीये. यूपीतल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक लाखाची कर्जमाफी देण्यात येणार आहे.\nयूपीतल्या दोन कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हा धडाकेबाज निर्णय घेतलाय.\nया कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर 36 हजार कोटींचा भार पडणार आहे. यूपीच्या निवडणुकीत भाजपनं सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन योगी आदित्यनाथांनी आता पूर्ण केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: YogiAdityanath govtउत्तरप्रदेशकर्जमाफीयूपीयोगी आदित्यनाथ\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-koregaon-bhima-incident-issue-90369", "date_download": "2018-11-17T11:53:29Z", "digest": "sha1:CQ7NGAEXKTSOP3QRV4HG4H3I5H5WGTOC", "length": 11299, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Koregaon Bhima incident issue कोल्हापूरात बंद विरोधात हिंदुत्ववादी संघटना रस्तावर | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूरात बंद विरोधात हिंदुत्ववादी संघटना रस्तावर\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nकोल्हापूर - येथे कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरल्या आहेत. शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागरही यात सहभागी झाले आहेत.\nकोल्हापूर - येथे कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागरही यात सहभागी झाले आहेत.\nदरम्यान कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले आहे. हिंदुत्ववादी संघटना पूर्ण ताकदीनिशी या बंदमध्ये विरोध करण्यासाठी उतरल्यामुळे शहरात प्रचंड मोठा तणाव झाला आहे. दसरा चौकात संतप्त जमावाने दगडफेक केली. यामध्ये चाैकातील तरूण भारतच्या कार्यालयावरही दगडफेक झाली.\nगुजरी आणि मादा रोड परिसरात हिंदुत्वादी संघटनांचे सर्व प्रतिनिधी तसेच शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर देखील आता यामध्ये उतरले आहेत. यामुळे हिंदुत्ववादी विरुद्ध दलित संघटना असे चित्र कोल्हापुरात तयार झाल्याचे दिसत आहे . पोलिसांनी अत्यंत संयमी भूमिका ठेवली आहे .\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठ�� सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/beta/2018/10/30/fire-in-bandra/", "date_download": "2018-11-17T11:48:52Z", "digest": "sha1:U7NHJ3HHVSCBWFI6QPJSNFKZ6I6JWYYG", "length": 9170, "nlines": 232, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "वांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीमध्ये भीषण आग -", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nवांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीमध्ये भीषण आग\nवांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीमध्ये भीषण आग\nवांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.\nआगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 10 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत\nसुदैवाने या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही\nनर्गिस दत्तनगरमध्ये झोपडपट्टीत लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.\nसकाळी 11.30 च्या दरम्यान ही आग लागली होती. आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. जवळपास 2 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.\nPrevious …आणि कुत्र्याने वाचवला 5 जणांचा जीव\nNext स्मारकासाठी 2 हजार कोटींचा खर्च, वल्लभभाईंना तरी हे कसे पटेल\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nमुंबईतील म्हाडाच्या 1385 घरांची लॉटरी जाहीर\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरो��\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-251831.html", "date_download": "2018-11-17T11:22:42Z", "digest": "sha1:C3NDITZH5X3SJCWHMB4TASPSRKAHYJFR", "length": 12408, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महापालिका, जिल्हा परिषदा निवडणूक निकालाचे सुपरफास्ट अपडेट कुठे पाहणार?", "raw_content": "\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमहापालिका, जिल्हा परिषदा निवडणूक निकालाचे सुपरफास्ट अपडेट कुठे पाहणार\n23 फेब्रुवारी : मुंबईसह राज्यातील 9 महापालिका, 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समितीच्या निकालाची मतमोजणी अवघ्या काही तासात सुरू होणार आहे. या निकालाचे सुपरफास्ट आणि अचूक निकाल तुम्हाला www.ibnlokmat.tv या वेबसाईटवर, तसंच फेसबुक पेज www.facebook.com/ibnlokmat.tv, ट्विटर www.twitter.com/ibnlokmattv या सर्व माध्यमातून पहता येणार आहेत.\nसकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर अवघ्या काही तासाचं निकाल यायला सुरुवात होईल. या दरम्यान, जर तुम्हाला घरी बसून टिव्ही पाहाता आला नाही, तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर निकालाचं LIVE विश्लेषणपाहू शकता. त्यासाठी Login करा http://www.ibnlokmat.tv/live-tv\nया व्यतिरिक्त निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही सर्व निकाल पाहाता येणार आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nBJPBMCshivsenayuti. शिवसेनाउद्धव ठाकरेंभाजपमहापालिका निवडणुकयुती\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/electricity-bill-increase-28295", "date_download": "2018-11-17T11:59:02Z", "digest": "sha1:PQEO4UQOSNKHHEJJSLBT6KOHNBN4RJYW", "length": 14151, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "electricity bill increase वाढीव वीज बिलाचा ग्राहकांना फटका | eSakal", "raw_content": "\nवाढीव वीज बिलाचा ग्राहकांना फटका\nमंगळवार, 31 जानेवारी 2017\nसावंतवाडी - कंत्राटी कामगारांच्या चुकांचा फटका जिल्ह्यातील वीज ग्राहकांना सहन करावा लागला आहे. बिलाची रक्कम कमी करून देतो, असे सांगणाऱ्या वीज अधिकाऱ्यांनी फक्त तक्रार घेऊन येणाऱ्या लोकांचीच बिले दुरुस्त केली आहेत. त्यामुळे हा प्रकार हाजीर तो वजीर असल्याचे अधिकाऱ्यांचे धोरण दिसत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे.\nसावंतवाडी - कंत्राटी कामगारांच्या चुकांचा फटका जिल्ह्यातील वीज ग्राहकांना सहन करावा लागला आहे. बिलाची रक्कम कमी करून देतो, असे सांगणाऱ्या वीज अधिकाऱ्यांनी फक्त तक्रार घेऊन येणाऱ्या लोकांचीच बिले दुरुस्त केली आहेत. त्यामुळे हा प्रकार हाजीर तो वजीर असल्याचे अधिकाऱ्यांचे धोरण दिसत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे.\nमहावितरणची बिले डिजिटल करण्याच्या नादात जिल्ह्यात रीडिंगचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी उशिरा रीडिंग घेतले. या सर्व गडबडीत युनिट बिल रकमेचा स्लॅब बदलल्याने डिसेंबरमधील बिले भरमसाट आली.\nजिल्ह्यातील वीज ग्राहकांना डिसेंबर महिन्यात वाढीव बिलांना सामोरे जावे लागले. बिलिंग आकारण्याची यंत्रणा सक्षम करण्याच्या नादात, तसेच नव्याने ॲप सुरू करण्यात येणार असल्याने ही समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे ५०० रुपये बिल येणाऱ्या ग्राहकाला तब्बल १००० ते ११०० रुपये बिल आकारण्यात आले होते.\nहा सर्व प्रकार कंत्राटी कामगारांनी वेळेनंतर बिल आकारणी केल्याने घडला होता, असे खुद्द महावितरणच्या अधिकाऱ्���ांनी मान्य केले होते. तसेच जो ग्राहक आपल्या कार्यालयात बिल जास्त आल्याची तक्रार घेऊन येईल, त्याचे बिल कमी करून देण्याचे आश्‍वासन कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडून देण्यात आले.\nजरी अधिकारी वर्ग सकारात्मक असले तरी अनेक ग्राहकांना याबाबतची माहितीच न मिळाल्याने त्यांनी आपली बिले आलेल्या रकमेत भरली. त्यामुळे त्यांना हा फटका सहन करावा लागला आहे.\nबिल कमी करून देणे सुरू\nयाबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘‘वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जे ग्राहक बिल जास्त आल्याची तक्रार घेऊन कार्यालयात आले, त्यांचे बिल कमी करून देण्यात आले. त्यासाठी संबंधित ग्राहकांकडून अर्ज घेण्यात आले. हाजीर तो वजीर असाच प्रकार थोडक्‍यात घडला असल्याचे त्यांनी मान्य केले. दरम्यान, जे तक्रार घेऊन आले नाहीत, त्यांचे काय असा प्रश्‍न केला असता त्यांनी आपण काहीच करू शकत नाही, असे सांगितले.\nउल्हासनगरमध्ये वाढीव वीज बिलाच्या विरोधात साईपक्ष रस्त्यावर\nउल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे....\nराज्यातील शेतकऱ्यांच्या रोहित्रासाठी 5 हजार कोटीची तरतुद : विश्वास पाठक\nपरभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nप्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन...\nखाण दुरुस्ती विधेयकासाठी भाजपचे काँग्रेसकडे सहकार्यासाठी आवाहन\nसासष्टी : गोव्यातील खाण प्रश्न मार्गी लागावा यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु असून संसदेतील प्रस्तावित खाण दुरुस्ती विधेयकास...\n१७ कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प\nपरभणी - महापालिकेच्या १७ कोटी रुपयांच्या सौर उर्जा प्र���ल्पाला शासनाने तत्वतः मान्यता दिली असून लवकरच पुढील कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-8306", "date_download": "2018-11-17T10:38:24Z", "digest": "sha1:Y3QLZ7U4VM5DYROQBDI7HA7XJHAPYBOQ", "length": 4931, "nlines": 68, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "रक्षाबंधनालाच भाऊ-बहिणीचा मृत्यू | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nठाणे,दि.27(वार्ताहर)-मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात दोन मुले जागीच ठार तर आईवडील गंभीर जखमी झाले आहेत.\nशहापूर तालुक्यातील आवरे या गावातील प्रकाश घरत हा आपल्या पत्नीसोबत दोन मुलांना घेऊन मुंबई -नाशिक महामार्गावरून दुचाकीवरून चालला होता. मुंबई नाशिक- महामार्गावर पडलेले खड्डे चुकवत असतांना त्याची बाईक खड्यात आदळून पडली आणि पति-पत्नी रस्त्याच्या बाजूला पडले तर गाडीवर बसलेला 10 वर्षांचा मुलगा आणि 15 वर्षांची मुलगी रस्त्याच्या मधोमध पडली त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून येणार्‍या अवजड वाहनाने दुचाकी आणि मुलांना चिरडले. या अपघातात दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला असून पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाठीमागून येणारी गाडी ही कोणती होती तिचा शोध पोलीस घेत आहेत.दरम्यान नाशिक-मुंबई महामार्गावर मागील दोन महिन्यांपासून खड्ड्यांचे साम्राज्य असून संबंधित यंत्रणा जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप केला जात आहे तर या निष्पाप बालकांचा जीव केवळ खड्ड्यांमुळे ���ाला असल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संवेदनशील नागरिकांकडून केली जात आहे.\nश्रमदानातून सापणे ग्रामस्थांनी बांधला पिंजाळ वनराई बंधारा\nदूषित पाण्यामुळे झाला 25 जणांना अतिसार\nजातीचा नव्हे, मातीचा अभिमान घेऊन मोठे व्हा- पंकजा मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/icc-womens-world-t20-india-vs-nz-match/", "date_download": "2018-11-17T10:31:17Z", "digest": "sha1:XFA3TOGMAOXH3RJSSU6CADJSYDIEGBX5", "length": 8900, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिला टी20 विश्वचषक स्पर्धा 2018 : आज भारत वि. न्यूझीलंड आमनेसामने | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहिला टी20 विश्वचषक स्पर्धा 2018 : आज भारत वि. न्यूझीलंड आमनेसामने\nगयाना – आजपासून महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाच्या सामन्यास सुरूवात होणार आहे. भारतीय महिला संघ आज न्यूझीलंड महिला संघाविरूध्दात स्पर्घेतील पहिला सामना खेळणार आहे. विश्वचषकातील पहिला सामना जिंकून भारतीय संघ विजयी सुरूवात करण्यास उत्सुक असेल. भारतीय महिला संघ एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या तुलनेत टी20 क्रिकेटमध्ये प्रभावशाली कामगिरी करू शकला नाही.\nएकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत मागील वर्षी भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र इंग्लंडकडून पराभव स्विकारावा लागला होता. भारतीय संघातील सहा महिला खेळाडू पहिल्यादांच विश्वचषकात सहभागी होत आहेत. मागील पाच टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ केव्हाच अंतिम फेरीत दाखल होऊ शकला नाही. 2009 आणि 2010 मध्ये फक्त भारतीय संघ उपांत्यफेरीत दाखल झाला होता.\nपहिल्यादांच महिला टी20 विश्वचषक स्पर्धा ही पुरूष टी20 विश्वचषक स्पर्धेपासून वेगळी आयोजित केली जात आहे. यापूर्वी महिला आणि पुरूष दोन्ही स्पर्धा एकावेळेस होत असे. विश्वचषक टी20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघ स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड विरूध्द खेळणार आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8.30 वाजता रंगणार आहे.\nआजच्या सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूची निवड खालील खेळाडूमधील होईल.\nभारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), तान्या भाटिया (यष्टीरक्षक), एकता बिष्ट, दयालान हेमलता, मानसी जोशी, वेदा कृष्णमूर्ति, स्मृति मंदाना, अनुजा पाटील, मिताली राज, अरुंधती रेड्डी, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, पूनम यादव.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकाँग्रेसचे नक्षलवाद्यांना समर्थन ; नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल \nNext articleमाउली मंदिर उजळले लक्ष लक्ष दिव्यांनी\nजागतिक कॅडेट बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धा – गुकेश आणि सविताला सुवर्ण\nएटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा : फेडरर-झ्वेरेवमध्ये आज लढत\nप्रो कबड्डी लीग स्पर्धा : गुजरात फॉर्च्यूनजायंट्सचा बंगालवर विजय\nफुटबाॅल : ‘भारत-जाॅर्डन’ यांच्यातील मैत्रीपूर्ण सामना आज\nभारतासमोर आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nमितालीने टाकले ‘विराट-रोहित’ला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-water-mixed-fuel-petrol-pump-81773", "date_download": "2018-11-17T11:42:50Z", "digest": "sha1:M266H23XAJMTEX76TZBSOKN5JTTN4XY5", "length": 17940, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news Water-mixed fuel on petrol pump पेट्रोलपंपावर पाणीमिश्रित इंधन | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nऔरंगाबाद - उस्मानपुऱ्यातील भारत पेट्रोलियमच्या युनिक ऑटो सर्व्हिसेस पंपावर वाहनांत पाणीमिश्रित इंधनचा भरणा होत असल्याने एकच खळबळ उडाली. वाहनधारकांनी पाणीमिश्रित इंधन देत असल्याचा आरोप करून पंप व्यवस्थापक व मालकाला याचा जाब विचारला. यानंतर तेथे मोठा जमाव झाला. हा प्रकार गुरुवारी (ता. नऊ) दुपारी झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती आटोक्‍यात आणली.\nऔरंगाबाद - उस्मानपुऱ्यातील भारत पेट्रोलियमच्या युनिक ऑटो सर्व्हिसेस पंपावर वाहनांत पाणीमिश्रित इंधनचा भरणा होत असल्याने एकच खळबळ उडाली. वाहनधारकांनी पाणीमिश्रित इंधन देत असल्याचा आरोप करून पंप व्यवस्थापक व मालकाला याचा जाब विचारला. यानंतर तेथे मोठा जमाव झाला. हा प्रकार गुरुवारी (ता. नऊ) दुपारी झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती आटोक्‍यात आणली.\nपटेल यांच्या युनिक ऑटो सर्व्हिसेसच्या पंपावर काही वाहनधारक आले. त्यांनी वाहनांत पाणीमिश्रित इंधन देत असल्याचा आरोप केला. पंपावरील नोझलमधून येणारे इंधन चक्क पाणीमिश्रित असल्याची बाब समजताच अनेकजणांनी तेथे गर्दी केली. योगेश कोटगिरे यांनीही याच पेट्रोल पंपावरून आपल्या चारचाकी वाहनात डिझेल भरले; पण वाहन व्यवस्थित चालत नव्हते. त्यामुळे त्यांनी वाहनातील डिझेलची तपासणी केली. त्यात पाणीमिश्रित डिझेल असल्याची बाब समोर आली. हा प्रकार त्य��ंनी पंपव्यवस्थाकांच्या लक्षात आणून दिला. यामुळे पंपचालकही गडबडले.\nदरम्यान, पंपावर इंधन भरलेल्यांनीही तेथून जाण्यापूर्वी आपापल्या वाहनातील पेट्रोल तपासले. त्या वेळी त्यांच्या वाहनातही पाणीमिश्रित पेट्रोल दिसून आले. मयूर पाटील, मोहम्मद सलिक अशा दुचाकी ग्राहकांनीही आपल्या दुचाकीत पाणीमिश्रित पेट्रोल असल्याचा या वेळी आरोप केला. यानंतर पंपावर स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक आले व त्यांनी पंपचालकांना जाब विचारण्यास सुरू केले. दरम्यान, घटनास्थळी सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर व त्यांचे पथक पंपावर बंदोबस्तासाठी आले. यानंतर पेट्रोलपंप असोसिएशनचे अध्यक्ष अकिल अब्बास अली यांनी घटनास्थळी धाव घेतली.\n‘बीपीसीएल’ कंपनीच्या प्रतिनिधीद्वारे पंपावरील पेट्रोल आणि डिझेलच्या टाकीमधील पाणी पूर्णपणे बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय पंपमालक साधना पटेल यांनी घेतला.\nपाणीमिश्रित इंधन मिळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्या. त्यानंतर आम्ही पंपावर आलो. वैधमापनशास्त्र, पुरवठा विभाग व भारत पेट्रोलियमचे अधिकारी पंपावरील इंधनाचे नमुनेही घेत असून, तपासणीही करीत आहेत.\n- गोवर्धन कोळेकर, सहायक पोलिस आयुक्त\nसर्व्हिसिंग व टॅंकरचे लिब्रेशन मोजण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. टॅंकरमधून पाणी पाईपद्वारे काढल्यानंतर पाईपमधील पाणी टॅंकरमध्ये तळाशी राहिले असावे. हे पाणीमिश्रित इंधन तपासून न घेता, थेट पंपावरील टाकीत भरण्यात आले असावे. त्यामुळे टाकीत पाणी वाढले. नोझलचे पाईप टाकीच्या तळाशी असल्याने या नोझलमधून टाकीच्या तळाशी साचलेले पाणी ग्राहकांच्या वाहनात गेले असावे. ती तांत्रिक चूक घडली असावी.\n- अखिल अब्बास पटेल, सचिव, औरंगाबाद पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन\nपाणीमिश्रित इंधनामुळे पंपावरील इंधनविक्री बंद करण्याची वाहनधारकांनी मागणी केली. वादंगाचा प्रकार पाहून व्यवस्थापकाने ही बाब पंपमालक यांना कळविली. यानंतर मालक साधना पाटील पंपावर आल्या. त्यांना वाहनधारकांनी घेराव घातला व पाणीमिश्रित इंधनाबाबत जाब विचारला. ही समस्या पंपाची नसून इंधन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची असल्याचे सांगितले.\nमयूर पाटील हा त्याच पंपावर पेट्रोल भरून महाविद्यालयात गेला; पण येताना वाहनच सुरू होत नव्हते. त्याने पेट्रोल तपासल्य��नंतर त्यात पाणी असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पंपव्यवस्थापकाला त्याने जाब विचारला. या वेळी अन्य वाहधारकांनी पंपाचे पेट्रोल व डिझेल तपासण्याची मागणी केली. व्यवस्थापकाने इंधन तपासले. त्यात पाणी आढळून आले; पण इंधनामध्ये पाणी मुरले कसे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nमेट्रोचे खांब सुरक्षितपणे बांधले जात आहेत का\nपुणे : पौड रस्त्यावरील गुजरात कॉलनी समोरील मेट्रोच्या खांबाचे फाऊंडेशन हे पूर्णपणे पाण्यात असल्याचे गेल्या महिन्यापासून दिसून येत आहे. फाऊंडेशन...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-commodity-rates-market-committeehingolimaharashtra-7621", "date_download": "2018-11-17T11:47:38Z", "digest": "sha1:6NZLIYB4YSFR2C2CPVYDI3VYEXXS5RGU", "length": 15107, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, commodity rates in market committee,hingoli,maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल\nरविवार, 22 एप्रिल 2018\nहिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. २०) हळदीची ४००० क्विंटल आवक झाली. यावेळी हळदीला ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nहिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. २०) हळदीची ४००० क्विंटल आवक झाली. यावेळी हळदीला ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nहिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डावर आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार हे तीन दिवस हळद आवक घेतली जाते. सध्या यंदाच्या हंगामातील हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. अन्य शेतीमालामध्ये गुरुवारी (ता. १९) हरभऱ्याची ९१० क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला ३००० ते ३२५० रुपये क्विंटल असा दर मिळाला. सोयाबीनची ९०० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला ३५०५ ते ३७०५ रुपये क्विंटल असे दर मिळाले.\nनांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १९) येथील बाजार समितीत हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. गुरुवारी हळद कांडीची २५४ क्विंटल आवक झाली. यास ५५०० ते ७००० रुपये क्विंटल असे दर मिळाले. हळद गोळ्याची ८७ क्विंटल आवक झाली. यास ५५०० ते ६५०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. गव्हाची १३ क्विंटल आवक झाली. गव्हाला १६२५ रुपये क्विंटल असे दर मिळाले. हरभऱ्याची ९८ क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला ३१६१ ते ३२०० रुपये क्विंटल असे दर मिळाले.\nपरभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १९) कापसाची ५०० क्विंटल आवक झाली. कापसाला ३००० ते ३१०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. हरभऱ्याची ७० क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला ३२०० ते ३२५० रुपये क्विंटल असे दर मिळाले. सोयाबीनची २० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला ३४०० ते ३५५० रुप��े क्विंटल असे दर मिळाले.\nतुरीची ३० क्विंटल आवक झाली. तुरीला ३५०० ते ३६५० रुपये क्विंटल असे दर मिळाले. गव्हाची १५० क्विंटल आवक झाली. गव्हाला १६०० ते १७०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. ज्वारीची २० क्विंटल आवक झाली. ज्वारीला १६५० ते १७०० रुपये क्विंटल असे दर मिळाले.\nबाजार समिती हळद नांदेड परभणी ज्वारी\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशि��� जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-complaint-four-year-agri-department-maharashtra-7270", "date_download": "2018-11-17T11:48:26Z", "digest": "sha1:LXZGS2CBXZB2JH3T53JJQ57OIQRTE4RH", "length": 17960, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, complaint before four year to agri department, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोगस कृषी विद्यापीठ : कृषी विभागाकडे चार वर्षांपूर्वीच तक्रार\nबोगस कृषी विद्यापीठ : कृषी विभागाकडे चार वर्षांपूर्वीच तक्रार\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे बोगस कृषी विद्यापीठ स्थापन करून त्याअंतर्गत मागासवर्ग खुले कृषी विद्यालय या नावाखाली राज्यभरात जवळपास ४२ कृषी विद्यालये सुरू झाली. त्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक लूट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर चार वर्षांपूर्वीच या बोगस विद्यापीठाचा संस्थापक आणि त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध कृषी विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यातील पाचोरा अशा दोन ठिकाणी पोलिसांत फिर्यादी दाखल झाल्या. पण कारवाईच्या अनुषंगाने दोन्हीही पातळ्यांवर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत.\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे बोगस कृषी विद्यापीठ स्थापन करून त्याअंतर्गत मागासवर्ग खुले कृषी विद्यालय या नावाखाली राज्यभरात जवळपास ४२ कृषी विद्यालये सुरू झाली. त्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक लूट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर चार वर्षांपूर्वीच या बोगस विद्यापीठाचा संस्थापक आणि त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध कृषी विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यातील पाचोरा अशा दोन ठिकाणी पोलिसांत फिर्यादी दाखल झाल्या. पण कारवाईच्या अनुषंगाने दोन्हीही पातळ्यांवर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत.\nअण्णा इसुरेनामक व्यक्ती ही या विद्यापीठाचे संस्थापक असल्याचे सांगितले जाते. राज्यातील काही जिल्ह्यांत तिथल्या लोकांना हाताशी धरून त्याने पद्धतशीरपणे संपर्क ठेवून या विद्यालयाच्या शाखा वाढवल्या. सोलापूर जिल्ह्यातील अनेक ‘दादा’, ‘मामा’, ‘आबा’ यांसारख्या राजकीय नेत्यांच्या हस्ते त्याने या कृषी विद्यालयाची दिमाखात उद्घाटने केली. त्यामुळे साहिजकच विद्यार्थी आणि पालकांचा त्यावर अधिक विश्‍वास बसला. पण या कृषी विद्यालयाच्या मान्यतेबाबत कोणीच चौकशी किंवा खोलात गेले नाही.\nया कृषी विद्यालयाच्या लेटरहेडवर भारत सरकारच्या अधिकृत अशोकस्तंभ या राजमुद्रेच्या चिन्हाचाही वापर केलेला होता. त्यामुळे संशयाचा विषयच राहिला नाही; पण बोगस कृषी विद्यापीठ ज्या भागात स्थापले गेले. त्या अक्कलकोट तालुक्‍यातील कृषी विभागात कार्यरत असणारे पर्यवेक्षक नरेंद्र कल्याणशेट्टी यांना ज्या वेळी तडवळ, कोन्हाळी या भागातील या कृषी विद्यालयासंबंधी संशय आला. तेव्हा चार वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःच या संबंधी कृषी विभागाकडे तक्रार केली. पण आजतागायत त्यांना उत्तर मिळालेले नाही.\nगेल्या चार वर्षांत अनेक विद्यार्थी आणि पालकांची यामध्ये मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले. सोलापुरात संभाजी मस्के आणि पाचोऱ्यात संजय पाटील यांनी इसुरे याच्यावर २०१५ मध्ये गुन्हे दाखल केले. पण पुढे काहीच कारवाई झाली नाही. शिवाय विद्यार्थी आणि पालकांपैकीही अद्याप कोणीच पुढे आलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण आणि त्याचा तपास जैसे थेच आहे.\nविद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाची सहल\nया कृषी विद्यापाठाशी संबंधित कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासाचा भाग म्हणून राज्यातील अनेक भागांत कृषी सहली घ��वून आणण्यात आल्या. विशेष म्हणजे राज्यातील एका कृषी विद्यापीठाचीही सहल या विद्यार्थ्यांना घडवून आणण्यात आली. पण तरीही ‘त्या’ कृषी विद्यापीठाला या कृषी विद्यालयाचा संशय येऊ नये, याबाबतही आश्‍चर्य व्यक्त होत आहे.\nसोलापूर कृषी विद्यापीठ कृषी विभाग जळगाव भारत अक्कलकोट\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी ज���मतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kharip-planning-yavatmal-maharashtra-9038", "date_download": "2018-11-17T11:45:58Z", "digest": "sha1:MM2CW3CNTEEI4SZZHIUGYJFXXB4KWEX4", "length": 15316, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, kharip planning, yavatmal, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयवतमाळमध्ये खरिपात तुरीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज\nयवतमाळमध्ये खरिपात तुरीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज\nगुरुवार, 7 जून 2018\nयवतमाळ : खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेरणीपूर्वी मशागतीच्या कामांची लगबग सुरू झालेली पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील यंदा नऊ लाख ११ हजार हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. मात्र या खरिपात कापसाच्या क्षेत्रात मोठी घट दाखविण्यात आलेली आहे, तर तूर पिकांचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाजही कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.\nयवतमाळ : खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेरणीपूर्वी मशागतीच्या कामांची लगबग सुरू झालेली पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील यंदा नऊ लाख ११ हजार हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. मात्र या खरिपात कापसाच्या क्षेत्रात मोठी घट दाखविण्यात आलेली आहे, तर तूर पिकांचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाजही कृषी विभागाच्या वती��े वर्तविण्यात आला आहे.\nजिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १३ लाख ५१ हजार ९६६ हेक्‍टर आहे. त्यातील नऊ लाख ६० हजार ५०० हेक्‍टर जमीन लागवड योग्य आहे. त्यामधील साधारणत: नऊ लाख हेक्‍टरवर दरवर्षी खरीप हंगामाची पेरणी केली जाते. यंदा ही मागील वर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात फार बदल झालेला दिसत नाही. कृषी विभागाने नऊ लाख ११ हजार हेक्‍टरवर खरीप पेरणीचे नियोजन केलेले आहे.\nमागील वर्षी कापसावर झालेला बोंड अळीचा प्रादुर्भाव व फवारणीमुळे झालेला शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू अशा अनेक बाबींमुळे यंदा कापसाचे लागवड क्षेत्र तब्बल ५० हजार हेक्‍टरने घटले आहे. कापसावर येणारी कीड -रोग व खर्च त्यातुलनेत मिळणारा हमीभाव यामुळे पेरणी क्षेत्रात बराच फरक पडेल, अशी शक्‍यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. कापूस जिल्ह्यातील प्रमुख व नगदी पीक असले, तरी सातत्याने आलेल्या संकटामुळे यंदा कपाशीच्या पेरणी क्षेत्रात ५० हजार हेक्‍टरने घट झालेली आहे. त्यातुलनेत तुरीच्या पेरणी क्षेत्रात ३५ हजार तर सोयाबीनच्या पेरणीक्षेत्रात १५ हजार हेक्‍टरने वाढ आहे.\nखरीप हंगामातील पेरणीचे नियोजन (आकडे हेक्‍टरमध्ये) ः कापूस ः ४,२७,१५०, सोयाबीन ः २,६९,१९८, तूर ः १, ५४, ५२०, ज्वारी ः २५,३४०, उडीद ः ९,१९८, मूग ः ९,३५४.\nयवतमाळ खरीप तूर कृषी विभाग बोंड अळी कापूस सोयाबीन उडीद मूग\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/price-will-get-high-for-petrol-and-diesel/", "date_download": "2018-11-17T11:39:11Z", "digest": "sha1:V2YKG4AID675TC645I3YZFTT2U2WW5JG", "length": 19068, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "यूपीए सरकारच्या काळातही नव्हतं इतकं पेट्रोल-डिझेल महागणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी दोन विशेष रेल्वे स��डणार\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nयूपीए सरकारच्या काळातही नव्हतं इतकं पेट्रोल-डिझेल महागणार\nकर्नाटक निवडणुकीपूर्वी असलेले मार्जिन कायम ठेवायचे असेल तर तेल कंपन्यांना पेट्रोल लिटरम��गे ४.५० रुपयांनी तर डिझेल लिटरमागे ४ रुपयांनी महाग करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे हा इंधन दरवाढीचा बॉम्बगोळा कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पेट्रोल नव्वदी पार करेल. डिझेलचा भावही एंशीच्या पुढे सरकेल. एवढी भाववाढ तर यूपीए सरकारच्या काळातही झाली नव्हती अशी टीका आता सोशल मीडियावर सुरू आहे.\nगुरुवारी पेट्रोलचा दर प्रति लिटर ८३.१६ इतका होता. तो आज २९ पैशांनी वाढून ८३.४५ इतका झाला आहे. तर गुरुवारी डिझेलचा दर प्रति लिटर ७१.१२ इतका होता. जो आज ३० पैशांनी वाढून ७१.४२ इतका झाला आहे. कर्नाटक निवडणूक झाल्यानंतर सलग चौथ्या दिवशी ही वाढ झाली आहे.\nकर्नाटक निवडणुकीची धामधूम संपताच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल कंपन्यांनी सोमवारीच पेट्रोल व डिझेलचे दर वाढवले होते. त्यानंतर चार दिवसांत पेट्रोल ६९ पैशांनी वाढले आहे. यात आज पुन्हा २२ पैशांची वाढ झाली. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. चार दिवसांत डिझेलच्या दरात ८६ पैसे प्रतिलिटर वाढ झाली आहे. यात आज पुन्हा २२ पैशांची भर पडली. ही वाढही पाच वर्षांतील उच्चांकी आहे.\nआंतरराष्ट्रीय बाजारात काल कच्च्या तेलाच्या भावात प्रचंड वाढ झाली. गुरुवारी एका बॅरलचा भाव ८० डॉलर्सच्या पुढे गेला होता. तेल कंपन्यांचे सकल विपणन मार्जिन कर्नाटक निवडणुकीपूर्वी २.७ रुपये प्रतिलिटर एवढे होते. हेच मार्जिन कायम ठेवायचे असेल तर तेल कंपन्यांना तात्काळ पेट्रोल ४.५० रुपये तर डिझेल ४ रुपयांनी महाग करणे भाग आहे.\nइंधन दरात वाढ झाली की महागाईच्या वणव्यात तेल ओतले जाणार आहे. अगोदरच नोटाबंदी व बँकांच्या घोटाळय़ामुळे बाजाराला शैथिल्य आले आहे. त्यात इंधन दरवाढ झाल्यास पेट्रोल नव्वदी पार करेल. डिझेलचा भावही एंशीच्या पुढे सरकेल. पर्यायाने सर्वसामान्यांच्या खिशालाच कात्री लागणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिंदुस्थानचे हिमंता बिस्वा बॅडमिंटन आशिया कॉन्फेडेरशनच्या उपाध्यक्षपदी\nपुढील‘बिग बॉस’ पोलीस ठाण्यात\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/soroo-c2c-16gb-mp3-player-purple-price-pm29b4.html", "date_download": "2018-11-17T11:10:26Z", "digest": "sha1:ACO2ZLAI25QHT43VOP53PQIZUPXIGAGX", "length": 13996, "nlines": 333, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सूरू कॅ२क १६गब पं३ प्लेअर पूरपले सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसूरू पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसूरू कॅ२क १६गब पं३ प्लेअर पूरपले\nसूरू कॅ२क १६गब पं३ प्लेअर पूरपले\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसूरू कॅ२क १६गब पं३ प्लेअर पूरपले\nसूरू कॅ२क १६गब पं३ प्लेअर पूरपले किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सूरू कॅ२क १६गब पं३ प्लेअर पूरपले किंमत ## आहे.\nसूरू कॅ२क १६गब पं३ प्लेअर पूरपले नवीनतम किंमत Jun 14, 2018वर प्राप्त होते\nसूरू कॅ२क १६गब पं३ प्लेअर पूरपलेफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसूरू कॅ२क १६गब पं३ प्लेअर पूरपले सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 190)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसूरू कॅ२क १६गब पं३ प्लेअर पूरपले दर नियमितपणे बदलते. कृपया सूरू कॅ२क १६गब पं३ प्लेअर पूरपले नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसूरू कॅ२क १६गब पं३ प्लेअर पूरपले - वापरकर्तापुनरावलोकने\nठीक आहे , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसूरू कॅ२क १६गब पं३ प्लेअर पूरपले - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसूरू कॅ२क १६गब पं३ प्लेअर पूरपले वैशिष्ट्य\nसुपपोर्टेड फॉरमॅट्स Mp3, WMA\nप्लेबॅक तिने 4 hour\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 8994 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 161 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\nसूरू कॅ२क १६गब पं३ प्लेअर पूरपले\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/124-vidarbha-nagpur/7609-storm-warning-in-eastern-vidarbh", "date_download": "2018-11-17T10:35:07Z", "digest": "sha1:JQRSWW6JAD7MKQSPCFNBY2HLXTZSNBER", "length": 7527, "nlines": 142, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सावधान: पूर्व-विदर्भात पावसाचा जोर वाढणार - हवामान खाते - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसावधान: पूर्व-विदर्भात पावसाचा जोर वाढणार - हवामान खाते\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nपूर्व-विदर्भात २७ आणि २८ ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पूर्व-भारतात तयार झालेल्या एका कमी दाबाच्या पट्टा तयार झाल्याने ही शक्यता वर्तवली जात आहे.\nमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हवामान खात्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.\nयामुळे या दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.\nपावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते ज्यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटू शकतो. म्हणूनच नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध राहावे.\nया दरम्यान नागपूर, वर्धा, अमरावती, नांदेड, हिंगोली आणि वाशीम जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात हलक्या पावसाची शक्यता असणार आहे.\nराज्यातल्या इतर भागातील हवामानात विशेष बदल होणार नाही. २८ ऑगस्ट नंतर पुढचे काही दिवस राज्यात पुन्हा पाऊस कमी होणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे.\nश्रीलंकेत पावसाचं थैमान, 91 जणांचा मृत्यू\nया कारणासाठी इंदौरमध्ये लावण्यात आलं 2 तरुणांचं लग्न\nदुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाडा आणि विदर्भाला दिलासा\nहा पावसाळा की हिवाळा\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Offers-to-corporators-to-selection-mayor-in-kolhapur/", "date_download": "2018-11-17T10:47:17Z", "digest": "sha1:UX7J23C3H4T3FPQJURAEEE3ZMJQLH4O4", "length": 10965, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाठिंबा द्या अ���् कोटीची उड्डाणे घ्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पाठिंबा द्या अन् कोटीची उड्डाणे घ्या\nपाठिंबा द्या अन् कोटीची उड्डाणे घ्या\nकोल्हापूर : सतीश सरीकर\nपक्षाचा शिक्‍का असला तरी गल्लीतील निवडणूक असल्याने उमेदवाराचे ‘स्वकर्तृत्वच’ महत्त्वाचे असते. त्याच्या जोरावरच नगरसेवक निवडून येतात, असे सांगितले जाते. तरीही सामान्य नगरसेवकाची दखल पक्षीय पातळीवर घेतली जात नाही. मिरवणार्‍यांचा आणि कारभार्‍यांचा मात्र रुबाब असतो. कोल्हापूर महापालिकेतील काही वर्षे त्याला अपवाद नव्हती. मात्र, आता विरोधी पक्ष स्ट्राँग असल्याने सत्ताधार्‍यांसह विरोधकांतील नगरसेवकांनाही ‘अच्छे दिन’ आल्याची चर्चा आहे. महापौरपदाची निवडणूक अत्यंत चुरशीने होणार असल्याने एकेका मताला ‘मोल’ प्राप्त झाले आहे. परिणामी ‘पाठिंबा द्या अन् कोटीची उड्डाणे घ्या’ अशा बेधडक ‘ऑफर’ नगरसेवकांसाठी खुल्या झाल्या आहेत.\nमहापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काठावरचे बहुमत असल्याने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यात आले आहे. भाजप-ताराराणी आघाडीविरोधी बाकावर आहे. सत्ताधारी व विरोधकांत टोकाची ईर्ष्या आहे. त्यावरून त्यांच्यात सभागृहात नेहमीच संघर्षाची ठिणगी पडते. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक एकमेकांशी बोलणे लांबच, साधे बघून हसतही नाहीत, हे वास्तव आहे. आता तर सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महापौरपदाची निवडणूक ‘प्रतिष्ठेची’ केली आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एकमेकांपासून चार हात लांबच राहत आहेत.\nकितीही नाही म्हटले तरी प्रत्येक नगरसेवकाने निवडून येण्यासाठी ‘खर्च’ केलेलाच आहे. महापालिकेत आल्यावर खर्च निघेल अशी अनेकांची अपेक्षा होती; परंतु गेल्या अडीच वर्षांतील स्थिती पाहता का म्हणून इतका पैसा खर्च करून नगरसेवक झालो, असे काहीजण महापालिका चौकात बोलून दाखवतात. साहजिकच त्यांना खर्च ‘वसूल’ करायचा आहे, हे स्पष्ट होते. मात्र, त्या पद्धतीचे ठराव किंवा प्रस्ताव नसल्याने गप्प राहण्याशिवाय पर्याय नाही. कारभारी नगरसेवक मात्र ‘हात मारून रिकामे’ होत असल्याचे अनेक नगरसेवक उघड्या डोळ्याने पाहत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातील नगरसेवकांत तीव्र नाराजी आहे. अडीच वर्षे संपले तरी काहीही हातात पडले नसल्याने अनेकजण घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या ऑफरची चाचपणी केली जात आहे. जास्तीत जास्त काय होणार आहे असे म्हणून काय होईल ते होईल... बघू नंतर म्हणून ऑफरबाबत विचार करत असल्याचे नगरसेवक सांगत आहेत.\nभाजप - ताराराणी आघाडीच्या वतीने भाजपचाच महापौर करण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थायी समिती सभापती निवडणुकीत केलेल्या खेळीची पुनर्रचना होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नगरसेवकांना कोटीच्या उड्डाणाच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. त्यानुसार वाटाघाटीही सुरू आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई झाल्यास ठामपणे पाठीशी राहण्याची ग्वाही दिली जात आहे. तसेच पोटनिवडणूक लागल्यास पुन्हा निवडून आणण्याची तयारीही दाखविण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेतील काही नगरसेवक धाडस करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, तर काँग्रेसच्या वतीनेही कोणत्याही स्थितीत महापालिकेतील सत्ता हातातून जाऊ नये यासाठी व्यूहरचना आखली जात आहे.\nविधान परिषदेवेळी मोठी किंमत\nविधान परिषद निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांना मतदानाचा हक्‍क असतो. कोल्हापूर जिल्ह्यातून फक्‍त 382 मतदान असल्याने विजयासाठी एकेक मत महत्त्वपूर्ण असते. त्यासाठी ‘अर्थ’पूर्ण चर्चा होते. परिणामी नगरसेवकाला विधान परिषद निवडणुकीवेळी ‘मोठी किंमत’ असते; परंतु सहा वर्षांतून एकदाच नगरसेवकांसाठी ही नामी ‘संधी’ येते. त्यातच त्यांना काय हात धुऊन घ्यायचे ते घ्यावे लागतात, अन्यथा पुढील विधान परिषदेच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागते. महापालिकेच्या विद्यमान सभागृहातील नगरसेवकांना पुढील विधानसभेत मतदान करण्याची संधी येणार नसल्याने हे नगरसेवक गांभीर्याने विचार करत आहेत. परिणामी आताच मिळवून रिकामे होऊया... असे नगरसेवक खासगीत बोलत आहेत.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Bhujbal-KEM-hospital-stay-extended-for-two-more-days/", "date_download": "2018-11-17T10:52:05Z", "digest": "sha1:S3MYRK4LUCACXTGTP5YGJFZ4C35BGO5C", "length": 4901, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भुजबळांचा केईएममधील मुक्काम वाढला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भुजबळांचा केईएममधील मुक्काम वाढला\nभुजबळांचा केईएममधील मुक्काम वाढला\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी छगन भुजबळ यांच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी त्यांचा केईएम रुग्णालयातील मुक्काम आणखी दोन दिवस वाढला असल्याची सुत्रांकडून मिळाली. भुजबळ स्वादूपिंडाच्या आजाराने त्रस्त असून ते आता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच डिस्चार्ज घेऊन घरी जाऊ शकणार आहेत. दरम्यान, भुजबळ हे सोमवारी सकाळी फेसबूक लाईव्हद्वारे सर्मथकांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र तोे रद्द करण्यात आला.\nदिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी काळ्या पैशांच्या कायद्याखाली अटकेत असलेल्या छगन भुजबळांनी जामीन मिळावा म्हणून अनेक प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम रद्द केले आणि त्याचा फायदा घेत आपली जामिनावर मुक्तता करावी, अशी मागणी भुजबळ यांनी न्यायालयाकडे केली.\nभुजबळांचे वय लक्षात उच्च न्यायालयाने त्यांना पाच लाखांचा जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई सोडू नये, बोलावण्यात येईल तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे, गुन्ह्यातील साक्षीदारांना प्रभावित न करणे, अशा अटींवर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पा��ील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pomegranate-breed-issue-tests-beginn-national-seminor/", "date_download": "2018-11-17T10:50:12Z", "digest": "sha1:NGC3TW2HKL5THBFKX6HPNTTDPQCN3YIK", "length": 8067, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तेल्या रोगाला बळी न पडणार्‍या डाळिंब जातीच्या चाचण्या सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › तेल्या रोगाला बळी न पडणार्‍या डाळिंब जातीच्या चाचण्या सुरू\nतेल्या रोगाला बळी न पडणार्‍या डाळिंब जातीच्या चाचण्या सुरू\nडाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर शेतकर्‍यांनी घाबरून न जाता त्याला तत्काळ आळा घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. तेल्या रोगाला बळी पडणार नाही, अशा डाळिंबाच्या जातीच्या चाचण्या घेण्याचे काम सध्या सुरू आहे. पुढील काही वर्षांत त्याच्या यशस्वी चाचण्यांनंतर शेतकर्‍यांना लागवडीस देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी दिली.\nअखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या दोन दिवसांच्या वार्षिक अधिवशेनात त्या ‘डाळिंबमधील अजैविक ताण, समस्या आणि उपाय’ या विषयावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (एमपीकेव्ही) विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे हे होते. या वेळी व्यासपीठावर डॉ. नीलेश गायकवाड, एमपीकेव्हीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष कुलकर्णी व डॉ. किरण सूर्यवंशी उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी संघाच्या पदाधिकार्‍यांसह शेतकरीवर्ग उपस्थित होता. राज्यात तेल्या रोगाला बळी पडणार नाही अशी एकही डाळिंबाची जात सध्या नाही. एकाच जातीची लागवड असल्यास तेल्यासह अन्य जीवाणूंची बागेतील फळांवर झपाट्याने वाढ होते; तसेच शेतावर एकाच जातीच्या डाळिंबाची सलग लागवड करण्याऐवजी दोन जातींच्या लागवडीस प्राधान्य दिल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्या दृष्टीने शेतकर्‍यांनी नियोजन करण्यची गरज असल्याचेही डॉ. शर्मा म्हणाल्या.\nडॉ. संतोष कुलकर्णी म्हणाले की, आरोग्यदृष्ट्या डाळिंबाचे महत्त्व लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे. तसे झाल्यास वाढत्या उत्पादनातून डाळिंब ज्यूस तयार करून त्याचे मार्केटिंग केल्यास सध्याच्या घटलेल्या बाजारभावाची चिंता भेडसावणार नाही आणि डाळिंबांचा खप वाढून शेतकर्‍यांना अधिक रक्कम मिळण्यास मदत होईल. इस्राईलमध्ये डाळिंब ज्यूसची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून आपल्याकडेही त्यास भरपूर वाव आहे.\nअध्यक्षपदावरून बोलताना डॉ. किरण कोकाटे म्हणाले की, डाळिंबाच्या काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि प्रक्रिया या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. जागतिक बाजारातून भारतीय डाळिंबास चांगली मागणी आहे; त्यामुळे सध्या भाव पडले असले म्हणून शेतकर्‍यांनी खचून न जाता मालाचा दर्जा चांगला ठेवण्यावर अधिक भर द्यायला हवा. कारण निर्यात वाढायची असेल तर डाळिंबाच्या उत्तम प्रतीबाबत कोणतीही तडजोड करता कामा नये.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://12chyabhaavaat.com/category/entertainment/", "date_download": "2018-11-17T11:48:17Z", "digest": "sha1:DUBNDSTJUPES4VGAD67YO6OEXEMTQPCO", "length": 11610, "nlines": 113, "source_domain": "12chyabhaavaat.com", "title": "Entertainment Archives - 12ChyaBhaavaat.com", "raw_content": "\nहायकोर्टाच्या न्यायाधीशांची मुलगी आहे शिल्पा शिंदे, जाणून घ्या बिग बॉस 11 च्या विनरबद्दल महत्त्वाच्या गोष्टी\nबिग बॉस 11 च्या ट्रोफीवर मराठमोठी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आपलं नाव कोरलं आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या रिअॅलिटी शोमध्ये शिल्पाला हिना खानने तगडी टक्कर दिली होती. शेवटपर्यंत या शोचा विजेता कोण होणार हे सांगणं कठीण होतं. पण अखेरीस शिल्पा शिंदेने बिग बॉस 11चं जेतेपद\n१० मजेशीर फोटोज ; जे तुम्हाला लक्ष देऊन पहायला भाग पाडतील\nआपण २०१८ मध्ये येऊन पोहोचलो आहोत. मागच्यावर्षी आपल्याला अनेक मजेशीर गोष्टी पाहायला मिळाल्या असतील. त्यातीलच एक आहे ऑप्टीकल इल्युजनचे काही फोटोज्. एका न��रेत पाहिल्यावर आपल्याला हे फोटो नक्की काय आहेत ते कळणार नाही. आता हा फोटो बघा ना, एवढ्या मोठ्या श्वनाचे तोंड एवढे लहान कसे\nअशी रंगली आराध्या बच्चनची 6वी बर्थडे पार्टी. पहा खास फोटोज\n16 नोव्हेंबर 2011 ला जन्मलेली आराध्या आता 6 वर्षाची झाली आहे. तिच्या 6व्या बर्थडे निमित्त बच्चन परिवाराने खास पार्टीचे आयोजन केले होते. चला फोटो च्या माध्यमातून पाहू कशी झाली आराध्याची बर्थडे पार्टी. अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून आराध्याचा फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या\nया १० साऊथ स्टार्सच्या बायकोंसमोर बॉलीवूड च्या बड्या अभिनेत्री सुद्धा फिक्या पडतील.\n1. रजनीकांत आणि लता रंगचारी रजनीकांत हे लता रंगचारी यांच्या सोबत विवाहबद्ध झालेले आहेत, ज्या एथिराज कॉलेज च्या विद्यार्थिनी होत्या आणि त्यांच्या कॉलेज मॅगझीनसाठी त्या रजनीकांत यांची मुलाखत(Interview) घेण्यासाठी आल्या होत्या. 26 फेब्रुवारी 1981 रोजी त्यांचा विवाह सोहळा आंध्र प्रदेश मधील तिरुपती येथे पार पडला\nजितेंद्र आणि हेमा मालिनीचे लग्न मोडण्यासाठी गेला होता धर्मेंद्र, पुढे काय झाले हे वाचून धक्का बसेल.\nबॉलीवूड मध्ये असाही एक काळ होता जेंव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लव्ह-अफ़ैअरच्या बातम्या वृत्तपत्रातून नेहमी झळकत होत्या. पण हेमा मालिनी यांच्या आई, जया चक्रवर्ती यांना त्या दोघांचं सोबत असणं बिलकुल आवडत नव्हतं आणि त्याच कारण होतं धर्मेंद्र यांचं वैवाहिक जीवन. जया चक्रवर्ती यांना आपल्या\nअभ्यासात ‘ढ’ असणार्‍या शीतलीच्या रियल लाईफ हुशारी बद्दल वाचून थक्क व्हाल.\nछोट्या पडद्यावरील लागीर झालं जी ही मालिका रसिकांना भावते आहे. या मालिकेची लोकप्रियता नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यातही पाहायला मिळाली. या सोहळ्यातील बहुतांशी पुरस्कार पटकावून लागीर झालं जी या मालिकेनं पटकावली. त्यामुळे रसिकांना ही मालिका, मालिकेची कथा आणि मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा किती भावते यावर जणू शिक्कामोर्तबच\nपहा एकेकाळी गॅरेज मध्ये राहणार्‍या आनिल कपूर चा संघर्षमय प्रवास.\nझक्कास अभिनेता अनिल कपूर बॉलिवूडचा असा अभिनेता आहे, ज्याच्यावर वाढत्या वयाचा काहीही परिणाम होत नाही. साठीतही त्याच्यात यंगस्टर्सप्रमाणे एनर्जी आहे. अनिल कपूरने ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटात एक छोटीशी भूम���का साकारून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. हार्डवर्क आणि जबरदस्त अदाकारीच्या जोरावर त्याने बी-टाउनमध्ये स्वत:चे एक वेगळेच\nमशहूर पाकिस्तानी सीतारे जिन्होंने अपनी बहन से ही कर ली शादी, देखिए तस्वीरें\nपाकिस्तान में ऐसी कई हस्तियां हैं जिन्होंने अपनी बहन को ही अपना हमसफर बनाया हालांकि ऐसा कहकर हम किसी समुदाय की भावना काे ठेस पहुंचाना नहीं चाहते हैं हालांकि ऐसा कहकर हम किसी समुदाय की भावना काे ठेस पहुंचाना नहीं चाहते हैं यह एक जानकारी भर है जिसे हम आपके साथ साझा कर रहे हैं यह एक जानकारी भर है जिसे हम आपके साथ साझा कर रहे हैं वैसे आज के दौर\nNews ‘त्या’ ट्वीटमुळे हार्दिक पंड्यावर FIR चा आदेश दिला, तरीही त्याला काहीच होणार नाही.\t0 Comments\nNews १ नाही,२ नाही तब्बल ५ रण आऊट..’या’ मॅचच्या विकेट्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल\nViral महात्मा गांधींच्या त्या Viral फोटोमागचे सत्य, जे आजही लोकांना माहीत नाही.\t0 Comments\nNews पहा कसे ओळखायचे बनावट GST बिल. याप्रकारे आपली फसवणूक रोखू शकता.\nEditorial ‘अंगात येणं’ हा प्रकार नेमका काय आहे पहा काय आहे याचे कारण.\nNews ‘त्या’ ट्वीटमुळे हार्दिक पंड्यावर FIR चा आदेश दिला, तरीही त्याला काहीच होणार नाही.\t0 Comments\nNews १ नाही,२ नाही तब्बल ५ रण आऊट..’या’ मॅचच्या विकेट्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल\nViral महात्मा गांधींच्या त्या Viral फोटोमागचे सत्य, जे आजही लोकांना माहीत नाही.\t0 Comments\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/564-narendra-modi?start=20", "date_download": "2018-11-17T10:41:33Z", "digest": "sha1:6OSITDINDHVVJP27R3QYRXTFYLGGQVD4", "length": 5101, "nlines": 111, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "narendra modi - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\nनोटाबंदीला 2 वर्षं पूर्ण... निर्णय योग्य की अयोग्य\nपाकच्या कुरापतीला भारताचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानच्या 4 जणांचा मृत्यू तर 11 जण जखमी\nपाकिस्तानकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यात 4 जवान शहिद, आपल्याकडे असलेले मिसाईल्स फक्त 26 जानेवारीला प्रदर्शन करण्यापुरतेच\nभारतात 'उघड्यावर' बसणाऱ्यांची संख्या ४० टक्क्यांनी घटली- मोदी\nभारतीय वायुदलाचे मार्शल अर्जन सिंह यांचं निधन\nमतदारांचा मोदींना दणका, लोकसभा निवडणुकीत ‘विजय’ काँग्रेसचं\nमी भाषणात काय बोलावे \nमोदींचा ईस्ट लेक��र फेरफटका आणि चाय पे चर्चा\nमोदींची भेट घेण्यासाठी निघालेल्या तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात\nराजीव गांधींच्या जयंतीनिमित्त दिग्गजांनी वाहिली आदरांजली...\nराहुल गांधींची झप्पी झाली ट्रोल...\nराहुल गांधींचे ट्विटरद्वारे मतदारांना आवाहन\nराहुल गांधीला ट्रोलरर्सने केले हैराण, सोशल मीडियावर jokesचा भडीमार\nराहूल गांधींना वाढदिवसानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा...\nलाल किल्ला गद्दारांनी बांधलाय मग पंतप्रधान मोदी किल्ल्यावर तिरंगा फडकवणे सोडणार का\nलोकासांगे ब्रह्मज्ञान; आणीबाणीवरुन राज ठाकरेंचं नवे व्यंगचित्र...\nशिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन दिल्या शुभेच्छा\nस्वातंत्र्य दिनिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण Live...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports/7070-fifa-world-cup-2018-kanes-late-header-helps-england-win-against-tunisia", "date_download": "2018-11-17T10:30:20Z", "digest": "sha1:CQBATXRKEWFIAS3JZQRAQNKPDXKZ6YTV", "length": 5559, "nlines": 122, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "#FifaWorldCup2018 इंग्लंडची ट्युनिशियावर मात, कर्णधार हॅरी केन ठरला विजयाचा शिल्पकार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#FifaWorldCup2018 इंग्लंडची ट्युनिशियावर मात, कर्णधार हॅरी केन ठरला विजयाचा शिल्पकार\nफुटबॉल विश्वचषकाचे सामने उत्तरोत्तर चांगलेच रंगत जात आहेत. आज जी गटातला ट्युनिशिया वि इंग्लंड यांच्यातील सामना इंग्लंडने जिंकला आहे. इंग्लंडने ट्युनिशियावर 2-1 अशी मात करून, फिफा विश्वचषकात शानदार विजयी सलामी दिली.\nइंग्लंडसाठी दोन्ही गोल कर्णधार हॅरी केन केल्याने तो या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.\nअकराव्या मिनिटाला अॅशली यंगच्या कॉर्नर किकवर जॉन स्टोन्सचा हेडर ट्युनिशियाचा गोलरक्षक हासेनन थोपवला. पण चेंडू हॅरी केनच्या दिशेनं उडाला. त्यानं तो चेंडू नेमका गोलपोस्टमध्ये धाडला. मग 35 व्या मिनिटाला फरजानी सासीनं पेनल्टी किकवर ट्युनिशियाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर हॅरी केननं एन्जुरी टाईममध्ये इंग्लंडचा दुसरा गोल झळकावला.\nइंग्लंडने २-१ असा सामना जिंकत ट्युनिशियाला मात दिली. इंग्लंडसाठी दोन्ही गोल कर्णधार हॅरी केन याने केले. तो या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.\nया विजयामुळे जी गटात इंग्लंड आणि बेल्जियम पहिल्या स्थानावर आहेत.\n#FifaWorldCup2018 स्व���डनचा दक्षिण कोरियावर विजय...\nआता फिव्हर 'फिफा विश्वचषक फुटबॉल'चा...\nक्रेझी फॅनचे 'फिफा फिव्हर' .....\n#FiFaWorldCup2018 सामन्याच्या अंतिम क्षणी गोल करत उरुग्वेने पटकावला विजय...\n#FiFaWorldCup2018 पोर्तुगाल आणि स्पेनची बरोबरी, रोनाल्डोची हॅटट्रिक\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/home-entry-way/", "date_download": "2018-11-17T10:51:49Z", "digest": "sha1:SMWHMIG2XUFZNRYFQD4JF24HV4VDZTDP", "length": 20556, "nlines": 267, "source_domain": "www.saamana.com", "title": "घराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये ���िसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nघराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला\nप्रवेशद्वार कोणत्या दिशेला असावे हे जाणून घेण्यापेक्षा या प्रवेशद्वारावर काय लावले म्हणजे ते शुभ फल देईल ते जाणून घेणे जास्त गरजेचे आहे. वास्तुशास्रानुसार गेटवर काही शुभ वस्तू, शुभ चिन्हे लावली तर घरात सुख–समृद्धी नांदते असे म्हटलेले आहे.\nवास्तुशास्रानुसार घराचे प्रवेशद्वार अतिशय महत्त्वपूर्ण असते. येथूनच सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत असतात. त्यामुळे येथेच योग्य ती खबरदारी घेतलेली असेल तर नकारात्मक ऊर्जा घरात शिरू शकणार नाही. घराचे प्रवेशद्वार म्हणजे मेन एन्टरन्स उत्तर दिशेकडे असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा सतत येत राहाते असे वास्तुशास्रात नमुद करण्यात आले आहे. या शास्रानुसार दक्षिण दिशा ही नरकाची दिशा मानली गेलेली आहे. त्यामुळे या दिशेला घराचे प्रवेशद्वार असेल तर घरातील कर्त्या पुरुषासाठी नरकाचे द्वार खुले होते असा समज आहे.\nप्रवेशद्वार उघडताना किंवा बंद करताना त्याचा आवाज होता कामा नये. कारण आवाज येत असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा झटकन शिरते. आवाज करणारे प्रवेशद्वार असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायला पाहिजेत. दुसरे म्हणजे प्रवेशद्वारावर नेहमी चांगला प्रकाश पडत राहिला पाहिजे. म्हणजे दरवाजा लोकांना चांगला दिसला पाहिजे. यासाठीच प्रवेशद्वारावर लख्ख प्रकाश देणारा दिवा लावणे शुभ असते. घराच्या मुख्य दरवाजावर घरातल्या प्रमुखाचे नाव असलेली पट्टी छान अक्षरात लावायलाच हवी. कारण त्यामुळेही घरात सकारात्मकता नांदते. हे नाव साध्या आणि सरळ अक्षरांत असावे. ते सहज वाचता आले पाहिजे.\n‘भविष्या’साठी केवळ राशीवर अवलंबून राहाल तर फसाल\nकाचेची भांडी : घराच्या प्रवेशद्वाराजवळ पाण्याने भरलेल��� मोठे भांडे ठेवायचे. त्यात सुवासिक ताजे फूल ठेवायचे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.\nतोरण : घरातल्या कर्त्या पुरुषाने आपल्या हाताने पिंपळाच्या, अशोकाच्या किंवा आंब्याच्या पानांचे तोरण बनवून प्रवेशद्वारावर टांगले पाहिजे.\nलक्ष्मी माता : बऱ्याचजणांच्या प्रवेशद्वारावर लक्ष्मी माता किंवा कुबेराचे छायाचित्र लावलेले असते. वास्तुशास्रानुसार तसे करणे खूपच चांगले असते. कारण त्यामुळे घरात धनधान्याची कधीच कमतरता पडत नाही.\nलक्ष्मीची पावले : लक्ष्मी मातेच्या चित्रांप्रमाणेच प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावलेही लावता येतील. ही पावले रांगोळीने किंवा सिंदूराने बनवली तर आणखी उत्तम. यामुळे घरात समृद्धी कायम नांदते म्हणतात.\nशुभ लाभ : लक्ष्मीच्या पावलांबरोबरच सिंदुराने प्रवेशद्वारावर दोन्हीकडे (आतून बाहेरून) ‘शुभ लाभ’ असे लिहायचे. यामुळे घर वाईट नजरांपासून वाचवता येते.\nस्वस्तिक : प्रवेशद्वारावर स्वस्तिकचे चिन्ह लावले असेल तर घरात सौभाग्य नांदते. हे स्वस्तिक चिन्हही सिंदुराने बनवले तर जास्त चांगले.\nआयुष्यात एकदा तरी शनिची साडेसाती यावी\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलतक्रारदारच निघाला आरोपी बारा लाखांच्या लुटमारीचा बनाव\nपुढीलअटक मल्ल्याच्या पथ्यावर; हिंदुस्थानात आणण्यावर प्रश्नचिन्ह\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनिरागस नात्याची घट्ट वीण…\nदेव नवसाला पावतो का\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुण��ंना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/halal-movie-contravercy-in-pune/", "date_download": "2018-11-17T11:52:49Z", "digest": "sha1:FS6L733AWQZRPNKOKOKCOZ6AZINFLOZB", "length": 7947, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हलाल सिनेमाच्या फलकांना अवामी विकास पार्टी च्या कार्यकर्त्यांनी फासले काळे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहलाल सिनेमाच्या फलकांना अवामी विकास पार्टी च्या कार्यकर्त्यांनी फासले काळे\nपुणे : तिहेरी तलाकच्या प्रथेवर आधारित हलाल या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे . या चित्रपटाला विरोध म्हणून काही मुस्लीम तरुणांनी राजन खान यांच्या अक्षर मानव प्रकाशन संस्थेच्या कर्यालयाच्या 2 ,3 फलकांना तसेच हलाल सिनेमाच्या फलकांना मुस्लिम तरुणांनी काळे फासल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे . राजन खान यांच्या हलाला कथेवरून तयार करण्यात आला आहे .\nगेल्या काही दिवसांपासून तिहेरी तलाक च्या मुद्द्यावरून देशभर वातावरण तापलं आहे . मुस्लीम कट्टरपंथीयांनी न्यायालयाने आमच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये असं सांगण्यात आल होत . न्यायालयाने अशा पद्धतीने तलाक देता येणार नाही असा आदेश काढला आहे . या पार्श्वभूमीवर येत्या ६ ऑक्टोबर ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे . या चित्रपटात मुस्लीम धर्मातील हलाल या पद्धतीवर आधारित कथानक आहे .चित्रपटात कथानकामुळे भावना दुखावल्याचं सांगत अवामी विकास पार्टी च्या 4 तरुणांनी खान यांच्या कार्यालयात येऊन फलकांना काळे फासलेयावेळी खान कार्यालयात हजर नव्हते हलाल सिनेमाच्या पोस्टर्स वर वर काळी शाई ओतून काही पत्रकं कार्यालयात ठेवून कार्यकर्ते निघून गेले\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nआणखी एक पक्ष ���नडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/research-in-india-1696632/", "date_download": "2018-11-17T11:16:37Z", "digest": "sha1:X7WDJIBPPH7OTKP4XCY6RLRLSIJBDXPU", "length": 18191, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Research in India | देशी संशोधन उपेक्षितच! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nप्रदूषणाच्या समस्येबाबत डॉ. उदय भवाळकर यांचे संशोधन दुर्लक्षित\nप्रदूषणाच्या समस्येबाबत डॉ. उदय भवाळकर यांचे संशोधन दुर्लक्षित\nजागतिक तापमानवाढ हा सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. जमीन, पाणी आणि हवा हे निसर्गातील तिन्ही घटक प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. या प्रदूषणावर मात करण्यासाठी जगभरात पॅरिस करार आणि तत्सम उपायांचा अवलंब केला जात आहे. १९७३ साली आयआयटी झालेल्या संशोधकाने ‘बायोसॅनिटायझर’ या नॅनो तंत्रज्ञानाचा अफलातून आविष्कार समोर आणला. मात्र विदेशी तंत्रज्ञानाच्या मागे धावणाऱ्या भारतात, या नैसर्गिक उत्प्रेरकाची अजूनही म्हणावी तशी दखल घेतलेली नाही.\nजंगल तयार होणे ही नैसर्गिक प्रक्रिया औद्योगिक���करणामुळे बंद झाली. पर्यायाने शुद्ध ऑक्सिजन तयार होणे बंद झाले आणि पर्यावरण प्रदूषणात रूपांतरित झाले. जागतिक पातळीवर तापमानवाढीचा प्रभाव तीव्रतेने जाणवत असताना गॅट कराराअंतर्गत प्रगत राष्ट्रांना आता कार्बन ट्रेडिंगची आठवण आली. जागतिकदृष्टय़ा त्यासाठीचे कायदे तयार होत आहे. मात्र ४० वर्षांपासून संशोधनकार्यात असलेल्या डॉ. उदय भवाळकर यांनी ‘बायोसॅनिटायझर’च्या रूपाने एक नैसर्गिक उत्प्रेरक तयार केले आहे. त्याची गांभीर्याने दखल घेण्यास अजूनपर्यंत कुणालाही सुचले नाही. सर्वच प्रकारच्या जलाशयातील पाण्यात मोठय़ा प्रमाणात नायट्रेट्स, सॉल्ट्स असे अनेक रासायनिक घटक मिसळलेले आहेत. बायोसॅनिटायझर हे नैसर्गिक उत्प्रेरक त्या पाण्यात टाकल्यास पाणी जिवंत होते. त्यात डासांची अंडी तयार होत नाही, शेवाळं तयार होत नाही. पाण्यातील क्षार वेगळे करण्यासाठी वेगळी प्रक्रिया करावी लागत नाही, तर क्षार आपोआप कमी होतात. वाहनांच्या टँकमध्ये या उत्प्रेरकाला टाकल्यास त्या माध्यमातून ऑक्सिजन मिळाल्यामुळे वाहनांच्या अ‍ॅव्हरेजेसमध्ये दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढ होते. वाहनातून निघणाऱ्या धुरातून कार्बनडाय ऑक्साइड व नायट्रेट्सचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तापमानवाढीवर मात करता येते. हवेतील प्रदूषणासाठी वाहनातून निघणारे धूर कारणीभूत आहेत. हे नैसर्गिक उत्प्रेरक उद्योगात वापरल्याने रसायनामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात. शेतीच्या प्रदूषणावरही ते तेवढेच गुणकारी आहे. शेतातील विहिरीत, जलाशयात तसेच पाण्याचे पाट यातून त्याचा वापर केल्यामुळे अशुद्ध पाणी शुद्ध होते. त्या माध्यमातून शेतातील जमिनीत साधारणत: एक ते दीड वर्षांत जमिनीची पूर्णपणे सुधारणा होते. बायोसॅनिटायझरच्या पाण्यामुळे जमिनीची क्षारता कमी होते. गांडुळे जमिनीत तयार झाल्याने नैसर्गिकरीत्या पावसाचे पाणी मुरायला लागते आणि त्यामुळे पाण्याची समस्या सुटते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची वेगळी फवारणी व त्यासाठीचा खर्च करावा लागत नाही. जमीन तीव्र गतीने सेंद्रिय होते. जमिनीत गांडुळे व विविध जैविक संपदा निर्माण होते.\nया प्रकारच्या बायोसॅनिटायझरचा उपयोग नागपूर, नाशिक, निफाड, पुणे, मुंबई, कोलकाता या शहरांमध्ये तसेच तमिळनाडू, आसाम, गुजरातसह अनेक राज्यांत आणि विदेशातदेखील करण्���ात येत आहे. जागतिक तापमान वाढ हा सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. आयआयटी मुंबईचे रासायनिक अभियंता डॉ. उदय भवाळकर यांनी हवा, पाणी आणि जमिनीच्या प्रदूषणावर मार्ग शोधून काढला आहे. प्रदूषणांच्या समस्येचे मूळ असणारे नायट्रेस त्यांनी शोधून काढले. प्रदूषणासाठी कारणीभूत केवळ कार्बन आणि संबंधित घटकांचे संशोधन न करता वेगळ्या पद्धतीने त्याचे विभाजन करून समस्येचे समाधान शोधले.\nडॉ. उदय भवाळकर हे १९७३ ला आयआयटी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या ४० वर्षांपासून ते संशोधनकार्यात आहेत. त्यांनी तयार केलेले हे बायोसॅनिटायझर ‘क्रिस्टल’ रूपात आहेत. हे एक नॅनो तंत्रज्ञान असून कोणत्याही द्रवपदार्थात ते टाकले तर प्रदूषित घटक नष्ट करतात. त्यातील घटक जंगलासारखे ऑक्सिजन तयार करतात. अमेरिकेचे आणि भारताचे प्रत्येकी दोन पेटंट त्याला मिळाले आहे. हे नॅनो तंत्रज्ञान असल्याने त्याचा फारसा प्रसार नाही. आपल्या देशातल्या वैज्ञानिकांनी तयार केलेले हे तंत्र वैशिष्ठय़पूर्ण आहे. विविध पातळ्यांवर त्याला पारितोषिके मिळाली आहेत. या बायोसॅनिटायझरमुळे हवा, पाणी आणि जमीन शुद्ध होईल. वातावरणातील व्हायरस कमी होतील आणि पुन्हा एकदा सुजलाम् सुफलाम भारत पुढच्या पिढीच्या हातात देऊन त्यांचे जीवन नैसर्गिकदृष्टय़ा समृद्ध होईल, असा विश्वास डॉ. भवाळकर यांच्यासोबत कार्य करणारे रेनवॉटर हार्वेस्टिंगतज्ज्ञ प्रा. अरविंद कडबे म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसे��बरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-aashiq-mohammed-1696152/", "date_download": "2018-11-17T11:08:00Z", "digest": "sha1:SXU5UZYFWK5JS42RO75URBAFLLUQGYQ4", "length": 13509, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh Aashiq Mohammed | डॉ. आशिक महंमद | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nनेत्रविज्ञानात आता बरीच प्रगती झाली आहे.\nनेत्रविज्ञानात आता बरीच प्रगती झाली आहे. मोतीबिंदू, काचबिंदू यांसारख्या समस्यांवर बरेच संशोधन झाले आहे. नेत्ररोगतज्ज्ञ तर यात मोठी भूमिका पार पाडत असतातच, पण नेत्रसंशोधकांचाही यात मोठा वाटा असतो हे मात्र समाजापुढे येत नाही. नेत्र जैवभौतिकशास्त्रज्ञ डॉ. आशिक महंमद या भारतीय संशोधकाने डोळ्यांविषयीच्या संशोधनात मोठी कामगिरी केली आहे. ते ‘ऑक्युलर टिश्यू’ संशोधक आहेत. या डोळ्यातील एक प्रकारच्या उती असतात. कॉर्निआ व स्फटिकी नेत्रभिंगे हे त्यांचे संशोधनाचे आणखी वेगळे विषय. दृश्यात्मक प्रकाश संवेदनशीलतेचे कमाल परिमाण यावरही त्यांनी काम केले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स, राउंड हाऊसच्या माजी विद्यार्थ्यांमधून त्यांना या संशोधनासाठी २०१८ चा ‘माजी विद्यार्थी संशोधक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे. एक लाख माजी विद्यार्थ्यांमधून त्यांची निवड करण्यात आली. नेत्रविज्ञानात काम करण्यास या पुरस्कारामुळे मिळालेले प्रोत्साहन अतिशय महत्त्वाचे आहे असे ते म्हणतात. या विद्यापीठाच्या ‘ब्रायन व्हिजन होल्डन व्हिजन इन्स्टिटय़ूट’ (बीव्हीएचआय) या संस्थेतून पीएचडी घेऊन, ऑस्ट्रेलियातून ते मायदेशी आले. प्रख्यात ‘एलव्ही प्रसाद नेत्र संस्थे’त महंमद हे संशोधन करीत असून तेथेच अध्यापनाचे कामही करीत आहेत. या संस्थेच्या ऑपथॅलमिक बायोफिजिक्स लॅबोरेटरीचे ते प्रमुख आहेत.\nमहंमद यांनी बीएचव्हीआय संशोधन केंद्रात असताना डोळ्याच्या नैसर्गिक नेत्रभिंगाला पर्याय निर्माण करण्याच्या ‘अ‍ॅकोमोडेटिंग जेल’ प्रकल्पात भाग घेतला. मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांसाठी असे नेत्रभिंग वरदान ठरणार आहे. एलव्ही प्रसाद नेत्र संस्थेत नव्या प्रयोगशाळेची जबाबदारी ते सांभाळत आहेत. परदेशात त्यांनी द लाइफ जर्नी ऑफ ह्य़ूमन आय लेन्स या विषयावर सादरीकरणे केली आहेत. डॉ. आशिक महंमद हे एमबीबीएस, एमटेक व पीएचडी असून ते एल. व्ही. प्रसाद नेत्र मदुराई मेडिकल कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी मद्रास आयआयटीतून वैद्यकीय जैवतंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली. नंतर ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली. एकंदर ४० शास्त्रीय शोधनिबंध त्यांनी तिशीच्या वयातच लिहिले आहेत. नेत्रविज्ञानासारख्या वेगळ्या विषयात संशोधन करून नाव कमावणाऱ्या डॉ. आशिक महंमद यांनी नकळतपणे अनेकांच्या जीवनात प्रकाशज्योती लावण्याचा ध्यास घेतला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर���फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/lucknow-university-is-starting-courses-teaching-gst-264669.html", "date_download": "2018-11-17T11:30:44Z", "digest": "sha1:NRTSIEXTS2XVYLMNRYBKAGLDTLKLRDFX", "length": 12685, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चला, आता जीएसटी शिकू या!", "raw_content": "\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय ���ांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nचला, आता जीएसटी शिकू या\nलखनऊ विद्यापीठ जीएसटीवर एक सहा महिन्यांचा कोर्स सुरू करणार आहे.\n09जुलै: जीएसटीबद्दल लोकांच्या मनात देशभर सध्या भरपूर संभ्रम आहे. जीएसटी म्हणजे नक्की काय हे फार कमी लोकांना सांगता येईल. म्हणूनच लखनऊ विद्यापीठ जीएसटीवर एक सहा महिन्यांचा कोर्स सुरू करणार आहे.\nहा कोर्स सुरू करण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मांनी घेतलाय. या कोर्सचे फॉर्म 1 आॅगस्टपासून मिळणार आहेत. हा कोर्स एक 4 क्रेडिटचा कोर्स असेल ज्यातले दोन क्रेडिट कौशल्य विकास तर दोन क्रेडिट जीएसटीच्या थिअरीला दिलेले आहेत. याशिवाय विद्यापीठ जीएसटीवर दोन सेमिनार टॅक्स आॅफिसर्स, अकाउंटंटस आणि कन्सलटंटससाठी घेणार आहे.\nजीएसटी फक्त लखनऊ विद्यापीठ शिकवणार नाहीय. तर टॅक्स क्षेत्रात काम करणाऱ्या प्रोफेशनल्ससाठी कौशल्य विकास मंत्रालयाने 100 तासांचा सर्टिफिकेट कोर्स जाहीर केलाय. हा कोर्स दिल्ली ,बेंगलुरु आणि भोपाळ या 3 शहरांमध्ये घेतला जाणार आहे. या कोर्सची घोषणा के.पी .कृष्णन यांनी केली.\nजीएसटीबद्दलचं देशातील लोकांचं अज्ञान पाहता अशा कोर्सेसची देशाला सध्या नितांत गरज आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nस��ना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/congress-ncp-alliance-broken-pimpri-28536", "date_download": "2018-11-17T11:56:39Z", "digest": "sha1:OF2VTLADXJBNSQD7S5CNQPIBZMCZGUXP", "length": 14296, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "congress ncp alliance broken in pimpri काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटली | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटली\nसंदीप घिसे : सकाळ वृत्तसेवा\nबुधवार, 1 फेब्रुवारी 2017\nसन्मानजनक तोडगा निघाला नसल्याचे कारण\nपिंपरी : काँग्रेस पक्ष तीन जागांवर आघाडी करण्यास तयार असताना राष्ट्रवादी काँग्रेस 20 जागा देण्यावर ठाम होती. सन्मानजनक तोडगा न निघाल्याने आम्ही नम्रपणे आघाडीचा प्रस्ताव नाकारत आहोत, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.\nसन्मानजनक तोडगा निघाला नसल्याचे कारण\nपिंपरी : काँग्रेस पक्ष तीन जागांवर आघाडी करण्यास तयार असताना राष्ट्रवादी काँग्रेस 20 जागा देण्यावर ठाम होती. सन्मानजनक तोडगा न निघाल्याने आम्ही नम्रपणे आघाडीचा प्रस्ताव नाकारत आहोत, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसूध्ये मंगळवारी रात्री उशिरा बैठक झाली या बैठकीत सन्मानजनक तोडगा निघाला नाही. 'सकाळ'च्या बुधवारच्या (ता.1) अंकात 'काँग्रेस-राष्ट्रवादीत बिघाडीची शक्‍यता' ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. आघाडी तुटल्याने 'सकाळ'च्या वृत्तावर पुन्हा एकदा शिक्‍कामोर्तब झाले आहे.\nभारतीय काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे तर राष्ट्रवादी हा प्रादेशिक पक्ष आहे. यामुळे काँग्रेसने सुरवातीला निम्म्या जागांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडे केली. मात्र राष्ट्रवादीने योग्य प्रस्ताव सादर करावा, असे राष्ट्रवादीचे म्हणणे असल्याने 40 जागांचा प्रस्ताव काँग्रेसने राष्ट्रवादीला दिला. मात्र तेवढ्याही जागा राष्ट्रवादी काँग्रेस देण्यास तयार नव्हत��. मात्र धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी नको म्हणून काँग्रेसने अखेर 30 जागांची मागणी केली. मात्र राष्ट्रवादी तेवढ्याही जागा देण्यास तयार नव्हती.\nतर राष्ट्रवादीच्या म्हणण्यानुसार काँग्रेसचे 14 नगरसेवक महापालिकेत होते. आता फक्‍त दोनच नगरसेवक काँग्रेसमध्ये उरले आहेत. तरीदेखील आम्ही त्यांना मोठ्या मनाने 20 जागा देण्यास तयार होतो. मात्र काँग्रेस 30 जागांवर कायम राहिली. आघाडीबाबत आजही आम्ही आशावादी आहोत.\n'धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी नको आणि त्याचा फायदा जातीयवादी पक्षांना होऊ नये म्हणून आम्ही आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील होतो. आमची शेवटपर्यंत आघाडी करण्याबाबत मानसिकता होती आणि आहे. राष्टवादी भूतकाळातच रममाण आहे. वर्तमानाचा अद्यापही त्यांना अंदाज आलेला नाही हे चर्चेवरून दिसते. अत्यंत नम्रतेने राष्ट्रवादीचा आघाडीचा प्रस्ताव आम्ही नाकारत आहोत. प्रदेश पातळीवरून आघाडीबाबत आम्हाला अधिकार दिले असूनही त्यांना आमच्या भावना कळवून आघाडी होणे शक्‍य नसल्याचे सांगू.''\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बे��ायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/dharnanche-dhage-news/articles-on-cultural-political-and-social-history-of-the-indian-society-1666642/", "date_download": "2018-11-17T11:42:38Z", "digest": "sha1:HH7X3LPFF36GWATT3TX6GRLWO3X372SE", "length": 31542, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "articles on cultural political and social history of the Indian society | तानि धर्माणि प्रथमानि आसन्। | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nतानि धर्माणि प्रथमानि आसन्\nतानि धर्माणि प्रथमानि आसन्\nगेल्या भागात पाहिल्याप्रमाणे ऋग्वेदामध्ये धर्म हा शब्द साधारणत: ६५ वेळा आढळून येतो.\nहेमंत प्रकाश राजोपाध्ये | April 20, 2018 08:33 pm\n‘धारणांच्या धाग्यां’ची उकल करत भारतीय समाजाच्या सांस्कृतिक-राजकीय आणि सामाजिक इतिहासातील वेगवेगळ्या पदरांना उलगडत आपण ‘धर्मव्यवस्थां’च्या गाभ्याकडे येऊन ठेपलो. धारणा हा शब्द ज्या ‘धृ’ या संस्कृत धातूपासून बनला आहे, त्याच ‘धृ’ या धातूमध्ये धर्म या शब्दाचे मूळ आहे. यापूर्वीच्या भागांमध्ये ‘धर्म’ या शब्दाविषयीच्या चच्रेला प्रारंभ करताना आपण ‘धृ’ या धातूचे ‘धारण करणे’, ‘सुस्थापित करणे’ किंवा ‘आधार देणे’ असे वेगवेगळे अर्थ पाहिले. त्या अनुषंगाने मानवी भावविश्वाचा महत्त्वाचा भाग असलेले श्रद्धाविश्व आणि समाज-नियमन करण्यासाठी रूढ झालेल्या विशिष्ट संकेतांची चौकट असे धर्म या शब्दाचे दोन अर्थ आपण अगदी थोडक्यात पाहिले. या संकल्पनेचे मूळ, त्याविषयीचे आदिम समज आणि स्वरूप आणि त्यांविषयीच्या धारणांमध्ये होत गेलेले बदल पाहाण्यासाठी सुरू केलेल्या चच्रेत आपण समाजनियमनपर चौकटीचे मूळ ‘ऋत’ या कल्पनेवर कसे बेतलेल��� याचा आढावा घेतला. आणि त्यानंतर धर्म शब्दाच्या श्रद्धापर अर्थछटेच्या विकसनाचा इतिहास पाहाताना ‘ऋण’ या संकल्पनेविषयी चर्चा केली. समाजधारणा करणाऱ्या संकल्पनांवर बेतलेली समाजव्यवस्था निर्माण होताना ऋत किंवा ऋण यांसारख्या संकल्पनांची व त्यांच्या मुळाशी असलेल्या आधारभूत धारणांची व्याप्ती आणि अर्थ यांच्यात होणारे बदल धर्म या संस्थेच्या आकलनासाठी महत्त्वाचे ठरतात. त्याच अनुषंगाने ‘धर्म’ शब्दाविषयीच्या आदिम परिभाषा व त्या संकल्पनेचे उपलब्ध साधनांत नोंदले गेलेले आदिम स्वरूप काय होते, याविषयी आपण या भागात चर्चा करणार आहोत.\nगेल्या भागात पाहिल्याप्रमाणे ऋग्वेदामध्ये धर्म हा शब्द साधारणत: ६५ वेळा आढळून येतो. ऋत तत्त्वाच्या आधारे वरुण या देवतेच्या प्रशासनाखाली विश्व संचालन होत असल्याची ऋग्वेदीय धारणा हे धर्माचे आदिम रूप हे आपण पाहिले. ऋग्वेदीय सूक्तांतून प्रतििबबित होणाऱ्या समाजव्यवस्थेकडे पाहिले असता त्या काळात सप्तसिंधूंच्या खोऱ्यातील या ऋषीसमाजाला स्थिरत्व प्राप्त होऊन तिथे या समाजात वेगवेगळ्या सामाजिक मूल्यांच्या विकसनाची प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येते. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून ऋग्वेदात आढळून येणारी धर्म ही संकल्पनादेखील विकसनशील असल्याचे आढळते. ऋग्वेद ५.१५.२ या मंत्रात म्हटल्याप्रमाणे,\nऋतेन ऋतं धरुणं धारयन्त यज्ञस्य शाके\nदिवो धर्मन्धरुणे सेदुषो नृञ्जातैरजातॉं\n(अर्थ : सर्वोच्च अशा आकाशलोकात अतिशय प्रभावी असा यज्ञ करताना त्यांनी (अंगिरस ऋषीसमूहाने) सत्याला आधार दिला, सत्याच्या आधारेच सत्य तत्त्वाला त्यांनी तो आधार दिला व त्या सत्याच्या आधारे ते श्रेष्ठ अशा (देव) लोकांना जाऊन मिळाले, जे लोक त्या (सत्याच्या) आधाराद्वारे निर्माण झालेल्या आसनावर विराजमान होते व ते भौतिक जन्म घेऊनदेखील अजन्मा अशा अवस्थेला पावले होते.)\nया मंत्राचा अर्थ तसा काहीसा कठीण आणि गुंतागुंतीचा असल्याने आपण थोडक्यात त्याचा सारांश पाहू या. मंत्रातील मुख्य भाग हा की अंगिरस नामक ऋषिसमूहाने सत्याच्या आधारावर बेतलेल्या कर्मकांडाच्या/यज्ञाच्या मदतीने विशिष्ट अशी उन्नत अवस्था प्राप्त करून घेतली असे सूक्तात म्हटले आहे. थोडक्यात, सत्य या तत्त्वाच्या आधारावर या विश्वाचा डोलारा बेतलेला आहे. आणि हे सत्य तत्त्व हेच ऋषि���माजातील यज्ञ या कल्पनेचे उन्नत स्वरूप असल्याची धारणा या सूक्तात व्यक्त झाली आहे. यज्ञ हा स्वर्गप्राप्तीचा मुख्य मार्ग, पर्यायाने वेदधर्म असल्याने हा धर्म हे तत्त्व देवलोक आणि स्वर्गलोकाचाही आधार असल्याची धारणा ऋषिसमाजात होती. त्यामुळे ऋग्वेदीय समाजात धर्म हा यज्ञ किंवा कर्मकांड या स्वरूपात अभिव्यक्त झाल्याचे दिसते. या अशा स्वरूपाची धर्माची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिभाषा ऋग्वेदात विविध ठिकाणी केल्याचे दिसून येते. यज्ञ हाच धर्म असल्याचे सांगताना कुठे अग्नि हा विश्वाचे नियमन करतो, त्याच्या आधारावर स्वर्ग आणि पृथ्वी लोक व हे विश्व अस्तित्वात आहे अशा धारणा ऋग्वेदात जागोजागी (ऋग्वेद १०.१७०.२, १०.८८.१ अशा सूक्तांत) दिसून येतात. काही सूक्तांत अग्नीची ही भूमिका सोम या देवतेला देऊन सोम हा यज्ञाच्या आधारे विश्वनियमन करतो अशी कल्पना दिसून येते. अशा सूक्तांत कल्पिल्याप्रमाणे सोम हा केवळ विश्वाचे नियमन करतो असे नसून, तो देवतांना विशेषत: इंद्राला आधारभूत ठरणारा महत्त्वाचा घटक असल्याचे ऋषींनी म्हटले आहे. यज्ञविधींमध्ये सोमवल्ली पाटय़ावर वाटून तिचा रस पिणे या विधीला यज्ञव्यवस्थेत आत्यंतिक महत्त्व असून; तो रस देवतांना शक्ती प्रदान करतो अशी ऋषिसमाजाची धारणा असल्याने, सोम हा परम-पावक असल्याचे ऋषिसमाजात मानले गेले होते. त्या पावनत्वामुळे सोमाच्या ठायी विश्व धारण करण्याची शक्ती असते आणि म्हणूनच तो यज्ञाचा, पर्यायाने धर्माचा मुख्य आधार आहे, अशी त्यांची धारणा होती.\nधर्म ही संकल्पना स्वर्गलोकाचा किंवा देवलोकाचा यज्ञस्वरूप आधार होती अशी ऋषींची जशी धारणा होती त्याचप्रकारे यज्ञाला देखील काही आधार असणार असेही त्यांना वाटत होते. आणि यज्ञाचा हा आधार काय तर तो धर्मच, असंही ऋग्वेद सांगतो. हे नमूद करणारा आजच्या आपल्या नित्यपठणातील मंत्रपुष्पांजलीमध्ये येणारा पुरुषसूक्तातील मंत्र पाहूया:\nयज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् \nते ह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या:\n(अर्थ : यज्ञाच्या साहाय्याने देवांनी यज्ञ केला आणि तोच खरा पहिला धर्म होता. त्या धर्माच्या महिम्यामुळे ते देव (नाकम् अर्थात दु:खहीन अशा) स्वर्गलोकाला गेले, जिथे आधीच पोहोचलेले साध्य असे प्राचीन देवसमूह अस्तित्वात होते.)\nअर्थात, या जगातला पहिला धर्म हा देवतांनी केलेला यज्ञ होता आणि त्याचे रूपांतर मानवी समाजातील यज्ञात अर्थात यज्ञ-धर्मात झाले. ऋग्वेदातील यज्ञपर कर्मकांड विकसित होऊ लागलेल्या समाजात काही भौतिक लाभांसाठी देवतांना प्रसन्न करून घेणे, व त्यासाठी विशिष्ट चौकटींनी युक्त असलेले, वर म्हटल्याप्रमाणे आदर्शभूत मानल्या गेलेल्या देवतागणांनी केलेल्या यज्ञासारखे कर्म पार पाडणे यावर ऋषिसमाजाचा कटाक्ष असल्याचे दिसून येते.\nहे यज्ञकर्म हा विश्वाचा आणि देवलोकाचादेखील आधार आहे, कारण यज्ञाद्वारे इंद्रादिक देवतांना हविर्भाग अथवा सोम अर्पण केला जातो, त्यातून त्यांना शक्ती प्राप्त होते. म्हणून यज्ञीय अग्नि हा देवतांपर्यंत हवी पोहोचवणारा/त्या हविद्र्रव्याचे वहन करणारा पर्यायाने धर्माचेच वहन करणारा असा धर्माचा आधार आहे, अशी ऋग्वेदीय ऋषिसमाजाची पक्की धारणा होती.\nधर्म हा शब्द प्रामुख्याने यज्ञपर अर्थाने वापरला गेल्याचे या सूक्तांतून दिसत असले तरी ऋग्वेदांतच धर्म हा शब्द देवतांचा स्वभाव याअर्थीदेखील वापरला गेला असल्याचे ऋग्वेदात दिसून येते. मागच्या लेखांत म्हटल्याप्रमाणे ऋतनियमांचे परिपालन करत ठरलेल्या गतीने उदयास्त पावणारे मित्र/सूर्य, उषस् किंवा रुद्र या देवतागणाचे उग्र स्वरूप असे देवतास्वरूप पावलेल्या सृष्टीतील शक्तींचे हे स्वभाव सृष्टिनियमनाची गती धारण करतात अर्थात त्यांचा धर्म आचरतात. किंवा माता-पित्यांची उपमा दिले गेलेले स्वर्ग आणि पृथ्वी सृजनाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ऋग्वेद ५.८५.४ मध्ये म्हटल्याप्रमाणे आकाशाद्वारे सोडले गेलेले पर्जन्यरूपी रेत/वीर्य पृथ्वी धारण करते व त्यातून सृष्टिनिर्मिती होते. द्युलोक किंवा द्युपिता (द्यू म्हणजे स्वर्ग) आणि पृथ्वी माता या प्रतिकातून निदíशत केलेला विश्वसृजनाचा खेळ हादेखील विश्वातील एक धर्म असल्याची ऋग्वेदातील ऋषिसमाजाचा समज असल्याचे दिसून येते. आणि अर्थात, याच प्रक्रियेच्या आधारावर विश्वाची धारणा होत असल्याने द्यावापृथिवी (द्युलोक आणि पृथ्वी) यांच्या प्रतीकातून मानवी जीवनातील सृजनप्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कुटुंबव्यवस्थेला आणि पर्यायाने व्यापक समाजव्यवस्थेला ऋषिसमाजाने व त्यांच्या पुढील पिढय़ांतील वारसदारांनी (हे वारसदार जैववंशजच / biological descendants होते असे ठाम सांगता येत नाही) ‘धर्म’ अशी संज्ञा दिल्याचे दिसून येते. या चच्रेचा सारांश काढावयाचा झाल्यास खालील तीन मुद्दे ठळकपणे दिसतात :\n१) धर्म या इंडो-इराणीय भाषासमूहातील शब्दाचा मूळ धातू असलेला ‘धृ’ हा विशिष्ट तत्त्वांची धारणा, आधार देणे, सुस्थापित करणे अशा अर्थाचा आहे.\n२) धर्म या शब्दाचा एक अर्थ भौतिक जीवनातील, निसर्गातील किंवा एकुणात विश्वातील विविध तत्त्वांचा प्रमुख आधार असा आहे तर काही ठिकाणी यज्ञीय कर्मकांडाद्वारे निर्माण केले गेलेले किंवा यज्ञीय कर्मकांडांचा आधारभूत असलेले तत्त्व असा धर्म शब्दाचा एक आदिम अर्थ आहे.\n३) वरुण, मित्र वगरे देवतांकडे ऋत-किंवा वैश्विक धर्माचे परिपालन करण्याच्या कार्याला किंवा अन्य सृष्टीतील शक्तींच्या नियमित कार्याला उद्देशूनदेखील धर्म ही संज्ञा वापरली गेली आहे.\nवरील परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे मानवी श्रद्धेनुसार कल्पिलेल्या यज्ञादिक परंपरा, देवातादि अतिमानवीय शक्तींची आदर्शभूत मानली गेलेली स्वभाववैशिष्ट्ये किंवा काय्रे आणि त्या आदर्शवादातून किंवा संकेतांतून मानवी जीवनावर त्यांचे अध्यारोप करून निर्माण झालेली समाजव्यवस्था यांना पर्यायाने धर्म अशी संज्ञा दिली गेल्याचे आपल्याला दिसून येते. ऋग्वेद या प्राचीनतम वेदाप्रमाणे यजुर्वेद व अन्य वैदिक साहित्यात कर्मकांडप्रधान व्यवस्था वाढीला लागून ती पुढे ओसरू लागल्याचे दिसते. यज्ञपर कल्पना किंवा ऋग्वेदापासून दिसून येणाऱ्या विश्वसृजनाविषयीच्या कल्पना, देवतांची स्वभाववैशिष्टय़ व भलीबुरी कृत्ये त्यांच्या आधारे मानवी समाजात घडवले गेलेले नीतीनियम अशा विविध घटकांतून ‘धर्म’ नावाची महाकाय व्यवस्था निर्माण झाल्याचे दिसते.\nपुढील काही लेखांत याविषयीच्या काही ठळक बाबींचा व वेदांतील नोंदींचा आढावा घेऊन त्याआधारे धर्म या संकल्पनेला पूरक अशा धारणांची निर्मिती कशी होत गेली याची चर्चा करणार आहोत. त्याआधारे कुटुंबव्यवस्था, नीतिमूल्यांची चौकट व समाजाच्या नियमनासाठी निर्माण झालेली धर्मशास्त्रे (books of laws किंवा तत्कालीन संविधाने) इत्यादींची चर्चा करायची आहे. आधुनिक समाजात धर्म, या संकल्पनेला रिलिजन किंवा ‘श्रद्धा’ असा अर्थ प्राप्त होऊन तोच रूढ झाल्याचे दिसते. धर्म या संकल्पनेचे मूळ अर्थ मागे पडून वासाहतिक इंग्रज व अन्य पाश्चात्त्य समाजातील कल्पनांनी धर्म या कल्पनेच्या मूळ अर्थाला झाकोळून कसे टाकले व त्याचे काय परिणाम झाले हेदेखील आपल्याला पुढील भागांतून पाहावयाचे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/kashedi-ghat-collapsed-in-poladpur/", "date_download": "2018-11-17T11:05:17Z", "digest": "sha1:3KXNA2UYD4KENBXNEK4YUQFS2GQWZECB", "length": 4338, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाहन चालकांनो सावधान ; कशेडी घाट खचतोय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › वाहन चालकांनो सावधान ; कशेडी घाट खचतोय\nवाहन चालकांनो सावधान ; कशेडी घाट खचतोय\nपोलादपूर : धनराज गोपाळ\nमुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात गेल्या दहा वर्षात शासनाने लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती केली असली तरी संततधार पावसामुळे कशेडी घाटातील भोगाव गावच्या हद्दीत महामार्गावर रस्त्याला तडे गेले आहेत. यामुळे येथील प्रवास धोकादायक बनला आहे.\nया मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी व वाहन चालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कशेडी घाटातील रस्ता ख���त असल्याने वाहन चालकानो सावधान म्हणण्याची वेळ आली आहे.\nया रस्ता खाचल्याची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे स पो नि प्रकाश पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटना स्थळी धाव घेतली. तसेच कशेडी महामार्ग पोलीस वाहतूक मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी एएसआय गमरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह तातडीने घटना स्थळी धाव घेऊन पाहणी केली.\nया बाबत नॅशनल हायववे चे उप कार्यकारी अभियंता गायकवाड यांच्याशी संपर्क साधला त्‍यांनी रस्‍त्याची भीती नाही पण रस्ता जस जसा खाचेल तसे आम्हीं भराव करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-Illegal-moneylender-increase-in-district/", "date_download": "2018-11-17T10:49:53Z", "digest": "sha1:VXTMJ6NOZVE43NXHG2OXT7UBZIKRNO7J", "length": 7711, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेकायदा सावकारीचा ‘पाश’ आवळला जातोय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › बेकायदा सावकारीचा ‘पाश’ आवळला जातोय\nबेकायदा सावकारीचा ‘पाश’ आवळला जातोय\nशहर असो की ग्रामीण भाग, बेकायदा सावकारीचा ‘पाश’ आवळला जातोय, त्यामुळे अनेकजण जीवनयात्रा संपवण्याचा मार्ग स्वीकारतात. घटना घडते, त्यावेळेसच आवाज उठतो, परत कालांतराने या बेकायदेशीर सावकारीचा विसर पडतो.\nअज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन ग्रामीण भागात बेकायदेशीर सावकारी बोकाळल्याचे ऐकले होते. मात्र आता शहरातील शिकलेला माणूसही या बेकायदेशीर सावकारीला बळी पडत असल्याचे भयानक सत्य समोर आले आहे. सहकार खात्याकडील उपलब्ध आकडेवारीवर नजर टाकल्यास हे धक्‍कादायक चित्र समोर आले आहे.\nशहर व जिल्ह्यातून जिल्हा उपनिबंधकास प्राप्त झालेल्या तक्रार अर्जातून सोलापूर शहरात 29 धाडी टाकण्यात आल्या आहेत. यात कोरे चेक, बाँड सापडले. त्यानुसार बेकायदेशीर सावकारी कायद्या���ुसार 18 जणांवर गुन्हा दाखल झाला. अक्‍कलकोटमध्ये पाच धाडी टाकून तीन, दक्षिण सोलापूरमध्ये तीनवर धाडी टाकून दोनवर, बार्शीत चारवर धाडी टाकून एकावर, सांगोल्यात दोनवर धाडी टाकून एकावर तर मोहोळमध्ये दोनवर धाडी टाकून दोघांवर असे 27 जणांवर गुन्हा दाखल झाले. शहर-जिल्ह्यात मे 2018 अखेर 47 धाडी टाकून 27 जणांवर गुन्हा दाखल केल्याचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.\nबेकायदेशीर सावकारांच्या पिळवणुकीपासून कर्जदारांची सुटका करण्यासाठी, त्याचे उच्चाटन करण्यासाठी बेकायदेशीर सावकारी कायदा आहे. मात्र यासाठी कोण समोर येऊन तक्रार करीत नाही, आवाज उठवित नाही. त्यामुळे या बेकायदेशीर सावकारीचा पाश आणखी आवळला जात आहे.\nसावकारीचे काही ठळक नियम\nमहाराष्ट्र सावकारी अधिनियम कलमान्वये शेतकरी कर्जदारांना तारणी 9 टक्के व बिगर तारणी 12 टक्के आणि बिगर शेतकर्‍यांना 15 टक्के व विनातारणी 18 टक्के वार्षिक दराने अधिकतम व्याज आकारणी मर्यादित व्यवहार करावा. गहाण वस्तू ठेवून कर्ज द्यावयास असल्यास गहाण वस्तू ठेवणार्‍यास नमुना दहामध्ये पावती देण्यात यावी, सावकारास डिपॉझिट ठेवी स्वीकारता येणार नाहीत, सावकाराने कार्यक्षेत्रातच सावकारीचा व्यवसाय करावा, वेळोवेळी परवाना नूतनीकरण करुन घेतलेला असावा, कर्जाची परतफेड केल्यानंतर कर्जदारास नियम 18 प्रमाणे पावती देण्यात यावी, सावकाराने कर्जदारास पासबुक देणे बंधनकारक असून रजिस्टर ठेवून दिलेल्या पासबुकाबद्दल संबंधितांना पोहोच द्यावी, सावकाराचे परवान्यातील नावांसहित बोर्ड जेथे सावकारी धंदा करण्यात येतो त्या जागेवर दिसेल अशा ठिकाणी लावावा, त्यावर परवाना क्रमांक लिहून परवाना फ्रेम करुन ठेवावा, सावकाराचे नोंदणी रजिस्टरप्रमाणे नोंद करणे बंधनकारक आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच��या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gwalior.wedding.net/mr/decoration/1149089/", "date_download": "2018-11-17T11:33:20Z", "digest": "sha1:KYNXFTQD2EWGPUYQSFDOS3DHBIR2CDJX", "length": 2536, "nlines": 46, "source_domain": "gwalior.wedding.net", "title": "Wedding.net - वेडिंग सोशल नेटवर्क", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट भाड्याने तंबू केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 3\nठिकाणाच्या प्रकारांची सजावट ठिकाणे, बाहेर (स्वत: चे बांधकाम, कमान आणि मांडव)\nवस्तूंची सजावट तंबू, प्रवेशद्वार आणि मार्ग, जोड्या आणि पाहुण्यांसाठी टेबल्स, बाहेरील सजावट (लॉन्स, बीचेस)\nवापरलेले साहित्य फुलं, कापड, रोपटी, फुगे, लाइट, झुंबर\nभाड्याने तंबू, फोटो बूथ, फर्निचर, डिशेस, डोली\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 3)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,31,436 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-junnar-news-calves-leopard-found-farm-102172", "date_download": "2018-11-17T11:54:32Z", "digest": "sha1:ZMWEVVAFNDWYGOQC5HLN3BGQI4VSZQS4", "length": 12518, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news junnar news Calves leopard found in farm पुणे - जुन्नरमध्ये पुन्हा आढळले बिबट्याचे दोन बछडे | eSakal", "raw_content": "\nपुणे - जुन्नरमध्ये पुन्हा आढळले बिबट्याचे दोन बछडे\nशनिवार, 10 मार्च 2018\nजुन्नर (पुणे) : राजुरी ता. जुन्नर येथे गुरव शेतमळा परिसरातील एका शेतात ऊस तोडणी सुरु असताना, तोडणी मजुरांना सुमारे पाच ते सहा दिवसाचे बिबट्याचे दोन बछडे आढळून आले आहेत. हे बछडे मादीने सोबत न्यावेत यासाठी माणिकडोह निवारा केंद्रातील डॉ.अजय देशमुख व वनकर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे सोडले परंतु ते मादीने नेले नाहीत यामुळे आज पुन्हा सोडण्यात येणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.\nजुन्नर (पुणे) : राजुरी ता. जुन्नर येथे गुरव शेतमळा परिसरातील एका शेतात ऊस तोडणी सुरु असताना, तोडणी मजुरांना सुमारे पाच ते सहा दिवसाचे बिबट्याचे दोन बछडे आढळून आले आहेत. हे बछडे मादीने सोबत न्यावेत यासाठी माणिकडोह निवारा केंद्रातील डॉ.अजय देशमुख व वनकर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे सोडले परंतु ते मादीने नेले नाहीत यामुळे आज पुन्हा सोडण्यात येणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.\nराज��री येथे गुरवशेतमळा परिसरात बंटी हाडवळे यांच्या शेतात शुक्रवारी सकाळी ऊस तोडणी सुरु होती. यावेळी ऊसतोडणी मजुरांना अंदाजे पाच ते सहा दिवस वयाचे बिबट्याचे दोन लहान बछडे आढळून आल्याने ऊसतोडणी थांबविण्यात आली होती. याबाबत संबंधित शेतकऱ्याने वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनरक्षक जे. बी. सानप यांनी भेट देऊन खात्री केली होती.\nया ठिकाणी जवळपास बिबटयाची मादी असण्याची शक्यता लक्षात घेऊन, बिबट्याचे बछडे लहान असल्याने त्यांना पुन्हा आईच्या कुशीत पाठविण्याच्या दृष्टीने वनविभागाचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले. जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी ऊसतोडणीची कामे सुरु आहेत. बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, यावर तातडीने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ajit-pawars-speech-on-farmer-issue/", "date_download": "2018-11-17T11:39:05Z", "digest": "sha1:ULK24XMWWTRQ2QDXCZOCHHNFTRF4UMAS", "length": 8358, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मतदार तुम्हालाही सत्तेतून घालवतील- अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमतदार तुम्हालाही सत्तेतून घालवतील- अजित पवार\nनागपूर : कापसावरी बोंडअळी, धान पिकावरील तुडतुडा अशा रोगामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, कर्जमाफीच्या जाहीराती करण्यात सरकार समाधान मानत आहे. आज राज्यातील एक तरी शेतकरी दाखवा जो समाधानी आहे, असे आवाहन करीत शेतकºयांच्या जिवाशी असे खेळत राहिलात तर तीन वर्षांआधी मतदार राजाने जसे आम्हाला सत्तेतून दूर केले तशी वेळ आता तुमच्यावर यायला वेळ लागणार नाही असा इशारा विधीमंडळाचे पक्षनेते अजित पवार यांनी दिला.\nसत्ताधा-यांकडून आलेल्या 293च्या प्रस्तावावर बोलताना अजित पवार म्हणाले, मागील काही वर्षांपासून विरोधी पक्ष कर्जमाफीची मागणी करत होते. मात्र, मुख्यमंत्री आमच्या मागणीला कवडीचेही महत्त्व देत नव्हते. कर्जमाफीमुळे केवळ बँकांचा फायदा होतो. त्याचा शेतक-यांना काहीही लाभ नाही असा आरोप आमच्यावर करायचे.\nकर्जमाफीची मागणी करण्यासाठी आवाज उठविणाºया आमच्या एकोणवीस आमदारांना मागील अधिवेशनात निलंबित करण्याचा डाव या सरकारने रचला होता. शेवटी राज्यातील शेतकºयांना आंदोलन करण्याची वेळ आली. आघाडी सरकारच्या एवढ्या वर्षांच्या इतिहासात शेतक-यांनी कधीही स्वत:हून आंदोलन केले नाही. अशी वेळ येणे हे सरकारचे अपयश असल्याचा आरोपही त्यांनी केला.\nकर्जमाफीची घोषणा होउनही ती प्रत्यक्ष शेतक-यांना मिळाली नसल्याने आत्महत्त्या थांबायचे नाव घेत नाही. राज्यातील कुठलाही शेतकरी या सरकारच्या काळात समाधानी नाही. कर्जमाफीने सर्व प्रश्न सुटणार नसून सरकाने पिकांच्या हमीभावाकडे लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nऔरंगाबाद : येणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल असे रस्ते तयार होणार आहेत.…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nमराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/devendra-fadnvis-criticize-congress-after-purvanchal-victory/", "date_download": "2018-11-17T11:09:36Z", "digest": "sha1:JE3OPQP5CGAMROB3SDLCI3TOXV7V3UT4", "length": 7691, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात- फडणवीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकाँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात- फडणवीस\nमुंबई : त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत तर देशात ‘डावे’ फक्त नावाला उरले आहेत असे म्हणत चिमटा काढला आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पूर्वोत्तरच्या कार्यकर्त्यांचं फडणवीसांनी अभिनंदन केलं.\nनेमकं काय म्हणाले फडणवीस\n‘एका पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावर मोदींवर टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे. हा ट्रेलर आहे, कर्नाटकात भाजपचं सरकार येणार आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमताने निवडून येणार. काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत तर देशात ‘डावे’ फक्त नावाला उरले आहेत. आम्ही गमतीने म्हणायचो, की पूर्वोत्तरात आमचा एक तरी उमेदवार निवडून येईल का मात्र या तिन्ही राज्यात भाजपला 49 ते 50 टक्के मतदान असल्याने अभूतपूर्व विजय मिळाला. या राज्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी समाजाने भाजपवर प्रचंड विश्वास दाखवला आहे.’\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस…\nटीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य विक्रीस…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ton-up-manjot-kalra-bowlers-star-as-india-lift-fourth-title/", "date_download": "2018-11-17T11:03:31Z", "digest": "sha1:YFSMBCT3RALAD52BXW3LVE7WSU56GTGX", "length": 6778, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारत विश्वविजेता ; अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला लोळवल...!", "raw_content": "\nमह���राष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारत विश्वविजेता ; अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला लोळवल…\nटीम महाराष्ट्र देशा: भारताने ६ वर्षांनी १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. पृथ्वी शॉच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात ८ विकेट्सने पराभूत करत हा विश्वचषक जिंकला आहे.\nभारताने तब्बल चौथ्यांदा हा विश्वचषक जिंकला असून अशी कामगिरी करणारा भारत हा एकमेव संघ आहे. या विजयात भारताकडून मनजोत कार्लाने शतकी खेळी आहे तर हरवीक देसाईने त्याला चांगली साथ दिली.\nया संघाचे प्रशिक्षपद हे माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी सांभाळले तर मुंबईकर पृथ्वी शॉने या संघाचे नेतृत्व केले.\nऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करतना भारतासमोर अवघ्या २१७ धावांचं लक्ष ठेवलं होत. भारताच्या संघाने २ विकेट गमावत हे लक्ष पूर्ण करून आपणच विश्वविजेता असल्याच जगाला ठणकावून सांगितल.\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nपुणे : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आज (शुक्रवार) पासून \"मराठा संवाद यात्रा' काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6752", "date_download": "2018-11-17T10:47:41Z", "digest": "sha1:72M7EHIVU7BNQITNRUYWRH2QA4GQO463", "length": 3808, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मंगला गोडबोले : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मंगला गोडबोले\n'पेज थ्री' - मंगला गोडबोले\nस्त्रियांना विनोद कळत नाही, आणि त्यांना विनोद करता येत नाही, असा एक समज मराठी वाचकांमध्ये पूर्वापार आहे. रमेश मंत्री, गंगाधर गाडगीळ अशा लेखकांनी त्यांच्या लेखनांतून, मुलाखतींमधून या समजाला चांगलंच खतपाणी घातलं. शकुंतला फडणीस, पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर, मंगला गोडबोले यांनी मात्र सातत्यानं दर्जेदार विनोदी लेखन करत या समजाला छेद देण्याचं काम उत्तमरीत्या केलं.\nRead more about 'पेज थ्री' - मंगला गोडबोले\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/7771-no-relief-to-col-purohit-in-malegaon-blast-case", "date_download": "2018-11-17T10:30:13Z", "digest": "sha1:7HWOLVUI6AB47PALICJSN3SVZFQLTCVZ", "length": 6474, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांना दिलासा नाहीच - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांना दिलासा नाहीच\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मालेगाव\nमालेगावमध्ये 28 सप्टेंबर, 2008 रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास 80 जण जखमी झाले होते.\nयाप्रकरणी साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित, समीर कुलकर्णी यांना दिलासा नाहीच, हायकोर्टाने या तिघांवरील आरोप निश्चितीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.\nबॉम्बस्फोटप्रकरणी उच्च न्यायालयाने कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि समीर कुलकर्णी यांना दिलासा देण्यास नकार दिला.\nयाप्रकरणी आरोप निश्चीत करण्याची प्रकिया सुरू आहे. त्याला, स्थगिती देण्याची मागणी कर्नल पुरोहित यांच्याकडून करण्यात आली होती.\nमात्र उच्च न्यायालयाने हा विनंती अर्ज फेटाळला आहे. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून प्रज्ञा साध्वी, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह एकूण 11 जणांना अटक केली होती.\nमालेगाव बॉम्बस्फोट, 10 सप्टेंबर रोजी सुनावणी\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रिघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://avliya.co.in/%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T10:35:48Z", "digest": "sha1:6WPTR7DBCNS7RG45OIK3WOGJCNA2AW7R", "length": 1664, "nlines": 37, "source_domain": "avliya.co.in", "title": "मजला पहाटवेळी | Avliya", "raw_content": "\nमजला पहाटवेळी, जातोस सोडुनी तू,\nतो सूर्य या कपाळी कोरून जा सख्या तू\nआहे नभात अजुनी, ती शुक्रचांदणी ही\nचोरेल ती खळी ही, तुझियाच यामिनीची\nधजणार ना कधी ती असता प्रिया इथे तू\nआहे लपून बसला गगनात शांक राजा\nपळवायचा मला रे आहे विचार त्याचा\nतो सूर्य सोबतीला देऊन जा प्रिया तू\nकळतात का बहाणे माझे सख्या तुला रे\nकरते तुला विनंती तू थांब साजणा रे\nरुसवा धरेन मी ही, गेलास सोडुनी तू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://jyotish-vaastu.blogspot.com/2012/", "date_download": "2018-11-17T11:43:16Z", "digest": "sha1:WBIE25ZC2CODZXLT5VZFL3FBPPVBW5KW", "length": 27444, "nlines": 74, "source_domain": "jyotish-vaastu.blogspot.com", "title": "Jyotish-Vaastu: 2012", "raw_content": "\nगुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२\nऱ्होडोनाइट हे नाव ग्रीक नाव असून त्याच्या गुलाबी-लाल रंगा वरून पडले आहे, सामान्यपणे ऱ्होडोनाइट हा गुलाबी-लाल रंगाचा आसतो परंतु कधी कधी हे रत्न विटकरी-तपकिरी रंगात हि सापडते, ह्या रत्ना मध्ये थोड्या प्रमाणावर manganese oxide असल्या कारणाने काही ठिकाणी काळे डाग किवा काळ्या रंगाच्या रेषा, छटा दिसून येतात.\nइतर गुलाबी रंगाच्या रत्ना प्रमाणे हे सुद्धा प्रेमाची उर्जा प्रवाहित करते आणि याचे वैशिष्ठ्य म्हणजे हा ��्रेमाचा वर्षाव बाहेरील बाजूस होत असल्या कारणाने भावनिक समतोल साधून माणुसकी वाढवण्यास मदत करते. हे रत्न व्यक्ती व परिस्थिती या दोन्हींना आकर्षित करून अंगी असणाऱ्या असाधारण किंवा वैशिष्ठ्यपूर्ण गुणाचा उपयोग करण्यास मदत करते. हे रत्न हृदय चक्राशी संमंधित असल्या कारणाने प्रेमाची परीपूर्णता होण्यास तसेच कोणावर प्रेम करण्यास व प्रेम मिळवण्यास प्रेरक ठरते.\nह्या रत्नाला प्रथमोपचार रत्न हि म्हणतात कारण हे रत्न कोणताही भावनिक आघात सहन करून सवरक्षात्मक उर्जा आत्म्याला देण्याचे काम करते व कोणत्याही प्रकारच्या आत्मघातकी विचारांपासून दूर राहण्यास मदत करते, ह्या साठी ज्यांचा प्रेमभंग झाल्यामुळे जगण्यासारखे काही नाही असे वाटते आहे, किवा एखादा मानसिक धक्का बसल्याने आत्म हत्तेचे विचार मनात घोळत आहे, किवा आत्म हत्तेचा प्रयत्न केलेला आहे किवा ज्यांचा सर्वांवरच राग आहे, अशा सर्वान साठी भावनिक अविचाराना दूर सारून प्राप्त परिस्थितीवर मात करीत, सर्वाना क्षमा करत आनंदाने जगण्यास मदत करते. तसेच हे रत्न आपण कोणावर आवलंबुन आहोत, आपली कोणाला गरज नाही, आपल्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे, अशा भावनिक जखमांचा उद्रेक होऊ न देता बऱ्या करण्यास किवा त्याचे चीड-चिडी मध्ये रुपांतर होण्यापासून थांबवण्यास मदत करते. तसेच भूतकाळातील वाइट आठवणीच्या जखमानावर खपली धरून, नको असलेला भूतकाळ विसरण्यास मदत करते. राग, द्वेष, तिरस्कार, सूड ह्या भावना स्वत:लाच नष्ट करणाऱ्या प्रवृत्ती आहेत ह्याची ह्या रत्नाच्या वापरणे जाणीव होऊन क्षमा व दया भाव वाढीस लागतो. तसेच अपमान, तिरस्कार ह्या सारख्या भावना मनामध्ये निर्माण होऊ न देता उद्दिष्टावर लक्ष केंद्रित ठेऊन ध्येयपथावर राहण्यास प्रोत्साहित करते.\nशारीरिक पातळीवर हे रत्न मास पेशी व हाडांना ताकद देण्याचे काम करते, तसेच यकृतातील विषद्रव्य बाहेर टाकण्यास मदत करून शरीराची चेतना व उर्जा शक्ती वाढवते. पित्ताशयातील खडे, किवा मुतखडा आदींवर मात करण्या साठी ह्या रत्नाचा उपयोग होतो. मास पेशीतील व संद्यातील दाह कमी करून आजार बरे होण्यास मदत करतो, हे रत्न मना बरोबरच शरीर सुद्धा शुद्ध करीत असल्याने, विशेषतः शरीरात साठलेले अनावश्यक द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करीत असल्याने काहे अंशी वजन कमी करण्यास उपयोगी पडते.\nज्य��तिष शास्त्रा नुसार रवी, मंगल, बिघडलेले असल्यास, रवी ३,६,७,८,१२ स्थानी असून अशुभ ग्रहांनी युक्त किवा अशुभ दृष्टीत असेल त्यांनी हे रत्न जरूर वापरावे. षष्ट स्थानात शनी असता अथवा षष्ट स्थानावर शनीची दृष्टी असता अपचन, पोटाचे आजार, तसेच सांधेदुखी होण्याची शक्यता असते अशा वेळेस ऱ्होडोनाइट हे रत्न वापरणे फायदेशीर ठरते.\nद्वारा पोस्ट केलेले Dr Abhay Agaste येथे ७:४७ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ६ ऑगस्ट, २०१२\nमाझ्या रत्नविश्व ह्या आगामी पुस्तकातील काही भाग\nहे चंद्रग्रहाचे रत्न असून मोती रत्नाल पर्याय म्हणून या रत्नाचा विचार होतो. हे मोती रत्नाचे उपरत्न म्हणून जरी प्रचलित असले तरी सुद्धा याचे स्वतःचे असे वेगळे गुणधर्म आहेत. पांढरट धुरसर चमक असलेले, मधूनच निळसर छटा दिसणारे हे रत्न सुखी व समृद्ध वैवाहिक जीवनासाठी वधु-वरास भेट देण्याची प्रथा अनेक ठिकाणी दिसून येते. काही लोकांची अशी धारणा आहे कि हे रत्न पौर्णिमेच्या रात्री तोंडात धरल्यास भविष्यात घडणाऱ्या घटना समजतात. हे रत्न चांदाशी सामंधित असल्याने मनाची एकाग्रता साधून अंतरञान होण्यास मदत करते. ज्या प्रमाणे चंदाच्या स्थिती मध्ये रोज बदल होत असतो त्या प्रमाणे जीवनात येणाऱ्या स्थित्यंतरास शांत संयमित राहून सामोरे जाण्यास मदत करते.\nहे रत्न धारण करणाऱ्यास शारीरिक दृष्ट्या शांत ठेवते, कोणत्याही परिस्थितीत संयम ढळू देत नाही व अतिरेकी प्रतीशिप्त क्रियांवर नियंत्रण ठेवते. हे रत्न अंगच्या गुणांना वाव निर्माण करून देण्यास मदत करीत असल्याने जे स्वताचे विचार, अंगी असणारे गुण प्रगट करू शकत नसतील, किवा स्वताच्या अंगी असलेल्या गुणांची जाणीवच नसेल अशांसाठी अंगचे गुण प्रगट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. भावनिक समतोल ठेऊन मनाला काबूत ठेवण्यास मदत करते तर संतुलित विचाराने घेतलेल्या निर्णयावर अंमल करण्यास भाग पाडते.\nमनाशी सामंधित असणारया चंद्र ग्रहाचे हे रत्न असल्याने ह्या अंमल मनावरती विशेतः दिसून येतो, बिघडलेल्या मानसिक स्थितीत नाकारात्मता दूर करण्यास मदत करून मानसिक स्थिती सचेतन, आनंदी ठेवण्यास मदत करतो म्हणून या रत्नाला \"सकारात्मक सवरक्षक\" हि म्हणतात. ज्या व्यक्तींना रोजच्या कामामध्ये जास्त मानसिक, शारीरिक ताण पडतो अशांसाठी तसे��� ज्या व्यक्ती जुनी भावनिक सल, अपधीपणा मनामध्ये घेऊन वावरत असतात अशा भावनिक जखमावर मात करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच ज्यांना पाण्याची भीती वाटते त्यांची भीती दूर करून सुरक्षितता देते, म्हणून जल प्रवासात व जलक्रीडेत हे रत्न वापरण्याची प्रथा आहे.\nमूनस्टोन हे मनाला संयमित व शांत करीत असल्याने संतापी, चीड-चिड्या व्यक्ती साठी तर हट्टी व त्रास देणाऱ्या मुलांसाठी उपयोगाचे आहे. ह्या रत्नाच्या वापराने शांत झोप लागते, त्यामुळे निद्रानाशाचा आजार असणार्यांनी जरूर वापरावे. ज्यांना झोपेत चालण्याची वाईट सवय असते अशी सवय मोडण्यास मदत करते. स्त्रियांमध्ये स्त्री तत्वाची जाणीव करून देऊन मासिक चक्र नियमित ठेवण्यास मदत करीत असल्याने मासिकपाळीच्या तक्रारी असणार्या स्त्रियांनी वापरणे चांगले. ह्या रत्नाच्या वापराने चया-पचाय क्रिया सुधारते तर यकृताला बल प्राप्त होऊन शरीरात साठलेले अनावश्यक विषद्रव्य बाहेर टाकण्यास मदत करते, ह्याच कारणाने स्थूल व्यक्तींना वजन कमी करण्यास मदतगार ठरते. तसेच हे रत्न जल तत्वाचे असल्याने शरीरातील पाण्याचा समतोल राखण्यास उपयोगी ठरते\nद्वारा पोस्ट केलेले Dr Abhay Agaste येथे २:३३ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १८ जुलै, २०१२\nउद्या दि.19 / 07/2012 रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. ज्याच्या नावातच अमृत आहे असा हा शुभ योग. परंतु उद्या येनाऱ्या या योगाचे महत्व आणखीनच वाढलेले आहे\nज्योतिष शास्त्र दृष्टीने पुष्य नक्षत्रास नक्षत्राचा राजा असे म्हणतात, प्र्त्तेकाच्या कर्माचे माप न्याय बुद्धीने त्यांच्या पदरात टाकणाऱ्या शनी महाराजांचे हे नक्षत्र आहे. सागर मंथनाच्या वेळेस ह्याच नक्षत्रावर विष्णुस लक्ष्मी ची प्राप्ती झाली होती ह्या कारणाने अर्थार्जनासाठी ह्या नक्षत्रास महत्व आहे. विवाह सोडून सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी हे नक्षत्र शुभ आहे, ह्या नक्षत्रावर सुरु केलेला व्यवसाय हा भरभराटीस येतो, व्यवसायामध्ये स्थिरता प्राप्त होते.\nज्या वेळेस चंद्र त्याच्या स्वराशीत म्हणजेच कर्क राशीत पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी जर गुरवार आला तर गुरुपुष्यामृत हा योग होतो, गुरु ग्रहाचा गुरुवार व शनीचे पुष्य नक्षत्र याच्या एकत्र येण्याने पुष्य नक्षत्राचे गुणधर्म अनेक पटीने वाढतात.\nआयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा ह्या योगास महत्व आहे, ह्या दिवशी बारा वर्षा खालील मुलांना सुवर्णप्रश दिल्यास रोग प्रतिकार क्षमता वाढून मुले सुदृढ होतात.\nदि. 19/07/2012 रोजी सकाळी 10.30 ला चंद्र पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो त्यामुळे सकाळी 10.30 पासून दुसऱ्या दिवशी सुर्योदयापर्यंत गुरुपुष्यामृत योग होत आहे. तसेच संद्याकाळी 07.30 ला सूर्य सुद्धा पुष्य नक्षत्रात प्रवेश करत असल्याने ह्या योगाचे महत्व आणखीनच वाढले आहे.\nगुरुपुष्यामृत योगावर नवीन व्यवसाय, गुंतवणूक, वस्तू खरेदी तसेच सर्व प्रकारचे खरेदी व्यवहार करावेत. ह्या योगावर सुवर्ण खरेदी करणे शुभ असते. कारण ह्या योगावर खरेदी केलेले कायम स्वरूपी जवळ राहते असे मानले जाते\nपुढील गुरुपुष्यामृत योग - 16 /08/2012 रोजी सूर्योदयापासून संद्याकाळी 07.00 पर्यंत .\nद्वारा पोस्ट केलेले Dr Abhay Agaste येथे १२:३८ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, ९ मार्च, २०१२\n'वास्तुशास्त्र ' हा शब्द उच्चारल्या बरोबर अनेक प्रकारचे मत प्रवाह आपल्या समोर येतात, या मध्ये कोणी या शास्त्राचे अंधपने समर्थन करतात तर कोणी याला शुद्ध फसवणूक मानून जीवतोडून विरोध करतात. या दोन्ही भूमिका ह्या टोकाच्याच, वास्तविक पाहता एक दोन नियमांची पूर्तता होणे किवा न होणे म्हणजे कोणतेही शास्त्र होत नाही समर्थन करणार्यांना तरी पूर्णपणे माहिती असते असे नाही, एखादा दुसरा अनुभव काय तो पाठीशी असतो तर दुसरीकडे जुजबी माहितीच्या आधारे स्वतःला विज्ञाननिष्ट म्हणून घेण्याच्या नादात निव्वळ विरोधाला विरोध होताना दिसतो. तसे पाहता कोणतेही शास्त्र हे शास्त्र म्हणून स्वीकारताना त्या शास्त्रातील प्रत्तेक नियमांना विविध कसोटीवर तपासून पहिले पाहिजे. ज्या प्रमाणे प्रत्तेक शास्त्रातील नियम हे स्थळ, काळ, वेळ सापेक्ष असतात आणि म्हणूनच त्या नियमांना अपवाद हि असण्याची शक्यता असते, त्याच प्रमाणे वास्तुसास्त्राचा तर्कशुद्ध विचार होणे आवश्यक आहे.\nनिसर्गाच्या प्रत्तेक अंगाचा विचार करून बनवलेले शास्त्र असे माझे वास्तूशास्त्रा बद्दल मत आहे, निसर्ग चक्राशी संमाधित पंचमहाभूते व अष्ट दिशा ह्यांची सांगड घालून तयार झालेले शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र असे याचे वर्णन केले जाते, ह्या शास्त्राला पाच हजार वर्षाची परंपरा आहे, अनेक महान ऋषी मुनींनी परिश्रम घेऊन मानव कल्याणा साठी ह्या शास्त्राची निर्मिती केली आहे एवढ्या वर्षांची परंपरा असलेले शास्त्र पूर्णपणे चुकीचे कसे असेल परंतु एकीकडे हाही विचार येतो हे जुने झालेले शास्त्र सध्याच्या परिस्थितीत कितपत उपयोगी आहे परंतु एकीकडे हाही विचार येतो हे जुने झालेले शास्त्र सध्याच्या परिस्थितीत कितपत उपयोगी आहे ज्या वेळी या शास्त्राची निर्मिती झाली त्या वेळेची भोगोलिक परिस्थिती हि वेगळी होती, नदी किनारी गाव वसत असे, दळण वळणाची फारशी साधने नव्हती, मुबलक प्रमाणात जमीन उपलब्ध होती त्या मुळे कोणती योग्य व कोणती ताज्य अशा प्रकरे निवडीसाठी अनेक पर्यायांचा विचार करता येत असे. सध्या जिथे जमीनच मिळणे दुर्मिळ झाले आहे तेथे चौकोनी पाहेजे, वेडी वाकडी नको, अमुक ठिकाणीच उतार पाहिजे अन्य दिशेला नको वैगरे बाबी विचारात घेणे शक्य होत नाही, मिळेल ती जमीन सुविधेच्या दृष्टीने किती सोयीची आहे याचाच विचार केला जातो अशा परिस्थितीत वास्तुशास्त्र उपयोगी पडते का ज्या वेळी या शास्त्राची निर्मिती झाली त्या वेळेची भोगोलिक परिस्थिती हि वेगळी होती, नदी किनारी गाव वसत असे, दळण वळणाची फारशी साधने नव्हती, मुबलक प्रमाणात जमीन उपलब्ध होती त्या मुळे कोणती योग्य व कोणती ताज्य अशा प्रकरे निवडीसाठी अनेक पर्यायांचा विचार करता येत असे. सध्या जिथे जमीनच मिळणे दुर्मिळ झाले आहे तेथे चौकोनी पाहेजे, वेडी वाकडी नको, अमुक ठिकाणीच उतार पाहिजे अन्य दिशेला नको वैगरे बाबी विचारात घेणे शक्य होत नाही, मिळेल ती जमीन सुविधेच्या दृष्टीने किती सोयीची आहे याचाच विचार केला जातो अशा परिस्थितीत वास्तुशास्त्र उपयोगी पडते का कीवा जागेचा कमतरते मुळे अनेक माजली इमारती बांधल्या जाऊ लागल्या त्या मध्ये संपूर्ण बधाकामाचा एखादा कोपरा म्हणजे आपला flat असतो, अशा वस्तूस वास्तूशास्त्र उपयोगाचे आहे का कीवा जागेचा कमतरते मुळे अनेक माजली इमारती बांधल्या जाऊ लागल्या त्या मध्ये संपूर्ण बधाकामाचा एखादा कोपरा म्हणजे आपला flat असतो, अशा वस्तूस वास्तूशास्त्र उपयोगाचे आहे का या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळवण्या साठी वास्तुशास्त्राची परिभाषा माहित असणे आवश्यक आहे, वास्तुशास्त्रातील एक एक नियम घेऊन त्या काळातील परिस्थिती व सद्य स्थिती यातील सर्व बाबी वैज्ञानिक कसोटीवर तपासून, आपणास योग्य तो न्याय निवडा करता यावा म्हणून वास्तुशास्त्राचा वैदिक, योगिक, अध्यात्मिक, व वैज्ञानिक असा तौलनिक अभ्यास \"वास्तुशास्त्र व विज्ञान\" या लेखमाले द्वारे आपणा समोर मांडत आहे\nद्वारा पोस्ट केलेले Dr Abhay Agaste येथे ९:०६ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nRatna Vishwa -Part 2 ऱ्होडोनाइट ऱ्होडोन...\nगुरुपुष्यामृत योग उद्या दि.19 / 07/2012 रोजी गुरुप...\nचित्र विंडो थीम. sololos द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2018-11-17T10:58:06Z", "digest": "sha1:GFKNROHNWZXIK5WZIBZMUIFW6NR64CUW", "length": 10864, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उषाकिरण - विकिपीडिया", "raw_content": "\nउषाकिरण (जन्म : वसई २२ एप्रिल १९२९; मृत्यू : मुंबई ९ जानेवारी २०००) या मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम करणाऱ्या एक श्रेष्ठ अभिनेत्री होता. उषा मराठे हे त्यांचे मूळ नाव. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या उषा किरण यांची घरची आर्थिक स्थिती बेताची होती. उषा आणि तिची मोठी बहीण लीला मराठे यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांचे वडील बापूसाहेब मराठे यांनी आपल्या दोघी मुलींना नाटकांत काम करण्यासाठी पाठवावयाचे ठरवले. घरासाठी आणखी उत्पन्नाचे एक साधन हा विचारही त्यामागे होता.\nवयाच्या बाराव्या वर्षी उषा मराठे यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. लवकरच त्यांना कुबेर या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली.\nनृत्य शिकण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुविख्यात नर्तक उदय शंकर यांच्या नृत्य अकादमीमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी अभिजात नृत्यकला आत्मसात केली. बंगाली, गुजराती, हिंदी , तामीळ आणि इंग्रजी या भाषाही त्यांनी आत्मसात केल्या.\nपुण्यात आल्यावर उषा यांना ’सीता स्वयंवर’ हा सिनेमा मिळाला. त्यातही त्यांची छोटी भूमिका होती. पण ’मायाबाजार’मध्ये त्यांना रुक्मिणीची मोठी भूमिका मिळाली. त्यांची ही भूमिका लोकप्रिय ठरली आणि त्यानंतर त्यांचा मराठी सिनेसृष्टीत जम बसू लागला. मंगल पिक्चर्सचा ’जशास तसे’ आणि विश्राम बेडेकर दिग्दर्शित ’क्रांतीवीर वासुदेव बळवंत’ यांत केलेल्या त्यांच्या भूमिकांमुळे उषाकिरण यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली.\nप्रमुख नायिकेच्या भूमिकेसाठी त्यांना मागण्या येऊ लागल्या. अमराठी सिनेमांचाही यात समावेश होता. त्यांनी अमेय चक्रवर्तीसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकासोबतही काम केले. मात्र १९५० मध्ये ’श्रीकृष्ण दर्शन’मध्ये काम करत असतानाच स्वतःचे उषा मराठे हे नाव बदलून त्यांनी ते उषाकिरण असे केले. पुढे याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या.\nउषाकिरण यांनी ’जशास तसे’ मध्ये डोंबारीण आणि ’पुनवेची रात’मध्ये तमासगिरीण तर ’बाळा जो जो रे’मध्ये ’सोशिक स्त्री’ अशा लक्षवेधी भूमिका अप्रतिम साकारल्या. माधव शिंदेंच्या ’शिकलेली बायको’ आणि ’कन्यादान’मध्ये त्यांच्यातले अद्भुत अभिनयसामर्थ्य पाहण्याची संधी सिनेरसिकांना लाभली. ’पतित’मध्ये देव आनंद, ’दाग’मध्ये दिलीपकुमार, ’काबुलीवाला’मध्ये बलराज साहनी तर ’नजराना’मध्ये राज कपूर या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले. या सिनेमांमुळे हिंदी सिनेसृष्टीतही त्यांची लोकप्रियता वाढली.\nडॉ. मनोहर खेर यांच्याशी त्यांचा १९५४ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांनी मोजकेच सिनेमे केले. सिनेमातून संन्यास घेतल्यावर त्यांनी समाजकार्यात स्वतःला गुंतवून घेतले. मुंबईच्या लोकपाल (शेरीफ) होण्याचा मान त्यांना मिळाला.\nउषाकिरण यांचे कॅन्सरने ९ जानेवारी २००० रोजी निधन झाले.\nउषाकिरण यांनी ’उष:काल’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. ते श्रीविद्या प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.\nउषाकिरण यांचे मराठी चित्रपट[संपादन]\nबाळा जो जो रे-१९५१\nस्त्री जन्मा ही तुझी कहाणी-१९५२\nइ.स. १९२९ मधील जन्म\nइ.स. २००० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-By-the-pudhari-women-s-Self-Defense-Program/", "date_download": "2018-11-17T10:52:33Z", "digest": "sha1:CKEUFXHT6QVMDUSU2NVLJRJWYLFRICV3", "length": 5263, "nlines": 21, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दै. ‘पुढारी’तर्फे महिला आत्मसंरक्षण उपक्रमाचे आज उद्घाटन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › दै. ‘पुढारी’तर्फे महिला आत्मसंरक्षण उपक्रमाचे आज उद्घाटन\nदै. ‘पुढारी’तर्फे महिला आत्मसंरक्षण उपक्रमाचे आज उद्घाटन\n���हिला सबलीकरणाच्या उद्देशाने दै. ‘पुढारी’ संचलित प्रयोग फौंडेशनने हाती घेतलेल्या ताराराणी आत्मसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाचा प्रारंभ बुधवारी (दि.10) आयोजित केला आहे. हा समारंभ येथील पेटाळा परिसरातील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या समारंभाचे प्रमुख पाहुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आहेत.\nया उपक्रमांतर्गत शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थिनींना ज्युदो कराटेचे दोन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. समाजाच्या सर्व थरातील युवती आणि महिलांना आत्मसंरक्षण करता यावे, हा प्रमुख उद्देश या उपक्रमाचा आहे. कोल्हापूर कुराश असोसिएशन व न्यू ज्युदो कराटे प्रशिक्षण केंद्र यांच्या सहकार्याने युवती आणि महिलांना ज्युदो कराटेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. गरजू विद्यार्थिनी आणि महिलांना मोफत दिल्या जाणार्‍या या प्रशिक्षणातून समाजकंटकांविरोधात भक्कमपणे लढण्याचे तंत्र आणि मानसिक बळ त्यांना प्राप्त होणार आहे.\nशहर आणि परिसरातील शाळा, महाविद्यालयांतून या उपक्रमाच्या नोंदणीस प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. प्रायोगिक तत्त्वावर गेल्या काही दिवसांत हे प्रशिक्षण देण्यात आले. ज्यांनी हे प्रशिक्षण घेतले अशा विद्यार्थिनी आणि महिलांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या उपक्रमाचे अधिकृत उद्घाटन आणि पुढे सातत्यपूर्ण प्रशिक्षण बुधवारपासून सुरू होत आहे. उद्घाटन समारंभात विक्रीकर निरीक्षकपदी राज्यात मुलींमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्राची भिवसे, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर रेश्मा माने यांचा गौरव करण्यात येणार आहे. या उपक्रमादरम्यान युवती आणि महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांसह विविध विषयांवर व्याख्यानांचेही आयोजन केले जाणार आहे. या विषयातील तज्ज्ञांकडून व्याखानाद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Anganwadi-worker-morcha/", "date_download": "2018-11-17T11:41:41Z", "digest": "sha1:KZPH3QT6HAYOGXWQF4XAACTUXWS4SNKR", "length": 6189, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मोर्चाने शहर दणाणले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मोर्चाने शहर दणाणले\nअंगणवाडी कर्मच��र्‍यांच्या मोर्चाने शहर दणाणले\nअंगणवाडी कर्मचार्‍यांना जून 2018 च्या मानधनाची रक्कम देऊन यापुढे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला मानधन मिळेल अशी व्यवस्था करावी यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने बुधवार जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी कर्मचार्‍यांनी दिलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.\nअंगणवाडी कर्मचार्‍यांची सर्व रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, छापील रजीस्टर व अहवाल फॉर्म द्यावा, सर्व मिनी अंगणवाडी केंद्राचे रूपांतर नियमित अंगणवाडी केंद्रात करावे, सन 2017 व 2018 च्या परिवर्तन निधीची थकित रक्कम ताबडतोब द्यावी, दरवर्षी गणवेशासाठी 1 हजार रुपये द्यावेत, ग्राम बालविकास केंद्राच्या अतिरिक्त कामासाठी ताशी 60 रुपये द्यावेत, अतिरिक्त पदभारासाठी एकूण मानधनाच्या 50 टक्के अधिक मानधन द्यावे, अंगणवाडी कर्मचार्‍यांना महिन्याच्या 1 तारखेला मानधन देण्याची व्यवस्था करावी, कायम कर्मचार्‍याचा दर्जा देऊन त्यांना शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते लागू करण्यात यावेत, अंगणवाडी कर्मचार्‍यांचे थकीत टीएडीए व इंधन बिल त्वरित देण्यात यावे, सेवासमाप्ती लाभामध्ये तिपटीने वाढ करावी, शासन आदेशाप्रमाणे अंगणवाडी केंद्राचे भाडे वाढवून देण्यात यावे, लाईन लिस्टींग व बालहक्क आधारकार्ड नोंदणीच्या कामाची सक्ती करू नये, 50 टक्के मुख्यसेवकांची पदे पात्र अंगणवाडी सेविकांमधून भरावित आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने कार्याध्यक्षा मंगला सराफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात संध्या मिश्रा, अनुसया वायबसे, सिंधू घोळवे, लोखंडे, सुमन आहेर, ज्योत्स्ना नानजकर, करुणा पोरवाल, पुष्पा अलाट, हिरा वाघमारे, महानंदा मोगरकर, सुनंदा शिंदे, वृंदावणी कदम आदींसह कर्मचारी सहभागी झाल्या.\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅच्यू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; ���ुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Three-personer-ran-away-police-custody-in-satara/", "date_download": "2018-11-17T10:49:45Z", "digest": "sha1:FUVOBWVAGYFY46HIOLQZXOHUNNFGFXKQ", "length": 12356, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिस कस्टडीतून पाच महिन्यात तिघे पसार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पोलिस कस्टडीतून पाच महिन्यात तिघे पसार\nपोलिस कस्टडीतून पाच महिन्यात तिघे पसार\nसातारा : विठ्ठल हेंद्रे\nपोलिस कस्टडीतून (ताब्यातून)संशयित आरोपी पळून जाण्याची गेल्या पाच महिन्यातील एक, दोन नव्हे तर तीन घटना घडल्याने सातारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. पसार झालेले हे तिन्ही आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग तथा एलसीबीने पकडले होते. दुर्दैवाने मात्र हे तिन्ही संशयित आरोपी सातारा शहर, शाहूपुरी व मुख्यालयातील पोलिस बंदोबस्तातून पळून गेले असून सर्व घटना सातार्‍यातच घडल्या आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे ‘एलसीबी चोरांना पकडतेय पोलिस त्यांना सोडतेय’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nचंद्रकांत उर्फ चंदर लोखंडे, कैलास गायकवाड, विश्रुत नवाते अशी गेल्या पाच महिन्यात पोलिसांच्या कस्टडीतून पळून गेलेल्यांची नावे आहेत. हे तिन्ही संशयित आरोपी सराईत व धोकादायक आहेत. अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्यानेच एलसीबीच्या पथकाने प्रयत्नांची शर्थ करुन त्यांना बेड्या ठोकल्या होत्या. एखाद्या आरोपीला पकडल्यानंतर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍यांनी गांभीर्याने संशयित आरोपींवर ‘वॉच’ ठेवणे गरजेचे आहे. दुर्दैवाने मात्र तसे होत नसल्यानेच चोरट्यांना पळून जाण्याची आयती संधी मिळत आहे.\nचोरट्यांना अटक केल्यानंतर पोलिस ठाण्यातील लॉकअप, चौकशी कक्ष, सिव्हील हॉस्पिटल व न्यायालय या प्रमुख ठिकाणी संशयित आरोपींची ने-आण केली जाते. या व्यतीरिक्‍त संशयित आरोपी बहुतांश प्रमाणात गजाआडच असतात. जेवढा वेळ त्यांना कायदेशीर प्रक्रियेसाठी लॉकअपमधून बाहेर काढले जाते तेवढा वेळही पोलिस लक्ष ठेवू शकत नसल्याने त्याबाबतच आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. संशयित आरोपींना बाहेर काढल्यानंतर अनेकदा अपुरा पोलिस बंदोबस्त असतो, हे देखील वास्तव आहे. मात्र जबाबदारी आल्यानंतर त्यामध्ये हयगय करणे हे चुकीचेच आहे. आरोपी हा आरोपी असतो हे लक्षात ठेवून पोलिस वागत नसून त्यांच्या गाफील वागण्यामुळे चोरांना संधी उपलब्ध होत आहे. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.\nचंदर लोखंडे लॉकअपमधून पसार..\nचंदर लोखंडे (रा.ढवळ ता.फलटण) हा सातारा शहर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधून दि. 1 ऑक्टोबर रोजी पसार झाला होता. तत्पूर्वी त्याला एलसीबीच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत असल्याप्रकरणी अटक केली होती. संशयितांकडून धारदार शस्त्रे, दुचाकी व मोबाईल, सोन्याचे दागिने असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला होता. संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी पुणे व सातारा येथे जबरी चोरी, घरफोडी व चेन स्नॅचिंगही केल्याची कबुली दिली होती. पोलिस कोठडी मिळाल्याने त्याला सातारा शहर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले होते. दि. 1 ऑक्टोबर रोजी मात्र पोलिसांची नजर चुकवून स्वच्छता गृहातील खिडकी तोडून भिंतीवरुन उडी मारुन तो पसार झाला होता. लॉकअपमधून पसार झाल्याने पोलिस दलाची मोठी नाचक्‍की झाली होती.\nकैलास गायकवाडचे बेड्यासह पलायन\nकैलास गायकवाड याच्याविरुध्द हाफ मर्डरसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलिस अधीक्षकांनी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्याला सातार्‍यातून तडीपार केले होते. तडीपारीची कारवाई पूर्ण झाल्यानंतरही तो 1 जानेवारी रोजी सातार्‍यात फिरत असताना एलसीबी पोलिसांना सापडला. पोलिसांनी ताबा घेवून त्याला शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे पुढील कारवाईसाठी सुपुर्द केले. मात्र भूक लागल्याचे सांगून पोलिसांचा वडापाव खाल्ल्यानंतर पोलिसांची नजर चुकवून चक्‍क बेड्यासह पलायन केले. नवीन वर्षात शाहूपुरी पोलिसांना असा धक्‍का दिला असतानाही अद्याप तो सापडलेला नाही. दरम्यान, तडीपारीतील गुंड बेड्यासह पळून जावून दोन महिने होत आले तरी तो सापडत नसल्याने त्याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.\nविश्रुत नवातेची पोलिसांच्या ‘हातावर तुरी’..\nविश्रुत नवाते (रा.शनिवार पेठ, सातारा) याला एलसीबीच्या पोलिसांनी 15 ऑक्टोबर 2017 रोजी फसवणूकप्रकरणी अटक केली होती. बँक खात्यामध्ये पाचशे रुपये नसतानाही सातार्‍यातील या ठगाने धनादेशद्वारे 2 कार, 4 दुचाकी, 5 एलईडी टीव्ही असे 14 लाख 49 हजार रु���ये किंमतीचे साहित्य खरेदी करुन सातारा, पुणे, रायगड, कोल्हापूर येथील शोरुम, दुकानांची फसवणूक केल्याचे एलसीबीने समोर आणले होते. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो प्रिझन वॉर्डमध्ये मुक्‍काम ठोकून होता. मंगळवारी दि. 20 रोजी त्याला प्रिझन वॉर्डमधून डिस्चार्ज मिळाल्याने मुख्यालयातील पोलिस कारागृहात घेवून निघाले होते. सिव्हीलच्या हॉटेल परिसरात आल्यानंतर तहान लागल्याचे कारण देत थेट पोलिसाच्या हाताला हिसडा मारुन त्याने पोलिसांच्या हातावर तुरी ठेवली.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Professors-suicide/", "date_download": "2018-11-17T11:27:27Z", "digest": "sha1:AH5PRITX6GZPMCMZH4C3FH2DX2F3QWJL", "length": 4132, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्राध्यापकाची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › प्राध्यापकाची आत्महत्या\nगुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळलेल्या प्राध्यापक रविकिरण भास्कर गदग (वय 52) यांनी मंगळवारी सकाळी सदाशिवनगर येथील राहत्या घरी गळफासाने आत्महत्या केली. एपीएमसी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.\nप्रा. रविकिरण हे अनगोळ येथील एका नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनीअरिंग पर्यावरण विभागात कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना गुडघ्याच्या आजाराने त्रस्त केले होते. गुडघ्यातून होणार्‍या असह्य वेदानांना कंटाळून प्रा. रविकिरण यांनी आत्महत्या केली. ही घटना दुपारी त्यांच्या कुटुंबीयांच्या निर्दशनास आली. दरम्यान, याप्रकरणी ‘एपीएमसी’ पोलिस पुढील चौकशी करत आहेत.\nमार्गशीर्ष पौर्णिमेसाठी सौंदत्ती डोंगरावर गर्दी\nसंमेलनांनी पुरवावी वर्षभराची ऊर्जा\nबाटलीबंद शुद्ध पाण्याचा ‘अशुद्ध धंदा’\nएड्सविरुद्ध पंचायतराजची भूमिका महत्त्वाची\n‘सुगी��� पर्वात बळीराजा दंग\nबेळगावात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/214-cases-of-dengue-in-Pune/", "date_download": "2018-11-17T11:22:31Z", "digest": "sha1:BS6NBG2SFZUISYG2G4OZ5PM2DLCHUVLO", "length": 2939, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुण्यात डेंग्यूचे 214 रुग्ण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुण्यात डेंग्यूचे 214 रुग्ण\nपुण्यात डेंग्यूचे 214 रुग्ण\nशहरात यावर्षी डेंग्यूचे 214 पॉझिटिव्ह रुग्ण, तर डेंग्यूसदृश 1,214 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ऑगस्ट महिन्यातच डेंग्यूचे 78, तर डेंग्यूसदृश 450 रुग्ण आढळले. आतापर्यंत दोन जणांचा डेंग्यूने मृत्यू झाला. जून महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढत असून, जूनमध्ये 181, जुलैत 455 रुग्ण आढळून आले आहेत. दोन आठवड्यांपासून पाऊस सुरू असल्याने अडगळीची ठिकाणे, बांधकामे, नाले, पाणवठे आदी ठिकाणी पाणी साचून डेंग्यूच्या अळ्या तयार होत आहेत.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Online-Lottery-Center-Scandal-kadegaon/", "date_download": "2018-11-17T11:00:25Z", "digest": "sha1:7EWBVNVYOMEBCC6J2KQA4LMZMMER4B2M", "length": 6825, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ऑनलाईन लॉटरी सेंटरवर कडेगाव, चिंचणीत छापा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ऑनलाईन लॉटरी सेंटरवर कडेगाव, चिंचणीत छापा\nऑनलाईन लॉटरी सेंटरवर कडेगाव, चिंचणीत छापा\nकडेगाव : शहर प्रतिनिधी\nकडेगाव शहर व चिंचणी गावातील तीन ऑनलाईन लॉटरी (जुगार) सेंटरवर जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने छापा टाकला. 11 जणांना अटक केली असून 1 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.\nकडेगाव तालुक्यात बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी सेंटरमधून लोकांची लूट होत आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, अशी तक्रार पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेत विशेष पथकाला ऑनलाईन जुगार केंद्रांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.\nपथकप्रमुख उपअधीक्षक पिंगळे यांनी कडेगाव व चिंचणी येथे एकाच वेळी छापा टाकला. कडेगाव येथे मुख्य पेठेत असणार्‍या आदर्श लॉटरी सेंटरवर छापा टाकला. आनंदराव रामचंद्र पवार (वय 40, रा.विद्यानगर कडेगाव), सुरेश हिंदुराव जाधव (वय,38) , सिद्धनाथ सदाशिव सूर्यवंशी (वय,38, दोघे रा.हिंगणगाव खुर्द) यांना अटक केली. 10 हजार 450 रुपये रोख व 54 हजार 810 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.\nकराड- विटा रस्त्यावरील गोल्डन लॉटरी सेंटरवर कारवाईत नितीन जयसिंग चौगुले (वय 21) आदर्श अनंत पवार (वय 19, दोघे रा.कडेगाव), सुशांत विठ्ठल चव्हाण (वय 26 ,रा.गार्डी, ता.खानापूर), हणमंत रामचंद्र मोरे (वय 44, रा. निमसोड, ता. कडेगाव) यांना अटक केली. त्याच्या कडून 17 हजार 233रूपये रोख आणि 82 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.\nचिंचणी येथे सोनहिरा लॉटरी सेंटरवर कारवाई केली. हणमंत नाना हजारे (वय 46) अशोक रूपसिंह चव्हाण (वय 36 ),मोहन पोपट पाटील ( वय 38 ,तिघेही रा.चिंचणी),आयु सखाराम अबदर ( वय 34, रा.सोनसळ, ता.कडेगाव ) यांना अटक केली. अडीच हजार रुपये रोख आणि 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या तीन ठिकाणच्या कारवाईत संगणक संच, मोबाईल, प्रिंटर असे साहित्य जप्त करण्यात आले.\nकारवाईत जयसिंगपूरचे पोलिस उपनिरीक्षक पुनम रूगे,इचलकरंजीचे पोलिस उपनिरीक्षक अमोल माळी, हवालदार भांगरे कोळी, बांडे ददीकर पाटील यांच्यासह 17 पोलिस व पंचांनी सहभाग घेतला होता. रात्री उशिरा पर्यत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.\nदरम्यान या कारवाईची कोणतीही कल्पना कडेगाव व चिंचणी वांगी पोलिसांना देण्यात आली नव्हती. अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती.\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खर��� हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/congress-mla-give-1-month-salary-kerala-flood-victim-said-vikhe-patil-138413", "date_download": "2018-11-17T12:13:51Z", "digest": "sha1:DPWK353WBKEASL5CR6IHPZVWQWJ42KX7", "length": 11659, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "congress MLA give 1 month salary to kerala flood victim said vikhe patil केरळ पूरग्रस्तांसाठी काँग्रेसचे आमदार एक महिन्याचे वेतन देणार : विखे पाटील | eSakal", "raw_content": "\nकेरळ पूरग्रस्तांसाठी काँग्रेसचे आमदार एक महिन्याचे वेतन देणार : विखे पाटील\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nमुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.\nमुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.\nयासंदर्भात माहिती देताना विखे पाटील यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले असून, त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेतील काँग्रेसचे सर्व आमदार आपले एका महिन्याचे वेतन पक्षाकडे जमा करणार आहेत. केरळवर आलेली नैसर्गिक आपत्ती भीषण असून, आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या समवेत शनिवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीनंतर विखे पाटील यांनी ही माहिती दिली.\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://avliya.co.in/author/admin/page/4/?page_id_all=4", "date_download": "2018-11-17T10:42:36Z", "digest": "sha1:N3RSYMENW7WB3RY6IA32O6MMIVDWRYJG", "length": 4927, "nlines": 73, "source_domain": "avliya.co.in", "title": "Makarand Behere | Avliya | Page 4", "raw_content": "\nतुला पाहताना, जरी भासतो मी\nतुला पाहताना, जरी भासतो मी पुकारे तुला अन्, तिला ऐकतो मी सजवतेस माझा, बिछाना सखे तू तिच्या बाहुपाशी, इथे नाहतो मी मुक्याने मुक्याचे, जरी गूज करशी तिचे श्वास घेतो, तिला बाहतो मी जरी दावशी तू, तुझ्या यौवनाला तिच्या वैभवाला, इथे प्राशतो मी गझल गातसे मी, तुला More...\nमी गीत गात आहे\nमी गीत गात आहे, माझ्या सख्या, तुझे रे अवचित भेटले मी, गीतात या, मला रे करतोस तू किती ते, कौतुक या छटांचे साकारशी कसे हे, तू भाव या मनाचे लाजून चूर झाले, वाचून भावना रे डोळ्यात मन्मथाच्या, मनसात मी गवसले स्वप्ने कितीक माझी, तू गूज जाणलेले देहास व्यापुनीया, More...\nआईच्या गर्भात लाभली मजला माझी भाषा अमृताचे स्तन्य जाणवे मजला माझी भाषा माउलीचे अन् तुकयाचे तोय भरतसे भाषा जशी वळवावी तशी वळतसे लवचिक माझी भाषा त्रिविध ध्वनीतील “म” कार आहे सात्विक माझी भाषा विविध लेखकू कवी भूषणांनी नटली माझी भाषा देवनागरी, मोड More...\nपाहणे गे बदामी बदामी\nपाहणे गे बदामी बदामी तुझे लाजणे गे बदामे बदामी अमेची निशा होतसे पौर्णिमा का तुझे चांदणे गे बदामी बदामी जरा थेंब होतो पुन्हा मी जलाचा तुझे नाहणे गे बदामी बदामी कसे सांग वेचू उरी श्वास मी हे तुझे साहणे गे बदामी बदामी तुला मी कशाला करू त्या कुहूशी तुझे बोलण More...\nकळ्या उमलता झाडावरती फुल फुल जन्मते सृष्टीनिर्मिती रहस्य अपुले हळूच उलगडते कधी निखळते धरतीवर, झाडावर खुडले जाते कधी सुगंधा अपार देते, रंग रूप भुलविते कधी अवस्था मना मनाची अलगद बदलून जाते कधी समर्पण मूर्तीला, कधी पायी कुणी तुडवते सौंदर्याला कधी खुलवते, प्र More...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chief-minister-inaugurates-free-communication-with-the-police-from-the-state/", "date_download": "2018-11-17T11:03:48Z", "digest": "sha1:I5RM55PZL3BRIF4FOXR7NSKDQ5UWCL35", "length": 14504, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्यभरातून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांशी साधला मुख्यमंत्र्यांनी मुक्त संवाद ...", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज्यभरातून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांशी साधला मुख्यमंत्र्यांनी मुक्त संवाद …\nपोलिसांसमवेत मुख्यमंत्र्यांनी घेतला भोजनाचा आस्वाद\nनागपूर : पावसाळी अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागातून सुमारे चार हजार 800 पोलीस नागपूर शहरात आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलिसांची भेट घेवून त्यांच्यासमवेत मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिसांसमवेत रांगेत उभे राहून स्वत: जेवण घेतले. तसेच पोलिसांसमवेत पंगतीत बसून मुख्यमंत्र्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांनी पोलिसांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. प्रत्येकाजवळ जावून मुख्यमंत्री त्यांची राहण्याची, जेवण्याची, वैद्यकीय सुविधांची माहिती घेत होते. स्वत: मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या या आस्थेवाईक चौकशीने पोलीसही भारावून गेले.\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी सायंकाळी या प्रशिक्षण केंद्रातील निवासी पोलिसांची भेट घेतली. राज्याच्या विविध भागातून राज्य पोलीस दल, महामार्ग सुरक्षा पथक, मुंबई रेल्वे या विविध दलाचे सुमारे चार हजार 800 पोलीस सध्या नागपूरात अधिवेशन कर्तव्यावर तैनात आहेत. पोलीस आयुक्तालयामार्फत शहरातील 56 ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निवासी ठिकाणापासून बंदोबस्ताच्या ठिकाणापर्यंत जाण्या-येण्यासाठी वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे. तसेच बंदोबस्ताच्या ठिकाणी दुपारी पोलिसांसाठी बफे पध्दतीनुसार जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य तपासणीसाठी 10 वैद्यकीय पथके तैनात असून पॉलिक्लिनिक मार्फतही पोलिसांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. महिला पोलिसांसाठी फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी माहिती घेतली.\nबंदोबस्तासाठी गावाकडून लांब आलो असलो तरी नागपूर पोलीस आयुक्तालयाने चांगल्या सुविधा दिल्याने येथील कर्तव्य कालावधी आनंददायक आणि समाधानकारक राहिला, अशी प्रतिक्रिया नाशिक येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक वाल्मीक रोकडे यांनी यावेळी दिली.\nपोलिसांसमवेत संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, मोठ्या कालावधीनंतर नागपुरात पावसाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळे या अधिवेशनाचे एक वेगळे आव्हान आपल्यासमोर होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला मोठ्या पावसाचा सामना करावा लागला. या कठीण प्रसंगी बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी फार चांगले कार्य केले. चोख बंदोबस्त ठेवण्यापासून लोकांना मदत करण्यापर्यंतचे त्यांचे कार्य निश्चितच आर्दशवत होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nपोलिसांच्या हितासाठी राज्य शासन अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. राज्याच्या सर्व भागात पोलिसांसाठी 50 हजार नवीन निवासस्थाने बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोलिसांना स्वमालकीचे घर मिळावे यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पोलिसांना वैयक्तिक घर खरेदीकरिता आतापर्यंत 208 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले असून यापेक्षा अधिक रक्कम अजून दिली जाईल. महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील अग्रगण्य पोलीस दल आहे. आपण सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून याला जगातील उत्तम पोलीस दल बनविण्यासाठी कार��य करु, असे ते म्हणाले.\nनागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले की, गृह विभागाचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे मागील तीन वर्षात पोलिसांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पोलीस दल अधिक सक्षम बनत आहे. नागपुरातही पोलीस दलाच्या सक्षमीकरणातून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात मोठे यश आले आहे. पासपोर्ट पडताळणीचे सुलभीकरण, भरोसा सेल, अत्याधुनिक कंट्रोल रुम, पोलीस ड्युटी मीट सारखा उपक्रम, डिजीटल चार्जशीट, ट्राफिक क्लबसारखी संकल्पना राबविण्यात आली आहे. एका खाजगी सर्वेक्षणानुसार जनताही पोलीस दलाच्या प्रतिमेविषयी तसेच वागणुकीविषयी समाधान व्यक्त करीत असून त्यात 135 ते 157 टक्के सुधारणा झाल्याचे नमूद केले आहे, असे ते म्हणाले.\n‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ हक्काचे व्यासपीठ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nजाहिरातीमध्ये मॉडेल न वापरता खरी माणसं, खरे लाभार्थी वापरले. – मुख्यमंत्री\nसाखर उद्योगासंबंधीचे सर्व परवाने, मान्यता ऑनलाईन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस…\nटीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य विक्रीस…\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/handicape-scribe-students-readers-bank-25620", "date_download": "2018-11-17T11:28:47Z", "digest": "sha1:EAUC24IU3QI7AJDG6HDW77MFCLFNSREW", "length": 12481, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "handicape scribe for students, readers Bank दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक, वाचक बॅंक | eSakal", "raw_content": "\nदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक, वाचक बॅंक\nगुरुवार, 12 जानेवारी 2017\nमुंबई - पहिली ते बारावीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक मिळण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असावेत, यासाठी लेखनिक आणि वाचक बॅंक तयार केली जाणार आहे. खास बाब म्हणून प्रौढ लेखनिकांबरोबरच जवळच्या नातेवाइकांनाही लेखनिक व वाचक मुख्याध्यापकांच्या परवानगीने निवडता येणार आहे.\nमुंबई - पहिली ते बारावीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक मिळण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असावेत, यासाठी लेखनिक आणि वाचक बॅंक तयार केली जाणार आहे. खास बाब म्हणून प्रौढ लेखनिकांबरोबरच जवळच्या नातेवाइकांनाही लेखनिक व वाचक मुख्याध्यापकांच्या परवानगीने निवडता येणार आहे.\nदिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक वाचक मिळण्यासाठी अनेकदा अडचणी निर्माण होत असल्याने तालुका पातळीवर इच्छुकांची लेखनिक व वाचक बॅंक तयार केली जाणार आहे. प्रौढ लेखनिक व वाचक हे शाळेतील किंवा अन्य शाळेतील शिक्षक, खासगी शिकवणी वर्गातील शिक्षक, विद्यार्थ्याचे जवळचे नातेवाईक नसावेत, असे शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, खास बाब म्हणून जवळच्या नातेवाइकांना लेखनिक व वाचक म्हणून परवानगी देण्याचे अधिकार शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.\nलेखनिक, वाचक बॅंकेमध्ये नोंदणीकृत झालेल्यांची माहिती विभागाच्या पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. मात्र, यासाठी निःस्वार्थी भावनेने सेवा देणाऱ्यांचाच सहभाग घ्यावा, यासाठी कोणतेही मानधन दिले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच���या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\n'त्या' संस्थांमधील शिक्षकांची पदे होणार रद्द\nसोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव...\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/ambernath?page=2", "date_download": "2018-11-17T10:53:07Z", "digest": "sha1:5H5FNK6BVTELM5VHYNCPFWU3WVJP6OBC", "length": 5486, "nlines": 68, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "ambernath | Page 3 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nजिवंत होण्याच्या आशेवर मृतदेह दहा दिवस चर्चमध्य���\nअंबरनाथ,दि.६(वार्ताहर)-मुंबईतील मृत्यू पावलेल्या तरुणाला जिवंत करण्यासाठी नागपाडा आणि नंतर अंबरनाथमधील चर्चमध्ये तब्बल दहा दिवस प्रार्थना करण्यात आली. काल रात्री पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी कुटुंबियांची समजूत काढत मृतदेह बाहेर काढला.\nअंबर भरारीच्या तिसर्‍या मराठी चित्रपट महोत्सवात २५ चित्रपटांचा समावेश\nअंबरनाथ,दि.५(वार्ताहर)- मुंबईच्या चंदेरी दुनियेत मोठ्या थाटामाटात हिंदी, मराठी चित्रपट महोत्सव साजरे होतात, मात्र ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथसारख्या छोट्या उपनगरातील पहिला चित्रपट महोत्सव म्हणून सिनेरसिक आणि कलावंतांमध्ये कौतुकाचा विषय ठरलेल्या अंबरन\nप्रभागातील पथदिवे बंद; संतप्त नगरसेवकाने अधिकार्‍याला कोंडले\nअंबरनाथ,दि.१६(वार्ताहर)-प्रभागात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास असलेल्या अंधाराची तक्रार करूनही दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकाने नगरपालिकेतील विद्युत खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकून अधिकारी आणि कर्मचार्‍यांना तासभर\nअंबरनाथच्या तुषार भोईरची प्रो कबड्डीमध्ये जोरदार मुसंडी\nअंबरनाथ,दि.२७(वार्ताहर)-घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव येथील तुषार भोईर याने प्रो कबड्डी स्पर्धेमध्ये दबंग दिल्ली संघात मुसंडी मारली आहे.\nमराठी वृत्तपत्र लेखक संघाचे राज्यस्तरीय संमेलन उत्साहात\nअंबरनाथ,दि.२६(वार्ताहर)-कवी संमेलन, परिसंवाद चर्चासत्रे, पुरस्कार वितरण, चारोळ्या यासारख्या भरगच्च कार्यक्रमांच्या मेजवानीने मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे ५५ वे राज्यस्तरीय संमेलन उत्साहात पार पडले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T10:34:16Z", "digest": "sha1:WTWZH5XCI7CMKIUUQHL35GHXEXQZFCYQ", "length": 6350, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फुरसंगी येथे रविवारी महायोजना शिबिर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफुरसंगी येथे रविवारी महायोजना शिबिर\nपुणे- गरजुंना एकाच ठिकाणी सरकारी योजनांची माहिती, अर्ज भरण्याची सोय, आवश्‍यक कागदपत्रांची उपलब्धता आणि अर्ज स्विकारण्याची सोय करण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे फुरसंगी येथे र��िवारी (दि.25 मार्च) महायोजना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हडपसर आणि फुरसुंगी भागांतील नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. प्रज्ञा प्राथमिक विद्यालय, आदर्शनगर, फुरसुंगी येथे होणार आहे. जिल्हा प्रशासन आणि पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित केले आहे. यात रेशन कार्ड, महिला सक्षमीकरण योजना, व्यवसाय प्रशिक्षण योजना, बालसंगोपन योजना, घरेलु कामगार नोंदणी, बांधकाम कामगार नोंदणी, माझी कन्या भाग्यश्री योजना, संजय गांधी निराधार योजना आणि व्यवसायासाठी कर्ज योजना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. योजनांचा अर्ज भरण्यासाठी आवश्‍यक उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला काढण्याची सोय एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. शिबिराच्या माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक – 020 – 65221075 असणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदेवस्थान जमीनप्रश्नी आंदोलन; अखिल भारतीय किसान सभेचा निर्णय\nNext articleवाकडमध्ये वृद्धेचे मंगळसूत्र लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81/", "date_download": "2018-11-17T11:00:22Z", "digest": "sha1:ZYJ7C43SP5MZ36IK2B24EPZRA3GRVR26", "length": 11435, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सॅनिटरी पॅडबाबत महिला, मुलींमध्ये जागृती व्हावी… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसॅनिटरी पॅडबाबत महिला, मुलींमध्ये जागृती व्हावी…\nपाथर्डी – सॅनिटरी पॅडसंदर्भात महिला, मुलींमध्ये जागरुकता निर्माण करणे आज खऱ्या अर्थाने गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शाळांच्या आठवी ते दहावीच्या मुलींना “पॅडमॅन’ चित्रपट दाखवून प्रबोधन करण्याची चांगली योजना आणली आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर यांनी व्यक्‍त केले.\nमहिलांची मासिक पाळी, सॅनिटरी नॅपकिन, मासिक पाळी काळात घ्यावी लागणारी काळजी व स्वच्छता या विषयावर अभिनेता अक्षयकुमार यांची मुख्य भूमिका असलेला “पॅडमॅन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 11 वर्षांवरील मुलींना सॅनिटरी नॅपकिन, मासिक पाळी काळात घ्यायची काळजी व स्वच्छता या विषयावर माहिती देऊन मोकळेपणाने बोलता यावे, या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांच्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनर हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. पाथर्डी, शेवगाव, नेवासा या तीन तालुक्‍यातील विद्यार्थिनींना शहरातील “फन स्क्वेअर’ या चित्रपटगृहात हा सिनेमा दाखवण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आज या चित्रपटाचा पहिला शो दाखविण्यात आला.\nया प्रथम शोचे उद्‌घाटन पंचायत समितीचे उपसभापती अकोलकर यांच्या हस्ते करण्यात आले; त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, भाजप तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल गर्ज व मान्यवर उपस्थित होते.\nशासनाच्या या उपक्रमाविषयी शिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, बंद थिएटरमध्ये नि:संकोचपणे मुलींना चित्रपट पाहता यावा म्हणून पाथर्डी शहरात चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. पाथर्डी तालुक्‍यातील अकरा वर्षांवरील 749 मुलींची ऑनलाइन नोंदणी झालेली आहे. आणखीही नोंदणी सुरू आहे. या ठिकाणी मुलींना येण्या-जाण्याचा खर्च देऊन जेवण दिले जाणार आहे. शासनाची भूमिका यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक शाळेत हा चित्रपट दाखवण्यात येऊन या महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थिनींचे प्रबोधन करण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकेंद्र सरकारविरूद्ध अण्णांचा एल्गार…\nNext articleआयडीबीआयच्या फसवणुकीबद्दल 31 जणांविरोधात गुन्हा दाखल\nअंतःकरणातील भक्ती, श्रद्धा महत्त्वाची : शिल्पा शेट्टी\nराज्य नाट्य स्पर्धेचा पडदा उघडला\nवातावरणात बदल : सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : ‘आम आदमी’ला आला नगरचा कळवळा\nछिंदमच्या अर्जावर अधिकाऱ्यांना धमकविणारे चित्रीकरण व्हायरल\nपालकमंत्री शिंदे व आ. कर्डीले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nडेव्हलपमेंट प्लॅन राबवावा महापालिका हद्दीमध्ये पुरेशा रूंद रस्त्याचा अभाव, पार्किंगच्या जागांचा अभाव, वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा अभाव आणि विविध सार्वजनिक खेळाची मैदाने, म���ठमोठी उद्याने, सार्वजनिक...\nनगरकर बोलू लागले… ‘अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रूंदी खुंटली’\nनगरकर बोलू लागले… मूलभूत प्रश्‍न “जैसे थे’च\nनगरकर बोलू लागले…’मतदार अजूनही अस्थिरच\nनगरकर बोलू लागले… ‘शहरात खड्ड्यांचे साम्राज्य’\n#MeToo : नाना पाटेकरांचे महिला आयोगाच्या नोटीसला लेखी उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-454146-2/", "date_download": "2018-11-17T10:45:17Z", "digest": "sha1:IJ6JK6YPIQ7IOYGX7HTBZVM62IC5ZQH2", "length": 7930, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तेली समाजातर्फे वधू-वर मेळावा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतेली समाजातर्फे वधू-वर मेळावा\nसोनई – अहमदनगर तेली समाजातर्फे 2 डिसेंबर रोजी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा नगर-मनमाड रस्त्यावरील झोपडी कॅंटीन येथील माऊली सभागृहात होणार आहे, अशी माहिती संयोजक विजय काळे, प्रा. सोमनाथ बनसोडे यांनी दिली.\nतसेच जिल्हा तिळवण तेली समाजातर्फे अहमदनगर तेली वधू-वर डॉट कॉम ही वेबसाइट सुरू करण्यात आलेली आहे. संबंधितांनी या वेबसाईटवर नोंदणी करावी. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर आहे. तरी जास्तीत जास्त विवाहेच्छूंनी मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन विजय खंडागळे, विशाल पवार, भगवत लुटे, श्‍याम करपे, शांताराम काळे, ज्ञानेश्‍वर राऊत आदींनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिर्डी संस्थानच्या अध्यक्षांचा मनमानी कारभार – डॉ. विखे\nNext articleविजेचा शॉक बसून श्रीरामपुरात विद्यार्थ्याचा मृत्यू\nअंतःकरणातील भक्ती, श्रद्धा महत्त्वाची : शिल्पा शेट्टी\nराज्य नाट्य स्पर्धेचा पडदा उघडला\nवातावरणात बदल : सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : ‘आम आदमी’ला आला नगरचा कळवळा\nछिंदमच्या अर्जावर अधिकाऱ्यांना धमकविणारे चित्रीकरण व्हायरल\nपालकमंत्री शिंदे व आ. कर्डीले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nडेव्हलपमेंट प्लॅन राबवावा महापालिका हद्दीमध्ये पुरेशा रूंद रस्त्याचा अभाव, पार्किंगच्या जागांचा अभाव, वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा अभाव आणि विविध सार्वजनिक खेळाची मैदाने, मोठमोठी उद्याने, सार्वजनिक...\nनगरकर बोलू लागले… ‘अतिक्रमणांमुळे रस्त्यांची र���ंदी खुंटली’\nनगरकर बोलू लागले… मूलभूत प्रश्‍न “जैसे थे’च\nनगरकर बोलू लागले…’मतदार अजूनही अस्थिरच\nनगरकर बोलू लागले… ‘शहरात खड्ड्यांचे साम्राज्य’\n#MeToo : नाना पाटेकरांचे महिला आयोगाच्या नोटीसला लेखी उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/319-sonu-nigam-mundan", "date_download": "2018-11-17T11:15:09Z", "digest": "sha1:N3FSF73JWFJZGERDFNOI43AGGMHFKHP3", "length": 6554, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सोनू निगमनं केलं मुंडण, मौलविंच्या प्रत्युत्तरला आव्हान - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसोनू निगमनं केलं मुंडण, मौलविंच्या प्रत्युत्तरला आव्हान\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nपश्चिम बंगालच्या मौलविंनी 10 लाखांचं बक्षीस जाहीर केल्यानंतर सुप्रसिद्ध गायक सोनू निगमनं स्वत:चं मुंडण केलं.\nसोनू निगमचे मुंडण करणाऱ्यास आणि चपलांचा हार घालणाऱ्यास सय्यद शाह आतेफ अली कादरींनी 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.\nमीच स्वत: मुंडण करतो 10 लाख तयार ठेवा. असं आव्हान करत सोनू निगमनं स्वत:च मुंडण केलं.\nमी मुस्लीम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं. भारतातील जबरदस्तीची ही धार्मिकता कधी संपेल असा सवाल सोनू निगमनं केला होता.\nत्याच पार्श्वभूमीवर सय्यद शाह आतेफ अली कादरींनी सोनू निगमचं मुंडण करणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. मात्र आता स्वत: त्यानं सोनूनं मुंडण केलं.\nएकाला वाचवायला गेलेले दोघे परतलेच नाही\nअमृता फडणवीस यांचा 'हा' व्हिडीओ महाराष्ट्र सरकारचा नसल्याची माहिती\nज्येष्ठ संगीतकार अरुण दाते याचं निधन\n...म्हणून पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही – संजय ठाकूर\nपासपोर्टप्रकरणी सुषमा स्वराज झाल्या ट्रोल अन् केले रिट्विट\n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवाद्यांनी माघार घेतला\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/this-is-the-only-policy-of-chief-minister-dhananjay-munde/", "date_download": "2018-11-17T11:50:18Z", "digest": "sha1:4DH2MLRDECD46Q472YGHW2Y2NRRATCQW", "length": 8565, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘तुम खाते जावो, मै बचाते जाता हूँ’ मुख्यमंत्र्यांचे हे एकच धोरण- धनंजय मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘तुम खाते जावो, मै बचाते जाता हूँ’ मुख्यमंत्र्यांचे हे एकच धोरण- धनंजय मुंडे\nइंदापूर : ‘तुम खाते जावो, मै बचाते जाता हूँ’, हे मुख्यमंत्र्यांचे धोरण असल्याची कणखर टीका धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. या सरकारमधील १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले. मात्र मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला क्लीनचीट दिली. असेही मुंडे म्हणाले.\nइंदापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात धनंजय मुंडे बोलत होते, यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. आज राज्य सरकारची कार्यपद्धती पाहता हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार असे दिसत आहे. मुख्यमंत्री प्रत्येक भ्रष्टाचारी मंत्र्याला क्लीन चीट देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘तुम खाते जावो, मै बचाते जाता हूँ’ हे सरकारचे एकमेव धोरण असल्याचा टोला त्यांनी लगावला.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून इंदापूरमध्ये शेतकरी मेळावा घेण्यात आला. या पूर्वी राष्ट्रवादीने संपूर्ण राज्यात हल्लाबोल आंदोलन करत भाजप सरकावर कणखर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची नुकतीच निवड झाली. निवडीपूर्वी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष नवीन जबाबदारी सोपवेल म्हणून जोरदार चर्चा सुरु होती. मात्र मुंडेना पवारांनी डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, शेतकरी मेळाव्यात बोलतांना धनंजयला अंडी पिल्ल माहित नाहीत. त्याला गाय माहित आहे . तिची सड माहित आहे. अशी गमतीशीर खिल्ली अजित पवारांनी उडवली.\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nऔरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर ���रण्याची…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6921", "date_download": "2018-11-17T11:09:55Z", "digest": "sha1:Q7HBLWIDDNXOR7XH4NZTNHSGF5A5V6RX", "length": 42313, "nlines": 411, "source_domain": "aisiakshare.com", "title": " माझा कपडे धुण्याचा छंद | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमाझा कपडे धुण्याचा छंद\nमाझा कपडे धुण्याचा छंद\nबारकाईनं अनुभव टिपत अनिल अवचट जगण्यातल्या छोट्या-मोठ्या गोष्टी डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभ्या करतात. त्यांच्या आविष्कारपद्धतीचे विडंबन, अर्थात त्यांच्याबद्दल आदर बाळगून.\nएकदा मी वॉशिंग मशिन लावून बसलो होतो. मधल्या वेळात काय करायचं, म्हणून बासरी वाजवत बसलो. किती वेळ गेला कळलंच नाही. मशिनचं काहीतरी बिघडलं होतं. त्यातून पाणी येऊ लागलं. घरभर पाणी झालं. मशिन बंद. मनात विचार आला, कपडे हातानं का धुवू नयेत नगरला असताना मोलकरणीला कपडे धुताना पाहिलेलं. कुठं युक्रांदमध्ये असताना बाहेरगावी असलो, की कपडे हातानं धुवायचो. त्यालाही अनेक वर्षं झाली. मी वाण्याकडे गेलो. म्हटलं, 'कपडे धुवायचा साबण द्या.' तोही चकित झाला. म्हणाला, 'आज हे काय नगरला असता��ा मोलकरणीला कपडे धुताना पाहिलेलं. कुठं युक्रांदमध्ये असताना बाहेरगावी असलो, की कपडे हातानं धुवायचो. त्यालाही अनेक वर्षं झाली. मी वाण्याकडे गेलो. म्हटलं, 'कपडे धुवायचा साबण द्या.' तोही चकित झाला. म्हणाला, 'आज हे काय' नेहमी मला ओरिगामीसाठी घोटीव कागद घेताना त्यानं पाहिलं होतं. अनेक प्रकारचे साबण त्यानं पुढ्यात टाकले. निळा कागद असलेला, ५०१चा बार, निरमा. एरवी हे सगळं जाहिरातीतच पाहिलेलं. आज प्रत्यक्षच बघत होतो.\nघरी दोन-तीन साबण आणले. निळं रॅपर काढलं, तर खाली आणखी एक पातळ ट्रेसिंग पेपरसारखा कागद. तो ओढला तर साबणाचा भाग चिकटून आला. दुसरा साबण उलगडला तेव्हा हातानं एक टोक धरलं. दुसऱ्या हातानं साबण घट्ट धरला आणि हळूहळू कागद ओढत गेलो; तसा तो न फाटता, साबण न चिकटता येऊ लागला. तो बाजूला काढून ओरिगामीच्या कागदांमध्ये ठेवला.\nसाबण हाताला किंचित लागला होता. दोन शर्ट आधी धुवायचे ठरवलं. एक माझ्या ठाण्याच्या मानलेल्या मुलीनं वाढदिवसाला दिलेला. न वापरता तो तसाच पडून होता. तरीही धूळ जमली होती. म्हटलं, आता धुऊन वापरावा. तिलाही बरं वाटेल. शर्ट भिजवून साबण लावू लागलो. दुसरा शर्ट वापरलेला होता. कॉलर, कमरेकडचा भाग, बाह्या इथं जास्त मळलेला असतो, असं लक्षात आलं. जिथं जास्त मळलेला असतो, तिथं जास्त साबण लावत गेलो. मग वाटलं, 'अरेच्या, जमलं की' उत्साहानं आणखी दोन शर्ट धुवायला काढले.\nथोडा वेळ शर्ट नुसताच पाण्यात ठेवला, तर धुणं सोपं जातं असं लक्षात आलं म्हणून थांबलो. परत धुवायला लागलो. आणखी शर्ट काढले. यात किती वेळ गेला कळलंच नाही. सुश्यो म्हणाली, 'बाबा, तुला आता नवं वेड लागतंय.' एरवी मला पाण्यात जास्त बसवत नाही. हात-पाय गारठतात, पण आता तासन्‌तास बसलो तरी काही वाटेना.\nसगळेच शर्ट धुऊन टाकल्यानं एक दिवस कुठंच जाता आलं नाही. तारेवर वाळत टाकलेले शर्ट ऑक्टोबरच्या उन्हात छान सुकून निघाले. संध्याकाळी मी इस्त्री करायला घेतली. इस्त्री करण्यासाठी टेबल कुठं होतं शेवटी लिहिण्याच्या टेबलावरील पुस्तकं काढून तात्पुरतं टेबल तयार केलं. बराच काळ न वापरल्यानं इस्त्रीचा काही भाग गंजू लागला होता. आता मात्र मी विचारात पडलो. शेवटी साध्या कपड्यांवरून नुसतीच इस्त्री फिरवली. हळूहळू इस्त्री फिरवताना चुरगळ्या नाहीशा होतात अन् कपडा तयार होत जातो, ते बघताना वाटलं; अरे, कॅन्व्हासवर पेंटिंग करतानाही असंच होत असणार.\nआता मी उत्साहानं कुठले कपडे धुवायचे आहेत, ते बघितलं. विश्वकोश काढला. कपडे धुण्यावर काही नोंद आहे का ते पाहिलं. आजूबाजूला कपडे हातानं धुणाऱ्या माणसांची चौकशी केली. शेवटी वामनराव कुलकर्णी हातानं कपडे धुतात असं कळलं. स्कूटर काढली आणि निघालो. त्यांच्या दाराला कुलूप होतं. बराच वेळ उभा राहिलो. काही सुचेना. मग खाली आलो. तिथं एक शेंगदाणेवाला आहे. नेहमी भेटल्यानं तो ओळखीचा. त्याच्याकडून शेंगदाणे घेतले आणि एका बाकावर बसून माणसांची वर्दळ पाहत राहिलो. थोड्या वेळानं वामनराव आले. दाराचं कुलूप काढलं. मी खालीच जाजमावर बैठक मारली. थोडासा धुरळा उडाला. पण म्हटलं, 'पँट मळली तर बरंच आहे. धुवायला मजा येईल.' वामनरावांनी कपडे धुण्याबद्दल बरंच सांगितलं. वाटलं, अरे या माणसाला इतकं माहीत आहे. आपण कपडे धुतले नसते तर हे आपल्याला कळलं नसतं.\nदुसऱ्या दिवशी धुतलेल्या, इस्त्री केलेल्या कपड्यांचा ढीग रचला. उमा विरुपाक्षला बोलावलं. मुंबईहून सदाशिव (अमरापूरकर)ही बघायला आला. तेच कपडे घालून फिरायला निघालो. एरवी लोक सदाशिवकडे बघत राहतात, पण आज माझ्या कपड्यांकडे बघत होते. किमान मला असं वाटत होतं.\nकपडे धुवायला धोबी घरी यायचा तेव्हा त्याला बघताना पूर्वी काही विशेष वाटत नसे. आता वाटू लागलं. आपण दोन-चार कपडे धुताना दमून जातो, मग त्याला काय होत असेल\nवेगवेगळ्या साबणांचा वापर करताना पावडरीत कपडे धुणंही करून पाहिलं. सर्फ आणि इतर पावडर वापरताना पाणी खूपच लागत असे. शेवटी एक दिवस थोडं गरम पाणी वापरून पाहिलं. तरीही तितकंच पाणी लागत होतं. या पावडरीत कपडे लवकरच स्वच्छ होतात, पण खूप पाणी वाया जातं. शिवाय त्या पावडरी महागही होत्या. त्याच सुमारास थोरोचं 'वॉल्डन' वाचत होतो. मनात विचार आला, थोरो आज असता तर त्यानं पावडर वापरली असती काय\nपुण्यात काही दुकानांत फक्त साबणाचं सामान विकत मिळतं, असं कळलं. रविवार पेठेच्या बुकिंग हाऊसजवळ असं एक दुकान होतं. सुनंदाचा एक पेशंट तिथं काम करायचा. मी येतोय म्हटल्यावर तो म्हणाला, 'साहेब, मीच तुम्हाला घेऊन जातो'. दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबरच गेलो.\nरविवार पेठेत थोडं उंचावरतीच पायऱ्या चढून गेलं की हे दुकानं लागतं. बुकिंग ऑफिसशेजारीच. एक पोरगेलासा तरुण ते दुकान चालवत होता. त्याची ओळख करून घेतली. तो म्हणाला, वडील दोन महिन्यांपूर्वीच गेले, आता ��ुकान मीच बघतो. दुकानात सर्व फळ्या लिक्विड सोपच्या बाटल्या, पावडर, वेगवेगळ्या प्रकारचे साबण, छोटी-मोठी रंगीत द्रवांनी भरलेली प्लॅस्टिकची कॅन्स यांनी भरलेल्या होत्या. सर्वत्र साबण, सेंट, तेलं असा मिश्र वास दुकानात दाटून भरला होता. मी लगेच वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे साबण विकत घेतले. अ‍ॅसिड स्लरी नावाचं द्रावण अनेक गॅलन्समध्ये होतं. त्यांचा अल्कलीशी संयोग होऊन डिटर्जंट तयार होतो. हे मुख्य मळ काढणारं द्रव्य. सगळ्या साबणांत ते असतंच, पण वेगळ्या रूपात. आपण विकत घेतो त्या साबणात शुद्ध डिटर्जंट द्रव्य थोडं असतं. मुख्य भरणा असतो व्हॅक्ससारख्या फिलर्सचा, अशी माहिती कळत गेली. खांद्यावरच्या पिशवीत पॅड होतं. त्यात मी नोंद करीत होतो.\nकाही ठिकाणी पावडर, बाटली, रंग असं काय काय मिश्रण होतं. मी विचारलं, हे काय आहे तसं तो उत्साहानं सांगू लागला, हे सगळं एकत्र केलं की लिटरभर लिक्विड सोप तयार होतं. हे सगळं सुटं घेतलं की ३६ रुपयांना पडतं. मिश्रण बनवून ठेवावं लागतं. बाजारात मिळते तशी साबण पावडर आमच्याकडे ४० रुपये किलोनं पडते. मी हिशोब केला. बाहेर लोक टीव्हीवर जाहिरात करतात, मॉडेल वापरतात आणि पावडर १६० रुपये किलो भावानं विकतात. म्हणजे जवळजवळ एका किलोवर १०० रुपये नफा. ही तर शुद्ध पिळवणूकच.\nवेगवेगळ्या रंगांचे आणि आकारांचे हात धुण्याचे साबण होते. कुठे काजूच्या आकाराचे, तर कुठे माशाच्या आकाराचे. मी म्हटलं, हे कुठं बनतं त्यानं दुकानाचं दुसरं दार सरकवलं. आतमध्ये तीन-चार कामगार काम करीत होते. गुळाची छोटी ढेप असते तशा आकाराची साबणाची ढेप एका मशिनखाली ठेवायची आणि पितळ दांडा फिरवायचा. कर्र आवाज करीत डाय लागलेला भाग खाली यायचा. खाली माशाच्या आकाराचा साबण. उरलेला चुरा शेजारच्या एका टबात पडत होता. मी विचारलं, हा वाया जात असणार. तो म्हणाला, नाही. हा आम्ही पॅक करून साबणचुरा म्हणून स्वस्तात विकतो. मूलत: मजूर हे याचे गिऱ्हाईक. त्यानं पिशवीकडे बोट दाखवलं. पिशवीत शेवगाठी असतात तसा तो चुरा दिसत होता. मागे गडचिरोलीला एका कार्यकर्त्यांकडे अशी पिशवी पाहिली होती, तिचं रहस्य आता कळलं.\nहे सगळं घेऊन मी घरी आलो. कित्येक दिवस हे सारं पुरलं. घरात अनेक ठिकाणी साबणाची घुडकी दिसू लागली. कपडे धुवायला दोऱ्या पुरेनात. एकदा कपड्यांवर निळे डाग पडले. त्या दुकानात फोन केला. ते म्हणाले, साबण ���िळ्या रंगाचा होता, त्याचे डाग आहेत. साबणाचा स्वत:चा रंग असतो हे विसरलोच मग लक्षात आलं, आपलंही तसंच होतंय की. बासरी, ओरिगामी मागे पडत चाललेली होती. शेवटी एक दिवस या छंदाला पूर्णविराम द्यायचं ठरवलं. मग साबणाचं काय करायचं मग लक्षात आलं, आपलंही तसंच होतंय की. बासरी, ओरिगामी मागे पडत चाललेली होती. शेवटी एक दिवस या छंदाला पूर्णविराम द्यायचं ठरवलं. मग साबणाचं काय करायचं एक दिवस घरी आलो तो माझा नातू साबणातून काहीतरी आकार करीत होता. म्हटलं, अरे, हे आपल्याला कसं सुचलं नाही एक दिवस घरी आलो तो माझा नातू साबणातून काहीतरी आकार करीत होता. म्हटलं, अरे, हे आपल्याला कसं सुचलं नाही लाकडाऐवजी यात शिल्पं घडवता येतील.\nआणि साबणातून शिल्पकला नावाच्या नव्याच छंदाचा जन्म झाला. इतर दिवाळी अंकांत काय लिहायचं हा प्रश्नही सुटला.\nहा हा हा हा, जमलंय\nहा हा हा हा, जमलंय\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n झकासच. त्यांच्या लेखनातल्या बारीक बारीक लकबी मस्त उतरवल्यात. आणि विडंबन नाही म्हणणार याला. कारण थट्टा, चेष्टा नाही यात, तर सहीसही अनुकरण केलंय.\nलिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....\nतसे अनिल अवचटांचे बरेच छंद वाचलेत. तुम्हालाही जमलय साबणाच्या फुग्यात जायला.\nजिथं जास्त मळलेला असतो, तिथं जास्त साबण लावत गेलो. मग वाटलं, 'अरेच्या, जमलं की\n या माणसाला इतकं माहीत आहे. आपण कपडे धुतले नसते तर हे आपल्याला कळलं नसतं.\nइ.इ. बरीच वाक्यं साक्षात अवचटांनी लिहिल्यागत आहेत. आणि फ्लोसुद्धा जमून आलाय.\nखुस्पट- ( पहिलं वाक्य डिस्कलेमर का म्हणून वाचकांना नक्की कळेल कोणाची उडवलीये ते.)\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nक्लेमर माझ्याकरिता लिहिले होते बहुधा\nमी अजून अनिल अवचटांचे लेखन वाचलेले नाही.\n(म्हणूनच माझ्याकरिता क्लेमर, डिस्क्लेमर नव्हे.)\nये भी ठीक है\nअवचट मराठी मध्यमवर्गीय घरांत सहजोपलब्ध होते - तुम्ही बरे सुटलात\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nकालनिर्णयच्या दिवाळी अंकात अवचट चमकून गेलेत. तसेच अभय बंग.\nबरीच वर्षं झाली, तुम्ही सुटलात त्याला अवचट किंवा साळगावकर काय करणार\nबासरीचा लेख विशेष आवडला होता त्यांचा. दादरच्या सामंत डेअरीजवळच्या बासरीविक्याला कित्येक वर्षं पाहिलं होतं पण त्याचीही काही श्टोरी असेल हे माहीत नव्हतं. कोठावळे,केळकर,रमा नायक यांच्या श्टोऱ्या येतातच पण एक फुटपाथवरचा बासरीवाला~. शहरातले असे बारकावेच शहराला नाव देत असतं अन्यथा एक कॅालनी. जिथून प्रत्येकाला आपापल्या गावी जाऊन शाळेतले बाकावरचे मोगऱ्याचे वास येणारे शाइचे धब्बे शोधायचे असतात कधीतरी.\nअवचटांच्या सरधोपट लिखाणातील शैलीचे बारकावे शोधलेत आणि चपखल वापरलेत. सलाम.\nप्रत्यक्षाहून प्रतिमा वगैरे वाटलं. कारण व्यंगचित्रांत जशी एखाद्या व्यक्तीची वैशिष्ठ्ये अधोरेखित होतात, तसं या साबणछंदात, अवचट डोकावतात, ठिकठिकाणी\nहे थोर आहे. धुलाई करावी तर अशी\nभला आप का लेख\nभला आप का लेख उन के लेखसे चमकदार कैसे\nझकास आहे. फारच भारी.\nझकास आहे. फारच भारी.\nमिमिक्री किंवा त्यासम काही करताना केष्टो मुखर्जी, उत्पल दत्त (ई ई श), शक्ती कपूर (आऊ लोलिता), शाहरुख खान (क क किरन) , अशोक कुमार दादामुनी, ओम प्रकाश वगैरे सहजच कोणीही करतं..\nपण अमोल पालेकर, विक्रम गोखले, तलाश / सरफरोश किंवा तत्सम काही भूमिकांतला आमिर खान, दिलीप प्रभावळकर, यशवंत दत्त, आणि इतर काही अंडरप्ले करणाऱ्या ऍक्टर लोकांना मिमिक्रीवाटे समोर उभं करणं कठीण.\nतसं इथे दिसतं. मूळ लेखकाची शैली फारच साधी असल्याने विडंबन किंवा नक्कल हे आव्हानच आहे.\nम्हणून त्यातले ते शिऱ्यातल्या एम्बेडेड बेदाणे काजू प्रमाणे येणारे संगीत, पेंटिंग, ओरिगामी असे छंद आणि त्यांचं इंटररिलेशन हे छान वापरलेत. छंदात कविता राहून गेली का\nगडचिरोली कार्यकर्ता, साहेब मीच तुम्हाला घेऊन जातो, सुनंदाचा पेशंट, थोरोचं वॉल्डन, उमाविरुपाक्ष, स्कुटर काढली अन निघालो, शेंगदाणेवाला ओळखीचा, थोडी केमिकल शास्त्रीय माहिती (१०%), बाकी कला छंद ओरिगामी ६०% असं सर्व भारी जमवून आणून उत्तम लेख जमला आहे.\nएक अपराधी छटा (५%) राहून गेली. तेवढी टाकली असती तर साबणवडी परिपूर्ण बनली असती. साबणउद्योगात नफेखोरी लूट पिळवणूक इथपर्यंत बरोब्बर मार्गावर पोचूनही त्यातील घातक केमिकलमध्ये काम करत, नाना किंवा अन्य औद्योगिक पेठेत नाल्याकडेला दारिद्र्यात आणि हालात राहणारं नजरेआडचं विश्व, (एक फेसळणारं जग ) आणि तुलनेत आपल्या ऐषोरामी राहण्याबद्दल शरमच वाटणं असा भाग निसटला.\nत्याचा शेवट हे भीषण वास्तव पाहिल्यानंतर ते मऊसूत दिसणारे घातक साबण आणि शांपू वापरणं आपसूक कायमचं बंद केलं जाणं आणि त्याऐवजी रिठे शिकेकाई आणि थंड पाण्याने स्नान असं नेहमीसाठी सुरू करता येऊ शकेल.\nजगातला स��ळ्यात भारी टाईम पास\nमी अगदी हेच्च लिहायला आलेलो\nमी अगदी हेच्च लिहायला आलेलो होतो. विशेषतः साबणाच्या छंदातून साबण बनवणाऱ्या कामगारांच्या उध्वस्त होणाऱ्या आयुष्याचं वर्णन आणि त्यातून स्वतःच्या छंदाबद्दल गिल्ट आणि त्या गिल्टीतून साबणत्यागाचा निश्चय\nपण ही अर्थातच 'ताजमहाल अजून थोडा साबणाने धुवून स्वच्छ केला तर छान दिसेल' यासारखी सूचना. मूळ लेख जबरदस्त जमला आहे यात वादच नाही.\nतुमच्याकडे प्रवीण दवणे, व. पु. काळे झालंच तर गो. नी. दांडेकर वगैरेंच्या शैलीत लेखन करण्याची पेश्शल रिक्वेस्ट.\n\"मागे ओतूरला\" आणि \"मेडीकलला असताना\" हे राह्यलं.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nमिष्किलपणा मस्त जमलाय. अवचटांचं स्वतःविषयी लिखाण कुठल्या ना कुठल्या दिवाळी अंकात दरवर्षी पेटंट असतंच. यावेळेस दिवाळी अंकांत अजुनपर्यंत त्यांचं काही वाचलं नाहीये पण मग हे वाचलं. मजा आली.\nसाप्ताहिक सकाळ दिवाळी अंक\nसाप्ताहिक सकाळ दिवाळी अंक २०१८ वाचणे.\nमाझ्या अत्यंत नावड्त्या लेखकाची सही सही नक्कल केल्याबद्दल अभिनंदन..\n(आता नक्कल भारी जमल्ये म्हणावं की दुसरं तिरकस काही हे सुचेना झालंय)\n- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.\nलिखाण आवडलं. जमलंय मस्त. गविंनीही गोष्टी बरोब्बर पकडल्या आहेत.\nहा लेख पूर्वप्रकाशित आहे ही संपादकीय नोंद राहून गेली आहे असं दिसतंय.\nचांगला लेख. बिचारा साबण.\n यावेळेच्या अनुभव दिवाळी अंकात अवचट यांच्या गुणगुण करण्यावरचा लेख अाहे. त्यांना शास्त्रीय संगीत कसं अावडू-कळू लागलं यावर. त्यातही ‘मला कसं काही फार समजत नाही’ असा तंबोरा अाहे. साप्ताहिक सकाळ मध्ये बांबूबाबत होता, पण वाचला नाही.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्���ीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=61", "date_download": "2018-11-17T11:46:29Z", "digest": "sha1:3SR3R62WU3ETATCEH75T57O6W27OZQJL", "length": 14137, "nlines": 41, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nवीजचोरीवर बकोरियांची शॉक ट्रिटमेंट\nवीज चोरी, वीज गळती आणि विजबिल थकबाकीत राज्यात मराठवाडा सर्वात पुढे आहे. २०१२ च्या दुष्काळापासून तर ही ‘चोरी’ वाढत असून मराठवाड्यातील आठ आणि खान्देशातील नंदूरबार, जळगाव, धुळे या अकरा जिल्ह्यांमध्ये वीजचोरीचे प्रमाण खूप आहे. या वीजचोरीला पायबंद घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओमप्रकाश बकोरिया या धाडसी आणि कर्तबगार सनदी अधिका-याची महावितरणमध्ये प्रथमच व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे वीजचोरी सुरू आहे. विजेचे बिल भरावे लागते हे लोक विसरूनच गेले आहेत. १९९५ ला विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रथमत: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादेत शेतक-यांच्या वीजबिल माफीची घोषणा केली. काँग्रेस-राष्ट्रवादीनेसुद्धा त्यांची री ओढली आणि वीजबिल माफी हा परिपाठच बनला. २००४ मध्ये तत्त्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये शेतक-यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले. मराठवाड्यातला सवलतखोरपणा अधिकच बोकाळला. मतपेढीसाठी अशा सवंग घोषणा केल्या जातात. ग्रामीण भागामध्ये डिपी जळाली तर मात्र कोणी दुरुस्तीला येत नाही. ‘सरकारचं ते आपलं’ असा आपलेपणाचा समज करून घेऊन विजेची लयलूट चालली आहे.\nराज्यात दरवर्षी किमान ८ हजार विजचो-या पकडल्या जातात. पोलिसांमध्ये तक्रारी दाखल होतात. पण वीजचोरीकडे पोलिस गांभिर्याने पाहत नाहीत. वीजचोरीचे खटले चालविण्यासाठी वीज मंडळाकडे स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे कोणाचा धाक नाही. जालना जिल्ह्यातील एका छोट्या गावात तर विक्रमी १६०८ आकडेबह��द्दर आढळून आले होते. आकडे काढता काढता महावितरणच्या नाकीनऊ आले आहेत. महावितरणची ही हतबलता लक्षात घेऊनच शासनाने मुद्दाम आयएएस दर्जाच्या अधिका-याची नियुक्ती केली. बकोरिया यांनी पोलिसी कारवाईचे शस्त्र उगारल्यामुळे आकडेबहाद्दरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nऔरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त असताना ओमप्रकाश बकोरिया यांनी आपल्या कामाची अशी काही झलक दाखविली की महापालिकेतील सत्ताधारी मंडळीच मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या बदलीसाठी ठिय्या देऊन बसली होती. त्यामुळे बकोरिया मुख्यमंत्र्यांच्या चांगलेच लक्षात राहिले होते. बकोरिया यांनी आढावा घेऊन मराठवाडा आकडेमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. औरंगाबादेत एका पोलिस अधिका-याच्या घरात रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचा प्रकार उजेडात आला. भरारी पथकाने या रिमोटचा छडा लावला. अधिक चौकशीत चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतच रिमोट तयार करण्याचा लघुउद्योग सुरू असल्याचे आढळून आले. तेथे मीटरचे जेवढे प्रकार तेवढे रिमोट तयार करून दिले जात असत. या गोरखधंद्यात महावितरणचे काही बडे अधिका-यांचेही लागेबांधे होते. बकोरिया यांनी अल्पावधितच अशा अनेक चो-या शोधून काढण्याचा सपाटा लावला आहे.\nमराठवाड्यात एवंâदर ३३ लाख वीजग्राहक असून त्यापैकी एक लाख कृषीग्राहक आहेत. शेतीच्या या ग्राहकाकडे ७ हजार कोटी रुपयांची थकबाकी असून त्याची वसुली होणे दुरापास्त आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये ४२१० दशलक्ष युनिट इतका विजेचा वापर करण्यात आला. त्यापैकी २२६४ दशलक्ष युनिटची प्रत्यक्षात वसुली झाली आणि बाकीची विजेची गळती किंवा चोरी झाली. ग्रामपंचायतीपासून अगदी महानगरपालिकेपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था थकबाकीत आहेत. त्यांचा वीजपुरवठा बंद करण्याचे धाडस दाखविले तर लोकक्षोभ होईल या भीतीने कारवाई टाळली जाते. तरीही १३८७ ग्रामपंचायतींचे वीज कनेक्शनच तोडण्यात आले होते. दीड हजारापेक्षा अधिक गावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. लातूर आणि परभणी महानगरपालिकांनासुद्धा या मोहिमेचा दणका बसला. वीज मंडळाने आधी उभारलेल्या पोलच्या जागेचे भाडे द्यावे आणि नंतर थकबाकी मागावी अशी काही नगर परिषदांनी रडीचा डाव खेळला. पण बकोरिया बधले नाहीत. औरंगाबाद आणि नांदेड विभागातील जवळपास प्रत्येक ग्रामपंचायतीकडे थकबाकी आहे. आता��र्यंत २७४५० वीजचोरीच्या घटना उघडकीस आल्या असून ३११९ वीजचोरांवर गुन्हा दाखल केला आहे. एकट्या औरंगाबाद शहरात ८४०९ वीजचोरीचे प्रकरणे उघडकीस आली आहे. तर साडेतीनशे ग्राहकांवर फौजदारी गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून १९ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.\nभाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे ऊर्जाखाते असताना त्यांनी कडक भूमिका घेतली होती. अजितदादा पवार यांनीही वीजचोरीबद्दल मराठवाड्याला नेहमीच हिणवले. जीटीएलसारखी कंपनी औरंगाबादेत आणली. पवार पायउतार होताच जीटीएल औरंगाबाद सोडून गेली. पण वीजचोरी काही थांबली नाही. बकोरिया यांना मराठवाड्याचा हा इतिहास चांगलाच माहीत आहे. केवळ कारवाई करून मराठवाडा आकडेमुक्त होणार नाही. बुडवेगिरीची सवय मोडण्यासाठी मोठा मनोबदल घडवून आणावा लागेल. औरंगाबाद परिमंडळाचा जीव थकबाकीने इतका गुदमरला आहे की, सहा रुपये प्रती युनिटप्रमाणे महागडी वीज घेण्याची पाळी आली आहे. बकोरिया यांनी प्रथमत: मीटर तपासणीला प्राधान्य दिले आहे. बिलाबद्दलच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विशेष पथकाची सोय केली आहे. एवढेच नव्हे तर मोबाईलद्वारे वीजग्राहकाने रजिस्ट्रेशन केले तर त्याला बिलाची माहितीही मिळते आणि प्रसंगी तक्रारही करता येते. मीटर आणि बिलिंग निर्दोष कसे राहील यावर भर देण्यात येत आहे. मोबाईल तंत्रज्ञानाद्वारे थेट बिल भरण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.\nमहागड्या विजेला खरं तर सौरऊर्जेचा चांगला पर्याय आहे. मराठवाडा मागासलेला असला तरी सूर्यऊर्जेच्या बाबतीत मात्र संपन्न बनू शकतो. तळपणा-या सूर्यापासून मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा निर्माण केली जाऊ शकते. पण हे तंत्रज्ञान महागडे असल्यामुळे सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाही. मराठवाड्यामध्ये सौरऊर्जेचा संचय करणारा एखादा मोठा प्रकल्प उभारला गेला तर वीज निर्मिती सहज शक्य आहे. बकोरिया यांनी मराठवाडा आकडेमुक्त करण्याचा घेतलेला ध्यास स्पृहणीय असून त्यांच्यामागे असेच सकारात्मक राजकीय बळ उभे राहिले तर आकडेमुक्ती होणे अशक्य नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/accident-in-karknb-solapur-injured-pilgrims-of-vithal-saved-by-vithal-devotee-subhash-shete/", "date_download": "2018-11-17T10:49:37Z", "digest": "sha1:JBS7IC7C7PCTJU7ESGQG5EX54TKSAUQD", "length": 4199, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : टेंभुर्णी-पंढ��पूर रोडवर अपघात; विठ्ठलभक्तामुळे वारकरी बचावले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : टेंभुर्णी-पंढरपूर रोडवर अपघात; विठ्ठलभक्तामुळे वारकरी बचावले\nसोलापूर : टेंभुर्णी-पंढरपूर रोडवर अपघात; विठ्ठलभक्तामुळे वारकरी बचावले\nआषाढी एकादशीला पंढरपूर ला निघालेल्या पनवेल येथील वाहनाचा करकंब हद्दीतील शेटेवस्ती येथे आज (दि.२३) रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला असून या अपघातात सहा वारकरी जखमी झाले आहेत.\nअपघात झाला त्या ठिकाणी राहणाऱ्या सुभाष नामदेव शेटे यांना पहाटे कोणीतरी ओरडत असल्याचा आवाज आला. विठ्ठल भक्त माळकरी सुभाष नामदेव शेटे यांनी अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेत अपघातातील सहा जखमींना सुखरुप बाहेर काढुन उपचारासाठी पाठवले.\nउपचार घेतल्यानंतर जखमी झालेल्या प्रवासी वारकऱ्यांनी सुभाष शेटे यांचे आभार मानून त्यांच्या रुपात विठ्ठल भेटल्याचे समाधान व्यक्त केले.\nसुभाष नामदेव शेटे यांनी तात्काळ अपघातग्रस्तांना मदत केल्याबद्दल करकंब पोलिस स्टेशनचे सपोनि उमेश धुमाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/hingoli-marathwada-news-cheating-79983", "date_download": "2018-11-17T11:21:35Z", "digest": "sha1:K5GICYWHYHQJO3MQ3EGLBMG4LK65ZP5N", "length": 11595, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "hingoli marathwada news cheating बनावट नोटांच्या नावाखाली फसवणूक | eSakal", "raw_content": "\nबनावट नोटांच्या नावाखाली फसवणूक\nबुधवार, 1 नोव्हेंबर 2017\nहिंगोली - बनावट नोटा तयार करून देतो, असे म्हणून पाच लाख रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला असून, मुख्य संशयितासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.\nहिंगोली - बनावट नोटा तयार करून देतो, असे म्हणून पाच लाख रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला असून, मुख्य संशयितासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.\nगेल्या आठवड्यात भटसावंगी तांडा येथे लक्ष्मण रामजी बोडखे हे ऊसतोड मुकादम मजुरांची शोधाशोध करत होते. त्यांना विलास गिरी भेटला. त्याने बनावट नोटा तयार करणाऱ्याला भेटण्यासाठी बोडखे यांना सिरसम येथे नेले. तेथे संशयित संतोष जगदेव देशमुख (रा. वाकी, ता. हदगाव जि. नांदेड) याने पाटील हे बनावट नाव सांगून बोडखे यांच्यासोबत चर्चा केली.\nपाच लाखांच्या नोटाच्या बदल्यात वीस लाखांच्या नोटा देतो, असे सांगितले. बोडखे या आमिषाला भुलले आणि पाच लाख रुपये संतोष देशमुखला दिले. त्या बदल्यात वीस लाख रुपये आणून देतो म्हणून बाजूला गेला. तितक्‍यात तेथे पोलिसांची गाडी तेथे पोचली. एका जण त्यातून उतरला. \"तुमच्या बॅगमध्ये दारू आहे, तुमच्यावर केस करतो,' असे बोडखे यांना धमकाविले. देशमुख या गाडीत बसून पळून गेला. यानंतर बोडखे यांनी बासंबा पोलिसांत फसवणुकीची तक्रार दिली.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nपुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रालयात बॅटरीवर चालणाऱ्या गाडीतून वेगळे तिकीट काढून फिरवले जाते. परंतू पैसे देऊन तिकीट दिले जात नाही....\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून म���ळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6922", "date_download": "2018-11-17T10:36:44Z", "digest": "sha1:5RR5JWAKG5KOS4KGHCHMUYV7V5PLS26E", "length": 12086, "nlines": 158, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मिलिन्द पदकींच्या कविता | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nछोट्या कुत्र्याचा मृत्यू, गाडीचा अपघात,\nआईचा कॅन्सर, गुलाबाचे फुलणे,\nतलावातील लहरी हे सर्व\n(एक खरीदल्यास दोन मोफत\nप्रकाशाची आस कोणाला होती\nदु:खी होऊन कसे काय चालेल\nबारीक तिरीप दिसत होती तिचा माग\nघेत आलास , एक दिवस जाशीलही ,\nनाही आहे मी, तुलातरी\nकाही पेशी एकत्र आल्या तर म्हणे\nइतरांना सहज मारू शकतात, म्हणून\n२३ अब्ज पेशी गोळा करायच्या\nएक पंप असेल, जो ऐंशी - नव्वद वर्षे सतत\n), त्याच्या या सतत-कामुक पेशी\nम्हाताऱ्याही होणार नाहीत आणि मरणारही नाहीत\n), सर्वांचे एक नियंत्रणकेंद्र\nसर्वात वरती असेल, त्यातल्याही पेशींचे\nसर्व पेशींच्या वाट्याच्या प्राणवायूमधला\nवीस टक्के हे दीड किलोचे 'केंद्र' एकटे खाईल ,\nआणि तो पोचविण्यात जरा हयगय झाली,\nचार मिनिटेही, तर बंदच पडेल.\nअशा 'शरीरा'तली नव्वद टक्के जनुकेही दुसऱ्याचीच\n- इतका शरीर-संभार गोळा न केलेल्या स्मार्ट \"जंतूंची\"\nजे आपल्या मनाप्रमाणे वागणार, ठरलेली\nसंयुगे \"मानवी\" शरीराला देतीलच असे नाही,\n प्रत्येक पेशी चान्स मिळताच अनियंत्रित वाढणार,\nम्हणून मग एक पोलीस पेशीदल अशा\nनाठाळ पेशींना मारत राहण्यासाठी ठेवलेले.\n'म्हातारपणा'त तेही निकामी होत जाणार\nइतरांशी संवाद साधायला म्हणे वर एक कातडी\n'तोंड', त्यातून चित्रविचित्र आवाज काढायचे\nसमोरच्याला काय 'कळले' आहे हे कळायला\nदेवा रे, हे असले 'डिझाईन' जर मी तुझ्याकडे\nविद्यार्थी म्हणून घेऊन आलो असतो,\nतर तू मला पास केले असतेस काय\nत्या रात्री आठच्या ठोक्याला न्यूयॉर्कच्या मेहेरबान पोलीस कमिशनर\nसाहेबांनी चंद्र ऑन केलेला मला जर्सीतल्या टेकडीवरून दिसला. कबाब\nआणि मधाळ काजूंच्या त्या तरंगत्या शहराच्या गल्ल्या महातेजाने उजळल्या,\nमार्टिनी ग्लासेस वर लिपस्टिक झळकू लागली,\nगगनचुंबी बुटांच्या जाहिराती पेटून उठल्या,\nपलीकडेच जर्सीच्या बंदिवासात तेवीस मुसलमान, दोनेकशे\nमेक्सिकन्स, चाळीस पश्चिम आफ्रिकी आणि हो, दोनचार चिनीसुद्धा, त्या जादुई\nशहरात झाडूवाल्याचे काम करण्याच्या स्वप्नासाठी झुरत होते\nआणि मी अवघ्या बारा डॉलर्स टोलमध्ये\nतो लखलखीत पूल ओलांडून शहरांतल्या पार्किंगला\nशिव्या घालत फिरू शकत होतो.\nघराला पण 'लाईक्स' दोनशे\nतेव्हा जरा विचार कर\nजीव खाऊन वाचवत रहा\nडबा घेऊन जाच रोज\nअसली म्हणजे बास झाली\nदुसरी धुवून वाळत घाल\nतू छानसे घर बांध\nमासे, लहान साप, बेडूक, कासवे\nफुलपाखरे, गवत, झुडुपे, (मोठे वृक्षसुद्धा),\nकोट्यवधी वर्षे आपल्या वेदना, उपासमार,\nथंडी : करू शकत नव्हती कशाचेच उच्चारण.\n\"हे सर्व 'त्याला' सांगता आले तर\nकिती बरे होईल, करीलसुद्धा तो काहीतरी\nआपल्यासाठी, परम दयाळू असणारेय तो,\nभाषा घडतच नव्हती, युगानुयुगांच्या\nप्रयत्नांनी जग थकून गेले होते.\nअथक प्रयत्नांतून मानवाचा जन्म झाला..\nसाताठ वर्षांची पोरे काठीने सपासप कोवळी झुडुपे तोडू लागली,\nबेडकांना यातना देऊन मारू लागली,\nकुत्र्यांना दगड घालू लागली,\nलवकरच ती म्हणायला शिकली\n\"भेंचोत, मादरचोत, तुझ्यायला... \"\n- भाषेचा जन्म झाला होता\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्���ा 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=107", "date_download": "2018-11-17T10:44:48Z", "digest": "sha1:4T6CSVZKMOOAC3IUZAOLNFFBFE3E4J37", "length": 10134, "nlines": 40, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nशेतक-यांची कड घेण्याच्या घाईत, व्यापा-यांवर मात्र मोगलाई\nनिवडणुकांचे पडघम वाजताच सरकारने आधारभूत किंमत शेतक-यांना मिळण्यासाठी व्यापा-यावर आसूड उगारला. वातावरण असे तयार झाले की जणु शेतक-याच्या मालाला भावच मिळाला. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. या निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापारी यांची झुंज लावून सरकार बघ्याच्या भूमिकेत आहे. या निर्णयाने आर्थिक उदारीकरणाचा पुरता उद्धार केला आहे. या निर्णयाने सरकारला राजकीय लाभ काय होईल हे माहीत नाही पण व्यापारी आणि शेतकरी उखळात आहेत.\nचार वर्षे शेतक-यांकडे कानाडोळा केला. आता निवडणुकीच्या तोंडावर शेतक-यांचा पुळका आला आहे. शेतक-यांना आधारभूत किंमत देण्याचा अजब निर्णय सरकारने घेतला आहे. व्यापा-यांनी मालाला आधारभूत किंमत दिली नाही तर परवाना रद्दच शिवाय एक वर्षाची कैद, ५० हजार रुपये दंड असा नवा फतवा काढला आहे. आर्थिक उदारीकरणाच्या मूलभूत धोरणाची ही क्रूर थट्टाच आहे. मागणी, पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय किंमतीचे सूत्र असे सगळेच धाब्यावर बसवून हा मोगलाई निर्णय लादण्यात आला आहे. शेवटी आंतरराष्ट्रीय उलाढालीवर हे भाव ठरतात याचे भान राहिले नाही. शेती उत्पन्नाच्या आर्थिक उलाढालीचा शेतकरी हा नायक असतो. व्यापा-याला कल्याणकारी योजना करून त्याचा याचक शेतक-यांना केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वीच या वटहुकूमाबद्दल मनोगत व्यक्त केले होते. याचा अर्थ दिल्लीच्या सरकारने हिरवा कंदील दाखविल्यानंतरच व्यापा-यांविरुद्ध हत्यार उपसण्यात आले. आधारभूत किंमतीच्या ५० टक्के अधिक खरेदी रक्कम जाहीर करून या आधीच आधारभूत किंमतीचा पुरता विचका करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. त्यावर महाराष्ट्र सरकारने कडी केली. शेतक-यांना दमडीची मदत करण्यापेक्षा चेंडू व्यापा-याकडे टोलवला आहे. शेवटी कोणताही व्यापारी अव्यापारेषू व्यापार करणार नाही.\nमराठवाड्यात गतवर्षी नवा मूग बाजारपेठेत आला ते���्हा आधारभूत किंमत ५५७५ रुपये क्विंटल होती. यावर्षी ती तब्बल १४०० रुपयांनी वाढून ६९७५ झाली. दिल्ली व इतर मार्केटचा भाव साडेचार हजारापेक्षा जास्त नाही. त्यामुळे मूगाची पूर्ण खरेदी बंद पडलेली आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे ही दुकाने बंद ठेवता येत नाहीत. त्यामुळे सध्या ‘व्यापारबंद मात्र दुकान चालू’ असा प्रकार चालू आहे. सरकारी धोरणामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांची आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी अवस्था झाली आहे. आडते आणि शेतकरी यांचे खानदानी संबंध असतात. अडीनडीला आडतेच मदत करतात अन् शेतकरीही हक्काने आपला माल त्यांच्याकडे आणून टाकतो. या राजकीय घोषणेमुळे अनेक वर्षांच्या या संबंधाला तडा गेला आहे. वस्तुत: आधारभूत किंमत ही केवळ एफएक्यू म्हणजे उच्च दर्जाच्या मालाला आहे. दुस-या आणि तिस-या दर्जाच्या मालाला हा भाव देण्याचे बंधन नाही. पण सध्या शेतकरी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही.\nराजकारणी व्यापार कसा करतात हे तुरीवरून लक्षात येते. शेतक-यांचा माल हमीभावाप्रमाणे ५४०० रुपये प्रति क्विंटल घेण्यात आला. पण खुल्या बाजारात तेवढा भाव मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता नाफेडने खुल्या निविदेद्वारे ३४००-३५०० रुपये प्रति क्विंटल तूर विकणे सुरू केले आहे. रेशनवर ३२ रुपये किलोने तूर डाळ दिली जाते. नुकसान होत असले तरी राजकारणासाठी सरकार आधारभूत किंमत देऊ शकत नाही, खरेदी करू शकत नाही हे चांगलेच सिद्ध झाले आहे.\nशेवटी शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा करण्याशिवाय दुसरा उपाय नाही. तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांनी याबद्दल वेगळे वस्तुपाठ निर्माण केले. घरात नाही दाणा आणि बाजारीव म्हणा या तो-यात सरकारी तिजोरीत पैसा नसूनही व्यापा-यांना तुरुगांत टाकण्याचा पोकळ दम मात्र आपल्या शासनाने दिला आहे. किमान आधारभूत किंमत देणे शक्य नसल्यामुळे तेलंगणा सरकारने प्रती एकरी चार हजार रुपयांचे अनुदान दिले. मध्य प्रदेश सरकारने एक पाऊल पुढे टाकत भावांतर भुगतान योजना आणली. छत्तीसगड सरकारने शेतक-यांना किमान बोनस तरी दिला. सध्या शेतकरी आशाळभूत असला तरी अंतिमत: या निर्णयाने व्यापारी आणि शेतकरी यांचा भ्रमनिरास होणार आहे. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र वाहण्याचे काम मोठी घोषणा करून या सरकारने केले यापेक्षा वेगळे काही नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ram-walk-tractors-akot-akola-12112?tid=124", "date_download": "2018-11-17T11:44:32Z", "digest": "sha1:RTWULTTW4KYC7W7YXGZ7SR3P652XQ65B", "length": 17884, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, ram walk for tractors in akot, akola | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअकोटमध्ये ट्रॅक्टरच्या 'फॅशन शो'ने केली धमाल..\nअकोटमध्ये ट्रॅक्टरच्या 'फॅशन शो'ने केली धमाल..\nशुक्रवार, 14 सप्टेंबर 2018\nअकोट : सर्व सामान्यपणे सौंदर्यवतीच्या स्पर्धा विविध क्लबद्वारे घेण्यात येतात. पण आपल्या अगळ्यावेगळ्या आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या अकोट जेसीआयने ट्रॅक्टर सजवाट स्पर्धा आयोजित करून कल्पतेचा नवा आयाम गाठला.\nहोरीझोन या नावाने अकोट जेसीआयतर्फे त्यांच्या वार्षिक सप्ताह सुरू आहे. या सत्ताहात दरवर्षी विविध उपक्रम घेतले जातात. या उपक्रमा अंतर्गत स्थानिक बिलबिले मंगल कार्यालयाच्या प्रांगणात ट्रॅक्टर सजावट स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा 'ट्रॅक्टर फॅशन शो' नावाने घेण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.\nअकोट : सर्व सामान्यपणे सौंदर्यवतीच्या स्पर्धा विविध क्लबद्वारे घेण्यात येतात. पण आपल्या अगळ्यावेगळ्या आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या अकोट जेसीआयने ट्रॅक्टर सजवाट स्पर्धा आयोजित करून कल्पतेचा नवा आयाम गाठला.\nहोरीझोन या नावाने अकोट जेसीआयतर्फे त्यांच्या वार्षिक सप्ताह सुरू आहे. या सत्ताहात दरवर्षी विविध उपक्रम घेतले जातात. या उपक्रमा अंतर्गत स्थानिक बिलबिले मंगल कार्यालयाच्या प्रांगणात ट्रॅक्टर सजावट स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा 'ट्रॅक्टर फॅशन शो' नावाने घेण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.\nसामान्यपणे फॅशन शोमध्ये तरुणी किंवा महिला रॅम्पवर चालत आपल्या सौंदर्याचा व बुद्धिमत्तेचा प्रदर्शन करतात. मात्र या ट्रॅक्टर फॅशन शोमध्ये विविध भागातील शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर आकर्षक पणे सजवून ते नियोजित मार्गावर चालून एका प्रकारे ट्रॅक्टरचे रॅम्पवॉक सादर केले. या ट्रॅक्टर फॅशन शोमध्ये इतर सजावटी सोबतच जागृतीचा संदेश देता येईल असे घोषवाक्य त्यावर लावण्याचे ब��धनकारक करण्यात आले होते. हौशी ट्रॅक्टर मालकांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून स्पर्धेमध्ये रंगत आणली. ज्याप्रमाणे सौंदर्य स्पर्धेतील तरुणी रॅम्प वॉक करतात अगदी त्याच प्रमाणे ट्रॅक्टरचे समोर जाणे आणि रिवर्स गेअर घेऊन मागे येणे हे सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले.\nट्रॅक्टर व अनेक सामाजिक संदेश देण्यात आले होते. स्पर्धात प्रारंभ करतावेळी व्यासपीठावर जेसीआयचे किशोर लहाने, अतुल भिरडे, अमर राठी, प्रशांत खोडके, बीपीन टावरी, दिलीप हरणे, गजानन शिंगानारे, अशोक डोंगरे, नंदकिशोर शेगोकार, मिलिंद झाडे, गणेश गहले, ठाणेदार गजानन शेळके, नगरसेवक गजानन लोणकर उपस्थित होते.\nसर्व क्षेत्रात तरुणींनी तरुणांच्या बरोबरीने आपली योग्यता सिद्ध केली आहे. ट्रॅक्टर फॅशन शोमध्ये चंचल पितांबरवाले स्वतःहून ट्रॅक्टर चालवून तरुणीही समर्थपणे शेती करू शकतात हे दाखवून दिले.\nयांनी पटकावला क्रमांक -\nट्रॅक्टर सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस विजय बोरोडे, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्रणव टवले व तृतीय क्रमांकाचे बक्षीस ऋषिकेश नाठे तर उत्तेजनार्थ युवराज मिश्रा, सुरेश इचे, अक्षय शेगोकार, अरविंद दिंडोकार, सुरेश शेडोकार, चंचल पितांबरवाले यांना देण्यात आले.\nआपली अर्थव्यवस्था संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. बहुतांश शेतकरी पारंपरिक साधनाऐवजी यांत्रिक साधने वापरत आहे. बैलाची जागा ट्रॅक्टर घेतली आहे. यामुळे ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांचा जिवा भावाचा सोबती आहे. हे लक्षात घेता आम्ही ट्रॅक्टर सजावट स्पर्धा घेतली.\n- अमर राठी, सप्ताह प्रमुख जेसीआय\nअकोट सौंदर्य beauty स्पर्धा day उपक्रम फॅशन प्रदर्शन नगरसेवक शेती farming विजय अवजार-वहान ट्रॅक्टर\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आह��त.\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=63", "date_download": "2018-11-17T10:45:04Z", "digest": "sha1:LSXLVVB3JGSYKWN5NI7OQGMYMZFMH6SV", "length": 13976, "nlines": 41, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nआत्महत्यांचा शाप अन् मिशनचे लॉलीपॉप\nशीतल आणि सारिकाने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठ्यांनी मन हेलावून टाकले आहे. दोघी शेतकरी कुटुंबातील लेकमाती. आत्महत्यांचे लोण आता शेतक-यांच्या घरातही पोहचले आहे. कुटुंबकबिला मोडून पडला की सारे कुटुंबीय कसे सैरभैर होतात त्याचे शीतल आणि सारिका जिवंत उदाहरण आहे. ९ ऑगस्टला पालम (जि.परभणी) येथील शीतल व्यंकट गायकवाड या २१ वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली. साखर कारखाना, जिल्हा बँकेच्या कर्जामुळे चिंताग्रस्त झालेल्या पित्याची शीतलने स्वत:चे बलिदान देऊन सुटका केली. याच जिल्ह्यातील झुटा (ता.पाथ्री) येथील बारावीमध्ये शिकणा-या सारिका सुरेश झुटे या मुलीनेही मृत्यूला कवटाळले. मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज, त्यात वारंवार होणारी नापिकीमुळे हवालदिल झालेल्या वडिलांचे हाल तिला बघवत नव्हते. त्यातच करपलेली पिके पाहून चुलत्याने आत्महत्या केलेली. पित्यावर आपल्या लग्नाचा आणखी भार नको म्हणून सारिकाने आपले जीवन संपविले.\nदेशातील सर्वात मोठी कर्जमाफी अशी तुतारी राज्य सरकार जोरकसपणे फुंकत असले तरी ती दिलासा देणारी मुळीच नाही. विदर्भ आणि मराठवाड्यातील वाढत्या आत्महत्यांची दखल घेऊन शासनाने ऑगस्ट २०१५ मध्ये वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची स्थापना केली. गेल्या एक दशकापासून आत्महत्यांबद्दल आवाज उठविणारे विदर्भातील किशोर तिवारी यांना या मिशनचे अध्यक्ष करण्यात आले. राज्यमंत्रीपदाचा दर्जाही देण्यात आला. मराठवाड्यासह विदर्भातील चौदा जिल्ह्यांमध्ये हे मिशन राबविण्यात येत आहे. आत्महत्यांच्या प्रश्नांवरून सातत्याने आवाज उठवित असल्यामुळे मला गप्प करण्यासाठी मिशनचे अध्यक्ष केले की काय असा खुद्द किशोर तिवारी यांनाच प्रश्न पडला आहे. तुटपुंज्या शस्त्रसामुग्रीच्या आधारे तिवारी परिस्थितीशी झुंजत आहेत. विदर्भातील यवतमाळ आणि इतर जिल्ह्यामध्ये वीजपंपांना कनेक्शन देण्यापासून कापसाची एकसाची पीकरचना बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मराठवाड्यात आत्महत्या वाढत आहेत, अशी कबुली तिवारी यांनी दिली. लातूर आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांमध्ये आत्महत्यांचे सत्र वाढत चालले आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून याबद्दल लवकरच ���पण चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.\nमला चूप करण्यासाठी मिशनच्या अध्यक्षपदाचे ‘लॉलीपॉप’ देण्यात आले की काय असे उद्वीग्न उद्गार किशोर तिवारी यांनी काढले आहे. लोकांचा किंवा विरोधी पक्षांचा उठाव शमविण्यासाठी, तसेच युनिसेफ आणि जागतिक बँकेच्या अटी पाळण्यासाठी मिशनचे अस्त्र वापरले जाते. मिशनरी या शब्दाचाच दु:स्वास करणा-या सध्याच्या राज्यकत्र्यांनी मिशन स्थापन करण्याचा सपाटा लावला आहे. अशा सर्व मिशनची कार्यालये औरंगाबादेत असतात. जलसंधारण आयुक्तालयाला मात्र आयुक्त मिळत नाही. आता तर महाराष्ट्र स्किल मिशन, महाराष्ट्र रूरल लाइव्हलीहुड डेव्हलपमेंट मिशन, राजमाता जिजाऊ मिशन, मदर अ‍ॅण्ड चाईल्ड हेल्थ मिशन आणि आत्महत्या रोखण्यासाठी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र वृक्ष लागवड मिशन, महाराष्ट्र स्वच्छता मिशन असे किमान अर्धा डझन मिशन ‘थाटले’ आहेत. युनिसेफच्या पैशावर हेल्थ व न्युट्रीशन मिशन स्थापन करून काही बड्या अधिका-यांची सोय करण्यात आली. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे तिवारी वर्षभर आजारी होते, तेव्हा समितीमधील इतर अधिका-यांनी काहीही काम केले नाही. खरे तर स्थापनेपासूनच मिशनचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष आहे. मिशन चालवायला साधा कारकून देखील नाही. वाहनखर्च म्हणून मिशनला २० लाख रुपये देण्यात आले. पण मराठवाड्यात कोणी फिरकले नाही. मिशनच्या जाहिरातींसाठी अमरावती विभागात ५० लाख रुपये खर्ची पडले. मराठवाड्यातील आत्महत्या या हवामान बदल, सावकारी, नापिकी, उपजीविकेच्या साधनांचा अभाव या अनेक कारणांमुळे घडत आहे त्याचे चिकित्सक सर्वेक्षणही या मिशनमार्फत झाले नाही. उलट आत्महत्या ख-या की खोट्या याचा महसूल अधिकारी नंतर किस पाडतात. आत्महत्या रोखण्याचा साधा प्रयत्नही होत नाही.\nशिंक्याचे तुटते अन् बोक्याचे साधते या म्हणीप्रमाणे शेतकरी स्वावलंबन मिशन असो की सुलभ कर्ज योजना यात रत्नाकर गुट्टेसारख्या कारखानदारांचे साधते. गुट्टे यांनी जवळपास १२ हजार पाचशे शेतक-यांच्या नावावर पीककर्ज मंजूर करून ३५० कोटी रुपये लाटले. शेतक-यांना या लुटीची साधी गंधवार्ताही नव्हती. तसे शेतक-यांच्या नावाने ऊस पीककर्ज घेण्याचा परिपाठ जुनाच आहे. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनने किमानपक्षी शेतक-यांच्या पीककर्जाच्या नावावर जी बांडगुळे पोस���ी जात आहेत, त्यांचा बंदोबस्त केला तरी मोठे मिशन गाठल्याचा आनंद होईल. कर्जमाफीची घोषणा होताच विरोधी आणि सत्ताधा-यांनी आपण जिंकलो, अशी शेखी मिरवली. प्रत्यक्षात सर्वसामान्य शेतकरी मात्र हरला. खरी गोष्ट अशी आहे की या कर्जमाफीच्या बुजबुजाटात बँकांनी खरीप पीक कर्ज वाटप केले नाही. चार हजार कोटी रुपयांचे खरीप कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात कसे बसे ९०० कोटी रुपयांचे कर्जवाटप मराठवाड्यात झाले. २ लाख १५ हजार शेतकNयांमध्ये ९०० कोटी रुपयांचे वाटप झाले. त्यातही हिंगोली जिल्ह्यामध्ये केवळ १० टक्के कर्जवाटप झाले तर भाजप प्रदेशाध्यक्षांच्या जालना जिल्ह्यामध्ये १४ टक्के उणेपुरे कर्जवाटप झाले. मराठवाड्यात कर्जवाटपच मुळात कमी होते. जवळपास कर्जाचा ५५ टक्के वाटा इतर विभागातील प्रगत ऊस उत्पादक शेतक-यांना दिला जातो. मराठवाड्यातील कर्ज वाटपाचे प्रमाण वाढले पाहिजे.\nपावसाचे ढग हुलकावणी देत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. जवळपास सर्वच पिकांनी माना टाकल्या आहेत. खासगी सावकारीने पुन्हा पाय रोवत आहे. २०१५ च्या तुलनेमध्ये २०१६ मध्ये सावकारी धंदा ५० टक्क्यांनी वाढला आहे तर नवीन सावकाराची नोंदणीही वाढली आहे. बँकांनी कर्ज वाटप पूर्णपणे थांबविले तर अख्खा मराठवाडा सावकारीच्या विळख्यात गेल्याशिवाय राहणार नाही. या पाश्र्वभूमीवर मिशनचे पीक कशासाठी आणि कोणासाठी; हा खरा कळीचा प्रश्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra?start=162", "date_download": "2018-11-17T11:17:26Z", "digest": "sha1:FNMVSULLE42LYWOYRYO3MPSFJXHZXJSK", "length": 6151, "nlines": 166, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशरद कळसकर सीबीआयच्या ताब्यात...\nपेट्रोल आणि डिझेलचा भडका, वाहनचालकांचे बजेट बिघडणार...\nश्रावणातला शेवटचा सोमवार, सोमेश्वर दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nगुंगीचं औषध देऊन मुलीवर एक महिना सामूहिक बलात्कार\nबनावट नोटा विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश\nगुप्तधनासाठी 2 वर्षीय चिमुरड्याचा नरबळी\nगोकुळाष्टमी निमित्त विठुरायाची पंढरपूर नगरी फुलांनी खुलली\nविहिरीत पडली जर्सी गाय, वाचवण्यासाठी एकवटले गावकरी\nशिर्डी विधानसभा मतदार यादीत साईबाबांचे नाव\nश्रावणात विश्वविक्रमी 505 फुटांची कावड\nघरफोडे गजाआड, म���बाइल, लॅपटॉपसह कारही हस्तगत\nम्हशीने खाल्लं 5 तोळे सोनं...\nखड्ड्यांविरोधात मनसेचं 'हटके' आंदोलन\n'शिझूका' मांजरीचं सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे बाळंतपण\n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवाद्यांनी माघार घेतला\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-ramdas-athwale-uddhav-thackeray-rpi-shivsena-bjp-100835", "date_download": "2018-11-17T11:50:08Z", "digest": "sha1:2LJJGS3C3EVXWQS3MSPQ5GE7SXDMGW6S", "length": 13503, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news ramdas athwale Uddhav Thackeray RPI Shivsena bjp उद्धव ठाकरेंची नाराजी भाजपनचे करावी दूर - रामदास आठवले | eSakal", "raw_content": "\nउद्धव ठाकरेंची नाराजी भाजपनचे करावी दूर - रामदास आठवले\nशनिवार, 3 मार्च 2018\nनाशिक - आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्र लढविण्याने शिवसेना-भाजप असे दोघांचेही नुकसान होईल, म्हणूनच दोन्ही पक्षांनी रिपब्लिकन पक्षासमवेत निवडणुका लढवायला हव्यात, असा आपला आग्रह आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची नाराजी भाजपने दूर करायला हवी, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे भाजपने दिलेली राज्यसभेची \"ऑफर' नारायण राणे यांनी स्विकारावी अन्‌ त्यांना केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशीही भूमिका मांडली.\nनाशिक - आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्र लढविण्याने शिवसेना-भाजप असे दोघांचेही नुकसान होईल, म्हणूनच दोन्ही पक्षांनी रिपब्लिकन पक्षासमवेत निवडणुका लढवायला हव्यात, असा आपला आग्रह आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची नाराजी भाजपने दूर करायला हवी, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे भाजपने दिलेली राज्यसभेची \"ऑफर' नारायण राणे यांनी स्विकारावी अन्‌ त्यांना केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशीही भूमिका मां��ली.\nयुतीने एकत्र निवडणूक लढवली आणि नाही लढवल्यास रिपब्लिकन पक्षाला नेमक्‍या किती जागा मिळाव्यात याचेही सूत्र आठवले यांनी जाहीर केले. लोकसभेसाठी युती झाल्यास दोन, न झाल्यास पाच, तर विधानसभेसाठी युती झाल्यास 15 आणि न झाल्यास 35 जागा भाजपने रिपब्लिकन पक्षाला द्याव्यात, अशी आपली मागणी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या अभिवादन सभेसाठी आठवले नाशिकमध्ये आले होते. सभेपूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की कोरेगाव-भीमामधील घटनेच्या अनुषंगाने संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांची चौकशी सुरू आहे. चौकशीत त्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यावर त्यांच्यावर कारवाई होईल. पोलिसांनी आता तपासाला वेग द्यायला हवा. खरे म्हणजे, बहुजनांनी गुण्यागोविंदाने राहावे यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. दलित आणि मराठा समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्यास त्यास कोणीही बळी पडू नये.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणु��ांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bjp-mp-rural-economy-has-collapsed-post-note-ban-16699", "date_download": "2018-11-17T11:26:54Z", "digest": "sha1:G36NOCSUCHYZQXNJZBVEK7HH5IEPACSI", "length": 13125, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP MP: Rural economy has collapsed post note ban मोदींच्या निर्णयाला भाजप खासदाराचा विरोध! | eSakal", "raw_content": "\nमोदींच्या निर्णयाला भाजप खासदाराचा विरोध\nबुधवार, 16 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम आदमी पक्ष, कॉंग्रेस आणि अन्य काही राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे पोरबंदर येथील खासदार विठ्ठलभाई हंसराजभाई राडदिया यांनीच मोदींच्या निर्णयाला विरोध दर्शवित घरचा आहेर दिला आहे.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम आदमी पक्ष, कॉंग्रेस आणि अन्य काही राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे पोरबंदर येथील खासदार विठ्ठलभाई हंसराजभाई राडदिया यांनीच मोदींच्या निर्णयाला विरोध दर्शवित घरचा आहेर दिला आहे.\nप्रसारमाध्यमांशी बोलताना राडदिया म्हणाले, \"या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी अस्वस्थ आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जिल्हा सहकारी बॅंकांमध्ये बदलून देण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळून जाईल.' तसेच 'शेतकऱ्यांनी नोटा बदलण्यासाठी कोठे जायचे इतर सर्व बॅंकांना नोटा बदलण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. मात्र फक्त जिल्हा सहकारी बॅंकांनाच का ��िले नाही इतर सर्व बॅंकांना नोटा बदलण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. मात्र फक्त जिल्हा सहकारी बॅंकांनाच का दिले नाही', असे प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केले आहेत. सहकारी बॅंकांना नोटा बदलण्याची परवानगी देण्यात आली नसल्याने होणाऱ्या परिणामांची माहिती यापूर्वीच राडदिया यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना दिली आहे.\nमोदी यांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असतानाच काही राजकीय पक्ष या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तर मोदी यांनी लाच घेऊन हा निर्णय घेतला असल्याची टीका केली आहे.\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nरेगेकडील पिस्तुलाचा हत्येशी संबंध नाही\nपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सचिन अंदुरेच्या मेहुण्याकडून जप्त केलेल्या पिस्तुलाचा हत्येशी संबंध...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nमुंबई - रिझर्व्ह बॅंकेने ‘प्रॉम्प्ट करेक्‍टिव्ह ॲक्‍शन’अंतर्गत (पीसीए) निर्बंध घातलेल्या ११ पैकी ८ सार्वजनिक बॅंकांचा सप्टेंबरअखेरच्या दुसऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची ���ोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6925", "date_download": "2018-11-17T11:23:13Z", "digest": "sha1:IJH6W75WLCQDEO4CR3HAZBXVGNBR7UPH", "length": 56308, "nlines": 202, "source_domain": "aisiakshare.com", "title": " . . . आणि अडगळीत गेले गाडगीळ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n. . . आणि अडगळीत गेले गाडगीळ\n. . . आणि अडगळीत गेले गाडगीळ\nगाडगीळ नावाचे कुणी एक मुलाखतकार होते. तुम्ही ऐकले आणि पाहिले असेल त्यांना. तर हे गाडगीळ मुलाखतीच्या क्षेत्रात चांगले नाव आणि पैसा कमावून होते. मी मुलाखतीच्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर; काहीजणांच्या भाषेत, मुलाखतकलेच्या क्षितिजावर माझा उदय झाल्यानंतर… पण असली गुळचट अलंकारी भाषा मला आवडत नाही. साधे आणि सोपे बोलावे माणसाने. तेव्हा सोप्या शब्दात सांगायचं तर मी मुलाखत नावाच्या कलाप्रांतात प्रवेश केल्यानंतर हे गाडगीळ कुठेतरी अडगळीत जाऊन पडले. आणि हे स्वाभाविक होते. 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' या उत्क्रांतीच्या नियमाप्रमाणे हे अपरिहार्यच होते. गाडगीळ भलतेच सुसंस्कारित आणि समंजस. त्रागा न करता त्यांनी पुण्यातला आपला गाशा गुंडाळला आणि ते सोलापूरला लहानसे टुमदार घर घेऊन राहू लागले.\nमी इथे पुण्या-मुंबईत मुलाखतकार म्हणून मुलाखतीच्या प्रत्येक कार्यक्रमागणिक फेमस होत गेलो. आज मुलाखतक्षेत्रातील सचिन तेंडुलकर, विराट कोहली म्हणून अवघा महाराष्ट्र मला ओळखतो. लोक वेडपटच असतात. कोणाची कोणाशी तुलना सचिन, विराट हे शून्यावर बाद झालेत अनेकदा. माझ्यावर अशा प्रकारे बाद होण्याची पाळी अजून तरी आलेली नाही, हे तुलना करताना या मंडळींनी लक्षात घ्यायला नको का\nअसो. आता आपलीच थोरवी आपणच सांगायची, हे काही बरे नाही. आजकाल स्वतःचे ढोल बडवण्याचे प्रकार सर्रास चालू असतात. मला याचा तिटकारा आहे. अर्थात सर्वच स्वतःचे ढोल स्वतः वाजवत नाहीत. ज्यांची आर्थिक स्थिती बरी असते, असे काहीजण त्यांचे ढोल वाजवायला पैसे देऊन दुसरी माणसे नेमतात. माझ्यावर अशी पाळी आली नाही आणि येणारही नाही. याला तुम्ही गर्व म्हणा किंवा अहंकार. मी याला आत्मविश्वास म्हणतो. एकवेळ खिशात पैसे नसतील तरी चालेल; पण खिसे आत्मविश्वासानं भरलेले असावेत. नसतील तर तुमच्यासारखे अभागी तुम्हीच.\nतर मुलाखतक्षेत्रात माझी सुरवातच दणक्यात झाली. कसोटी क्रिकेटच्या पदार्पणातच शतक ठोकणारे खेळाडू असतात, तसंच मुलाखतीच्या प्रोफेशनमध्ये माझं झालं म्हणा ना. त्याचं असं झालं, कोकणातल्या एका प्रसिद्ध साहित्यिकाची मुलाखत घ्यायची होती. ती घ्यायला कोणी तयार नव्हतं, कारण या सद्गृहस्थाचा लौकिक असा की मुलाखतीत ते मुलाखतकाराला फारसं बोलू देत नाहीत. मला विचारणा होताच, मी लागलीच हो म्हणून टाकलं. कठिणात कठीण आव्हानं स्वीकारायची मला तशी शालेय वयापासून हौस. पण हा प्रकार थोडा वेगळा होता.\nव्यासपीठावर मी साहित्यिक महर्षीच्या शेजारच्या खुर्चीत बसलो, तेव्हा हा कोण नवशिका आपली मुलाखत घ्यायला आलाय, अशा अर्थाचा तुच्छतापूर्ण कटाक्ष त्या कोकणभूषण साहित्यिकानं टाकला. मी खरोखरच नवशिका होतो, पण साहित्याबाबत अगदीच अनभिज्ञ नव्हतो. मुलाखत घ्यायची म्हणून त्या थोर साहित्यिकाचे साहित्य मी नजरेखालून घातलं होतं. तशीच पद्धत आहे; म्हणजे पुस्तकातलं पान न् पान न वाचता एकूण लेखन नजरेखालून घालायची पद्धत आहे, असं मला एका बुजुर्ग मुलाखत्यानं सांगितलं होतं. काही परंपरा पाळायलाच हव्यात.\nत्या कोकणभूषणाला मी पहिला प्रश्न विचारला, तोही पारंपरिक होता.\n\"मी मूळचा आडवणे गावचा. पण नंतर वडिलांची...\"\nमी त्यांना तिथं अडवलं. म्हणालो, \"आपण त्याकडे नंतर येऊ. पण आडवणे हे नाव तुमच्या त्या गावाला कसं पडलं, हे तुम्हाला माहीत आहे का\n\"मलाही माहीत नाही, आणि माहीत नाही ते बरंच झालं. काय असतं, की प्रत्येक गावाच्या नावामागे एक स्टोरी असते. आणि ती स्टोरी सांगण्यात आपला बराच वेळ गेला असता. मुलाखत कायच्या काय भरकटली असती. मुख्य मुद्दे तसेच राहिले असते. असो. मुख्य मुद्द्यांकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला याबद्दलचा एक किस्सा सांगतो. कॉलेजात असताना मी एका क्रिकेट खेळाडूची मुलाखत घेतली होती. रवी शास्त्री की असंच काहीतरी नाव होतं. त्यात मी त्याला एक टिपिकल प्रश्न विचारला. म्हटलं, \"तुमचा हा जो फिटनेस आहे, तो टिकवण्यासाठी तुम्ही काय करता म्हणजे काय प्रकारचे व्यायाम करता म्हणजे काय प्रकारचे व्यायाम करता\n\"व्यायाम वगैरे फार करत नाही, पण मी रस्त्याने धावतो सकाळी दहाच्या सुमारास. रस्त्यानं का, तर तिथं रहदारी बरीच असते. त्यातून वाट काढत चालायचं. हाही एक व्यायाम असतो. आणि मी बसच्या मागे धावतो. लोक बस पकडायला धावतात तसे. मला बस पकडायची नसते. ती बस पुढे निघून गेली की मी दुसरी बस हेरतो आणि तिच्या मागे धावतो.\nशास्त्री म्हणाला, \"अहो, धावण्यामागे काहीतरी उद्दिष्ट असलं पाहिजे. उगाचच वेड्यासारखं धावायला मला आवडत नाही.\"\nतर असे एकेक अनुभव.\nजे मनात बोलायचं ते मी चुकून त्यांच्या तोंडावरच बोललो, \"काय चमत्कारिक माणसे असतात तुम्हाला सांगू; पण नाही सांगत. नाहीतर आपली मुलाखत राहील बाजूला. पहिल्यापासून मला विषयांतर करणाऱ्या मुलाखतकारांचा तिटकारा आहे. आता विषयांतराचा मुद्दा निघाला म्हणून सांगतो. अशाच एका नवशिक्या साहित्यिकाच्या मुलाखतीत...\"\n\"अहो, मी नवशिका साहित्यिक नाही.'\n\"तुम्ही नवशिके नाहीत हो. मला नवशिक्या काळातल्या मुलाखतीत म्हणायचे होतं. म्हणजे सुरवातीच्या काळात मी घेतलेल्या सटरफटर मुलाखतीबद्दल म्हणायचं होतं मला. तर ऐका. थोडक्यात सांगतो. तर सांगत काय होतो... हां, ते विषयांतराबद्दल. हो, सांगतो तो किस्सा. तुम्ही प्लीज मला मध्ये-मध्ये अडवू नका. लिंक तुटते.\nतर मी त्या प्लेअरला विचारलं, \"तुमचं शिक्षण काय झालंय\nतर तो रागावला. म्हणाला, \"मी भरपूर शिकलोय. पण शिक्षणाचा आणि माझ्या साहित्यलेखनाचा संबंध काय तुम्हाला नारायण सुर्वे माहीत आहेत ना तुम्हाला नारायण सुर्वे माहीत आहेत ना ते सातवीपर्यंत शिकले होते, आणि शाळेत शिपाई म्हणून काम करत होते. आपले विजय तेंडुलकर, मॅट्रिकही झाले नाहीत म्हणतात.\"\nआणि मग त्या नवशिक्यानं अर्धशिक्षित भारतीय साहित्यिकांची नावं सांगून माझं बरंच प्रबोधन केलं. नंतर कमी शिकलेल्या इंग्रजी, जर्मन, पोलिश, रशियन साहित्यिकांची नावं सांगायला सुरवात केली. शिक्षण आणि साहित्यिक गुणवत्ता यावर तो पंधरा मिनिटं बोलत राहिला.\n\"बरं, पॉइंट लक्षात आला\", त्याला थांबवून मी बोलायला सुरवात केली, \"आपल्याला इथे वेळ कमी आहे. या आयोजकांचं मी एक पाहिलंय - हे लोक सिनेनटी किंवा सेलिब्रेटी असला की दोन-दोन तास मुलाखती ठेवतात. साहित्यिक वगैरे असला की कमी वेळ देतात. असो. आपण पुन्हा प्रश्नावर येऊ. एक सांगा मला. असं तर होत नाही ना, की मी जास्त बोलतोय आणि तुम्हाला फार कमी वेळ मिळतोय तसं असेल तर सांगा स्पष्टपणे. मला प्रांजळपणा आवडतो. काय सांगायचं ते तोंडावर बोलावं माणसानं. हो की नाही तसं असेल तर सांगा स्पष्टपणे. मला प्रांजळपणा आवडतो. काय सांगायचं ते तोंडावर बोलावं माणसानं. हो की नाही तुम्हाला काय वाटतं\n\"मला वाटतं, तुम्ही मला उद्देशून प्रश्न विचारावेत.\"\n अहो, ते तर विचारणारच आहे. त्यासाठीच तर मी तुमच्यासमोर बसलोय. मात्र मी अधिक बोलतोय, असं वाटलं तर मला अडवा. संकोच करू नका.\"\nमी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी त्यांचं आवडतं पुस्तक कोणतं विचारलं.\n\"मला तीन मुले आहेत, त्यापैकी आवडता कोण, असं विचारल्यासारखं वाटतं मला हा प्रश्न ऐकून\", असं म्हणून त्यांनी मला त्यांच्या आवडत्या पुस्तकाचं नाव सांगितलं. ते आपल्याला का आवडलं, हे ते सांगू लागले; तेव्हा मला त्यांना पुन्हा थांबवावं लागलं. कारण मला माझ्या आवडत्या पुस्तकांची नावं सांगायची होते आणि ती लिस्ट मोठी होती. कोकणभूषण सुरवातीला अस्वस्थ झाले. त्यांची नाराज मुद्रा बघून माझ्या आवडत्या साहित्यकृतीत मी त्यांच्या साहित्यकृतीचं नाव घुसडलं.\nमुलाखत याच धमाल शैलीत पुढे जात राहिली. आमचा संवाद उत्तरोत्तर रंगत गेला हे सांगायला नको. मुलाखत त्यांची आहे, आपण मुलाखतकार आहोत हे भान मी अखेरपर्यंत बाळगलं. अधूनमधून त्यांनाही काही शब्द बोलण्याची संधी देत राहिलो. फार थोड्या मुलाखतकारांपाशी हे तारतम्य असतं, बरं का सारांश काय तर माझी पहिलीच मुलाखत हिट झाली.\nकार्यक्रम संपल्यावर लेखकाऐवजी माझ्याभोवती स्वाक्षरी घेण्याची गर्दी जमलेली पाहून, त्या कोकणभूषण साहित्यिकाचा चेहरा फोटो काढण्यालायक झाला. पण आमचा फोटोग्राफर दरिद्री. चेहरा फोटो काढण्यालायक होऊनही आमच्या फोटोग्राफरनं त्यांचा फोटो काढला नाही. हे फार वाईट झालं. त्याचा कॅमेरा हॅंग झाला म्हणे.\nतर अशी धमाल. माझ्यात एक मुलाखतकार दडला आहे याची मला तोवर कल्पना नव्हती. या धडाकेबाज मुलाखतीनंतर इये मराठीचिये नगरी, मी घेतलेल्या दर्जेदार मुलाखतींचं धमाल युगच अवतरलं, असं लोक म्हणतात. मुलाखतीचा असा धडाकेबाज प्रवास सुरू झाल्यावर मी मागे वळून पाहिलं नाही. पाहिलं असतं तर कदाचित दिसला असता या क्षेत्रांत प्रवेश मिळवायला धडपडणारा शेकडो तरुण उमेदवारांचा जमाव. सामाजिक बांधिलकीच्या अशा जाणिवा तूर्तास बाजूला ठेवू.\nकेस पुरेसे सफेद नसल्याने मला जीवनगौरव पुरस्कार मिळाला नाही. पण या प्रोफेशनमुळे गौरवपूर्ण जीवन मात्र माझ्या वाट्याला आलं. तसे गौरव बरेच झाले; त्यातले काही अगदी गल्लीबोळातले होते. पण गल्लीबोळातले असले, तरी ते स्वीकारण्यात मला ��धी कमीपणा वाटला नाही; उलट आपली कला तळागाळापर्यंत पोचली याचं समाधान वाटलं. फार थोड्या कलाकारांपाशी तुम्हाला ही जाणीव आढळेल. वरकरणी किरकोळ वाटाणाऱ्या मुलाखत या उपक्रमाला आज सर्जनशील कलेचा दर्जा प्राप्त झाला आहे, तो माझ्या मुलाखतकौशल्यामुळे. काही तपशील विनय बाजूला सारून मला सांगायला हवेत, त्यापैकी हा एक.\nतर सांगत काय होतो हां, ते माझ्या मुलाखतीच्या धडाक्याबद्दल. या प्रवासातली माझी थोडी निरीक्षणं सांगतो. मुलाखत घेण्यासाठी मुलाखतकार सर्वज्ञ असावा लागतो; निदान ज्याची मुलाखत घ्यायची आहे, त्याच्या क्षेत्राविषयी त्याचा थोडाफार अभ्यास असावा लागतो या सगळ्या मिथ आहेत. एकेकाळी तशा पूर्वअटी असतीलही; पण आता अभ्यास असणं वगैरे सगळे आऊट ऑफ फॅशन झाले आहे. आजच्या मुलाखतदुनियेत पूर्वीचे अभ्यासू विचारवंत रद्दबातल झाले आहेत. माझ्यासारखा अपवाद सोडा.\nपरवाचंच सांगतो. दुय्यम दर्जाचे, पण एकेकाळी गाजलेले एक ज्येष्ठ नाट्यअभिनेते स्टुडिओत आले होते. अभिनेते जुन्या पिढीतले असतील तर मुलाखतकारानं मुलाखतीपूर्वी अभिनेत्याच्या कारकीर्दीवर किमान धावता दृष्टिक्षेप टाकावा, अशी पूर्वीच्या जमान्यातली पद्धत. मी या परंपरेला फाटा दिला. मी कधीच असले वेळखाऊ उद्योग करत नाही. माझ्या थिअरीप्रमाणे मुलाखतकाराला समोरच्या व्यक्तीविषयी जेवढी कमी माहिती असेल तेवढं बरं. उत्सुकतेपोटी तो अभिनेत्याला प्रश्न विचारत जातो, आणि त्या ओघात अभिनेत्याविषयी सर्व काही त्याच्या उत्तरातूनच मुलाखतकाराला कळत जातं.\nहे ज्येष्ठ अभिनेते आपल्या बरोबर बरंच काही घेऊन आले होते. त्यांना मिळालेली अभिनयाची प्रशस्तीपत्रं, लहानमोठे करंडक, नामवंत कलावंतासमवेतच्या त्यांच्या फोटोचा अल्बम, त्यांच्या अभिनयाबद्दलचे समीक्षकांचे गौरवोद्गार असलेली कात्रणं असं सारं साहित्य त्यांनी सोबत आणलं होतं. त्याचं काय करावं मला कळेना. इतक्यात आमच्या निर्मात्यांनीच ते बाड माझ्या हातातून काढून घेतलं. त्या नटाला ते म्हणाले, \"अहो, याची काही गरज नाही. आमच्या मुलाखतकारानं हे सर्व अभ्यासलं आहे.\" नंतर माझ्या कानाजवळ येऊन प्रोड्युसर म्हणाले, \"एक सामान्य पण रसिक असा प्रेक्षक म्हणून मराठी नाटकाविषयी बोलायला आपण त्यांना बोलावलं आहे. अभिनेता म्हणून नाही.\" त्या वयोवृद्ध अभिनेत्यांना ऐकायला कमी येत होतं ���्हणून बरं झालं. मुलाखत नेहमीप्रमाणे हिट झाली, हे तुम्हाला सांगायला नको.\nपण मुलाखतीत सामान्य प्रेक्षक म्हणून बोलावलेले अभिनेते माझ्या अपेक्षेपेक्षा खमके निघाले. साधेसुधे प्रश्नही त्यांनी त्यांच्या अभिनयक्षेत्रातल्या पराक्रमाकडे वळवले. किती मोठमोठ्या नटश्रेष्ठांनी आपल्या अभिनयाचे कौतुक केलं, वगैरे रंगवून सांगायची एकही संधी त्यांनी सोडली नाही. तुम्ही विख्यात नट असल्याचं इथल्या सर्वांना माहीत आहे, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळू; असं सांगून मी गाडी त्यांच्या सामान्यपणाकडे वळवायचा प्रयत्न केला. पण माझ्या प्रश्नांची दखल घ्यायची नाही; आपल्याला पाहिजे ते बोलायचं असं ते ठरवून आले असावेत. अधूनमधून माझा प्रश्न अर्धवट तोडून ते म्हणायचे, \"माफ करा, तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मी आधी माझं जे सांगायचं राहून गेलंय, ते पूर्ण करतो.\"\nहे धाडस याआधी कोणी केलं नव्हतं. लोक मुलाखत ऐकायला नाही तर मुलाखतकार म्हणून माझा परफॉर्मन्स पाहायला लांबून लांबून येतात, याची मला कल्पना होती. थोडा आवाज चढवून मी त्यांचं 'मी चोवीस तास'चं प्रसारण म्हणजे स्वप्रशंसापुराण थांबवलं, आणि माझं सुरू केलं. माँटेसरीमधल्या नाटकात मी झाड झालो होतो; तेव्हापासून सुरवात केली आणि नंतर बालनाट्य, एकांकिका आणि मग व्यावसायिक नाटकात कसा माड झालो, म्हणजे कसा माडाएवढा उंच झालो ते त्या अभिनेत्याला ऐकवलं. तर तो खमक्या म्हणतो कसा, 'अहो, तुम्हाला स्टेजवर कधी पाहिल्याचे आठवत नाही.' मग तितक्याच खमकेपणाने त्याला उत्तर दिलं, \"काका, माझ्या नाटकाचे पहिले दोन प्रयोग पुण्या-मुंबईत व्हायचे. आणि ते निमंत्रितांसाठी, म्हणजे मराठी रंगभूमीवरल्या प्रथितयश कलावंतांसाठी असायचे. बाकीचे सगळे आम्ही डेट्रॉईट, शिकागो, न्यू यॉर्क अशा कुठल्या कुठल्या दूरच्या गावात जाऊन करायचो.\"\nतर असेही प्रसंग येतात. पण प्रसंग कसाही ओढवला तरी मी सचिनप्रमाणे शून्यावर कधी बाद नाही झालो. शतक झळकवायला थोडा वेळ लागला असेल तेवढेच.\nएकदा एका मुलाखतीपूर्वी मी गंमत म्हणून थोडा अभ्यास करून गेलो होतो. मुलाखत देशीवादी साहित्यिकाची होती. त्यासाठी मी खानदेशात जाऊन पहिल्यांदा देशीवाद समजून घेतला. मुलाखतीच्या आधी एका खवट समीक्षक मित्राला तो ऐकवला तर तो म्हणाला, \"हा कसला देशीवाद हा तर खानदेशीवाद\n\"हरकत नाही\", मी मनात म्ह��लं, \"तो देशीवाद बडबडायला लागला की आपण खानदेशीवाद ऐकवायचा.\"\n स्वभावानुसार बिनधास्तपणे मुलाखतीला सामोरा गेलो. सरप्राइज म्हणजे माझ्यासमोर बसलेले आमचे पाहुणे, देशीवादी साहित्यिक बरेच बदलले होते. म्हणजे तसे अंगावरचे कपडे आणि मिशा वगैरे तेच होते; पण मधल्या काळात त्यांनी भरपूर परदेशप्रवास केला होता आणि आता ते विदेशीवादी झाले होते. विदेशीवाद तर विदेशीवाद, आपल्याला काय फरक पडतो मीही तसा थोडाबहुत परदेशप्रवास केला होता. साहजिकच आमच्या गप्पा रंगल्या. मग काय; तिथल्या लायब्ररीज, तिथल्या वाचकांच्या अभिरुची, तिथले वाङ्मयीन पुरस्कार, ते मिळवण्यासाठी करावं लागणारं लॉबीइंग असं पश्चिमेतल्या सूर्याखालचं सगळं काही चर्चेत आलं.\n\"विलायतेतून बोट महिन्याभरात मुंबई बंदरात आली नाही, की पूर्वी इथल्या लेखकांची उपासमार व्हायची\", लेखकराव म्हणाले. आजही चित्र फार बदललेलं नाही. मधल्या काळात बोटीची जागा विमानानं घेतली, आणि आता ऑनलाईन वाहतुकीनं. जोपर्यंत परदेशी साहित्य निर्माण होतंय, तोवर मराठी वाङ्मयाला मरण नाही.\"\n'मराठी साहित्याचं परावलंबितपण' यावर संयुक्त निवेदन जाहीर करायचं, आम्ही ठरवलं.\nप्रायोगिक रंगभूमीवरच्या नामवंत कलाकाराच्या मुलाखतीला आणखी मजा आली. संयोजकांनी कल्पकता दाखवून स्टेजवर आम्हाला बसायला दोन ठोकळे दिले होते. दिवाणखान्याच्या सेट काढून टाकून त्या जागी काळा पडदा लावला. प्रेक्षकसंख्या जास्त असली की प्रायोगिक रंगभूमीवरले कलावंत अस्वस्थ होतात, म्हणून संयोजकांनी डोकं लढवून या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाला मोजके निमंत्रक बोलावले होते. माझ्या प्रत्येक प्रश्नानंतर त्या नटाने अर्थपूर्ण पॉझ घेतले; मग त्याचं सांगून संपलं की दुसरा प्रश्न विचारण्याआधी मी निरर्थपूर्ण पॉझ घेतले. प्रायोगिक रंगभूमीला अलीकडे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक मिळू लागलेत, याबद्दल डोळ्यात पाणी आणून त्या कलाकारानं मुलाखतीच्या अखेरीस खंत व्यक्त केली. प्रायोगिक निर्माते-दिग्दर्शकांनी आपलं काही चुकतंय का, याचा अंतर्मुख होऊन विचार करायची ही वेळ आहे असं तो कलावंत भावविवश होऊन म्हणाला. मुलाखतकारानं अलिप्त राहायचं असतं हे विसरून मीदेखील काही काळ गलबलून गेलो.\nतर अशा गमतीजमतीत मुलाखतीच्या मुलखात माझा प्रवास सुरू राहिला. क्रिकेट आणि फुटबॉल संघाच्या कर्णधारांच्या मुलाखती मी घेतल्या. दोन्ही खेळांविषयी माझं ज्ञान तिसरी-चौथीच्या मुलांइतकंच; पण मुलाखतकाराचा ज्ञान या गोष्टीशी संबंध काय मुलाखतकार असतो एक ज्ञानवाहक. त्यानं इथलं ज्ञान तिथं न्यायचं, इलेक्ट्रिक वायरसारखं. वीज निर्माण कशी होते, वीजप्रवाह किती व्होल्टेजचा आहे वगैरे ज्ञानाशी इलेक्ट्रिक वायरला मतलब काय\nसमोरच्या खुर्चीत बसलेल्या व्यक्तीला बोलायला लावायचं; तिच्याकडून माहिती कशी काढून घ्यायची; व्यक्ती खूप बडबड करू लागली, तर तिला न दुखावता शब्दचातुर्याने कसं रोखायचं यासंबंधीचं थोडं कौशल्य असलं की झालं. मुलाखत देणाऱ्याच्या निवेदनात रुक्षता आलीच तर शाब्दिक, प्रासंगिक विनोद करून ती सिच्युएशन कौशल्यानं हाताळता आली म्हणजे खूप. थोरांच्या मुलाखती असतील तर समोर बसलेला सामान्य मुलाखतकारही थोर मानला जातो. संगीतकार, गायक, गायिका यांच्या मुलाखती त्यांच्या व्यवसायाशीच निगडित असल्या पाहिजेत; असा काही नियम मुलाखतविश्वात नाही.\nउदाहरणार्थ, सचिन तेंडुलकरच्या मुलाखतीत मी त्याला क्रिकेट सोडून सर्व विषयांवर बोलायला लावलं. त्याच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, त्याचे क्रिकेटेतर छंद, त्याला आलेले विविध व्यक्तिरेखांचे अनुभव अशा सर्व गोष्टींबाबत सचिननं बरंच काही सांगितलं. त्याच्याकडून क्रिकेट खेळातल्या खाचाखोचा ऐकायला आलेल्या क्रिकेटप्रेमींनाही मुलाखतीचा हा अप्रोच अभिनव वाटला आणि आवडला.\nशास्त्रीय संगीतातल्या आघाडीच्या गायिकेला मी किचनमधल्या तिच्या आवडीच्या रेसिपी वर्णन करून सांगायला लावल्या; एका मुरब्बी राजकारण्याला मी 'हिंदी सिनेमा आणि हिंदी सिनेसंगीत' यावर बोलायला लावलं; एका अध्यात्मवाल्याला टीव्ही पाहता का, विचारलं तर 'ओ येस' म्हणून त्यानं 'कॉमेडी एक्स्प्रेस' ही माझी सर्वात आवडती मालिका आहे असं सांगितलं. पाहुण्या कलाकाराच्या कलेबद्दल किंवा क्षेत्राबद्दल जुजबी ज्ञान असलं तर मुलाखतकाराला अशा युक्त्या कराव्याच लागतात. प्राचीन काळातले मुलाखतकार डोळे मिचकावत, अधूनमधून जोक मारत अशा ट्रिक्स करत होते. एकेकाळचे मुलाखतसम्राट तर त्यातच तरबेज होते. मी हा सवंगपणा आजतागायत टाळला आहे. मुलाखत - मग ती विनोदी कलावंताची असो वा हास्यकवीची - तिचं 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात रूपांतर होऊ द्यायचं नाही, हे मी अगदी पहिल्या मुला���तीपासून मनाशी ठरवलं होतं.\nमहाराष्ट्रातील क्रीडा, संगीत, नाटक, सिनेमा, नृत्य आणि इतर सांस्कृतिक विश्वातल्या दिग्गजांच्या मुलाखतींबरोबरच मी फूटपाथवर व्यवसाय करणारे विक्रेते, बॅकस्टेज आर्टिस्ट्स, चहाच्या दुकानावरील पोरं अशा समाजाच्या तळागाळातल्या नागरिकांच्या मुलाखती घेतल्या. अवघं मराठी सांस्कृतिक आणि असांस्कृतिक विश्व ढवळून काढलं. त्यांच्याबद्दल काय आणि किती सांगावं\nप्रत्येक मुलाखतीच्या वेगवेगळ्या रंजक आणि उद्बोधक स्टोऱ्या आहेत. त्या सर्व इथं मांडणं शक्य नाही. या सर्व मुलाखतींना रसिक श्रोत्यांनी दिलेल्या प्रतिसादाची वर्णनं करणं, हे माझ्या संकोची वृत्तीला मानवणारं नाही. स्वतःचे ढोल स्वत: बडवणं किंवा कंत्राट देऊन दुसऱ्यांकडून बडवून घेणं, या प्रकाराची मला ऍलर्जी असल्याचं सुरवातीलाच मी स्पष्ट केलंय. नाहीतर सांगण्यासारखे पराक्रम बरेच आहेत. सेनाप्रमुखांनादेखील मी अडचणीचे प्रश्न विचारून निरुत्तर केलं आहे. बारामतीच्या जाणत्या राजांना मी विश्वासात घेऊन, त्यांनी अजाणतेपणी केलेल्या चुकांची कबुली द्यायला भाग पाडलं आहे. आता हे सगळं तपशिलानं सांगायचं, म्हणजे पुन्हा आपणच आपली थोरवी गाण्यासारखं होणार नाही का\nया सगळ्या गोंधळात, तुलनेनं किरकोळ पण तरीही महत्त्वाची अशी एक घटना सांगायची राहिली. दहा-पंधरा दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयातून मला एक मेल आली. पंतप्रधानांची मुलाखत आपण घ्यावी, अशी विनंती करणारी मेल. मी नम्रपणे विनंती नाकारली. तुम्हाला याचं नवल वाटणं स्वाभाविक आहे, पण मी ही विनंती नाकारायला तसंच गंभीर कारण होतं. पंतप्रधानांच्या कार्यालयानं पंतप्रधानांना विचारायच्या प्रश्नांची एक यादी मेलसोबत जोडली होती.\nमला सांगा, कोणता तत्त्वनिष्ठ आणि स्वाभिमानी मुलाखतकार अशा प्रकारे दुसऱ्यांनी लिहून दिलेले प्रश्न समोरच्या व्यक्तीला विचारेल समोर बसलेली व्यक्ती आपले माननीय पंतप्रधान असले म्हणून काय झालं; मुलाखतकारापाशी स्वत:ची बुद्धी, स्वत:चे विचार काही आहेत की नाहीत\nपंतप्रधानांच्या भक्तांना पंतप्रधानांची विनंती मी धुडकावून लावल्याचं अजिबात आवडलं नाही. नाराज झालेल्या या पंतप्रधानप्रेमींनी प्रसिद्धीची हवा माझ्या डोक्यात गेल्याची ओरड सुरू केली. हेही ठीक होतं. पण त्यांची मजल त्याही पुढे गेली. माझ्याबद्द�� त्यांनी अफवा उठवायला सुरवात केली. काय तर म्हणे, मला ट्रीटमेंटसाठी मेंटल हॉस्पिटलात ऍडमिट केलंय. न्यूरॉलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये माझ्यावर उपचार चालू आहेत. दिवसेंदिवस माझं वेड विकोपाला जात चाललंय. मी म्हणे, अधूनमधून व्हायोलंट होतो आणि मी असा व्हायोलंट झालो की तिथल्या नर्सेस माझ्या हातात कॉर्डलेस माईक देतात. हातात एकदा माईक दिला की मी म्हणे शांत होतो. मेंटल हॉस्पिटल काय, माझं व्हायोलंट होणं काय नि कॉर्डलेस माईक काय - सगळंच कायच्या काय\nविश्वास बसतो का तुमचा या अशा गोष्टींवर या प्रकाराने विचलित न होता शांतपणे मी थोडा विचार केला. पंतप्रधानांच्या विनंतीला नकार एवढे एकच कारण यामागे असेल का या प्रकाराने विचलित न होता शांतपणे मी थोडा विचार केला. पंतप्रधानांच्या विनंतीला नकार एवढे एकच कारण यामागे असेल का आणि माझ्या हळूहळू लक्षात येऊ लागलं, हे गाडगीळ ग्रुपचे कारस्थान आहे. अडगळीत गेलेल्या गाडगिळांना, त्या अडगळीतून बाहेर काढून मुलाखतीच्या सिंहासनावर त्यांची पुनर्स्थापना करण्याचं मोठं षडयंत्र यामागे आहे.\n एवढं सगळं कारस्थान करण्यापेक्षा या मंडळींपैकी कुणीतरी मला भेटून सांगितलं असतं की, मुलाखत घेता घेता तुम्हाला भान राहिलं नाही की तुम्ही एक अडगळ बनून गेला आहात कुणा गाडगिळांच्या यशस्वी जीवनप्रवासातली सांगायचं होतं असं स्पष्ट. मीच नसतो का स्वतः होऊन बाजूला झालो त्यांच्या मार्गातून सांगायचं होतं असं स्पष्ट. मीच नसतो का स्वतः होऊन बाजूला झालो त्यांच्या मार्गातून तसा मी दिलदार आणि खिलाडूवृत्तीचा. आणखी पुढे जाऊन मी त्यांना सन्मानानं मुलाखतीच्या सिंहासनावरही बसवलं असतं आणि चाहत्यांनी माझ्या डोक्यावर चढवलेला मुकुट उतरवून त्यांच्या डोक्यावर चढवला असता.\nनेमकं थोडक्यात मांडलय. गाडगीळ\nनेमकं थोडक्यात मांडलय. गाडगीळ सोलापूरला गेले ते बरं झालं. बंगल्यात सिताफळाच्या झाडाखाली बसून संध्याकाळ घालवतील, त्यांच्याच जुन्या मुलाखती वाचून स्वत:शीच हसतील. किर्लोस्करांची मुलाखत त्यापैकीच एक.\nक्रिकेटची जज होणाऱ्या मंदिरा बेदी, झालंच तर शशि थरूर यांच्या मुलाखती घेणं गाडगीळांना जमणार नाही,ते तुम्हाला जमेल.\nहोय. एक स्पर्धक आलाय आणखी.\nहोय. एक स्पर्धक आलाय आणखी. ऐसिवरही आहे.\nजरा टाइट एडिटिंग हवं होतं,\nजरा टाइट एडिटिंग हवं होतं, गड्या.\nमला लेख कळला नाही - कुणा नवीन\nमला लेख कळला नाही - कुणा नवीन मुलाखतकाराची खेचलीये का ह्यात (अर्णव\nरेफरन्सेस हुकल्याने मजा आली नाही.\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6-6663", "date_download": "2018-11-17T11:07:53Z", "digest": "sha1:XFHQ2IRT6R22PUGM5KBPNYHMKB2BT7QU", "length": 4520, "nlines": 67, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "अंबरनाथला शासकीय दाखले वाटप शिबिराला प्रतिसाद | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nअंबरनाथला शासकीय दाखले वाटप शिबिराला प्रतिसाद\nअंबरनाथ,दि.२२(वार्ताहर)-अंबरनाथला शिवसेना शाखेच्या वतीने विविध प्रकारच्या शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दाखले मिळावेत यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची एकच गर्दी झाली होती. आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या संकल्पनेतून आणि खा.श्रीकांत शिं���े यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विद्यालयात झालेल्या शिबिरात तहसिलदार प्रशांत जोशी, नायब तहसिलदार विजय तळेकर, श्री.सांवत, कल्याण जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, उप नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आदींच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, वय, राष्ट्रीयत्व व अधिवास दाखला इ.प्रकारचे दाखले देण्यात आले. सर्वच मंडळ अधिकारी, तलाठी, महसुल विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग, सेतु केन्द्रातील कर्मचारी तसेच अंबरनाथ तालुका महा-ई सेवा केन्द्राचे संचालक यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. असंख्य नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.\nमनसे दिवाळीने खुलले आदिवासींचे चेहरे\nअंबरनाथच्या प्रवाशांना जागा द्या अन्यथा...\nपाण्याच्या टाकीवर रणरागिणींचा शोले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=66", "date_download": "2018-11-17T11:48:34Z", "digest": "sha1:ST3SNHTUZXHOODSW7RJNNXZQUHQOSSBV", "length": 6473, "nlines": 38, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nनेतृत्वाला चाड नाही, जनतेला चिड नाही\nपेट्रोल-डिझेल महागले. महागाई भडकली. सकल राष्ट्रीय उत्पादनाचा वाढीचा दर घसरला. देशात सर्वाधिक महाग डिझेल-पेट्रोल महाराष्ट्रात मिळते. इंधन महागाईत मराठवाडा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र देशात नंबर वन आहे. मराठवाड्यातील इंडियन ऑईलचा डेपोच हलविल्याने या महागाईत भर पडली आहे. मुंबईपेक्षा नांदेडला तर दर दिवशी प्रति लिटर किमान ८० पैसे जास्त मोजावे लागतात. इंधन वाहतुकीचा खर्चही आपल्याच खिशातून काढण्यात येतो. मराठवाडी ग्राहकाचा खिसा जरा जास्तच कापला जातो. या राजधानीच्या शहरात नेते पायलीला पन्नास आहेत. दृष्टी असलेल्या नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे अंधेर नगरी, चौपट राज सुरू आहे.\nऔरंगाबादेतील ऑईल डेपो तर गेलाच इंडियन ऑईलचे प्रादेशिक कार्यालय तेवढे उरले. मराठवाड्यातील रेल्वेलाईनवर कुठेही ऑईल डेपो नाही. सरकारे आली गेली. पेट्रोलियमची धोरणे बदलली. इंधन दर ठरविण्याचे सगळे अधिकार इंधन कंपन्यांना आहेत. या परिस्थितीलाही काँग्रेसच जबाबदार हे नेहमीचे पालूपद लावता येणार नाही. औरंगाबादेत गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेचाच खासदार आहे. पेट्रोल पंप वाटत बसण्यापेक्षा डेपोसाठी थोडे प्रयत्न केले असते तर बरे झाले असते. गेल या कंपनीने २०११-२०१२ मध्ये इंधनाची पाईपलाईन टाकता येईल काय याचा अभ्यास केला होता. पण या गेलला कुणी भावच दिला नाही. अभ्यासही गेला अन् गेलही गेले. इंधन कंपन्या वाहतुकीचा अधिभार लावून पेट्रोलचे दर ठरवितात. कच्च्या खनिज तेलाचे भाव उतरलेले असल्याने जगभरातील इंधन स्वस्त झाले आहे. आपल्या देशात मात्र वाढत्या करसंकलनामुळे ते महागले. सरकारने इंधनावरील करातून १.६० लाख कोटी रुपये कमावले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा २३ हजार कोटी रुपयांचा आहे. कर आकारणीतही महाराष्ट्र आघाडीवर असून इंधनावर ४७ टक्के कर आहे.\nमराठवाड्याला मनमाडच्या डेपोतूनच इंधन पुरवठा होतो. मिरज (चंदनवाडी), अकोला (गायगाव), चंद्रपूर, सोलापूर, मनमाड, पुणे व धुळे तसेच नागपूर (खापरी टर्मिनल) या ठिकाणी इंधनांचे मोठे डेपो आहेत. म्हणजे मराठवाडा वगळता जवळपास सर्वच विभागात पेट्रोलचे ऑईल डेपो आहेत. महाराष्ट्राच्या इतर भागात रेल्वे वॅगनद्वारे इंधन जाते. मराठवाड्यात मात्र टँकरनेच पुरवठा होतो. पण मराठवाड्यातील पुढा-यांना कसली चाड नाही, जनतेला चिड नाही. सारे कसे सुस्त अन मस्त चालले आहे. हा विषय छोटासा असला तरी महागाईच्या खाईमध्ये तो मोठा आहे. सर्व विभागात ऑईल डेपो अन् आपण मात्र उपरे. विकासाचा आवाका असणारे नेतृत्व नसल्यामुळे ही स्थिती आली आहे. पण आता खंतावून उपयोग काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6927", "date_download": "2018-11-17T11:29:38Z", "digest": "sha1:FGXYSGU3COK7EUFQV63XEQR2MRHGHAWH", "length": 18448, "nlines": 71, "source_domain": "aisiakshare.com", "title": " अठ्ठी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n- - नंदा खरे\nPost-truth हा शब्द पहिल्यांदा ऐकल्याला बहुधा तीनेक वर्षे झाली. त्यावेळी postपासून सुरू होणाऱ्या इंग्रजी शब्दांचे मराठी पर्याय मला छळत असत. जसे post-modern म्हणजे म्हणे 'उत्तराधुनिक'. माणसे दगडी हत्यारे वापरत तो काळ आता अश्मयुग म्हणून ओळखला जातो. त्यातले तीन उपविभाग पूर्वाश्मयुग, मध्याश्मयुग आणि उत्तराश्मयुग म्हणून ओळखले जातात. पूर्व पूर्वी होऊन गेलेला, मग मध्य, शेवटी उत्तर. हाच नमुना वापरायचा तर उत्तराधुनिक म्हणजे आधुनिक काळातलाच नंतरचा भाग. पण post-modernचा अर्थ तसा नाही. Post-modern म्हणजे आधुनिक काळाच्या नंतर आलेला काळ. म्हणजे खरे तर तो आधुनिकोत्तर म्हटला जायला हवा. पण बहुधा कोण्या जाड-चष्मा-छपरी-मिश्या��ाल्या बुवाने उत्तराधुनिक म्हटले, आणि तो शब्द फेविकॉलसारखा घट्ट चिकटला. (एक 'कडेचा प्रकाश' उर्फ sidelight : माझा एक शाळकरी मित्र 'पुराने जमानेके modern गाने' म्हणायचा. त्याला जुनी गैर-फिल्मी गाणी अपेक्षित असत. नाहीतर जुनी आणि आधुनिक यांचे द्वंद्व सोडवावे लागले असते.)\nतेव्हा post-truthचे जाड-चष्मा-छपरी-मिश्या लोक काय करतात, ते मी कुतूहलाने पाहत होतो. जरा भयचकितही होतो. पण post-truthचे झाले सत्योत्तर. उत्तरसत्य झाले नाही याने मी सुखावणार, तोच माझे पौरकाट्य (पोरकटपणा या शब्दाचे 'सुसंस्कृत' रूप) आडवे आले. सत्य+उत्तर म्हणजे सत्योत्तर. सत्ती+उत्तर म्हणजे सत्त्योत्तर. लिहिताना यांत फरक करता येतो, पण बोलताना मात्र दोन्हींचे सारखेच उत्तर येते (XXला किती जागी उत्तरे येतात किती जागी उत्तरे येतात) आणि सत्त्योत्तर म्हणजे सत्तीनंतरचे; म्हणजे अठ्ठी) आणि सत्त्योत्तर म्हणजे सत्तीनंतरचे; म्हणजे अठ्ठी दोनाऐवजी एकच जोडाक्षर असणे, सर्वांच्या ओळखीचे असणे वगैरे निकषांवर अठ्ठी हे सत्योत्तरपेक्षा जास्त सोपे आणि वांछनीय. तेव्हा माझ्या डोक्यात तरी post-truth म्हणजे अठ्ठी\nअसले खेळ खेळत सुखावायला मात्र फार वेळ नव्हता. चारसहा तरुण (वये २० ते २५) मित्रमैत्रिणींनी post-truthवर एक चर्चासत्र ठेवले, ज्यात मलाही बोलायचे होते. आता औपचारिक अर्थ शोधणे आले, अठ्ठीचा. काही वर्षे संपादनपेशात काढूनही मी शब्द समजावून घेऊनच वापरतो. तर post-truthचा अर्थ निघाला: ‘Adjective relating to or denoting circumstances in which objective facts are less important than appeals to emotion and personal belief’. आपण इतके घट्ट आवळलेले रूप न वापरता जरा सोपा मराठी तर्जुमा करू.\nजनमत दोन तऱ्हांनी घडते; एक वाट वस्तुनिष्ठ तथ्यांमधून जाते तर दुसरी भावना आणि वैयक्तिक श्रद्धांमधून. ज्या काळात श्रद्धा-भावना तथ्यांपेक्षा प्रभावी असतात, त्या काळांसाठी सत्योत्तर हे विशेषण वापरावे.\nहे वाचले मात्र, आणि मी मनाने २००४ सालच्या लोकसभा निवडणूक निकालांच्या दिवसाकडे गेलो. संध्याकाळी रा.स्व.संघाचे प्रवक्ते (चूकभूल देणेघेणे) राम माधव यांना एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या नांगराने (मराठीत anchor) एक प्रश्न विचारला. \"गेल्या निवडणुकीत तुमच्या पाल्याला भरघोस बहुमत मिळाले होते. यावेळी काय झाले\" मुळीच न डगमगता राम माधव म्हणाले \"त्यावेळी आमच्याकडे राम-मंदिराचा मुद्दा होता. यावेळी तसला भावनिक, चुकलो, विचारधारेचा मुद्दा सापडला नाही\" मुळीच ��� डगमगता राम माधव म्हणाले \"त्यावेळी आमच्याकडे राम-मंदिराचा मुद्दा होता. यावेळी तसला भावनिक, चुकलो, विचारधारेचा मुद्दा सापडला नाही\nराम माधव द्रष्टेच म्हणायचे. पाश्चात्त्यांना सत्योत्तर सापडण्याच्या एक तप आधीच रामजींनी (की माधवजींनी) सत्यावर अठ्ठी मारली) सत्यावर अठ्ठी मारली त्यांना त्याचवेळी नांगराने नीट प्रश्न विचारले असते; तर दाभोळकरांपासूनची हत्यामालिका, प्रसून जोशींची पदोन्नती, पुण्यप्रसून वाजपेयींची पदावनती, ब्रेग्झिट, ट्रंप-मोदी-एर्दोवान-इम्रानचे उदय, सारे काही तेव्हाच उलगडले असते. तसेही म्हणे संघीय विचारवंत वेळोवेळी भविष्यकथनात्मक शोधनिबंध लिहीत असतात आणि अंतर्गत चर्चांमधून ते सुधारून घेत असतात.\nपण आपण जरी आपल्या संग्रहातल्या या नररत्नाकडे दुर्लक्ष केले असले तरी इतर जगात अठ्ठीबहाद्दर शोधले आणि तपासले जात असतातच. असा एक तपास (एक वेगळा नररत्न) युवाल नोआ हरारीने केला. बहुतेकवेळा लोक त्याचे पूर्ण नाव घेतात, ‘बाळ गंगाधर टिळक’सारखे. मी मात्र लिहिताना यूनोहं हे लघुरूप वापरणार आहे. एकीकडे त्यातून राष्ट्रसंघाचे (UNOचे) सूचन होते, तर दुसरीकडे 'शिवोहं'चे. आणि आजच्या 'तरुणाईला त्यातून Harry Potter कथांमधील 'यू नो हू' हा खलनायकही सुचू शकतो; आणि नायकांपेक्षा खलनायक जास्त मोहक असतात. (नाहीतर 'संजू' चित्रपटाचे यश कसे समजेल) युवाल नोआ मात्र खलनायक नाही.\nतर यूनोहं सांगतो, ‘अश्मयुगापासून आजवर स्वतःला बळ देणारी मिथके माणसांचे समूह घडवत आलेली आहेत.’ आता माणसांची बुद्धी विचार करण्यापेक्षा गोष्टी ऐकण्यात जास्त रमते, हे मानसशास्त्रीय मत माहीत होते. पटलेलेही होते. पण त्याचा समाज घडवायला वापर होतो, तोही अठ्ठी-वापरातून, ही मात्र यूनोहंचीच मर्मदृष्टी आहे. पण तेवढ्यावर न थांबता असा वापर करणारी तीन क्षेत्रेही यूनोहं नोंदतो : धर्म, विचारधारा आणि व्यापारातले जाहिरात हे अंग.\nजसे सर्व धर्मग्रंथ, विशेषतः पुराणे, सत्योत्तरच असतात. कोणी फारच विवेकाचे भिंग वापरू लागले तर \"अहो ती रूपककथा आहे\" असा बचाव देता येतो. विचारधाराही सत्योत्तराचा सतत वापर करतात, विशेषतः राष्ट्रीय अस्मिता सोबत असली तर. यूनोहं या संदर्भात कम्युनिझम, फासिझम आणि उदारमतवाद () अशी तीन नावे घेतो. गंमत म्हणजे तो नवउदारमतवाद, उर्फ कर्मठ मुक्त बाजारपेठी भांडवलवाद, उर्फ Neoliberalism हे नाव घेत नाही) अशी तीन नावे घेतो. गंमत म्हणजे तो नवउदारमतवाद, उर्फ कर्मठ मुक्त बाजारपेठी भांडवलवाद, उर्फ Neoliberalism हे नाव घेत नाही (मराठीत म्हणू \"ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी\". इंग्रजीत म्हणू \"He knows which side his bread is buttered\".)\nजाहिरातक्षेत्राबद्दल तर बोलायलाही नको.\nसत्योत्तरी मिथके जेव्हा सत्ता कमवायला, टिकवायला वापरली जातात तेव्हा मात्र प्रचंड धोका उद्भवतो. हिटलरचा माहिती व प्रसारणमंत्री जोसेफ गोबेल्स हा आधुनिक काळातील सर्वांत परिणामकारक प्रचारक होता, असे यूनोहं मानतो. दुसरा एक जोसेफ (स्टालिन) हाही सत्याबाबत 'चपळ' होता असे मानतो. ख्रिस्ती धर्मसत्ताही कार्यक्षम होती व आहे. बहुधा आपण भारतीय चीन, आपला (राम माधवांचा, प्रचारकांचा) रा.स्व.संघ, ओवैसी वगैरे नावे घेऊ. पण ना यूनोहं अंबानी, टाटा, अमेरिकन संरक्षणखात्याची नावे घेईल; ना आपण.\nअशा अठ्ठीवापराचा धोका कसा टाळावा, यावरही यूनोहं मत देतो. त्याची पहिली युक्ती म्हणजे खरी माहिती मिळवायला महागडे स्रोत वापरावेत. दुसरे म्हणजे, महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्द्यांबाबत मूळ तांत्रिक-वैज्ञानिक साहित्य मिळवून वाचावे\nमला दुसरी पद्धत पटते, आणि माझ्यापुरती मी ती वापरतोही. पण त्यालाही मर्यादा आहेत, आणि त्या पहिल्या पद्धतीबाबतच्याच मर्यादा आहेत महागडे माहितीचे स्रोत सरकारी तरी असतात, नाहीतर श्रीमंत कॉर्पोरेट तरी. आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर पडून आपल्यासारख्या गरीब दुबळ्यांना खरी माहिती मिळेल, हे मलातरी अवघड वाटते. पण एकूण दिसणाऱ्या चित्राची सुसंगती सतत तपासून अठ्ठ्या सापडतात, आणि त्यांवर टाकायला नहेल्या तयार ठेवता येतात.\nतेही न जमल्यास आहेच, ‘आलिया भोगासी असावे सादर / तोंडावर चादर ओढोनिया’\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकी��ाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE-8287", "date_download": "2018-11-17T10:37:38Z", "digest": "sha1:XNYQHXNWCUI6WFAWXU3O45N3EQT2P2ZI", "length": 7348, "nlines": 67, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "अंबरनाथच्या प्रवाशांना जागा द्या अन्यथा... | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nअंबरनाथच्या प्रवाशांना जागा द्या अन्यथा...\nअंबरनाथ,दि.21(वार्ताहर)- अंबरनाथ येथून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला सुटणार्‍या लोकलमध्ये अंबरनाथच्या प्रवाशांना प्रथम प्राधान्य मिळाले पाहिजे उल्हासनगरहुन रिटर्न येणार्‍या प्रवाशांनी सौजन्य दाखवावे नाहीतर गांधीगिरी करून प्रवाशांना विनंती केली जाईल. यात सुधारणा झाली नाही तर मनसे स्टाईलने अशा प्रवाश्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्रवाशांना भेडसावणार्‍या समस्या आणि चुकीच्या जागी बांधण्यात आलेल्या सरकत्या जिन्याचा जाब विचारण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मंगळवारी अंबरनाथ रेल्वे स्थानकाला धडक दिली. आणि स्थानक प्रमुख विजय वानखेडे यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रवाशांना न्याय मिळाला नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात मनसे जिल्हा संघटक संदीप लकडे, युसूफ शेख, नगरसेविका अपर्णा भोईर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंबरनाथ शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत अंबरनाथ येथून सीएसटीला जाण��र्‍या लोकलची संख्या अपुरी आहे. यातच सीएसटीकडून अंबरनाथला येणार्‍या लोकलमध्ये विठलवाडी, उल्हासनगर येथून पुरुष आणि महिला प्रवाशांची संख्या वाढत आहे. यामुळे अंबरनाथ येथून लोकल पकडून कामावर जाणार्‍या प्रवाशांना नाईलाजाने उभे राहून प्रवास करावा लागतो. याबाबत काही महिला प्रवाशांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे उल्हासनगर येथून अंबरनाथला येणार्‍या प्रवाशांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकात उतरून पुन्हा लोकल पकडावी यासाठी रेल्वे प्रशासनाने कार्यवाही करावी, 1 सप्टेंबर रोजी अशा रिटर्न येणार्‍या प्रवाशांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला जाईल आणि समजावून सांगितले जाईल. 15 दिवसांची मुदत दिली जाईल आणि त्यात फरक पडला नाही तर अशा प्रवाशांना मनसे स्टाईलने गाडीतून उतरवले जाईल, असा इशारा श्री.भोईर यांनी स्थानकप्रमुखांना दिला. याशिवाय रेल्वे स्थानकात बसवण्यात आलेला सरकत्या जिन्याची जागा चुकीची असून रेल्वेच्या प्रवाश्यांच्या सोयीसाठी तो फलाट एक ते तीनला जोडावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबाबत कळवण्यात येईल, स्टेशन अधीक्षक विजय वानखेडे यांनी सांगितले.\nमनसे दिवाळीने खुलले आदिवासींचे चेहरे\nपाण्याच्या टाकीवर रणरागिणींचा शोले\n‘गल्फ’ची नोकरी ठरु शकते गुलामगीरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-kokan/ratnagiri-news-200-crores-underground-power-connection-101884", "date_download": "2018-11-17T11:29:27Z", "digest": "sha1:RAFBW6MF6FVV4QKNIW36IKMB3POX5GHB", "length": 12667, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News 200 crores for underground power connection रत्नागिरी, रायगडमध्ये भूमिगत वीज जोडणीसाठी २०० कोटींचा प्रस्ताव | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरी, रायगडमध्ये भूमिगत वीज जोडणीसाठी २०० कोटींचा प्रस्ताव\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nमुंबई - चक्रीवादळप्रवण क्षेत्रातील रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत समुद्र किनारपट्टीवरील गावांमध्ये भूमिगत वीजजोडणी देण्यासाठी २०० कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. या चक्रीवादळप्रवण क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्याही समावेशाबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवू, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.\nमुंबई - चक्रीवादळप्रवण क्षेत्रातील रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत समुद्र किनारपट्टीवरील गावांमध्ये भूमिगत वीजजोडणी ���ेण्यासाठी २०० कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. या चक्रीवादळप्रवण क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्याही समावेशाबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवू, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.\nअलिबाग तालुक्‍यातील नवेदर नवेगाव ग्रामपंचायत हद्दीतील महावितरण कंपनीच्या एलटी वायर जीर्ण झाल्याबाबतचा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, की हे काम कंत्राटदाराकडून केले जात नाही. त्याला अजून २० दिवसांची मुदत देऊनही काम सुरू न झाल्यास त्याच्याकडून काम काढून घेण्यात येईल. राज्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत राज्यातील सर्व कामे २०१९ पर्यंत पूर्ण केली जातील. राज्यात ३० वर्षांपूर्वीच्या वीजवाहिन्या, खांबांची दुरुस्ती तसेच आधुनिकीकरणासाठी पाच हजार कोटींची आवश्‍यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात येणार आहे. या वेळी चर्चेत सदस्य एकनाथ खडसे, वैभव नाईक यांनी भाग घेतला.\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nपुणे शहरात नीचांकी तापमान\nपुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्य�� प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-girl-court-106063", "date_download": "2018-11-17T11:40:20Z", "digest": "sha1:NYSBYRHHHA3EBC66Q7NOPTJPJQVP2R6D", "length": 12174, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news girl court पीडित मुलीची चौकशी केल्याने कोर्टाची नाराजी | eSakal", "raw_content": "\nपीडित मुलीची चौकशी केल्याने कोर्टाची नाराजी\nगुरुवार, 29 मार्च 2018\nमुंबई - अंधेरीतील आंतरराष्ट्रीय शाळेमधील अत्याचार झालेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला आणि तिच्या पालकांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावणाऱ्या अंधेरी पोलिसांवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांना कायद्याची माहिती नाही का, असा सवाल न्यायालयाने केला.\nमुंबई - अंधेरीतील आंतरराष्ट्रीय शाळेमधील अत्याचार झालेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला आणि तिच्या पालकांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावणाऱ्या अंधेरी पोलिसांवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांना कायद्याची माहिती नाही का, असा सवाल न्यायालयाने केला.\nअल्पवयीन बालकांच्या लैंगिक छळाबाबत केलेल्या तक्रारींमध्ये पोलिसांनी पीडित, त्यांचे पालक आणि साक्षीदारांना पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यास पॉस्को (बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा) कायद्यानुसार मनाई आहे; मात्र तरीही अंधेरी पोलिसांनी मुलीला आणि तिच्या पालकांना पोलिस ठाण्यात वारंवार चौकशीसाठी बोलावल्याचे याचिकाकर्त्यांनी बुधवारी (ता. 28) न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या निदर्शनास आणले. पोलिस असे कसे करू शकतात, त्यांना कायद्याची माहिती नाही का, असे प्रश्‍न न्यायालयाने उपस्थित केले. अशाप्रकारे काम होत असेल, तर तक्रारदार किंवा पीडित फिर्यादीसाठी पुढे येणार नाहीत, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. फ्रेंचचा नागरिक असलेल्या विश्‍वस्ताविरुद्ध पीडितेच्या आईसह अन्य पालकांनी याचिका केली आहे.\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nपरभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित\nपरभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-crime-news-452972-2/", "date_download": "2018-11-17T11:14:20Z", "digest": "sha1:GILKUAJ4RMB6OZKEFRBRF422BHHJW5LA", "length": 11321, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्यापाऱ्याला आठ लाखांना लुटले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nव्यापाऱ्याला आठ लाखांना लुटले\nनगर-औरंगाबाद रोडवर सिनेस्टाईलने रंगला लुटीचा थरार\nलूट सिनेस्टाईलने लक्ष ठेवून\nचोरांनी ही लूट करताना व्यापाऱ्यावर लक्ष ठेवले आहे. त्यामुळेच त्यांना ही चोरी शक्‍य झाली आहे. नगर-औरंगाबाद महामार्गावर ही लूट सिनेस्टाईलने झाली आहे. चोरांनी व्यापाऱ्याला लुटायचे ठिकाण अगोदर निश्‍चित केले होते. त्यामुळेच एवढी मोठी लूट करणे चोरांना शक्‍य झाले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.\nनगर – शेवगावच्या व्यापाऱ्याने नगरमधून घेतलेले कापसाचे पेमेंट नगर-औरंगाबाद महामार्गावर चौघा चोरांनी लुटले. चोरांनी ही चोरी सिनेस्टाईलने लक्ष ठेवून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. व्यापाऱ्याचे सुमारे 8 लाख 45 रुपये 700 रुपये चोरांनी लुटून नेले. व्यापारी समीर वसंत दसपुते (वय 30, रा. बोधेगाव) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी चौघा चोरांविरोधात लुटीचा गुन्हा नोंदविला आहे.\nव्यापारी समीर दसपुते व त्याचा मित्र रवींद्र शेळके हे नगरमध्ये कापसाचे पेमेंट घेण्यासाठी आले होते. ख्रिस्तगल्लीतून चेतन श्री नेटवर्क यांच्याकडून त्यांनी पेमेंट घेतले. दसपुते आण शेळके हे पेमेंट घेऊन मोटारीने बोधेगावकडे जाण्यासाठी नगर-औरंगाबाद महामार्गाने प्रवास करू लागले. दसपुते हे मोटारीने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या पाठलाग एक मोटार करत होती. त्यात चौघे जण होते. इमामपूर येथील मोकाकटे वस्तीजवळ या चौघा चोरांनी त्यांची मोटार दसपुते व शेळके यांच्या मोटारीला आडवी घातली. मोटार आडवी घालताच दसपुते आणि शेळके यांच्या दिशेने चौघा चोरांनी धाव घेतली. शेळके यांना चाकू लावून दसपुते यांना चोरांनी घेरले. मोटारीची काच फोडून झडती घेतली.\nमोटारीच्या मागील सिटावर ठेवलेली बॅग चोरांनी उचलून त्याची तपासणी केली. या बॅगमध्ये रक्कम आणि हिशोबाची वही होती. चोरांनी ती ताब्यात घेऊन पळ काढला. या दरम्यान, चोरांच्या मोटारीचा क्रमांक दसपुते आणि शेळके यांनी टिपला. पोलिसांनी त्याची दखल घेतली असून, त्यानुसार चोरांचा तपास सुरू केला आहे. चोरांनी ही लूट लक्ष ठेवून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. एमआयडीसी पोलीस खबऱ्यांकडून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपंतप्रधानांच्या या घोषणामुळे होणार उद्योजकांना नफा\nNext articleजामखेडमध्ये एकता दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद\nपरवानाधारक शस्त्र जमा करण्यासाठी हालचाली\nतपास अधिकारी अजय कदम यांना तात्काळ हटवा\nश्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक रणसंग्राम: औटींच्या कुरुक्षेत्रात भाऊबंदकीमुळे राजकीय खडाखडी रंगणार \nमराठा आरक्षणाच्या मंत्रीमंडळ उपसमिती सदस्यपदी पालकमंत्री प्रा. शिंदे\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८: दलबदलूंची होणार दमछाक\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८: भारिप एमआयएम एकत्र महापालिका निवडणूक लढविणार\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nडेव्हलपमेंट प्लॅन राबवावा महापालिका हद्दीमध्ये पुरेशा रूंद रस्त्याचा अभाव, पार्किंगच्या जागांचा अभाव, वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा अभाव आणि विविध सार्वजनिक खेळाची मैदाने, मोठमोठी उद्याने, सार्वजनिक...\nनगरकर बोलू लागले… ‘अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रूंदी खुंटली’\nनगरकर बोलू लागले… मूलभूत प्रश्‍न “जैसे थे’च\nनगरकर बोलू लागले…’मतदार अजूनही अस्थिरच\nनगरकर बोलू लागले… ‘शहरात खड्ड्यांचे साम्राज्य’\n#MeToo : नाना पाटेकरांचे महिला आयोगाच्या नोटीसला लेखी उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/avadhoot-gupte-debut-monkey-baat/", "date_download": "2018-11-17T11:04:42Z", "digest": "sha1:AY2N5NTFGNHKTZHFURKLJTDG257NKYEK", "length": 8932, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अवधूत गुप्तेचे ‘मंकी बात’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअवधूत गुप्तेचे ‘मंकी बात’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण\nवेब टीम- ख्यातनाम गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते हे नाव सर्वांनाच परिचयाचे आहे. पारंपरिक संगीताला आधुनिक संगीताची जोड देऊन त्यांनी बनवलेली अनेक गाणी महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. संगीतक्षेत्रात आपले एक वेगळे वलय निर्माण केल्यानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शनातही आपला स्वतंत्र ठसा उमटविला. असा हा अष्टपैलू कलाकार निष्ठा प्रॉडक्शन्स निर्मित ‘मंकी बात’ या धमाल बालचित्रपटातून अभिनयात पदार्पण करणार आहेत.\n‘मंकी बात’ या चित्रपटाबद्दल बोलताना अवधूत गुप्ते म्हणाले की, पहिला म्युझिक अल्बम केल्यानंतर मला अनेक दिग्दर्शकांनी अभिनय करण्याविषयी विचारले होते, मात्र मी तो आपला प्रांत नाही असे सांगत त्यांना टाळले होते. ‘मंकी बात’चे दिग्दर्शक विजू माने हे माझे जवळचे मित्र. त्यांनी मला जेव्हा अभिनयासंबंधी विचारणा केली असता, मी नेहमीप्रमाणेच टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर जेव्हा त्यांनी मला कथा ऐकवली तेव्हा मी क्षणार्धात होकार दिला. अभिनेता म्हणून हा माझा पहिला चित्रपट तर आहेच, पण मी जी भूमिका साकारली ती नक्कीच सर्वांसाठी सरप्राईझ असणार आहे. नेहमीपेक्षा काही वेगळे करण्याचा माझा स्वभाव चित्रपटातही दिसेल याची काळजी दिग्दर्शक विजू माने यांनी घेतल्याचेही अवधूत गुप्तेने नमूद केले.\n‘मंकी बात’ चित्रपटाचे दिग्दर्शन मराठीतील प्रथितयश दिग्दर्शक विजू माने यांनी केले आहे. आकाश पेंढारकर आणि विनोद सातव हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून चित्रपटाची निर्मिती विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू, विजू माने यांनी केली आहे. चित्रपटाचे संवाद आणि गाणी संदीप खरे यांनी लिहिली असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केली आहेत. असा हा धमाल विनोदी बालचित्रपट येत्या १८ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिका��्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/it-companies-will-apply-new-rules-28693", "date_download": "2018-11-17T11:52:22Z", "digest": "sha1:CP6RFSBTMXO75H7ZFKBRMT7PKKFNSEBD", "length": 14657, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "IT companies will apply the new rules आयटी कंपन्यांना नवी नियमावली लागू करणार | eSakal", "raw_content": "\nआयटी कंपन्यांना नवी नियमावली लागू करणार\nगुरुवार, 2 फेब्रुवारी 2017\nपुणे - हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत अभियंता तरुणीचा खून झाल्यानंतर आयटी कंपन्यांतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.\nदरम्यान, आयटी कंपन्यांतील अंतर्गत सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याबाबत नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. त्यापैकी योग्य सूचना स्वीकारून आयटी कंपन्यांना नवी नियमावली लागू करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी बुधवारी दिली.\nपुणे - हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत अभियंता तरुणीचा खून झाल्यानंतर आयटी कंपन्यांतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.\nदरम्यान, आयटी कंपन्यांतील अंतर्गत सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याबाबत नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. त्यापैकी योग्य सूचना स्वीकारून आयटी कंपन्यांना नवी नियमावली लागू करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी बुधवारी दिली.\nकंपनीतील वरिष्ठांनी रविवारी रसिला ओपी (वय २४, रा. केरळ) या तरुणीला एकटीलाच कामावर बोलावले होते. त्या वेळी तेथील सुरक्षारक्षक भाबेन सैकिया (वय २७, मूळ रा. आसाम) याने तिचा केबलने गळा आवळून खून केला होता. या घटनेमुळे आयटी कंपनीतील महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. शहर पोलिसांनी या पूर्वीही आयटी कंपन्यांना महिलांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या; परंतु या घटनेनंतर आयटी कंपन्यांनी त्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीत रविवारी सुटी असूनही एकट्या महिला कर्मचाऱ्यालाच कामावर का बोलावण्यात आले, यासह विविध प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत.\nया संदर्भात पोलिस आयुक्‍त शुक्‍ला म्हणाल्या, ‘‘ही घटना कंपनीच्या आवारात घडली आहे. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली असून, तपास सुरू आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आयटी कंपनीतील महिलांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्या सूचनांबाबत विचार करून येत्या दोन-तीन दिवसांत आयटी कंपन्यांना नवीन नियमावली लागू करण्यात येईल.’’\nटेरियर सिक्‍युरिटी सर्व्हिसेसविरुद्ध लवकरच गुन्हा\nहिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीमध्ये टेरियर सिक्‍युरिटी सर्व्हिसेसमार्फत सुरक्षारक्षक पुरविण्यात आले आहेत. ही सिक्‍युरिटी एजन्सी बंगळूर येथील आहे. या एजन्सीने परवान्याचे नूतनीकरण केलेले नव्हते. तसेच, परवान्याच्या नूतनीकरणासाठी मुदतीत आवश्‍यक कागदपत्रे सादर केली नसल्याचे समोर आले आहे. या एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सह आयुक्‍त सुनील रामानंद यांनी दिली.\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसका��� इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6929", "date_download": "2018-11-17T11:35:50Z", "digest": "sha1:SOBJ3UWEADF233NFRU7SPWQSP6GB4GBA", "length": 50027, "nlines": 443, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मेंदूतला विनोद | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nलहानपणापासून मला विनोद का आवडत होता, हे सांगणे कठीण आहे. पण साधारण चार-पाच वर्षांचा असल्यापासून मला विनोद कळत होता आणि करताही येत होता, एवढे आठवते. त्यावेळची एक आठवण म्हणजे, घरातले सगळे, एकदा साठवणाच्या डब्याला रंग लावत बसले होते. मी बाजूलाच खेळत होतो आणि अचानक, 'डबे अगदी रंगात आलेत वाटतं', अशी टिप्पणी केली होती. त्यावर सगळेच मनापासून हसले होते.\nबहुधा, या स्वभावामुळेच मला पुढे, विनोदी साहित्य, विनोदी नाटके आणि लॉरेल्-हार्डी, चार्ली चॅप्लिन आणि 'टॉम अँड जेरी'चे चित्रपट फार आवडू लागले. कॉलेजच्या दिवसांत तर मी, दादा कोंडक्यांच्या 'विच्छा...'च्या प्रेमातच पडलो होतो. घरी जेव्हा टीव्ही आला तेव्हा कार्यक्रम अगदी मोजकेच असायचे. त्यातील बबन प्रभू आणि याकुब सईदचा जो काही आचरटपणा चालायचा तो कधीच आवडला नाही. पण बऱ्याच हिंदी मालिका मात्र आवडायला लागल्या. 'देख भाई देख', ओम पुरीचे 'कक्काजी कहीं', मोहन गोखलेचे 'मिस्टर योगी', ह्या मालिका आवर्जून बघायचो. 'ये जो है जिंदगी' मधल्या सतीश शहा, स्वरूप संपत आणि शफी इनामदारनेही मजा आणली होती. आता म्हातारपणीसुद्धा, बाथरुमला जाऊन आल्यावर, सतीश शहाचे ते 'व्हाट अ रिलीफ' शब्दशः आठवतं. नंतर पंकज कपूर 'करमचंद' बनून आला आणि 'जबान संभाल के', 'ऑफिस-ऑफिस'च्या द्वारे लक्षात राहिला. मराठीत त्या वेळेस फार काही विनोदी नव्हते. तसे 'गजरा'चे कार्यक्रम व्हायचे, पण ते सगळेच काही चांगले नसायचे. पुलंचे एकपात्री वाचन मात्र चुकवायचो नाही. 'श्वेतांबरा' ही पहिली मराठी मालिका काही विनोदी नव्हती, पण मालिका संपल्यावर शेवटचा भाग म्हणून सर्व कलाकार, दिग्दर्शक यांचा मिळून जो एक 'अहो रुपम्, अहो ध्वनिम्' कार्यक्रम झाला तो खूपच विनोदी होता. वय वाढत गेले तसतसा चोखंदळपणा वाढत गेला.\nकाही काळ��नंतर घरात रंगीत संच आला, अनेक बेसुमार वाहिन्या आल्या आणि सगळंच बदलून गेलं. हिंदीमध्ये कपिल शर्मा अवतरला आणि विनोदाची व्याख्याच बदलून गेली. स्त्रीचे रूप घेतलेले, कमीतकमी एक पुरुष पात्र विनोदासाठी आवश्यक ठरले. मोलावर हसणेकरी मागवले गेले. त्या हसणाऱ्या प्रेक्षकांतही आपल्या सातमजली हसण्याने उठून दिसणारा सिद्धू आला. तो इतका हसायचा की आपल्याला विनोद कळतच नाही, असा न्यूनगंड यायला सुरुवात झाली. जाड म्हणजे अगदी गलेलठ्ठ व्यक्तींच्या पोटापाण्याचाही प्रश्न सुटला. भारती सिंग नावाच्या महाजाड मुलीने भलतीच लोकप्रियता मिळवली. तिचे बहुतेक विनोद हे अत्यंत घिसेपिटे असायचे आणि स्वतःच्या जाडेपणावर असायचे.\nतिचा फक्त एकच किस्सा मला हसवून गेला होता. तिचा म्हणे, एअर होस्टेसच्या नोकरीचा पहिला दिवस असतो आणि एका प्रवाशाला खोकल्याची सारखी उबळ येत असते. तिची सिनियर तिला औषध द्यायला सांगते. ही औषध देऊन येते. त्यानंतर प्रवासी उबळ दाबून धरत असतो. सिनियर विचारते की तू काय औषध दिलंस त्यावर ही उत्तरते की त्याला जुलाबाच्या गोळ्या दिल्या. बघ, तो आता खोकायला पण घाबरतोय त्यावर ही उत्तरते की त्याला जुलाबाच्या गोळ्या दिल्या. बघ, तो आता खोकायला पण घाबरतोय तर असले तिचे विनोद\nहिंदीत अशा प्रकारांना उत्तेजन मिळाल्यावर मराठीवाले मागे कसे राहणार मराठीतल्या प्रत्येक वाहिनीवरही 'फू बाई फू', 'कॉमेडी एक्सप्रेस', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' वगैरे शो चालू झाले. त्यातून एक नवीन विनोदी नट-नट्यांची फौजच जन्माला आली. त्यांना शोभेसे परीक्षकही तयार झाले. ते सगळे शहाणे आणि अतिशहाणे परीक्षक इतके हसायला लागले की सुमार दर्जाच्या नट-नट्यांनाही मोठे स्फुरण चढले. जाडेपणा, अंगविक्षेप आणि एंट्रीलाच नाचत येणे, हे बाय डिफॉल्ट होऊन बसले. या सगळ्यावर मी टीका आणि नाराजी व्यक्त करत होतोच. पण घरोघरी सुजाण, सुशिक्षित आणि उच्च दर्जाचे लेखन एकेकाळी वाचलेले प्रौढ प्रेक्षकही हसू लागले आणि माझा आत्मविश्वास डळमळला. हे सगळेही एवढे बेफाम हसत आहेत त्याअर्थी मलाच वयानुसार विनोद कळेनासा झालाय, असे वाटू लागले. त्याची खात्री करून घेण्यासाठी मी मेंदूच्या यच्चयावत तपासण्या करून घेतल्या. डॉक्टरांनी गंभीर मुद्रेने सांगितले की माझ्या डोक्यातले विनोदग्रहण केंद्र नष्ट झाले आहे. माझा विश्वास बसेना. मी घरी येऊन पुलंच्या सीडी लावल्या. त्या ऐकूनही हसू येईना. पुलंना आऊटडेटेड वा ओव्हररेटेड म्हणण्याचे धैर्य नव्हते माझ्यांत मराठीतल्या प्रत्येक वाहिनीवरही 'फू बाई फू', 'कॉमेडी एक्सप्रेस', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' वगैरे शो चालू झाले. त्यातून एक नवीन विनोदी नट-नट्यांची फौजच जन्माला आली. त्यांना शोभेसे परीक्षकही तयार झाले. ते सगळे शहाणे आणि अतिशहाणे परीक्षक इतके हसायला लागले की सुमार दर्जाच्या नट-नट्यांनाही मोठे स्फुरण चढले. जाडेपणा, अंगविक्षेप आणि एंट्रीलाच नाचत येणे, हे बाय डिफॉल्ट होऊन बसले. या सगळ्यावर मी टीका आणि नाराजी व्यक्त करत होतोच. पण घरोघरी सुजाण, सुशिक्षित आणि उच्च दर्जाचे लेखन एकेकाळी वाचलेले प्रौढ प्रेक्षकही हसू लागले आणि माझा आत्मविश्वास डळमळला. हे सगळेही एवढे बेफाम हसत आहेत त्याअर्थी मलाच वयानुसार विनोद कळेनासा झालाय, असे वाटू लागले. त्याची खात्री करून घेण्यासाठी मी मेंदूच्या यच्चयावत तपासण्या करून घेतल्या. डॉक्टरांनी गंभीर मुद्रेने सांगितले की माझ्या डोक्यातले विनोदग्रहण केंद्र नष्ट झाले आहे. माझा विश्वास बसेना. मी घरी येऊन पुलंच्या सीडी लावल्या. त्या ऐकूनही हसू येईना. पुलंना आऊटडेटेड वा ओव्हररेटेड म्हणण्याचे धैर्य नव्हते माझ्यांत निष्कर्ष स्पष्ट होता. मीच आऊट झालो होतो. वयाच्या फक्त साठाव्या वर्षी माझी अशी अवस्था झाली होती.\nतेवढ्यात एक आशेचा किरण दिसला. माझ्याहूनही वयाने ज्येष्ठ आणि साहित्यिक मित्राने सांगितले की, 'चला हवा येऊ द्या' नावाचा एक उत्तम दर्जाचा कार्यक्रम सुरू झाला आहे, तो पहा. मी हा शो पहायला सुरवात केली. त्यातले कलाकार तर पट्टीचे इरसाल होते. पण माझी, 'खुलता कळी खुलेना, म्यिटले तस्सेचि वोठ', ही अवस्था काही बदलेना. मला तरी, ती 'कपिल' च्या शो ची भ्रष्ट नक्कलच वाटत होती. आता काय करावे अॅलोपथीचे दरवाजेतर बंद झाले होते.\nशेवटी, एका आप्ताच्या सल्ल्याने, एका तज्ज्ञाच्या भेटीस गेलो. हे तज्ज्ञ विज्ञानातले उच्चविद्याविभूषित होते. तरीही विज्ञानातला फोलपणा जाणवला म्हणून की काय, अध्यात्माच्या मार्गाला लागले होते. प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक कोंदणात कसे बसवायचे, यात त्यांचा हातखंडा होता. त्यांचा शिष्यपरिवार त्यांना स्वामी म्हणे. शिष्यांच्या मते, स्वामींजवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तर होते. येताना त्यांनी मला सर्व मेडिकल रिपोर्ट्सही आणायला सांगितले होते. त्याप्रमाणे, जय्यत तयारीनिशी ठरलेल्या वेळेला गेलो. त्यांनी मला अगदी वेळेवर आत घेतले. त्यांच्या दिवाणखान्यातले वातावरण प्रसन्न होते. स्वतः स्वामी अगदी साध्या पांढऱ्या कपड्यांत होते. कुठेही उदबत्त्या लावलेल्या नव्हत्या. माझ्याबरोबरच्या शिष्याने त्यांच्यासमोर डोके ठेवून नमस्कार केला. मी नुसताच लांबून नमस्कार केला. त्यावर ते हसून म्हणाले,\" हे आपल्यातले दिसत नाहीत. काही हरकत नाही. काय प्रॉब्लेम आहे तुमचा\" मी, एकीकडे बोलत असताना त्यांनी हात पुढे केला. मी सगळे मेडिकल रिपोर्ट्स त्यांना दिले. माझे सगळे रिपोर्ट्स त्यांनी अगदी मन लावून वाचले. अचानक ते ध्यानस्थ झाले. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले. ते प्रसन्न हसले आणि म्हणाले,\n पण असे कधी, कोणी मला म्हणाले नाहीये, आत्तापर्यंत.\"\n\"इथे दिसतोय ना मला स्पष्ट\", माझा एमआरआय समोर नाचवीत ते म्हणाले.\n\", मी अविश्वासाने विचारले.\n\"आम्हाला दिसतो. तुमचा अहंकार हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. अहंकार स्वतःला कधीच दिसत नाही. पण दुसऱ्याला बरोबर दिसतो. मी तुम्हाला काही सोपे प्रश्न विचारतो, त्याचे प्रामाणिक उत्तर द्या. हे विनोदी कार्यक्रम पाहताना मधूनमधून तुम्ही स्वतःशीच, 'हुं:' असा तुच्छतापूर्वक उद्गार काढता नं\n\"हो, काढतो, कारण मला ते अत्यंत फालतू वाटत असते, त्यामुळे ते उत्स्फूर्तपणे तोंडातून येतेच\n हाच तुमचा अहंकार आहे. आणि अशाच समविचारी लोकांमध्ये तुम्ही कंपू करून राहात असाल, तर तो आणखीनच वाढीस लागतो. विनोद सामान्य असला तरी काय झालं कोणीही विनोद केलेला नसतानाही, तुम्ही सकाळी हास्यक्लबात जाऊन सातमजली हसताच नं कोणीही विनोद केलेला नसतानाही, तुम्ही सकाळी हास्यक्लबात जाऊन सातमजली हसताच नं तसंच समजून इथेही हसायचं. कारण हसण्यामुळे स्ट्रेस रिलीज होतो.\"\n\"अहो, पण पूर्वीच्या थोर लेखकांनी केलेल्या विनोदांनी आमचा स्ट्रेस तर रिलीज व्हायचाच, आणि निखळ आनंदही मिळायचा.\"\n\"तुम्हाला विनोदाचं, करुण कथांचे आणि एकुणांत सगळ्याचंच अजीर्ण झाले आहे. आणि त्यातच हा मूळचा अहंकार वाढीस लागलाय.\"\n\"मग, यावर उपाय काय\n\"नास्तिकपणा हे अहंकाराचे मूळ आहे. तो सोडून द्या. भगवंताच्या चरणी लीन व्हा. नामस्मरण करा. त्यामुळे तुमच्या मनातली निगेटिव्हिटी कमी होईल आणि पॉझिटिव्ह विचार डोक्यांत येतील. तुम्ही मेंदूवरची पुस्तके वाचलीच असतील ना त्यांत जे लिहिले आहे की, मेंदूत सतत नव्या जोडण्या होत असतात. जुन्या मोडल्या जातात. नामस्मरणाने हेच होतं. तुमच्या जुन्या जोडण्या नष्ट होतात. त्याजागी, सकारात्मक विचारांनी, नवीन जोडण्या होतात. एका प्रकारे, तुमच्या मेंदूतला सगळा कचरा, अडगळ दूर होते, मन स्वच्छ होते. मनातील सगळे पूर्वग्रह दूर होतात. बघाच तुम्ही. एकदा नामस्मरणाची सवय लागली ना की, हे सगळे जग सुंदर वाटू लागेल. साध्या विनोदालाही खदाखदा हसणाऱ्या लहान मुलासारखे, तुमचे मन निरागस होईल. मी तुम्हाला कसलेही धार्मिक कर्मकांड सांगणार नाही. फक्त नामस्मरण करा आणि महिन्यानंतर या. हसत हसत याल.\"\nत्यांचे शिष्य भारावून गेले होते. इतका वेळ मांडी घालून बसल्यामुळे, माझे मात्र फक्त पाय भारावले होते. जडावलेल्या पायांनी, पण माझ्या अहंकाराला कुरवाळत मी घरी परतलो.\nघरी आल्यावर बराच विचार केला. पण अजून हे ठरत नाही की, नामस्मरण करून मेंदू धुवून काढावा की जे चालले आहे, तोच उत्तम विनोद, असे मनाला बजावून, प्रत्येक विनोदाला परीक्षकांपेक्षाही जास्त हसावे\nविनोदी लेख नसून प्रामाणिक\nविनोदी लेख नसून प्रामाणिक कबुली आहे.\nहवा येऊ द्या मधली श्रेया बुगडे ही कलाकारांच्या नकला फार छान करते. विशेष सइ ताम्हणकरची.\nसाबळेचेही राज ठाकरे,बाबा पवार,नागनाथ मंजुळे फार छान होते. बाकी साडी नेसलेले इतर तिघे हे त्या मालिकांतल्या स्त्री कलाकारांना खिजवण्यासाठीच आहेत.\nदिवाळी अंकाचे लेख जसजसे येत गेले, तसतसा मी अस्वस्थ होऊ लागलो. आदुबाळ, बॅटमन आणि इतरांचे सुंदर लेख व कथा वाचून, आपण साहित्यिक नाहीच, याची जाणीव झाली. हा लेख विनोदी नाहीच, ही आचरटबाबांची टिपण्णी अगदी माझ्या मनांतलीच आहे. याचबरोबर, दिवसेंदिवस, आपण काळाच्या मागे पडलेले, एक किरकिरे म्हातारबुवा झालो आहोत, या आधीच स्वत:बद्दल काढलेल्या निष्कर्षाला पुष्टीच मिळाली.\nसर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार. पण त्यातही विशेष आवडलेली प्रतिक्रिया, घाटपांडे सरांची आहे. 'हुं:' म्हणून कुठल्याही गोष्टीला, फडतुसांच्या फडताळांत भिरकावून देण्याच्या माझ्या मिजासखोर वृत्तीला दाखवलेला तो आरसा आहे, असे मी मानतो, त्याबद्दल मी त्यांचा शतश: आभारी आहे.\nतुमचा हा प्रतिसाद वाचल्यावर\nतुमचा हा प्रतिसाद वाचल्यावर तुमचा अहंकार फुललेला नसून तो कोमे���लेला आहे असंच म्हणावंसं वाटतं. लहानपणी जे विनोदी वाटलं ते आता 'हं, ठीक आहे' असं वाटणं हे वयाबरोबर आपली बुद्धी आणि अपेक्षाही वाढल्याचं लक्षण आहे हे लक्षात ठेवा. मग 'वर्हाड चाललंय लंडनला'मधल्या हरभर्याप्रमाणे तुमचा अहंकारही टरारून वर येईल. 'टवाळा आवडे विनोद' असं समर्थांनी म्हटलं आहे, पण खरं तर 'बालका आवडे (बालिश) विनोद' असं म्हणायला हवं. निरागसत, बाल्य हरवून सिनिक बनणं ही अकारण शोकांतिका मानली जाते. माझ्या मते दुधाचे दात गळून खरे दात येणं चांगलंच.\nलेखाला पाच तारे देतो आहे.\nदिवसेंदिवस, आपण काळाच्या मागे पडलेले, एक किरकिरे म्हातारबुवा झालो आहोत\nही भावना ('मौत और टट्टी'प्रमाणे) कोणालाही, कोठेही आणि कधीही येऊ शकते. आणि त्यात काहीही गैर नाही.\nटाइम्स हॅव चेंज्ड, टाइम्स विल कीप ऑन चेंजिंग; कालप्रवाहपतित होऊन काय वाटेल ते बदल स्वीकारायचे, की 'O tempora o mores' म्हणून 'ठेविले अनन्ते तैसेचि'१, 'जैसे थे' (अ)स्वस्थ राहायचे (की अधलेमधले कोठलेतरी टोक गाठायचे) हा ज्याचातिचा प्रश्न\nतूर्तास, (१) आपल्या भावनेशी आम्ही सहानुभूत आहोत, आणि (२) To thine own self be true, एवढेच सुचवून आम्ही खाली बसतो. (बाकी दुनिया गेली तेल लावत\n- (फेलो अकाली वृद्ध२) 'न'वी बाजू.\n१ बोले तो, 'अनन्ता'च्या अस्तित्वावर आपला विश्वास असेल, तर. अन्यथा, ही ष्टेप ऑप्शनल आहे.\n२ तूर्तास वय वर्षे ५२.\nहे मस्त आहे तिरसिंगराव..\nहे मस्त आहे तिरसिंगराव..\nसंपूर्ण लेख म्हणजे तिरशिंगरावांची सही आहे. मालिकांची टिंगल केल्ये का स्वतःची, हे ठरवता येत नाही.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nस्वतःची टिंगल करण्याच्या मिषाने मालिकांची टिंगल केलीय (किंवा व्हाइसे व्हर्सा) असे काहीसे म्हणता यावे काय\n(प्रतिसादांप्रमाणे लेखांना श्रेणी देण्याची सुविधा नाही; एकाहून अधिक श्रेण्या देण्याची तर नाहीच नाही. तूर्तास लेखास पंचतारांकित केले आहे.)\nएकूण सगळंच व्यर्थ आहे, अशा छापाचे विनोद मला आवडतात. मालिका रटाळ, त्या बघणारे लोक काय विचार करत असतील हे समजत नाही, ते समजत नाही म्हणून स्वतःबद्दलच शंका घेणं; आणि या सगळ्यात किरकीर करण्यापेक्षा विनोदी वृत्ती हे सगळं वाचून मला मजा आली.\nतक्रार एकच, तिरशिंगराव फार लिहीत नाहीत.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nलेख आवडला. आपल्याकडून पाच\nलेख आवडला. आपल्याकडून पाच तारे लागू.\nविनोद हे प्रकरण हे इतकं सार्वकालिक आणि वैश्विक आहे की तो आवडणं किंवा विविध प्रमाणात नि स्वरूपात आवडणं हे खाण्यापिण्याइतकं मूलभूत आणि त्यामुळे चित्रविचित्र आणि विविधरंगी शक्यतांनी भरलेलं आहे असं वाटतं.\nप्रत्येक व्यक्तीला, ती ती व्यक्ती पौगंडावसस्थेपासून ते तिशीपर्यंत असेपर्यंत अनुभवलेला विनोद अधिक आवडतो असं माझं एक ढोबळ निरीक्षण आहे. आपल्याआधीचा काळ unsophisticated वाटतो, आपल्यानंतरचा काळ उथळ किंवा बटबटीत वाटतो. (इथे \"आपल्या आधी/नंतर\" मधे हाच उपरोल्लेखित पंधराएक वर्षांचा काळ अभिप्रेत आहे. ) अर्थात हे सरसकट खरं नाहीच. प्रस्तुत लेखातच त्या अपवादांचे दाखले सापडतील.\nसाहित्य कला आदि अनेक गोष्टींप्रमाणेच विनोदाच्या बाबतही, तो पचायला सोपा, एकंदर मूल्यव्यवस्थेला धक्का न लावणारा असला तर त्याची स्वीकारार्हता वाढते. त्यामुळे ब्लॅक कॉमेडी, सेक्स कॉमेडी, राजकीय व्यंग यांचा अ‍ॅक्सेप्टन्स हा सामाजिक विसंगतींवरच्या विनोदापेक्षा कमी वाटतो. अर्थात हे सर्व आडाखे निसरडे आहेत. अपवादभूत अनेक गोष्टी सापडू शकतील.\nतोच मुद्दा भेदक/हिंसक विनोदाचा. राजकीय प्रतिस्पर्ध्यावर केलेलं व्यंग बहुतांशी क्रूर आणि हिंसक ठरू शकतं. अत्रे आणि ठाकरे ही आपल्याकडची दोन चटकन आठवणारी उदाहरणं. हेही शंभर टक्के खरं नाही. अमेरिकेतले लेट नाईट शोज् - जॉन ऑलिव्हर प्रामुख्याने - अतिशय दर्जेदार असा राजकीय विनोद सादर करतात. तीच गोष्ट चाळीसेक वर्षांपूर्वी आलेल्या \"यस मिनिस्टर\"ची.\nमध्यमवर्ग हा विनोदाच्या सामाजिक अभिसरणाचा मुख्य ग्राहक-वाहक-संप्रेरक ठरतो असंही (आणखी) एक ढोबळ विधान करावं वाटतं. कष्टकरी समाजाचा विनोद रासवट, प्रसंगी शिव्यांनी युक्त, लैंगिकतेच्या उघडउघड निर्देशवजा असू शकतो. मध्यमवर्गीयांचा विनोदही त्यांच्या मूल्यव्यवस्थेसारखाच म्हण्टलं तर नेमस्त आणि म्हण्टलं तर नेभळट असा. अतिश्रीमंत वर्गाच्या विनोदाच्या संकल्पनांबद्दल प्रस्तुत प्रतिसादक त्याच्या अनुभूतीच्या अभावामुळे त्रिकाल-अज्ञ आहे.\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nकबुली आवडली. तिरशिंगराव तुम्ही माँटी पायथन वापरून पहा .. कदाचित आवडतील\nराघा आणि मुसु ह्यांच्या प्रतिसादाला +१\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nआपल्याला तर लेख आवडला ब्वॉ\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nप्रांजळपणे विनोद आवडत नाहीत\nप्रांजळपणे विनोद आवडत ना��ीत किंवा समजत नाहीत अथवा यावर हसायला येत नाही हे सांगणारे थोडेच.\nपण आपण दुसऱ्यांना विनोदाच्या तरवारीखाली कापायचे पण त्यांनी आपली टर उडवली की भडकायचे हे काही लोक पाहिले आहेत. त्यात दोन नेतेही आहेत.\nलेख आवडला. तिमा, तुम्हाला सू\nलेख आवडला. तिमा, तुम्हाला सू टाऊन्सएन्ड या लेखिकेचा विनोद आवडेल असं वाटतंय.\n- \"ग्रोईंग पेन्स ऑफ एड्रिअन मोल\"\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nएकेकाळी 'असा मी असामी' वाचून मी जितकं हसलेलो तितकं परत काहीही वाचताना हसल्याचं आठवत नाही. काही अपवाद आहेत जे नेमके आत्ता आठवत नाहीत. कॉमेडी नाईट्स, फू बाई फू, हवा येऊ द्या ह्यांतला विनोद अत्यंत सुमार आहे. सर्व व्हॉट्सॅप जोक अतिशय रटाळ असतात. गुड ओल्ड रेसिस्ट, सेक्सिस्ट जोक मात्र बेष्ट होते, आणि त्यांतला विनोद कधी कमी होणं शक्य नाही.\nह्या स्टेजला असताना मला 'रसेल पीटर्स' मिळाला. परत एकदा गडाबडा लोळेपर्यंत हसलो. भारतात इस्ट इंडिया कॉमेडीचा 'अझीम बनाटवाला'ही उत्तम जोक करतो. साधारण सगळे विनोदवीर अंती रास्वसंघ, भाजप, मोदी-मोदीचंच तुणतुणं वाजत बसल्याने अस्सल सप्तरंगी विनोदाची धारच निघून गेलेली आहे, असे नमूद करावेसे वाटते.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nमध्ये तुमचा विनोद चांगला फुलायला लागला होता पण एकदम (ऊजाला मधून) तिमीरात ढकलून दिलेलं आठवलं. तोडलात तुम्ही तिमीराचा न्यूनगंड\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nनव्याने ऐसीवर दाखल होऊन मी ऐसपैस हातपाय पसरले त्यात माझा तडाखा (सकारण ) अनेकांना बसला. अनेकांच्या बाबतीतलं माझं फर्स्ट इंप्रेशन वाईट होतं (उदा. अनंत_यात्री) पण आता सहप्रवासी हळूहळू ओळखीचे होऊ लागलेत.\nसध्या तातडीचा उपाय सही पुसली आहे\nहा हा हा ...\nतुमच्याकडून असा प्रतिसाद येण्याची अजिबात अपेक्षा नव्हती.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमला काय माहीत तुम्ही मनावर घ्याल. पण मला चला हवा येऊ द्या चे सो काॅल्ड पुचाट विनोद कधीकधी आवडतातच.\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nमाझ्या मेदूला 'खास रे' हे 'हवा येऊ द्या' इतकंच अल्पजीवी / उठवळ वाटलं. तुमचं काय मत \nतुमच्या लेखांतला प्रांजळपणा नेहमीच फार आवडत आला आहे.\nहा लेखही तुमची सेल्फी असावी असा आहे. अजोंनी सेल्फीसाठी प्रा��जली हा शब्द सुचवला होता तो इथे चपखल ठरतो\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nलेख आणि राघांचा प्रतिसाद आवडला.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/8440-pm-hoists-flag-at-red-fort-on-75th-anniversary-of-azad-hind-government", "date_download": "2018-11-17T11:21:05Z", "digest": "sha1:CQU4QMOVCHODQL727OKKPQMKZNTOONI3", "length": 6460, "nlines": 137, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नेताजींच्या नावाने जवानांना दरवर्षी पुरस्कार देणार - पंतप्रधान - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनेताजींच्या नावाने जवानांना दरवर्षी पुरस्कार देणार - पंतप्रधान\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, नवी दिल्ली\t 21 October 2018\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारला 75 वर्ष झाल्या निमित्त 21 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्यात आला.\nवेगवेगळ्या राज्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली.\nबचाव कार्यादरम्यान इतरांचे प्राण वाचवणाऱ्या जवानांना दरवर्षी 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.\nनवी दिल्लीत राष्���्रीय पोलीस स्मारकाचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.\nपाकिस्तानला भारताचं जशाच तसं उत्तर\nजम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारतीय जवानांकडून लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nडोकलाममध्ये अजुनही 53 भारतीय सैनिक असल्याचा चीनचा दावा\nपंतप्रधान मोदींनी देशभरातील तरुणांशी साधला संवाद \n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवादी घाबरले\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-tur-procurement-status-usmanabad-maharashtra-8656", "date_download": "2018-11-17T11:49:39Z", "digest": "sha1:KOTDAIGSE3WP76H5VRDBW3PFEPCKHSQC", "length": 14368, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, tur procurement status, usmanabad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउस्मानाबादमधील बारा हजारांवर शेतकऱ्यांची तूर खरेदी\nउस्मानाबादमधील बारा हजारांवर शेतकऱ्यांची तूर खरेदी\nसोमवार, 28 मे 2018\nउस्मानाबाद : जिल्ह्यात वाढीव मुदत संपेपर्यंत १२ हजार ९८० शेतकऱ्यांच्या तुरीची हमीभावाने खरेदी केली गेली. एकूण १ लाख ६० हजार क्‍विंटल तूर खरेदी केली गेली असून, जवळपास ५० टक्‍के चुकारे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nउस्मानाबाद : जिल्ह्यात वाढीव मुदत संपेपर्यंत १२ हजार ९८० शेतकऱ्यांच्या तुरीची हमीभावाने खरेदी केली गेली. एकूण १ लाख ६० हजार क्‍विंटल तूर खरेदी केली गेली असून, जवळपास ५० टक्‍के चुकारे बाकी ���सल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nउस्मानाबाद जिल्ह्यात शासनाने हमी दराने तुरीची खरेदी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती. या प्रक्रियेत सहभागी होत १७ हजार ९०८ शेतकऱ्यांनी तुरीच्या हमी दराने खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी १५ हजार ७१४ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले होते. एसएमएस पाठविलेल्या शेतकऱ्यांपैकी दिलेल्या\nमुदतीत केवळ १२ हजार ९८० शेतकऱ्यांच्या १ लाख ६० हजार क्‍विंटल तुरीची हमी दराने खरेदी करणे यंत्रणेला शक्‍य झाले.\nखरेदी केलेल्या तुरीपैकी जवळपास ५० टक्‍के चुकारे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसएमएस मिळूनही २७३४ शेतकऱ्यांच्या तुरीची हमी दराने खरेदी करणे शक्‍य झाले नाही. शिवाय २ हजार १९४ शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरही एसएमएसची वाट पाहावी लागली; परंतु मुदत संपल्यानंतरही एसएमएस मिळाला नाही. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी केलेल्या मात्र एसएमएस न मिळालेल्या किंवा एसएमएस मिळूनही तुरीची खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी केली जाणार का, खरेदी केली तर त्यांचे चुकारे शेतकऱ्यांना किमान पेरणीपूर्वी मिळणार का हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त��रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/cherry-amol-bavdekar/", "date_download": "2018-11-17T11:17:11Z", "digest": "sha1:OWE33WFQKBH3IDT6VYJJRZHPUFIIAP26", "length": 22428, "nlines": 267, "source_domain": "www.saamana.com", "title": "चेरी अमोल बावडेकर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूं���ा ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nअमोल बावडेकरांची लेक चेरी. अत्यंत लाडावलेली आणि तितकीच आपल्या संपूर्ण कुटुंबाची अत्यंत काळजी घेणारी…\nमित्रांनो, मी कधी लेख लिहू शकेन असं मला बापजन्मातसुद्धा वाटलं नव्हतं. कारण मला माझ्या नाव-ऍड्रेसव्यतिरिक्त काहीही लिहिता यायचं नाही. पण ‘जिवलग’ या लेखनमालेच्या निमित्ताने आणि ‘सामना’ ‘फुलोरा’च्या प्रोत्साहन, विश्वास, जबाबदारी या सगळ्याच बाजूंमुळे प्रयत्न करतोय.\nखरं तर मला डोडोविषयी जे प्रेम आहे त्याचं बीज कुठे तरी अमोलच्या घरात रुतलं असावं. कारण अमोलच्या आधी त्याचे वडील उत्तम गायक सुहास बावडेकर हे माझे मित्र होते. मी आणि गुरू ठाकूर सतत त्यांच्यासोबत असायचो. त्यावेळी त्यांच्याकडे रोजा नावाची पॉमेरियन जातीची कुत्री होती. ती आणि सुहास बावडेकर म्हणजे जणू एक दुजे के लिए फिल्म होती. मग अमोलचं प्रेरणाशी लग्न झालं. अमोलला मुलींची फार आवड. पण त्याला अद्वैत नावाचा गोंडस मुलगा झाला. मग त्याला बहीण मिरवायला हवी म्हणून मग ल्हासा ऍप्सो जातीची ‘चेरी’ घरात आली.\nएक सांगू, माझ्या डोडोची चेरी आई आहे… आणि डोडोसुद्धा माझी बायको पल्लवी हिच्या हट्टापायी घरात आलाय… आणि मग काय तो आमचा आणि आम्ही सगळेच त्याचे झालो.\nखरं म्हणजे चेरी अद्वैतला आवडते. त्याचा हट्ट आहे या सबबीवर घरात आली. कारण प्रेरणाच्या घरी म्हणजे माहेरी डॉबरमॅन आहे. तेव्हा घरी कुत्रा असल्यावर माणूस कसा एंगेज्ड होतो हे प्रेरणाला चांगलं ठाऊक आहे.\nअमोल म्हणतो, मुलींमध्ये असणारे सर्व गुण चेरीमध्ये ठासून भरलेले आहेत. म्हणजे प्रेमळ, नखरेल, मिजासखोर, मुडी इत्यादी इत्यादी… म्हणजे तिचा मूड असेल तरच ती फोटो काढू देते. नाहीतर उठून दुसरीकडे निघून जाते. आता बोला.\nअमोलच्या म्हणण्यानुसार त्याच्याकडे पाहुणे आले आणि त्यांच्या उठबसच्या गडबडीत चेरीकडे दुर्लक्ष झालं तर ती रुसते आणि विरुद्ध दिशेला तोंड करून बसते. मग याची धावाधाव… माफी मागणं… आणि मग नॉर्मल झाली की विजयी मुद्रेने पाहुण्यांसमोर येऊन बसते. तो म्हणतो, ल्हासा ऍप्सो या जातीच्या कुत्र्यांना जरा जास्त सांभाळावं लागतं. ही खूप केसाळ असल्याने त्यांची खूप निगा राखावी लागते. रोज केस विंचरणं, नियमित शाम्पू, तिचा परफ्यूम, अगदी मुलींच्या वरताण… तो म्हणतो, तिला सांभाळताना एखाद्या मुलीच्या बापाला जे सुख मिळतं तेच फिलिंग मला येतं.\nतो म्हणतो, चेरीला शिळं अन्न चालत नाही. एकटीनं जेवणं चालत नाही. दुर्लक्ष केलेलं चालत नाही. आंबा फक्त हापूसच लागतो… काय नि काय…\nअमोल म्हणतो, चेरीची खेळायची ठरावीक जागा अशी नाहीय. ती जे काही आपल्यासमोर आणेल ते फेकणे हा तिचा आवडता खेळ. कोणी उशिरा घरी आलं की त्याची वाट बघ�� दरवाजात बसणं… अद्वैत आजारी असला तर सतत शेपटी हलवत त्याच्याभोवती फिरणं. मी दौऱयावर निघालो की उदास तोंड करून बॅग भरेपर्यंत बाजूला बसणं… सगळंच अजब पण लाघवी.\nतो म्हणतो, रात्र झाली की, जेवणं झाली की घाईघाईत बेडरूममध्ये शिरून आमच्या उशीवर मान टाकते. मग उरलेल्या उशीवर आम्ही झोपतो. सकाळचे ६ वाजले हे घडय़ाळ न बघता तिला कसं कळतं देवास ठाऊक… अमोल म्हणाला, एकदा बोट भाजलं होतं तर रात्रभर चाटून अगदी नॉर्मल केलं तिनं… एकदा पाय फ्रॅक्चर झाला होता तेव्हा मला त्रास होऊ नये म्हणून जवळसुद्धा फिरकली नव्हती. हे निष्पाप मन देवाने फक्त प्राण्यांनाच दिलं असावं ना…\nअमोल म्हणतो, माझी मुलगी ‘चेरी अमोल बावडेकर’ हिला माणसाएवढं आयुष्य देवाने द्यावं एवढीच इच्छा…\nमाणसाचं मन कसं असतं ना… ज्याच्यावर जीव एकदा बसला की मरेपर्यंत सुटत नाही. म्हणूनच कदाचित आपण त्याला ‘माझा जिवलग’ असं म्हणतो ना… आणि ज्याला ज्याला त्याचा खरा जिवलग सापडलाय त्याच्यासारखा गर्भश्रीमंत माणूस या जगात तरी नाही. माझ्या आणि अमोलच्या या ‘चेरीमय’ गप्पांची सांगता त्याच्या सुंदर गाण्याने झाली. ‘मुस्कुराने की वजह तुम हो… गुनगुनाने की वजह तुम हो…’\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलनागपूरची संत्री दुबईला निघाली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | प��णे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/sealdah-ajmer-express-derails-near-kanpur-two-killed-and-26-injured-23254", "date_download": "2018-11-17T11:44:19Z", "digest": "sha1:CNDURNS6ALMFMIDLZNQBOQ6L2YOHONJE", "length": 12180, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sealdah-Ajmer Express derails near Kanpur: two killed and 26 injured कानपूरजवळ रेल्वेचे 15 डबे घसरले; दोन ठार | eSakal", "raw_content": "\nकानपूरजवळ रेल्वेचे 15 डबे घसरले; दोन ठार\nबुधवार, 28 डिसेंबर 2016\nकेंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विट करत सांगितले, की मी स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. जखमींना सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे.\nकानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ आज (बुधवार) पहाटे अजमेर-सियालदाह एक्स्प्रेसचे 15 डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून, 26 जखमी झाले आहेत.\nरेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरपासून 70 किमी अंतरावर असलेल्या रुरा येथे आज पहाटे कानपूर-सेलदाह एक्स्प्रेस (रेल्वे नं. 12987) 15 डबे रुळावरून घसरले. पहाटे साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nया अपघातामुळे इटवाह आणि कानपूर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. घसरलेले डबे रुळावरून हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पोलिस व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना योग्य ती मदत पोचविण्यात येत आहे. कानपूरमधील वैद्यकीय पथक घटनास्थळी पोचले आहे. इटवाह मार्गावरील वाहतूक तुंडला मार्गे वळविण्यात आली आहे.\nकेंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विट करत सांगितले, की मी स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. जखमींना सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे.\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/35430?page=1", "date_download": "2018-11-17T10:49:26Z", "digest": "sha1:U5ZU57U6W6YOLMIAZ4NPNNZ44ZYQZ4NH", "length": 30095, "nlines": 255, "source_domain": "www.maayboli.com", "title": "४-१० वर्षाच्या मुलांचे कॉमन आजार, दुखणी आणि त्यावर उपाय | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /४-१० वर्षाच्या मुलांचे कॉमन आजार, दुखणी आणि त्यावर उपाय\n४-१० वर्षाच्या मुलांचे कॉमन आजार, दुखणी आणि त्यावर उपाय\n४-१० वर्षाच्या लहान मुलांची कॉमन बारिकसारीक आजारपण, दुखणी, जखमा इ इ बाबत अनुभव आणि त्यावर सहज उपलब्ध असलेले घरगुती उपचार -\nलहान मुलांना काही झाले अगदी खरचटले, पाय मुरगळला किंवा सर्दी पडसे झाले तरी आम्हा पालकांचा जी�� अर्धा होतो. मुलांना डॉक्टरकडे नेणे महत्वाचे आहेच पण कधी कधी बारिकसारीक गोष्टींसाठी डॉक्टरकडे नेण्याची आवश्यकता नसते किंवा अवेळी जेव्हा डॉक्टर / केमिस्ट उपलब्ध नसतिल अश्या वेळेस काही घरगुती उपायांनी तात्पुरता थोडा आराम मिळु शकतो. काही उपाय जे मोठ्यांना लागु होतात ते लहान मुलांना चालतिलचं असे नाही किंवा लहान मुलं ते करु शकतिल असे नाही जसे वाफारा घेणे, गुळण्या करणे इ इ . मग अश्या वेळेस काय करावे घरच्या घरी पटकन काय द्यावे\nउदाहरणार्थ, रात्रीची वेळ, पोट अचानक बिघडले.. २-३ वेळेस शी/ओकारी झाली ... डॉक्टर सकाळपर्यंत भेटणार नाहित....मग काय करावे बोट भाजले.... बर्नॉल ची युज बाय डेट एक्पायर झालिये... काय करावे\nअश्या परिस्थितीत आपणच कधी कधी जरा गोंधळलेलो असतो आणि मग घरगुती उपाय पटकन सुचत पण नाहीत. मग इकडे धाव घ्यावी लागते कारण मायबोलीवर लग्गेच मदत मिळेल याची खात्री असते आणि ती मिळतेच. अर्धा जीव तिथेच भांड्यात पडतो. इथल्या सर्वांचा आधार वाटतो\nम्हणून या धाग्यावर असे घरगुती उपचार नोट करुन ठेऊ जे, वेळ न येवो, पण कधी लागलेच तर उपयोगात आणता येतिल.\nहो चालतो ना.. फक्त मोठ्याना\nहो चालतो ना.. फक्त मोठ्याना जरा २-३ दिवस रोज लावावे लागेल\nपावसाळ्यात सर्दी होवू नये\nपावसाळ्यात सर्दी होवू नये म्हणून\nएक वाटी खोबरेल तेलात ३-४ चमचे निलगिरीचे तेल घालावे. थोडेसे तेल रोज रात्री झोपताना मुलांच्या छातीला आणि पाठीला लावावे. चोळू नये.\nवाटीभर तेल १५-२० दिवस पुरते.\n चांगली माहिती गोळा झलिये की इथे\nसगळ्यांचे खुप खुप आभार\nअजुन काही आठवले तर नक्की भर घला...\nदात पडल्यावर रक्त लगेच थांबावे, जास्त दुखु होऊ नये या साठी काय करता येइल आजच एका मैत्रिणीने हा प्र्श्न विचारलान. तिच्या मुलीचा दात अगदी हलतोय आणि पडण्याच्या बेतात आहे.. पहिलाच दात पडतोय त्यामुळे लेक आणि आई दोघींनाही टेन्शन आलय टूथ फेअरी येणार हे आमिष दाखवलेले आहेच\nअगं, दात पडल्यावर मुलं इतकी\nअगं, दात पडल्यावर मुलं इतकी एक्साईट होतात की रक्त, थोडं दुखणं त्यांना जाणवतच नाही.\nआमच्याकडची टुथ फेअरी तर त्या रात्री यायला विसरुनच गेली होती. दुसर्‍या रात्री आली बिचारी एक डॉलर घेऊन.\nदुसर्‍या रात्री आली बिचारी एक\nदुसर्‍या रात्री आली बिचारी एक डॉलर घेऊन.>>> आमच्याकडे तर दुसर्‍या दातालाच आली.\nलहान मुलांच्या motion sickness (गाडी लागणे) यासाठ�� काही सांगु शकाल का (औषधांवर सल्ले नको आहेत. कृपया.)\nसकाळच्या शाळेसाठी बसमध्ये बसल्यावर मुलीला उलट्यांचा त्रास होतो. सकाळचे दूध देणे बंद केले आहे, पण मग तिला बारा वाजेपर्यंत उपाशी नाही ठेवता येत. शाळेत पोचल्यावर डबा खायला परवानगी मागीतली आहे. ती मिळेलच. मुलीला अजून लवकर उठवून खायला देणे शक्य नाही. बस सकाळी आठ वाजता येते.\nदुधाने प्रचंड त्रास होतो असे लक्षात आले आहे. (हेच शाळा दुपारी असताना होत नाही. ती दूधच काय, व्यवस्थित पोळी भाजी जेऊन शाळेत जाते. तीच बस. तोच प्रवास. काही होत नाही. आता दुर्दैवाने दुपारच्या शाळेचा पर्याय उपलब्ध नाही.)\nरैना, माझ्या लेकीला असाच\nरैना, माझ्या लेकीला असाच त्रास होता..आम्हाला वाटायचे दुध नकोय म्हणुन नखरे करतेय पण तिच्या डॉक्टरने सांगितले GERD बेबिजना असा त्रास होउ शकतो. तिला तान्ही असतांना अ‍ॅसिड रिफ्लक्सचा थोडा त्रास होता. मग काही आठवडे तिला दुपारी/रात्री दुध द्यायचे आणी सकाळी चिझ, ग्रनोला बार, तुप साखर पोळीचा रोल असे काहेतरी आवडीचे देत होते आणी रोज रात्री जेवण नियमीत ७ वाजता. ४-६ महिन्यात कमी झाला हा त्रास.\nसकाळी नुसते दूध न देता\nसकाळी नुसते दूध न देता काहीतरी सॉलीड पदार्थ खायला देऊन बघ.\nसर्व ह्या वयोगटातील मुले असणार्‍या आयांसाठी: ही एक मस्त साईट सापडली. जरूर बघा.\nमाझ्या ६ वर्षाच्या मुलीला\nमाझ्या ६ वर्षाच्या मुलीला सारखे पोटात बेंबीच्या आजुबाजुला दुखते. दरवेळेस डॉ. इन्फेक्शन आहे सांगतात. पण कशामुळे हे असे होत असेल कोणी सांगेल का\nतसेच खाण्यापीण्यात काय काय देत जाउ रोज तिला म्हणजे तिची प्रतिकार शक्ती वाढेल आणि हा पोटदुखीचा त्रास थांबेल तिला वरचेवर सर्दी खोकला आणि कान दुखणे हे पण होत असते. त्रास व्हायला लागला की डॉची ओषधे असतातच पण मला असे वाटते की तिची प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे हे होत असेल का तिला वरचेवर सर्दी खोकला आणि कान दुखणे हे पण होत असते. त्रास व्हायला लागला की डॉची ओषधे असतातच पण मला असे वाटते की तिची प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे हे होत असेल का ह्यावर मला प्लिज घरगुती उपाय सांगा जेणेकरुन हे सगळे थांबेल अथवा हा त्रास कमी होइल. पोटदुखी तर कायमच आहे.\nमला तिचा आहार सुधरवायचा आहे. मी मालती कारवार चे पुस्तक पण वाचते आहे पण मला तुमचा सल्ला हवा आहे.\nमाझा एक वेगळाच प्रश्न :\nमाझा एक वेगळाच प्रश्न : माझ्���ा मुलाच्या तळहातात २ वेळा पेन्सील च टोक शिरल. दोन्ही वेळा रडारड, ओरडाआरडा करुन त्यानी ते काढून घेतल. दोन्ही वेळा ४ दिवस लागले ते करायला. काही दुसरी युक्ती किंवा उपाय आहे का पुन्हा अस झाल तर\nनिर्मयी तुम्ही पेडीचा सल्ला\nनिर्मयी तुम्ही पेडीचा सल्ला नक्की घ्या तथापि,\nजंत आहेत का ते विचारा त्याचे साधे औषध मिळते.\nजनरल प्रतिकारशक्तीसाठी च्यवन प्राश देतात. पण मला त्याचा काहीच अनुभव नाही. विचारून करा.\nकायम सर्दी खोकला इत्यादी व बारीक प्रवृत्ती यासाठी पूर्वी टॉन्सिल्स चे ऑपरेशन करत. पण ती जुनी पद्धत झाली सध्या काय करतात माहीत नाही. विचारून घ्या डॉक्टरास.\nपोट दुखी म्हणजे पचन बरोबर आहे का फायबर दिले गेले पाहिजे. फार गोड, मैद्याचे पदार्थ जसे केक्स व कुकीज जास्त देऊ नका. फळे, भाज्या, शेंगा, देशी स्वच्छ आहाराने फरक पडेल. चॉकलेट्स, फरसाण, बिस्किटे, बर्गर्स पिज्जा, कोक इत्यादी कमीत कमी द्या. क्रॉनिक प्रॉब्लेम असेल तर एकदा संपूर्ण चेकप करून घ्या म्हणजे टेन्शन नको. पाणी फिल्टर्ड, उकळूनच द्या म्हणजे इन्फेक्षनचे चान्सेस कमी होतील. जेवायच्या आधी हात हँडवॉश ने धुण्याची सवय लावावी. घरी पेटस असल्यास किंवा कलरिंग वगैरे केल्यावर हात नीट धुवावेत. व मगच जेवावे. मटार व गाजराचे सूप, उत्तम प्रतीची फळे( ज्यूस नव्हे) तिला खायला द्या. पालक पराठा, दही,\nवगैरे ताजे अन्न द्या. फ्रोजन/ रीहीटेड अन्न यामुळेही पोट दुखू शकते. अर्धे कच्चे गडबडीत खात असेल तरीही त्रास होतो.\nजनरल इम्युनिटीसाठी अ‍ॅलर्जीज नाहीत ना ते बघून घ्या. महत्त्वाचे म्हणजे तिच्याशी गोड व संयम राखून बोलून तिला इतर काही मानसिक त्रास, शाळेत/ पाळणाघरात काही कोणी त्रास देत नाही ना ते नक्की करून घ्या.\nकधी कधी काही होत नसताना मुले आईचे लक्ष वेधण्यासाठी अशी काही सबब देतात. नक्की काय त्रास आहे ते त्यांना व्यक्त करता येत नाही. ( काळजी करू नका, घ्या )\nनिर्मयी,कुमारी आसव पण चांगले\nनिर्मयी,कुमारी आसव पण चांगले औषध आहे पण आयुर्वेदिक डॉ च्या सल्ल्याने द्या.\nहो पुर्वा कुमारी आसव चे\nहो पुर्वा कुमारी आसव चे माझ्या लक्षातच नाही आले. विचारुन करीन मी सुरु तिला. थँक्स पुर्वा आणि अश्वीनीमामी.\nअश्वीनीमामी क्रॉनिक प्रॉब्लेम म्हणजे काय\nकोणी मुलांना सर्दी पडश्यासाठी\nकोणी मुलांना सर्दी पडश्यासाठी kali mur आणि Hyland's Sniffles and snizzes ही औषधे दिली ��हेत का\nकालच इथे एका काकूंकडून Kali Mur चे खूप कौतुक ऐकले.त्या त्यांच्या मुलांना लहानपणापासून हे औषध देतात आणि त्यांना चांगला गुण येतो.मी पहिल्यांदाच ऐकले हे नाव.अजून कोणाला ह्या औषधांचा अनुभव आहे का\nपूर्वा, आमच्या घरी देतात\nपूर्वा, आमच्या घरी देतात कालीमूर बिन्धास्त. आजोबांकडे साठा होता होमिओपथि व बाराक्षार वगैरे गोळ्यांचा. आईने आम्हाला दिले व दादा त्याच्या मुलाला देतो. मी नीलला फक्त हायलँडचे टिदिंगच्या गोळ्या दिल्यात. माझ्यामते काहीच हरकत नाही. साईडइफेक्ट तर नसतोच.\n बरं झालं सांगितलंस.आता शाळा सुरु होऊन एक आठवडा झाला तर लगेच आमच्याकडे सर्दीला सुरुवात झाली आहे.kali Mur आणून ठेवते मी आता.\nमाझ्या मुलीच्या पायात काहीतरी\nमाझ्या मुलीच्या पायात काहीतरी गेले आहे तर ते घरच्या घरी कसे काढता येइल काही सोपे उपाय आहेत का\nप्लकरने काढता येते का बघ.\nप्लकरने काढता येते का बघ.\nनीर्मयी, उशिरा उत्तर देत्येय\nउशिरा उत्तर देत्येय पण जर अजुन काही केले नसशिल तर काही करायच्या आधी एका कापसाच्या बोळ्याला गरम खोबरेल तेल लावुन ते ज्या ठिकाणी काहितरी गेले आहे त्यावर थोडावेळ बांधुन ठेव (पोटिस म्हणतात याला ). असे केल्याने तो भाग नरम होतो आणि जे काही गेले असेल ते काढने सोपे जाते.\nहोप जे काही असेल ते लेकीला त्रास न होता लवकर बाहेर निघो.\nधन्स लाजो..... मी आत्ताच\nधन्स लाजो..... मी आत्ताच लगेच करुन बघते.\nमाझ्या ३ वर्षाच्या मुलाला\nमाझ्या ३ वर्षाच्या मुलाला महिन्यातून एकदा तरी सर्दी खोकला होतोच, आता climate change मुळे हि असेल. त्याला होमिओपथी ची औषधे सुरु करण्याचा विचार आहे. तर हे लहान मुलांसाठी चांगले असते का त्याचे काही साइड इफेक्ट्स आहेत का त्याचे काही साइड इफेक्ट्स आहेत का आणि किती वेळ लागतो गुण येण्यासाठी आणि किती वेळ लागतो गुण येण्यासाठी जे कोणी होमिओपथी औषधे घेतात त्यांचा अनुभव कसा आहे\nअवंतिका मलाही लहानपणी सर्दी\nअवंतिका मलाही लहानपणी सर्दी कफाचा खूप त्रास व्हायचा... अजूनही होतो बर्‍याचदा.. पावसाळी हवा, एसी, फूल स्पीड फॅन... धूळीची अ‍ॅलर्जी... आईसक्रीम, काकडी, दही...\nमला होमिओ ट्रीटमेंट चालू होती २ वर्ष... त्रास जवळ जवळ बरा झालेला. पण हल्ली हल्ली पुन्हा चालू\nइम्युनिटी पॉवर कमी असेल तर हवेतील बदल लगेच बाधतो मुलांना. होमिओ ट्रिटमेंट द्यायला हरकत नाही. डॉक्टर मात्र खात्रीशीर हवे���. खाण्याची पथ्य कॉफी, शेंगदाणे, केळी टाळता आली तर बरे. आणि इम्युनिटी पॉवर ही वाढवण्यासाठी वेज, चिकन (होमिओ औषधांना पथ्य नसल्यास) सूप्स... हिरव्या भाज्या, सॅलड्स वगैरे देत जा जोडीला.\nडॉक्टर मात्र खात्रीशीर हवेत>> लालबाग - परेल एरिया मधील होमिओपथी डॉक्टर सुचवु शकाल का\nनाही गं माहीती मला..\nनाही गं माहीती मला..\nरच्याकने : अहो जाहो काय\nसर्दी खोकल्यातून व्हिजिंग किंवा इतर कॉम्प्लिकेशन्स होत नसतील तर काळजीचे कारण नाही असे आमचे पेडि म्हणायचे. होइल इम्युन.\nअनुमोदन. कन्येला वर्षाहुन जास्त दिवस सारखी सर्दी होती. बाकी तुणतुणीत असायची त्यामुळे मी काही दिले नाही. नंतर आपोआप बरी झाली ते झालीच.\nडॉक्टर चांगले असल्याची, त्यांचं निदान योग्य असल्याची खात्री करून मग अगदी खुशाल तुमच्या मुलाला होमियोपॅथीचे उपचार सुरू करा.\nमात्र हे पेशन्सचं काम आहे. त्वरित परिणाम मिळणार नाहीत.\nमाझा मुलगा अडीच-तीन वर्षांचा असताना त्याला रासायनिक कारखान्यांच्या प्रदुषणामुळे सतत खोकला व्हायचा. तेव्हा जवळपास दीड-दोन वर्षं आम्ही त्याला होमिओपॅथीची औषधं दिली होती. खूप उपयोग झाला होता. या वयोगटातली लहान मुलं होमिओपॅथीच्या गोड गोळ्या अगदी आवडीनं खातात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/girl-died-by-shooting-in-head-while-playing-with-revolver-5955560.html", "date_download": "2018-11-17T10:39:32Z", "digest": "sha1:NMHPNQNVYETHNW52R5Y326MVKDVGK3PR", "length": 10010, "nlines": 59, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Girl died by shooting in head while playing with Revolver | व्हिडिओ कॉल सुरू होता, नशीब आजमावण्यासाठी स्वतःवर रोखली रिव्हॉल्वर.. अन् कट झाला कॉल..", "raw_content": "\nव्हिडिओ कॉल सुरू होता, नशीब आजमावण्यासाठी स्वतःवर रोखली रिव्हॉल्वर.. अन् कट झाला कॉल..\nमैत्रिणीबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलताना केलेल्या गमतीमुळे 21 वर्षीय करिश्माने स्वतःचा जीव गमावला. गंमत करताना तिने चुकून स्व\nग्वाल्हेर - मैत्रिणीबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलताना केलेल्या गमतीमुळे 21 वर्षीय करिश्माने स्वतःचा जीव गमावला. गंमत करताना तिने चुकून स्वतःवर गोळी झाडून घेतली. 72 तास रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. ग्वाल्हेरच्या नारायण विहार कॉलनीमध्ये ही घटना घडली होती. करिश्माचे वडील निवृत्त सुभेदार होते. ते पत्नीबरोबर चित्रकूटला गेले होते. तर लष्करात असलेला त्यांचा मोठा मुलगाही सुटीवर घरी आलेला होता. पण त्यादिवशी तो इटावा मध्ये गेला होता. तर लहान मुलगा दहावीत शिकत होता. करिश्मा त्यादिवशी घरी एकटी होती.\n30 मिनिटांत घडले सर्व काही.. घरात खेळत होती लक-लक\n11.30 वाजता - करिश्मा घरात एकटी होती. चित्रकूटहून वडिलांनी फोन करून काय चाललंय ते विचारले. मुलाबाबत विचारले तेव्हा तिने सांगितले की, त्याने डबा नेलाच नाही तो घरी विसरला.\n11.45 वाजता - दिल्लीतील करिश्माची मैत्रीण नजमाचा तिला कॉल आला. त्यानंतर दोघी व्हिडिओ कॉलवर बोलू लागल्या. करिश्माच्या जवळ रिव्हॉल्वर ठेवलेली होती. मैत्रिणीने विचारले रिव्हॉल्वर का ठेवली आहे, तर करिश्मा म्हणाली लक-लक खेळत होते.\n11.50 वाजता : फोन कॉल सुरू अशताना करिश्माने स्वतःच्या डोक्यावर रिव्हॉल्वर ठेवली आणि म्हणाली एकच गोळी आहे, बघुया आज लक काम करते की नाही. नजमाने तिला अडवले तेवढ्यात नेटवर्क गेले आणि कॉल कट झाला. त्याचवेळी करिश्माने ट्रिगर दाबले होतो आणि गोळी चालली.\n12 वाजता : हनजमाने पुन्हा कॉल केला तर करिश्मा अडखळत तिला म्हणाली-यार गोळा चालली.. त्यानंतर फोन कट झाला. नजमाकडे तिच्या नातेवाईकांचा नंबर नव्हता. तिने पुन्हा पुन्हा करिश्माला फोन केले. मोबईलवर 17 मिस्ड कॉल होते.\nसशस्त्र सीमा दलात पहिल्या टप्प्यात झाली होती निवड.. मुलाखतीची तयारी करत होती\nकरिश्मा अभ्यासात हुशार होती. वडिलांची लाडकी होती. तिचे वडील काही दिवसांपूर्वी सैन्यातून निवृत्त झाले होते. मुलीने बीकॉमपर्यंत शिक्षण घेतले होते. तिला सीडीएसची तयारी करायची होती. करिश्माने एनसीसी सी - सर्टिफिकेट कोर्सही केला होता. तिने लष्करात अधिकारी व्हावे हे तिच्या वडिलांचे स्वप्न होते. एसएसबी (सशस्त्र सीमा दल) च्या पहिल्या टप्प्यात तिची निवडही झाली होती. इंटरव्ह्यू 1 डिसेंबरला होणार होता. त्याच्या तयारीसाठीच ती ग्वाल्हेरला आली होती.\nभावाला वाटले बाथरूममध्ये पडली\nअपघातानंतर करिश्माजवळ सर्वात आधी लष्करात असलेला तिचा मोठा भाऊ शिवम पोहोचला. ठरलेल्या वेळेच्या एक दिवस आधी तो ग्वाल्हेरला परतला होता. दुपारी 12.45 वाजता बराच वेळ दार वाजवूनही कोणी दार उघडले नाही तेव्हा तो मागच्या भिं���ीवरून घरात सिरला. आत करिश्मा लोटलेली त्याला दिसली. तिचे डोळे सुजले होते, बोलता येत नव्हते आणि डोक्यातून रक्त वाहत होते. शिवमला वाटले ती बाथरूममध्ये पडली असावी, तो आधी करिश्माला बिर्ला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तिला दाखल करून घेतले नाही. नंतर जेएएच हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन केले तेव्हा गोळी दिसली. पण तोपर्यंत 5 तास निघून गेले होते. बरेच रक्त वाहिले होते. त्यानंतर तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून ऑपरेशनद्वारे गोळी काढली. पण तरीही ती वाचू शकली नाही.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36849/by-subject/3/125", "date_download": "2018-11-17T11:54:09Z", "digest": "sha1:WCT7IRLPSXJE5NKVOMWDU74ZT3IUMKWO", "length": 3129, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अमरावती | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन /गुलमोहर - विनोदी लेखन विषयवार यादी /प्रांत/गाव /अमरावती\nआताशा मी.... वाहते पान रमेश भिडे 3 Jan 14 2017 - 7:47pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/52096", "date_download": "2018-11-17T11:43:10Z", "digest": "sha1:7DWGQF576T44JFZU5SZG2NUUMKD2CT25", "length": 12239, "nlines": 233, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रेहान - कव्हर पेज | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /नंदिनी यांचे रंगीबेरंगी पान /रेहान - कव्ह�� पेज\nरेहान - कव्हर पेज\nछायाचित्रः जिप्सी (योगेश जगताप) आणि नदीम शेख.\nकव्हर पेज डीझाईनः प्राजक्ता पटवे-पाटील.\nमायबोलीवर मी लिहिलेली मोरपिसे ही कादंबरी तुम्हाला नक्कीच आठवत असेल. तब्बल चार वर्षे लावली होती ती कादंबरी पूर्ण करायला. मात्र, इतक्या तुकड्या तुकड्यांतून लिहिताना कथानक भरकटलं होतं, परिणामी तेच कथानक व्यवस्थित मोट बांधून विस्तारित स्वरूपामध्ये लवकरच पुस्तकरूपाने प्रकाशित करत आहे.\nमायबोलीकरांनी कायमच माझ्या लेखनाला उत्तम प्रोत्साहन दिलेले आहे, आता या नवीन प्रकल्पासाठीदेखील असेच प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा.\n[मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर संपादित केला आहे : वेबमास्तर]\nनंदिनी यांचे रंगीबेरंगी पान\nजिप्सी, प्राजक्ता ग्रेट वर्क अभिनंदन...\nनंदिनी, जिप्सी आणि प्राजक्ता.... अभिनंदन\nनंदिनी , जिप्सी, प्राजक्ता...\nनंदिनी , जिप्सी, प्राजक्ता... हार्दिक अभि>>नंदन...\nफार छान आहे कव्हर. कादम्बरी\nफार छान आहे कव्हर. कादम्बरी तर वेधक आहेच. हार्दिक अभिनन्दन\nअरे वा नंदिनी अभिनंदन\nअरे वा नंदिनी अभिनंदन\nनन्दिनी मला आपले लिखाण नेहमीच\nनन्दिनी मला आपले लिखाण नेहमीच भावते....\nतुमचे लिखाण हे मला कायमच आयुष्यशी निगडीत वाटते....तुम्हाला मनापासून शुभेच्छा...\nप्राजक्ता आणि जिप्सी, कव्हरपेज मस्त आवडले. अभिनंदन\nवेळोवेळी अथवा प्रासंगिक निमित्ताने केलेले लिखाण ज्यावेळी पुस्तक रुपाने समोर येते त्यावेळी लेखक/लेखिका आणि हितचिंतकांना होणारा आनंद अवर्णनीय असाच असतो. प्राजक्ता/जिप्सी यांच्या सहकार्याने तयार झालेले कव्हर पेज अतिशय देखणे झाले आहे....कादंबरीही तशीच असणार यात शंका नाही.\nनंदिनी देसाई यांचे अभिनंदन.\nखरं सांगु. तुझ्या लेखनातुन जसा रेहान डोळ्यासमोर उभा रहायचा ना अगदी तस्साच हा पाठमोरा रेहान आहे.\n जिप्सी अन प्राजक्ताचे अभिनंदन.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-pomogranate-faces-phosphonic-acid-mrl-issue-6628", "date_download": "2018-11-17T11:52:40Z", "digest": "sha1:2QDQULPHPYTBHRRW4V244GKEUQ3U5HI7", "length": 20544, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, pomogranate faces Phosphonic acid MRL issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’ची उद्‌भवली समस्या\n‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’ची उद्‌भवली समस्या\nरविवार, 18 मार्च 2018\n‘असुरक्षित’ डाळिंब : भाग २\nपुणे : डाळिंब पिकात केवळ सातच लेबल क्लेम असण्याच्या समस्येबरोबर अाणखी एक आव्हान बागायतदारांपुढे उभे ठाकले आहे. यंदाच्या हंगामात फॉस्फोनिक अॅसिड या रसायनाचे अवशेष आढळून आल्याने निर्यातीसाठी ‘सॅंपल फेल’ झाल्याच्या समस्येला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. या रसायनाची कमाल अवशेष मर्यादा (एमआरएल) युरोपीय देशांकडून अत्यंत कमी म्हणजे दोन मिलिग्रॅम प्रति किलो निश्चित केल्याने त्याचे पालन करताना बागायतदारांची कसोटी पणास लागत आहे.\nतेलकट डाग रोग, थ्रिप्स, मर आदी विविध किडी-रोगांंमुळे हैराण झालेल्या अनेक डाळिंब बागायतदारांना बागेचे क्षेत्र कमी करण्याची वेळ उद्‌भवली. किडी-रोगांच्या कचाट्यातून बाग वाचविण्यासाठी तसेच फळाची निर्यातक्षम दर्जा मिळण्यासाठी विविध रसायनांचा वापर तर अनिवार्य आहे. त्याचवेळी मालात त्याचे अवशेषही आढळणार नाहीत अशीही काळजी घ्यायची दुहेरी कसरत त्यांना करावी लागत आहे.\nखुपसंगी (जि. सोलापूर) येथील प्रयोगशील डाळिंब बागायतदार अंकुश पडवळे म्हणाले, की डाळिंबात आढळणारी आणखी समस्या म्हणजे काही रसायनांच्या द्राक्षातील ‘एमआरएल’ जास्त आहेत. पण त्याच रसायनांच्या एमआरएल डाळिंबात मात्र अत्यंत कमी ठेवल्या आहेत. साहजिकच त्यांचे पालन करणे कठीण जात आहे. पावसाळी वातावरण दीर्घकाळ राहिले तर त्या काळात विविध कीडनाशके आम्हाला वापरावी लागतात. अशावेळी विविध रसायनांचे पर्याय न मिळाल्यास मालाची गुणवत्ता खराब होते. वेगळे काही रसायन वापरावे तर ‘सॅंपल फेल’ होण्याचा मोठा धोका आहे.\nयंदाच्या हंगामात फॉस्फोनिक ॲसिडच्या अवशेषांचा आढळ ही अनेक बागायतदारांसाठी समस्या ठरली आहे. याबाबत बोलताना राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालक डॉ. जोत्स्ना शर्मा म्हणाल्या, की डाळिंबात फॉस्फोनिक ॲसिड ‘एमआरएल’ पातळीपेक्षा आढळल्याची नवी समस्या आपल्याकडील प्र���ोगशाळांच्या माध्यमातून पुढे आली आहे. त्यामुळे संंबंधित बागायतदारांचा माल निर्यातीसाठी पुढे जाऊच शकलेला नाही. हे रसायन वापरल्यानंतर ५२ दिवसांनंतरही त्याचे अवशेष आढळत नसल्याचे एका प्रयोगशाळेचे म्हणणे आहे. तर, वापरानंतर ९० ते ९५ दिवसांनंतरही अवशेष आढळल्याचे अन्य प्रयोगशाळेचे म्हणणे आहे. अवशेषांचे निदान करण्याच्या त्यांच्या पद्धतीत काही तांत्रिक त्रुटी आहेत का ते तपासले पाहिजे.\nडॉ. शर्मा म्हणाल्या की काही कृषी रसायने हीच विघटनांच्या माध्यमातून फाॅस्फोनीक ॲसिडचा स्त्रोत आहेत. त्यादृष्टीने इथेफॉन हे वनस्पती वाढनियंत्रक तसेच ‘फोसेटील ए एल’ हे बुरशीनाशक या दोन रसायनांचा वापर केल्यास त्याद्वारे फॉस्फोनीक ॲसिडचा आढळ होऊ शकतो. काही डाळिंब उत्पादकांनी इथेफॉनचा वापर फळाचा रंग वाढवण्यासाठी काढणीच्या १५ दिवसांच्या आधी केल्याचे आढळले आहे. काही फवारणीद्वारे तर काही ड्रेंचीगद्वारे ते वापरतात. त्यामुळे या रसायनांचा वापर किती प्रमाणात, कशा प्रकारे व केव्हा केला आहे हे अभ्यासून मगच या समस्येची उकल करावी लागेल.\nफॉस्फोनिक ॲसिडचा स्त्रोत असलेल्या ‘फोसेटील ए एल’ या बुरशीनाशकाची एमआरएल द्राक्षात १०० मिलीग्रॅम प्रति किलो आहे. मात्र फॉस्फोनीक ॲसिडची एमआरएल डाळिंबात मात्र दोन मिलीग्रॅम एवढी कमी असल्याने ती पाळणे मोठे आव्हानाचे आहे. काही शेतकरी द्राक्ष व डाळिंब असे दुहेरी पीके घेतात. त्यामुळे द्राक्षातील एमआरएल त्यांनी डाळिंबात गृहीत धरली तर ही समस्या गंभीर होऊ शकते, असे डॉ. शर्मा म्हणाल्या.\nदहा शेतकऱ्यांच्या मालाचे नमुने फेल\nसोलापूर जिल्ह्यातील ग्रीन हॉरीजन शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक अमरजीत जगताप म्हणाले, की यंदा डाळिंबात ‘फॉस्फोनिक ॲसिड’ आढळल्याच्या अनेक घटना आढळल्या आहेत. यंदाच्या हंगामात आम्ही डाळिंबाचे पाच कंटेनर नेदरलॅंडला पाठवले. त्या वेळी कंपनीच्या ५५ सभासदांपैकी १० सभासदांच्या नमुन्यांमध्ये फॉस्फोनिक ॲसिडचे अवशेष स्थानिक प्रयोगशाळेत आढळले. त्यामुळे त्यांचा माल निर्यातीसाठी पुढे जाऊ शकला नाही. अपेडामार्फत आम्हाला दरवर्षी सुमारे १८४ रसायनांचे ‘चेकींग’ करण्यास सांगितले जाते. यंदाच्या वर्षी या रसायनांची संख्या दोनशेपर्यंत होती. यंदा फाॅस्फोनिक ॲसिडचे नाव त्यात प्रथमच आले आहे. फोसेटील ए एल, फॉस��फोरीक ॲसिड अशा विविध घटकांचा वापर बागायतदार फवारणी किंवा ठिबकद्वारे करतात. नेमकी कोणती रसायने वापरल्यामुळे ‘फॉस्फोनिक ॲसिड’चे अवशेष आढळून येतात हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.\nडाळ डाळिंब कसोटी test सोलापूर द्राक्ष घटना incidents\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://avliya.co.in/2015/01/page/2/?page_id_all=2", "date_download": "2018-11-17T10:35:33Z", "digest": "sha1:TXUPLN5RQVEI66HGS46OUCB23IR3PNL5", "length": 4457, "nlines": 68, "source_domain": "avliya.co.in", "title": "January | 2015 | Avliya | Page 2", "raw_content": "\nलिहिले जरी किती मी\nलिहिले जरी किती मी अतृप्तता सतावे संपृक्ततेत डुबकी नसणार वाल्मिकींची मकरंद- 51021060\n“तुझ लक्ष कुठे आहे रामा……..\nती दररोज सांजावलेल्या वेळी राग यमनची आठवण करुन देणारा सुगंध लावते आणि करवदलेल्या आवाजात सुरकुतलेली रामरक्षा म्हणते आणि थोड्यावेळाने विचारते “अरे मी रामरक्षा म्हटली का रे” मला फक्त एकच विचारायचय “तुझ लक्ष कुठे आहे रामा……..” मला फक्त एकच विचारायचय “तुझ लक्ष कुठे आहे रामा……..\nकितीक स्वप्न राहिली मनात या अधांतरी अजून यौवनातल्या, सरीवरी कधी सरी जरी वयात मी असे अल्याड ना पल्याड ही सुखात खेळते सवे तरी क्षणैक बाल्य ही अतृप्त चित्र नांदती सतावती पुन्हा उरी मधून येतसे तिचा, शहार जीव घेत ही तशीच आठवे मला, करात श्वास देत ती पुन्हा न भे More...\nघेऊन रोज कुबड्या आता जगावयाचे उरलोय मी कितीसा आता बघावयाचे नुकतीच पार केली जोमात मीच साठी म्हणतील लोक आता, होईल बुध्दी नाठी आपल्या परी दुजांना आता सहावयाचे येईल दंत कवळी आणि तसाच चश्मा नजरेत नातवांच्या असणार तो करिश्मा वचनात तिर्थरुपी आता उरावयाचे वाचावया More...\nकातरवेळी रंगला कात रक्त ओठात साकळले खुडले देठ, पदराचे काठ गहिवरले तो केवडा कृष्ण नभातला माळीलास तु कौमार्यात बावरली शेज गुलाबाची थिजला आसमंत तो आरसा लाजला करुनी श्रुंगार भाळीचे कुंकु ओघळले रक्तचंदनी देहात श्वासात विणला श्वास उस��ली रेशमी कुंतलाची वेणी हरवल More...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-caste-certificate-fraud-system-continues-6658", "date_download": "2018-11-17T11:54:28Z", "digest": "sha1:RKUOCRMT4BJFQGRJRQYNYFPFFS5DTEY7", "length": 18345, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, caste certificate fraud system continues | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजात प्रमाणपत्र पडताळणीतील बनवेगिरी कायम\nजात प्रमाणपत्र पडताळणीतील बनवेगिरी कायम\nसोमवार, 19 मार्च 2018\nराज्यभर ऑनलाइन प्रक्रिया अर्धवट, प्रमाणपत्रावर साधा होलोग्रामही नाही. पारदर्शकता, जलद कामाला अजूनही फाटा\nपुणे : बोगस जात प्रमाणपत्रे शोधण्यासाठी नियुक्त केलेल्या \"जात प्रमाणपत्र वैधता समित्या\" कमकुवत ठेवण्यात आल्या असून वैधताप्रमाणपत्रेदेखील बनावट वाटली जात असल्यामुळे राज्याच्या कृषी क्षेत्रातील हजारो विद्यार्थी अस्वस्थ आहेत.\n\"जात पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप ऑनलाइन केल्यामुळे राज्यातील समाज कल्याण विभागाच्या दफ्तर दिरंगाईत कोणताही बदल झालेला नाही. दलाली, गैरव्यवहारदेखील कमी झालेला नाही. राज्य शासनाने फक्त ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय केली आहे. मात्र, \"टेबलाखालील\" कार्यपद्धती कायम ठेवली आहे. देशात पासपोर्ट पटकन मिळतो पण जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी किंवा नोकरदाराचा छळ केला जातो, अशी प्रतिक्रिया एका कृषी पदवीधराने दिली.\nजात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महसूल विभागाच्या एका छळप्रक्रियेतून गेल्यानंतर छळाचा दुसरा टप्पा आदिवासी विकास विभाग किंवा समाजकल्याण विभागाच्या जात प्रमाणपत्र वैधता समित्यांच्या माध्यमातून सुरू होतो. राज्यभर आता प्रत्येक जिल्ह्यात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, पुरेसे मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा आणि ऑनलाइनची संपूर्ण प्रक्रिया न राबविल्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र वाटपात पारदर्शकता व गतिमानता आलेली नाही.\nराज्यात १९९७ पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी पुण्यात एकच उच्चस्तरीय समिती होती. त्यानंतर १९९५ मध्ये प्रत्येक महसूल विभागात विभागीय जात पडताळणी समिती तयार करण्यात आली. महसूल आयुक्त किंवा आयएएस दर्जाचा अधिकारीच या समितीचा अध्यक्ष असावा, अशी अट शासनाने ठेवली. मात्र, सुधारणेचादेखील काहीही उपयोग दफ्तर दिरंगाई कमी करण्यासाठी झाला नाही. \"बोगस जातीच्या दाखल्यांच्या आधारे पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये सर्रास प्रवेश मिळत असल्याचे उघड झाल्यामुळे राज्य शासन भानावर आले. त्यातून जात प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासाठी आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभाग यांनी स्वतंत्र समित्या तयार केल्या. मात्र, गोंधळ मिटला नाही. त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभागाची समिती आहे. तथापि, ऑनलाइन यंत्रणा मुद्दाम कमकुवत ठेवून अजूनही विद्यार्थ्यांचा छळ केला जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nजात पडताळणी प्रमाणपत्राला आला सोन्याचा भाव\nकोणत्याही निवडणुकीत, सरकारी नोकरीसाठी तसेच शैक्षणिक वाटचालीत नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. याशिवाय म्हाडाची घरे, सरकारी कोट्यातील पेट्रोलपंप, अनुसूचित जाती व जमातीमधील कायद्याच्या आधारे चालणारे दावे, आदिवासी शेतजमिनी अशा विविध कामांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे झाल्यामुळे या प्रमाणपत्राला आता सोन्याचा भाव आला आहे.\nबनावट पडताळणीपत्रानंतरही शासन सुस्त\nबारावीचा निकाल लागताच राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ८ ते १५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी येतात. याशिवाय पदवी, पदविका, विधी शिक्षण तसेच सीईटीच्या विविध परीक्षांनाही जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. प्रमाणपत्र वितरणाची पद्धत वेळखाऊ व संशयास्पद का ठेवली गेली, या प्रमाणपत्राला साधा होलोग्राम का लावला जात नाही, पुण्यात बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र वाटपाचे गुन्हे दाखल होऊनसुद्धा ऑनलाइन वितरण सुटसुटीत का होत नाही, असे सवाल कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत.\nकल्याण पासपोर्ट passport महसूल विभाग revenue department विकास समाजकल्याण सरकार government शिक्षण education कृषी शिक्षण\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक ���्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/author/intern_01/page/929/", "date_download": "2018-11-17T10:30:45Z", "digest": "sha1:XOKLOJRB52M7YJBYI2PXLRQH6WQEE5SS", "length": 19167, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "सामना | Saamana (सामना) | पृष्ठ 929", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nराज्यव्यापी आंदोलनाचा पहिला टप्पा; शिक्षक भारतीचे 25 मागण्यांचे निवेदन सादर\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\n9623 लेख 0 प्रतिक्रिया\nट्रम्प यांनी पूर्ण केली ११ वर्षाच्या मुलाची अनोखी इच्छा\n वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वेगळं रुप जगासमोर आलं आहे. ट्रम्प यांनी एका ११ वर्षीय मुलाची अशी इच्छा पूर्ण केलीय जी...\nनेपाळ माऊंट एव्हरेस्टची उंची मोजणार\n काठमांडू 'मूर्ती लहान पण किर्ती महान' असं आपण बऱ्याचदा बोलताना म्हणतो, असंच काहीसं आता नेपाळच्या बाबतीत म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. जगाच्या...\nपराठा खाल्ल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू\n दिल्ली दिल्लीतील रणहौला परिसरातल्या विकास नगरमध्ये शुक्रवारी सकाळी दीड वर्षाच्या विवानचा संशयास्पदरित्या घरात मृत्यू झाला. घरातल्यांनी लगेच त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. तिथून...\nपावसासाठी गावकऱ्यांनी परिधान केला अनोखा वेश\n भरतपुर हिंदुस्थान कृषीप्रधान देश असल्यामुळे चांगला पाऊस व्हावा यासाठी अनेक यज्ञ, नवस, पूजापाठ, बेडकाचं लग्न असे नानाविध प्रकार केले जातात. मात्र छत्तीसगढ़च्या...\n…म्हणून शोएब मलिकने धोनीला म्हटलं GOAT\n नवी दिल्ली इंग्रजीत खरंतर GOAT या शब्दाचा अर्थ बकरा असा होतो. मग लिजेंड महेंद्रसिंह धोनीसाठी पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने हा शब्द वापरला...\nहिऱ्यांनी जिंकलं हिंदुस्थानी महिलांचं मन\n नवी दिल्ली हिंदुस्थानसह जगभरात हिऱ्यांची मागणी वाढली आहे. हिंदुस्थानातील महिला हिरे खरेदीला प्राधान्य देत असल्यानं आता हळूहळू हिरा सोन्याची जागा घेताना दिसत...\nसुपर सिंधूचा विजयी धडाका\n सेऊल ऑलिम्पिक आणि जागतिक बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक पटकावणारी हिंदुस्थानची ‘रजतकन्या’ पी. व्ही. सिंधूने आज कोरिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत जपानच्या मिनात्सू...\nपालिका शाळांतील मुलांना बुद्धिबळ शिकवायचेय…\n मुंबई वयाच्या पाचव्या वर्षापासून बुद्धिबळाचे कसब आत्मसात करणारा लंडनमधील हिंदुस्थानी वंशाचा १७ वर्षीय युवक रोहित मजुमदार याला मुंबईतील महनगरपालिका शाळांमध्ये बुद्धिबळ या...\nज्येष्ठ खोखो संघटक वासुदेव ठाणेकर यांचे निधन\n ठाणे ज्येष्ठ खो- खो संघटक वासुदेव ठाणेकर यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, जावई,...\n मुंबई हिंदुस्थानात यंदा रंगणाऱया फिफा अंडर-१७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा ‘फीव्हर’ मुंबईसह महाराष्ट्रातील क्रीडा शौकिनांना चांगलाच चढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/fashion-pashion-5/", "date_download": "2018-11-17T10:35:46Z", "digest": "sha1:2CID3IKLEU6RBIAUB2JPHVJX43AFM6S2", "length": 19081, "nlines": 271, "source_domain": "www.saamana.com", "title": "faशन paशन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nराज्यव्यापी आंदोलनाचा पहिला टप्पा; शिक्षक भारतीचे 25 मागण्यांचे निवेदन सादर\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nफॅशन म्हणजे…खऱया अर्थाने काळाला साजेशी आणि काळानुरुप जाणारी. आपल्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसेल, आवडेल आणि साजेशी वाटेल खरंतर ती माझ्यासाठी फॅशन.\nव्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता…कॅज्युअल आणि कॉटन वेअर कपडे आवडतात. ज्यातून आपल्या वावरण्यातील सहजता दिसू शकेल, ज्यातून ऑकवर्ड होणार नाही, लोकां��ी संवाद अगदी सहजतेने साधता येतो, तीच माझ्यासाठी फॅशन.\nफॅशन म्हणजे केवळ कपडे की…नाही. फॅशन म्हणजे तुमचं वागणं बोलणं, तुमचा तंत्रज्ञानाशी असलेला संबंध, तुमची व्यक्त करण्याची शैली, तुमची संभाषणाची पद्धत.\n…फार जास्त कंगव्याचा वापर न करता केलेली.\nफॅशन जुनी की नवी…खरं तर जुनं नवं असं काही नाही. ज्यामध्ये आपण प्रोग्रेसिव्ह काहीतरी बोलू शकू, सांगू शकू किंवा दिसू शकू अशा अर्थाचे काहीही. जे आऊटडेटेड आहे असे कोणी म्हणता कामा नये, पण जुन्या काळाचा थोडा प्रभाव जाणवेल असे .\n…रंग हा माझा आवडता विषय आहे. कारण शिक्षणाने मी कमर्शिअल आर्टिस्ट आहे. त्यामुळे रंग मला सगळे आवडतात. त्यात हिरवा, निळा, काळा, सफेद रंग आवडतो.\nस्ट्रीट शॉपिंग आवडते का…काही वैशिष्टय़पूर्ण आणि मॉल संस्कृतीत सापडणार नाही असं दिसलं की शंभर टक्के घ्यायला आवडेल. अलिकडे स्ट्रीट शॉपिंग फारशी होत नाही, पण पुण्यात कॅम्प परिसरात मी शॉपिंग करायचो. कारण नवं काही आलं तर तिथे पटकन येतं असं पुण्यातल्या मांझ्या कॉलेजच्या दिवसापासून मी अनुभवलेले आहे. त्यामुळे नवं काही सापडलं तर नक्की शॉपिंग करेन शिवाय तिथे माणसं अनुभवायला मिळतात. एक कलाकार म्हणून मला या सगळ्या गोष्टी निरिक्षण करायला आवडतात.\nकोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता\nफॅशन फॉलो कशी करतोस…बऱयापैकी ऑनलाईन, इतर चित्रपट वगैरे आहेत त्यातून. महानायक अमिताभ बच्चन यांचा मी मोठा फॉलोअर आहे. त्यामुळे त्यांना फॉलो करतो.\n…सोशल साईट्सच्या माध्यमातून अपडेट राहतो.\nबॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी…परफ्युम, सनग्लासेस आणि स्टोल.\nफिटनेससाठी..सतत काम करुन कार्यशील राहणे. त्यामुळे आपोआप आपण फिट असल्याचे सांगत राहतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअग्रलेख : ‘मेक इन इंडिया’, मी आणि माझीच जात\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/MAH-MUM-funny-jokes-pics-shared-on-whatsappsocial-sites-5676019-NOR.html", "date_download": "2018-11-17T11:05:17Z", "digest": "sha1:CX7S7SLHA72JJCBXMELSDPN5IHLC62ZF", "length": 3784, "nlines": 50, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Funny Jokes Pics Shared On WhatsApp/Social Sites | JOKES: पत्नीने पतीला विचारले..' एव्हरेस्ट सर केल्यावर तुम्ही काय कराल? तो म्हणाला...", "raw_content": "\nJOKES: पत्नीने पतीला विचारले..' एव्हरेस्ट सर केल्यावर तुम्ही काय कराल\nचहाचे काही घोट काम करण्यासाठी आपल्यात नवा उत्साह निर्माण करतात अगदी तसेच काही विनोदही आपल्यात नवचैतन्य निर्माण करतात.\nमुंबई- चहाचे काही घोट काम करण्यासाठी आपल्यात नवा उत्साह निर्माण करतात अगदी तसेच काही विनोदही आपल्यात नवचैतन्य निर्माण करतात. असेच काही विनोद आम्ही आपल्यासाठी घेवून आलो आहोत. या विनोदांमुळे तुम्ही खूपच हसाल आणि तुमच्यात नवी ऊर्जाही संचारेल. पुढील स्लाईडवर वाचा असेच काही विनोद...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/27-lakh-subscribers-of-msedcls-mobile-application/", "date_download": "2018-11-17T11:04:12Z", "digest": "sha1:XOTPYSPK6GWDZEKUL3XH342WZNZDPDOR", "length": 10706, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महावितरणच्या मोबाईल ॲपला २७ लाख ग्राहकांची पसंती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहावितरणच्या मोबाईल ॲपला २७ लाख ग्राहकांची पसंती\nबिल भरण्यासह विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध, ॲपमुळे वाचताहेत ग्राहकांचे श्रम व वेळ\nबारामती : राज्यभरातील वीजग्राहकांसाठी महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या अद्ययावत मोबाईल ॲपला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. हे ॲप २७ लाखांहून अधिक ग्राहकांनी डाऊनलोड करून वापरण्यास सुरुवात केली आहे. वीजबिल भरण्यासह विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध झाल्याने वीजग्राहकांचा वेळ व श्रम वाचला असून, महावितरणच्या कार्यालयात लागणाऱ्या रांगाही घटत असल्याचे दिसून येत आहे.\nवीजग्राहकांना विविध सेवा ऑनलाईन, विशेषत: मोबाईलवर उपलब्ध करून देण्याचा संकल्प महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केला आणि दोन वर्षांपूर्वी ग्राहकांसाठी अद्ययावत मोबाईल ॲप आणून तो तडीस नेला. गेल्या दोन वर्षांत या मोबाईल ॲपला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल २७ लाख ६५ हजार ग्राहकांनी ते डाऊनलोड करून वापण्यास सुरुवात केली आहे. हे ॲप महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटसह मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर, विंडोज स्टोअर व ॲपलच्या ॲप स्टोअर या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप वेळोवेळी अद्ययावत केले जात असून, ते मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. ग्राहकांना आपले वीजबिल भरण्यापासून सेवांविषयक तक्रारी नोंदवण्यापर्यंतच्या सर्व सुविधा या ॲपवरच उपलब्ध झाल्याने महावितरणच्या कार्यालयात जाण्याचे त्यांचे श्रम व वेळ वाचला आहे.\nमहावितरण मोबाईल ॲपच्या नुकत्याच अद्ययावत केलेल्या आवृत्तीत वीजबिल पाहणे तसेच ते नेटबँकिंग, डेबिट/क्रेडिट/कॅश कार्ड, मोबाइॅल वॉलेट याद्वारे भरणे, खंडित वीजपुरवठा व अवाजवी बिलासह इतर वीजविषयक तक्रारी नोंदवणे, २४ तास सुरू असणाऱ्या महावितरणच्या कॉल सेंटरशी संपर्क साधणे, ग्राहकाचा मोबाईल नंबर व ई-मेल नोंदवणे, मागील बिले तसेच ते भरल्याचा तपशील पाहणे, अंदाजे मासिक वीजवापर तपासणे, ग्राहकास कोणत्या वाहिनीवरून वीजपुरवठा होतो त्याची माहिती मिळवणे, एकापेक��षा अधिक कनेक्शन हाताळणे, नवीन कनेक्शनसाठी अर्ज करणे व अर्जाची स्थिती पाहणे, कनेक्शनसाठी शुल्क भरणे, सरासरी बिल टाळण्यासाठी मीटर रीडिंग पाठवणे, महावितरण सेवेविषयी अभिप्राय देणे, महावितरणचे नजीकचे कार्यालय अथवा बिल भरणा केंद्र शोधणे, वीजबिलांवरील ग्राहकाच्या नावात बदल करणे, वीजभार कमी वा जास्त करण्यासाठी अर्ज करणे, आपल्या परिसरातील संशयित वीजचोरीची तक्रार नोंदवणे इत्यादी सेवा उपलब्ध आहेत.\nसर्व वीज ग्राहकांनी आपले श्रम व वेळ वाचवण्यासाठी महावितरणच्या मोबाईल ॲपचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन महावितरणच्या बारामती परिमंडलाने केले आहे.\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nनवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. बिहारमध्ये जागावाटपावरुन बिहारमध्ये…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/madhav-gadgil-writes-about-dongari-maina-15477", "date_download": "2018-11-17T11:49:42Z", "digest": "sha1:AK5CIP2SZL5UCPHFT6BJRRAQ7N4KI5P5", "length": 23298, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "madhav gadgil writes about dongari maina बोलणं गं मंजुळ मैनेचं ! | eSakal", "raw_content": "\nबोलणं गं मंजुळ मैनेचं \nमाधव गाडगीळ (ज्येष्ठ शास्त्रज्ञ व पर्यावरणतज्ज्ञ)\nशनिवार, 5 नोव्हेंबर 2016\nफळांचा,मधाचा आस्वाद घेत निवांतपणे गप्पा टप्पा करणाऱ्या राघू- मैनांना आपले संवाद खुलविण्यासाठी नकला करण्याची जी निसर्गदत्त देणगी लाभली आहे, तिने हजारो वर्षे आपल्याला रिझवले आहे. भारतभूमीला फुला-फळांनी लगडलेल्या झाडांनी पुन्हा एकदा नटवणे हाच या ऋणाची परतफेड करण्याचा मार्ग होय.\nफळांचा,मधाचा आस्वाद घेत निवांतपणे गप्पा टप्पा करणाऱ्या राघू- मैनांना आपले संवाद खुलविण्यासाठी नकला करण्याची जी निसर्गदत्त देणगी लाभली आहे, तिने हजारो वर्षे आपल्याला रिझवले आहे. भारतभूमीला फुला-फळांनी लगडलेल्या झाडांनी पुन्हा एकदा नटवणे हाच या ऋणाची परतफेड करण्याचा मार्ग होय.\nआपल्या सह्याद्रीवरच्या,दंडकारण्यातल्या, ईशान्य हिमालयातल्या पिवळ्या गलमिशावाल्या काळ्या भोर डोंगरी मैनेचं संस्कृत नाव आहे, मदनसारिका. दोन हजार वर्षांपूर्वीच्या \"गाथासप्तशती' या महाराष्ट्री प्राकृत लोकगीत-संग्रहातला एक नायक त्याच्या आत्याकडे तक्रार करतो: कशाला पाळलीस तू ही सारिका काल माझ्या मैत्रिणीला इथे घेऊन आलो अन्‌ तिच्या बरोबर ज्या गुलुगुलु गोष्टी केल्या,त्या सगळ्यांची या वात्रट मैनेने जाहीर वाच्यता करून आम्हाला शरमिंदं केलन काल माझ्या मैत्रिणीला इथे घेऊन आलो अन्‌ तिच्या बरोबर ज्या गुलुगुलु गोष्टी केल्या,त्या सगळ्यांची या वात्रट मैनेने जाहीर वाच्यता करून आम्हाला शरमिंदं केलन काही वर्षांपूर्वी स्व. इंदिरा गांधी छत्तीसगडला गेल्या असताना एका नेत्याच्या डोंगरी मैनेने \"इंदिरा गांधी' झिंदाबादच्या घोषणा देऊन त्यांना चकित केले होते काही वर्षांपूर्वी स्व. इंदिरा गांधी छत्तीसगडला गेल्या असताना एका नेत्याच्या डोंगरी मैनेने \"इंदिरा गांधी' झिंदाबादच्या घोषणा देऊन त्यांना चकित केले होते एवढे नक्की की माणसाच्या बोलण्याची हुबेहूब नक्कल करण्यात डोंगरी मैनेची सर जगातल्या दुसऱ्या कुठल्याच प्राण्याला नाही. यामागे आहे काय एवढे नक्की की माणसाच्या बोलण्याची हुबेहूब नक्कल करण्यात डोंगरी मैनेची सर जगातल्या दुसऱ्या कुठल्याच प्राण्याला नाही. यामागे आहे काय निसर्गात केवळ मानवाच्या करमणुकीखातर काहीच उपजलेलं नसतं. मग या बोलभांड मैनेच्या खास कौशल्याचे तिच्या स्वतःच्या जीवनात प्रयोजन काय निसर्गात केवळ मानवाच्या करमणुकीखातर काहीच उपजलेलं नसतं. मग या बोलभांड मैनेच्या खास कौशल्याचे तिच्या स्वतःच्या जीवनात प्रयोजन काय याचे रहस्य आहे तिचा गप्पिष्ट स्वभाव. बहुतेक पक्षीजाती खातात किडे-मकोडे, सरडे, उंदीर. त्यांचे भक्ष्य अर्थातच पळून जायला पाहात असते, म्हणून या सगळ्यांची सतत लगबग चालू असते. पण डोंगरी मैना मटकावतात फळे आणि चाखतात फुलांतला मध. त्यांचा आस्वाद अगदी संथपणे घेता येतो. शिवाय कुठल्या झाडाला फळे लगडली आहे, कुठली झाडे फुलली आहेत याची बातमी एकमेकांना पुरवणे फायद्याचे. तेव्हा मैना आणि पोपटांसारखे फलाहारी, मधुपान करणारे पक्षी छोट्या-मोठ्या थव्यांत भटकत, खात-पीत मजेत चकाट्या पिटत असतात. या जीवनशैलीतून जमली आहे आपल्या कडल्या बोलघेवड्या राघू-मैनांची जोडी आणि असेच झोकात जगतात ऑस्ट्रेलियातले कॉकॅटू.\nआपल्या संवादांतली खुमारी वाढविण्यासाठी या पक्षीजाती आपल्या सोबत्यांकडून वेगवेगळे बोल शिकून घेत असतात. या नक्कलखोरीतून माणसांच्या आवाजाची सही सही नक्कल करण्याचे कौशल्य त्यांनी कमावले आहे. म्हणे हल्ली ऑस्ट्रेलियात सिडनीतल्या एका सार्वजनिक उद्यानात एक पाळलेला कॉकॅटू सुटून वस्तीला आला आहे. तो आणि त्याच्याकडून शिकून त्याचे सवंगडी \"हॅल्लो डार्लिंग, हॅल्लो डार्लिंग' अशा हाका मारत लोकांना चक्रावून टाकतात. डोंगरी मैना तऱ्हे तऱ्हेचे आवाज काढण्यात पटाईत आहे. सगळ्याच मैना एकसारखे धोक्‍याची सूचना देणारे चित्कार काढतात. हंऽऽ हंऽऽ गुणगुणत एकमेकांच्या संपर्कात राहतात. पण या पलीकडे जाऊन डोंगरी मैना वेगवेगळ्या सुरेल बोलांनी सतत संवाद साधत असतात. हे बोल उपजत नसतात. प्रत्येक मैना आपल्या आई-बापांची, शेजाऱ्या-पाजाऱ्यांची नक्कल करत स्वतःचा एक विशिष्ट दहा-बारा बोलांचा संच निर्माण करते. डोंगरी मैनांची जोडी जन्मभर टिकते, पण त्यांचे प्रेम जुळण्याआधीच त्यांनी बोल जुळवलेले असतात; त्यामुळे ते साधारणतः वेगवेगळे असतात. जणू काय नराचा एकगौडी रागातला\"सागमग, मगरेसा, मपनीनीसा' असा काही स्वरावली संग्रह आहे आणि मादीचा मियामल्हा रातला\"मरेसा, रेंनीसा, मपधनी'असा काही वेगळाच स्वरावली संग्रह आहे. हे बोल बऱ्याच प्रमाणात शेजाऱ्यांकडून शिकले असल्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या संग्रहांत खूप साधर्म्य असते. कोणकोणते विशिष्ट बोल वापरले जात आहेत यावरून आणि प्रत्येकाच्या आवाजातल्या वैशिष्ट्यांवरून डोंगरी मैना आपल्या जोडीदाराचे, प्रत्येक शेजाऱ्याचे नानाविध बोल पक्के ओळखतात. यातून खुलणाऱ्या सुख-संवादांसाठी डोंगरी मैनांना जी निसर्ग दत्त वाणीची, शिकून घेण्याची देणगी लाभली आहे, तिचाच उपयोग आपण आपल्या मनोरंजनासाठी करून घेतो. यासाठी मोठ्या प्रमाणावर घरट्यांतून पिल्ले पकडली जातात.\nडोंगरी मैनांची संख्या सातत्याने घटत आलेली आहे, यामागे हा व्यापार हे एक महत्त्वाचे कारण आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचे कारण आहे वनांचा आणि त्यातल्या\nवैविध्याचा विध्वंस. ऋग्वेदात अरण्यदेवीचे एक सूक्त आहे: वनपुष्पांच्या सुरभीने गंधित, नांगरल्याविन बहुअन्न पशु-पक्ष्यांची तू तर माता,अरण्यदेवी तुला वंदितो || वंदे मातरम्‌गीतात भारतमातेचे वर्णन आहे \"फुल्लकुसुमि तद्रुमदलशोभिनी' ंनी लगडलेल्या झाडांनी नटवलेली . इसवी सन अठराशेच्या आरंभी इंग्रजांनी भारताचे वर्णन केले होते: एक वृक्षांचा महासागर. पुढच्या दोनशे वर्षांत व्यापारी फायद्यासाठी या फुलाफळांनी संपन्न वनराजीचा विध्वंस केला गेला आहे, सागवान - ऑस्ट्रेलियन अकेशियासारखी वन्यजीवांना पूर्ण निरुपयोगी झाडे फैलावली आहेत. पण लोकांना पुन्हा एकदा नांगरल्याविना बहुअन्ना वनराजी हवी आहे. आज सामूहिक वनसंपत्तीवर अधिकार मिळालेल्या ग्रामसभांनी त्यांच्या व्यवस्थापन आराखड्यांत जी त्यांना फुला-फळांसाठी मुद्दाम राखून ठेवायची आहेत त्या झाडांच्या मोहा, आवळा, टेंबरू, खिरणी, चारोळी, काटबोर, बेल, कवठ, जांभूळ, चिंच, रानआंबा, रानकेळी इत्यादी अशा पस्तीस - चाळीस जातींच्या लांबलचक याद्या बनवल्या आहेत. शाश्वत उपयोग व पुनरुज्जीवन ही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून या वनसंपत्तीच्या व्यवस्थापनाचे नियम बनवले आहेत.\nस्वयंस्फूर्तीने दोन-दोनशे हेक्‍टर क्षेत्राच्या नवनिर्मित देवराया प्रस्थापित केल्या आहेत. आपण वनाधिकार कायद्याची न्यायबुद्धीने, सचोटीने अंमलबजावणी केली, तर भारताच्या वनप्रदेशांचा स्वित्झर्लंड बनू शकेल. स्वित्झर्लंडची विपुल वनराजी केवळ गेल्या दीडशे वर्षांत फोफावलेली आहे. त्यापूर्वी स्वित्झर्लंडचे केवळ चार टक्के वनावरण शिल्लक होते. तेव्हा लोकजागृती होऊन त्या देशाने पुन्हा जंगल वाढवले. महत्त्वाचे म्हणजे हे सारे जंगल गावसमाजांच्या मालकीचे आहे, कोणत्या ही सरकारी खात्याच्या नाही.\nभारतभूमी पुन्हा एकदा एकही वृक्ष न तोडता जीवनसत्त्वयुक्त पौष्टिक आहार पुरवणारी आणि डोंगरी मैनांसारख्या असंख्य मनमोहक पशु-पक्ष्यांची माता बनवायची सुवर्णसंधी आज आपल्या पुढे आहे.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nपुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रालयात बॅटरीवर चालणाऱ्या गाडीतून वेगळे तिकीट काढून फिरवले जाते. परंतू पैसे देऊन तिकीट दिले जात नाही....\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/45168", "date_download": "2018-11-17T12:06:34Z", "digest": "sha1:5QXV45AKES4FJOGLRR5L44E5HOKRZGGG", "length": 12199, "nlines": 224, "source_domain": "www.maayboli.com", "title": "3d visualisation : गणपती (बदलुन) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nगणपती उत्सवात यावेळी गणपती बाप्पाचे visualisation करायचे ठरवले . आम्हाला काही खरी खुरी मूर्ती बनवता येत नाही, पण म्हटल खरं जमत नाही हरकत नाही ,3D मध्ये प्रयत्न करूयात. एक बेसिक मॉडेल नेट वर मिळाले, पण ते अगदीच raw होते , त्यात बरेच बदल करण्याची आवश्यकता होती. ते बदल केले . 3D फुलं आणि निरंजन वेगळी मॉडेल केली.\nनिरांजनासाठी पितळ , आणि मूर्ती साठी तांबे . ह्या मटेरीअल साठी जरा डोके लावावे लागले\nमटेरीअल देण्याआधीचा बाप्पा लाईट सेट अप सकट\nहे फायनल रेंडर, तांब्याची मूर्ती दाखव्लीये . ज्योतींचा इफेक्ट आफ्टर इफेक्टस मध्ये दिलाय\nएकूण लागलेला वेळ : एक दिवस\nसोफ्टवेर्स : 3d max ,Photoshop,, vray, आफ्टर इफेक्टस\nगुलमोहर - इतर कला\nहे तितकसं नाही आवडलं. मूर्ती\nहे तितकसं नाही आवडलं. मूर्ती तांब्याची न वाटता दगडी मूर्तीला कॉपर कलर दिल्यासारखी वाटतेय.\nनिरांजनांवरचे प्रकाशाचे परीवर्तन पण सफाईदार वाटत नाहीये.\nटेबलावरचे परावर्तन मात्र सुंदर आलंय.\nमलाच का काही दिसत नाहिये\nमलाच का काही दिसत नाहिये\n@चिमुरि : तुमच्याकडे फेसबुक\n@चिमुरि : तुमच्याकडे फेसबुक ब्लॉक असेल\n@माधव : प्रतिसादासाठी धन्यवाद , धातूंचे मटेरीअल सेट कर जाम कीचाट काम असते , त्यामुळे ते तांबे तितकेसे जमले नाहीये . मी प्रयत्न करेन पण त्यात अजून सफाई आणायला\nमाझ्या कडे काहीच ब्लॉक\nमाझ्या कडे काहीच ब्लॉक नाही... तरीही मला प्रचि दिसत नाहीत.\nमलाही नाही दिसत बाप्पा ...\nमलाही नाही दिसत बाप्पा ...\nथोड्या वेळात करतो , हे फेबु\nथोड्या वेळात करतो , हे फेबु वरून अपलोड केलेत\nघरी गेल्यावर पिकासावरून करतो , इकडे पिकासा, जी प्लस ब्लॉक आहे\nमला पण नाही दिसत\nमला पण नाही दिसत\nमुर्तिचा साइझ ३०% मोठा करा.\nफुले आणि दिवे जास्त नजरेत येत आहेत.\n मला तो साधा बाप्पा जास्त\n मला तो साधा बाप्पा जास्त आवडला.\nचांगलं जमलंय. पण पहिला जास्त\nचांगलं जमलंय. पण पहिला जास्त आवडला.\nपहिल्या फोटोतला बाप्पा जास्त आवडला.\nदुसर्‍या फोटोत बाकी सगळे रंगित ठेऊन बाप्पा संगमरवरी किंवा पाषाणाची काळी मुर्ती केली तर केसे दिसेल मागचा रंग ही बदलावा लागेल.\nजस्ट एक ऑल्टरनेटीव्ह म्हणून करुन बघता येइल का\nव्वा मस्त. मूर्ती संगमरवराची\nव्वा मस्त. मूर्ती संगमरवराची बनवा मस्त वाटेल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/more-than-81-lakh-aadhar-card-blocks/", "date_download": "2018-11-17T11:55:45Z", "digest": "sha1:LZV4VTRDMBHX6L2VDGK3KTVXPGH5L2IN", "length": 5954, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "81 लाखापेक्षा अधिक आधारकार्ड ब्लॉक !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n81 लाखापेक्षा अधिक आधारकार्ड ब्लॉक \nनवी : केंद्र सरकारने आतापर्यत 81 लाखापेक्षा अधिक नागरिकांचे आधारकार्ड बंद केले आहेत. ‘आधार’ प्राधिकरणाकडून हा निर्णय़ घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आधार कायद्यातील कलम 27 आणि 28 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री पी.पी.चौधरी यांनी अलीकडेच राज्यसभेत दिली होती .\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nटीम महाराष्ट्र देशा- मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून ते आरक्षण नको.…\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सर���ार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/utter-pradesh-women-marriage-with-yogi-adityanath/", "date_download": "2018-11-17T11:02:46Z", "digest": "sha1:ZPLVDJ2DLHMG4GAFYEEXSI3PRJ4RMA6Q", "length": 7195, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तिने थेट केले योगी आदित्यनाथ यांच्याशी शुभमंगल सावधान !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतिने थेट केले योगी आदित्यनाथ यांच्याशी शुभमंगल सावधान \nटीम महाराष्ट्र देशा: साग्रसंगीत सप्तपदीसह सर्व विधीत पार पडलेला विवाह सोहळा. आणि लग्नात सहभागी झालेल्या पाहुण्यांना जंगी मेजवानी. हे चित्र कोणत्या लग्नातील नसून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे लक्ष वेधण्यासाठी महिलेने त्यांच्या फोटोसोबत केलेल्या विवाहाचा आहे. ही महिला अंगणवाडी कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्ष नीतू सिंह आहेत.\nअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण योगी आदित्यनाथ यांना १२० दिवसांची मुदत दिली होती. मात्र नऊ महिने झाले तरी काहीच झाले नसल्याने आपण त्यांच्या फोटोसोबत विवाह केल्याच नीतू सिंह यांनी सांगितले आहे. किमान लग्नानंतर तरी योगींना महिलांची किंमत कळेल असही त्या म्हणाल्या. तर अजूनही आपल्या मागण्या मान्य न केल्यास नववधूच्या वेशात घोड्यावर बसून त्यांच्याबरोबर जाणार असल्याचे नीतू सिंह यांनी सांगितले.\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : म��ख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/hitguj/index.html?page=3", "date_download": "2018-11-17T10:47:10Z", "digest": "sha1:Y32KWCQ2LAAFLMIVLG4IXP74SG66FCVJ", "length": 6796, "nlines": 111, "source_domain": "www.maayboli.com", "title": "| Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमायबोली वर्षाविहार २०१५ मायबोली वर्षाविहार २०१५\nमायबोली गणेशोत्सव २०१५ संयोजन\nमायबोली गणेशोत्सव २०१५ मायबोली गणेशोत्सव २०१५\nमराठी भाषा दिवस २०१६ मराठी भाषा दिवस २०१६\nमायबोली वर्षाविहार २०१६ मायबोली वर्षाविहार २०१६\nमायबोली टिशर्ट २०१६ मायबोली टिशर्ट २०१६\nमायबोली गणेशोत्सव २०१६ संयोजन\nमायबोली गणेशोत्सव २०१६ मायबोली गणेशोत्सव २०१६\nमायबोली संवाद विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या व्यक्तिंबरोबर संवाद\nमराठी भाषा दिन २०१७ मराठी भाषा दिन २०१७\nमराठी भाषा दिन २०१८ मराठी भाषा दिन २०१८\nमायबोली गणेशोत्सव २०१८ मायबोली गणेशोत्सव २०१८\nउपग्रह वाहिनी - मराठी मराठी उपग्रह वाहिन्यांच्या कार्यक्रमांविषयी हितगुज\nउपग्रह वाहिनी-नेट्फ्लिक्स-अ‍ॅमेझॉन - इतर हिंदी, इंग्रजी उपग्रह वाहिन्यांच्या कार्यक्रमांविषयी हितगुज\nसंगणकावर / फोनवर देवनागरी संगणकावरच्या / फोनवरच्या देवनागरी लिपीबद्दलचं हितगुज\nलंडन ऑलिम्पिक्स २०१२ लंडन ऑलिम्पिक्स २०१२\nरिओ ऑलिंपिक्स - २०१६ रिओ ऑलिंपिक्स - २०१६ बद्दल हितगुज\nप्रकाशचित्रण - तंत्र आणि मंत्र प्रकाशचित्रणाबद्दल (फोटोग्राफी) हितगुज\nगुलमोहर - इतर कला गुलमोहर - इतर कला\nफॅशनचे ट्रेन्ड्स फॅशनचे ट्रेन्ड्स Fashion Trends\nकायद्याची माहिती व संकलन विविध कायद्यांची माहिती, संकलन आणि चर्चा\nकवि आणि कविता कवि आणि त्यांच्या क��ितांबद्दलचं हितगुज\nमराठी गझल कार्यशाळा-२ मायबोली मराठी गझल कार्यशाळा-२\nगुलमोहर - कविता गुलमोहर - मराठी कविता\nगुलमोहर - गझल गुलमोहर - मराठी गझल\nखेळाच्या मैदानात - क्रिकेट क्रिकेटबद्दल हितगुज करणारे मायबोलीकर\nविश्वकरंडक मायबोली विशेषांक मे २०११ विश्वकरंडक मायबोली विशेषांक मे २०११\nखेळाच्या मैदानात खेळ आणि खेळाडू यांच्याबद्दल हितगुज करणारे मायबोलीकर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-17T10:52:36Z", "digest": "sha1:3CVVROP6R64DQBUISIEBX7PWHQZU4S2E", "length": 7177, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जयललिता यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजयललिता यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता\nशशिकला यांचा चौकशी समितीसमोर गौप्यस्फोट\nचेन्नई – शशिकला यांनी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. स्वच्छतागृहात पडल्यानंतर जयललितांनी रूग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता असं शशिकला यांनी म्हंटल आहे.\nजयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची एक समिती नेमण्यात आली आहे.या समितीकडून सध्या व्ही. के.शशिकला यांची चौकशी सुरु आहे या चौकशी दरम्यान शशिकला यांनी हा गौप्यस्फोट केलाय. शशिकला सध्या बेनामी संपत्ती गोळा केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत.\nजयललिता या रूग्णालयात असताना चारवेळा व्हिडिओग्राफी करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले. ओ. पन्नीरसेल्वम आणि एम. तंबीदुरई यांच्यासह अण्णा द्रमुकच्या ज्येष्ठ नेत्यांनीही त्यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांनी मात्र जयललिता यांच्याशी आम्हाला तीन महिने भेटू दिले नव्हते, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला .\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमेरिका पुन्हा हादरली… मुलाने केला शाळेत गोळीबार\nNext articleखासगीकरणाला विरोध करण्यासाठी बॅंक कर्मचारी दिल्लीत निदर्शने करणार\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nधाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/68-people-arrested-in-the-district/", "date_download": "2018-11-17T10:52:41Z", "digest": "sha1:GYUKVUVZBYRD5DBUINLT6HGLZG4TI3BO", "length": 3943, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यातील ६८ जणांना तोडफोडप्रकरणी अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील ६८ जणांना तोडफोडप्रकरणी अटक\nजिल्ह्यातील ६८ जणांना तोडफोडप्रकरणी अटक\nभीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यात विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. बंददरम्यान शहरात दगडफेक आणि तोडफोडीचा प्रकार घडला. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी दोन दिवसांत 68 जणांना अटक केली आहे. रविवारीही जिल्ह्यात अटक सत्र सुरू होते. अटकेची संख्या आतापर्यंत 170 च्या घरात पोहोचली आहे.\nराजारामपुरी पोलिसांनी अटक केलेल्या 14 जणांचा ताबा रविवारी राजवाडा पोलिसांनी घेतला. त्यांच्यावर गुजरी, महाद्वार रोड, जोतिबा रोड येथे दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये 12 वाहने आणि 17 दुकाने असे 2 लाख 87 हजारांचे नुकसान झाल्याचे राजवाडा पोलिसांनी फिर्यादीत म्हटले आहे. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी पोलिसांनीही रविवारी रात्री काहींना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/radhanagri-Wildlife-Sanctuary-in-Kajwa-Festival-from-today/", "date_download": "2018-11-17T11:40:22Z", "digest": "sha1:5FD46LFF2R3LB4DMHAGSW5A6LPOOF3WI", "length": 4868, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राधानगरी अभयारण्यात आजपासून काजवा महोत्सव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › राधानगरी अभयारण्यात आजपासून काजवा महोत्सव\nराधानगरी अभयारण्यात आजपासून काजवा महोत्सव\nविविधतेने नटलेल्या आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील विशेष नैसर्गिक वारसा लाभलेल्या राधानगरी अभयारण्यात ग्रामपंचायत व बायसन नेचर क्लबच्या वतीने शनिवार (दि. 19) पासून काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अंधार्‍या रात्री प्रकाश सोडून सर्वांना मोहीत करणारा काजवा पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून जीवशास्त्राच्या अभ्यासकां बरोबरच पर्यावरणप्रेमींसाठी पर्वणीच असणार आहे.\nसायंकाळी 6 वाजता महोत्सव सुरू होणार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या मध्यानंतर ते पाऊस सुरू होईपर्यंत राधानगरी-दाजीपूर परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते. हिरडा, बेहडा, अंजनी, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा बसेरा असतो. झाडांच्या खोडांवर, फांद्यांवर, पानांवर अगणित काजवे बसलेले असतात. विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरू असतोे. लुकलुकत होणारी काजव्यांची उघडझाप डोळ्यांना सुखाऊन जाते. सभोतालच्या काजव्यांच्या विराट पसार्‍यात पर्यटक स्वत:ला हरवून बसतात. काजव्यांनी निसर्गप्रेमी, लेखक, कवी, पर्यटक अशा सर्वच घटकांना भुरळ घातली आहे. प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा, असाच हा राधानगरीचा प्रकाशउत्सव राधानगरी फराळे जंगल परिसरात 19 मे पासून होणार आहे.\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅच्यू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Plastic-Ban-waste-paper-prices-increased/", "date_download": "2018-11-17T10:48:54Z", "digest": "sha1:7VRQPWPIP56RMFBMSDQKAWLO7YSKSTJA", "length": 5995, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्लास्टिक बंदीमुळे रद्दीचा भाव वधारला! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज ��� Konkan › प्लास्टिक बंदीमुळे रद्दीचा भाव वधारला\nप्लास्टिक बंदीमुळे रद्दीचा भाव वधारला\nओरोस : संजय वालावलकर\nपर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने सध्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी लागू झाली आहे.या प्लास्टीक बंदीमुळे सध्या रद्दीचा भाव वधारला असला तरी विविध क्षेत्रातील व्यावसायिक व्यापार्‍यांना प्लास्टीक बंदीचा फटका बसू लागला आहे. फळे,भाजीपाला विक्रेत्यांचीही यामुळे अडचण झाली आहे.\nप्लास्टिक बंदी लागू करताना प्लास्टिकचा साठा नष्ट करण्यासाठी शासनाने दुकानदार आणि व्यापार्‍यांना एक महिन्याचा कालावधी दिला आहे. शासनाच्या प्लास्टिक बंदीमुळे व्यापारी व्यावसायिक भाजी, फळ विक्रेत्यांनी दंडात्मक कारवाईमुळे होणार्‍या नुकसानीच्या भीतीपोटी पिशव्या ठेवणेच बंद केले आहे. पिशवी नसल्याने हात हलवत आलेला गिर्‍हाईक वस्तू घेण्याआधीच परतू लागल्याने त्याचा परिणाम मालविक्रीवर झाला आहे.\nप्लास्टिक बंदीमुळे रद्दीचा भावही वाढत असून रस्त्या शेजारील टपरीवर मिळणारा समोसा, वडापाव असो वा भेळ कागदातच गुंडाळून दिल्यानंतर प्लास्टिक पिशवीतून पार्सल दिले जायचे. त्यावरही आता बंदी आल्याने छोट्या व्यावसायिकांची अडचण निर्माण झाली आहे. प्लास्टिक पिशवी नाही तर एखादी कापडी पिशवी असेल तरच भेळ, समोसा, वडापाव पार्सल घ्या नाही पेक्षा इथेच खा असे म्हणण्याशिवाय व्यावसायिकांकडे पर्याय उरलेला नाही. तर ग्राहकांनाही प्लास्टिक पिशवीवर आलेली बंदी अजून अंगवळणी पडली नसल्याने दोन-चार रुपये जास्त घ्या पण पिशवी द्या असे म्हणण्याची वेळ गिर्‍हाईकांवर आली आहे.\nसध्या कागदी रद्दीचा भाव वाढला असून 10 रु.. किलो दराने रद्दी घेतली जात आहे.हॉटेल,खाद्यपदार्थ विक्रेते, भाजीपाला, फळविक्रेते ग्राहकांना कापडी पिशवी आणा अशी जनजागृती करताना दिसत आहेत. काही विक्रेत्यांनी कापडी पिशव्या उपलब्ध करून ग्राहकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/oros-develope-voice-of-the-unemployed-people/", "date_download": "2018-11-17T11:51:47Z", "digest": "sha1:VAOIPSBYTS4YQEKYHR7AUTOQVKXAKBTG", "length": 8223, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेरोजगारांसाठी हक्‍काचा आवाज उभा करूया : सुनील तटकरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › बेरोजगारांसाठी हक्‍काचा आवाज उभा करूया : सुनील तटकरे\nबेरोजगारांसाठी हक्‍काचा आवाज उभा करूया : सुनील तटकरे\nगेली पाच वर्षे कार्यकर्त्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करून केवळ सत्ता उपभोगणार्‍या भाजपाच्या आयात उमेदवाराचा पराभव करून बेरोजगार व पदवीधरांसह कोकणातील प्रश्‍न सोडविण्यासाठी नजीब मुल्ला यांच्या माध्यमातून कोकणचा आवाज उभा करूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे यांनी केले.\nसिंधुदुर्गनगरी येथे शरद कृषी भवनात कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, पी. आर. पी. कवाडे गट, समाजवादी पार्टी, लोकशाही आघाडीचे उमेदवार नजीब सुलेमान मुल्ला यांच्या निवडणूक प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी सुनील तटकरे, उमेदवार नजीब मुल्ला, जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, पुष्पसेन सावंत, नंदूशेठ घाटे, महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, काँग्रेस सरचिटणीस प्रकाश जैतापकर, शिक्षक संघटनेचे ऐनापुरे, माजी जि. प. सदस्या रेवती राणे, राज राजापूरकर आदींसह राष्ट्रवादी, काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nसुनील तटकरे म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्रात व पुरोगामी विचारात शरद पवारांचे योगदान मोलाचे आहे. पाच वर्षांपूर्वी कोकणातील पदवीधरांसाठी मेहनत घेऊन निरंजन डावखरेंना विजयी केले. मात्र त्यांनी कार्यकर्तेे, बेरोजगार व पदवीधरांकडे पाठ फिरवत केवळ सत्ता उपभोगल्याचा आरोप श्री. तटकरे यांनी केला. आता याचा उपभोगासाठी ते भाजपाचा आयात उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.अशा शब्दात त्यांनी श्री. डावखरेंची खिल्ली उडवली. गेली चार वर्षे राज्य व केंद्र शासन केवळ अच्छे दिनांचे दिवास्वप्न दाखवत आहे. मात्र अच्छेदिन सोडाच वाढती महागाई, पेट्रोल दरवाढ, वाढती बेरोजगारी आदी समस्यांमुळे स���्वसामान्य नागरिक बेहाल झाला आहे, अशी टीका त्यांनी केली. पदवीधर मतदारसंघातून निवडून जाणारे राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला हे बेरोजगारांना रोजगार, शिक्षण या समस्यांवर काम करतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. ज्यांनी कार्यकर्त्यांचा व शरद पवारांचा विश्‍वासघात केला त्यांच्या पराभवासाठी जिद्दीने काम करा, असे आवाहन त्यांनी केले.\nउमेदवार नजीब मुल्ला म्हणाले, ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून केलेल्या कामामुळे मला चार वेळा मला ठाणेकरांनी अटीतटीच्या लढतीत निवडून दिले. कार्य कौशल्य संघटन कामातून गेल्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे चार नगरसेवक निवडून आणू शकलो. आता कोकणातील पदवीधरांचे, बेरोजगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम करण्याची इच्छा आहे.\nजिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, शिक्षक संघटनेचे ऐनापुरे, काँग्रेस सरचिटणीस प्रकाश जैतापकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल आदींनी विचार मांडले. आभार राष्ट्रवादी कार्याध्यक्ष प्रसाद रेगे यांनी मानले.\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅच्यू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mazagon-Dock-employee-ATS-custody/", "date_download": "2018-11-17T10:51:24Z", "digest": "sha1:XSSIUY3EW6IM2DXXKKLH5L7TBSZUM2YQ", "length": 9059, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माझगाव डॉकचा कर्मचारी एटीएसच्या ताब्यात! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › माझगाव डॉकचा कर्मचारी एटीएसच्या ताब्यात\nमाझगाव डॉकचा कर्मचारी एटीएसच्या ताब्यात\nनालासोपार्‍यात सापडलेली स्फोटके बनविण्यात सहभागी असल्याचा आरोप ठेवत राज्य दहशतवादविरोधी पथकाने मुंबईतील माझगाव डॉकमधील कर्मचारी अविनाश पवार (30) याला शुक्रवारी रात्री बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे माझगाव डॉक आणि घाटकोपरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणातील ही पाचवी अटक असून सत्र न्यायालयाने पवारल��� 31 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.\nस्फोटकांप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या संपर्कात पवार असल्याचे उघड होताच एटीएसच्या पथकाने शुक्रवारी दुपारी त्याला माझगाव डॉकमधील कार्यालयातून ताब्यात घेतले. एटीएसचे पथक तेथून त्याला घाटकोपरच्या भटवाडीतील घरी घेऊन गेले. घरामधील झडतीमध्ये एटीएसने संगणकासह पवारचा मोबाईल ताब्यात घेतला. त्यानंतर त्याला एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आले. कसून चौकशीमध्ये त्याचा गुन्ह्यातील सहभाग समोर येताच, रात्री त्याला अटक करण्यात आल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले.\nपवारचा बॉम्ब बनविण्यातील सहभाग तपासण्यासोबतच त्याने बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण कोठून घेतले बॉम्ब बनविल्यानंतर स्फोट करण्यासाठी आखलेल्या कटामध्ये पवारचा सहभाग होता का बॉम्ब बनविल्यानंतर स्फोट करण्यासाठी आखलेल्या कटामध्ये पवारचा सहभाग होता का या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी एटीएसच्यावतीने सरकारी वकिलांनी शनिवारी सकाळी न्यायालयाकडे त्याची कोठडी मागितली. न्यायालयाने त्याला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश बजावले. एटीएसने 9 ऑगस्टच्या रात्री नालासोपार्‍याच्या भंडारआळीमध्ये राहणारा वैभव राऊतच्या घरावर छापा टाकत हातबॉम्ब आणि बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्‍त केले. त्यापाठोपाठ याच परिसरातून शरद कळसकर आणि पुण्यातून सुधन्वा गोंधळेकर या दोघांना अटक केली. चौघांच्याही चौकशीतून त्यांच्या संपर्कात असलेल्या आणखी काही कट्टर हिंदूवादी संघटनांतील तरुणांची नावे समोर आली. त्यात अविनाश पवार याचे नाव होते. याप्रकरणातील ही पाचवी अटक आहे. विशेष म्हणजे यातील कळसकर व गोंधळेकर या दोघांचा कॉ. गोविंद पानसरे, दाभोलकर हत्येशी थेट संबंध असल्याचे तपशील समोर आल्याने अविनाश पवारच्या अटकेचे गांभीर्य वाढले आहे.\nघाटकोपरच्या भटवाडीतील एक मजली चाळीतील घरामध्ये अविनाश पवार आईसोबत राहातो. नऊ वर्षांपूर्वी वडिलांच्या निधनानंतर त्यांच्याजागी तो माझगाव डॉकमध्ये नोकरीला लागला. कट्टर हिंदुत्ववादी असलेला पवार हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निस्सीम भक्त आहे. रायगडावर शिवज्योत नेण्यात तो अगे्रेसर असायचा. सनातनसोबतच अन्य हिंदूवादी संघटनानाही तो मानतो. एटीएसने अटक केलेल्या वैभव राऊत, शरद कळस्कर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर यांच्या ��ंपर्कात तो दोन वर्षांपूर्वी आला. पवार याने नुकतेच पंतनगरमध्ये एक नवीन घर विकत घेतले होते, अशी माहिती मिळते.\nमाझगाव डॉकमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास पोहचलेल्या एटीएसच्या पथकाने पवारला ताब्यात घेतल्यानंतर डॉकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पवारला सोबत घेऊन एटीएसचे पथक त्याच्या घाटकोपर, भटवाडीमधील घरी पोहचल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांसह, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींनाही धक्का बसला. आपला भाऊ अशाप्रकारचे कृत्य करणे शक्यच नसल्याचे त्याचा चूलत भाऊ गणेश पवार याने पुढारीला सांगितले.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/duplicate-adhar-card-issue-in-pune/", "date_download": "2018-11-17T10:56:02Z", "digest": "sha1:5TO5SPEB7Z3NHM4WXEGLYST66ZKVNNTH", "length": 4924, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बनावट आधार कार्ड बनवणार्याला कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बनावट आधार कार्ड बनवणार्याला कोठडी\nबनावट आधार कार्ड बनवणार्याला कोठडी\nयेरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी असलेल्या व्यक्तींना भेटण्यास जाण्यासाठी दोघांना बनावट आधार कार्ड बनवून देणार्याला पोलिसांनी अटक केली. त्याला 11 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी दिला आहे. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी दोघांना अटक केली असून, ते दोघेही पोलिस कोठडीत आहेत.\nआदित्य राम हुले (वय 22, रा. थेरगाव) असे पोलिस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी ओंकार राजू चौधरी (वय 21) आणि आकाश अनिल पोटघन (वय 23, दोघेही, रा. चिंचवड) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ते दोघेही पोलिस कोठडीत आहेत. याबाबत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील जेलरक्षक छाया तांबे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 5 जानेवारी रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12 या दरम्यान घडली. ओंकार आणि ���काश बनावट आधार कार्डद्वारे येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी असलेल्या दोन व्यक्तींना भेटायला गेले होते. बंदीचे व्यक्तीच्या भावाच्या नावाने बनावट आधार कार्ड घेऊन ते दोघे गेले होते. मात्र, ही बाब येरवडा कारागृहातील कर्मचार्यांच्या लक्षात आली. त्यांनी ओंकार आणि आकाश या दोघांना अटक केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी सरकारी वकील वामन कोळी यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-actor-vikram-gokhale-professor-emiritus-at-pune-university/", "date_download": "2018-11-17T10:50:55Z", "digest": "sha1:N3IYLP52Z5PC5MUGSR2OA67UXOYEN5I6", "length": 3035, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पुणे विद्यापीठात प्रोफेसर एमिरिटस् | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पुणे विद्यापीठात प्रोफेसर एमिरिटस्\nज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पुणे विद्यापीठात प्रोफेसर एमिरिटस्\nज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'प्रोफेसर एमिरिटस्' म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. विद्यापीठातील माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागात (Dept. of Media & Communication Studies) ही नेमणूक असेल. या नेमणूकीमुळे गोखले यांच्या अभिनय, सिनेमा क्षेत्रातील अनुभवाचा विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्य��ंच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Two-hundred-interest-money-lending-56-million-in-karad/", "date_download": "2018-11-17T11:05:07Z", "digest": "sha1:XET3WZ4CS4GLZMYSBS6JUY2GZRGLFOHC", "length": 9877, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन लाखांचे सावकारी व्याज ५६ लाख | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › दोन लाखांचे सावकारी व्याज ५६ लाख\nदोन लाखांचे सावकारी व्याज ५६ लाख\nवैद्यकीय उपचारासाठी उसणे दिलेल्या दोन लाख रुपयांना व्याज व त्या व्याजाला दंड व्याज आकारणी करत वर्षभरात 56 लाख 65 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ती रक्कम न दिल्यास सर्व मालमत्ता ताब्यात घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोयना वसाहत (ता. कराड) येथील सुरेश तुकाराम निकम याच्यावर सावकारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत कोयना वसाहत येथील रहिवाशी व येणके (ता. कराड) येथील ग्रामसेवक महादेव आबा माने यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nयाबाबत पोलिसांनी सांगितले की, महादेव माने व सुरेश निकम हे कोयना वसाहत (मलकापूर) येथे गुरुकृपा बिल्डिंग या एकाच इमारतीमध्ये राहतात. त्यामुळे त्यांची चांगली ओळख आहे. महादेव माने हे येणके येथे ग्रामसेवक म्हणून नोकरी करत असून ते आजारी असल्याने त्यांनी रजा काढली होती. दरम्यान, माने आजारी असल्याचे समजल्यानंतर त्यांना बघण्यासाठी म्हणून निकम त्यांच्या घरी गेला. परिस्थिती नसल्याने माने यांच्यावर उपचार करता येत नसल्याचे समजल्याने निकम याने माने यांना दोन लाख रुपयउपचारासाठी दिले. यावेळी त्याने एक मित्र व धाकटा भाऊ असे समजून हे पैसे देत असल्याचेही माने यांना सांगितले होते. त्यावेळी हे पैसे मला लवकर परत करता येणार नाहीत, असे माने यांनी सांगितल्यानंतर पुर्ण बरा झाल्यानंतर पैसे द्या, असे सांगून निकम तेथून निघून गेला होता.\nत्यानंतर सुमारे महिनाभराने म्हणजेच 17 मार्च 2017 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सुरेश निकम हा महादेव माने यांच्या घरी गेला. मी मुळ रकमेच्या 10 टक्के दराने मासिक व्याज घेतो. त्याप्रमाणे तुमचे व्याज 20 हजार व त्याच तारखेला पैसे दिले नाहीत तर दुसर्‍या दिवशी पहिल्या दंड व्याजाच्या 50 टक्के रक्कम घेतो. त्यावेळीही पैसे दिले नाहीत तर त्यावरही व्याज लावतो असे सांगून मुद्दल, व्याज व पुन्हा व्याजावर व्याज असे पैसे घेतो.\nत्यामुळे तुम्हाला नियमाप्रमाणे व्याज व व्याजावर व्याज असे पैसे द्यावे लागतील, असे निकम याने माने यांना सांगितले होते. त्यावेळी माने यांनी निकमकडे खासगी सावकारीच्या परवान्याबाबत विचारले असता निकम याने नसल्याचे सांगितले होते, असेही पोलिसांनी सांगितले.\nत्यानंतर सुरेश निकम हा प्रत्येक महिन्याच्या 11 ते 12 तारखेला महादेव माने यांच्या घरी जाऊन पैसे मागू लागला. प्रत्येकवेळी सर्व पैसे मिळत नसल्याने व व्याजाची रक्कम वाढत असल्याचे लक्षात येताच निकम याने माने यांना तुम्हाला तुमची सगळी मालमत्ता विकावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे माने याने कर्ज काढून बँक खात्यावरील चेकव्दारे निकम याला सुमारे तीन लाख रुपये दिले आहेत. त्यानंतरही सुरेश निकम हा महादेव माने यांच्या घरी जाऊन पैशाची मागणी करू लागला. त्यावेळी माने यांनी मी तुम्हाला चार महिन्याचे 5 लाख 47 हजार रुपये दिले आहेत, असे सांगितले. मात्र, त्यानंतरही अजून पैसे येणे बाकी असल्याचे सांगत सुरेश निकम हा महादेव माने यांना दमदाटी करू लागला. दि. 16 एप्रिल 2018 रोजी तर निकम याने येणके येथे ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन माने यांना ‘तु मला व्याजासह 56 लाख 65 हजार रुपये देणे बाकी आहे. ते मला चार महिन्याच्या आत दिले नाहीस तर तुमची सर्व मालमत्ता ताब्यात घेईन. बायका मुलांचा विचार कर नाहीतर अनर्थ होईल’, अशी धमकी दिली.\nत्यामुळे सुरेश निकम याच्याकडून वारंवार होणार्‍या त्रासाला कंटाळून महादेव माने यांनी शुक्रवार दि. 20 रोजी उशीरा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन सुरेश निकम याच्यावर सावकारी कायद्यांनर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अरविंद कांबळे करत आहेत.\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/sant-tukaram-maharaj-palkhi-ringan-in-malinagar-solapur-district/", "date_download": "2018-11-17T10:51:44Z", "digest": "sha1:YJXGTSAT5DBR7YRJWWLDWFNT7JY752HB", "length": 6152, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माळीनगर येथे तुकाराम महाराज यांचे उभे रिंगण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › माळीनगर येथे तुकाराम महाराज यांचे उभे रिंगण\nमाळीनगर येथे तुकाराम महाराज यांचे उभे रिंगण\nमाळीनगर : गोपाळ लावंड\nटाळ, मृदुंगाचा ध्वनी |\nगेले आसमंत व्यापुनी |\nनभ आले भरूणी |\nअश्व दौडले रिंगणी ||\nमाळीनगर (ता. माळशिरस जि. सोलापूर) येथे संतश्रेष्ठ आज (दि. १९जुलै)जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उभे रिंगण मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडले. माळीनगर पालखी मैदानात अश्वांनी नेत्रदीपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आसमंत व्यापून टाकणारा चैतन्य स्वरूप टाळ मृदुंगाचा नाद त्यातून निर्माण होणारे ज्ञानबा-तुकाराम नामाचा गजर या सर्वांचा संगम म्हणजे रिंगण होय.\nसावळे सुंदर रूप मनोहर\nराहो निरंतर ह्रदयी माझे\nटाळ मृदंगाचा नाद , कपाळी अष्टीगंध आणि मुखात हरीनामाचा जयघोष. गेली पंधरा दिवस अखंडितपणे विठुरायाच्या ओढीने निघालेला वारकरी हजारो वैष्णवांच्या साक्षीने माळीनगर नगरीत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा मानाच्या अश्वाच्या उभ्या रिंगणाने भल्या सकाळी मॉडेल हायस्कूलच्या प्रशस्त प्रांगणात मोठ्या उत्साहाने विसावला.\nयाची देही याची डोळा\nपरिसराला जणू विठ्ठलनामाचे वेड लागले होते ज्ञानोबा माऊली तुकाराम गजराने आसमंत दुमदुमला. सकाळपासून पालखी स्वागतासाठी ग्रामपंचायत माळीनगर, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी यांचेसह अनेक सामाजिक संघटना, महात्मा फुले पतसंस्था, स्थानिक प्रतिनिधी सज्ज झाले होते.\nउभ्या रिंगणासाठी जमलेला हजारोंचा जनसमुदाय डोळयाचे पारणे फेडत होता. अखेर मानाच्या अश्वाने रिंगणात धाव घेतल्यानंतर दोन्हीबाजूला उभा असणारा वारकरी भान हरपून गेला होता आणि याचसाठी केला होता अट्टाहास म्हणत सोहळा डोळ्यात साठवत होता.\nसंतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर सालाबाद प्रमाणे विधीवत पूजन शुगरकेन सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाश गिरमे व त्यांच्या सुविद्य पत्नी रेखा गिरमे यांच्या हस्ते करण्यात आले.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्��जांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-mumbai/aamir-khan-terms-salmans-rape-statement-unfortunate-10428", "date_download": "2018-11-17T11:28:19Z", "digest": "sha1:QYJLNMXGJGE2SXMDD3GNHWQMPMML52CZ", "length": 12918, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aamir Khan terms Salman's rape statement as unfortunate सलमान खानचे 'ते' वक्तव्य दुर्दैवी- आमीर खान | eSakal", "raw_content": "\nसलमान खानचे 'ते' वक्तव्य दुर्दैवी- आमीर खान\nसोमवार, 4 जुलै 2016\nमुंबई - बलात्कारासंदर्भात अभिनेता सलमान खान याने केलेल्या वक्तव्यावर आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलावंतांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यात आता अभिनेता अामीर खानच्या नावाची भर पडली आहे. सलमानने केलेले वक्तव्य मला माध्यमांतून समजले, त्यावेळी मी स्वतः हजर नव्हतो. सलमानचे हे वक्तव्य दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे, असे अामीरने पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nमुंबई - बलात्कारासंदर्भात अभिनेता सलमान खान याने केलेल्या वक्तव्यावर आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलावंतांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यात आता अभिनेता अामीर खानच्या नावाची भर पडली आहे. सलमानने केलेले वक्तव्य मला माध्यमांतून समजले, त्यावेळी मी स्वतः हजर नव्हतो. सलमानचे हे वक्तव्य दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे, असे अामीरने पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nबलात्कारासंदर्भात सलमानने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पत्रकारांनी अामीरला छेडले असता त्याने वरिल प्रतिक्रिया दिली. सलमानला तुम्ही सल्ला देणार का या पत्रकारांच्या प्रश्नावर सल्ला देणारा मी कोण या पत्रकारांच्या प्रश्नावर सल्ला देणारा मी कोण\n\"या प्रकरणी माझे सलमानशी अद्याप बोलणे झालेले नाही. सलमानने जर अशा प्रकारचे वक्तव्य केले असेल तर ते अतिशय दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे,‘‘ असे अमीर म्हणाला. या प्रकरणी माफी मागण्याची मागणी होत असतानाही सलमानने मौन बाळगणे पसंत केले आहे. सुलतान या चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी शारिरिक कष्ट केल्यामुळे माझी अवस्था बलात्कार झालेल्या महिलेसारखी होत असे, असे विधान सलमानने केले होते. या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर सलमानवर जोरदार टीका होत आहे. या प्रकरणी महिला आयोगाने सलमानला नोटीसही पाठविली आहे. अनेकदा मागणी होऊनही सलमानने या प्रकरणी माफी मागितलेली नाही.\nआफ्रिदीने क्रिकेटकडे लक्ष द्यावे: जावेद मियाँदाद\nकराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर...\nमदतीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान फिरतायत देशोदेशी..\nइस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला आता निधीसाठी देशोदेशी भटकण्याची वेळ आली असून याच 'मदतनिधी'च्या मागणीसाठी पंतप्रधान इम्रान खान पुढील...\n'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी\nकराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे...\n#MeToo निहारिकाच्या गौप्यस्फोटामुळे नवाझ अडचणीत\nमुंबई : सोशल मीडियात सुरू झालेल्या \"मी टू'च्या वादळाने पुन्हा एकदा सिनेसृष्टी हादरली. कधीकाळची \"मिस इंडिया' आणि अभिनेत्री निहारिका सिंह हिने...\nमुंबई : प्रतिबंधित औषधांची विक्री करण्याचे प्रलोभन दाखवून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे....\nपहलाज निहलानी यांची उच्च न्यायालयात धाव\nमुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) म्हणजे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि चित्रपट निर्माता पहलाज निहलानी यांनी बोर्डाविरोधात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/tdr-opposed-giving-property-21345", "date_download": "2018-11-17T12:03:50Z", "digest": "sha1:C4EMCJU3SS5HJG4H2D54PLM6PMTTHM22", "length": 13752, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "TDR opposed giving the property टीडीआर घेऊन मालमत्ता देण्याला विरोध | eSakal", "raw_content": "\nटीडीआर घेऊन मालमत्ता देण्याला विरोध\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nऔरंगाबाद - शहरातील रस्ते रुंदीकरणाच्या अनुषंगाने टीडीआर घेऊन मालमत्ता देण्याच्या विरोधात दाखल झालेल्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती एस. एस. पाटील यांनी निकाली काढल्या.\nऔरंगाबाद - शहरातील रस्ते रुंदीकरणाच्या अनुषंगाने टीडीआर घेऊन मालमत्ता देण्याच्या विरोधात दाखल झालेल्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती एस. एस. पाटील यांनी निकाली काढल्या.\nशहराच्या विकास योजनेतील रस्ते रुंद करण्यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. गावठाण क्षेत्रातील मंजूर विकास योजना रस्त्याने बाधित होणाऱ्या मिळकतधारकांना, भोगवटाधारकांना टीडीआर, एफएसआय या स्वरूपात मोबदला देऊन बाधित क्षेत्र हस्तांतरित करून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी 18 नोव्हेंबर 2016 रोजी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन मार्किंगही केले आहे. या विरोधात गौतम फुलपगर व शेख रफीक यांनी दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. याचिकेत मुद्दा उपस्थित केला, की पूर्वी एफएसआय व्यतिरिक्त बांधकाम करावयाचे असल्यास मालमत्ता धारकाला टीडीआर खरेदी करणे आवश्‍यक होते. मात्र, राज्य शासनाने महापालिकेसाठी नवीन विकास यंत्रणा नियमावली 29 सप्टेंबर 2016 पासून लागू केलेली असून, त्यात मूळ एफएसआयच्या अतिरिक्त तीस टक्के पेड एफएसआयची तरतूद लागू केली आहे. म्हणजेच टीडीआर खरेदी न करता थेट स्थानिक स्वराज्य संस्थेला रेडीरेकनरच्या तीस टक्के रक्कम अदा करून मालमत्ताधारक मूळ एफएसआय अतिरिक्त तीस टक्के बांधकाम करू शकणार आहेत. यामुळे टीडीआरला अत्यंत कमी भाव मिळत असून, टीडीआर घेणे परवडत नाही. काही प्रकरणात संपूर्ण मालमत्ता निष्कासित होत असल्याने टीडीआर घेऊन उपयोग होणार नाही. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादनाची कार्यवाही करून रोख स्वरूपात मोबदला देण्याचे आदेश द्यावेत व तोपर्यंत महापालिकेने याचिकाकर्त्याच्या मालमत्तेबाबत कार्यवाही करू नये, अशी विनंती याचिकेत केली होती. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचे म्हणणे ��कून घेतल्यानंतर खंडपीठाने आयुक्तांच्या 18 नोव्हेंबरच्या जाहीर नोटीसला याचिकाकर्त्यांनी उत्तर द्यावे असे निरीक्षण नोंदवून याचिका निकाली काढल्या.\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/talegaon-station-pune-news-youth-murder-106056", "date_download": "2018-11-17T12:07:14Z", "digest": "sha1:56LWOHII4Z76JBEC24LSAC4JNYGZRH6J", "length": 12296, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "talegaon station pune news youth murder इंदोरीच्या तरुणाचा माळवाडीत वार करून खून | eSakal", "raw_content": "\nइंदोरीच्या तरुणाचा माळवाडीत वार करून खून\nगुरुवार, 29 मार्च 2018\nतळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यालगत माळवाडी येथे इंदोरीतील युवकाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली. रोशन ऊर्फ ढंप्या बाळू हिंगे (१८, रा. इंदोरी, मावळ, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.\nतळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यालगत माळवाडी येथे इंदोरीतील युवकाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली. रोशन ऊर्फ ढंप्या बाळू हिंगे (१८, रा. इंदोरी, मावळ, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.\nएमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता.२८) सकाळी पावणेनऊच्या सुमारास रोशन दुचाकीवरून रस्त्याने जात असताना, पाठीमागून आलेल्या एका मारुती-८०० गाडीने दुचाकीला धडक देऊन, त्याला खाली पाडले. त्यानंतर गाडीतून उतरलेल्या तीन ते चार जणांनी त्याचा पाठलाग करीत कोयत्याने सपासप वार करून खून केला. घटनेनंतर थोड्याच वेळात एका कारमधून आलेल्या काही युवकांनी त्याला त्वरित तळेगाव आणि नंतर सोमाटणे फाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याप्रकरणी रोशनचा मित्र सुनील कैलास कदम (१९, इंदोरी, मावळ, पुणे) याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेऊन तपास चालू केला. घटनास्थळी रक्त मांसाचा सडा पडला होता. सकाळी सकाळीच भर वस्तीत एवढ्या भयानक पद्धतीने खून करण्यात आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट दिली.\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\n��ुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/mukta-tilak-sparks-controversy-statement-against-reservation-42605", "date_download": "2018-11-17T11:34:58Z", "digest": "sha1:BKNR52DGJAH5S5GIMIO5TN7KDKBXHYSL", "length": 13629, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "mukta tilak sparks controversy with statement against reservation आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना जावे लागते परदेशात | eSakal", "raw_content": "\nआरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना जावे लागते परदेशात\nशनिवार, 29 एप्रिल 2017\nनाशिक : आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागते, अशी आरक्षणावर टीका आज येथे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.\nएवढ्यावर न थांबता त्यांनी परदेशात शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी-व्यवसाय-उद्योगासाठी देशात पूरक वातावरण तयार झाले पाहिजे, असा \"घरचा आहेर' सरकारला दिला. चित्पावन ब्राह्मण संघातर्फे झालेल्या परशुराम वेद पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.\nवेदमूर्ती महेश सोवनी, शैलेंद्र काकडे, सचिन कुलकर्णी, श्रीधर अघोर यांना हा पुरस्कार सौ. टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\nनाशिक : आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागते, अशी आरक्षणावर टीका आ��� येथे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.\nएवढ्यावर न थांबता त्यांनी परदेशात शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी-व्यवसाय-उद्योगासाठी देशात पूरक वातावरण तयार झाले पाहिजे, असा \"घरचा आहेर' सरकारला दिला. चित्पावन ब्राह्मण संघातर्फे झालेल्या परशुराम वेद पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.\nवेदमूर्ती महेश सोवनी, शैलेंद्र काकडे, सचिन कुलकर्णी, श्रीधर अघोर यांना हा पुरस्कार सौ. टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\nया वेळी टिळक म्हणाल्या, की विविध समाजबांधवांचे निघालेले मोर्चे पाहून आपलाही मोर्चा काढण्याची गरज ब्राह्मण समाजाला भासली नाही. मात्र एकत्र यावे एवढी भावना निश्‍चित निर्माण झाली. पहिल्यांदा सर्व ब्राह्मण एकत्र आलेले दिसले.\nकोकणातील चित्पावन ब्राह्मण आता \"ग्लोबल' झाले आहेत. पेटून उठण्याची त्यांची जिद्द आजही कायम आहे. त्यामुळे ते विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहेत. हेच कार्य आपणाला पुढे न्यायचे आहे. मुळातच, ब्राह्मण समाजाला आजवर आरक्षणाची आवश्‍यकता भासलेली नाही. बुद्धीच्या जोरावर समाजबांधव प्रगती करत आहेत, असे सांगून टिळक यांनी लोकमान्य टिळक यांच्या जागृतीविषयक उपक्रमांची माहिती दिली.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित ���ेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/women-death-notice-neglect-23211", "date_download": "2018-11-17T11:34:45Z", "digest": "sha1:TJM4YTWQ4NQ3V4VLE3E6QEMIBU7CI6PJ", "length": 20364, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "women death by notice neglect निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याने गेला महिलेचा जीव | eSakal", "raw_content": "\nनिवेदनाकडे दुर्लक्ष केल्याने गेला महिलेचा जीव\nबुधवार, 28 डिसेंबर 2016\nसंतप्त जमावाची भावना; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनाची तोडफोड\nसंतप्त जमावाची भावना; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनाची तोडफोड\nजळगाव - गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील काही झाडे कोरडीठाक, तर काहींच्या फांद्या जीर्ण झाल्याने त्या केव्हाही पडण्याचा धोका होता. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय प्रशासनासह महापालिकेलाही निवेदन दिले. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही. शेवटी आज या कोरडेठाक झाडाच्या फांदीनेच संगीता प्रवीण सोनवणे (वय ३२) या निष्पाप महिलेचा जीव घेतला, तर सिंधूबाई भास्कर पाटील (वय ७०, रा. पाचोरा) व सकिना चाँदखाँ तडवी (वय ४०) यांना जखमी केल्याने जमाव संतप्त झाला. त्यातूनच जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनाची तोडफोड होऊन दालन होत्याचे नव्हते झाले.\nदरम्यान, कार्यकर्ते व नागरिकांच्या निवेदनावर वेळीच कार्यवाही केली असती, तर अशा प्रकारची दुर्घटना टळली असती, असे आता बोलले जात आहे. आज सकाळच्या घट���ेमुळे संपूर्ण रुग्णालय परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील जनकल्याण समितीच्या सेवालयातर्फे भोजन वाटपाचे काम सुरू असताना सेवालयालगतच्या झाडाची मोठी फांदी पडून सेवालयात सेवा देणाऱ्या संगीता सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्याच्या घटनेनंतर रुग्णालयातील एकूणच व्यवस्थेसंदर्भात प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.\nमृत संगीता सोनवणे जवळच तुकारामवाडीतील रहिवासी असल्याने घटनेचे वृत्त कळताच परिसरातील रहिवासी नागरिक व तरुणांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सेवालयाबाहेरील कोरडेठाक झाड घातक असल्याने भाजप कार्यकर्ता विशाल शंकर चौधरी यांच्यासह नागरिकांनी दोनवेळेस निवेदन दिले, मात्र तरीही कार्यवाही झाली नाही. दुर्घटना घडल्यावर महापालिका कर्मचारी घटनास्थळी धडकले. जीव गेल्यावर तुम्हाला जाग आली का असे म्हणत संतप्त नातेवाइकांनी त्यांच्या अंगावर कुऱ्हाड उगारत पिटाळून लावले.\nरुग्ण उपाशी, नातेवाइक जखमी\nरुग्णासोबतच्या नातेवाइकांनी जेवणासाठी रांग लावली असताना दुर्घटना घडली. जखमी सिंधूबाई पाटील यांचा मुलगा रवींद्र पाटील उपचारार्थ दाखल आहे, तर सकिना तडवी यांची सून महिला कक्षात दाखल आहे. जेवणाचे कुपन घेऊन रांगेत उभ्या असताना फांदी पडून दोन्ही जखमी झाल्या व रांगेतील इतर जेवण न घेताच निघून गेले. परिणामी, जखमींचे रुग्ण व इतरांना उपाशी राहावे लागले.\nमेनूसह होता वाढदिवसाचा चिवडा\nजनकल्याण समितीत कार्यरत संगीता सोनवणे यांची मुलगी चिन्मयीचा आज सातवा वाढदिवस असल्याने वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी खास रुग्णांना वाटपासाठी चिवडा आणला होता. मात्र, चिवडा वाटपादरम्यान दुर्घटना घडून मुलीच्या सातव्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी संगीता यांचा मृत्यू ओढवला गेल्याने रहिवाशांच्या भावना उफाळून आल्या.\nसासू भोवळ येऊन कोसळल्या\nनेहमीप्रमाणे सेवालयात सकाळी अकराला भोजन वाटपासाठी घरून निघालेली सून संगीताच्या अंगावर फांदी पडल्याची माहिती मिळताच सासूबाईंसह इतर नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालय गाठले. सुनेची अवस्था पाहताच हिराबाईंना भोवळ येऊन त्या खाली कोसळल्या. मृत संगीता यांचे पती प्रवीण रिक्षाचालक असून, ते आज खासगी वाहनाने औरंगाबादला जाणार होते. परंतु घटनेची माहिती म��ळताच ते माघारी परतले.\nजिल्हा रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून गोंधळाच्या घटना घडत आहेत. रुग्णालयात पोलिस चौकीत असले तर एक- दोन पोलिस असतात. त्यांच्याकडून जमाव नियंत्रणात येत नाही. या घटनेची माहिती कळविल्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासानंतर पोलिस हजर झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी सांगळे यांनी जमावाला शांत केले.\nशल्यचिकित्सक दालन होत्याचे नव्हते\nघटनेची माहिती मिळताच शेजारील तुकारामवाडीतील जमाव रुग्णालयात एकवटला. जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देऊनही उपयोग न झाल्याने भाजप कार्यकर्ता विशाल चौधरीसह इतरांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना जाब विचारण्यासाठी दालनाकडे धाव घेतली. मात्र, दालनात कुणीही नसल्याने त्यांचा हिरमोड झाला. तेथूनच शल्यचिकित्सक डॉ. भामरेंशी फोनवरून संपर्क करण्यात आला. त्यावर दहा मिनिटांत येतो, असे सांगूनही ते न पोहोचल्याने संतप्त जमावाने दालनाची तोडफोड केली. त्यात खुर्च्या, टेलिफोन, टेबलसह भिंतीवरील घड्याळाला लक्ष्य केले.\n‘मनपा’च्या ढिम्म कारभाराचा बळी\nनिवासी शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी धोकादायक असलेले झाड तोडण्यासाठी महापालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाला १६ ऑगस्टला अर्ज दिला होता. शहर अभियंत्याकडे अर्ज दिल्यानंतर झाड तोडण्याबाबत अहवाल देण्यात आला होता. वृक्षसंवर्धनाच्या बैठकीत हे झाड तोडण्याच्या विषयाला मंजुरी मिळणार होती. मात्र, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही बैठकच झाली नाही. येत्या २९ डिसेंबरला बैठक होणार होती. मात्र त्याआधीच या झाडाच्या फांदीने महिलेचा बळी घेतल्याने महापालिकेचा झाड तोडण्याचा निर्णय झाला असतानाही केवळ ढिम्म कारभारामुळे एक जीव गमवावा लागल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपु��े : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9804", "date_download": "2018-11-17T10:55:22Z", "digest": "sha1:34WORNK7EP6E3LDLVLQ3RHXXMUCNNXEN", "length": 3720, "nlines": 78, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्हाइट बोर्ड : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्हाइट बोर्ड\nमला ५ बाय ४ फूट असा व्हाइट बोर्ड हवा आहे. शाळा कॉलेजात असतोतसा.. ज्यावर ड्राय एरेजर पेनने लिहिता येईल. मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे कुठे मिळेल. बोर्ड फक्त लिहिण्यासाठी हवा आहे म्हणजे नॉन मॅग्नेटिक हवा.\nसाधारण किंमत किती असेल\nभिंतीला लावायला हूक असतात का की स्टँडही येते त्याच्या बरोबर\nसाधारण आकार ५ बाय ४ किंवा ३ फूट\n१५० बाय १२० किंवा ९० सेमी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/mangaon-panchapatyats-scandalous-service-news/", "date_download": "2018-11-17T11:34:30Z", "digest": "sha1:PPOICMIGXV2VNB3MKMFQZCJK2KXS7QAV", "length": 12710, "nlines": 137, "source_domain": "newsmarathi.in", "title": "पाईप लाईन लिकेज पाहायला सफाई कामगार – माणगांव नगरपंचायतीचा गचाळ कारभार – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असलेलं काम\nपाईप लाईन लिकेज पाहायला सफाई कामगार – माणगांव नगरपंचायतीचा गचाळ कारभार\nपाईप लाईन लिकेज पाहायला सफाई कामगार – माणगांव नगरपंचायतीचा गचाळ कारभार\nमाणगांव (१४/१२/२०१७): माणगांव नगरपंचायतीच्या काम करण्याच्या पद्धतीवर सर्वसामान्य माणगांवकर अतिशय संतप्त आहे. कचेरी रोड अजुनही न करु शकल्यामुळे नागरिक खुप त्रस्त झाले आहेत. थंडीच्या दिवसात पडणा-या सकाळच्या धुक्या सारखे दिवसभर कचेरी रोडवर उडणा-या धुळीमुळे माणगांव मधील धुक संपतच नाही आहे. त्यामुळे नागरिकांचे स्वास्थ धोक्यात येत आहे. अनेक वेळा तक्रारी करुन सुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.\nमुख्याधिकारी देतात फसवी आश्वासन\nपिण्याच्या पाण्याची पाईप लाईन अनेक ठिकाणी लिकेज असल्याचे वारंवार निदर्शनास आणुन देखील त्याची दुरुस्ती केली जात नाही. पाण्याच्या टाकीवर वडाचे झाड आल्यामळे टाकी लिकेज झाली आहे त्वरित साफसफाई करुन घेणे आवश्यक असल्याचेे वारंवार भेट घेऊन सांगुन सुद्धा मुख्याधिकारी लक्ष देत नसल्यामुळे आता नेत्यांपेक्षा मुख्याधिकारी आश्वासन देत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक वेळेला लगेच काम करुन घेतो असे सांगुन फसवा दिलासा दिला जातो.\nवारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर नगरपंचायतीकडुन पाईप लाईन लिकेजच काम पाहायला एक कर्मचारी पाठवण्यात आला. पाईप लाईन लिकेज पाहायला सफाई कर्मचारी पाठवण्यात आला. ज्याने स्वत: मला पाईप लाईनच काही कळत नसल्याचे सांगितले. मग नक्की हा कर्मचारी करणार तरी काय\nकर्मचारी मुख्याधिका-यांना जुमानत नाहित – विरोधी पक्षनेते सचिन बोंबले\nविरोधी पक्षनेते सचिन बोंबले आणि स्वी. नगरसेवक नितीन बामगुडे यांना घडलेला प्रकारा बाबत विचारणा केली असता, सचिन बोंबले यांनी कर्मचारी मुख्याधिका-यांच्या शब्दाला जुमानत नसल्याचे सांगितले.\nपरखड मत पण सत्य परिस्थिती\nयाआधी देखील माणगांव नगरपंचायत विरोधी पक्षनेते सचिन बोंबले यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले होते कि, “मी स्वतः नवी��� नळ कनेक्शन टाकण्यासाठी पाणीपुरवठा सभापतींना सांगत आहे तर ते काम करण्यास कर्मचारी अपुरे पडत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. जनतेची कामच जर कर्मचारी नाहीत असं कारण सांगून तुम्ही करत नसाल, तर कर्मचारीच नाहीत मग माणगांव नगरपंचायतीला टाळ लावून टाका.” असं परखड मत त्यांनी व्यक्त केल होतं.\nनवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.\nज्या गुरुजनांनी मला घडविले त्यांचा सत्कार करताना अभिमान वाटतो – जन सामान्यांचे नेते तळा पंचायत समिती सभापती रवींद्र नटे\nडॉ. अजय मोरेंच्या प्रयत्नांना यश माणगांवमध्ये नाट्यगृहाला हिरवा कंदील\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार – १७…\nमाणगांवमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगराध्यक्षांचे पती…\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी -रायगड ऑडिशन ३ नोव्हेंबर…\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार – १७ तारखेला जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम\nमाणगांवमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगराध्यक्षांचे पती राष्ट्रवादीत\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न सेलिब्रिटी फुलवा खामकर यांची प्रमुख उपस्थिती\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी -रायगड ऑडिशन ३ नोव्हेंबर २०१८\nमाणगावकरांनी स्वच्छता अभियान राबवून ९.२ टन कचरा उचलला स्वर्गीय नेते अशोकदादा साबळे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता अभियान\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/onion-prices-collapsed-22327", "date_download": "2018-11-17T11:45:10Z", "digest": "sha1:2WKMV2ABPMJBQENXKBCNKNE7XJ3LEKSH", "length": 12311, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Onion prices collapsed कांद्याचे दर कोसळल्याने सटाण्यात \"रास्ता रोको' | eSakal", "raw_content": "\nकांद्याचे दर कोसळल्याने सटाण्यात \"रास्ता रोको'\nगुरुवार, 22 डिसेंबर 2016\nसटाणा (जि. नाशिक) - केंद्र शासनाने 31 डिसेंबरपासून कांदा निर्यात अनुदान बंद करण्याची घोषणा केल्याने आज येथील बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव कोसळले. त्यामुळे संतप्त झालेल्या कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तब्बल चार तास ठिय्या देऊन \"रास्ता रोको' आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून कांद्याला 1500 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा. अन्यथा 25 डिसेंबरपासून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.\nसटाणा (जि. नाशिक) - केंद्र शासनाने 31 डिसेंबरपासून कांदा निर्यात अनुदान बंद करण्याची घोषणा केल्याने आज येथील बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव कोसळले. त्यामुळे संतप्त झालेल्या कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तब्बल चार तास ठिय्या देऊन \"रास्ता रोको' आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून कांद्याला 1500 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा. अन्यथा 25 डिसेंबरपासून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.\nसटाणा बाजार समितीत आज सकाळी बाजार लिलाव सुरू झाल्यानंतर निर्यातदार व्यापाऱ्यांनी लिलावाकडे पाठ फिरविल्यामुळे कांद्याचे भाव 250 ते 300 रुपये प्रतिक्विंटल दराने गडगडले. हा प्रकार शेतकऱ्यांचा लक्षात येताच त्यांनी लिलाव बंद पाडले. यानंतर शेतकऱ्यांनी विंचूर - प्रकाशा महामार्गावर कांद्याची वाहने आडवी लावून ठिय्या दिला. या वेळी शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी केली.\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ ���ंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nवाहतूक कोंडीतून आळंदीकरांची सुटका\nआळंदी - चऱ्होली खुर्द (ता. खेड) आणि चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) यांना जोडणारा ४५ मीटर रस्ता पूर्णत्वाकडे असल्यामुळे आळंदीची वाहतूक कोंडीतून...\nमांजरी - उत्तर भारतात वाढू लागलेल्या कडाक्‍याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिण भारताकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/is-ranbeer-kapoor-single-271195.html", "date_download": "2018-11-17T11:00:46Z", "digest": "sha1:2ZIHOTU3C6AAE76XUKOIAQJ4NZOORH4U", "length": 12619, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रणबीर खरंच सिंगल आहे?", "raw_content": "\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nरणबीर खरंच सिंगल आहे\nमात्र हे सिंगल स्टेटस तो मुद्दाम बाळगून असल्याची चर्चा आता सुरू झालीय.\n02 ऑक्टोबर: रणबीर कपूर सध्या त्याचं सिंगल स्टेटस एन्जॉय करतोय. मात्र हे सिंगल स्टेटस तो मुद्दाम बाळगून असल्याची चर्चा आता सुरू झालीय.\nअनेक अभिनेत्रींशी ज्याचं नाव जोडलं गेलं तो रणबीर कपूर गेले बरेच दिवस सिंगल असल्याचं कळतंय. कतर��नासोबत काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाल्यानंतर बरेच दिवस त्याचं नाव कुणाशीच जोडलं गेलं नाही. पण आता हे सिंगल स्टेटस तो दाखवण्यासाठी बाळगत असल्याची चर्चा आहे. मात्र हे सिंगल स्टेटस माहिरा खानला इंप्रेस करण्यासाठी तर तो बाळगतोय की काय अशी चर्चा सध्या सगळीकडे होते आहे.काही दिवसांपूर्वीच रणबीर आणि माहिराचे न्यू-यॉर्कमध्ये हँग आऊट करतानाचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतरच हे दोघे एकमेकांच्या जवळ आल्याची चर्चा सुरू झालीय. तसंच त्याच्या जवळच्या मित्रांच्या पार्टीमध्ये तो मुलींशी जास्त बोलतही नाही. आता रणबीर हे सिंगल स्टेटस माहिराला त्याच्याबद्दल खात्री वाटावी यासाठी बाळगतोय का अशी चर्चा आता सुरू झालीय.\nत्यामुळे रणबीर खरंच सिंगल आहे की 'माहिरा' साठी बाळगतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nलग्नाआधी प्रियांका आटपून घेतेय शूटिंग, Photo व्हायरल\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-233093.html", "date_download": "2018-11-17T10:45:45Z", "digest": "sha1:ICLHDGIBSD5L32CYISDWY3JIBFGXEIOJ", "length": 12474, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दीपिकाच्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचं ट्रेलर दिमाखात लाँच", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nदीपिकाच्या पहिल्या हॉलिवूड सिन��माचं ट्रेलर दिमाखात लाँच\n17 ऑक्टोबर: बिग बॉसच्या प्रीमियरला दीपिका पदुकोणच्या 'XXX : द रिटर्न ऑफ जेंडर केज'च्या ट्रेलरचं लाँच मोठं दिमाखात झालं. दीपिका या सिनेमात ऍक्शन करतेय. दीपिका या सिनेमात शिकार्‍याच्या भूमिकेत आहे. हॉलिवूड अभिनेता विन डिझल आणि दीपिकाचा रोमान्सही या सिनेमात पाहायला मिळेल. दीपिकाचा हा पहिला हॉलिवूड सिनेमा.\nट्रेलरमध्ये दीपिका विन डिझलच्या पोटात पिस्तुल रोखताना दिसतेय. शिकारी आणि प्रेयसी अशा दोन्ही व्यक्तिरेखा ती साकारतेय.\n'XXX: द रिटर्न ऑफ जेंडर केज' सिनेमात नीना डोबरेव आणि रुबी रोज यांच्याही भूमिका आहेत.नीना डोबरेवनं कॉमेडी टेक्निकल एक्सपर्ट उभी केलीय तर रुबी एका शूटरच्या भूमिकेत आहे. सिनेमाचा हिरो विन डिझल एनएसए एजंटची भूमिका करतोय. सिनेमाचं दिग्दर्शन डीजे करुसोनं केलंय. हा सिनेमा 20 जानेवारी 2017ला सगळीकडे रिलीज होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/ajit-pawar-on-vidhan-bhavan-football-match-267016.html", "date_download": "2018-11-17T10:44:39Z", "digest": "sha1:4EQHGXOMG43QO6VYTJTCFX4NZ66JVNKW", "length": 15050, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'आता काय धोतर घालून फुटबाॅल खेळायचं का?'", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजब���\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटी��\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\n'आता काय धोतर घालून फुटबाॅल खेळायचं का\n'आता काय धोतर घालून फुटबाॅल खेळायचं का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nमहाराष्ट्र 1 hour ago\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमहाराष्ट्र 1 hour ago\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमहाराष्ट्र 4 hours ago\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमहाराष्ट्र 6 hours ago\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nस्पोर्टस 7 hours ago\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुट���ं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/i-am-proud-to-be-honored-by-the-gurus-who-created-me-ravidra-nate/", "date_download": "2018-11-17T11:29:09Z", "digest": "sha1:UDJNO3FOGSGZHNJHB2QWS5CFAM62IOZW", "length": 12523, "nlines": 160, "source_domain": "newsmarathi.in", "title": "ज्या गुरुजनांनी मला घडविले त्यांचा सत्कार करताना अभिमान वाटतो – जन सामान्यांचे नेते तळा पंचायत समिती सभापती रवींद्र नटे – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असलेलं काम\nज्या गुरुजनांनी मला घडविले त्यांचा सत्कार करताना अभिमान वाटतो – जन सामान्यांचे नेते तळा पंचायत समिती सभापती रवींद्र नटे\nज्या गुरुजनांनी मला घडविले त्यांचा सत्कार करताना अभिमान वाटतो – जन सामान्यांचे नेते तळा पंचायत समिती सभापती रवींद्र नटे\nतळा: आपल्या देशाचे भविष्य हे येणारे विद्यार्थीच घडवनार आहेत. त्यांना घडविण्याचे काम शिक्षक वर्ग प्रामाणिकपणाने करतो म्हणुन अशा शिक्षकांवर कौतुकाची थाप हि पडलीच पाहीजे जेणे करुन ते अधिक उत्साहाने काम करतील ही गोष्ट लक्षात घेऊन लोकनेते तळा पं. स. सभापती रवींद्र नटे यांनी पंचायत समितीच्यावतीने रा. जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना मिळाला अशा पंचायत समितीच्या वतीने सत्कार केला तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच तळा तालुक्यात जे शिक्षक प्रामाणिकपणे काम करत आहेत अशा १४ शिक्षकांच्या देखिल सत्कार करण्यात आला. ज्यांनी जिल्ह्यामध्ये खेळात प्राविण्य मिळविले अशा खेळाडुंना देखील सभापती रविंद्र नटे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.\nयावेळी मनोगत व्यक्त करताना रवींद्र नटे यांनी ज्यांनी मला घडविले त्या गुरुजनांचा सत्कार करताना मनापासुन आनंद होत असल्याचे सांगितले. तसेच ना. सुनिल तटकरे या���चे देखील तोंडभरुन कौतुक केले.\nसत्कार करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक\nसत्कार करण्यात आलेल्या आदर्श अंगणवाडी मदतनीस\nगौरविण्यात आलेल्या खेळाडुंची नावे\n१. हिंदवी शिंदे – कुस्तीत प्रथम क्रमांक\n२. साक्षी चोरगे – ३ कि.मी धावणे -तृतीय क्रमांक\nयावेळी पंचायत समिती सदस्या देविका लासे, पंचायत समिती गटविकास अधिकारी व्ही.व्ही. यादव, प्रभारी गटशिक्षण अधिकारी सहदेव सोंडकर विस्तार अधिकारी सुरेखा तांबट, नगरसेवक चंद्रकांत रोडे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष नागेश लोखंडे, शाळांचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nनवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.\nTattoo काढायच असेल तर आजच भेट द्या – GALAXY RU ART\nपाईप लाईन लिकेज पाहायला सफाई कामगार – माणगांव नगरपंचायतीचा गचाळ कारभार\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार – १७…\nमाणगांवमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगराध्यक्षांचे पती…\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी -रायगड ऑडिशन ३ नोव्हेंबर…\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार – १७ तारखेला जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम\nमाणगांवमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगराध्यक्षांचे पती राष्ट्रवादीत\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न सेलिब्रिटी फुलवा खामकर यांची प्रमुख उपस्थिती\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी -रायगड ऑडिशन ३ नोव्हेंबर २०१८\nमाणगावकरांनी स्वच्छता अभियान राबवून ९.२ टन कचरा उचलला स्वर्गीय नेते अशोकदादा साबळे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता अभियान\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://avliya.co.in/2014/11/", "date_download": "2018-11-17T11:08:17Z", "digest": "sha1:K7QJFK4DXMNHISGQWX26EZ3J2EO3MOI4", "length": 4948, "nlines": 71, "source_domain": "avliya.co.in", "title": "November | 2014 | Avliya", "raw_content": "\nमी तुक्याच्या गाथेसारखा आहे मला बुडवलात तरी परत वरती येईन२१०२५०६० येतात जातात वाटसरु जुनाट पडक्या वाड्यात म्हणतात अजुन जीव आहे या भग्न अवशेषात २१०२३०६० रजस्वलेच्या नाभीमधुनी ध्वनी उमटतो सावळा धावत येतो प्रतीध्वनी तो नित्य नुतन सोवळाबेहेरे मकरंद ९००२७०८२ More...\nगझलेतल्या व्यथांना सारून तू पुढे जा छंदात मुक्तीच्या त्या तरशील रे सुखाने ४१०२११२१ भग्नावशेष माझे येता पहावयाला जीवंत एकदा ना भेटून जा मला हो ४१०२२११३ काय हो खाती कशाशी राजनीती वंचना मज रोज साध्या भाकरीची ४१०२११२१ मुखवट्यासवे मीच गेलो समोरी तरी आरशाने मला More...\nतुझी मौनवीणा गाई मौनसुक्त सह्स्त्रार्थी २१०२२१६० काजळचन्द्रानी काजळवेळी काळजा ध्वस्त केले २१०२२११० कातीव, कातिल कलाकुसर देवाची, तुझ्यारुपी २१०२२११० जीवन अॅक्शनफ्लिकर मागे न उलटणारा २१०२१११० हायकुच सैरभैर फिरतो हायकुच्या शोधात २१०२०१८२ तीन पत्ती सांगते शेव More...\nमला सांगना मी तुझा कोण आहे\nमला सांगना मी तुझा कोण आहे कसा बोलु गाऊ असा प्रश्न आहे रंगात येऊन दे दाद रसिका दयेची तुला भिक मी मागताहे कधी वाहवा तर कधी फक्त टाळ्या कधी फक्त चत्कार, कधी फुस्कुल्या उस्फुर्त ती दाद देशी समेला कधी येती अश्रु सानंद डोळा कधी गडगडे, हास्य भिडे तेच गगना कधी ख More...\nमला माहित्ये तू माझा रोज एक अध्याय वाचत आलायस आणि माझा जीवनग्रंथ वाचुन संपवत आलायस……. काय वाटल तुला, वाचून प्राचीन खंडकाव्य, महाकाव्य की एखादी अर्वाचीन कादंबरी बाबा आदमच्या जमान्यातली साधर्म्य सांगणारी प्राचीन खंडकाव्य, महाकाव्य की एखादी अर्वाचीन कादंबरी बाबा आदमच्या जमान्यातली साधर्म्य सांगणारी की ओवी, अभंग, वृत्तबंधातली काव्य रचना की ओवी, अभंग, वृत्तबंधातली काव्य रचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/tech/2413-smart-phone-heavy-price-cut-discount", "date_download": "2018-11-17T11:08:01Z", "digest": "sha1:DHVZDHPNAEWNCBXKUY34BIFIG5NNTP7C", "length": 10678, "nlines": 143, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नवीन स्मार्टफोन घेताय ? पाहा या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या जबरदस्त सूट ! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n पाहा या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या जबरदस्त सूट \nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\n- सॅमसंगने 6GB ऱॅम आणि 128GB स्टोरेजवाला स्मार्टफोन गॅलेक्सी S8 पल्स जूनमध्ये 74,900 रुपयांना लॉंच केला होता. पण आता या फोनवर 10,000 रुपयांची सूट दिली असून आताची किंमत 64,900 एवढी आहे. 6.2 इंची क्वाड HD+ इनफिनिटी डिस्प्ले असून 12MP च्या दोन बॅक कॅमेरासह, 8MP चा फ्रंट ऑटोफोकस कॅमेरा दिला आहे.\n- एलजीने V20 हा स्मार्टफोन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विक्रीसाठी आणला होता. भारतात या फोनची किंमत 54,999 रुपये होती. आणि आता या फोनच्या दरात तब्बल 25000 रुपयांची सूट मिळत आहे. हा फोन फ्लिपकार्टवर 29,990 रुपयांत उपलब्ध झाला आहे. या फोनमध्ये 5.7 इंची QHD डिस्प्ले आणि 2.1 इंचीचा सेकेंड्री डिस्प्ले दिला आहे. क्लालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर सोबतच 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजही देण्यात आले आहे.\n- लॉंचिंगच्या फक्त 6 महिन्यांनंतर वीवो V5 प्लस या स्मार्टफोनच्या किंमतीवर थेट 4000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. आणि याची किंमत आता 22,990 रुपये एवढी आहे. या फोनच्या फ्रंटला ड्यूल सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. फ्रंटचा एक कॅमेरा 20MP आणि 8MP आहे तर बॅक कॅमेरा 13MP दिला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर दिला असून यासोबतच 4GB रॅम दिला आहे. या फोनला 32GB इंटरनल स्टोरेज, 3 आणि 5.5 इंचीचा HD डिस्प्ले तर 3,055mAH बॅटरी दिली आहे.\n- नूबिया Z17 हा 21,899 रुपयांना लॉंच केला होता पण आता या फोनची किंमत 18,899 रुपयांवर आली आहे. नूबिया 17 मिनीमध्ये 5.2 इंची HD डिस्प्ले दिला असून क्वालकॉम 652 प्रोसेसर आहे. अन्ड्रोइड 6.0 मार्शमेलो, 2,590 mAH बॅटरीसह ड्यूल बॅक कॅमेराही दिला आहे.\n- सॅमसंग गॅलेक्सी A7 ची किंमत 7,500 रुपयांनी खाली उतरली असून आता 25,900 रुपयांना याची विक्री होत आहे. हा फोन 33,490 रुपयांना लॉंच करण्यात आला होता. सॅमसंग गॅलेक्सी A7 5.7 इंची HD डिस्प्ले आहे. या फोनला 3GB रॅम तर 16MP फ्रंट आणि बॅक कॅमेरा दिला आहे. अड्रोइड 6.0 मार्शमेलोसह 3,600mAH चा बॅटरी बॅकअप दिला आहे.\n- सॅमसंग गॅलेक्सी A5 स्मार्टफोन 2017मध्ये 28,900 रुपयांना लॉंच केला गेला होता. आणि आता हा स्मार्टफोन 22,900 रुपयांना मिळतो आहे. या ड्यूल सिम स्मार्टफोनला अड्रोइड 6.0 मार्शमेलो, 5.2 इंच HD डिस्प्ले, 3GB रॅमसह ऑक्टा कोर प्रोसेसर आणि 32GB इंटरनल स्टोरेज, 16MP बॅक आणि फ्रंट कॅमेरा तर 3000mAH बॅटरी दिली आहे.\n- ZTE कंपनीने गेल्या वर्षी डिसेंब��मध्ये नूबिया Z11 स्मार्टफोन लॉंच केला होता. 29,999 रुपयांना लॉंच झालेल्या या फोनची किंमत आता 25,999 एवढी आहे. 5.5 HD डिस्प्ले, अड्रोइड 6.0 मार्शमेलो, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोससर, 6GB रॅमसोबत 64GB एक्सपान्डेबल स्टोरेज दिला आहे. या ड्यूल स्मार्टफोनमध्ये 16MP बॅक तर 8MP फ्रंट कॅमेरासह 3000mAH बॅटरी देण्यात आली आहे.\nसोनीचा नवा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 23 MP कॅमेरा\nदोन सेल्फी कॅमेरे असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच\n8GB रॅम, 128GB मेमरी आणि पावरफुल कॅमेरा; ‘वन प्लस’ला टक्कर देणार आसुसचा जबरदस्त स्मार्टफोन\nजबरदस्त फिचर्स असलेले मोटोचे दोन फोन लॉंच\nजिओनंतर आता रिलायन्सनेही आणला फ्री डेटा-कॉलिंगसाठी सर्वात स्वस्त प्लान\n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवाद्यांनी माघार घेतला\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/this-is-serious-nathuram-is-back-says-jitendra-avhad/", "date_download": "2018-11-17T11:01:13Z", "digest": "sha1:M63JJJW6XCSZEUPKSBQZHP3JO36CXNXN", "length": 7932, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘हे खूप गंभीर आहे, नथुराम गोडसे परत आले आहेत’ - जितेंद्र आव्हाड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘हे खूप गंभीर आहे, नथुराम गोडसे परत आले आहेत’ – जितेंद्र आव्हाड\nटीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामागे संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत हुबळी पोलिसांत तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. गुरूवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास राहुल गांधींचे विमान अचानक एका बाजूला झुकले आणि वेगात खाली येऊ लागले.\nखाली येतानाच ते वेगात हालू लागले, अशी तक्रार हुबळी धारवाड पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आल्याची माहिती ���ाहुल गांधी यांचे निकटवर्तीय कौशल विद्यार्थी यांनी दिली. या संदर्भात राज्य पोलिस महानिरिक्षक नीलमणि.एन.राजू यांना पत्र पाठवले असल्याचे कौशल यांनी सांगितले.\nया घटनेवर राष्ट्रवादीचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी ‘हे खूप गंभीर आहे. नथुराम गोडसे परत आले आहेत’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींच्या विमानात झालेल्या बिघाडामागे घातपात असल्याचा संशय आव्हाड यांनी व्यक्त केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.\nजितेंद्र आव्हाडांनी ट्विटसोबत राहुल गांधी यांनी पोलिस महानिरीक्षकांकडे केलेल्या तक्रारीचे फोटोही शेअर केले आहेत. त्यांनी हे प्रकरण म्हणजे नथुराम गोडसेने महात्मा गांधींची केलेली हत्ये सारखेच असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस…\nटीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य विक्रीस…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/2789-aurangabad-jayakwadi-dam-97-full", "date_download": "2018-11-17T11:42:20Z", "digest": "sha1:XDVEWQXJ62MZ2BOQO757HDLB3HTQMJCI", "length": 7011, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "तब्बल 9 वर्षानंतर पहिल्यांदाच जायकवाडी धरण ओव्हर फ्लो - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nतब्बल 9 वर्षानंतर पहिल्यांदाच जायकवाडी धरण ओव्हर फ्लो\nजय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरण 97 टक्के भरले आहे. सतत दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यात तब्बल 9 वर्षानंतर जायकवाडी धरण भरल्याने यंदा हे पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडले जात आहे.\nजायकवाडी धरणाचे 27 पैकी 18 दरवाजे अर्ध्या फुटांनी उघडण्यात आले आहे. त्यातून 10 हजार क्युसेकने पाण्याचा गोदावरी नदीत विसर्ग होतो आहे. त्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nयाआधी जायकवाडीतून 2007 मध्ये अडीच लाख क्युसेक आणि 2008 मध्ये 1 लाख क्युसेकने पाणी सोडले होते. त्यावेळी अनेक गावांना पुराने वेढले होते. त्यामुळे अधिक वेगाने विसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेत, धरण 97 टक्के भरल्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.\nराहुल गांधी येणार मराठवाड्याचा दौऱ्यावर\nजम्मू काश्मीरला मागे टाकेल अशी मराठवाडा-विदर्भातील सकाळ\nचारा छावणी घोटाळ्यांप्रकरणी आठवड्याभरात गुन्हे दाखल करा, मुंबई हायकोर्टाचा निर्णय\nऔरंगाबादचा प्रवास उलट्या दिशेने, कुंडीत कचरा टाकल्यास 500 रुपये दंड\nमराठावड्यात फिरते पोलीस ठाणे कार्यान्वित\n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवादी घाबरले\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/national/chhatisgarh-news/", "date_download": "2018-11-17T11:14:08Z", "digest": "sha1:LR4NZBUCGVJ2XYXOYYVBQ7U6URYFBWYI", "length": 3292, "nlines": 38, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Home", "raw_content": "\nयुवतीच्या मृत्यु नंतर सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या मुलीने सांगितले सत्य...\nजेएनयूमध्ये संस्कृत भाषेलाच प्राधान्य; भाषा विभागांच्या अध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी\nहे आहेत 4000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोपी माजी मुख्यमंत्री, पत्नी सर्वात कमी वयाच्या आमदार\n4 वर्षीय मुलीचा मृतदेह बॅग ठेवून बाप पुटपुटत होता मंत्र, चमत्कारासाठी घडले असे काही\nगरिबीमुळे पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10Km चालला हा माणूस, आता अकाउंटमध्ये 36 लाख\n2 लाख रुपये महिन्याची नोकरी सोडून करतोय शेती, आता आहे 2 कोटींची उलाढाल\nछत्तीसगड: मेहुणीशी प्रेमसंबंध; पाच जणांची कुऱ्हाडीने हत्या\nकांकेरमध्ये बीएसएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; हॅलिकॉप्टरने अतिरिक्त कूमक रवाना\nप्रत्येकाच्या आरोग्यावर देशात खर्च होतात एकूण 1491 रुपये\n‘कर्मचाऱ्याची ग्रॅच्युइटी घटनात्मक अधिकार व संपत्ती’\n42 गावचे लोक हत्तीच्या कळपामुळे दहशतीखाली घालवतात अख्खी रात्र\nहे आहेत देशातील टॉप 5 मॉडर्न किचन, 1 दिवसात बनते 6 लाख लोकांचे जेवण\nVIDEO मध्ये बघा बलात्कार पीडितेची आपबिती, मैत्रिणीच्या भावानेच केला अत्याचार\nहे आहे देशातील नंबर वन विमानतळ, Photo मध्‍ये पाहा येथील खास गोष्‍टी\nछत्तीसगडः एस्कलेटरमध्ये फसला चिमुकल्याचा हात, 2 तासांनी निघाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/in-multiplex-not-banned-on-outside-food-state-government/", "date_download": "2018-11-17T11:02:58Z", "digest": "sha1:7WRJMF3IOOUXXPQFCNIRZGOTBKPRFTAX", "length": 10006, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही : राज्य सरकार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही : राज्य सरकार\nटीम महाराष्ट्र देशा : मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीवरुन मुंबई हायकोर्टाने फटकारले असतानाच आता राज्य सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही. एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये तशी बंदी असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, अ��ी माहिती अन्न व पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत दिली.\nविधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. यावर अन्न व पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले. राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही. असे करणाऱ्या मल्टिप्लेक्स प्रशासनावर कारवाई केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे म्हणाले यापुढे देशातएका वस्तूची छापील किंमत (MRP) वेगवेगळी असणार नाही. एक ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार आहे. या कायद्यामुळे वेगवेगळ्या दराने माॅल-मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ विकता येणार नाही.\nमल्टिप्लेक्समध्ये विकण्यात येणारे खाद्यपदार्थ आणि शीतपेयांचे दर हे सिनेमाच्या तिकिटापेक्षा कैकपटीने अधिक असल्याची टिप्पणी मुंबई हायकोर्टाने नुकतीच केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव प्रेक्षकांना घरचे खाद्यपदार्थ वा जेवण आणण्यास मनाई करण्याची बाब समजून घेतली तरी मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थाचे दर सरकार का नियंत्रित करू शकत नाही, असा सवालही हायकोर्टाने सरकारला विचारला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने विधिमंडळात ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.\nकाही दिवसांपूर्वी मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही मल्टिप्लेक्समध्ये जाऊन तोडफोड केली होती तसेच मल्टिप्लेक्स चालकांना मारहाण देखील केली होती. मल्टीप्लेक्स थियेटरमध्ये खाद्यपदार्थांचे अवाजवी दर लावले जातात. खाद्यपदार्थांच्या वाढत्या दराप्रश्नी हायकोर्टातून कोणताही दिलासा न मिळाल्यामुळे मल्टीप्लेक्स चालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nपुणे : मरा��ा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/beta/2018/11/01/mumbai-best-buses/", "date_download": "2018-11-17T11:15:36Z", "digest": "sha1:BHTT5X3GEPLCJ3SJBDB5UFZHDM5FPACQ", "length": 9878, "nlines": 232, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दिवाळीनिमित्त मुंबईकरांसाठी खुशखबर! -", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nदिवाळी सणाला अवघे 2 ते 3 दिवसच राहिले आहेत त्यामुळे दिवाळीनिमित्त अनेकजण मुंबईसह आसपासच्या भागात खरेदीसाठी बाहेर पडत असल्याने त्यांच्या सुविधेसाठी बेस्टने जादा गाड्या सोडण्याचे ठरवले आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत 18 जादा बस सोडल्या जाणार आहेत. तसेच 9 नोव्हेंबरला . भाऊबीजनिमित्त 136 जादा बस सोडण्यात येणार आहेत.\nया ठिकाणी सोडल्या जाणार जादा बसगाड्या\nदिवाळीपर्यंत दादरमधील वीर कोतवाल उद्यान-प्लाझा, दादर, वांद्रे, महात्मा फुले मार्केट, काळबादेवी, एपीएमसी मार्केट-वाशी आदी भागात 18 गाड्या सोडल्या जातील.\nशहर, पूर्व-पश्चिम उपनगरे, मीरारोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक (ठाणे), कोपरी (ठाणे), कॅडबरी जंक्शन (ठाणे), रेतीबंदर-कळवा, वाशी, नवी मुंबई, कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली गाव, सीबीडी बेलापूर या विविध बसमार्गांवर एकूण 136 जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.\nतसेच जास्त गर्दी असणाऱ्या बस थांब्यांवर आणि रेल्वे स्थानकाबाहेरील बसस्थानकां��र प्रवाशांच्या मदतीसाठी बसनिरीक्षकांची, वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.\nPrevious ‘वडिलांचं स्मारक बांधलं नाही आणि चालले राम मंदिर बांधायला’- नारायण राणे\nNext विहिरीतला गाळ ठरला कर्दनकाळ\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nमुंबईतील म्हाडाच्या 1385 घरांची लॉटरी जाहीर\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Expenditure-of-millions-on-the-old-building-of-Zilla-Parishad/", "date_download": "2018-11-17T11:48:02Z", "digest": "sha1:EHZ3GKXLHQ3KE22P4ATJ7KZFELQKVCKS", "length": 6617, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीवर लाखोंचा खर्च | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीवर लाखोंचा खर्च\nजिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीवर लाखोंचा खर्च\nपरभणी : नरहरी चौधरी\nजिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आले आहे. काही महिन्यांनंतर जुन्या इमारतीतील कार्यालये तिकडे स्थलांतरित केली जाणार आहेत; पण गळती थांबविण्याच्या नावाखाली पूर्वी��्या इमारतीवर लाखो रुपयांचा खर्च करण्याचा सपाटा लावला जात आहे. सध्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या कक्षातील रंगरंगोटीसह तेथील छत दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.\nनवीन इमारतीचे बांधकाम कुठपर्यंत आलेले आहे, याचा आढावाही घेतला जात नाही; पण जुन्या इमारतीच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च करण्यासाठी सभागृहात मान्यता घेतली जात असल्याचे वास्तव दिसत आहे. अधिकार्‍यांच्या कक्षासह इतर ठिकाणीही कामाकरिता पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचे दिसते. काही महिन्यांतच या इमारतीतील सर्व कार्यालये नवीन इमारतीत कार्यान्वित केले जाणार असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारीच सांगत आहेत; पण याच विभागाकडून पैशांचा दुरुपयोग केला जात आहे. मागील दोन वर्षांत अनेक कार्यालयांवर रंगरंगोटीसह दुरुस्तीवर लाखोंची उधळपट्टी करत खर्च झालेला आहे. नवीनचे काम सुरू असताना जुन्याच इमारतीवर एवढा अवाढव्य खर्च का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. याबरोबरच जि. प. परिसरात ग्रामीण भागातून येणार्‍या सर्वसामान्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून सीईओंच्या कक्षामागे 10 लाख रुपये खर्च करून फिल्टर बसविण्यात आले; पण ते जसे बसविले आहे तसे बंद अवस्थेत असल्याने निधीचा अपव्यय झाल्याचे बोलल्या जात आहे.\nसामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय - 4 लाख 50 हजार, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय - 4 लाख, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालय - 3 लाख, अर्थ विभागासमोरील जाळी - 4 लाख, शिक्षण विभाग - 10 लाख, सामान्य प्रशासन कर्मचारी विभाग - 3 लाख 50 हजार, नोव्हेंबर महिन्यात पीआरसी येणार म्हणून इमारत दुरुस्ती व रंगरंगोटीवर - 12 लाख, विरोधी पक्ष गटनेता कक्ष व पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षावर - 7 लाख असा खर्च झालेला आहे.\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅच्यू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/it-is-hailling-to-marathwada/", "date_download": "2018-11-17T11:21:50Z", "digest": "sha1:GBPQQA4NOJOAJODQZ4ZGKLPIE6NNQGNV", "length": 2498, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काय? मराठवाड्यात झाली बर्फवृष्टी see pics | पुढारी\tTop", "raw_content": "\n मराठवाड्यात झाली बर्फवृष्टी see pics\n मराठवाड्यात झाली बर्फवृष्टी see pics\nमराठवाड्यातील बीड आणि जालना जिल्हातील अनेक ठिकाणी रविवारी पहाटे अनेक गारांसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगली धांदल उडाली...वारा आणि भल्यामोठ्या गारा एकत्र पडल्याने शेतकरी मात्र हवालदील झाला आहे.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/vishesh/diwali/", "date_download": "2018-11-17T10:45:58Z", "digest": "sha1:QSVAK32VWJKFDUG7IBJ7MXFXU3SQTAGX", "length": 17244, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "दिवाळी विशेष | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nराज्यव्यापी आंदोलनाचा पहिला टप्पा; शिक्षक भारतीचे 25 मागण्यांचे निवेदन सादर\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच��या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nमुख्यपृष्ठ विशेष दिवाळी विशेष\nऑल दि बेस्ट दर्जेदार विनोद, व्यंगचित्रे, हास्यचित्रमालिका, वात्रटिका, चारोळ्या असा हास्याची बरसात करणारा हा दिवाळी अंक वाचकांना आकर्षित करणारा ठरला आहे. दि बेस्ट हास्य (विवेक...\nजत्रा या अंकात मान्यवरांच्या कथा, हास्यचित्रांनी ‘जत्रा’ सजली आहे. अशोक मानकर, प्रवीन दवणे, मंगला गोडबोले, ज्युनियर ब्रह्मे मिलिंद शिंत्रे, नीला देवल, जनार्दन लिमये, दीपा मंडलिक,...\nउल्हास प्रभात ‘उल्हास प्रभात’ या वृत्तपत्राचा 24 वा दीपावली विशेषांक प्रसिद्ध झाला असून या अंकात साईंचा महिमा-मोहन यादव यांची मुखपृष्ठ स्टोरी असून शिर्डीतील साईबाबांच्या माहितीचा यामध्ये...\nमौज परिसंवाद हे या अंकाचे वैशिष्टय़. बाळ फोंडके यांनी संयोजन केलेला ‘मी वैज्ञानिक का व कसा झालो’ या परिसंवादात जयंत नारळीकर, अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर,...\nसाहि���्य संगम ‘लक्ष्य 2019’, ‘भारतीय अर्थव्यवस्था सशक्त की अशक्त’ आणि ‘प्रतिमेमागचा मी’ हे विशेष परिसंवाद या दिवाळी अंकाचे बलस्थान ठरले आहेत. याकरिता अविनाश धर्माधिकारी, जयदेव...\nसामना ऑनलाईन, मुंबई दीपस्तंभ फाऊंडेशनने आश्रमशाळांमधील भटके विमुक्त वनवासी, आदिवासी तसेच अन्य गरीब व वंचित समाजांमधील मुलामुलींसोबत सामूहिक दिवाळी व भाऊबीज सोहळा शुक्रवारी सायंकाळी साजरा...\nसामना ऑनलाईन, ठाणे रुचकर फराळ... नवे कपडे आणि रंगीबेरंगी रांगोळ्या म्हणजे दिवाळीचे वैभव. या अनोख्या दीपोत्सवाने ठाणे लखलखले असून कोपरीतील अष्टविनायक चौकात तर रंगांची न्यारी...\nआकर्षक रांगोळ्यांमधूनही सरकारवर टीका, जूचंद्रमध्ये भव्य प्रदर्शन\n वसई वसईतील जूचंद्र गावात अनोखं रांगोळी प्रदर्शन भरलं आहे. रांगोळी कलाकाराचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या जूचंद्र गावात दिवाळी निमित्तानं रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन...\nफोटो गॅलरी: जूचंद्रगावात अनोखं रांगोळी प्रदर्शन\nभाऊबीज कशी साजरी करायची\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/order-inquiry-report-about-khadase-27542", "date_download": "2018-11-17T11:09:14Z", "digest": "sha1:P2EIXY5R53HLTWBJZCDAJWLNUXRNAFA3", "length": 9853, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "By order of the inquiry report about khadase खडसेंविषयी चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश | eSakal", "raw_content": "\nखडसेंविषयी चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश\nबुधवार, 25 जानेवारी 2017\nमुंबई - पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील जमीन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बाजारभावापेक्षा अत्यल्प किमतीत पत्नी व जावयाच्या नावाने खरेदी केल्याच्या आरोपाविषयी राज्य सरकारने अद्याप चौकशी सुरू केलेली नाही, याबाबत उच्च न्यायालयाने मंगळवारी नाराजी व्यक्त केली.\nमुंबई - पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील जमीन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बाजारभावापेक्षा अत्यल्प किमतीत पत्नी व जावयाच्या नावाने खरेदी केल्याच्या आरोपाविषयी राज्य सरकारने अद्याप चौकशी सुरू केलेली नाही, याबाबत उच्च न्यायालयाने मंगळवारी नाराजी व्यक्त केली.\nपुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी दाखल केलेल्या फौजदारी जनहित याचिकेवर न्या. रणजीत मोरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्य सरकारने या आरोपांची चौकशी करण्यासाठी न्या. झोटिंग समिती नियुक्त केली आहे. समिती नेमली असली, तरी सरकारने पोलिस तपास करायला हवा, असे मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने म्हटले होते. मात्र अद्याप याबाबत सरकारी पातळीवर काहीही हालचाल झालेली नाही. या प्रकरणाची फाईल समितीपुढे असल्यामुळे चौकशी करता येत नाही, असे न्यायालयात सांगण्यात आले. मात्र फाईल समितीपुढे असल्या तरी पोलिस तपास करू शकतात, त्यांना तपासाबाबत बंधन नाही, असे खंडपीठाने सुनावले. यावर तपासासाठी अधिक वेळ देण्याची मागणी खंडपीठाकडे करण्यात आली. न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली असून तपास करून प्राथमिक अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.\nखडसे यांनी पदाचा गैरवापर करून राज्याचा कोट्यवधींचा महसूल बुडवला आहे. त्यांनी निकटवर्तीयांचा लाभ पाहिला, अशी तक्रार गावंडे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात केली होती. मात्र या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/?page=1", "date_download": "2018-11-17T10:35:40Z", "digest": "sha1:XU7DO3K4UZKTL3BU4JQDRBYBF3RCF2EA", "length": 20072, "nlines": 184, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "Thane Vaibhav | Page 2 | Daily Marathi newspaper of Thane district", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या ��जवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nजमीन हस्तांतरणाला वेग; ठाण्याची कोंडी फुटणार \nठाणे,दि.16(वार्ताहर)-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेतील विविध प्रलंबित प्रकरणे, विशेषतः प्रकल्पांना आवश्यक जमिनींचे हस्तांतरण लवकरात लवकर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आणि ठामपा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.\nकल्याण,दि.16(वार्ताहर)-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 400 कंत्राटी सफाई कामगार आणि घंटागाडी वाहन चालकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. ठेकेदाराने तीन महिने पगारच दिला नसल्याने उद्या बुधवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.\nकल्याणात लेप्टोने घेतला दुसरा बळी \nकल्याण,दि.4(वार्ताहर)-काही दिवसापूर्वी टिटवाळ्यात एका महिलेला लेप्टोस्पायरोसिस या आजाराने जीव गमवावा लागला होता. यानंतर कल्याणात या आजाराने दुसरा बळी घेतला आहे. ज्योती यादव (14) असे या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.\nएमआयडीसीला भोके पाडून बारवीची होते लूट\nडोंबिवली,दि.३०(वार्ताहर)-बारवीची उंची आणि पाणीसाठा वाढूनही यंदा गतवर्षीपेक्षा पाणीसाठा कमी शिल्लक राहिला आहे. यामागे पाण्याची मागणी वाढल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.\nभाजपा नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन अनधिकृत फेरीवाले-बांधकामांविरुद्ध\nडोंबिवली,दि.२७(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महापालिका अंतर्गत डोंबिवली विभागीय कार्यालयातील फ प्रभागक्षेत्र आणि ग प्रभागक्षेत्रात अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत बांधकाम होत आहे त्याला जबाबदार प्रशासन आहे.\nपाण्याच्या टाकीवर रणरागिणींचा शोले\nअंबरनाथ,दि.30(वार्ताहर)-मुसळधार पावसाने धरणे भरभरून वाहत असताना पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणून संतप्त झालेल्या महिलानी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ओशासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतरच महिलांनी आंदोलन मागे घेतले.\n‘गल्फ’ची नोकरी ठरु शकते गुलामगीरी\nअंबरनाथ,दि.२७(वार्ताहर)-आखातातील मोठ्या पगाराच्या आमिषाला बळी पडून कोणतीही पूर्ण माहिती नसताना परदेशी जाणे धोकादायक ठरु शकते. हे अंबरनाथमधील फरीदा खान या गुलामगिरीतून सुटका झालेल्या महिलेच्या प्रकरणातून निष्पन्न झाले आहे.\nटाेईंगवरुन पाेलीस आणि वृध्दाची हाणामा��ी\nउल्हासनगर,दि.११(वार्ताहर)-दुचाकी टोइर्ग करण्यावरून वाहन चालक आणि टोइर्ग कर्मचार्यांमध्ये वादाच्या ठिणग्या पडतच असून आज उल्हासनगरमध्ये याच कारणावरून वाहतूक पोलीस आणि ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी झाली.\nउल्हासनगर स्थानक कार्यालयात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nउल्हासनगर, दि.६(वार्ताहर)-दीनदिलतांचे उद्धारकर्ते, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६१वा महापरिनिर्वाण दिन उल्हासनगर रेल्वे स्थानकातील स्थानकप्रमुख मनोहर पाटील यांच्या कार्यालयात साजरा करताना सर्वानी अभिवादन केले.\nबदलापूरचा अक्षय राठोड ठरला स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडिया\nबदलापूर,दि.१६(वार्ताहर)-तामिळनाडू येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अनइकुब पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत बदलापूरच्या अक्षय राठोड याने ५३ किलो वजनी गटात स्कॉट प्रकारात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. ४५० किलो वजन उचलत त्याने सुवर्णपदक मिळवले.\nरुग्णालय आणि विद्यालयाचे राष्ट्रवादीने उरकले उद्घाटन\nबदलापूर,दि.३०(वार्ताहर)-गेल्या दोन वर्षांपासून बांधून पूर्ण असलेल्या पण उद्घाटनापासून वंचित असलेल्या बदलापूर गावातील सरकारी रुग्णालयाचे तसेच तंत्र विद्यालयाचे प्रतिकात्मक उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज उरकले.\nभिवंडीत ११ पैकी आठ ग्रामपंचायती भाजपाकडे\nभिवंडी,दि.२७(वार्ताहर)-जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील काही भागात भाजपची पिछेहाट झाली असतानाच, भाजपने तालुक्यात पुन्हा मुसंडी मारली आहे.\nजिल्ह्यात ६५ टक्के मतदान; भिवंडीत सेना-भाजपात राडा\nठाणे,दि.१३(वार्ताहर)-ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ५ तालुक्यातील ९३७ मतदान केंद्रांवर आज मतदान पार पडले. जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५२.६५ टक्के मतदान झाले होते.\nदूषित पाण्यामुळे झाला 25 जणांना अतिसार\nशहापूर,दि.5(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील तुते गावात दूषित पाण्यामुळे 25 जणांना अतिसाराची लागण झाली आहे.\nजातीचा नव्हे, मातीचा अभिमान घेऊन मोठे व्हा- पंकजा मुंडे\nशहापुर,दि.29(वार्ताहर)-विद्यार्थी म्हणून जातीचा नव्हे, मातीचा अभिमान घेऊन मोठे व्हा\nनोकर्‍याच नसतील तर आरक्षणाचा काय उपयोग\nनवी मुंबई,दि.5-जर सरकार नव्या नोकर्‍या निर्माण करणार नसेल तर आरक्षण मिळून देखील काय उपय���ग होणार असा उद्विग्न सवाल राज ठाकरे यांनी केला. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर त्यांनी सडकून टीका केली.\nमुसळधार पावसातही नवी मुंबई तुंबत नाही\nनवी मुंबई,दि.10(वार्ताहर)-मुंबईची ‘तुंबई’ झाली असताना मुसळधार पावसातही नवी मुंबईचं जनजीवन सुरळीत आहे. महापालिकेने पाण्याचा निचरा करण्यासाठी 11 होल्डिंग पाँड आणि 192 मिलीमीटर पाईप बसवल्यामुळे पाणी तुंबत नसल्याचं समोर आलं आहे.\nमीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसातही ४७ टक्के मतदान\nभाईंदर,दि.२०(वार्ताहर)-मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान झाले. गेल्यावर्षीपेक्षा यंदा दोन ते तीन टक्क्याने मतदान वाढू शकते. विशेष म्हणजे जोरदार पाऊस असतानाही मतदारांचा उत्साह कमी झाला नव्हता.\nशिवसेना आणि भाजपातील तूतू-मैमैचा फायदा कॉंग्रेसला\nभाईंदर,दि.१८(वार्ताहर)-मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीचे सूप वाजताच खर्‍या अर्थाने पक्षांतराला सुरुवात होणार असून त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही संघटना तर मोठ्या राजकीय पक्षात विलीन होण्याची दाट शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे.\nमुरबाडमध्ये रंगली मधुरांगणची मंगळागौर\nमुरबाड, दि.२३(वार्ताहर)-प्रबोधनात्मक विचार जपून चौकटीला धक्का न लावता कला गुणांच्या माध्यमातून मुरबाड येथे सादर करण्यात आलेल्या मंगळागौरीच्या नाचाने मुरबाडच्या महिला मंत्रमुग्ध झाल्या.\nमोरोशी आश्रमशाळेत ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा\nमुरबाड,दि.२१(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा मोरोशी येथील ३८ विध्यार्थ्यांना आज दुपारच्या सुमारास विषबाधा झाल्याची घटना घडली असून, सर्व विध्यार्थ्यांवर टोकावडे येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nइलेक्‍ट्रॉनिक शॉप स्पेशल २६ सप...\nडिझायनर बुटिक स्पेशल २६ जुलै २...\nडिझायनर बुटिक स्पेशल २५ जुलै...\nआमदार किसन कथोरे यांच्या हस्ते २५० विद्यार्थ्यांचा सत्कार\nकिन्हवली,दि.२७(वार्ताहर)-कुणबी महोत्सव प्रतिष्ठातर्फे शहापूर तालुक्यातील इ.१० वी आणि इ.१२ वीच्या परीक्षेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.\nशहापूरात विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा\nकिन्हवली,दि.२१(वार्ताहर)-कुणबी महोत्सव प्रतिष्ठाणतर्फे शहापूर तालुक्यातील इ.१० वी आणि इ.१२ वीच्या परीक्षेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.\nठाणेवैभवमध्ये आला एक अलबेला\n‘लालबागची राणी’ ठाणेवैभव कार्यालयात\nदगडी चाळ आली ठाणेवैभवमध्ये\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे वंडर स्ट्रीट पाहताना.\nशिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची ठाणेवैभव कार्यालयाला भेट\nतेजस्विनी आणि पटेल साडी स्पर्धेचे विजेते\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील समस्यांचा आढावा घेताना\nठाणेवैभवमध्ये मराठी सिनेमा सृष्टीतील कलाकारांची मांदीयाळी\nबालवैभव उपक्रमात हजारो विद्यार्थीचा सहभागी.\nठाणे वैभव उन्हाळी क्रिकेट स्पर्धा\nमेष: मेष वृषभ: वृषभ मिथुन: मिथुन कर्क: कर्क सिंह: सिंह कन्या कन्या तूळ: तूळ वृश्चिक: वृश्चिक धनु: धनु मकर: मकर कुंभ: कुंभ मीन: मीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/beauty-tips-for-face/", "date_download": "2018-11-17T11:20:11Z", "digest": "sha1:CSAYJORFGBBWB75FKWR547IEJDTA3YR7", "length": 17522, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "तजेलदार दिसा… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पर���भूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचेहरा तजेलदार दिसण्यासाठी बरेच जण विविध फेस वॉश किंवा साबण वापरतात…काही वेळा या उत्पादनांमुळे साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते…मात्र वाढत्या वयानुसार घरगुती पदार्थांचा सौंदर्यवाढीसाठी वापर केला तर…उत्साह वाढतोच शिवाय अ‍ॅलर्जी आणि साईड इफेक्टपासून दूर राहता येते.\nमध, लिंबू आणि मलाईची पेस्ट बनवा. या पेस्टने चेहऱ्याला मसाज करा. १० मिनिटांनी चेहरा धुवा.\nथोडीशी हळद आणि चंदन पावडरमध्ये दूध मिसळून तयार केलेल्या पेस्टने चेहऱ्याला २ ते ३ मिनिटे मसाज करा. १० मिनिटांनी चेहरा धुवा. चेहऱ्याचा ग्लो वाढेल.\nएका छोट्या टोमॅटोची पेस्ट बनवा. त्यामध्ये एका लिंबाचा रस आणि अर्धा चमचा बेसन घाला. हा मास्क २० मिनिटे चेहरा, मानेला लावा.\nरात्री २ किंवा ३ बदाम दुधात भिजवून ठेवा. सकाळी त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा. ३० मिनिटांनी चेहरा धुवा.\nएक चमचा कोरफडीचा गर चेहऱ्याला लावा. ३० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.\nएक चमचा गुलाब पाणी आणि दूध एकत्र करा. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा.\nपिकलेले केळे दुधात कुस्करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.\n३ चमचे लिंबाच्या रसात एक चमचा हळद पावडर मिसळून पेस्��� करा. चेहऱ्याला लावल्यानंतर ३० मिनिटांनी चेहरा धुवा.\nएक चमचा हळदीमध्ये दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावा. १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.\nएक चमचा साखरेत अर्धा चमचा लिंबाचा रस घालून मिश्रण तयार करा. या मिश्रणाने चेहऱ्याला हलक्या हाताने ५ किंवा १० मिनिटे स्क्रब करा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिंदुस्थानच्या लष्करी कारवाईत पाकिस्तानचे ५ सैनिक ठार\nपुढीलसहकार खातेः सह. संस्थांसाठी का कर्जबुडव्यांसाठी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.blogarama.com/arts-and-entertainment-blogs/1304442-jdchivadi-blog/27776363-ani-subodha-bhave", "date_download": "2018-11-17T11:51:35Z", "digest": "sha1:JB2QJ7T2HRWRTKEWYPPDUO7NOBYTQCPG", "length": 7687, "nlines": 87, "source_domain": "www.blogarama.com", "title": "आणि .... सुबोध भावे", "raw_content": "\nआणि .... सुबोध भावे\nचित्रपट: आणि... काशिनाथ घाणेकर\nकलाकार ...सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी आणि बरेच मातब्बर कलाकार\nदिग्दर्शक : अभिजीत देशपांडे\nपाहावा की नाही: 'तुला पाहते रे पाहता का ' मग उत्तर मिळेल..\nनावात काय आहे असं बरेच जण सांगतात अनुभवतात पण जेव्हा एखादा बायोपिक तयार होतो त्याच्या नावातच सगळं असतं कुतुहुल, कथा, आठवणी ,परीक्षा आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्यासाठी दिग्दर्शक ते प्रेक्षक \"याजसाठी केला अट्टहास\" म्हणत असतात.\nबहुचर्चित व दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झालेला हा चित्रपट, बऱ्याच जणांच्या लाडक्या असणाऱ्या डॉ काशिनाथ घाणेकर यांची कथा सध्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या मध्यमवयीन देखणा आणि घाऱ्या डोळ्याचा नट सुबोध भावे साकारतो आहे म्हणजे कुतूहल व परीक्षा या दोन्ही गोष्टी शिगेला असणारच..\nयात काशीनाथ घाणेकर यांचा डॉक्टर ते ऍक्टर असा प्रवास.\nसिगरेट च्या धुरासारखं उडत जाणारं वलयांकित आयुष्य.\nदारूच्या घोटसारखी अर्थशात्रच्या इंजिल लॉ ऑफ consumption ला खोटे ठरवणारी अफाट प्रसिद्धी...\nव उंच अशा धबधब्याजोगी प्रसिद्धी ते नाराजी असणारी त्यांच्या जगण्याची बेफीक्री या सगळ्याचा मिलाफ म्हणजे आणि डॉ काशीनाथ घाणेकर...\nबालगंधर्व ,लोकमान्य आणि काशिनाथ या तीन भूमिका तितक्याच वेगळ्या पद्धतीने साकारणारे सोने म्हणजे सुबोध भावे . बालगंधर्व सम गळ्यातला लक्ष्मी हार असू दे की सोनेरी मानपत्र असलेलं लोकमान्यांचं आयुष्य... आणि हेवा वाटणारं व कधीही हरवेल अस मनगटात असणाऱ्या डॉ काशिनाथ घाणेकर यांचं ब्रेसलेट ...या सगळ्याची घडण सुबोध भावे यांच्या बावनकशी सोन्यातूनच घडलीय आणि एकदम शोभलीय सुद्धा..\nस्क्रीनभर पुरून उरणारा सुबोध भावे , दिवाळीच्या फराळाच्या थाळीत असणारा प्रत्येक पदार्थ जसा आवश्यक असतोच आणि एकदम जमून जातो असे सर्व कलाकार व त्यांचे अभिनय यामुळं सिनेमा मराठी रसिकांना पसंतीस पडेल हे नक्की..\nसिनेममधली गाणी थोडासा रटाळ वाटणारा शेवट व फक्त अश्रू आणि संभाजी यावर सुपरस्टार होणारं डॉक्टरांच आयुष्य या गोष्टी खटकणा-या वाटतील सुदधा पण परिपूर्णता म्हणजे पूर्ण विराम .. त्यामुळे कलाकृती उद्गारवाचक , प्रश्नार्थक असणं जास्त चांगलं असं मला नेहमी वाटतं...उसमे क्या है \nडॉ साहेबांनी रंगभूमीला पुष्कळ काही दिलं पण त्यांच्या धुरकट व प्यालाच्या चष्म्यातून पाहिलेल्या आयुष्यामुळे आम्ही तरुण एका मोठ्या नटाला रंगभूमीवर पाहायला मुकलो याची खंत नक्कीच वाटते.\nचित्रपटात एक स्वगत आहे की टाळी ही कलाकाराला सरस्वतीने दिलेला शाप आहे .\nपण खरं तर सुधाकरापासून काशीनाथपर्यंत (बाकी सुद्धा बरेच) लोप पावणारे स्पिरीट चे दिवे पाहिले की कळते की सुरा हाच कलेला न कळलेला शाप आहे.\nए गालिब तू वली होता\nअगर तू बादाखार न होता\nसुबोध भावे यांना त्यांच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआणि .... सुबोध भावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/?page=2", "date_download": "2018-11-17T10:52:06Z", "digest": "sha1:VZPOAYMTIMPGK6J6RDHX4NEIG7ZONH2K", "length": 20818, "nlines": 184, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "Thane Vaibhav | Page 3 | Daily Marathi newspaper of Thane district", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nजमीन हस्तांतरणाला वेग; ठाण्याची कोंडी फुटणार \nठाणे,दि.16(वार्ताहर)-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेतील विविध प्रलंबित प्रकरणे, विशेषतः प्रकल्पांना आवश्यक जमिनींचे हस्तांतरण लवकरात लवकर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आणि ठामपा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.\nकल्याण,दि.16(वार्ताहर)-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 400 कंत्राटी सफाई कामगार आणि घंटागाडी वाहन चालकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. ठेकेदाराने तीन महिने पगारच दिला नसल्याने उद्या बुधवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.\nकल्याणात लेप्टोने घेतला दुसरा बळी \nकल्याण,दि.4(वार्ताहर)-काही दिवसापूर्वी टिटवाळ्यात एका महिलेला लेप्टोस्पायरोसिस या आजाराने जीव गमवावा लागला होता. यानंतर कल्याणात या आजाराने दुसरा बळी घेतला आहे. ज्योती यादव (14) असे या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.\n‘अंकुर’ला मिळाला आजी-आजोबांचा आशीर्वाद\nडोंबिवली,दि.३१(वार्ताहर)-आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून समाजसेवा करण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या डोंबिवलीतील यअंकुरय या सामाजिक संस्थेचे भविष्यात वटवृक्षात रुपांतर होऊ दे असा आशीर्वाद ङ्गआईङ्घ वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी दिला.\nडोंबिवलीतील आगरी महोत्सवात महाराष्ट्र केरळ संस्कृती दर्शन\nडोंबिवली,दि.६(वार्ताहर)-गेली १४ वर्षे आगरी महोत्सव माध्यमातून ‘आगरी संस्कृती’चा इतिहास मांडण्यात आगरी युथ ङ्गोरमने यशस्वी वाटचाल केली.\nकडक उन्हामुळे अंबरनाथला रूळही वाकले; वाहतूक विस्कळीत\nअंबरनाथ, दि.२७(वार्ताहर)-गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानामध्ये झालेल्या वाढीच्या फटक्याची झळ रेल्वेलाही बसली आहे आज दुपारी पडलेल्या कडक उन्हामुळे रूळ वाकल्याचा प्रकार घडल्याने रेल्वे वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती.\nपिण्याच्या पाण्यासाठी मनसेचे ठिय्या आंदोलन\nअंबरनाथ,दि.२६(वार्ताहर)-आठवड्यातून एक दिवस सुरु असलेली पाणी कपात भरीसभर म्हणून अपुर्‍या आणि अनियमित वेळेमध्ये होणार्‍या पाणीपुरवठ्यात ताबडतोब सुधारणा करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अंबरनाथला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्\nउल्हासनगरात आज रिक्षांचा कडकडीत बंद\nउल्हासनगर,दि.५(वार्ताहर)-वारंवार निवेदन दिल्यावरही खड्डे भरण्याबाबत उदासीनता दाखवणार्‍या पालिकेच्या विरोधात रिक्षा युनियनचे नेते एकवटले आहेत.\nबेकायदा बांधकामे: महापौर-आयुक्तांमध्ये ठिणगी\nउल्हासनगर,दि.२(वार्ताहर)-महापौर मीना आयलानी यांनी उल्हासनगर मनपाच्या सर्वसाधारण सभेत शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई करू नये असे आदेश दिले होते मात्र कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई होणारच असे आयुक्त राजेंद्र\nनगराध्यक्षपदासाठी बदलापुरात राजकीय हालचालींना वेग\nबदलापूर,दि.५(वार्ताहर)- बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निवडीच्या पोर्शभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत नवीन नगराध्यक्षांची निवड होणार आहे.\nखासदार कपिल पाटील यांच्या हस्ते बदलापुरात शववाहिनीचे लोकार्पण\nबदलापूर,दि.२२(वार्ताहर)-भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या खासदार निधीतून कुळगाव-बदलापूर नगरपालिकेला देण्यात आलेल्या शववाहिनीचे आज लोकार्पण करण्यात आले. सुमारे ११ लाख रुपयांची ही शववाहिनी आजपासून गरपालिकेच्या ताफ्यात दाखल झाली.\nओखीबद्दल भिवंडीत तातडीच्या सुविधा\nभिवंडी,दि.6(वार्ताहर)-ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसल्यास आपत्कालीन स्थिती उद्भवू नये आणि उद्भवल्यास काय दक्षता घेणे आवश्यक आहे याचा विचार करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी विभाग प्रमुखांची तातडीची बैठक घेतली.\nभीषण आगीत १६ गोदामे खाक\nभिवंडी दि.६(वार्ताहर)-भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात बांधण्यात आलेल्या सागर कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलातील चेक पॉईंट या गोदामाला लागलेली आग पसरून जवळची १६ गोदामे आगीत भस्मसात झाली. आज सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली.\nधर्मा���े स्वतःला संपवले; सावित्रीबाईंचे काय होणार\nशहापूर,दि.३१(राजेश जागरे)-धुळ्यातील ८४ वर्षीय धर्माजी पाटील या शेतकर्‍याने अन्यायाविरोधात दाद मागत विषप्राशन करून मंत्रालयासमोर जीवन संपवले.\nदोन फुटी खड्डे, म्हणे... शहापुरात खड्डेच नाहीत\nशहापुर,दि.६(वार्ताहर)-प्रशासन अधिकाधिक गतिमान व लोकाभिमुख विशेषतः पारदर्शी होण्याच्या उदात्त हेतुने मोबाईल अथवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी यासाठी आपले सरकार-तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आली,\nअतिक्रमणे तोडायला गेलेल्या पथकावर हल्ला\nनवी मुंबई,दि.५(वार्ताहर)-कोपरखैरणे रेल्वे स्थानकाशेजारील जागेवरील अधिकृत झोपड्यांवर कारवाई करायला गेलेल्या सिडकोच्या पथकावर आणि पोलीस कर्मचार्‍यांवर येथील झोपडीधारकांनी दगडफेक केली, त्यात चार पोलीस कर्मचारी जबर जखमी झाले असून इतर सहा ते सात पोलीस\nविमानतळ परिसरातील शाळांचे स्थलांतर पुढील वर्षापासून\nनवी मुंबई,दि.२६(वार्ताहर)-आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी आणि इतर कामांसाठी एकूण १० गावांचे स्थलांतर पुनर्वसन आणि पुन:स्थापना योजनेअंतर्गत पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रांमध्ये (पॉकेटस्) करण्यात येत आहेत.\nभोईर दाम्पत्याच्या सेनाप्रवेशामुळे भाजपात जल्लोष; सेनेत नाराजी\nभाईंदर,दि.९(वार्ताहर)-यंदाच्या मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पोर्शभूमीवर बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक राजू भोईर व नगरसेविका भावना भोईर या दांपत्याला प्रभाग १६मध्ये भाजपातून उमेदवारी देण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू झाले होते.\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीने मांडली स्वतंत्र चूल\nभाईंदर,दि.५(वार्ताहर)-राष्ट्रवादीत सक्षम नेतृत्वाचा अभाव निर्माण झाल्याने कॉंग्रेसने येत्या मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी न करता सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.\nखापरी शाळा पडू लागली ओस\nमुरबाड,दि.13(वार्ताहर)-तालुक्यातील खापरी शाळेची इमारत मोडकळीस आली असून शाळेला जाणारा रस्ताही नाही. विशेष म्हणजे या शाळेच्या काही अंतरावरच दोन शाळा सुरू झाल्याने खापरी शाळेतून दाखल घेऊन विद्यार्थी दुसर्‍या शाळेचा रस्ता धरू लागले आहेत.\n‘दारुबंदी’ लघुचित्रपटाचे मुरबाड येथे प्रदर्शन\nमुरबाड,दि.२६(वार्ताहर)-तालुक्यातील एस एस जी पी प्रॉडक्शन निर्मित व गर्जा कलामंच, मुरबाड प्रस्तुत दारुबंदी या मराठी लघुचित्रपटाचा प्रदर्शन सोहळा रविवारी क्रांती टॉकीज मुरबाड येथे मान्यवर, व कलावंताच्या उपस्थितित संपन्न झाला.\nइंटेरिअर डिझाइन स्पेशल २ जुलै...\nइंटेरिअर डिझाइन स्पेशल १ जुलै...\nस्पा व सलून स्पेशल १ जुन २०१५\nकुणबी महोत्सव प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार\nकिन्हवली,दि.१९(वार्ताहर)-शहापूरमध्ये कुणबी महोत्सवाच्या घवघवीत यशानंतर प्रतिष्ठानतर्फे शहापूर तालुक्यातील १० वी आणि १२ वीच्या परीक्षेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.\nशहापुरात आ. परिचारक यांचा निषेध\nकिन्हवली,दि.२६(वार्ताहर)-शहापूर येथे भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबद्दल केलेल्या अश्लाघ्य व वादग्रस्त विधानाबाबत सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला.\nठाणेवैभवमध्ये आला एक अलबेला\n‘लालबागची राणी’ ठाणेवैभव कार्यालयात\nदगडी चाळ आली ठाणेवैभवमध्ये\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे वंडर स्ट्रीट पाहताना.\nशिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची ठाणेवैभव कार्यालयाला भेट\nतेजस्विनी आणि पटेल साडी स्पर्धेचे विजेते\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील समस्यांचा आढावा घेताना\nठाणेवैभवमध्ये मराठी सिनेमा सृष्टीतील कलाकारांची मांदीयाळी\nबालवैभव उपक्रमात हजारो विद्यार्थीचा सहभागी.\nठाणे वैभव उन्हाळी क्रिकेट स्पर्धा\nमेष: मेष वृषभ: वृषभ मिथुन: मिथुन कर्क: कर्क सिंह: सिंह कन्या कन्या तूळ: तूळ वृश्चिक: वृश्चिक धनु: धनु मकर: मकर कुंभ: कुंभ मीन: मीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/entertainment/7673-sachin-pilgaonkar-because-of-mumbai-anthem", "date_download": "2018-11-17T10:58:08Z", "digest": "sha1:IIUVFNXGEHKWQWAE6VFCW4TTNDZLNLEB", "length": 11184, "nlines": 154, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "'मुंबई अँथम'वरून 'महागुरू' ट्रोल! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'मुंबई अँथम'वरून 'महागुरू' ट्रोल\nमराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम सचिन पिळगावकर यांना गेल्या काही दिवसांपासून नेटिझन्सच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. याचं कारण म्हणजे 'आमची मुंबई- द मुंबई अँथम' हे व्हिडिओ साँग. यूट्युबवर प्रदर्शित झालेल्या या गाण्याचे ��ब्द आणि काहीशा अश्लीलतेकडे झुकणारं नृत्य. विशेष म्हणजे अशा प्रकारचं गाणं हे सचिन पिळगावकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. गाण्याला आवाजही त्यांचाच आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. तर नेटिझन्सनी या व्हिडिओबद्दल त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली आहे.\nकाय आहे असं या गाण्यात\nया व्हिडिओ अल्बममध्ये मुंबईच्या झगमगाटी दुनियेचं वर्णन आहे.\nमात्र गाण्याचे संगीत दिग्दर्शन, नृत्यदिग्दर्शन आणि चित्रिकरण अत्यंत सुमार आहे.\nतसंच गाण्याच्या चित्रिकरणातील काही प्रसंग आणि स्टेप्स हीन अभिरूचीच्या वाटत आहेत.\nया माण्यात काही डान्सर आणि एका तंग कपड्यातल्या मुलीसोबत सचिन पिळगावकर थिरकताना दिसत आहेत\nया गाण्याला आवाजही त्यांचाच आहे.\nगाण्याचे शब्द महम्मद अकील याचे आहेत, तर नृत्यदिग्दर्शन डीसी द्रविड याचं आहे.\nहे गाणं 'शेमारू बॉलिगोली' या अकाऊंटवरून पब्लिश करण्यात आलं.\nया गाण्यामुळे सचिन पिळगावकर यांना नेटिझन्सनी ट्रोल करायला सुरुवात केली.\nकाहींनी तर अक्षरशः या व्हिडिओला शिव्या घातल्या आहेत.\nगाणं मुंबईबद्दल असूनही मुंबई कुठेच दिसत नसल्याचं टर्र काहींनी उडवली आहे.\nतर काहींनी हे गाणं पाहून मुंबई सोडून केरळ गाठायचा निर्णय घेतला आहे.\nभोजपुरी गाण्यांच्या चित्रिकरणापेक्षाही हे गाणं वाईट असल्याचं काही नेटिझन्सनी म्हटलं आहे.\nमराठी सिनेसृष्टीला येऊ घातलेले सुवर्णदिन जाऊन अशा गाण्यामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा तांब्या-पितळ्याचे दिवस येतील, अशी टीकाही लोकांनी केली आहे...\n'आमची मुंबई' या गाण्यावरून लोकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर पिळगावकर यांनी आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे. आपल्या एका जुन्या कॉस्च्युम डिझायनरसाठी आपण या गाण्यात सहभागी झाल्याचं त्यांनी म्हटलंय. हे गाणं चांगल्या दर्जाचं नसणार याची कल्पना आपल्याला शुटिंगच्या वेळी आली, मात्र आपण आयत्यावेळी नकार दिला, तर निर्माते, दिग्दर्शक यांचं नुकसान होईल या जाणिवेतून हे गाणं पूर्ण केल्याचं सचिन यांनी म्हटलंय. हे गाणं सोशल मीडियावर रिलिज होऊ नये, अशीच आपली मनोमन इच्छा होती, मात्र हे गाणं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट झालंच. मात्र पिळगावकर यांनी लोकशाहीचा हवाला देत हे गाणं काढून टाकायचं दडपण आपण म्युझिक कंपनीवर आणणार नसल्याचं म्हटलं आहे.\nविशेष म्हणजे या पोस्टनंतर अवघ्या काही तासांतच हे गाणं शेमारू बॉलिगोलीच्या पेजवरून काढून टाकण्यात आलं आहे.\nएकाच दिवशी पाच मराठी चित्रपट रिलीज\nग्लॅमरस सईचा गॉर्जिअस लुक, चाहत्यांना पहायला मिळाला वेगळाच अंदाज\nसचिन-स्वप्नील पडद्यावर झळकणार पुन्हा एकत्र\nपावसाच्या निबंधाच्या नावानं चांगभलं नागराज मंजुळेंची फेसबुक पोस्ट\nमाधुरी दिक्षितच्या बॅकेट लिस्टमध्ये आता तोही....\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/villagers-clashed-with-the-Government-Officers/", "date_download": "2018-11-17T11:45:14Z", "digest": "sha1:MXI752CNIFOL2WV7FZDCJI2N2EGVK2BS", "length": 6737, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी कोंडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी कोंडले\nनिधी उपलब्ध होऊनही अकोले तालुक्यातील कोतूळ येथील मुळा नदीवरील पुलाचे काम लवकर सुरू होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी जलसंपदा विभागाच्या दोन अधिकार्‍यांना काल येथील सोसायटीच्या कार्यालयातच सुमारे तीन तास कोंडून आपला संताप व्यक्त केला. कोतूळ परिसरात पर्यायी पुलाचे काम लवकरच मार्गी लावण्याचे लेखी आश्‍वासन जलसंपदा विभागाने पिंपळगांव खांड धरणग्रस्त पुनर्वसन संघर्ष समितीला दिले होते. मात्र, काम का सुरू होत नाही याबाबत ग्रामस्थांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने ग्रामस्थ चांगलेच संतापले. याबाबत चर्चा करण्यासाठी अधिकार्‍यांना काल कोतूळ येथे बोलविले. मात्र, पुलाच्या कामाला निधी येऊन पडला, तरी काम सुरु होत नाही. याबाबत अधिकार्‍यांनी दिलेल्या उत्तरातून संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांना सोसायटी कार्यालयातच कोंडून निषेध व्यक्त केला.\nअकोले तालुक्यातील मुळा नदीवर बांधण्यात आलेल्या पिंपळगांव खांड धरणात तीन वर्षांपासून पावसाळ्यात पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जुना कमी उंचीचा पूल वर्षांतून तब्बल सात महिने पाण्याखाली असतो. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी दूरच्या आणि खराब रस्त्याने प्रवास करावा लागतो. कोतूळ व परिसरातील तब्बल 40 गावांचा संपर्क या पुलामुळे विस्कळीत झाला आहे. दरम्यान, नवीन पुलासाठी धरणाच्या सुधारित मान्यतेत बुडित पुलासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र पुलाचे काम सुरु होत नसल्याने ग्रामस्थांनी काल अचानक दोन अधिकार्‍यांना कोंडले. तसेच पुलाचे काम लवकर सुरु करावे, यासाठी कोतूळ ग्रामस्थांनी बाजारपेठा बंद ठेवून जोरदार मागणी केली. याशिवाय पिंपळगांव खांड धरणातील पाणी सोडून देवून मुळा नदीवरील कोतूळ जवळील जूना पुल वाहतुकीसाठी मोकळा करा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली मात्र त्यास अधिकार्‍यांनी नकार दिला. याबाबत बैठक घेवून चर्चा करू तसेच नवीन पुलाची दीड महिन्यांत निवेदा काढू, असे लेखी आश्वासन अकोलेतील शाखा अभियंता रामनाथ आरोटे आणि संगमनेर येथील कार्यकारी अभियंता संदीप देशमुख यांनी दिले. या नंतर ग्रामस्थानी या अधिकार्‍यांना मुक्त केले.\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅच्यू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Farmers-have-been-in-trouble-since-the-sudden-fall-in-vegetable-prices/", "date_download": "2018-11-17T11:12:47Z", "digest": "sha1:FDS42B7OCACY4572PZEJP3AO5UDCQ3CZ", "length": 6014, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजी कवडीमोल, ऊसबिलेही थकीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › भाजी कवडीमोल, ऊसबिलेही थकीत\nभाजी कवडीमोल, ऊसबिलेही थकीत\nभाजीपाल्याचे दर अचानक कोसळल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऊस उत्पादकांचे बिलदेखील कारखा���दाराकडेच शिल्लक असून शेतकर्‍यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे.\nबेळगाव तालुक्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविण्यात येतो. यावर बहुतांश शेतकर्‍यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. सध्या होलसेल भाजी मार्केटमध्ये कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांचे दर कोसळले आहेत. कोबी एक रुपया किलो आणि टोमॅटो दोन रुपयांवर आला आहे.भाजी उत्पादनासाठी शेतकर्‍यांना लागणारी बियाणे, औषधे, पाणी, वीज, मजुरी, वाहतूक, बारदान याचे दर वाढलेले आहेत. त्या तुलनेत भाजीपाल्याला दर नाही. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.\nशेतकर्‍यांचे अर्थकारण प्रामुख्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर अवलंबून आहे. यामुळे दर कमी झाल्याचा फटका सहन करावा लागत आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र अधिक आहे. सध्या ऊसतोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. तालुक्यातील बहुतांश उसाचे गाळप झाले आहे. परंतु, कारखानदारांकडून शेतकर्‍यांना उसाचे बिल अदा करण्यात आलेले नाही. फडातून उसाची उचल केल्यानंतर पंधरा दिवसात शेतकर्‍यांचे बिल कारखान्याने अदा करावे, असा सरकारचा नियम आहे. 15 डिसेंबरपर्यंत उसाची उचल केलेल्या तालुक्यातील शेतकर्‍यांना बिले अदा केली आहेत. उर्वरित ऊस उत्पादकांना देण्यात आलेले नाही.\nतालुक्यातील पश्चिम भागात थ्री फेज वीजपुरवठा अनियमित आहे. यामुळे शेतकर्‍यांना यातायात करावी लागते. कमी दाबाचा वीजपुरवठा होत आहे. वारंवार वीजकपात करण्यात येते. यामुळे मोटर नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढत आहेत.\n50 हजार रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र ती सरसकट लागू नाही. मृत्यू पावलेल्या शेतकर्‍यांचेच कर्ज माफ होणार आहे. ही सुविधा सरसकट करावी, अशीही मागणी आहे.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-intensity-of-farmer-agitation-will-increase/", "date_download": "2018-11-17T11:04:02Z", "digest": "sha1:2FGAJBLMDQ5Z6K2T4G66Y4VSCK556IVU", "length": 6122, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढणार\nशेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढणार\nशेतीमालास हमीभाव, सरसकट कर्ज व वीज बिलमुक्ती आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात आले असून, शुक्रवार (ता. 8) मध्यरात्रीपासून शहरांकडे येणारा शेतमाल अडविण्यात येणार असल्याची माहिती किसान संघर्ष समितीचे सदस्य विठ्ठल पवार यांनी दिली. नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी त्यांचा शेतमाल बाजारात विक्रीसाठी पाठवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nदरम्यान, शेतकर्‍यांच्या संपाला पाठींबा मिळविण्यासाठी संघटनांच्या प्रतिनिधींनी गावोगावी जाऊन, गावचे सरपंच, प्रमुख व्यक्ती व गावपातळीवर काम करणार्‍या संघटनांची गुरूवारी भेट घेतली. शेतकर्‍यांचा संप सुरू होऊन सात दिवस उलटले असले तरी, अद्यापही त्यांच्या मागण्यांसदर्भात योग्य तो निर्णय झालेला नाही. त्यामुळे, आजपासून संघटनांनी लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांनी पुढील तीन दिवस संपामध्ये सहभागी होऊन, शेतकर्‍यांची ताकद दाखविणे गरजेचे असल्याचे पवार यांनी नमूद केले. दरम्यान, येत्या रविवारी (ता. 10) राज्यातील विविध 60 ते 70 ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nराष्ट्रीय किसान महासंघ, शरद जोशी विचारमंच, शेतकरी संघटना, प्रहार संघटना, मराठा सेवा संघ, किसान सभा, किसान क्रांती व अन्य संघटनांच्या वतीने शेतीमालास हमीभाव, सरसकट कर्ज व वीज बिलमुक्ती आदी मागण्यांसाठी 1 ते 10 जून या कालावधीत देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. संपादरम्यान संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी, कृषी, सहकार, दुग्ध, पशुसंवर्धन व साखर या पाचही आयुक्तांकडे निवेदने दिली आहेत. राज्यसरकारला पाकिस्तानची साखर, कांदा, परदेशी तूर, गुजरातचे दूध, टोमॅटो भेट देऊन, निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याखेरीज राज्यात विविध ठिकाणी संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात येत असलेल्याचेही विठ्ठल पवार यांनी सांगितले.\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणा��� 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/congress-president-will-be-chosen-after-gujrat-elections-274639.html", "date_download": "2018-11-17T11:00:41Z", "digest": "sha1:WB2IWAO7XBWAUIQ3XM6EIQDZABNDCOUE", "length": 13952, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड गुजरात निवडणुकीनंतरच", "raw_content": "\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही ���० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nकाँग्रेसच्या अध्यक्षांची निवड गुजरात निवडणुकीनंतरच\n10 जनपथवर ही बैठक झाली. याच बैठकीत काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीद्वारे अध्यक्षपदाच्या निवडीच्या तारखांवर निश्चिती झाली.\n20 नोव्हेंबर: काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड आता गुजरात निवडणुकीनंतरच होणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होतात की नाही याचं उत्तर गुजरातच्या निवडणुकीनंतर ही कळेल.\nराहुल गांधींना कांग्रेसचे अध्यक्ष बनवण्याची चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चालू आहे. त्यासंदर्भात काँग्रेस कार्यकारिणी समितीची आज बैठक बोलवली होती. 10 जनपथवर ही बैठक झाली. याच बैठकीत काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीद्वारे अध्यक्षपदाच्या निवडीच्या तारखांवर निश्चिती झाली.\nकाँग्रेसच्या अध्यक्षाची निवड लोकशाही पद्धतीने होत असते. गुजरात निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी जोरदार प्रचार केला आहे. गुजरातच्या निवडणुकीचे निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे.या निवडणुकीच्या निकालांकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकींचे निकाल लागल्यानंतरच आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी निवडले जातात की नाही हे कळेल.सोनिया गांधी काँग्रेसच्या सध्या अध्यक्ष आहेत.\nकाँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक\n1 डिसेंबर- काँ��्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज मिळण्यास सुरूवात\n4 डिसेंबर-अर्ज भरण्याची अंतिम तारीख\n5 डिसेंबर- अर्जांची चाचपणी\n11 डिसेंबर- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख\n16 डिसेंबर-काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मतदान\n19 डिसेंबर-मतमोजणी आणि निकाल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/roa-dwork-dispute-municipal-26407", "date_download": "2018-11-17T11:46:05Z", "digest": "sha1:R3ZJALJYXFB5FTJO352IDQESTV6M32SI", "length": 16177, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "roa dwork dispute in municipal तीस कोटींच्या रस्ते कामांवरून श्रेयवाद | eSakal", "raw_content": "\nतीस कोटींच्या रस्ते कामांवरून श्रेयवाद\nमंगळवार, 17 जानेवारी 2017\nसांगली - महापालिका क्षेत्रातील सुमारे ३० कोटींच्या रस्ते कामांवरून श्रेयवाद उफाळला आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली-कुपवाडमधील विविध रस्त्यांसाठी मंजूर केलेल्या या निधीतील निम्मा म्हणजे १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्तही झाला आहे. त्याच वेळी यातले अनेक रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव याआधीच महापालिकेच्या निधीतून तयार करण्यात आले होते.\nसांगली - महापालिका क्षेत्रातील सुमारे ३० कोटींच्या रस्ते कामांवरून श्रेयवाद उफाळला आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली-कुपवाडमधील विविध रस्त्यांसाठी मंजूर केलेल्या या निधीतील निम्मा म्हणजे १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्तही झाला आहे. त्याच वेळी यातले अनेक ��स्त्यांच्या कामाचे प्रस्ताव याआधीच महापालिकेच्या निधीतून तयार करण्यात आले होते.\nत्यामुळे पहिल्यांदा कुणाचा निधी खर्च करायचा, यावरून हा वाद सुरू आहे.\nमहापौर हारुण शिकलगार यांच्यासमोर आज सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी याप्रकरणी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महापालिका क्षेत्रातील रस्ते करण्यासाठी महापालिकेचे ना हरकत पत्र द्यावे लागते. हे पत्र कुणाला विचारून दिले, आमच्या फायली रोखून ठेवून कामे खोळंबत ठेवली आणि आता आमदारांना मात्र गुपचूप आमच्या प्रस्ताव फायली कशा दिल्या असा या नगरसेवकांचा सवाल होता. यावर महापौरांनी आज शहर अभियंत्यासह संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून घेतले.\nवस्तुतः सांगली विधानसभा क्षेत्रातील विविध भागातील रस्त्यांसाठी तीस कोटींचा निधी मंजूर झाला आहे.\nत्यापैकी पहिल्या टप्प्यातील पंधरा कोटींच्या कामांची निविदाप्रक्रिया राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या एकूण गरजेचा विचार केला तर हा निधी तोकडाच आहे. मात्र आलेला निधी पुरेपूर वापरून महापालिकेच्या निधी अन्य कामांसाठी वळवण्यासाठी नगरसेवक आणि प्रशासनाने पाठपुरावा करण्याची गरज आहे. श्रेयवादापलीकडे जाऊन कामांसाठी आग्रह धरणे गरजेचे आहे.\nसर्वच पक्षांच्या नगरसेवकांच्या प्रभागातील रस्ते आम्ही या तीस कोटींमधून करीत आहोत. ड्रेनेज आणि पाण्यासाठी आणखी पन्नास कोटींचा निधी मंजूर करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. राज्य सरकारचा निधीही सांगलीच्या जनतेच्या हक्काचाच आहे. त्यामुळे कामे कोणत्या निधीतून होत आहेत यापेक्षा कामे होत आहेत हे अधिक महत्त्वाचे आहे. सर्वच नगरसेवकांनी कामे होण्यासाठी आग्रही राहावे.’’\n- आमदार सुधीर गाडगीळ\nआमदार निधी उपलब्ध असल्याने नगरसेवकांनी सुचवलेल्या अनेक कामांचे प्रस्ताव आमदार निधीतून करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्रे दिली आहेत. यामुळे नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील अन्य कामांसाठी अधिक निधी उपलब्ध होणार आहे. हेच महापौर आणि नगरसेवकांना पटवून दिले जाईल. त्यांची त्याला हरकत असणार नाही, याची मला खात्री आहे.’’\n- आयुक्त रवींद्र खेबुडकर\nआमदारांनी विकासकामे करण्यास नव्हे तर आम्ही प्राधान्याने तयार केलेले प्रस्ताव अचानकपणे आमदार निधीतून कसे केले जातात आणि त्यासाठी साधी विचारणाही केली जात नाही, याबद्दल नगरसेवकांच्या मनात रोष आहे. आम्ही हाच मुद्दा आयुक्तांपुढेही मांडणार आहोत. शासनाचा किंवा महापालिकेचा निधी हा जनतेच्या खिशातून जमा करातूनच होत असतो.’’\n- महापौर हारुण शिकलगार\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%93%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-17T10:31:32Z", "digest": "sha1:LQVNNG7VY6VV6SHBYSJDZZERNIGW7AZE", "length": 8138, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ओझर्डे-वाई रस्त्यावरील विद्युत पोल धोकादायक स्थितीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nओझर्डे-वाई रस्त्यावरील विद्युत पोल धोकादायक स्थितीत\nभुईंज, दि. 10 (वार्ताहर) – ओझर्डे ते वाई रस्त्याच्या दुतर्फा उभे केलेले लाईटचे पोल खचल्याने मोठ्या प्रमाणात वाकले आहेत. हे आडवे झालेले खांब ढासळल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे वेळीच हे खांब सरळ करणे गरजेचे आहे. दरम्यान, महावितरणच्या दुर्लक्षामुळे कोणतीही दुर्घटना झाल्यास कोण जबाबदार राहणार असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.\nवाईच्या कार्यकारी अभियंता कार्यालयामार्फत गेल्या आठ महिन्यांपूर्वी वाई ते ओझर्डे अशा 10 कि. मी. अंतरापर्यंत विज पुरवठा करण्यासाठी नवीन पोल उभे करण्यासाठी मर्जीतल्या ठेकेदाराची निवड करुन त्यास ठेका देण्यात आला होता. पण, त्या नेमलेल्या ठेकेदाराने पोल उभे करण्याचा अनुभव नसल्याने कामगारांमार्फत खड्डे काढुन घाई गडबडीत पोल उभे करून स्वत:च्या कामाचे पैसे काढुन घेतले. वास्तविक पाहता काम सुरु झाल्यावर जबाबदार अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली हे काम करणे आवश्‍यक असतानासुध्दा या कामात “सर्व कामकाज ओके’ असल्याचा बोगस अहवाल तयार करण्यात आला आणि त्या अहवालानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसलीही पाहणी न करताच त्या मर्जीतील ठेकेदाराचे लाखो रुपयांचे बिल काढुन देण्यात आले. आठ महिन्यापूर्वी पोल उभे करुन दिल्यानंतर काही दिवसातच त्यावर लाईटच्या तारा ओढण्यात आल्या. पण, लगेच 15 दिवसानंतर झालेल्या पावसामुळे 10 ते 12 पोलची लाईन आडवी झाली होती. त्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी वाईच्या कार्यालयाकडे केल्या होत्या. पण अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदार असल्याने त्याच्यावर निकृष्ठ कामाचा ठपका ठेवण्याचे धाडस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावेळी दाखवले नसल्यानेच आज आठ महिन्यातच हे उभे पोल जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत हे पोल अचानकपणे कोसळल्यास वाई वाठार रस्त्यावर आणी शेत शिवारात शॉक बसुन माणस आणी जनावरांचा मृत्यु हा अटळ आहे\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपिंगळी कॅनॉल पुलावर अपघाताची शक्‍यता\nNext articleराजाचे कुर्लेत एक दिवा शहीद जवान व ब���ीराजासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/sula-vineyard-festival-boosts-nashiks-economy-29130", "date_download": "2018-11-17T11:37:50Z", "digest": "sha1:22OBFKHKFLEJNFFSAF4GHVT4SVWQGJJY", "length": 17780, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "sula vineyard festival boosts nashik's economy नाशिकच्या अर्थकारणाला चालना देणारा 'सुला फेस्ट' | eSakal", "raw_content": "\nनाशिकच्या अर्थकारणाला चालना देणारा 'सुला फेस्ट'\nरविवार, 5 फेब्रुवारी 2017\nपश्‍चिम बंगालमध्ये वीसवरून दोन \"ड्राय-डे' करण्यात आले आहेत. त्याबद्दलचा विचार राज्यात व्हायला हवा. तसेच \"ड्राय-डे'च्या कालावधीत \"टेस्टिंग रूम'मध्ये वाइनची चव चाखता यावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. याखेरीज महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील आंतरराज्य करामधील तफावत दूर व्हावी, अशी मागणी प्रलंबित आहे. परदेशातील वाइन देशामध्ये मोठ्या प्रमाणात येणार नाही, याची काळजी कर वाढवून घेण्यात आली आहे. त्याबद्दल सरकारने पुनर्विचार करू नये, अशी अपेक्षा आहे. पुनर्विचार करावयाचा झाल्यास स्वस्त वाइनवरील आयातकर कमी करण्यास हरकत असण्याचे कारण नाही.\n- राजीव सामंत, अध्यक्ष, सुला विनियार्ड\nनाशिक : नाशिकच्या अर्थकारणाला चालना देणारा सुला विनियार्डचा \"सुला फेस्ट' सुरू आहे. तीन दिवस जागतिक सांगीतिक महोत्सवामध्ये देश-विदेशातील पर्यटकांपुढे देश-विदेशातील नामवंत कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करीत आहेत. शारीरिक तंदुरुस्तीसाठी सकाळी साडेआठला विनियार्ड ते गंगापूर धरण असा धावण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. तसेच योगा कार्यक्रमात पर्यटक सहभागी होतील.\n\"सुला फेस्ट' अंतिम टप्प्यात पोचला असून, देश-विदेशातील पर्यटक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना सुला विनियार्डचे अध्यक्ष राजीव सामंत यांनी सुला विनियार्डच्या परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरणात नव्याने उभारण्यात आलेले 25 खोल्यांचे रिसॉर्ट महिनाभरात पर्यटकांच्या सेवेत दाखल झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, की दशकपूर्ती साजरा करत असलेल्या महोत्सवामध्ये 27 खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतील. त्यात नाशिककरांचा सहभाग मोठ्या प्रमाणात राहील. शिवाय स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळाले आहे. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून यंदा महोत्सवाचा एक दिवस वाढविला आहे. महोत्सवामध्ये तीन रंगमंच असतील. त्यातील एका रंगमंचावर कलाकारांचे थ���ट सादरीकरण होईल. उरलेल्या दोन रंगमंचांवर इलेक्‍ट्रॉनिक्‍स सांगीतिक मेजवानी असेल. उद्याच्या पहिल्या दिवशी भारतीय कलावंत, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय कलावंत संगीताचे सादरीकरण करणार आहेत.\nद्राक्षबागांच्या सान्निध्यातील महोत्सवाची आखीव-रेखीव मांडणी पाहून येथे आल्यावर पर्यटकांनी \"व्वा किती सुंदर' अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदविली, असे सांगून श्री. सामंत म्हणाले, की द्राक्षांच्या 350 उत्पादकांना सुला विनियार्ड जोडून घेतले आहे. दर वर्षी 200 ते 400 एकरांवर वाइनसाठी लागणाऱ्या द्राक्षबागांची उभारणी होत आहे. तसेच दरकराराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना द्राक्षांच्या भावात पाच ते सात टक्‍क्‍यांनी वाढ केली जात आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने गुणवत्तापूर्ण आणि अधिक चांगल्या गुणवत्तेची द्राक्षे मिळणार आहेत. एवढेच नव्हे, तर छोट्या वाइन उत्पादकांना एनपीएमधून बाहेर काढण्यासाठी सुला विनियार्डने मदत केली आहे.\nवाइन महोत्सव विस्तारण्याचा प्रस्ताव\nमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने यंदाच्या महोत्सवाला मदत केली आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सुला विनियार्डला वर्षाला अडीच लाखांपर्यंत पर्यटकांनी भेट दिल्याबद्दल कौतुक केले आहे. आता राज्यातील विविध शहरांमध्ये वाइन महोत्सव करण्याचा प्रस्ताव महामंडळातर्फे देण्यात आला आहे. शिवाय महोत्सवाने सरकारी यंत्रणांनी चांगला प्रतिसाद दिला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. सुला विनियार्डचे उपाध्यक्ष मोनित ढवळे उपस्थित होते.\nसुला विनियार्डच्या परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या रिसॉर्टसाठी 15 कोटींचा खर्च करण्यात येत आहे. \"ट्री-हाउस'ची चार ठिकाणी उभारणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, रशियन वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असलेल्या रिसॉर्टमध्ये महाराष्ट्र-गोवा-कॅलिफोर्नियाची अनुभूती घेता येईल, अशी रचना आहे. सुदृढ आरोग्य, निसर्गाचे लावण्य, दर्जेदार खाद्य याची काळजी रिसॉर्टची उभारणी करताना घेण्यात आली आहे.\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/?page=5", "date_download": "2018-11-17T10:36:40Z", "digest": "sha1:QFRAEGS35TXYUQQBHZU4GLBCL7YXNLNW", "length": 20604, "nlines": 179, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "Thane Vaibhav | Page 6 | Daily Marathi newspaper of Thane district", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nजमीन हस्तांतरणाला वेग; ठाण्याची कोंडी फुटणार \nठाणे,दि.16(वार्ताहर)-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेतील विविध प्रलंबित प्रकरणे, विशेषतः प्रकल्पांना आवश्यक जमिनींचे हस्तांतरण लवकरात लवकर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आणि ठामपा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.\nकल्याण,दि.16(वार्ताहर)-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 400 कंत्राटी सफाई कामगार आणि घंटागाडी वाहन चालकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. ठेकेदाराने तीन महिने पगारच दिला नसल्याने उद्या बुधवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.\nकल्याणात लेप्टोने घेतला दुसरा बळी \nकल्याण,दि.4(वार्ताहर)-काही दिवसापूर्वी टिटवाळ्यात एका महिलेला लेप्टोस्पायरोसिस या आजाराने जीव गमवावा लागला होता. यानंतर कल्याणात या आजाराने दुसरा बळी घेतला आहे. ज्योती यादव (14) असे या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.\nडोंबिबली,दि.६(वार्ताहर)-मुजोर रिक्षाचालकांवर अंकुश लावण्यासाठी रामबाण उपाय म्हणून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तरुणांची फळी तयार झाली आहे.\nमांगरूळच्या डोंगरमाथ्यावर महावृक्षारोपणाचा यज्ञ\nडोंबिवली,दि.५(वार्ताहर)-खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मांगरुळ परिसरातील डोंगरमाथ्यावर १५ हजार स्वयंसेवक, विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, महिला आणि नागरिकांनीं महावृक्षारोपण यज्ञात वृक्षारोपणाची समिधा वाहून एक लाखांपेक्षा अध\nजिवंत होण्याच्या आशेवर मृतदेह दहा दिवस चर्चमध्ये\nअंबरनाथ,दि.६(वार्ताहर)-मुंबईतील मृत्यू पावलेल्या तरुणाला जिवंत करण्यासाठी नागपाडा आणि नंतर अंबरनाथमधील चर्चमध्ये तब्बल दहा दिवस प्रार्थना करण्यात आली. काल रात्री पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी कुटुंबियांची समजूत काढत मृतदेह बाहेर काढला.\nअंबर भरारीच्या तिसर्‍या मराठी चित्रपट महोत्सवात २५ चित्रपटांचा समावेश\nअंबरनाथ,दि.५(वार्ताहर)- मुंबईच्या चंदेरी दुनियेत मोठ्या थाटामाटात हिंदी, मराठी चित्रपट महोत्सव साजरे होतात, मात्र ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथसारख्या छोट्या उपनगरातील पहिला चित्रपट महोत्सव म्हणून सिनेरसिक आणि कलावंतांमध्ये कौतुकाचा विषय ठरलेल्या अंबरन\nउल्हासनगर महापालिकेचा ५८६ कोटींचा अर्थसंकल्प\nउल्हासनगर,दि.२९(वार्ताहर)-एकूण ३.७३ कोटी रुपये शिलकीचा ५८६.४५ कोटींचा अर्थसंकल्प काल सायंकाळी पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी स्थायी समिती सभापती कांचन लुंड यांना सादर केला आहे.\nटंकलेखन परीक्षेत नापास झाल्यास वेतनवाढ रोखणार\nउल्हासनगर, दि.२७(वार्ताह��)- विविध प्रमुख विभागात कार्यरत असलेल्या लिपिकांना टंकलेखनच येत नसल्याची धक्कादायक बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.\nबदलापूरमध्ये नाट्यगृह, स्टेडियम उभे राहणार\nबदलापूर,दि.२२(वार्ताहर)-कोणतीही नवी करवाढ नसलेला बदलापूर नगरपालिकेचा ९ लाख ४९ हजार रूपयांचे शिलकी अंदाजपत्रक आज सादर करण्यात आले. ५३८ कोटी रूपये खर्चाची तरतूद करण्यात अली आहे.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजासाठी आदर्श -डॉ.गणेश मुळे\nबदलापूर,दि.३१(वार्ताहर)-समाजातील चुकीच्या प्रथा परंपरा दूर करण्यासाठी समाजजागृती करण्याचे उत्तम व्यासपीठ म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र होते.\nशिक्षक, मुख्य लिपिकास विद्यामंदिरात शिरून पालकांची मारहाण\nभिवंडी,दि.२६(वार्ताहर)-भिवंडी कल्याण रस्त्यावरील कोनगावी असलेल्या आठगांव विद्यामंदिर येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यास आभ्यासावरून शिक्षकांनी धाक दाखवला असता त्याचा राग मनात धरून विद्यार्थी व पालक यांनी विद्यामंदिरात येऊन शिक्षक बंडू पाटील यांना मा\nखारबाव येथे दाखले वाटप आणि विद्यार्थ्यांचा गौरव\nभिवंडी,दि.२०(वार्ताहर)-तालुक्यात शिक्षणनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या खारबाव ग्राम पंचायतीच्या वतीने विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले एका छताखाली उपलब्ध व्हावेत या उद्देशाने खारबाव ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच अशोक पालकर आणि ग्र\nशहापूर,दि.३१(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजणार्‍या माळ विहीगाव या डोंगराळ भागात वणवे लागत असून या आगीमुळे दुर्मिळ औषधी वनस्पती नष्ट होत आहेत.\nमोडकसागर भागातील गावे तहानलेलीच\nशहापुर,दि.३(वार्ताहर)-भीषण पाणी टंचाई, पाण्यासाठी महिलांना करावी लागणारी मैलोन मैल पायपीट हे चित्र टेंभा ग्रामपंचायत हद्दीत सद्या पहावयास मिळत आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या मोडक सागर धरणाच्या काठावरील गावपाडे अजूनही तहानलेलेच आहेत. लागत आहे.\nशिक्षिकेने डस्टर मारल्याने नवी मुंबईत केजीचा विद्यार्थी रुग्णालयात\nनवी मुंबई,दि.७-शिक्षिकेने डस्टर मारल्यामुळे घाबरलेल्या केजीच्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. नवी मुंबईतील घणसोलीमधल्या एएसपी कॉन्व्हेंट स्कूलच्या ज्युनिअर केजीमध्ये शिकणार्‍या चिमुरड्यासोबत हा प्रकार घडला आहे.\nअपघातानंतर मृतदेह पडून; मासे चोरण्यासाठी झुंबड\nनवी मुंबई,दि.६(वार्ताहर)-आपण दिवसेंदिवस असंवेदनशील होत चाललो आहोत का हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे नवी मुंबईत घडलेली एक घटना. अपघातानंतर एकीकडे मृतदेह पडला असताना ‘बघे’ मात्र रस्त्यावर सांडलेले मासे चोरण्यात गर्क होते.\nभूल न देता मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया\nमिरा रोड,दि.२५(वार्ताहर)-संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारा अवयव म्हणजे मेंदू याच मेंदूच्या ट्यूमरवर रूग्णाला बेशुध्द न करता डोक्याची कवटी उघडून यशस्वी शस्त्रक्रिया वोक्टार्ट हॉस्पिटलमध्ये करण्यात आली असून रूग्णाची प्रकृती सुधारली आहे.\nभाईंदर,दि.22(वार्ताहर)-2008 पासून उत्तनच्या धावगी-डोंगरी परिसरात सुरू झालेले डंपिंग ग्राऊण्ड गेल्या काही वर्षापासून आगीनं धगधगत आहे.\nपत्रकार श्याम राऊत यांना संभाजी ब्रिगेडचा शिवछत्रपती पुरस्कार\nमुरबाड,दि.१९(वार्ताहर)-शिवजयंतीदिनाचे औचित्य साधून दरवर्षी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींना सन्मानीत करण्यात येते. हे पुरस्कार काल शिवजयतीचे औचित्य साधून काल प्रदान करण्यात आले.\nरामनाथ मोते यांचे पारडे जड\nमुरबाड,दि.३१(वार्ताहर)-३फेब्रुवारी रोजी शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत असून विविध राजकीय पक्षांनी आपने उमेदवार उभे केल्याने चुरस निर्माण झाली असून कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा न घेता अपक्ष शिक्षकांचे उमेदवार म्हणून रामनाथ मोते तिसर्‍यांदा निवड\nटूर्स व ट्व्हल्स २८ फेबुवारी...\nगावठी दारूबंदीसाठी पोलीस प्रशासनाची शहापुरात धडक मोहीम\nकिन्हवली,दि.१६(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील गावठी दारू व हातभट्टीची दारूबंदीबाबत विविध विभागांत बॅनर व माहिती ङ्गलक ठाणे ग्रामीण पोलीस प्रशासनातर्ङ्गे लावण्यात आले आहेत.\nचरीव ग्रामदान मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दत्तात्रय पानसरे विजयी\nकिन्हवली,दि.३०(वार्ताहर)-तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या चरीव ग्रामदान मंडळाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पानसरे यांची निवड झाली आहे. खुल्या मतदान प्रक्रियेतून ही निवडणूक पार पडणार असल्याने ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची बनली होती.\nठाणेवैभवमध्ये आला एक अलबेला\n‘लालबागची राणी’ ठाणेवैभव कार्यालयात\nदग���ी चाळ आली ठाणेवैभवमध्ये\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे वंडर स्ट्रीट पाहताना.\nशिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची ठाणेवैभव कार्यालयाला भेट\nतेजस्विनी आणि पटेल साडी स्पर्धेचे विजेते\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील समस्यांचा आढावा घेताना\nठाणेवैभवमध्ये मराठी सिनेमा सृष्टीतील कलाकारांची मांदीयाळी\nबालवैभव उपक्रमात हजारो विद्यार्थीचा सहभागी.\nठाणे वैभव उन्हाळी क्रिकेट स्पर्धा\nमेष: मेष वृषभ: वृषभ मिथुन: मिथुन कर्क: कर्क सिंह: सिंह कन्या कन्या तूळ: तूळ वृश्चिक: वृश्चिक धनु: धनु मकर: मकर कुंभ: कुंभ मीन: मीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/do-not-underestimate-australia-28343", "date_download": "2018-11-17T11:58:11Z", "digest": "sha1:XWLU56DAECUQRZ5O5EXHMBOFEGF25WH7", "length": 14870, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Do not underestimate Australia ऑस्ट्रेलियाला कमी लेखू नका - सचिन तेंडुलकर | eSakal", "raw_content": "\nऑस्ट्रेलियाला कमी लेखू नका - सचिन तेंडुलकर\nमंगळवार, 31 जानेवारी 2017\nमुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत वर्चस्व गाठण्याची क्षमता आपल्या संघात आहेच, त्याबाबत कोणालाही शंका नाही; पण कांगारुंना कमी लेखण्याची चूक करू नये, असा सल्ला सचिन तेंडुलकरने विराटसेनेला दिला आहे. क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या स्पार्तन या कंपनीच्या कार्यक्रमात सचिन बोलत होता.\nऑस्ट्रेलिया हा ताकदवर संघ आहे; पण भारतात भारताविरुद्ध खेळणे सोपे नाही, याची जाणीव त्यांना आहे. हेच भारतीय संघ सध्या करत असलेल्या प्रगतीला मिळणारी दाद आहे; पण आपली क्षमता कितीही मोठी असली, तरी प्रतिस्पर्ध्यांना गृहित धरू नये, असे सचिनने सांगितले.\nमुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत वर्चस्व गाठण्याची क्षमता आपल्या संघात आहेच, त्याबाबत कोणालाही शंका नाही; पण कांगारुंना कमी लेखण्याची चूक करू नये, असा सल्ला सचिन तेंडुलकरने विराटसेनेला दिला आहे. क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या स्पार्तन या कंपनीच्या कार्यक्रमात सचिन बोलत होता.\nऑस्ट्रेलिया हा ताकदवर संघ आहे; पण भारतात भारताविरुद्ध खेळणे सोपे नाही, याची जाणीव त्यांना आहे. हेच भारतीय संघ सध्या करत असलेल्या प्रगतीला मिळणारी दाद आहे; पण आपली क्षमता कितीही मोठी असली, तरी प्रतिस्पर्ध्यांना गृहित धरू नये, असे सचिनने सांगितले.\nऑस्ट्रेलिया संघाचा सामना करणे सोपे नस��े; मात्र विराटसेनेवर माझा विश्‍वास आहे. प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखण्याचा विचार आपला संघ करणार नाही आणि वेळ येताच आपले वर्चस्व सिद्ध करेल, असे सचिन म्हणाला.\nऑस्ट्रेलिया टेनिस स्पर्धेत रविवारी झालेल्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यातील झुंझार सामन्याचा सचिनने या वेळी आवर्जून उल्लेख केला. दुखापतीनंतर हे दोघे खेळाडू पुन्हा अव्वल श्रेणीचे टेनिस खेळत आहे. मीसुद्धा अशाच दुखापतीचा सामना करून पुन्हा क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली होती. २००५ मध्ये मला निवृत्त कधी होणार असा प्रश्‍न विचारण्यात आला होता; पण त्यानंतर माझा सर्वोत्तम काळ आला होता, असे सांगताना सचिनने आपण फेडररचे जबरदस्त फॅन असल्याचे सांगितले.\nबॅटच्या मध्यावर मी टिचकी मारून पाहात असतो. या टिचकीतून येणारा आवाज म्हणजेच माझ्याशी बॅट बोलत असते. एका आयपीएलमध्ये पोलार्ड आणि ब्रावो यांना याबाबत प्रश्‍न पडला होता. माझी परीक्षा घेण्यासाठी ब्रावोने सरावाच्या बॅट माझ्यासमोर ठेवल्या आणि योग्य बॅट ओळखायला लावल्या; पण एका टिचकीत सर्व बॅट ओळखल्या आणि यापैकी मॅचसाठी वापरण्याजोगी बॅट नसल्याचे सांगितले. त्या वेळी त्याच्या किट बॅगमधील बॅट मी घेतली आणि टिचकी मारून पाहिले. लगेचच ब्रावोला मॅचसाठी हीच योग्य बॅट असल्याचे सांगितले. तेव्हा तो अवाकच झाल्याची आठवण सचिनने सांगितली.\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nडॉन ब्रॅडमन यांना भेटल्याची अनुभूती\nपुणे - ‘‘क्रिकेटच्या विश्‍वातील भीष्म पितामह अशी ओळख असणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या ९० व्या वाढदिवसाला त्यांना भेटायला ऑस्ट्रेलियामध्ये गेलो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://avliya.co.in/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/page/4/?page_id_all=4", "date_download": "2018-11-17T10:35:45Z", "digest": "sha1:ELN6KQZFWOE57KV3LUEEELCG3ZKIVNMR", "length": 5016, "nlines": 73, "source_domain": "avliya.co.in", "title": "कविता | Avliya | Page 4", "raw_content": "\nसायंकालीन छटा आजकाल तीच्या चेहर्‍यावर प्रतिबिंबित होत असतात आणि त्या छटा पाहुन मला अग्निज्वालांनी होरपळत असलेल निर्वात अंतरिक्ष स्वप्नात दिसते आणि मी जागा होतो आणि कुणा मदमत्त जोडप्याला हवी हवीशी रात्र मला भयाण वाटु लागते आणि मग त्या रात्रीची ती स्मशान शा More...\nकाल रात्री उशीरा पर्यंत\nकाल रात्री उशीरा पर्यंत ती माझ्याशी फेसबुकवर गप्पा मारत होती कोजागीरीच्या टीपुर चांद्ण्यात तीला मी जवळ नसल्याची खंत होती शेवटी झोपाळलेल्या चंद्राला तीने टाटा केला त्या घटकेपुरत निर्वाणीचा मेसेज टाकला लॉग आऊट करताना फक्त एवढच म्हणाली शुभ रात्री थोडा धीर धर More...\nकुणी मंदीराची वाट धरतात कुणी मधुशालेची कुणाला गरज भासते हवेच्या झुरक्याची तर कुणाला खंड्याची कितीही प्रयत्न केले तरी चिंता मात्र तीच राहाते मंदीर असो मधुशाला असो एक नशाच असते ठिकाण बदलतात, किंमत बदलते जीवनाची मात्र राख रांगोळी होते मिळत मात्र काही नाही म् More...\nमी तीला ओळखत पण नव्हतो\nमी तीला ओळखत पण नव्हतो पण ती माझ्यावर पहील्या नजरेतच फीदा झाली, आणी माझ्याबरोबर अर्थगर्भासाठी ध्यान करायला ही तयार झाली, तीला मी पहील्या नजरेतच ओळखले ती इतर सुहासीनींसारखीच होती, म�� तीच्याशी एकरूप झालो आणी ध्यानाच्या पहील्या बैठकीतच ती मला उमगली, तीच्या आ More...\nहोते स्वतंत्र, मजला, वृत्तात बांधले मी कृत्रिम या जगाशी संधान सांधले मी अस्तित्व आज माझे, दुनिया निघे पुसाया आईसवेच माझ्या गर्भात भांडले मी रूढी परंपरा अन् शीलास झेलताना काट्यास त्या भुकेच्या बेहाल गांजले मी होती शिकावयाला बंदी मलाच केली बाराखडीत माझ्या ध More...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/breaking-news?start=36", "date_download": "2018-11-17T10:30:37Z", "digest": "sha1:CGNCXUWCIZAV3IU4ULD7OB76NUWMFTU5", "length": 6511, "nlines": 157, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Breaking News - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराजकीय वादातून तुंबळ हाणामारी, 8 जण गंभीर जखमी\nज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत अविनाश डोळस यांचं निधन\nआमच्याकडून कोणत्याही समजाचा अपमान होणार नाही - भाऊ कदम\nलघुशंकेसाठी मोटरमनने थांबवली एक्सप्रेस... हे योग्य आहे का\nदीपिका- रणवीरची लगीनघाई, विवाह सोहळ्यासाठी दोघेही इटलीला रवाना\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन\nसंजय निरुपम यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार - मुनगंटीवार\n'डॉ. काशिनाथ घाणेकर'साठी मनसे आक्रमक, खळ्ळ खट्याकचा इशारा\nऐन भाऊबीजेच्यादिवशी पश्चिम रेल्वेचा खोळंबा\n'हे' आहे हरमनप्रीतच्या 'त्या' दमदार षटकारांमागचं रहस्य\nटी 1 वाघीण मृत्यू प्रकरण : सखोल चौकशीसाठी समिती स्थापन\nनोटाबंदीला 2 वर्षं पूर्ण... निर्णय योग्य की अयोग्य\n#MeToo नवाजुद्दीन सिद्दीकीवर ‘या’ अभिनेत्रीने केला गंभीर आरोप\nपुतळा बांधून भारताने गमावली बाजी, चीनला मात्र मिळणार हवा ताजी\nजम्मू-काश्मीरध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान\n'कार्टून्स काढण्यापेक्षा एकत्र येऊन विकास पाहू' - चंद्रकांत पाटील\nछ. उदयनराजे आगामी निवडणूक 'या' पक्षातर्फे लढणार\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रिघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्���ेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7374-no-bandh-9th-august-maratha-kranti-morcha-navi-mumbai-and-thane", "date_download": "2018-11-17T11:06:33Z", "digest": "sha1:KGICIPH6EROVEWLS7IO6SP6CAAT77TDM", "length": 8912, "nlines": 154, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मराठा आरक्षण : ९ ऑगस्ट महाराष्ट्र बंदची हाक, नवी मुंबई-ठाणे वगळलं - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमराठा आरक्षण : ९ ऑगस्ट महाराष्ट्र बंदची हाक, नवी मुंबई-ठाणे वगळलं\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमराठा क्रांती मोर्चाकडून उद्या 9 ऑगस्टला राज्य बंदची हाक देण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश 10 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत लागू होणार आहे. त्याचबरोबर आंदोलकांनाही प्रतिबंधात्मक नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.\nमराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांत कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय. नवी मुंबई आणि ठाण्यात उद्या बंद पाळण्यात येणार नाही. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी समन्वयकांनी हा निर्णय घेतला आहे. तसंच जिल्ह्यात शांतता राखण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केलीय.\nबंद हा शांततेच्या मार्गाने असला पाहिजे\nबंद मध्ये कोणत्याही शासकीय वा खाजगी मालमतेची तोडफोड अथवा मोडतोड करू नये\nप्रत्येक ठिकाणातील मराठा समाजाने आपापले विभाग कडकडीत बंद करायचे आहे\nबंद 24 तास असेल\nकायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आपली जबाबदारी आहे\nपोलीस प्रशासनला सहकार्य कऱयाचे आहे\nबंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत\nसोशल मीडियावरच्या बातम्यांची खातरजमा करायची आहे\nअफवांवर विश्वास ठेवू नका\nमराठा सेवकांनी शांत राहून ऍक्शन प्लॅन तयार करण्याचा आहे\nआपल्या माणसांना त्रास होईल असे वर्तन करू नये\nमराठ्यांनी लढाई जिंकली आहे तहात हरणे आम्हाला मान्य नाही\nआत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही,हातातोंडाशी आलेला घास खायला आपण असणे महत्त्वाचे आहे\nकोणतेही गालबोट न लावता 9 ऑगस्ट चा बंद आपण सर्वांनी यशस्वी करण्याचा आहे\nबंद असा करायचा की पुढच्या वर्षी फक्त क्रांती दिन नाही तर \"मराठा क्रांती दिन\"अस नमूद केलं पाहिजे\nचला तर मग आपण बंद मध्ये सहभागी होऊया आणि मुंबई शांततेच्या मार्गाने बंद करूया\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nमराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंना काळं फासलं\nमराठा आंदोलकाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक...\nमराठा समाज आक्रमक, शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारचं आश्वासन....\nमराठा समाज पेटून उठला, उद्या मुंबईसह नवीमुंबईत बंद \nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.ldsolarpv.com/mr/", "date_download": "2018-11-17T11:18:41Z", "digest": "sha1:6LNTDABPIKX7MGARK3YYZMJED4L24P6G", "length": 5256, "nlines": 167, "source_domain": "www.ldsolarpv.com", "title": "MPPT सौर शुल्क कंट्रोलर, पीडबल्यूएम Comment शुल्क सौर कंट्रोलर - Welead", "raw_content": "\nMPPT सौर शुल्क कंट्रोलर\nचित्र रेखाटणारा स्वप्न मालिका\nचित्र रेखाटणारा स्वप्न एन मालिका\nपीडबल्यूएम Comment सौर शुल्क कंट्रोलर\nसौर चार्ज होत आहे निवडीचा क्रम उलटा\nआमच्या विषयी पुढे काय आहे\nवूवान Welead एस अँड टी कंपनी, लिमिटेड एकात्मिक सौर ऊर्जा कंपनी, आर & डी विशेष तयार करणे आणि वूवान चीन मध्ये सौर शुल्क नियंत्रक विपणन आहे. कंपनी इ.स. आहे, ROHS आणि आयईसी दाखल करण्यात आले.\nनोंदणीकृत ब्रँड LDSOLAR, आमच्या मुख्य आयटम जमीन स्वप्न मालिका आणि स्काय स्वप्न मालिका सादर केला आहे, जे पीडबल्यूएम Comment सौर नियंत्रक यांचा समावेश आहे.\nपीडबल्यूएम Comment सोलर प्रभार नियंत्रक\nMPPT सोलर प्रभार नियंत्रक\nसोलर चार्ज निवडीचा क्रम उलटा\nआम्ही सर्व एक समस्या आहे आणि आपण पात्र समर्थन प्राप्त नाही कसा होऊ शकतो डोकेदुखी माहीत आहे. ग्राहक समर्थन आमच्या सर्वाधिक प्राधान्य आहे आमचे तज्ञ कार्यसंघ आपण मदत येथे आहे आणि आम्ही सर्वोत्तम समर्थन प्रदान करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. आपण एक समस्या असल्यास आम्ही याची तपासणी आणि एक उपाय सापडेल ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nअद्यतनित करीत आहे ...\nपत्ता: एक क्षेत्र 2F. क्र .6 Changjiang रोड आर्थिक आणि तांत्रिक विकास क्षेत्र वूवान चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-17T11:11:32Z", "digest": "sha1:GYCKM3LXIWYLMRYYOXNAMRKNHRXNLGK6", "length": 14073, "nlines": 229, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "किदाम्बी श्रीकांतची रँकिंगमध्ये दुस-या स्थानी झेप, वर्षभरात जिंकल्या चार सुपर सीरिज स्पर्धा | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/क्रीडा/क्रिकेट/किदाम्बी श्रीकांतची रँकिंगमध्ये दुस-या स्थानी झेप, वर्षभरात जिंकल्या चार सुपर सीरिज स्पर्धा\nकिदाम्बी श्रीकांतची रँकिंगमध्ये दुस-या स्थानी झेप, वर्षभरात जिंकल्या चार सुपर सीरिज स्पर्धा\nआंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. श्रीकांत पुरुष एकेरीत रँकिंगमध्ये दुस-या स्थानावर पोहोचला आहे.\n0 463 एका मिनिटापेक्षा कमी\nनवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. श्रीकांत पुरुष एकेरीत रँकिंगमध��ये दुसºया स्थानावर पोहोचला आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने ही क्रमवारी जाहीर केली. २४ वर्षांचा श्रीकांत सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून, त्याने २0१७ साल सुरूझाल्यापासून आतापर्यंत चार सुपर सीरिज स्पर्धांची\nजेतेपद पटकावली आहेत. श्रीकांतने ७३,४0३ गुणांसह दुसºया स्थानावर झेप घेतली.\nभारताच्या कुठल्याही पुरुष बॅडमिंटनपटूने केलेली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. पुरुष एकेरीत विक्टॉर अ‍ॅक्सलसेन पहिल्या स्थानावर आहे. एचएस प्रणॉयच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची सुधारणा झाली असून, तो ११व्या स्थानावर पोहोचला आहे. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने दुसºया स्थानावर आणि सायना नेहवाल ११ व्या स्थानावर कायम आहे.\nश्रीकांत भन्नाट फॉर्ममध्ये असून, त्याने या वर्षात सुपर सीरिजची चार जेतेपद पटकावली आहेत. वर्षभरात इतकी विजेतेपद मिळवणारा श्रीकांत भारताचा पहिला बॅडमिंटनपटू आहे. सिंगापूर ओपन सुपर सीरिजमध्ये श्रीकांतला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. बी.साई प्रणीतने श्रीकांतचा पराभव केला होता. सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत दोन भारतीय बॅडमिंटनपटू समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ होती.\nएचएस प्रणॉयच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची सुधारणा झाली असून, तो ११ व्या स्थानावर पोहोचला आहे.\nश्रीकांत भन्नाट फॉर्ममध्ये असून, त्याने या वर्षात सुपर सीरिजची चार जेतेपदे पटकावली आहेत.\nवेळापत्रकातील बदलामुळे प्रवाशी गोंधळले\nराहुल गांधींमुळेच माझा मुलगा वैमानिक: निर्भयाची आई\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच ��ेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/neral-mumbai-news-journey-80407", "date_download": "2018-11-17T11:25:21Z", "digest": "sha1:7TWYM3BQCZVVF4SONNFQRX7UQ7TPRUPQ", "length": 11467, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "neral mumbai news journey पाऊण तासाचा प्रवास आता 20 मिनिटांवर | eSakal", "raw_content": "\nपाऊण तासाचा प्रवास आता 20 मिनिटांवर\nशुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017\nनेरळ - मुंबई-पुण्याहून कर्जत तालुक्‍यात प्रवेश करण्यासाठी असलेल्या कर्जत-चौक या एकमेव रस्त्यावर प्रवास करताना अनेक दिव्ये पार पाडावी लागत असत. नऊ किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी खड्ड्यांमुळे पावसाळ्यात तब्बल 40 मिनिटांचा अवधी लागत असे. तो आता खड्डे भरल्यामुळे 20 मिनिटांवर आला आहे.\nनेरळ - मुंबई-पुण्याहून कर्जत तालुक्‍यात प्रवेश करण्यासाठी असलेल्या कर्जत-चौक या एकमेव रस्त्यावर प्रवास करताना अनेक दिव्ये पार पाडावी लागत असत. नऊ किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी खड्ड्यांमुळे पावसाळ्यात तब्बल 40 मिनिटांचा अवधी लागत असे. तो आता खड्डे भरल्यामुळे 20 मिनिटांवर आला आहे.\nपुढील दोन वर्षांसाठी दोन कोटी रुपये खर्चून रस्त्याचे डांबरीकरण व देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक 6 आणि 7 नोव्हेंबरला कर्जत तालुक्‍यातील खांडपे येथील एका तारांकित हॉटेलमध्ये होत आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 300 हून अधिक प्रदेश कार्यकारिणी सदस्य कर्जतला येणार आहेत. या बैठकीच्या निमित्ताने का होईना; कर्जत तालुक्‍यात येणारा हा रस्ता गुळगुळीत होत असल्याचा आनंद स्थानिकांना झाला आहे.\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\n��ंविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव : सुप्रिया सुळे\nइंदापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली. मात्र, आता संविधान बदलण्याचा डाव भाजप सरकारकडून केला जात ...\nमोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ\nबारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...\nरस्त्यावरील खड्डे आणि मातीच्या धुळीचा त्रास नागरिकांना\nरसायनी (रायगड) - औद्योगिक क्षेत्रात पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे. आशी नागरिकांची तक्रार आहे....\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61509", "date_download": "2018-11-17T11:56:55Z", "digest": "sha1:4GGUEYRS7PMN27NRAELLVXI4PQ6QUA22", "length": 3514, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - पक्षांचा वापर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - पक्षांचा वापर\nतडका - पक्षांचा वापर\nजो काल यांचा होता\nतो आज त्यांचा आहे\nहा विचार मनचा आहे\nकुठुन कुठेही जाऊ शकतो\nपक्षांचा वापर होऊ शकतो\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. ��र्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B9-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-7207", "date_download": "2018-11-17T11:32:12Z", "digest": "sha1:2CF3SJKCU4VZDK7UBQLIXYNGBTKWBEBH", "length": 7250, "nlines": 67, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "जिवंत होण्याच्या आशेवर मृतदेह दहा दिवस चर्चमध्ये! | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nजिवंत होण्याच्या आशेवर मृतदेह दहा दिवस चर्चमध्ये\nअंबरनाथ,दि.६(वार्ताहर)-मुंबईतील मृत्यू पावलेल्या तरुणाला जिवंत करण्यासाठी नागपाडा आणि नंतर अंबरनाथमधील चर्चमध्ये तब्बल दहा दिवस प्रार्थना करण्यात आली. काल रात्री पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी कुटुंबियांची समजूत काढत मृतदेह बाहेर काढला. मुंबईच्या चिंचपोकळी येथे राहणारा मिशाख नेव्हीस्हा तरुनाचा कर्करोगाने २७ ऑक्टोंबरला मृत्यू झाला होता. त्याचे वडील हे मुंबईच्या नागपाडा येथील जीजस फॉर ऑल नेशन्स चर्चचे बिशप आहेत. तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने वडीलांनी त्याला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न सुरु केला. नागपाडा येथील चर्चमध्ये मिशाख याला २७ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आले. चर्चमध्ये प्रार्थना केल्यावर जिजस त्याच्यामध्ये पुन्हा प्राण टाकेल अशी श्रध्दा त्यांची होती. नऊ दिवस चर्चमध्ये ठेवल्यावर त्याची चर्चा नागपाडा भागात झाल्यावर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. या तरुणावर अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या. मात्र मिशाख यांच्या कुटुंबियांनी प्रार्थना सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. नागपाडा येथे चर्चा झाल्याने त्यांनी हा मृतदेह थेट अंबरनाथ येथील जीजस फॉर ऑल नेशन्स चर्चमध्ये आणले. ५ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजता पुन्हा अंबरनाथच्या चर्चमध्ये प्रार्थना सुरु करण्यात आली. दिवसभर या तरुणाला जिवंत करण्याचे प्रयत्न बिशप यांनी केले. त्यांच्यासोबत त्या मुलाचे कुटुंबिय देखील होते. रात्री उशिरा या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच अंबरनाथ पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करुन त्या तरुणावर अंत्यसंस्��ार करण्याचा सल्ला दिला. मिशाख या तरुणाला अंबरनाथच्या चर्चेमध्ये आणल्याची माहिती नागपाडा पोलिसांना देखील देण्यात आली आहे. त्यामुळे या तरुणाच्या बाबतीत त्याचे कुटुंबिय काय निर्णय घेतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र अंबरनाथहून हा मृतदेह चिंचपोकळी येथे त्याच्या राहत्या घरी नेण्यात आला आहे. मिशाख या तरुणाला अंबरनाथच्या ज्या चर्चमध्ये आणण्यात आले होते ते चर्च अंबरनाथच्या नारायण चित्रपटगृहात सुरु करण्यात आले आहे. या प्रकारामुळे आता चर्चच्या अडचणीत वाढ झालेली असून अंधश्रध्दा प्रकरणात चर्चवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणात नागपाडा पोलिसांसोबत चर्चा करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहेत.\nमनसे दिवाळीने खुलले आदिवासींचे चेहरे\nअंबरनाथच्या प्रवाशांना जागा द्या अन्यथा...\nपाण्याच्या टाकीवर रणरागिणींचा शोले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-17T10:49:40Z", "digest": "sha1:KPOZYCSRM4ORXNUD4UGLLIMAVEGXBYMN", "length": 10481, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यभरात आता कालवा स्वच्छता अभियान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराज्यभरात आता कालवा स्वच्छता अभियान\n“सीएसआर’ची मदत घेणार : वहन क्षमता वाढणार\nपुणे – गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने आता “कालवा स्वच्छता अभियान’ सुरू केले आहे. सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) यामधून हा निधी उभारला जाणार आहे.\nकालवा स्वच्छता अभियान योजनेच्या माध्यमातून कॉर्पोरेट संस्था शासनाच्या प्रयत्नामध्ये सक्रीय भागीदार होऊ शकणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण गाळ व झाडे झुडपे काढल्यास कालव्याच्या वहनक्षमतेत वाढ होईल. तसेच कालव्याचे पाणी शेवटपर्यंत पोहचेल, असा दावा शासनाकडून करण्यात येत आहे.\nराज्यात जलसंपदा विभागांतर्गत 49.57 लाख हेक्‍टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून 82 मोठे, 237 मध्यम व 3,299 लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून पाणी उपलब्धतेनुसार सरासरी 40 लाख हेक्‍टर क्षेत्रावर प्रत्यक्ष सिंचन होत आहे. सिंचनासाठी पाणी वितरीत करताना कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ येतो. तसेच पावसाळा कालावधीत कालव्यात गाळ येणे, कालवा फुटणे, कालव्यात गवत, झाडे-झुडपे आदींमुळे कालव्याची वहन क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी होते. प्रत्येक प्रकल्पाच्या कालव्याचे जाळे विस्तीर्ण व विखुरलेले असल्याने सर्व ठिकाणी एकाच वेळेस गाळ काढण्याची कामे करणे जिकीरीचे होत आहे.\nदरवर्षी 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत कालव्यातील गाळ काढण्याच्या कामाचा कालावधी आहे. तसेच यानंतर धरणाच्या जलाशयातील गाळ काढण्याच्या कामाचा कालावधी जानेवारी ते जूनपर्यंत असा आहे. त्यामुळे कालवा स्वच्छता अभियान योजना राबविल्यास उपलब्ध असलेल्या यंत्रसामग्रीचा वर्षभर पूर्ण क्षमतेने वापर होईल. सामाजिक उत्तरदायित्व जबाबदारीमध्ये कॉर्पोरेट क्षेत्राने प्रकल्पांचे लाभधारक शेतकरी यांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा आणि बांधिलकीचा समावेश होतो. यासाठी कालवा स्वच्छता अभियान योजनेच्या माध्यमातून कॉर्पोरेट संस्था शासनाच्या प्रयत्नांमध्ये सक्रीय भागीदार होऊ शकणार आहेत.\nकालव्यातून गाळ काढताना घ्यावयाची दक्षता\n– कालवा स्वच्छता अभियानातंर्गत कामासाठी अशासकीय संस्था, सहकारी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या आदींमार्फत काम करताना कालव्याच्या सुरक्षेस धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी कालवा सुरक्षेस धोका पोहोचत असेल तर त्या ठिकाणी कालवा स्वच्छता कामाची कार्यवाही तत्काळ थांबविण्यात यावी.\n– कालव्यावरील कोणत्याही बांधकामास हानी पोहोचल्यास त्याची दुरुस्ती, नव्याने बांधणी संबंधितांनी त्यांच्या स्वखर्चाने तातडीने करून घ्यावी.\n– कालव्यातील काढण्यात आलेल्या गाळ पुन्हा कालव्यात येणार नाही, यादृष्टीने दक्षता घ्यावी.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअभ्यास न करता प्लॅस्टिक बंदी चुकीची\nNext articleअबाऊट टर्न: वंदन\nपालिका शिष्यवृत्तीसाठी आले अवघे 38 अर्ज\nघनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी हालचाली गतीमान\nफटाके वाजवताना अपघातांची संख्या यंदा घटली\n…अन्यथा अपंग दिनीच रस्त्यावर आंदोलन करू\nकेवळ 215 संस्थांकडून बिंदूनामावली नोंद\n“पुरंदर’चा अर्थिक अहवाल शासनाला सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6930", "date_download": "2018-11-17T10:36:54Z", "digest": "sha1:DRIJA2Q6BTRVC5KGORWZ3ZTGJKVOF5KK", "length": 17498, "nlines": 85, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दूरची दिवाळी | ���सीअक्षरे", "raw_content": "\nस्मरणरंजनाला कोणी कितीही नावं ठेवली, तरी आपल्या भूतकाळातील आठवणींचा अक्षय ठेवा असा सहजासहजी विसरणं शक्य नसतं. आजच्या युद्धमान युगातील जीवनसंघर्ष अनुभवणाऱ्या एका मध्यमवयीन मध्यमवर्गीय इसमाने दिवाळीच्या निमित्ताने लिहून काढलेल्या या काही आठवणी. ऐंशीच्या दशकातील मुंबईतील निरागस बालपणाच्या या निरागस आठवणी वाचकांना त्यांच्या बालपणीची अनुभूती देतील अशी आम्ही आशा करतो.\nमाझ्या बालपणीच्या दिवाळीच्या आठवणी सुरू होतात त्या नरकचतुर्दशीपासून. भल्या पहाटे उठून आम्ही अभ्यंगस्नान करायचो. फराळाचा सुवास घरी दरवळत असला तरी ओढ लागली असायची ती फटाक्यांची. जायफळयुक्त वाफाळती आयरिश कॉफी पटकन पिऊन आम्ही फटाके फोडायला पळायचो.\nसोसायटीतली सगळी मुले-मुली इमारतीच्या मधल्या अंगणात जमायचो. नेहमीप्रमाणे काड्यापेटी आणायला सगळेच विसरायचे. एवढ्यात भाऊ पाध्यांच्या कथेत वर्णन केल्यासारखी एखादी तेजस्वी पणती कोणाच्या घरासमोर दिसली तर खूप आनंद व्हायचा.\nफटाक्यांची सुरूवात नेहमी फुलबाज्यांनी करायची असा आमचा अलिखित नियम होता. मग भुईचक्र, अनार असे शोभेचे फटाके उडवायचो. नंतर लवंगांची माळ फोडायचो. शेवटी लक्ष्मीबॉम्ब, सुतळी बॉम्ब, नापाम बॉम्ब यांच्या दणक्यांनी आसमंत हादरून टाकायचो.\nकिती छान होते ते दिवस\nदिवाळीची सुट्टी सुरू झाली की वर्गातली बरीच मुलं गावी जायची. आम्ही काही मुलं मात्र मुंबईतच राहायचो. शाळा चालू असताना पाठ्यपुस्तकं मारूनमुटकून वाचत असलो, तरी दिवाळी अंकांची मात्र आम्ही चातकाच्या चोचीनं वाट बघायचो.\nदिवाळीतला पॉकेटमनी फटाक्यांवर खर्च होत असल्यानं इतर खरेदीसाठी आम्ही स्वकमाई करायचो. शेजाऱ्यापाजाऱ्यांचा बाजारहाट करून देणं, पेपरची लाईन टाकणं, मुरूम खणणं, अशी फुटकळ कामं करून आम्ही दोनतीनशे रूपये कमावत असू.\nकाही दिवाळी अंकांना खूपच मागणी असायची. पेपरवाल्या पोऱ्याकडे रदबदली करूनही किशोर किंवा कुमारचे दिवाळी अंक मिळणं दुरापास्त होतं. मग चंपक, जत्रा, ठकठक हे अंक वाचून दुधाची तहान ताकावर भागवत असू. कधी दहावी दिवाळीचा अप्राप्य अंक मिळालाच तर अधाशासारखा एका बैठकीत वाचून संपवायचो. 'ऐसी अक्षरे'चा अंक वाचण्यासाठी आम्ही अक्षरश: ओढाओढ करायचो. एकदा तर अंक टर्रकन फाटला होता.\nविविध देशातल्या परीकथा, शिकारकथा, चित्तर��था, शब्दकोडी यांनी नटलेले छापील आणि ऑनलाईन दिवाळी अंक आमच्या बालपणीचा आनंदाचा ठेवा होते. तसाच आनंद आजच्या पिढीलाही लाभो, हीच सदिच्छा.\nदिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. आजच्या धकाधकीच्या जीवनात घरी फराळ करायला फारसा कोणाला वेळ नसतो. आमच्या लहानपणी मात्र सगळा फराळ घरचाच असावा असा प्रघात होता.\nदिवाळीची सुट्टी लागली की सामुग्री खरेदी करायची जबाबदारी आम्हां मुलांवर असे. विशिष्ट पदार्थात विशिष्ट सामुग्री वापरण्यावर आई आणि आजीचा भर होता. अगदी रोजच्या जेवणातही कोबीच्या भाजीतली चणाडाळ, खिरीतली वेलची, पुलियोगारेतील आमसूल अशा गोष्टी सप्रेंच्या दुकानातूनच घेतल्या जायच्या, तर दिवाळीची काय कथा\nतर, दिवाळीची सुट्टी सुरू झाल्यावर भलीमोठी यादी घेऊन आम्ही खरेदीला जात असू. रवा, मैदा, बेसन, भाजणीचं पीठ अशा गोष्टी तर असतच. पण विशिष्ट स्वादासाठी शेंगदाण्यांचं, खोबऱ्याचं, तिळाचं, घोरपडीचं अशी वेगवेगळी तेलंही घ्यावी लागत. खरेदीला जाताना तर आम्ही गप्पा मारत चालत जायचो, पण पिशव्या भरल्यावर मात्र ट्राममध्ये बसून मुंबईची शोभा बघत यायचो.\nटीव्हीवर छायागीत वगैरे बघताबघता सगळी धान्यं आणि इतर सामुग्री निवडणे, पाखडणे, खोवणे, टोमणे यांत तीनचार दिवस सहज जात. मग खऱ्या पाकसिद्धीला सुरूवात.\nत्या काळात अर्थातच पाईप गॅस नव्हता, आणि गॅस सिलेंडर यायला फार वेळ लागत असे. त्यामुळे दिवाळीचा स्वैपाक आम्ही पेट्रोमॅक्सवरच करायचो. आई आणि आजी तळणी सांभाळत, आणि आम्ही मुले करंज्यांचे सारण भर, जायफळाच्या पीठात रवा घाल, शंकरपाळीच्या लाट्या काप, अशी कामे करत असू.\nसगळा फराळ झाला, की टपरवेअरच्या डब्यांमध्ये भरून फडताळात ठेवला जाई. नरकचतुर्दशीपर्यंत डबे उघडले जात नसले, तरी त्या सुवासाच्या आठवणींवरच आम्ही दिवस कंठत असू.\nदिवाळीचे वेध लागले, की आम्हां मुलांना कंदिलाचं वेड लागायचं. दरवर्षी नवनवीन क्लृप्त्या लढवून आकाशकंदील बनवणं हा आमच्या डाव्या हातचा खेळ होता. कॉलनीत आकाशकंदील स्पर्धेत आमचं रजतपदक कधीच हुकलं नव्हतं.\nतर, सुरुवात करायचो ते रंगीत कागद, पुठ्ठा, खळ, चिकलपट्टी, कात्री अशी सामग्री जमवून. मग मंदारदादाला मस्का लावून कॅडवरचं सुबक डिझाईन मिळवायचो. मग सगळेजण मिळून त्या डिझाईनबरहुकूम कापाकापी वगैरे करून एका बैठकीत आम्ही सगळं काम संपवायचो.\nजवळपास सगळेजण षटकोनी कंदील बनवत; पण आम्ही मात्र अष्टकोन, गोल, मोबियस स्ट्रिप अशा वेगवेगळ्या प्रकारचे कंदील बनवायचो. कधी सुश्राव्य अनुभूती मिळावी यासाठी कंदिलात विंड चाइम्स किंवा ड्रीमकॅचर लावायचो. विविधरंगी झिरमिळ्या लावून आत विजेचा बल्ब किंवा बुन्सेन बर्नर लावला, की कंदील तयार\nदिवाळीचा किल्ला करणे हा आम्हां मुलांचा जीव की प्राण होता. दिवाळीच्या आठवडाभर आधीपासून आम्ही किल्ल्याची तयारी सुरू करत असू.\nसर्वप्रथम किल्ल्याचं चित्र काढायचो. अभेद्य तटबंदी, त्याबाहेर खंदक, हेटाळणी बुरूज, मुदपाकखाना, तळघरातील अंधारकोठडी, भुयारी मार्ग हे सगळं सर्वांच्या मनाजोगतं होईपर्यंत रेखाटनं करायला लागायची.\nमग आईसक्रीमच्या काड्यांचा सांगाडा तयार करून त्याला चिकणमातीचा लेप देऊन किल्ल्याचा सांगाडा बनवायचो. बाकीचं काम हलक्या हातांनी काळजीपूर्वक करावं लागे. माती वाळून कडक झाल्यावर गेरू, चुना आणि मोरचूद वापरून किल्ल्याला रंग द्यायचो. शेवटी किल्ल्याबाहेरील डोंगरउतारावर गवताच्या बिया पेरून त्यांच्यासाठी ठिबकसिंचनाची सोय करायचो.\nकिल्ल्याला चुकून कोण्या माणसांचा किंवा कुत्र्या-मांजराचा धक्का लागू नये म्हणून प्लेक्सिग्लासचे आवरण लावायचो. दिवाळीच्या दिवशी किल्ल्याचे अनावरण करून, पीटर डिकॉस्टाच्या घरातील गायी, मेंढ्या, मेंढपाळ वगैरे किल्ल्याबाहेर शोभेसाठी ठेवायचो.\nदिवाळीचे चार दिवस दिमाखात मिरवणारा किल्ला, दिवाळीच्या शेवटच्या दिवशी उरल्यासुरल्या फटाक्यांचा वापर करून उद्ध्वस्त करताना फार मजा यायची. म्हणतात ना, ऑल्स वेल दॅट एन्ड्स वेल\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीज��ुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=70", "date_download": "2018-11-17T10:44:39Z", "digest": "sha1:ZHATFSXLOZAPRPPT4TSBTQUAUFJYJLXV", "length": 7806, "nlines": 40, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nदुष्काळ फार झाला, विजेची शेती करा\nमहावितरण, महापारेषण अन् महानिर्मितीला आता चौथा कोन महाभारनियमन. नाव मोठे अन् लक्षण खोटे. त्यातल्या त्यात मराठवाडा राज्यातला महाथकबाकीदार म्हणून महाबदनाम. जणु वीज मागण्याचा अधिकारच आम्ही गमावलेला आहे. परळी औष्णिक केंद्राचे काही संच जुलै २०१५ पासून इकॉनॉमिक शटडाऊनच्या नावाखाली बंद आहेत. काय तर म्हणे महानिर्मितीचा कोळसा ओला अन् खासगी निर्मितीचा कोरडा नियोजनशून्यतेमध्ये काळे हात लपविण्याचा हा प्रयत्न आहे.\nआधीच दुष्काळ त्यात वीजमाफी म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. मराठवाड्यात जवळपास सात हजार कोटीची वीजबिले थकीत आहेत. वसुलीच्या दट्ट्याने हकनाक दोनशे लाईनमनला नोकरीतून काढण्यात आले. जायकवाडीचे जलविद्युत केंद्र तर केव्हाच बंद झाले. परळी औष्णिक केंद्र रडत रखडत चालले आहे. खासगी कंपन्याच वरचढ ठरल्या आहेत. परळीच्या औष्णिक केंद्राने मराठवाड्यामध्ये वीज खेळवली. एकेकाळी ११७० मेगावॅट वीजनिर्मिती होत असे. २५० मेगावॅटचे तीनही संच ठणठणीत होते तरीही मागणी नसल्यामुळे ते बंद करून ठेवण्यात आले. सध्या केवळ ३००-३५० मेगावॅट वीजनिर्मिती होते. ओल्या कोळशाचे कारण पुढे केले जात आहे. ओल्या कोळशाची लंगडी सबब प्रशासकीय गोंधळातून आली आहे. राज्याची सध्याची मागणी १७००० मेगावॅटची असली तरी पावसामुळे ती १४७०० मेगावॅटवर आली आहे. त्यातही ८८५५ मेगावॅटची निर्मिती खासगी वीज कंपन्या करतात. ऐन दिवाळीत अंधार नको म्हणून महावितरणने अल्पकालीन कराराने १४५० मेगावॅट आणि पॉवर एक्सचेंजमधून ६०० मेगावॅट वीज खरेदी केली.\nप्रश्न असा आहे की परळीची वीज का वापरली जात नाही. महानिर्मितीने मेरीट ऑर्डर डिस्पॅच नावाची पारदर्शक पद्धत सुरू केली आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी ग्राहकाला प��वडेल अशा भावात वीज पुरवायची. या पद्धतीमध्ये अर्थातच खासगी वीज वंâपन्यांच्या बाजूने कौल दिला जातो. अदानी कंपनी महाराष्ट्राला दररोज ३३०० मेगावॅट वीज देते. एकंदर वीज क्षमतेच्या ३० ते ३५ टक्के वीज कृषीपंपांना अन् ग्रामीण भागाला दिली जाते. शासन दरवर्षी एक हजार कोटी रुपयाची सबसिडी देते. कर्जमाफी असो की विजेवरची सबसिडी, लाभधारक पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरीच आहेत. कारण जिथे वीजच पुरविली जात नाही तिथे सबसिडी कुठली देणार\nमराठवाड्यात विजेची शेती करण्याची गरज आहे. इतकी नापिकी, कोरडवाहू जमीन आहे की प्रत्येक ठिकाणी सोलारचे पॅनल लावले जाऊ शकतात. स्थायी स्वरूपामध्ये वीज टंचाई दूर होऊ शकते. देशामध्ये उस्मानाबाद हा एकमेव जिल्हा असा आहे की तिथे विपुल प्रमाणामध्ये सौर वीजनिर्मिती होऊ शकते असे केंद्र शासनाने म्हटले आहे. एका कारखान्याने १० मेगावॅटचा सौर वीज निर्मितीचा प्रकल्प उस्मानाबादेत सुरू केला आहे. पण या विभागाचे हे शक्तीस्थान कोणी ओळखलेले नाही. टाटा-अदानी यांच्याकडून वीज घेण्यापेक्षा शेतक-यांच्या गटांकडून ती घेतली तर त्यांच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होईल. उस्मानाबादला एक शेतकरी तर विजेची शेती करतो. आपल्या जमिनीत त्याने सोलार पॅनेल लावले आहेत आणि त्यातून निर्माण होणारी वीज तो विकतो. ही सुरुवात आहे. शेतक-याकडून वीज विकत घेण्याचे मोठे मन महानिर्मितीने केले पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/shahapur", "date_download": "2018-11-17T10:39:56Z", "digest": "sha1:KXIC3TBPIZEPBVBOVJ7SWB35OC3LDXTB", "length": 4143, "nlines": 65, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "shahapur | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nश्रमदानातून सापणे ग्रामस्थांनी बांधला पिंजाळ वनराई बंधारा\nवाडा, दि.11(वार्ताहर)- यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई जाणवणार असून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील सापणे बु.येथील ग्रामस्थांनी पिंजाळ नदीवर लोकसहभागातून वनराई बंधार्‍याची उभार\nठाणे,दि.27(वार्ताहर)-मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात दो��� मुले जागीच ठार तर आईवडील गंभीर जखमी झाले आहेत.\nदूषित पाण्यामुळे झाला 25 जणांना अतिसार\nशहापूर,दि.5(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील तुते गावात दूषित पाण्यामुळे 25 जणांना अतिसाराची लागण झाली आहे.\nजातीचा नव्हे, मातीचा अभिमान घेऊन मोठे व्हा- पंकजा मुंडे\nशहापुर,दि.29(वार्ताहर)-विद्यार्थी म्हणून जातीचा नव्हे, मातीचा अभिमान घेऊन मोठे व्हा\nधर्माने स्वतःला संपवले; सावित्रीबाईंचे काय होणार\nशहापूर,दि.३१(राजेश जागरे)-धुळ्यातील ८४ वर्षीय धर्माजी पाटील या शेतकर्‍याने अन्यायाविरोधात दाद मागत विषप्राशन करून मंत्रालयासमोर जीवन संपवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/drought-shadow-on-pola-festival/", "date_download": "2018-11-17T11:26:25Z", "digest": "sha1:5IC4ILMIUEAUH5NG6FC2X5RVXLBB4NUQ", "length": 18672, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "दुष्काळाचे सावट पोळा सणावर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nदुष्काळाचे सावट पोळा सणावर\nपोळा सणासाठी राहाता शहराची बाजारपेठ अशी सजली पण दुष्कळाच्या सावटाने बाजारात ग्राहकच नाही (छाया : अशोक सदाफळ)\nपोळा सणासाठी बाजार पेठा सजल्या मात्र ग्राहकच नसल्याने व्यापारी चितातूर झाले आहेत. पावसाअभावी दुष्काळाचे सावट या सणावर दिसून येत आहे.\nएक दिवसावर पोळ्याचा सण आला असताना व सणासाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठ फुलून गेली मात्र ग्राहकच नसल्याने छोटे मोठे व्यापारी चिंतेने ग्रासले आहेत. पोळ्यासाठी प्रत्येक शेतकरी बैल व आपल्या दारात बांधलेल्या जनावरासाठी या सणाला खरेदी करतोच. त्यामुळे तालुक्याची बाजारपेठ दरवर्षी सजते. लाखो रूपयांची उलाढाल चार दिवसात होत असते. मात्र यावर्षी चित्र वेगळे असून या परीसरात पावसाने दडी मारल्याने अनेक भागात पेरण्या नाहीत. जी पिके उभी आहे ती पावसाअभावी सुकू लागली आहेत. दुध धंदाही मोडकळीस आला आहे. पेरू बागांनीही यावर्षी दगा दिल्याने व उत्पन्नाचे स्त्रोतच नसल्याने शेतकरी कंगाल झाला आहे. खिशात पैसाच नसल्याने इच्छा असतानाही शेतकरी काहीच खरेदी करू शकत नाही, अशी स्थिती सर्वत्र निर्माण झाल्याने याचा मोठा परीणाम पोळाच्या सणाच्या बाजारपेठेवर पडला आहे.\nरंगीबेरंगी साज वेगवेगळ्या कलाकुसरींचा\nमोहरकी, माठवट, दोरी झुली, घोगरमाळा, देशी विदेशी साहीत्याची मोठी रेलचेल त्याचबरोबर स्थानीक कारागीरांनी तयार केलेला साज, रंग, बेडे याची दुकाने पाहून मन हरकून जाते. बोटावर मोजणारे शेतकरी साहीत्य खरेदी करताना दिसून येतात.\nमातीच्या बैलांनाही मागणी घटली\nपुजेसाठी लागणारे मातीचे बैलाच्या स्टॉलची मोठी गर्दी दिसून येते. पाच रूपयांच्या बैलापासून एक हजार रूपयांपर्यंतचे बैल बाजारात विक्रीसाठी आले आहेत. कलाकारांनी अद्यावत व आकर्षक सजावट करून तयारच केलेल्या बैलांना घेण्याचा मोह प्रत्येकाला पडतो मात्र सधन व धनिकांचीच पाऊले तिकडे वळताना दिसून येत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलवडीगोद्री परिसरात दरोड्याची मालिका सुरुच\nपुढीलसगळ्यात महागडे पेट्रोल परभणीला: ८९.२४ रुपये प्रति लिटर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/drugs-worth-rs-12-crores-seized-besides-cash-liquor-27959", "date_download": "2018-11-17T12:03:37Z", "digest": "sha1:Y6GDRABMSQ7OQYOUI2ACIO4TQYLTV2Z5", "length": 12575, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Drugs worth Rs. 12 crores seized besides cash, liquor चंदिगडमधून 12 कोटी रुप��ांचे अंमली पदार्थ जप्त | eSakal", "raw_content": "\nचंदिगडमधून 12 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त\nशनिवार, 28 जानेवारी 2017\nचंदिगड - पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आचारसंहिता लागू झालेली असताना पोलिस आणि अन्य सुरक्षा संस्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये 12 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.\nचंदिगड - पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आचारसंहिता लागू झालेली असताना पोलिस आणि अन्य सुरक्षा संस्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये 12 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.\nआचारसंहिता लागू झाल्यानंतर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी पंजाबमध्ये 487 भरारी पथके आणि 506 अन्य पथके तयार करण्यात आले आहेत. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आतापर्यंत 1 हजार 61 जणांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. तर अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 12 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले आहेत. तर 5 कोटी 90 लाख रुपयांची रोख, 26 कोटी रुपयांचे सोने, अडीच कोटी रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंग केल्याच्या आतापर्यंत 12 हजार 792 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 12 हजार 119 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहेत. त्यामध्ये 50 तक्रारी या पेडन्यूजच्या असून त्यापैकी 19 तक्रारी स्वीकारण्यात आल्या आहेत. तर, 7 तक्रारी नाकारण्यात आल्या असून 24 तक्रारींवर विचाराधीन आहेत. पंजाबमधील अंमली पदार्थाचे व्यसन हा निवडणुकीतील एक प्रमुख मुद्दा आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष सत्तेत आल्यानंतर अंमली पदार्थांची समस्या दूर करण्याचा दावा करत आहेत.\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्य��� उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nपरभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित\nपरभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=71", "date_download": "2018-11-17T11:21:34Z", "digest": "sha1:OPDMHUZMLDEBJBNUJKJMBDQDA5KGSAIX", "length": 7869, "nlines": 41, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nप्रचारकी थाट, डिजीटल घाट अन् कर्जमाफी\nयावर्षीचा दिवाळी पाडवा अन् त्याचा गोडवा वेगळाच आहे. जायकवाडी तुडुंब भरले आहे. परतीचा पाऊस रमला आहे. रबी चांगली होईल. नोटाबंदी अन् जीएसटीमुळे दाणादाण उडाली. सव्वाशे कोटीच्या देशात सबका साथ, सबका विकास जरा अवघडच जनजनाची साथ आहे. बळीचे राज्य येईल की नाही माहित नाही पण, आणखी बळी न पडोत. सर्वात मोठी कर्जमाफी हा संकल्प सिध्दीस जावो.\nशेतक-यांच्या खात्यात पैसे जमा होण्यापूर्वीच बडी थोरली पोस्टर्स झळकलीत. प्रचारकी थाटमाट अफलातूनच. विकासाचे आम्हा भारी वेड. गांधीजींच्या रामराज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा ध्यास. अभ्यासपूर्ण डिजीटल चाळण्यांची चळत. इंटरनेटसाठी नेट लावलेला. रात्र-रात्र जागून मराठ��ाड्यातील सोळा लाखांवर शेतक-यांनी नावे नोंदविली. तरीही कर्जमाफीपासून वंचित शेतक-यांची संख्या मोठीच. बरेचजण डिजीटल उद्योगाला वैतागले. कर्जमाफीवर पाणी सोडून घरी परतले. आता पाडव्यापासून कर्जमाफीची रक्कम थेट शेतक-याच्या खात्यात जमा होणार आहे. जगातील ही पहिली डिजीटल कर्जमाफी म्हणून गिनीज किंवा लिमका बुकमध्ये नोंद व्हावी.\nडिजीटल इंडियाचा नाद सरकारने सोडलेला नाही. नीतीमध्ये सुधार करीत विकासाचा आधार मिळतो आहे. बँक खाते असो की सातबारा, तुमचे आमचे भवितव्य ’आधार’ला जोडलेले. जो जोडला गेला नाही तो निराधार. तरी बरे अजुनही सबसिडीसाठी अंगठ्याचा ठसा द्यावा लागतो. एरव्ही अंगठे बहाद्दर म्हणून टिंगल होते. हीनविले जाते. डिजीटल युगात मात्र अंगठा हिच आपली ओळख आहे. ’देशाची तरक्की-इमानदारी पक्की’, ’मोठे फैसले-कडक फैसले’. नोटाबंदीनंतर तर बँकांबाहेर रांगा लागल्या. विरोध केला तर देशद्रोही होण्याची धास्ती. काळा पैसा तर दिसला नाही. उलट काळ्याचा पांढरा झाला म्हणतात. हातातल्या नोटा मात्र गेल्या. आज ना सरकार विचारते, ना बँका दारात उभ्या करतात. सावकारी बोकाळली. पण सांगता कुणाला त्यात जीएसटी आली. येऊदेत, अच्छे दिनही येतील.\nप्रधानमंत्र्यांच्या ’स्वस्थ धरा-खेत हरा’ या घोषणेने शेतकरी हरखून गेला. आता प्रतीक्षा आहे ती सॉईल कार्डची. कीटकनाशके आणि खतांची. राज्याच्या कृषी विभागाचे विस्तारकार्य इतके दुबळे की, कीटकनाशक फवारणीने शेतकरीच किड्या-मुंग्याप्रमाणे गेले. पण बंदी घातलेली कीटकनाशके बाजारात कशी\nआता ते सांगताहेत शेतीचे उत्पन्न दुप्पट होणार. त्यासाठी २०२२ चा मुहूर्त ठरला आहे. पण, २०१९ ला भाजपला निवडून द्यावे लागणार आहे. ठिबकसिंचन हा असाच या सरकारचा फ्लॅगशिप प्रोग्रॅम. ’पर ड्रॉप-मोअर क्रॉप’ ’प्रत्येक थेंबापासून अधिक पीक’ त्यामुळे २०१३ पासून अडकलेले ठिबकसिंचनचे अनुदान शेतक-यांना मिळाले. अजुन चारशे कोटी रुपये अनुदानाची मागणी केंद्राकडे केली आहे. बँका शेतक-यांना कर्ज द्यायलाच तयार नाहीत. काही बँकर्स म्हणतात, आमची अवस्था ग्रामसेवकासारखी आहे. योजनांच्या ओझ्याखाली बँका इतक्या कधीच दबल्या नव्हत्या.\nकाहीही असो, या सरकारचा थाट इतका प्रचारकी की, प्रेमातच पडायला होते. आता शौचालयाला ’ईज्जत घर’ म्हणावे, असा फतवा केंद्राने काढला आहे. ’साथ है विश्वास है, ह��� रहा विकास है,’ ही मन की बात आहे. हे केवळ विकासाचे वेड नाही. पण सामान्य माणसाला ते कळत नाही त्याला काय करणार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/infog-wife-murdered-by-husband-in-hatnur-bhusawal-5955499.html", "date_download": "2018-11-17T10:39:37Z", "digest": "sha1:U2ELXXFJGNMGKYT4KDOG3CVJLBZTH53S", "length": 3891, "nlines": 52, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Wife murdered by husband in Hatnur bhusawal | दोरीने गळा आवळून विवाहितेची पतीनेकडून हत्या, भुसावळ तालुक्यातील हतनूर येथील घटना", "raw_content": "\nदोरीने गळा आवळून विवाहितेची पतीनेकडून हत्या, भुसावळ तालुक्यातील हतनूर येथील घटना\nदोरीने गळा आवळून पतीनेच विवाहितेची निर्घृण हत्या करण्‍यात आली आहे. मनिषा योगेश कोळी (22) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव\nभुसावळ- कौटुंबिक वादातून पतीने दोरीने पत्नीचा गळा आवळून त‍िची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनिषा योगेश कोळी (26) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. योगेश अशोक कोळी (30) आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.\nभुसावळ तालुक्यातील हतनूर येथे ही घटना घडली आहे.\nसविस्तर वृत्त थोड्याच वेळात..\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://warangal.wedding.net/mr/videomasters/1349439/", "date_download": "2018-11-17T11:20:29Z", "digest": "sha1:H5HHTNGE4ZWCADU75AFLZFZMAGXHF3VQ", "length": 2623, "nlines": 51, "source_domain": "warangal.wedding.net", "title": "वारांगळ मधील V.S.Anu Digital Studio हे लग्नाचे व्हिडिओ शूटिंग करणारे", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक\nलग्नाचे व्हिडिओ शूटिंग करणारे\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 3\nवारांगळ मधील V.S.Anu Digital Studio व्हिडिओ शूटिंग करणारे\nअतिरिक्त सेवा उच्च रेजोल्यूशन व्हिडिओ, लग्नाआधी व्हिड���ओ, स्टुडिओ फिल्म बनविणे, अतिरिक्त लायटिंग, मल्टी-कॅमेरा फिल्मिंग सहाय्यासहित\nप्रवास करणे शक्य होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nव्हिडिओ वितरणाची सरासरी वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, तेलुगू\nसर्व पोर्टफोलिओ पहा (व्हिडिओ - 3)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,31,436 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-mumbai/dalit-votes-exchange-bmc-mayor-28691", "date_download": "2018-11-17T11:20:00Z", "digest": "sha1:R35PYCMXAL5OIRYT3GKDNRHRVUSKT5K5", "length": 11101, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dalit votes in exchange for bmc mayor दलित मतांच्या बदल्यात आठवलेंना हवे महापौरपद | eSakal", "raw_content": "\nदलित मतांच्या बदल्यात आठवलेंना हवे महापौरपद\nदीपा कदम - सकाळ न्यूज नेटवर्क\nगुरुवार, 2 फेब्रुवारी 2017\nमुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी येथील स्मारकासाठी इंदू मिलच्या जमिनीचे भूमिपूजन करून स्मारकाच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकल्याचा फायदा भाजपला मिळू शकतो, मात्र त्यासाठी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला महापौरपद देण्याची घोषणा भाजपला करावी लागेल, असे गृहितक रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडले आहे.\nमुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी येथील स्मारकासाठी इंदू मिलच्या जमिनीचे भूमिपूजन करून स्मारकाच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकल्याचा फायदा भाजपला मिळू शकतो, मात्र त्यासाठी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला महापौरपद देण्याची घोषणा भाजपला करावी लागेल, असे गृहितक रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडले आहे.\nभाजपला पाठिंबा देऊन केंद्रात मंत्रीपद मिळवणाऱ्या रामदास आठवले यांनी मुंबई महापालिकेतही मानाचे पद रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला मिळावे, अशी मागणी केली आहे. \"सकाळ'शी बोतलाना आठवले यांनी याला दुजोरा दिला. ते म्हणाले, \"\"अडीच वर्षे महापौरपद आणि अडीच वर्षे उपमहापौरपद \"आरपीआय'च्या उमेदवाराला मिळावे, अशी आमची मागणी आहे.'' 2012 च्या महापालिका निवडणुकीतही दलित मतांचा फायदा युतीला झालेला आहे. भाजपने \"आरपीआय'ला महापौर देण्याचे जाहीर केल्यास भाजपला दलित मते मोठ्या प्रमाणात पडतील' असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.\nजागा वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक व्हावी असा आठवले यांचा आग्रह असून गुरुवारी (ता.2( ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.\nरिपब्लिकन पक्षाला महापौरपद सोडण्यास भाजप अजिबात उत्सुक नसून हा चर्चेचा मुद्‌दाच होत नसल्याचे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. इतकी वर्षे युतीत शिवसेनेबरोबर उपमहापौरपदच भाजपच्या वाट्याला आले आहे, यावेळी भाजपची सत्ता आल्यास महापौरपद \"आरपीआय'ला कसे देणार असा सवाल केला जात आहे. 2012 च्या महापालिका निवडणुकीत युतीने \"आरपीआय'ला 29 जागा सोडल्या होत्या, त्यापैकी केवळ धारावीतील एक जागाच निवडून आली होती. अशा परिस्थितीत कशाच्या आधारे 35 जागा मागितल्या जात आहेत असा प्रश्‍नही भाजपकडून उपस्थित होत आहे. घाटकोपर, चेंबूर, धारावी या विभागांमधून \"आरपीआय'च्या काही जागा निवडून येण्याची शक्‍यता असल्याने भाजपने या जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dydepune.com/primary.asp", "date_download": "2018-11-17T10:46:59Z", "digest": "sha1:DCU6YIX2IETJUR6MVNNOKQYOC6WO66J2", "length": 4117, "nlines": 36, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nप्राथमिक शिक्षण विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n0) उच्च माध्यमिक व कनिष्ठ महविद्यालयीन (इ.११ वी व १२ वी ) साठी असलेले प्रमाणित दर. 1) सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत सुधारित वेळापत्रक. 2)डीबीटी पोर्टलवर सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती भरणेबाबत. 3) MAHADBT या ऑनलाईन शिष्यवृत्त्यांचे पोर्टल बाबत.. 4) उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन (इ.११ वी व १२ वी) साठी असलेले प्रमाणित दर. 5) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली आयोजनाबाबत..\nप्राथमिक शिक्षण विभाग १\nप्राथमिक शिक्षण विभाग २\nप्राथमिक शिक्षण विभाग ३\nप्राथमिक शिक्षण विभाग ४\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T10:47:41Z", "digest": "sha1:K5JJPVXRBS6MHAENH5Q7IABECAIVT5ZC", "length": 11509, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मातोश्री- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, ��ण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nजितेंद्र आव्हाड पुन्हा 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना दिलं 'निमंत्रण'\nमागील महिन्यात १२ आॅक्टोबर रोजी जितेंद्र आव्हाड यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.\nराष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना म्हणाले 'Thanks'\nमराठा तरुणावरील गुन्हे मागे घेण्याबाबतचा शब्द पाळा, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन\nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nVIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\nगणेशोत्सवावरून मनसे आणि शिवसेना आमने - सामने\nजाहीरनामा पूर्ण न करणाऱ्या पक्षाची नोंदणी होणार रद्द\nकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मुंबईकर मेजर केपी राणे शहीद\nअमित शहांचा 'मातोश्री'वर फोन, मराठा आंदोलनावर केली चर्चा\nFriendship Day : मैत्रीतूनच भेटतात त्यांना 'नातवंडं'\nउद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेल्या आमदाराची भेट नाकारली\nप्रत्येक जा��ीला पोट असतं, पण पोटाला जात लावू नका - उद्धव ठाकरे\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/56k-Seats-Vacant-of-Engineering", "date_download": "2018-11-17T12:07:39Z", "digest": "sha1:AXKQ3S5RP5V42HZYLNCG7HPQZ2FRNAEW", "length": 10156, "nlines": 177, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "इंजिनीअरिंगच्या ५६ हजार जागा रिक्त", "raw_content": "\nइंजिनीअरिंगच्या ५६ हजार जागा रिक्त\nअवघे ७३ हजार ९५० प्रवेश\nरिक्त जागाच्या संख्येत वाढ\nचार वर्षापासून इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांकडे घटता कल दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही हजारोंच्या संख्येने जागा रिक्‍त राहिल्या आहेत. इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांतील तब्बल ५६ हजार ४०६ जागा शिल्‍लक आहेत. यंदा काही इंजिनीअरिंग कॉलेजांच्या मान्यता काढल्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत सुमारे आठ हजार जागा कमी झाल्या होत्या. यामुळे शिल्लक जागांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे झाले नाही. या वर्षी अवघ्या ७३ हजार ९५० विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. ही आकडेवारी गेल्या दहा वर्षांतील सर्वांत कमी असल्याचे समोर आले आहे.\nगेल्या काही वर्षांपासून इंजिनीअरिंग आणि व्यवस्थापन अenभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून मागणी नसल्याचे समोर येत आहे. यामुळे या कॉलेजांमधील रिक्त जागांचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. तरीही या अभ्यासक्रमांना दरवर्षी मान्यता मिळत असल्याने यंदाही या अभ्यासक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या आहेत. गेल्यावर्षी तब्बल १ लाख ३८ हजार २२६ जागा इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांच्या होत्या त्यापैकी ५६ हजार ४९० जागा रिकाम्या राहिल्या यावर्षी राज्यातील ३४७ इंजिनीअरिंगच्या १ लाख ३० हजार ३५६ जागा होत्या त्यापैकी तब्बल ५६ हजार ४०६ जागा रिकाम्या राहिल्या आहेत.\nएमबीए आणि एमएमएस या अभ्यासक्रमांच्याही तब्बल ५ हजार २७७ जागा रिकाम्या राहिल्या.\nराज्यातील विद्यार्थ्यांनी औषधनिर्माणशास्त्र या विषयाला यंदा सर्वाधिक पसंती दिली असल्याचेही समोर आले आहे. औषधनिर्माणशास्त्रच्या ��३७ महाविद्यालयात असलेल्या १७ हजार १८८ जागांपैकी १६ हजार ८७३ जागांवर प्रवेश झाले असून केवळ ३१५ जागा म्हणजेच १.८३ टक्के जागा रिकाम्या राहिल्या आहेत.\nयावर्षी रिक्‍त असलेल्या अभ्यासक्रमनिहाय जागा.\nशाखा क्षमता प्रवेश रिक्त जागा\nइंजिनीअरिंग १,३०,३५६ ७३,९५० ५६,४०६\nएमबीए/एमएमएस ३४४०७ २९४०४ ५००३\nफार्मसी १७,१८८ १६,७८३ २१७\nआर्किटेक्चर ५२७७ ४८०० ४७७\nएमसीए ८२३० ४१९२ ४०३८\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra)\nहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pune-Chinchwad-cargo-tempo-burnt-in-tempo/", "date_download": "2018-11-17T11:20:02Z", "digest": "sha1:U7NECKJIBRVAVYWTB3LRCM46MRO44HZ3", "length": 4110, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे : चिंचवड मालवाहू टेम्पो जळून खाक(Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे : चिंचवड मालवाहू टेम्पो जळून खाक(Video)\nपुणे : चिंचवड मालवाहू टेम्पो जळून खाक(Video)\nचिंचवड येथील उड्डाणपुलावर ‘शॉर्टसर्किट’मुळे मालवाहू टेम्पोने अचानक पेट घेतला. यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही, मात्र टेम्पो जाळून खाक झाला. ही घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.\nटेंपोचालक शिवाजी सावंत पिंपरीतील एका खासगी कंपनीत माल उतरवून माघारी जात असताना टेम्पोला आग लागली. सावंत यांनी प्रसंगावधान राखून वेळीच उडी मारल्याने ते बचावले. नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती मिळताच पिंपरी आणि प्राधिकरण येथून अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत टेम्पो जळून खाक झाला होता. या वेळी काही काळ दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.\nउड्डाणपुलाच्या मध्यभागी टेम्पो जळत असताना त्या ठिकाणी तरुणांची मोठी गर्दी झाली. आग भडकल्याने डिझेल टाकीचा जोरदार स्फोट झाला. अशा अवस्थेतही काही तरुण जीव धोक्यात घालीत टेम्पोजवळ जाऊन ही घटना मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी धडपड करीत होते.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/LJP-and-BJP-verbal-dispute/", "date_download": "2018-11-17T10:59:58Z", "digest": "sha1:M4OUSJZU4NEWZVQ5YQGQEIJSY74YAGL2", "length": 7624, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराडात जनशक्‍तीपुढे भाजप नमले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराडात जनशक्‍तीपुढे भाजप नमले\nकराडात जनशक्‍तीपुढे भाजप नमले\nमहिनाभरापासून सुरू असलेल्या आरोप - प्रत्यारोपानंतर शुक्रवारी बहुमताचा आदर राखत सूचना मंजूर करण्याची भूमिका नगराध्यक्षांनी घेतली. त्यामुळे जनशक्‍तीने बाजी मारत भाजपला बॅकफुटवर जावे लागल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. दरम्यान, विषय कोणी वाचायचे यावरून जनशक्‍ती आणि भाजपात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली होती. अखेर कमराबंद चर्चेनंतर जनशक्‍तीची मागणी नगराध्यक्षांनी मान्य केली आणि सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.\nमुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी स्वच्छता अभियानाची माहिती दिली. त्यानंतर भाजपचे नगरसेवक सुहास जगताप यांनी विषय वाचण्यास सुरुवात केली. याला उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, राजेंद्रसिंह यादव, विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, शारदा जाधव तसेच जनशक्‍ती आघाडीच्या इतर नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर बहुमतात असलेली जनशक्‍ती आघाडी आणि सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची बैठकीत हमरीतुमरी पाहण्यास मिळाली.\nसूचना - उपसूचना कोणी मांडायची आणि त्याबाबत नेमका काय नियम आहे आणि त्याबाबत नेमका काय नियम आहे असे प्रश्‍न उपस्थित झाल्याने या विशेष सभेचा मूळ विषयच बाजूला पडला होता. सूचना मांडण्याचा अधिकार फक्‍त बहुमतात असणार्‍या आघाडीलाच असून अम्ही हे खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा उपनगराध्यक्षांनी घेतला, तर भाजपचे विनायक पावसकर यांनीही दादागिरीची भाषा अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांना सुनावले. अनुमोदन द्यायचे की नाही ते बघा, असे पावसकर यांनी सांगितल्याने जनशक्‍तीकडून नगराध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असा आग्रह धरण्यात आला. सर्व नगरसेवक आणि नागरिकांच्या सहभागाशिवाय कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकत न���ही. राजेंद्र यादव यांनी शहरातील विकासकामांबाबत राजकारण आणले जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्‍त केली.\nसौरभ पाटील यांनी नगरसेवकांना थांबवले\nवादामुळे सभागृह सोडणार्‍या नगरसेवकांना लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी थांबवले. वादात हस्तक्षेप करताना त्यांनी सूचना कोणी मांडायची याबाबत वादविवाद न करता शहराच्या हितासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. जर विषयांची चर्चाच होणार नसेल तर आपण विकास कसा करणार याबाबत वादविवाद न करता शहराच्या हितासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. जर विषयांची चर्चाच होणार नसेल तर आपण विकास कसा करणार असा प्रश्‍नही सौरभ पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.\nगुंगीचे औषध देऊन चोरीचा प्रयत्न; महिलेस अटक\nजिल्ह्यात दोन अपघातांत तीन ठार\nकराडात जनशक्‍तीपुढे भाजप नमले\nसातारा : कार-टेंपोच्या अपघातामध्ये दोघे ठार\nसातारा : खटावमध्ये भीषण अपघातात आठजण जखमी (व्‍हिडिओ)\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/93-media-professionals-killed-2016-23778", "date_download": "2018-11-17T11:49:00Z", "digest": "sha1:XDSS4N6ZFF5FCHVLF3553SWOHIIDBAT3", "length": 13727, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "93 media professionals killed in 2016 सरत्या वर्षात 93 माध्यम प्रतिनिधींच्या हत्या | eSakal", "raw_content": "\nसरत्या वर्षात 93 माध्यम प्रतिनिधींच्या हत्या\nशनिवार, 31 डिसेंबर 2016\nब्रुसेल्स (बेल्जियम) : सरत्या वर्षात अर्थात 2016 या एकाच वर्षात माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या २३ देशातील एकूण 93 माध्यम प्रतिनिधींची हत्या झाल्याची माहिती इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टने (आयएफजे) प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे.\nब्रुसेल्स (बेल्जियम) : सरत्या वर्षात अर्थात 2016 या एकाच वर्षात माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या २३ देशातील एकूण 93 माध्यम प्रतिनिधींची हत्या झाल्याची माहिती इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टने (आयएफजे) प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे.\nआयएफजेने 2016 या एका वर्षांत कामाशी संबंधित बाबींमुळे मृत्यू झालेल्या 93 माध्यम प्रतिनिधींची यादी प्रसिद्ध केली आहे. 29 डिसेंबर 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत ठरवून केलेली हत्या, बॉम्ब हल्ला, सीमेपलिकडील गोळीबार या कारणांमुळे माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या 93 जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. इराकमध्ये 2016 या वर्षात तब्बल 15 माध्यम प्रतिनिधींची हत्या झाली. त्या खालोखाल अफगाणिस्तान (13), मॅक्‍सिको (11), येमेन (8), ग्वातेमाला (6), सिरीया (6), भारत (5) आणि पाकिस्तान (5) यांचा क्रमांक लागतो. भारतामधील तरुण मिश्रा, इंद्रदेव यादव, राजदेव रंजन, किशोर दवे, धर्मेंद्र सिंह या जणांची हत्या झाल्याचे अहवालात म्हटले आहे.\nयेमेन, भारत, पाकिस्तान आणि सिरीया या देशांमध्ये मागील वर्षी जेवढ्या माध्यम प्रतिनिधींच्या हत्या झाल्या होत्या, त्यामध्ये फारसा बदल झालेला नसल्याचे अहवालात म्हटले आहे. या आकडेवारीवरून माध्यम प्रतिनिधींवरील हल्ले कमी झाल्याचे दिसत नाही, असे सांगत आयएफजेचे अध्यक्ष फिलिपी लुरिथ यांनी माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.\nपत्रकारांचे अधिकार आणि स्वातंत्र्यासाठी काम करणारी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट ही जगातील सर्वांत मोठी संघटना आहे. जगातील 140 पेक्षा अधिक देशांमध्ये संघटनेचे 6 लाखांहून अधिक सदस्य आहेत. बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे संघटनेचे मुख्य कार्यालय आहे. सर्वांत पहिल्यांदा 1926 साली पॅरिस येथे संघटनेची स्थापना झाली. त्यानंतर 1946 आणि 1952 मध्ये संघटनेची पुन्हा नव्याने सुरूवात झाली.\nआफ्रिदीने क्रिकेटकडे लक्ष द्यावे: जावेद मियाँदाद\nकराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर...\nयेमेनच्या युवतीचे खुबा प्रत्यारोपण यशस्वी\nऔरंगाबाद - येनेममध्ये अठरा वर्षांपूर्वी स्टेजवरून पडलेल्या मुलीच्या खुब्यावर उपचार होऊ शकले नाही म्हणून खुब्याचे एकसंध हाडात रूपांतर झाले. त्यामुळे...\nदेशाला 'या' लोकांपासून वाचवा : डॉ. कांचा इलैया\nलातूर : \"शूद्र, दलितांबरोबरच सर्व जातीतील लोकांनी आम्हा ब्राह्मण��ंच्या पायाजवळ येऊन बसावे, आम्ही सांगू तेच त्यांनी शिकावे, असे हिंदू राष्ट्र भारतीय...\n'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी\nकराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे...\nभारतीय महिलांचा पाकवर विजय\nप्रोव्हिडन्स (गयाना) - क्षेत्ररक्षणातील अपयशानंतर अनुभवी मिताली राजच्या अर्धशतकी खेळीने भारतीय महिलांनी विश्‍वकरंडक टी-२० स्पर्धेत रविवारी...\nभारत आणि पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत केली दिवाळी साजरी\nऔरंगाबाद : आकाश कंदील, पणत्या, फराळ, रांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आकर्षक रोषणाई म्हणजेच भारतातील दिवाळी. यंदा मात्र हीच दिवाळी आयर्लंडची राजधानी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=74", "date_download": "2018-11-17T11:02:57Z", "digest": "sha1:7GIWILEBELAYGUDZZJ5LCAWOLLIRB62H", "length": 8433, "nlines": 40, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nडबघाईतील जिल्हा बँकांचा सरकारने खेळ मांडियेला\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातील पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या १४ जिल्हा बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याचा निर्णय सरकारने तीनच दिवसांत फिरविला. आता विलीनीकरणाऐवजी सक्षमीकरण अशी चुकीची दुरुस्ती करणारा अध्यादेश जारी झाला आहे. या निर्णयाचा खरा फटका मराठवाड्याला बसणार होता. अजूनही आपल्या पाच जिल्हा बँका गॅसवरच आहेत. विलीनीकरण म्हणा की सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा बँका जगल्या पाहिजेत.\nग्रामीण राजकारण अन आर्थिक राजकारणाची नाडी असलेल्या जिल्हा बँकावर भाजप सरकारची पूर्वीपासूनच वक्रदृष्टी आहे. निवडणुका घेतल्या तरी या बँका आपल्या ताब्यात येणार नाहीत हे सरकारला पक्के ठाऊक आहे. त्यामुळ���च बाजार समित्या असो वा जिल्हा बँका प्रशासकीय पातळीवर सरकारने आपल्या कार्यकत्र्यांची वर्णी लावली. काँग्रेस-राष्ट्रवादीची गंडस्थळे नामशेष करायची हे सरकारचे धोरण आहे. कंत्राटीकरणातही पुढारी कंत्राटदारांची सद्दी संपवून बड्या कंपन्यांना अब्जावधीची कामे देणे या मागेही हाच हेतू आहे.\nबक्षी समितीने जिल्हा बँकांच्या विलीनीकरणाच्या बाजूने अहवाल देताच सरकारला आनंदाचे भरते आले. पण या निर्णयाचे दूरगामी राजकीय दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील, असा अंदाज आल्याने सरकार सावध झाले. शेतकरी ‘मी लाभार्थी, माझे सरकार’ याऐवजी ‘मी वंचित, सरकार बेदरकार’ असा आळ येईल. या भीतीने निर्णय फिरविला गेला. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, नांदेड, जालना, परभणी या पाच जिल्हा बँका दिवाळखोरीत आहेत. सरकारने सुलभ पीक कर्ज योजनेत व्यापारी आणि राष्ट्रीय बँकांची मदत घ्यायचे ठरविले. पण या बँकांनी जबाबदारी टाळली. कर्जमाफीच्या घोषणेनंतर तर बाबाही गेले आणि दशम्याही गेल्या अशी शेतक-यांची अवस्था झाली. औरंगाबाद विभागात केवळ २० टक्के कर्ज वाटप झाले. त्यातही दिवाळखोरीत असूनही मराठवाड्यातील जिल्हा बँकांनी ४० टक्के पीक कर्जवाटप केले.\nअजूनही ग्रामीण भागामध्ये विविध कार्यकारी सोसायट्यांचे जाळे भक्कम आहे. सोसायट्यांची वसुलीही ६० टक्के आहे. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने अन् तत्सम सहकारी संस्थांशी जिल्हा बँका जोडल्या असल्याने वसुली होते. परिणामत: पश्चिम महाराष्ट्रात मिळणारे दर हेक्टरी कर्ज मराठवाड्यापेक्षा कितीतरी जास्तीचे आहे. जिल्हा बँका पुढा-यांनी त्या दिवाळखोरीत ढकलल्या. तेरणा तुळजापूर साखर कारखान्याकडे साडेतीनशे कोटी, रामकृष्ण गोदावरी उपसा १५० कोटी, नांदेड साखर कारखाना १०० कोटी, बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय संस्थांची २१७ कोटी, अशी थकबाकी आहे. भाजप सरकारला जिल्हा बँकांबद्दल रागच असेल तर त्यांनी पुढा-यांच्या विरुद्ध कारवाई करावी. वसुलीचे अधिकारही सरकारला आहेत. पण या कलमाचा वापर प्रत्येक सरकार सोयीनुसार करते. बीड जिल्ह्यामध्ये अलीकडे अमरसिंग पंडितांच्या विरुद्ध कारवाई केली. खरे तर सरकारने जिल्हा बँका बरखास्त करण्याऐवजी संस्थात्मक वसुली आणि लबाड पुढा-यांविरुद्ध कारवाई केली पाहिजे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्राणवायू असलेल्या या बँकांची श���तक-यापासूनची नाळ तुटता कामा नये.\nमुख्यमंत्र्यांनी नागपूर, बुलडाणा आणि वर्धा या जिल्हा बँकांना केंद्र सरकारकडून भरभक्कम मदत मिळवून दिली. तशीच बीड जिल्हा बँकेलाही करता आली असती. कारण जिल्हा बँका टिकल्या पाहिजेत. सरकारच्या विलिनीकरणामुळे जर बँकांचा खेळखंडोबा होत असेल तर तो थांबलाच पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dydepune.com/dydedirector.asp", "date_download": "2018-11-17T10:29:38Z", "digest": "sha1:GT542FVN2RYOBLA2JMG46HU5P3JBNKBP", "length": 5700, "nlines": 35, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nशिक्षण उपसंचालक पुणे विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n११ वी ऑन लाईन माहिती २०१६-१७\n११ वी ऑन लाईन माहिती पुस्तिका व नमुना अर्ज.२०१७-१८\n0) उच्च माध्यमिक व कनिष्ठ महविद्यालयीन (इ.११ वी व १२ वी ) साठी असलेले प्रमाणित दर. 1) सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत सुधारित वेळापत्रक. 2)डीबीटी पोर्टलवर सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती भरणेबाबत. 3) MAHADBT या ऑनलाईन शिष्यवृत्त्यांचे पोर्टल बाबत.. 4) उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन (इ.११ वी व १२ वी) साठी असलेले प्रमाणित दर. 5) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली आयोजनाबाबत..\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nया विभागातील सर्व शैक्षणिक संस्था, शिक्षक, विद्यार्थी संघटना या सर्वांनी या वेबसाईटवरील माहीती पहावी.वेबसाईटवर केद्रींय माहितीचा अधिकार २००५ अन्वये कार्यालयाने जाहीर करावयाची माहीती व इतर सर्व माहीती देण्याचा प्रयत्‍न केलेला आहे. भविष्य काळामध्ये सर्व विभागीय कार्यालय या वेबसाईटच्या माध्यमातून या कार्यालयाशी जोडले जातील या दृष्टीने कार्यवाही करण्याचा आमचा मानस आहे.\nआपण आमच्या वेबसाईटवर जावून मा��ीती घ्यावी, असे मी आपणांस आवाहन करीत आहे. तसेच आपले मौलीक विचार, सूचना केल्यास त्याचे आम्ही निश्‍चितच स्वागत करु, नजिकच्या काळात आपणाकडून प्राप्त झालेल्या व्यावहारिक सूचनांचा अंतर्भाव या वेबसाईटवर करण्याचा प्रयत्‍न करीत आहोत.\nशिक्षण उपसंचालक,पुणे विभाग. पुणे - १\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/national-geography-documentary-on-body-guards-of-president-of-india/", "date_download": "2018-11-17T10:51:09Z", "digest": "sha1:A6TQMPL2F6AAZCWVL4KALTKX2YJANISA", "length": 15588, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "नॅशनल जिओग्राफीमध्ये दिसणार राष्ट्रपतींचे बॉडीगार्ड | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nनॅशनल जिओग्राफीमध्ये दिसणार राष्ट्रपतींचे बॉडीगार्ड\nस्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नॅशनल जिओग्राफी वाहिनीने रविवारी वाहिनीतर्फे ‘द प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड’ या डॉक्युमेंट्रीची घोषणा केली आहे. १४ ऑगस्टला राष्ट्रपती भवनात या डॉक्युमेंट्रीचा खास शो आयोजित करण्यात आला आहे. हिंदुस्थानच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला रात्री ९ वाजता ही डॉक्युमेंट्री नॅशनल जिओग्राफी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी या डॉक्युमेंट्रीला आवाज दिला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलविजया ताहिलरामानी मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती\nपुढीलसियाचीनच्या जवानांसाठी ‘स्पेशल किट’ हिंदुस्थानातच तयार होणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/05/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-17T12:03:51Z", "digest": "sha1:F5KSOQKOBXZVZEHCWGQ7PY5MUCHYHRJC", "length": 1655, "nlines": 26, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "मालेगाव: पुतण्याच्या मदतीनं आई-बापानं केला मुलीचा खून – Nagpur City", "raw_content": "\nमालेगाव: पुतण्याच्या मदतीनं आई-बापानं केला मुलीचा खून\nमालेगावमधील कलेक्टर पट्टा भागातील १८ वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे गूढ उकलले असून, जन्मदात्या माता-पित्यानेच पुतण्याच्या मदतीने तिचा गळा आवळून खून केल्याचे गुरुवारी उघड झाले. नेहा शरद चौधरी असे या मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या प्रेमसंबंधांना असलेल्या विरोधातूनच कुटुंबीयांनी टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबातील तिघांना अटक केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6936", "date_download": "2018-11-17T10:43:12Z", "digest": "sha1:7DWSNP42DGZ3SRTJX4TETWOIJ75IEAEK", "length": 74032, "nlines": 176, "source_domain": "aisiakshare.com", "title": " इतिहासातील विनोद | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nइतिहास आणि विनोद म्हटले, की सर्वप्रथम रामदासांची 'टवाळा आवडे विनोद' उक्ती आठवते. खरे तर रामदासांनी हे जिथे म्हणले आहे तो पूर्ण संदर्भ पाहिला तर तो 'टवाळां आवडे विनोद उन्मत्तास नाना छंद गोड वाटे॥' असा आहे. म्हणजे कोणास कशात गोडी वाटते इतक्यापुरतेच सांगण्याचा त्यांचा हेतू आहे. सबब, विनोद आवडणारे सगळेच टवाळ असतात असा अर्थ त्यातून निघत नाही, आणि असे काही त्यांना म्हणायचे नव्हते हे स्पष्ट होते. असे असूनही आपण या उक्तिविशेषाला एक वेगळाच अर्थ चिकटवतो, जो त्याचा मूळ अर्थ नाही. अर्थात, या उक्तीचे असे उपयोजन करणे हाच एक मोठा विनोद ठरतो पण या विनोदाला भलेभले लोक फशी पडले आहेत. तसे पाहता, दिवाळी अंक आणि इतिहासातील विनोद या विषयाची सांगड घालणारा हा पहिलाच लेख नाही. थोर इतिहास संशोधक य. न. केळकर यांनी 'मराठी इतिहासातील विनोदी प्रसंग' असा एक लेख १९६१च्या 'श्रीयुत' नामक दिवाळी अंकात लिहिला होता. तो त्यांच्या 'मराठेशाहीतील वेचक वेधक' या छोटेखानी पुस्तकात संकलित केलेला आहे. पण त्यांनीही त्यांच्या लेखाची सुरुवात रामदासांच्या वचनानेच केली आहे, आणि वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांत 'विशेष विनोदी असे काही लेखन आढळत नाही' कारण 'विनोद म्हणजे टवाळी इतकाच अर्थ तेव्हा अभिप्रेत होता' असेही म्हणले आहे\nकेळकर यांचे हे विधान इतिहास या विषयाला काहीसे अन्यायकारक आहे. वास्तविक पाहता विनोदी म्हणून मुद्दाम असे वाङ्‌मय जन्माला घालावे अशी काही परिस्थिती ऐतिहासिक काळात नसली, तरी अगदी पूर्वीपासून 'काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम्' असेही म्हटलेले आपल्याला परिचित आहे. तेव्हा विनोदात वेळ घालवणे हे टवाळीचे नाही, तर बुद्धिमत्तेचे लक्षण मानले जात असल्याची परंपरासुद्धा बरीच जुनी असणार हेही ओघाने म्हणावे लागते. तमाशा, लळित, भारुड, गोंधळ वगैरे बहुजनवर्गीय कलाप्रकारांत तर विनोद निश्चित असे, आणि तसा तो संस्कृत नाटकांत वगैरेही होता. म्हणजे साधनांतून विनोदी म्हणून विवक्षितरीत्या नोंदला गेला नसला, तरी इतिहासातल्या विनोदावर आपल्याला दृष्टिक्षेप टाकणे सहज शक्य आहे. विनोदाचे तात्कालिक आणि चिरकालिक असे दोन प्रकार असतात. तात्कालिक विनोद हा कालसापेक्ष असतो. एखादी गोष्ट, वाक्प्रचार किंवा कृती अमुक एका काळात लोकांना विनोदी वाटली, तरी सार्वकालिक दृष्ट्या ती तशी वाटेल, किंवा वाटावी असे नाही. अलीकडच्या 'पोलिटिकल करेक्टनेस'च्या काळात तर इतिहासकाळात चालून जात असलेले अनेक विनोद त्याज्य ठरले आहेत. अंगकाठी, लिंगभाव, जातीसंस्था वगैरे बाबींवर विनोद करणे आता आपण शिष्टसंमत समजत नाही. पण ऐतिहासिक काळात यांपैकी काही अंगे विनोदाचा स्थायीभाव होती.\nचिरकालिक विनोदाचे मात्र असे नसते. तो सगळ्याच कालखंडातल्या लोकांना 'अपील' होऊ शकतो. महाराष्ट्रापुरते बघायचे झाले, तर अशा उत्कृष्ट विनोदांची प्राचीन उदाहरणे आपल्याला 'गाथा सप्तशती'मध्ये आढळतात. नवरा-बायकोचे कडाक्याचे भांडण झाले असता, \"बाई गं, आता पुरे\" म्हणून नवऱ्याने बायकोला ओणवे होऊन नमस्कार केला – पण त्यांच्या लहान मुलाला वाटले, की वडील आपल्याला घोडा-घोडा खेळायला आमंत्रण देत आहेत, म्हणून तो धावतधावत येऊन आपल्या ओणव्या बापाच्या पाठीवर ��्वार झाला ही अचानक झालेली विनोदी क्रिया बघून त्या रागावलेल्या स्त्रीचा रागही पळून गेला आणि ते सगळे कुटुंबच हास्यात विलीन झाले. सहजसाध्या कौटुंबिक विनोदाचे उदाहरण म्हणून ही गाथा निश्चितच उल्लेखनीय आहे. हा झाला कृतिनिष्ठ विनोद, पण सातवाहन काळातलेच भाषिक विनोदाचे चांगले उदाहरण म्हणजे सातवाहन राजाच्या संस्कृत-अज्ञानाची कथा, जी बृहत्कथा या प्राचीन ग्रंथाच्या निर्मितीस कारणीभूत झाली. सातवाहन राजा आणि त्याच्या राण्या पाण्यात अवगाहनलीला करण्यात रममाण झाल्या असताना राजा राणीच्या अंगावर पाणी उडवू लागला. तेव्हा राणी त्याला म्हणाली \"मोदकैः परिताडय माम्\" – राजाचे संस्कृत कच्चे असल्याने त्याला पहिल्या शब्दातला संधी कळला नाही, आणि त्याला वाटले, आपली राणी आपल्याकडे 'मला मोदकांनी मार'' असा आगळावेगळा हट्ट धरते आहे. सबब त्याने मुदपाकखान्यातून बरेचसे मोदक मागवले. राणीला हा प्रकार उमगला तेव्हा तिला हसू आवरेना ही अचानक झालेली विनोदी क्रिया बघून त्या रागावलेल्या स्त्रीचा रागही पळून गेला आणि ते सगळे कुटुंबच हास्यात विलीन झाले. सहजसाध्या कौटुंबिक विनोदाचे उदाहरण म्हणून ही गाथा निश्चितच उल्लेखनीय आहे. हा झाला कृतिनिष्ठ विनोद, पण सातवाहन काळातलेच भाषिक विनोदाचे चांगले उदाहरण म्हणजे सातवाहन राजाच्या संस्कृत-अज्ञानाची कथा, जी बृहत्कथा या प्राचीन ग्रंथाच्या निर्मितीस कारणीभूत झाली. सातवाहन राजा आणि त्याच्या राण्या पाण्यात अवगाहनलीला करण्यात रममाण झाल्या असताना राजा राणीच्या अंगावर पाणी उडवू लागला. तेव्हा राणी त्याला म्हणाली \"मोदकैः परिताडय माम्\" – राजाचे संस्कृत कच्चे असल्याने त्याला पहिल्या शब्दातला संधी कळला नाही, आणि त्याला वाटले, आपली राणी आपल्याकडे 'मला मोदकांनी मार'' असा आगळावेगळा हट्ट धरते आहे. सबब त्याने मुदपाकखान्यातून बरेचसे मोदक मागवले. राणीला हा प्रकार उमगला तेव्हा तिला हसू आवरेना तिने राजाची खूप थट्टा केली. त्या थट्टेने शरमिंदा होत राजाने व्याकरण शिकायचा चंग बांधला आणि त्यातूनच त्याला गुणाढ्य या पंडिताबद्दल माहिती मिळाली१.\nअतिशयोक्ती हे प्राचीन विनोदाचे एक मुख्य अंग होते. भारहूतच्या स्तुपाच्या कठड्यावर आपल्याला अशाच एका प्राचीन विनोदी कथेचे चित्रण केलेले दिसते. एका राजाच्या नाकात माशी जाते आणि ती काही केल्या बाहेर येत नाही, म्हणून राजा हैराण होतो. त्याला सल्ला द्यायला येतात ती माकडे माशी बाहेर काढायला ती राजाच्या नाकात एक चिमटा खुपसतात आणि तो एका दोरखंडाला बांधतात. हा दोरखंड एक हत्ती ओढतो – पण तरीही ती माशी काही राजाच्या नाकाबाहेर निघत नाही माशी बाहेर काढायला ती राजाच्या नाकात एक चिमटा खुपसतात आणि तो एका दोरखंडाला बांधतात. हा दोरखंड एक हत्ती ओढतो – पण तरीही ती माशी काही राजाच्या नाकाबाहेर निघत नाही 'मुंगी व्याली शिंगी झाली' अशासारख्या अतिशयोक्तीचेच हे उदाहरण म्हणावे लागेल. याच भारहूतच्या शिल्पांत चित्रण केले गेलेले यक्ष हेही आपल्याला काही चिरपरिचित विनोदी हावभाव करताना दिसतात. काहींनी जीभ बाहेर काढली आहे, तर काहींनी नाक फेंदारले आहे. हे यक्ष म्हणजे वरकरणी विनोदी वाटले, तरी तसे धोकादायकच असत. ते क्षेत्रपाल असत, आणि त्यांची ठाणी ते कसोशीने राखत. त्यांच्या क्षेत्राला – मग ते शेत असो, वृक्ष असो, वा जलाशय असो – ओलांडायचे किंवा त्याचा वापर करायचा, तर त्यांना आधी प्रसन्न करावे लागे. त्यासाठी बली काढावे लागत, किंवा त्यांनी घातलेल्या अटींची पूर्तता करावी लागे. यक्ष अनेकदा कूटप्रश्न विचारत आणि त्याची समाधानकारक उत्तरे न दिल्यास प्रसंगी लोकांचा जीवही घेत (म्हणजे अर्थातच लोकांची तशी समजूत होती 'मुंगी व्याली शिंगी झाली' अशासारख्या अतिशयोक्तीचेच हे उदाहरण म्हणावे लागेल. याच भारहूतच्या शिल्पांत चित्रण केले गेलेले यक्ष हेही आपल्याला काही चिरपरिचित विनोदी हावभाव करताना दिसतात. काहींनी जीभ बाहेर काढली आहे, तर काहींनी नाक फेंदारले आहे. हे यक्ष म्हणजे वरकरणी विनोदी वाटले, तरी तसे धोकादायकच असत. ते क्षेत्रपाल असत, आणि त्यांची ठाणी ते कसोशीने राखत. त्यांच्या क्षेत्राला – मग ते शेत असो, वृक्ष असो, वा जलाशय असो – ओलांडायचे किंवा त्याचा वापर करायचा, तर त्यांना आधी प्रसन्न करावे लागे. त्यासाठी बली काढावे लागत, किंवा त्यांनी घातलेल्या अटींची पूर्तता करावी लागे. यक्ष अनेकदा कूटप्रश्न विचारत आणि त्याची समाधानकारक उत्तरे न दिल्यास प्रसंगी लोकांचा जीवही घेत (म्हणजे अर्थातच लोकांची तशी समजूत होती) या यक्षांच्या चित्रणात आणि कथांत आपल्याला अनेक वेळा ज्याला आता आपण डार्क ह्युमर म्हणू अशा प्रकारच्या विनोदाची उदाहरणे दिसतात. भीती आणि विनोद ���ांच्या सीमेवर येणारी अभिव्यक्ती हे यक्षांच्या कथांचे आणि चित्रणाचे महत्त्वाचे अंग होते.\nसाक्षात अत्र्यांनी ज्यांना विनोदचिंतामणी म्हटले त्या 'चिमणराव'कर्त्या चिं. वि. जोशांनी त्यांच्या लेखनाच्या संकलित पुस्तकाला (ज्याचे नाव 'हास्यचिंतामणी' आहे) एक उत्कृष्ट प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी विनोद या साहित्यप्रकाराचे उत्तम परिशीलन केले आहे, आणि विनोदाचे बुद्धिनिष्ठ, प्रसंगनिष्ठ, कृतिनिष्ठ, भावनिष्ठ, स्वभावनिष्ठ, तसेच भाषिक, कायिक, शाब्दिक असे विनोदप्रकार आणि ते साधायच्या अतिशयोक्ती, उनोक्ती, अन्योक्ती, व्याजोक्ती, वक्रोक्ती वगैरे पद्धती यांचे उत्तम वर्णन केले आहे. या लेखात त्यांनी विनोद, हास्य आणि हास्यभावना यांच्यातल्या परस्परसंबंधाचा आढावा घेऊन विनोदामुळे निर्माण होणारे हास्य हे भावनेच्या दृष्टीने इतर प्रकारे निर्माण होणाऱ्या साहजिक हास्यापेक्षा कसे वेगळे असते, हेही समजावून सांगितले आहे. त्यांच्या या वर्गीकरणानुसार पाहिले, तर इतिहासातल्या अनेक बाबींमध्ये यातील प्रत्येक प्रकारचे विनोद कुठे ना कुठे तरी घडलेले आपल्याला दिसतील. संस्कृत वाङ्‌मयात वारंवार येणाऱ्या शाब्दिक कसरती या आपल्याला परिचित असतात. किंबहुना त्यांचेच 'औषध न लगे मजला'सारखे मराठी रूपही आपण शालेय भाषा-व्याकरणात शिकत असतो. हा विनोद तरल आणि बौद्धिक अंगाने आस्वादायचा असतो. जोशांच्या लेखात त्यांनी 'तमाखुपत्रं राजेन्द्र भज माऽज्ञानदायकम्' आणि 'तमाखुपत्रं राजेन्द्र भज मा ज्ञानदायकम्' या ओळींतून केवळ एका अवग्रहामुळे कसे मनोरंजक अर्थांतर होऊ शकते त्याचा मासला दिला आहे. पहिल्या वाक्याचा अर्थ 'हे राजेन्द्रा, अज्ञानदायक अशा तंबाखूचे सेवन करू नकोस' असा होतो, तर दुसऱ्याचा 'हे राजेंद्रा, लक्ष्मी आणि ज्ञान देणाऱ्या अशा त्या मूषकवाहनाचे स्मरण कर' असा होतो. पुढे पेशवाईच्या काळातही अशा चमत्कृतिपूर्ण शाब्दिक कसरती करून बुद्धीची चमक दाखवणारा विनोद पंडित कवी वगैरे लोक कसा निर्माण करत याचे वर्णन य. न. केळकरांच्या लेखात आपल्याला आढळते.\nपण अनेकदा अशा बौद्धिक पायावर आधारित विनोदापेक्षा ढोबळ आणि काहीसा ओबडधोबड असलेला विनोद आपल्याला इतिहासात अधिक दिसतो. वर म्हणल्याप्रमाणे या विनोदांपैकी अनेक विनोद आज आपण ग्राह्य मानणार नाही, पण त्यामुळे त्यांचे ऐ���िहासिक महत्त्व आपण नाकारू शकत नाही. अंगकाठीवरून किंवा लिंगभाव अथवा लैंगिकता यांतवरून होणारे विनोद हे आपल्याला इतिहासात प्रामुख्याने दिसतात. वेडेवाकडे अंग, किंवा एखादे अंगभूत व्यंग असणे ही विनोदनिर्मितीसाठी आवश्यक अशी बाब होती. बुटके, कुरळ्या केसांचे, लठ्ठ, वेडेवाकडे हातपाय असणारे 'अष्टावक्रा'सारखे लोक हे अनेकदा विनोदाचे विषय झालेले दिसतात. राजेलोकांचे मनोरंजन करणे हे त्यांच्यापैकी काही भाग्यवानांचे काम असे. अशा काही लोकांचे चित्रण आपल्याला शिल्पकलेत, किंवा नाण्यांसारख्या वस्तूंवर - जिथे व्यक्तिचित्रणाला वाव असतो - तिथे बऱ्याच वेळा झालेले दिसते. गुप्त सम्राट चंद्र गुप्त किंवा समुद्र गुप्त यांच्या नाण्यांवर असे लोक चित्रित केलेले आहेत. राजांच्या मस्तकावर छत्र धरणे, किंवा राजदंड उचलून धरणे अशी कामे ते करत. अशाच लोकांचे 'मिथ्यकथे'त झालेले रूपांतर आपल्याला शंकराच्या 'गण'वर्गात झालेल्या चित्रणाद्वारे अनेक शिल्पांत दिसते. हे गण म्हणजे पूर्वाकालिक व्रात्य, खोड्याळ अशा यक्षांचेच एक रूप होते. सर्वसाधारणपणे गण हे बुटके, स्थूल असे दाखवले जात. त्यांच्या चावटपणाचे चित्रण करणारी अनेक शिल्पे उपलब्ध आहेत. घारापुरी (एलिफंटा) किंवा वेरूळ अशा ठिकाणी आढळणारा एक शिल्पपट म्हणजे शिव-पार्वती यांच्या सारीपाट खेळाचे चित्रण करणारा. या कथेत शिव नंदीला, स्वतःच्या वाहनाला, पणाला लावून हरतो आणि नंदीला पार्वतीला शरण जावे लागते असा भाग येतो. हा भाग या शिल्पाच्या पीठावर म्हणजे शिव-पार्वतीच्या आसनाच्या खाली दाखवलेला असतो. नंदी पार्वतीकडे जात असताना शिवाचे गण त्याची चेष्टा करतात. काही त्या बिचाऱ्याची शेपटी पिरगाळतात, तर काही त्याच्या अंगाखांद्यावर चढून त्याला भंडावून सोडतात. वेरुळच्या शिल्पपटात एवढ्यानेच भागले नाही, म्हणून आपल्या हातांनी स्वतःचेच कुल्ले फाकवून नंदीवर पादणारा एक चावट गणही चित्रित केला आहे\nलैंगिकता आणि तिच्याबद्दलची दांभिक भावना हा काही शिल्पांमधून विनोदाचा विवक्षित विषय म्हणून चित्रित केलेला आपल्याला दिसतो. खजुराहोची शृंगारिक शिल्पे सगळ्यांच्या परिचयाची आहेतच. संभोगाच्या नाना तऱ्हा, मुखमैथुन, प्राणीमैथुनासारखे 'निषिद्ध' प्रकार वगैरेंच्या चित्रणाने ती ओतप्रोत भरलेली आहेत. यांपैकी काही शिल्पपटांत संभोगरत ��ोडप्यांच्या आजूबाजूला संन्यासी दाखवले आहेत. ते या जोडप्यांच्या क्रीडांमुळे उत्तेजित होऊन हस्तमैथुन करताना दाखवले आहेत – आणि त्यातही विशेष बाब म्हणजे त्यांच्यातले अनेक हे जैन यती असल्याचे सूचित केले गेले आहे माणसाच्या स्वभावनिष्ठ आसक्तीवर ही शिल्पे विनोदरूपी प्रकाश टाकतात, आणि त्यातही हे सर्वसंगपरित्यागाबद्दल अत्यंत आग्रही असलेल्या धर्माचे अनुयायी असल्याचे दाखवून इथे दोन प्रकारे विनोद साधला गेला आहे. अशाच प्रकारे लोभी ब्राह्मणांचे चित्रण केलेलेही अन्यत्र असलेल्या शिल्पाकृतींतून दिसते. विवक्षित जातींचे असे स्टीरीयोटायपिंग करून साधलेला विनोद आता आपल्याला पचणे आणि पटणे जड वाटते, पण पूर्वाधुनिक काळात हे विनोदाचे महत्त्वाचे अंग होते हे विसरून चालणार नाही. कामभावनेचा अतिरेक हाही विनोदाच्या निर्मितीचा एक घटक मानला जाई. अतिशय मोठे लिंग असणारा पुरुष आणि स्वतःच्या योनीत बोटे घालून ती फाकवून दाखवणाऱ्या स्त्रिया या अशाच विनोदाचे अंग म्हणून दक्षिणेतल्या अनेक मंदिर-शिल्पांत आपल्याला दिसतात. लायकी नसतानाही स्वतःच्या फायद्यासाठी संधीसाधूपणे मोठ्यांचे अनुकरण करणे अशासारख्या क्रियेतून विनोदनिर्मिती होते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे महाबलीपुरम इथल्या सुप्रसिद्ध 'गंगावतरण' शिल्पपटात दाखवलेला बोकेसंन्याशी माणसाच्या स्वभावनिष्ठ आसक्तीवर ही शिल्पे विनोदरूपी प्रकाश टाकतात, आणि त्यातही हे सर्वसंगपरित्यागाबद्दल अत्यंत आग्रही असलेल्या धर्माचे अनुयायी असल्याचे दाखवून इथे दोन प्रकारे विनोद साधला गेला आहे. अशाच प्रकारे लोभी ब्राह्मणांचे चित्रण केलेलेही अन्यत्र असलेल्या शिल्पाकृतींतून दिसते. विवक्षित जातींचे असे स्टीरीयोटायपिंग करून साधलेला विनोद आता आपल्याला पचणे आणि पटणे जड वाटते, पण पूर्वाधुनिक काळात हे विनोदाचे महत्त्वाचे अंग होते हे विसरून चालणार नाही. कामभावनेचा अतिरेक हाही विनोदाच्या निर्मितीचा एक घटक मानला जाई. अतिशय मोठे लिंग असणारा पुरुष आणि स्वतःच्या योनीत बोटे घालून ती फाकवून दाखवणाऱ्या स्त्रिया या अशाच विनोदाचे अंग म्हणून दक्षिणेतल्या अनेक मंदिर-शिल्पांत आपल्याला दिसतात. लायकी नसतानाही स्वतःच्या फायद्यासाठी संधीसाधूपणे मोठ्यांचे अनुकरण करणे अशासारख्या क्रियेतून विनोदनिर्मिती ��ोते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे महाबलीपुरम इथल्या सुप्रसिद्ध 'गंगावतरण' शिल्पपटात दाखवलेला बोकेसंन्याशी हे बिडालस्वामी मोठ्या उत्साहाने त्यांच्या थोडे वरतीच कोरलेल्या तपासक्त ऋषींची हुबेहूब नक्कल करून दाखवत आहेत, आणि त्यांचा भक्तगण आहे उंदरांचा समुदाय – म्हणजे या मांजराच्या तपाची परिणती काय होणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात काही संदेह उरूच नये. या शिल्पाचे अवलोकन करताना आपल्या चेहऱ्यावर हास्याची रेघ आल्याशिवाय राहत नाही, आणि तशीच ती बाराशे वर्षांपूर्वी हे शिल्प पहिल्यांदा कोरले गेले, तेव्हाच्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही येत असणार, यात शंका नाही.\nलिंगभाव आणि त्याविषयीची संदिग्धता हा विषय विनोदी म्हणताना आता आपली जीभ खटकेल, पण ऐतिहासिक काळात हे विनोदनिर्मितीचे प्रमुख साधन होते. त्यातही पुरुष असून 'स्त्रैण' वागणाऱ्या व्यक्ती ह्या अशा विनोदाच्या केंद्रभागी असत. अर्जुनाने पत्करलेले 'बृहन्नळा' रूप हे या प्रकारचे आहे. तिच्या नावातच 'मोठ्या लिंगाची' असल्याचा ध्वनी आहे, पण प्रत्यक्षात ती आहे एक खच्ची केलेली, स्त्री-पुरुषभावाच्या पलीकडे गेलेली अशी व्यक्ती. चतुर्भाणी या संस्कृत ग्रंथात नपुंसिका नावाचे असेच एक पात्र आपल्याला भेटते. इथे नपुंसक या सहसा स्त्री-पुरुषभावाच्या पलीकडच्या समजल्या जाणाऱ्या संज्ञेचे मुद्दाम केलेले स्त्रीलिंगी रूप मनोरंजक आहे. ही नपुंसिका म्हणजे उघडच स्त्रैण असा पुरुष आहे, आणि त्याचे काम इतर पुरुषांना 'वेगळे'च असे सुख मिळवून देण्याचे आहे. ती राजाला तिच्यासोबत ठेवलेल्या संबंधांचे वेगळेपण विषद करून सांगताना म्हणते, \"हे राजा, तुला माझ्याशी संबंध ठेवण्यात अनेक फायदे आहेत. मला गर्भधारणा होऊ शकत नसल्याने वारसांच्या युद्धाच्या चिंतेपासून तू दूर रहाशील. माझे चुंबन तू अधिक उत्कटतेने घेऊ शकतोस, कारण आपल्यामध्ये स्तनांचा अडथळा नाही\" हे संभाषण एका परीने अशा संबंधांचे एक्झॉटिक रूपही दाखवत असल्याने वरकरणी विनोदी वाटले तरी तसे नाही. त्या मागे लिंगभावजन्य रतिवृत्तीचा एक पूर्वाधुनिक आविष्कार आपल्याला दिसून येतो.\nप्रसंगनिष्ठ विनोद आपल्याला इतिहासात ठायीठायी आढळतील. ऐतिहासिक चुटके आणि कथावाङ्‌मय हे असे विनोद करणऱ्या चतुर पात्रांनी भरलेले आहे. बिरबल किंवा मुल्ला नसरुद्दिनसारख्या ऐतिहासि��� व्यक्ती, तसेच 'पंचतंत्रा'सारख्या कथेत येणारी काल्पनिक पात्रे आणि प्राणिसृष्टीत मानवी सृष्टीचे प्रतिनिधित्व करणारे सिंह राजा, कोल्हा प्रधान वगैरे विशेष हे या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. दिवेघाटात बैलांच्या शिंगांना पलिते बांधून शिवाजीने मोठे सैन्य चालून येत असल्याचा आभास निर्माण केला आणि सुलतानी सैन्याची हबेलंडी उडवली, हे चातुर्याचे उदाहरण आहेच, पण हा प्रसंग एका प्रकारे विनोदीही आहे. य. न. केळकरांच्या उपरोक्त लेखात त्यांनी अशा विनोदाची आणखी उदाहरणे दिली आहेत. पटवर्धन सरदारांपैकी पुरुषोत्तम दाजी हे अशा विनोदांबद्दल प्रसिद्ध होते. त्यांनी मुद्दाम नाना फडणीसांच्या घेतलेल्या फिरक्या 'ऐतिहासिक लेखसंग्रह' या वासुदेवशास्त्री खरे यांनी संपादित केलेल्या कागदपत्रांत आल्या आहेत. नाना प्रकृतीने अतिशय धीरगंभीर होते. कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या चेहऱ्यावरची माशीही हलत नसे किंबहुना, नानांना हसवून दाखवतो अशी पैज घेतलेल्या एका हरदासी माणसाला त्यांनी अजिबात न हसता जेरीस आणले होते. त्यांना हसवायचे सगळे प्रकार करून तो थकला आणि अखेरीस, त्याने नानांसमोर गुडघे टेकून, तोंडाजवळ मूठ नेऊन, \"आता हसता, की बोंब मारू किंबहुना, नानांना हसवून दाखवतो अशी पैज घेतलेल्या एका हरदासी माणसाला त्यांनी अजिबात न हसता जेरीस आणले होते. त्यांना हसवायचे सगळे प्रकार करून तो थकला आणि अखेरीस, त्याने नानांसमोर गुडघे टेकून, तोंडाजवळ मूठ नेऊन, \"आता हसता, की बोंब मारू\" असे चारचौघांत विचारले, तेव्हा कुठे नानांना हसू फुटले अशीही एक कथा आहे\" असे चारचौघांत विचारले, तेव्हा कुठे नानांना हसू फुटले अशीही एक कथा आहे तर अशा नानांची 'खेचायची' ती पुरुषोत्तम दाजींनीच. त्यांनी एकदा नानांना मेजवानीला बोलावले आणि मिरचीचे सार त्यांच्या पानात वाढले तर अशा नानांची 'खेचायची' ती पुरुषोत्तम दाजींनीच. त्यांनी एकदा नानांना मेजवानीला बोलावले आणि मिरचीचे सार त्यांच्या पानात वाढले \"शुद्ध भगवतीची पूड वस्त्रगाळ करून\" त्याचे सार केले, चांदीच्या पात्रात घालून वाढप्याकडे दिले आणि सांगितले की, नानांच्या पानात अंमळ जास्तच वाढावे. तसे त्याने वाढले. बिचाऱ्या नानांना याची काय कल्पना \"शुद्ध भगवतीची पूड वस्त्रगाळ करून\" त्याचे सार केले, चांदीच्या पात्रात घालून वाढप्याकडे दिले आणि सा��गितले की, नानांच्या पानात अंमळ जास्तच वाढावे. तसे त्याने वाढले. बिचाऱ्या नानांना याची काय कल्पना त्यांनी पाची बोटे वाटीत बुडवून जोरदार भुरका मारला त्यांनी पाची बोटे वाटीत बुडवून जोरदार भुरका मारला त्यांची प्रकृतीही तोळामासा – त्यांची त्या जहाल तिखटाने चांगलीच पंचाईत झाली. त्यांनी दाजींकडे तक्रार केली, तर दाजींनी त्यावर \"हे आचारी असेच तिखट आम्हालाही खायला घालतात, आणि जुने नोकर आहेत त्यामुळे त्यांना हाकलताही येत नाही\" असे भलतेच पुराण लावले. \"त्या बिचाऱ्यांना कशाला बोल लावता त्यांची प्रकृतीही तोळामासा – त्यांची त्या जहाल तिखटाने चांगलीच पंचाईत झाली. त्यांनी दाजींकडे तक्रार केली, तर दाजींनी त्यावर \"हे आचारी असेच तिखट आम्हालाही खायला घालतात, आणि जुने नोकर आहेत त्यामुळे त्यांना हाकलताही येत नाही\" असे भलतेच पुराण लावले. \"त्या बिचाऱ्यांना कशाला बोल लावता तुम्ही पाहुण्यांना बोलावून अशी थट्टा उडवता हे आमच्या कानावर आले होतेच, त्याची प्रचीती आली. आता दही-लोणी तरी मागवा\" असे नाना म्हणाले. मग त्या उपचारांनी त्यांचे तोंड शांत झाल्यावर जेवणे पुढे चालू झाली. पण दाजींचे मन अद्याप भरले नव्हते. त्यांना नानांची आणखी थट्टा करायची होती तुम्ही पाहुण्यांना बोलावून अशी थट्टा उडवता हे आमच्या कानावर आले होतेच, त्याची प्रचीती आली. आता दही-लोणी तरी मागवा\" असे नाना म्हणाले. मग त्या उपचारांनी त्यांचे तोंड शांत झाल्यावर जेवणे पुढे चालू झाली. पण दाजींचे मन अद्याप भरले नव्हते. त्यांना नानांची आणखी थट्टा करायची होती त्यांनी त्यांच्या एका शागीर्द गवयाला सांगून ठेवले होते की जेवणे होत असताना मी तुला खूण करेन, तेव्हा तू कडकडाटी आवाजात एक श्लोक नानांच्या पानामागे उभा राहून म्हण. त्यांनी तशी खूण केली आणि गायकाने असा काही श्लोक दणकावला की, नाना दचकले, घाबरेघुबरे झाले आणि इकडेतिकडे पाहू लागले. \"दाजी, अहो काय हे - मांडव उडाला त्यांनी त्यांच्या एका शागीर्द गवयाला सांगून ठेवले होते की जेवणे होत असताना मी तुला खूण करेन, तेव्हा तू कडकडाटी आवाजात एक श्लोक नानांच्या पानामागे उभा राहून म्हण. त्यांनी तशी खूण केली आणि गायकाने असा काही श्लोक दणकावला की, नाना दचकले, घाबरेघुबरे झाले आणि इकडेतिकडे पाहू लागले. \"दाजी, अहो काय हे - मांडव उडाला\" असे ते दाजींना म्हणाले, प��� दाजींनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून आपल्या पदरच्या गायकाची \"वा, काय थोर आवाज आहे\" आणि तो किती उत्तम गातो असे म्हणून स्तुतीच चालवली. हेच दाजी कुठे घुशीच्या शेपटीला पलिते बांधून लष्कराच्या छावणीत सोड, तर कुठे डोहाळजेवणाच्या आहेरात चिंचा म्हणून खेकड्याचे आकडे पाठव, असे पोरकट विनोदही करताना आपल्याला आढळतात.\nशाब्दिक कसरतींतून विनोदनिर्मिती करणे हा पेशवाईतल्या पंडित कवींचा आवडता छंद होता. नाना फडणीसांच्या हाती कारभार गेल्यावर साहजिकच त्यांच्या विश्वासातल्या माणसांना बरे दिवस आले. त्यांची अभिवृद्धी अनेकांच्या डोळ्यांत सलू लागली आणि त्यांच्यासारखीच नानांची कृपादृष्टी आपल्यावरही वळावी अशी अनेकांना इच्छा होऊ लागली. खाशा व्यक्तींचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या बुद्धीची चुणूक त्यांना दाखवून देणे हा होता आणि त्यासाठी कोटिप्रचुर काव्ये कामाला येत. एका राजहंस नावाच्या ब्राह्मणाने नानांचे लक्ष वेधण्यासाठी म्हणून असे काव्य करून नानांना सादर केले –\nभानूदयी निजसुरा भट तो होय जागा\nअसुनी बावळा न्याय तो करी बजा गा\nशालूसमान मिळतो फडक्यास मान\nमी राजहंस फुटक्या कवडीसमान\nइथे भानूदय या शब्दावर श्लेष आहे – सकाळ झाली असता हा एक अर्थ, आणि भानू हे नानांचे आडनावही होते, सबब भानूंचा उदय म्हणजे नानांचा उदय असाही अर्थ. तर असा हा उदय झाला असता 'निजसुरा' म्हणजे सतत झोपा काढणारा भट, तोही जागा झाला. ही झाली नानांचे खास मर्जीतले कारभारी धोंडो बल्लाळ निजसुरे यांच्या आडनावावरची कोटी. दुसऱ्या ओळीतला 'बावळा बजा' म्हणजे बजाबा बावळे, हे नानांच्या पक्षातले आणि पुण्याचे न्यायाधीशपद भूषवत. तिसऱ्या ओळीतले 'फडके' म्हणजे हरिपंत हे पेशवाईतले ज्येष्ठ सरदार. इतक्या सगळ्यांना नानांच्या कृपेमुळे उत्तम दिवस आले आहेत, आणि मी 'राजहंस' असूनही माझी किंमत मात्र फुटक्या कवडीइतकीच राहिली आहे असा विलाप या राजहंस उपनावाच्या ब्राह्मणाने केला आहे नानांवर या कोटिक्रमाचा काय परिणाम झाला, आणि राजहंसाचे भाग्य उजाडले की नाही, याची दखल मात्र इतिहासात घेतलेली नाही.\nऐतिहासिक साधने किंवा प्रसंग यांच्यातून दिसणाऱ्या विनोदाप्रमाणेच इतिहासाच्या अभ्यासातून निर्माण होणारे विनोद, हेही या विषयाच्या कक्षेत घ्यायला हरकत नसावी. असे विनोद निर्माण करायला कारणीभूत असतात ते इतिहासअभ्यासक आणि त्यांच्या विवक्षित अभ्यासाच्या पद्धती. अर्थातच, अनेकदा ते बिचारे त्यांचे संशोधन पराकोटीच्या गांभीर्याने सादर करत असतात, आणि आपण प्रस्तुत करतो आहो ते तथ्य किंवा त्याच्या मागची पद्धती ही अनेकांना विनोदी वाटेल यांची त्यांना आशंकाही नसते ऐतिहासिक साधने अभ्यासणे ही एक प्रकारची कलाही आहे, आणि तिच्याशी पुरती ओळख न होता, साधनांवर पक्का हात न बसता काही करायला गेले तर त्यातून भलतीच तथ्ये बाहेर पडू शकतात. उदाहरणार्थ, मोडी लिपीत लिहिलेली काही काही अक्षरे सारखीच दिसतात (राजवाड्यांनी अशा अक्षरांची एक यादीच दिली आहे), त्यात ल आणि क या अक्षरांचा गोंधळ विशेष होतो. लो आणि के हे अनेकदा सारखे दिसतात. 'त्या समयी बाजीरावसाहेबांबरोबर दोनशे लोक होते' असे वाक्य 'दोनशे केक होते' असेही वाचले जाऊ शकते ऐतिहासिक साधने अभ्यासणे ही एक प्रकारची कलाही आहे, आणि तिच्याशी पुरती ओळख न होता, साधनांवर पक्का हात न बसता काही करायला गेले तर त्यातून भलतीच तथ्ये बाहेर पडू शकतात. उदाहरणार्थ, मोडी लिपीत लिहिलेली काही काही अक्षरे सारखीच दिसतात (राजवाड्यांनी अशा अक्षरांची एक यादीच दिली आहे), त्यात ल आणि क या अक्षरांचा गोंधळ विशेष होतो. लो आणि के हे अनेकदा सारखे दिसतात. 'त्या समयी बाजीरावसाहेबांबरोबर दोनशे लोक होते' असे वाक्य 'दोनशे केक होते' असेही वाचले जाऊ शकते त्यामुळे केक या पदार्थाचे नाविन्य नष्ट होऊन पाश्चात्त्यांनी या खाद्यप्रकाराबद्दल गमजा मारायचे कारण नाही, आमचे पेशवेही वेळपरत्वे दोनदोनशे केक जवळ बाळगत, असाही निष्कर्ष कोणी काढू शकतो, हे गो. नी. दांडेकरांनी त्यांच्या एका लेखात वर्णिलेले आहे. पण हा झाला प्रत्यक्ष न घडलेला विनोद. अशा प्रकारे भलतेच अन्वयार्थ लावून प्रत्यक्ष निष्कर्ष काढले गेल्याची आणि ते प्रसिद्ध केल्याची उदाहरणेही सापडतील. इतिहासाचार्य राजवाड्यांच्या उमेदीच्या काळात म्हणजे १९००-१९२०च्या सुमारास त्यांना व्युत्पत्तिशास्त्राच्या भुताने पछाडले होते. 'नामादी शब्दव्युत्पत्ती कोश' असा एक कोशच त्यांनी रचला आणि त्यात यच्चयावत् गावांची, माणसांची नावे वगैरे ही संस्कृत शब्दांपासून कशी व्युत्पादिता येतात याच्यावर त्यांनी अनेक पाने खर्ची घातली. आज पहायला गेले तर हा पूर्ण कोश आपल्याला विनोदी वाटतो. किंबहुना, याच पद्धतीचा अतिरेक करून पु. ना. ओकांसारख्या व्यक्तीने जगभर हिंदू धर्म कसा पसरला होता किंवा भारतीय इतिहास लेखनात 'खिंडारे' कशी पडली आहेत, यासंबंधी केलेले लिखाणही आपण अनेकदा विनोदीच समजत असतो. राजवाड्यांच्या अशा लेखनाची खिल्ली त्यांच्या समकालीनांनीही उडवली आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या महाराष्ट्रातील विनोदी लेखनाच्या आद्य महर्षींनी त्यांच्या एका पात्राच्या तोंडी 'पूर्वी घोडा आणि कुत्रा हे दोनच प्राणी अस्तित्त्वात होते. कारण 'श्व' म्हणजे कुत्रा आणि 'अ-श्व' म्हणजे जो 'श्व' नाही तो, घोडा' असे वाक्य घातले आहे, ते या पद्धतीची थट्टा करणारे आहे. पुढे पुलंनी त्यांच्या 'राघूनानांची कन्येस पत्रे'मध्ये अण्णूराव शेषराव मोगलगिद्दीकर या भारदस्त नावाच्या इतिहाससंशोधकाची निर्मिती करून, किंवा नागूतात्या आढ्ये आणि बाबूकाका खरे यांच्यासारखे इतिहासअभ्यासक रंगवून अशा प्रमाणशरण इतिहाससंशोधनपद्धतीवर पुष्कळच विनोदनिर्मिती केली आहे.\nइतिहाससंशोधकांची वागणूक, तीतून दिसणारा तऱ्हेवाईकपणा हेही समाजातल्या इतरेजनांच्या दृष्टीने विनोदाचे विषय ठरतात. मग कोणी गाढवावर बसून इतिहाससंशोधन करायला जाई, कोणी रस्त्यातून चालताना कोटाच्या खिशात भजी ठेवून ती खातखात जाई, कोणी मोडक्या रेफ्रिजरेटरचा वापर कपाट म्हणून करतो आणि त्यात कपडे ठेवतो, अशा प्रकारच्या कथा जन्म घेतात. याचबरोबर इतिहाससंशोधकांतले परस्पर संबंध किंवा त्यांचे विवक्षित पूर्वग्रह यांचे प्रतिबिंब पडूनही त्यांच्या लेखनात अभावित विनोद निर्माण होतो. राजवाडे हे तर जात, धर्म, प्रांत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पूर्वग्रहांनी आणि अभिनिवेशांनी पछाडलेले - शेजवलकरांनी त्यांना विकारी संशोधकांच्या पंक्तीत बसवले आहे - त्यांच्या लेखनात असे विनोद अनेकदा दिसतात. रामदास आणि ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांचे ऐतिहासिक कर्तृत्व समान मानण्याची आगळीक ब्रह्मेंद्रस्वामींचे चरित्रकार द. ब. पारसनीस यांच्याकडून झाली, आणि राजवाडे खवळले त्यांनी या दोन व्यक्तींत काय काय फरक होते त्यांची एक यादीच सादर केली. त्या यादीत 'रामदास हे मराठी साहित्याचे उस्ताद आहेत, तर ब्रह्मेंद्राचा एकही ग्रंथ प्रसिद्ध नाही' इथपासून 'रामदास केवळ लंगोटी नेसे, तर ब्रह्मेंद्र झगा आणि पुरभय्यी टोपी परिधान करी' इथपर्यंत मुद्दे राजवाड्यांनी मांडले आहेत. सर्वांत कळस म्हणजे 'रामदासाच्या शिवाजीने सुंदर यवनी मातुःश्री म्हणून परत पाठवली, तर यवनी ठेवणारा बाजीराव हा ब्रह्मेंद्राचा पट्टशिष्य होता' हेसुद्धा राजवाडे 'फरक' म्हणून नोंदवतात त्यांनी या दोन व्यक्तींत काय काय फरक होते त्यांची एक यादीच सादर केली. त्या यादीत 'रामदास हे मराठी साहित्याचे उस्ताद आहेत, तर ब्रह्मेंद्राचा एकही ग्रंथ प्रसिद्ध नाही' इथपासून 'रामदास केवळ लंगोटी नेसे, तर ब्रह्मेंद्र झगा आणि पुरभय्यी टोपी परिधान करी' इथपर्यंत मुद्दे राजवाड्यांनी मांडले आहेत. सर्वांत कळस म्हणजे 'रामदासाच्या शिवाजीने सुंदर यवनी मातुःश्री म्हणून परत पाठवली, तर यवनी ठेवणारा बाजीराव हा ब्रह्मेंद्राचा पट्टशिष्य होता' हेसुद्धा राजवाडे 'फरक' म्हणून नोंदवतात राघोबादादाविषयी राजवाड्यांचे मत चांगले असणे शक्यच नव्हते. त्याचे एक पत्र प्रसिद्ध करताना त्यावरच्या शिक्क्याने त्यांचे लक्ष वेधले. त्या पत्राखाली त्यांनी मुद्दाम टीप घातली आहे – \"हा रघुनाथरावाचा शिक्का. याला बारा वर्तुळे आहेत. बिचाऱ्याचे सगळेच अलौकिक राघोबादादाविषयी राजवाड्यांचे मत चांगले असणे शक्यच नव्हते. त्याचे एक पत्र प्रसिद्ध करताना त्यावरच्या शिक्क्याने त्यांचे लक्ष वेधले. त्या पत्राखाली त्यांनी मुद्दाम टीप घातली आहे – \"हा रघुनाथरावाचा शिक्का. याला बारा वर्तुळे आहेत. बिचाऱ्याचे सगळेच अलौकिक\nइतिहास कसा लिहावा किंवा लिहिला गेला याचाही एक इतिहास असतो. या अभ्यासप्रणालीकडे आताशा बौद्धिक किंवा बुद्धिवादी इतिहासलेखनाच्या अभ्यासाचे एक प्रमुख अंग म्हणून बऱ्याच इतिहाससंशोधकांचे लक्ष जाऊ लागले आहे. पूर्वकालीन इतिहास-अभ्यासकांचा पत्रव्यवहार, त्यांचे परस्परसंबंध हे अभ्यासून त्यांनी जी तथ्ये मांडली, जो अभ्यास केला, त्याच्या मागची बौद्धिक परंपरा अभ्यासणे, त्यांची संशोधक म्हणून असलेली बलस्थाने ही कौशल्य, सहकार्य, ईर्षा, व्यावसायिक हितसंबंध वगैरेंच्या ताण्याबाण्यांतून कशी घडत गेली यांचा अभ्यास करणे हे या शाखेचे आवडते विषय आहेत. अशा पत्रव्यवहारांतून या संशोधकांची एक वेगळीच बाजू आपल्याला दिसते. त्यात मूलतः विनोदी असे काही नसले, तरी अनेकदा या संबंधांचे प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य उत्पन्न करते. राजवाडे यांची काह��� पत्रे, चिठ्ठ्या त्यांच्या 'समग्र वाङ्‌मया'त छापलेली आहेत. त्यात त्यांच्या वैयक्तिक दृष्टीकोनातून त्यांच्यापेक्षा ज्युनिअर असलेले दत्तोपंत पोतदार, किंवा खंडेराव मेहेंदळे यांच्यासारख्या लोकांबद्दल त्यांची काय मते होती, 'इतिहास संशोधन मंडळा'सारख्या संस्थेमध्ये काय राजकारणे चालायची वगैरे बाबींचा मजेदार आढावा घेता येतो. एका ठिकाणी \"पोतदाराला म्हणावे, चार्गटपणा पुरे\" असे राजवाडे स्पष्ट ठणकावतात\" असे राजवाडे स्पष्ट ठणकावतात पुणेरी इतिहाससंशोधकांचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रसिद्ध बंगाली इतिहासकार सर जदुनाथ सरकार. सरकारांनी मुघली साधनांवर अवाजवी भर देऊन केलेले लिखाण राजवाड्यांसारख्या पुणेरी पठडीतल्या महाराष्ट्राभिमानी लेखकांना मानवण्यासारखे नव्हतेच, आणि त्यातून सरकारांनी मराठ्यांच्या इतिहासपुरुषांना एकेरी नावांनी संबोधणे वगैरे घोडचुकाही करून ठेवलेल्या. अशा बाबतींमुळे सरकारांविषयी पुरेपूर आकस पुण्यातल्या संशोधकांच्या मनात उत्पन्न झाला असल्यास नवल नाही. सरकारांनी आपल्या काही चुका सुधारल्या, तरीही हा आकस कायमच राहिला. त्यातून सरकारांना एक 'घरचा भेदी' मिळाला तो म्हणजे गो. स. उपाख्य नानासाहेब सरदेसाई पुणेरी इतिहाससंशोधकांचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रसिद्ध बंगाली इतिहासकार सर जदुनाथ सरकार. सरकारांनी मुघली साधनांवर अवाजवी भर देऊन केलेले लिखाण राजवाड्यांसारख्या पुणेरी पठडीतल्या महाराष्ट्राभिमानी लेखकांना मानवण्यासारखे नव्हतेच, आणि त्यातून सरकारांनी मराठ्यांच्या इतिहासपुरुषांना एकेरी नावांनी संबोधणे वगैरे घोडचुकाही करून ठेवलेल्या. अशा बाबतींमुळे सरकारांविषयी पुरेपूर आकस पुण्यातल्या संशोधकांच्या मनात उत्पन्न झाला असल्यास नवल नाही. सरकारांनी आपल्या काही चुका सुधारल्या, तरीही हा आकस कायमच राहिला. त्यातून सरकारांना एक 'घरचा भेदी' मिळाला तो म्हणजे गो. स. उपाख्य नानासाहेब सरदेसाई हे पुणेरी असले तरी इतर संशोधकांपेक्षा बरेच मवाळ, मितभाषी, आणि चाकोरीबद्ध प्रवृत्तीचे गृहस्थ. सबब सरदेसायांवरही या आकसाची छाया पडली. अलीकडेच दीपेश चक्रवर्ती या अमेरिकास्थित इतिहास-अभ्यासकांनी सरकार आणि सरदेसाई या दोघांच्या संशोधक म्हणून असलेल्या कर्तृत्वाचा आढावा घेणारे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात या आकसापायी सरकारांना कायकाय दिव्ये करावी लागली त्यांचे वर्णन करणारी त्यांनी सरदेसायांना लिहिलेली काही पत्रे उद्धृत केली आहेत. ती आता आपल्याला बरीच विनोदी वाटतील हे पुणेरी असले तरी इतर संशोधकांपेक्षा बरेच मवाळ, मितभाषी, आणि चाकोरीबद्ध प्रवृत्तीचे गृहस्थ. सबब सरदेसायांवरही या आकसाची छाया पडली. अलीकडेच दीपेश चक्रवर्ती या अमेरिकास्थित इतिहास-अभ्यासकांनी सरकार आणि सरदेसाई या दोघांच्या संशोधक म्हणून असलेल्या कर्तृत्वाचा आढावा घेणारे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात या आकसापायी सरकारांना कायकाय दिव्ये करावी लागली त्यांचे वर्णन करणारी त्यांनी सरदेसायांना लिहिलेली काही पत्रे उद्धृत केली आहेत. ती आता आपल्याला बरीच विनोदी वाटतील त्यांपैकी एकात सरकारांनी सरदेसायांना लिहिले आहे (विषय संशोधनानिमित्त प्रवासाला जायचा आहे, आणि हे शब्दशः भाषांतर नाही, परंतु मथितार्थ असा आहे) – 'गेल्या वेळी तुम्ही तुमच्या पुणेरी मित्रांना आपल्या सफरीची वार्ता दिलीत आणि त्यांनी आपले काम केले त्यांपैकी एकात सरकारांनी सरदेसायांना लिहिले आहे (विषय संशोधनानिमित्त प्रवासाला जायचा आहे, आणि हे शब्दशः भाषांतर नाही, परंतु मथितार्थ असा आहे) – 'गेल्या वेळी तुम्ही तुमच्या पुणेरी मित्रांना आपल्या सफरीची वार्ता दिलीत आणि त्यांनी आपले काम केले तुमचा स्वभाव पाहता तुम्हांला तुमच्या लोकांच्या वागण्यातल्या खाचाखोचा कळत नाहीत आणि तुम्ही सरळपणे त्यांच्याकडे आपले बेत बोलून जाता. त्यामुळे आपल्या कामात खोडे घालण्याचे काम मात्र ते लोक करतात. आता आपण जाणार आहोत याची वाच्यता त्यांच्यापैकी कोणाकडे करू नका. किंबहुना, आपण लाहोरला जात असू, तर त्यांना आपण मद्रासला चाललो आहोत असे सांगा तुमचा स्वभाव पाहता तुम्हांला तुमच्या लोकांच्या वागण्यातल्या खाचाखोचा कळत नाहीत आणि तुम्ही सरळपणे त्यांच्याकडे आपले बेत बोलून जाता. त्यामुळे आपल्या कामात खोडे घालण्याचे काम मात्र ते लोक करतात. आता आपण जाणार आहोत याची वाच्यता त्यांच्यापैकी कोणाकडे करू नका. किंबहुना, आपण लाहोरला जात असू, तर त्यांना आपण मद्रासला चाललो आहोत असे सांगा' हे वाचून आता आपल्याला मजा वाटते, पण अशा प्रसंगांतून या लोकांचे एक वेगळेच स्वभावदर्शन आपल्याला होते हेही तितकेच खरे आहे.\nउपसंहार म्हणून आपण पुन्हा एकदा य. न. केळकरांच्या विधानाकडे वळू. \"इतिहासात विनोद हा अभावानेच आढळतो\" हे त्यांचे विधान वर दिलेल्या तपशिलांवरून बरेचसे खोटे ठरते. हे तपशील स्पष्टपणे असे दर्शवतात की, इतिहासाला विनोदाचे वावडे नाही. साधने, त्यांचे परिष्करण, आणि उपयोजन अशा तीनही अंगांनी इतिहासातला विनोद आपल्याला अभ्यासता येतो. लिखित साधनांव्यतिरिक्त दृश्यसाधनांतही विनोदाची पखरण सर्वच काळांत झालेली आपल्याला दिसते. विनोद हा काही वेळा आस्वादकाच्या भूमिकेवरही ठरत असतो, आणि तसे बघायला जावे तर इतिहासात ठिकठिकाणी आपल्याला विनोद आढळतो, ही वस्तुस्थिती आहे.\n१. संपादकीय नोंद : बृहत्कथा गुणाढ्यानं रचली.\nमी जर नाना असतो, तर राजहंसावर\nमी जर नाना असतो, तर राजहंसावर उपकार सोडाच, त्यास शंभर फटक्यांची शिक्षा देता झालो असतो.\nशिंचा प्रसन्न करावयास येतो आणि मुदलात वृत्तातच चूक करतो म्हणजे काय\nपहिल्या ओळीत 'तो' जास्त झालाय. दुसरी पूर्ण गंडलेली आहे. तिसरी आणि चौथी बरोबर आहेत.\nवृत्तासाठी हिंसा करणारे मुनीवर लोक आजूबाजूला असल्यामुळे कवितेचं नुकसान होतंय का, असा लेख पुढच्या अंकात हवा.\nआता लेख वाचताना जाणवतंय, लेखात शिल्पांची चित्रं हवी होती.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nवृत्ताची हिंसा झाल्याने कवितेची हिंसा आधीच झालेली आहे. ही राजहंसाची चूक वाटत नाही. लेखकाने उद्धृत करताना चूक केली असावी किंवा जिथून उद्धृत केेले तिथेच चूक झालेली असावी. मात्र ह्या सगळ्या प्रकरणात संपादक मात्र डुलक्या घेत होते हे स्पष्टच आहे.\nसंपादकांचं काम डुलक्या काढणंच असतं. दिवाळीच्या दिवशी विसरू नका हे तुम्ही\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nफार भारी लेख आहे\nफार भारी लेख आहे\nइतिहासातल्या विनोदी / अतर्क्य घटना हाही यातला भाग होऊ शकला असता. उदा० नाना फडणवीस शौचास जातो सांगून पकडायला आलेल्या लोकांच्या तावडीतून पळून गेला होता ना पहिल्या अँग्लो-अफगाण युद्धातही ब्रिटिश सैन्याच्या शरणागतीचा असाच काहीसा विनोदी प्रसंग फ्रेजरच्या 'फ्लॅशमॅन' पुस्तकात नोंदवला आहे.\nअवांतर : वरचे राजहंसद्वेष्टे ओळखीचे वाटत आहेत.\nफडणविसाची ही घटना माहिती\nफडणविसाची ही घटना माहिती नव्हती. अतर्क्य घटना म्हटल्यास फडणविसाचीच दुसरी एक घटना क्वालिफाय होईल:\nपानिपत झाल्यावर मराठ्यांची पुरती दैना झाली होती. अनेकजण गुलाम झाले, काही निसटून आले, वगैरे वगैरे. तर नाना नेसत्या लंगोटीनिशी निसटला होता. अंगावर बाकी कुठलेही वस्त्रपात्र काहीही नव्हते. रस्त्याकडेला झाडाआड लपला होता. अब्दालीचे चारपाच किझलबाश सरदार कत्तली करायला किंवा गुलाम न्यायला म्हणून परिसर धुंडाळत होते. एकाने नानाला पकडले आणि तो त्याचे डोके उडवणार इतक्यात दुसऱ्या एका म्हाताऱ्या किझलबाशाने म्हटले, \"अरे हा तर अगोदरच मेलेला आहे. याला कशाला मारतो सोड\" आणि नाना अशा तऱ्हेने वाचला. ॲण्ड टु थिंक की पुढे चाळीस वर्षे मराठेशाही टिकण्यात या एका माणसाने इतके भरीव योगदान दिले....\nवैसे तो नेपोलियनबद्दलही एक गोष्ट अतर्क्यच वाटते. आपल्या सैन्याचे नेतृत्व करण्यात तो नेहमीच आघाडीवर असायचा. एकदम आघाडीवर फुल फायरिंग इ. चालायचे. असे असूनही त्याला कधी जखम इ. झाल्याचे ऐकिवात नाही. महदाश्चर्यच म्हटले पाहिजे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nमस्त लेख. मज़ा आया. कीटकाच्या नावाच्या नाएकाचा किस्साही लिहायला हरकत नव्हती. पुन्हा कधीतरी.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nikhilmahadeshwar.com/index.php/2015/09/22/2015-e-security-tips/", "date_download": "2018-11-17T11:43:55Z", "digest": "sha1:H7KBJ576BECRC5ZY3PTWOLKSCFQWTKE6", "length": 6467, "nlines": 47, "source_domain": "nikhilmahadeshwar.com", "title": "2015 साठी ई-सेक्युरीटी ही उद्योजकांची गरज ! – Nikhil Santosh Mahadeshwar", "raw_content": "\n2015 साठी ई-सेक्युरीटी ही उद्योजकांची गरज \nकसा तुमचा बिजनेस हॅकर्ससाठी एक उत्तम लक्ष्य बनतो \nबऱ्याच वर्षांपासून अमेरिकेत अत्याधुनिक cyberattack चे बळी सरासरीने लघुउद्योजक झाले आहेत. काही लहान आर्थिक स्त्रोत आणि काही फारसे परिचित नसलेले ब्रँड आपल्याला या पासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत . या उपरोक्त काही नाही.\nछोट्या कंपन्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. नॅशनल इंस्टिटयूट ऑफ standard and टेक्नोलॉजी च्या वित्त विभागातील सल्लागार ‘जर्मी ग्रान्ट’ यांनी गेल्या दोन वर्षांच्या निरीक्षणातून असं सांगितलं की, हॅकर्सच्या संख्येत लाक्षणिक वाढ झाली आहे आणि लघुउद्योगांना त्यांनी लक्ष्य केलं आहे.\nदुबळ्या सुरक्षा व्यवस्तेमुळे छोट्या कंपन्यांचे आकर्षण अधिक आहे.\nया कंपन्या क्लाउड सर्विसेस पेक्षा अधिक वेगाने बिजनेस करतात त्यामुळे त्या एनक्रिप्शन (Encryption) तंत्रज्ञान वापरत नाही.\nहॅकर्सच्या दृष्टीने त्यातील संवेदनशील माहिती मिळविणे सोपे होते.\nजर तुमच्या कडे ५०० हून अधिक ग्राहक कंपन्या असतील तर तुम्ही त्यांच लक्ष्य बनू शकता. काही व्यावसायिक बँकांना कायद्याचं संरक्षण असलं तरी वैयक्तिक खाती प्रबळ नसतात.\n ज्यांची खाती हॅक होतात त्यांना बँक भरपाई देत नाही, खासकरून तेव्हा, जेव्हा बँक फेडरल गाईड लाईन्स च्या अंतर्गत सुरक्षा सुविधा सिद्ध होत नाही. पण वैयक्तिक रित्या कोणीही प्रबळ सुरक्षेची अपेक्षा ठेवत नाही.\nसान्फोर्ड , माईन मधील पॅटको कंस्ट्रक्शनच्या बँक खात्यातून $५,८८,००० हॅकर्सनी काढले, तेव्हा बँकेने भरपाई देण्यास नकार दिला. बँक दोन खटल्यांमध्ये पॅटकोसमोर कोर्टात हरली.\nकोर्टाने सांगितले की, बँकेने अशा प्रकारचे संशयास्पद व्यवहार वेळीच रोखले पाहिजे.\nहॅकर्सच्या वाढत्या कारवायांना आपण आळा कसा घालणार सर्वात प्रथम तुम्हाला परवडणारे तांत्रिक अडथळे तयार करा,cloud-based security app प्रमाणे. मग तुम्ही आपले सगळ्यात मोठे मर्मभेदी असाल असे सोशिअल इंजिनिअरिंग चे सुरक्षा प्रशिक्षक क्रिस हॅडनॅगी यांनी सांगितले.\nकर्मचार्यांना फक्त हुशार संकेतशब्द योजना आणि स्पॉट स्केची ईमेल शिकविण्याची गरज आहे. ते म्हणतात, “जर तुम्हाला लोकांनी नियम पाळावे असे वाटत असेल तर कसलाही विचार न करता त्यांना [हॅकर्स] सोपं व��तावरण तयार करा”.\nअधिक माहितीसाठी : 9773170378\nफेसबुक पेज Hack होण्यापासून वाचवा →\nFacebook मार्केटिंग न चालण्याची करणे व त्यावरील उपाय\nस्मार्ट फोन – स्मार्ट मार्केटिंग करण्यासाठी स्मार्ट मार्ग\nव्यवसायवाढीसाठी कसे वापरावे Twitter \nबी टू बी मार्केटिंगसाठी लिंक्ड इन कसे वापराल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-61/", "date_download": "2018-11-17T11:40:39Z", "digest": "sha1:4EZUSYEED2S6W2YFDRGF2S2RRHZDIZB4", "length": 5884, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजचे भविष्य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमेष : मनोबल उंचावेल. उत्तम कार्य कराल.\nवृषभ : भाग्यकारक घटना घडेल. आनंद वाढेल.\nमिथुन : कामाचा उरक राहील. योग्य दिशा सापडेल.\nकर्क : सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. कार्यरत राहाल.\nसिंह : मनोबल कमी राहील. खर्चाचे बजेट कोलमडेल.\nकन्या : प्रवास सुखाचा होईल. सुवार्ता कळेल.\nतूळ : मन प्रसन्न राहील. कामात सुधारणा होईल.\nवृश्चिक : कामात चांगली बातमी कळेल. पैसे मिळतील.\nधनु : उधारी वसूल होईल. अपेक्षित कामे पूर्ण होतील.\nमकर : वैवाहिक सौख्य लाभेल. कामात कार्यरत राहाल.\nकुंभ : हितशत्रूंवर मात कराल. आरोग्याची काळजी घ्या.\nमीन : गाठीभेटी होतील. महत्वाचे निर्णय घ्याल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकथाबोध: सूर्यफुलांची गुरुदक्षिणा\nNext articleदिवाळी पीठ गिरणी महोत्सवाचे आयोजन\nपालिका शिष्यवृत्तीसाठी आले अवघे 38 अर्ज\nघनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी हालचाली गतीमान\nफटाके वाजवताना अपघातांची संख्या यंदा घटली\n…अन्यथा अपंग दिनीच रस्त्यावर आंदोलन करू\nकेवळ 215 संस्थांकडून बिंदूनामावली नोंद\n“पुरंदर’चा अर्थिक अहवाल शासनाला सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prime-minister-narendra-modi/", "date_download": "2018-11-17T11:50:07Z", "digest": "sha1:Q4WHJK4DPZ4I3NQKED7RSET7VQY3BYFH", "length": 6901, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हिंसाचाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निषेध", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहिंसाचाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निषेध\nनवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांना न्यायालयाने बलात्कार प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे.\n‘हिंसाचाराच्या घटना अतिशय दुर्दैवी आणि दु:खदायक आहेत . समाजातील सर्व घटकांनी शांतता पाळावी. मी कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवर स्वात: लक्ष ठेवून आहे. केंद्रीय गृह सचिवांकडून मी परिस्थितीची माहिती घेत आहे. हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे मी सांगितले आहे, ‘ असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nमराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/vehicle-rules-fine-increase-26397", "date_download": "2018-11-17T11:25:34Z", "digest": "sha1:U64OOOJA6UWU3YNUYUPTRSYOSRQ6E7XB", "length": 15477, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "vehicle rules, fine increase वाहनधारकांनो, नियम मोडू नका; दंडात वाढ | eSakal", "raw_content": "\nवाहनधारकांनो, नियम मोडू नका; दंडात वाढ\nमंगळवार, 17 जानेवारी 2017\nसांगली - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत राज्य शासनाने वाढ केली आहे. सांगली वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने लवकरच वाढीव दंडाची आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती सहायक निरीक्षक अतुल निकम यांनी दिली.\nसांगली - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत राज्य शासनाने वाढ केली आहे. सांगली वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने लवकरच वाढीव दंडाची आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती सहायक निरीक्षक अतुल निकम यांनी दिली.\nते म्हणाले, ‘‘मोटार वाहन कायदा १९८८ नुसार प्रदान केलेल्या सर्व अधिकारांचा वापर करून राज्य शासनाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या तडजोड रकमेत वाढ केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिस ठाण्यांवर आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडून सध्या जुन्या दंडाच्या रकमेप्रमाणेच आकारणी सुरू होती. परंतु आता सुधारित दंडाची रक्कम आकारली जाईल. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी याबाबत वाहतूक पोलिसांना सूचना दिल्या आहेत.’’\nश्री. निकम म्हणाले, ‘‘मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सर्व मोटारवाहन चालकांकडून सुधारित दंडाची रक्‍कम आकारली जाणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जाईल. चालकांनी देखील वाहन चालवताना मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतुकीसंदर्भात सर्व नियमांची अंमलबजावणी करावी. वाहन परवाना, वाहनाची कागदपत्रे बाळगणे, मोबाईलवर न बोलणे, आदी गोष्टींचे पालन करावे; अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.’’\nशासनाने दंडाच्या रकमेत वाढ केल्याचे परिपत्रक नुकतेच काढले आहे. आरटीओच्या पथकाने त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे. वाहतूक पोलिस आणि पोलिस ठाण्याकडून अद्याप त्याची अंमलबजावणी नव्हती. परंतु आता तत्काळ सुधारित दंडाची आकारणी केली जाणार आहे.\nगुन्हा जुनी दंडाची रक्कम सुधारित दंडाची रक्कम\nविना हेल्मेट (चालक व प्रवासी) १०० रुपये ५०० रुपये\nमोबाईलवर बोलणे १०० रुपये २०० रुपये\nफॅन्सी नंबरप्लेट १०० रुपये १००० रुपये\nवेगात वाहन चालवणे २०० रुपये १००० रुपये\nरॅश वाहन चालवणे ५०० रुपये १००० रुपये\nरेसिंग ३०० रुपये २००० रुपये\nवाहनात बदल करणे ३०० रुपये १००० रुपये\nअधिकाऱ्यांची सूचना डावलणे २०० रुपये ५०० रुपये\nरिफ्लेक्‍टर नसणे १०० रुपये १००० रुपये\nलेन कटिंग १०० रुपये २०० रुपये\nफिल्म लावणे/ टिंटेड ग्लास १०० रुपये २०० रुपये\nसीट बेल्ट न लावणे १०० रुपये २०० रुपये\nसिग्नल तोडणे १०० रुपये २०० रुपये\nनो पार्किंग १०० रुपये २०० रुपये\nप्रवेश बंदी/ एकेरी मार्ग १०० रुपये २०० रुपये\nट्रिपल सीट १०० रुपये २०० रुपये\nपरवाना न देणे १०० रुपये २०० रुपये\nपरवान्याशिवाय वाहन चालवणे ३०० रुपये ५०० रुपये\nजोरात हॉर्न वाजवणे १०० रुपये २०० रुपये\nस्टॉप लाइनचे उल्लंघन १०० रुपये २०० रुपये\nचिन्हांचे उल्लंघन १०० रुपये २०० रुपये\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6937", "date_download": "2018-11-17T11:37:26Z", "digest": "sha1:BWZ5WIE7IYOYWXWH72SOEL5AYREWSUJ3", "length": 5506, "nlines": 77, "source_domain": "aisiakshare.com", "title": " बैठकीची लावणी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n- प्रसन्न जी. कुलकर्णी\nगंध गंध प्रीतीचा खुळा\nकुस्करला फाया मनगटावरी पानाडीचा ॥\nलई टाईम झाला, होता कुठं रातीला\nडोळं लावून बसली असंल तुमच्या वाटंला\nमिस कॉल, एस्एमएस्, किती आलं जरा मोजा\nदेह जाळतो पहाटवारा, गंध प्रीतीचा खुळा\nदचकून कितीदा गेली असंल दाराला\nम्हणं, कसा लागला डोळा बसल्या जागेला\nदार उघडून पाही लिफ्ट, व्हरांडा सुना\nपदरामध्ये अश्रू निखळला, गंध प्रीतीचा खुळा\nकुठं उशीर झाला असंल\nकुणी असंल का गं, दुरून गुलाल उधळला\n चुकचुके पाल माझ्या बोलाला\nकुठं शिवावा, जीव उसवला, गंध प्रीतीचा खुळा\n खरंच की आलं, हॉर्न वाजला\nअसणार वळीखलं त्यानी माझ्या उचकीला\nमिचकावून डोळा हळूच चांदवा हासला\nभेट भेटता भान हरवला, गंध प्रीतीचा खुळा\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=77", "date_download": "2018-11-17T10:45:47Z", "digest": "sha1:VXZ5XLKTCW7KEILZRQKH5T7LDUMXYMXY", "length": 7857, "nlines": 41, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nशेती कसणे सोडा अन् कॉर्पोरेट फार्मिंग करा\nसोयाबीनचे भाव घसरले. बोंडअळीने कापूस फस्त केला. साखरेचे भाव उतरल्याने कारखान्यांचेही गणित बिघडले. उसाला प्रति क्विंटल २५०० रुपये भावसुद्धा मिळत नाही. शासनाच्या कर्जमाफीची अवस्था तर आल्या बारा म्हशी, गेल्या तेरा वेशी अशी झाली आहे. शेवटी शेतक-यांना दिवाळखोर घोषित करून शेती विकण्यास भाग पाडावे की, कॉर्पोरेट फार्मिंग आणावे, असा विचार तर सुरू नाही ना\nमध्यंतरी तुरीच्या उत्पादन वाढीसाठी कृषी खात्याने तूर लागवडीचा प्रचार केला. उत्पादनही प्रचंड झाले, इतके की सरकारला खरेदीऐवजी शेतक-यांच्या हातावर तुरी ठेवाव्या लागल्या. सोयाबीनचेही भाव उतरलेले. शेवटी पर्याय उरला तो ऊस आणि कापसाचा गेल्या वीस वर्षांमध्ये मात्र पेहराव बदलावा तशी पीकरचना बदलत गेली. कोरडवाहू पिकांना कावलेला शेतकरी नगदी पिकाच्या शोधात होता. त्यावेळी त्याच्या हाताशी पांढरे सोने लागले. देशी कापसाला बीटीची जोड मिळाली. यावर्षी कापसाची जागतिक बाजारपेठ चांगली आहे पण अशावेळी विभागातील कापसावर बोंडअळीने हल्ला केला. शेतक-याच्या नशिबी पुन्हा हताशा आली. आता बोंडअळीमुळे सुद्धा आत्महत्या होऊ लागल्या आहेत.\nउसासारख्या राजाश्रयी पिकाने पुढारपण पोसले जाते म्हणून तब्बल ७६ कारखाने मराठवाड्यात उभे राहिले. पुढारपण वाढले खरे पण निम्म्याहून अधिक कारखाने पुढारपणामुळेच बंदही पडले. यावर्षी साखरेचा भाव क्विंटलमागे ७०० रुपयांनी घसरला. भाजप सरकार पक्षीय दृष्टिकोनातून साखर लॉबीकडे पाहते. जिल्हा बँका काँग्रेसने वाढविल्या तद्वत राजाश्रयी म्हणून ओळखले जाणा-या उसाचा राजाश्रय काढून घेण्यात आला. पूर्वी राज्य सहकारी बँकेकडून ऊस विकास निधीच्या नावाखाली बरीचशी रक्कम दिली जायची. आता राज्य सहकारी बँकेने साखर कारखान्याच्या साखर तारण कर्जामध्ये सुद्धा कपात केली आहे. काँग्रेसच्या राजवटीत राज्य बँक साखरसम्राटांना सांभाळून घेई. आता मात्र साखरेचे भाव ही बँकेला जोखीम वाटू लागली आहे. प्रत्येक पोत्यामागे केवळ २७८० रुपये मालमत्ता तारणापोटी दिले जातात.\nऊस हे नगदी पीक असूनही कारखानदारीचे तंत्र न जुळल्यामुळे कारखान्यांचे सांगाडे तेव���े उरले आहेत. जास्त पाणी लागणारे आणि कमी उतारा देणारे २६५ हे उसाचे वाण अजूनही लावले जाते. मराठवाड्यात साखरेचा उतारा जेमतेम ९ टक्केही नसतो. केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे ९.५ टक्के साखर उतारा असलेल्या ऊस उत्पादकांना किमान मूल्य २५५० रुपये देण्याचे बंधन आहे. ऊस तोडणी आणि वाहतुकीबद्दल भाजप सरकारने अंतरावर आधारित नियमावली केली असली तरी ती पाळली जात नाही.\nपूर्वीच्या काळी रबी ज्वारीमध्ये जवस, करडई असायचे. खरीप ज्वारीत मूग, उडीद, मटकी, लाख होती म्हणजे एक पीक गेले तरी दुस-या पिकामध्ये शेतक-याचे भागायचे. आता सगळे मोनोकल्चर झाले आहे. एक तर हे दिवस परत आणावे लागतील. गुंठ्याला जादा किंमत देणा-या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची जोड द्यावी लागेल. भाषा शेती विकासाची असली तरी शेतकरी देशोधडीला लागत आहे. कारण शेतक-यांनी जमीन कसणे सोडले पाहिजे अशी वेळ त्यांच्यावर आणून ठेवली तरच भांडवलदारांच्या निगराणीखाली कॉर्पोरेट फार्मिंगचे कृषी धोरण आणायचे तर नाही ना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/somatane-news-dam-water-storage-103803", "date_download": "2018-11-17T11:55:24Z", "digest": "sha1:JFCEIMENTT7N2XTEKXUD5E6ZDTU55UQJ", "length": 11243, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "somatane news dam water storage धरणांत 50 टक्‍के पाणीसाठा शिल्लक | eSakal", "raw_content": "\nधरणांत 50 टक्‍के पाणीसाठा शिल्लक\nसोमवार, 19 मार्च 2018\nसोमाटणे - पवनमावळातील पवना, कासारसाई, मळवंडी, आढले, पुसाणे धरणामध्ये पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक. दमदार पाऊस व पाटबंधारे विभागाने केलेल्या पाण्याच्या नियोजनामुळे हा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.\nसोमाटणे - पवनमावळातील पवना, कासारसाई, मळवंडी, आढले, पुसाणे धरणामध्ये पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक. दमदार पाऊस व पाटबंधारे विभागाने केलेल्या पाण्याच्या नियोजनामुळे हा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.\nपवनमावळ, तळेगाव, देहूरोडसह पिंपरी-चिंचवडची तहान भागविणाऱ्या पवना धरणात उपयुक्त पाणीसाठा 125.98 दशलक्ष घनमीटर, तर एकूण पाणीसाठा 157.12 दशलक्ष घनमीटर आहे. धरणात 52.27 टक्के पाणीसाठा आहे. कासारसाई धरणात उपयुक्त पाणीसाठा 9.38 दशलक्ष घनमीटर, तर एकूण पाणीसाठा 10.70 दशलक्ष घनमीटर असून, धरणात 58.40 टक्के पाणीसाठा आहे. मळवंडी, आढले, पुसाणे, धरणात पन्नास टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वच धरणात या वर्षी दहा टक्के जास्त पाणीसाठा आहे. पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन केले असून, गरजेनुसार आवश्‍यक तेवढ्याच पाण्याचा वापर केला, तर पाणीकपातीचा प्रश्नच राहणार नाही. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nशहरावर पाणीसंकट नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...\nइथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे मूर्खपणा\nइथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे मूर्खपणा नागपूर : उसाला सर्वाधिक पाणी लागते. त्याच्यापासून इथेनॉलची निर्मिती मूर्खपणा असल्याची टीका अर्थतज्ज्ञ व...\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/prof-aanand-katikar-wirte-marathi-editorial-100822", "date_download": "2018-11-17T11:22:16Z", "digest": "sha1:S2ETYQMSMVNUES376GN3DJGNEO367A4H", "length": 21083, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "prof aanand katikar wirte marathi in editorial भाषेच्या विकासाबद्दल बोलू नि करू काही... | eSakal", "raw_content": "\nभाषेच्या विकासाबद्दल बोलू नि करू काही...\nशनिवा��, 3 मार्च 2018\nभाषा ही सामाजिक संस्था आहे, वगैरे वाक्‍ये आज सतत वापरून गुळगुळीत झालेली आहेत. त्याचप्रमाणे भाषेचा विषय केवळ अस्मितेसाठी किंवा मराठी माध्यमाच्या शाळांची घटती संख्या एवढ्यापुरता मर्यादित राहिलेला दिसतो. मात्र या मुद्द्यांपलीकडे असं बरंच काही आहे, जे भाषेला विकसित करण्यासाठी, भाषा वृद्धिंगत करण्यासाठी उपयुक्त आहे, याचा विसर पडू नये आणि भाषिक जागरूकता म्हणजे नेमके काय, हे सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी हा लेखप्रपंच\nभाषा ही सामाजिक संस्था आहे, वगैरे वाक्‍ये आज सतत वापरून गुळगुळीत झालेली आहेत. त्याचप्रमाणे भाषेचा विषय केवळ अस्मितेसाठी किंवा मराठी माध्यमाच्या शाळांची घटती संख्या एवढ्यापुरता मर्यादित राहिलेला दिसतो. मात्र या मुद्द्यांपलीकडे असं बरंच काही आहे, जे भाषेला विकसित करण्यासाठी, भाषा वृद्धिंगत करण्यासाठी उपयुक्त आहे, याचा विसर पडू नये आणि भाषिक जागरूकता म्हणजे नेमके काय, हे सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी हा लेखप्रपंच\nआजचं युग संगणकाचं आहे; पण तेथे पुरेसे मराठीकरण झालेलं नाही. विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात मराठीचा वापर अजूनही ‘युनिकोड’मध्ये होत नाही. आज मराठी युनिकोडचे यशोमुद्रा, शोभिका इत्यादी सुमारे ५० ते ६० टंक उपलब्ध आहेत, ते सहजतेने वापरले जाऊ शकतात. पण हे टंक वापरून, कोरल ड्रॉ, फोटोशॉप, पेजमेकर, टॅली, विंडोज इत्यादी आज्ञावलींतून किंवा कार्यकारी प्रणालींतून सर्व गोष्टी युनिकोड वापरून मराठीत करणे अवघड जाते. ही साधनं खर्चिक आहेत. मराठीच्या वापराअभावी भाषिक संकोचात भरच पडते. त्यामुळे संगणकावर व फोनवरही मराठीचा वापर जास्तीत जास्त कसा होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी मुक्त आणि व्यक्त स्रोत (Free and Open Source) असणाऱ्या साधनांचा ‘लिनक्‍स/उबंटू, इंकस्केप, गिम्प्स, ग्नू-कॅश इत्यादी - वापर वाढायला हवा. आज मोबाईलवर संदेश पाठविताना भावचिन्हांचा (इमोजी) बराच वापर होतो. मात्र यात वैशिष्ट्यपूर्ण मराठी चित्रंही घालता येतील. उदा. गुढी-पाडवा, होळी, पुरणपोळी, कोजागिरी, दसऱ्याचं सोनं, मंदिर इत्यादी. त्यावरही काम सुरू करायला हवं.\nआंतरजालावर मराठी वाचन-लेखन वाढावं, यासाठी प्रयत्न हवेत. जग विकिपीडियावर किंवा विविध संकेतस्थळांवर माहिती भरतं आणि वाचतं. पण येथेही मराठीचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. जगातल्या कोणत्याही गोष्टीची; मग ती खेळांची असो, वैद्यकशास्त्रातील असो, यंत्रांबद्दल असो, वस्त्रांबद्दल असो किंवा अगदी स्वयंपाकाची असो; अशी माहिती घेऊ इच्छिणाऱ्यांना सारी माहिती आपल्या भाषेत मिळायला हवी, असे वाटत असेल, तर त्यासाठी चळवळच सुरू करायला हवी. जॉर्ज ग्रिअर्सन या इंग्रज अधिकाऱ्याने १८९८ ते १९२८ या स्वातंत्र्यपूर्व काळात एक भाषिक सर्वेक्षण केलं होतं. त्यातून तत्कालीन भाषेचं एक रूप आपल्याला आजही पाहावयास मिळतं. तसंच एक भाषिक सर्वेक्षण आजच्या महाराष्ट्रात सर्वत्र करायला हवं. त्यातून आपल्याला अंदाजे १०० वर्षांत झालेले बदल लक्षात येतील. त्यानुसार भाषेच्या परिवर्तनासंबंधी काही ठोकताळे बांधता येतील. नवनवे शैक्षणिक प्रयोग करता येतील. आपल्या भाषेचं खरं रूप आपल्यालाही नीट उमजायला मदत होईल.\nशिक्षण, व्यवसाय, नोकरी या निमित्ताने आज मोठ्या प्रमाणात स्थलांतरं होत आहेत. यामुळे विविध भाषक लोक महाराष्ट्रात येतात. पण या स्थलांतरित लोकांना मराठी बोलता यावं किंवा शिकता यावं यासाठी कोणताही मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय भाषिक संशोधनानुसार, परभाषा म्हणून शास्त्रीय पद्धतीने अध्ययन-अध्यापन करण्याच्या दृष्टीने काही काम करायला हवे. अनुवाद हाही भाषेच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा आहे. व्यावसायिक स्तरावर भाषांतराचं काम करणाऱ्या काही कंपन्यांशी संपर्क साधला असता, सध्या इंग्रजी ते मराठी अनुवाद करणाऱ्या मंडळींची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचं अधोरेखित झालं आहे. आता एवढ्या गोष्टींची चर्चा केल्यानंतर, आजच्या घडीला महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी यातील काही काम सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होईल. तर त्याचे उत्तर ‘हो’ असे आहे. राज्य सरकारच्या ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या वतीने यातील बहुतेक उपक्रमांची मालिका सुरू झाली आहे. ‘युनिकोड कन्सोर्शियम’चं सदस्यत्व घेणं, त्यांना प्रस्ताव सादर करणं हे काम सुरू आहे. मराठीत संगणकीय साधने घडविण्याचं कामही सुरू केलेलं आहे. ‘वस्त्रनिर्मिती कोशा’चे काम तर सुरू आहेच; पण यंत्रालयाचा ज्ञानकोश हा एक मोठा कोश सिद्ध केलेला आहे आणि ऑलिम्पिक माहितीकोशाचे काम हेमंत जोगदेव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. विकिपीडियावरील लेखन वाढण्यासाठी दरवर्षी २५हून अधिक कार्यशाळांचे आयोजन केले जाते. पुण्यातल्या डेक्कन महाविद्यालयाच्या सोबतीनं ‘महाराष्ट्रातील मराठीच्या बोलींचे प्रतिमांकन’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये दृक्‌-श्राव्य तसेच ध्वनिमुद्रित स्वरूपात, आधुनिकतेची जोड घेऊन हा भाषिक नकाशा अवतरणार आहे. महाराष्ट्रात मराठीची किती रूपं बोलली जातात, हे या निमित्तानं समजू शकेल. अमराठी भाषकांना मराठी शिकविण्यासाठी ‘मायमराठी’ या नावाने सहा पातळ्यांचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागासोबत सुरू आहे. तर अनुवादाची शास्त्रशुद्ध व व्यावहारिक बाजू लक्षात घेऊन तीन महिन्यांचा प्रशिक्षणवर्ग लवकरच सुरू करण्याचं प्रयोजन आहे.\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स��त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/marathi-news-suspension-salil-urunkar-article-100573", "date_download": "2018-11-17T11:16:31Z", "digest": "sha1:YYGZZD3TEBX3ZL2D4SXBBJVYE5LJDMSL", "length": 13648, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Suspension salil urunkar article \"सस्पेन्शन' आता चाकातच | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 1 मार्च 2018\nपुणे - एखाद्या खड्ड्यात जोरात आपटल्यानंतर सायकल किंवा दुचाकीचे \"सस्पेन्शन' खराब झाल्याचे तुम्हाला आठवते हे \"सस्पेन्शन' खराब झाल्यामुळे होणारा पाठदुखीचा त्रास वेगळाच; पण आता या दोन्हीपासून तुमची सुटका होणार आहे. तुमच्या सायकल, दुचाकीला असलेले \"सस्पेन्शन' काढून ते चाकात \"स्पोक'च्या जागी लावण्याचे नवसंशोधन शहरातील अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांनी केले आहे. त्यामुळे वाहनाची कार्यक्षमता वाढण्याबरोबरच इंधनाचा वापर कमी झाल्याचे त्यांच्या प्रयोगात दिसले आहे.\nपुणे - एखाद्या खड्ड्यात जोरात आपटल्यानंतर सायकल किंवा दुचाकीचे \"सस्पेन्शन' खराब झाल्याचे तुम्हाला आठवते हे \"सस्पेन्शन' खराब झाल्यामुळे होणारा पाठदुखीचा त्रास वेगळाच; पण आता या दोन्हीपासून तुमची सुटका होणार आहे. तुमच्या सायकल, दुचाकीला असलेले \"सस्पेन्शन' काढून ते चाकात \"स्पोक'च्या जागी लावण्याचे नवसंशोधन शहरातील अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांनी केले आहे. त्यामुळे वाहनाची कार्यक्षमता वाढण्याबरोबरच इंधनाचा वापर कमी झाल्याचे त्यांच्या प्रयोगात दिसले आहे.\nमितेश रसाळ, शुभम सुतार, सूरज इत्तम आणि स्वप्नील इथापे अशी नवसंशोधकाची नावे आहेत. मितेश याने \"मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग'मधून तर अन्य तिघांनी \"झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग'मधून मेकॅनिकल शाखेचे अभियांत्रिकी शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. चाकातील \"सस्पेन्शन'च्या या नवसंशोधनाबद्दल त्यांना विविध महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळाले. पेटंटसाठी अर्ज प्रक्रियाही त्यांनी पूर्ण केली आहे.\nकुसरो वाडिया महाविद्यालयात डिप्लोमा अभ्यासक्रमाच्य�� विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमानिमित्त या चौघांची भेट झाली. त्या वेळी महाविद्यालयाने त्यांना \"हायब्रीड व्हेईकल' बनविण्याची जबाबदारी दिली होती. या प्रकल्पावर काम करत असताना साखळी निसटण्यापासून ते सस्पेन्शन खराब होण्यापर्यंत त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. त्या स्पर्धेत त्यांचा पराभव झाला; पण त्यातून त्यांना सुचली एक अभिनव संकल्पना. सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या पाठदुखीची कारणे आणि त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत घट होत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. यापुढे \"सस्पेन्शन'वरच काम करायचे आणि नवउद्योजक व्हायचे स्वप्न त्यांनी पाहिले. त्यासाठी मार्गदर्शक म्हणून शास्त्रज्ञ डॉ. विकास नाडकर्णी आणि \"झील'चे कार्यकारी संचालक जयेश काटकर हे काम करत आहेत.\nमितेश म्हणाला, \"\"संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आम्ही 2016 मध्ये काम सुरू केले. सस्पेन्शन बनविण्यासाठी कोणते मटेरिअल वापरता येईल याचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर विविध प्रयोग करत राहिलो; पण पाच ते सहा वेळा अपयश आले. मात्र, निराश न होता आम्ही पुन्हा अभ्यास करून नव्या उत्साहाने नवीन प्रयोगासाठी तयार होत होतो. अखेर आम्हाला यश मिळाले.''\n- चाकातील \"स्पोक्‍स'च्या जागेवर अंडाकृतीच्या तीन \"लूप' लावण्यात आले आहेत.\n- या \"लूप'चे स्वरूप लवचिक असल्याने गाडी आपटली तरी हे \"लूप' आकुंचन आणि विस्तारण्याचे काम करतात.\n- चालकाला हादरा बसत नाही आणि \"लूप'च्या विशिष्ट रचनेमुळे वाहनाची कार्यक्षमता वाढते आणि इंधन कमी लागेल.\nसध्या आम्ही या उत्पादनाचा वापर सायकलींसाठी करण्याचे ठरविले आहे. देशात तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या सायकल बाजारपेठेत आम्हाला मोठी संधी आहे. त्यात यश आल्यानंतर दुचाकींसाठीचे उत्पादन बाजारात आणू. उत्पादनाचे पेटंट मिळविण्याची प्रक्रिया गेल्या वर्षीच सुरू केली असून लवकरच ती पूर्ण होईल.\n- मितेश रसाळ, नवसंशोधक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेश��संबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=78", "date_download": "2018-11-17T11:45:24Z", "digest": "sha1:T2HBCZ2CMAINXH64G2VIZFY7S4SBJNSR", "length": 10753, "nlines": 41, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nऊठला शिक्षणाचा जुनाबाजार, आता ‘कॉर्पोरेट’ कारभार\nशिक्षण क्षेत्रात नवा इतिहास घडला. राज्य सरकारने कॉर्पोरेट शाळांचे द्वार खुले करून शिक्षणाचे वंâपनीकरण केले. यामुळे शहरी-मध्यमवर्गीय ‘इंडियन्स’ सुखावले अन गरीब खेडवळ ‘भारतीय’ दुखावले. शिक्षणातील ध्येयवाद कधीच संपला आहे. विना अनुदान, कायम विनाअनुदान, स्वअर्थसाहाय्यित अशा नामावलीखाली शिक्षणाची बाजारपेठ इतकी वाढली की राज्यामध्ये समांतर शिक्षण उद्योगच उभा राहिला. आता तर शिक्षणाची दोरी उद्योगपतींच्या हाती दिली.\nराज्यातील किमान एक लाख शाळांमधून सव्वादोन कोटी विद्यार्थी सध्या शिक्षण घेतात. त्यातील सर्वाधिक ६३ हजार शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. जिपच्या शाळा हिणकस अशीच सर्वसाधारण भावना आहे. मराठवाड्यात स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारख्या ध्येयवादी स्वातंत्र्यसैनिकांनी शाळा काढल्या. अनेक पिढ्या घडविल्या. पुढे वसंतदादा पाटील यांनी विना अनुदान संस्कृती रूजविली. कारखान्यांसारख्या शाळा सुरू झाल्या. काँग्रेसचे पुढारीही शैक्षणिक संस्थांच्या प्रेमात इतके पडले की शाळांची खिरापत वाटली गेली. साखरसम्राटासारखे परीट घडीतले शिक्षणसम्राट दिसू लागले. विलासराव देशमुखांनी ‘कायम विनाअनुदानित‘चा ब्रेक लावला. शिक्षणसम्राटांच्या लॉबीने सरकारवर इतका दबाव आणला की २००९ मध्ये ‘कायम’ शब्द वगळावा लागला. तोपर्यंत व्यापारी आणि उद्योगपती यांनाही शिक्षणाची गोडी लागली होती. २०१२ मध्ये स्वयंअर्थसाहाय्यित शाळांचा पॅटर्न आला. वसंतदादांच्या विनाअनुदानित कल्पवृक्षाला बाजारू शिक्षणाची कडू फळे लगडली. पैसा पेâका आणि पदवी घ्या या धुंदीमध्ये गुणवत्तेचे मात्र मातेरे झाले.\nसीएसआरमधील ६२ टक्के निधी हा शिक्षणासाठीच आजवर वापरला गेला. नागपूरला एका वंâपनीला ५०० एकराचा भूखंड लिजवर दिला गेला. त्यामुळे या सरकारवर फिदा असलेल्या या वंâपनीने पाच हजार शाळा उघडण्याचा म्हणे शब्द दिला. हा योगही जुळून यावा. असे झाले तर शिक्षणाचे वं��पनीकरण झपाट्याने वाढेल. उलट जिल्हा परिषद आणि इतर संस्थांच्या अनुदानित खासगी शाळा बंद पडतील. सरकारचा शिक्षणावरचा खर्च कदाचित कमी होईल पण गरीबांनी कोणाकडे जावे हा खरा प्रश्न आहे. त्यापेक्षाही हे वंâपनीकरण शिक्षण हक्क कायदा मोडीत काढणारे आहे. ८६ व्या घटना दुरुस्तीने शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार मानला आहे. मराठवाड्यावर निजामी राजवटीमुळे स्वातंत्र्यापर्यंत इंग्रजीची छाया कधीच पडली नाही. त्यावेळेसचे उर्दूतील शिक्षण मराठीत आले एवढेच तेव्हापासून शिक्षणाच्या नावाने आनंदी आनंद आहे. अजूनही चौथीच्या विद्याथ्र्यांना लिहिता येत नाही. घोकमपट्टी आणि ढकलपट्टी असा मामला सुरू आहे. मराठी शाळांची आबाळ आता पाहवत नाही.\nशिक्षणाचा बाजार मांडला असला तरी ते काँग्रेसचे बलस्थान होते. संघ परिवाराच्या ताब्यात फारशा शिक्षण संस्था नव्हत्याच. आता त्यांनी काँग्रेसची सर्व संस्थात्मक बलस्थाने मोडून काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. कदाचित त्याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक संस्थांच्या कंपनीकरणाची चाल खेळली जात आहे. अलीकडे इंग्रजी शाळांचा लखलखाट सुरू झाला आहे. हे लोण खेड्यातही पोहचले आहे. बालवाडीतली मुलं बूट-टाय घालू लागली. न्यायला बस, रिक्षा येऊ लागली. ही मुलं ‘ये रे ये रे पावसा’ ऐवजी ‘रेन रेन कम अगेन’ असं म्हणू लागली. हे सारे डोळे दिपवणारे आहे. खरं तर शिक्षण मातृभाषेतच दिले जावे असे शिक्षणतज्ज्ञांना वाटते. सर्वाधिक हुशार विद्यार्थी मातृभाषेत शिक्षण घेतलेले निपजतात. इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी अभावाने चमकले. मराठवाड्याचा मानवनिर्देशांक अगोदरच कमी असून वंâपनीकरणाने तो अधिक वाढणार आहे.\nया इंग्रजी शाळांमधून नाश्त्यापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत सर्वकाही शाळेत दिले जाते. तेव्हा आईच्या हाताची चव त्यांना रविवारशिवाय चाखता येत नाही. इकडे खेड्यातील मुले भुकेल्या पोटी शाळेत बसून राहतात. अंगणवाडीला तेवढी कधीतरी खिचडी मिळते, हेही नसे थोडके. औरंगाबादच्या इंग्रजी शाळांची सहल अमेरिकेमधील टेक्सासला नासा अंतराळ संशोधन केंद्राकडे गेली. शाळांच्या सहली परदेशात जात आहेत, गंगापूर समजून घेण्याऐवजी सिंगापूरला जात आहेत. जुन्या संस्थानिकांचा बाजार उठला तरी नव्याने येणारी कॉर्पोरेट संस्कृती शिक्षणाला कुठे घेऊन जाईल हे समजणे अवघड आहे. कॉर्पोरेटच्���ा इंग्रजी मॅनर्सच्या व्यवहारी जगात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल की नाही माहीत नाही, परंतु तिचा दम कोंडू नये एवढीच किमान अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-11-17T11:26:48Z", "digest": "sha1:5NGU57YO7QRO2HJ5W3J4FEDXN3TQZA2B", "length": 5891, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तर्कशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nतर्कशास्त्र म्हणजे प्रमाण अनुमानांचे शास्त्र आहे.\nइंग्रजीमधल्या लॉजीक (ग्रीक मधून λογική, logikē) या शब्दाचे दोन अर्थ होतात.पहिला अर्थ विज्ञान तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रातील प्रज्ञावंतांच्या बौद्धीक कार्यक्षेत्रात जास्त करून वापरला जाणारा अर्थ, ग्राह्य तर्कास अथवा युक्तीवादास लॉजीक असे म्हणतात.दुसरा अर्थ,तर्कसंगत-(ग्राह्यतेची शक्यता) अथवा उणीव युक्त-(अग्राह्यतेची शक्यता) तर्क अथवा युक्तीवादाच्या मांडणींच्या पद्धतीच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रासही, इंग्रजीत लॉजीक, तर मराठीत तर्कशास्त्र असे म्हणतात.[ संदर्भ हवा ]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०१३ रोजी ०८:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-news-plastic-ban-103458", "date_download": "2018-11-17T11:24:55Z", "digest": "sha1:KOFIDZS5MTBKWM27IOJW7PBHZXHA44BE", "length": 22692, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news plastic ban प्लॅस्टिकबंदी स्वागत अन्‌ विरोधही | eSakal", "raw_content": "\nप्लॅस्टिकबंदी स्वागत अन्‌ विरोधही\nशनिवार, 17 मार्च 2018\nपिंपरी - गुढीपाडव्यापासून राज्यात संपूर्ण प्लॅस्टिकबंदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे जोरदार स्वागत पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केले आहे; तर दुसरीकडे प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा पुनर्वापर होत असल्याने हा निर्णय मागे घ्यावा व जनजागृती करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील प्लॅस्टिक असोसिएशनने केली आहे.\nपिंपरी - गुढीपाडव्यापासून राज्यात संपूर्ण प्लॅस्टिकबंदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे जोरदार स्वागत पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केले आहे; तर दुसरीकडे प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा पुनर्वापर होत असल्याने हा निर्णय मागे घ्यावा व जनजागृती करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील प्लॅस्टिक असोसिएशनने केली आहे.\nसरकारने 2006 मध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातली. मात्र शहरात त्याची अंमलबजावणी झालीच नाही. आजही भाजी विक्रेते अशा प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधूनच भाजी देतात. अशा पिशव्यांची निर्मिती व विक्री करणारे विक्रेत्यांना सर्रास पुरवठा करत असल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.\nकमी जाडीच्या पिशव्याच डोकेदुखी\nप्लॅस्टिकची 40 मायक्रॉनपेक्षा जादा जाडीची पिशवी दोन रुपयांना मिळते. मात्र 20 मायक्रॉनपेक्षा जादा जाडीची पिशवी अवघ्या 10 पैशांना मिळते. जादा जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचे कमी तुकडे होत असल्याने त्या तुलनेने कमी जाडीच्या पिशव्यांपेक्षा पर्यावरणासाठी कमी हानिकारक आहेत. मात्र सध्या 20 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या पर्यावरणाकरिता डोकेदुखी ठरत आहेत.\nप्लॅस्टिक पिशव्या जनावरांसाठीही घातक\nअनेक जण प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून खाद्यपदार्थ कचऱ्याच्या ढिगात टाकतात. अन्न खाताना मोकाट जनावरांच्या पोटात ही पिशवी गेल्यास जंतूसंसर्ग होऊन त्यांची चयापचय क्रिया बिघडते व जनावर दगावते. शहरात हे सार्वत्रिक चित्र आहे.\nप्लॅस्टिक तयार करणारे कारखाने - 400\nकामगारांची संख्या - 10,000\nउद्योगांची वार्षिक उलाढाल - 500 कोटी\nथर्माकोल कारखाना - 1\nथर्माफॉर्मिंग कारखाने - 25\nकामगारांची संख्या - 250\nवार्षिक उलाढाल - 8 कोटी\nयासाठी होतो प्लॅस्टिकचा वापर\nभाज्या देण्यासाठी पिशव्या, दुधाची पिशवी, लहान मुलासाठीच्या खाऊचे पॅकिंग, बादली, टेबल, खुर्ची, वाहनांचे पार्ट, भेटवस्तू, बाटल्या, शालेय साहित्य.\nप्लॅस्टिक जमिनीवर पडल्यावर ती नष्ट होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. प्लॅस्टिकमुळे जमिनीत पाणी मुरत नाही. जनावरांच्या पोटात गेल्याने ते आजारी पडतात. अनेक गटारे व नाले प्लॅस्टिक पिशव्यांमुळे तुंबतात.\nभाजी घेण्यासाठी स्वस्तातील कापडी पिशव्या या पर्याय ठरू शकतात. सरकारने बंदी आणल्यानंतर अनेक जण घरून येतानाच कापडी पिशवी घेऊन येतील. अनेक वस्तू प्लॅस्टिकऐवजी कागदाच्या पिशवीतून देता येईल. मोठ्या वस्तू पॅकिंग करताना गवत व इतर वस्तूचा वापर होऊ शकतो. जुन्या कपड्यांपासून फक्‍त तीन रुपयांमध्ये भाजीकरिता पिशवी उपलब्ध ��रून देता येत असल्याचे शहरातील सामाजिक संस्थांनी दाखवून दिले आहे.\nप्लॅस्टिक पिशव्यांचा साठा किंवा विक्री करताना आढळून आल्यास त्या व्यक्‍तीवर पहिल्यांदा पाच हजार रुपये, दुसऱ्यांदा दहा हजार रुपये आणि तिसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्याची करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे.\nदुर्गादेवी उद्यानात प्लॅस्टिकबंदी करण्यात आली आहे. उद्यानात प्रवेश करताना प्लॅस्टिक बाटल्या व खाऊच्या पिशव्यांना पूर्णपणे बंदी घातली असून त्याची कठोर अंमलबजावणी होताना दिसत आहे.\nकमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार आरोग्य निरीक्षकांना महापालिकेने दिले आहेत. मात्र वर्षभरात एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याही कारवाई केलेल्या नाहीत. यामुळे प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीबाबत महापालिका किती जागरूक आहे हेच यातून दिसून येते.\nदैनंदिन जीवनामध्ये सध्या 70 टक्‍के प्लॅस्टिकचा वापर होतो. प्लॅस्टिक जरी पर्यावरणासाठी हानिकारक असले तरी त्याचा पुनर्वापर करून ही समस्या सोडविणे शक्‍य आहे. मात्र त्यावर बंदी घालणे हा उपाय नाही. सरकारने प्लॅस्टिकबाबत जनजागृती करावी, यासाठी आपण सरकारसमोर बाजू मांडणार आहोत. वेळप्रसंगी न्यायालयातही जाऊ.\n- योगेश बाबर, अध्यक्ष, प्लॅस्टिक असोसिएशन\nथर्माकोलचा प्रमुख वापर हा टीव्ही, फ्रिज अशा मोठमोठ्या वस्तूंच्या पॅकिंगसाठी होत असून त्याला अद्याप पर्याय उपलब्ध झालेला नाही. ऑटो क्‍लस्टर या इमारतीचे बांधकाम करताना थर्मोकोलचे सॅंडविच केले आहे. यामुळे तापमान 9 अंश सेल्सिअसने कमी होते. थर्माकोलचा पुनर्वापर होत असल्याने पर्यावरणाकरिता त्यांची समस्या नाही. तसेच जेवणाची ताटे व द्रोण हे थर्माफॉर्मिंगपासून होत असून त्याचाही पुनर्वापर शक्‍य आहे. मात्र यासाठी सरकारने बंदी न घालता जनजागृती करणे गरजेचे आहे.\n- रामदास माने, थर्माकोल उद्योजक\nपर्यावरणास घातक असलेल्या प्लॅस्टिकवर बंदी आणावी, यासाठी आम्ही 15 हजार पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठविली होती. दुधाच्या पिशव्यांचा वापर रोपवाटिकेमध्ये झाडे लावण्यासाठी करता येईल. अनेक ठिकाणी प्लॅस्टिक जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. 2006 मध्ये प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आणली त्यावेळी पर्यावरणाची परिस्थिती विदारक होती, आता ती चिंताजनक झाली आहे. यामुळे सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.\n- धनंजय शेडबाळे, पर्यावरणप्रेमी\nसध्या आपण मोशी येथील कचरा डेपोमध्ये प्लॅस्टिकवर प्रकिया करतो. त्यापासून इंधन तयार होते. कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई करण्याचे अधिकार प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे पर्यावरणास मदतच होणार आहे. तसेच नागरिकांच्या मानसिकतेमध्येही बदल होतील.\n- संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग\nप्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन कुठे होते हे सरकारला माहिती आहे. यामुळे उत्पादकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. प्लॅस्टिक पिशव्या वापराकरिता नागरिकांना दंड करणे योग्य नाही. प्लॅस्टिकबंदीचा फक्‍त कायदा करून उपयोग नाही, तर त्यांची कडक अंमलबजावणी होणेही गरजेचे आहे.\n- विकास पाटील, पर्यावरणप्रेमी\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nखानदेश कन्येचा अमेरिकेत झेंडा \nपहूर, ता. जामनेर : \"अपेक्षां पुढती ... गगन ठेंगणे \" ही म्हण खरी करून दाखविली आहे , पहूर येथील आदीती अच्यूत लेले यांनी. सेंट्रल अमेरिकेतील अर्केन्सॅस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-dada-kondake-movie-study-malhar-arankalle-103441", "date_download": "2018-11-17T11:26:01Z", "digest": "sha1:47D6SD3PEGHNDEQJZ7I7Q5GNNMSJXWOU", "length": 13404, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news dada kondake movie study malhar arankalle कोंडकेंच्या चित्रपटांचा अभ्यास व्हावा - मल्हार अरणकल्ले | eSakal", "raw_content": "\nकोंडकेंच्या चित्रपटांचा अभ्यास व्हावा - मल्हार अरणकल्ले\nशनिवार, 17 मार्च 2018\nभोर तालुक्‍यातील इंगवली गावात दादा कोंडके यांचे स्मारक उभे करण्याचा संकल्प करताना मला अभिमान वाटत आहे. या स्मारकाचे काम ज्येष्ठ नेपथ्यकार - कलादिग्दर्शक श्‍याम भुतकर करणार आहेत. यासाठी अनेकांचा मानसिक, आर्थिक सहभाग आवश्‍यक आहे.\n- मनोहर कोलते, प्रमुख विश्‍वस्त, दादा कोंडके मेमोरिअरल फाउंडेशन\nपुणे - चित्रपट दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या नियोजित स्मारकाबरोबरच त्यांचे चित्रपट, त्यातील भाषा, त्यांचा अस्सल मराठमोळेपणा अशा अनेक मुद्द्यांचा अभ्यास होण्याची गरज असल्याचे मत ‘सकाळ’चे संपादक मल्हार अरणकल्ले यांनी व्यक्त केले.\nदादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनने आयोजित केलेल्या दादा कोंडके स्मृतिदिन समारंभात ते बोलत होते. दादांच्या इंगवली (ता. भोर) या मूळ गावी त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. हा संदर्भ घेऊन अरणकल्ले म्हणाले, ‘‘दादांच्या चित्रपटांनी केवळ मनोरंजन केले नाही, तर माणसांना जगण्याची नवी दृष्टी दिली. त्यांचे नियोजित स्मारक हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा ठरावा.’’\nमहाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते म्हणाले, ‘‘आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राला भरभरून हसविले आणि दादांनी त्यांचा वारसा पुढे नेला आहे. या दोघांमध्ये साम्य होते. दादांच्या नियोजित स्मारकाच्या माध्यमातून त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत.’’\nत्रिदल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश देसाई, दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनचे प्रमुख विश्‍वस्त मनोहर कोलते, सचिव डॉ. राजेद्�� भवाळकर, खजिनदार विक्रम जाधव, परशुराम शेलार आदी पस्थित होते. याप्रसंगी नगरचे उपजिल्हाधिकारी डॉ. विक्रम बांदल, जिल्हा पोलिस उपअधीक्षक पौर्णिमा बांदल आणि धनुर्विद्या खेळाडू यश बारगुजे यांचा सत्कार करण्यात आला. बांदल पती- पत्नी हे इंगवली येथील आहेत. झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाचा वसा देण्याचे काम करणारी सामाजिक संस्था ज्ञान फाउंडेशनचा या वेळी प्रारंभ करण्यात आला.\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.secondhormone.com/mr/compound-gonadotrophin-for-injection-ovumon.html", "date_download": "2018-11-17T11:32:47Z", "digest": "sha1:SU74TVXLARYS3KHDEJ3FRDF3MQSYCIZ4", "length": 9363, "nlines": 199, "source_domain": "www.secondhormone.com", "title": "", "raw_content": "इंजेक्शन साठी कंपाऊंड गोनॅडोट्राफिन (Ovumon) - चीन निँगबॉ दुसरी संप्रेरक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nइंजेक्शन मासे वापरासाठी LHRH-A3\nइंजेक्शन मासे वापरासाठी LHRH-A2\nइंजेक्शन साठी कंपाऊंड एस GnRHa (Ovuhom)\nइंजेक्शन साठी कंपाऊंड गोनॅडोट्राफिन (Ovumon)\nइंजेक्शन कोरिओनिक गोनॅडोट्राफिन (एचसीजी)\nइंजेक्शन साठी कंपाऊंड गोनॅडोट्राफिन (Ovumon)\n【सामान्य नाव】 कंपाऊंड GnRHa इंजेक्शन पशुवैद्यकीय 【पशुवैद्यकीय औषध नाव】 ऑपरेशन मॅन्युअल: कंपाऊंड GnRHa इंजेक्शन 【इंग्रजी नाव】: कंपाऊंड GnRHa इंजेक्शन 【पिनयिन नाव】: Fufang Cuxingxianjisushifangjisu Leisiwu zhusheye 【मुख्य साहित्य】: GnRHa, Motilium 【वर्णन】 : हे उत्पादन रंगहीन स्पष्ट द्रव 【pharmacological क्रिया】 आहे: संप्रेरक औषध; GnRHa LH आणि FSH, LH आणि FSH त्याच परिणाम सोडण्याचा आधीची वेळ किंवा स्थिती pituitary वर्धित करू शकतात; Motilium strengthe करू शकता ...\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nकंपाऊंड GnRHa इंजेक्शन ऑपरेशन मॅन्युअल\n【सामान्य नाव】: कंपाऊंड GnRHa इंजेक्शन\n【इंग्रजी नाव】: कंपाऊंड GnRHa इंजेक्शन\n【वर्णन】: हे उत्पादन रंगहीन स्पष्ट द्रव आहे\n【Pharmacological क्रिया】: संप्रेरक औषध; GnRHa LH आणि FSH, LH आणि FSH त्याच परिणाम सोडण्याचा आधीची वेळ किंवा स्थिती pituitary वर्धित करू शकतात; Motilium GnRH प्रभाव मजबूत करू शकता\n【संकेत】: हे मासे पारोळा, आणि spermiation लावणे करण्यासाठी वापरले जाऊ शकते\n【वापर आणि डोस】: अंतस्नायु इंजेक्शन, 0.5ml / किलो डोस सह; कार्प: एक इंजेक्शन, पुरुष कार्प साठी डोस समान प्रमाणात वाटून घेणे; catfish: प्रत्येक इंजेक्शन दरम्यान 1-2 तास अनेक वेळा करून इंजेक्शन; गोडया पाण्यातील एक मासा: अनेक वेळा करून इंजेक्शन, प्रत्येक इंजेक्शन दरम्यान 3 दिवस\nहे उत्पादन वापरणे मासे लोक खायला निषिद्ध आहे: 【वस्तू लक्ष देण्याची गरज आहे】\n【विपरीत औषध प्रतिक्रिया】: अति डोस उत्पत्ती प्रतिष्ठापना अयशस्वी काढणे देते\n【संकुल】: संकुल प्रति 10pcs\n【स्टोरेज】: घट्ट बंद, आणि थंड, गडद ठिकाणी ठेवले\n【वैधता कालावधी】: 18 महिने\n【मान्यता क्रमांक】: पशुवैद्यकीय औषध क्रमांक (2008) 110253135\n【निर्माता】: निँगबॉ दुसरी संप्रेरक फॅक्टरी\nपत्ता: क्रमांक 398, उत्तर 2 रा रिंग रोड, Cixi सिटी Zhejiang प्रांत पिनकोड या: 315300\nमागील: इंजेक्शन कोरिओनिक गोनॅडोट्राफिन (एचसीजी)\nपुढे: इंजेक्शन साठी कंपाऊंड एस GnRHa (Ovuhom)\nमत्स्यालय मासे पैदास Ovaprim Hormons\nइंजेक्शन साठी pituitary बीजकोश संप्रेरक (Fsh)\nइंजेक्शन साठी pituitary जननग्रंथीचे कार्य नियंत्रित करणार्या शिरस्थ ग्रंथीच्या पुढच्या भागात उत्पन्न होणार्या तीन संप्रेरकांपैकी एक (LH) वर\nप्रजनन संप्रेरक, कोरिओनिक गोनॅडोट्राफिन इंजेक्शन साठी\nइंजेक्शन मासे वापरासाठी LHRH-A2\nइंजेक्शन साठी कंपाऊंड एस GnRHa (Ovuhom)\nइंजेक्शन कोरिओनिक गोनॅडोट्राफिन (एचसीजी)\nइंजेक्शन मासे वापरासाठी LHRH-A3\nआमच्या Altrenogest उत्तीर्ण Gmp प्रमाणपत्र\nग्राहक आमच्या सुविधा भेट\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/four-members-elected-to-the-rajya-sabha-by-the-president/", "date_download": "2018-11-17T11:54:23Z", "digest": "sha1:QNHU4GL4S7ZBUFI6SAUQVRVGVBUIUS7O", "length": 7640, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी निवडले हे चार सदस्य", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी निवडले हे चार सदस्य\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रपतींकडून निवडल्या जाणाऱ्या खासदारांची नावे आज झाली जाहीर. अभिनेत्री रेखा, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, अनु आगा आणि के परासन यांचा कार्यकाळ संपल्याने या जागा रिक्त होत्या. मात्र ज्या नावांनी चर्चेला उधान आणल होत ती नावे चर्चेपुर्तीचं मर्यादित राहिली आणि नवीन चेहरे आले समोर.\nयात संघ विचारक राकेश सिन्हा हे दिल्ली विद्यापीठात कार्यरत असून हे टीव्ही चॅनल वर भाजपची बाजू मांडतात, त्याचबरोबर शेतकरी नेते राम शकल यांनी दलित वर्गासाठी मोठे काम केले आहे. सोनल मानसिंग आणि रघुनाथ महापात्रा यांनी जगन्नाथ मंदिरात महत्व पूर्ण कामगिरी केली आहे.हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात दिग्गज आहेत. २०१९ च्या निवडणुकी चा आढावा डोळ्यासमोर ठेऊन ही वेगवेगळ्या राज्यातून चारही सदस्य निवडण्यात आले आहेत. यामध्ये चित्रपट आणि खेळातील एका ही व्यक्तीला राज्यसभेवर पाठवले नाहीत.\n20 वर्षांच्या हिमाने जागतिक अॅथएलेटीक्स स्पर्धेत सुवर्णपदकाला घातली गवसणी\n20 वर्षांच्या हिमाने जागतिक अॅथएलेटीक्स स्पर्धेत सुवर्णपदकाला घातली गवसणी\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nटीम महाराष्ट्र देशा- मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून ते आरक्षण नको.…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/lovebirds-priyanka-chopra-and-nick-jonas-step-out-for-dinner-date-1696509/", "date_download": "2018-11-17T11:42:53Z", "digest": "sha1:W5EZGZFRDARHK3ERO5GA4JS7C3JBHUKL", "length": 12965, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lovebirds Priyanka Chopra and Nick Jonas step out for dinner date | प्रेमप्रकरण की निव्वळ अफवा? निकसोबत डिनर डेटला गेली ‘देसी गर्ल’ प्रियांका | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nप्रेमप्रकरण की निव्वळ अफवा निकसोबत डिनर डेटला गेल�� ‘देसी गर्ल’ प्रियांका\nप्रेमप्रकरण की निव्वळ अफवा निकसोबत डिनर डेटला गेली ‘देसी गर्ल’ प्रियांका\n२०१७ पासून दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. पण प्रियांकानं मात्र तेव्हा काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेली होती.\nप्रियांका आणि निक पुन्हा एकदा डिनर डेटसाठी एकत्र जाताना दिसले.\n‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि तिचा तथाकथित विदेशी बॉयफ्रेंड निक जोनास यांच्या चर्चा सगळीकडेच सुरू आहेत. प्रियांकानं पूर्वी कधीही आपल्या नात्याविषयी उघडपणे चर्चा केली नव्हती. इतकंच नाही तर काही महिन्यांपूर्वी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचंही तिनं कबुल केलं होतं. त्या व्यक्तीसोबत ब्रेक अप झाल्यानंतर मला खूपच त्रास झाला होता असंही ती म्हणाली होती. पण प्रियांकाच्या आयुष्यातली ती खास व्यक्ती कोण होती हे मात्र कोणालाही कळलं नाही. या मुलाखीतनंतर काहीच दिवसांत प्रियांकाचं नाव अमेरिकन गायक निक जोनासशी जोडलं गेलं. २०१७ पासून दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. पण प्रियांकानं मात्र तेव्हा काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेली होती. पण आता मात्र निकसोबत चक्क डिनर डेटलाही प्रियांका गेली त्यामुळे त्यांच्यामध्ये नक्की प्रेमप्रकरण सुरूय की या केवळ अफवा आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे.\nनिकसोबत बेसबॉल सामना त्यानंतर याँट पार्टी अशा विविध ठिकणी एकत्र हजेरी लावल्यानंतर प्रियांकाने निकच्या कौटुंबिक कार्यक्रमातही नुकतीच हजेरी लावली होती. गेल्याच आठवड्यात त्यांना जेएफके विमानतळावर एकत्र पाहण्यात आलं होतं. या आठवड्यात निकची चुलत बहीण रॅशेल तंबुरेलीच्या लग्नसोहळ्यातही प्रियांका उपस्थित होती. निकच्या नातेवाईकांची प्रियांकाची ही वाढती जवळीक आणि त्यांच्या नात्यात दिवसागणिक येणारी सहजता पाहता त्यांच्या नात्याची चर्चा होती. सोशल मीडियावर या लग्नातले प्रियांका आणि निकचे फोटोही व्हायरल झाले होते. या चर्चा क्षमत नाही तोच प्रियांका आणि निक पुन्हा एकदा डिनर डेटसाठी एकत्र जाताना दिसले त्यामुळे देसी गर्लच्या या तथाकथित विदेशी बॉयफ्रेंडची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखाली��� बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kathabodh.blogspot.com/", "date_download": "2018-11-17T11:15:19Z", "digest": "sha1:4UIIV3MMSN7K5XODFFPHDTEUVWVVFCTK", "length": 12594, "nlines": 91, "source_domain": "kathabodh.blogspot.com", "title": "मराठी बोधकथा (Marathi Bodhkatha)", "raw_content": "\nमराठीत ऐकलेल्या, वाचलेल्या काही निवडक बोधकथांचा एक संग्रह.\nमंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७\nएका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्‍यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येका��े सद्‌गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.'\n- आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्‍गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असतो.\nद्वारा पोस्ट केलेले Sandip Joshi येथे ७:०६ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती.\n- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.\nद्वारा पोस्ट केलेले Sandip Joshi येथे ६:५८ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nएका फकिराला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत त्या व्यक्तीने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. फकिराला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरुन एक राजबिंडा तरुण आला. त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून फकिराने विचारले, हेच का ते भगवान त्या व्यक्तीने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. फकिराला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरुन एक राजबिंडा तरुण आला. त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून फकिराने विचारले, हेच का ते भगवान ती व्यक्ती म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे राम आहेत. त्यांना मानणारे लोक त्यांच्यामागून जात आहेत... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर... सर्वजण येऊन गेले. भगवानांची वाट पाहता पाहता मध्यरात्र झाली. सारे लोक कंटाळून निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरुन एक म्हातारा एकटाच आला. फकिराने त्याला विचारले, आपणच भगवान ती व्यक्ती म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे राम आहेत. त्यांना मानणारे लोक त्यांच्यामागून जात आहेत... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर... सर्वजण येऊन गेले. भगवानांची वाट पाहता पाहता मध्यरात्र झाली. सारे लोक कंटाळून निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरुन एक म्हातारा एकटाच आला. फकिराने त्याला विचारले, आपणच भगवान म्हातारा म्हणाला, हो. फकिराने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही म्हातारा म्हणाला, हो. फकिराने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही डोळ्यात अश्रू आणत तो म्हातारा म्हणाला, सारे राम, महावीर, बुद्ध, येशूबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही, तोच माझ्याबरोबर येऊ शकतो.\nद्वारा पोस्ट केलेले Sandip Joshi येथे ६:५६ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nएका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जाऊन खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्‍या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, 'अरे मला वाटतं की तसं तुझं काहीच गेलं नाही. आपला पैसा येथेच आहे, असं समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झालं.'\n- लोभी माणसे पैसे असून दरिद्री व अशांना पैशाचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ \nद्वारा पोस्ट केलेले Sandip Joshi येथे ६:५४ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमराठी बोधकथा on Facebook\nबढाई नको रे बाबा\nमुंगी व कोशातला किडा\nबळी तो ���ान पिळी\nसाधेसुधे थीम. luoman द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%86%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-17T11:41:19Z", "digest": "sha1:3YAEPXYTPO36WQ3XI3JVCXQWCEY3UBVS", "length": 11271, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेट्रोलगत चार एफएसआय? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनागपूर मेट्रोला मान्यता; पुण्यासाठीही हाच निर्णय देण्याची शक्‍यता\nपुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आणि पुणे महानगरपालिकेने मेट्रोचे काम हाती घेतले आहे. नागपूरमध्ये मेट्रोच्या मार्गांच्या दोन्ही बाजूस सरसकट चार एफएसआय देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नागपूर मेट्रोच्या प्रस्तावास राज्य सरकारने मान्यता दिल्यामुळे पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या मेट्रो मार्गालगत नागपूरचा नियम लागू होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.\nनागपूर महापालिकेकडून मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या ठिकाणच्या मेट्रो प्रकल्पाचे काम महामेट्रोकडून सुरू आहे. नागपूर येथे मेट्रो मार्गांच्या लगत सरसकट चार एफएसआय देण्याची शिफारस करण्यात आली होती. राज्य सरकारकडून नुकतीच त्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, पुणे महापालिका आणि पीएमआरडीएने देखील मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. मेट्रो मार्गांच्या दोन्ही बाजूस सरसकट चार एफएसआय द्यावा की, मेट्रो स्टेशनच्या परिसरात द्यावा याबाबत दोन्ही संस्थांचे वेगवेगळे प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहेत.\nपुणे महापालिकेच्या वतीने वनाज ते रामवाडी या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या मार्गावरील दोन्ही बाजूस पाचशे मीटरच्या परिसरात सरसकट चार एफएसआय देण्याचा (टीओडी झोन) निर्णय पुणे महापालिकेने यापूर्वी घेतला होता. जानेवारी 2017 मध्ये पुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखड्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. त्यामध्ये देखील ही तरतूद होती. मात्र, या भूमिकेत ऐनवेळी बदल करीत केवळ मेट्रो स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात चार एफएसआय देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी नॅशनल टीओडी पॉलीसीचे कारण महापालिकेकडून पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाच्या दोन्��ी बाजूस असलेली अनेक बांधकामे रखडली आहे.\nदरम्यान, पीएमआरडीएने त्याच पॉलिसीचा आधार घेत हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर दोन्ही बाजूस पाचशे मीटरच्या परिसरात सरसकट चार एफएसआय देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे महापालिका अडचणीत आली होती. नागपूर मेट्रोचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित होता. त्यामुळे तिन्ही शहरांतील मेट्रोंसाठी राज्य सरकारकडून एकच पॉलिसी लागू केली जाईल, असे सांगण्यात येत होते. नागपूर मेट्रोच्या प्रस्तावास राज्य सरकारने मान्यता दिल्यामुळे पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या मेट्रो मार्गालगत नागपूरचा नियम लागू होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.\n“टीओडी’ अंमलबजावणीचे अधिकार शासनाला\nनॅशनल टीओडी पॉलिसी जरी असली तरी त्यांची अंमलबजावणी कशी व कोणत्या पद्धतीने लागू करावी, यांचे अधिकार राज्य सरकारला आहे. या पॉलिसीच्या अंतर्गतच राज्य सरकारने नागपूरची टीओडी पॉलिसी लागू केली आहे.\nपीएमआरडीएने देखील टीओडी झोनमध्ये सरसकट चार एफएसआयची मागणी केली आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“शबरीमालाला महिला पत्रकार पाठवू नका’ : हिंदू संघटना\nNext articleमटक्‍याची पाळेमुळे उखडणार का\nपालिका शिष्यवृत्तीसाठी आले अवघे 38 अर्ज\nघनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी हालचाली गतीमान\nफटाके वाजवताना अपघातांची संख्या यंदा घटली\n…अन्यथा अपंग दिनीच रस्त्यावर आंदोलन करू\nकेवळ 215 संस्थांकडून बिंदूनामावली नोंद\n“पुरंदर’चा अर्थिक अहवाल शासनाला सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/deadline-for-linking-with-aaadhar-inreased/", "date_download": "2018-11-17T10:46:10Z", "digest": "sha1:OYCFKYRLVH2JXIPDW6CYXQUJCHZ2GMK4", "length": 14974, "nlines": 230, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "'आधार' जोडणीस बेमुदत वाढ!, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळ���ध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/राष्ट्रीय/‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n0 1,184 1 मिनिट वाचा\nनवी दिल्ली : ‘आधार’ सक्तीच्या घटनात्मक वैधतेवर निकाल होईपर्यंत बँक खाती आणि मोबाइल फोन ‘आधार’शी जोडून घेण्याची सक्ती लागू होणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्याने, कोट्यवधी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.\nन्यायालयाने १५ डिसेंबरला दिलेल्या अंतरिम आदेशाने बँक खाती ‘आधार’शी जोडून घेण्यास व मोबाइल फोन ग्राहकांनी ‘आधार’शी निगडित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास ३१ माचपर्यंत मुदत वाढवून दिली होती. न्यायालयाने मंगळवारी ही मुदत हटविली आणि आधीचा अंतरिम आदेश अंतिम निकाल होईपर्यंत लागू केला. म्हणजेच ‘आधार’ सक्तीच्या वैधतेवर निकाल होईपर्यंत, या दोन गोष्टींसाठी सक्ती लागू असणार नाही.\nमात्र, केंद्र व राज्य सरकारांच्या ज्या योजनांचे लाभ व अनुदान यासाठी ‘आधार’ क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्या लाभार्थींसाठी ‘आधार’ जोडणीसाठी ३१ मार्च हीच अंतिम मुदत कायम राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ‘आधार’ सक्तीस आव्हान देणाºया देशभरात दाखल झालेल्या डझनभर याचिकांवर सध्या सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. ए. के. सिक्री, न्या. अजय खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. अशोक भूषण यांच्या घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे. आधी ठरविलेल्या मुदतीच्या आधी सुनावणी पूर्ण होऊन निकाल होणार नाही, हे लक्षात घेऊन हा नवा आदेश देण्यात आला.\nसरकारी योजनांसाठीची ३१ मार्च ही अंतिम मुदतही वाढवावी, असा आग्रह याचिकाकर्त्यांनी धरला नाही आणि केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी ही मुदत कायम ठेवून बाकीच्या बाबतीत अंतरिम आदेश विस्तारित करण्याची सूचना केली.\nआधीच्या अंतरिम आदेशात हा विषय अंतर्भूत नसला, तरी ‘तत्काळ पासपोर्ट’लाही अंतिम निकाल होईपर्यंत ‘आधार’चे बंधन लागू होणार नाही, असेही स्पष्ट करण्य���त आले आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी पासपोर्ट नियमांत बदल करून ‘तत्काळ पासपोर्ट’साठीही ‘आधार’ सक्ती लागू केली.\n> ग्राहकांना तूर्त दिलासा\nबँका आणि दूरसंचार सेवा देणाºया कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांना आधार कार्ड लिंक करण्याच्या सूचना वारंवार येत आहेत. त्यांनाही सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत आळा बसण्याची शक्यता आहे.\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nचंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देशम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर\nचंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देशम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/zp-president-post-Swaroopa-Salvi/", "date_download": "2018-11-17T11:09:11Z", "digest": "sha1:2RE63SGN7ZIQOJT354QDTLEPHANNPJYK", "length": 5209, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जि.प. अध्यक्षपदी स्वरूपा साळवी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › जि.प. अध्यक्षपदी स्वरूपा साळवी\nजि.प. अध्यक्षपदी स्वरूपा साळवी\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी लांजाच्या स्वरूपा साळवी यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब बेलदार यांनी ही निवड जाहीर केली. इतर मागासवर्ग प्रवर्गातील महिलांसाठी अडीच वर्षांच्या आरक्षणात पहिल्या सव्वा वर्षासाठी स्नेहा सावंत यांना संधी मिळाली. त्यानंतर पुढील सव्वा वर्षासाठी नवनिर्वाचित अध्यक्षा स्वरूपा साळवी काम पाहणार आहेत.\nजिल्हा परिषदेवर शिवसेनेचे पूर्ण बहुमत आहे. एकूण 55 सदस्यांपैकी शिवसेनेचे 39 सदस्य आहेत. पहिल्या अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. यानुसार शिवसेनेच्या नेत्यांनी पहिले सव्वा वर्षे स्नेहा सावंत यांना या पदासाठी निवडले. त्याचवेळी पुढच्या सव्वा वर्षांसाठी स्वरुपा साळवी यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे या निवडीसाठी पक्ष प्रमुखांची मंजुरी सव्वा वर्षांपूर्वीच घेण्यात आली होती.\nपहिले सव्वा वर्ष संपल्यानंतर स्नेहा सावंत यांनी गेल्याच महिन्यात अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त पदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. स्वरुपा साळवी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. निवडणूक प्रक्रियेची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी आ. राजन साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, गटनेते उदय बने, मावळते प्रभारी अध्यक्ष संतोष थेराडे आदी उपस्थित होते.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/In-depth-inquiry-into-the-Koregaon-Bhima-case/", "date_download": "2018-11-17T11:19:55Z", "digest": "sha1:NQQF4KOQQXVGJ77G7NWKFVXXBET2533X", "length": 4555, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कोरेगाव-भीमा’ची पाळेमुळे खणून काढू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘कोरेगाव-भीमा’ची पाळेमुळे खणून काढू\n‘कोरेगाव-भीमा’ची पाळेमुळे खणून काढू\nकोरेगाव-भीमा येथे घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खोदण्याचा निर्धार आहे. त्यासाठी सखोल चौकशी करण्यात येऊन त्यामध्ये दोषी आढळणार्‍यांवर निश्‍चितच कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.\nकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन कोरेगाव-भीमा येथील प्रकरणांत दोषींवर कारवाई करण्यात यावी, महाराष्ट्र बंदच्या काळात निरपराधांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोणावरही आकसाने कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. वढू बुद्रुक परिसरातील घटनाक्रम आणि त्यानंतर घडलेल्या सर्व घटनांचा आढावा घेतला जात आहे.\nराज्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वारंवार आढावा घेतला जात आहे. बंदच्या काळात परिस्थिती बिघडविणार्‍यांवर कारवाई होईलच. पण नाहक कुणावरही कारवाई होऊ नये, अशी काळजी घेतली जात आहे. नाहक नुकसान झालेल्यांनाही मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/One-killed-in-an-accident-near-Nevari/", "date_download": "2018-11-17T10:48:20Z", "digest": "sha1:LXJFTHV6CQZIIIOIMNYBYLX2QIH3YKUN", "length": 4028, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नेवरी फाट्याजवळ अपघातात एक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › नेवरी फाट्याजवळ अपघातात एक ठार\nनेवरी फाट्याजवळ अपघातात एक ठार\nकडेगाव : शहर प्रतिनिधी\nतालुक्यातील नेवरी फाटा येथे विटा-कराड या राष्ट्रीय महामार्गावर कारने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात जयदीप राजाराम मुळ��क (वय 23, रा. बाबरमाची, ता. कराड) हा तरुण ठार झाला.या अपघाताबाबत कडेगाव पोलिस ठाण्यात जयवंत विठ्ठल मुळीक (वय 42, रा. बाबरमाची ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे. अपघाताची नोंद कडेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.\nजयदीप मुळीक हा पेंटिंगचे काम करीत होता. त्याचे कडेगाव येथे दुकान आहे. मंगळवारी दुपारी तो मोटारसायकल (एम.एच.50 ई 1669)ने नेवरीकडे जात होता. अमोल आबाजी जावीर (वय 32, रा. कोळे, ता. सांगोला) हा कार (एम.एच.02 ईयू 1971) चालक भरधाव वेगाने कराडकडे जात होता. मुळीक याच्या मोटारसायकलीस कारने जोरदार धडक दिली.\nया अपघातात जयदीप याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला विटा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी तपास करीत आहेत.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Ganesh-Kharat-is-one-year-out-off-boundary-from-the-Solapur-district/", "date_download": "2018-11-17T10:58:08Z", "digest": "sha1:2MUSWC6UBFWS6Y2GIPEE2H7TDHVGCKIK", "length": 6687, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिलांचा विनयभंग करत नागरिकांना त्रास देणारा ग्रामपंचायत सदस्य तडीपार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › महिलांचा विनयभंग करत नागरिकांना त्रास देणारा ग्रामपंचायत सदस्य तडीपार\nमोहोळ ग्रामपंचायत सदस्य एक वर्षासाठी तडीपार\nमहिलांचा विनयभंग करुन गावातील नागरिकांना त्रास देत दहशत निर्माण करणार्‍या ग्रामपंचायत सदस्याला एक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. गणेश नवनाथ खरात (रा. वाळुज ता. मोहोळ) असे या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. पंढरपूर उपविभागाचे दंडाधिकारी सचिन ढोले यांनी या सदस्यास तडीपार करण्याचा आदेश दिल्याची माहिती मोहोळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली.\nयाबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेली ��ाहिती अशी, मोहोळ तालुक्यातील वाळुज ग्रामपंचायतीचा सदस्य गणेश खरात हा बळाचा वापर करुन महिलांना नेहमीच त्रास द्यायचा. तर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात मोहोळ पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मोहोळ न्यायालयाने त्याला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. तरी देखील त्याने गावातील नागरिकांना धमकावणे, त्रास देणे इत्यादी प्रकारची कृत्ये करुन गावात दहशत निर्माण केली होती. त्यामुळे मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी वेळोवेळी त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्याच्या वर्तनुकीत सुधारणा होत नव्हती, उलट त्याच्या वागणुकीमुळे नागरिकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता.\nमोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गणेश खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मोहोळ पोलिस ठाण्या मार्फत संग्रहीत केली. आणि खरात यास एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे यासाठी पंढरपूरचे उपविभागीय दंडाधिकारी सचिन ढोले यांच्याकडे प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावावर सुनावणी होवून प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी 20 एप्रिल 2018 रोजी गणेश खरात यास सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला. याबाबत मोहोळ पोलिसांकडून याबाबत अमंलबजावणी करण्यात आली. खरात यास तडीपार केल्याने मोहोळ तालुक्यातील संघटीत गुन्हेगारीने दहशत निर्माण करणार्‍या गावगुंडाचे धाबे दणाणले आहेत.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/no-need-to-boil-boka-chaul-rice/", "date_download": "2018-11-17T11:11:20Z", "digest": "sha1:ZXPGG57QOSJZQR6ZUGGR7ED46CETCIWU", "length": 16789, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "न शिजवता खाऊ शकता हा तांदूळ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमु��लं घर\nन शिजवता खाऊ शकता हा तांदूळ\nभात करायचा म्हटलं की तांदळू पहिले स्वच्छ धुवावा लागतो पंधरा ते वीस मिनिटे शिजवत ठेवावा लागतो. मात्र हिंदुस्थानात एक अशा प्रकारचा तांदूळ देखील पिकतो जो न शिजवताही खाता येतो. ईशान्येकडील आसाममध्ये हा तांदूळ पिकत असून ‘बोका चाऊल’ असे या तांदळाचे नाव आहे. हा तांदूळ फक्त पाण्यात भिजवला तरी खाण्याजोगा बनतो. या तांदळाला आता जीआय (जिऑग्रॉफिकल इंडिकेशन) चा टॅग मिळाला आहे. त्यामुळे आता या तांदळावर आसामचा कायदेशीर अधिकार असणार आहे.\n‘बोका चाऊल’ हा तांदूळ आसाममधील नलबारी, बारपेटा, गोलपाडा, बक्सा, कामरुप, धुबरी, कोकराझर, दररंग या जिल्ह्यात पिकवला जातो. आसामी भाषेत त्याला ‘ओरिजा सातिवा’ असे म्हटले जाते. या प्रकारच्या तांदळाचा शोध सतराव्या शतकात लागला होता असे बोलले जाते. १७ व्या शतकात मुघलांसोबत लढताना आसाममधील सैनिक याच तांदळाचा भात तयार करायचे. आसाममध्ये ‘बोका चाऊल’ तांदळापासून तयार केलेला भात हा दही, दूध, ताक, साखर, गुळ अशा पदार्थांसोबत खाल्ला जातो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअभय महाजन आणि दिप्ती सती ठरलेत ‘लकी’ कलाकार\nपुढीलपरळीत ग्रामीण पोलिसांनी पकडला १५ लाखांचा गुटखा; दोघांना अटक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन ���र्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/obamas-last-letter-america-26931", "date_download": "2018-11-17T12:02:38Z", "digest": "sha1:BEPFDLF6CLSVTZYLRIHE75TVUKGYQ7XP", "length": 16458, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Obama's last letter to America माझ्या प्रिय अमेरिकन नागरिकांनो... | eSakal", "raw_content": "\nमाझ्या प्रिय अमेरिकन नागरिकांनो...\nशनिवार, 21 जानेवारी 2017\nआपण सर्वांनीच, नागरिकत्वाच्या या आनंददायी कार्यामध्ये स्वत:स झोकून द्यावयास हवे. केवळ निवडणूक असेल तेव्हाच नव्हे, आपल्या संकुचित हिताखातरच नव्हे; तर आयुष्यभरासाठी...\nमाझ्या प्रिय अमेरिकन नागरिकांनो,\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा स्वीकारणाऱ्या नव्या उमेदवारास मावळत्या राष्ट्राध्यक्षांनी पत्र लिहिणे ही (आपल्या देशाची) एक मोठी परंपरा आहे. या पत्राच्या माध्यमामधून अमेरिकेच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेणाऱ्यास आत्तापर्यंत आपण आत्मसात केलेल्या, शिकलेल्या बाबींबद्दल अवगत करणे हा या पत्राचा उद्देश असतो. याचबरोबर, अमेरिकेच्या सर्वोच्च पदाची सूत्रे हाती घेऊन मुक्त जगाच्या नेतृत्वाची मोठी जबाबदारी सांभाळणाऱ्या या वारसदारास या आधीच्या शहाणपणाचा फायदा करुन देणे, हा हेतुही यामागे असतो.\nमात्र अमेरिकेच्या 45 व्या राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहिण्याआधी, अमेरिकेचा 44 वा राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत राहण्याचा बहुमान मला दिल्याबद्दल तुमचे आभार मानावयाची माझी इच्छा होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी निभावत असताना मी जे काही शिकलो आहे; ते सर्व तुमच्यामुळेच शिकलो आहे. तुमच्यामुळे मी एक चांगला राष्ट्राध्यक्ष बनु शकलो; तुमच्याचमुळे मी एक चांगला मनुष्य बनु शकलो आहे.\nया आठ वर्षांच्या काळात, तुम्हीच माझ्यासाठी चांगुलपणा, कणखरपणा आणि आशेचा स्त्रोत होता. यापासूनच मला सतत सामर्थ्य मिळत राहिले. आपल्या आयुष्यामधील अत्यंत कठीण आर्थिक समस्येच्या काळात (देशातील) शेजारी व समाजांनी एकमेकांची काळजी घेतल्याचे मी पाहिले आहे. उत्तरांसाठी संघर्ष करणाऱ्या कुटूंबांसमवेत मी शोक व्यक्‍त केला आहे- आणि \"चार्ल्सटन चर्च'मध्ये मला सौंदर्य सापडले आहे.\nअमेरिकेच्या तरुण विद्यार्थ्यांमध्ये आणि आपल्या लष्करामधील नवीन अधिकाऱ्यांच्या आशावादाकडे पाहून मला उभारी मिळाली आहे. मी आपल्या शास्त्रज्ञांना पक्षाघात झालेल्या रुग्णास स्पर्शाची जाणीव पुन्हा एकदा प्राप्त करुन देताना पाहिले आहे; त्यांना मी मृत्युसमोर हरलेल्या जखमी योद्‌ध्यांना पुन्हा एकदा चालण्याचे सामर्थ्य देतानाही पाहिले आहे. अखेर आरोग्य व्यवस्थेचा आधार मिळालेल्या अमेरिकन नागरिकांचे प्राण बचाविलेले मी पाहिले आहेत; आपल्याप्रमाणेच विवाहास अधिकृत मान्यता मिळाल्यामुळे काही कुटूंबांच्या आयुष्याचा कायापालट झाल्याचाही मी साक्षीदार आहे. सहज कृती व दानशूरतेमधून निर्वासितांची काळजी घेणे; शांततेसाठी कार्यरत राहणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकमेकांची काळजी घेण्याचा संदेश घेणारी लहान बालके मी पाहिली आहेत.\nदयाळू, उत्तम विनोदबुद्धी, निग्रह असलेले सुसंस्कृत अमेरिकन नागरिक पाहिले आहेत. नागरित्वाच्या तुमच्या दैनंदिन कृतींमधून आपले भविष्य उलगडताना मी पाहिले आहे.\nआपण सर्वांनीच, नागरिकत्वाच्या या आनंददायी कार्यामध्ये स्वत:स झोकून द्यावयास हवे. केवळ निवडणूक असेल तेव्हाच नव्हे, आपल्या संकुचित हिताखातरच नव्हे; तर आयुष्यभरासाठी...\nया मार्गामधील प्रत्येक पावलावेळी मी तुमच्याबरोबरच असेन\n... आणि जेव्हा अमेरिकेच्या प्रगतीचा वेग मंदावल्यासारखे भासेल; तेव्हा अमेरिका हे केवळ एकाच व्यक्‍तीचे कार्य नाही, याचे स्मरण ठेवा. आपल्या लोकशाही व्यवस्थेमधील सर्वांत सामर्थ्यशाली शब्द म्हणजे - आपण.\n\"होय आपण\". \"आपण संकटांवर मात करु'.\nहोय. आपण हे करु शकतो (येस, वुई कॅन)\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा द��्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/microwave-oven/electrolux-28-l-convection-microwave-oven-ek28cbb10-price-pdE1xn.html", "date_download": "2018-11-17T11:15:03Z", "digest": "sha1:RUNL4RRCSDXE5ZKNDW272JXTI4VMRGDZ", "length": 14644, "nlines": 305, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इलेकट्रोलुक्स 28 ल कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन एक्२८कबब१० सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nइलेकट्रोलुक्स 28 �� कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन एक्२८कबब१०\nइलेकट्रोलुक्स 28 ल कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन एक्२८कबब१०\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nइलेकट्रोलुक्स 28 ल कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन एक्२८कबब१०\nवरील टेबल मध्ये इलेकट्रोलुक्स 28 ल कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन एक्२८कबब१० किंमत ## आहे.\nइलेकट्रोलुक्स 28 ल कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन एक्२८कबब१० नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nइलेकट्रोलुक्स 28 ल कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन एक्२८कबब१० दर नियमितपणे बदलते. कृपया इलेकट्रोलुक्स 28 ल कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन एक्२८कबब१० नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nइलेकट्रोलुक्स 28 ल कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन एक्२८कबब१० - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nइलेकट्रोलुक्स 28 ल कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन एक्२८कबब१० वैशिष्ट्य\nमिक्रोवावे कॅपॅसिटी 28 Litres\nकॅव्हिटी तुपे Stainless steel\n( 3204 पुनरावलोकने )\n( 641 पुनरावलोकने )\n( 167 पुनरावलोकने )\n( 38 पुनरावलोकने )\n( 1143 पुनरावलोकने )\n( 529 पुनरावलोकने )\n( 254 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 14640 पुनरावलोकने )\n( 61 पुनरावलोकने )\nइलेकट्रोलुक्स 28 ल कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन एक्२८कबब१०\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://avliya.co.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96/", "date_download": "2018-11-17T11:29:07Z", "digest": "sha1:ARL2NODJEOXHPWYHZ7AYHKIYSDHWNQVX", "length": 3360, "nlines": 35, "source_domain": "avliya.co.in", "title": "माझी ओळख | Avliya", "raw_content": "\nआरंभ स्तुत्य श्रीगजाननाला वंदन करुन. विद्यादायीनी सरस्वतीच्या चरण कमलांना help, best custom writing स्पर्श करुन, आणि विश्वरुप विश्वेशाला स्मरुन, चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या प्रांगणात ग-म-भ-न क्रिएशन प्रा.लि, मुंबई आपले सहर्ष स्वागत करत आहे.\nमी मकरंद बेहेरे ग-म-भ-न क्रिएशन प्रा.लि.व्दारे कलेच्या विश्व ���सार्‍यात एक छोटस पाऊल टाकत आहे, ग-म-भ-न क्रिएशन प्रा.लि. ही दृकश्राव्य कलाप्रकाराला वाहिलेली संस्था आहे, नाटक, एकांकिका, एकपात्री अशा अनेक नाट्यप्रकारांद्वारे, तसेच कविता, कथा, गजलस्, गीते इत्यादि तसेच इतरही अनेक लेखन प्रकारांद्वारे आपल्याशी संवाद साधणार आहे, अनादि कालापासुन सुरवातीला तीन स्वरात असलेल आणि नंतर सात स्वरात विस्तार पावलेल्या संगीताने आपल्याला मंत्रमुग्ध करणार आहे.\nग-म-भ-न क्रिएशन प्रा.लि. द्वारे होणार्‍या इवेन्ट्स, कार्यक्रमाबाबत आपल्याला argumentative essay format सुचित करण्यासाठी अवगत करण्यासाठी आपल्याला संवाद साधण्यासाठी avliya.co.in हे संकेत स्थळ आहे या संकेतस्थळावर आपण आपल्या सुचना, संदेश देऊ शकता माझ्याशी संवाद साधु शकता\nमंडळी आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत\nखालील मेसेज प्रोग्राम ने तुम्ही माझ्याशी सवांद साधू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T11:38:38Z", "digest": "sha1:QHKNMKMZ42DAMMIIB4KBQ5GKTHKGOTDX", "length": 5782, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वन खात्याला वाघिणीला ठार मारण्याची हौस नव्हती – सुधीर मुनगंटीवार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवन खात्याला वाघिणीला ठार मारण्याची हौस नव्हती – सुधीर मुनगंटीवार\nमुंबई: ‘अवनी’ वाघिणीला ठार केल्यानंतर राजकारण सुरु झाले आहेत. विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुरु केला आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी देखील राज्यसरकारवर टीका केली आहे. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले आहे.\nसुधीर मुनगंटीवार म्हणाले, वन खात्याला वाघिणीला ठार मारण्याची हौस नव्हती. जेरबंद करताना हल्ला केल्याने अवनीला गोळी घातली. मनेका गांधींनी वनखात्याची बैठक घ्यायला हवी होती. तसेच पथक देण्याच्या मागणीकडे मनेका गाधींनी दुर्लक्ष केलं असा आरोपही मुनगंटीवार यांनी केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘दौंड-जामखेड’ रस्त्यावर धुळीचे साम्राज्य\nNext articleशेतकरीविरोधी सरकार उलथून टाकण्यासाठी हातात रुमणे घेऊन सज्ज रहा- धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2018-11-17T11:33:27Z", "digest": "sha1:FEQKQJ7O5ENXJ7M43VBVPGNFWCEL3PAY", "length": 9894, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाळू माफियांच्या नातेवाईकांवर पोलीसांची दहशत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाळू माफियांच्या नातेवाईकांवर पोलीसांची दहशत\nवाळू चोरी प्रकरणी कारवाई करताना कोणतीही नियमबाह्य कारवाई केलेली नाही. आरोपी फरार असल्याने त्यांच्या कुटुंबिय तसेच नातेवाईकांकडे आम्ही चौकशी करीत आहोत. त्याकरिता त्यांना पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते.\n– भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक, दौंड\nदेऊळगाव राजे – शिरापूर वाळू चोरी प्रकरणातील आरोपींची धरपकड करण्याच्या नावाखाली दौंड पोलिसांनी आरोपींचे कुटुंबीय व नातलगांना पोलीस ठाण्यात आणून बसविल्यामुळे संबंधीत कुटूंबीय व नातलग दौंड पोलिसांच्या प्रचंड दहशतीखाली आहेत. आरोपींना पकडण्याकरिता तसेच कडक कारवाई करण्याकरिता पोलीसांकडून होत असलेला हा प्रकार कायद्याबाहेरचा असल्याचे संबंधीतांचे म्हणणे आहे.\nशिरापूर भिमानदीतून (दि.22) वाळू चोरी केल्याप्रकरणी शिरापुरचे तलाठी हरिश्‍चंद्र फरांदे यांनी 200 ब्रास वाळू अंदाजे किंमत 12 लाख रुपये वाळू चोरी केल्याप्रकरणी 12 जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आज चार दिवसांचा कालावधी लोटला आहे. परंतु, आजपर्यंत एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. तसेच विशेष चर्चेसाठी आरोपींकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आज दुपारी दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर फौजफाट्यासह दुपारी 1:00 वाजण्याच्या सुमारास आरोपींची धरपकड करण्यासाठी शिरापूर येथे आले. पोलीस निरीक्षक निंबाळकर शिरापूरला येणार आहेत, याची खबर त्यांच्याच खात्यातील खबरींकडून दिली गेल्याने या प्रकरणातील संशयीत आरोपी आगोदरच पसार झाले होते. आपल्या हाती काही लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी एका आरोपीचा भाऊ जो मोलमजुरी करून उपजीविका करतो, त्यालाच पकडून दौंड पोलीस ठाण्यात आणले, त्यानंतर त्यांचा जबाब घेऊन संबंधितांना सोडून दिले.\nशिरापूर येथील वाळू चोरी प्रकरणातील आरोपींना अटक होऊन गुन्ह्याचा योग्य तपास होऊन शासकीय मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्��ा आरोपींना योग्य कायदेशीर शासन झालेच पाहिजे. त्याशिवाय वाळू चोरीही थांबणार नाही. तलाठ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींना अटक करणे, चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे व मुद्देमालासह आरोपी कोर्टात हजर करणे हेच पोलिसांचे काम आहे. परंतु, आज नातलगांचीच धरपकड करण्याचा प्रकार दौंड पोलिसांनी केल्यामुळे आरोपींच्या कुटुंबातील सदस्य प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएमएड अभ्यासक्रमाच्या सीईटीचे वेळापत्रक जाहीर\nNext articleशिवसेनेच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/ministry-ioa-until-deadline-23518", "date_download": "2018-11-17T11:45:37Z", "digest": "sha1:DWIEYBNH7NED22S2I63AZOAZT4EJOVWW", "length": 17078, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ministry of IOA until the deadline मंत्रालयाची आयओएला आजपर्यंत मुदत | eSakal", "raw_content": "\nमंत्रालयाची आयओएला आजपर्यंत मुदत\nशुक्रवार, 30 डिसेंबर 2016\nवादग्रस्त नियुक्तीबद्दल ‘आयओए’ अध्यक्ष जबाबदार - विजय गोयल\nमुंबई - भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांच्या नियुक्तीप्रकरणी बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत मुदत दिली आहे. ‘आयओए’च्या सभेत विषयपत्रिकेवरच नसलेला विषय घेतल्याबद्दल आणि तो मंजूर केल्याबद्दल अध्यक्ष एन. रामचंद्रन हेसुद्धा तितकेच जबाबदार आहेत, असे परखड प्रतिपादन केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी केले.\nवादग्रस्त नियुक्तीबद्दल ‘आयओए’ अध्यक्ष जबाबदार - विजय गोयल\nमुंबई - भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांच्या नियुक्तीप्रकरणी बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत मुदत दिली आहे. ‘आयओए’च्या सभेत विषयपत्रिकेवरच नसलेला विषय घेतल्या��द्दल आणि तो मंजूर केल्याबद्दल अध्यक्ष एन. रामचंद्रन हेसुद्धा तितकेच जबाबदार आहेत, असे परखड प्रतिपादन केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी केले.\nयेथील आरसीएफ मैदानावर दहाव्या राष्ट्रीय वनवासी तिरंदाजी स्पर्धेचे उद्‌घाटन त्यांनी केले. त्या वेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘मूलभूत नीतिमूल्ये आणि चांगल्या प्रशासनासाठी कार्य करणे हे ‘आयओए’चे कर्तव्य आहे, पण सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला या आरोपपत्र दाखल झालेल्या दोन व्यक्तींना त्यांनी आजीव अध्यक्ष केले आहे. आम्ही नोटीस बजावून सरकारी निधी का रोखू नये अशी विचारणा केली आहे. आयओसीची संहिता, आपल्याच संघटनेची घटना आणि राष्ट्रीय क्रीडा आचारसंहिता यांचा उल्लंघन करणार असाल तर सरकारला विचार करावा लागेल. आयओए आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघ दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायक्षेत्रात येतात, कारण ते राज्यांप्रमाणे कारभार करतात.’\nगोयल यांनी आधीचा संदर्भ दिला. पूर्वी चौटाला यांची अध्यक्षपदी निवड केल्याबद्दलच ‘आयओसी’ने ‘आयओए’ची मान्यता रद्द केली होती. आरोपपत्र दाखल झालेल्या व्यक्ती संघटनेत नसतील अशी अट घटनेत घातल्याशिवाय कारवाई मागे घेणार नाही, असे बजावण्यात आले होते. चौटाला आणि ललित भानोत यांना हटविल्यानंतरच ‘आयओसी’ने मान्यता पुन्हा दिली होती, असे गोयल यांनी नमूद केले.\nते पुढे म्हणाले, सरकारचा पाठिंबा तसेच मदत घेणारे आणि देशाचे प्रतिनिधित्व करणारे कुणीही सरकारपेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही. कोणत्याही स्वतंत्र संघटनेला काहीही करण्याचे आणि अयोग्य मार्गाने कारभार करण्याचे स्वातंत्र्य नाही. आपण खेळाच्या की स्वतःच्या प्रसारासाठी येथे आलो आहोत हे ‘आयओए’ने ठरवावे. ते ऐकतील आणि राजीनामा देतील असे मला वाटते.\nआज उत्तर नाही; आधी ‘आयओसी’शी चर्चा\nनवी दिल्ली - क्रीडा मंत्रालयाने बजावलेल्या नोटिशीला शुक्रवारपर्यंत उत्तर दिले जाणार नाही, कलमाडी आणि चौटाला यांच्या नियुक्तीविषयी आम्ही आधी आंतरराष्ट्रीय शिखर संघटनेशी चर्चा करू, असे स्पष्टीकरण ‘आयओए’च्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिले. त्याने सांगितले, की ‘आयओए’ अध्यक्ष देशाबाहेर आहेत. ते न्यूझीलंडमध्ये आहेत. अशा कारणे दाखवा नोटिशीला आम्ही थेट उत्तर देऊ शकत नाही. ऑलिंपिक संहितेनुसार ‘आयओए’ला स्वायत्त दर्जा आहे. सरकारी हस्तक्षेपापासून आम्ही स्वतंत्र आहोत. त्यामुळे सहसा आम्ही उत्तर दिले नसते. आम्ही कदाचित उत्तर देऊ, पण त्यापूर्वी ‘आयओसी’शी चर्चा करू. त्यानंतरच हे घडण्याची शक्‍यता आहे.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/7269-maratha-protest-in-mumbai", "date_download": "2018-11-17T10:34:27Z", "digest": "sha1:Q7EIP2HTTOMFVTUNXP736MPF5SSJFRQ4", "length": 8245, "nlines": 149, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मराठा समाज पेटून उठला, उद्या मुंबईसह नवीमुंबईत बंद ! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमराठा समाज पेटून उठला, उद्या मुंबईसह नवीमुंबईत बंद \nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nआरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला मराठा समाज मोर्चाचे पडसाद राज्यभरात पहायला मिळत आहे. मराठा मोर्चाने हिंसक वळण घेतले आहे.\nआरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेला मराठा मोर्चा आंदोलक संपूर्ण महाराष्ट्रात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. या मोर्चादरम्यान काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे तर काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली आहे.\nआरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा समाज पेटून उठला आहे. तसंच “सरकारचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही तसेच उद्या मुंबईत एकही सायकल चालू देणार नाही”.\nअसा निर्धार मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे. उद्या मुंबईसह नवी मुंबईत कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. एपीएमसी मार्केटही पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाकडून घेण्यात आला आहे.\nआरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक\nमराठा मोर्चाला हिंसक वळण\nमराठा मोर्चा आंदोलक संपूर्ण महाराष्ट्रात आक्रमक\nकाही ठिकाणी तोडफोड तर काही ठिकाणी जाळपोळ\nमराठा क्रांती मोर्चाकडून उद्या मुंबईसह नवी मुंबईत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय\nसकल मराठा समाजाचं आंदोलकांना आवाहन....\nमराठा आंदोलन चिघळलं, राज्यभरात आंदोलनाचे पडसाद, पाहा अपडेट...\nमराठा आंदोलनात पेड समाजकंटकांची घुसमखोरी - चंद्रकात पाटील\nमराठा आंदोलकाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक...\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nयुवक काँग्रेसचे कलिना विद्यापीठासमोर आंदोलन\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी ��िवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%95-7928", "date_download": "2018-11-17T11:43:08Z", "digest": "sha1:MHUCBZCRWOXHLLL23BCFSJ3JLOECRJ6T", "length": 6969, "nlines": 67, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "भीषण आगीत कंपनी खाक | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nभीषण आगीत कंपनी खाक\nकल्याण,दि.१४(वार्ताहर)-डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मधील किचन क्राफ्ट नामक कंपनीला सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कंपनीतील जवळपास सर्वच माल जाळून खाक झाला असता तरी या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेजारीच असलेल्या वृद्धाश्रमातील वृद्धांचा धुरामुळे कोंडमारा झाला. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पाच बंबांसह काही पाण्याचे टँकर्स घटनास्थळी दाखल झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. आरती केमिकल्स कंपनीच्या शेजारीच ही किचन क्राफ्ट कंपनी आहे. आगीमुळे एमआयडीसी परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले होते. डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ येथे सोनारपाड्याजवळ संदीप जोशी यांच्या मालकीची ही कंपनी आहे. गेली दहा वर्षे सुरू असलेल्या कंपनीत सध्या बारा कामगार कार्यरत आहेत. जर्मन देशातून प्लायवूडचा कच्चा माल आणून या कंपनीत स्वयंपाक घरातील सजावटीसाठी लागणार्‍या फर्निचरची निर्मिती केली जाते. सोमवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास या कंपनीत अचानक आग लागली. या आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धारण केले. धुराचे लोट उठून आगीच्या मोठ्या ज्वाला सर्वत्र पसरल्या या आगीची झळ बाजूलाच लागून असलेल्या आरती केमिकल कंपनीलाही बसली. यामुळे तेथील कामगारांनी या कंपनीतील केमिकलने भरलेले ड्रम तत्काळ बाहेर काढल्याने संभाव्य मोठी हानी झाली नाही. या आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या पाच बंबांसह पाण्याच्या टँकरने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य सुरू केले. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. ही गर्दी हटविण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. ही आग इलेक्ट्रीक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या कंपनीच्या शेजारी लागून असलेल्या इमारतीच्या टेरेसवर आर.के.सेवा वृद्धाश्रम आहे. तेथील वृद्धांचा आगीच्या धुरामुळे कोंडमारा झाला. त्यातील तीन वृद्धांना पोलिसांच्या मदतीने जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमामाच्या गावाला जाताना रेल्वेतून पडून भाच्याचा मृत्यू\nएमआयडीसीला भोके पाडून बारवीची होते लूट\nभाजपा नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन अनधिकृत फेरीवाले-बांधकामांविरुद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/category/entertainment-news/movie/", "date_download": "2018-11-17T10:45:29Z", "digest": "sha1:TEYKL6ARW6CSFXPGJQVSS7K2Q7OQEHJ7", "length": 2349, "nlines": 45, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "सिनेमा | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nश्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\nआवश्यक कागदपत्रं सादर करण्याचे आदेश, शाहरूख खानला बचावासाठी तीन महिने\n‘पद्मावत’ – मुव्ही रिव्ह्यू\n‘ऑस्कर’साठी प्रियांका चोप्राची तयारी\n‘पद्मावत’ सर्व राज्यात प्रदर्शित होणार – सुप्रीम कोर्टा\n31 डिसेंबरला मिळणार रजनीकांत राजकारणात प्रवेश .\nReview : ‘टायगर जिंदा है’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bhima-koregaons-ahmednagar-district-faces-a-crisis/", "date_download": "2018-11-17T11:22:48Z", "digest": "sha1:AA4HJWL6GNG2GB3IL3Y5KALJHUZOPFJB", "length": 6468, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भीमा कोरेगावचे अहमदनगर जिल्ह्यात पडसाद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभीमा कोरेगावचे अहमदनगर जिल्ह्यात पडसाद\nनगरमध्ये मध्ये एस.टी बसेसवर दगडफेक श्रीरामपूर मध्ये देखील तणाव\nअहमदनगर : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे वादातून झालेल्या दगडफेकीचे विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने अहमदनगर बस स्टॅन्ड व श्रीरामपूरमध्ये देखील पडसाद उमटले आहे. अहमदनगर मध्ये माळीवाडा बस स्टँडवर एस टी बसेसवर दगडफेक करण्यात तसेच मार्केटयार्ड, कायनेटिक चौक, व सर्जेपुरा भागात परिसरात दगडफेक करण्यात आली आहे. अहमदनगर मध्ये काही भागात बंद आहे तर रेल्वे स्टेशन, भिंगार परिसरात पूर्णपणे बंद आहे. एस.पी., एस. आर.पी. व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. व नागरिकांना शांत रहाण्याचे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे.\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/director-mahesh-manjrekar-on-congress-way/", "date_download": "2018-11-17T11:02:25Z", "digest": "sha1:FRSH4IEPFZFSKMOP4UFNAX4FAGAET36Y", "length": 6841, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज ठाकरेंचे निकटवर्तीय महेश मांजरेकर ‘कॉंग्रेस’च्या वाटेवर ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज ठाकरेंचे निकटवर्तीय महेश मांजरेकर ‘कॉंग्रेस’च्या वाटेवर \nमुंबई: सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याच बोलल जात आहे. महेश मांजरेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात, २०१४ मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावर उत्तर-पश्चिम मुंबईमधून निवडणूक लढवली होती. याबद्दलचे वृत्त abp माझाने दिले आहे.\nहिंदी आणि मराठी चित्रपटातून महेश मांजरेकर हे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेले नाव आहे. राजकीय आखड्यातही त्यांनी २०१४ मध्ये आपले नशीब आजमावून पाहिले होते. यावेळी त्यांनी मनसेच्या तिकिटावर गुरुदास कामत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मांजरेकर हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही जवळचे मित्र आहेत\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महार���ष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ncp-district-presiden-jalgaon-dr-satish-patil-resign/", "date_download": "2018-11-17T11:04:00Z", "digest": "sha1:WYQEVNSOOENKXG3IWZMLWSDNUHTGRRI3", "length": 7938, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रवादीतील गटबाजीला कंटाळून आमदाराचा पक्ष संघटनेतून राजीनामा !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराष्ट्रवादीतील गटबाजीला कंटाळून आमदाराचा पक्ष संघटनेतून राजीनामा \nजळगाव: दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झालेल्या आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पक्षातील वाढत्या गटबाजीला कंटाळून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावे प्रदेश कार्यालयात त्यांनी राजीनाम्याचा फॅक्स पाठवला.\nडॉ. सतीश पाटील तीन वर्षांपासून जिल्हाध्यक्षपद सांभाळत होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली होती. जिल्हाध्यक्षपदाचा पदभार घेतल्यापासून जिल्हाभरात त्यांचे तालुका दौरे,मेळावे सुरू होते.परंतु पक्षातील असंतुष्टांचे उठाव वाढल्याने त्यांना पक्षीय संघटन वाढवणे अवघड झाल्याची चर्चा पक्षात होती. यामुळे त्यांनी अचानक जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.\nपारोळा, एरंडोल, भडगाव तालुक्यातील काही भाग असा अडीच तालुक्यांचा मतदारसंघ असल्याने जिल्हाभरात दौरेकरताना मतदारसंघाकडे दुर्लक्ष होत असल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचे डॉ. पाटील यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. त्यातच नवीन जिल्हाध्यक्ष निवड होईपर्यंत राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास मुरलीधर पवार यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा पदभार द्यावा, अशी विनंती आमदार डॉ . पाटील यांनी राजीनाम्यात केली आहे.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्त��की एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/new-political-party-of-maratha/", "date_download": "2018-11-17T11:49:44Z", "digest": "sha1:A47SNJYIZS4FFC7FABTOQTUREBNT25TR", "length": 6810, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा समाज करणार रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा समाज करणार रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना\nटीम महाराष्ट्र देशा : सकल मराठा समाजाकडून राजकीय पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. पक्ष स्थापनेबद्दल कोल्हापुरात समाजाकडून मेळावा घेतला जाणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाकडून मोर्चे काढले जात आहेत. मात्र अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही.\nछत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही – हर्षवर्धन जाधव\nसमाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सध्या सरकारकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय सकल मराठा समाजानं घेतला आहे.\nकुर्डूवाडीत मराठा आरक्षणासाठी वाघ्या मुरळीचा गोंधळ\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस…\nटीम महाराष्ट्र द���शा- आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य विक्रीस…\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-decision-to-appoint-city-president-in-october/", "date_download": "2018-11-17T11:04:39Z", "digest": "sha1:3MMTQJYW4FCV3FVEFV3DHPXM5CJKUQNJ", "length": 8436, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वैजापूरच्या नगराध्यक्षपदाचा निर्णय ऑक्टोबरमध्ये", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवैजापूरच्या नगराध्यक्षपदाचा निर्णय ऑक्टोबरमध्ये\nऔरंगाबाद : वैजापूरच्यायक्षपदावरुन सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे पद सर्वसाधारण महिलेसाठी ठेवण्याचा निर्णय हायकोर्टाने (औरंगाबाद खंडपीठ) दिल्यानंतर त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. ही सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय गुरुवारी देण्यात आला. ऑक्टोबरमध्ये मुंबई येथे झालेल्या राज्यातील नगराध्यपदाच्या सोडतीत वैजापूरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी असल्याचे जाहीर झाले. त्यानंतर राज्याच्या नगर���िकास विभागाने यात बदल करून नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी करण्याचा निर्णय घेतला व तशी नोंद निवडणूक विभागाच्या राजपत्रात करण्यात आली. वैजापूरचे नगराध्यक्षपद हे गेल्या पाच वर्षांपासून महिलेच्या ताब्यात असल्याने शासनाने यात बदल करून सर्वसाधारण गटाला नगराध्यक्षपदाची संधी दिली होती, परंतु शासनाच्या या निर्णयाला तत्कालीन नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांनी औरंडाबाद खंडपीठात आव्हान दिले. या याचिकेवर सुनावणी होऊन कोर्टाने सोडतीत जाहीर झालेला सर्वसाधारण महिलेचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले. या निर्णयाला रवी पगारे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असून आतापर्यंत या याचिकेवर अनेक सुनावण्या झाल्या आहेत. नगरपालिका निवडणूक लांबली नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी की फक्त सर्वसाधारण गटासाठी याबाबतच्या निर्णयायासाठी अजून दोन महिने प्रतीक्षा करावी लागेल. परिणामी नगरपालिकेची निवडणूकही आणखी लांबणीवर पडली आहे.\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nपुणे : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आज (शुक्रवार) पासून \"मराठा संवाद यात्रा' काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवि��्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97", "date_download": "2018-11-17T10:57:26Z", "digest": "sha1:524KBW2V2RP5DLCOQAYVPZXD6DRFECDY", "length": 23764, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विष्णुबुवा जोग - विकिपीडिया", "raw_content": "\nविष्णु नरसिंह जोग (जन्म : पुणे, १४ सप्टेंबर १८६७ - ५ फेब्रुवारी १९२०) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्‍न करणारे सत्पुरुष होते. विष्णुबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत. ते आळंदीतील कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, आणि लेखक होते. विष्णुपंत जोग हे अत्यंत निरिच्छ असून लोकमान्य टिळक यांचे स्नेही व चहाते होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत आणि टिळकांना यथाशक्ती मदत करीत.\n३ वारकरी प्रवेशासाठीची क्रांती\n४ वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक\n७ वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी-ग्रंथ\n११ हे सुद्धा पहा\nविष्णुबुवांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. त्यांना तीन मोठे भाऊ होते. त्यांतील एक पांडोबा महाराज हा मल्ल होता. विष्णुबुवांनाही लहानपणापासून मल्लविद्येचा नाद होता. पांडोबांप्रमाणे तेही अविवाहित राहिले. विष्णुबुवा पुण्यातील नगरकर तालमीचे वस्ताद होते.\nसंत नामदेवांनी वारकर्‍यांच्या ‘फड’ नावाच्या यंत्रणेला संस्थात्मक रूप देऊन वारकरी संप्रदाय वाढवला. दिंडी हे वारकरी संप्रदायाचे सर्वात लहान ‘युनिट’ होय. पूर्वीच्या काळातल्या बहुतेक दिंड्या कुठल्या ना कुठल्या फडाशी संलग्न असत.\nपुढेपुढे फडांमुळे संप्रदायाच्या वाढीवर मर्यादा पडल्या. फडांची मालकी वंशपरंपरेने चालत राही. संप्रदायात प्रविष्ट होण्यासाठी एखाद्या फडाच्या मालकाच्या हातून तुळशीमाळ गळ्यात घालावी लागायची. अशा प्रकारे एखाद्या फडाशी संलग्न झालेल्या वारकर्‍याने दुसर्‍या फडावरच्या कीर्तनकाराचे कीर्तन ऐकणेही संमत नसे. वारकरी संप्रदायाची ही कोंडी फोडण्याचे काम विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षात विष्णू नरसिंह जोग महाराज यांनी केले.\nविष्णुबुवा फारसे शिकलेले नव्हते, पण पांडोबांबरोबर आळंदीला जाऊन जाऊन ते पांडुरंगाचे भक्त झाले. त्यांनी कुठल्याही फडाचा आश्र��� न घेता, आळंदीला जाऊन ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीवर माळ ठेवून तीच आपल्या गळ्यात घातली व आपण वारकरी झाल्याचे घोषित केले. जोग महाराजांची ही क्रांती त्यांच्याच पाच-दहा शिष्यांपुरती (ज्यांच्यात प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडकेही होते) मर्यादित राहिली असती, किंवा कदाचित त्यांचाच एक स्वतंत्र फड निर्माण झाला असता; पण आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली व वारकरी संप्रदायाच्या वाढीची क्षमता अमर्याद केली.\nविष्णुबुवा जोगमहाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते. मराठी संतवाङ्मयाचे अनेक ग्रंथ त्यांनी टिपा-प्रस्तावना-अन्वयार्थ लावून प्रसिद्ध केले. भजने, ज्ञानेश्वरी, नाथ भागवत आणि तुकारामाची गाथा यांची पारायणे आणि पंढरीची वारी हा जोगबुवांचा दिनक्रम बनला. पुरेसा अभ्यास झाल्यानंतर ते कीर्तने करू लागले. कीर्तन-प्रवचनांनी त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला. गावोगावी फिरून कीर्तने-प्रवचने दिली आणि आपल्या अमोघ वाणीने अस्सल देशी वाङ्‌मयाचा प्रचार आणि प्रसार केला. इतिहासकार वि.का. राजवाडे यांनी संतांना आणि संतवाङ्मयाबद्दल आदर, आपुलकी, जिव्हाळा उत्पन्न करण्याचे कार्य ज्या काही महनीय व्यक्तींनी केले त्यांत जोगमहाराजांचा सिंहाचा वाटा होता असे म्हटले आहे.\nविष्णुबुवा अत्यंत नियमशील वारकरी होते. आचरण विशुद्ध, सत्यप्रियता, देशभक्ती अशा अनेक गुणांनी जोगमहाराजांना समाजात मान होता, प्रतिष्ठा होती. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती.\nअशा या स्पष्टवक्त्या, निर्भीड, सत्यनिष्ठ आणि विशुद्ध आचरणाच्या जोगमहाराजांसारख्या माणसाला महानुभावपंथीयांनी भरलेल्या एका बदनामीच्या, अब्रनुकसानीच्या न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे लागले होते. १९०७ मध्ये हा खटला जळगाव कोर्टात भरण्यात आला होता. जोगमहाराजांचे शिष्योत्तम प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांनी विष्णुबुवांचे चरित्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांच्या अनेकानेक उत्तम गुणदर्शनांबरोबर जळगाव खटल्याचीही हकीकत वाचायला मिळते.\nजोगमहाराजांच्या पूर्वी वारकरी कीर्तनाची धाटणी अत्यंत सरळ, साधी होती. जोगबुवांनी तिला पंडिती पद्धतीच्या पूर्वपक्ष-उत्तरपक्षाची जोड दिली, त्यामुळे नवशिक्षित तरुण मंडळी वारकरी संप्रदायाकडे ��कर्षित झाली. प्राचार्य शं.वा तथा सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर हे अशा तरुणांपैकी एक. कीर्तनाच्या अभ्यासासाठी जोगमहाराजांनी आळंदीला, १९१६ साली वारकरी महाविद्यालयाची स्थापना केली.\nवारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी-ग्रंथ[संपादन]\nजोग महाराजांचे प्रशिष्य म्हणजे मामासाहेब दांडेकर यांचे शिष्य जगन्नाथ महाराज पवार यांनी संस्थेच्या शंभर वर्षांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा ‘वटवृक्ष’ नामक ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.\nफेब्रुवारी ५ १९२० रोजी विष्णुबुवा जोगांचे निधन झाले. त्यावेळी केसरीत टिळकांनी लिहिलेला मृत्युलेख छापून आला होता.\nतुकारामाच्या अभंगांचा अर्थ लावून सार्थ गाथा तयार करण्याचे काम पहिल्यांदा जोगमहाराजांनी केले. इ.स. १९०१ साली त्र्यंबक हरि आवटे यांनी प्रकाशित केलेली हीच ती तुकारामाची आद्य सार्थ गाथा. या गाथेचा गुजराथीतही अनुवाद झाला.\nसंपादन केलेली अन्य पुस्तके\nसार्थ अमृतानुभव (इ.स. १९०५). नानामहाराज साखरे यांच्याकडून श्रवण केलेल्या या ग्रंथार्थातील मायावादाचा त्याग करून विष्णुबुवांना अमृतानुभवाचा ’चिद्‌विलासवादा’ला धरून वेगळा अर्थ लावला.\nनिळोबा महाराजांचा व ज्ञानेश्वर महाराजांचा वर्गीकृत गाथा ( १९०७)\nसार्थ हरिपाठ आणि चांगदेव पासष्टी (\nएकनाथी भागवतादी सहा ग्रंथ (१९११)\nमहीपतीकृत ज्ञानेश्वरीतील वेचे (सार्थ) (१९१७)\nसोनोपंत (मामासाहेब) दांडेकरांनी ’वैकुंठवासी जोगमहाराज चरित्र’ या नावाचे विष्णुबुवांचे चरित्र लिहिले आहे. त्या पुस्तकात जोगबुवांची काही कीर्तने संक्षिप्‍त रूपात समाविष्ट केली आहेत. दांडेकर, बंकटस्वामी, मारुतीबुवा गुरव, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर आदी जोगमहारांच्या शिष्यांनी प्रकाशित केलेल्या कीर्तनांचे ग्रंथ हे जोगमहाराजांच्याच प्रकाशित आणि अप्रकाशित कीर्तनांचे विस्तार आहेत. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतले कीर्तनकार विष्णु नरसिंह जोग यांच्या विचारांचाच प्रचार करताना दिसतात.\nधनंजय महाराज मोरे B.A./D.J./D.I.T.\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ) • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nनिव��त्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nइ.स. १८६७ मधील जन्म\nइ.स. १९२० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया प��नातील शेवटचा बदल २० जून २०१८ रोजी २२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/dr-ajay-moresefforts-will-be-made-to-the-theater-green-lantern-in-mangaon/", "date_download": "2018-11-17T11:02:48Z", "digest": "sha1:H3F7LV2L4RUQIUV2W4DESRB47FPLNST7", "length": 18045, "nlines": 134, "source_domain": "newsmarathi.in", "title": "डॉ. अजय मोरेंच्या प्रयत्नांना यश माणगांवमध्ये नाट्यगृहाला हिरवा कंदील – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असलेलं काम\nडॉ. अजय मोरेंच्या प्रयत्नांना यश माणगांवमध्ये नाट्यगृहाला हिरवा कंदील\nडॉ. अजय मोरेंच्या प्रयत्नांना यश माणगांवमध्ये नाट्यगृहाला हिरवा कंदील\nरायगड(माणगांव): माणगांव येथे बंधिस्त नाट्यगृह व्हावे यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न चालू होते. रायगडमध्ये माणगांव मध्यवर्ती ठिकाण मानले जाते. मुंबई-पुणे शहरापासून काही तासांच्या अंतरावर असलेले माणगांव शहराला सांस्कृतिक कला गुणांना वाव देण्यासाठी हक्काच माणगांवच नाट्यगृह पाहिजे अशी खरतर माणगांवकरांची इच्छा आहे. माणगांव येथील अष्टविनायक कला अकादमी माणगांव या सांस्कृतिक संस्थे मार्फत माणगांवमध्ये गेली अनेक वर्ष नवनवीन उपक्रम प्रामाणिकपणे व जीव ओतून काम करून राबविले जात आहेत. रायगडमधील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांचा विकास व्हावा यासाठी गेली सलग १० वर्ष अभिनय कार्यशाळा व शॉर्ट फिल्म मेकींग वर्कशॉप घेतले जातात तसेच ‘धुमाकूळ मनोरंजनाचा ‘ व ‘गौरव मराठी कलेचा ’ या दोन ओर्केस्टा सोबतच ‘जय हो ’ या धमाल विनोदी नाटकाचे रायगड व रायगडच्या बाहेर १५० हूनजास्त विक्रमी प्रयोग या संस्थेने पूर्ण केले. गेल्या तीन – चार वर्षात माणगांव येथे मोठ-मोठे कार्यक्रम संस्था यशस्वी राबवीत आहे, यामध्ये जेष्ठ समाजसेविका ‘रेणुताई गावस्कर’ यांचा ‘मालक नका पालक व्हा’ या धमाल विनोदी नाटकाचे रायगड व रायगडच्या बाहेर १५० हूनजास्त विक्रमी प्रयोग या संस्थेने पूर्ण केले. गेल्या तीन – चार वर्षात माणगांव येथे मोठ-मोठे कार्यक्रम संस्था यशस्वी राबवीत आहे, यामध्ये जेष्ठ समाजसेविका ‘रेणुताई गावस्कर’ यांचा ‘मालक नका पालक व्हा’ व थोर समाजसेविका ‘डॉ.सिंधूमाई सपकाळ’ यांचा स्त्रियांना स्फूर्ती देणारा एक आगळा व वेगळा कार्यक्रम व ‘सावित्रीबाई फुले स्त्रीशक्ती पुरस्कार -२०१७’ सोहळा या संस्थेने यशस्वी राबविले आहेत. रायगड जिल्हातील विद्यार्थांसाठी प्रोत्साहन देणारे व शिक्षकांसाठी पुरस्कारचे असे अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेने राबविले आहेत. माणगांव येथे अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम राबविताना अनेक अडचणींवर मात करावी लागते. हीच बाब लक्षात घेऊन सांस्कृतिक कलागुणांना माणगांवमध्ये वाव भेटण्यासाठी डॉ. अजय मोरे यांनी नाटयगृहासाठी आपल्यापरीने प्रयत्न करायला सुरवात केली.\nविशेष बाब म्हणून माणगांवमध्ये नाट्यगृहासाठी सुमारे २ एकरच्या सरकारी जागेवर अंदाजे ४ करोड रुपयाची मंजुरी\nमाणगांव येथील सांस्कृतिक कार्यकर्ते व अष्टविनायक कला अकादमी माणगांव या संस्थेचे अध्यक्ष डॉ.अजय आत्माराम मोरे यांनी नाट्यगृहाचा प्रस्ताव व्हाट्सअँप, फेसबुक व वर्तमान पत्राच्या माध्यमातून जोरदार उचलून धरला. खुद्द मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांना वारंवार पत्राद्वारे व सांस्कृतिक मंत्री यांना प्रत्यक्ष भेटून याचा पाठपुरावा घेतला. माणगांव येथे मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम राबविताना त्यांना अनेक अडचणींवर मात करावी लागते. माणगांव येथे बंधिस्त नाट्यगृह झाल्यास आमच्या नाट्य चळवळीला प्रोत्साहन,कलाकारंचा विकास व नाट्यरसिकांना सोयीस्कर होईल हे वारंवार पत्राद्वारे त्यांनी कळवले. शेवटी प्रयत्नांना यश आले याची दखल मुखमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांनी घेऊन विशेष बाब म्हणून घेतली. माणगांवचे नगराध्यक्ष व रायगड जिल्हा अधिकारी यांच्या सहकार्याने नाट्यगृहाला मंजुरी मिळाली असून माणगांव येथे लवकरच नाट्यगृह होणार आहे. सुमारे २ एकरच्या सरकारी जागेवर अंदाजे ४ करोड रुपयाची मंजुरी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाकडून मान्यता देण्यात आलेली आहे.\nनाट्य चळवळ सुरु राहावी या प्रामाणिक हेतूने ‘नाट्यरसिक सभासद योजना २०१७’\nरायगड करंडक-२०१६ राज्यस्तरीय मराठी एकांकिका या भव्य दिव्य स्पर्धेनंतर माणगांवमध्ये नाट्य चळवळ सुरु राहावी या प्रामाणिक हेतूने ‘नाट्यरसिक सभासद योजना २०१७’ सुरु केली यामध्ये सुभारांभाचा प्रयोग १)‘सौजन्याची ऐशीतैशी’ (भरत जाधव),२)‘अतिथी देवो भव’ (राजन भिसे), ३)‘शांतेच कार्ट चालू आहे’ (भाऊ क��म), ४) ‘नजराणा हास्याचा’(स्मिता ओक) व शेवटच तुफान धमाल विनोदी नाटक ५) ‘गेला उडत’(सिद्धार्ध जाधव) असे दर्जेदार कार्यक्रम या संस्थेमार्फत यशस्वीरीत्या राबविले जात आहेत. या संस्थे मार्फत पुढील वर्षी ‘रायगड सांस्कृतिक महोत्सव -२०१८’ चे आयोजन होणार असून यामध्ये ‘एकपात्री अभिनय’,एकांकिका व शॉर्ट फिल्म महोत्सव सादर होणार आहे. महाराष्ट्रातील दर्जेदार निवडक कार्यक्रम दाखविले जाणार आहेत. सांस्कृतिक मंत्री,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे व नाट्य परिषदचे अध्यक्ष, एक मोठी सेलिब्रेटी, ०७ देशातील व ०५ राज्यातील प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार असून याची दखल खुद्द मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांनी घेतली आहे. याची पोहच पावती म्हणजे ‘अष्टविनायक कला अकादमी,माणगांव’ या सांस्कृतिक चळवळ जतण करणाऱ्या संस्थेला बंधीस्त नाट्यगृह प्रस्तावासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला गेला.\nअष्टविनायक कला अकादमी माणगांव या सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.अजय आत्माराम मोरे यांच्या प्रामाणिक धडपडीला व प्रयत्नांना यश आले असून त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक व शुभेच्छा दिल्या जात आहेत.\nनवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.\nपाईप लाईन लिकेज पाहायला सफाई कामगार – माणगांव नगरपंचायतीचा गचाळ कारभार\nअजय देवगनचा पहिला मराठी चित्रपट ‘आपला मानूस’चा टीझर लाँच मुख्य भूमिकेत नाना पाटेकर\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार – १७…\nमाणगांवमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगराध्यक्षांचे पती…\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी -रायगड ऑडिशन ३ नोव्हेंबर…\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार – १७ तारखेला जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम\nमाणगांवमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगराध्यक्षांचे पती राष्ट्रवादीत\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न सेलिब्रिटी फुलवा खामकर यांची प्रमुख उपस्थिती\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्य���ची सुवर्णसंधी -रायगड ऑडिशन ३ नोव्हेंबर २०१८\nमाणगावकरांनी स्वच्छता अभियान राबवून ९.२ टन कचरा उचलला स्वर्गीय नेते अशोकदादा साबळे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता अभियान\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ringan-ashwa/", "date_download": "2018-11-17T11:22:40Z", "digest": "sha1:6WX4LWKIZWLKUGRMK2WUBEK3VJROHRUG", "length": 24949, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "ज्ञानाचा अश्व | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्य�� करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nपंढरपुराच्या वेशीवर वारकरी पोहोचलेत… अभंग–कीर्तनाच्या भक्तीरसात नहात… शितोळे सरकारांच्या अश्वांचे रिंगण पाहून त्यांच्या डोळय़ांचे पारणे फिटले आहे… काय आहे ही रिंगणाच्या अश्वांची परंपरा…\nज्ञानेश्वर माऊलींना ‘ज्ञानीयांचा राजा’ अशी पदवी दिली गेलीय, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना राजाश्रय देण्याचं कार्य शितोळे सरकार १८३२ पासून करत असल्याची आळंदी संस्थानात नोंद आहे. गुरू हैबतबाबा यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आषाढी कारीसाठी पंढरपूरकडे नेण्याची परंपरा सुरू केली. तीच परंपरा पुढे शितोळे सरकारकडे आली. तेव्हापासून अखंडपणे राजाश्रय देण्याची ही परंपरा सुरु आहे.\nमहादजीराजे शितोळे सरकार यांनी याबाबत बोलताना सांगितले की, माऊलींच्या प्रती राजाश्रय देण्याचं आमचं कार्य तिथून सुरू झालं. माऊलींचा विसावा हा शितोळे सरकारच्या तंबूमध्येच होतो आणि सकाळचा मानाचा नैवेद्यही त्यांचाच असतो. त्यांच्याबरोबर वारीदरम्यान वारकऱयांमध्ये भांडण-तंटा झाला किंवा काही अडचण आल्यास शितोळे सरकारला सांगितली जाते, पण विषय तितका गंभीर असेल तरच…शितोळे सरकारच्या ध्वजाखालीच जरीपटका येथील तंबूकडे त्याचा अंतिम निर्णय घेतला जातो. हा सगळा राजाश्रय दिल्यामुळे वाखरी ते पंढरपूर माऊलींच्या पादुका हातामध्ये घेऊन चालायचा मान हा शितोळे सरकारचाच असतो. गेली पन्नास वर्षे माझे वडील गळ्यात लाल कापड घेऊन माऊलींच्या पादुका हातांमध्ये घेऊन पायी चालतात. त्या इसभावी पंढरपूर वेशीबाहेर जिथे शेवटची आरती होते तिथे दिल्या जातात आणि त्या पल्ल्यापासून ते पंढरपूर माऊली पादुका मंदिर तिथपर्यंत आणून ठेवण्याचे कार्य आम्ही पायी करत असल्याची माहिती महादजीराजे शितोळे सरकार यांनी दिली.\nपालखी सोहळ्याचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण परंपरा. वारी आनंदमय करण्यासाठी त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे रिंगण. निष्ठावंत वारकरी वारा, ऊन, पाऊस अशी कसलीही तमा न बाळगता आपला खडतर प्रवास करत पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी निघालेला असतो. तिथे पांडुरंगाचे दर्शन व्हावे यासाठी जात असतो. हा पल्ला अंकलीपासून पुणे सवा तीनशे किलोमीटरचे अंतर आहे. त्यात आमचे घोडे, आमचा लवाजमा हे सगळं घेऊन जातो. त्यासाठी अकरा दिवसांचा पल्ला असतो.\nसंतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी कारीच्या पालखी सोहळ्यातील मानाचे दोन अश्व पाठकले जातात. एक जरीपटक्याचा अश्व आणि दुसरा माऊलींचा अश्व असतो. माऊलींचा अश्वावर कोणी स्वार नसतो. त्यावर स्वतः माऊलींची गादी, अधिष्ठान असते. त्यामुळे त्यावर कोणी स्वार नसतं. शितोळे सरकारचे घोडे जेव्हा अंकलीतून प्रस्थान करतात तेव्हापासून पुण्यापर्यंत ते चालत असतात. हा अश्व अंकलीकरून आळंदीत येताना पहिला टप्पा म्हैसाळ असतो.त्यानंतर म्हैसाळच्या आजूबाजूच्या गावातील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतो कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलीच्याकडे आणि त्यांच्या करकी श्री पंढरीच्या किठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रद्धा असते. पाचशे ते सवा पाचशे किलोमीटर अंतर हे अश्व पायी पार पाडतात. येताना मात्र या अश्वांना टेम्पोतून आणले जाते.\nअसं बोललं जातं की, जनावरांनाही सहावं इंद्रिय असतं, असं म्हणतात. त्यांच्या भाषेत ते एकमेकांशी संवाद साधतात. त्यांचे निरीक्षण केले तर याचा अंदाज येतो. अश्व जरी माऊलींचे असले तरी ते अश्व आहेत. त्यांच्यामध्ये त्यावेळी वेगळेच तेज येते. यामुळेच त्यांना आपण काहीतरी विशेष कार्य करत असल्याची जाणीव होते. रिंगणात धावण्यासाठी या अश्वांना कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही. त्यांना फक्त माऊलींच्या पादुकांवरचा बुक्का लाकून सोडले की माऊलींचा अश्व रिंगण पूर्ण करतो. रिंगणामध्ये आपण जे बघतो ते सगळं दै��ीच म्हणावं लागेल.\nहिराचे जाण्यामागचे नेमके कारण समजले नाही. हिरा हा अश्व माऊलींचा असल्याने त्याच्याशी वारकऱयांच्या भावना जोडलेल्या होत्या. गेली आठ वर्षे हिरा वारी करतोय. प्रत्येक वारकऱयाला वाटते हिराला धान्य खाऊ घालून आपण माऊलींची सेवा करतोय. तुमचे धान्य अश्वासोबत असलेल्या सेवकाकडे द्या, ते त्यांच्या सोयीनुसार त्यांना खाद्य देतील. त्याने तुमच्या भावनाही दुखावल्या जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.\n‘हिरा’ची जागा ‘राजा’ने घेतली\nमाऊली जसे घेते तसे देते. याचा प्रत्यय म्हणजे राजा. हिरा वारीदरम्यान गेला. आळंदीचे प्रस्थान झाल्यानंतर हिरा पुण्यामध्ये आला. पुण्यात त्याने एक पूर्ण रात्र काढली आणि सकाळी तो गेला. त्यानंतर दोन दिवस पालखी पुण्यातच होती. आम्हाला दुसऱया अश्वाची सोय करण्यासाठी एक दिवस मिळाला, हिरा वारीदरम्यान गेल्याने वारकऱयांच्या भावना जास्त उफाळून आल्या. हिरा गेल्याचे कळले तसे अनेकांनी त्यांच्याकडे अश्व असल्याचे सांगितले. त्यातलाच एक राजा. ज्या दिवशी सकाळी सात वाजता हिरा गेला आणि त्याच संध्याकाळी राजा आला. राजाने वारकऱयांची मने जिंकली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना ��ार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/filed-case-against-mla-sangram-jagtap-murder-case-nagar-108317", "date_download": "2018-11-17T11:29:40Z", "digest": "sha1:F2YJVBHT2Z4XWVKC3GFKCJSU6JAVPUK2", "length": 11917, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "filed case against MLA Sangram Jagtap in murder case nagar शिवसैनिकांच्या दुहेरी हत्येप्रकरणी आमदार जगताप यांच्यासह चौघांना अटक | eSakal", "raw_content": "\nशिवसैनिकांच्या दुहेरी हत्येप्रकरणी आमदार जगताप यांच्यासह चौघांना अटक\nरविवार, 8 एप्रिल 2018\nशिवसेनेचे केङगाव येथील शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी आमदार संग्राम जगताप, आमदार अरूण जगताप, आमदार शिवाजी कर्ङीले यांच्यासह ३० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.\nनगर : केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली. आमदार जगताप, बाळासाहेब कोतकर, डी. एम. कोतकर, संदीप गुंडाळ अशी अटक केल्यांची नावे आहेत.\nशिवसेनेचे केङगाव येथील शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी आमदार संग्राम जगताप, आमदार अरूण जगताप, आमदार शिवाजी कर्ङीले यांच्यासह ३० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.\nजगताप पिता-पुत्र राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार असून कर्ङीलें भाजपाचे आमदार आहेत. संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर (वय २५) याने फिर्याद दिली आहे. दरम्यान आज घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाङे व उपनेते अनिल राठोड यांनी जिल्हा बंदीची हाक दिली आहे. त्यामुळे जिल्हाभरात अनेक गावांत बंद पुकारण्यात आला आहे.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाळासाहेबां��े ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/category/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE/page/2/", "date_download": "2018-11-17T11:45:04Z", "digest": "sha1:QPHOP54LFWYSLRQETS65HM5AJWT32WUB", "length": 11997, "nlines": 143, "source_domain": "newsmarathi.in", "title": "होम – Page 2 – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असलेलं काम\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार – १७ तारखेला जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम\nमाणगांवमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगराध्यक्षांचे पती राष्ट्रवादीत\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक…\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची…\n२०१९ निवडणूक खेळ तंत्रज्ञान नोकरी मनोरंजन रायगड व्यापार\nमराठी सिनेमात काम करण्याची सुवर्ण संधी ऑडिशनमध्ये कलाकारांची डायरेक्ट निवड | पहा आपल्या शहरात कधी…\nअष्टविनायक फिल्म क्रिएशन्स व मोरे प्रोडक्शन्स प्रस्तुत नवीन मराठी सिनेमाचे शुटींग लवकरच चालु होणा��� आहे. या चित्रपटाचे फोर जी (4G) नाव असणार आहे. सिनेमाचे कथानक डॉ.अजय आत्माराम मोरे यांनी…\nमहालक्ष्मी कंस्न्ट्रकशनमुळे परिसरातील वसाहतीला त्रास, जीवीतहानी होण्याची देखील शक्यता\n१२ सप्टेंबर २०१८ (माणगांव): महालक्ष्मी कंन्स्ट्रकशनचे माणगांव शहरातील काम सध्या जोरात सुरु आहे. जाहीरातबाजी करण्यात हे अगदी पटाईत असल्यामुळे अगदी मराठी चित्रपट सिनेतारे तारकांकडुन माणगांव…\nआता राम कदमांनंतर शिक्षण मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य – प्रसारमाध्यमांमुळे राजकारण्यांची…\nमुंबई:भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्याचा भडका पेटलेला असतानाच आता राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रसारमाध्यमांमुळे राजकारण्यांची प्रतिमा घाणेरडी होत असल्याचं…\nकेंद्र शासनाच्या बचत लँम्प योजनेतून माणगांव शहर एलईडी बल्बने लखाकले – मात्र अडीच वर्षाच्या…\nमाणगांव (२७ ऑगस्ट २०१८) - माणगांव नगरपंचायत हद्दीत एलईडी बल्ब लावून शहराला काळोखातुन उजेडात आणन्याचे काम सुरु आहे. पण काही प्रभागात प्रकाश दिसू लागताच आम्हीच हे काम कसे काय मंजूर केले यासाठी…\nरायगडचे डॉ.अजय मोरे यांचा सिंगापूरमध्ये सन्मान जय मोरे याची झी मराठी “चला हवा येऊ…\nज्या रायगडच्या मातीत जन्म घेतला त्या मातीचे नाव व कलाकारांचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्यां डॉ.अजय मोरे यांच्या विशेष कार्याचे समस्त रायगडकरांच्या वतीने कौतुक व खूप खूप शुभेच्छा…\nसनातन संस्थेच्या वैभव राऊतकडून ८ देशी बॉम्ब आणि जवळपास २ डझन बाँम्ब बनविण्याचे साहित्य जप्त\nमुंबई: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने नालासोपाऱ्यात वैभव राऊत या व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटक जप्त केली आहेत. गुरुवारी रात्री दहशतवादविरोधी पथकाने हि कारवाई केली आहे. या…\nतोतया पोलीस बनुन ताम्हाणी घाटात वाहनांना लुटणारी चोरांची टोळी जेरबंद\nरायगड (माणगांव): माणगांव-पुणे मार्गामधील ताम्हाणी घाटात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला होता. रायगड मधुन पुण्याला जोडणारा हा महत्वाचा मार्ग असल्याने येथे वाहनांची रहदारी जास्त असते. तसेच विळे…\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार – १७ तारखेला जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम\nमाणगांवमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगर���ध्यक्षांचे पती राष्ट्रवादीत\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न सेलिब्रिटी फुलवा खामकर यांची प्रमुख उपस्थिती\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी -रायगड ऑडिशन ३ नोव्हेंबर २०१८\nमाणगावकरांनी स्वच्छता अभियान राबवून ९.२ टन कचरा उचलला स्वर्गीय नेते अशोकदादा साबळे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता अभियान\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%AB%E0%A5%87/", "date_download": "2018-11-17T11:54:59Z", "digest": "sha1:MLU4ZYKEV6VJ2F7565H5P7GDBICLVQS2", "length": 7482, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकमध्ये आयोजित फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘सैराट’सह नऊ भारतीय सिनेमांची निवड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकमध्ये आयोजित फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘सैराट’सह नऊ भारतीय सिनेमांची निवड\nपाकिस्तानात भारतीय सिनेमा प्रदर्शनावरुन वाद सुरु असताना दुसरीकडे पाकच्या पहिल्या फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘सैराट’ आणि ‘बाहुबली’सह एकूण नऊ भारतीय सिनेमांची निवड करण्यात आली आहे. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली.\nपाकिस्तानची राजधानी कराचीमध्ये 29 मार्च ते 1 एप्रिल पहिल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलमध्ये एकमेव मराठी सिनेमा ‘सैराट’सह एस.एस.राजामौलीचा बाहुबली, डिअर जिंदगी, आखों देखी, हिंदी मीडियम, कडवी हवा, निलबटे सन्नाटा, साँग्स ऑफ स्कॉरपियन्स दाखवले जाणार आहेत.\nराजामौली यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “बाहुबलीच्या निमित्ताने मला जगभ्रमंतीची संधी मिळाली. त्यातही सर्वांमध्ये पाकिस्तानची भेट विशेष संस्मरणीय असेल. पाकिस्तानच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलकडून मिळालेल्या निमंत्रणाबद��दल आभारी आहे.”\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसीबीएसईचे 10 वी, 12 वीचे फुटलेले पेपर पुन्हा होणार \nNext articleपाकिस्तानच्या पहिल्या फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘सैराट’ची निवड\nगॅट मॅट सिनेमानिमित्य अवधूत गुप्ते यांच्याशी केलेली खास बातचीत \n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\nआयुष्मान खुरानाच्या लग्नाचा वाढदिवस\nपरवानगीशिवाय फोटो काढणाऱ्याला झरीन खानने झापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Kopargaon-road-vehicle-holder-big-trouble/", "date_download": "2018-11-17T11:15:44Z", "digest": "sha1:YTICWF6T7ACTOPANTMOOVNLRMVI2KRHX", "length": 7116, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोपरगाव रस्त्याला कायम साडेसाती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › कोपरगाव रस्त्याला कायम साडेसाती\nकोपरगाव रस्त्याला कायम साडेसाती\nकोपरगाव रस्त्याचे काम काही ठिकाणी दोन वर्षांनंतरही अर्धवट असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोपरगाव रस्त्याला लागलेली साडेसाती केव्हा संपणार असा सवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला पुणतांबेकरांकडून विचारला जात आहे. मंजूर असूनही रखडलेले काम आठ दिवसांत सुरू न झाल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा माजी जि.प. सदस्य डॉ. धनंजय धनवटे यांनी दिला.\nपुणतांबा-कोपरगाव रस्ता दुरुस्तीसाठी गेल्या आठ-दहा वर्षांपासून विविध पक्ष, तसेच संघटनांनी अनेकदा आंदोलने केली. दहा वर्षांसून या प्रश्‍नावर केवळ आश्‍वासने मिळत होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आ. स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नांतून सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्च करून पुणतांबाकडून 7 कि.मी. रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.\nपुणतांब्याजवळ आठशे मीटर खडीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी एका ठेकेदाराने पूर्ण केले. मात्र, या कामावर कारपेटचे कामच अद्यापि केलेले नसल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.\nयाबाबत कोपरगाव बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, संबंधित अधिकारी वर्षापासून वेगळेवेगळे कारणे सांगून ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला ��ात आहे.\nशिंगव्याच्या पुढेही हा रस्ता खड्ड्यांमुळे खराब झाला असून काही अंतराच्या रस्ता कामास मंजुरी असून पडलेल्या खडीची माती झाली असताना काम सुरू होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. आ. कोल्हे यांनी येथे गेल्या महिन्यात कोपरगाव रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले होते.\nमात्र, सा.बां.चे अधिकारी काम का सुरू करीत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिर्डीत उत्सवकाळात नगर-मनमाड मार्गवरील जड वाहतूक पुणतांबामार्गे वळविली जाते. यामुळे या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. धनवटे यांनी दिला.\n'तुकाई चारी' पाणी योजनेसाठी वृद्धाचा सत्याग्रह\nनगर : उस दर आंदोलकांना अटक करणार\nआरोपींच्या गाडी मोबाईलचा होणार लिलाव\nकोपर्डी : तिघांना फाशीच\nमहिलांच्या सन्मानासाठी निकाल महत्त्वपूर्ण\n..अन्यायाचा प्रवास अखेर आरोपींच्या शिक्षेने थांबला\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Treatment-of-cancer-in-Tata-under-Deendayal-Vishwajit-Rane/", "date_download": "2018-11-17T10:50:01Z", "digest": "sha1:OKFGRW74RBFNLCGQXAQN5ZYSKLGZXVR3", "length": 5592, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘दीनदयाळ’अंतर्गत ‘टाटा’मध्ये कॅन्सरवर उपचार : विश्‍वजीत राणे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ‘दीनदयाळ’अंतर्गत ‘टाटा’मध्ये कॅन्सरवर उपचार : विश्‍वजीत राणे\n‘दीनदयाळ’अंतर्गत ‘टाटा’मध्ये कॅन्सरवर उपचार : विश्‍वजीत राणे\nराज्य सरकारच्या ‘दीनदयाळ स्वास्थ्य सेवा’ योजनेअंतर्गत कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबईतील प्रसिद्ध टाटा मेमोरियल इस्पितळाचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.\nराणे म्हणाले की, ‘दीनदयाळ’ योजनेखाली परराज्यातील काही नामांकित इस्पितळांचा समावेश करण्याचे ��रोग्य खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोमंतकीय कॅन्सर रुग्णांसाठी टाटा मेमोरियल इस्पितळाचा सर्वात आधी ‘दीनदयाळ’ योजनेत समावेश करण्यात आला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे गोमंतकीय रूग्णांवर इतक्यात उपचार करण्याबाबत असमर्थता दर्शवून टाटा इस्पितळ प्रशासनाने थोडा वेळ मागितला आहे. यामुळे शेजारील राज्यातील आणखी काही इस्पितळांचा ‘दीनदयाळ’ योजनेत समावेश करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.\nदरम्यान, बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) सुरक्षारक्षकांवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करण्यापेक्षा कॅन्सरवर उपचार करण्यासाठी परराज्यात जाणार्‍या गोमंतकीय रुग्णांवर खर्च करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी रविवारी केली होती.\nसदर मागणी हास्यास्पद असल्याचे सांगून राणे म्हणाले की, गोमेकॉतील सुरक्षा ही फक्त रुग्णांसाठी नसून डॉक्टर तसेच विद्यार्थ्यांसाठीही वाढवण्यात आली आहे. गोमेकॉ संकुलात मुला- मुलींसाठीही वसतिगृहे असून त्यासाठी सुरक्षारक्षकांची अधिक भरती करण्यात आली आहे. गोमेकॉतील साधनसुविधा वाढल्याने सुरक्षाही त्याच परीने वाढवण्यात आली आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Stop-the-salary-of-3-820-employees-of-the-Municipal-Corporation/", "date_download": "2018-11-17T11:20:55Z", "digest": "sha1:AL6S6EQFHTPXAIYVIALX7L3TTDW6KK7R", "length": 7558, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालिकेच्या ३,८२० कर्मचार्‍यांचे वेतन रोखले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालिकेच्या ३,८२० कर्मचार्‍यांचे वेतन रोखले\nपालिकेच्या ३,८२० कर्मचार्‍यांचे वेतन रोखले\nमुंबई महानगरपालिकेत बायोमेट्रिक हजेरी सुरु करण्यात आली आहे. मात्र मनपा प्रशासनातील 3 हजार 820 कर्मचार्‍यांनी ती चुकवली असून, त्या त्या दिवशी त्यांची ���ैरहजेरी नोंदली गेली आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांचा पगार रोखून ठेवण्यात आला आहे.\nमनपा प्रशासनाने काही महिन्यांपूर्वीच बायोमेट्रिक हजेरी सुरु केली होती. मात्र अनेक कर्मचार्‍यांनी त्यासाठी नोंदणी करण्याची तसदीही घेतली नव्हती. वारंवार सूचना करुनही अनेक अधिकार्‍यांनी नोंदणी केली मात्र त्यावर नोंदणी करण्यास कुचराई केली होती. अशा कर्मचार्‍यांवर आता कारवाईची कुर्‍हाड कोसळण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेत 1 लाख 2 हजार कर्मचारी विविध विभागांत कार्यरत असून, त्यांची हजेरी नोंदण्यासाठी मनपा प्रशासनाने तीन हजार बायोमेट्रिक यंत्रे बसविली आहेत. या कर्मचार्‍यांचे वेतनही त्या हजेरीशी ऑटो लिंक करण्यात आले आहे. पाणीपुरवठ्याच्या कामासाठी शहराबाहेरील तलावक्षेत्रात नियुक्‍त करण्यात आलेल्या 400 कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक हजेरी सक्‍तीतून वगळण्यात आले आहे. ज्या तीन हजार 820 कर्मचार्‍यांचे वेतन रोखून धरले आहे, अशा फायरमन, सुरक्षा रक्षक, अभियंते, कारकून आणि स्वीपर अशा कर्मचार्‍यांनी आता विविध सबबी घेऊन अधिकार्‍यांकडे खेटे घालण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक ड्युटीवर होतो, कामाच्या ठिकाणापासून लांब होतो, अशा सबबी सांगितल्या जात आहेत.\nकर्मचार्‍यांनी बायोमेट्रिक यंत्रावर हजेरी नोंदवली, तर असे प्रसंग उद्भवणार नाहीत, असे अतिरिक्‍त आयुक्‍त विजय सिंघल यांनी सांगितले. मुंबई महापालिकेतील अनेक कर्मचारी कामावर दांड्या मारत होते. मात्र त्यांचा पूर्ण पगार दिला जात होता. वरिष्ठ अधिकार्‍यांशी तडजोडी करुन हजेरी पत्रक भरले जात असल्याचे निदर्शनास आले होते. फील्डवर असलेले स्वीपर्ससारखे कर्मचारी प्रॉक्सीजच्या माध्यमातून आपली हजेरी भरत होते. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात ए वॉर्ड (सीएसटी, चर्चगेट, कुलाबा, कफ परेड) मध्ये बायोमेट्रिक हजेरी नोंदवलेल्या मात्र प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी हजर नसलेल्या 12 सफाई कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले.\nलोकशाही वाचवण्यासाठी संघाविरोधात एकत्र या\nशासकीय वसाहतीतील इमारती ठरवल्या धोकादायक\nपेट्रोलमध्ये मिथेनॉल मिसळण्याचे धोरण लवकरच\nविरोधक आक्रमक, मुख्यमंत्री प्रतिहल्ल्याच्या तयारीत\nमितेश जगताप आत्महत्या : पोलीस अडचणीत\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gwalior.wedding.net/mr/photographers/", "date_download": "2018-11-17T11:40:24Z", "digest": "sha1:2PGIUGR2DJIV455URGW7ZDQHPXCEAN5Y", "length": 3608, "nlines": 73, "source_domain": "gwalior.wedding.net", "title": "Wedding.net - वेडिंग सोशल नेटवर्क", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट भाड्याने तंबू केटरिंग\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 60,000-2,50,000\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 25,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 10,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 25,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 40,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 15,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 50,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 25,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 8,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 40,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 30,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 5,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 25,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 30,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 40,000 पर्यंत\nजालंदर मधील फोटोग्राफर्स 36\nगोवा मधील फोटोग्राफर्स 181\nवारांगळ मधील फोटोग्राफर्स 15\nकोटा मधील फोटोग्राफर्स 22\nकोची मधील फोटोग्राफर्स 101\nभावनगर मधील फोटोग्राफर्स 13\nजबलपुर मधील फोटोग्राफर्स 36\nकोइंबतूर मधील फोटोग्राफर्स 122\nमंगलोर मधील फोटोग्राफर्स 32\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,31,436 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/former-minister-chandrakant-chajed-dies-25880", "date_download": "2018-11-17T11:49:28Z", "digest": "sha1:YTOVW2VRP6N6NLUGOQLBDOKOT5AEKVUV", "length": 13385, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Former minister Chandrakant Chajed dies माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nमाजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचे निधन\nशुक्रवार, 13 जानेवारी 2017\nपुणेः पुण्याचे माजी महापौर व माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचे अल्पशा आजाराने आज (शुक्रवार) सकाळी निधन झाले. ते वय 67 वर्षांचे होते. बोपोडी स्मशानभूमित आज दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.\nपुणेः पुण्याचे माजी महापौर व माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचे अल्पशा आजाराने आज (शुक्रवार) सकाळी निधन झाले. ते वय 67 वर्षांचे होते. बोपोडी स्मशानभूमित आज दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.\nऍड. छाजेड हे कॉंग्रेसमधील निष्ठावंत सैनिक होते. राजकीय क्षेत्रात मामू या नावाने ओळखले जात होते. काँग्रेस पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि अफाट लोकसंग्रहामुळे ते पाच वेळा महापालिकेवर निवडून आले होते. त्यांनी महापौर पद भूषवले होते, तसेच सभागृह नेता म्हणूनही त्यांनी महापालिकेत आपला ठसा उमटवला होता. सर्वांना सोबत घेऊन सभागृहात विषय मंजूर करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. 1999 साली विधानसभा निवडणुकीत बोपोडी येथून ते विजयी झाले होते. आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली.\nछाजेड 1971 पासून नागरी संरक्षण दलात कार्यरत होते. चीन युद्धात त्यांनी नागरी संरक्षण दलात काम केले होते. विभागीय क्षेत्ररक्षक, उपमुख्य क्षेत्ररक्षक, प्रभारी मुख्य क्षेत्ररक्षक आदी पदांवर काम केले होते. नागरी संरक्षण कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपतिपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यानंतर हे पारितोषिक मिळविणारे ते पहिलेच आमदार होते.\nपुणे नागरी संरक्षण दलाच्या मुख्य क्षेत्ररक्षकपदी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या राज्य शाखेतर्फे आमदार चंद्रकांत छाजेड यांचा राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देऊन गौरव करण्यात होता. जालन्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास स��रु आहे. मागासवर्ग...\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/debate-may-trigger-on-the-birth-place-of-sai-baba-271182.html", "date_download": "2018-11-17T11:06:12Z", "digest": "sha1:KDNIYE2MRW7VRM626Z7JNDLLEW244YO4", "length": 12889, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "साईबाबांचा जन्मस्थळाबाबत राष्ट्रपतींच्या विधानामुळे शिर्डीत वाद", "raw_content": "\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी ��ोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nसाईबाबांचा जन्मस्थळाबाबत राष्ट्रपतींच्या विधानामुळे शिर्डीत वाद\nराष्ट्रपतींनी भाषणात साईबाबांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात झाल्याचा उल्लेख केल्यानं नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.\nशिर्डी, 2 ऑक्टोबर: देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करू�� साई समाधी शताब्दी सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. मात्र राष्ट्रपतींनी भाषणात साईबाबांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात झाल्याचा उल्लेख केल्यानं नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.\nसाईबाबा शिर्डीत आल्यापासून आजपर्यंत त्यांचा जन्म कुठे झाला अथवा साईबाबा कोणत्या धर्माचे होते याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जातात. त्यातच आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साईबाबांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी झाला असल्याच विधान करुन नव्या वादाला तोंड फोडलं आहे. साईबाबांच्या चरित्रामध्ये त्यांच्या जातीधर्माचा किंवी जन्मस्थळाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यांच्या जन्मापेक्षा त्यांचे शिर्डीतील कार्य खूप महत्त्वाचे आहे असे अनेकांचे मत आहे. काही वर्षांपूर्वी साईबाबांची पूजा करणं चुकीचं आहे असं विधान केल्यामुळे द्वारका पीठाचे शंकराचार्य ही वादात अडकले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/wheat-crops-facing-water-shortage-problems-28127", "date_download": "2018-11-17T11:17:23Z", "digest": "sha1:SBWJLI32NOCDRF4P64OTIF5AWVHHDXE4", "length": 9660, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wheat crops facing water shortage problems गव्हाच्या पेऱ्याला पाणीटंचाईचा फेरा! | eSakal", "raw_content": "\nगव्हाच्या पेऱ्याला पाणीटंचाईचा फेरा\nसोमवार, 30 जानेवारी 2017\nभादा - आला आला आणि भरपूर झाला म्हणून शेतकऱ्यांना खूश करणाऱ्या पावसाच्या पाणी पातळीने चालू हंगामात शेतकऱ्यांना चांगलाच \"चकवा' दिला असून भादा व परिसरातील काही विहिरींनी तळ गाठल��� आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी तर घड्याळ लावून \"तासावर' आल्यासारख्या आहेत. त्यामुळे गव्हाला पाणी पुरेल की नाही, अशी शेतकऱ्यांना चिंता आहे.\nसलग तीन ते चार वर्षांच्या दुष्काळात होरपळलेला शेतकरी काठोकाठ भरलेल्या विहिरी पाहून सुखावला होता; मात्र आता रब्बी हंगामातील पिकांना गरजेच्या काळातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे.\nभादा - आला आला आणि भरपूर झाला म्हणून शेतकऱ्यांना खूश करणाऱ्या पावसाच्या पाणी पातळीने चालू हंगामात शेतकऱ्यांना चांगलाच \"चकवा' दिला असून भादा व परिसरातील काही विहिरींनी तळ गाठला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी तर घड्याळ लावून \"तासावर' आल्यासारख्या आहेत. त्यामुळे गव्हाला पाणी पुरेल की नाही, अशी शेतकऱ्यांना चिंता आहे.\nसलग तीन ते चार वर्षांच्या दुष्काळात होरपळलेला शेतकरी काठोकाठ भरलेल्या विहिरी पाहून सुखावला होता; मात्र आता रब्बी हंगामातील पिकांना गरजेच्या काळातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे.\nरब्बी हंगामातील हरभरा आणि ज्वारी ही पिके कशीबशी कमी पाण्यावर तरतात; मात्र गव्हाला मुबलक प्रमाणात पाणी लागत असल्याने मोठ्या प्रमाणात गव्हाचा पेरा केलेले शेतकरी पाणीटंचाईमुळे हैराण आहेत. कारण ऐन गरजेच्या काळातच गहू पिकास मुबलक पाणी लागते; मात्र सध्या खालावलेल्या पाणीपातळीमुळे काही ठिकाणी गव्हाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होणार असून, गव्हाचा एकूण हेक्‍टरी उत्पादन खर्च आणी एकूण हेक्‍टरी उत्पादन याचा ताळमेळ लावताना शेतकऱ्यांची दमछाक होणार आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/madhubala-1693551/", "date_download": "2018-11-17T11:08:31Z", "digest": "sha1:NW2V6V3Q6UKWSFZS7XJFJKUVMES2LA6W", "length": 12908, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Madhubala | मधुबालाची शोकान्तिका (२) | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\n‘ज्वाला’ हा तिचा अखेरचा चित्रपट तिच्या मृत्यूनंतर १९७१ साली प्रदíशत झाला.\nघरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे बालवयात चित्रपटात भूमिका करून घर सांभाळणारी मुमताज पुढे मधुबाला या नावाने हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्री बनली आणि मृत्यूनंतर एक दंतकथा बनली मधुबालाने एकूण ७० चित्रपटांमध्ये नायिकेचे काम केले. ‘महल’, ‘तराना’, ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस 55’, ‘चलती का नाम गाडी’, ‘मुघल-ए-आझम’, ‘बरसात की रात’, ‘बसंत’, ‘निराला’, ‘अमर’, ‘ढाके की मलमल’, ‘कालापानी’, ‘हावडा ब्रिज’, ‘हाफ टिकट’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट. ‘ज्वाला’ हा तिचा अखेरचा चित्रपट तिच्या मृत्यूनंतर १९७१ साली प्रदíशत झाला. मधुबालाने तत्कालीन बहुतेक सर्व प्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर नायिकेचे काम केले पण त्यापकी दिलीपकुमार आणि देव आनंद यांच्याबरोबर ती प्रेक्षकांना अधिक भावली.\nसिनेमा सृष्टीत ती यशाच्या शिखरावर पोहोचली परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र ती दु:खीच राहिली. मधुबालाला दिलीपकुमारशी लग्न करायचे होते, त्यांचे प्रेमसंबंध सात वष्रे टिकले पण तिच्या वडिलांना दिलीपकुमार जावई म्हणून पसंत नसल्याने ते झाले नाही. विवाहासाठी मधुबालाला तिच्या आप्तांनी तीन स्थळे सुचवली. भारतभूषण, प्रदीपकुमार आणि किशोरकुमार यांची. त्यांपकी तिने किशोरकुमारला पसंत केले. लग्नानंतर किशोरकुमारने धर्मातर केले, असे म्हणतात.\nमधुबालाच्या यशस्वी चित्रपट कारकीर्दीला ग्रहण लागले तिच्या आजारपणाचे. १९५४ पासून तिला मधूनमधून रक्ताच्या उलटय़ा होऊन दम लागायला लागला. १९६१ मध्ये तिच्या आजारपणाचे निदान झाले व्हेन्ट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट, म्हणजे हृदयाला छिद्र असणे. खंगत जाऊन अखेरीस २३ फेब्रुवारी १९६९ रोजी मुंबईत या गुणी अभिनेत्रीचे निधन झाले. भारत सरकारने मधुबालाच्या स्मरणार्थ २००८ साली तिचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले. तिच्या हयातीतच ‘थिएटर आर्ट्स’ या अमेरिकन मासिकाच्या मुखपृष्ठावर मधुबालाचे पूर्ण पान छायाचित्र छापून खाली लिहिले होते ‘जगातली सर्वाधिक आकर्षक अभिनेत्री- पण आश्चर्य, ती बेव्हर्ली हिलची नाही\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4", "date_download": "2018-11-17T10:39:18Z", "digest": "sha1:FBLYIXS3DB6Z36VTHQROEFD2F77HQJD2", "length": 6067, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महाराष्ट्र ज्ञान महामंडळ - विकिपीडिया", "raw_content": "\n(महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या पानावरून पुनर्निर्देशित)\nमहाराष्ट्र ज्ञान महामंडळ (इंग्लिश: Maharashtra Knowledge Corporation Limited, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) ही महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने स्थापण्यात आलेली सार्वजनिक क्षेत्रीय मर्यादित कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असून इ.स. २०११च्या सुमारास हिची विविध ठिकाणी ५,०००हून अधिक केंद्रे आहेत. विवेक सावंत हे या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत [१].\nया संस्थेमार्फत महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेशन इन इन्फर्मेशन टेक्नॉलजी (एमएस सीआयटी, रोमन लिपीतील लघुरूप: MS CIT) नावाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवण्यात येतो [२].\n↑ \"विवेक सावंत यांची प्रोफाइल\" (इंग्लिश मजकूर). पुणे व्यासपीठ. २२ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. [मृत दुवा]\n↑ \"एमएस सीआयटी प्रमाणपत्र अभ्यासक्रम\" (इंग्लिश मजकूर).\n\"अधिकृत संकेतस्थळ\" (इंग्रजी मजकूर). २३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१८ रोजी २१:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/crime-against-women-rise-what-judicial-process-can-do-restrict-it-asks-santosh-dhaybar-13520", "date_download": "2018-11-17T12:12:06Z", "digest": "sha1:L6NT3TQXSEDWLDHHX3IBKFO66RH5BEVW", "length": 18127, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Crime against women on the rise; what judicial process can do to restrict it, asks Santosh Dhaybar β 'त्या' नराधमांना काय व्हावी शिक्षा? | eSakal", "raw_content": "\nβ 'त्या' नराधमांना काय व्हावी शिक्षा\nगुरुवार, 13 ऑक्टोबर 2016\nसर्वाधिक बलात्कार होणारे देश-\n1) अमेरिका 2) दक्षिण अफ्रिका 3) स्विडन 4) भारत 5) इंग्लंड 6) जर्मनी 7) फ्रान्स 8) कॅनडा 9) श्रीलंका 10) इथिओपिया\nराजधानीत सन 2012 मध्ये धावत्या बसमध्ये ‘निर्भया‘वर झालेल्या बलात्कारानंतर देश हादरून निघाला अन् संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. आरोपींवर गुन्हे दाखल होऊन आज ते शिक्षा भोगत असले तरी देशभर दररोज कोठे ना कोठे बलात्काराच्या घटना घडत आहे. अगदी आकडेवारीतच सांगायचं, तर भारतात 2015 मध्ये बलात्काराची 34, 771 प्रकरणे घडली. म्हणजे दिवसाला सुमारे 95 बलात्कार होतात. म्हणजे तासाला 4 किंवा दर पंधरा मिनिटांनी देशात कुठे ना कुठे बलात्कार घडतो. चिमुकलीपासून ते अगदी 100 वर्षांच्या वृद्ध महिलांची यामधून सुटका होत नाही. बलात्कार थांबविण्यासाठी काय करायला हवे ‘त्या‘ नराधामांना काय शिक्षा करायला हवी, हा अवघ्या समाजासमोरचा प्रश्न आहे.\nनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे विद्यार्थीनीवर झालेला बलात्कार अन् हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्यभरात मूक मोर्चे निघत आहेत. राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत असतानाही बलात्कार थांबलेले नाहीत. नगर जिल्ह्यातच पुन्हा गेल्या महिन्यात पंधरा वर्षांच्या अपंग, मूकबधिर मुलीवर गावातीलच एकाने बलात्कार केला. नाशिक जिल्ह्यातील तळेगाव-अंजनेरी येथील पाच वर्षांच्या चिमुरडीवर सोळा वर्षे वयाच्या मुलाने दोन दिवसांपूर्वी अत्याचार केल्याचे समजले अन् नागरिकांच्या भावनांचा बांध सुटला.\nबलात्काराची घटना दररोज कोठे ना कोठे घडताना दिसत आहे. आता या घटनांनंतर रास्ता रोको होतो अन् जाळपोळही होते. टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील तज्ञ आपले मत व्यक्त करायला पुढे येतात. विविध दैनिकांमध्ये कॉलमच्या कॉलम बातम्याही छापून येतात. प्रकरण जोपर्यंत ‘गरम‘ आहे तोपर्यंत अनेकजण पीडितेची, कुटुंबाची भेट घेण्यासाठी धावपळ करतात. मदतीचे आश्वासन देतात अन् त्याची बातमीही ‘छापून‘ आणतात. पुढे गुन्हे दाखल होऊन प्रकरण न्यायालयाकडे जाते. विषय थांबतो. पीडीतेला मदतीचे आश्वासन देणारे मात्र पुढे कोठे जातात हा एक न सुटलेला प्रश्न. असो.\nएक उदाहरण देतो. राजकीय वलय असलेल्या एकाने युवतीला विवाहाचे आमिष दाखविले. शारिरीक संबंध ठेवले. विवाह मात्र दुसऱयाच मुलीशी केला. त्या युवकावर बलात्काराचा गु्न्हा दाखल झाला. मग तो जामीनावर सुटलादेखील. मात्र, पहिल्या युवतीचे काय न्याय कधी मिळेल कशाचेच उत्तर तिच्याकडे नाही. कारण...तिच्याकडे ना राजकीय वलय ना पैसा...ही झाली एक बाजू. प्रेम-प्रकरणातून अनेक वर्षे दोघांकडूनही शारिरीक संबंध ठेवले जातात. पुढे खटके उडले की बलात्काराचा गुन्हा दाखल होतो, ही झाली दुसऱी बाजू. कळी उमलण्याआधीच तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या केली जाते, ही झाली तिसरी बाजू. बलात्काराची कोणतीही बाजू असो, नराधमांना कडक शिक्षा व्हायलाच हवी. कारण, हा फक्त शारीरिक अत्याचार नसतो; मानवी मन मुळापासून उखडून काढण्याचा प्रकार असतो.\nभारतातच नव्हे; जगातील विविध देशांमध्ये बलात्कार घडत आहेत. पहिल्या दहामध्ये भारताचा चौथा क्रमांक आहे, हा आकडा नक्कीच कौतुकास्पद नाही.\nसर्वाधिक बलात्का��� होणारे देश-\n1) अमेरिका 2) दक्षिण अफ्रिका 3) स्विडन 4) भारत 5) इंग्लंड 6) जर्मनी 7) फ्रान्स 8) कॅनडा 9) श्रीलंका 10) इथिओपिया\nबलात्काराचे प्रमाण कमी असणारे देश-\n1) स्वित्झर्लंड 2) सिंगापूर 3) आईसलंड 4) जपान 5) लक्झेंबर्ग\nप्रत्येक देशाची आरोपीला शिक्षा देण्याची वेगवेगळी पद्धत आहे. कठोर शिक्षा देणाऱया देशांमध्ये बलात्काराचे प्रमाण नक्कीच कमी झाले आहे, यामुळे ते ‘टॉप टेन‘ मध्ये दिसत नाहीत. जागतिक स्तरावर भारत देशाची ओळख बलात्कारी देश म्हणून होऊ लागली आहे. ही ओळख पुसायची असेल तर शिक्षेत बदल करायची गरज वाटते का भारतात बलात्काराचे प्रमाण कमी होण्यासाठी अन् बलात्कार करणाऱया नराधामांना अद्दल घडविण्यासाठी कठोरात कठोर काय शिक्षा व्हायला हवी भारतात बलात्काराचे प्रमाण कमी होण्यासाठी अन् बलात्कार करणाऱया नराधामांना अद्दल घडविण्यासाठी कठोरात कठोर काय शिक्षा व्हायला हवी प्रतिक्रियांच्या माध्यमातून जरूर आपले मत व्यक्त कराः\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://avliya.co.in/album-category/cinematic/", "date_download": "2018-11-17T10:41:11Z", "digest": "sha1:RFWF5VQDIJIX5MP6DSLJ6F52XWWUJ7RP", "length": 2430, "nlines": 47, "source_domain": "avliya.co.in", "title": "Cinematic | Album Categories | Avliya", "raw_content": "\nमकरंद बेहेरे प्रस्तुत गीत: १) बाप्पा मोरया रे. २) गावाला तू जाऊ नको रे. गीतकार, संगीतकार: मकरंद बेहेरे संगीत संयोजक: सुदेश लाड (लाडू), कृष्णा पाटील. तालवाद्य संयोजक: प्रशांत मोरे. गायक: जितेंद्र तुपे. वादक: तबला, पखवाज: मिलिंद वाणी. पर्कशन्स: अनिकेत गंगाव More...\nमित्र हो या नवरात्रात घेउन येतो आहे एक मराठी गरबा गीत जे मी स्वत: लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे, या गीताचे संगीत संयोजन श्री. सुदेश लाड यांनी केले आहे टार तालवाद्य संयोजन श्री. राजू साळवी यांचे आहे, हे गीत श्री. जितेंद्र तुपे आणि लॅरिसा अल्मेडा यांनी गाईल More...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/25627", "date_download": "2018-11-17T11:50:20Z", "digest": "sha1:F63TCO7USIXQQ2HLRQNDJR7DZ57HM2D4", "length": 53520, "nlines": 392, "source_domain": "www.maayboli.com", "title": "PMS...अर्थात- प्रिमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम ! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /PMS...अर्थात- प्रिमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम \n\" किती जोरात बोलतोस \n......\"अरेच्चा, कमाल आहे तुझी. मी नेहमीसारखाच बोलतोय. तुलाच मोठ्याने ऐकू येतंय.\"\n\" प्लीज मला त्रास देऊ नका. का सगळे मला छळायला टपलेत \n......नवरा हतबल. आणि मुलांचे गोंधळलेले, दुखावलेले प्रश्नांकित चेहरे. \"आई असं का करतेय \n\" माझ्या हातून काहीच होणं शक्य नाही. मी काहीही करायच्या लायकीची नाही.\"\n....उच्चशिक्षित, जबाबदार पदावर असलेल्या समर्थ स्त्रीच्या तोंडून बाहेर पडणारी वाक्यं....टिपिकली मासिकपाळी यायच्या आधीच्या दिवसांतली.\nहे सगळं ती बोलत होती, ह्यावर पाळी येऊन गेल्यावर तिचा स्वतःचाच विश्वास बसणार नाही.\nहा लेख वाचत असणार्‍यांपैकी कित्येक जणींनी ही परिस्थिती स्वतः अनुभवली असेल.\nमासिक पाळीच्या आधी होणार्‍या ह्या त्रासाची PMS ह्या नावाने बर्‍याच जणींना ओळखही असेल.\nपण हे प्रकरण नेमकं आहे काय का होतो हा त्रास का होतो हा त्रास सगळ्याच स्त्रियांना होत असेल कि काहीजणींनाच सगळ्याच स्त्रियांना होत असेल कि काहीजणींनाच ह्यातून काही गंभीर तर नाही ना उद्भवणार ह्यातून काही गंभीर तर नाही ना उद्भवणार सगळ्यांत महत्वाचं म्हणजे....ह्यावर काही उपाय \nPMS....अर्थात प्रिमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम ह्याची सोप्या भाषेतील व्याख्या अशी करता येईल.\n\" मासिक पाळीच्या साधारणपणे दोन आठवडे आधीपासून होणारे त्रासदायक शारीरिक आणि मानसिक बदल.\"\nवैद्यकीय भाषेत सांगायचं तर...\nह्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे.\nथोडेफार शारीरिक बदल जवळजवळ ८०-९० % स्त्रियांमध्ये होतात. पण त्यांच्या दैंनदिन आयुष्यात त्यामुळे फारसा अडथळा येत नाही.\nसाधारणपणे २०-३०% स्त्रियांना हा त्रास जास्त होतो....म्हणजेच त्यांच्या ' क्वालिटी ऑफ लाईफ ' वर विपरीत परिणाम होण्याइतका \nPMS चे प्रकार ----\n१. सौम्य (Mild) - ह्या बदलांमुळे वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यावसायिक आयुष्यात कसलाही व्यत्यय येत नाही.\n२. साधारण (Moderate) - ह्या बदलांमुळे वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यावसायिक आयुष्यात व्यत्यय येतात. पण तरीही ती स्त्री आपली कामं उरकू शकते, लोकांमध्ये मिसळू शकते.(Suboptimal functioning)\n३.तीव्र (Severe) - ह्या स्त्रिया ह्या दिवसांमध्ये वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक आयुष्य हाताळू शकत नाहीत. ह्या सगळ्यातून अंग काढून घेतात. (withdrawl)\n४. प्रिमेन्स्ट्रुअल एक्झॅजरेशन / मेन्स्ट्रुअल मॅग्निफिकेशन - ह्यामध्ये मुळातच काहीतरी मानसिक आजार असू शकतो, ज्याची लक्षणं ल्युटिअल फेजमध्ये वाढतात, आणि ही लक्षणे पाळी संपल्यानंतरही पूर्णपणे नाहीशी होत नाहीत.\n५. PMDD (Premenstrual dysphoric diosrder) - हे PMS चे आणखी तीव्र स्वरूप. ह्याचा संबंध गुणसूत्रांशी आढ्ळून आला आहे. साधारण ५-६ % स्त्रियांमध्ये हे तीव्र स्वरुप दिसून येतं.\nवर एवढ्या ठिकाणी 'शारीरिक आणि मानसिक लक्षणे' हा शब्द आला आहे.\nकाय असतात PMS ची लक्षणे \n१. ओटीपोट गच्च झाल्यासारखं वाटणे (ब्लोटिंग)\n२. स्तनांमध्ये जडपणा वाटणे, दुखणे\n३. चेहर्‍यावर पिम्पल्स येणे\n६. शरीरावर सूज येणे\n७. अतिभूक लागणे किंवा भूक न लागणे\n९. झोप न लागणे किंवा सारखं झोपावंसं वाटणे\n१. उगीचच रडू येणे\n२. अस्वस्थ, निराश, हताश वाटणे\n४. अति हळवं होणे\n५. मनस्थितीत टोकाचे बदल होणे\n६. कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करता न येणे\n६. आत्महत्येचे विचार मनात येणे\nएका अभ्यासात असं आढळून आलं आहे की स्त्रियांमधील अपघातांचं, आत्महत्येचं, किंवा गुन्ह्यांचं प्रमाण ल्युटिअल फेजमध्ये जास्त असतं.\nहा घडतं हे सगळं \n१९३१ मध्ये अमेरिकेतील स्त्रीरोगतज्ञ- डॉ..फ्रँक आणि डॉ. हॉर्नी ह्यांनी पहिल्यांदा ह्या आजाराचा एक खराखुरा आजार असा उल्लेख केला. ( त्यांना मनापासून धन्यवाद \nत्याआधी ह्या लक्षणांकडे कोणीच गंभीरपणे पहात नव्हतं.\n(अर्थात अजूनही कित्येक लोक ह्या आजाराकडे 'बायकांच्या विनाकारण आणि नेहमीच्या तक्रारी' अशाच नजरेने बघतात\nह्या सगळ्या बदलांचा ट्रिगर म्हणजे ओव्ह्युलेशन \n( ओव्ह्युलेशन म्हणजे बीजांडातून बीज बाहेर पडण्याची प्रक्रिया, ही साधारणपणे पाळी यायच्या १४ दिवस अगोदर घडते.\nपाळीच्या पहिल्या दिवसापासून ते ओव्ह्युलेशनपर्यंतच्या काळाला फॉलिक्युलर फेज म्हणतात आणि ओव्युलेशन ते पुन्हा पाळी चालू होण्याच्या काळाला ल्युटीअल फेज म्हणतात.)\nओव्ह्युलेशननंतर शरिरात होणार्‍या हॉर्मोनल बदलांमुळे ( आणि त्यासोबतच होणार्‍या मेंदूतील सिरोटोनिन नावाच्या न्युरोट्रान्समिटरच्या पातळीतील बदलामुळे ) PMS ची लक्षणे चालू होतात.\nतसेच PMS चा त्रास होणार्‍या स्त्रियांमध्ये बीटा-एण्डॉर्फिन्स ह्या न्युरोट्रान्समिटर्सची पातळी कमी असते, असं एका संशोधनात आढळून आले आहे.\nबाकी काही थेअरींवर अजून संशोधन चालू आहे.\nउदा.- १. जीवनसत्वांची कमतरता\nPMS चे निदान --\nरक्तातील साखरेची पातळी मोजली की मधुमेहाचं निदान करता येतं तसं PMS चं निदान करण्यासाठी प्रयोगशाळेत करता येणारी कुठलीही ठोस चाचणी नाही \nह्या आजाराचं निदान करण्यासाठी सर्वात महत्वाचं साधन म्हणजे लक्षणांची नोंद. ( Symptom Diary )\nतुम्हाला शारीरिक किंवा मानसिक जे काही बदल जाणवतील त्याची रोजच्या रोज नोंद करून ठेवायची. साधारणपणे २-३ महिने अशी नोंद केल्यावर ह्या लक्षणांचा ठराविक पॅटर्न,तसेच ह्यातील ठळक लक्षण समजून येते. त्यावरून हा आजार नक्की PMS च आहे का, आणि असेल तर किती तीव्र स्वरुपाचा आहे, हे ठरवता येतं.\nPMS सारखीच लक्षणे असलेले काही आजार-\n३. अ‍ॅनिमिया ( ���क्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे )\nमग ह्यापासून PMS वेगळा कसा ओळखणार \nPMS चं वैशिष्ट्य म्हणजे ही सगळी लक्षणे पाळी चालू झाल्यावर नाहीशी होतात आणि पुढचे किमान दोन आठवडे लक्षणरहित जातात. असं होत नसेल तर हा वेगळा आजार असण्याची शक्यता जास्त \nअशावेळी लवकरात लवकर संबंधित तपासण्या करून घ्यायला हव्या.\nPMS वर उपाय काय \nPMS बरा करणारा किंवा त्याचं समूळ उच्चाटन वगैरे करणारा काहीच उपाय अजून सापडलेला नाही \nपण तो आटोक्यात रहावा किंवा त्याची तीव्रता कमी करता यावी म्हणून उपाययोजना नक्कीच करता येते.\nज्या काळात ही लक्षणे जाणवतात, त्या काळात आहारातील काही बदलांमुळे बरीच मदत होते.\n१. मीठाचे ( आणि खारवलेल्या पदार्थांचे ) प्रमाण कमी करा.\n२. एकावेळी पोटास तड लागेल इतकं खाण्यापेक्षा थोडं थोडं विभागून खा.\n३. जंक फूड टाळून फळं आणि भाज्यांचा जास्त वापर करा.\n४. कॅल्शिअमयुक्त पदार्थांचा वापर वाढवा किंवा/आणि कॅल्शिअमचे सप्लीमेंटस घ्या.\n५. कॉफी आणि अल्कोहोल शक्यतो टाळा किंवा मर्यादित प्रमाणात घ्या.\n६. तंतुयुक्त पदार्थांचा आहारात वापर वाढवा.\n७.मल्टिविटामिन ( विशेषतः विटामिन- बी-6 ), मॅग्नेशिअम चे पूरक डोस घ्या.\n८. ई-जीवनसत्वाचे पूरक डोस घ्या.\nआहाराइतकाच महत्वाचा आहे व्यायाम.\n( इथेही आलाच का व्यायाम \" कुठे जाशी भोगा, तर तुझ्यापुढे उभा \" कुठे जाशी भोगा, तर तुझ्यापुढे उभा \nपोहणे, सायकल चालवणे, चालणे किंवा एरोबिक व्यायाम ह्या सगळ्याचा फायदा होतो.\nनेमकं काय घडतं व्यायाम केल्याने \nआधी उल्लेख केल्याप्रमाणे PMS चा त्रास होणार्‍या स्त्रियांमध्ये बीटा-एण्डॉर्फिन्स ह्या न्युरोट्रान्समिटर्सची पातळी कमी असते.\nव्यायाम केल्याने शरीरामध्ये पुरेसे बीटा-एण्डॉर्फिन्स तयार होतात. त्यामुळे मनस्थिती प्रसन्न रहाण्यास मदत होते.\n३. ताण-तणाव कमी करण्यासाठी योगा, प्राणायाम करा.\n४.आवडीच्या कामांमध्ये स्वतःला गुंतवून घ्या. जबाबदारीची किंवा खूप कार्यक्षमता लागणारी कामे ( उदा.- ठरवून करण्याजोगा एखादा समारंभ, मिटींग ) शक्य असल्यास ल्युटिअल फेजच्या आधी ठेवा.\nओव्ह्युलेशन हा जर ट्रिगर फॅक्टर म्हणून सर्वमान्य झाला आहे तर ओव्ह्युलेशन होऊ न देणे हा अर्थातच ह्या आजारावरचा लॉजिकल उपाय म्हणून वापरला जातो आणि त्याचा बर्‍याच स्त्रियांना उपयोग होतो.\nगर्भनिरोधक गोळ्या वापरत असताना ओव्ह्���ुलेशन होत नाही. उदा.- ओवराल-जी, नोवेलॉन, फेमिलॉन.\nह्या प्रकारच्या गोळ्यांनी काही जणींना मळमळ, डोकेदुखी, वजन वाढणे असे त्रास होऊ शकतात.\nनवीन ' यास्मिन ' नावाच्या ज्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत त्यांच्यामुळे हे दुष्परिणाम होत नाहीत.\nयास्मिनमुळे होणार्‍या दुष्परिणामांविषयी बर्‍याच उलटसुलट चर्चा होतात. पण स्त्रियांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करणार्‍या जागतिक संस्था ह्या आजारासाठी यास्मिन रेकमेंड करतात.\n-- इस्ट्रोजेन पॅचेस हासुद्धा PMS वरील एक उपाय म्हणून वापरला जातो.\n( गर्भाशय काढलेलं नसेल तर नुसते इस्ट्रोजेन पॅचेस वापरल्यास गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका असतो. त्यामुळे हे पॅचेस प्रोजेस्टेरॉन ह्या हॉर्मोनसोबतच आणि अर्थातच डॉक्टरी सल्ल्यानेच वापरावेत.)\n-- डॅनॅझॉल, सुप्रिफॅक्ट अशा नावाची काही औषधे ह्या आजारावर वापरली जातात. पण ह्यांचेही काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.\n-- स्तनांचे दुखणे, पोटात कळ येणे ह्यासाठी वेदनाशामक औषधे वापरली जातात.\nPMS वरील उपचारांमध्ये ह्या औषधांचा मोठ्ठा सहभाग आहे. अगदी कॉमनली वापरलं जाणारं औषध म्हणजे- फ्लुओक्झेटिन (Fluoxetine)\nह्या औषधाचं काम म्हणजे शरीरातील सिरोटिनिनची पातळी टिकवून ठेवणे.\n( वर वाचलेलं आठवलं का सिरोटोनिनची पातळी कमी असलेल्या स्त्रियांमध्ये PMS ची लक्षणे जास्त दिसून येतात.)\nही औषधे बर्‍याचदा पाळीच्या आधीचे दोन आठवडे घेण्यासाठी दिली जातात.\nसलग पूर्ण महिनाभर घेण्यासाठी दिली असतील तर बंद करताना एकदम बंद करू नयेत. असं केल्याने सगळी लक्षणे रिबाऊंड होण्याची शक्यता असते.\nजेव्हा वरील सगळे उपाय करूनही त्रास होत राहतो, तेव्हा हा शेवटचा पर्याय म्हणून विचारात घेतला जातो.\n( असं खूप कमी वेळा होतं. त्यामुळे घाबरू नका \nह्यामध्ये गर्भाशय आणि दोन्ही ओवरी काढून टाकल्या जातात.\nशस्त्रक्रिया करण्याच्या आधी काही विशिष्ट औषधांनी कृत्रिम मेनोपॉज घडवून आणला जातो. त्यामुळे शस्त्रक्रियेचा फायदा होईल की नाही ह्याची चाचणी घेता येते.\nसगळ्यात शेवटी आणि महत्वाचं .....PMS चा त्रास आहे म्हणून त्याच्यामुळे आणखी काही गंभीर शारीरिक आजार उद्भवत नाही.\nऔषधोपचार केले तर PMS आटोक्यात राहू शकतो \n...... मग पुढच्या महिन्यात PMS ची लक्षणं दिसायला लागली की \nहोठ घुमा, सिटी बजा, सिटी बजा के बोल....भैय्या ( मैय्या ) ऑल इज वेल \n____ रुणुझुणू ( स्त्रीरो���तज्ञ )\nसदरहू लेखाचा उद्देश पी. एम. एस. ह्या विषयावरील माहिती देणे हा असून त्या संदर्भातील काही सल्ला-उपचार इत्यादी असतील ते डॉक्टरी सल्ल्यानुसारच करावेत.\nउत्तम लेख. स्त्रियांना आणि\nउत्तम लेख. स्त्रियांना आणि पुरुषांनाही उपयुक्त माहिती.\nहा लेख आधी संयुक्तासाठी\nहा लेख आधी संयुक्तासाठी लिहिलेला आणि त्यामध्येच प्रकाशित केला होता.\nसंयुक्ता व्यवस्थापकांनी केलेल्या सूचनेनुसार बाकीच्या माबोकरांना वाचत यावा म्हणून हा लेख सार्वजनिक केला आहे.\nरुणूझूणू, उत्तम सादरीकरण. या\nया बाबतीत स्त्री आणि पुरुषांनाही, कळतय पण वळत नाही, अशीच परिस्थिती असते.\nधन्यवाद रुणुझुणू, उत्तम माहिती.\nमला आधी वाटायचं की पी.एम.एस\nमला आधी वाटायचं की पी.एम.एस म्हणजे 'हाय रे स्त्री- जन्मा' च्या चालीवर हे आपल्याच वाट्याला येतं म्हणून येणारं फ्रस्ट्रेशन म्हणा किंवा चिडचिड, रागराग असावा. जसं प्रेग्नन्सी मध्ये (काही) बायांना आपल्या बेढब शरीराचा उबग यायला लागतो, कुठे जायला नकोसं वाटतं आणि आपल्यावर अशी वेळ आलेली असताना त्याला कारणीभूत असा तो पुरुष मात्र आहे तसाच असतो-त्यात काही बदल नाही हे पाहून बायका आपल्या नवरयाचा आणि पर्यायाने काहीवेळा समस्त पुरुषजातीचा रागराग करतात तसलंच काहीसं. नंतर या पी.एम.एस वर मैत्रिणींच्या पोस्टी पडायला लागल्यावर, त्यांच्या घरातली आदळ आपट, स्फोटक वातावरण वगैरे पाहून त्यातला गंभीरपणा जाणवला.\nपण ज्या २०-३०% स्त्रियांना हा त्रास होतो तो अपरिहार्य असतो का म्हणजे मला म्हणायचंय की आपल्याला हा त्रास होतोच हे जाणून घेऊन चिडचिड, रागराग वर तुम्ही सांगितलेले खास उपाय न करता, नेहमीचंच रुटीन राखून, याचा बाऊ न करता त्या बाईला ताब्यात नाही का ठेवता येणार म्हणजे मला म्हणायचंय की आपल्याला हा त्रास होतोच हे जाणून घेऊन चिडचिड, रागराग वर तुम्ही सांगितलेले खास उपाय न करता, नेहमीचंच रुटीन राखून, याचा बाऊ न करता त्या बाईला ताब्यात नाही का ठेवता येणार म्हणजे एखाद्या नातं तुटल्यानंतच्या प्रोसेससारखं. त्यानंतर आपल्याला थोडा का होईना-त्रास होणारच असतो पण त्यातली inevitability लक्षात आली की आपण करून घेतो त्या मनस्तापातली निरर्थकता लक्षात येते तसंच. कारण यावर तिला कोणीही कितीही मदत करु पाहिली तरी हा 'तिच्या' शरीरातला बदल असल्याने त्याबद्दल तिनेच काय ते समजून-सवरुन करणं भाग आहे.\nमला काय म्हणायचंय हे लक्षात येईल की नाही हे माहीत नाही पण असो,\nलेख माहितीपूर्ण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाचनीय आणि माझ्या माहितीत भर घालणारा होता.\nमणिकर्णिका,हार्मोन्स मुळे तसेच न्युरोट्रान्समिटरमुळे जे काही होते ते काही पाळीचा बाऊ केल्यामुळे होत नाही. खरे तर नेहमीसारखेच रुटिन सुरु असते आणि अचानक तुमच्या इच्छेविरुद्ध हे घडते. असे वारंवार घडल्यावर स्त्रीला 'असे का' हा प्रश्न पडतो.नातं तुटल्यावरचा मनःस्ताप वेगळा. तिथे तुम्ही स्वतःला समजावू शकता कारण त्रासावर कसे रिअ‍ॅक्ट करायचे हे बरेचसे तुमच्या हातात आहे. इथे मुळात सामान्यतः एखाद्या परिस्थीत तुम्ही नेहमी जसे वागता त्यापेक्षा भिन्न असे वर्तन घडते. उदा. एरवी मुलाचे धाडकन दार लावणे खटकत नाही पण या फेजमधे रागाचा पारा वर जातो. नंतर आपला असा कसा तोल गेला याचा स्वतःलाच प्रश्न पडतो. माझ्या मित्राच्या आईला अचानक हा त्रास सुरू झाला. तोही तीव्र' हा प्रश्न पडतो.नातं तुटल्यावरचा मनःस्ताप वेगळा. तिथे तुम्ही स्वतःला समजावू शकता कारण त्रासावर कसे रिअ‍ॅक्ट करायचे हे बरेचसे तुमच्या हातात आहे. इथे मुळात सामान्यतः एखाद्या परिस्थीत तुम्ही नेहमी जसे वागता त्यापेक्षा भिन्न असे वर्तन घडते. उदा. एरवी मुलाचे धाडकन दार लावणे खटकत नाही पण या फेजमधे रागाचा पारा वर जातो. नंतर आपला असा कसा तोल गेला याचा स्वतःलाच प्रश्न पडतो. माझ्या मित्राच्या आईला अचानक हा त्रास सुरू झाला. तोही तीव्र आठ दिवसापूर्वीच्या काकू याच का असा प्रश्न पडावा असं वागायच्या.\nमला माझ्या डॉक्टरांने सांगितले की, PMS व हायपोथायरॉइड दोन्ही तसे संबधित आहेत. ते नक्की कसे ते आता माझ्य लक्षात नाही.\nपण हार्मोनल इम्बॅलेन्स असल्याने होते..\nखूप माहितीपूर्ण लेख... याचा\nखूप माहितीपूर्ण लेख... याचा उपयोग नक्कीच सगळ्यांना होइल... खूप खूप धन्यवाद\n<< पण ज्या २०-३०% स्त्रियांना हा त्रास होतो तो अपरिहार्य असतो का\nएक उदाहरण देते. बघ पटतंय का.\nजोरात पडून गुडघ्याला ( किंवा इतर कुठेही ) लागल्यावर, जखम झाल्यावर कळ येते. ही कळ अपरिहार्य असते. कारण त्या जखमेमुळे काही केमिकल बदल घडलेले असतात, ट्रान्समिटर्सद्वारे हे बदल मेंदूपर्यंत पोहोचवले जातात आणि मग दुखण्याची जाणीव होते.\nप्रत्येकाचा पेन थ्रिशोल्ड वेगवेगळा असतो. त्यानुसार ह्या दुखण्याच�� त्या व्यक्तीला किती त्रास होतो, हे अवलंबून असतं.\nतसंच काहीसं पी.एम.एस. मध्ये होतं. लेखात लिहिल्याप्रमाणे ओव्ह्युलेशनमुळे होणारे हॉर्मोनल बदल हे होतातच. त्या बदलामुळे घडणारे शारीरिक आणि मानसिक बदलही अपरिहार्य असतात.\nआणि त्यामुळेच स्वातीने सांगितल्याप्रमाणे अगदी नेहमीच्याच घटनांवर अशावेळी त्या स्त्रीचा वेगळा प्रतिसाद येऊ शकतो.\n<< वर तुम्ही सांगितलेले खास उपाय न करता, नेहमीचंच रुटीन राखून, याचा बाऊ न करता त्या बाईला ताब्यात नाही का ठेवता येणार >> तुमचं नेहमीचं रुटीन जर योग्य, हेल्दी असेल तर विशेष काही करावं लागणार नाही. पण तसं ते फार क्वचित असतं >> तुमचं नेहमीचं रुटीन जर योग्य, हेल्दी असेल तर विशेष काही करावं लागणार नाही. पण तसं ते फार क्वचित असतं \nछान लेख धन्यवाद दिनेशदा, कळण\nदिनेशदा, कळण वळण राहिल दूरचं, कैतरी ऐकिव माहितीवर चेष्टा/खिल्लीयुक्त शब्दात या विषयाची वासलात लावली जाते. किम्बहुना, वरील माहिती \"शिक्षणात\" अन्तर्भुत असली पाहिजे. सशक्त कौटुम्बिक जीवनाकरता या व अशा स्वरुपाच्या माहिती स्त्रीपुरुष दोघान्ना \"आधीपासूनच\" असणे जरुरीचे आहे.\nसशक्त कौटुम्बिक जीवनाकरता या\nसशक्त कौटुम्बिक जीवनाकरता या व अशा स्वरुपाच्या माहिती स्त्रीपुरुष दोघान्ना \"आधीपासूनच\" असणे जरुरीचे आहे\n बरेचदा 'तुला काय करायचय या बायकी गोष्टीत नाक खुपसुन' असे म्हणून घरातील स्त्रीयाच मुलांना एकंदरीतच स्त्रीस्वास्थ्याबाबत अनभिज्ञ ठेवतात. मुलीच्या बाबतीत 'निमुटपणे सोसायचे' हेच बाळकडू असते. असा त्रास होऊ शकतो हे इंन्शुलीन्च्या गडबडीमुळे डायबेटिसची व्याधी जडते एवढ्या सहजतेने शिकवणे गरजेचे\nमाहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद रुणुझूणू.\nखूप साध्या, सोप्या शब्दांत माहिती दिली आहेस.\nअत्यंत सुंदर माहिती रुणुझुणू\nअत्यंत सुंदर माहिती रुणुझुणू सर्वांना वाचण्यासाठी हा लेख खुला केलास, हे चांगले झाले. दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेली तरीही अत्यंत दुर्लक्षिलेली, अन्नुलेखाने मारली गेलेली ही गोष्ट आहे. लक्षणे, कारणे माहिती होतीच, पण उपाय तुझ्या लेखामुळेच समजले आहेत... धन्स गं\nखुप छान लेख लिहिलायस... खुपच\nखुप छान लेख लिहिलायस... खुपच मस्त..\nउत्तम विषय फारच चांगल्या\nउत्तम विषय फारच चांगल्या पध्दतीने मांडलायस, रुणुझुणु.\nअसे विषय चर्चेला आल्याने पुरुषांना आणि स्त्रीयांनाही स्वतःकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याची नजर येईल. दर महिन्याला स्त्री या आवर्तनातून जात असते. त्यावेळी शरीरात आणि मेंदूत किती केमिकल लोच्या होत असतो हे लक्षात आलं की त्याला सामोरं जायला मनाची तयारीही करता येईल असं वाटतं.\nमामी अनुमोदन.. कधी कधी\nकधी कधी कोड्यात टाकणा-या वागण्याने पुरूषांना मनःस्ताप होतो . पण अशी माहीती घेतली तर दृष्टीकोण बदलू शकतो असं वाटतं. प्रामाणिकपणे कबूल करायचं तर मला यातली बरीचशी माहीती नव्हती आणि करून घ्यायचा प्रयत्नही केला नव्हता.\nलेख खरच छान आहे. धन्यवाद..\nसशक्त कौटुम्बिक जीवनाकरता या व अशा स्वरुपाच्या माहिती स्त्रीपुरुष दोघान्ना \"आधीपासूनच\" असणे जरुरीचे आहे.>> लिंबुटिंबू, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. ह्या आजारामुळे नातेसंबंध तुटण्याइतपत ताणले गेलेले पहायला मिळतात. आधीपासूनच माहिती असेल तर हे चित्र नक्कीच बदलू शकेल.\n<< असा त्रास होऊ शकतो हे इंन्शुलीन्च्या गडबडीमुळे डायबेटिसची व्याधी जडते एवढ्या सहजतेने शिकवणे गरजेचे >>सौ टके की बात.\n<< प्रामाणिकपणे कबूल करायचं तर मला यातली बरीचशी माहीती नव्हती आणि करून घ्यायचा प्रयत्नही केला नव्हता.>> हा प्रामाणिकपणा खूप आवडला अल शेषन ( वल्द किरण \nसंयुक्ता पुरता मर्यादित न ठेवता सर्वांना खुला केल्याबद्दल धन्यवाद.\nमी सुद्धा या आजारपणाने त्रस्त होते पूर्वी.\nअतिशय जास्त रडारड्,सुसाईडल थॉटस. वैगेरे वैगेरे.\nपण आता एक बाळ झाल्यावर बरीच इंटेंसिटी कमी झालेय.\nमाझं नशीब की हे सगळे कळणारा आणि समजावून घेणारा नवरा आणि घरातील मंडळी मिळालियत.\nमाझ्या पेशंटच्या घरातल्यांना तर समजावणेही कठिण होतं या आजाराबद्दल.\nफारच उपयुक्त माहिती. धन्यवाद.\n<< माझ्या पेशंटच्या घरातल्यांना तर समजावणेही कठिण होतं या आजाराबद्दल.>> हो गं, खूप खोलात समजावून सांगायला तितका वेळही देता येत नाही.आणि सांगितलं तरी पटकन लक्षात येण्यासारखा तितका सोप्पा विषय नाही हा. बायकांच्या चिडचिडीवर पांघरूण घालायला काढलेल्या योजना आहेत, असा पक्का समज असतो.\nमेनोपॉज जवळ येऊ लागल्यावर या लक्षणांची तीव्रता वाढते काय\nखूप छान लेख रुणु. खूपच\nखूप छान लेख रुणु. खूपच माहीतीपूर्ण. ज्या पुरुषांनी हे वाचून चांगले प्रतिसाद दिलेत त्यांचेही कौतुक.\nखुपच छान आहे माहिती , अगदी\nखुपच छान आहे माहिती , अगदी उपयुक्त.\nप्रोफ��शनल एथिक्सचा भाग म्हणून\nप्रोफेशनल एथिक्सचा भाग म्हणून लेखाखालचं नाव काढून टाकण्यासाठी लेख संपादित केला आहे.\nबाकी माहितीत काही बदल केलेला नाही.\n पुरुषांनी काय करावं याविषयी वाचायला आवडेल. इथे इंग्लंडमध्ये कचेरीत सरळ बायका सांगतात \"It's my pms. Don't annoy me.\"\nहैला सिटी घुमा के बोल भैय्या\nहैला सिटी घुमा के बोल भैय्या स्टाइल लेख एकदम आवडेश...\nअपुन तो आपके बडे पंखे होने के सोच रहे है.....रुणुझुणू...:)\nगंभीर विषयावरचं हल्कंफुल्कं लिखाण....तुमचं तर पेशंट व्हायला पण आवडेल....;)\nआगाऊ, तुमच्या प्रश्नाचं उत्तर\nतुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहून गेलं होतं.\nमेनोपॉज आल्यावर ह्या लक्षणांची तीव्रता वाढू शकते. शिवाय ज्या स्त्रियांना पीएमएस चा त्रास जास्त होतो त्यांना मेनोपॉजची लक्षणेही जास्त तीव्र स्वरूपात जाणवू शकतात असं एका अभ्यासात आढळून आलं आहे.\nकारण दोन्ही गोष्टींच्या मुळाशी हॉर्मोन्सचे असंतुलन हेच कारण असते.\n<< पुरुषांनी काय करावं याविषयी वाचायला आवडेल. इथे इंग्लंडमध्ये कचेरीत सरळ बायका सांगतात \"It's my pms. Don't annoy me.\">>\nत्या बायका स्वतःच उत्तर देऊन तुमचं काम सोप्पं करतायेत ना. त्या सांगतायेत तसं - Don't annoy them \nत्यांच्या चिडचिडीकडे थोडं दुर्लक्ष करायचं कारण ही चिडचिड हॉर्मोन्सच्या गोंधळामुळे होत असते.\nमदत करावीशी वाटण्म हीच तुम्ही चढलेली पहिली आणि महत्वाची पायरी आहे.\nवेका, (नाव भारीये :))\nपेशंट नक्की व्हा....पण ऑब्स्टेट्रिकच्या व्हा, गायनॅकच्या नको \n(ऑब्स्टेट्रिक्स म्हणजे गर्भावस्था आणि प्रसूतीशास्त्र)\nरुणुझुणू, >> पेशंट नक्की\n>> पेशंट नक्की व्हा....पण ऑब्स्टेट्रिकच्या व्हा, गायनॅकच्या नको \nआमच्या नशिबी दोन्ही नाही हे किती चांगलं आहे\n>> त्यांच्या चिडचिडीकडे थोडं दुर्लक्ष करायचं\nहे बोलायला सोप्पं आहे. पण फट म्हणता ब्रह्महत्या होते आणि बाहेरून काही कळंत नाही. त्यामुळे प्रत्येक बाईशी जपूनच बोलावं लागतं. अर्थात हा प्रकार इथे इंग्लंडमध्ये खुलेआम चर्चिला जातो. पण भारतात वेगळी परिस्थिती असावी. तिथले पुरुष खरोखरच अनभिज्ञ असतात. मीही तसाच होतो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5172?page=11", "date_download": "2018-11-17T11:57:47Z", "digest": "sha1:AV23VZMZC5H3KFGGDQEDBEKAUMX4YNRY", "length": 14388, "nlines": 233, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कायदा : शब्दखूण | Page 12 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कायदा\nतडका - खरे देशद्रोही\nसांगा देशद्रोही ठरतीलंच कसे\nआमच्या मनी ना पटत आहेत\nखरे देशद्रोही तर तेच आहेत\nजे जे देशाला लुटत आहेत\nRead more about तडका - खरे देशद्रोही\nस्रीयाही कारण झाल्या आहेत\nकुकर्मातही पुढे आल्या आहेत\nकितीही नाही म्हटलं तरी\nत्यांच्या नैतिकतेत दुरी आहे\nतडका - तंटा मुक्तीत\nगाव सुध्दा सज्ज असावं\nयाच मुद्यावर ना तंटे असावेत\nRead more about तडका - तंटा मुक्तीत\nसाहित्य-कला चोरी आणि त्यासंदर्भात केलेला पाठपुरावा - एक छोटा व्यक्तीगत अनुभव\n\"मटा संवाद पुस्तक परिक्षण...अभिनंदन प्रकाशन.. अविनाश कुंभार...चित्रचौर्य आणि माझी हेरगिरी\"\nया हेरगिरीची सुरवात झाली माझ्या भावाच्या किशोरच्या फ़ेसबूक पोस्टमुळे. त्याने मटा संवाद मधल्या परिक्षणाचा फ़ोटो टाकून त्याला टॅग केलं आणि या प्रकरणाने माझं लक्षं वेधलं.\nझालं असं होतं की \"निवद\" नावाच्या पुस्तकात ज्यांचं मुखपृष्ठकार म्हणून नाव आहे त्या अविनाश कुंभारांनी माझ्या भावाचं किशोरचं चित्रं वापरलं होतं. ही गोष्टं भावाला संवाद वाचल्यावर कळली त्यामुळे त्याने तशी फ़ेसबूक पोस्ट टाकली व आम्ही दोघे याच्या मुळाशी जायचं ठरवून कामाला लागलो.\nRead more about साहित्य-कला चोरी आणि त्यासंदर्भात केलेला पाठपुरावा - एक छोटा व्यक्तीगत अनुभव\nमरणावर बोलू काही ...\nशीर्षक वाचून दचकलात ना सणांच्या दिवसात कसले अभद्र बोलतोस सणांच्या दिवसात कसले अभद्र बोलतोस असेही म्हणाल. कुटुंबात कुणी नुसते विल करायचेय असे म्हणाले तरी घरातील लोक असेच बोलतात. प्रकाश घाटपांडे यांचा धागा आणि त्यावर साती आणि दीमांनी जे सुंदर प्रतिसाद दिलेत ते वाचून, माझ्या मनात बरेच दिवस येत असलेले विचार लिहून काढतोय.\nमाझ्या जन्मदिवशीच एक विचित्र घटना घडली. त्या पुर्वी आई सांगते ती आठवणही सांगायला हवी. आम्ही\nमालाडला दत्त मंदीर रोड वर रहात होतो. त्या देवळातली दत्ताची मूर्ती फार सुंदर आहे. दर गुरुवारी आम्ही तिथे\nजात असू. मी पोटात असताना अशीच आई तिथे गेली होती आणि देवाच्या समोर असतानाच अचानक आईच्या\nRead more about जगायचीही सक्ती आहे....\nतडका - स्रीयांची सुरक्षितता,...\nअजुनही ना थांबले आहेत\nनैतिकता जणू खिन्न आहे\nRead more about तडका - स्रीयांची सुरक्षितता,...\n२२ ऑगस्ट २०१५ रोजी कोथरुड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माझ्या सुखांताचा माझा विचार या विषयावर परिसंवाद झाला होता.खाली नमूद केली वैद्यकीय इच्छापत्र हे नमुन्या दाखल आहे. यात प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार बदल करु शकते. ऎड असीम सरोदे यांनी स्थापन केलेल्या सहयोग ट्रस्ट तर्फे इच्छामरण या विषयावर समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. डॉ शिरीष व डॉ आरती प्रयाग ( वैद्यकीय क्षेत्र) असीम व रमा सरोदे ( कायदा क्षेत्र) मंगला आठलेकर, डॉ रोहिणी पटवर्धन ( वृद्धकल्याणशास्त्र) शुभदा जोशी, विद्या बाळ व रविंद्र गोरे असा एक गट या विषयावर काम करतो आहे.\nRead more about वैद्यकीय इच्छापत्र\nजन्म मृत्यु दाखला ऑनलाईन कसा मिळवातात\n१९८० पुर्वीचा एक मृत्युचा दाखला कॉर्पोरेशनमधे एका अर्जाबरोबर जोडायचाआहे. तो आमच्याकडे उपलब्ध नाही. तो कसा मिळवतात ऑनलाईन मिळणार आहे अशी बातमी नुकतीच वाचण्यात आली होती.\nमृत्युचा दाखला कसा ऑनलाईन कसा मिळवतात\nRead more about जन्म मृत्यु दाखला ऑनलाईन कसा मिळवातात\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/narayan-rane-set-to-file-defamation-case-against-deepak-kesarkar-274602.html", "date_download": "2018-11-17T10:43:30Z", "digest": "sha1:DZM4FS5SJ7R4OM7RJEJRO7FJQWR5H22X", "length": 14042, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "केसरकरांविरोधात नारायण राणे ठोकणार 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा !", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडण��ीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकेसरकरांविरोधात नारायण राणे ठोकणार 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा \n\"माझ्या कुटुंबियांविरोधात हायकोर्टात कोणत्याही केसेस चालू नसून, केसेस चालू असल्याचा खोटा दावा केसरकर करत आहे.\"\n18 नोव्हेंबर : सिंधुदुर्गात महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी राज���याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची घोषणा केलीये.\nसिंधुदुर्गात नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अलीकडे नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वत: चा पक्ष स्थापन केला. पक्ष स्थापन केल्यानंतर राणेंनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राणेंच्या भाजपप्रवेशामुळे दीपक केसरकर यांनी राणेंवर सडकून टीका केली होती. 'तुम्ही ज्यांना घेताय. त्यांच्यावर किती केसेस आहेत. मुलांवर किती केसेस आहेत. कुठल्या चौकशा सुरू आहेत हे जरा तपासावे, पारदर्शी कारभाराचा आग्रह धरणारे ते पाळतील अशी आशा करूया अशी टीका केसरकरांनी केली होती.\nकेसरकरांच्या या टीकेचा समाचार घेत राणे आता थेट 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे.माझ्या कुटुंबियांविरोधात हायकोर्टात कोणत्याही केसेस चालू नसून, केसेस चालू असल्याचा खोटा दावा केसरकर करत आहे. केसरकरांच्या दाव्यामुळे माझी आणि माझ्या कुटुंबियांची बदनामी झाली असल्यामुळे सोमवारी हायकोर्टात केसरकरांविरोधात याचिका दाखल करणार अशी माहिती राणेंनी दिली.\nविशेष म्हणजे लवकरच नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या आपल्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यावर राणे दावा ठोकणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-11-17T11:29:13Z", "digest": "sha1:QEWKYWWWLCR43FZNPMAP5W4ODDGHCIUL", "length": 17107, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर - विकिपीडिया", "raw_content": "\nद.रा. कापरेकर (जन्म : डहाणू-ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, १७ जानेवारी १९०५; मृत्यू : १९८६)) हे देवळाली(नाशिक)मध्ये राहणारे एक जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले रँग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि १९६२मध्ये निवृत्त झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकड्यांशी खेळ चालूच होता. नोकरीच्या काळात त्यांची यासाठी हेटाळणी होत असे.\nमहाविद्यालयीन स्तरावर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध होतात, पण शालेय स्तरावर आणि शाळा मास्तरांकडून असे लेख लिहिले जाणे अतिशय अपवादात्मक असते. दत्तात्रेरय रामचंद्र कापरेकर यांचे लेख हे त्यांतले एक होते.\n१९७५ साली अमेरिकेतील प्रा. मार्टिन गार्डिनर यांनी कापरेकरांच्या संशोधनाची दखल घेतली आणि त्यांच्या संशोधनावर आधारित Mathematical Games या सदराखाली Scientific American या मासिकात लेख लिहिला, आणि द.रा. कापरेकर भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले.\nस्वीडनच्या World Dictionary of Mathematics या ग्रंथात द.रा. कापरेकरांच्या नावाचा अंतर्भाव केला आहे. Stefanu Elias Aloysius या लेखकाने \"D.R. Kaprekar’ नावाचे कापरेकरांचे चरित्र लिहिले आहे.\n१ ४९५- कापरेकर स्थिरांक\n२ ६१७४ - कापरेकर स्थिरांक\n५ कापरेकरांनी शोधलेल्या आणखी काही खास संख्या\n८ कापरेकरांच्या हर्ष देणाऱ्या हर्षद संख्या\n९ दत्तात्रेय कापरेकर यांनी लिहिलेली पुस्तके\nएक तिन्ही अंक सारखे नसलेली तीन आकडी संख्या घ्या. तिचे आकडे वाढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहा. येणाऱ्या संख्यांची वजाबाकी करा. असे सतत करत रहा . शेवटी ४९५ ही संख्या येईल. हाच कापरेकर स्थिरांक (Kaprekar Constant). उदा० ४२९ -> ९४२ - २४९ = ६९३; ६९३ -> ९६३ - ३६९ = ५९४ -> ९५४ -४५९ =४९५. ४९५ हा कापरेकर स्थिरांक.\n००४ ->४०० - ००४ = ३९६, नंतर वरच्या प्रमाणेच.\n११२ -> २११-११२ = ०९९ -> ९९० -०९९ = ८९१ -> ९८१ -१८९ = ७९२ -> ९७२ - २७९ = ६९३, नंतर पहिल्याप्रमाणेच.\n६१७४ - कापरेकर स्थिरांक[संपादन]\nचारही अंक सारखे नसलेल्या चार आकडी संख्येपासून ६१७४ हा स्थिरांक मिळतो.\nउदा० ४३२०-०२३४=४०८६; ८६४०-०४६८=८१७२; ८७२१-१२७८=७४४३; ७४४३-३४४७=३९९६; ९९६३-३६९९=६२६४; ६६४२-२४६६=४१७६; ७६४१-१४६७=६१७४. हा कापरेकर स्थिरांक आहे. ६१७४वर परत प्रक्रिया चालू केली तर परत ६१७४ हाच आकडा येतो. (७६४१-१४६७=६१७४)\nसंख्येच्या वर्गाचे दोन हिस्से केले आणि त्या हिश्श्यांची बेरीज मूळ संख्येइतकीच आली तर त्या मूळ संख्येला कापरेकर संख्या म्हणतात.\nउदा० ४५२=२०२५ आणि २०+२५=४५(मूळ संख्या). म्हणून ४५ ही कापरेकर संख्या. ९९९२=९९८००१ आणि ९९८+००१=९९९(मूळ संख्या). म्हणूम ९९९ही कापरेकर संख्या.\n१, ९, ४५, ५५, ९९, २९७, ७०३, ९९९ , २२२३, २७२८, ४८७९, ४०५०, ५०५०, ५२९२, ७२७२, ७७७७, ९९९९ , १७३४४, २२२२२, ३८९६२, ७७७७८, ८२५६५, ९५१२१, ९९९९९, १४२८५७, १४८१४९, १८१८१९, १९७११०, २०८४९५, ३१८६८२, ३२९९६७, ३५१३५२, ३५६६४३, ३९०३१३, ४६१५३९, ४६६८३०, ४९९५००, ५००५००, ५३३१७० या सर्व कापरेकर संख्या आहेत.\n१३, ५७, १६०२, ४०२०४ या संख्यांना दत्तात्रेय संख्या म्हणतात. कारण, या संख्यांच्या वर्गाचे दोन किंवा अधिक हिस्से केले तर त्यांतील प्रत्येक हिस्सा हा पूर्ण वर्ग असतो.\n९.(१६ आणि ९ हे पूर्ण वर्ग आहेत.)\nकापरेकरांनी शोधलेल्या आणखी काही खास संख्या[संपादन]\n५१२, ५८३२, आणि ८१,९२,००,००,००,००,००,०००, वगैरे.\nतिन्ही अंक सारखे अंक नसलेली तीन अंकी संख्या आणि तिचे अंक उलट करून आलेली संख्या यांची वजाबाकी करावी. आलेल्या उत्तरातली संख्या आणि तिची उलट संख्या यांची बेरीज करावी. उत्तर १०८९ येईल. उदा० ७४१-१४७=५९४, ५९४+४९५=१०८९.\n(१००अ+१०ब+क)-(१००क+१०ब+अ)=(९९अ-९९क)=(१००अ-अ)-(१००क-क)=१००(अ-क)+(क-अ); म्हणजे अ-क चीकिंमत १ असेल तर (१००-१=)०९९, २ असेल तर (२००-२=)१९८, ३ असेल तर २९७ वगैरे. म्हणजे ९९च्या पाढ्यातली संख्या, ९९न. तिच्या उलट संख्या ९९(११-न). दोघांची बेरीज ९९न+९९(११-न)=९९ गुणिले ११=१०८९. हा ३३चा वर्ग आहे.\nमुंबईत १९२३साली रोज डोंबिवलीपर्यंतचा लोकलचा प्रवास करताना कापरेकरांचे लक्ष वाटेत दिसणाऱ्या आगगाडीच्या डब्यांच्या नंबरांकडे असे. या आकड्यांचा विचार करताना कापरेकरांना एका नवीनच प्रकारच्या संख्यांचा शोध लागला. डोंबिवली स्टेशनच्या नावावरून कापरेकरांनी या संख्यांना डेम्लो संख्या असे नाव दिले.\n१६५, १७६, २५५३, १७७६, ४७७७३, १७७७६, वगैरे. या संख्यांचे तीन हिश्श्यांमध्ये विभागले गेले आहेत. प ���ा पहिला हिस्सा, श म्हणजे शेवटचा हिस्सा आणि मन म्हणजे मधला हिस्सा. प आणि श ची बेरीज करून जो आकडा येईल तो न वेळा मन मध्ये असतो.\n१६५मध्ये १=५=६ म्हणून ६ हा आकडा मधे आला आहे.\n१७७७६ मध्ये १=६=७. म्हणून ७ हा आकडा (तीन वेळा) मधे आला आहे.\n७७७७७७. या डेम्लो संख्येत प=०, श=७, प+श=७, म्हणून प आणि श मधे (पाच वेळा) ७ आला आहे.\n९८ ७७७७ ६७९. ९८+६७९=७७७. मधे ७ हा आकडा चारदा आला आहे. म्हणून ही डेम्लो संख्या.\n२४ ५३. या संख्येत मधला आकडा(=७) शून्य वेळा आल्यामुळे गैरहजर आहे. (मन मध्ये न=०)\n१२३४५६५४३२१ या संख्येत प=१२३४५, श=५४३२१, बेरीज प+श=६६६६६. मधला आकडा ६. म्हणून ही डेम्लो संख्या.\nकापरेकरांच्या हर्ष देणाऱ्या हर्षद संख्या[संपादन]\nज्या संख्येतल्या अंकाच्या बेरजेने त्या संख्येला पूर्ण भाग जातो त्या संख्येला हर्षद संख्या म्हणावे, असे कापरेकरांनी ठरविले.\n१०, १२, १८, २०, २१, २४, २७, ३०, ३६, ४०, ४२, ४५, ४८, ५०, ५४, ६०, ६३, ७०, ७२, ८०, ८१, ८४, ९०, १००, १०२, १०८, ११०, १११, ११२, ११४, ११७, १२०, १२६, १३२, १३३, १३५, १४०, १४४, १५०, १५२, १५३, १५६, १६२, १७१, १८०, १९०, १९२, १९५, १९८, २००, २०१, वगैरे.\n३०८, २४७, ४७६ याही हर्षद संख्या आहेत, कारण या संख्यांना अनुक्रमे (३+०+८=)११ने, (२+४+७=)१३ने आणि (४+७+६=)१७ने नि:शेष भाग जातो. .\nदत्तात्रेय कापरेकर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ मार्च २०१३ रोजी ००:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/category/%E0%A4%B8%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-17T11:38:11Z", "digest": "sha1:Y6H26OWSMWO3M7UE3HLM5QGSQQKRTWZ5", "length": 8080, "nlines": 123, "source_domain": "newsmarathi.in", "title": "सण – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असलेलं काम\nविषेश लेख- सामाजिक कामाची आवड असलेल संघटन | बौद्ध समाज एकत्रित यावा यासाठी विविध उपक्रम\nसचिन फेटेवाले | फेटे भाड्याने व विकत मिळतील\nआदर्श समता नगर साई मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्सहात…\nमाणगांवकरांना लागली साई मंदिरच्या उद्धघाटनाची ओढ |…\n२०१९ नि���डणूक खेळ तंत्रज्ञान नोकरी मनोरंजन रायगड व्यापार\n५०० आणि १००० च्या नोटा झाल्या बंद – पंतप्रधान मोदी\nपंतप्रधान मोंदींनी काळया पैशाविरुद्ध घेतला आहे एक ऐतिहासिक निर्णय काही प्रमाणात गंभीर आणि महत्व पूर्ण आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…\n“आदर्श समता नगरचा राजा” गणेश मंडळाला भेटले २०१६ उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रथम पारितोषिक\nरायगड (माणगांव): सन २०१६ मध्ये दि. ०५/०९/२०१६ ते दि. १५/०९/२०१६ या कालावधीत साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सव सणामध्ये आदर्श समता नगर रहिवासी मंडळ युवा क्लब आयोजित गणेशोत्सवात सावित्री नदी…\nसार्वजनिक गणेशोत्सव २०१६ गणेश मूर्ती आणि देखाव्यांबद्दल माहिती\nलालबागचा राजा २०१६ मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध सार्वजनिक गणपति असे म्हणायचं झालं तर लालबागचा राजाच नाव हे अव्वल स्थानी असत. या मंडळाची स्थापना १९३४ साली झाली. लालबागचा राजा सार्वजनिक…\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार – १७ तारखेला जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम\nमाणगांवमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगराध्यक्षांचे पती राष्ट्रवादीत\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न सेलिब्रिटी फुलवा खामकर यांची प्रमुख उपस्थिती\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी -रायगड ऑडिशन ३ नोव्हेंबर २०१८\nमाणगावकरांनी स्वच्छता अभियान राबवून ९.२ टन कचरा उचलला स्वर्गीय नेते अशोकदादा साबळे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता अभियान\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/north-east-development-article-by-hemant-mahajan/", "date_download": "2018-11-17T10:52:20Z", "digest": "sha1:UQC72S4GSDLG7FKCJMQSM67G7HQQROEL", "length": 28688, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख – ईशान्य हिंदुस्थान : सद्यस्थिती आणि उपाय | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nलेख – ईशान्य हिंदुस्थान : सद्यस्थिती आणि उपाय\nईशान्येकडील राज्यांमध्ये लोक प्रामुख्याने गिरिजन, वनवासी म्हणजे डोंगरात राहणारे आणि आपापल्या अस्मिता जपणारे आहेत. या भागात १६०च्या वर बोलीभाषा आहेत. दिल्लीपेक्षा बीजिंग, ढाका, काठमांडूचा प्रभाव येथील जनतेवर अधिक असल्याने त्यांच्यात आणि हिंदुस्थानींमध्ये वैचारिक अंतर वाढत गेले. येथील अनेक जनजाती, त्यांच्या भाषा, त्यांची वैशिष्ट्यै जपण्याची गरज आहे. अनेक जनजातींना त्यांच्या स्थानिक भाषेतून अथवा मातृभाषेतून शिक्षण हवे आहे. येथील संस्कृतीचे जतन करण्याची त्यांची मागणी असून ती कशी पूर्ण करता येईल, यावर लक्ष केंद्रित केले जायला हवे.\nईशान्य हिंदुस्थानातील भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची विशेषतः नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सची (एनईडीए) तिसरी बैठक गोहाटी येथे पार पडली. एनईडीएचे निमंत्रक डॉ. हिमंता बिस्वा शर्मा यांच्यासह ईशान्येकडील सहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि महत्त्वाचे नेते या बैठकीत सहभागी झाले होते. ही बैठक ऐतिहासिक यासाठी ठरली की, यापूर्वी कधीच एनईडीएच्या बैठकीत एकाच वेळी सहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. ईशान्येकडील राज्यांच्या विकासाकडे आजवरच्या सरकारांनी विशेष लक्ष न दिल्याने हे प्रदेश मुख्य प्रवाहापासून दुरावले होते. ईशान्येकडे रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे कामही सरकारने हाती घेतले आहे. ईशान्येकडील राज्ये हिंदुस्थानच्या मूळ प्रवाहाशी जोडली जात नव्हती, ही केंद्र शासनाची खरी समस्या होती. ती दरी दूर करण्याचे मोठे काम या परिषदेने केले आहे.\nकेंद्रीय गृह मंत्रालयाच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार ईशान्य हिंदुस्थानातील बंडखोरीची परिस्थिती नक्कीच सुधारत आहे. ईशान्य हिंदुस्थानात ८ राज्ये आसाम, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा ही आहेत. या भागामध्ये २०० हून अधिक वेगवेगळ्या जाती-जमाती आहेत. प्रत्येकाची वेगळी भाषा, जीवनपद्धती आहे. देशाच्या आकारमानाच्या तुलनेत ईशान्य हिंदुस्थानचा आकार हा ८ टक्के एवढा आहे आणि देशाची ४ टक्के लोकसंख्या या भागात राहते. इथली लोकसंख्या विरळ असल्याने इथे सर्वात मोठे आव्हान आहे ते बांगलादेशी घ���सखोरीचे.\nईशान्य हिंदुस्थानला ५ हजार ४८४ किलोमीटर एवढी इतर देशांबरोबर जोडलेली आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ज्यात १ हजार ८८० किलोमीटर बांगलादेशशी, १ हजार ६४३ किलोमीटर म्यानमारशी, १ हजार ३४६ किलोमीटर नेपाळशी फक्त २ टक्क्यांहून कमी सीमा उर्वरित हिंदुस्थानशी जोडलेली आहे. इथे हिंदुस्थानातील सर्वात पहिली बंडखोरी ही नागालँडमध्ये सुरू झालेली होती. परंतु गेल्या चार वर्षांत इथे शांतता प्रस्थापित होताना दिसते आहे. २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये सर्वात कमी हिंसाचाराच्या घटना घडल्या. पूर्ण वर्षभरात ३०८ हिंसाचाराच्या घटना घडल्या, ९९५ बंडखोरांना अटक करण्यात आली, ५७ बंडखोर मारले गेले आणि त्यांच्याकडून ४३२ वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र ही कॅप्चर करण्यात आली. यासाठी आपल्यासाठी जी किंमत मोजावी लागली ती म्हणजे हिंदुस्थानी लष्कराचे १२ जवान आणि अधिकारी व ३७ नागरिकांना गमवावे लागले. १३० बंडखोरांनी आत्मसर्मपण केले आणि राज्यातून १०२ नागरिकांचे अपहरण करण्यात आले.\nसिक्कीम, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये संपूर्ण शांतता आहे. तिथे कुठल्याही प्रकारची बंडखोरी आणि हिंसाचार नाही. आसाममध्ये गेल्या वर्षभरात ५६ टक्के हिंसाचार कमी झाला आहे. नागालँडमध्ये ६७ टक्के हिंसाचार कमी झाला आहे. मणिपूरमध्ये २८ टक्के आणि मेघालयात ५९ टक्के हिंसाचार कमी झाला आहे.\nआपण जर राज्याप्रमाणे परिस्थितीचे अवलोकन केले तर असे दिसते अरुणाचल प्रदेशात तिथले स्थानिक बंडखोर गट नाहीत. आसाम आणि नागालँडचे इतर बंडखोर गट हे म्यानमारला जोडलेल्या अरुणाचलच्या सीमेमधून म्यानमारमध्ये जाण्याकरिता या जिह्यांचा वापर करतात. आसाममध्ये आता दोन मोठे बंडखोर गट आहेत. उल्फा आणि नॅशनल डेमोक्रॅटिकट ऑफ बोडोलँड. इतर काही छोटे गट आहेत त्यांच्याबरोबर वाटाघाटी अनेक वर्षांपासून सुरू आहेत. आसाममध्येसुद्धा १९९७ पासून सर्वात कमी हिंसाचार झालेला आहे.\nईशान्य हिंदुस्थानातील सर्वात हिंसक राज्य आहे ते मणिपूर. ईशान्य हिंदुस्थानातील ५४ टक्के हिंसाचार केवळ मणिपूर राज्यामध्ये होतो. परंतु या वर्षी त्यात २८ टक्के घट झाली आहे. इथे मैदेयी, नागा, कुकी आणि अनेक मुस्लिम गट हिंसाचारात गुंतले आहेत. मणिपूर अतिशय प्रगत राज्य आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये मणिपूरच्या खेळाडूंनी देशात सर्वात अधिक मेडल्स मिळवली होती. एवढेच नव्हे तर मणिपूरचा हिंदुस्थानी लष्करातील सहभागही मोठा आहे. तिथली सुशिक्षित जनता हिंदुस्थानातील इतर भागात नोकऱयांसाठी वळत आहेत.\nमेघालय हा असा प्रांत आहे जिथे गारो बंडखोर गट हिंसाचारात अग्रणी आहे. हिंसाचार तिथेही कमी झालेला आहे, मात्र पूर्णपणे थांबलेला नाही. नागालँडमध्ये भारतीय सरकार आणि एनएससीएन (आयएम) यांच्याबरोबर शांततेचा करार झाल्याने शांतता आहे. जो काही हिंसाचार होतो तो बंडखोरांच्या आपसी वादामुळे होतो. गेल्याच आठवड्यात एनएससीएनक (खपलांग)या बंडखोर गटाने आसाम रायफलवर हल्ला केला. त्यात काही बंडखोर मारले गेले, पण त्यात आसाम रायफलचे ४ जवान शहीद झाले. नागालँडमधील खंडणी राज्य कमी व्हायला पाहिजे. पैशासाठी आणि इतर कारणांसाठी नागरिकांचे अपहरण करणे अजूनही कमी होण्याची आवश्यकता आहे. त्रिपुरा, सिक्कीम आणि मिझोराम ही राज्ये शांत असल्याने तिथे प्रगतीही नक्कीच होत आहे.\nगेल्या अनेक वर्षांपासून बंडखोर गटांशी सुरू असलेल्या शांतता वार्ता सुरू आहेत. यामध्ये आपल्याला यशही मिळत आहे. अनेक लहान लहान गटांनी स्वतःला सरकाच्या स्वाधीन करत हिंसाचाराचा मार्ग सोडला आहे. मात्र उल्फा, एनडीएफबी आणि एनएससीएन या गटांवरती जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मणिपूर हा जास्त हिंसक असल्यामुळे तिथे २३ वेगवेगळ्या प्रकारचे बंडखोर गट आहेत त्यांच्याशी शांतता वार्ता करून त्यांच्याकडून होणारा हिंसाचार कमी केला पाहिजे. केंद्र सरकारच्या ‘ऍक्ट इस्ट’ म्हणजे पूर्वेकडील देशांशी संबंध वाढवण्यासाठी या भागात प्रचंड प्रमाणामध्ये रस्ते, रेल्वेमार्ग, विमानतळ तयार होत आहे. ईशान्य हिंदुस्थानातून जाणारे रस्ते हे म्यानमार, थायलंड आणि इतर साऊथ ईस्ट एशियाच्या देशांमध्ये पोहोचणार आहेत. ज्यामुळे या भागात पर्यटन वाढेल आणि आर्थिक प्रगतीचा वेग वाढण्याची शक्यता आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअग्रलेख: आम्हाला काहीही म्हणायचे नाही… नागपुरातील नाचक्की\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nकाँग्र���समध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rokhthok-by-sanjay-raut-on-dr-mohan-bhagwat-bjp-president-rss-politics-and-agenda-of-rss/", "date_download": "2018-11-17T11:27:24Z", "digest": "sha1:VEEBM3JD42QZ57KI7YFGEL5HV5EJXSDG", "length": 36808, "nlines": 288, "source_domain": "www.saamana.com", "title": "राष्ट्रपतीपद, राजकारण आणि संघाचा ‘अजेंडा’ – आता माघार नको! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या ���ाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nराष्ट्रपतीपद, राजकारण आणि संघाचा ‘अजेंडा’ – आता माघार नको\nसरसंघचालक देशाचे राष्ट्रपती होतील काय यावर अजून चर्चा सुरू आहे. सरसंघचालकांचे नाव या पदासाठी घेताच काँग्रेससह इतर बेगडी धर्मनिरपेक्ष नाराज होतील असे वाटले, पण थोडे उलटेच घडले. भाजप व संघ परिवाराचेच लोक नाराज झाले. सरसंघचालकांना राजकारणात का ओढता, हा त्यांचा सवाल. त्या सगळ्यांसाठी हे विवेचन\nश्री.मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवताच काँग्रेस व इतर बेगडी धर्मनिरपेक्ष नाराज होतील असे वाटले होते. प्रत्यक्षात उलटेच घडले आहे. सरसंघचालकांचे नाव रिंगणात आणल्याबद्दल भारतीय जनता पक्ष व संघपरिवाराचेच लोक नाराज झाले. जनता पक्षाच्या विजयानंतर एस. एम. जोशी यांना राष्ट्रपतीपदासाठी विचारणा करण्यात आली होतीच; पण एस. एम. जोशी यांनी त्यास नम्रपणे नकार दिला. जनता पक्षाचे सरकार आले ते जयप्रकाश नारायण यांच्या दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याच्या घोषणेने. जनता सरकारचे पंतप्रधानपद जयप्रकाश नारायण यांनी स्वीकारावे असा आग्रह झाला, पण जयप्रकाशजींनी त्यास नकार दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचे कोणतेही पद कधीच स्वीकारले नाही; पण ‘‘एक दिवस माझ्या हातात देशाची सत्ता द्या. सगळ्यांना शिस्त लावतो व सरळ करतो,’’ असे त्यांनी अनेकदा सांगितले. शिवसेनाप्रमुख हे पद सर्व सत्तापदांपेक्षा वरचे अशी भावना होती. तसे सरसंघचालक पद सर्व राजकीय पदांच्या वर आहे ही संघाची भावना असेल तर त्यात चूक नाही; पण त्यांचे नाव सुचवणे हा गुन्हा नाही व हेतूबाबत शंका घेण्याचे कारण नाही\nभारतीय जनता पक्षाचा विजय व्हावा म्हणून हजारो संघ स्वयंसेवक उन्हातान्हात राबत असतात. संघाचा राजकारणाशी संबंध नसेल तर सामाजिक कामातच रमावे; पण राजकीय प्रचार करतात, म्हणजे राजकारण त्यांना वर्ज्य नाही. लालकृष्ण आडवाणी हे भाजपचे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत. श्री. आडवाणी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार का होऊ शकत नाहीत, असे दिल्लीतील भाजप नेत्यांना सहज विचारले तर त्यांनीही तितक्याच सहजतेने सांगितले, ‘‘श्री. आडवाणी संघाला तितके प्रिय नाहीत. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडले आहे.’’ असे सांगणे हे संघास राजकारणाचे वावडे नाही हे दाखवण्यासारखे आहे. भारतीय जनता पक्षावर आज संपूर्ण नियंत्रण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच आहे व सर्व राजकीय आणि प्रशासकीय नेमणुकांत संघाची भूमिका आहे. देशातील सर्व सरकारी, शैक्षणिक संस्था व विद्यापीठांवर आता संघाचे थेट नियंत्रण आले आहे. देशावर आतापर्यंत बेगडी निधर्मीवादाच्या नावाखाली ज्या राजवटी आल्या त्यांनी मोठे नुकसान केले. २७ नोव्हेंबर १९५१ रोजी आग्रा येथे बोलताना गोळवलकर गुरुजी म्हणाले होते, ‘‘काँग्रेसने देशाचे दोन तुकडे केले. कम्युनिस्ट दहा तुकडे करतील. कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एक देश संघटित करायचा हेच केवळ संघाचे ध्येय आहे. मुस्लिम दबा धरून बसलेले आहेत. ते या देशाशी एकनिष्ठ राहतील असे गृहीत धरून आपली धोरणे आखणे काही काळ तरी शक्य नाही. मला येशू ख्रिस्ताबद्दल आदर आहे. ती एक महान व्यक्ती होती, परंतु भारतीय ख्रिश्चनांना आपली विचारसरणी बदलावी लागेल. गरीब हिंदूंचा फायदा घेऊन त्यांना ख्रिश्चन बनविण्याचे त्यांचे प्रयत्न अश्लाघ्य आहेत.’’ प्रत्येक खरा भारतीय संघाच्या याच भूमिकेशी सहमत आहे. हा विचार मान्य केला तर संघाचा हिंदुत्ववाद आणि हिंदू राष्ट्राची संकल्पना स्पष्ट होते व हा विचार पुढे नेण्यासाठी संघाची प्रमुख व्यक्तीच राष्ट्रपती भवनात जाणे हा विचार अयोग्य नाही.\n‘सरसंघचालक दरवाजे उघडा’ असे ‘रोखठोक’ मागच्या रविवारी लिहिले. त्यावर अनेक संघ स्वयंसेवकांनी नाराजी व्यक्त केली, तर अनेकांनी स्वागत केले. संभाजीनगर येथील स्वयंसेवकाने मला हे एक सविस्तर पत्र पाठवून भावना व्यक्त केल्या. भावना कडवट आहेत व शिवसेनेच्या हेतूंवर शंका घेणाऱ्या आहेत. तरीही त्यांचे हे पत्र मी जसेच्या तसे येथे प्रसिद्ध करीत आहे.\nज्येष्ठ बंधुवर खा. संजयजी,\n‘सरसंघचालक कृपया दरवाजे उघडा’ हे ‘रोखठोक’ आताच वाचले. मी एक सामान्य स्वयंसेवक आहे म्हणून प्रखर हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्वावर प्रेम करावे, हिंदू संघटित व्हावा, हिंदुत्वाचे शत्रूही हिंदुत्ववादी व्हावेत, होत नसतील तर नेस्तनाबूत व्हावेत, हिंदूंना त्यांच्या (५ हजार वर्षे) सनातन सर्व कल्याणकारी संस्कृतीचा सार्थ अभिमान बाळगत मानाने जगण्याचा अधिकार असावा. हिंदूंना त्यांची आरोग्य दैवते आणि मानबिंदूंची आराधना, संवर्धन, विकास, स्थापना, पुनर्स्थापना करण्याचे स्वातंत्र्य असावे असे प्रखरतेने वाटते. त्यासाठी सर्व हिंदुत्ववादी शक्ती एकसंध राहाव्यात असेही वाटते. आपण पूजनीय सरसंघचालकांनी दार उघडावे अशी साद घातली आहे, पण ज्या कारणांची यादी आपण दिली आहे ती सर्व कारणे ही हिंदू राष्ट्रनिर्मितीची साधने आहेत. हे सर्व म्हणजे हिंदू राष्ट्रनिर्मिती नव्हे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना एका भव्यदिव्य जगत्कल्याणकारी व्यवस्थेचे निर्माण करण्यासाठी, सुष्टांचे कल्याण आणि दुष्टांचे निर्दालन होण्यासाठी, वसुधैव कुटुंबकम् संकल्पना साकार करण्यासाठी झाली आहे. त्यामुळे केवळ साधनांतच अडकून साध्याचा घात करणे उचित कसे होऊ शकेल. आपण प्रामाणिकपणे हिंदुत्वाची काळजी वाहत हे आवाहन केले आहे. पूजनीय सरसंघचालक आणि संघ तुमची ही प्रामाणिक तळमळ नक्की समजून घेतील. नव्हे एक हिंदुत्व चळवळीतील कार्यकर्ता म्हणून तुमचा हा अधिकारपण मान्य करतील; परंतु माझ्या (सामान्य स्वयंसेवक म्हणून) मनात गेल्या अनेक दिवसांपासून पडत असलेले प्रश्न आज तुमच्य��समोर मांडावेत म्हणून हा लेखनप्रपंच करीत आहे. मी राजकारणी नाही. मी जसा भाजपचा समर्थक आहे तसाच मी शिवसेनेचा पण समर्थक आहे. युती असेल तर माझे मत मी शिवसेनेच्या धनुष्यालाच देत आलो आहे. खासदार खैरेजी, आमदार प्रदीपजी, आमदार संजयजी शिरसाठ हे आमचे राजकीय नेतृत्व माझ्यासारख्या असंख्य स्वयंसेवकांच्या मतदानाच्या आधारे करीत आहेत. त्याचा आनंद आहेच, पण आजकाल शिवसेना घेत असलेली भूमिका पाहिली की दुःख होते.\nआपण शिवसेनेचे अंतस्थ कार्यकर्ते आहात आणि आपण पूजनीय सरसंघचालकांना आर्त साद घातली आहे म्हणून आपणास ज्येष्ठ बंधू असे संबोधून मनातील प्रश्न उपस्थित करावेत असे वाटले.\n१) शिवसेनेची महाराष्ट्रात सरकारमध्ये असूनही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षाही प्रखर सरकारविरोधी भूमिका का\n२) संभाजीनगर हे नाव उच्चारण्याने ज्यांचे मुख मलीन होते अशा औरंग्याचे कायम समर्थक असलेले काँग्रेसवाले जि.प.मध्ये सेनेस कसे चालले संभाजीनगरचा आग्रह सेनेने सोडला का संभाजीनगरचा आग्रह सेनेने सोडला का हिंदुत्वाचा मतलबी उपयोग हे आता सेनेचे अधिकृत धोरण आहे का\n३) मुंबईत केवळ ६५ जागा मान्य करणे, आरोप-प्रत्यारोपानंतरचे निकाल आणि त्या निकालानंतर हिंदुत्वाची राजकीय शक्ती अखंड राहावी म्हणून भाजपने सत्ता स्पर्धेपासून दूर राहून सेनेस सत्तासोपान प्रशस्त करून दिलेला असतानाही सेनेची विरोधी भूमिका का\n४) पंतप्रधान मोदीजी संपूर्ण देशभर आणि अखिल विश्वात भारत आणि पर्यायाने हिंदुत्वाचा डंका गाजवीत असताना आपण सेना म्हणून वारंवार कारण नसताना नाक खाजवून अपशकून करण्याची भूमिका का घेता\n५) प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर रामजन्मभूमीत व्हावे यासाठी सर्व हिंदुत्ववादी ताकद लागावी असे अपेक्षित असताना विरोधी ताकद बळकट होईल, भाजपला त्रास होईल, अशी भूमिका उ. प्र., दिल्लीत काहीही शक्ती नसताना शिवसेना का घेते\n६) छोटी राज्ये ही लोकाभिमुख राज्यकारभार होण्यासाठी, राज्याचा विकास होण्यासाठी उपयुक्त असताना उगाच भावनेच्या आधाराने लोकांमध्ये खोटी अस्मिता पेटवून सेना अशांतता का निर्माण करते\n७) संघाला सेना काय किंवा भाजप काय, दोघेही वाढले तर पाहिजे आहेतच. तरीही सेना हिंदुत्ववादी शक्ती दुभंगेल अशी भूमिका वारंवार का घेते वाद असतील तर ते मिटविण्यासाठी योग्य पावले भाजपने उचलली तर प्रतिसाद विरोधी का\n८) अनेक वेळा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपपेक्षा वेगळी भूमिका मराठी अस्मितेच्या नावाखाली घेऊन सेनेने कोणत्या हिंदुत्वाचे रक्षण केले आहे\n९) शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आजपर्यंत लाभ झालेला नाही. काँग्रेसप्रणीत भ्रष्ट सरकारी यंत्रणेनेच या कर्जमाफीचा लाभ घेत स्वतःचे उखळ पांढरे केले आहे. तरीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आग्रह का मुख्यमंत्री देवेंद्रजी काही वेगळी उपाययोजना सुचवीत आहेत त्यात सामील होऊन शेतकरी दुरवस्थेचे राजकारण न करता सेना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न न करता विरोधकांना मदत होईल असे का करीत आहे\nमाझे सगळेच प्रश्न योग्य असतील असा माझा दावा नाही, परंतु सामान्य मतदार गोंधळात आहे. त्याला एकच भगवा, एकच शक्ती, एकच हिंदुत्वाचा अभंग, अभेद्य गडकोट उभारलेला पाहायचा आहे. ते होताना दिसत नाही. म्हणून या दुफळीचा लाभ ‘एमआयएम’सारखी विषारी पिलावळ घेते आहे. आपण पूजनीय सरसंघचालकांना आवाहन केले आहे. संघाचा इतिहास, संघाने ९२ वर्षांत केलेले अफाट कार्य, निर्माण केलेली विश्वासार्हता, आसेतुहिमाचल उभी केलेली संघटित शक्ती अशा एका पदासाठी नाही. निर्दोष हिंदू समाजनिर्मिती आणि अखंड भारत निर्माण आणि सरतेशेवटी जगत्कल्याण, विश्वबंधुत्व निर्माण हेच संघाचे ध्येय आहे. म्हणूनच परम पूजनीय सरसंघचालकांनी राष्ट्रपतीपदासंदर्भातील बातम्या या करमणुकीच्या बातम्या आहेत अशी योग्य भलामण करीत ही शक्यता फेटाळून लावली आहे. आपण मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर द्याल अशी माझी अपेक्षा नाही. तथापि सामान्य स्वयंसेवकाच्या मनातील आणि बहुतांश हिंदुत्ववादी मतदारांच्या मनातील या भावना आपल्यापर्यंत मी पोहोचविल्या आहेत. हे प्रसिद्धीसाठी नाही, तर हा कनिष्ठ भावाने ज्येष्ठ भावाशी साधलेला संवाद आहे. स्नेह वृद्धिंगत होईल या अपेक्षेसह…धन्यवाद\nमाझ्या पत्रास प्रसिद्धी देऊ नका असे त्यांचे सांगणे. तरीही त्यांच्या भावनांची दखल मी घेतली. त्यांचे नाव प्रसिद्ध केले नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअमेरिका-रशिया युद्ध केव्हाही भडकू शकते\nपुढील2 हजारच्या 70 लाखांच्या नकली नोटा पकडल्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्य�� इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/ashish-shelar-dhakkabukki-266869.html", "date_download": "2018-11-17T11:18:03Z", "digest": "sha1:VJGNCIOWI5XBPENICKW7S2CFD5N3OJ4V", "length": 12848, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आझाद मैदानात आशिष शेलारांना धक्काबुक्की !", "raw_content": "\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nआझाद मैदानात आशिष शेलारांना धक्काबुक्की \nआझाद मैदानावर मराठा मोर्चेकऱ्यांकडून आशिष शेलार यांना धक्काबुक्की झालीय. मोर्चकऱ्यांनी त्यांना मैदानात येण्यापासूनही मज्जाव केलाय. 'आधी आरक्षण द्या मग मोर्चात या' अशा कडक शब्दात आंदोलकांनी आशिष शेलारांना यावेळी सुनावलं.\nमुंबई, 9 ऑगस्ट : आझाद मैदानावर मराठा मोर्चेकऱ्यांकडून आशिष शेलार यांना धक्काबुक्की झालीय. मोर्चकऱ्यांनी त्यांना मैदानात येण्यापासूनही मज्जाव केलाय. 'आधी आरक्षण द्या मग मोर्चात या' अशा कडक शब्दात आंदोलकांनी आशिष शेलारांना यावेळी सुनावलं.\nमराठा मोर्चे हे खरंतर आजवर शांतता आणि शिस्तबद्धतेसाठी ओळखले जातात. पण पहिल्यांदाच मराठा मोर्चात अशा पद्धतीची घटना घडलीय, तेही मुंबईतल्या मोर्चात. म्हणूनच मराठा क्रांती मोर्चा संयोजकांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय. खरंतर जिजामाता उद्यानातून निघणारा हा मोर्चा आझाद मैदानात येऊन थांबणार आहे. पण त्याआधीच आंदोलकांनी आझाद मैदानात गर्दी केलीय.\nभाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलारही आझाद मैदानावरच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी तिथं पोहोचले होते. पण काही आंदोलकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना आझाद मैदानात येण्यापासूनही रोखलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ashish shelar dhakkabukkiआशिष शेलारआशिष शेलारांना धक्काबुक्कीमराठा मोर्चा\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/5-home-remedies-for-reducing-abdominal-fat/", "date_download": "2018-11-17T11:25:01Z", "digest": "sha1:W75YJZJWR52AUODYC4YKZWQI4KUG7EYF", "length": 6789, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पोटातील चरबी कमी करण्यासाठी ५ घरगुती उपाय", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपोटातील चरबी कमी करण्यासाठी ५ घरगुती उपाय\n१. कमी प्रमाणात खा : जर तुम्हाला एकादाच भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडा. आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकवेळी पोटभर न जेवता थोडं-थोडं खा.\n२. गरम पाणी : पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे अतिशय फायदेशीर आहे. यामुळे कॅलरीज कमी होतात. गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्यान��� ते आरोग्यासाठी आणखी लाभदायक ठरतं.\n३. मॉर्निंग वॉक : पहाटे पायी चालणे, जॉगिंग करणे किंवा व्यायाम करा यामुळे पोटातील चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.\n४. योग : योगा केल्याने शारीरिकच नव्हे तर मानसिक तक्रारीदेखील दूर होतात. पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे.\n५. रात्री उशिरा जेवू नका : रात्री उशिरा जेवन करणे हे पोटातील चरबी वाढण्याचं मुख्य कारण आहे. रात्री झोपण्याच्या 2 तासाआधी जेवा. रात्रीचं जेवन खूपच लाइट असावं. झोपण्याआधी शतपावली कण्यास विसरु नका.\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nटीम महाराष्ट्र देशा : मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा देण्यासदर्भातील प्रस्तावास मजुरी देण्यासंदर्भात…\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nमराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/photos/7820-colours-depicting-meaning-of-the-pride-flag", "date_download": "2018-11-17T11:00:18Z", "digest": "sha1:RMZZK6AY6JMBV3EMKQMFY5L22SXCNMUI", "length": 3924, "nlines": 128, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "LGBT झेंड्याच्या रंगांचा अर्थ? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nLGBT झेंड्याच्या रंगांचा अर्थ\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/category/tie-tech/", "date_download": "2018-11-17T10:45:32Z", "digest": "sha1:THXXBHHLE3GP3BE6CN2FGRCGOI5DDZCF", "length": 13594, "nlines": 265, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Technology | Maharashtra City News", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\n2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ठेवणार पाऊल\nसॅमसंगचा Galaxy J2 Pro बजेट स्मार्टफोन लाँच\nजिओला टक्कर आयडिया आणि एअरटेलचे जबरदस्त प्लान .\nसॅमसंगने लाँच 2 नवे गॅलक्सी A8 आणि गॅलक्सी A8+\nखुशखबर जिओ यूजर्ससाठी बंपर प्लान २५ डिसेंबरपर्यंत मिळणार.\nसॅमसंगच्या स्मार्टफोन डब्ल्यू ड्युअल डिस्प्लेयुक्त फ्लिप फोन.\n5000 रुपयांपेक्षाही कमी किंमत Redmi 5a लॉन्च\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nकेंब्रिज: ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. केंब्रिज येथील राहत्���ा घरी हॉकिंग यांनी…\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\nमुंबई : नागपुरातील मिहान प्रकल्पात २० एकरावर टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या सहकार्याने संरक्षण सामग्री निर्मितीचा हब उभा करण्यासाठी विदर्भ उद्योग संघटनेशी…\n2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ठेवणार पाऊल\nनवी दिल्ली – महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमा अत्यल्प खर्चामध्ये आणि यशस्वीरीत्या पूर्ण करून नावलौकिक मिवणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) अजून एका…\nसेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी…\nसॅमसंगचा Galaxy J2 Pro बजेट स्मार्टफोन लाँच\nमुंबई : सॅमसंगनं आपला नवा स्मार्टफोन गॅलक्सी J2 प्रो (2018) लाँच केला आहे. सॅमसंगच्या वेबसाईटवर हा स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे.…\nजिओला टक्कर आयडिया आणि एअरटेलचे जबरदस्त प्लान .\nएकीकडे एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्रीपेड प्लान सादर केला आहे तर, दुसरीकडे आयडिया कंपनीनेही आपला जबरदस्त प्लान लॉन्च केला…\nसॅमसंगने लाँच 2 नवे गॅलक्सी A8 आणि गॅलक्सी A8+\nया दोन नव्या स्मार्टफोनची खासियत अशी आहे की, यामध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरे आहेत. सॅमसंगच्या या नव्या ‘A’ सिरिजची ग्राहक बऱ्याच…\nखुशखबर जिओ यूजर्ससाठी बंपर प्लान २५ डिसेंबरपर्यंत मिळणार.\nरिलायन्स जिओने स्वस्त प्लान्स बाजारात आणल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांनीही स्वस्त प्लान्स बाजारात आणले. ग्राहकांना स्वस्तात स्वस्त प्लान देण्याची जणू या…\nसॅमसंगच्या स्मार्टफोन डब्ल्यू ड्युअल डिस्प्लेयुक्त फ्लिप फोन.\nमुंबई : सॅमसंगने आपला महाग स्मार्टफोन डब्ल्यू 2018 लॉन्च केला आहे. कंपनीने चीनमध्ये हा फोन लॉन्च केला आहे. कॅमेरा फोनची खासियत…\n5000 रुपयांपेक्षाही कमी किंमत Redmi 5a लॉन्च\nमुंबई : मोबाईलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मोबाईल निर्माता कंपनी एमआयने आपल्या रेडमी सीरिजचा नवा स्मार्टफोन (Redmi 5A) लॉन्च केला आहे.…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्�� हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/one-death-in-fire/", "date_download": "2018-11-17T11:32:16Z", "digest": "sha1:DWCAV3CX44ZG4QNX4A7GJB5GMHJXRKFI", "length": 4715, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टपर्‍यांना लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › टपर्‍यांना लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू\nटपर्‍यांना लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू\nगोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत प्रवेशद्वाराजवळील चार टपर्‍यांना बुधवारी मध्यरात्री आग लागली. यावेळी मटक्याच्या टपरीत झोपलेल्या नासिर सादात मखमल्‍ला (वय 51, रा. आलास, ता. शिरोळ) यांचा भाजून मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघात की घातपात, याचा तपास पोलिस करीत आहेत.\nगोकुळ शिरगाव एमआयडीसीच्या प्रवेशद्वाराजवळ अवैधरीत्या टपर्‍या थाटल्या आहेत. उड्डाणपुलाला लागून असलेल्या टपरीतील चंद्रकांत भिकाजी गवळी (रा. तामगाव) यांचे श्रीकृष्ण कोचिंग वर्क्स,\nलिंगोंडा तुकाराम गवळी (रा. कोगिल) यांचे चप्पल दुरुस्ती दुकान, एक सायकल दुकान आणि मटका बुकीची टपरी जळून खाक झाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीत जळून खाक झालेल्या टपर्‍यांच्या आसपास कल्याण-मुंबई मटक्याचा पावत्यांच्या ढीग सापडला.\nपंचगंगा प्रदूषण : मनपाची वीज एक तासभर तोडली\nसाखर बफर स्टॉकसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार\nरस्त्यांवर आता खड्डे पडणार नाहीत\nनोटाबंदी हा दोनशे वर्षांतील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा\nटपर्‍यांना लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू\nकोल्हापूर : उदंड प्रतिसादात फ्लॉवर फेस्टिवलची सांगता (व्हिडिओ)\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅचू ऑफ यूनिटीची विहंगम दृष���‍ये\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mohan-bhagwat-issue-in-said-ashok-chavan-mumbai/", "date_download": "2018-11-17T10:48:49Z", "digest": "sha1:BYS22XH5YHREIGPGVB57FPG2X3CSPX25", "length": 3071, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोहन भागवत यांनी माफी मागावी : अशोक चव्हाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोहन भागवत यांनी माफी मागावी : अशोक चव्हाण\nमोहन भागवत यांनी माफी मागावी : अशोक चव्हाण\nलष्कराला सैनिक तयार करण्यासाठी सहा-सात महिने लागतात. मात्र देशाला गरज पडल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीन दिवसात सैन्य उभे करेल असे म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.\nलष्कराचा अवमान करणाऱ्या वक्तव्याबद्दल भागवत यांनी तात्काळ भारतीय सैन्य दलाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Tobacco-free-school-on-paper/", "date_download": "2018-11-17T11:09:31Z", "digest": "sha1:EJRSNTYVTDDGDKCMA34KDTSACO4GKMDF", "length": 5347, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘तंबाखूमुक्‍त’ शाळा कागदावरच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘तंबाखूमुक्‍त’ शाळा कागदावरच\nकवठेपिरान : संजय खंबाळे\nजिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये ‘आपली शाळा तंबाखूमुक्त’ अभियान धुमधडाका जोरात सुरू आहे. बहुसंख्य शाळा आपली शाळा तंबाखूमुक्त दाखवण्यात व्यस्त असल्या तरी अनेक ठिकाणी हा उपक्रम केवळ कागदावरच राबविला जात असल्याचा जाणकार पालकांचा आरोप आहे.\nजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. तसेच केवळ कागदावर शाळा तंबाखूमुक्त झाल्याचे दाखविणार्‍या बहाद्दरांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.\nआज अनेक शाळा आणि शाळा परिसरात तंबाखू बंदी फक्त नावापुरतीच राहिली आहे. काही शाळांमध्ये तरी शिक्षकच शाळेच्या आवारात पान, तंबाखू, सुपारी, गुटखा खाऊन वर पल्लेदार पिचकारी मारताना दिसतात. त्यामुळे तंबाखूमुक्ती अभियान फक्त कागदावरच काटेकोरपणे राबविण्याकडे यंत्रणा विशेष लक्ष देत असल्याचे चित्र आहे. पालकवर्गात यामुळे संतापाची लाट उसळली आहे.\nखरे तर वास्तविक शाळेमध्ये तंबाखू नियंत्रण कागदाची प्रत ठेवणे, शाळा परिसराच्या 100 मीटर परिसरात तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थास खाण्यास व विक्री करण्यास बंदी आहे. शाळा प्रवेशद्वाराजवळ धुम्रपान बंदी असा मोठा फलक लावणे, मुलांमध्ये वारंवार तंबाखू व्यसन मुक्तीसंबंधी जागृती करणे आदी विविध निकष बंधनकारक करुन त्यांच्या अंमलबजावणीची सक्त सूचना आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे आहे. केवळ कागदी घोडे नाचवून आमची शाळा तंबाखूमुक्त आहे, हे दाखवून संबंधित विभागाची दिशाभूल केली जात असल्याचे चित्र आहे.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-40-lakh-ton-fertilizer-sanctioned-maharashtra-center-7770", "date_download": "2018-11-17T11:40:33Z", "digest": "sha1:AY2OT7RZD4JMM34NG3XGMAMO4L32TRZW", "length": 19087, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 40 lakh ton fertilizer sanctioned for maharashtra by center | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचाळीस लाख टन खत पुरवठ्याला केंद्राची मंजुरी\nचाळीस लाख टन खत पुरवठ्याला केंद्राची मंजुरी\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nपुणे : राज्यात रासायनिक खताच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढलेली आहे. त्यामुळे खतांचा मर्यादित वापर होण्यास सुरवात झाली असून, यंदा ४० लाख टन खते पुरविण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. गेल्या खरिपात शेतकऱ्यांनी ३६ लाख ५८ हजार टन खताचा वापर केला होता. यात युरियाचा वापर सर्वाधिक म्हणजे १५ लाख टनाचा होता. याशिवाय डीएपी ४.२० लाख टन, एमओपी ३ लाख, संयुक्त खते १० लाख तर पावणेचार लाख टन संयुक्त खताचा वापर झाला होता.\nपुणे : राज्यात रासायनिक खताच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढलेली आहे. त्यामुळे खतांचा मर्यादित वापर होण्यास सुरवात झाली असून, यंदा ४० लाख टन खते पुरविण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. गेल्या खरिपात शेतकऱ्यांनी ३६ लाख ५८ हजार टन खताचा वापर केला होता. यात युरियाचा वापर सर्वाधिक म्हणजे १५ लाख टनाचा होता. याशिवाय डीएपी ४.२० लाख टन, एमओपी ३ लाख, संयुक्त खते १० लाख तर पावणेचार लाख टन संयुक्त खताचा वापर झाला होता.\nकृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यंदा खरीप नियोजनाचा बारकाईने आढावा घेत आहेत. सध्या आयुक्त प्रशिक्षणानिमित्त मसुरीच्या दौऱ्यावर असल्याने प्रभारी आयुक्त तथा राज्याचे सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांच्याकडून खरीप नियोजनला दिशा दिली जात आहे. जमीन सुपीकता, सेंद्रिय शेती, शेतीचे बदलते तंत्र या सर्वच आघाड्यांवर शेतकरी जागरूक होत आहेत. त्यामुळे यंदादेखील खताच्या मागणीत मोठी वाढ होईल, असे वाटत नाही. केंद्राकडे राज्यासाठी ४३ लाख ५० हजार टन खताचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर ४० लाख टन खते मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\nगेल्या खरिपापेक्षाही जवळपास साडेतीन लाख टन खते जादा मिळणार असल्यामुळे खतांची टंचाई होण्याची शक्यता नाही. शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांत केलेला खतांचा वापर, बदलती पीकपद्धती, उपलब्ध पाणी, जिल्ह्याची मागणी आणि जमीन सुपीकता निर्देशांक अशा पाच मुख्य बाबींचा विचार करून प्रत्येक जिल्ह्यात किती खत पुरवठा करा���चा याबाबत नियोजन केले जाते. यंदा प्रत्येक जिल्ह्यात पुरेसा खत पुरवठा होणार असून टंचाईची स्थिती उद्भवणार नाही, असा दावा कृषी विभागाने केला आहे.\nराज्यात रासायनिक खतांचा एकूण वापर अंदाजे ६० लाख टनाचा असून त्यात ३३ लाख टन खते खरिपात तर २७ लाख टन खतांचा वापर रबी हंगामात केला जातो.\nजमिनीत नैसर्गिकपणे उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्याच्या तुलनेत भरमसाठ पिके काढली जात असल्यामुळे सुपीक जमिनी कुपोषित होतात. त्यामुळे माती परीक्षणानुसार खतांचा वापर करण्यास शेतकऱ्यांनी प्राधान्य देणे हाच उपाय आहे. राज्यात गेल्या काही दशकांत खताचा वापर वाढतो आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.\n१९८०-८१ मध्ये राज्यात रासायनिक खतांचा वापर प्रतिहेक्टरी अवघा २१ किलो होता. आता हेच प्रमाण १२६ किलोच्या पुढे पोहोचले आहे. खताचा संतुलित वापर होण्याकडे कल वाढतो आहे ही आणखी जमेची बाब आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.\nरासायनिक खत वापराबाबत एक नोव्हेंबर २०१७ पासून डीबीटी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खतांची खरेदी करण्यासाठी आधारकार्ड नेणे अत्यावश्यक आहे. खत खरेदी करताना शेतकऱ्याने आधार नंबर दिल्यानंतर पॉस मशीनवर बोटाचा ठसा दिल्यानंतर ओळख नोंद झाल्यानंतरच खताचे वाटप होणार आहे.\n२३ हजार पॉस मशीनचे वाटप\nराज्यात पॉस मशीनवरच खताचे वाटप करण्याची अट केंद्र सरकारने टाकली आहे. त्यामुळे आतापर्यंत २१ हजार ८७७ खत विक्रेत्यांना २३ हजार ४५९ पॉस मशीनचे वाटप करण्यात आलेले आहे. यापूर्वीची शिल्लक खतेदेखील पॉस मशीनमधूनच वाटली गेली आहे. राज्यात सध्या १६ हजार खत विक्रेत्यांकडून पॉसच्या माध्यमातून खत विक्री सुरू आहे. त्यामुले ३१ मार्च अखेर १४ लाख टन खताचे वाटप मशीनच्या साह्याने झाले आहे.\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला ��ुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-milk-farmers-meets-today-agitation-planning-7695", "date_download": "2018-11-17T11:44:08Z", "digest": "sha1:TLECYONJ4OV4OHBGPUATINRNNKFHZA52", "length": 15035, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Milk farmers meets today for agitation planning | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूधप्रश्नावरील आंदोलनाच्या समन्वयासाठी आज बैठक\nदूधप्रश्नावरील आंदोलनाच्या समन्वयासाठी आज बैठक\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nनगर : दर मिळत नसल्याने मोफत दूध देऊन आंदोलन करण्याबाबतची तीव्रता राज्यभर जावी, यासाठी दूध उत्पादक संघर्ष समितीतर्फे आज (गुरुवारी) समन्वय बैठक होत आहे. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डाॅ. अजित नवले, शेतकरी नेते धनंजय धोर्डे पाटील मार्गदर्शन करणार आहेत.\nदुधाचे भाव दहा रुपयाने घसरून अत्यंत न्यूनतम पातळीवर आले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या भावापेक्षा दहा रुपयाने कमी दर. घेत आपण गेली अनेक महिने दूध घालत आहोत. दररोज तोटा सहन करतो आहोत. आता या पेक्षा अधिक तोटा सहन करणे आपल्याला अशक्य झाले आहे.\nनगर : दर मिळत नसल्याने मोफत दूध देऊन आंदोलन करण्याबाबतची तीव्रता राज्यभर जावी, यासाठी दूध उत्पादक संघर्ष समितीतर्फे आज (गुरुवारी) समन्वय बैठक होत आहे. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डाॅ. अजित नवले, शेतकरी नेते धनंजय धोर्डे पाटील मार्गदर्शन करणार आहेत.\nदुधाचे भाव दहा रुपयाने घसरून अत्यंत न्यूनतम पातळीवर आले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या भावापेक्षा दहा रुपयाने कमी दर. घेत आपण गेली अनेक महिने दूध घालत आहोत. दररोज तोटा सहन करतो आहोत. आता या पेक्षा अधिक तोटा सहन करणे आपल्याला अशक्य झाले आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यात लाखगंगा गावात येथील शेतकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन ‘आता लुटण्या ऐवजी फुकटच न्या’ म्हणत मोफत दूध वाटण्याचा ग्रामसभेत ठराव करून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक व सोलापूर जिल्ह्यांतील इतर गावेही असाच ठराव करण्याच्या तयारीत आहेत.\nग्रामसभांमधून असे ठराव करून दूध उत्पादकांचे राज्यव्यापी आंदोलन संघटित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दूध उत्पादकांच्या या राज्यव्यापी लढ्याच्या समन्वयासाठी नगर येथे ���ाज्यव्यापी बैठकीचे आयोजन करत आहोत. नगर शहरातील रेहमत सुलतान हॉल, सर्जेपुरा, येथे ही बैठक होत आहे. दूध उत्पादक कार्यकर्ते, विविध समविचारी शेतकरी संघटनांचे नेते, कार्यकर्ते यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.\nनगर दूध आंदोलन agitation अजित नवले तोटा औरंगाबाद ग्रामसभा पूर नाशिक सोलापूर शेतकरी संघटना shetkari sanghatana संघटना unions\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्��े ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/spiritual-guru-dadasa-vaswani-passed-away/", "date_download": "2018-11-17T11:06:42Z", "digest": "sha1:W7WXQS5SUBZFI6LTY4FAM7UFBS4ZXVCM", "length": 6932, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शाकाहाराचे पुरस्कर्ते आध्यात्मिक गुरु दादा वासवानी यांचे निधन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशाकाहाराचे पुरस्कर्ते आध्यात्मिक गुरु दादा वासवानी यांचे निधन\nपुणे: साधू वासवानी मिशनचे प्रमुख आणि शाकाहाराचे पुरस्कर्ते दादा वासवानी यांचे आज पुण्यामध्ये निधन झाले आहे, वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा स्वास घेतला. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव साधू वासवानी मिशन येथे ठेवण्यात येणार आहे.\nदादा वासवानी याचं पूर्ण नाव जशन पहलराज वासवानी होत, २ ऑगस्ट १९१८ रोजी पाकिस्तानातील सिंध प्रांतातील हैद्राबाद येथे झाला होता. दादा वासवानी यांनी आजवर अनेक भाषांमध्ये पुस्तकाचं लिखाण केल आहे. ते शाकाहाराचे पुरस्कर्ते होते.\nतीन दिवसांपूर्वी दादा वासवानी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दादा वासवानी यांच्या 99 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत यांना शुभेच्छा दिल्या होत्या.\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nटीम महाराष्ट्र देशा : मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा देण्यासदर्भातील प्रस्तावास मजुरी देण्यासंदर्भात…\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-255545.html", "date_download": "2018-11-17T10:46:05Z", "digest": "sha1:Z5UM2VDXRZG74QCF5DSKFUY7DHGKD2B2", "length": 14038, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यावर 3,56,223 कोटींचा कर्जाचा डोंगर,महसूलही घटला", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली ���ा देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nराज्यावर 3,56,223 कोटींचा कर्जाचा डोंगर,महसूलही घटला\n17 मार्च : राज्याचा अर्थसंकल्प उद्या (शनिवारी) सादर होणार आहे. आज (शुक्रवारी) राज्याचा आर्थिक पहाणी अहवाल सादर करण्यात आला. यात अनेक बाबींमध्ये राज्यानी प्रगती केली असली तरी काही बाबी अत्यंत गंभीर आहेत. राज्याचा महसुली खर्च सातत्यानं वाढत असून महसूली उत्पन्न मात्र तितक्या वेगानं वाढताना दिसत नाहीये. राज्यावर कर्जाचा बोजा सतत वाढत आहे.\nया आर्थिक पहाणी अहवालात राज्यावर 3,56,223 कोटींचं कर्ज असल्याचं स्पष्ट म्हटलं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर्जाच्या रकमेत वाढ झाली आहे. 28,220 कोटी रुपयांची रक्कम या कर्जाच्या व्याजापोटी द्यावी लागतेय.\nयावरून राज्याची सध्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचं स्पष्ट होतं. तसंच राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेची गती मंदावली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत जलयुक्त शिवार योजनेवर झालेला खर्च अतिशय कमी आहे. या वर्षी मंजूर झालेल्या 1400 कोटींपैकी फक्त 85 कोटी रुपये जलयुक्त शिवार योजनेवर खर्च केले आहेत.\nमहाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2016 - 17\nराज्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ\nअन्नधान्य उत्पादनात विक्रमी वाढ\nतृणधान्य 80 टक्के, कडधान्य 187 टक्के, तेलबिया 142 टक्के, कापूस 83 टक्के वाढ अपेक्षित\nरब्बी हंगामातील उत्पादनात ही भरघोस वाढ अपेक्षित\nतर उसाच्या उत्पादनात 28 टक्के घट अपेक्षित\n2016 मध्ये महसुली जमेत 11.4 टक्क्यांनी वाढ\n2016 - 17 मध्ये राज्याच्या स्थूल उत्पन्नात 9.4 टक्के वाढ अपेक्षित\n2016 - 17 मध्ये राज्याची अपेक्षित वित्तीय तूट 35,031 कोटी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: devendra Fadanvisअधिवेशनआर्थिक पाहणी अहवालकर्जमाफीदेवेंद्र फडणवीसभाजपशिवसेना\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-zp-panchayat-election-29396", "date_download": "2018-11-17T11:33:53Z", "digest": "sha1:CDPYGQ4BZTZIGJCMQWNEIJDWPQUZ2QLW", "length": 15870, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad zp panchayat election डाव्यांच्या आघाडीतही बिघाडी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 7 फेब्रुवारी 2017\nऔरंगाबाद - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी सहा पक्षांना एकत्र घेऊन पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन केलेल्या डाव्या, पुरोगामी पक्षांमध्येसुद्धा उमेदवार उभे करण्यावरून एकमत झालेले नाही. त्यामुळे काही गटांत, गणांत या पक्षांचेच उमेदवार समोरासमोर उभे राहिले आहेत. भारिप-बहुजन महासंघाने स्वतंत्रपणे मुलाखती घेऊन 8 गट, दहा गणांत उमेदवार दिले आहे. शेतकरी कामगार पक्षानेसुद्धा स्वतंत्र मुलाखती घेऊन उमेदवार दिले, तर भाकपनेसुद्धा तीन गट आणि चार गणांत उमेदवार देऊन प्रचाराला सुरवातही केली आहे. आता मंगळवारी (ता.\nऔरंगाबाद - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी सहा पक्षांना एकत्र घेऊन पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन केलेल्या डाव्या, पुरोगामी पक्षांमध्येसुद्धा उमेदवार उभे करण्यावरून एकमत झालेले नाही. त्यामुळे काही गटांत, गणांत या पक्षांचेच उमेदवार समोरासमोर उभे राहिले आहेत. भारिप-बहुजन महासंघाने स्वतंत्रपणे मुलाखती घेऊन 8 गट, दहा गणांत उमेदवार दिले आहे. शेतकरी कामगार पक्षानेसुद्धा स्वतंत्र मुलाखती घेऊन उमेदवार दिले, तर भाकपनेसुद्धा तीन गट आणि चार गणांत उमेदवार देऊन प्रचाराला सुरवातही केली आहे. आता मंगळवारी (ता. सात) अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती उमेदवार एकमेकांच्या विरुद्ध राहतात हे स्पष्ट होईल.\nशेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारिप-बहुजन महासंघ, बीआरएसपी, जनता दल सेक्‍युलर या पक्षांनी मिळून स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र यामध्ये शेकाप, भाकप आणि भारिप-बहुजन या तीन पक्षांचे उमेदवार मैदानात आहेत. विशेष म्हणजे काही गट आणि गणांत या आघाडीतील उमेदवार समोरासमोर आहेत. त्यामुळे डाव्यांच्या डाव्यांच्या आघाडीतही बिघाडी झाल्याचे चित्र आहे.\nभाकपने दिले स्वतंत्रपणे उमेदवार\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाने 3 गट आणि 4 गणांत उमेदवार दिलेले आहेत. त्यांनी आपल्या प्रचारालासुद्धा प्रारंभ केलेला आहे. भाकपने अंबेलोहळ, बाबरा गटात उमेदवार दिलेले आहेत. विशेष म्हणजे येथे भारिप-बहुजन महासंघानेसुद्धा उमेदवार दिलेले आहेत. पुरोगामी लोकशाही आघाडी असली, तरी भाकपने त्यांच्या नेत्यांना घेऊन सभांचे आयोजन केले आहे.\nभारिप 8 गट, दहा गणांत\nडाव्या आघाडीत असलेल्या भारिप-बहुजन महासंघाने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत स्वतंत्रपणे मुलाखती घेतल्या होत्या. त्यांना 8 गट आणि दहा गणांत उमेदवार दिलेले आहे. स्वतंत्र उमेदवार दिल्यामुळे भारिप पुरोगामी आघाडीतून बाहेर पडल्यासारखीच आहे. अंबेलोहळ, जोगेश्‍वरी, वाळूज येथे त्यांनी उमेदवार दिलेले आहेत; तसेच पक्षाच्या आमदारांच्या सभा होतील, असे नियोजन केले आहे.\nआम्ही स्वतंत्रपणे मुलाखती घेऊन उमेदवार दिलेले आहेत. अंबेलोहळ, जोगेश्‍वरी, वाळूज येथे उमेदवार असल्याने या भागात आमच्या पक्षाच्या आमदारांची सभा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n- अमित भुईगळ (जिल्हाध्यक्ष, भारिप-बहुजन महासंघ)\nपुरोगामी लोकशाही आघाडीच्या सुरवातीला बैठका झाल्या होत्या; मात्र यानंतर आम्ही गट, गणांत सात उमेदवार दिलेले आहेत. पक्षाच्या उमेदवारांसाठी आम्ही प्रचारसभांचे आयोजन केले आहे.\n- प्रा. राम बाहेती (जिल्हा सचिव, भाकप)\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nमाढ्यातून भाजपचाच खासदार : विजयकुमार देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल\nअकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत���या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22464", "date_download": "2018-11-17T12:00:02Z", "digest": "sha1:ZD7XFHTMLL53QVYHLV4SEFMR3A7U63UL", "length": 3388, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग -4 : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग -4\nस्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग -4\nस्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग - 4\nस्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग - 4\nस्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग -4\nRead more about स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग - 4\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://avliya.co.in/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T11:13:42Z", "digest": "sha1:TUAZW2JYIGMGRIR4L3MBSE42R4V2FHMZ", "length": 1381, "nlines": 34, "source_domain": "avliya.co.in", "title": "वर्णावयास वाचा | Avliya", "raw_content": "\nवर्णावयास वाचा, कुंठीत भावना रे\nहा जन्म काय रामा ही एक लांछना रे\nजपमाळ ओढतो मी तू भोग भोगलेली\nप्रत्येक नाम रामा एकेक यातना रे\nसत्यार्थ जीवनाचा दावावया जगाला\nतव जन्म फक्त होता ही एक योजना रे\nमाझे चरित्र आहे तू भोग भोगलेले\nकैसी करू तुझी मी, दु:खात सांत्वना रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/2203", "date_download": "2018-11-17T11:45:33Z", "digest": "sha1:IYILQ63R2YMEJ74L7BQ7G7IRNJVV2DSH", "length": 19047, "nlines": 169, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, berseem fodder crop cultivation technology, AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आण�� ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. बाबासाहेब सिनारे, हेमचंद्रसिंह परदेशी, अजित सोनोने\nरविवार, 22 ऑक्टोबर 2017\nबरसीम पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. हेक्‍टरी २५ किलो बियाणे लागते. दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवावे. लागवडीसाठी वरदान, मेस्कावी या जातींची निवड करावी.\nबरसीम पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. हेक्‍टरी २५ किलो बियाणे लागते. दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवावे. लागवडीसाठी वरदान, मेस्कावी या जातींची निवड करावी.\nदुग्ध व्यवसायात संतुलित आहारासाठी एकदल व द्विदल वर्गीय चारा योग्य प्रमाणात दिल्यास दूध उत्पादनाबरोबर स्निग्धांश वाढतो. बरसीम हे द्विदल वर्गीय चारा पीक आहे. या चाऱ्यात प्रथिने, खनिजे, ‘अ’ व ‘ड’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.\nचारा पालेदार, लुसलुशीत आणि चविष्ट असतो. या चाऱ्यामुळे जनावरांची भूक भागते. पचनक्रिया सुधारते. शरीराची झीज भरून निघते. हाडांची वाढ होते. पौष्टीकतेचा विचार करता बरसीम पिकात (शुष्काशांवर आधारीत) १७ ते १९ टक्के प्रथिने आहेत.\nमध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.\nलागवडीपूर्वी एक खोल नांगरट करून उभी-आडवी कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते.\nलागवडीसाठी ५ x ३ मीटर आकाराचे वाफे बांधावेत. जमिनीच्या उतारानुसार वाफे तयार करून पाणी सम प्रमाणात बसेल असे पहावे.\nभेसळविरहित, शुद्ध बरसीम बियाणे निवडावे. पेरणी १५ ऑक्‍टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. हेक्‍टरी २५ किलो बियाणे लागते. दोन ओळीत ३० सें.मी. अंतर ठेऊन पेरणी करावी. त्यामुळे आंतरमशागत करणे सोपे जाते. बियाणे फेकून पेरल्यास जास्त लागते. उगवण एकसारखी होत नाही. आंतरमशागतीसाठी अडचणी येतात. त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होतो. म्हणून बियाणे ओळीत पेरावे.\nपेरणीपूर्वी दहा किलो बियाणास २५० ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. बियाणे थोडावेळ सावलीत वाळवून पेरणी करावी.\nसुधारित जाती : वरदान, मेस्कावी.\nहेक्‍टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पूर्व मशागतीवेळी जमिनीत मिसळून घ्यावे. पेरणीपूर्वी हेक्‍टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ४० किलो पालाश जमिनीत मिसळून द्यावे.\nपेरणीनंतर २५ ते ३० दिवसांच्या आत एक कोळपणी व एक खुरपणी करावी.\nजमिनीच्या मगदुरानुसार पाण्याचे नियोजन करावे. हिवाळ्यात १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.\nपेरणीनंतर पहिली कापणी ४५ ते ५० दिवसांनी करावी. कापणी जमिनीपासून ५ ते ६ सें. मी. उंचीवर करावी. कापणी करताना पीक उपटून येणार नाही याची काळजी घ्यावी, त्याकरिता धारदार विळ्याचा वापर करावा. पहिल्या कापणीनंतर भरपूर फुटवे येऊन पुढे चांगले उत्पादन मिळते. पुढील कापण्या २१ ते २५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.\nहिरव्या चाऱ्याचे ३ ते ४ कापण्यांद्वारे प्रति हेक्‍टरी ६०० ते ८०० क्विंटल उत्पादन मिळते.\nबीजोत्पादन घेण्यासाठी स्वतंत्र क्षेत्र राखून ठेवण्याची आवश्‍यकता नसते. कारण चाऱ्याकरिता घेतलेल्या पिकामधूनच आवश्‍यक क्षेत्र बीजोत्पादनासाठी राखून ठेवता येते.\nपिकाची चाऱ्यासाठीची कापणी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येईल असे नियोजन करून कापणीनंतर पिकास १५ ते २० दिवसांचा पाण्याचा ताण द्यावा. दरम्यानच्या काळात पीक तणविरहीत ठेवून जमीन हलवून घ्यावी. पुढील प्रत्येक पाण्याच्या पाळीतील अंतर ४ ते ५ दिवसांनी वाढवावे.\nबियाणे तयार होण्यास ७५ ते ८० दिवसांचा कालावधी लागतो. साधारणपणे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पीक बियाण्याच्या कापणीस तयार होते.\nकापणीनंतर पीक पूर्णपणे वाळवावे. त्यानंतर मळणी करून बियाणे स्वच्छ करावे. पूर्ण वाळलेले बियाणे योग्य पद्धतीने साठवून ठेवावे. शिल्लक भुसा जनावरांना खाऊ घालावा. पीक चांगले जोमदार असल्यास हेक्‍टरी ३ ते ४ क्विंटल बियाणे मिळते.\nसंपर्क : हेमचंद्रसिंह परदेशी, ०२४२६- २४३२२३\n(अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन व उपयोगिता प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/manmohan-singh-writes-to-president-against-pm-narendra-modi/", "date_download": "2018-11-17T11:40:16Z", "digest": "sha1:F2MLJNYPESJ7V3RLRD2XLCJRTQ2HNOIW", "length": 8124, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदींना समज द्या; मनमोहन सिंग यांचे थेट राष्ट्रपतींना पत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदींना समज द्या; मनमोहन सिंग यांचे थेट राष्ट्रपतींना पत्र\nटीम महाराष्ट्र देशा- कर्नाटक निवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे मात्र कॉंग्रेस आणि भाजपमध्ये सुरु असलेला एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रकार सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान काँग्रेस नेत्यांबद्दल धमकी दिल्याचा आरोप करत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून मोदींच्या भाषेबद्दल आक्षेप नोंदवला आहे. मोदींना जबाबदारीने बोलण्यास सांगा अशी मागणी सिंग यांनी या पत्रात केली आहे.\nहुंबळी येथे झालेल्या मोदींच्या सभेचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांनी कान खोलून ऐकावे, जर तुम्ही तुमची मर्यांदा ओलांडणार असाल तर हा मोदी आहे, तुम्हाला किंमत चुकवावी लागेल असे मोदी या सभेत म्हणाले होते.\nपंतप्रधानांनी काँग्रेस नेतृत्वाबद्दल जी धमकीची भाषा वापरली त्याचा निषेध केला पाहिजे. लोकशाही देशातील पंतप्रधानाच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रमात अशा प्रकारचे भाषण योग्य नाही असे या पत्रात म्हटले आहे. मोदींची भाषा धमकीवजा असल्याचं मनमोहन सिंह यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nनवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. बिहारमध्ये जागावाटपावरुन बिहारमध्ये…\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nमराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्��ावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/nagar-parishad-election-21141", "date_download": "2018-11-17T12:01:40Z", "digest": "sha1:Z7V4RQL5SNX3KN7TX3IVZLQPFUB32E5T", "length": 22153, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagar parishad election नगर परिषदांचा आज फैसला | eSakal", "raw_content": "\nनगर परिषदांचा आज फैसला\nगुरुवार, 15 डिसेंबर 2016\nपुणे - जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या नगराध्यक्ष आणि २२३ नगरसेवकपदांसाठी बुधवारी किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. दहा नगराध्यक्षांसह नगरसेवकपदांच्या सर्व जागांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या ८९४ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. बारामती व जुन्नरमध्ये चिठ्ठ्या दिलेले मतदारांचे सायंकाळी साडेपाचनंतरही मतदान सुरू होते.\nदरम्यान, नगर परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे राहणार, याचा निकाल उद्या (गुरुवारी) लागणार आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.\nपुणे - जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या नगराध्यक्ष आणि २२३ नगरसेवकपदांसाठी बुधवारी किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. दहा नगराध्यक्षांसह नगरसेवकपदांच्या सर्व जागांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या ८९४ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. बारामती व जुन्नरमध्ये चिठ्ठ्या दिलेले मतदारांचे सायंकाळी साडेपाचनंतरही मतदान सुरू होते.\nदरम्यान, नगर परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे राहणार, याचा निकाल उद्या (गुरुवारी) लागणार आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.\nमतमोजणी गुरुवारी संबंधित नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातच केली जाणार आहे. मतदानयंत्रांमुळे पहिला निकाल सकाळी अकर��ला हाती येईल, अशी शक्‍यता नगरपालिका निवडणूक शाखेने वर्तविली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण तेरा नगर परिषदा आहेत. त्यापैकी चाकण आणि राजगुरुनगर या दोन नगर परिषदा नव्यानेच स्थापन झालेल्या असून, त्यांची पहिली निवडणूक याआधीच घेण्यात आली आहे. भोर नगर परिषदेची निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे. उर्वरित दहा नगर परिषदांसाठी बुधवारी मतदान झाले. यामध्ये बारामती, इंदापूर, शिरूर, दौंड, सासवड, जेजुरी, जुन्नर, आळंदी, लोणावळा आणि तळेगाव दाभाडे यांचा समावेश आहे.\nसकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाले. मतदानाच्या पहिल्या दोन तासांत मतदारांचा फारसा उत्साह दिसत नव्हता. जेमतेम १५ टक्केच मतदान पहिल्या दोन तासांत झाले. दुपारपर्यंत मतदारांचा निरुत्साहच जाणवत होता. दुपारनंतर मतदारांच्या रांगा लागण्यास सुरवात झाली आणि मतदानाची टक्केवारी वाढू लागली. दौंड, बारामती, इंदापूर आदी ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले.\nसकाळपासून दुपारी दोनपर्यंत इंदापूर, बारामती, दौंड शहरांत रिमझिम पाऊस झाला. दरम्यान, बारामती, दौंड, सासवड, जुन्नर, तळेगाव दाभाडे, लोणावळा आणि इंदापूर या सात नगर परिषदांसाठी मोठ्या चुरशीने मतदान झाले. यामुळे या ठिकाणी अनपेक्षित निकाल लागण्याची शक्‍यता जाणकारांनी वर्तविली आहे.\nबारामती : बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी बुधवारी शांततेत मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश देशमुख व अमर पाटील यांनी सांगितले. बुधवारी सकाळी साडेसातला मतदानास प्रारंभ झाला. तेव्हा मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. उमेदवार व समर्थकांनी सकाळी लवकर मतदान उरकून घेतले. नगराध्यक्षपदासाठी नशीब आजमावत असलेल्या पौर्णिमा तावरे, सुनील पोटे आदींनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. दुपारी दीडपर्यंत सरासरी ३५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.\nसकाळपासून बारामतीत पावसाची भुरभुर सुरू होती. सकाळच्या थंड वातावरणाचाही मतदानाच्या टक्केवारी काहीसा परिणाम झाल्याचे जाणवले. पाऊस थांबल्यानंतर मतदानाला जाण्याचा निर्णय अनेकांनी घेतल्याने दुपारनंतर हळूहळू अनेक ठिकाणी मतदानाने वेग घेतला होता. काही मतदान केंद्रावर उमेदवार किंवा त्यांचे समर्थक यांच्यात काही वेळा शाब्दिक चकमकी झाल्या. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर सर्वांनाच मतदान केंद्राबाहेर थांबण्याच्या सूचना दिल्या गेल्या. अनेक मतदान केंद्रांवर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. आज उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून मतदारांना घरातून बाहेर काढत मतदान केंद्रापर्यंत आणून मतदानाचा टक्का वाढविण्याचे प्रचंड प्रयत्न सुरू असल्याचे प्रत्येक प्रभागात दिसले.\nसंध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शेकडो बारामतीकरांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्याचे चित्र आज नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पाहायला मिळाले. संध्याकाळी पाचपर्यंत अनेक मतदार घराबाहेरच पडले नव्हते. संध्याकाळी मात्र उमेदवार व समर्थकांनी जोर लावल्यानंतर शहरातील बहुसंख्य मतदान केंद्रांबाहेर गर्दी उसळली.\nनिवडणूक यंत्रणेने साडेपाच वाजता रांगेमध्ये उभ्या राहिलेल्या शेवटच्या मतदाराला एक क्रमांकाची चिठ्ठी दिली व तेथून पुढे मतदान केंद्राबाहेरील मतदारांपर्यंत प्रत्येकाला चिठ्ठी देत त्यांना मतदानाचा हक्क मिळवून दिला. कसब्यामध्ये काशीविश्‍वेश्‍वर मंदिराबाहेर, बालकमंदिर, म.ए.सो. विद्यालय, सिद्धेश्‍वर गल्लीतील शाळांबाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या.\nबालकमंदिरामध्ये बनावट मतदानाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर वातावरण निवळले. शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना आणून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करताना दिसले.\nशहरातील बहुसंख्य रस्त्यांवर वाहतुकीची अनेकदा कोंडी झाली. सरकारी वाहने तसेच पावसामुळे लोकांनी चारचाकी वाहने रस्त्यावर आणल्याने आणि रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी अस्ताव्यस्त लावून ठेवलेल्या असल्याने ही कोंडी झाली. पोलिस निवडणूक बंदोबस्तात असल्याने हो कोंडी अखेर लोकांनीच दूर केली.\nअनेक कुटुंबीयांनी एकत्र येत मतदान केले. मतदानानंतर आपला सेल्फी काढून तो सोशल मीडियावर टाकला. मतदानाचा पहिल्यांदा हक्क बजावलेल्या युवकांनी जीवनात प्रथम मतदान केल्याचा आनंद व्यक्त केला. मतदान तुम्हालाच केले आहे पण पुढची पाच वर्षे आमच्याकडे लक्ष द्या असे सूचक वक्तव्य काही मतदारांनी उमेदवारांना केले.\n'पन्नास लाख तरुणांपर्य��त पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Minister-Sardesai-should-not-deceive-people/", "date_download": "2018-11-17T11:13:46Z", "digest": "sha1:FQTL6QUQNHHRMKXCGR5X4B3XEDCF4SAA", "length": 5545, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंत्री सरदेसाईंनी लोकांची फसवणूक करू नये | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मंत्री सरदेसाईंनी लोकांची फसवणूक करू नये\nमंत्री सरदेसाईंनी लोकांची फसवणूक करू नये\nखाणप्रश्‍नी तोडग्यावरून भाजपला लोकसभा निवडणुकीत पाठिंब��� देणार नसल्याचे मंत्री विजय सरदेसाईंचे विधान म्हणजे प्रादेशिक आराखडा, पीडीए सारख्या महत्वाच्या विषयांवरुन जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचा प्रयत्न होय. मंत्री विजय सरदेसाई यांनी जनतेची फसवणूक करू नये, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्‍ते सिद्धनाथ बुयांव यांनी पत्रकार परिषदेत केली.खाणींबाबत वटहुकूम जारी न केल्यास युती सरकारमधून गोवा फॉरवर्डने बाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nबुयांव म्हणाले की, राज्यातील भाजप तसेच सरकारमधील घटकपक्षातील नेते खाणींबाबत दरवेळी वेगवेगळी विधाने करीत आहेत. खाण प्रश्‍नी तोडगा न काढल्यास भाजपला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देणार नसल्याचे सरदेसाईंनी म्हटले होते. 25 मे रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी खाणींसंदर्भात वटहुकूम जारी करणार नसल्याचे सांगितले. तर 26 मे रोजी भाजपचेच केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी न्यायालयाकडून खाणींबाबत दिलासा न मिळाल्यास वटहुकूम जारी केला जाईल, असे म्हटले होते. जनतेने नक्‍की कुणावर विश्‍वास ठेवावा, असा प्रश्‍नही बुयांव यानी उपस्थित केला.\nमंत्री सरदेसाई खाणींबाबत गंभीर असते तर ते सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत दिल्लीला का गेले नाहीत, असा प्रश्‍न बुयांव यांनी उपस्थित केला.\nखाणी बंद झाल्याने बाजारपेठेवर परिणाम जाणवत आहे. खाणअवलंबितांसमोर उपविजिकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. खाणप्रश्‍नी विविध विधाने करून सरकारने जनतेची फसवणूक करू नये, अशी टीका सिद्धनाथ बुयांव यांनी केली.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Report-criminal-cases-against-fish-dealers-brokers-Formeline-case/", "date_download": "2018-11-17T10:55:07Z", "digest": "sha1:3RSSMETPI3IJO4O6IZVZYMJNFG5MJZJN", "length": 10219, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फार्मेलिनप्रकरणी मासळी वितरक, दलालांवर गुन्हे नोंदवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › फार्मेलिनप्रकरणी मासळी वितरक, दलालांवर गुन्हे नोंदवा\nफार्मेलिनप्रकरणी मासळी वितरक, दलालांवर गुन्हे नोंदवा\nमासळीमध्ये फार्मेलिन आहे, ही माहिती असूनही मासळी गोव्यात पाठवणार्‍या वितरकांनी आणि मासळी लोकांपर्यंत पोचवणार्‍या दलालांनी जाणूनबुजून सामान्य लोकांचा जीव धोक्यात घातला आहे. मडगावात सतरा ट्रक भरून फॉर्मेलिनयुक्‍त मासे घेऊन आलेल्या त्या अज्ञात मासळी दलाल आणि वितरकांविरोधात गुन्हा नोंदवावा, अशा मागणीचे निवेदन अ‍ॅड.राजीव गोम्स यांनी शनिवारी फातोर्डा पोलिस स्थानकात सादर केले.\nपत्रकारांशी बोलताना गोम्स म्हणाले की, काही दिवसांपूर्वी माडेल येथील घाऊक मासळी बाजारात सतरा ट्रक भरून परराज्यातील मासळी आली होती. अन्न आणि औषध प्रशासनाकडून झालेल्या तपासणीत या मासळीत आरोग्याला घातक फार्मेलिन आढळल्याचे सांगण्यात आले होते. त्याच मासळीची प्रयोगशाळेत चाचणी केली असता त्यात फार्मेलिन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मध्यंतरी मासळीच्या शरिरात नैसर्गिकरीत्या फार्मेलिन आहे, असेही जाहीर करण्यात आले. या विविध प्रकारच्या वक्‍तव्यांमुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.\n‘त्या’ सतरा ट्रक मासळीमध्ये फार्मेलिन आहे, हे उघड झाल्यानंतर ती मासळी गोव्यात आणणार्‍या दलाल आणि वितरकांवर गुन्हा नोंदवण्याची गरज होती, तसेच हानिकारक मासळीची विल्हेवाट लावणेही गरजेचे होते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांनी राजकीय दबावाखाली येऊन सदर मासळी आरोग्यासाठी हानीकारक नसल्याचे स्पष्ट करून मासळीची विक्री करण्याची परवानगी दिली, असा दावा अ‍ॅड. गोम्स यांनी केला.\nफार्मेलिन असलेली मासळी गोव्यात आणणार्‍या वितरकांनी आणि सदर मासळी आरोग्यासाठी धोकादायक असून त्यामुळे लोकांचा जीव जाऊ शकतो, हे माहिती असूनही दलालांनी ती मासळी गोव्यात वितरित करून लोकांचा जीव धोक्यात घातला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविणे गरजेचे होते. मौलाना इब्राहिम याची चौकशी केल्यास त्या अज्ञात दलालांना आणि वितरकांना शोधणे शक्य होणार आहे, असे गोम्स म्हणाले.\nफार्मेलिन हा विषय लोकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. शिवाय भविष्यात फार्मेलिनविरहित मासळी गोव्यात यावी, यासाठी मासळी माफियांवर कारवाई होणे आवश्यक आहे. ब���दी उठल्यानंतर पुन्हा फार्मेलिनचे मासे गोव्यात येऊ शकतात. या प्रकरणाचा मुळातून नायनाट करण्यासाठी या प्रकरणाची आताच चौकशी करावी. संशयित व्यक्तींविरोधात भा.दं.सं. कलम 120 ब, 272, 273, 420 अशा विविध कलमांअन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राजीव गोम्स यांनी केली आहे.\nगोम्स म्हणाले, फार्मेलिन हे रसायन मासळीच्या बाहेरच्या बाजूने वापरले जाते, मासळी ताजी ठेवण्याचा त्यामागे उद्देश आहे. वैज्ञानिक चाचणीत असे आढळून आले की, हे फार्मेलिन मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे.शिवाय अन्न पदार्थ विषयक मानक संस्थेच्या नियमाप्रमाणे ‘फार्मेलिन किंवा फॉर्मेल्डीहायड्र’हे रसायन अन्नात मिसळणे नियमाने गुन्हा ठरतो. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकारी आयवा फर्नांडिस यांनी 12 जुलै रोजी परराज्यातून आलेल्या मासळीची तपासणी केली असता मासळीत फार्मेलिन असल्याचे सिद्ध झाले होते.त्यांनतर प्रयोगशाळेत प्रशासनाचे वरिष्ठ वैज्ञानिक चंद्रकांत कांबळी यांनी सादर मासळीची तपासणी करून त्यात फार्मेलिनचे प्रमाण ‘पर्मिसीबील लिमिट’च्या आत असल्याचे म्हटले होते, असेही गोम्स म्हणाले. या मासळीत मिथेनॉल हे घातक रसायन आढळण्याची पूर्ण शक्यता होती आणि ते सापडले असले तरी ते लोकांना कळू दिले नसते, असा दावा गोम्स यांनी केला आहे. फार्मेलिनबाबत ‘पर्मिसीबील लिमिट’असे काही नसते. मासळीमध्ये फार्मेलिन सापडणे याचा अर्थ ही मासळी आरोग्यासाठी हानिकारक आहे, असेच निदान होत असल्याचे गोम्स पुढे म्हणाले.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/category/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE/page/27/", "date_download": "2018-11-17T11:03:06Z", "digest": "sha1:RSKD3USMFWY7TTQ2VMQZ3T5CU6HB5QXL", "length": 11236, "nlines": 143, "source_domain": "newsmarathi.in", "title": "होम – Page 27 – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असलेलं काम\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार – १७ तारखेला जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम\nमाणगांवमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगराध्यक्षांचे पती राष्ट्रवादीत\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक…\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची…\n२०१९ निवडणूक खेळ तंत्रज्ञान नोकरी मनोरंजन रायगड व्यापार\nFast & Furious 8 चित्रपट एप्रिल मध्ये रिलीज होणार आहे. Fast & Furious 8 चित्रपटाची सगळ्या चाहत्यांना उत्सुकता आहेच त्यात आता F8 च्या एक्शन ट्रेलर मुळे हि प्रतीक्षा शिगेला पोहचली आहे.…\nमुंबई गोवा महामार्गावर अपघात, १ जण गंभीर जखमी\nमाणगांव (रायगड): मुंबई-गोवा महामार्गावर माणगांव आणि इंदापूर मध्ये असलेल्या कशेने फाट्या जवळ ट्रकने रस्त्यावर चालत असलेल्या एका व्यक्तीस धडक देऊन ड्रायव्हर फरार झाला आहे. अजय गणपत पवार…\nश्री. सचिन बोंबले – विरोधी पक्ष नेते माणगांव नगर पंचायत\nश्री. सचिन बोंबले सचिन बोंबले माणगांव नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते आहेत. सचिन बोंबले शिवसेनेचे नेते आहेत. सचिन बोंबले त्यांच्या आक्रमक शैली साठी ओळखले जातात. https://youtu.be/1pmEmkQZNhs\nभौगोलिक स्थान अक्षांक 18' ते 14'N रेखांक्ष 73' ते 17'E सरासरी तापमान अधिकतम 40°c न्यूनतम 18°c सरासरी वार्षिक…\nमाणगांव तालुक्यातील महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nतहसिलदार कार्यालय माणगांवच्या अधिकृत संकेत स्थळावरून घेतलेल्या माहितीच्या साहाय्याने वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सन्माननीय लोक प्रतिनिधींना संपर्क करण्यासाठीचे महत्वाचे…\nतामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन, अपोलो हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार रात्री ११.३० ला…\nतामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि AIADMK पार्टीच्या प्रमुख जयललिता यांचं सोमवारी रात्री निधन झालं आहे. अपोलो हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार जयललिता ह्यांनी शेवटचा श्वास रात्री ११.३० ला घेतला…\nसगळ्या रायगडला उत्सुकता असणाऱ्या माणगांव मधील राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेतील कार्यक्रमांची रूपरेषा…\nरायगड(माणगांव): माणगांवमध्ये प्रथमच एकांकीका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची उत्सुकता माणगांवतील रसिक प्रेक्षकांबरोबरच रायगडमधील सर्व रसिक प्रेक्षकांना आहे. \"रायगड…\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षा��ी ताकद वाढणार – १७ तारखेला जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम\nमाणगांवमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगराध्यक्षांचे पती राष्ट्रवादीत\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न सेलिब्रिटी फुलवा खामकर यांची प्रमुख उपस्थिती\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी -रायगड ऑडिशन ३ नोव्हेंबर २०१८\nमाणगावकरांनी स्वच्छता अभियान राबवून ९.२ टन कचरा उचलला स्वर्गीय नेते अशोकदादा साबळे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता अभियान\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/manoranjan/review/page/2/", "date_download": "2018-11-17T11:51:19Z", "digest": "sha1:QPL73C7AHLNBPDCRKOVHNGR2DHG2EPUR", "length": 18990, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "रिव्ह्यू | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी दोन विशेष रेल्वे सोडणार\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- ���ीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nहाऊसफुल्ल : अंधाची धुंद करणारी दृष्य कहाणी अंधाधुन\n>> वैष्णवी कानविंदे - पिंगे सिनेमा म्हणजे एक वेगळी कल्पना आणि त्या कल्पनेतून साकारणारा अक्षरशः खिळवून ठेवणारा अनुभव... सहज वाटाव्या अशा गोष्टी, पण त्यातनं घडत...\n>> क्षितिज झारापकर ‘कोपनहेगन’ मराठी रंगभूमीवरील एक आगळा प्रयोग. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात भौतिकशास्त्राचे दोन शास्त्रज्ञ भेटतात... आणि त्या भेटीत काय होतं... दुसर्‍या महायुद्धावर हिंदुस्थानी कलादालनात...\nहोम स्वीट होम : तरल घरगुती अनुभव\n>> वैष्णवी कानविंदे-पिंगे घर म्हणजे हळुवार, तरल भावनांचं केंद्र. सुरुवातीला कोर्‍याकरकरीत असणार्‍या घरात जेव्हा माणसं राहायला लागतात, नाती नांदायला लागतात तेव्हा त्या दगडमातीच्या घराच्या भिंतीमध्ये...\nबत्ती गुल मीटर चालू : सामाजिक बत्तीचं फिल्मी मीटर\n>> वैष्णवी कानविंदे-पिंगे सर्वसामान्यांना भेडसावणारा सामाजिक विषय आणि त्या विषयाला धरून पब्लिकला हमखास चेतावील असं नाट्य. त्याच्या जोडीला प्रेम, तरुणाई असं ���गळं असलं की, सिनेमा चटकदार...\nमनमर्झिया : बेधुंद करणारा अनुभव\n>> वैष्णवी कानविंदे-पिंगे प्रेमकहाणी हा बहुतेक सिनेमातला महत्त्वाचा घटक असतो. त्याच्या भोवतीच सिनेमा फेर धरतो. मग ती प्रेमकहाणी कशी फुलवली जाते, ती कशी वळणं घेते...\n>> वैष्णवी कानविंदे-पिंगे ‘दिल चाहता है’, ‘रॉक ऑन’सारखे सिनेमे बहुतेकांनी पाहिले असतील, आवडलेही असतील. हे सिनेमे जरी प्रातिनिधिक असले तरी प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीचा खास कप्पा...\nबोगदा : काळोखा, कंटाळवाणा प्रवास\n>> वैष्णवी कानविंदे-पिंगे बोगद्यासारख्या काळोख्या वाटेतून प्रवास करताना मनात फक्त एकच गोष्ट येते ती म्हणजे ही वाट कधी संपणार काही अवधीसाठी ही काळोखी वाट...\nसोशल (मीडिया) आणि सामाजिक प्रश्नांची थरारक उकल\n>> वैष्णवी कानविंदे-पिंगे इंटरनेटचं जाळं आणि त्याद्वारे होणारी फसवणूक... गुन्हेगारी जगतातील सध्याची ही सगळय़ात मोठी समस्या आहे. इंटरनेटशी आणि सोशल मीडियाशी आपल्या प्रत्येकाचं आयुष्य एवढं...\nफसवणुकीच्या महाजालाची गोष्ट -‘टेक केअर गुड नाईट’\n>>रश्मी पाटकर, मुंबई सध्याच्या इंटरनेटच्या जगात ट्रोलिंग, ऑनलाईन फ्रॉड, स्कॅमिंग, ब्लॅकमेलिंग हे शब्द वारंवार कानावर पडतात. इंटरनेटमुळे मानवी जीवनात अधिक संधी उपलब्ध झाल्या आहेत. मग...\nहाऊसफुल्ल : तरल स्वप्नांचा भडक देखावा\n>> वैष्णवी कानविंदे - पिंगे सिनेमा हा समाजात घडणार्‍या कुठल्या तरी स्तराचंच चित्रण करतो. मग समाजातला आरसा सिनेमातून दाखवताना प्रेक्षक त्या सिनेमाशी खिळून कसा राहील,...\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/sport-persons-from-spain-condemn-attact-on-barcelona-267526.html", "date_download": "2018-11-17T10:45:20Z", "digest": "sha1:UUQD7IGAL3GBHJPPUV2IYUYBZKFQT7S6", "length": 12907, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा क्रीडा जगतातूनही निषेध", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच प��हिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nबार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा क्रीडा जगतातूनही निषेध\n'बार्सिलोनामधल्या घटनेनं धक्का बसलाय.या दु:खाच्या प्रसंगी पीडिताचे कुटुंबीय आणि मित्रांना माझी सहानुभूती आहे.' असं रोनाल्डोनं म्हटलंय.\n18 आॅगस्ट : बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा क्रीडा जगतातूनही निषेध करण्यात येतोय. रिअल मद्रिदचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्यात.'बार्सिलोनामधल्या घटनेनं धक्का बसलाय.या दु:खाच्या प्रसंगी पीडिताचे कुटुंबीय आणि मित्रांना माझी सहानुभूती आहे.' असं रोनाल्डोनं म्हटलंय.\nतर बार्सिलोनाचा स्टार मेस्सीनंही ट्विटरवर संवेदना व्यक्त केल्यात. 'आपल्या लाडक्या बार्सिलोनात घडलेल्या दु:खद घटनेतल्या पीडितांचे कुटुंब आणि मित्रांच्या दु:खात मी सामील आहे. कुठल्याही हिंसक कृतीचा मी निषेध करतो.'\nस्पेनचा टेनिसपटू राफेल नदालनंही सोशल मीडियावर घटनेचा निषेध केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: barcelonaterrorist attactदहशतवादी हल्लानिषेधबार्सेलोना\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nया महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानातल्या हजारो महिलांच्या हाती आली टॅक्सी\nPHOTOS : लग्नानंतर अवघ्या दोन तासात नवदाम्पत्याचा मृत्यू\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63749", "date_download": "2018-11-17T11:57:36Z", "digest": "sha1:6NTX5S4KU3JYCC7XZ2PBSWRQWOKKSJPB", "length": 9454, "nlines": 149, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आवडलेल्यांचा इतकाही करू नये अभ्यास कधी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आवडलेल्यांचा इतकाही करू नये अभ्यास कधी\nआवडलेल्यांचा इतकाही करू नये अभ्यास कधी\nआवडलेल्यांचा इतकाही करू नये अभ्यास कधी\nकी वाटावे ह्यांचा आता घडू नये सहवास कधी\nविरक्त व्हावे ठरवल्याक्षणी नवी नवी फुलतात फुले\nगाभुळलेल्या चारित्र्या मी स्वीकारू सन्यास कधी\nबघ, बसला ना धक्का, आपण किती क्षुद्र असतो ह्याचा\nम्हणून सांगत होतो, लावू नये हात झाडास कधी\nअसे लिही, तू तसे लिही, तू लिही बरे, नक्कोच लिहू\nकुणानशीबी ना येवो कवितेचा सासुरवास कधी\nमला एवढे कळायलाही एक जमाना लागावा\nतुझ्यामुळे जग खास भासते, तू नव्हतीसच खास कधी\n'दोघांचेही आहे' हा एकावेळी झाला नाही\nतुला व्हायचा भास कधी तर मला व्हायचा भास कधी\nयेतो त्याला हाकलती ही दोन फुफ्फुसे चोखंदळ\nअजून आला नाही बहुधा घेण्यालायक श्वास कधी\nतिला पाहुनी केव्हा माझे हृदय नीट चालेल बघू\nमला पाहुनी विस्कटेल त्या भुवयांची आरास कधी\n'बेफिकीर' लोकांची सारी गार्‍हाणी ऐकतोस तू\nमीही वाट बघत आहे, ये भेटाया जमल्यास कधी\nआवडलेल्यांचा इतकाही करू नये अभ्यास कधी\nआवडलेल्यांचा इतकाही करू नये\nआवडलेल्यांचा इतकाही करू नये अभ्यास कधी\nकी वाटावे ह्यांचा आता घडू नये सहवास कधी >>>\n__/\\__ असे लिही, तू तसे लिही,\nअसे लिही, तू तसे लिही, तू लिही बरे, नक्कोच लिहू\nकुणानशीबी ना येवो कवितेचा सासुरवास कधी >>>\nहा शेर सर्वाधिक आवडला\nछान आहे गजल पहिला शेर आवडला\nछान आहे गजल पहिला शेर आवडला खुप \nबघ, बसला ना धक्का, आपण किती\nबघ, बसला ना धक्का, आपण किती क्षुद्र असतो ह्याचा\nम्हणून सांगत होतो, लावू नये हात झाडास कधी >> वा खुपच छान ओळी...\nवा... मस्त लिहिली आहे...\nवा... मस्त लिहिली आहे... सच्चेपणा आहे एकदम...\nकाय लिहिता बेफी तुम्ही __/\\_\nकाय लिहिता बेफी तुम्ही __/\\__\nखरं सांगू तर २ कार्यक्रम अटेंड करून तुमच्या गझलेचे सादरीकरण पहायला/ऐकायला मिळाले नाही.\nकधी मिळेल देव जाणे. (त्यामुळे वाचूनच समाधान मानते आहे. :))\nमला गझलेतले काही कळत नाही. पण\nमला गझलेतले काही कळत नाही. पण शीर्षक वाचून हल्ली एखाद्या व्यक्तीला दुसरी व्यक्ती आवडली की त्या व्यक्तीच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम वा तत्सम अकौंटसची छाननी करून त्या व्यक्तीच्या स्वभावाचा, मतांचा आणि आवडीनिवडी जुळत आहेत का वगैरे याचा अभ्यास केला जातो त्याची आठवण झाली.\nविरहात हा प्रवास त्यात तुझा ध्यास कधी..\nतुझ्या असण्याचा हा सुवास अन् छळतो हा हव्यास कधी..\nआवडली. प्रत्येक शेर अर्थाने\nआवडली. प्रत्येक शेर अर्थाने जबरदस्त ताकदीचा आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mynaturalhairextensions.com/mr/%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T10:51:00Z", "digest": "sha1:4E4N7KDZK5U3RUKK3COHBTEOC37HC4L2", "length": 6872, "nlines": 94, "source_domain": "www.mynaturalhairextensions.com", "title": "शैलीचे नैसर्गिक केस चित्र 2019: काळ्या स्त्रियांसाठी कसे", "raw_content": "\nगुणवत्ता नैसर्गिक केस विस्तार: आम्हाला यूएस द्वारे तयार केले\nदेणग्या आणि जाहिरातींसाठी \"एमएनएचई\" ला 545454 वर मजकूर पाठवा\nगुणवत्ता नैसर्गिक केस विस्तार: आम्हाला यूएस द्वारे तयार केले\nदेणग्या आणि जाहिरातींसाठी \"एमएनएचई\" ला 545454 वर मजकूर पाठवा\nपोत करून खरेदी करा\nब्रेडिंग / क्रोशेट हेअर\nविस्तार साधने आणि वाहक\nकेसांच्या तपशीलासाठी चित्र वर क्लिक करा. एक्सोक्सो\nमला आणखी फोटो दाखवा ...\nInstagram वर आमचे अनुसरण करा\nनैसर्गिक केस गुरु ... .इह्ह्ह एनओओ \nआनंदीपणे नंतर टिप्पण्या बंद नंतर आनंदाने वर\nMyNaturalHairExtensions.com आपल्या क्लायंटला 100% रेमी व्हर्जिन केस प्रदान करते. आम्ही उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतो आणि जेव्हा आपल्याला अधिक सुंदर वाटत असेल तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो.\nन्यूबियन कँकी कर्कली विग\nरेट 4 5 बाहेर\nरेट 5 5 बाहेर\nआफ्रो किंकी केस बाँडल\nरेट 5 5 बाहेर\nबातमी पत्र साठी नोंदणी करा\nआमच्या कुटुंबाचे वेगळे व्हा आणि आमच्या वृत्तपत्रासाठी साइन अप करा. आपण विक्री, जाहिराती आणि MNHE इव्हेंटबद्दल सर्व अद्यतने प्राप्त कराल.\nहे क्षेत्र रिक्त सोडा\nएमएनएचई कुटुंबात आपले स्वागत आहे विक्री आणि जाहिरातींसाठी पुष्टी करा\nकॉपीराइट 2018 © माय नॅचरल हेअर एक्सटेंशन्स एलएलसी. प्रेमाने बनविलेले\nपोत करून खरेदी करा\nब्रेडिंग / क्रोशेट हेअर\nविस्तार साधने आणि वाहक\nदेणग्या आणि जाहिरातींसाठी \"एमएनएचई\" ला 545454 वर मजकूर पाठवा\nव्हीआयपी क्लबमध्ये सामील व्हा\nविशेष जाहिरातींसाठी विशेष प्रवेशासाठी आमच्या मेलिंग लिस्टमध्ये सामील व्हा\nआमच्या मेलिंग सूचीमध्ये सामील व्हा आणि विनामूल्य शिपिंग कूपन प्राप्त करा आम्ही आपल्याला विक्री, एकेरी मार्ग, स्पर्धा आणि ब्रँड नवीन उत्पादने वर अद्यतनित करू.\nस्वागत दिनः आपल्या कूपनसाठी आपले ईमेल तपासा\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता *\nलॉग इन करा फेसबुक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-17T10:49:22Z", "digest": "sha1:KE5XT7AZTIEXC3MHWW63ZP7FSWRQELKM", "length": 8207, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "क्रांतिज्योती इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nक्रांतिज्योती इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन\nनान्नज – जामखेड तालुक्‍यातील जवळा येथील क्रांतिज्योती इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन झाले. विद्यार्थ्यांनी नृत्य व देशभक्‍तिपर गीते सादर केली. यावेळी पालक, जवळा ग्रामस्थ यांची संख्या लक्षणीय होती. पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड म्हणाले की, क्रांतिज्योती इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाने ग्रामीण परिसरात शिक्षणाची सोय केल्याने मुलींच्या शिक्षणाचा प्रश्‍न सुटला आहे. जवळा गावचे सरपंच अनिल पवार, उपसरपंच गौतम कोल्हे, ज्योती क्रांती मल्टिस्टेटचे संस्थापक अजिनाथ हजारे, सचिव किरण वर्पे, दशरथ हजारे, विष्णू हजारे, मारुती रोडे, डॉ. महादेव पवार, प्रदीप पाटील, भारत काकडे, राजेंद्र राऊत, दीपक वाळुंजकर, अभय नाळे यावेळी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलो��� करा\nPrevious articleपुणे जिल्हा: विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nNext articleअप्रेंटीस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के जागा राखीव\nअंतःकरणातील भक्ती, श्रद्धा महत्त्वाची : शिल्पा शेट्टी\nराज्य नाट्य स्पर्धेचा पडदा उघडला\nवातावरणात बदल : सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : ‘आम आदमी’ला आला नगरचा कळवळा\nछिंदमच्या अर्जावर अधिकाऱ्यांना धमकविणारे चित्रीकरण व्हायरल\nपालकमंत्री शिंदे व आ. कर्डीले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nडेव्हलपमेंट प्लॅन राबवावा महापालिका हद्दीमध्ये पुरेशा रूंद रस्त्याचा अभाव, पार्किंगच्या जागांचा अभाव, वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा अभाव आणि विविध सार्वजनिक खेळाची मैदाने, मोठमोठी उद्याने, सार्वजनिक...\nनगरकर बोलू लागले… ‘अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रूंदी खुंटली’\nनगरकर बोलू लागले… मूलभूत प्रश्‍न “जैसे थे’च\nनगरकर बोलू लागले…’मतदार अजूनही अस्थिरच\nनगरकर बोलू लागले… ‘शहरात खड्ड्यांचे साम्राज्य’\n#MeToo : नाना पाटेकरांचे महिला आयोगाच्या नोटीसला लेखी उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AC%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-11-17T11:24:34Z", "digest": "sha1:BDTJDOGY6UNO4XWVTARWC3WYHNSHQQ43", "length": 4228, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६६२ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६६२ मधील मृत्यू\n\"इ.स. १६६२ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०८:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/comments?page=6990", "date_download": "2018-11-17T10:36:13Z", "digest": "sha1:O7RDECJYSWNCPCI6IN65KHKAALRJ2ZON", "length": 7294, "nlines": 95, "source_domain": "aisiakshare.com", "title": " नवीन प्रतिसाद | Page 6991 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nविशेषांक टिचकीसरशी दोन्ही अज्ञात (not verified)\nचर्चाविषय पृथ्वीच्या तापमानातील वाढ रोखण्यासाठी तांत्रिक उपाय: सल्फर कणांची निर्मिती अज्ञात (not verified)\nललित पत्रांचे जग अज्ञात (not verified)\nरिकामे धागे समसंभो��ी लोकांना \"त्यांच्यावर दया म्हणून\" मृत्यूची शिक्षा केली पाहिजे: इमाम अज्ञात (not verified)\nरिकामे धागे १५ व्या गिरिमित्र संमेलनात महिला गिर्यारोहकांचा सन्मान अज्ञात (not verified)\nकविता गैरवर्तन अज्ञात (not verified)\nललित सर्व काही संपल्यावर अज्ञात (not verified)\nचर्चाविषय अमेरिकेची पोलीस यंत्रणा वाटेल ती नावे पुराव्याशिवाय घालू शकते\nचर्चाविषय सीरियातील 80 टक्के हत्या आसाद च्या राजवटींने केल्या आहेत\nकलादालन प्रसिद्ध संगीतकार पंचमचा ७७वा वाढदिवस सोमवारी अज्ञात (not verified)\nचर्चाविषय गणिती / तांत्रिक मास्टर किंवा पी-एच डी मिळविलेल्याला ताबडतोब ग्रीन कार्ड \nकविता काही कविता अज्ञात (not verified)\nकविता \" धूर्त , चतुर वगैरे ...\" अज्ञात (not verified)\nकलादालन और क्या एहेदे वफा होते है - एक अविस्मरणीय गीत अज्ञात (not verified)\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक २०१६ : फोटोंचे आवाहन अज्ञात (not verified)\nरिकामे धागे ही बातमी समजली का\nविशेष अद्भुत अज्ञात (not verified)\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://nikhilmahadeshwar.com/index.php/category/information-security/", "date_download": "2018-11-17T11:06:52Z", "digest": "sha1:WAIAIWIMS3CWDGUCPVSZDQ3SMGDOE3BK", "length": 2948, "nlines": 33, "source_domain": "nikhilmahadeshwar.com", "title": "Information Security – Nikhil Santosh Mahadeshwar", "raw_content": "\nफेसबुक पेज Hack होण्यापासून वाचवा\nहेकिंग म्हटले कि सगळे हल्ली ���ाबरून जातात. आपण एक एक भयाण प्रसंग वृत्तपत्रात वाचतोच. जसे कि बँकेचे आकाउंट hack झाले, wats app hack झाले, फेसबुक व गीमेल चे हेकिंग चे किस्से वर वर ऐकतोच आपण. क्रेडीट कार्ड फ्रौड आणि SMS फ्रौड तर आजकाल नेहमीचेच झाले आहे. आज आपण अश्या हेकिंग करणाऱ्या लोकांपासून सुरक्षित कसे राहू[…]\n2015 साठी ई-सेक्युरीटी ही उद्योजकांची गरज \n बऱ्याच वर्षांपासून अमेरिकेत अत्याधुनिक cyberattack चे बळी सरासरीने लघुउद्योजक झाले आहेत. काही लहान आर्थिक स्त्रोत आणि काही फारसे परिचित नसलेले ब्रँड आपल्याला या पासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत . या उपरोक्त काही नाही. छोट्या कंपन्यांची सुरक्षितता धोक्यात आली[…]\nFacebook मार्केटिंग न चालण्याची करणे व त्यावरील उपाय\nस्मार्ट फोन – स्मार्ट मार्केटिंग करण्यासाठी स्मार्ट मार्ग\nव्यवसायवाढीसाठी कसे वापरावे Twitter \nबी टू बी मार्केटिंगसाठी लिंक्ड इन कसे वापराल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-akole-rain-454921-2/", "date_download": "2018-11-17T10:29:06Z", "digest": "sha1:7FOQHUAZHNIBG6BYQNGXPTRTAS2FQYCO", "length": 12937, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अकोले शहरासह परिसरात सहा इंच पाऊस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअकोले शहरासह परिसरात सहा इंच पाऊस\nजोरदार पावसाने अकोले येथील व्यापारी संकुलात पाणी साचले होते.\nनिळवंडे येथे दोन, कोतूळला एक इंच पावसाची नोंद : अर्धा कोटीचे नुकसान\nअकोले -खरीप हंगामात दडी मारून बसलेल्या लहरी पावसाने काल (दि. 4) रात्री 11 ते आज (दि.5) पहाटे साडेपाच वाजेपर्यंत धुव्वॉंधार बॅटिंग केली. अवघ्या साडेसहा तासांमध्ये अकोले शहर व परिसरात सहा इंच विक्रमी पावसाची नोंद झाली. निळवंडे येथे दोन व कोतूळ येथे एक इंच पावसाची नोंद झाली.\nया पावसाचा फटका अकोले येथील 15 हून अधिक व्यापाऱ्यांना बसला.त्यात त्यांचे सुमारे अर्धा कोटी रुपयांचे नुकसान झाले. या बिगर मोसमी पावसाने अकोलेबरोबरच निळवंडे, कोतूळ व अन्य पूर्व भागात हजेरी लावली. पूर्व बाजूने आलेला लहरी पाऊस पश्‍चिमेकडे मात्र भंडारदरा धरणावर शिंतोडे टाकून पसार झाला.\nमागील दोन दिवस ढगाळ वातावरण होते. पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. मात्र दोन दिवस तो चांगला बरसला. पावसामुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित करून सामान्य नागरिकांना ऐन दिवाळीत अंधारात बसवले. या पावसामुळे ऊस तोड कामगारांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.\nआज रात्री सायंकाळपर्यंत तहसीलदार मुकेश कांबळे व ग्रामअधिकारी बाबासाहेब दातखिळे यांनी साई संकुल, सोसायटी कॉम्प्लेक्‍स, स्टेट बॅंकेसमोरील देशमुख कॉम्प्लेक्‍स आणि बसस्थानक परिसर व अन्य ठिकाणच्या तळ मजल्यावर असणाऱ्या दुकानांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुकानातील माल भिजल्याने सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे या दुकानदारांनी ऐन दिवाळीत आपले शटर खाली करून आपल्या वेदनांना अधिकाऱ्यांपुढे वाचा फोडली.\nपावसामुळे सतीश सूर्यभान वाकचौरे, सुशीला रामनाथ करवर, प्रल्हाद रामनाथ जाधव, सुभाष कांतीलाल शहा, सुभाष तुकाराम खरात, संजय मुरलीधर नाईकवाडी, किरण श्‍याम वामन, दिलीप हरिभाऊ वामन, कैलास कारभारी चव्हाण, संभाजी यादव भिंगारे, रोहन शहा, रफिक बशीर शेख, आनंदा गोविंद शेळके, कैलास सहादू जाधव, दिलावरखान मूनवरखान पठाण, दीपक जगन्नाथ वाघ, प्रशांत सुधाकर गायकवाड यांचे मोठे नुकसान झाले.\nया पावसामुळे उसाचे पीक आडवे झाले, तर नवीन लागवड झालेल्या कांदा पिकाला शेतात पाणी साठल्याने फटका बसलेला आहे. अन्य पिकांनाही या पावसामुळे झळ बसलेली आहे. यादरम्यान अगस्ती सहकारी साखर कारखाना ऊस तोडणी कामगारांना या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने त्यांचा प्रपंच उघड्यावर आला. त्यामुळे त्यांना ऐन दिवाळीत अन्य ठिकाणी आश्रय शोधावा लागला.\nजायकवाडीचे आवर्तन सुरू आहे. पावसाचे निमित्त करून महावितरण कंपनीने वीजपुरवठा तब्बल 15 तास खंडित करून जनतेचा रोष ओढवून घेतला. दरम्यान विजांचा कडकडाटाट आणि ढगांचा गडगडाट सुरूच राहिल्याने लोकांमध्ये भीती होती. दरम्यान, मेहेंदुरी येथे विकास फरगडे यांच्या घरा समोरील नारळाच्या झाडावर काल रात्री वीज कोसळली. मात्र त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘मुळशी पॅटर्न’चे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nNext articleशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दूध धंदा मोडकळीस : आ. थोरात\nअंतःकरणातील भक्ती, श्रद्धा महत्त्वाची : शिल्पा शेट्टी\nराज्य नाट्य स्पर्धेचा पडदा उघडला\nवातावरणात बदल : सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : ‘आम आदमी’ला आला नगरचा कळवळा\nछिंदमच्या अर्जावर अधिकाऱ्यांना धमकविणारे चित्रीकरण व्हायरल\nपालकमंत्री शिंदे व आ. कर्डीले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nडेव्हलपमेंट प्लॅन राबवावा महापालिका हद्दीमध्ये पुरेशा रूंद रस्त्याचा अभाव, पार्किंगच्या जागांचा अभाव, वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा अभाव आणि विविध सार्वजनिक खेळाची मैदाने, मोठमोठी उद्याने, सार्वजनिक...\nनगरकर बोलू लागले… ‘अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रूंदी खुंटली’\nनगरकर बोलू लागले… मूलभूत प्रश्‍न “जैसे थे’च\nनगरकर बोलू लागले…’मतदार अजूनही अस्थिरच\nनगरकर बोलू लागले… ‘शहरात खड्ड्यांचे साम्राज्य’\n#MeToo : नाना पाटेकरांचे महिला आयोगाच्या नोटीसला लेखी उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hindijaankaari.in/guru-purnima-mahiti-marathi-gurupornima-information-pdf/", "date_download": "2018-11-17T10:39:06Z", "digest": "sha1:YEX4R6I3SJHJ2BOJVMVJU6YIIKLAZLYG", "length": 29288, "nlines": 88, "source_domain": "hindijaankaari.in", "title": "गुरूपौर्णिमा मराठी माहिती 2018 - Guru Purnima Mahiti in Marathi in Pdf - Gurupornima Information", "raw_content": "\nGuru Purnima 2018: गुरु पूर्णिमा हिंदू धर्मासाठी एक अतिशय महत्वाची पर्व आहे हे उत्सव दरवर्षी अषधा पूर्णिमाचे दिवस पूर्ण चंद्र होते वर्ष 2018 मध्ये हे पर्व 27 जुलै शुक्रवार चे दिवस आहे | हे पर्व भारतातील पुरातन काळातील महान संत ऋषि व्यास यांचे स्मरण करते ऋषी व्यास यांनी वेदोची रचना केली होती या दिवशी कोयस पूर्णिमा चे नामदेवाही आहे हा सण हिंदू धर्मासह जैन आणि बौद्ध धर्मसुद्धा एक सण आहे आजच्या या दिवशी आम्ही संपूर्ण गुरु का आदर करतो, गुरु पूर्णिमा का मनाई जाते, गुरूपौर्णिमेचे महत्त्व, गुरुपौर्णिमा विषय माहिती, गुरूपौर्णिमा माहिती in english, गुरूपौर्णिमा माहिती मराठीत, गुरूपौर्णिमा बद्दल माहिती, गुरुपौर्णिमा बद्दल माहिती इत्यादी माहिती कोणत्या ती कक्षा 1, 2, 3, 4 , 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी दिले आहेत जिंझी फेसबुक, व्हाट्सप्पप वर आपले मित्र आणि कुटुंबीय लोगो देखील शेअर करू शकता|\nआषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.\nआषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.\nव्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.\nआपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.\nभगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.\nगुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.\nगुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ’ हेच खरे आहे.\nगुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो –\nगुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll\nगुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll\nसंदर्भ : सनातन संस्थानिर्मित ग्रंथ ‘ सण,धार्मिक उत्सव व व्रते ‘\nगुरु-शिष्यांच्या गोष्टी वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.\nअनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात. वेगवेगळ्या पंथोपपंथांतून ईश्वरभक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू-पारमार्थिक या दिवशी आपल्या गुरुंचे भक्तिभावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात.\nगुरू महंत वधुनी राज्य करणे\nते रूधीर भोग जाणावे\nभगवान श्री राम, भगवान श्रीकृष्ण हे देवावतार असूनसुद्धा गुरुअंकित आहेत. अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा गुरू असतो. जो सकल जिवास चांगले शिकवितो. सुसंस्कार देतो तो गुरू. सत् म्हणजे सत्य परमात्म्याची भेट घालून देणारा, त्याला सद्गुरू म्हणावे. एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हाला मंत्र, तंत्र, उपदेश देणारे भरपूर गुरू भेटतील. पण आपल्या शिष्यास सद्वस्तूची ओळख करून देणाराच सद्गुरू होऊ शकतो. सद्गुरूपेक्षाही मोठा श्रीगुरू असतो. ज्ञानोबा माउलींना एकनाथ महाराज श्रीगुरू म्हणूनच संबोधतात.\nएका जनार्दनी पूर्वपुण्य फळले\nआणि याही पुढे गुरूची एक पारी असते. ती म्हणजे जगद्गुरू. आद्य शंकराचार्य, तुकोबारा आणि श्रीकृष्ण परमात्मा यांना जगद्गुरू ही उपाधी आहे. कारण ते सगळ्या जगाचे गुरू ठरलेले आहे. असा जगद्गुरू परमात्मा साक्षात भगवंत हा अर्जुनाजवळ होता. आणि गंमत अशी की, अर्जुन वेडय़ासारखे श्रीकृष्ण परमात्म्यालाच प्रश्न करू लागला. कारण अर्जुनाकडे अहंकार उरला होता. उरलेला अहंकारच त्याचा मुखातून देवालाच ज्ञान शिकवू पाहात होता. वास्तविक पाहाता भगवान श्रीकृष्णाने धर्म, न्यात, नीती, नियम यांचा वस्तुपाठ अगदी लहान वयातच जगताला दाखवून दिला होता. देवकी आणि वसुदेवासाठी तो बाळकृष्ण झाला. कुमारींच्यसाठी तो गोकुळी गेला होता. लहान असतानाच पूतनेचा वध केला. गर्वाने फुगलेल्या इंद्रदेवाचा गोवर्धन उचलून अहंकार घालविला. लेक���बाळींना, मुलंमाणसांना त्रास देणारा कालिया त्याच्या डोक्यावर थयथय नाचून लहानपणीच यमसदनास पाठविला.\nगोकूळ नगरीवर आलेले संकट घालविण्यासाठी बारा गाव अग्नी प्राशन केला. बह्मदेवास वेड लावण्यासाठी गोमातेचं वासरू बनला. अत्यंत लहान वयातच कंसमामासारख्या अनेक राक्षसांना त्याने यमसदनास पाठविले. याच श्रीकृष्णाने गोकूळनगरीत समाजकारण केले. मथुरेला जाऊन पक्के राजकारण केले तेही समाजहितासाठी आणि द्वारकेत मात्र पूर्णपणे धर्मकारणच केले. कारण तिथे तो धर्माचा राजा होता व राजाचा धर्म पाळणारा म्हणूनच तो द्वारकाधीश झाला. हे सगळं अर्जुनाला माहीत होतं. तो बालपणापासूनच अर्जुनाचा जिवलग होता. युक्तीच्या सगळ्या गोष्टी देवाला माहिती होत्या. त्याने महाभारताचे युद्ध होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न केले. कारण युद्धामुळे होणारा संहार त्याला माहीत होता. तो टाळावा यासाठी तो प्रयत्नशील होता. हे युद्ध आप्तइष्टातच होऊन दोन्हीही बाजूंचे नुकसान होणार होते. या सर्व गोष्टींचा अनुभव श्रीकृष्णाला होता. पण तरी देखील देवाला काहीच कसे कळत नाही. तो मला माझ्याच गुरूंच्या विरूद्ध लढायला भाग पाडतो. वरील सद्गुरू, गुरू, श्रीगुरू, जगद्गुरू या संज्ञेमध्ये गुरू द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य हे कुठेच बसत नाहीत. केवळ एक क्रूर, अनीतीची पाठराखण नाइलाजास्तव का होईना करावी लागते म्हणून ते अर्जुनासारखा उत्तम शिष्य असूनही त्याला मरण्यासाठी शत्रूच्या पक्षात उभे राहतात. ही धर्मनीती नाही. पण जे आपले गुरू आहेत, ज्यांच्याकडून मी विद्या घेतली, त्यांच्या वधास कारणीभूत होणे हे योग्य नाही. त्यांना मारून राज्य मिळविणे योग्य नाही त्यापेक्षा दयेचीच भिक्षा मागणे योग्य होईल. ते माझ्या नशिबाचे, रक्ताचे भोग समजून तसे करणे योग्य होईल पण गुरुवधाच्या पापात पडणे योग्य होणार नाही अशी धारणा अर्जुनाची आहे. तसं पाहिलं तर गुरूंचा अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे. गुरू हा संतकुळीचा राजा आहे. तो माय, बाप, बंधू, भगिनी, मित्र, सगा, सोरा अशा सगळ्या नात्यांचा सूत्रधार आहे. तो ब्रह्मनंद देणारा आहे. परमसुखद आहे. फक्त ज्ञानपूर्ती आहे. द्वंद्व असण्याचं काहीच कारण नाही. कारण गुरू हा त्याचाही पुढे आहे. ज्ञानमूर्ती असल्याने त्याचे ज्ञान गगनासारखे विस्तीर्ण आहे. भावाच्या पलीकडे तो पोहोचलेला असल्यामुळे सत��त्व, रज, तम या त्रिगुणांच्या पलीकडे आहे.\nजो शुद्ध, अतिपवित्र, आत्मज्ञानी आहे. स्वआत्म्याशी रत आहे. असे असल्यामुळेच तो पूर्ण निर्भय आहे. नित्य तृप्त व सदा मुक्त आहे.\nसच्चिदानंद असल्याने तोच सद्गुरू आहे. त्याला नमस्कार करून त्यांनाच आशीर्वाद संपादन करणे हे सर्वोत्तम आहे. असेच अर्जुन समजतो आणि ते योग्ही आहे.\nगुरु पौर्णिमा हे भारतातील प्रसिद्ध सणांपैकी एक आहे. हिन्दू पंचांग के अनुसार आषाढ के शुक्ल पक्ष की पूर्णिमा को गुरु पूर्णिमा का पर्व मनाया जाता है इसे व्यास पूर्णिमा के नाम से भी जाना जाता है क्योंकि ऐसा माना जाता है के इस दिन भगवान वेद व्यास ने महाभारत की रचना की थी यह त्यौहार पूरे भारत में हा मोठा उत्साह आणि आदराने साजरा केला जातो. गुरु पौर्णिमाचा हा उत्सव गुरुला आदर आणि समर्पण करण्याचा सण आहे. असे मानले जाते की या दिवशी गुरूंच्या हृदयाच्या उपासनेला गुरुची सुरुवात करण्याची कृपा होते. या दिवशी बरेच लोक त्यांच्या गुरुसाठी उपास करीत असतात.\nअसे मानले जाते की जेव्हा प्राचीन काळात प्राचीन काळापासून विद्वानांनी आपल्या गुरुकडून संपूर्ण शिक्षण घेतले, तेव्हा या उत्सवाच्या वेळी त्यांनी आपल्या उपासनेत दक्षिणा देऊन आपल्या गुरुची उपासना केली. आश्रमात, उपासनेची व सेवेची विशेष सेवा वापरली जात असे आणि अनेकांना आपल्या धन्याच्या नावात दान देण्याकरिता वापरले जात असे.\nसिख धर्म में गुरु पूर्णिमा (गुरु पौर्णिमा) का विशेष महत्व है क्योंकि सिख धर्म में दस गुरुओं का अपना विशेष महत्व है शास्त्रों में गुरु का अर्थ है गु यानी के अंधकार और रु का अर्थ होता है प्रकाश मतलब के गुरु एक इंसान को अज्ञान रुपी अंधकार ज्ञान पासून प्रकाश रक्कम दिशेने ला.\nगुरुला समर्पित केलेले हा सण म्हणजे आपल्या गुरुसाठी प्रेम आणि श्रद्धा बाळगून ठेवा.\nपतंजलि सोलर पैनल प्राइस – Patanjali Solar Panel...\nपतंजलि काऊ मिल्क प्राइस – Patanjali Cow Milk...\nडॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन परिचय – Doctor...\nमैरिज एनिवर्सरी विशेस इन हिंदी शायरी - शादी के सालगिरह की शुभकामनाएं - Marriage Anniversary Wishes in Hindi Shayari\nमतलबी लोग शायरी - मतलबी दुनिया शायरी इन हिंदी - Matlabi Dosti Shayari - Selfish Friends\nधोखेबाज दोस्त शायरी इन हिंदी - विश्वासघात शायरी - Dhokebaaz dost shayari in hindi & Urdu Download\nहैप्पी बर्थडे शायरी इन हिंदी - जन्मदिन शुभ कामनाएं संदेश एसएमएस\nशादी के कार्ड की शायरी 2018 - Shadi card shayari- ब�� आकांक्षा- बाल मनुहार फॉर मैरिज कार्ड इन हिंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/beta/category/india-world/page/3/", "date_download": "2018-11-17T11:22:58Z", "digest": "sha1:PXLKRCI7LQY24XMXDUSWTNRDVWH6WJZU", "length": 11016, "nlines": 247, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "India World Archives - Page 3 of 116 -", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी मोठ्या प्रमाणात\nमुलांना कितव्या वयापासून लग्नाचा अधिकार\nलग्नासाठी मुलाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्याबाबत दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली\n#METOO मोहिमेबद्दल सिंधूताईंची प्रतिक्रिया…\nसध्या जगभरात #MeToo मोहिमेच्या चर्चांना उधाण आलं आहे. या मोहिमेच्या माध्यमातून अनेक क्षेत्रातील महिला आपल्यावरील अत्याचाराला वाचा\n#METOO: अन्नू मलिकची ‘इंडियन आयडॉल’ मधून हकालपट्टी\nलैंगिक शोषणाचे आरोप झाल्याने प्रसिद्ध संगीतकार अन्नू मलिक यांची ‘इंडियन आयडॉल’ या रियलिटी शोमधून हकालपट्टी\nकाश्मीरमध्ये 3 अतिरेक्यांना कंठस्नान, 2 जवान जखमी\nजम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये आज पहाटेपासून सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत 3 अतिरेक्यांना कंठस्नान\nनेताजींच्या नावाने जवानांना दरवर्षी पुरस्कार देणार – पंतप्रधान\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारला 75 वर्ष झाल्या निमित्त 21 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच\nनेताजींच्या नावाने जवानांना दरवर्षी पुरस्कार देणार – पंतप्रधान\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारला 75 वर्ष झाल्या निमित्त 21 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच\n#AmritsarTrainAccident अपघाताला मोटरमन जबाबदार नाही – मनोज सिन्हा\nअमृतसर येथे दसऱ्याला रावणदहनाला जमलेल्या गर्दीवर दुर्देवी प्रसंग ओढावला, रावण-दहन सोहळा पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या\nअमृतसर येथे दसऱ्याला रावणदहनाला जमलेल्या गर्दीवर दूर्धर प्रसंग ओढावला. रावण-दहन सोहळा पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या\nअमृतसर अपघातात रेल्वेनं चिरडलेल्या मृतांची संख्या 61 वर तर 70 जण जखमी\nपंजाबमध्ये रेल्वेखाली चिरडून 61 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अमृतसरजवळील जोडा रेल्वेफाटक इथे घडली आहे. ‘रावण\nओला, उबेर संपाच��� मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\n#INDVWI भारतासमोर 110 धावांचं माफक लक्ष्य\n‘अवनी’ वाघिणीची हत्या, मनेका गांधी संतापल्या\nऐन दिवाळीत मुसळधार पावसाची हजेरी\n‘अवनी’च्या शिकारीने प्रश्न सुटला का\nकरा ‘व्हॉट्सअॅप’ अपडेट आणि पाहा दिवाळी स्पेशल ‘स्टिकर्स’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/circe-manhandles-bijoymalana/", "date_download": "2018-11-17T11:15:01Z", "digest": "sha1:CFT4MFF22WRCB7GW3BQODJXT4HSC6WVI", "length": 7965, "nlines": 92, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Circe manhandles Bijoymalana", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nEmpress Bijoymalana – सम्राज्ञी बिजॉयमलाना\nसम्राज्ञी बिजॉयमलानाचे (Bijoymalana)व्यक्तिमत्व खरोखर विलक्षण आहे. सगळ्यात पहिल्यांदा निंबुरावरून बिजॉयमलानाच आली होती. ह्या सगळ्या ड्रुईड (Druid)पंथीयांची व त्यांच्या वाईट कारस्थानांची तिला कल्पना असावी असे वाटते. सॅथाडॉरिनाने (Circe) व तिला साथ देणार्‍यांनी बिजॉयमलानाला नजरकैद केले. मात्र त्या गोष्टीने जराही खचून किंवा घाबरून न जाता तिने स्वत:ला सावरले. सम्राट झियसशी(Zeus) contact झाल्यानंतर तिने वेडाचे नाटक करता करताच झियसला तिने निंबुरावरिल एक लोकगीत ऐकवले होते. यावरूनच तिची प्रसंगावधानता, सारासार विचार करण्याची ताकद आणि वेडाचे नाटक करून राज्याच्या हितासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी दिसून येते. तेव्हापासून आतापर्यंतचा बिजॉयमलानाचा प्रवास तिच्यातल्या कणखर व्यक्तिमत्वाचीच ओळख करून देत आहे. बापूंच्याव्दारे लिहिल्या जात असलेल्या या अग्रलेखांच्या मालिकेतून श्रध्दावानांनी कठीण प्रसंगांमधेही कसे वागावे याचे practicle उदाहरण बापू देत आहेत. बिजॉयमलाना ही आपल्या पतीला भक्तिमार्गाशी जोडून ठेवते. आपल्या प्रयासांचे सगळे श्रेय ती महादुर्गेच्या चरणी अर्पण करते. महामाता सोटेरिया आणि थियापाशीपण तिची कृतज्ञता व्यक्त करते. मागील अग्रलेखात बिजॉयमलानाचे सॅथाडॉरिनावर असलेले लक्ष, सून आर्यश्रीची काळजी आणि लेटोने म्हटल्याप्रमाणे गुप्त कारस्थान करण्यात असलेले प्रावीण्य यातून बिजॉयमलानाचे साम्राज्ञीपण वारंवार स्पष्ट होते.\nखरंच योगिंद्रसिंह यांनी म्हटल्याप्रमाणे बिजॉयमलानासारखी श्रध्दावान सम्राज्ञी लाभणं ही झियस आणि निंबुरावासियांसाठी भाग्याचीच गोष्ट म्हटली पाहिजे. बिजॉयमलानाप्रमाणेच अन्य काही महत्वपूर्ण व्यक्तिमत्व या अग्रलेखांच्या मालिकेत येतात. मात्र व्रती आणि सावर्णि घराण्यातील महादुर्गेच्या भक्तिचा वारसा ही महत्वाची गोष्ट ठरते. बापूंनी उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे, दुष्ट दुर्जनांशी लढताना श्रध्दावान एकटा कधीच नसतो, तर संपूर्ण चण्डिकाकुल त्याच्या बरोबर असतेच……ही गोष्ट मनावर खोलवर रूजते.\nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\nदैनिक प्रत्यक्ष में इस्रायल पर प्रकाशित हो रही सिरीज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/7732-janmashtmi-celebration", "date_download": "2018-11-17T10:38:53Z", "digest": "sha1:GEFITDFUL7CIQMTTWHC4SGABXYRHPUFL", "length": 6726, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "गोकुळाष्टमी निमित्त विठुरायाची पंढरपूर नगरी फुलांनी खुलली - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगोकुळाष्टमी निमित्त विठुरायाची पंढरपूर नगरी फुलांनी खुलली\nगोकुळाष्टमीचा सण राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. विठुरायाच्या पंढरपूर नगरीत याचं सणाचंऔचित्य साधून श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक रंगबेरंगी सुवासिक फुले व हारांची सजावट करण्यात आली आहे.\nश्री विठ्ठल-रुक्मिणी मातेसह परिवार देवता मंदिरात, गाभारा, नामदेव पायरी, पश्चिमद्वार, प्रमुख प्रवेश मार्ग येथे ही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.\nआज गोकुळाष्टमी श्री कृष्णाचा जन्मदिवस आणि विठुराया हा श्री कृष्णाचा म्हणजेच श्री विष्णूचा अवतार या रंगबिरंगी फुलांमध्ये पांढरी शुभ्र अंगी,निळा पितांबर ,डोक्यावर आवर्जून लावलेला मयूर पंखाने विठुरायाचे रुपं आणखीनच खुलुन दिसत आहे आणि या रुप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली आहे.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dri-stopped-the-ongoing-action-against-adani-group/", "date_download": "2018-11-17T11:02:43Z", "digest": "sha1:6KM6YOO7INITQVWWD6BRSMKPOMH3K2PR", "length": 6494, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अदाणी समुहाविरोधात सुरु असलेली कारवाई 'डीआरआय'ने थांबविली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअदाणी समुहाविरोधात सुरु असलेली कारवाई ‘डीआरआय’ने थांबविली\nनवी दिल्ली : करबुडवेगिरी केल्याप्रकरणी अदाणी समुहाविरोधात सुरु असलेली कारवाई महसुल गुप्तचर संचालनालयाने थांबविली आहे. डीआरआयचे अतिरिक्त महासंचालक व्ही.एस. सिंह यांनी याप्रकरणी आदेश जारी करत कारवाई थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.\nअदाणी समुहाकडून आयात करण्यात आलेल्या वस्तूंच्या किंमतीत घोटाळा करणे आणि करबुडवेगिरी करुन सरकारचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप अदाणी समुहावर करण्यात आला आहे. समुहातील वीज आणि पायाभूत विकासासाठी आयात करण्यात आलेल्या वस्तूंचे दर वाढवून 3974.12 कोटी रुपये सांगणे आणि त्यावर शून्य किंवा 5 टक्क्यांहून कमी कर दिल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे.\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nनवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. बिहारमध्ये जागावाटपावरुन बिहारमध्ये…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/new-revenue-news-release-shocking-revelation-of-the-temple/", "date_download": "2018-11-17T11:04:32Z", "digest": "sha1:P7C32EU7SHRXKX4YV24ZUJEGD4B3BUEV", "length": 7974, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विश्वस्ताचे प्रसिद्धीपत्रक : देवस्थानचा धक्कादायक कारभार उघड ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविश्वस्ताचे प्रसिद्धीपत्रक : देवस्थानचा धक्कादायक कारभार उघड \nटीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर व शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थान हे राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याचे शासन निर्णय झाल्यानंतर देवस्थान मध्ये शासकीय दप्तरात अफरातफर व बदल करण्यात येत आहेत. त्याचबरोबर देवस्थानमध्ये व��श्वस्तांना अजिबात विश्वासात न घेता देवस्थानमध्ये अनियमित कामगार भरती सुरू आहे. काल रात्री श्री शनैश्वर देवस्थान, शिंगणापूरचे विश्वस्त डॉ.वैभव शेटे पाटील यांचे निवेदन मिळाले असल्याची माहिती आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली.\nशिंगणापूर देवस्थानबाबतीत शासननिर्णय झाल्यानंतर घाईघाईने देवस्थानमध्ये जे काही गैरप्रकार सुरू झाले आहेत ते अतिशय धक्कादायक आहेत.हे सर्व गैरप्रकार कोण आणि कशासाठी करवून घेत आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही.\nडॉ.वैभव शेटे यांच्यासारख्या तरुण व कर्तव्यदक्ष विश्वस्तांनी मोठ्या हिमतीने हा गैरप्रकार जनता व भाविकांसमोर आणला त्याबद्दल ते निश्चितच कौतुक व अभिनंदनास पात्र आहेत.मात्र या गैरप्रकारांमुळे भाविकांच्या श्रद्धेशी व भावनांशी खेळण्याचे महापाप जो कोणी करत आहे वा करवून घेत आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही.\n‘आयुष्यमान भारत’मुळे देशातील 50 कोटी जनतेला मोठा दिलासा : देवेंद्र फडणवीस\nजाणून घ्या नवनिर्वाचित चार खासदारांची कारकीर्द\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nनवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. बिहारमध्ये जागावाटपावरुन बिहारमध्ये…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/185779/", "date_download": "2018-11-17T11:15:14Z", "digest": "sha1:QSOBUAF3MYHPIRIBPDXXU5LTBQXEZKQP", "length": 6434, "nlines": 94, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "BLOG >> Samirsinh Dattopadhye - Friend of Aniruddhasinh", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nआजचा अग्रलेख वाचला आणि Herculis बद्धल मन अदराने भरुन गेल . मानवी पातळीवर किती महान कार्य करतोय हा.\nहबेशा भाषेमधे हा अत्यन्त आत्मविश्वसाने त्या जमातीशी सम्पर्क साधुन त्याना मी ग्रीक हबेशा प्रमुख आहे आणि माज़ॆ अनुनाकीय शत्रु आहेत कुशलतेने सागतो.वास्तवाचे सम्पुर्णा भान व जबरदस्त निरिक्शन शक्ति या आधारे तो त्यान्चा विश्वास सम्पदन करताना दिसतो. हबेशा च्या लोकान्च्या मनातल निमरॊडच तळे आयसिस होरस चे दगड याच भय जाणुन घेउन ते दुर करुन त्याबद्दलचि माहितीहि मिळवतो. त्यानाच विमानातुन नेतो.\nत्याना आधारहि देतो कि मझ्य़ा मन्त्रशक्तिने मी तुमचे रक्षण करिन , आधार प्रेम बन्धुभावाने हि माणस जोड्तो जी त्याच्या मातेने आधिच जोडलि आहेत.\nत्याच्याकड्चे यान म्हणजे nano technology चे ( 1 foot X 1 foot अस हे फ़ोल्ड केलेल यान जे ८ जणाना घेउन आकाशात उड्त सुद्धा) camera सुद्धा अतिप्रगत technologyउत्तम उदाहरण, हे फोटो ताबड्तोब झियस अनि माता सोटेरियाकडे पोचतात, वा क्या कहेने\nबापुनी जलमाया देविचा Anbia पर्वत , तिचा निमरोड्ने चोरलेला पवित्र चषक, निमरॊडच तळ , Horas आणि Isis चे खडक दोन डोळ्याचि रचना असलेले कवटिसारखे ते स्थान त्यात शिरल्यावर दिसणारा नकाशा हे जे दाखवलय ते केबळ बापुकृपेनेच दिसु शकल किवा त्याच्यामुळेच हे समजु शकल.अर्थात हा सगळा इतिहास सुद्धा त्यान्च्या मुळेच समजतो आहे.\nआता पुढ्च्या अग्रलेखासाठी मन अधीर झाल आहे कि Herculis सम्राट य़ाटो कडु कस काम करुन घेतोय ते.\nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\nदैनिक प्रत्यक्ष में इस्रायल पर प्रकाशित हो रही सिरीज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-17T11:09:08Z", "digest": "sha1:X63ZDIRXUMYKDM2Q4E44AEH5W7ASSN2U", "length": 22994, "nlines": 228, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "सत्तेसाठी ममता बॅनर्जींना ईव्ही��म घोटाळा करावा नाही लागला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /सत्तेसाठी ममता बॅनर्जींना ईव्हीएम घोटाळा करावा नाही लागला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला\nसत्तेसाठी ममता बॅनर्जींना ईव्हीएम घोटाळा करावा नाही लागला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला\nकेंद्रातील मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गुरुवारी भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.\n0 480 2 मिनिट वाचा\nमुंबई – केंद्रातील मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गुरुवारी भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. केंद्रातील मोदी सरकारला विरोध या मुद्यावर हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या भेटीने विविध राजकीय चर्चा रंगल्या आहेत. मित्रपक्ष भाजपानंही शिवसेनेवर ममता भेटीबाबत टीका केली आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपाला टोला हाणलाय.\n”ममता बॅनर्जी यांना भेटताच आमच्याच मित्रवर्यांची राजकीय आतडी वळवळू लागली व आम्ही ममतांना भेटून मोठेच पाप केले असे ते सांगू लागले. ज्वलंत हिंदुत्वाचे तथाकथित राखणदार मुस्लिमधार्जिण्या ममतांच्या वळचणीला गेल्याची बोंब या मंडळींनी ठोकली”, अशा शब्दांत उद्धव यांनी टीका केली आहे. शिवाय, 25 वर्षे रुजलेली लालभाईंची राजवट उलथवून टाकण्याचे काम या वाघिणीने केले. त्यासाठी तिला ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करावा लागला नाही व पैशांनी मते विकत घ्यावी लागली नाहीत, असा टोलादेखील त्यांनी हाणला आहे.\nकाय आहे आजचे सामना संपादकीय\nहोय, आम्ही प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. आम्ही श्रीमती बॅनर्जी यांना भेटल्याबद्दल कुणाच्या पोटात ढवळाढवळ सुरू झाली असेल तर तो त्यांचा दोष आहे. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. ममता या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावीत होत्या. वाजपेयींच्या सरकारमध्येही त्या होत्याच. वाजपेयी तर त्यांना मुलीसमान मानत होते व ममतादीदींनी प. बंगालात भाजपला सोबत घेऊन निवडणुका लढवाव्यात असे श्री. मोदी व अमित शहा यांचे मनसुबे होते, पण ममता यांनी ते मान्य केले नाही व त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवून विधानसभा-लोकसभा निवडणुकांत अतिप्रचंड असे यश मिळविले. ममता बॅनर्जी यांच्या अनेक भूमिका वादग्रस्त असतील व शिवसेनेच्या विचारधारेशी जुळणाऱ्या नसतील, पण शिवसेनेने ज्यांच्याशी सातत्याने लढे दिले त्या ‘लालभाईं’ना प. बंगालातून समूळ नष्ट करण्याचे काम ममता व त्यांच्या तृणमूल काँग्रेसनेच केले आहे. जे काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्षाला जमले नाही ते प. बंगालात ममता यांनी करून दाखवले. २५ वर्षे रुजलेली लालभाईंची राजवट उलथवून टाकण्याचे काम या वाघिणीने केले. त्यासाठी तिला ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करावा लागला नाही व पैशांनी मते विकत घ्यावी लागली नाहीत.\nजनतेने मोठय़ा विश्वासाने ममतांकडे प. बंगालचे नेतृत्व दिले. प. बंगालात त्यांच्या नेतृत्वाखाली विकास होऊ नये व या राज्याची आर्थिक कोंडी व्हावी यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. एखाद्या राज्यातील सरकार आपल्या मताचे नाही म्हणून त्या राज्याची कोंडी करून पीछेहाट करणे हे योग्य नाही. ते राज्य शेवटी हिंदुस्थानचाच भाग असते व त्यामुळे देशाचाच विकास खुंटतो. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे शिवसेनेचा बांगलादेशी घुसखोरांना विरोध आहे व राहणारच, पण बांगलादेशी व बंगाली नागरिक यात फरक आहे. ममता बॅनर्जी यांना भेटताच आमच्याच मित्रवर्यांची राजकीय आतडी वळवळू लागली व आम्ही ममतांना भेटून मोठेच पाप केले असे ते सांगू लागले. ज्वलंत हिं���ुत्वाचे तथाकथित राखणदार मुस्लिमधार्जिण्या ममतांच्या वळचणीला गेल्याची बोंब या मंडळींनी ठोकली. ज्वलंत हिंदुत्वाचे आम्ही राखणदार आहोतच. शिवाय आमचे हिंदुत्व ‘वारा’ येईल तसे पाठ फिरवीत नाही व सरडय़ाप्रमाणे रंगही बदलत नाही. ‘बाबरी’चे घुमट पडताच ‘काखा’ वर करून शिवसेनेकडे बोट दाखविणाऱ्या रणछोडदास हिंदुत्ववाद्यांची अवलाद तर आम्ही नक्कीच नाही. दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्तानहून येताना पंतप्रधान मोदी मध्येच पाकिस्तानात उतरले होते व पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची ‘गळाभेट’ घेऊन त्यांच्याशी ‘चाय पे चर्चा’ही केली होती. पाकिस्तानसारख्या\nकट्टर शत्रुराष्ट्राच्या प्रमुखाला असे ‘अचानक’ भेटण्याचे कारण काय होते, त्यातून नेमके काय साध्य झाले यावर त्यावेळी बरीच चर्चा झाली. पुन्हा या भेटीमुळे पाकडय़ांचे आपल्याशी असलेले शत्रुत्व त्या चहाच्या कपात विरघळून गेले असेही झाले नाही. तरीही सध्याच्या सरकारमधील हिंदुत्ववाद्यांनी मोदी यांच्या या ‘सरप्राइज व्हिजिट’च्या कौतुकाचे ढोल बडविले होते. मात्र आता देशातील एका प्रमुख राज्याच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांना आम्ही भेटलो तर या मंडळींचा पोटशूळ उठत आहे. आम्ही ममतांच्या वळचणीला गेल्याची बोंब ठोकून जे स्वतःचा कंडू शमवीत आहेत त्यांनी जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्तीबरोबर ‘हिरव्या गालिचा’वर कोणती वळचण टाकली आहे तिकडे पाकिस्तानधार्जिणे व फुटीरतावाद्यांबरोबर सत्तेचे लोणी खायचे व इथे मात्र स्वतःच्याच बगला खाजवून दुसऱ्यांना मुस्लिमधार्जिणे ठरवायचे. गोध्राकांडानंतर मोदी यांच्याविरोधात उघड भूमिका घेत वाजपेयी सरकारमधून राजीनामा देणारे रामविलास पासवान आज तुमच्याच चटईवर येऊन झोपले आहेत ना तिकडे पाकिस्तानधार्जिणे व फुटीरतावाद्यांबरोबर सत्तेचे लोणी खायचे व इथे मात्र स्वतःच्याच बगला खाजवून दुसऱ्यांना मुस्लिमधार्जिणे ठरवायचे. गोध्राकांडानंतर मोदी यांच्याविरोधात उघड भूमिका घेत वाजपेयी सरकारमधून राजीनामा देणारे रामविलास पासवान आज तुमच्याच चटईवर येऊन झोपले आहेत ना कश्मीरातील हिंदू पंडित अजूनही निराधार व निर्वासितांचेच जिणे जगत आहेत आणि अयोध्येतील श्रीरामही वनवासात आहेत. शिवसेनेच्या नावाने बोटे मोडण्याआधी जरा या सर्व हिंदुत्ववादी विषयांकडे ‘ममते’ने बघा कश्मीरातील हिंदू पंडित अजूनही निराधार व निर्वासितांचेच जिणे जगत आहेत आणि अयोध्येतील श्रीरामही वनवासात आहेत. शिवसेनेच्या नावाने बोटे मोडण्याआधी जरा या सर्व हिंदुत्ववादी विषयांकडे ‘ममते’ने बघा होय, आम्ही ममतांना भेटलो. ज्यांनी पाकधार्जिण्या मेहबुबाशी संगत केली त्यांनी तरी आमच्याकडे बोटे दाखवू नयेत.\nयुनेस्कोचा पुरस्कार मिळालेला वाडिया क्लॉक टॉवर आहे तरी कसा \nआता विमा पॉलिसीलाही 'आधार', नाहीतर मिळणार नाही विम्याची रक्कम\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=80", "date_download": "2018-11-17T11:38:07Z", "digest": "sha1:2XAGWXUBVZF6EPETGZR5L75R2532LMPY", "length": 10859, "nlines": 40, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nगांधींचा चष्मा, मोदींचा करिष्मा तरी कच-याचाच वरचष्मा\nओला-सुका कचरा निवडणे, ग���्लीगल्लीतून कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी फिरविणे; त्यासाठीही बक्षीस योजना जाहीर करणे, असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छ शहर-सुंदर शहर मध्ये मराठवाड्याचे घसरलेले रँकींग वर आणण्यासाठीचा हा खटाटोप आहे. लोकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न चालू आहे. तथापि, कच-याकडे व्यावसायिक नजरेने पाहून प्रत्येक नगरात स्वतंत्र खत निर्मिती कंपनी झाली तर नगरपालिकांचे दारिद्र्य फिटेल. स्वावलंबनासाठी गांधीजींच्या चष्म्यातून या मोहिमेकडे मन:पूर्वक पाहण्याची गरज आहे.\nभारतभर स्वच्छतेचे वारे आहेत. जाहिराती मिळत असल्याने प्रसारमाध्यमांनी कधीही नव्हे इतका स्वच्छतेचा ध्यास घेतलेला आहे. यापूर्वी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविले गेले. लोक गरज म्हणून स्वत:हून शौचालये बांधतील या समजातून दुर्लक्ष झाले. खेड्यापाड्यातली माणसं रोजगारासाठी जवळच्या शहरात आली. रोजगार मिळाला पण परसाकडे जाण्याची सवय मात्र तशीच राहिली.\nघनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आर्थिक आहे, याची कोणीही फारशी दखल घेतली नाही. वैजापूरसारख्या नगरपरिषदेने मात्र खासगी संस्थेच्या मदतीने खत निर्मिती करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. आपल्याकडे आता कुठे कच-याचे मोल समजू लागले आहे. बीड नगरपालिकेने ओला-सुका कचरा मिळविण्याची वेगळी शक्कल लढविली आहे. पतंजली आणि रोटरी क्लब बीड यांच्यावतीने ओला-सुका कचरा दिल्यानंतर एक कुपन दिले जाते. ज्यांच्याकडे सर्वाधिक कुपन त्या पहिल्या क्रमांकाला सोन्याची नथ आणि दुस-या क्रमांकाला चांदीचे नाणे बक्षीस दिले जाते. त्यामुळे किमान ओले-सुके एवढे तरी जनतेला कळू लागले आहे. औसा नगरपालिकाही नागरिकांकडून कचरा विकत घेत आहे. लातुरात कचरा वेचणा-या महिलांचा भाव चांगलाच वधारला आहे. या महिलांचे बचत गट स्थापन करून कचरा संकलन केले जात आहे. प्रत्येक गल्लीबोळात पालिकेच्या घंटागाड्या जात आहेत. परंतु अनेक नगरपालिकांना स्वत:चे डंपिंग ग्राऊंड नसल्यामुळे गोळा झालेला कचरा साठविण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हगणदारीची जागा कच-याच्या ढिगांनी घेतली आहे. शहराच्या बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला कच-याचे ढिग जमले की समजावे स्वच्छता मोहीम राबविली जातेय. शहर कसे असावे म्हणून बघावे सिंगापूर आणि शहर कसे नसावे यासाठी अनुभवावे गंगापूर. गंगापूरच्या बस स्टँड, पंचा���त समिती या भागात कच-याचे ढिग आणि मुता-यांचा भपकारा यातून स्वच्छतेची प्रचिती येते. मराठवाड्यामध्ये अशीच एक दुसरी म्हण पेâमस आहे. जगात जर्मनी आणि भारतात परभणी. साधी नगरपालिका जिथे धड चालत नाही तिथे महानगरपालिकेचा फसलेला प्रयोग केला गेला म्हणून या दोन शहरांची तुलना करावी लागत आहे. तथापि, स्वच्छ शहर, सुंदर शहरचा प्रयोग परभणीत प्रशासकीय पातळीवर नेटाने राबविणे सुरू आहे. अर्थात, कुठे ‘बसावे’ ते लोकांना शिकविले जात आहे. तसे तर या अगोदरही परभणी शहर ‘हगणदारीमुक्त’ झाले आहे. ‘होणार कसे नाही‘ शहरातील सर्व मैदानावर २४ तास प्रार्तविधीसाठी येणा-या मंडळींना रोखण्यासाठी खडा पहारा ठेवण्यात आला होता. दंडेलीने बसणा-यांवर दंडात्मक आणि पोलीस कारवाई झाली. या पहा-यावर दक्ष राहण्यासाठी तब्बल साडेचोवीस लाख रुपये खर्च करण्यात आले. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शहराच्या भोवती वाढणा-या झोपडपट्ट्या. कशीबशी घराला जागा मिळालेली असते त्यातून शौचालय कुठे बांधणार त्यामुळे उघड्यावर संडासला बसणा-या लोकांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांच्यामध्ये मनोबदल घडवून आणला पाहिजे. स्वच्छता सर्वेक्षण २०१८ चे मूळ उद्दिष्ट हेच आहे. उस्मानाबाद शहरात घंटागाडीसाठी जीपीएस, पेट्रोपंपावरील स्वच्छतागृह सुरू करणे आदी निकषाप्रमाणे सर्वकाही चालले आहे. प्रत्येक प्रभागाला आणि नंतर शहराला मोठे बक्षीस मिळणार या आशेने सर्वजण कामाला लागले आहेत.\nअमेरिकेतील अनेक शहरांमध्ये मल:निस्सारण आणि ओल्या-सुक्या कच-यापासून खतनिर्मिती करून पैसा मिळविला जातो. वस्तुत: हे अभियान बक्षिसासाठी राबविले जाते. प्रत्यक्षात व्यावसायिक पद्धतीने कच-यापासून खतनिर्मिती झाली तर त्यातून नगरपालिकांना जकातीपेक्षा मोठा महसूल उभा राहू शकतो. अमेरिकेतील अनेक शहरांत अक्षरश: विष्ठेपासून खतनिर्मिती करणारे कारखाने पालिकांना उभे केले आणि सोनखताची विक्री केली. रासायनिक खताचा वापर रोखण्यासाठी कच-याचे व्यावसायिकीकरण आवश्यक आहे. केवळ बक्षिसासाठी या स्वच्छता मोहिमेकडे न पाहता नगरपालिकांसाठी स्थायी उत्पन्नाचा स्त्रोत कसा होईल याकडे दूरगामी दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/videos/", "date_download": "2018-11-17T10:51:48Z", "digest": "sha1:5WYPRTSA7PRCMZAYD5NDJJT6AWFOE5IJ", "length": 11355, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अजित पवार- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएं��े\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO- बारामतीत शरद पवार कुटुंबियांनी अशी साजरी केली दिवाळी\nबारामतीत आज शरद पवार यांच्या गोविंद बागेत पाडवा साजरा करण्यात आला. यावेळी शरद पवार, अजित पवार तर पवार घरातील पुढची पिढी रोहीत पवार आणी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली. पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली दिसली.\nVIDEO: ...अन् राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचा केला 'चहा'भिषेक\nमहाराष्ट्र Oct 24, 2018\nVIDEO : बापाचं स्मारक बांधता न येणारे अयोध्येत काय दिवा लावणार - अजित पवार\nअजित पवार सरकारवर 'बरसले'\n'...तर भाजपला विरोधी पक्षात बसावं लागेल'\n'भोगा आता आपल्या 'कमळा'ची फळं'\n'राज्याचं नेतृत्त्व अजितदादाच करणार'\n'कार्यकर्त्यांना वाटतं अजितदादांचं नेतृत्त्व हवं'\nकाय म्हणाले अजितदादा विजय माल्ल्याबद्दल\n'अंगणवाडी सेविकांच्या मागण्या चुकीच्या नाहीत'\n'सरकारनं जनतेच्या हाती भोपळा दिलाय'\n'कचराकोंडीत नागरिकांचा काय दोष\n'दूध का दूध आणि पानी का पानी करा'\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-11-17T10:45:58Z", "digest": "sha1:FLLR3J5WJTCMVCLG6PQWSUM642DP4324", "length": 9266, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अरहान सिंग- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे ना��ाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणा���\nअनुष्काचा ओरडा खाणाऱ्यानं केलंय शाहरुखसोबत काम\nहा अरहान आहे 90च्या शतकातला बालकलाकार. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्यानं आपला एक फोटो शेअर केलेला. शाहरूख खान आणि सोनाली बेंद्रे यांच्या 'इंग्लिश बाबू देसी मेम'मध्ये त्यानं काम केलेला फोटो होता.\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6941", "date_download": "2018-11-17T11:26:40Z", "digest": "sha1:ATTECQW7RINYJJ7RENPXCL6GNZG32LYS", "length": 5295, "nlines": 71, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आम्हांला सोडून .......................... | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nही कविता शेतकरी आत्महत्या या विषयाशी संबधित आहे. जेव्हा एक शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळी त्याच्या घरातील माणसाची स्थिती काय होते हे दर्शविणारी ही कविता आहे\nआम्हांला सोडून तू गेलास\nमागे आठवणींच गाठोड ठेवुन\nतुझ्या हट्टापायी तु ओढावलस\nअन मागे सगळ्यांना रडवलसं \nप्रत्येक फोटोत तू दिसतोस\nमात्र गप्प गप्प राहतोस\nआठवणींच्या हिंदोळ्यावर डुलत असताना\nअश्रुच्या पावसात आम्हांला भिजवतोस \nतुझ्या अशा अवचित जाण्याने\nजगाचं खरच काय गेलं\nतुझ्या घरातल्या माणसाच जीवन\nमात्र दुष्काळी रान झालं \nतुझ्या आठवणीने मन माझं\nमनात दडवलेल्या शब्दांना जणु\nमी आज मोकळ केलं \nकवी :- योगेश रामनाथ खालकर\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://avliya.co.in/author/admin/page/2/?page_id_all=2", "date_download": "2018-11-17T10:51:04Z", "digest": "sha1:TEQXO6HW2IDEGCGGS35FJV2BSOITZBUY", "length": 4958, "nlines": 73, "source_domain": "avliya.co.in", "title": "Makarand Behere | Avliya | Page 2", "raw_content": "\nमला सांगना मी तुझा कोण आहे\nमला सांगना मी तुझा कोण आहे कसा बोलु गाऊ असा प्रश्न आहे रंगात येऊन दे दाद रसिका दयेची तुला भिक मी मागताहे कधी वाहवा तर कधी फक्त टाळ्या कधी फक्त चत्कार, कधी फुस्कुल्या उस्फुर्त ती दाद देशी समेला कधी येती अश्रु सानंद डोळा कधी गडगडे, हास्य भिडे तेच गगना कधी ख More...\nमला माहित्ये तू माझा रोज एक अध्याय वाचत आलायस आणि माझा जीवनग्रंथ वाचुन संपवत आलायस……. काय वाटल तुला, वाचून प्राचीन खंडकाव्य, महाकाव्य की एखादी अर्वाचीन कादंबरी बाबा आदमच्या जमान्यातली साधर्म्य सांगणारी प्राचीन खंडकाव्य, महाकाव्य की एखादी अर्वाचीन कादंबरी बाबा आदमच्या जमान्यातली साधर्म्य सांगणारी की ओवी, अभंग, वृत्तबंधातली काव्य रचना की ओवी, अभंग, वृत्तबंधातली काव्य रचना\nमला आठवत नाहीये पण तुला आठवतय तु मला डोल बाई डोलाची करुन खेळवायचीस आणि के.जी मध्ये असताना कॅडबरीची चॉकलेट घेउन यायचीस ऑरेंज आणि चॉकलेटी कलरच्या चांद्या असलेली लहानपणी मी देवाजवळची दक्षिणा चोरली म्हणुन तु मला वेताच्या छडीने सगळ्यांसमोर नागड करुन मारलं होतस More...\nसायंकालीन छटा आजकाल तीच्या चेहर्‍यावर प्रतिबिंबित होत असतात आणि त्या छटा पाहुन मला अग्निज्वालांनी होरपळत असलेल निर्वात अंतरिक्ष स्वप्नात दिसते आणि मी जागा होतो आणि कुणा मदमत्त जोडप्याला हवी हवीशी रात्र मला भयाण वाटु लागते आणि मग त्या रात्रीची ती स्मशान शा More...\nकाल रात्री उशीरा पर्यंत\nकाल रात्री उशीरा पर्यंत ती माझ्याशी फेसबुकवर गप्पा मारत होती कोजागीरीच्या टीपुर चांद्ण्यात तीला मी जवळ नसल्याची खंत होती शेवटी झोपाळलेल्या चंद्राला तीने टाटा केला त्या घटकेपुरत निर्वाणीचा मेसेज टाकला लॉग आऊट करताना फक्त एवढच म्हणाली शुभ रात्री थोडा धीर धर More...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/narayan-rane-meats-chhagan-bhujbals/", "date_download": "2018-11-17T11:02:04Z", "digest": "sha1:JK2D2GSMVOEGSGVGOLRRWF25RYJ5SFNL", "length": 6468, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राणे - भुजबळांमध्ये अर्धा तास खलबतं ; चर्चा मात्र गुलदस्त्यात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराणे – भुजबळांमध्ये अर्धा तास खलबतं ; चर्चा मात्र गुलदस्त्यात\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी विविध राजकीय नेत्यांची रिघ लागली आहे. यात आता नारायण राणे यांची भर पडली आहे. आता भुजबळ-राणे यांच्या भेटीमुळं राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली ते अद्याप गुलदस्त्यात आहे.\nनारायण राणे यांनी आज वांद्रे येथील एमईटी संस्थेत छगन भुजबळ यांची भेट घेतली. राणे आणि भुजबळ यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणे पहिल्यांदाच भेटले आहेत.\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस…\nटीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य विक्रीस…\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेने��्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/cooperation-should-cooperate-24940", "date_download": "2018-11-17T11:26:28Z", "digest": "sha1:F4ZKVTXNLJ4EZDSQR6LIJD2MLE2G2QB4", "length": 28669, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cooperation should cooperate ‘सहकार’ला हवे सहकार्य | eSakal", "raw_content": "\n(संकलन - निवास चौगले)\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nडिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.\n२४ व २५ जानेवारी २०१७\nअधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा\nसहकार क्षेत्राबाबत निश्‍चित अशा धोरणांचा अभाव, भ्रष्टाचारी यंत्रणा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आणि यात घुसलेल्या अपप्रवृत्तीने आधीच बदनाम झालेले हे क्षेत्र आता नोटाबंदीमुळे आणखी अडचणीत सापडले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या या सहकार चळवळीला आता राज्य व केंद्र शासनाच्या सहकार्याची गरज आहे.\nराज्याचा विचार केल्यास वर्षाला सात ते आठ लाख कोटी रुपयांची उलाढाल या क्षेत्रातून होते. राज्यात सहकार ज्या पद्धतीने रुजला, वाढला व प्रगती केली तेवढी प्रगती अन्य राज्यात या क्षेत्रात झालेली नाही. जिल्हा बॅंक, विकास सोसायट्या, पतसंस्था, दूध संस्था, तालुका खरेदी-विक्री संघ, दूध संघ हा सहकाराचा पाया आज तो डळमळीत झाल्यासारखी स्थिती आहे.\nपतसंस्थातील ठेवींना विमा सरंक्षण नाही, नागरी बॅंकांना प्राप्तिकर सक्तीचा, साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जादा दर दिला तर त्यावर प्राप्तिकर, सूत गिरणींचेही अनेक प्रश्‍न प्रलंबित, जिल्हा बॅंका तर सरकारच्या खिजगणतीतच नाहीत, अशीच काहीशी स्थिती सहकाराची आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर सहकाराविषयी एखादे धोरण ठरवताना त्यात राज्यांचा विचार केला जात नाही. ९७ व्या घटनादुरुस्तीचा अभ्यास केला तर हे वास्���व समोर येते. राज्याचा सूचीत सहकार असताना केंद्राने काही निर्बंध लादणे हा या क्षेत्रावर आघातच आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीचे मूळ कारण सहकारी संस्था स्वायत्त व्हाव्यात हे होते. प्रत्यक्षात तसे झाले का हा विचार केला तर चित्र विसंगत आहे.\nदेशातील दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय असलेल्या साखर उद्योगाबाबतही निश्‍चित असे धोरण नाही. पुढील तीन वर्षांचे साखर व उसाचे दर निश्‍चित करण्याची गरज आहे. तसे झाल्यास दरवर्षी दरासाठी आंदोलन व त्यातून हंगाम लांबण्याचे प्रकार होणार नाहीत. साखर कारखान्यांनाही प्राप्तिकराच्या नोटिसा लागू झाल्या आहेत. साखर आयात-निर्यातीचे निश्‍चित धोरण हवे. आयात साखरेवर शुल्क वाढवण्याची मागणी प्रलंबित आहे. काही प्रमाणात हे वाढवले; पण अजून त्यात वाढ अपेक्षित आहे. कारखान्यांनी तयार केलेली वीज खरेदीही आता बंद केली आहे. त्यावर मार्ग काढावा.\nपीक कर्जात राष्ट्रीयीकृत बॅंकांपेक्षा मोठा वाटा सहकाराचा आहे. जिल्ह्याच्या एकूण पीक कर्जापैकी ७० टक्‍क्‍यांहून अधिक कर्ज जिल्हा बॅंकेमार्फतच दिले जाते. १ लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के दराने तर त्यापुढील कर्ज २ ते ४ टक्के दराने कर्जनिहाय वेगळे व्याजाने दिले जाते; पण याला प्रोत्साहन देण्याऐवजी रिझर्व्ह बॅंकेने खासगीकरणाचे धोरण स्वीकारले आहे. त्याचाही फटका सहकाराला बसला आहे. नागरी बॅंकांना प्राप्तिकर भरण्याची सक्ती केली ती चुकीची आहे. पतसंस्थातील ठेवींना विमा संरक्षण नाही. पतसंस्थांतून दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी सिक्‍युरिटायझेशन कायदा त्यांना लागू नाही. एखाद्या कर्जदाराची मालमत्ता कर्जासाठी जप्त करून ती विकायची झाल्यास पतसंस्थांसमोर अनेक अडचणी आहेत. साखर कारखानेही प्राप्तिकरच्या नोटिशीने घाईला आले आहेत. सूत गिरण्यांना कमी दराने वीज पुरवठ्याचा प्रश्‍न असो किंवा कापसाची उपलब्धता, हे सगळे प्रश्‍न आहे तसेच आहेत. नोटाबंदी काळात जिल्हा बॅंकेला पुरेसा चलन पुरवठा नाही. त्यामुळे या बॅंकेच्या पतपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या व सभासद असलेल्या विकास सोसायट्या असो किंवा दूध संस्था, पतसंस्था, नागरी बॅंका यांच्यासमोरचे प्रश्‍न वाढले आहेत. जिल्हा बॅंक सक्षम करण्याची आवश्‍यकता आहे.\nराज्यात बाजार समित्यांची वार्षिक उलाढाल काही हजार कोटींत आहे; पण त्यासाठी स्वतंत्र यंत्र���ा नाही. पुरेसे मनुष्यबळही त्यासाठी नाही. जिल्हा पातळीवर जिल्हा उपपनिबंधकाच्या कार्यालयात या कामासाठी केवळ एक मुख्य लिपिक आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर यासंबंधीच्या तक्रारींचे एक-दोन महिने उत्तरही मिळत नाही. त्यामुळे साखर उद्योगाच्या धर्तीवर बाजार समित्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज आहे. सुस्थितीतील बाजार समित्यांनी पायाभूत सुविधांकरिता निधी खर्च करावा. कोल्हापूर जिल्ह्यात गुळासाठी कोल्ट स्टोअरेज\nउभारावे. गुजरातमध्ये कोल्हापुरी गुळाच्या नावाखाली भलताच माल खपवला जातो.\nएकूण संस्था ११ हजार १०३\nजिल्हा बॅंक १, शाखा १९१\nप्राथमिक दूध संस्था ४४९४\nपणन संस्था (कृषी औद्योगिक, खरेदी विक्री इ.)- २५३\nसाखर कारखाने १५ सहकारी, ७ खासगी\nउपसा, जलसिंचन व इतर ४७९\nकुक्कट, मच्छीमार व इतर ४९५\nबॅंकिंग क्षेत्रातील इतर आव्हानांबरोबरच आता बॅंकांसमोर खासगीकरणाचे आव्हान मोठे आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बॅंकांनी आता ‘अपडेट’ राहायला हवे. सरकारचे धोरण हे सरकारी बॅंकांना अनुकूल तर नागरी व सहकारी क्षेत्राला प्रतिकूल असे आहे. सर्वसामान्यांच्या सहकारी बॅंका सरकारने मोडू नयेत.\n- निपुण कोरे, अध्यक्ष, नागरी बॅंक असोसिएशन\nपतसंस्थांना सिक्‍युरिटायझेशन ॲक्‍ट लागू करण्याची गरज आहे. ठेवीदारांना पैसे परत देण्याची जशी आमची जबाबदारी आहे तशीच जबाबदारी कर्ज घेतलेल्या\nलोकांचीही कर्ज परत करण्याची आहे. जाणूनबुजून पैसे न भरण्याची मानसिकता वाढली आहे. त्याविरोधात कारवाई करण्याची पतसंस्थांना परवानगी मिळावी.\n- अनिल पाटील, उपाध्यक्ष पतसंस्था फेडरेशन व संचालक, जिल्हा बॅंक\nसहकारात काम करणाऱ्या महिलांना स्वायत्तता हवी. महिला बॅंकेतूनही एखाद्या नोकरदार महिलेला कर्ज द्यायचे झाल्यास तिच्या पतीची किंवा मुलांची संमती घ्यावी लागते, हे चुकीचे आहे. नागरी बॅंकांना प्राप्तिकर लावणे चुकीचे आहे. हा निर्णय रद्द व्हावा. महिलांना विनातारण, विनाजामीन ५० हजार रुपये कर्ज देण्याची परवानगी मिळावी.\n- शैलेजा सूर्यवंशी, अध्यक्षा, महिला सहकारी बॅंक\nकोल्हापुरात शेतकरी आत्महत्या करत नाही त्याचे श्रेय ‘गोकुळ’ला आहे. दुग्ध व्यवसायात ‘गोकुळ’ने क्रांती केली आहे. या व्यवसायाच्या मागे शासनाने खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. शासनाने दुग्ध व्यवसायासाठी निश्‍चित धोरण ठरवावे. दूध संस्थांची अवास्तव ऑडिट फी कमी करावी. कमी खर्चात खाद्यपुरवठा व्हावा.\n- अरुण डोंगळे, संचालक, गोकुळ दूध\nजिल्हा मध्यवर्ती बॅंकेसारख्या सहकारी संस्थेचे जाळे जिल्हाभर पसरलेले असताना या बॅंकांना सरकारने बळ दिले पाहिजे. त्याउलट आमचे पाय बांधण्याचा कार्यक्रम सरकार राबवत आहे. सामान्यातील सामान्य माणूस सहकारी बॅंकिंगमधून विकास साधू शकतो, हे आम्ही सिद्ध केले आहे. चूक झाली असेल; मात्र त्यामुळे सर्वांनाच चोर ठरवणे चुकीचे.\n-दिलीप पाटील, अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बॅंक\nसांगली जिल्ह्यात सिंचन योजनांतून दुष्काळी पट्टयातील शेतीचा गतीने विकास होत आहे. त्याला रोजगाराची जोड दिली तर आर्थिक प्रगती होऊ शकेल. सहकारातूनच हे शक्‍य होणार आहे. कारण, खासगी उद्योग वाढीला इथे खूप मर्यादा आहे. सरकारने सहकारी तत्त्वावर उद्योगाला चालना द्यावी.\n- भारत डुबुले, माजी सभापती बाजार समिती.\nसांगली जिल्ह्याच्या विकासाला गती सहकारी क्षेत्राने दिली. साखर कारखाने, सूतगिरण्या, जिल्हा बॅंक, प्रक्रिया उद्योगाने रोजगार दिला. मधल्या दहा वर्षांत पतसंस्था, काही बॅंका, कारखाने अडचणीत आले, मात्र सर्व सहकारच भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे हा समज चुकीचा आहे. या संस्थांना बळकटी दिल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.\nनोटाबंदीनंतर सरकारकडून कॅशलेस व्यवहाराची सक्ती झाल्याने सहकार क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे आहे. ५० टक्के ग्रामीण भाग अद्याप इंटरनेटपासून वंचित आहे त्यामुळे सरकारला अपेक्षित काम करताना अडचण येत आहे. त्यामुळे पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नागरिक जोडले गेलेले नाहीत. सहकारी पतसंस्थांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था टिकून आहे. त्याला सरकारने पाठबळ द्यावे.\nग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला सहकार महाराष्ट्रात रुजला; परंतु सहकार चळवळीला बळकटी देणे गरजेचे आहे. ग्रामीण पतपुरवठा, कृषी औद्योगिक अर्थकारण, सहकारी बॅंका, गाव, सेवा सोसायट्या ही शेती आणि शेतीपूरक उत्क्रांतीची नाळ आहे. सहकाराला केवळ कायद्याच्या जोखडात बांधण्यापेक्षा नियंत्रण ठेवून ही व्यवस्था बळकट करावी.\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अन���कूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/accident-news-poladpur-33-dead/", "date_download": "2018-11-17T11:09:51Z", "digest": "sha1:VJHLY7P3YCMTAEOM5ZQEEDEBR6ODQWJZ", "length": 12144, "nlines": 134, "source_domain": "newsmarathi.in", "title": "सविस्तर वृत्त- दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची अखेरची ठरलेली पिकनिक, बस अपघात, ३३ ठार – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असलेलं काम\nसविस्तर वृत्त- दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची अखेरची ठरलेली पिकनिक, बस अपघात, ३३ ठार\nसविस्तर वृत्त- दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची अखेरची ठरलेली पिकनिक, बस अपघात, ३३ ठार\nरायगड-पोलादपूर ( योगेश भामरे-२८ जुलै २०१८): महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस सुट्टी असल्याने पिकनिक काढून धमाल करण्यासाठी दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचारी निघाले होते. पण हि पिकनिक अखेरची ठरेल असे कोणालाही वाटले नव्हतं. दापोलीहून पिकनिकला महाबळेश्वर येथे जात असताना विद्यापीठातील बस भाड्याने करण्यात आली होती. रायगड पोलादपूरजवळ आंबेनळी घाटात ८०० फूट दरीत बस कोसळली. बसचा अक्षरशः चुरा झाला असून बस मधील मृतांची छिन्न विछिन्न अवस्था झाली आहे. यावेळी बसमध्ये ड्रायवर सह ३४ जण होती. यातील ३३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.\nदैवतारी त्याला कोण मारी\nएवढ्या भयंकर अपघातातून ८०० फूट दरीत बस कोसळून देखील एक व्यक्ती बचावला आहे. या दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्याचे प्रकाश सावंत देसाई असे नाव आहे. त्याने या दरीतून वरती चढत रोड वरती येत मोबाइलला रेंजमध्ये आल्यानंतर कृषी विद्यापीठात फोन करून झालेल्या अपघाताची माहिती दिली.\nरेस्क्यू ऑप्रेशन अजूनही सुरूच\nमाहिती कळल्यानंतर कृषी विद्यापीठ प्रशासनाने त्वरित पोलिसांना कळवले आणि रेस्क्यू ऑप्रेशन सुरु झाले राहिलेल्या ३१ कर्मचारी आणि ड्रायवर यांना शोधण्यासाठी पण यातील १४ जणांनाच बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. आज रात्री उरलेल्या १८ जणांना काढण्यासाठी रेस्क्यू ऑप्रेशन सुरूच राहणार आहे.\nअपघातातील मृत व्यक्तींची नावे – राजेंद्र बंडबे, हेमंत सुर्वे, सुनील कदम, रोषन तबीब, संदीप सुवरे, प्रमोद जाधव, विनायक सावंत, गोरक्षनाथ तोंडे, दत्ताराम धायगुडे, रत्नाकर पागडे, प्रमोद शिगवण, संतोष जालगावकर, शिवदास आगरे, सचिन गिम्हवणेकर, संजय सावंत, राजेंद्र रिसबुड, सुनिल साटले, रितेश जाधव, पंकज कदम, निलेश तांबे, संतोष झगडे, अनिल सावके, संदीप भोसले, विक्रांत शिंदे, सचिन गुजर, राजाराम गावडे, राजेश सावंत, सचिन झगडे, रवीकिरण साळवी, संजीव झगडे, सुशय बाळ\nनवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.\nसुनील तटकरेंच्या माध्यमातून शिवसेनेच्या नगरसेवकांना २० लाख, ३० लाख, १ कोटींचे आमिष दाखवण्यात आले – शिवसेना नेते राजीव साबळे\nमहाड: कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थाच्या वतीने गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार – १७…\nमाणगांवमध���ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगराध्यक्षांचे पती…\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी -रायगड ऑडिशन ३ नोव्हेंबर…\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार – १७ तारखेला जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम\nमाणगांवमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगराध्यक्षांचे पती राष्ट्रवादीत\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न सेलिब्रिटी फुलवा खामकर यांची प्रमुख उपस्थिती\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी -रायगड ऑडिशन ३ नोव्हेंबर २०१८\nमाणगावकरांनी स्वच्छता अभियान राबवून ९.२ टन कचरा उचलला स्वर्गीय नेते अशोकदादा साबळे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता अभियान\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gwalior.wedding.net/mr/decoration/1279833/", "date_download": "2018-11-17T11:46:22Z", "digest": "sha1:545KLQNUK6PQB53RGSGAMZ3GBRIPJCMM", "length": 2433, "nlines": 51, "source_domain": "gwalior.wedding.net", "title": "Wedding.net - वेडिंग सोशल नेटवर्क", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट भाड्याने तंबू केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 6\nठिकाणाच्या प्रकारांची सजावट ठिकाणे, बाहेर (स्वत: चे बांधकाम, कमान आणि मांडव)\nवस्तूंची सजावट तंबू, प्रवेशद्वार आणि मार्ग, जोड्या आणि पाहुण्यांसाठी टेबल्स, बाहेरील सजावट (लॉन्स, बीचेस)\nवापरलेले साहित्य फुलं, कापड, रोपटी, फुगे, लाइट, झुंबर\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 6)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,31,436 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट द��ली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6943", "date_download": "2018-11-17T11:33:10Z", "digest": "sha1:43ZD2BDIRXQPH23ROSKQS3VTKAYCBVHB", "length": 71327, "nlines": 263, "source_domain": "aisiakshare.com", "title": " संगीतक आपल्या रक्तातच नाहीय! - चंद्रकांत काळे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसंगीतक आपल्या रक्तातच नाहीय\nसंगीतक आपल्या रक्तातच नाहीय\nतीन पैशांचा तमाशा - ४० वर्षांपूर्वी - चंद्रकांत काळे\n५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी पावणेदोनशे वर्षांची झाली. त्यातच २०१८-१९ हे पुलंचं जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्या इतर नाटकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने सादर झालेल्या 'तीन पैशांचा तमाशा'ला याच वर्षी चाळीस वर्षं झाली. त्यातले एक प्रमुख कलाकार, गायक आणि साहाय्यक दिग्दर्शक चंद्रकांत काळे यांच्याशी या नाटकाविषयी अबापट, डॅशी आणि चिंतातुर जंतू यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या.\nडॅशी : 'तीन पैशांचा तमाशा' हे नाटक थिएटरमध्ये आलं कसं\nचंद्रकांत काळे : मला आठवतंय, पुलंनी ते स्वतः वाचलं होतं.. बहुधा नंदा नारळकरांकडे. आम्ही 'थिएटर अॅकेडमी'चे काही लोक होतो. जब्बार (पटेल) म्हणाला, \"नवीन नाटक आहे, म्युझिकल आहे.\" संगीतक आणि भाईंचं नाटक म्हणून आम्ही वाचनासाठी गेलो होतो. तेव्हा खूपच वेळ वाचन सुरू राहिलं, असं मला आठवतंय. त्यांनी प्रदीर्घ लिहिलेलं असणार. नाटक उभं राहीपर्यंत असं वाटत होतं, 'अरे बाप रे हे इतकं मोठं नाटक आहे, तर कसं होणार याचं'. आणि त्यांच्या डोक्यात संगीतक म्हणजे फक्त लोकनाट्याच्या अंगानं जाणारं, म्हणून त्यांनी तसंच लिहिलं होतं. 'तमाशा'त सांगीतिक म्हणून जे घडतं, ते त्यात काही नव्हतं. काही काव्य होतं, काही पात्रांच्या तोंडी गाणी होती; पण संपूर्ण संगीतक म्हणायचं, तर तसं ते तेव्हा नव्हतं. संगीत नाटक इतपत होतं.\nते करायचं असं ठरल्यावर मग जब्बार-पुलंचं काय बोलणं झालं ते मला माहीत नाही. नाटक बसवण्याच्या प्रक्रियेत जब्बारची मुख्य कल्पना अशी होती की, हे संगीतक तीन भागांत करायचं. एक मध्यमवर्गीय, लोकप्रिय नाट्यसंगीताचा बाज, अध्येमध्ये भावगीत असं ठेवायचं. दुसरा भाग, ती एक वेश्यावस्तीतली बाई आहे, तर मग ठुमरी वगैरे बाज असेल. आणि तिसरा मुख्य भाग रॉक म्युझिकसारखा, गँगस्टरच्या अंगानं जाणारा. संगीत अशा तीन पातळ्यांवर आहे. तेव्हा नंदू (भेंडे)च्या गाण्यांचा प्रश्न आला. त्याची एखाद-दोन गाणी होत��� पूर्ण नाटकात. संगीतक म्हणून ट्रीट करायचं तर त्याला पूर्णत्व येत नव्हतं, कारण नायकालाच फार गाणी नव्हती.\nभास्कर चंदावरकरांनी संगीताची प्रील्यूडपासून सुरुवात केली. पुढे वग सुरू करायच्या उद्देशाने मग त्यात गण, गवळण आणले, पण ते चवीपुरते. मग गझलसारखं, मग अन्वर कुरेशीची 'तीन पैशांचा तमाशा' अशी सुरुवात व्हायची.संपूर्ण नाटकभर संगीत म्हणून जे काही रसायन आहे, त्याची झलक यात होती.पुढे जे येणार आहे त्याचा (म्हणजे म्युझिकलचा) संगीताचा फॉर्म त्यात एस्टॅब्लिश व्हायचा.पहिला गद्य शब्द तब्बल १५-२० मिनिटांनी येईल एवढं लांब प्रील्यूड होतं. व्हिज्युअल्स खूप होती.\nतुमच्या ब्राउजरवर ऑडिओ एलिमेंटची सोय नाही.\nपारंपरिक थाटात गण , गवळण आणि बतावणी झाल्यावर येणाऱ्या प्रील्यूडची झलक\nसंगीताबद्दल हे तीन विचार झाल्यावर कलाकारांची निवड आली. तिथे माधुरी (पुरंदरे) आणि मी नक्की झालोच होतो. प्रश्न रॉकस्टारचा होता. त्या पद्धतीचं गाणं जब्बारला हवं होतं. नंदूचं अलेक पदमसींनी बसवलेलं 'जीजस ख्राईस्ट सुपरस्टार' जब्बारनं बघितलं होतं. तो नंदूविषयी बरंच बोलायचा; प्रत्यक्ष भेटेस्तोवर मला नंदू माहीत नव्हता. त्याच्या आवाजाची जात बघावी म्हणून जब्बार म्हणाला, \"आता नंदू गाणं गाऊन दाखवेल.\" तर तो वेस्टर्न गाणी गाऊ लागला मला काही कळेचना. 'त्यातलं चांगलं गातोय, पण आपलं काय होणारे मला काही कळेचना. 'त्यातलं चांगलं गातोय, पण आपलं काय होणारे\nआता कसं हिंग्लिश, मिंग्लिश म्हणतात, तो तसं बोलत होता. जब्बार म्हणाला, \"त्याला मराठी शिकवायचं. आत्माराम भेंड्यांचा मुलगा आहे.\" आता त्याचे वडील कोण हे काही त्याचं मराठीसाठीचं क्वालिफिकेशन नाही. त्याचं उच्चारण फार पाश्चात्त्य होतं. लिंगभेद, ष-श, चा-ची-चे, सगळे राडे होते अक्षरशः पण आवाजाचं एक्स्प्रेशन कमाल पण आवाजाचं एक्स्प्रेशन कमाल फक्त ते मराठीत कसं आणायचं हा मुद्दा होता.\nमी 'घाशीराम'पासून बघत होतो, जब्बारच्या डोक्यात म्युझिकली एखादा विचार चालू असेल आणि त्याला साजेसं मटेरियल जर मिळालं (त्याला तो चान्स मटेरियल म्हणत असे), तर मग जब्बारसारखा शूरवीर कोणीही नाही; ते होणारच त्या हिशेबात नंदू भेंडे घडायला पुष्कळ वेळ लागला, पण मुख्य त्याचं संगीत. तर, प्रील्यूडपर्यंत यायला महिना गेला. पुढे गंमत अशी, की पहिलं प्रील्यूड संपवल्यावर भास्कर चंदावरकर ��ेईनासेच झाले. त्यांचं आणि जब्बारचं काय झालं ते मला आजपर्यंत कळलेलं नाही. प्रील्यूड संपतं आणि 'भिकारीजनहो आता उठा' हे माझं गाणं सुरू होतं, तिथपर्यंत भास्कर आहेत.\nनंदूची मुळात गाणी कमी. त्यामुळे जब्बारला जिथेजिथे गाणी हवी होती, तिथे मग नंदूच्या संवादांचीच गाणी झाली.\nतुमच्या ब्राउजरवर ऑडिओ एलिमेंटची सोय नाही.\nनंदू भेंडे 'अंकुश नागावकर' या रूपात : नंदू भेंडेंच्या अनेक गाण्यांपैकी एक.\nतुमच्या ब्राउजरवर ऑडिओ एलिमेंटची सोय नाही.\nनंदू भेंडेंचं रॉक : संवादाचंच गाणं बनवलं.\nमाझ्या मते सबंध नाटक बसवण्यात सगळ्यात भन्नाट हे होतं, की एक नाटक संगीतकाचं रूप घेताना त्यात काय पद्धतीनं नि कुठल्या वेळी गाणं येतं; आणि मुळात गाणं नसताना ते निर्माण होऊन पुन्हा नाटक एकसंध राहतं. आम्ही थक्क व्हायचो. (ह्या प्रक्रियेची मुख्य जबाबदारी दिग्दर्शक म्हणून जब्बारची होती आणि संगीतकार म्हणून आनंद आणि नंदू त्याला मदत करत होते.) त्यांतल्या गझल, ठुमरी आणि माझी काही नंतरची गाणी, भैरवी इत्यादीत आनंदचं काम आहे. आणि अंकुशची गाणी नंदूनं केल्येत.\nरंगीत तालमीला सुनीताबाई आणि भाई आले होते; सुनीताबाईंना सवय होती, की समोर काय सुरू आहे याची टिपणं काढायची. मूळ लेखनाशी तुलना करायची. माझ्या मते, काही वेळानं भाईंनी सुनीताबाईंना सांगितलं, 'आपलं काही घेत नाहीयेत ते. तू नोट्स घेऊ नकोस याच्या.\" त्यांची चिडचिडही झाली असणार. ही भलतीच मोडतोड झाली. त्यांना सवय नाही ना\nपण प्रयोग सुरू राहिले पुढे, म्हणजे त्यांनी ते स्वीकारलं असावं.\nम्युझिकली ती निर्मिती म्हणून बघितली तर मला ते grandeur वाटतं. तसं काही त्या काळी व्यावसायिक रंगभूमीवरच नव्हतं, तर प्रायोगिक रंगभूमीवर कुठून येणार ते सगळं व्हिज्युअलाईज करणं कठीण होतं. प्रील्यूडमध्ये माणसं एकमेकांच्या पायात यायची इतक्या हालचाली होत्या. एका वेळी सहा-सात गायक / वादक स्टेजवर आहेत, माईकना रंगीत गोंडे लावलेले, आपल्या हातात कोणता माईक असायला पाहिजे त्यासाठी त्या गोंड्याचा रंग लक्षात ठेवायचा. माईक चुकला की बोंबललं. आधीच्या माणसानं त्यासाठी तो योग्य जागी ठेवणंही गरजेचं. त्यात गोंधळ होत. पहिल्या प्रयोगापर्यंत सवय झाली होती, पण हे तालमीच्या काळात प्रचंड अवघड होतं. चिकार गोंधळ व्हायचे. तेव्हा १९७८-७९च्या काळात लेपल माईक नव्हते; साऊंड सिस्टम आजच्यासारखी प्रगतही नव्हती. स्टेजच्या बाहेरही प्रकाशयोजनेचा इंपॅक्ट असणं, हे काम समरनं (नखाते) केलं होतं. एकुणात फियास्को व्हायला क्षणार्ध पुरेल असं नाटक होतं. मात्र पहिले तीनही प्रयोग बिनचूक झाले. आधी गण, मग तो पटकन आत जाऊन माधुरीची गवळण सुरु, मग ती आत आणि मग गजल, मग एकदम रॉक, त्यात बाहेर बसलेले ५ वादक आणि स्टेजवर ६ - असे ११ वादक ते सगळं व्हिज्युअलाईज करणं कठीण होतं. प्रील्यूडमध्ये माणसं एकमेकांच्या पायात यायची इतक्या हालचाली होत्या. एका वेळी सहा-सात गायक / वादक स्टेजवर आहेत, माईकना रंगीत गोंडे लावलेले, आपल्या हातात कोणता माईक असायला पाहिजे त्यासाठी त्या गोंड्याचा रंग लक्षात ठेवायचा. माईक चुकला की बोंबललं. आधीच्या माणसानं त्यासाठी तो योग्य जागी ठेवणंही गरजेचं. त्यात गोंधळ होत. पहिल्या प्रयोगापर्यंत सवय झाली होती, पण हे तालमीच्या काळात प्रचंड अवघड होतं. चिकार गोंधळ व्हायचे. तेव्हा १९७८-७९च्या काळात लेपल माईक नव्हते; साऊंड सिस्टम आजच्यासारखी प्रगतही नव्हती. स्टेजच्या बाहेरही प्रकाशयोजनेचा इंपॅक्ट असणं, हे काम समरनं (नखाते) केलं होतं. एकुणात फियास्को व्हायला क्षणार्ध पुरेल असं नाटक होतं. मात्र पहिले तीनही प्रयोग बिनचूक झाले. आधी गण, मग तो पटकन आत जाऊन माधुरीची गवळण सुरु, मग ती आत आणि मग गजल, मग एकदम रॉक, त्यात बाहेर बसलेले ५ वादक आणि स्टेजवर ६ - असे ११ वादक (त्याला काही अर्थच नव्हता) - भरत, टिळकसारख्या स्टेजवर म्हणजे, धक्के चुकवत जाणं\nथोडक्यात, grandeur आणि करमणुकीची प्रचंड ताकद त्या नाटकात होती. मात्र, ब्रेश्तनं मुळात काय लिहिलेलं आहे, त्याचं तत्त्वज्ञान, कम्युनिझम, त्यातून ब्रेश्त निर्माण झाला, त्याचं नाटक, हे सगळं पाहता भाषांतर भाबड्या पद्धतीनं झालं असावं, असं मला आता वाटतं. त्यातला सगळ्यात यशस्वी नट मी होतो. कारण माझ्या तोंडी भाईंचे पंचेस होते. 'आमच्या कंपनीत फक्त तळीराम न पिणारा होता', अशा छापाचे. मला पंचपात्रे करताना वेड्यासारखी मजा आली. नंदूला थोडे फटके बसले कारण उच्चारण. आता कोणाला मराठी शिकवायचं तर हिंमत होत नाही माझी, एवढ्या नंदूच्या शिकवण्या घेतल्या मी. त्यानं खूप मेहनत केली, पण त्याचा बाज जाईना. आम्ही म्हणायचो, \"अरे तू आत्माराम भेंड्यांचा मुलगा, मग असा कसा काय\" तो म्हणे, मी पूर्ण कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला, इंग्लिश नाटकांतच काम केलेला. त��याचं स्कूलच वेगळं होतं. पण अखेर ते जमून आलं, झालं आणि फार इकडे तिकडे नाही झालं. मुख्य म्हणजे म्यूझिकल म्हणून त्याचा जो भाग होता तो लोकांना प्रचंड आवडायचा. आणि तो फार अप्रतिम गायचा. काय सांगू\" तो म्हणे, मी पूर्ण कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला, इंग्लिश नाटकांतच काम केलेला. त्याचं स्कूलच वेगळं होतं. पण अखेर ते जमून आलं, झालं आणि फार इकडे तिकडे नाही झालं. मुख्य म्हणजे म्यूझिकल म्हणून त्याचा जो भाग होता तो लोकांना प्रचंड आवडायचा. आणि तो फार अप्रतिम गायचा. काय सांगू कोलकात्यामध्येही शंभूदांकडून (शंभू मित्र) 'आखिर तक लोग गाते ही है आप के प्ले मे कोलकात्यामध्येही शंभूदांकडून (शंभू मित्र) 'आखिर तक लोग गाते ही है आप के प्ले मे' अशी दाद आली.\nकुठल्याही नाटकाच्या बाबतीत चर्चा तर होत राहणारच. कलाकार म्हणून सादरीकरणाच्या बाबतीत म्हणायचं तर, (ह्या एवढ्या एजन्सीज असताना) इतक्या वेगवेगळ्या गोष्टी घडत असताना नाटक स्टेजवर कसं येतं, याबाबत मला रस होता. प्रयोग म्हणून ते स्टेजवर कसं आणायचं त्याचा विचार जर पूर्ण पक्का असेल तर 'चान्स मटेरियल' या जब्बारच्या शब्दप्रयोगाला खूप अर्थ येतो. मी त्याला अनेकदा विचारलं होतं, \"तू आधी चान्स मटेरियल शोधतोस की काय\" कारण तो म्हणायचा आणि ते तसं व्हायचं\" कारण तो म्हणायचा आणि ते तसं व्हायचं त्या सगळ्यामुळे मला 'तीन पैशांचा तमाशा' मराठीतलं महत्त्वाचं आणि यशस्वी संगीतक वाटतं.\nडॅशी : 'करून पाहणं' हा 'थिएटर अकॅडमी'च्या प्रक्रियेचा भाग होता. 'तमाशा'मध्ये हे खूपच करता आलं का\nचंद्रकांत काळे : म्युझिकली तर निश्चितच. 'करून बघणं' हा प्रकार संगीतकाच्या बाबतीत आणखी महत्त्वाचा ठरतो. या प्रक्रियेत साधारण एका नाटकाचं संगीत वाया गेलं, एवढं संगीत झालं होतं एक भावगीत, माझी आणि माधुरीची दोन-दोन गाणी कापली गेली. असं संगीत खूप निर्माण झालं. संवादांमध्ये आणि प्रवेशांमध्ये फेरफार खूप नव्हते. संगीतक म्हणून नाटक रंगमंचावर आणायचं असेल तर जिथेजिथे संधी आहे तिथेतिथे जब्बारनं संगीत करून घेतलं. मी विचारलं जब्बारला, \"अरे, दोन दिवसांतून एक प्रयोग करायचा आहे का एक भावगीत, माझी आणि माधुरीची दोन-दोन गाणी कापली गेली. असं संगीत खूप निर्माण झालं. संवादांमध्ये आणि प्रवेशांमध्ये फेरफार खूप नव्हते. संगीतक म्हणून नाटक रंगमंचावर आणायचं असेल तर जिथेजिथे संधी आहे तिथेति���े जब्बारनं संगीत करून घेतलं. मी विचारलं जब्बारला, \"अरे, दोन दिवसांतून एक प्रयोग करायचा आहे का\" ते एक सात अंकी 'शाकुंतल' होतं ना, एकदा चार अंक करायचे, एकदा तीन असेही प्रयोग झाले 'शाकुंतल'चे.\nशेवटी संगीत तयार करण्यावर बंदी घातल्यासारखं ते थांबवावं लागलं, \"आनंद, आता नाही आणखी करायचं.\" खूप कापलं, त्यामुळे जे उरलं त्यात सगळंच चांगलं होतं. शांतपणे तीन-सव्वातीन तास संस्थानिकी नाटकासारखं ते चालायचं.\n(त्यातच 'तीन पैशांचा तमाशा'मध्ये कोरसचं संगीत, सूत्रधारांचं संगीत हा निराळा प्रॉब्लेम होता. 'अंकुश आला रे आला' आणि माधुरीचं लावणी आणि रॉक ('झीनतची अन माझी') - ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी न खटकता नीट आत येणं हे फार अवघड होतं, पण फार उत्तम रीतीनं झालं बाबा ते' आणि माधुरीचं लावणी आणि रॉक ('झीनतची अन माझी') - ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी न खटकता नीट आत येणं हे फार अवघड होतं, पण फार उत्तम रीतीनं झालं बाबा ते\nतुमच्या ब्राउजरवर ऑडिओ एलिमेंटची सोय नाही.\nसूत्रधारांचं संगीत : 'अंकुश आला रे आला'\nतुमच्या ब्राउजरवर ऑडिओ एलिमेंटची सोय नाही.\nएकाच प्रसंगामध्ये दोन वेगळ्या संगीत पद्धती वापरूनही कानाला न खटकण्याचं उत्तम उदाहरण : माधुरी पुरंदरेंची लावणी आणि नंदू भेंडेंचं रॉक.\nमला सगळ्या निर्मितीबाबतीत वाटतं, ते मुद्दाम घडतं असं वाटत नाही. तेव्हा एक झिंग असते, त्यात ते होत राहतं, होत राहतं. त्याची व्याख्या अशी काही नाही. किंवा, त्याचं तत्त्वज्ञान असं काही नसतं. हा सगळा कोलाज एकत्र करून 'करून पाहणं' ही मोठी गोष्ट होती.\nडॅशी : नाटकात जो टवाळपणा आणि धिंगाणा आहे, तो नाटकातच होता का ती टीम अशी होती त्यातून ते आलं\nचंद्रकांत काळे : टवाळ तर आम्ही होतोच. त्याची मदत झालीच. 'महानिर्वाण'च्या वेळेला सतीश (आळेकर)ला तशीच मदत झाली. सगळे पोचलेलेच होते पण 'तमाशा'त बाहेरचेही बरेच होते. सगळी गँगस्टर्सची फळी बाहेरची होती. वादकही खूप बाहेरचे होते. वादकांना सुरुवातीला खूप धक्के बसले. त्यांना रंगभूमीबद्दल फार माहीत नाही आणि अशा पद्धतीचं थिएटर तर काहीच माहीत नाही. त्यांना जेव्हा मजा यायला लागली, त्यांना जेव्हा हा फॉर्म आकळला, तेव्हा ते मांडणं सोपं झालं.\nमीही व्यावसायिक नाही. 'घे पाच लाख आणि कर हे स्क्रिप्ट' असं मला जमत नाही. व्यावसायिकांची ही निराळी गुणवत्ता आहे, ती माझ्याकडे नाही. मला ते १००% पटल्याशिवाय मला ते 'सांगता'च येत नाही. जब्बारबरोबर या प्रक्रियेत काहीतरी भारून टाकणारं असतं. हे वेगळं चाललंय. हे कधी केलं नाहीए. आपल्या आयुष्यात हे कधी आलेलं नाही, असं. आमच्या आयुष्यात ते फार लवकर आलं. आम्ही पंचवीस-सव्वीसचे होतो. घाशीराम केलं तेव्हा तर विशीतच होतो मी. या रंगभूमीचा, संगीतक म्हणून वेगळाच एक अंदाज़ अनुभवणं, तेही एकदम मोठ्ठ्या पातळीवर अनुभवणं, यांतलं थ्रिल मनात होतं. बाकी चांगल्या अर्थानं मोडतोड केली; ते सोपं नव्हतं. सिनेमात जसं कोणत्या चौकटीत, कुठे, कुठून काय दिसणारे याची दिग्दर्शकाला जशी दृष्टी लागते, तसं रंगमंचाच्या बाबतीत ते कसं दिसायला हवं आणि कसं बाहेर यायला हवं, ह्याबद्दल जब्बारच्या डोक्यात स्पष्टता होती; म्हणून ते जमलं.\nबसवताना टवाळपणा, धिंगाणा बराच असूनही टेन्शनच्या बऱ्याच गोष्टी होत्या. ३०-३५ लोक स्टेजवर बऱ्याच हालचाली करतात; आणखी वादक. जेव्हा चंदावरकर बाजूला झाले तेव्हा फक्त गद्य संवाद बोलले जायचे. संगीताच्या बाबतीत ह्या सगळ्या चिंताजनक गोष्टी सुरळीत व्हायला वेळ लागला.\nत्यामुळे तुझ्या प्रश्नाला थेट उत्तर देता येणार नाही. टवाळपणा आणि रंगमंचावर जे काही घडलं याचा कितपत संबंध आला, तर जी प्रवृत्ती आहे त्यामुळे करताना मजा आलीच. तो धिंगाणा प्रेक्षकांना दिसताना जेवढा अंगावर येतो, तो आमच्या अनुभवापेक्षा बराच जास्त आहे. ३०-३५ लोक एकत्र काही करतात आणि ते किती बाहेर पोचतं, हे 'एनसीपीए'सारख्या ठिकाणी लोकांकडून जेव्हा थक्क होऊन प्रतिक्रिया आली की 'अरे हे काय आहे' तेव्हा आम्हाला समजत असे. हे आम्ही बाहेर समोरून बसून कधीच अनुभवलं नाही. समर प्रकाशयोजनेसाठी बाहेर असे त्याला ते कदाचित जाणवलं असेल जास्त.\nआमचा सर्वात तरुण दर्शकवर्ग होता, तो मुंबई आयायटीला प्रयोग केला तेव्हा. फक्त मुलं होती. तो फारच रंगला प्रयोग. आता वाटतं, की ते संगीत आता आपलं वाटू शकतं. आता आम्ही 'वेस्टर्न'चा विचार करतो.\nअबापट : तिथे मूड इंडिगोमुळे लोकांना सवय असेल.\nचंद्रकांत काळे : हो तर पण त्या प्रयोगाच्या आधी आम्ही 'बदकांचं गुपित' (बा. सी. मर्ढेकरांचं संगीतक, १९४७) केलं बाहेर हिरवळीवर. म्हणजे त्या वेळेस विद्यार्थ्यांमध्ये ही संस्कृतीही होतीच.\nअबापट : नंदू भेंडेंबद्दल तुम्ही विस्ताराने सांगितलंत. आता मला कुतूहल आहे ते तुमच्यातले नसलेले म्हणजे 'थिएटर अॅक��डमी'बाहेरचे अन्वर कुरेशी यांच्याबद्दल. अन्वर कुरेशी, त्यांची परंपरा 'अरुण म्युझिक क्लास', शास्त्रीय आणि पार्श्वभूमी उपशास्त्रीय गझल गाण्याची. नाटकात ते पाश्चात्त्य सुरावटीवर, उंच स्वरात falsettoमध्ये गायले आहेत, ही कल्पनाच धक्कादायक होती. ते जबरदस्त गायले. अन्वर कुरेशी हे अश्या पद्धतीचं गाऊ शकतील ही कल्पना कुणाच्या डोक्यात आली\nतुमच्या ब्राउजरवर ऑडिओ एलिमेंटची सोय नाही.\nअन्वर कुरेशींचच्या गाण्याची झलक\nचंद्रकांत काळे : हे करून बघणं आहे चंदाव‌रकरांनी पहिल्यांदा त्याला गाऊन दाखवलं तेव्हा माझ्या मनात आलं, 'मेला हा चंदाव‌रकरांनी पहिल्यांदा त्याला गाऊन दाखवलं तेव्हा माझ्या मनात आलं, 'मेला हा' चंदावरकर सगळ्या पद्धतींनी गाऊन दाखवत असत. अन्वरलाही ते फॉल्सेट्टोमधलं - आवाजात खरखर आणून गायलेलं - 'अंकुश नागाऽवकर' चंदावरकर सगळ्या पद्धतींनी गाऊन दाखवत असत. अन्वरलाही ते फॉल्सेट्टोमधलं - आवाजात खरखर आणून गायलेलं - 'अंकुश नागाऽवकर' अवघड गेलं असणार, रवी साठेपेक्षाही सॉफ्ट आवाज त्याचा. पण सुंदर निभावलं त्यानं. गझल गाणारा माणूस, पण त्यालाही मजा आली. प्रयोग बंद झाल्याचा त्याला त्रास झाला. आम्हांला सगळ्यांना झाला.\nसाडेतीन महिन्यांच्या नाटकांतल्या नटांना सबस्टिट्यूट नाही असू शकत. 'तमाशा' ज्या पद्धतीनं बंद झालं त्याची मला फार खंत आहे. सब्स्टिट्युट म्हणून आलेली लोकं चांगली नव्हती असं मी म्हणणार नाही, पण ती तिथे 'दिसली' नाहीत. चार-आठ दिवसांच्या तालमीत 'तमाशा' होत नाही. साडेतीन महिन्यांत आसपासच्या माणसांची तुम्हाला सवय होते. समोर काय घडणार आहे ह्याची सवय होते. आम्ही सूत्रधार बदलला, श्यामला (वनारसे) बाईंऐवजी वेगळ्या बाईंनी काम केलं. ते जमलं नाही. सुदैवानं वंदना पंडितनंतर वंदना परांजपे फिट बसली. तिनं बरेचदा नाटक बघितलं होतं, तालमीला भरपूर वेळ दिला होता. पण तिसरी जी आली ते फिट जमलं नाही.\nअबापट : लोकांवर जो परिणाम व्हायचा तो संगीतामुळे व्हायचा का इतर काही गोष्टी होत्या\nचंद्रकांत काळे : मी म्हणेन की संगीताचा परिणाम खूप मोठा होता. 'भिकारीजनहो उठा आता' हे लोकांना जेवढं आवडायचं, तेवढंच तरुण पिढीला नंदूची गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटत असत.\nसगळ्या संगीतांचा बाज एकत्र येणं, हे नवीन होतं. ते लोकांना भावलं. साधारण निम्मं संगीत असेल आणि निम्मे संवाद असतील, तर म��ा संगीताचा प्रभाव जास्त वाटतो.\nसंगीतक आणि संगीत नाटक असा जो गोंधळ आपल्याकडे आहे तो त्यात नव्हता. लोकांनी त्याकडे संगीतक म्हणूनच बघितलं. संगीत वेगळं आणि संवाद वेगळे असं ते नव्हतं. संगीतामधूनही संवाद पुढे जायचा. संवादांमुळे जेवढा हशा मिळायचा तेवढा 'भिकारीजनहो आता' गाण्यालाही फुटायचा. माधुरीचं 'तेरे नाम पे नौजवानी' सगळा भोगवटा आणि त्रास घेऊन यायचं, त्यामुळे लोक हादरून जायचे. ही जशी नट-नट्यांची गुणवत्ता आहे, तशी ट्रीटमेंटचीही गुणवत्ता आहे. म्हणजे कोणत्या वेळेला काय बाहेर आलं पाहिजे, आणि ते काय पद्धतीनं हा संगीताचा हिशोब आहे. संगीतक बसवणाऱ्या दिग्दर्शकाला संगीताचा कान असलाच पाहिजे. जब्बारला तो होता. नाही तर नाटकातलं मोठं नाव असलं तरी संगीताची जाणीव नसेल तर पंचाईत होते, संगीतक फसतं.\nतुमच्या ब्राउजरवर ऑडिओ एलिमेंटची सोय नाही.\nमाधुरी पुरंदरेंच्या आवाजात 'तेरे नाम पे नौजवानी'\nडॅशी : जसं 'सत्यकथा' आणि 'साठोत्तरी' यांनी ठरवलंच होतं, की आधीच्या काळातलं जे रोमँँटिसिझम आहे त्याच्या विरोधातच आपण उभं राहायचं. असंच मुद्दाम ठरवून, संगीत नाटक हा प्रकार करायचा नाही असं केलं का ते घडलं\nचंद्रकांत काळे : नाही, नाही. मराठी संगीत नाटक हा मराठी रंगभूमीचा निराळा फॉर्म आहे. तो ज्यांना वापरायचा आहे त्यांनी 'ययाती-देवयानी', 'मत्स्यगंधा' लिहावं. महाराष्ट्रातली दोन उत्तम संगीतकं म्हणजे 'सौभद्र' आणि 'शारदा'. संपूर्ण नाटकात जे काही म्हणायचं आहे ते संगीतामधून बाहेर येऊ शकतं. 'सौभद्र'बाबत असं म्हटलं जायचं की मुळात त्यामध्ये खूप गाणी होती आणि अण्णासाहेबांनी (किर्लोस्कर) मुद्दाम शास्त्रीय संगीत न वापरता त्यांना साध्या चाली दिल्या होत्या. त्यात नाटक पुढे जायचं. नंतर त्यातलं बरंच काव्य कापलंही गेलं आणि गाणी राहिली.\nप्रस्तावनेत किर्लोस्करांनी असं काहीसं लिहिलेलं आहे, की कदाचित रसिकांना आंग्ल भाषेतील ऑपेराचा प्रभाव पडल्याचं जाणवेल. त्यांच्यासारख्या लोकांचं वाचन चांगलं होतं. म्हणून ते असा वेगळा विचार करू शकले. पुढे मात्र पुढे जेव्हा ते गायकांचं नाटक झालं तेव्हा मूळ संगीतकाची वाताहत झाली असं दिसतं.\nम्हणूनच मर्ढेकरांपासून अनेकांनी संगीत नाटकांवर आसूड ओढलेले आहेत. त्याचा एक निराळा प्रेक्षकवर्ग होता, 'कट्यार'पर्यंत तो दिसतो. पण विषयापासूनच त्याच्या मर्याद�� दिसू लागतात. मराठी संगीत नाटकं काढून पाहा, 'शाकुंतल'पासून पाहा. पौराणिक विषय किंवा 'दोन घराण्यांतली खुन्नस' हेच विषय एखादे रांगणेकर किंवा कानिटकरांचं 'लेकुरे उदंड झाली' हे अपवाद. कृष्ण गातो, किंवा दोन घराणी असं संगीत नाटक लिहिणं सोपं. 'मंदारमाले'पासून कट्यार' एखादे रांगणेकर किंवा कानिटकरांचं 'लेकुरे उदंड झाली' हे अपवाद. कृष्ण गातो, किंवा दोन घराणी असं संगीत नाटक लिहिणं सोपं. 'मंदारमाले'पासून कट्यार' त्या फॉर्मशी माझं थोडंफार भांडण आहे, पण त्यातून संगीत चांगलं तयार झालं. मला नाट्यसंगीत आवडतं. जितेंद्र अभिषेकी हा नंतरच्या काळातला बुद्धिमान आणि प्रयोगशील संगीतकार. नाही तर त्या पूर्वी अनेकवेळा ‘घ्या चीजा आणि हाणा पद’ असा मामला दिसायचा\nसंगीतक आपल्या रक्तात नाही; त्यामुळे त्यात प्रयोग झाले नाहीत. पुढे 'सौभद्र' संगीतक पद्धतीनं झालं नाही. त्याचं संगीत नाटक झालं आणि त्याच्याच आणखी आवृत्त्या निघाल्या. संगीतकं हाताच्या बोटांवर मोजता येतील. ती करून पाहण्याची गोष्ट होती. 'घाशीराम' हातात पडलं म्हणून जब्बारच्या डोक्यात तसा विचार सुरू झाला असेल. मात्र कोणी यावं आणि संगीतकाचा विचार करावा अशी रंगभूमीची अवस्थाच नव्हती 'घाशीराम'पर्यंत. तमाशा ह्या फॉर्ममध्ये ते होतं, पण त्यातली पद्धत आणखी निराळी. त्यात मधेमधे लावण्या आणि गाणी यायचीच. वगनाट्यं निराळीच. त्याला संगीतक म्हणता येत नाही.\nत्यामुळे असं वाटतं की संगीत नाटक आपल्या रक्तात आहे, पण संगीतक आपल्या रक्तात नाही, ते परदेशीच आहे. त्याचे संस्कार घेऊन मोजकेच प्रयोग झाले. अगदी 'लेकुरे'मध्येही तो नायक संगीतकार आहे, म्हणजे विषयाची निवड पुन्हा संगीताशी निगडित. 'चि. सौ. कां. चंपा गोवेकर' आणि 'तुमचे आमचे गाणे' मतकरींनी प्रयत्नपूर्वक लिहिली. ते दिग्दर्शकानं कसं हाताळलं हा निराळा भाग आहे; ते सोपं नाही.\nत्यामुळेच आपल्याकडे संगीतकं फार कमी झाली, याची मला फार खंत वाटत नाही. आपल्या पिंडातच ते नाही तर नाहीच. आता तर कठीणच वाटतं. मुळात एखाद्या स्क्रिप्टचा म्युझिकली विचार झाला पाहिजे. ती दूरदृष्टी पाहिजे. आता संगीत एकांकिका केल्या जातात, पण त्याचं पुढे काही झालं पाहिजे. असो\nअबापट : तेव्हाच्या तरुण पिढीला, म्हणजे माझ्या पिढीला या नाटकातला कथाभाग भाबडा वाटायचा. पुलं आधीच्या पिढीतले. राजकारण्यांचा भ्रष्टाचार म्ह��जे सहकार, सहकारी बँका वगैरे किंवा मुंबईतला टॉप डॉन अंकुशचं शस्त्र सुरा असणे वगैरे त्यांनी लिहिलेलं फार भाबडं वाटायचं. आम्ही तेव्हा हे नाटक त्यातल्या संगीताकरता बघायचो. मात्र पुलं तेव्हाही सुपरस्टारच होते; तुम्ही लोक तरुण होतात. संगीतामध्ये तुम्ही लोकांनी अफाट बदल केले होतेत. पुलं किंवा सुनीताबाईंनी या बदलाला विरोध केला होता का\nचंद्रकांत काळे : नाही. आश्चर्यकारकरीत्या विरोध झाला नाही. सुनीताबाई सतत तालमींना येत नसत. पण भाईंचं लेखन फार बदलणं त्यांना मान्य नसायचं. शब्द फार बदलू नका असा पुलंचाही आग्रह होता. जेव्हा जब्बारची संकल्पना काय पद्धतीची आहे हे भाईंना पटलं असेल तेव्हाच त्यांनी सोडून दिलं असावं. त्यांनी मदतही केली. पहिला गण त्यांनी बदलून दिला. 'शुभ मंगल चरणी गण' मी, रवी साठे आणि आनंद - आम्हांला भाईंनी शिकवलंय. त्यांनी प्रक्रियेत थोडाबहुत भाग घेतला. हटवादीपणा अजिबातच नव्हता. सुनीताबाई आणि भाईंच्या मर्ढेकरांचं वाचन - त्याचे पहिले काही प्रयोग आम्ही, 'थिएटर अॅकॅडमी'नं केलेत. ते चिंतातुर झाल्याचं मी बघितलं नाही. त्यामुळेच आमचं-त्यांचं नातं राहिलं.\nआणि त्याशिवाय नंदूची ५-६ गाणी होऊच शकली नसती - 'आमचा पटवर्धन सर काय संस्कृत शिकवायचा'\nहा आक्षेप नाटकावर तेव्हाही आला, की हे मध्यमवर्गीय भाषांतर वाटतं. पण मुळात ते भाषांतर नाहीच. मूळ Three Penny Opera मी वाचलेला नाही. ब्रेश्तचा अभ्यास मी केलेला नाही. त्यावर चिकार संवाद, परिसंवाद झाले. ज्या पद्धतीनं पुलंचं नाटक समोर आलं, त्यातून जे निर्माण झालं ते महत्त्वाचं आहे. पुढे पुलंनी एका मुलाखतीत म्हटलं, \"'तमाशा'त मी हस्तक्षेप केला नाही. मात्र नाटक रंगमंचावर आल्यावर ‘मला ब्रेश्त कळलाच नाही’, असाही आरोप झाला.\"\nडॅशी : तुम्ही, नंदू भेंडे, आनंद मोडक, रवींद्र साठे अशी संगीत म्हणूनही वेगळ्या प्रकृतीच्या माणसांनी मिळून संगीताचा विचार करणं यांत तेव्हा काही अडचणी आल्या का काय काय घडलं प्रयोग बघताना हे सगळं स्वतंत्र असलं तरीही सगळं मिळून काही सांगतं आहे असं वाटायचं.\nचंद्रकांत काळे : तालमीच्या वेळेस हे सगळं तुकड्यातुकड्यांत व्हायचं. उभं राहून मग एकत्र करायला सुरुवात झाली. म्हणून संगीत जास्त झालं. वापरायचं काय, यावर चर्चा झाली. उदा. 'दोघांचं मिळून काही भावगीत पाहिजे', असं जब्बार म्हणाला. मग पुलंचं मुळात काही गाणं ���ोतं. त्याची चाल झाली. मीरा पुंड नावाची गायिका होती. रवी आणि मीरा पंधरा दिवस बिचारे गायले. मग जब्बार म्हणाला, \"नाही रे, हे जात नाही रे.\" मग ते गेलं. असे अनेक प्रकार झाले.\nतालमीत गुंतून राहण्यासाठी काहीतरी लागतं. एरवी कंटाळा येऊ शकतो. तालमीला कधीकधी नटांपेक्षा प्रेक्षक जास्त असायचे. त्यामुळे तालमीच्या वेळी 'सत्तर चहा' लागायचे पंचवीस लोक तालमीला आणि बघायला याचे-मित्र-त्याच्या-मैत्रिणी असा प्रकार पंचवीस लोक तालमीला आणि बघायला याचे-मित्र-त्याच्या-मैत्रिणी असा प्रकार पण ते तुकड्यांत व्हायचं. मी शेवटी जब्बारला म्हटलं, \"माझं काहीच होत नाहीये. मी तुला साहाय्यच करतोय फक्त. मला आता गंड यायला लागलाय, मी कसा दिसणारे स्टेजवर.\" कारण शेवटच्या चार दिवसांपर्यंत माझ्याकडे लक्षच नव्हतं त्याचं पण ते तुकड्यांत व्हायचं. मी शेवटी जब्बारला म्हटलं, \"माझं काहीच होत नाहीये. मी तुला साहाय्यच करतोय फक्त. मला आता गंड यायला लागलाय, मी कसा दिसणारे स्टेजवर.\" कारण शेवटच्या चार दिवसांपर्यंत माझ्याकडे लक्षच नव्हतं त्याचं 'भिकारीजन हो'ची तालीम आणि श्यामलाबाईंबरोबर थोडी तालीम. माधुरीचाही एक प्रसंग तीन-चार दिवसच आधी बसवलाय\nखाली : चंद्रकांत काळे\nमध्ये बसलेले : सतीश आळेकर, मोहन आगाशे, दीपक ओक, जब्बार पटेल, आनंद मोडक, मीरा पुंड\nवर : सुरेश बसाळे, विजय जोशी, वंदना पंडित, श्यामला वनारसे.\nजब्बारला मात्र अंदाज होता, \"तू काही काळजी करू नकोस. होईल ते\" त्याला कदाचित विश्वास असेल. कुठून बळ आलं कोण जाणे. पण जब्बारला हे मुळात माहीत होतं की नाटक रंगमंचावर नक्की कसं जाणारे. आता अवघड वाटतं, एवढा नेटकेपणा कसा आला. जराही चुकण्याची सोय नव्हती, फियास्कोच झाला असता.\nडॅशी : 'घाशीराम', 'महानिर्वाण', 'बेगम बर्वे',आणि 'तमाशा' ही चार नाटकं बघितली, तर 'तमाशा' वगळता बाकीच्यांचं संगीत एकरेषीय आहे. त्याचा बाज ठरलेला आहे. पण इथे वेगवेगळ्या बाजाचं संगीत होतं. इथे नट म्हणून, गवई म्हणून तुम्ही काही करून पाहिलंत का\nचंद्रकांत काळे : वेगवेगळ्या पद्धतीचं संगीत यात दिसलं तरी ते घडताना सीन एकच आहे. अपवाद फक्त अंकुश (नंदू भेंडे) आणि झीनत (माधुरी पुरंदरे). माझा प्रसंग आख्खा माझ्या स्टाईलवर घडतो. तशी खिचडी कुठे नाहीये. फक्त एक अपवाद 'झीनतची अन् माझी…' संगीतकार म्हणून आनंद आणि नंदूनं तिथे फार सुंदर ब्लेंडिंग केलंय.\nअबापट : 'माणूस जगतो कशावरी'वर रवींद्र साठे, अन्वर कुरेशी आणि नंदू भेंडेंची पॉलीफोनी आहे. असं संगीत स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करतानाही तारांबळ उडते, तर कानांवर इयरफोन नसताना हे म्हणणं कसं जमलं\nतुमच्या ब्राउजरवर ऑडिओ एलिमेंटची सोय नाही.\nअन्वर कुरेशी , रवींद्र साठे आणि नंदू भेंडे यांच्या पॉलिफोनीचा तुकडा\nचंद्रकांत काळे : बिनचूक म्हणायचे सगळे.'घाशीराम'मध्ये एका ठिकाणी एक कोरस आहे. तिथेही चंदावरकरांनी तशा प्रकारची गंमत केली होती. त्यांचा पाश्चात्त्य संगीताचा अभ्यास होता. सगळं संगीत एकसंध वाटणं ही खरी गंमत होती. सगळे गायक एक्स्प्रेसिव्ह होते. आणि संवादांच्याच अंगानं जात संगीतातून ते बाहेर आणणं हे सगळ्यांना छान साधलं होतं.\nनंदूच्या संवादोच्चारावर टीका झाली, पण संगीताच्या बाबतीत एक्स्प्रेशन्स फार सुरेख होती. नंदू ज्या पिचमध्ये रॉक गायचा ते अत्यंत सफाईदार होतं. नंदूचं रॉक ऑथेंटिक आहे. त्यामुळे सुरुवातीला धक्का बसला असेल, कारण असं गाणं आम्ही ऐकलंच नव्हतं कधी, पण कदाचित त्यामुळेच आकर्षक वाटलं असेल.\nकिंवा 'भिकारीजन' सादर करायचं किंवा माधुरीची गाणी पाहा, तर त्या व्यक्तिरेखेचा अभिनय करता आल्याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. हावभाव, एक्स्प्रेशन्स नसतील तर ती गाणी प्रभावी ठरणार नाहीत.\nतुमच्या ब्राउजरवर ऑडिओ एलिमेंटची सोय नाही.\n'भिकारीजनहो'चा तुकडा : १\nतुमच्या ब्राउजरवर ऑडिओ एलिमेंटची सोय नाही.\n'भिकारीजनहो'चा तुकडा : २\nज्या कॅटेगरीत निवडलंय, त्यातली गाणी पेलून समर्थपणे सादर करणं, हाच उद्देश प्रत्येक गायकासमोर होता. संगीत म्हणून ते खूप परिणामकारक व्हायला पाहिजे. एरवी 'तेरे नाम पे नौजवानी' खूप लोक गातात. प्रत्येक गायकाची बलस्थानं काय आहेत, याचा विचार केला पाहिजे, ही उत्तम संगीतकासाठी एक पद्धतच नव्हे का अगदी शास्त्रीय संगीतातदेखील, गायकांना त्यांची बलस्थानं सोडून गायला सांगा, पंचाईत होते.\nवेगवेगळ्या गायकांची ही बलस्थानं संगीतक म्हणून तीन तासांच्या नाटकात, त्या बंदिस्तपणामध्ये वापरायची, आणि त्यातून काय पोहोचवायचं आहे, ते दिग्दर्शकाला समजलं पाहिजे. जब्बारला हे अगदी बरोबर समजलेलं होतं म्हणून ते झालं. एक वेगळा प्रवाह त्यामुळे सुरु झाला. ‘एक प्रचंड ताकदीचं करमणूकप्रधान संगीतक’ हे बिरूद ‘तीन पैशाचा तमाशा’ निर्विवादपणे मिरवू शकतं हे मात्र नक्क���.\nनाटकाचे एक संगीतकार आनंद मोडक यांनी 'लोकसत्ता'मध्ये 'तीन पैशांचा तमाशा'बद्दल लिहिलेला लेख\nनाटकाचे ध्वनिमुद्रित तुकडे कै. नंदू पोळ यांच्या सौजन्याने\nमुलाखत आवडली. यातली गाणी\nमुलाखत आवडली. यातली गाणी कधीही ऐकली नव्हती पण वरील तुकड्यांत जे आहे ते बेहद आवडलं\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nरेकॉर्डींगमधले तुकडे काढताना फारच वाईट वाटलं; जरा आधी जन्माला आले असते तर हा दंगा प्रत्यक्षात बघता आला असता. ऐसीच्या अंकासाठी गधामजदूरी करतानाही मजा येते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nतमाशा मधील सगळी गाणी ऐकणे हा\nतमाशा मधील सगळी गाणी ऐकणे हा एक मोठा आणि धमाल आनंद असे /आहे . मी स्वतः बालगंधर्व मध्ये प्रेक्षकांमध्ये बसून कैकदा चोरून रेकॉर्डिंग केलं होतं . तो शबनम मध्ये लपवलेला पॅनासॉनिक चा टू इन वन कसेट प्लेयर वगैरे .. बेक्कार रेकॉर्डिंग . पण चालत असे . (म्हणतात ना वेळेला केळे आणि उपासाला ... असो . ) तरीही भयंकर डिमांड होती त्याला त्यावेळी . माझी रेकॉर्डिंग्स चोरीला जात .. आणि मी परत जाऊन .. वगैरे .\nमधल्या सांगितिक तुकड्यांशिवाय, मुलाखत अपूर्णच वाटली असती. त्यावेळेस, हे बघायचं राहून गेलं. मुलाखत चांगलीच झालीये. चंद्रकांत काळेही दिलखुलास बोलले आहेत.\nराहून राहून असं वाटतं की, माधुरी पुरंदरे आणि चंद्रकांत काळे या दोन थोर कलाकारांचं पाहिजे तसं, चीज नाही झालं अत्यंत प्रतिभावान आहेत दोघेही\n त्याचवेळी रेकॅार्ड केली का\nकाय झालं काय माहीत , संदीप देशपांडेंचा प्रश्न होता तो..\nलेखकचे नाव वाचून आनन्द झाला. आता सावकाश वाचतो/ऐकतो\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nप्रत्ययकारी मुलाखत. पाहायचं राहून गेलेली गोष्ट. याचं दस्ताऐवजीकरण करायला हवं होतं. निदान संपूर्ण ध्वनीमुद्रण आहे का \nआनंद मोडक यांच्या लेखाने विषय अधिक पूर्णत्वाला गेला (किंवा तो भाग टाळून इतर पूरक गोष्टींचा उल्लेख झाला व विषयाला पूर्ण न्याय मिळाला). आभार.\nमाझा थिएटर अकॅडमीवर हाच राग\nमाझा थिएटर अकॅडमीवर हाच राग आहे.त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं नाही. सुदैवाने श्री चिंतातुर जंतू यांनी कुठूनस एक ऑडिओ रेकॉर्डिंग तरी पैदा केलं.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/mayor-elections-led-government-councillors-trip-20279", "date_download": "2018-11-17T12:08:31Z", "digest": "sha1:F54Q3WJYDGFI3RQRRTKCAHGLOG265S6I", "length": 13095, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mayor elections led Government Councillors trip महापौर निवडणुकीपूर्वी युतीचे नगरसेवक सहलीवर | eSakal", "raw_content": "\nमहापौर निवडणुकीपूर्वी युतीचे नगरसेवक सहलीवर\nमंगळवार, 13 डिसेंबर 2016\nऔरंगाबाद - महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांना लोणावळा येथे सहलीसाठी पाठवण्यात आले आहे. तथापि, दोन्ही पक्षांतील प्रमुख नगरसेवक मात्र शहरातच आहेत. लोणावळा येथे गेलेले नगरसेवक आता थेट निवडणुकीच्या दिवशीच बुधवारी (ता. 14) येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nऔरंगाबाद - महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांना लोणावळा येथे सहलीसाठी पाठवण्यात आले आहे. तथापि, दोन्ही पक्षांतील प्रमुख नगरसेवक मात्र शहरातच आहेत. लोणावळा येथे गेलेले नगरसेवक आता थेट निवडणुकीच्या दिवशीच बुधवारी (ता. 14) येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nपीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी निधी पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विशेष सभेत महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. महापौरपदासाठी भाजपकडून भगवान (बापू) घडामोडे, कॉंग्रेसतर्फे खान अय्यूब मोहंमद हुसेनखान, \"एमआयएम'तर्फे सायराबानो अजमलखान या तीन उमेदवारांनी सात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत; तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेतर्फे स्मिता घोगरे, कॉंग्रेसतर्फे अब्दुल महंमद नविद अब्दुल रशीद, एमआयएमकडून खान इर्शाद इब्राहिम यांनी अर्ज दाखल केले आहेत.\nउमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवारी (ता.10) शेवटचा दिवस होता. यानंतर रविवारी (ता. 11) युतीच्या नगरसेवकांना दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी लोणावळा येथे सहलीवर पाठवले. महापालिकेत शिवसेनेचे 29 नगरसेवक होते, मात्र शीतल गादगे यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने आता 28 नगरसेवक राहिले आहेत, तर भाजपचे 23 नगरसेवक आहेत. यापैकी दोन्ही पक्षांचे 30 ते 35 नगरसेवक सहलीवर गेले आहेत. तथापि, प्रमुख नगरसेवक मात्र शहरातच आहेत.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्���्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-support-sambhaji-bhide-longmarch-105963", "date_download": "2018-11-17T11:33:00Z", "digest": "sha1:NNPOVHAMQW2YD4SQ5EBZBFCLCA2VZJEG", "length": 11383, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News support to Sambhaji Bhide Longmarch संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ कोल्हापूरातही मोर्चा | eSakal", "raw_content": "\nसंभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ कोल्हापूरातही मोर्चा\nसंभाजी थोरात, बी. डी. चेचर\nबुधवार, 28 मार्च 2018\nकोल्हापूर - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आज कोल्हापूरातही मोर्चा काढण्यात आला.\nकोल्हापूर - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आज कोल्हापूरातही मोर्चा काढण्यात आला.\nकोल्हापूर येथील बिंदू चौकातून या मोर्चाची सुरवात झाली. बिंदू चौक, व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे ठिय्या आंदोलनात रूपांतर झाले. यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि महिला समर्थक मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाले होते. भगवे झेंडे हातात घेऊन जय भवानी - जय शिवाजी अशा घोषणा देत अनेक तरुण यामध्ये सहभागी झाले होते.\nकोरेगाव भीमा दंगलीत भिडे यांचा कोणताही संबंध नसल्याची क्‍लिनचिटच सरकारने दिल्यानंतर येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. यावेळी मोर्चेकऱ्यांनी कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात मृत्यू पावलेल्या व्यक्तीस 25 लाख रुपये मदत करून, प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवानी यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन स��शियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6944", "date_download": "2018-11-17T10:44:49Z", "digest": "sha1:2CE72HUT4UATY7YNXCFWK22Y3CP5QAG4", "length": 16762, "nlines": 81, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मालिका-बिलिका, सण-बिण | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n- मीच ती सोनल\nलहानपणी कधी हॉटेलात जाऊन खाण्याचा प्रसंग आला की मेन्यू कार्ड डावीकडून उजवीकडे वाचणं या आवडत्या सामूहिक प्रकारानंतर आई-वडलांचा पहिला डायलाग असायचा, “घरी खातो तेच मागवू नका. ते काय आपण कधीही खाऊ शकतो.” आज मोठं झाल्यावर मला ते बघतात त्या मालिका बघून वाटतं की ते दोघं ते वाक्य विसरलेत. नाहीतर मनोरंजनासाठी जे घरात दिसतंय तेच ते टीव्हीवर का बघत असावेत मेसबाहेर 'आपल्या घरासारखी चव' ही पाटी वाचून आणि सिरीयलच्या जाहिरातीत 'आपल्या घरातलीच गोष्ट' वाचून समजून जावं, इथे आपल्या घरापेक्षा शेरभर मसाला जास्तच असणारे. वर या मसाल्याला कट-कारस्थानाची फोडणी, रडण्या-भेकण्याचं पाणी आणि सणावाराच्या महाएपिसोडची 'मंद' आच असणारच आहे.\nखरंतर परिस्थिती नेहमीच एवढी बिकट नव्हती. आम्ही पोरंटोरं कॉटवर उभं राहून, 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' प्लस 'सब का मालिक एक' टाईप पोज घेऊन गिरकी मारत खाली उडी मारण्यात (आणि धड्कन पडण्यात) खुश होतो. आई-वडील बडकी-छुटकी-बसेसर बघत, तर कधी धोतर घातलेला डिटेक्टीव्ह बघत आनंदात होते. पण हा सुरम्य काळ फार टिकला नाही. कोणे एके दिवशी एका भद्रमहिलेच्या स्वप्नात बहुदा 'माहेरची साडी' आली, आणि ते स्वप्न x१०० करून तिनं सास-बहूंच्या कहाण्या प्रकटवल्या. तेव्हापासून आमच्या घरचे झाले सिरीयल-लव्हर्स (इश्श) आणि आम्ही सिरीयल-व्हिक्टीम्स.\nबॉलीवूडनं जसं प्रत्येक भारतीयाला रोमान्स कसा करायचा ते शिकवलं, तसं या मालिकांनी त्याला (किंवा खरंतर तिला) संसार कसा करावा हे शिकवलं. अजूनही तो भारतीय रोमॅंटिक 'पोज दे' म्हणलं की हात पसरून उंचावतो आणि कंबर एकीकडे झुकवतो… आणि लग्न झालं की तीन पदरी मंगळसूत्र घालायची स्वप्न बघतो. लाईफ इमिटेट्स आर्ट नसून ते करेक्ट उलटं आहे हे सिद्ध करून एका युनिव्हर्सल द्विधेला आपल्यापुरतं चोख उत्तर देतो. मग या दैनंदिन जगण्यातला एक चमचमता भाग असलेले सणवार तरी यातून कसे सुटतील\nझक्क रांगोळी, पक्क मेजवानी, सदैव हळदी कुंकवाला निघाल्यासारख्या असणाऱ्या बायकांचं अजून कैक पटीनं नटणं असे प्रत्येकच सणात टीव्हीदर्शन घडतं. पण हे होळी-दिवाळी सण आता ओल्ड-फॅशन्ड झाले. होळी एकतर बॉलीवुडनं हायजॅक केली आणि दिवाळीचे फटाके दर महिन्याच्या महाएपिसोडला फोडून फुसके झाले. मग मालिका-मार्केटमध्ये नवीन सणाचा स्टॉक येणं क्रमप्राप्त झालं. पाश्चात्य संस्कृतीचा त्याग हे जरी देशी मालिकांचे आद्य कर्तव्य असलं तरी त्यांचे फंडे वापरून देशी संस्कृतीस सुवर्णकाळ आणणं हे त्याहूनही अग्रक्रमाचे कर्तव्य होय. ते स्मरून मग वटसावित्रीचा धावा करण्यात आला आणि तिच्या रूपानं मालिका-निर्माते प्रसन्न झाले.\nत्याचं कसंय, मालिकाविश्वाचे काही न सरणारे भोग असतात. मुख्य पात्र त्यागमूर्ती असल्यानं त्याला (किंवा पुन्हा खरंतर तिलाच) रडणं, ओरडा खाणं, कधी कधी मार ही खाणं आणि शेवटी कधीतरी घरचा टी. आर. पी. वाचवायला प्राण अर्पण करणं हे लेखकानं पाचवीच्या एपिसोडलाच पुजलेलंच असते. यथावकाश प्रेक्षकांच्या आक्रोशाला प्रतिसाद देत मग पुनर्जन्म अवतारही होतो. या जन्���ा-मरणाच्या फेऱ्याशी इमान राखत मग वटसावित्रीस आवाहन हे साहजिकच म्हटलं पाहिजे.\nअशा या व्हॅलेंटाईनला मराठी टशन एपिसोडमध्ये मग सकाळपासून हिरॉईन झोपेतून जागी होणं, तिनं आपलं सौभाग्य निरखून पाहणं, लग्नाच्या वरताण नटून घरातून निघणं, शूटिंगसाठी पकडून आणलेल्या वडापाशी पोचणं हे अगदी बारकाईनं दाखवलं जातं. यात अर्थातच पसाभर जाहिराती आणि खंडीभर फुटकळ दुय्यम पात्रांचे संवाद असल्यानं महाएपिसोडातला एक मोठा भाग संपतो. मग प्रेक्षक अमेरिकेत जन्माला येऊन आजच भारतात आलेले आहेत तेव्हा त्यांना भारतीय लोककथा माहीत नसणार असं अचानक समजून सावित्री-सत्यवानाची गोष्ट दर वर्षी न चुकता, न उतता, न मातता ऐकवली जाते. बदलत्या काळाबरोबर आपण जसे WhatsAppवर गुडमॉर्निंग करायला शिकलो तसंच पर्यावरण जपायला शिकलो हे ठसवायला वडाचं महत्त्व सांगून वृक्षारोपण वगैरे प्रसंग दाखवले जातात. नंतर वर्षभर जितकी कथा गायब असते तितकंच हे झाडदेखील.\nसगळे आचार-उपचार, रीतीरिवाज पार पडतात आणि पडद्याअलीकडे ते 'छान' ग्रहण केले जातात. पण संपूर्ण रामायण सांगितल्यावर कधी कधी रामाची सीता कोण हे कळत नाही. तसाच कधी कधी प्रश्न पडतो, की हा सगळा वरचा मेकपतर झाला, पण या सणाच्या मुख्य सावित्रीचं खरं रूप काय ही सत्यवान पुन्हा जिवंत झाल्याची मेजवानी आहे का दोरा विक्रेत्यांची बरकत ही सत्यवान पुन्हा जिवंत झाल्याची मेजवानी आहे का दोरा विक्रेत्यांची बरकत माझ्या भाबड्या मनाला या गोष्टीतून तिची हुशारी दिसते. यमासारखा साक्षात काळ एक्सटर्नल एग्झामिनर म्हणून अवतरलेला असताना, व्हायवाला पटापट चोख उत्तरं देणारी विदाऊट वाय. डी. पास सावित्री दिसते. पण मालिका-महिलावर्गाला असले पेच प्रसंग येत नसतात. त्यांना दिवसभर उपवास करून टवटवीत दिसण्याचं केवळ चॅलेंज असतं आणि त्या त्यातच व्यग्र असतात.\nम्हणून मग हा विडा कथाबाह्य मालिकांना उचलावा लागतो. गृहलक्ष्मीला उत्तरांच्या बदल्यात नवरा नाही पण नवीकोरी साडी मिळते. आणि घरोघरीच्या गृहलक्ष्म्यांना मालिकांनी कितीही भुरळ घातलेली असली तरी त्यांना नक्की माहीत असतं… नवरा बदलून हिरो होवो न होवो, साडी नक्कीच मिळवून देऊ शकतो.\nजोवर ही सावित्री अशाच तिथल्या तिथे चकरा मारतीये, तोवर हे मालिकाचक्र सुरूच राहणार आहे.\nलेखाच्या विषयात प्रचंड विस्ताराची संधी असता, दोनतीन उ���ाहरणांत गुंडाळून, एकाच सणाबद्दल सविस्तर लिहून एकाच परिच्छेदात सगळ्या सणांचा लसावि काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याने लेख पार पाणचट झालेला आहे. शेवटचं वाक्य अत्यंत आशयघन असताना त्याबद्दल लेखात स्वतंत्र विचार फारसा दिसत नाही. मराठी मालिकांचा व्यासंग वाढवायला हवा\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A4%A2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T10:30:49Z", "digest": "sha1:5264L573K57OMTK5TJD6ML6IZH22KMVW", "length": 7212, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यंदा पाऊस सरासरीएवढा- हवामान विभाग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयंदा पाऊस सरासरीएवढा- हवामान विभाग\nनवी दिल्ली: केरळमध्ये मंगळवारी सकाळी दाखल झाला आणि लगेचच संपूर्ण राज्यात स्थिरावला आहे. त्यामुळे त्याचे 6 जून रोजी मुंबईत आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून मान्सूनचा दुसरा अंदाजदेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. पाऊसमान सरासरीएवढेच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.\nउत्तर-पश्चिम भारतात 100 टक्के पाऊस होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. एकूणच दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं असल्यानं सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. केरळमध्ये मान्सूनचे वेळेआधीच आगमन झाले आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मान्सून कर्नाटकात येत्या दोन दिवसांत दाखल होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रात वेळेवर येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागचे डॉ. ए. के. श्रीवास्तव यांनी वर्तवली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबारावीनंतर करियरची निवड करताना… (भाग एक)\nNext articleपेट्रोल ६० पैशांनी नाही तर फक्त एका पैशानं स्वस्त \nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nधाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/women-suicide-in-kolhapur-gadhingalaj/", "date_download": "2018-11-17T10:50:57Z", "digest": "sha1:YF2GQXWGK6JZLD5XNITUMSA3PW35XKYJ", "length": 3455, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गिजवणेत महिलेची पेटवून घेऊन आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › गिजवणेत महिलेची पेटवून घेऊन आत्महत्या\nगिजवणेत महिलेची पेटवून घेऊन आत्महत्या\nगिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील महिलेने राहत्‍या घरी पेटवून घेऊन आत्महत्या केली. पुष्पा पांडुरंग जाधव (वय, ४०) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या महिलेचे नाव आहे. सकाळी मुले शाळेत गेल्यानंतर पुष्‍पा यांनी स्‍वत:ला पेटवून घेतले.\nगिजवणेत महिलेची पेटवून घेऊन आत्महत्या\nगारगोटीतील इंजूबाई मंदिरात सात किलो चांदीची चोरी(व्हिडिओ)\nप्रदूषणाने बालकांचे मेंदू निकामी होण्याचा धोका\nयुनायटेड वॉरियर्स, मुंबई रश संघांचे विजय\nआ. सतेज पाटील यांचे ‘गोकुळ’वर बिनबुडाचे आरोप\nकर्जमाफीचे १३ कोटी जमा\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आ���ोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/26749", "date_download": "2018-11-17T11:48:56Z", "digest": "sha1:QTNR5ALGR5Z2WHSV3GUDOCMRCSBRDN3W", "length": 73306, "nlines": 219, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /आमचें गोंय /आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही\nआमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही\nआमचें गोंय- भाग १ - प्राचीन इतिहास\nआमचें गोंय- भाग २ - मध्ययुग व मुसलमानी सत्ता\nआमचें गोंय- भाग ३ - पोर्तुगीज(राजकीय आक्रमण)\nआमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)\nआमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही\nइ.स. १५७० च्या सुमाराला बहामनी सत्तेचे ५ तुकडे झाले. आणि तिसवाडी, बार्देश व साळशेत हे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले ३ तालुके वगळून बाकीचे तालुके इस्माईल आदिलशहाच्या ताब्यात आले. इ.स. १५८० मध्ये पोर्तुगालवर स्पेनची सत्ता प्रस्थापित झाली. इथून पुढे इ.स. १६४० पर्यंत पोर्तुगालवर स्पेनची सत्ता सुरू राहिली. अर्थातच, या काळात गोव्यावर अप्रत्यक्षपणे स्पेनची सत्ता होती. या काळात पोर्तुगीज सत्ता काहीशी दुर्बल झाली होती. या काळात हॉलंड आणि स्पेन यांचं शत्रुत्व होतं. इ.स. १६०३ मध्ये वलंदेज म्हणजेच डच लोकानी मांडवीच्या मुखात ठाण मांडून गोव्याची नाकेबंदी सुरू केली. इ.स. १६०४ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध, डच आणि कालिकतचा झामोरिन यांच्यात तह झाला. डच आणि पोर्तुगीज यांच्यातल्या चकमकी सुरूच राहिल्या. इ.स. १६४० साली श्रीलंका तर इ.स. १६४१ साली मलाक्का हे दोन प्रांत डचानी पोर्तुगीजांकडून हिसकावून घेतले. समुद्रातून गोव्याची नाकेबंदी इ.स. १६४० च्या दरम्यान परत सुरू झाली. नंतर इ.स. १६६० पर्यंत हे असंच सुरू राहिलं. इ.स. १६६० मधली महत्त्वाची घटना म्हणजे कॅथरिन या राजकन्येच्या विवाहात मुंबई बेट पोर्तुगा���कडून दुसर्‍या चार्ल्सला हुंडा म्हणून मिळालं आणि भारताच्या पश्चिम किनार्‍यावर इंग्रजांना एक महत्त्वाची जागा मिळाली. आता भारतात पोर्तुगीजांचं राज्य दीव-दमण, वसई, चौल आणि गोव्यातले ३ तालुके एवढ्यापुरतंच उरलं.\nया दरम्यान, शिवनेरीवर एक तेजस्वी, महापराक्रमी शक्ती १९ फेब्रुवारी १६३० ला उदयाला आली होती. राजे शिवाजी स्वराज्य आणि सुराज्याची स्थापना करून त्याच्या मजबुतीचं काम करत होते. या द्रष्ट्या महापुरुषाने तेव्हाच्या कोणत्याही भारतीय शासकाने फारशा न केलेल्या अनेक गोष्टी केल्या. त्यातली एक म्हणजे आरमाराची स्थापना. भूदुर्गांबरोबरच जलदुर्गांची स्थापना. इ.स. १६५९ मध्येच शिवाजी राजांनी २० लढाऊ नौका तयार करून युरोपियन आक्रमकांना जबरदस्त आव्हान उभे केले. या आरमाराची पोर्तुगीजांनाही एवढी दहशत होती की, त्यांनी राजांच्या नौकांना आपल्या बंदरात येऊ द्यायला नकार दिला होता संपूर्ण कोकण किनार्‍या वर महाराजांनी अनेक जलदुर्ग उभारले. पोर्तुगीजांना धडकी भरवणारा सिंधुदुर्ग इ.स. १६६४ मध्ये अस्तित्त्वात आला. सुरुवातीच्या काळात आदिलशहाच्या विरोधात लढण्यासाठी शिवाजी राजांनी पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पोर्तुगीज घाबरले आणि त्यांनी या लढ्यात गप्प राहणे पसंत केले. या काळात सावंतवाडी संस्थानात लखम सावंतची सत्ता होती. त्याने शिवाजी राजांचे आधिपत्य मान्य केले. कोकणातून राजांचे सैन्य कुडाळ जिंकून पेडण्यात उतरले. इ.स. १६६४ मध्येच डिचोली तालुका आदिलशहाकडून राजांच्या ताब्यात आला. इथे राजांनी आपला तळ उभारला. इ.स. १६६५ मध्ये राजानी ८५ युद्धनौका बरोबर घेऊन मालवणहून प्रयाण केले आणि गोव्याचा किनारा ओलांडून थेट बसरूरपर्यंत धडक मारली. तिथे अगणित लूट करून, परतीच्या रस्त्यात गोकर्ण, अंकोला आणि कारवार आदिलशहाकडून जिंकून घेतले. पोर्तुगीजांच्या उत्तर सीमेजवळ असलेल्या सिंधुदुर्गाप्रमाणेच दक्षिण सीमेवर रामाचे भूशिर इथला मूळात रामदेवरायाचा जलदुर्ग मजबूत करून घेतला. त्यानी जणूकाही पोर्तुगीजाना त्यांची सीमा आखून दिली की याच्या पुढे तुम्ही यायचं नाही.\nइ.स. १६६५ मध्ये राजांना मिर्झाराजेंबरोबर तह करून आग्रा भेटीला जावं लागलं. इ.स. १६६६च्या अत्यंत थरारक अशा आग्र्याहून सुटकेनंतर राजांनी अजिबात उसंत न घेता कोकणातून गोव्यावर ���्वारी केली. टाकोटाक आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या मर्दनगडाला वेढा घातला. लगेच पोर्तुगीजांनी आदिलशाही सैन्याला मदत सुरू केली. महाराजांनी तरीही हा किल्ला जिंकून घेतला. मध्यंतरीच्या काळात वाडीच्या लखम सावंत व तळकोकणातल्या इतर देसायांनी शिवाजी राजांच्या मुलखाला उपद्रव द्यायला सुरुवात केली होती. राजे कोकणात येताच हे देसाई घाबरून पोर्तुगीजांच्या ताब्यातल्या मुलखात पळून गेले. त्यांचं पारिपत्य करण्याच्या मिषाने आणि पोर्तुगीजाना जरब बसविण्यासाठी महाराजांचे सैन्य बारदेशात घुसले. आणि फिरून पोर्तुगिजाना दहशत बसली. इ.स. १६६७ साली पोर्तुगीज आणि महाराज यांच्यात तात्पुरता तह झाला. महाराजांनी पोर्तुगीजांना त्यांचे इन्क्विझिशन बंद करायला सांगितलं.\nगोव्यातल्या जनतेला अभय देण्याच्या दृष्टीने या शिवभक्त राजाने कदंबांचं कुलदैवत श्री सप्तकोटीश्वर याचं मंदिर नार्वे येथे परत उभारलं. मलिक काफूर, आदिलशहा आणि पोर्तुगीज यानी ३ वेळा उद्ध्वस्त करून विजनवासात पाठवलेल्या सप्तकोटेश्वराला महाराजानी छप्पर दिलं. गोव्यातला डिचोलीचा तळ मजबूत करून महाराज परत महाराष्ट्रात गेले. इ.स. १६७० पर्यंत सुमारे ६०,००० पायदळ आणि ४०,००० घोडदळाची उभारणी करून महाराजानी मिर्झाराजे जयसिंगांबरोबरच्या तहात गमावलेला बहुतेक सगळा मुलुख परत मिळवला.\nइ.स. १६७२ मध्ये महाराजांनी रामनगरच्या राजावर हल्ला चढवला, आणि तो पोर्तुगीजाना देत असलेली चौथाई आपल्याला द्यावी अशी त्यांनी मागणी केली. यावेळेला पोर्तुगीजांनी रामनगरच्या राजाला मदत केली. नंतर ६ जून १६७४ ला महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि काही काळातच महाराजांनी रामनगरच्या राजाचा पराभव करून पोर्तुगीजांकडे असलेले चौलमधले चौथाईचे हक्क मिळवले. तर आदिलशहाच्या ताब्यात गेलेले कारवार, कोल्हापूर, फोंडा-मर्दनगडही इ.स. १६७५ मध्ये परत मिळवले. ५०,००० चे सैन्य जमा करून इ.स. १६७६ मधे महाराज दक्षिण दिग्विजयासाठी बाहेर पडले. यावेळेला महाराजानी दक्षिणेतील राजांची एकजूट घडवून औरंगजेबाला टक्कर द्यायचं स्वप्न पाहिलं होतं. कुतुबशहाने महाराजांचा मैत्रीचा हात स्वीकारला, पण आदिलशहाने मात्र एवढी समजूत दाखवली नाही. प्रथम महाराजानी तामिळनाडूतील जिंजी आणि वेल्लोर जिंकून घेतले, जे भविष्यकाळात मराठी साम्राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतीव महत्त्वाचे ठरले.\nनंतरचा काळ स्वराज्याची घडी बसवण्यात आणि संभाजी राजांच्या काहीशा अपरिपक्व हालचालींच्या काळजीत व्यतीत होत असताना मराठी राज्याचा पाया घालणारा हा सूर्य ३ एप्रिल १६८० ला अस्तंगत झाला. पोर्तुगीजाना महाराजांची एवढी भीती होती की त्यानी महाराजांच्या ताब्यात असलेल्या मुलखावर कधीही सरळ हल्ला चढवला नाही. कोकण आणि गोव्यातल्या नद्या, जंगलं, दर्‍या, डोंगरांनी भरलेल्या दुर्गम प्रदेशात महाराजांचे गनिमी काव्याचे तंत्र अतिशय यशस्वी ठरले. त्याना थोडा अवधी मिळाला असता तर त्यांनी पोर्तुगीजांना गोव्यातून उखडून काढलं असतं हे निश्चित. पोर्तुगीज दप्तरात, महाराजांनी पोर्तुगीजांना जरब बसवण्यासाठी लिहिलेली तसेच पोर्तुगीज महाराजांना किती घाबरत असत हे दाखवणारी पत्रे उपलब्ध आहेत.\nमहाराजांचा काळ झाल्यानंतर एक वर्ष काहीसं गोंधळाचं गेलं. संभाजी राजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला. त्यांच्या अटकेचा आदेश काढला गेला आणि रायगडावर घाईघाईने लहानग्या राजारामाचा राज्याभिषेक झाला. या घटनांचं कारण म्हणजे अष्टप्रधानांपैकी काहीजण सोयराबाईला पुढे करून आपल्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालत असावेत असं वाटतं. तसंच नवीन राज्य स्थापन करण्याच्या हेतूने संभाजी राजांनी दिलेरखानाच्या छावणीत सामिल होणं आणि शिवाजी महाराजांनी प्रयत्नपूर्वक त्यांना परत आणणं, यात महाराजांना झालेला प्रचंड मनस्ताप, यातूनच प्रधानमंडळांपैकी काहींचा संभाजी राजांवरचा विश्वास उडाला, हेही एक कारण असावं. संभाजी राजे आणि सोयराबाई यांच्या वादात सोयराबाईचे भाऊ सरनौबत हंबीरराव मोहिते यानी संभाजी राजे हेच राज्य चालवायला योग्य आहेत आणि अभिषिक्त युवराज आहेत या भूमिकेतून संभाजी राजांची बाजू घेतली. सरनौबतांच्या मदतीमुळे इ.स. १६८१ मध्ये संभाजी राजे छत्रपती झाले. त्यानी प्रथम स्वतःच्या गुन्हेगाराना कठोर शिक्षा दिल्या. पंतप्रधान मोरोपंत पिंगळे याना मात्र माफी मिळाली आणि त्यानी नंतर राजांबरोबर मोहिमेत भाग घेतला.\nराज्याभिषेक होताच अवघ्या १५ दिवसात हा २३ वर्षांचा राजा मोहिमेवर निघाला. बरोबर पेशवे मोरोपंत आणि सरनौबत होते. त्यानी बुर्‍हाणपूरवर हल्ला करून २ कोटी रुपयांची लूट मिळवली. यावेळेला एका अरबी व्यापार्‍याकडून राजांनी ��ोडे विकत घेतले असा उल्लेख आहे. हा व्यापारी एवढा घाबरला होता की तो ते घोडे फुकट द्यायला तयार झाला होता म्हणे पण सामान्य जनतेला त्रास देऊ नये हे शिवाजी राजांचं तत्त्व संभाजी राजांनीही अंगिकारलं असावं. यापूर्वीच म्हणजे इ.स. १६८० मधे शिवाजी महाराजांचा मृत्यु होताच औरंगजेब ५ लाख सैन्य आणि ४ लाख जनावरे घेऊन स्वतः महाराष्ट्रात दाखल झाला होता, मराठी राज्य सहज चिरडून टाकू अशा हिशेबाने तो आला असेल पण आपली गाठ कोणाशी आहे याची त्याला जराही कल्पना नव्हती पण सामान्य जनतेला त्रास देऊ नये हे शिवाजी राजांचं तत्त्व संभाजी राजांनीही अंगिकारलं असावं. यापूर्वीच म्हणजे इ.स. १६८० मधे शिवाजी महाराजांचा मृत्यु होताच औरंगजेब ५ लाख सैन्य आणि ४ लाख जनावरे घेऊन स्वतः महाराष्ट्रात दाखल झाला होता, मराठी राज्य सहज चिरडून टाकू अशा हिशेबाने तो आला असेल पण आपली गाठ कोणाशी आहे याची त्याला जराही कल्पना नव्हती नाशिकजवळच्या रामशेजच्या एका किल्ल्यासाठी मुघल सैन्याला ७ वर्षं लढावं लागलं नाशिकजवळच्या रामशेजच्या एका किल्ल्यासाठी मुघल सैन्याला ७ वर्षं लढावं लागलं तसंच पुढच्या ९ वर्षात नाव घेण्यासारखा एकही विजय मुघल सैन्याला मराठ्यांसमोर मिळवता आला नाही. संभाजी राजांच्या काही सैन्याने औरंगजेबाच्या सैन्याला गनिमी काव्याने सळो की पळो करून सोडले तर स्वतः राजे कोकणात उतरले. त्यानी प्रथम पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला पण पोर्तुगीजांनी मुघलांना मदत करणे पसंत केलं. आता राजांनी पोर्तुगीजांना संपविण्याचा निर्धार केला. मर्दनगडाची डागडुजी करून तिथे आणि भतग्राम (डिचोली) इथे सैन्याचे भक्कम तळ उभारले.\nवयाच्या १६ व्या वर्षापासून संभाजी राजांनी थोरल्या महाराजांबरोबर गोव्याच्या आणि इतर मोहिमांमधे भाग घेतला होता, त्यावेळेला महाराजांचं युद्धतंत्र त्यांच्या पूर्ण अंगवळणी पडलं असावं. तसंच गोव्याच्या भूमीची संभाजी राजांना पूर्ण माहिती झाली होती. यामुळेच गोव्यात राजांचा सर्वत्र सहज संचार होत असे. इ.स. १६८३ मधे राजांनी चौल पोर्तुगीजांकडून घेतले तर ११ डिसेंबर १६८४ ला बार्देशवर हल्ला केला. बार्देशातील थिवी, चोपडे हे किल्ले जिंकले. साळशेत (मडगाव) घेतले. म्हैसूरच्या चिक्कदेवरायाचा पराभव केला आणि शिवाजी महाराजानी स्थापन केलेल्या राज्याचा आणखी विस्तार केल���. राजे अवघ्या १ लाख सैन्यानिशी ५ लाखाचे मुघल सैन्य, जंजिर्‍या चा सिद्दी, गोव्यातले पोर्तुगीज आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय एवढ्या आघाड्यांवर एकाच वेळी लढत होते. पैकी गोव्यात त्यानी बराच काळ वास्तव्य केलं. गोव्यातलं त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यानी पोर्तुगीजांना पायबंद घातला आणि धर्मांतरित झालेल्याना परत शुद्धिकृत करून हिंदू करून घेण्याचं शिवाजी महाराजांचं कार्य त्यांच्या या पुत्रानेही पुढे चालू ठेवलं.\nशिवाजी महाराजांच्या गोवा मोहिमेत इथल्या स्थानिक राणे, देसाई वगैरे मंडळीनी त्याना विरोधच केला होता. पण त्यांची मदत मिळवण्यात संभाजी राजे मात्र यशस्वी ठरले. असोळणा, कुंकोळी इथल्या मराठ्यांनी आणि साखळीच्या राणे घराण्याने राजांना खुल्या दिलाने मदत केली आणि त्यांचं राज्य स्वीकारलं. समाजातून बहिष्कृत झालेल्या राण्यांना संभाजी राजानी पंक्तिपावन करून घेतले आणि राणे राजांचे ऋणी झाले. गोकुळाष्टमीच्या रात्री संभाजी राजांनी मांडवी नदी पार करून पोर्तुगीजांवर हला करण्यासाठी नदीच्या पात्रात घोडे घातले, पण पावसात उधाण आलेल्या प्रवाहात घोड्याचा पाय घसरला आणि राजे वाहून जाऊ लागले. या वेळेला खंडो बल्लाळाने राजांना वाचवले अशी कथा स्थानिक लोकांच्या सांगण्यात येते. काही मराठी सैन्य साळशेतमधे ठाण मांडून बसले तर स्वतः राजांनी वेळ न गमावता कुंभारजुवे बेट पोर्तुगीजांकडून घेतले आणि तीन बाजूंनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर हल्ला चढवला. आता फक्त तिसवाडीच पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिली होती.\nदुसर्‍या दिवशी राजे स्वतः गोवा वेल्हावर हल्ला करणार हे पोर्तुगीजांनी जाणले. आताच्या ओल्ड गोवा येथून कुंभारजुवे बेट दिसते. तिथल्या सैन्याच्या हालचाली पाहून पोर्तुगीज घाबरले. त्यांनी चर्चमधलं सेंट फ्रान्सिस झेवियरचे शव बाहेर काढलं. व्हाईसरॉय काउंट डी अल्वारिसने आपला राजदंड त्याच्या शवपेटीवर ठेवला आणि \"सायबा, तूच आमचं रक्षण कर\" अशी करुणा भाकली. पोर्तुगीजाना हा सायब पावला की नाही माहित नाही, पण मुघल मात्र मात्र पावले सुमारे १ लाखाचे मुघल सैन्य कोकणात उतरल्याची खबर आली आणि जिंकत आलेली गोव्याची मोहीम अर्धवट टाकून संभाजी राजाना परत जावं लागलं.\nइ.स. १६८४ मधे संभाजी राजांनी पोर्तुगीजांबरोबर तह केला. त्या अनुसार मराठ���यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले गोव्याचे ३ तालुके त्याना सोडून दिले. तर पोर्तुगीजानी चौल इथे कर देण्याचं मान्य केलं. पण या तहाची पूर्ण अमलबजावणी झाली नाहीच बार्देशमधले किल्ले मराठ्यांनी परत केले नाहीत. आता औरंगजेबाची वक्रदृष्टी गोव्याकडे वळली. पण पोर्तुगीजांनी गोव्यातल्या मराठा देसायांबरोबर तह केला आणि मुघल सैन्याच्या हाती काही लागले नाही. मराठा सैन्य आणि पोर्तुगीज यांच्या चकमकी सुरूच राहिल्या. पण संभाजी राजे पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी परत गोव्यात येऊ शकले नाहीत. ते जर झालं असतं तर आज गोवा महाराष्ट्राचा एक जिल्हा राहिला असता\nआणखी सतत ४ वर्षे मुघलाना हुलकावण्या देत जेरीला आणणारा हा शूर छत्रपती १ फेब्रुवारी १६८९ ला कपटाने कैद झाला. त्यांच्या सख्या मेव्हण्याने, गणोजी शिर्क्याने विश्वासघात केला आणि नंतर तब्बल ४० दिवस हालहाल करून शेवट औरंगजेबाने ११ मार्च १६८९ ला राजांचा वध केला. पण एवढे हाल होत असतानाही या छाव्याने औरंगजेबाचा कोणताच प्रस्ताव मानला नाही आणि वीराचे मरण पत्करले. महाराष्ट्राच्याच नाही तर गोव्याच्या इतिहासात या राजाचं स्थान अद्वितीय आहे. त्याच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा झुंजण्याचा निर्धार आणखीच पक्का झाला आणि नंतर एकजुटीने पण निर्नायकी अवस्थेत मराठ्यांनी मुघलांना जी झुंज दिली तिला इतिहासात तोड नाही. पराक्रमात बापसे बेटा सवाई असलेल्या या तरूण राजाने अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात विजेसारखं थोड्या काळासाठी लखलखून आत्मार्पण केलं आणि सामान्य शेतकर्‍यांना औरंगजेबाशी भांडण्याचं पहाडाचं बळ दिलं. गोव्यात पोर्तुगीजांना बसलेला दणका एवढा प्रचंड होता की त्या ३ तालुक्याच्या पलिकडे आणखी प्रदेश आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्नसुद्धा त्यानी नंतर केला नाही. एवढ्या सततच्या धामधुमीतही 'बुधभूषण' आणि इतर काही संस्कृत रचना करणार्या या तेजस्वी राजाच्या नावावरून 'वास्को द गामा' शहराचं नाव 'संभाजीनगर' करावं असा प्रस्ताव काही काळापूर्वी आला होता, पण...\nछत्रपती संभाजीच्या वधानंतर महाराणी येसूबाईने राजारामाला रामचंद्रपंत अमात्यांच्या हाती सोपवून प्रतापगडावर पाठवले. रायगडावर सूर्याजी पिसाळ फितूर झाला आणि येसूबाई आणि शाहू मुघलांच्या हाती लागले. खंडो बल्लाळ राजारामाला महाराष्ट्रातून सुखरूप जिंजीला घेऊन गेला. तिथे ९ वर्षं वेढ्यात काढून गणोजी शिर्केच्या मदतीने राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परत आला. इ.स. १७०० साली राजारामाच्या मृत्यूनंतर ताराबाईने राज्याची सूत्रे हातात घेतली. आता सावंतवाडी इथे लखम सावंताचा धाकटा भाऊ फोंड सावंत याची सत्ता होती. ताराबाईच्या प्रदेशाला लागून असल्याने त्याने ताराबाईचे वर्चस्व मान्य केले. तर ताराबाईने त्याला कुडाळ, बांदा, पेडणे, साखळी, डिचोली आणि मणेरी या ६ तालुक्यांचा मोकासा लिहून दिला.\nफोंड सावंताचा मुलगा खेम सावंत हे गोव्याच्या आणि सावंतवाडीच्या इतिहासातलं मोठं मजेशीर प्रकरण आहे. त्याची कारकीर्द बरीच मोठी म्हणजे इ.स. १६७५ ते इ.स. १७०९ पर्यंत. त्यानेच 'सुंदरवाडी' अर्थात 'सावंतवाडीचा' पाया घातला. त्यापूर्वी सावंतांचं प्रमुख ठाणं कुडाळ होतं. या काळात त्याने प्रथम ताराबाई नंतर शाहू महाराज, म्हणजे ज्या कोणाचं वर्चस्व दिसेल त्याची प्रभुसत्ता बिनतक्रार मान्य केली. शाहू राजानी त्याला या ६ तालुक्यांचं वतन दिलं. म्हणजेच, छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांच्या काळात बंद झालेली वतनाची पद्धत शाहूच्या काळात परत सुरू झाली होती आणि हे छोटे वतनदार आपापल्या मुलुखात आपापल्या पद्धतीने सत्ता चालवीत होते. मूळ कर्नाटकातील शिरसीजवळचे, पण गोव्यात फोंडा इथे स्थायिक झालेल्या सोंदेकरांबरोबर खेम सावंताचा ३६ चा आकडा होता. जमेल तेव्हा सोंदेकरांच्या कुरापती काढण्याचे उद्योग त्याने आयुष्यभर चालू ठेवले. जिथे यश मिळणार नाही असं दिसलं तिथे सरळ माघार घेतली. मराठ्यांचं पारडं हलकं होतंय असं वाटलं की पोर्तुगीजांची मदत घेतली. हेतू साध्य होताच परत पोर्तुगीजांना अंगठा दाखवला. या सोंदेकरानीही वेगवेगळ्या वेळी मुघल, पोर्तुगीज, मराठे यांच्याबरोबर आपल्या रक्षणासाठी तह केलेले आढळून येतात. गोव्यातल्या सध्याच्या पक्षबदलांच्या राजकारणाची सुरुवात फार पूर्वी झालेली होती असं दिसतंय\nफोंड्याच्या मर्दनगडासाठी या काळात दरवर्षी एक लढाई लढली गेली. आणि किल्ल्याची मालकी आलटून पालटून कधी खेम सावंत, तर कधी सोंदेकर, कधी मराठे तर कधी मुघल अशी बदलत राहिली. पोर्तुगीजाना मराठे किंवा मुघलांसारखे प्रबळ शत्रू सीमेवर नको होते, त्यामुळे त्यानी खेम सावंत आणि सोंदेकर याना आपल्या सीमेवर राहू दिले. आणि शक्य तितके आपसात झुंजत ठेवले. अर्थातच फोंडा, डिचोली हे भाग अप्रत्यक्षपणे मराठ्यांच्याच ताब्यात राहिले.\nसाधारण इ.स. १७०० ते इ.स. १७०९ या ९ वर्षात खेम सावंताने गोव्यात अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याने पोर्तुगीज जहाजांवर हल्ले करून लूटमार सुरू ठेवली. त्याने संधी मिळतच बार्देश, फोंडा वळवई या भागात छापे मारून लुटालूट, जाळपोळ करणे, किल्ले ताब्यात घेणे यांचे सत्र सुरू ठेवले. किल्ल्यांच्या आश्रयाने शत्रूवर हल्ला करण्याचे शिवाजी महाराजांचे तंत्र खेम सावंताने वापरले. पोर्तुगीजानी या प्रकाराला वैतागून आमोणा, डिचोली, वळवई इथले किल्ले आपल्या ताब्यात येताच पाडून टाकले. डिचोलीचा किल्ला पाडल्यानंतर पोर्तुगीज व्हॉईसरॉयने असे उद्गार काढले की,\"खेम सावंताला दुसरा शिवाजी होऊ देणार नाही\" तरी खेम सावंताचे उपद्व्याप सुरूच होते. शेवटी इ.स. १७०९ साली खेम सावंत मरण पावला. त्याला ३ मुलीच होत्या. त्यामुळे त्याच्या मागून त्याचा पुतण्या फोंड सावंत गादीवर आला. यानेही खेम सावंताप्रमाणेच पोर्तुगीजांबरोबर कधी मैत्री, कधी भांडण चालू ठेवले. कान्होजी आंग्रेंच्या आरमाराबरोबर त्याच्या चकमकी सतत चालू असत. इ.स. १७२९ मधे कान्होजींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा सेकोजी याने पोर्तुगीज आणि फोंड सावंताबरोबर लढाया चालू ठेवल्या.\nइ.स. १७२० नंतर बाजीराव पेशव्यांच्या सरदारानी उत्तर गोव्यात हल्ले चालू ठेवले. आता फोंड सावंत बाजीरावाच्या बाजूने पोर्तुगीजांवर हल्ले करू लागला. बाजीराव आणि चिमाजी, पोर्तुगीजांविरुद्ध वसई आणि गोव्याच्या दोन्ही आघाड्यांवर लढत होते. पोर्तुगीजांनी वसईला गोव्यातून मदत पाठवू नये म्हणून इ.स. १७३९ साली दादाजी भावे नरगुंदकर, वेंकटेशराव घोरपडे आणि जिवाजी शिंदे यांनी गोव्यावर पुर्‍या ताकदीने हल्ला चढवला. राशोल आणि मार्मुगोव्याचा किल्ला सोडून उरलेला साळशेत तालुका मराठ्यांच्या ताब्यात आला. तर फोंड सावंतानंतर गादीवर आलेला त्याचा नातू रामचंद्र याने बारदेश तालुका घेतला. मराठ्यांनी फोंडा, सुपे आणि सांगे तालुके ताब्यात घेतले. संभाजी राजांनंतर परत एकदा पोर्तुगीजांच्या ताब्यात फक्त तिसवाडी राहिली. आता पोर्तुगीजांनी बाजीरावाकडे तहाची याचना केली. बाजीरावाने इन्क्विझिशन बंद करा, हिंदूंचा छळ बंद करा या आणि आणखी मागण्या पोर्तुगीजांपुढे ठेवल्या. इ.स. १७४० मध्ये चौल आणि कोर्लाईचा किल्ला देऊन पोर्तुगीजानी गोव्यात आपलं अस्तित्त्व कसंबसं राखलं. मराठ्यांनी कुंकोळी आणि असोळणा परत केले, पण रामचंद्र सावंताने बार्देश मात्र परत केला नाही रामचंद्र सावंत आणि मराठे विरुद्ध पोर्तुगीज अशा चकमकी सुरूच राहिल्या. सोंदेकर आणि राणे यानी या वेळेला पोर्तुगीजाना मदत करायचं मान्य केलं.\nइ.स. १७५६ साली पोर्तुगीज व्हॉईसरॉय कॉण्डे डी अल्वाने मराठ्यांच्या ताब्यातील मर्दनगडावर हल्ला केला. या लढाईत स्वतः व्हॉईसरॉय मरण पावला गोंधळाचा फायदा घेत सावंतांनी पेडणे, सांगे आणि मणेरी तालुके घेतले. २४ डिसेंबर १७६१ ला तह झाला आणि पोर्तुगीजांनी सावंतांच्या ताब्यात असलेल्या सर्व प्रदेशावर सावंतांचा हक्क मान्य केला. याच सुमाराला पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि पेशवाई दुबळी झाली. याचा फायदा घेत पोर्तुगीजांनी इ.स. १७६३ मध्ये मर्दनगड जिंकून सोंदेकरांच्या ताब्यात दिला. पण एवढ्यात म्हैसूरच्या हैदर अलीने सोंदेकरांवर हल्ला केला. सोंदेकर पळून गोव्यात पोर्तुगीजांच्या आश्रयाला आले. आता कसलीच जबाबदारी नको म्हणून सोंदेकरानी फोंडा, केंपे आणि काणकोण तालुके पोर्तुगीजांच्या हवाली केले. इ.स. १७७१ साली सोंदेकरानी गोव्यातल्या त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावरचा हक्क सोडून दिला. इ.स. १७८५ साली कोल्हापूरच्या छत्रपतीनी सावंतांवर हल्ला केला. आता घाबरून सावंतानी पोर्तुगीजांकडे मदत मागितली आणि त्या मदतीची परतफेड म्हणून पेडणे तालुका पोर्तुगीजांच्या हवाली केला.\nअशा प्रकारे इ.स. १७८८ मध्ये पूर्ण गोवा पोर्तुगीजांच्या सत्तेखाली आला. पोर्तुगीजांनी इ.स. १५६० साली जिंकलेल्या तिसवाडी, बार्देश आणि साळशेत (साष्टी) तालुक्याना 'जुन्या काबिजादी' तर इ.स. १७७१ आणि इ.स. १७८८ मध्ये ताब्यात आलेल्या उरलेल्या प्रदेशाला 'नव्या काबिजादी' हे नाव मिळालं.\nविशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / ��ल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.\n- टीम गोवा (ज्योति_कामत,प्रीतमोहर, बिपिन कार्यकर्ते)\n‹ आमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) up आमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १ ›\nया सगळ्या भानगडीत संधिसाधू इंग्रज कसे काय नाही डोकावले 'क्रमशः' आहे, तेंव्हा आतुरतेने वाट पहातो \n>>>गोव्यातल्या सध्याच्या पक्षबदलांच्या राजकारणाची सुरुवात फार पूर्वी झालेली होती असं दिसतंय\nअभिनंदन टीम गोवा, सुंदरच\nअभिनंदन टीम गोवा, सुंदरच लिहिताय. हि सगळी ठिकाणे परिचयाची,\nपण एकत्र इतिहास वाचला नव्हता. आता दाखवण्यासारखे काही अवशेषही\nनाहीत उरलेले ना, त्या किल्ल्यांचे \nदिनेशदा, फोंड्याच्या सर्व बाजूना डोंगर आहेत, मर्दनगड त्यातल्या नक्की कोणत्या डोंगरावर होता हे सुद्धा फार कोणी सांगू शकत नाहीत. मर्दनगड ज्याच्या ताब्यात असेल तो जवळच्या फार मोठ्या भूभागावर राज्य करतो असा तेव्हा समज होता शिवाय तिथे सैन्याची जमवाजमव करून मराठे पोर्तुगीजांवर हल्ले करीत, त्यामुळे मर्दनगड पोर्तुगीजांच्या ताब्यात येताच त्यानी त्याचा एक दगडही शिल्लक राहू दिला नाही. पण काबो डी रामा (रामाचे भूशिर, आग्वाद, रेइश मागूश असे काही मोजके किल्ले (तट किंवा इतर अवशेष) या स्वरूपात शिल्लक आहेत.\nफारच छान लेख आहे. छत्रपती\nफारच छान लेख आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांबद्दलचे लेख वाचताना नेहमीच प्रसन्न वाटत. 'क्रमशः' आहे, तेंव्हा पुढील लेखाची वाट बघत आहे.\nछान माहिती देताय टीम गोवा.\nछान माहिती देताय टीम गोवा.\nईतर भागांईतकाच छान. पुढील\nईतर भागांईतकाच छान. पुढील भागाची आतुरतेने वाट बघत आहे. खूप धन्यवाद\nकांही कुतूहल शमवण्यासाठी लेख\nकांही कुतूहल शमवण्यासाठी लेख पुन्हा वाचला; वरच्या नकाशात तेरेखोल नदीच्या उत्तर किनार्‍यावर जो एक छोटासा पिवळा ठिपका दिसतो त्याने मला नेहमीच गोंधळात पाडलंय. जर खेम सावंत, फोंड सावंत, संभाजी महाराज व पेशव्यांचे सरदार तेरेखोल नदीच्या दक्षिणेस जावून पोर्तुगीजांवर हल्ले करत असत, तर त्यांच्याच हाद्दीत, मोक्याच्या जागीचा तेरेखोलचा किल्ला बांधणं व तो स्वतःच्या अधिपत्याखाली ठेवणं पोर्तुगीजाना कसं शक्य झालं [ आजही तेरेखोल नदी गोवा- महाराष्ट्राची सीमा अ���ली, तरी फक्त तेवढ्या एका ठिपक्याचा भाग मात्र म्हणूनच अधिकृतपणे गोव्याचा भाग समजला जातो [ आजही तेरेखोल नदी गोवा- महाराष्ट्राची सीमा असली, तरी फक्त तेवढ्या एका ठिपक्याचा भाग मात्र म्हणूनच अधिकृतपणे गोव्याचा भाग समजला जातो \nजमिनीवरून हल्ले करण्यापेक्षां पोर्तुगीजांचं गोव्यातलं आरमारच नष्ट करण्यावर लक्ष केंद्रीत झालं असतं तर पोर्तुगीजांची त्रेधातिरपिट नसती का उडाली कान्होजी आंग्रेना सहाय्य देऊन हे सहज सध्य झालं असतं, असंही मला नहमी वाटतं.\nह्या माझ्या शंका अगदीच बाळबोध आहेत, याची मला जाणीव आहे. पण सहजपणे कुणी त्यांचं निरसन करूं शकत असेल तर मला हलकं वाटेल, इतकंच.\nबर्‍याच दिवसांनी पुढचा भाग\nबर्‍याच दिवसांनी पुढचा भाग आला...\nमस्तच.. छान माहीती आहे.\nमस्तच.. छान माहीती आहे.\nनेहमीप्रमाणे उत्तम माहितीपूर्ण लेख... पुढील लिखाणाच्या प्रतीक्षेत..\nजमिनीवरून हल्ले करण्यापेक्षां पोर्तुगीजांचं गोव्यातलं आरमारच नष्ट करण्यावर लक्ष केंद्रीत झालं असतं तर पोर्तुगीजांची त्रेधातिरपिट नसती का उडाली कान्होजी आंग्रेना सहाय्य देऊन हे सहज सध्य झालं असतं,>>>>>\nपोर्तुगीझ आरमार नष्ट करणे वगैरे हे तेंव्हा (१६८०-९०) मराठा आरमाराच्या आवाक्यातले काम नव्हते. जलदुर्गांच्या आश्रयाने समुद्रातील गनिमी कावा विकसित करत मराठे तेंव्हा सिद्दी आणि इंग्रज यांच्या बरोबर लढाया करत. बरंच काळ मराठे - पोर्तुगीझ हे तहात बांधलेले होते. तसेही अजूनही भरारी घेऊ पाहणाऱ्या मराठा आरमाराला इंग्रज आणि सिद्दी बरोबर पोर्तीगीझांशीही वैर परवडणार नव्हतेच..\nअजून एक मुद्दा म्हणजे कान्होजी आंग्रे यांचा काळ १६९८ नंतरचा. तेंव्हा ते सरखेल झाले. त्यानंतर मराठा आरमाराने उत्तुंग भरारी घेतलेली आहेच... मग इंग्रज काय पोर्तुगीजांना देखील आपण हाण्लेले आहेच.. या लेख मालिकेत ते पुढे बहुदा वाचायला मिळेलच..\nमाहिती व विश्लेषणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.\nटिम गोवा, फार फार सुंदर लेख\nटिम गोवा, फार फार सुंदर लेख\nभाऊ, तेरेखोलचा किल्ला पहिल्या\nतेरेखोलचा किल्ला पहिल्या खेम सावंताने बांधलेला. या किल्ल्याच्या आश्रयानेच त्याने आणि लखम तसंच फोंड सावंताने गोव्यावर वारंवार यशस्वी हल्ले चढवून पोर्तुगीजांच्या नाकी नऊ आणले. या काळात त्यानी पेडणे आणि डिचोली बराच काळ आपल्या ताब्यात ठेवली होतीच पण बारदेशव��ही अनेक हल्ले केले होते. त्यामुळे तेव्हा तेरेखोल इथे पोर्तुगीज असण्याचा काही प्रश्नच नव्हता.\nपण नंतर म्हणजे १७४६ साली पोर्तुगीजानी रामचंद्र सावंताचा पूर्णपणे पराभव केला आणि तेरेखोलचा किल्ला हस्तगत केला. यानंतर काही वर्षानी, म्हणजे १७८५ साली सावंतानी पेडणे तालुकाही पोर्तुगीजांचा हवाली केला आणि पोर्तुगीजांची सत्ता मजबूत झाली. या काळातसुद्धा तेरेखोलच्या किल्ल्याला पोर्तुगीजांच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्व होतं. पण १८१९ साली सावंतानी इंग्रजांचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि तेरेखोलचा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यातच राहिला तो गोवा स्वतंत्र होईपर्यंत. अर्थात या काळात या किल्ल्याचं महत्त्व संपलं होतं.\nमराठा आरमाराबद्दल बहुमोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सरखेल कान्होजी आंग्रे विजयदुर्गावरून आणि खांदेरी-उंदेरी, अलिबाग इथून इंग्रज आणि पोर्तुगीजाना जरब बसवत होते. पण त्यानी मुख्यतः इंग्रजाना जास्त हैराण केलं होतं. १७२१ साली पोर्तुगीजानी इंग्रजांच्या मदतीने अलिबागवर हल्ला केला होता, पण दोघानाही जबरदस्त पराभव चाखायला मिळाला. इंग्रज आणि पोर्तुगीज कान्होजीना \"समुद्री चाचा\" असं रागाने म्हणत असत. पण यात पोर्तुगीज हे जास्त शहाणे होते. ते शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव यांच्या सैन्याच्या वाटेला फारसे गेले नाहीत. तसंच कान्होजीच्या वाटेला गेलं तर आपली वाट लागेल हे त्यानी ओळखलं होतं त्यामुळे शक्यतः समोरासमोरच्या लढाया त्यानी टाळल्या.\nसरखेल आंग्रेनी अंदमान सुद्धा जिंकून घेतलं होतं, आणि त्या काळात संपूर्ण कोकणच्या समुद्रावर त्यांची सत्ता चालत होती. पेशवाईच्या काळात आरमाराकडे काहीसं दुर्लक्ष झालं त्यामुळे कान्होजी आणि त्यांचे पुत्र सेकोजी संभाजी वगैरे याना जमिनीवरून मदत मिळाली नाही. शिवाजी महाराजांच्या काळातल्यासारखी मध्यवर्ती सत्ता प्रबळ असती तर पोर्तुगीज जमिनीवरून आणि समुद्रातून एकदम आलेल्या हल्ल्यात कुठच्या कुठे उडून गेले असते पण आमचं दुर्दैव, आंग्रे आणि पेशवे यांचे हेवेदावे इतके विकोपाला पोचले की शेवट १७५६ साली कान्होजींचे पुत्र तुळाजी यांचा पराभव करायला पेशव्यानी इंग्रजाना मदत केली. आणि मराठ्यांच्या आरमाराचा अस्त झाला.\nया भागात आम्ही गोव्याशी संबंधित इतिहासवर्णन मुख्यत्वे करायचं ��रवल्यामुळे सरखेल आंग्रे या मराठा इतिहासातल्या चमकदार तार्‍याबद्दल जास्त लिहिलं गेलं नाही. पण पक्का भटक्या याना विनंती की उत्तर कोकणचा इतिहास लिहिताना त्यानी आंग्रेंबद्दल जास्त काही लिहावं.\nज्योती ताई... २ ओळी लिहिल्या\nज्योती ताई... २ ओळी लिहिल्या तर ती कसली बहुमोल माहिती.. मी कान्होजी आणि मराठा आरमार ह्यावर थोडे लिखाण नक्की करीन. खांदेरीची लढाई आणि पुढे इंग्रजांची केलेली फजिती हे देखील वाचण्यासारखे आहे. नक्की लिहेनच..\nसरखेल आंग्रेनी अंदमान सुद्धा जिंकून घेतलं होतं,\n>>>> ह्या बद्दल मला कृपया योग्य तो संदर्भ दया. मी अनेकांकडून हे ऐकलेले आहे पण कोणी अस्सल पुरावा समोर आणलेला नाही. आपण हे कशाच्या आधाराने लिहिले आहे ते कळले तर बरे होईल...\nपक्का भटक्या, मी ही माहिती\nमी ही माहिती विकिपेडियावरच वाचली होती. कान्होजी आंग्रे आणि अंदमान बेटांच्या पृष्ठांवर. http://en.wikipedia.org/wiki/Andaman_Islands इथे आणखी २ उल्लेख मिळाले.\nपण मला सरखेलबद्दल खरंच फार माहिती नाही. आणखी माहिती मिळवायला नक्की आवडेल\nज्योतिजी, आपल्या << तेरेखोलचा\nज्योतिजी, आपल्या << तेरेखोलचा किल्ला पहिल्या खेम सावंताने बांधलेला. >> व << शिवाजी महाराजांच्या काळातल्यासारखी मध्यवर्ती सत्ता प्रबळ असती तर पोर्तुगीज जमिनीवरून आणि समुद्रातून एकदम आलेल्या हल्ल्यात कुठच्या कुठे उडून गेले असते >> या माहितीमुळे बर्‍याच वर्षांचा माझ्या डोक्यातील घोळ नाहीसा झाला.[ अर्थात मी स्वतः हे शोधण्याचा प्रयत्न करणं आवश्यक होतं; पण तशा मी न केलेल्या आवश्यक गोष्टींची यादी खूपच मोठी आहे \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 20 2011\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6945", "date_download": "2018-11-17T11:39:05Z", "digest": "sha1:4F6LRQNJDJVG53ONWXDPD4OCHRK7KYHR", "length": 121058, "nlines": 202, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मराठी विनोदी साहित्याची सफर | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमराठी विनोदी साहित्याची सफर\nमराठी विनोदी साहित्याची सफर\nआधुनिक मराठी वाङ्‌मयातल्या विनोदी लेखनाचा कालखंड श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (१८७१-१९३४) यांच्या लेखनानं विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाला. कोल्हटकरांच्या आधीच्या काळ��तल्या मराठी वाङ्‌मयात विनोद मुबलक प्रमाणात नसला, तरी विनोदाचा अगदीच अभाव नव्हता. त्या काळातल्या साहित्यात विनोदाचा वापर हा मुख्यत: गंभीर कथानकाचा ताण कमी करण्यासाठी केला जायचा. त्यामुळे विनोदाला साहित्यामध्ये दुय्यम स्थान होतं. १९व्या शतकातल्या मराठी वाङ्‌मयातला विनोद प्रामुख्याने किस्से, चुटके, आख्यायिका अशा फुटकळ स्वरूपात होता. तमाशा आणि फार्स या कलाप्रकारांतूनही तो व्यक्त होऊ लागला होता.\nइंग्रजांच्या राजवटीत अनेक नियतकालिकं आणि पुस्तकं भारतात आली. त्यामुळेच भारतीयांना पाश्चात्त्य वाङ्‌मयातल्या विनोदाची ओळख झाली. त्यातूनच उपहास, उपरोध, कोटी या विनोदाच्या प्रकारांचा आणि विनोदनिर्मितीच्या विविध तंत्रांचा परिचय झाला. हे वाङ्‌मय वाचून कोल्हटकरांना विनोदी लेखनाची प्रेरणा मिळाली. पाश्चात्त्य लेखकांच्या विनोदनिर्मितीची तंत्रं वापरून कोल्हटकरांनी आपल्या देशातील अनेक सामाजिक समस्यांवर लेखन करायला सुरुवात केली.\nकोल्हटकरांनी १९०२ साली 'साक्षीदार' हा निबंध लिहिला. तो आधुनिक मराठी वाङ्‌मयातला पहिला विनोदी निबंध मानला जातो. कोल्हटकरांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळात हिंदू धर्मातल्या अनेक अनिष्ट, निरर्थक आणि खुळचट प्रथा हास्यास्पद ठरवण्यासाठी विनोदी निबंध लिहिले. या प्रथा नष्ट व्हाव्यात आणि विवेकी समाज निर्माण व्हावा, याची तळमळ त्यांना लागून राहिली होती. या रूढींवर सरळसरळ कोरडे ओढण्याऐवजी कोल्हटकरांनी हसतखेळत त्यांचा उपहास केला. व्रतवैकल्यं, पाप-पुण्य, सणवार, सोवळंओवळं या विषयांसंबंधीचे सामाजिक आचारविचार किती प्रतिगामी आणि हास्यास्पद आहेत याची जाणीव कोल्हटकरांनी आपल्या विनोदी लेखनातून करून दिली.\nएखाद्या धार्मिक प्रथेवर टीका करताना आपण प्रत्यक्षात त्या प्रथेच्या बाजूचेच आहोत असं भासवून, या प्रथा किती फोल, विसंगत आणि हास्यास्पद आहेत हे दाखवण्याची पद्धत कोल्हटकरांनी त्यांच्या बऱ्याच निबंधांमध्ये वापरली आहे. आपल्याला जे म्हणायचं आहे, त्याच्या विरुद्ध बोलून अपेक्षित परिणाम साधणारी शैली कोल्हटकरांनी विकसित केली होती. या शैलीचा नमुना पाहण्यासाठी शिमगा या त्यांच्या निबंधाचं उदाहरण घेता येईल. (श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, 'सुदाम्याचे पोहे', पृ.२०-२२)\nआमच्या गावात इतर सणांप्रमाणे शिमग्याबद्द���ही गावकऱ्यांध्ये पूज्य बुद्धी असल्यामुळे हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. या सणापूर्वी एक महिन्यापासून लहान मुलांना अचकटविचकट लावण्यांची व अभद्र शब्दांची तालीम देण्यात येते. त्याचप्रमाणे शेणाचे गोळे अचूक कसे मारावे, पांचजन्याचे (बोंब मारण्याचे) प्रकार किती आहेत, याचेही आस्थापूर्वक शिक्षण दिले जाते.\n…शंभर-दोनशे माणसांची टोळी बंडूनानांच्या घरापासून निघून गावातील राजमार्गाने, अनेक चेष्टा करीत कूच करू लागते. अशा वेळी गावातील कोणाही संभावित स्त्रीला त्या मार्गाने जाण्याचे धैर्य होत नाही. इतकेच नाही तर, एखादीने अशा प्रसंगी खिडकीतून तोंड जरी बाहेर काढले, तरी तिच्या नावाने पांचजन्य करून व शिव्या देऊन आम्ही तिला मर्यादशीलपणाचा असा धडा शिकवतो की, तिला जन्मभर त्याची आठवण राहावी\nहोळीसाठी लाकडं मिळवण्याकरता आमची आधीपासूनच खटपट सुरू असते. गावकऱ्यांच्या घरातील लाकडे चोरण्यासाठी आमचे हेर अहोरात्र फिरत असतात. लाकडे न मिळाल्यास वाटेल ती लाकडी वस्तू - फाटक, दार, खुर्ची, टेबल, पोळपाट, लाटणे, मुसळ, भोवरा, चाक, रहाट, चौरंग, कठडा, खुंटी चोरून आणण्यास बंडूनानांचा वटहुकूम सुटलेला असतो. एकदा तर एका संन्याशाच्या खडावा आणि एका गृहस्थाचा बुद्धिबळाचा डाव अग्नये स्वाहा करण्यात आला\nकोल्हटकरांचं बरंचसं विनोदी लेखन हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथांना हास्यास्पद करणारं असलं, तरी त्यांनी इतर अनेक विषयांवरसुद्धा विनोदी लेखन केलं आहे. त्यामध्ये 'बैठे खेळ', 'म्हातारपणाचे फायदे' इत्यादी निबंधांचा समावेश करावा लागेल. या निबंधांमधला कोल्हटकरांचा विनोद वेगळ्या प्रकारचा आहे. त्यात उपहास आणि उपरोधाचा लवलेशही नसल्यामुळे तो निखळ आनंद देणारा आहे. कोल्हटकरांनी विविध विषयांवर वेळोवेळी लिहिलेल्या अठरा विनोदी निबंधांचा संग्रह सुदाम्याचे पोहे या नावाने १९१० साली प्रसिद्ध झाला. या पुस्तकामुळे एक उत्तम विनोदी लेखक म्हणून कोल्हटकरांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली.\n'म्हातारपणाचे फायदे' निबंधातल्या विनोदाला कारुण्याची किनार आहे. निसर्गनियमाप्रमाणे सर्वांनाच म्हातारपण येतं. ते क्लेशकारक असलं, तरी अटळ असल्यामुळे त्याविषयी दु:ख करत बसण्यापेक्षा त्याकडे खेळकरपणाने पाहण्यातच शहाणपण आहे हे कोल्हटकरांनी ओळखलं होतं. म्हणूनच म्हाता��पणाचे फायदे सांगताना ते म्हणतात - (श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, 'सुदाम्याचे पोहे', पृ.१७३-१७६)\n''म्हातारपणाचा पहिला मोठा फायदा म्हटला म्हणजे त्याची दात घासण्याची दगदग नाहीशी होते आणि त्यामुळे राखुंडीचा व दंतमंजनाचा खर्च वाचतो. ठेच लागून पडल्यास दात पडण्याची म्हाताऱ्यास मुळीच भीती नसते. शिवाय म्हाताऱ्यावर 'दात कोरून पोट भरण्याचा' कोणी आरोप ठेवीत नाही. त्याने कोणाची कितीही आगळीक केली, तरी त्याला त्याजकडून 'बत्तिशी रंगवण्या'ची धमकी मिळत नाही. त्याने कोणाचा कितीही उपहास केला, तरी त्याला 'दात का विचकतोस' असे म्हणण्याची त्याची छाती होत नाही. तसेच, त्याने सांगितलेली गप्प केवळ 'दंतकथा' आहे, असे त्याच्या तोंडावर कोणासही सांगता येत नाही.\nम्हातारा ठेंगण्या दरवाजातून जाताना त्याच्या कपाळास कधी टेंगूळ येत नाही व जमिनीवरचा पदार्थ उचलताना त्याला कधीही मुद्दाम वाकावे लागत नाही. तसेच, त्याला कधी राग आल्यास कपाळाला मुद्दाम आठ्या घालाव्या लागत नाहीत व पसंती अगर नकार दर्शवताना मान मुद्दाम हलवण्याची तसदी घ्यावयास नको. डोक्यास टक्कल पडले असल्यास त्याचा हजामतीचा खर्च वाचतो, तो निराळाच अंगात रक्त नसल्याने ढेकूण आणि डास त्याच्या कधी वाटेला जात नाहीत.\nम्हातारपणीच्या विस्मृतीमुळे पुष्कळदा आदल्या दिवशी वाचलेली गोष्ट दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्याच्या लक्षात राहात नाही; त्यामुळे तेच ते पुस्तक त्याला दरखेपेस तितकेच मनोरंजक वाटू लागते व या रीतीने नवी नवी पुस्तके घेण्याचा उपद्व्याप व खर्च वाचतो.\nम्हातारपणापासून सर्वांत मोठा फायदा तो हा की, म्हाताऱ्यांशी तरुण मुली अगदी मोकळ्या व निष्कपट मनाने वागतात.''\nया निबंधाचा विषय सार्वत्रिक आणि स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून जाणारा असल्यामुळे, त्याचं भाषांतर जगातल्या कुठल्याही भाषेत केलं, तरी त्यातला विनोद त्या-त्या भाषकांना हसवेल आणि त्याच वेळी त्यांच्या अंत:करणाला भिडेल यात काही शंका नाही.\nकोल्हटकरांचं मोठेपण अनेक कारणांसाठी मान्य केलं पाहिजे. समाजसुधारणा करण्याची विलक्षण ताकद विनोदाच्या अंगी आहे, हे कोल्हटकरांनी प्रथम ओळखलं आणि त्या दृष्टीने विनोदी लेखन केलं. सामाजिक विसंगतींवर टीका करण्यासाठी मानसपुत्र निर्माण करून त्यांच्याकरवी शरसंधान करायचं, ही अभिनव कल्पना कोल्हटकरांनीच मराठी वाङ्‌मयात प्रथम आणली. समाजातल्या अनेक अनिष्ट रूढी हास्यास्पद करण्यासाठी कोल्हटकरांनी विनोदाचा वापर शस्त्रासारखा केला. त्यासाठी त्यांनी उपहास, उपरोध आणि कोटी या विनोदाच्या प्रकारांचा आणि अतिशयोक्ती या विनोदनिर्मितीच्या तंत्राचा वापर प्रामुख्याने केला.\nकोल्हटकरांच्या विनोदी लेखनाचं गुणगान करताना त्यांच्या विनोदपद्धतीमध्ये काही दोष होते, हेदेखील सांगितलं पाहिजे. त्यातला मुख्य दोष हा की, कल्पनाचमत्कृतीचा आणि शब्दचमत्कृतीचा अतिरेक केल्यामुळे कोल्हटकरांचा विनोद काही ठिकाणी नीरस, कृत्रिम आणि क्लिष्ट झाला आहे. असे काही दोष मान्य केले, तरी कोल्हटकरांच्या विनोदानं मराठी माणसाला जीवनाकडे खेळकरपणे पाहायला शिकवलं, आणि विनोदाकडे पाहण्याची नवीन दृष्टी दिली, हे विसरता कामा नये. गांभीर्य म्हणजे प्रौढत्व, प्रगल्भता आणि विद्वत्ता, तर विनोद म्हणजे पोरकटपणा, बालिशपणा आणि विदूषकी चाळे अशी समजूत प्रदीर्घ काळ प्रचलित असलेल्या समाजात कोल्हटकर आणि त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी या दोघांनी मराठी विनोदाची प्रतिष्ठा वाढवली. कोल्हटकरांच्या आधीच्या काळातल्या मराठी वाङ्‌मयात विनोदी वाङ्‌मयाला स्वतंत्र दालन नव्हतं. कोल्हटकरांच्या विनोदी लेखनामुळे ते प्राप्त झालं. त्यांची ही कामगिरी अभूतपूर्व म्हणली पाहिजे.\n'गोविंदाग्रज' नावानं कविता लिहिणारे, 'बाळकराम' नावानं विनोदी निबंध लिहिणारे आणि स्वत:च्या नावानं नाटकं लिहिणारे राम गणेश गडकरी हे महाराष्ट्रातले अलौकिक प्रतिभेचे लेखक होते. त्यांच्या कवितांनी, नाटकांनी आणि विनोदांनी महाराष्ट्राला एके काळी वेड लावलं होतं. सर्वसामान्यपणे कवी हा विनोदकार असत नाही आणि विनोदकार हा कवी असत नाही. पण गडकऱ्यांची प्रतिभा काव्य आणि विनोद या दोन्ही क्षेत्रांत सारख्याच तेजाने तळपली.\n१९१०-११च्या सुमारास गडकऱ्यांनी 'बाळकराम' या टोपणनावानं 'मासिक मनोरंजन'मधून विनोदी लेख लिहायला सुरुवात केली. कोल्हटकरांनी ज्याप्रमाणे 'सुदामा', 'पांडूतात्या' आणि 'बंडूनाना' ही तीन पात्रं विनोदनिर्मितीसाठी निर्माण केली, त्याचप्रमाणे गडकऱ्यांनी 'तिंबूनाना', 'आबाभटजी' आणि 'बाळकराम' या तीन पात्रांची योजना केली. 'बाळकराम' या टोपणनावाने त्यांनी फक्त पाच विनोदी लेख लिहिले. ते 'रिकामपणची कामगिरी' या मथळ्याखाली प्रथम प्रसिद्ध झाले होत��. त्यांपैकी 'वरसंशोधन', 'लग्नाच्या मोहिमेची पूर्वतयारी' आणि 'लग्न मोडण्याची कारणे' या तीन लेखांत मुलीचं लग्न जमवताना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडथळ्यांचं हास्यकारक वर्णन आहे. या तिन्ही लेखांत 'ठकी' हे मध्यवर्ती पात्र आहे. या तीन लेखांव्यतिरिक्त त्यांनी 'स्वयंपाकघरातील गोष्टी' आणि 'कवींचा कारखाना' हे आणखी दोन लेख लिहिले. 'बाळकराम' या टोपणनावानं केलेल्या लेखनामुळे एक विनोदी लेखक म्हणून गडकऱ्यांची ओळख महाराष्ट्राला झाली.\nगडकऱ्यांनी एकूण सात नाटकं लिहिली. त्यांपैकी 'गर्वनिर्वाण', 'वेड्यांचा बाजार' आणि 'राजसंन्यास' ही तीन अपूर्ण नाटकं, तर 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', 'एकच प्याला' आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटकं खटकेबाज संवाद, कल्पनाचमत्कृती आणि शाब्दिक कोट्या ही त्यांच्या नाटकातील विनोदाची ठळक वैशिष्ट्यं होती. त्याचं एक उदाहरण म्हणून 'एकच प्याला' या नाटकातील एका संवादाचा दाखला देता येईल.\nदारूच्या व्यसनामुळे तळीराम जेव्हा मरायला टेकलेला असतो, तेव्हा त्याची प्रकृती तपासण्यासाठी डॉक्टर आणि वैद्य एकाच वेळी येतात. त्यावेळी ते एकमेकांच्या उपचारपद्धतीवर कशी टीका करतात हे दाखवणाऱ्या गडकऱ्यांच्या खटकेबाज आणि कोटीबाज संवादाचा नमुना पाहा (अत्रे आचार्य, 'गडकरी सर्वस्व', पृ.१३०) -\nतळीराम : काय हो डॉक्टर, वैद्यावर नाही का औषध\nवैद्य : असं म्हणू नये. वैद्य हाच रोग्याचा खरा जिवलग मित्र.\nतळीराम : एरवी रोग्याच्या जिवाशी इतकी लगट कोण करणार\nडॉक्टर : वैद्यांच्या औषधाने कुठे रोग बरे होतात बापाने औषध घ्यावं, तेव्हा मुलाच्या पिढीला गुण\nवैद्य : तरी पुष्कळ आहे. वैद्याच्या औषधाने मुलगा जिवंत तरी राहतो. डॉक्टराच्या बाबतीत बाप औषधाने मरायचा अन मुलगा बिलांच्या हप्त्यांनी.\nडॉक्टर : राहू द्या. आमच्या औषधानं अवघ्या तीन दिवसांत रोग्याच्या स्थितीत जमीनअस्मानाचं अंतर पडतं.\nवैद्य : म्हणजे जो रोगी जमिनीवर असतो, तो तीन दिवसांत अस्मानात जातो असंच ना\nएखादा शब्द किंवा विषय घेतला, की त्यावर जास्तीत जास्त कोट्या किंवा विनोद करण्याचा गडकऱ्यांना विलक्षण हव्यास होता. त्यांच्या 'प्रेमसंन्यास' नाटकात अशा तऱ्हेच्या कोट्यांची अनेक उदाहरणं सापडतात. उदाहरणार्थ, 'तोंड' हा शब्द घेतला की 'तोंडसुख घेणे', 'इकडचं तोंड तिकडे करून टाकणे', 'तोंड देणे', 'तोंडी लागणे', 'तोंड काळे करणे', 'त��ंडापुरते बोलणे', 'तोंडसुद्धा बघू नये असे वाटणे'.\nगडकऱ्यांच्या विनोदावर कोल्हटकरांच्या विनोदपद्धतीचा खूपच प्रभाव होता हे जरी खरं असलं, तरी दोघांच्या विनोदात एक महत्त्वाचा फरक आहे. तो हा की, गडकऱ्यांच्या विनोदाला कारुण्याचा स्पर्श आहे. अशा प्रकारचा विनोद कोल्हटकरांच्या वाङ्‌मयात आढळत नाही. ठकीच्या लग्नावर आधारलेली गडकऱ्यांची लेखमाला आणि त्यांची इतर नाटकं वाचताना अशा प्रकारच्या विनोदाचा प्रत्यय येतो. हास्य आणि कारुण्य यांचा एकत्र अनुभव देण्याचा प्रयत्न मराठी वाङ्‌मयात गडकऱ्यांनीच प्रथम केला असावा.\nगडकऱ्यांची विनोदबुद्धी किती तल्लख होती आणि ते किती कोटीबाज आणि हजरजबाबी होते याची अनेक उदाहरणं आचार्य अत्र्यांनी 'गडकरीसर्वस्व' या पुस्तकात दिली आहेत. त्यातलं एक उदाहरण पाहा -\nएके काळी जेव्हा पुण्यामध्ये वीज नव्हती, तेव्हा रस्त्यावर उजेड पडावा यासाठी शहरात ठिकठिकाणी गॅसच्या बत्त्या लावत. पुण्याच्या लकडी पुलावर अशीच एक गॅसची बत्ती होती. ही बत्ती लावण्यासाठी रोज संध्याकाळी म्युनिसिपालिटीचा माणूस यायचा. बऱ्याचदा बत्ती पेटायची नाही किंवा पेटलीच तर अंधूक पेटायची. या बत्तीशेजारी एक कंदील लावलेला असायचा. एक दिवस गडकरी आपल्या मित्राबरोबर लकडी पुलावरून चालले होते. त्या वेळी मित्रानी गडकऱ्यांना सहज विचारलं, ''मास्तर, गॅसच्या बत्तीशेजारी हा कंदील कशाकरता लावलाय'' तेव्हा गडकरी क्षणार्धात म्हणाले, ''गॅसची बत्ती पेटली आहे की नाही ते पाहायला'' तेव्हा गडकरी क्षणार्धात म्हणाले, ''गॅसची बत्ती पेटली आहे की नाही ते पाहायला\nज्या काळात कोल्हटकर आणि गडकरी यांच्या नावाचा आणि त्यांच्या विनोदाचा बोलबाला महाराष्ट्रात होता, त्या काळात एखाद्यानं विनोदी साहित्याच्या क्षेत्रात प्रवेश करून आपल्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण ही किमया एका व्यक्तीनं करून दाखवली. त्या किमयागाराचं नाव चिंतामण विनायक (चिं. वि.) जोशी. चिं. विं. नी त्यांच्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या कथांमधला विनोद उपहासात्मक होता, पण लवकरच ते परिहासात्मक विनोदाकडे वळले.\nपरिहास म्हणजे चेष्टा किंवा थट्टा. उपहास आणि परिहास या विनोदाच्या दोन्ही प्रकारांमध्ये कोणाची तरी थट्टा करणं हा समान भाग असला, तरी उपहासामध्ये जसा इतरांचे दोष दाखवण्याचा, डंख मारण्याचा किंवा रेवडी उडवण्याचा उद्देश असतो, तसा परिहासामध्ये नसतो. त्यामुळेच अशा प्रकारचा विनोद निखळ आनंद देतो.\nचिं. वि. जोशींच्या विनोदी कथांचा विषय निघाला की, चिमणराव आणि गुंड्याभाऊ या जोडगोळीची आठवण प्रथम येते. चिमणरावाच्या कथांनी मराठी वाङ्‌मयात धमाल उडवून दिली. चिमणराव हा पुण्यात राहणारा एक मध्यमवर्गीय गृहस्थ आहे. त्याचं आत्मवृत्त सांगण्याच्या निमित्तानं चिं. विं.नी १९२० ते १९४० या काळातल्या पुण्यातल्या कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या जीवनाचं चित्रण केलं आहे. चिमणराव 'मिलिटरी अकाउंट्स'मध्ये महिना साठ रुपये पगारावर कारकुनाची नोकरी करतो. तो वरून गंभीर वाटला, तरी प्रत्यक्षात खट्याळ आणि मिश्कील आहे.\nचिमणराव आणि त्याच्या कुटुंबाच्या कथा सांगताना चिं. विं.नी मध्यमवर्गीयांचा दुबळेपणा, त्यांची अगतिकता, पापभीरूता, हतबलता, अनेक बाबतींमधलं त्यांचं अज्ञान आणि त्यांचा न्यूनगंड, साहस करण्याची इच्छा असूनही ते करण्याची शारीरिक आणि मानसिक कुवत नसल्यामुळे पोकळ शौर्याच्या गप्पा मारण्याचा त्यांचा स्वभाव यांसारख्या स्वभाववैशिष्ट्यांमधून बराचसा विनोद निर्माण केला आहे. चिमणरावाच्या सत्य बोलण्यातून लोकांच्या दांभिकपणावर प्रकाश पडतो आणि त्यामुळे आपल्याला हसू येतं. सत्य बोलण्यातून विनोदनिर्मिती करण्याचं तंत्र चिं. विं.नी बऱ्याच कथांमध्ये वापरलं आहे.\nचिं. विं.ना शाब्दिक कोट्यांची आवड होती, पण त्याचा सोस नव्हता. त्यामुळे त्यांच्या साहित्यात कोट्यांचा अतिरेक आढळत नाही. खासगी संभाषणात किंवा अनौपचारिक गप्पा मारताना चिं. वि. क्वचितच कोट्या करायचे. घरगुती संभाषणात त्यांनी उत्स्फूर्तपणे केलेली एक कोटी आठवते. ती अशी :\nएकदा चिं.विं.च्या घरापुढे टांगा थांबल्याचा आवाज आला. कोण पाहुणे आले आहेत हे पाहण्यासाठी चिं. वि. जेव्हा बाहेर डोकावले, तेव्हा त्यांना त्यांची मामेबहीण शकुंतला (शकू) आणि मामा टांग्यातून उतरताना दिसले.\nतेवढ्यात चिं.विं.च्या पत्नीने विचारलं, ''कोण पाहुणे आले आहेत\nत्यावर चिं.वि. क्षणार्धात म्हणाले, ''शकु नि मामा.''\nचिं. विं.च्या साहित्यात काही शाब्दिक कोट्या असल्या, तरी त्यांचा भर शाब्दिक कोट्यांपेक्षा प्रसंगनिष्ठ आणि स्वभावनिष्ठ विनोदावर अधिक आहे, हे त्यांच्या कथा वाचताना लक्षात येतं. म्हणूनच आचार्य अत्र्यांनी असं म्हटलं आहे की, इंग्रजीमधे ज्याला 'wit' (कोटी) म्हणतात, ती मराठी साहित्यात कोल्हटकर-गडकऱ्यांनी निर्माण केली. पण ज्याला 'humour' (विनोद) म्हणतात, तो मात्र महाराष्ट्रात प्रथम चिंतामणरावांनीच आणला. (चिं. वि. जोशी, 'चौथे चिमणराव', पृ.१९)\nचिं. विं.ची कुठलीही कथा वाचली, तरी एक गोष्ट ठळकपणे आपल्या लक्षात येते. ती म्हणजे, त्यांनी कोणाला बोचणारा आणि ओरखडे काढणारा विनोद कधीही केला नाही. त्यांचा विनोद मार्मिकतेने, मिश्कीलपणे, सहजपणे आणि हळुवारपणे मानवी स्वभावातले दोष दाखवून देतो. अशा तऱ्हेचा विनोद इतर मराठी लेखकांच्या साहित्यात फार कमी प्रमाणात आढळतो. म्हणूनच, चिं. विं. जोशी हे मराठी साहित्यातले सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक मानले जातात.\nएखादी गोष्ट गेल्या दहा हजार वर्षांत झाली नाही आणि पुढील दहा हजार वर्षांत होणार नाही, असं अतिशयोक्तीने बोलणाऱ्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी साहित्य, नाट्य, चित्रपट, विडंबनकाव्य आणि वक्तृत्व या माध्यमांतून आपल्या विनोदबुद्धीचे विविध आविष्कार दाखवले. सूक्ष्म निरीक्षणांनी विसंगती टिपण्याचं, त्यावर मिश्कील भाष्य करण्याचं आणि ते काव्यातून व्यक्त करण्याचं कौशल्य अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वात लहानपणापासून होतं. एका डोळ्याने अधू असलेल्या सीताबाई नावाच्या स्वयंपाकिणीवर अत्र्यांनी वयाच्या नवव्या वर्षी एक कविता लिहिली होती. ती अशी -\nसीताबाई, वर्णूं किती तव गुण\nडोळा काणा, नाक वाकडे, बधिर असति तव कर्ण\nएकादशीला उपास करूनी खाई कांदा लसूण\nसीताबाई, वर्णूं किती तव गुण\nही कविता लिहिणाऱ्या अत्र्यांनी पुढील काळात विडंबनकाव्याच्या क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवला. 'रविकिरण मंडळा'तल्या कवींच्या काव्यातले दोष हसतखेळत दाखवण्यासाठी अत्र्यांनी १९२२च्या सुमारास अनेक दर्जेदार विडंबनात्मक कविता लिहिल्या. या कवितांचा संग्रह 'झेंडूची फुले' या नावानं १९२५ साली प्रसिद्ध झाला. विडंबनकाव्याच्या प्रसिद्धीसाठी अत्र्यांनी 'केशवकुमार' हे टोपणनाव घेतलं होतं. गेल्या नव्वद वर्षांच्या काळात अत्र्यांइतकी सुंदर विडंबनकाव्यंं क्वचितच कोणी लिहिली असतील. या संग्रहातल्या कविता वाचल्यावर अत्र्यांची विनोदबुद्धी किती तल्लख होती, काव्यरचनेतील बारीकसारीक दोषांची त्यांना किती उत्तम जाण होती आणि काव्यरचनेवर त्यांचं किती जबरद���्त प्रभुत्व होतं, हे लक्षात येत. 'झेंडूची फुले'मुळे विडंबनकाव्याला मराठी वाङ्‌मयात स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जा प्राप्त झाला. म्हणूनच या काव्यसंग्रहाला मराठी साहित्यात ऐतिहासिक महत्व आहे. अत्र्यांनी केवळ विडंबनकाव्य लिहिलं नाही, तर 'मी विडंबनकार कसा झालो' हा लेख लिहून त्यांनी विडंबनकाव्याचं मर्मसुद्धा समजावून सांगितलं. हा लेख आपल्याला विडंबनकाव्याकडे पाहण्याची प्रगल्भ दृष्टी देतो.\n'साष्टांग नमस्कार' हे अत्र्यांचं पहिलं नाटक १९३३ सालच्या मे महिन्यात रंगभूमीवर आलं. १९३३ ते १९६९ या काळात अत्र्यांनी सुमारे बावीस नाटकं लिहिली. त्यांतली काही विनोदी तर काही गंभीर आहेत. साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी, भ्रमाचा भोपळा, कवडीचुंबक, मोरूची मावशी, बुवा तिथे बाया, मी मंत्री झालो इत्यादी विनोदी नाटकांमधून अत्र्यांनी वैशिष्ट्यपूर्ण स्वभावांची अनेक पात्रं निर्माण केली. या पात्रांच्या माध्यमातून त्यांनी मानवी स्वभावातल्या विविध प्रकारच्या विसंगतींचं दर्शन घडवताना प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अत्र्यांच्या बहुसंख्य नाटकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या नाटकांमधून कुठली-ना-कुठली सामाजिक समस्या मांडली. अत्र्यांनी विनोदी नाटकं लिहून प्रेक्षकांना हसवलं हे जरी खरं असलं, तरी त्या हसवण्यामागे त्यांना सामाजिक परिवर्तनाची ओढ होती हे लक्षात घेतलं पाहिजे. खटकेबाज संवाद, शाब्दिक कोट्या, अतिशयोक्ती, विनोदी सुभाषितं, तसंच स्वभावनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ विनोद ही अत्र्यांच्या नाटकांमधल्या विनोदाची ठळक वैशिष्ट्यं आहेत.\nअत्र्यांनी जशी विनोदी नाटकं लिहिली, तशाच काही विनोदी कथाही लिहिल्या. त्या संख्येनं कमी असल्या, तरी त्यांना मराठी वाङ्‌मयात एक विशिष्ट स्थान आहे. 'जांबुवंत दंतमंजन', 'बाजारात तुरी', 'गुत्त्यात नारद', 'पिलंभट स्वर्गाला जातो', 'सिंधूचा बाप' यांसारख्या त्यांच्या विनोदी कथा खूप लोकप्रिय झाल्या.\nअज्ञान, मूर्खपणा आणि ढोंग यांवर अत्र्यांनी बराच विनोद केला आहे. माणसाच्या अज्ञानाला हास्यास्पद करणाऱ्या अत्र्यांच्या कोटीचं एक उदाहरण पाहा -\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कन्नमवार एका सभेत भाषण करताना 'कॉपर'च्या खाणीबद्दल बोलत होते. समोर बसलेल्या श्रोत्यांना 'कॉपर' या शब्दाचा अर्थ कळणार नाही असं वाटल्यामुळे ते म्हणाले, \"श्रोतेहो, कॉपर म्हणजे पितळ.\" दुसऱ्या दिवशीच्या 'मराठा'मध्ये \"कन्नमवारांचे पितळ उघडे पडले\" असा मथळा देऊन अत्र्यांनी कन्नमवारांचं अज्ञान उघडं पाडलं आणि त्यांना हास्यास्पद केलं.\nहजारो श्रोत्यांच्या सभेला आपल्या वक्तृत्वातून दोन-दोन तास खदाखदा हसवत ठेवण्याचं प्रचंड सामर्थ्य अत्र्यांच्या विनोदात होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात अत्र्यांनी 'नवयुग' आणि 'मराठा' यांतून केलेल्या लेखनातून आणि वक्तृत्वातून आपल्या विनोदाचे विविध आविष्कार दाखवले. अत्र्यांच्या वाङ्‌मयातला विनोद आल्हाददायक असला, तरी त्यांचा राजकारणातला बराचसा विनोद मात्र आक्रमक, बोचरा आणि कमरेखाली वार करणारा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात अत्र्यांनी बऱ्याचदा विनोदाचा वापर शस्त्र म्हणून केला. 'बोचत नाही तो विनोद कसला' या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात त्यांनी बोचऱ्या विनोदाचं समर्थन केलं आहे.\nसंयुक्त महाराष्ट्राला ज्यांनी ज्यांनी विरोध केला ते मोरारजी देसाई, शंकरराव देव, स. का. पाटील, काकासाहेब गाडगीळ असे अनेक जण अत्र्यांचे राजकीय विरोधक होते. अत्र्यांनी त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन केलेला बराचसा विनोद आक्रमक आणि बोचरा आहे. स. का. पाटील यांच्यांवर अत्र्यांनी केलेल्या अशा प्रकारच्या विनोदाचं एक उदाहरण पाहा.\nएका सभेत बोलताना अत्रे म्हणाले, ''१३ ऑगस्टला माझा वाढदिवस असतो आणि १५ ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिन असतो. या दोन चांगल्या घटनांमध्ये एक वाईट घटना घडली. ती म्हणजे १४ ऑगस्टला स. का. पाटलांचा जन्म झाला\nअत्र्यांनी अनेकदा प्रवृत्तीवरही उत्कृष्ट विनोद केला आहे. त्याचं एक उदाहरण देता येईल.\nआचार्य अत्रे रोज सकाळी फिरायला जायचे. एकदा ते पुण्यात असताना सकाळी फिरायला गेले होते. पावसाळ्याचे दिवस होते. आदल्या दिवशी मुसळधार पाऊस पडून गेल्यामुळे पुण्यातल्या रस्त्यांवर चिखल झाला होता. या रस्त्यानं जात असताना अत्र्यांना त्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ भेटले. ते अत्र्यांना म्हणाले, ''अत्रेसाहेब, तुमच्या पॅन्टवर मागच्या बाजूने चिखलाचे शिंतोडे उडले आहेत.'' त्यावर अत्रे म्हणाले, ''पुण्यातला चिखल पुणेकरांसारखाच आहे. लेकाचा मागून निंदा करतो\nहसणं म्हणजे पोरकटपणा आणि थिल्लरपणा अशी खुळचट समजूत असलेल्या काळात अत्र्यांनी मराठी माणसाला मोकळेपणानं हसायला शिकवलं आणि आयुष्याकडे खेळकरपणे पाहण्याची दृष्टी दिली. अत्र्यांनी केवळ विनोदी साहित्यच लिहिलं नाही, तर विनोदाचं अतिशय सोप्या आणि चटकदार भाषेत विश्लेषणदेखील केलं. 'तुम्ही आम्ही का हसतो', 'विनोदाचं व्याकरण' इत्यादी लेखांतून त्यांनी विनोदाची केलेली मीमांसा वाचनीय आणि माहितीपूर्ण आहे.\n'हास्यकथा' भाग १-२, 'कशी आहे गंमत'', 'अशा गोष्टी अशा गमती', 'मूर्खांचा बाजार' यांसारखी त्यांची विनोदी पुस्तकं नुसतीच करमणूक करत नाहीत, तर मानवी स्वभावातल्या आणि समाजातल्या अनेक प्रकारच्या विसंगतींचं दर्शन घडवत असतानाच, वाचकांची विनोदाबद्दलची जाण प्रगल्भ करण्यातही हातभार लावतात. मराठी आणि पाश्चात्त्य विनोदकारांच्या विनोदाचा परामर्श घेणारा 'विनोदगाथा' हा त्यांचा ग्रंथ वाचल्यानंतर अत्र्यांची विनोदाबद्दलची आस्था आणि जिज्ञासा दिसून येते. तसेच, एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन तो समजून घेण्याची आणि सोप्या, ओघवत्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची तळमळदेखील दिसून येते.\nदत्तू बांदेकर नावाचे एक प्रतिभाशाली विनोदी लेखक महाराष्ट्रात होऊन गेले याची कल्पनाही आजच्या काळातल्या तरुण पिढीला नसेल. बांदेकरांची सर्वच सदरं लोकप्रिय झाली असली, तरी 'सख्याहरी' हे सदर वाचकांना इतकं आवडलं की, बांदेकर म्हणजे 'सख्याहरी' हे समीकरण रूढ झालं. विनोद आणि शृंगार हे या सदराचं वैशिष्ट्य होतं. दत्तू बांदेकरांनी लिहिलेल्या एका विनोदी लघुकथेचा नमुना पाहा-\nती दोघेही नुकतीच प्रेमात पडली होती\nतो अत्यंत प्रेमळ आणि देखणा होता,\nतीही अत्यंत प्रेमळ आणि देखणी होती\nतो रात्री दहा वाजता आपल्या खोलीत आला,\nआणि कोट काढून त्याने खुंटीला लावला\nती रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी खोलीत आली,\nआणि लुगडे बदलून तिने ते खुंटीला लावलं\nतो एक पुस्तक घेऊन पलंगाच्या\nएका टोकाला वाचीत बसला,\nतीही एक पुस्तक घेऊन पलंगाच्या\nएका टोकाला वाचीत बसली\nकाही वेळाने त्याने पुस्तक फेकून दिले\nआणि तो पलंगावर आडवा झाला\nआणि तीही पलंगावर आडवी झाली\nतो उजव्या कुशीवर झोपला\nती डाव्या कुशीवर झोपली\nतो मुंबईत एका बोर्डिंग अ‍ॅण्ड\nती पुण्यात आपल्या घरी होती\nबांदेकरांनी 'सख्याहरी'मध्ये शृंगारिक लेखन केलं असलं, तरी त्यांचं सर्वच लेखन काही शृंगारिक नाही. बांदेकरांनी आपल्या लेखनातून मुख्यत: तळागाळातल्या लोकांच्या आयुष्यातील समस्यांचं दर्शन घडवताना आपल्या उपहासात्मक विनोदाने त्यावर मर्मभेदक भाष्य केलं आहे.\nबांदेकरांच्या विनोदबुद्धीचा आणखी एक आविष्कार म्हणजे त्यांनी लिहिलेला एक आगळावेगळा शब्दकोश. मूळ शब्दकोश मोठा आहे. त्यातल्या काही निवडक शब्दांच्या व्याख्या अशा (दत्तू बांदेकर, 'कारुण्याचा विनोदी शाहीर', पृ.२१६-२१९) -\nभूक : जी श्रीमंतांना लागत नाही आणि गरिबांची भागत नाही.\nसण : कर्ज काढण्याचा दिवस.\nकर्ज : परत न करण्यासाठी घेतलेली रक्कम.\nपगार : वेळेवर न मिळणारी वस्तू.\nरस्ता : मोटारीखाली मरण्याची जागा.\nहुंडा : ज्यामुळे कुरूप मुलींची लग्ने होतात.\nघर : बायकोला मधूनमधून भेटण्याचे स्थळ.\nविद्या : भिकेचं लक्षण.\nचहा : दुसऱ्याकडून उकळण्याची गोष्ट.\nया व्याख्या वरवर गमतीशीर वाटल्या, तरी त्यांतला विदारक विनोद आपल्या काळजाला चिमटे घेतो.\n'संयुक्त महाराष्ट्र आंदोलना'च्या काळात बांदेकरांच्या विनोदाला एक वेगळंच तेज प्राप्त झालं होतं. 'नवयुग'मधलं 'रविवारचा मोरावळा' हे त्यांचं सदर त्या काळात खूप लोकप्रिय झालं होतं. बांदेकरांची हुकमत गद्याप्रमाणे पद्यावरही होती हे त्यांनी लिहिलेल्या विडंबनगीतांतून लक्षात येतं. संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या सत्ताधारी पुढाऱ्यांची, पत्रकारांची आणि विविध नेत्यांची खिल्ली उडवण्यासाठी बांदेकरांनी त्या काळात आरत्या, पोवाडे, शिशुगीतं, ओव्या, मनाचे श्लोक, सुनीतं, असे विविध काव्यप्रकार वापरून विडंबनगीतं लिहिली आणि विरोधकांना सळो की पळो करून सोडलं. या काळातला बांदेकरांचा बराचसा विनोद राजकीय स्वरूपाचा असल्यामुळे प्रचारकी थाटाचा, आक्रमक आणि बोचकारे काढणारा असला, तरी सामाजिक समस्यांवर भाष्य करणारा त्यांचा विनोद मात्र मार्मिक, मिश्कील आणि हृदयस्पर्शी होता.\nमराठी मनावर अर्धशतकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारं, महाराष्ट्राचं सांस्कृतिक नेतृत्व करणारं, विनोदाला प्रतिष्ठा प्राप्त करुन देणारं, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे आयुष्याकडे पाहण्याची प्रसन्न दृष्टी, मनाचा उमदेपणा, रसिकता, संवेदनशीलता, दुसऱ्याला न दुखवता हसवणारी विनोदबुद्धी आणि कुठल्याही गोष्टीतून हास्य निर्माण करण्याचा स्वभाव या गुणांमुळे पु. ल. मराठी माणसांचे लाडके झाले. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना मह��राष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अशी उपाधी स्वयंस्फूर्तीने बहाल केली. (पु. ल. त्याला लाडावलेलं व्यक्तिमत्त्व असं गमतीनं म्हणत.)\nपु. लं.ना तल्लख विनोदबुद्धीचं वरदान लाभल्यामुळे आणि कुठलीही विसंगती त्यांच्या नजरेत चटकन भरत असल्यामुळे त्यांनी आपल्या वाङ्‌मयीन कारकिर्दीची सुरुवात विडंबनं लिहून करावी हे स्वाभाविकच होतं. पु. लं.ना व्यंगचित्रकाराची दृष्टी लाभल्यामुळे विडंबन हा त्यांचा लाडका विषय होता. गद्यविडंबन हे पु. लं.च्या विनोदाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं पाहिजे. 'खोगीरभरती', 'मराठी वाङ्‌मयाचा (गाळीव) इतिहास', 'खिल्ली' या पुस्तकांत त्यांची विविध विषयांवरची उत्कृष्ट गद्यविडंबनं वाचायला मिळतात.\nपु. लं.च्या गद्यविडंबनांना मराठीतल्या विनोदी साहित्यात जसं मानाचं स्थान आहे, तसंच त्यांच्या प्रवासवर्णनांनाही आहे. पु. लं.च्या आधी अनेक जणांनी प्रवासवर्णनं लिहिली, पण त्यांतली बरीचशी रूक्ष होती. पु. लं.नी लिहिलेली प्रवासवर्णनं मनोरंजक आणि चटकदार तर आहेतच, पण उद्बोधकही आहेत. एका विशिष्ट सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या पु. लं.नी जेव्हा परदेशप्रवास केला, तेव्हा त्यांनी त्या देशांतली संस्कृती आणि आपली संस्कृती यांची तुलना केली आणि त्यामध्ये त्यांना जाणवलेल्या विसंगतींचं दर्शन घडवलं. ह्या विसंगतींवर पु. लं.नी केलेल्या मार्मिक आणि मिश्कील भाष्यामुळेच त्यांची प्रवासवर्णनं हास्यकारक आणि मनोरंजक झाली आहेत. त्यांच्या इतर साहित्यप्रकारांतल्या विनोदाप्रमाणेच प्रवासवर्णनांमधला विनोदही आपल्याला हसवता हसवता अंतर्मुख करतो.\nप्रवासवर्णनांप्रमाणे व्यक्तिचित्रंसुद्धा विनोदी अंगानी लिहिता येतात, हे पु.लं.नी दाखवून दिलं. त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांनी मराठीतल्या विनोदी साहित्यात मोलाची भर टाकली आहे. 'व्यक्ती आणि वल्ली' या १९६२ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातली व्यक्तिचित्रं रंगवताना पु. लं.नी ती विशिष्ट व्यक्ती (किंवा वल्ली) ज्या भौगोलिक प्रदेशात राहणारी असेल, तिथल्या प्रादेशिक भाषेचा वापर केला आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखा त्यांच्या भाषिक वैशिष्ट्यांसह आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. 'रावसाहेब', 'पेस्तनकाका', 'अंतू बर्वा' या व्यक्ती मराठी बोलत असल्या, तरी त्यांच्या मातृबोलींची वैशिष्ट्यं आणि त्या-त���या बोलीचा लहेजा आणि बाज यांमुळे या व्यक्तिचित्रांमधल्या विनोदाला उठाव आला आहे.\nपु. लं.नी लिहिलेल्या बऱ्याच व्यक्तिचित्रांत हास्य आणि कारुण्य इतकं एकजीव झालं आहे की, ते वेगळं काढता येत नाही. चार्ली चॅप्लिन हे पु. लं.चं दैवत होतं. चॅप्लिननं आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना हास्य आणि कारुण्य यांचा एकत्रित प्रत्यय दिला. पु. लं.नीही आपल्या विनोदी लेखनातून तोच प्रयत्न केलेला दिसतो.\nपु. ल. जसे श्रेष्ठ विनोदी लेखक होते तसेच ते उत्कृष्ट 'परफॉर्मर'देखील होते. पु. लं.च्या व्यक्तिमत्त्वातल्या या उपजत कौशल्याला सूक्ष्म निरीक्षणाची, उत्तम स्मरणशक्तीची, मिश्कील स्वभावाची, तल्लख विनोदबुद्धीची आणि अभिनयकौशल्याची जोड लाभली होती. याच गुणांच्या आधारावर पु. लं.नी पुढच्या काळात 'बटाट्याची चाळ', 'असा मी असामी', 'वाऱ्यावरची वरात' इत्यादी समूहचित्रांच्या सादरीकरणातून आपल्या अभिनय, संगीत आणि विनोदांनी महाराष्ट्राचं मनोरंजन केलं आणि प्रेक्षकांना खळखळून हसवलं.\nपु. लं.चा विनोद प्रामुख्यानं उपहासात्मक आहे. तो मानवी स्वभावातले आणि समाजातले अनेक दोष हसतखेळत दाखवतो. त्यांच्या उपहासाचं वैशिष्ट्य हे की, त्यात रागाचा किंवा तिरस्काराचा लवलेशही आढळत नाही. उलट, त्यांचा प्रसन्न आणि खेळकर दृष्टीकोन जाणवतो. पु. लं.च्या विनोदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ते स्वत:ला अनेकदा थट्टेचा विषय बनवायचे. त्यामुळे निखळ आणि निर्मळ आनंद देणारा परिहासात्मक विनोददेखील त्यांच्या साहित्यात आढळतो.\nशाब्दिक कोट्या हे पु. लं.च्या विनोदाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य शाब्दिक कोटी साधताना ते केवळ शब्दांचा खेळ करत नाहीत, तर त्यापलीकडे जाऊन विविध प्रकारच्या विसंगतींवर मिश्किल भाष्य करतात. अशाच एका शाब्दिक कोटीचं उदाहरण पाहा.\nएकदा ना. ग. गोरे आणि पु. ल. एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. ना. ग. गोरे आपल्या भाषणात म्हणाले, ''भारतात भ्रष्टाचार बोकाळला आहे. खरं तर पोलिसांनी त्याला आळा घातला पाहिजे, पण पोलीसच लाच घेऊ लागल्यानंतर भ्रष्टाचार कसा जाणार'' ना. ग. गोरेंचं हे वाक्य पूर्ण होताच व्यासपीठावर बसलेले पु. ल. तत्काळ म्हणाले, ''भ्रष्टाचार एकदम जाणार नाही. तो हप्त्याहप्त्याने जाईल.''\nविनोद हे दुसऱ्यावर हल्ला करण्यासाठी हत्यार म्हणून वापरण्याची काही लेखकांची प्रवृत्ती असते. त्यामुळे त्यांचा ���िनोद आक्रमक आणि बोचरा होतो. पण पु.लं.ची विनोदाबाबतची भूमिका वेगळी होती. ते म्हणतात -\n''वस्तऱ्याने गुळगुळीत हजामत केली पाहिजे, पण त्याने जखम मात्र होता कामा नये.''\nहे तत्त्व आयुष्यभर कसोशीनं पाळल्यामुळेच पु. लं.च्या विनोदांनी कोणीही घायाळ झाल्याचं ऐकिवात नाही.\nगंगाधर गाडगीळांनी ज्या काळात लेखनाला सुरुवात केली त्या काळात श्री. कृ. कोल्हटकरांच्या परंपरेतल्या लेखकांच्या विनोदाचा महाराष्ट्रात बराच प्रभाव होता. कल्पनाचमत्कृती, शाब्दिक कोट्या आणि अतिशयोक्ती ही वैशिष्ट्यं असलेला कोल्हटकरी परंपरेतल्या लेखकांचा विनोद गाडगीळांना कधी रुचला नाही. विनोदनिर्मितीच्या रूढ पद्धती न वापरता गाडगीळांनी स्वतंत्र धाटणीचा विनोद निर्माण केला. कोटिबाजपणापासून अलिप्त राहणाऱ्या, केवळ व्यंगदर्शनावर भर न देणाऱ्या आणि मराठीतल्या विनोदाच्या परंपरेला अपरिचित असलेल्या अवखळ, उन्मुक्त, स्वैर आणि उच्छृंखल विनोदाची निर्मिती गाडगीळांनी केली. आपल्या विनोदाविषयीच्या कल्पना कथेच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी त्यांनी बंडू या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखेची निर्मिती केली. गाडगीळांच्या विनोदी साहित्यात 'बंडूकथां'ना खास स्थान आहे.\n'बंडूकथां'पेक्षा वेगळ्या प्रकारचं विनोदी लेखन करण्यासाठी गाडगीळांनी 'फिरक्या' हे सदर लिहिलं. वैयक्तिक निंदानालस्ती न करतादेखील विनोद करता येतो हे त्यांनी या सदरात दाखवून दिलं. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या विविध प्रकारच्या विसंगतींचं दर्शन घडवण्यासाठी गाडगीळांनी लिहिलेलं हे सदर मार्मिक, मिष्कील आणि खुसखुशीत होतं. 'फिरक्यां'चा पहिला संग्रह १९७६ साली प्रसिद्ध झाला.\nगाडगीळांनी विनोदाच्या अंगानी लिहिलेलं 'सातासमुद्रापलीकडे' हे पाश्चात्त्य देशांचं प्रवासवर्णन मनोरंजक आहे. पाश्चात्य देशांतल्या अनेक रीतीरिवाजांचं वर्णन करताना आणि वेगवेगळे अनुभव घेत असताना, काही वेळा आपली फजिती कशी झाली हे सांगण्याच्या निमित्ताने गाडगीळांनीही स्वत:लाच थट्टेचा विषय बनवलं आहे.\nगाडगीळांच्या विनोदी साहित्याची चर्चा करताना त्यांनी लिहिलेल्या 'आर्थिक नवलकथा' या विनोदी सदराचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. गाडगीळ अर्थतज्ज्ञ होते आणि अर्थव्यवस्थेतल्या धोरणांविषयी त्यांची काही मतं होती. समाजवादाच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तेच्या उद्योगांची झालेली दुरवस्था हा त्यांचा नेहमीचा टीकेचा आणि थट्टेचा विषय होता. अर्थव्यवस्थेतल्या अनेक धोरणांवर उपरोधपूर्ण भाषेत केलेली टीका हे या सदराचं वैशिष्ट्य आहे. गंगाधर गाडगीळांनी काही विनोदी फॅन्टसी लिहिल्या, याचीही नोंद आपण घेतली पाहिजे.\nजयवंत दळवी यांनी विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारचं साहित्य लिहिलं असलं, तरी दळवींचा विषय निघाला, की 'ठणठणपाळ' या टोपणनावाने त्यांनी 'ललित' मासिकातून केलेलं लेखन प्रथम आठवतं. पण त्याव्यतिरिक्त त्यांनी बरंच विनोदी लेखन केलं आहे याची फार कमी जणांना कल्पना असते. 'अलाणे फलाणे' या टोपणनावाने 'ललित' मासिकात लिहिलेलं सदर, 'लोक आणि लौकिक' हे 'अमेरिकेचं प्रवासवर्णन', 'कशासाठी पोटासाठी', 'गमतीच्या गोष्टी', 'उपहासकथा' आणि 'विक्षिप्तकथा' हे कथासंग्रह; असं विपुल विनोदी लेखन त्यांनी केलं आहे. दळवींनी काही उत्तम विनोदी फॅन्टसीही लिहिल्या आहेत.\n'ठणठणपाळ' या सदरामध्ये त्या काळातल्या मराठी साहित्यविश्वातले लेखक, प्रकाशक, संपादक, समीक्षक, ग्रंथपाल आणि ग्रंथविक्रेते यांची भरपूर चेष्टामस्करी केली आहे. त्यांच्या सर्व लकबी दळवींनी आपल्या सूक्ष्म निरीक्षणातून टिपल्या होत्या. साहित्यक्षेत्रातल्या घडामोडींकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असल्यामुळे त्यांना बारीकसारीक तपशीलसुद्धा ठाऊक असायचे. त्यामध्ये विसंगती किंवा वैचित्र्य दिसलं रे दिसलं की, हा ठणठणपाळ कोणाचाही मुलाहिजा न ठेवता त्यावर मार्मिक आणि खुसखुशीत भाष्य करायचा. आपण वाचकांशी दिलखुलास गप्पा मारत आहोत अशा पद्धतीनी हे सदर लिहिलं आहे.\nवाचकांशी संवाद साधणारी 'ठणठणपाळ'ची शैली, त्यातला खोचक आणि मार्मिक विनोद, त्यातल्या कोपरखळ्या यांमुळे हे सदर मनोरंजक आणि कमालीचं लोकप्रिय झालं. चार मित्रमंडळी एकत्र जमली, की ज्या मोकळेपणानं एकमेकांची थट्टामस्करी करतात, तसं दळवींच्या विनोदाचं स्वरूप वाटतं. त्यांचा विनोद ढोंगाच्या आवरणाखाली दडलेल्या सत्याचं आणि मानवी स्वभावातल्या इतर विसंगतींचं दर्शन घडवणारा होता. त्यामुळेच तो मोकळाढाकळा होता.\nग्रामीण जीवनावर विनोदी आणि गंभीर कथा लिहिणारे लेखक म्हणून आपण शंकर पाटील यांना ओळखतो. शंकर पाटील यांना तरल विनोदबुद्धीचं वरदान लाभल्यामुळे मनुष्यस्वभावातल्या अनेक प्रकारच्या विसंगती त���यांना चटकन जाणवायच्या. आपल्या सूक्ष्म निरीक्षणानी टिपलेल्या सामाजिक विसंगतींचं दर्शन घडवणाऱ्या अनेक विनोदी कथा त्यांनी लिहिल्या. 'धिंड', 'नाटक', 'नेमानेमी', 'हिशेब', 'मीटिंग', 'ताजमहालमध्ये सरपंच', 'चक्का' या त्यांच्या विनोदी कथा अतिशय लोकप्रिय झाल्या.\nकुठल्याही हास्यकथेचं यश हे जसं तिच्या आशयात असतं तसंच - किंबहुना जरा जास्तच - ते तिच्या सादरीकरणात असतं. वाचकांची उत्सुकता ताणली जाईल अशा तऱ्हेची कथेची रचना, माणसांच्या वागण्याबोलण्यातून निर्माण होणारा प्रसंगनिष्ठ आणि स्वभावनिष्ठ विनोद, तसंच रसाळ निवेदन या गुणांमुळे पाटलांच्या विनोदी कथा लोकप्रिय झाल्या. पाटलांच्या कथांमध्ये शाब्दिक कोट्या जवळपास नाहीत म्हटलं तरी चालेल. याचं कारण त्यांच्या कथांमध्ये जी पात्रं आहेत, त्यांची शैक्षणिक आणि सामाजिक पार्श्‍वभूमी लक्षात घेतली, तर ही पात्रं शाब्दिक कोट्या करतील अशी शक्यता अजिबात वाटत नाही. किंबहुना, ही पात्रं शाब्दिक कोट्या करतात असं दाखवलं असतं, तर ते विसंगत वाटलं असतं.\nग्रामीण भागाचं परिवर्तन व्हावं आणि आमूलाग्र सुधारणा होऊन लोकांचं जीवन सुखकर व्हावं याची तळमळ पाटलांना होती. दारिद्र्य, अज्ञान, निरक्षरता, बेरोजगारी, कुपोषण हे ग्रामीण भागातलं भीषण वास्तव सहजासहजी बदलणार नाही याची जाणीव त्यांना असल्यामुळे या प्रश्नांकडे खेळकरपणे पाहण्यातच शहाणपण आहे, हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणूनच, ग्रामीण भागातल्या विविध प्रकारच्या समस्यांचं दर्शन घडवणाऱ्या विनोदी कथा त्यांनी लिहिल्या.\nवाचकांना हसवता हसवता ग्रामीण भागातल्या प्रश्नांची जाणीव करून देणं, हेच शंकर पाटील यांच्या विनोदी लेखनाचं वैशिष्ट्य आहे, आणि कारुण्यातून जन्माला आलेला विनोद हे त्यांच्या विनोदाचं मर्म आहे. वाचकांचं मनोरंजन करत असताना त्यांना अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य पाटलांच्या विनोदात आहे.\nग्रामीण जीवनावर विनोदी कथा लिहिणाऱ्या लेखकांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे द. मा. मिरासदार मिरासदारांनी विनोदनिर्मितीसाठी जी वेगवेगळी तंत्रं वापरली, त्यांतलं एक तंत्र म्हणजे सत्यकथन मिरासदारांनी विनोदनिर्मितीसाठी जी वेगवेगळी तंत्रं वापरली, त्यांतलं एक तंत्र म्हणजे सत्यकथन लहान मुलं निरागस असल्यामुळे सत्य बोलतात. त्यामुळे मिरासदारांनी आपल्या काही कथांमध्ये लहा��� मुलांना निवेदक बनवलं आहे. त्यांच्या चौकस वृत्तीमुळे आणि सत्य बोलण्यामुळे मोठ्यांचा दांभिकपणा कसा उघडकीला येतो याचं अत्यंत हास्यकारक वर्णन 'ड्रॉइंग मास्तरांचा तास' या कथेत केलं आहे.\nमिरासदारांच्या कथांविषयी बोलताना त्यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमांचा उल्लेख केलाच पाहिजे. मिरासदारांनी शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्यासह एके काळी महाराष्ट्रात गावोगावी फिरून कथाकथनाचे अनेक कार्यक्रम केले. रसाळ निवेदनामुळे आणि कथा सांगण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे त्यांच्या आणि शंकर पाटलांच्या कथांमधला विनोद छोट्याछोट्या गावांत पोहोचला.\nमिरासदारांनी सुमारे तीनशे कथा लिहिल्या असून त्या तीसेक कथासंग्रहांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. 'माझ्या बापाची पेंड', 'माझी पहिली चोरी', 'व्यंकूची शिकवणी', 'नव्व्याण्णवबादची एक सफर', 'शाळेतील समारंभ', 'आजारी पडण्याचा प्रयोग', 'धडपडणारी मुले', 'ड्रॉइंग मास्तरांचा तास', 'बाबू शेलाराचं धाडस' यांसारख्या त्यांच्या कथांनी मराठी साहित्यातल्या विनोदी कथेची समृद्धी वाढवली आणि विनोदी कथेला वेगळं वळण दिलं.\nमिरासदारांनी आपल्या कथांमधून वैचित्र्यपूर्ण माणसांचे अनेक नमुने मांडताना, माणसाचा मूर्खपणा, दांभिकपणा, लबाडी, स्वार्थीपणा, आत्मप्रौढी, इत्यादी स्वभावदोषांचं चित्रण केलं आहे. अतिशयोक्तीमुळे कुठलीही विसंगती ठळकपणे नजरेला येत असल्यामुळे आणि त्यातून हास्यनिर्मिती होत असल्यामुळे, मिरासदारांनी आपले अनुभव अतिशयोक्त पद्धतीने सांगितले आहेत. मिरासदारांच्या कथा वाचताना हे लक्षात येतं की, ते शाब्दिक कोट्या करण्याच्या फंदात न पडता, किंवा ओढूनताणून विनोद न करता, आपल्याला जो अनुभव मांडायचा आहे तो ठसठशीतपणे मांडण्याला महत्त्व देतात. काही वेळा कथेमधला मूळ विषय बाजूला राहून विनोदाला आणि कोट्यांना प्राधान्य मिळण्याचा धोका असतो, पण मिरासदारांचं वैशिष्ट्य हे की, विनोदनिर्मितीचं एक साधन म्हणून त्यांनी कथेचा उपयोग कधीही केला नाही.\nआजच्या काळातले विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे यांनी विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही स्वरूपांचं लेखन केलं आहे. उपजत विनोदबुद्धी, सूक्ष्म निरीक्षण आणि सामाजिक समस्यांचं भान असणाऱ्या टाकसाळ्यांनी समाजातल्या तत्कालीन प्रश्नांवर वर्तमानपत्रांतून जेव्हा विनोदी लेखन करायल��� सुरुवात केली, तेव्हा वाचकांनी त्याचं मनापासून स्वागत केलं. टाकसाळे यांचं कुठलंही पुस्तक वाचायला घेतलं, की आपल्याला एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती म्हणजे त्यांची सोपी, ओघवती आणि वाचकांशी संवाद साधणारी भाषा अनौपचारिक शैलीमुळे त्यांचं साहित्य ही जणू काही खुसखुशीत गप्पांची मैफील आहे असं वाटतं. या मैफिलीत स्मितहास्यापासून खदाखदा हसवणाऱ्या विनोदाचं दर्शन घडतं. वाचकांना हसवत असताना विचारप्रवृत्त करण्याचं सामर्थ्य त्यांच्या लेखनात आहे.\nउपहास, उपरोध, शाब्दिक कोट्या, अतिशयोक्ती आणि विडंबन ही टाकसाळे यांच्या विनोदाची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. त्यांना शाब्दिक कोट्यांची आवड असली तरी एखादी कोटी साधण्यासाठी किंवा जुळवण्यासाठी ते अट्टहास करताना दिसत नाहीत. त्यामुळेच त्यांचा विनोद कुठेही क्लिष्ट आणि कृत्रिम न वाटता सहज आणि स्वाभाविक वाटतो. टाकसाळ्यांच्या विनोदाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी कधीही स्त्रियांना विनोदाचा विषय बनवलं नाही, तसंच विनोदासाठी अश्लीलतेचा आधार घेतला नाही. समाज अधिक प्रगल्भ आणि सुसंस्कृत व्हावा, समाजातला दांभिकपणा नाहीसा व्हावा हा हेतू त्यांच्या सर्वच विनोदामागे दिसतो.\nस्त्रियांना विनोदबुद्धी नसते हा अनेक पुरुषांचा लाडका सिद्धांत आहे. स्त्रियांच्या विनोदबुद्धीबद्दल असं सरसकट विधान करणं हे चुकीचंच नव्हे तर स्त्रियांवर अन्याय करणारंही आहे. स्त्रियांना उत्तम विनोदबुद्धी असते याचे अनेक दाखले देता येतील. त्यातील काही निवडक दाखले पाहा.\nलक्ष्मीबाई टिळक आणि बहिणाबाई चौधरी या विनोदी लेखिका म्हणून प्रसिद्ध नसल्या, तरी त्यांना उत्तम विनोदबुद्धी होती आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन खेळकर होता. लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्रे (भाग १ ते ४) हे आत्मचरित्र १९३४ ते १९३६ या काळात प्रथम प्रसिद्ध झालं. त्यानंतरच्या काळात ह्या आत्मचरित्राचे चारही भाग एकत्र प्रसिद्ध झाले. या आत्मचरित्रात लक्ष्मीबाईंनी आपल्या संसारातल्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. त्या वाचत असताना लक्ष्मीबाईंच्या विनोदबुद्धीचा, रसाळ भाषेचा, दिलखुलास वृत्तीचा आणि थट्टामस्करी करण्याच्या त्यांच्या स्वभावाचा वारंवार प्रत्यय येतो. लक्ष्मीबाईंनी आपल्या आयुष्यात घडलेले अनेक क्लेशदायक आणि हास्यकारक प्रस���ग, प्रत्यक्षात जसे घडले तसे प्रांजळपणे सांगितलेले आहेत. आपण वाचकांशी गप्पा मारत आहोत अशा पद्धतीनं लक्ष्मीबाईंनी त्यांच्या संसारातल्या आठवणी सांगितल्या असल्यामुळे 'स्मृतिचित्रे'मधल्या त्यांच्या कथनात आणि विनोदात सहजता आली आहे.\nलक्ष्मीबाईंच्या निखळ आनंद देणाऱ्या विनोदाची चर्चा करत असताना बहिणाबाई चौधरींची आठवण येते. आयुष्याचं तत्त्वज्ञान साध्या, सोप्या आणि रसाळ भाषेत सांगणाऱ्या बहिणाबाई निरक्षर होत्या, पण त्यांची काव्यप्रतिभा आणि विनोदबुद्धी श्रेष्ठ दर्जाची होती. शेतात काम करताना, जात्यावर दळताना आणि चूल फुंकताफुंकता त्यांनी अनेक गाणी रचली. त्यांतली काही गाणी सुदैवानं कोणीतरी टिपून ठेवल्यामुळे हा अमोल ठेवा मराठी वाचकांपर्यंत पोहोचला. त्यांच्या काव्यातला विनोद आणि कोट्या आपल्याला स्तिमित करतात. शिक्षणाचा आणि विनोदबुद्धीचा काहीही संबंध नसतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे बहिणाबाई चौधरी\nबहिणाबाईंच्या काही कोट्यांची आणि विनोदांची उदाहरणं आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याला लिहिलेल्या प्रस्तावनेत आढळतात. ज्यातून पीठ 'येते' त्याला 'जाते' का म्हणतात जो जमिनीत 'उभा' आहे त्याला 'आड' का म्हणतात जो जमिनीत 'उभा' आहे त्याला 'आड' का म्हणतात किंवा ज्या दिवशी आपण गुढी 'उभारतो' त्याला 'पाडवा' का म्हणतात किंवा ज्या दिवशी आपण गुढी 'उभारतो' त्याला 'पाडवा' का म्हणतात यांसारख्या कोट्यांतून त्यांच्या तरल विनोदबुद्धीचा प्रत्यय येतो. माणसांना हसवून शहाणं करायचं हाच विनोदाचा मुख्य हेतू आहे, हे बहिणाबाईंसारख्या निरक्षर कवयित्रीनं ओळखलं होतं.\nस्त्री-साहित्यातल्या विनोदाचा विचार करताना असं लक्षात येतं की, पद्यविडंबनांच्या क्षेत्रातदेखील अनेक कवयित्रींनी लक्षणीय कामगिरी केली आहे. त्या संदर्भात सुशीला मराठे, सुशीला बापट, अपर्णा देशपांडे आणि मधुवंती सप्रे या कवयित्रींचा विशेष उल्लेख केला पाहिजे. त्यांची पद्यविडंबनं वाचताना त्यांचं काव्यावरचं प्रभुत्व आणि त्यांची विनोदबुद्धी या दोन्हींचा प्रत्यय येतो.\nज्यांच्या विनोदी लेखनाविषयी फारसं लिहिलं गेलं नाही, अशा शकुंतला परांजपे यांनी आपल्या सोप्या, ओघवत्या आणि चटकदार भाषेत लिहिलेला 'माझी प्रेतयात्रा' हा लेखसंग्रह १९५७ साली प्रसिद्ध झाला. त्यातले लेख वाचताना त्यांच्या ��ेळकर दृष्टीकोनाचा आणि विनोदबुद्धीचा प्रत्यय येतो.\nइंद्रायणी सावकार यांच्या कथा वाचताना असं लक्षात येतं की, त्यांचा बराचसा विनोद उपहासात्मक आहे. या उपहासामागे कोणाचा राग किंवा तिरस्कार नसल्यामुळे, त्यांच्या विनोदाचा आस्वाद मोकळ्या मनानं घेता येतो. त्यांच्या कथांमधला विनोद प्रामुख्यानं स्वभावनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ असून त्यात शाब्दिक कोट्या जवळपास नाहीत, असं म्हटलं तरी चालेल. त्यांच्या बऱ्याच कथांमधे विनोदाच्या जोडीला हलकाफुलका शृंगार असतो. त्यांच्या विनोदाचा भर मुख्यत: मानवी स्वभावातल्या दोषांची आणि सामाजिक विसंगतींची थट्टा करण्यावर आहे. विनोद हे शस्त्र असलं, तरी इंद्रायणी सावकार ते कोमल हातानी वापरतात. त्यामुळे त्यांचा विनोद बोचरा होत नाही.\nदीपा गोवारीकर यांनी गंभीर आणि विनोदी असं दोन्ही प्रकारचं लेखन केलं आहे. 'कहाणी गुळाच्या ढेपेची', 'माझं(पण) विश्व', 'साष्टांग धप्प', 'खसखस आणि खुसखुस' हे त्यांचे काही विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. समाजातल्या अनिष्ट गोष्टींचा उपहास करणारा, कधी स्वत:चीच थट्टा करणारा आणि आयुष्याकडे खेळकरपणे पाहायला शिकवणारा त्यांच्या लेखनातला नर्मविनोद वाचकांना हसवत असतानाच, मानवी स्वभावातल्या आणि समाजातल्या विविध प्रकारच्या विसंगतींवर प्रकाश टाकतो.\nपद्मजा फाटक यांना तल्लख विनोदबुद्धीचं वरदान लाभलं होतं. खासगी संभाषणात आणि जाहीर भाषणात त्या विनोदप्रचुर बोलायच्या. त्या विनोदी लेखिका म्हणून प्रसिद्ध नसल्या तरी, हलक्याफुलक्या आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या लेखनातून त्यांच्या मिश्कील आणि खिलाडू वृत्तीचं दर्शन घडतं. 'हसरी किडनी' या गंभीर विषयावरच्या पुस्तकातदेखील त्यांची खेळकर वृत्ती, मनुष्यस्वभावातल्या विविध प्रकारच्या विसंगती हेरण्याची क्षमता आणि त्यावर मिष्कील भाष्य करण्याचं कौशल्य, या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा प्रत्यय येतो.\nगेली सुमारे पस्तीस वर्षं सातत्यानं विनोदी लेखन करणाऱ्या मंगला गोडबोले ह्यांनी मराठीतल्या विनोदी साहित्याच्या क्षेत्रात मानाचं स्थान मिळवलं आहे. उपजत विनोदबुद्धी, सूक्ष्म निरीक्षण आणि आयुष्याकडे पाहण्याचा खेळकर दृष्टीकोन ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं असल्यामुळे त्यांनी अनेक प्रकारच्या सामाजिक विसंगतींमधून विनोद निर्माण के���ा आहे. त्यातूनच त्यांचं विनोदी साहित्य जन्माला आलं आहे. १९८०च्या दशकात त्यांनी सदरलेखनानं आपल्या विनोदी लेखनाला सुरुवात केली. 'झुळूक' नावाचं सदर त्या 'स्त्री' मासिकात लिहायच्या. सतत दहा वर्षं चाललेल्या या सदरातील लेखांचे तीन संग्रह, 'झुळूक', 'पुन्हा झुळूक' आणि 'नवी झुळूक' या नावांनी प्रसिद्ध झाले.\nमराठी भाषा आणि तिचा घसरत चाललेला दर्जा हा मंगला गोडबोले यांच्या चिंतनाचा एक विषय आहे. आजची तरुण पिढी ज्या तऱ्हेचं बिघडलेलं मराठी बोलते, त्यावर हसतखेळत भाष्य करण्यासाठी त्यांनी 'फाडफाड मराठी' ही विनोदी कथा लिहिली आहे. त्यातला विनोद उपहासात्मक असून तो आजच्या मराठीची दुरवस्था दाखवतो.\nमंगला गोडबोले यांनी स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर विपुल लेखन केलं आहे. स्त्रिया कितीही शिकल्या तरी त्यांना बाईपणाच्या मर्यादा कशा आड येतात, पुरुषी अहंकारामुळे आणि अनेक अन्यायकारक रूढी समाजाच्या हाडीमांसी खिळल्यामुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा संकोच कसा होतो याची जाणीव त्यांना प्रकर्षानं झाली. त्यामुळेच त्यांनी आपल्या लेखनातून प्रामुख्यानं स्त्रियांचे प्रश्‍न मांडले. हे प्रश्‍न विनोदाच्या अंगानं मांडल्यामुळे वाचकांचं मनोरंजनतर होतंच आणि मूळ प्रश्नांचं गांभीर्यही त्यांच्यापर्यंत पोहोचतं. मंगला गोडबोले यांच्या विनोदाचा एक वेगळा नमुना म्हणून 'स्वतंत्रता देवीची कहाणी' या कथेचा दाखला देता येईल. स्त्रियांना कुटुंबात दुय्यम स्थान देणाऱ्या, स्त्रीस्वातंत्र्याची बूज न राखणाऱ्या आणि स्त्रियांना काबाडकष्ट करायला लावून स्वत: ऐशआरामात रहाणाऱ्या पुरुषी वृत्तीला या कथेत हसतखेळत चिमटे घेतले आहेत.\nमंगला गोडबोले यांचं विनोदी साहित्य वाचत असताना एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते. ती म्हणजे, त्या व्यक्तीवर टीका न करता वृत्तीवर टीका करतात. उपहास, अतिशयोक्ती आणि शाब्दिक कोट्या ही त्यांच्या विनोदाची महत्त्वाची वैशिष्ट्यं आहेत. सामाजिक जीवनात वावरताना त्यांना काही कटू अनुभव आले असले, तरी त्यांच्या विनोदात कुठेही कटुता जाणवत नाही. याचं कारण सामाजिक प्रश्नांकडे आणि विविध प्रकारच्या विसंगतींकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन समंजस आणि खेळकर आहे. त्यांच्या निर्विष विनोदाचं हेच गमक आहे.\nया लेखात जरी निवडक विनोदी लेखक-लेखिकांच्या साहित्याची चर्चा केली असली, तरी इतर अनेकांनी विनोदी साहित्याच्या क्षेत्रामध्ये मोलाची भर घातली आहे. त्यामध्ये पद्माकर डावरे, वसंत सबनीस, रमेश मंत्री, वि. आ. बुवा, सुभाष भेंडे, रा. रं. बोराडे, द. पां. खांबेटे, अनंत अंतरकर, शिरीष कणेकर, अशोक जैन ('कलंदर'), श्रीकांत बोजेवार ('तंबी दुराई'), अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, लीलाधर हेगडे, वामन होवाळ, राम नगरकर, द. ता. भोसले, बाळ गाडगीळ, शरद वर्दे, शकुंतला फडणीस, शकुंतला बोरगावकर, मंदाकिनी गोगटे, इरावती कर्वे, मोहिनी निमकर, प्रतिमा इंगोले, अनुराधा औरंगाबादकर, यमुनाबाई भट या लेखकांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.\nएके काळी चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, द. मा. मिरासदार, शंकर पाटील, गंगाधर गाडगीळ यांच्यासारखे अनेक दिग्गज विनोदी लेखक दर्जेदार विनोदी साहित्याची निर्मिती करत होते. आज त्यांच्या तोडीचा एकही विनोदी लेखक आढळत नाही. काळाच्या ओघात दर्जेदार विनोदी लेखक पुन्हा उदयाला येतील, अशी आशा करायला हरकत नाही.\n१९९१ साली झालेल्या जागतिकीकरणानंतर सर्वच क्षेत्रांतलं चित्र झपाट्यानं बदलतंय. जागतिकीकरणामुळे आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगानं झालेल्या प्रगतीमुळे संवादाची अनेक साधनं निर्माण झाली आहेत आणि त्यात सातत्यानं भर पडते आहे. त्यामुळे विनोदाचे विषय, त्याचं स्वरूप आणि तो व्यक्त होण्याचं माध्यम यांत काळाच्या ओघात बदल होतील. आजकाल इंटरनेट आणि मोबाईलचा जमाना आहे. या माध्यमांचा प्रचंड प्रभाव असलेली आणि त्यांचा सतत वापर करणारी आजची पिढी पाहिल्यानंतर असं वाटतं की, यापुढच्या काळात लेख, कथा, निबंध, नाटक या स्वरूपात विनोद थोड्याफार प्रमाणात प्रसिद्ध होत राहिला, तरी तो 'ट्विटर', 'फेसबुक', 'व्हॉटस्अप' यांसारख्या समाजमाध्यमांमधून, वृत्तपत्रांमधल्या सदरांमधून, तसंच चारोळी-वात्रटिका यांसारख्या प्रकारांमधून अधिक प्रमाणात व्यक्त होण्याची शक्यता आहे.\nहा लेख रोहन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या प्रदीप कुलकर्णी लिखित 'यांनी केलं विनोदविश्व समृद्ध' या पुस्तकातील माहितीच्या आधारावर लिहिला आहे.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत��नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sonakshi-is-out-from-nach-baliye-8-and-malaika-in-259188.html", "date_download": "2018-11-17T11:14:56Z", "digest": "sha1:3Y2XIZ5SMZJF5S3THXGJEQO5KRVSJOL7", "length": 11915, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "का सोडतेय सोनाक्षी 'नच बलिए' ?", "raw_content": "\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nका सोडतेय सोनाक्षी 'नच बलिए' \nकाही दिवस तरी सोनाक्षीला 'नच बलिए 8'चे एपिसोड्स जज करता येणार नाही. तिच्या जागी येतेय मलाईका अरोरा.\n26 एप्रिल : सोनाक्षी सिन्हा सध्या 'नच बलिए 8'ची खुर्ची सोडायची तयारी करतेय. ती इतकी बिझी झालीय की तिला 'नच बलिए'साठी वेळ देणं कठीण जातंय.\nकाही दिवस तरी सोनाक्षीला 'नच बलिए 8'चे एपिसोड्स जज करता येणार नाही. तिच्या जागी येतेय मलाईका अरोरा.\nमलाईका आणि अरबाज एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदाच ती डान्स रिअॅलिटी शो जज करतेय. त्याआधी तिनं झलक दिखला जा आणि इंडियाज गाॅट टॅलेंट या शोमध्ये परीक्षकाचं काम केलंय.\nमलाईकासाठी नच बलिएचं स्टेज नवीन नाही. तिनं सिझन 1 आणि 2 जज केलाय. सध्या मलाईका नच बलिएचं शूट करतेय. सोनाक्षी तिच्या प्रोफशनल टुरवर आहे. ती आॅकलंडमध्ये आहे. तोपर्यंत तरी ही कमान मलाईकाच सांभाळणार.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nलग्नाआधी प्रियांका आटपून घेतेय शूटिंग, Photo व्हायरल\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=86", "date_download": "2018-11-17T10:59:53Z", "digest": "sha1:FDXFTEHGUUH425JBASZBS424DGBCXWPP", "length": 10510, "nlines": 40, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\n‘घर घेता का घर’ विरुद्ध ‘मागेल त्याला घर’\nजिकडे-तिकडे इतक्या रिकाम्या सदनिका आहेत की बांधकाम व्यावसायिक ‘‘घर घेता का घर’’ असे अनेक प्रदर्शने भरवून साद घालत आहेत. नोटाबंदी, जीएसटी अन् रेराच्या रोरावणाNया वादळात अनेक बांधकाम सम्राट मेटाकुटीला आले आहेत. एका बाजूला सरकारचे ‘मागेल त्याला घर’ अशी संवंग घोषणा, जोडीला पंतप्रधान आवास योजना आणि दुसरीकडे बिल्डरांची ‘घर घेता का घर’ अशी विनवणी सुरू आहे. यामध्ये ढासळलेला मनोरा कसा उभा राहणार\nशेती, उद्योग आणि बांधकाम हे रोजगार निर्मितीची क्षेत्रे मानली जातात. म्हणून तर खेड्यातल्या मजुरालाही संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग हातात थापी धरण्याचा वाटायचा. गवंडी होऊन जाणे जमायचेही. पण नोटाबंदीनंतर जिथे विकासकच कोलमडले तिथे अशा निमहकीमांना विचारतो कोण २००८-०९ च्या दरम्यान झालेली आर्थिक मंदी या विकासकांनी कशीबशी झेलली होती. २०१०-११ मध्ये मात्र या बिल्डरांचे दिवस पालटले. बांधकाम निधीचा इतका पाऊस पडला की सगळीकडे शायनिंग दिसू लागले. विकासकांनी मिळेल तिथे जमिनी घेतल्या. तसे करताना कुठल्याही प्रकारची व्यूहरचना, नियोजन नव्हते. या काळात खेड्यापाड्यातील दूधवाले, पानवाले, यांच्यामध्येही जमिनीची आलटापालट हा परवलीचा शब्द होता. दहा लाख रुपयांत दोन कोटींच्या भूखंडाची इतक्या वेळा आलटापालट व्हायची की मूळ जमी�� कोणाची हेच कळत नसे. अर्थात ही धडधाकट प्रकृतीची लक्षणे नव्हती तर अर्थव्यवस्थेवर आलेली सूज होती. तुझ्या गळा माझ्या गळा असे सांगत राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांनी मोठी गुंतवणूक केली होती. त्यामुळे अनके नवे बिल्डर, नवे करोडपती उदयास आले. १४ नोव्हेंबर २०१० ला औरंगाबादमध्ये आलेल्या तब्बल दीडशे मर्सिडिजनी भरभराटीचे दर्शन घडविले. सारे जग चकीत झाले. याच काळामध्ये औरंगाबादसारख्या शहरामध्ये बांधकाम व्यवसायिकांनी शहराच्या चोहोबाजूंनी आडवा-तिडवा विस्तार केला.\n२०१४ मध्ये भाजपचे सरकार आले. सर्वसामान्यांनाही अच्छे दिनची स्वप्ने पडू लागली होती. या सत्तांतराने भाकरी नुसतीच फिरवली गेली नाही तर करपवलीही. घर फिरले की घराचे वासेही फिरतात असे म्हटले जाते. सत्तांतरानंतर बांधकाम व्यावसायिकांचे दिवस फिरले. तशातच ८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटाबंदीची दृष्ट लागली. व्याजाच्या मृगजळावर उभ्या राहिलेल्या इमारती रखडल्या. बांधकाम व्यावसायिक सैरभैर झाले. शिवाय वेंâद्र सरकारने मे २०१७ मध्ये ग्राहक हित लक्षात घेऊन स्थावर संपदा विनिमय व विकास कायद्याची (रेरा) अंमलबजावणी सुरू केली. हा कायदा तसा पारदर्शक पण ‘आदत से मजबूर’ असणाNयांना मात्र कोलदांडा वाटतो. व्याजाचे फारसे ओझे नसलेले कॉर्पोरेट बांधकाम व्यावसायिक यामधून तरले पण मध्यम आणि मोठे बांधकाम व्यावसायिक दिवाळखोरीत सापडले. बांधकाम व्यावसायिकांनी एवढा मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवला, डोंगरकपारीत जमिनी घेतल्या याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉरचे २०१२ च्या नंतर निर्माण करण्यात आलेले मृगजळ. मोठे उद्योग, बक्कळ पैसा आणि यामुळे घर बांधणीला चांगले दिवस येतील हा अंदाजही साफ चुकला. एकही उद्योग भाजपच्या कार्यकाळात आला नाही. नोटाबंदीने रोख पैशाचे चलन-वलन थांबले आणि अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पही ऱखडले. एका बाजूला पारंपरिक बांधकाम व्यावसायिकांची त्रेधातिरपीट उडाली पण दुसNया बाजूला पंतप्रधान आवास योजना मात्र जोमात सुरू झाली. या योजनेत खासगी विकासकांना संधी आहे पण ऐपत हरवलेल्यांना स्थान नाही. सहा लाखांनाच घर मिळत असल्यामुळे स्वप्नातल्या घरांचा जाहिरातीद्वारे कितीही गाजावाजा केला तरी बिल्डरांच्या या प्रकल्पाकडे ग्राहक वळला नाही. शेवटी गाठ सरकारशी असल्यामुळे त��यांचा टिकाव लागला नाही.\n२०११ मध्ये ४.५ टक्के सव्र्हिस टॅक्स आणि १ टक्का व्हॅट वर जमून जायचे ्आता वस्तू सेवा कर १२ टक्के आणि ६ टक्के स्टॅम्प ड्युटी यामुळे घर बांधणी व्यवसाय आणखीनच अडचणीत सापडला. औरंगाबादच्या बांधकाम व्यवसायाला उर्जितावस्था आणण्यासाठी सरकारने चटई क्षेत्र वाढवून देण्याची गरज असल्याचे सांगितले जाते. अर्थात शहरातील पायाभूत सुविधा अद्ययावत झाल्या पाहिजेत. सध्या तरी बिल्डरांच्या बाबतीत एनपीएच्या भीतीने बँकांनी हात आखडता घेतला अन् नोटाबंदीनंतर सावकार गायब झाले. २०२२ पर्यंत प्रत्येकाच्या स्वप्नातले घर साकारण्याचे उद्दिष्ट बाळगणारा बांधकाम व्यावसायिक मात्र हवालदिल झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mynaturalhairextensions.com/mr/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/wigs/", "date_download": "2018-11-17T11:04:34Z", "digest": "sha1:LXGBYGMCBQLILOACURNBYME4XX2FBYXB", "length": 10424, "nlines": 144, "source_domain": "www.mynaturalhairextensions.com", "title": "एक्सएमईएक्ससाठी रेमी मानवीय केसांमध्ये नैसर्गिक केसांचा विग", "raw_content": "\nगुणवत्ता नैसर्गिक केस विस्तार: आम्हाला यूएस द्वारे तयार केले\nदेणग्या आणि जाहिरातींसाठी \"एमएनएचई\" ला 545454 वर मजकूर पाठवा\nगुणवत्ता नैसर्गिक केस विस्तार: आम्हाला यूएस द्वारे तयार केले\nदेणग्या आणि जाहिरातींसाठी \"एमएनएचई\" ला 545454 वर मजकूर पाठवा\nपोत करून खरेदी करा\nब्रेडिंग / क्रोशेट हेअर\nविस्तार साधने आणि वाहक\nघर / नैसर्गिक हेअर विग\nसर्व 4 परिणाम दर्शवित आहे\nमुलभूत साठविणे लोकप्रियतेनुसार क्रमवारी लावा सरासरी रेटिंग नुसार क्रमवारी लावा नवीनतमनुसार क्रमवारी लावा किंमत क्रमवारी: उच्च कमी किंमत क्रमवारी: ते कमी\nउच्च दर्जाचे नैसर्गिक हेअर विग\nमाझे नैसर्गिक केस विस्तार आमच्या ग्राहकांना नैसर्गिक केसांसाठी सर्वोत्तम विग मिळतात हे सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट आहे. आम्ही त्यांना या क्षणी कँकी कर्ल, कोइली, एफ्रो किंकी आणि किंकी स्ट्रेटमध्ये ऑफर करतो. विंग वेगवेगळ्या कॅप स्वरूपात येतात जसे की अपरेट्स, फुल विग्स, क्लोजर फुल विग्स आणि फुल लेस विग्स\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nविचित्र स्ट्रेट फ्लाई आउट विग\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nन्यूबियन कँकी कर्कली विग\nउत्पादन विशलिस्ट आधीपासूनच आहे\nआफ्रो किंकी कर्कली विग\nब्रेडिं��� / क्रोशेट हेअर\nविस्तार स्टोरेज आणि वाहक\nनैसर्गिक केस गुरु ... .इह्ह्ह एनओओ \nआनंदीपणे नंतर टिप्पण्या बंद नंतर आनंदाने वर\nMyNaturalHairExtensions.com आपल्या क्लायंटला 100% रेमी व्हर्जिन केस प्रदान करते. आम्ही उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतो आणि जेव्हा आपल्याला अधिक सुंदर वाटत असेल तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो.\nन्यूबियन कँकी कर्कली विग\nरेट 4 5 बाहेर\nरेट 5 5 बाहेर\nआफ्रो किंकी केस बाँडल\nरेट 5 5 बाहेर\nबातमी पत्र साठी नोंदणी करा\nआमच्या कुटुंबाचे वेगळे व्हा आणि आमच्या वृत्तपत्रासाठी साइन अप करा. आपण विक्री, जाहिराती आणि MNHE इव्हेंटबद्दल सर्व अद्यतने प्राप्त कराल.\nहे क्षेत्र रिक्त सोडा\nएमएनएचई कुटुंबात आपले स्वागत आहे विक्री आणि जाहिरातींसाठी पुष्टी करा\nकॉपीराइट 2018 © माय नॅचरल हेअर एक्सटेंशन्स एलएलसी. प्रेमाने बनविलेले\nपोत करून खरेदी करा\nब्रेडिंग / क्रोशेट हेअर\nविस्तार साधने आणि वाहक\nदेणग्या आणि जाहिरातींसाठी \"एमएनएचई\" ला 545454 वर मजकूर पाठवा\nव्हीआयपी क्लबमध्ये सामील व्हा\nविशेष जाहिरातींसाठी विशेष प्रवेशासाठी आमच्या मेलिंग लिस्टमध्ये सामील व्हा\nआमच्या मेलिंग सूचीमध्ये सामील व्हा आणि विनामूल्य शिपिंग कूपन प्राप्त करा आम्ही आपल्याला विक्री, एकेरी मार्ग, स्पर्धा आणि ब्रँड नवीन उत्पादने वर अद्यतनित करू.\nस्वागत दिनः आपल्या कूपनसाठी आपले ईमेल तपासा\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता *\nलॉग इन करा फेसबुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6947", "date_download": "2018-11-17T11:44:59Z", "digest": "sha1:7YMGTBWUZD5VTL2C56QUS2XHXCQYOYNP", "length": 21671, "nlines": 145, "source_domain": "aisiakshare.com", "title": " अरे संसार संसार | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nहल्ली खूप लोक मला माझं लिखाण कमी का झालंय याबद्दल विचारतात. आणि जास्त खोलात जाऊन त्यांचा (आणि माझा) मौल्यवान वेळ घालवण्यापेक्षा एका शब्दात उत्तर देणं जास्त सोप्पं. लग्न. आपल्या ओळखीत असे अनेक लोक असतात ज्यांच्या कपाटात गिटारच्या वह्या, कवितांच्या डायऱ्या, ट्रेकचे फोटो आणि असे बरेच काही गुंडाळून ठेवलेले छंद सापडतील. त्या सगळ्या छंदांचं गुंडाळीकरण, लग्न (आणि संसार) या शब्दातच बहुधा झालेलं असतं. अर्थात असे कित्येक लोक आहेत जे \"अगेन्स्ट ऑल ऑड्स\" आपली कला जिवंत ठेवतात. ते मुळात माझ्यासारख्यांपेक्षा जास्त सरस असतात. पण संसारात कला हरवते हे मला फारसे पटत नाही.\nकसंय ना, पूर्वी कसं म्हणायचे, अमुक अमुक राजा हा युद्ध\"कलेत\" पारंगत होता. शस्त्रकला, युद्धकला, वक्तृत्वकला या सगळ्या पूर्वी कला मानल्या जायच्या. आणि यात लोक 'निपुण' असायचे. पण तेव्हा युद्ध आणि संसार वेगवेगळे असायचे. राण्यांना सेपरेट महाल, दास-दासी असल्यामुळे या सगळ्या कला वेगळ्या ठिकाणी दाखवायला लागायच्या. हल्ली युद्धकला संसारातच वापरावी लागते. तसंच तह, करार, हे सुद्धा आता संसारातच बसवावे लागतात. त्यातच जर एखादं अपत्य झालं तर या सगळ्या कलांचा फुललेला पिसारा संसारातच वापरावा लागतो.\nकला संसारात 'लेटंट हीट'चं काम करते.एखाद्या पदार्थाचं तापमान न वाढता तो जेव्हा उर्जा ग्रहण करतो तेव्हा त्याला लेटंट हीट असं म्हणतात. मात्र या प्रकारात पदार्थ नुसता टंगळमंगळ करत नसून, अंगभूत बदलत असतो. तसाच संसारदेखील कलाकारांचं कलेचं प्रदर्शन थांबवून, त्यांच्यातील कलेचा त्यांच्या रोजच्या आयुष्यात उपयोग करून घेतो.\nजसं की आता माझी लेखणी व्हॉट्सॅपवर जास्त चालते. आपणच कसे बरोबर आहोत हे नवऱ्याला पटवून देणं हे जगातल्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाचं आणि जास्त अवघड आहे. त्यामुळे कधीकधी नवराच मला सल्ला देतो की आता तू काहीतरी कम्प्युटरवर लिही, ब्लॉग वगैरे, नाहीतर अंगठ्याला कार्पेल टनल होईल उगीच. लेखनात जसं मध्येमध्ये, \"आपलं हे काय चाललंय, याचा काहीच उपयोग नाही\" अशी भावना यायची तशीच इथेही येते. पण जसं पूर्वीचं लेखन आणि आत्ताचं यातील गुणात्मक फरक दिसू लागतो, तसा पूर्वीचा नवरा आणि आत्ताचा, यातही थोडा थोडा फरक जाणवू लागतो.\nपूर्वी असं फेसबुकवर वगैरे जळजळीत स्टेटस टाकून त्यावर (जगभर पसरलेल्या लुख्ख्या विद्यार्थ्यांशी) वाद घातल्यावर आपण किती फ़ेमिनिस्ट आहोत असं वाटायचं. पण आता आठवड्यातून एकदा घरकामाच्या प्रोसिजरचं फ़ेमिनिस्टिक कॅलिबरेशन करावं लागतं. यात\n\"माझे बाबा काहीच करायचे नाहीत घरात. तरी मी करतो.\"\n\"मी आज सकाळी उठून बाळाला चेंज केलं.\"\n\"माझी झोप पूर्ण झाली नाही.\"\n\"मी बाकीच्या नवऱ्यांपेक्षा जास्त काम करतो.\"\nया आणि अशांसारख्या अनेक वाक्यांना कुठल्याही प्रकारची कृतज्ञ प्रतिक्रिया जाणीवपूर्वक न देता, \"बरं मग\" अशी प्रतिक्रिया देणं येतं. यासाठी स्टेट्स शेयर करण्यापेक्षा आणि त्यावर वादविवाद करण्यापेक्षा खूप जास्त कष्ट पडतात. आणि ही वाक्यं उच्चार��ी जात असताना, जर आपली सासू असेल, तर या प्रत्येक वाक्यानंतर मनाच्या भिंतीवर, कुणीतरी टोकदार नख पुन्हापुन्हा घासत आहे अशी भावना सहन करत शांतपणे, \"बरं मग\" अशी प्रतिक्रिया देणं येतं. यासाठी स्टेट्स शेयर करण्यापेक्षा आणि त्यावर वादविवाद करण्यापेक्षा खूप जास्त कष्ट पडतात. आणि ही वाक्यं उच्चारली जात असताना, जर आपली सासू असेल, तर या प्रत्येक वाक्यानंतर मनाच्या भिंतीवर, कुणीतरी टोकदार नख पुन्हापुन्हा घासत आहे अशी भावना सहन करत शांतपणे, \"बरं मग\nलिखाण जसं तेच तेच वाटू लागतं, तसा संसारही घिसापिटा वाटू लागतो. पण दुर्दैवाने 'रायटर्स ब्लॉक'सारखा संसार ब्लॉक कधीच होत नाही. संसार मुळातच आपल्या खूप पुढचा असतो. त्याच्या हाती आपल्यापेक्षा खूप चांगल्या चांगल्या लोकांचे बळी गेलेले असतात. त्यामुळे आपल्याला कितीही संसार सोडावासा वाटला तरी संसार आपल्याला सोडत नाही. शेवटी मग आम्ही नवरा-बायको लग्न केल्याबद्दल एकमेकांचं सांत्वन करू लागतो. त्यातही आता नावीन्य आलंय. लग्न नवीन असताना अशी कंटाळ्याची फेज आली की आम्ही, \"तुझ्यामुळे\", \"तुझ्यामुळे\" करून एकमेकांवर ढकलायचो. आता अशा फेज मध्ये आम्ही सबंध विश्वाचा विचार करतो. की आपण म्हणजे या संसाराच्या यज्ञात एक तुपाचा थेंब, वगैरे. अगदीच बोर झालं तर, उभय पक्षांच्या आयांवरून एखादं झणझणीत भांडण करतो. पण भांडण हा संसार रिसेट करायचा चुकीचा मार्ग आहे हेदेखील आता आमच्या लक्षात येऊ लागलंय. आणि मुळात सुख-कंटाळा-भांडण-सुख या कालचक्रातून मुक्ती हीच संसाराची खरी शिकवण आहे असं आम्ही आता मानू लागलो आहोत.\nसंशोधनकलेचेदेखील नवीन पैलू संसाराने दाखवून दिले आहेत. मी आणि माझ्या काही मैत्रिणी आता आमच्या सगळ्यांच्या नवऱ्यांच्या आणि सासवांच्या (गुण-)दोषांवर उत्तम रिव्ह्यू-पेपर लिहू शकू. संसारात पडल्यापासून माझा मानसशास्त्राचा व्यासंगदेखील कलेकलेने वाढला आहे. विविध पुस्तकं वाचून माझ्या असं लक्षात आलंय की आपण सगळेच थोडेथोडे मनोरुग्ण आहोत. आधी निरागसपणे मी दुसऱ्यांचं वेड शोधायचे. आता मात्र मला पक्की खात्री पटली आहे की मीच सगळ्यात जास्त वेडी आहे. अशा अध्यात्मिक घटका आल्या की कौतुक वाटतं, पूर्वीच्या विचारवंतानी वानप्रस्थाश्रमाचा सिकवेन्स इतका चपखल कसा बसवला असेल. पण त्याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की सराईताला जंगलात जाण��याची काय गरज मन इतकं शांत झालं पाहिजे की संसाराच्या गोंगाटात जंगलच मनात आणता आलं पाहिजे.\nतुम्ही तुमच्या संसारात शंभर टक्के सुखी असाल तर हा लेख तुमच्याबद्दल बिलकुल नाही. आणि जे लग्न करून प्रचंड सुखी झालेत (अशांच्या मी नित्य शोधात असते) त्यांच्यासाठी हा लेख लागू नाही. पण संसार इतका फूलप्रूफ सुखी असता तर एका अविवाहित प्रोड्यूसरनी त्यावर इतकी कमाई केलीच नसती. संसारातील खाचा आणि खड्डे, त्यातून येणारे चांगले वाईट अनुभव यामुळेच, लग्न या सतत चालू राहणाऱ्या संथ प्रवाहात, थोड्या लाटा वगैरे अनुभवायला मिळतात. नाहीतर नुसता इकडे सेल्फी, तिकडे सेल्फी, माझा हब्बूडी, माझी वायफी असं खोटं खोटं प्रदर्शन उरेल. संसारात पडल्यामुळे तरुणपणी आपण शाहरुख खान आहोत असं वाटणाऱ्या लोकांना आपण आता इरफान खान झालोय असं वाटू लागतं. पण हा बदल किती चांगला आहे हे ज्याला कळलं त्याचाच बेडा पार\nसंसार म्हणजे 'दिल्ली के लड्डू\nसंसार म्हणजे 'दिल्ली के लड्डू - जो खाये वो पछताये, जो न खाये वो भी पछताये' असं मी लग्न झाल्यानंतर ऐकलं. त्यामुळे मला दुसरा पछतावा करण्याची संधी न मिळाल्यामुळे मी पछतावलो होतो.\nबाकी नवऱ्याच्या तोॆडून त्याची चूक कबूल करून घेणं हेच संसाराचं ध्येय असतं, याबाबत शंभर टक्के सहमत.\nया आणि अशांसारख्या अनेक\nया आणि अशांसारख्या अनेक वाक्यांना कुठल्याही प्रकारची कृतज्ञ प्रतिक्रिया जाणीवपूर्वक न देता, \"बरं मग\" अशी प्रतिक्रिया देणं येतं. यासाठी स्टेट्स शेयर करण्यापेक्षा आणि त्यावर वादविवाद करण्यापेक्षा खूप जास्त कष्ट पडतात. आणि ही वाक्यं उच्चारली जात असताना, जर आपली सासू असेल, तर या प्रत्येक वाक्यानंतर मनाच्या भिंतीवर, कुणीतरी टोकदार नख पुन्हापुन्हा घासत आहे अशी भावना सहन करत शांतपणे, \"बरं मग\" अशी प्रतिक्रिया देणं येतं. यासाठी स्टेट्स शेयर करण्यापेक्षा आणि त्यावर वादविवाद करण्यापेक्षा खूप जास्त कष्ट पडतात. आणि ही वाक्यं उच्चारली जात असताना, जर आपली सासू असेल, तर या प्रत्येक वाक्यानंतर मनाच्या भिंतीवर, कुणीतरी टोकदार नख पुन्हापुन्हा घासत आहे अशी भावना सहन करत शांतपणे, \"बरं मग\n|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||\nसोपा मंत्र. तुझ्यामुळे हरभरा\nसोपा मंत्र. तुझ्यामुळे हरभरा टरारून वर \nइतक्या मोठ्या विषयावर इतका\nइतक्या मोठ्या विषयावर इतका नेटका लेख द्���्यानेश्वरांनी आणि टिळकांनीच नव्हे, तर वपु, ओशो- ज्या कोणी विचारवंतांनी गीतेवर भाष्य केलंय, त्या ओळीत तुम्ही सहज जाऊन बसू शकाल द्न्यानेश्वरांनी आणि टिळकांनीच नव्हे, तर वपु, ओशो- ज्या कोणी विचारवंतांनी गीतेवर भाष्य केलंय, त्या ओळीत तुम्ही सहज जाऊन बसू शकाल माझ्याकडून वाक्यावाक्याला हशा आणि टाळ्या माझ्याकडून वाक्यावाक्याला हशा आणि टाळ्या\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/10756", "date_download": "2018-11-17T11:41:11Z", "digest": "sha1:VRSAJFO5EJ5PHTNDVUEIP3576RYTRDFF", "length": 17031, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, flower crops advisory, agrowon, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. सतीश जाधव, डॉ. देविदास काकडे\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nगुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची मात्रा द्यावी. तसेच हेक्टरी ८० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ८० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. उमललेल्या फुलांची काढणी करावी. काढणी करताना रोगट व किडक्या फांद्या छाटाव्यात. सद्यःस्थितीत पानावरील काळे ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी प्रोपिकोनॅझॉल १ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकावर पाने खाणारी व कळी पोखरणारी अळी आढळून आल्यास क्विनॉलफॉस २.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.\nगुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची मात्रा द्यावी. तसेच हेक्टरी ८० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ८० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. उमललेल्या फुलांची काढणी करावी. काढणी करताना रोगट व किडक्या फांद्या छाटाव्यात. सद्यःस्थितीत पानावरील काळे ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी प्रोपिकोनॅझॉल १ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकावर पाने खाणारी व कळी पोखरणारी अळी आढळून आल्यास क्विनॉलफॉस २.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.\nशेवंती पिकास लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांनी द्यावयाची रासायनिक खतांची मात्रा हेक्टरी १५० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश या प्रमाणात द्यावी. पावसाळी हंगामात पिकास अतिरिक्त पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. सद्यःस्थितीत पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.\nझेंडूच्या रोपांची लागवड करावी. लागवड करून एक ते दीड महिना झाला असल्यास पिकाला हेक्टरी ७५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. आफ्रिकन झेंडू असेल तर शेंडा खुडावा. रोपांना मातीची भर द्यावी. पावसाळी वातावरणात पिकावर करपा रोग व पाने खाणारी तसेच कळी पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. करपा रोग नियंत्रणासाठी प्रोपिकोनॅझोल १ मि.लि. प्रतिलिटर तर अळीसाठी क्विनॉलफॉस २.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.\nनिशिगंधाच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाचे पाणी साठल्यास पिकाला खोडकूज या रोगाची लागण होण्याची शक्यता असते. रोगाच्या नियंत्रणासाठी कॅप्टन ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात मिसळून रोगग्रस्त झाडास आळवणी करावी. तसेच या मिश्रणाची पिकावर फवारणीही करावी. पिकाला लागवडीनंतर ३०, ६० व ९० दिवसांनी द्यावयाची ५० किलो नत्र प्रतिहेक्टरी अशी खतमा���्रा द्यावी. खतमात्रा देताना ती पिकाच्या पानांवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी.\nसंपर्क : डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९\n(अखिल भारतीय समन्वयित पुष्प सुधार प्रकल्प,\nगुलाब rose खत fertiliser रासायनिक खत chemical fertiliser मात mate झेंडू कॅप्टन भारत\nनिशिगंध - खोड कूज\nझेंडू पाने खाणारी अळी\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा ...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nआंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...\nफळबागांमध्ये आच्छादन करा; संरक्षित पाणी...सेंद्रिय आच्छादनाने जमिनीचा पोत सुधारतो. पाणी...\nतुरीवर पिसारी पतंगाचा प्रादुर्भावकिडीचे शास्त्रीय नाव ः इक्झेलॅस्टीस ॲटोमोसा १...\nद्राक्षबागेतील समस्यांवरील उपाययोजनासध्या द्राक्षबागेतील वेली या वाढीच्या विविध...\nपीक व्यवस्थापन सल्लारब्बी ज्वारी ः पीक उगवणीनंतर ८ ते १०...\nजिरायती गहू लागवडीतील तंत्रेजिरायती गव्हाची लागवड ऑक्‍टोबरअखेर ते...\nभविष्यातील औद्योगिक पीक ठरण्याची ‘...कित्येक दशकांपासून समशीतोष्ण देशांमध्ये साखर...\nकपाशीवरील पिठ्या ढेकणाचे एकात्मिक...पिठ्या ढेकूण ही कीड पिकात शिरल्यानंतर त्याचे...\nफळबागेत आच्छादन, हलकी छाटणी आवश्यक...फळबागेत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी प्लॅस्टिक...\nस्टेम गर्डलर बीटलसाठी एकात्मिक कीड...सध्या द्राक्ष पट्ट्यात खोडास रिंग करून नुकसान...\nकांदा पिकासाठी अवस्थानुरूप सल्लासध्या रब्बी कांद्याची रोपे रोपवाटिकेत आहेत, तर...\nमोहरी, जवस लागवड व्यवस्थापनरब्बी हंगामात तेलबिया पिके अत्यंत महत्त्वाची असून...\nद्राक्षावरील उडद्या भुंगेऱ्यांच्या...द्राक्ष विभागामध्ये ऑक्टोबर छाटणी व त्यानंतरचा...\nहळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/horoscope-for-11-march-to-17-march/", "date_download": "2018-11-17T10:46:33Z", "digest": "sha1:JNMUKJQAK46Z5OWWC4VNPUU3YORPMP3N", "length": 24143, "nlines": 279, "source_domain": "www.saamana.com", "title": "भविष्य : रविवार ११ ते शनिवार १७ मार्च २०१८ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nराज्यव्यापी आंदोलनाचा पहिला टप्पा; शिक्षक भारतीचे 25 मागण्यांचे निवेदन सादर\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर व���्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आठवड्याचे भविष्य\nभविष्य : रविवार ११ ते शनिवार १७ मार्च २०१८\nमेष – मनाच्या शक्तीचा फायदा होईल\nमेषेच्या व्ययेषात सूर्यप्रवेश व चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. मनाची शक्ती कोणत्याही प्रसंगात अत्यंत महत्त्वाची असते. त्याचाच फायदा राजकीय क्षेत्रात मोठा निर्णय घेताना होईल. विरुद्धलिंगी व्यक्तीपासून थोडे दूर रहा. गोड बोलून तुमचा पैसा आणि वेळ काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो. चौकस रहा. शुभ दि. – ११, १२.\nवृषभ – मानसन्मानाचा योग\nवृषभेच्या एकादशात सूर्यप्रवेश आणि मंगळ-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. कौटुंबिक समस्येला अचानक कलाटणी मिळू शकते. मानसन्मानाचा योग येईल. राजकीय क्षेत्रात गुंतागुंत वाढवू नका. धंद्यात स्थिरता येईल. विद्यार्थीवर्गाने ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. प्रवासात दुखापत संभवते. शुभ दि. – १३, १४.\nमिथुन – धैर्याचे कौतुक होईल\nमिथुनेच्या दशमेषात सूर्यप्रवेश व सूर्य त्रिकोणयोग होत आहे. नोकरीत तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील. वरिष्ठांना खूष कराल. धैर्याचे कौतुक होईल. राजकीय क्षेत्रात पक्षाचे नेतृत्व खंबीरपणे पेलवून धरता येईल. दर्जेदार लोकांचा सहवास होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. स्वप्न पूर्ण करू शकाल. शुभ दि. – १५, १६.\nकर्क – थोडा संयम ठेवा\nकर्केच्या भाग्येषात सूर्यप्रवेश आणि चंद्र शुभलाभ योग होत आहे. राजकीय क्षेत्रात यश तुम्हाला कक्षेत दिसत असले तरी थोडा संयम ठेवा. तुमच्या डावपेचांचा परिणाम दिसण्यास थोडा वेळ लागेल. सामाजिक कार्यात विरोधक आक्रमक होतील तर काही तह करण्यास येतील. उतावळेपणा करू नका. शुभ दि. – ११, १४.\nसिंह – प्रकृतीची काळजी घ्या\nसिंह राशीच्या अष्टमेषात सूर्यप्रवेश आणि शुक्र-शनी केंद्रयोग होत आहे. कुटुंबात दुरावा आणि तणाव निर्माण होईल. आपापसात मतभेद होतील. सर्व खापर तुमच्यावर फोडण्याचा प्रयत्न होईल. राजकारणात तुमचे मुद्दे इतर पक्ष घेतील. मंगळवार, बुधवार प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दि. – ११, १२.\nकन्या – परिस्थितीचे निरीक्षण करा\nकन्या राशीच्या सप्तम स्थानात सूर्यप्रवेश आणि चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात तुमच्याबद्दलचा गैरसमज दूर होण्याची शक्यता निर्माण होईल. तुम्ही संयम व श्रद्धा ठेवा. परिस्थितीचे निरीक्षण करा. पुढे संधी मिळेलच. कुटुंबातील व्यक्ती तुमच्या सोबत असतील. शुभ दि. – १३, १४.\nतूळ – स्थिर विचाराने निर्णय घ्या\nतुळेच्या षष्ठ स्थानात सूर्यप्रवेश आणि चंद्र-मंगळ लाभयोग होत आहे. तुमच्या उत्साहावर एखादी व्यक्ती टीका करण्याची शक्यता आहे. ठरवलेली योजना घरातील व्यक्ती पूर्ण करीलच असे समजू नका. राजकारणात विरोधक मैत्रीसाठी येतील, मात्र सावध रहा. कुटुंबात स्थिर विचाराने निर्णय घ्या. शुभ दि. – ११,१२.\nवृश्चिक – अंदाज बरोबर येईल\nवृश्चिकेच्या पंचमेषात सूर्यप्रवेश आणि चंद्र-बुध लाभयोग होत आहे. शेअर्समध्ये तुमचा अंदाज बरोबर येईल. नुकसान भरून काढता येईल. प्रतिष्ठा टिकवता आली तरी संघर्ष कायम राहील. नवे मित्र जोडले जातील. घर, जमीन इत्यादी व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभ दि. – १२,१३.\nधनु – विरोधकांना धडा शिकवाल\nधनु राशीच्या सुखेषात सूर्यप्रवेश आणि सूर्य – गुरू त्रिकोणयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात उत्साहवर्धक घटना घडेल. तुम्हाला तुमच्या पद्धतीने विरोधकांना धडा शिकवता येईल. चमत्कारजन्य यश मिळेल. व्यावहारिक दृष्टिकोन मात्र ठेवा. सर्वत्र कौतुक होईल. कला, क्रीडा क्षेत्रात आघाडीवर राहाल. शुभ दि. – १३,१५.\nमकर – प्रगतीचा घोडा वेगाने धावेल\nमकरेच्या पराक्रमात सूर्यप्रवेश आणि चंद्र-बुध लाभयोग होत ��हे. आठवडय़ाची सुरुवात अडचणी निर्माण करणारी असली तरी मंगळवारपासून तुमच्या प्रगतीचा घोडा वेगाने धावेल. राजकीय क्षेत्रात नवे डावपेच टाकता येतील. सामाजिक कार्यात रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात सुखाचे क्षण येतील. व्यवसायाला कलाटणी मिळेल. शुभ दि.- १५,१६.\nकुंभ – वेळेचा फायदा घ्या\nहाती घेतलेले काम आत्मविश्वासाने आणि धैर्याने पूर्ण कराल. कुंभेच्या धनेषात सूर्यप्रवेश आणि चंद्र-मंगळ लाभयोग होत आहे. विचारांना चालना मिळेल. लोकसंग्रहाचे वर्तुळ अधिक मोठे होईल. प्रयत्न करा. वेळ कमी असतो हे गृहीत धरून वेळेचा फायदा घ्या. मंगळवार, बुधवार गुप्त कारवाया उघड होतील. शुभ दि. – ११,१२.\nमीन – रेंगाळलेली कामे मार्गी लागतील\nस्वराशीत सूर्यप्रवेश आणि शुक्र-शनी केंद्रयोग होत आहे. रेंगाळलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. राजकीय क्षेत्रात अधिकारप्राप्तीची शक्यता वाढेल. कोर्ट केसमध्ये गाफील राहू नका. गुरुवार, शुक्रवार गुप्त कारवायांचा त्रास होईल. थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न करा. शुभ दि. – १३,१४.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलविद्यार्थी हितासाठीच बहिष्कार मागे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2018-11-17T11:32:27Z", "digest": "sha1:A3MXRGOHPDSC2MLTRYYBRMXFGD3GLSVJ", "length": 7642, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बायो डीझेल - विकिपीडिया", "raw_content": "\nबायो डीझेल म्हणजे अपारंपारिकरित्या मिळवलेले इंधन. कुठल्याही वनस्पतीजन्य तेलाचे ट्रांसईस्टरिफिकेशन या रासायनिक प्रक्रियेद्वारे मोनो अल्कलीमध्ये रुपांतर केले तर मिळणारा पदार्थ म्हणजे बायो डिझेल. बायो डिझेलचे इंधन गुणधर्म हे पेट्रोलियम डीझेलसारखे असतात. मात्र यात गंधकाचे प्रमाण नगण्य असते. म्हणून सल्फर अथवा गंधकाचे हवेतले प्रदूषण होत नाही. यासाठी लागणारे तेल हे वनस्पतीजन्य (तेल बिया) असल्याने हा नैसर्गिक व अपारंपारिक असा उर्जास्त्रोत आहे.\nअमेरिकेत मका तसेच सोयाबीनचे तेल यासाठी वापरले जाते. तर पाम तेलाचा वापर युरोप खंडातील देश आणि भरपूर उपलब्धी मुळे मलेशियामध्येकरतात. भारतात खाद्यतेल बिया बायो डिझेलसाठी वापरल्या जात नाहीत त्या ऐवजी करंजी नामक झाडापासून मिळणाऱ्या बियांचा वापर केला जातो.[ संदर्भ हवा ] मर्सिडीज ह्या प्रतिष्ठीत मोटारींच्या उत्पादकांकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या बायोडिझेलच्या प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. बायोडिझेलच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या करंजीच्या लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन व्हावे, म्हणून ही कंपनी एनजीओच्या माध्यमातून उपक्रम राबवते आहे. सुरुवातीला महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल. पडीक जमिनीमध्ये करंजीची लागवड करता येते, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून उत्पन्न मिळवता येईल. डेम्लर क्रायस्लर इंडिया या कंपनीने आतापर्यंत काही बायोडिझेलचे प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवले आहेत. मर्सिडीजच्या बायोडिझेल कारच्या रॅलीचे आयोजन करण्यात येते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ००:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/eight-cities-will-be-district-underground-power-connection-24829", "date_download": "2018-11-17T11:20:27Z", "digest": "sha1:5DEG5J3OCTZC5244JXIM5NZMCFZM7YOQ", "length": 14288, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Eight cities will be in the district of underground power connection जिल्ह्यातील आठ शहरांमध्ये होणार अंडरग्राउंड वीजजोडणी | eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यातील आठ शहरांमध्ये होणार अंडरग्राउंड वीजजोडणी\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nउस्मानाबाद - लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील आठही नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात वीजजोडण्या अंडरग्राउंड करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून हा प्रकल्प राबविला जाणार आहे.\nउस्मानाबाद - लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील आठही नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात वीजजोडण्या अंडरग्राउंड करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून हा प्रकल्प राबविला जाणार आहे.\nशहरी भाग म्हटले की रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वीज वाहक तारा दिसून येतात. वस्त्यांमध्ये तर वीज तारांची यापेक्षाही दुरवस्था असते. इमारतीवरूनच वीज तारा हाताशी येतात. यातून अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरातील विविध भागांत लोंबकळणाऱ्या तारा मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अनेक ठिकाणी खांब वाकलेल्या स्थितीत असतात. काही ठिकाणी झाडातून जाणाऱ्या तारा आढळून येतात. शहरी भागात यामुळे जीवितहानी होण्याचा धोका असतो. जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, नळदुर्ग, मुरूम, उमरगा, कळंब, भूम, परंडा या आठ शहरांतील हे चित्र आता बदलणार आहे. केंद्र शासनाने एकात्मिक ऊर्जा विकास योजनेच्या माध्यमातून सर्व वीजवाहक तारा आता जमिनीतून सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे लोंबकळणाऱ्या तारांचे चित्र आता पडद्याआड जाणार आहे; तसेच त्यातून होणारे अपघातही रोखता येणार आहेत. पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानंतर वीज गायब होण्याचे प्रकार वारंवार घडतात. अनेक दिवस वीज गायब होते; तसेच रात्री-अपरात्रीही विजेचा लपंडाव सुरू असतो. अशा घटनांना यामुळे पायबंद बसणार आहे.\n65 कोटी रुपयांचा निधी मंजूर\nकेंद्र शासनाने या योजनेसाठी 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर ��ेला आहे. यासंबंधीची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्यक्ष कामाला सुरवात झाल्यानंतर एका वर्षात काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत शहरातील वीज वितरणाचे चित्र बदललेले दिसणार आहे. जिल्ह्यात एप्रिल 2016 ते डिसेंबर 2016 पर्यंत एक हजार 447 वीजचोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यांना 62 लाख 49 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. यापैकी 26 लाख 16 हजार रुपयांची रक्कम वसूल झालेली आहे.\nजिल्ह्यात येत्या दोन वर्षांत ही योजना कार्यान्वित होईल. टेंडर प्रक्रिया सुरू असून काम सुरू झाल्यापासून एका वर्षात काम पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे शहरी भागाचे चित्र लवकरच पालटणार आहे.\n- प्रकाश पवणीकर, अधीक्षक अभियंता, उस्मानाबाद.\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्�� तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=88", "date_download": "2018-11-17T11:20:32Z", "digest": "sha1:GP5PCP46C5LAXX2V4GQFEYY5PZRABUGH", "length": 11137, "nlines": 41, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nश्रेयासाठी चेकमेट पण रोगापेक्षाही औषध जालीम\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या भोवती असलेल्या शंभर खदानीमध्ये कचरा टाकण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे ‘रोगापेक्षा औषध जालीम’ अशी अवस्था आहे. औरंगाबादेतील हिंसाचाराच्या पाश्र्वभू्मीवर कदाचित घाईने हा निर्णय घेण्यात आला असावा. कचराप्रश्नी कोणताही लोकनेता लोकक्षोभासमोर जाण्यास कचरत होता. आपली मतपेढी शाबूत ठेवण्यासाठी सगळे राजकारण २१ दिवस कच-याभोवती फिरत आहे. राजकारणी मंडळींनी श्रेयासाठी चेकमेटचा खेळ रंगविला पण दोष मात्र प्रशासनाच्या माथी मारला.\nइंचभरही जागा देणार नाही असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांनी अखेरीस या शहराच्या भोवती पडीक असलेल्या शंभर खदानी कच-यासाठी देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेणारी देशातील ही पहिलीच महानगरपालिका आहे. नारेगावच्या मंडळींनी ३५ वर्षे त्रास सहन केल्यानंतर जेव्हा कचरा टाकण्यास निक्षुन नकार दिला तेव्हा पर्यायासाठी दाहीदिशा धुंडाळण्यात आल्या. नारेगावच्या कचरापट्टी हटविण्यामध्ये काँग्रेस, भाजप दिग्गजांचा पडद्याआडून पाठिंबा होता. पण जसजशा पर्यायी जागा पश्चिम मतदारसंघात देण्यात येऊ लागल्या तेव्हा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी उघडपणे विरोध सुरू केला. प्रश्न इतका हातघाईला आला की कच-याच्या गाड्या पेटविण्यात आल्या. पोलिसांवर दगडफेक झाली. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच शहराभोवतीच्या खदानीत कचरा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटी खदानीसुद्धा गावाच्या शेजारीच असतात त्यामुळे विरोध होणारच. प्रशासन पर्यायी जागा बघत होते आणि राजकारणी मंडळी निवडणुका असल्यामुळे कच-यामध्येही मतपेढी शोधत होते.\nऔरंगाबाद भोवतालच्या खदानीमध्ये विघटित काळा पाषाण असून त्या ठिकाणचे पाणी हे जनावरांसाठी चांगले जलस्थळ आहे. अभेद्य अशा खडकांच्या खदानी तुलनेने फारच कमी आहेत. विशेषत: ब्लास्टींग झाल्यामुळे खडकांना तडे जातात. आता खदानीमध्ये हा क��रा टाकला तर कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन सल्फाईड याचे मोठे प्रमाण वाढणार आहे. खदानीच्या पाण्याच्या पुर्नभरणामुळे आसपासचे पाणी आणि कुपनलिका यांच्यावर विघातक परिणाम होईल. शिवाय महानगरपालिकेचे कर्मचारी आणि त्यांचे कंत्राटदार यांची कार्यसंस्कृती नारेगावच्या कचNयाचे डोंगर पाहिल्यानंतर लक्षात येते. असेच डोंगर प्रत्येक खदानीभोवती जर निर्माण झाले तर मोठ्या डोंगराच्या खाली छोटा कच-याचा डोंगर निर्माण होतील. सध्यातरी तीसगाव, सावंगी, आडगाव व गांधेलीच्या खदानीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अर्थात जनक्षोभ शमलेला नाही. हा निर्णय घेताना वेंâद्रीय भूजल प्राधिकरण, आणि पर्यावरण खात्याची परवानगी घेण्यात आली नाही.\nस्वच्छ प्रतिमेचे आणि रामशास्त्रीबाण्याचे महानगरपालिका आयुक्त दिपक मुगळीकर यांची कचराप्रश्नी मोठी पंचाईत झाली. सुरेश भटांच्या कवितेप्रमाणे मुगळीकरांची अवस्था ‘‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री’’ अशी झाली आहे. प्रश्न साध्या कच-याच्या पर्यायी जागेचा होता. मतपेढीसाठी राजकारणी मंडळी ‘हे ओढतायेत इकडे, आणि ते ओढतायेत तिकडे’ अशी स्थिती आहे. वस्तुत: प्रशासनात वाकबदार असलेले चांगले लेखक मध्यंतरी प्रशिक्षणावरून महापालिकेत परत येण्याच्या मनस्थितीत नव्हते. पण त्यांना राजकारणी मंडळींनी गळ घालून आणले पण कचराप्रश्न सोडविण्यास कोणीही राजकारणी आला नाही. वस्तुत: कच-याचा प्रश्न म्हणजे भाजप-शिवसेनेतील श्रेयाची लढाई होती. आता कोण जिंकले अन कोण हरले हे सांगणे कठीण आहे. तथापि, खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिल्लीहून मुंबई गाठून आदित्य ठाकरे यांनी शिष्टाई करून मुख्यंत्र्यांना खदानीचा पर्याय सांगण्यास भाग पाडले. पण शेवटी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यामुळे भाजपचे श्रेयही काही कमी नाही. राजकारणी मंडळींनी कच-याचा बुद्धीबळाच्या पटलाप्रमाणे एकमेकांना चेकमेट देण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या नशिबी निष्कारण ढिलाई आली.\nवस्तुत: कच-याचे आंदोलन हे आपत्ती न समजता इष्टापत्ती समजली पाहिजे. ठिकठिकाणी कच-याचे विकेंद्रीकरण करून यंत्राद्वारे विघटन प्रक्रिया केली पाहिजे. राज्याचे सचिव सुनील पोरवाल यांनी स्मार्ट सिटीमधून निधी मंजूर केला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याची गरज आहे. २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन कायद��यामध्ये डंपिंग किवा कचराडेपो असा शब्दही नाही. उलट प्रत्येक वॉर्डात कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी तरतूद आहे. आक्रमक झालेल्या नागरिकांना २१ दिवस जमलेल्या कच-याचे विघातक परिणाम माहीत आहेत. यामध्ये एकही विषाणू घुसला तर साथीचे रोग पसरू शकतात. संवंग लोकप्रियतेऐवजी दूरदर्शीपणे नगरसेवकांनी नागरिकांमध्ये मनोबदल घडवून आणला तरच हे शक्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/brother-accident-Sister-Robbed-in-Shrigonda/", "date_download": "2018-11-17T10:48:29Z", "digest": "sha1:SKEXEVDCEIODSEQEGIK7DDXVMWQB5D4S", "length": 4811, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भावाच्या अपघाताचा बनाव; बहिणीस लुटले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › भावाच्या अपघाताचा बनाव; बहिणीस लुटले\nभावाच्या अपघाताचा बनाव; बहिणीस लुटले\nरक्षाबंधनासाठी आलेल्या बहिणीला पोलिस खात्यातील भावाच्या अपघाताची खोटी माहिती देत, लुटल्याची घटना शनिवारी (दि.25) दुपारी 3.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी फसवणूक, जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.\nसीमा अनिल बंडगर (रा. भिगवण, ता. इंदापूर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे माहेर काष्टी येथील खरातवाडी हे आहे. रक्षाबंधनासाठी त्या शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास काष्टीत उतरल्या. खरातवाडीला जाण्यासाठी अजनूज चौकात थांबल्या असता, एकाने घाबरलेल्या अवस्थेत त्यांच्या पोलिस खात्यातील भावाचा अपघात झाला, तुम्ही लगेच चला, असे सांगितले. त्याने बंडगर यांना घाईने दुचाकीवर बसवून दौंडच्या दिशेने नेले. सांगवीफाटा येथे गेल्यानंतर बंडगर यांना संशय आला. त्यांनी गाडी थांबविण्यास सांगितले. मात्र, पुढे साहेबांची गाडी असल्याचे सांगत त्याने नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणार्‍या खडी-क्रेशरच्या ढिगार्‍यापर्यंत दुचाकी नेली. अचानक दुचाकीने रस्ता बदलल्याने बंडगर घाबरल्या. मात्र, काही समजण्यापूर्वीच लुटारूने ढिगार्‍याच्या आडोशाचा फायदा घेत बंडगर यांना लाकडाने मारहाण करुन त्यांच्या अंगावरील व बॅगेतील एक लाख दहा हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन पोबारा केला.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल ��मिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Former-minister-Veerkumar-Patil/", "date_download": "2018-11-17T10:48:43Z", "digest": "sha1:SPA4QXUVHZFJ3MFP3FFH625PU5VV5SWZ", "length": 6659, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेसमुळेच राज्याचा भरीव विकास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › काँग्रेसमुळेच राज्याचा भरीव विकास\nकाँग्रेसमुळेच राज्याचा भरीव विकास\nमुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी शेतकर्‍यांना कर्जमाफी करून त्याची तत्काळ अंमलबजावणी केली. काँग्रेस सरकारनेच राज्याचा भरीव विकास केल्याचे प्रतिपादन केपीसीसी उपाध्यक्ष माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी केले. येथील सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी परशराम बोरगुंडे होते. स्वागत व प्रास्ताविक प्रभाकर आरेकर, शशिकांत पाटील यांनी केले.\nप्रा. सुभाष जोशी म्हणाले, समाजकारण, राजकारण करत असताना शत्रू निर्माण केले नाहीत. कोणाचाही वैयक्‍तिक द्वेष केला नाही. कोणताही पक्षभेद, जातभेद न मानता सर्वांची कामे केली. काँग्रेसमुक्‍त मतदारसंघ करण्यापेक्षा विरोधक मुक्‍त करण्यासाठी खटपट सुरू आहे.\nमाजी आम. काकासाहेब पाटील म्हणाले, सरकारने पेन्शन योजनांच्या मंजुरीपत्रांचे वितरण होत असून त्यांचा सवंग प्रसिध्दीसाठी वापर केला जात आहे, ते दुर्दैवी आहे. लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, काँग्रेसने देशाच्या समग्र विकासासाठी असंख्य योजना राबवल्या. कर्नाटक देशात अव्वल असून सिध्दरामय्या सरकारने निवडणुकीत दिलेली आश्‍वासने पूर्ण केली आहेत.\nनगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, ग्रा. पं. सदस्य दिलीप शेवाळे, मारुती कोळेकर, उत्तम पाटील, पंकज पाटील यांनी मनोगत व्यक्‍त केले. सौंदलगा काँग्रेस उपाध्यक्षपदी बबन मेस्त्री यांच्या निवडीची घोषणा वीरकुमार पाटील यांनी केली.\nकार्यक्रमास सौंदलगा काँग्रेस अध्यक्ष पुंडलिक भेंडुगळे, शिवगोंडा पाटील, दत्तात्रय पाटील, भगवान पाटील, सुदेश बागडी, बजरंग पाटील, राजू पाटील (अकोळ), ग्रा.पं.सदस्य अवधूत शिंदे, मल्लेश बोरगुंडे, सुरेश पाटील, शिवाजी सूर्यवंशी, आ��्पा भानसे, आप्पा कारंडे, नितीन नेपिरे, बाबुराव पाटील उपस्थित होते. धनाजी भेंडुगळे यांनी सूत्रसंचालन केले.\nनिपाणीनजीक अपघातात प्रभारी प्राचार्य जागीच ठार\nभाजपच्या दबावाला पर्रीकर बळी\nआणखी १४ युवकांना अटक\nआणखी १४ युवकांना अटक\nभाजपचेच परिवर्तन करण्याची वेळ\nकाँग्रेसमुळेच राज्याचा भरीव विकास\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Ichalkaranjikar-struggled-on-the-Sangli-road-traffic/", "date_download": "2018-11-17T11:10:14Z", "digest": "sha1:26QYH2QETWMABN5WAVWKKYGSI6QIGUCQ", "length": 5544, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगली मार्गावरील कोंडीने इचलकरंजीकर त्रस्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › सांगली मार्गावरील कोंडीने इचलकरंजीकर त्रस्त\nसांगली मार्गावरील कोंडीने इचलकरंजीकर त्रस्त\nयेथील डीकेटीई शिक्षण संस्थेच्या अनंतराव भिडे विद्यामंदिर व इंग्रजी माध्यम शाळेचे सांगली रस्त्यावरील कलावंत मळ्यात स्थलांतर झाले आहे. या मार्गावर शरद पॉलिटेक्निक, मुसळे विद्यालय, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक अशा इतरही शैक्षणिक संस्था असल्याने शाळा, महाविद्यालये भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत इचलकरंजी-सांगली मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहनधारकांनाही शिस्त नसल्याने या कोंडीत भरच पडत चालली असून वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nइचलकरंजी-सांगली रस्त्यावर पूर्वीपासूनच शरद महाविद्यालय, मुसळे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक अशा शैक्षणिक संस्था आहेत. तशातच या शैक्षणिक वर्षापासून राजवाडा चौकातील डीकेटीई शिक्षण संस्थेच्या इमारतीत भरणार्‍या अनंतराव भिडे विद्यामंदिर मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही शाळा यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक समोरील क��ावंत मळ्यात स्थलांतरित झाल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर स्कूल बसेस, विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षा, व्हॅन तसेच मुलांना वैयक्तिक मालकीच्या वाहनांतून शाळेत सोडणार्‍यांची वाढती संख्या यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी नित्याची बनली आहे.\nशाळा सुटल्यानंतर तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने एस.टी. व इतर वाहनांतून प्रवास करणारे प्रवासी अक्षरश: त्रस्त बनले आहेत. रस्त्यावरच बसेस खिळून राहत असल्याने नोकरदार व इतरत्र शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Dombivli-Cobra-attendance-in-staff-room-teachers-fear/", "date_download": "2018-11-17T11:17:26Z", "digest": "sha1:H53U3AH6FBNYE4IXMKOYRLNCZM2OQJIY", "length": 7182, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्‍टाफरूममध्ये कोब्राची हजेरी; शिक्षकांची भंबेरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्‍टाफरूममध्ये कोब्राची हजेरी; शिक्षकांची भंबेरी\nस्‍टाफरूममध्ये कोब्राची हजेरी; शिक्षकांची भंबेरी\nसाप म्‍हंटले की बर्‍याच जणांची भंबेरी उडते. त्‍यात तो कोब्रा असेल तर मग बोलायचे कारणच नाही. या कोब्रा जातीच्या सापाने आज चक्‍क शाळेतील स्‍टाफरूममध्येचं आपली उपस्‍थिती लावल्‍यानं गुरूजींची एकच धावपळ उडाली. ही थरकाप उडविणारी घटना कल्याण पश्चीमेकडील शेतकरी माध्यमिक विद्यालयात घडली.\nकल्याण पश्चीमेकडील उंबर्डे गावात शेतकरी माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेला सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे. मात्र काही शिक्षक या शाळेच्या स्टाफ रुममध्ये बसून शाळेची सुट्टी संपल्यानंतरचे नियोजन करण्यात साठी रोजच्या प्रमाणे शाळेत आले होते. सकाळी साडे दहाच्या सुमाराला स्टाफ रुमचा दरवाजा उघडून कर्मचाऱ्याने रूमची साफसफाई केरून तो निघून गेला. यानंतर सुट्‍टी नंतरच्या नियोजनासाठी रुममध्ये उपस्थित असलेले शिक्षक कामात व्यस्त होते. त्याच सुमाराला वाबडे नावाच्या शिक्षक कपाटातून पुस्तक काढण्यासाठी गेले असता. त्यांना पुस्तकांच्या कपाटात वेटोळे घालून बसलेला कोब्रा जातीचा नाग दिसला. त्याला पाहताच त्यांचा थरकाप उडाला. त्यांनी तत्काळ कोब्रा नाग आपल्या स्टाफ रुममध्ये शिरल्याची माहिती इतर शिक्षकांना दिली. स्‍टाफरूममध्ये कोब्रा साप शिरल्‍याची माहिती मिळताचं सर्व शिक्षकांनी स्टाफ रुममधुन पळ काढला.\nशाळेत कोब्रा शिरल्याची माहिती काही वेळातच शाळेलगत असलेल्या वस्तीमध्ये येवून धडकताच बच्चेकंपनीसह नागरिकांनी या सापाला पाहण्यासाठी धाव घेतली. तोपर्यत शाळेतील शिक्षक वाबडे यांनी सर्पमित्राला मोबाईलवरून संपर्क साधून, नाग शिरल्याची माहिती दिली. यावर सर्पमित्र हितेश करनजावकर यांनी घटनास्थळी येवून या कोब्रा सापाला पुस्तकाच्या कपाटातून बाहेर काढण्याचा प्रयत्‍न केला. मात्र कोब्रा चपळ असल्याने पुस्तकाच्या कपाटातून त्‍याने बाहेर पळ काढला. त्यानंतर हा साप पुन्हा लोखंडी कपाटाच्या खाली लपून बसला. यानंतर सर्पमित्राने 10 ते 15 मिनिटांच्या अथक प्रयत्‍नाने या कोब्राला शिताफीने पकडून कापडी पिशवीत बंद केले. या थरकाप उडविणार्‍या घटनेनंतर शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या सापाला वन अधिकाऱ्यांची परवानगी घेवून जंगलात सोडण्यात येणार असून, हा कोब्रा जातीचा साप साडेतीन फुटाचा इंडियन कोब्रा असल्याची माहिती सर्पमित्र हितेश करनजावकर यांनी दिली.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/balaji-social-foundation-chagan-bhujbal-bail-in-nashik/", "date_download": "2018-11-17T10:47:31Z", "digest": "sha1:MFMRZXHCW6JBNW7CTI75EKICLZSBB2CG", "length": 2860, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक रोडला भुजबळ समर्थकांचा आनंदोत्सव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक रोडला भुजबळ समर्थकांचा आनंदोत्सव\nनाशिक रोडला भुजबळ समर्थकांचा आनंदोत्सव\nनाशिक रोड येथील बालाजी सोशल फौंडेशनतर्फे छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नाशिक रोड येथील रेजिमेंटल प्लाझा परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.\nबालाजी सोशल फौंडेशनचे अध्यक्ष आणि छगन भुजबळ यांचे कट्टर समजले जाणारे कैलास मुदलियार, गिरीश मुदलियार यांनी आनंदोत्साव साजरा केला.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6949", "date_download": "2018-11-17T10:34:46Z", "digest": "sha1:2FIRUX7BMJQG463XCTGQJAUALQMNWHGM", "length": 27510, "nlines": 83, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सूतक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nवासुदेवरावांचा मृतदेह वाडयाच्या अंगणात ठेवला होता. भेटायला बाहेर सगळं गाव लोटलं होतं. चैतन्य सर्वांशी बोलण्यात आणि बाकीची व्यवस्था बघण्यात गुंतला होता. वासुदेवरावांचे जेष्ठ बंधू बाळासाहेब पण बैठकीत बसून त्याच्या समवयस्कांशी काहीतरी बोलत बसले होते. शेजारीच काही आप्तेष्ट तिरडीचे सामान तपासून पुढचं कसं काय करायचं ह्याची चर्चा करत होते. आत माजघरात स्त्रियांची गर्दी होती. कुणी हुंदके देत होतं, कुणी सांत्वन करत होतं तर कुणी स्वयंपाकघरात आवराआवर करत होतं. विमलाबाईंच्या भोवती बायकांचा घोळका जमला होता. चित्रा, विमलाबाई आणि वासुदेवरावांची मुलगी; वडिलांच्या निधनाची वार्ता ऐकताच स्वतःच्या मुला बाळांना आणि नवऱ्याला घेऊन पहाटेच पुण्याहून निघाली होती आणि नुकतीच घरी पोचली होती. आल्या आल्याचं बायकांनी तिला पण गराडा घातला.\n\"आई....हे सगळं असं अचानक कसं काय\" चित्राच्या डोळ्यात पाणी तरळले\n\"सकाळी उठून चहा घेऊन ह्यांच्या खोलीत गेले तर हे अजून झोपलेले. नेहमी पहाटे चारला उठून अंघोळ करून बैठकीत बसणारा माणू�� पण आज काही केल्या उठेना. चार वेळा हाकापण मारून झाल्या. शेवटी अंगाला हात लावून बघितला तर अंग थंड गार पडलेलं.\" विमलाबाईंनी तेवढ्याच थंड पणाने उत्तर दिलं .\n\"चित्रा, सकाळपासुन विमला वाहिनी रडल्या नाही आहेत बघ. डोळ्यात एक टिपूस पण आलेलं नाही हो.\" घरा शेजारीच राहणाऱ्या मालतीबाईंनीं चित्राला माहिती पुरविली.\n\"आई,अगं असं का करतेयस बाबा नाही राहिले गं...\" चित्रा विमलाबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली.\n\"हो. माहित आहे मला.\" असं म्हणून विमलाबाई उठल्या आणि संथपणे वाड्याच्या शेवटी असलेल्या अडगळीच्या खोलीकडं चालू लागल्या. आत जाऊन त्यांनी दरवाजा लोटून घेतला.\nवयाच्या सतराव्या वर्षी लग्न करून जेव्हा विमला पहिल्यांदा या वाड्यात आली तेव्हा एवढा मोठा वाडा बघून आधी बावरली. विमलाचे वडील श्री जनार्दन कुळकर्णी हे साताऱ्याचे प्रसिद्ध भटजी. घरात नेहमी सोवळ्यात स्वयंपाक चालायचा. विमला वडिलांच्या बरोबर लहानपणापासून पूजेला जाई. पूजेची तयारी करणे, वडिलांच्या पाठोपाठ मंत्रपठण करणे, स्वयंपाकघरात नैवेद्याला मदत करणे, नैवेद्याचं ताट सजवणे याची तिला अतिशय आवड. दर संध्याकाळी वडिलांचं बोट पकडून मुरलीधराच्या मंदिरात जाऊन भजन कीर्तन ऐकत बसायला तिला खूप आवडे. एका बाजूला अतिशय शुद्ध मंत्रोच्चारण, खडा आवाज, प्रत्येक मंत्राचा माहित असलेला शास्त्रोक्त अर्थ तर दुसरीकडं तेवढीच गोड वाचा, सोज्वळ स्वभाव आणि सौन्दर्य ह्यामुळं वयाच्या पंधराव्या वर्षीपासूनच विमलाला स्थळे येऊ लागली. पण जो पर्यंत मुलगी हो म्हणत नाही तो पर्यंत लग्नाविषयी बोलणे नाही या तत्वावर ठाम असलेल्या जनार्दन रावांनी कधीच विमलाला लग्नासाठी गडबड केली नाही. मॅट्रीक पर्यंत शिक्षण झाल्यावर मात्र विमलेच्या आईनं घरात लग्नाचा घोषा सुरु केला. त्या काळी लग्नासाठी सोळा वर्षे वय म्हणजे 'डोक्यावरून पाणी गेलं' अशी परिस्थिती असताना वयाच्या सतराव्या वर्षी पण मुलीचे लग्न न झाल्याने विमलाच्या आईला अतिशय चिंता वाटत होती. शेवटी तिच्या हट्टापुढं हात टेकून विमलाने लग्नासाठी स्थळे बघायला होकार दिला.\nअगदी पहिलेच स्थळ आले वासुदेव जोशी यांचे. पंचवीस वर्षे वय, ऊंच, दिसायला रुबाबदार असलेल्या वासुदेव रावांनी पुण्याच्या फर्ग्युसन मधून डिग्री घेतली होती आणि आता ते आपल्या गावी, नागपुरात सरकारी कचेरीत काम करत होते.न���गपुरात त्यांचचा टोलेजंग वाडा होता, शेतीवाडी होती, घरात सतत नोकर माणसांचा राबता असायचा. वासूदेवरावांचे वडील शेतीत आणि बागायतीच्या कामात लक्ष घालीत. एकूणच अतिशय श्रीमंत आणि सुयोग्य असं स्थळ होतं ते. मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला, तिकडून होकारही आला. जनार्दन रावांची परिस्थिती बेताचीच असल्यानं आणि वासुदेव रावांचा हुंडा वगैरे प्रकाराला कडाडून विरोध असल्यानं साध्या पद्धतीनं पण अतिशय साग्रसंगीत असं विमला आणि वासुदेवरावांचं लग्न झालं.\nलग्नानंतर वासुदेव रावांनी गावातून वाजत गाजत वरात काढली होती. घरी पोचता पोचता रात्रीचे नऊ वाजले.\nदुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून न्हाणं झाल्यावर विमलानं सगळ्यात आधी नेहमीच्या सवयीप्रमाणे बागेत जाऊन फुलं आणि दुर्वा आणल्या आणि सासूबाईंना विचारलं, \"देवघर कुठं आहे सासूबाई, सोवळ्यात पूजा झाल्याशिवाय स्वयंपाकघरात शिवाशिव करत नाहीत आमच्यात, म्हणून म्हटलं आधी पूजा आटपून घ्यावी.\"\nसासूबाईंचा चेहरा पांढरा फटक पडला, बोलावं कि नको याचा त्या विचार करीत असताना मागून वासूदेवरावांचा मोठ्यानं आवाज आला.\n\"इथं घरात देव नाहीत. तेव्हा हि सगळी नाटकं बाजूला ठेवा आणि आणि आधी स्वयंपाकघरात जाऊन माझ्यासाठी दूध घेऊन या.\"\nविमलेच्या पदरातून फुलं खाली पडली आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरु झाल्या.\n\"चल सुनबाई, आधी आत चल \" असं म्हणत सासूबाई विमलेचा हात धरून तिला आत स्वयंपाकघरात घेऊन गेल्या.\n\"आता काय सांगायचं पोरी तुला, वासूचा देवावर विश्वास नाही, वयाच्या बाराव्या वर्षी घरातले देव त्यानं बाहेर फेकून दिले. तुझ्या माहेरासारखं अगदी देवभोळी माणसं नसलो तरी सकाळी पूजा अर्चा, संध्याकाळी पर्वचा, सणासुदीला नैवेद्य आणि वर्षातून एकदा सत्यनाराणाची पूजा एवढं देवाचं अस्तित्व जपलं होतं घरी. वासू आधी असा नव्हता पण अचानक एक दिवस तावातावानं घरी आला, देवघरात जाऊन देवाच्या मूर्ती बाहेर घेऊन आला आणि 'आज पासून या घरात देवाला जागा नाही\" असं म्हणून सगळ्या मूर्ती त्यानं फेकून दिल्या. ह्यांनी आणि मी सगळ्या पद्धतीनं त्याला समजावयचा प्रयत्न केला. आधी गोडीनं नंतर रागावून पण सांगितलं, मी चार दिवस अन्नपाणी पण घेतलं नाही. त्यावर शेवटी 'जर तुम्हाला देव घरी ठेवायचे असतील तर खुशाल ठेवा पण मग मी इथं राहणार नाही' असं म्हणून वासू घरातून निघून गेला. ह��यांनी मग माणसं पाठवून शोधून आणलं. तेव्हापासून देव घरातून गेले ते गेलेच, देवघराला टाळं लावलं. आम्ही तरी काय करणार सुनबाई, नवसानं झालेलं पोरं हे, जिवंत पोरापेक्षा काय मूर्तीतील देव महत्वाचा आहे होय देव काय गं, मनात असला तर झालं, त्याची मूर्तिपूजा केली तरच आपण आस्तिक असं होत नाही, देव शेवटी आपल्यातच असतो कि, आणि जर हुडकायचाच असेल तर इतरांच्या मनात शोधावा असं एवढी वर्ष स्वतःला मनाला समजावत आम्ही जगतोय. घरात गणपती येत नाही कि गौर बसत नाही, हळदीकुंकवाला कुणालाही बोलवत नाही. आता आमचं काय, आम्ही आज आहे उद्या नाही पण तू आमच्या वासूला साम्भाळून घे. हा देवाच्या बाबतीतला तिरस्कार सोडला तर अगदी हिऱ्यासारखा आहे आमचा वासू.... अतिशय शांत आणि प्रेमळ. मगाशी मोठ्या आवाजात बोलला ना ते तू देवाचं नाव काढलंस म्हणून. मला काय म्हणायचंय हे तुला कळतंय ना सुनबाई देव काय गं, मनात असला तर झालं, त्याची मूर्तिपूजा केली तरच आपण आस्तिक असं होत नाही, देव शेवटी आपल्यातच असतो कि, आणि जर हुडकायचाच असेल तर इतरांच्या मनात शोधावा असं एवढी वर्ष स्वतःला मनाला समजावत आम्ही जगतोय. घरात गणपती येत नाही कि गौर बसत नाही, हळदीकुंकवाला कुणालाही बोलवत नाही. आता आमचं काय, आम्ही आज आहे उद्या नाही पण तू आमच्या वासूला साम्भाळून घे. हा देवाच्या बाबतीतला तिरस्कार सोडला तर अगदी हिऱ्यासारखा आहे आमचा वासू.... अतिशय शांत आणि प्रेमळ. मगाशी मोठ्या आवाजात बोलला ना ते तू देवाचं नाव काढलंस म्हणून. मला काय म्हणायचंय हे तुला कळतंय ना सुनबाई \n\"इथं घरात देव नाहीत\" या एकाच वाक्यापाशी सगळं आयुष्य संपल्यासारखं वाटलं विमलाला. त्या नंतर सासूबाईंनी म्हटलेला प्रत्येक शब्द विमलाच्या कानात शिसं ओतल्यासारखा होता. लहानापासून देवाला नैवेद्य न दाखवता अन्नाचा एक घासही घश्याखाली न गेलेल्या विमलाला देवाचं अस्तित्वच नाकारणाऱ्या घरी अन्न गोड कसं लागणार सगळंच अशुद्ध आणि अवघड होऊन बसलं होत. विमलाची खूप काळजी घेणारे आणि प्रेम करणारे वासुदेवराव देवाचा विषय काढला कि दुर्वास रूप घेत. सरळ सरळ काय पण आड वाळणानं पण कधी विमलाची याचना त्यांनी ऐकली नाही.\nपण काहीच पर्याय नव्हता. फक्त नास्तिक आहेत म्हणून नवऱ्याला सोडून जाणं हे बालिशपणाचं होत आणि अर्थातच तो काळही तसा नव्हता. मनात कडवटपणा भरलेला असूनही विमला संसाराचं ओझं पेल��� होती. दिवसातून एकदा तरी तिची नजर देवघरापाशी खिळून राही, कधी कधी देव तिच्या स्वप्नात येई तर कधी मंदिरात जाण्यासाठी तिचा जीव तळमळे, घरा शेजारी चालणाऱ्या आरत्या गणपती उत्सवात तिचं काळीज चिरत. घरात शेतीच्या कामांसाठी तसेच कुणी ना कुणी पाहुणे येत जात असल्याने जवळपास वीस पंचवीस लोकांचा स्वयंपाक रोज बनवावा लागे, विमला आपले मन त्यात गुंतवे, तिचा बराचसा वेळ मनातल्या मनात स्तोत्र म्हणण्यात घालवी, कधी वाचनालयातून पुस्तकं वाची तर कधी सासू बाईंची सेवा करी. वर्षभरानंतर घरात गोड बातमी मिळाली तेंव्हा पहिल्यांदा विमलाच्या ओठावर मनापासून हसू आलं. आता निदान वेळ घालवण्यासाठी अगदी आपल्या जवळचं कुणीतरी येणार या विचारानेच तिला आकाश ठेंगणं झालं. त्यानंतर चित्राचा जन्म झाला आणि दोन वर्षानंतर चैतन्यचा. मुलांना झोपवताना विमला अंगाई ऐवजी गणपती किंवा मारुती स्तोत्र म्हणे, त्यांना महाभारतातल्या आणि रामायणातल्या गोष्टी हलक्या आवाजात सांगे जेणेकरून मुलांना नास्तिकतेच्या झळा लागू नयेत.\nवर्षे सरत गेली. सासू सासरे गेले आणि विमला आता विमलाबाई बनल्या. मुलांना मोठं करता करता, नवऱ्याची काळजी घेता आणि घरातला रोज वाढणारा गोतावळा सावरता विमलाबाई कधी चाळीशीच्या झाल्या ते कळलंच नाही. चित्राचं लग्न झालं, चैतन्य शिकायला पुण्याला होता. आता एवढ्या मोठ्या वाड्यात फक्त विमलाबाई आणि निवृत्त झालेले वासुदेवराव राहत.\nमनातल्या एका कोपऱ्यात दाट अंधार ठेवून जगत असलेल्या विमलाबाईंची गात्रं आता शिथिल झाली होती. कधी कधी आपण घालवलेल्या आयुष्याचा त्यांना राग येई. पंचवीस वर्षांच्या संसारात आपल्याला आवडेल असं एकदाही करायला मिळत नसेल तर ह्याला कारावास का म्हणू नये हे म्हणतात कि ह्यांचं आपल्यावर प्रेम आहे पण जर त्या प्रेमापायी फक्त एकदा आपलं ऐकलं असतं तर काय झालं असतं हे म्हणतात कि ह्यांचं आपल्यावर प्रेम आहे पण जर त्या प्रेमापायी फक्त एकदा आपलं ऐकलं असतं तर काय झालं असतं दर वर्षी त्या वासुदेव रावांसमोर गाऱ्हाणे मांडायच्या, कार्तिक सुरु झाला की 'अहो या वर्षी घरी गणपती बसवूया की, फक्त दीड दिवसाचा. घरी कुणीतरी पाहुणा आलाय असंच समजा. दीड दिवसांनी विसर्जनच करायचं आहे मूर्तीचं . फक्त एकदा माझं ऐका, फक्त माझ्यासाठी.. परत कधीही काहीही मागणार नाही मी तुम्हांला. हवी तर शेवटची इच्छा समजा माझी.'\nपण नाही, वासुदेवरावांनी एकदाही विमलाबाईंचं ऐकलं नाही. आयुष्यात प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगवेगळी असते, स्वतःला हवं त्या व्याख्येत दुसऱ्याला सुखी ठेवताच येत नाही. दुसऱ्याला सुखी ठेवायचं असेल तर स्वतःच्या तत्त्वांपासून थोडंसं वळण घेऊन त्यांना दुसऱ्याच्या परिभाषेत बसवायला हवं आणि हेच कधी वासुदेवरावांना कळलं नाही.\nअडगळीच्या खोलीचा दरवाजा किरकिरला. दरवाज्यात चैतन्य उभा होता.\n\"आई, सगळी तयारी झालीय, मोक्ष धामाकडं घेऊन जायचंय बाबांना.\"\n\"बर\" असं म्हणत विमलाबाईंनी कोपऱ्यातली धुळीत ठेवलेली ट्रंक उघडली. लाल रंगाच्या सुती वस्त्रात गुंडाळलेले देव बाहेर काढून त्या खालमानेने त्यांना निरखू लागल्या.\n\"आई अगं चल लवकर आणि हे काय करत बसलीयेस गुरुजी सांगत होते कि घरात १३ दिवस सूतक आहे तेव्हा देवपूजा करायची नाही आणि तू मात्र इथं......\"\nसकाळपासून पहिल्यांदाच विमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. मान वर करून डबडबत्या डोळ्यांनी चैतन्य कडं बघून त्या शांतपणे म्हणाल्या \"चित्राला माझ्या आंघोळीचं पाणी काढायला आणि देवघर झाडून ठेवायला सांग. आजच तर सूतक संपलंय घरातलं.\"\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/admission-for-integrated-schedule-of-the-law-schedule-announced", "date_download": "2018-11-17T12:07:22Z", "digest": "sha1:UTOMDA4GSWBLRH2UCVHNNC4BBQZDLGGK", "length": 10212, "nlines": 168, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "लॉच्या ‘इंटिग्रेटेड’चे वेळापत्रक जाहीर", "raw_content": "\nलॉच्या ‘इंटिग्रेटेड’चे वेळापत्रक जाहीर\nपाच जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार\nराज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) पाच वर्षीय विधी (लॉ) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक ५ जुलै आहे. तर, प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २४ जुलैपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक गुणवत्ता यादी ९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे, असे सीईटी सेलने सांगितले आहे.\nसीईटी सेलने राज्यातील लॉ कॉलेजांमध्ये पाच वर्षीय इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले होते. सीईटीत मिळालेल्या गुणांच्या आधारे ही प्रवेश प्रक्रिया पार पडेल. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहे. प्रवेश प्रक्रियेत वेबसाइटहून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि वेबसाइटवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ५ जुलै आहे. प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजीपर्यंत चर्चगेटच्या शासकीय लॉ कॉलेजमध्ये कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी ९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी आणि प्रवेश प्रक्रियेतील काही गोष्टींबाबत आक्षेप असल्यास त्यांना १७ ते २० जुलै दरम्यान घ्यायचा आहे. त्यानंतर प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २४ जुलै रोजी जाहीर होणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mah-llb5admission.in या वेबसाइटवर संपर्क साधावा. दरम्यान, कॉलेजांमध्ये प्रवेश निश्चित करण्याचे वेळापत्रक आणि प्रत्यक्ष प्रवेश घेण्याचे वेळापत्रक येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nप्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज करणे - ५ जुलै\nप्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होणे - ९ जुलै\nप्रवेश प्रक्रियेत आक्षेप नोंदविणे - १७ ते २० जुलै\nप्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित - ��४ जुलै\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\n‘लॉ’ची प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ramtekdi-hadapsar-peoples-oppose-to-new-garbage-processing-plant/", "date_download": "2018-11-17T11:22:00Z", "digest": "sha1:QGBB7EOD25ZOX36VF6KKEVJR6XHEJMDN", "length": 9458, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रामटेकडी कचरा डेपोला वाढता विरोध; स्थानिकांनी काम बंद पाडले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरामटेकडी कचरा डेपोला वाढता विरोध; स्थानिकांनी काम बंद पाडले\nहडपसर येथील रामटेकडी येथे पुणे महापालिकेच्या वतीने नवीन कचरा प्रकल्पाच काम सुरु करण्यात आल आहे. मात्र स्थानिक नागरीकांकडून याला जोरदार विरोध केला जात आहे. आज कचरा डेपोच्या याच कामाला विरोध करत विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, माजी आमदार महादेव बाबर व स्थानिक नागरिकांनी काम बंद पाडले.\nरामटेकडी येथे 23 एकरामध्ये कचराडेपोच्या कामाचे नियोजन केले आहे. याला भाजप वगळता स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा विरोध आहे. मात्र हा विरोध डावलत कचरा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. यामुळे स्थानिक नागरिक आणि नेत्यांकडून मोठा विरोध होताना दिसत आहे. हा कचरा डेपो झाल्यास नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना समोर जाव लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये कचरा डेपो होवून देणार नाही असा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे. पूर्वीपासून हडपसर येथे कचरा प्रकल्प चालू आहेत. याचा त्रास मोठ्या प्रमाणात नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच सध्यस्थितीत सुरु असणाऱ्या प्रकल्पात योग्य प्रकारे कचरा प्रक्रिया केली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.\nया विषयी बोलताना विरोधी पक्ष नेते चेतन तुपे म्हणाले कि ‘रामटेकडी जवळ हवेच्या दिशेने नागरीक राहत असलेल्या बाजूला सध्या या नवीन कचरा प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागेल. अशाच पद्धतीचा प्रकल्प कोथरूड येथे होता. मात्र स्थानिक भाज�� आमदारांच्या विरोधामुळे तो बंद करण्यात आला. त्यामुळे हडपसरला वेगळा आणि कोथरूडला वेगळा न्याय का दिला जात आहे’\nयावेळी हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे म्हणाले, येथे कचरा डेपो आम्ही होऊ देणार नाही. हडपसरला चार कचरा डेपो आहेत. त्यात हा पाचवा प्रकल्प आम्ही कसल्याही परिस्थिती होऊ देणार नाही. कचरा डेपोसाठी शहरात कुठे जागा मिळत नसल्याने महापालिकेने हडपसरला कचरा सिटी बनवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका ससाणे यांनी केली.\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nपुणे : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आज (शुक्रवार) पासून \"मराठा संवाद यात्रा' काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने…\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/ipl-mumbai-indians-kevin-pietersen-bcci-sports-cricket-29044", "date_download": "2018-11-17T11:22:31Z", "digest": "sha1:AK5OMRKJWYUARBS4NUNZGT3POIK4PHD2", "length": 14006, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "IPL Mumbai Indians Kevin Pietersen BCCI sports Cricket आयपीएलच्या लिलावासाठी 76 खेळाडू | eSakal", "raw_content": "\nआयपीएलच्या लिलावासाठी 76 खेळाडू\nशनिवार, 4 फेब्रुवारी 2017\nमुंबई : गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाचाही आयपीएल लिलाव बंगळू��मध्ये 20 फेब्रुवारीला होणार आहे. यंदाच्या या लिलावासाठी 76 खेळाडू उपलब्ध आहेत. यामध्ये 28 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मूळ रकमेतून याअगोदर केलेल्या खरेदीतून शिल्लक राहिलेल्या रकमेतील सर्वांत कमी रक्कम मुंबई इंडियन्सकडे आहे, तर जास्त रक्कम किंग्ज इलेव्हन पंजाबकडे आहे.\nमुंबई : गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाचाही आयपीएल लिलाव बंगळूरमध्ये 20 फेब्रुवारीला होणार आहे. यंदाच्या या लिलावासाठी 76 खेळाडू उपलब्ध आहेत. यामध्ये 28 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मूळ रकमेतून याअगोदर केलेल्या खरेदीतून शिल्लक राहिलेल्या रकमेतील सर्वांत कमी रक्कम मुंबई इंडियन्सकडे आहे, तर जास्त रक्कम किंग्ज इलेव्हन पंजाबकडे आहे.\nआयपीएलचा लिलाव हा मैदानावरील सामन्याइतकाच औत्सुक्‍याचा असतो. लोढा शिफारशी, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यामुळे यंदाचा लिलाव पुढे ढकलला जात होता. अखेर 20 तारखेचा मुहूर्त निश्‍चित झाल्याचे आज बीसीसीआयने जाहीर केले. खेळाडूंनी लिलावासाठी आपली नावे नोंदवण्याची आजची अखेरची तारीख होती.\nमुंबई इंडियन्सने 20 खेळाडूंच्या खरेदीसाठी 54 कोटी 445 लाख रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे आता नव्या खेळाडूंच्या खरेदीसाठी त्यांच्याकडे 11 कोटी 555 लाख रुपयेच शिल्लक आहेत, तर प्रीटी झिंटा सहमालकीण असलेल्या पंजाबकडे सर्वाधिक 23 कोटी 35 लाख रुपये आहेत. जास्तीत जास्त 27 खेळाडू आपल्या संघात घेऊ शकतात; पण मुंबई आणि बंगळुरू यांच्याकडे आताच 20 खेळाडू आहेत.\nयंदाचा लिलाव बंगळूरऐवजी मुंबईत होण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. बीसीसीआयचे मुंबईत असलेले मुख्यालय, स्पर्धेचे प्रवर्तक आयएमजी तसेच संघमालकांसाठीही मुंबई सोईची असल्यामुळे मुंबईला प्राधान्य देण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. आतापर्यंतच्या नऊ लिलावांपैकी पाच लिलाव बंगळूरमध्येच झालेले आहेत.\nलिलावासाठी खर्च केलेली रक्कम, शिल्लक असलेली रक्कम आणि शिल्लक खेळाडू\nदिल्ली : खर्च (42.9) शिल्लक (32.1) खेळाडू (17)\nपंजाब : खर्च (42.65) शिल्लक (23.35) खेळाडू (19)\nकोलकता : खर्च (46.25) शिल्लक (19.75) खेळाडू (14)\nमुंबई : खर्च (54.445) शिल्लक (11.555) खेळाडू (20)\nबंगळुरू : खर्च (53.175) शिल्लक (12.825) खेळाडू (20)\nहैदराबाद : खर्च (45.1) शिल्लक (20.9) खेळाडू (17)\nपुणे : खर्च (48.5) शिल्लक (17.5) खेळाडू (17)\nगुजरात : खर्च (51.65) शिल्लक (14.35) खेळाडू (16)\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/NGT-s-order-not-accepted-in-Ahmednagar/", "date_download": "2018-11-17T10:49:39Z", "digest": "sha1:V5RIMF2ZTHYARTXSWEVTWVGNMNIC7LII", "length": 6753, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘एनजीटी’चे आदेश धाब्यावर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ‘एनजीटी’चे आदेश धाब्यावर\nबुरुडगाव कचरा डेपोत ‘अनिमल वेस्ट’ची विल्हेवाट लावण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या बायो मेंथानायझेशन प्रकल्पाची उभारणी न झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने कचरा डेपोत ‘अनिमल वेस्ट’ टाकण्यासाठी मनपाला मनाई केलेली आहे. असे असतांनाही घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्याधिकार्‍यांनी हरित लवादाचे आदेश धाब्यावर बसवत बुरुडगाव कचरा डेपोत मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचे आदेश 1 मार्च रोजी दिले आहेत.\nराष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल याचिकेवर 31 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत कचरा डेपोत ‘अनिमल वेस्ट’ टाकल्याचे व त्यावर कुठलीही प्रक्रिया करण्यात आली नसल्याचे छायाचित्रांद्वारे राधाकिसन कुलट यांनी निदर्शनास आणून दिले होते. लवादाने त्याची गंभीर दखल घेत 27 ऑक्टोबर 2017 रोजी सावेडी व बुरुडगाव कचरा डेपोत प्रकल्प उभा होईपर्यंत अनिमल वेस्ट न टाकण्याचे दिलेले आदेश पुन्हा कायम केले होते. तसेच प्रकल्पाचे काम झालेले नसल्याने ते मार्गी लावण्यासाठी 50 लाख रुपये जिल्हाधिकार्‍यांकडे जमा करण्याचे आदेशही लवादाने 31 जानेवारीलाच दिले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात प्रस्तावित असलेली सुनावणी न झाल्यामुळे मार्च महिन्यात सुनावणी होणार आहे. लवादाने आदेश दिल्यानंतर अद्यापही सुनावणी झालेली नसल्याने आदेश कायम आहेत. ‘अनिमल वेस्ट’ची विल्हेवाट लावण्यासाठी प्रस्तावित असलेला बायोमेंथानायझेशन प्रकल्पही अद्याप कागदावरच आहे. असे असतांनाही घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्याधिकार्‍यांनी बुरुडगाव कचरा डेपोत घेण्यात आलेल्या खोल खड्ड्यात शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचे आदेश डेपो प्रमुख बी. एच. भोर यांना पाच दिवसांपूर्वी बजावले आहेत. त्यामुळे निर्ढावलेल्या मनपा अधिकार्‍यांनी हरित लवादालाही ‘कोलदांडा’ घातल्याचे चित्र आहे. मनपा अधिकार्‍यांच्या या उठाठेवीमुळे याचिकाकर्त्यांना मात्र आयते कोलित मिळाले आहे.\nदरम्यान, मनपाकडून बायोमेंथानायझेशन प्रकल्पासाठी मागविण्यात आलेल्या निविदाही राजकीय हस्तक्षेपामुळे रखडल्या आहेत. सुमारे दीड कोटींचा हा प्रकल्प असून निविदाकारांनी जादा दराचे अंदाजपत्रक दिल्याची चर्चा आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/think-of-Marathi-force-till-class-XII/", "date_download": "2018-11-17T11:26:53Z", "digest": "sha1:E64UNKCPNIYW2O34T46AWKKBRSJRBDUH", "length": 8912, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बारावीपर्यंत मराठी सक्तीचा विचार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बारावीपर्यंत मराठी सक्तीचा विचार\nबारावीपर्यंत मराठी सक्तीचा विचार\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nइयत्ता बारावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यासंबंधी शिक्षण विभागात चर्चा सुरू आहे, अशी माहिती विधानसभेत देतानाच, विधिमंडळ सदस्यांच्या भावना आपण अभ्यास मंडळाला कळवू, अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. मराठी भाषा गौरवदिनी विधानसभेत विधानसभा अध्यक्षांनी माय मराठी अधिकाधिक लोकाभिमुख होऊन ती ज्ञानभाषा व्हावी, असा ठराव मांडला असताना शाळा, महाविद्यालयांमध्ये मराठी सक्तीची करण्याची मागणी सदस्यांनी केली.\nया ठरावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटतेने अजित पवार यांनी, मराठी भाषेची राज्यातच दुर्दशा सुरू असल्याचे सांगितले. शाळा-कॉलेजमध्ये मराठी विषय सक्तीचा नाही. शेजारील गुजरात, कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये राजभाषा ही सक्तीची करण्यात आली आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिकांवरही कर्नाटक सरकार कानडीची सक्ती करीत आहे. महाराष्ट्रात मात्र मराठीला दुय्यम स्थान देण्यात येत आहे. काही मंत्री आणि सदस्यांनाही चांगली मराठी येत नाही, असे ते म्हणाले. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, राज्य सरकारने मराठी अभिमान गीताचे सामूहिक वाचन केले असले, तरी सरकारची कृती वेगळी असल्याचा आरोप केला. राज्यातील 1,300 मराठी शाळा बंद करण्याचा घाट घालण्यात आला असून, जिल्हा परिषद शाळाही अखेरच्या घटका मोजत असल्याची टीका त्यांनी केली. आज मराठी भाषादिनी मराठी शाळा बंद करणार नाही याची हमी शिक्षणमंत्र्यांनी द्यावी, अशी मागणीही विखेंनी केली.\nमराठी भाषा सध्या आठवीपर्यंत अनिवार्य आहे. ती दहावी, बारावीपर्यंत अनिवार्य करावी, असा विचार शिक्षण विभाग करीत आहे. विधिमंडळ सदस्यांच्याही भावना तशाच आहेत. मात्र, राज्य सरकार स्वत: हा निर्णय घ��ण्यापेक्षा अभ्यासक्रम मंडळास सरकार आणि सदस्यांच्या भावना कळवेल, असे आश्‍वासन विनोद तावडे यांनी दिले. तसेच 1,300 शाळा बंद करणार असल्याची माहितीही चुकीची असल्याचे ते म्हणाले.\nशाळा बंद न केल्यास शिस्तभंगाची कारवाई\nमराठी शाळा बंद होणार असल्याची माहिती चुकीची आहे, असा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. मात्र, बंद ऐवजी शासन समायोजन किंवा स्थलांतर असे शब्द वापरतात. प्रत्यक्षात या शाळा बंदच होणार आहेत. तसा पुरावाच विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिला.\nविखे पाटील यांनी जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील मौजे शिवाजीवाडी, कंडारी येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेचा मुद्दा उपस्थित केला. गटविकास अधिकार्‍यांनी या शाळेच्या शिक्षकाला पाठवलेली शिस्तभंगाची नोटीसच त्यांनी वाचून दाखवली. ही शाळा 27 फेब्रुवारीपर्यंत बंद करा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी तंबी या नोटीसमधून देण्यात आली आहे.\nही शाळा समायोजनातील असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगताच त्यांचा युक्तिवाद विखे यांनी फेटाळला. विखे म्हणाले, शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार शाळेत एक विद्यार्थी असला तरी ती शाळा सुरू ठेवली पाहिजे. मराठी भाषेबद्दल कमालीची अनास्था असलेल्या या सरकारला मराठी भाषा दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोलाही विखे यांनी हाणला.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Celebrated-in-the-Sangli-festival-Shivjayanti/", "date_download": "2018-11-17T11:21:10Z", "digest": "sha1:RTCC6WJOXNFESESS73N5XN2HY6TCVMND", "length": 4614, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगलीत शिवजयंती उत्साहात साजरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगलीत शिवजयंती उत्साहात साजरी\nसांगलीत शिवजयंती उत्साहात साजरी\nशहरात विविध संघटनांच्यावतीने शिवजयं��ी उत्साहात साजरी करण्यात आली. खणभाग, नळभाग, गावभाग आदी परिसरात ठिकठिकाणी भगवे ध्वज फडकविण्यात आले होते. मनसेच्यावतीने राजवाडा चौकात शिवोत्सवासही उत्साहात प्रारंभ झाला.\nयेथील राजवाडा चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जयंती साजरी करण्यात आली. उद्योजक सतीश मालू व जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या हस्ते शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, अ‍ॅड. स्वाती शिंदे, समित कदम, अमर पडळकर, आदित्य पटवर्धन, निखील जगताप आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.\nमनसेच्यावतीने पाच दिवस विविध कायक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये गोरगरीब मुलांना वह्या वाटप, मराठी रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. स्टेशन चौकात हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. नितीन शिंदे यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी संस्थापक नारायणराव कदम, पंडितराव बोराडे, विजय कडणे, अशोक पाटील आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/National-Congress-Party-Leader-Jayant-patil-Criticised-On-BJP-Governemt-And-PM-Modi-In-Tasgao-Sangali/", "date_download": "2018-11-17T11:24:23Z", "digest": "sha1:LBMMRX6T5N74REZ7DLRQOKTXEMZAM2KY", "length": 5773, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आबांचा पराभव करण्यासाठी मोदी आले होते; पण... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आबांचा पराभव करण्यासाठी मोदी आले होते; पण...\nआबांचा पराभव करण्यासाठी मोदी आले होते; पण...\nतासगाव : पुढारी ऑनलाईन\nतासगांव कवठेमहांकाळ मतदारसंघातील सामान्य जनतेची नाळ आर.आर. आबांच्या विचारांशी जोडलेली आहे. या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आर. आर. आबांनी केला असल्याचे प्रतिपादन माजी मंत���री जयंतराव पाटील यांनी केले. तासगाव येथील आयोजित राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्वच नेत्यांनी आबांच्या प्रतिलेमा अभिवादन करून भाजप सरकारवर हल्लाबोल केला.\nआबांचा पराभव करण्यासाठी येथे मोदी आले होते. पण त्याचा तीळमात्र फरक पडला नाही. आबा प्रचंड मताधिक्याने जिंकले. लोकांनी काळजी करू नये. आता या सरकारचा जास्त काळ उरलेला नाही. बदलाचे वारे आता वाहू लागले असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. तासगाव येथे आबांच्या गावात झालेल्या या कार्यक्रमाला आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.\nसत्ताधारी सरकार निवडणुका आल्या की पाणीयोजना सुरु करते आणि निवडणुका झाल्या की पाणी बंद करते. पाणीयोजना बाबतीत सत्ताधाऱ्यांची उदासीनता शेतकऱ्यांना अडचणीत आणल जातय. एकीकडे शेतकऱ्यांवर कोडींत पकडले जातेय तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी पोलिसांना हात लावण्याचा प्रकार घडतो आहे. तासगांव मध्ये पोलिसही सुरक्षित नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.\nआबा असते तर हे सरकार कधीच गेले असते : मुंडे\nतासगावमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसाला मारहाण केली. ही मस्ती आम्हाला दाखवू नका, आम्ही सुसंस्कृत राजकारण करतो, म्हणून शांत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दादागिरीला घाबरणार नाही. आज जर आबा असते तर हे सरकार कधीच गेले असते, असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-shetkari-sangatana-declares-agitation-14th-may-7793", "date_download": "2018-11-17T11:39:19Z", "digest": "sha1:SDF4GZ44XVPSBIGNB2V2QLM4QLWFYFIG", "length": 18291, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Shetkari Sangatana declares agitation on 14th may | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या ब���तम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी संघटनेचे १४ मे रोजी जेलभरो आंदोलन : रघुनाथदादा पाटील\nशेतकरी संघटनेचे १४ मे रोजी जेलभरो आंदोलन : रघुनाथदादा पाटील\nरविवार, 29 एप्रिल 2018\nपुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्येचा लागणारा कलंक संपला पाहिजे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे, ही शोकांतिका आहे. यात शेतकऱ्यांचा काही दोष नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना राज्यकर्ते जबाबदार आहेत. शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त, निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी आणि उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव द्यावा, या मागण्यांसाठी १४ मे राेजी जेलभराे आंदाेलनाची घाेषणा या वेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.\nपुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्येचा लागणारा कलंक संपला पाहिजे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे, ही शोकांतिका आहे. यात शेतकऱ्यांचा काही दोष नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना राज्यकर्ते जबाबदार आहेत. शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त, निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी आणि उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव द्यावा, या मागण्यांसाठी १४ मे राेजी जेलभराे आंदाेलनाची घाेषणा या वेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.\nहुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रेचा समाराेप शुक्रवारी (ता.२७) महात्मा फुले वाड्यात झाला. या वेळी रघुनाथदादा पाटील बोलत होते. सुकाणू समितीचे सदस्य व बळिराजा शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष गणेश जगताप, किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष का.िलदास आपटे, क्रां.ितसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदखिले, पांडुरंग रायते, नवनाथ पटारे, माजी खासदार सुधीर सावंत, सुशीलाताई माेराडे यांच्यासह शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.\nपाटील म्हणाले, ‘‘सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण ठरत असताना सरकारला घाम फुटायला पाहिजे. पण, हे सरकार असंवेदनशील असून, सरकारच्या शेतकरीविराेधी धाेरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्म���त्या वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारला जाग आणण्यासाठी १४ मे च्या जेल भरो आंदोलनात जातिभेद, पक्षभेद विसरून एक शेतकरी म्हणून सहभागी व्हा. सरकारच्या विरोधात एकत्र येऊन लढा उभारण्यासाठी एकतेची गरज आहे. शेतकरी संघ.िटत झाला, तरच सरकारचे डाेळे उघडणार असून, महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसणार आहे.’’\n‘‘एकीकडे सरकारने कर्जमाफीची घाेषणा केली. मात्र, ही कर्जमाफी अटी व शर्तींमध्ये अडकवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांना शेतीप्रश्‍नांवर बाेलण्यासाठी वेळ नाही. सरकारला खडबडून जागे करण्यासाठी १४ मे च्या जेल भराे आंदाेलनात ५ लाख शेतकरी स्वतःला अटक करून घेणार आहेत. शेतकऱ्यांनी कुटुंबासह स्वतःला अटक करून घ्यावे,’’ असे आवाहन या वेळी पाटील यांनी केले.\n२३ मार्च या शहीद दिनापासून सांगली येथून निघालेल्या यात्रेने २७ जिल्ह्यांमधून ११ हजार किलाेमीटरचा प्रवास करून समाराेप महात्मा फुले वाड्यात झाला. या वेळी शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष गणेश जगताप, किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपटे, क्रां.ितसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदखिले, पांडुरंग रायते, नवनाथ पटारे, माजी खासदार सुधीर सावंत, सुशीलाताई माेराडे यांच्यासह शेतकऱ्यांनी मनाेगते व्यक्त केली.\nशिवाजी महाराज shivaji maharaj महाराष्ट्र शेतकरी आंदोलन agitation आत्महत्या हमीभाव minimum support price रघुनाथदादा पाटील महात्मा फुले गणेश जगताप ganesh jagtap खासदार सरकार government शेतकरी आत्महत्या कर्जमाफी शेती सांगली\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्��्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/in-the-sainik-school-satara-admission-process-for-6th-and-9th/", "date_download": "2018-11-17T11:42:22Z", "digest": "sha1:IF6H6IXNEHUDW2KEWWRUGC2BVMG4JWT2", "length": 15135, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सैनिक स्कूल सातारा येथे ६ वी व ९ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसैनिक स्कूल सातारा येथे ६ वी व ९ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू\nटीम महाराष्ट्र देशा : सैनिक स्कूल, सातारा येथे इयत्ता ६ वी व ९ वी साठी वर्ष 2018- 2019 सत्राच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत (मुलींना या शाळेत प्रवेश दिला जात नाही), असे प्राचार्य, सैनिक स्कूल, सातारा यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.\nप्राचार्यांनी म्हटले आहे, प्रवेश परीक्षा ओएमआर पध्दतीने घेतली जाईल. ज्यात उत्तरे बहुपर्यायी असतील. वयोमर्यादा व निवड पध्दती अशी : सहावी- उमेदवाराची जन्मतारीख ही 2 जुलै 2007 ते 1 जुलै 2008 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान असावी, लेखी परीक्षा, मुलाखत, वैद्यकीय तपासणी अशी निवड पध्दत राहील, रिक्त जागा- 71. नववी- उमेदवाराची जन्मतारीख 2 जुलै 2004 ते 1 जुलै 2005 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान असावी व उमेदवार हा प्रवेशावेळी मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता आठवी उत्तीर्ण झालेला असावा, लेखी परीक्षा, मुलाखत, वैद्यकीय तपासणी अशी निवड पध्दत राहील, रिक्त जागा- 05 (रिक्त जागांच्या संख्येत वाढ/कमी होवू शकते).राखीव जागा- अनुसूचित जाती- 15 टक्के, अनुसूचित जमाती- 7.5 टक्के, आजी व माजी सैनिकांची मुले- 25 टक्के (अ. जा. व अ. ज. यांच्या राखीव जागा सोडून). प्रवेश परीक्षा केंद्रांची नावे अशी- सहावी- अहमदनगर, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, पुणे, सातारा. नववी- फक्त सातारा.\nप्रवेश परीक्षा रविवार 7 जानेवारी 2018 रोजी होईल. परीक्षेबाबतचे माहिती पत्रक शाळेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.प्रवेश परीक्षा अर्ज 16 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत शाळेच्या संकेतस्थळावर आणि सैनिक स्कूल, सातारा येथे कार्यालयीन दिवसांमध्ये सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. प्रवेश परीक्षा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2017 सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा स्वत: शाळेच्या कार्यालयात जमा करू शकतात. कुरीअर अथवा पोस्टाने उशिरा येणारे अर्ज रद्द केले जातील व त्यास शाळा प्रशासन जबाबदार राहणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.\nप्रवेश परीक्षा अर्ज दरपत्रक\nउमेदवाराची श्रेणी, ऑनलाइन प्रवेश परीक्षा अर्ज (रक्कम फक्त डिमांड ड्राफ्टनेच स्वीकारली जाईल), ऑफलाइन प्रवेश परीक्षा अर्ज (रक्कम डिमांड ��्राफ्टने किंवा रोखीने स्वीकारली जाईल.) या क्रमाने : सामान्य प्रवर्गातील मुले (जनरल), संरक्षण दलातील आजी/माजी कर्मचाऱ्यांची मुले, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्गातील मुले, रु. 400/-, रु. 400/-, फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या वर्गातील मुले- रु. 250/-, रु. 250/-. डिमांड ड्राफ्ट हा प्रिन्सिपल, सैनिक स्कूल सातारा यांचे नावाने काढलेला असावा (मनी ऑर्डर, पोस्टल ऑर्डर, चेक, चुकीचे डिमांड ड्राफ्ट स्वीकारले जाणार नाहीत.\nअर्ज करण्याची पध्दत :\nप्रवेश परीक्षा अर्ज शाळेच्या कार्यालयात सर्व कार्यालयीन दिवसांमध्ये सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत रोखीने अथवा डिमांड ड्राफ्टने उपलब्ध असतील. 2) प्रवेश परीक्षा अर्ज हे पुढील गोष्टींच्या पूर्ततेवर फक्त पोस्टाने पाठविले जातील. 1) लेखी विनंती अर्ज, 2) स्वत:चा पत्ता लिहिलेले व रु. 40/- चे पोस्टल स्टॅम्प लावलेले 10 बाय 12 इंच आकाराचे क्लॉथबाऊंड पाकिट, आवश्यक त्या रकमेचा डिमांड ड्रॉफ्ट. चुकीचा पत्ता किंवा पोस्ट दिरंगाई या कारणास्तव प्रवेश परीक्षा अर्ज मिळाला नाही, तर त्यास शाळा प्रशासन जबाबदार राहणार नाही. ऑनलाइन प्रवेश परीक्षा अर्ज शाळेच्या वेबसाइटवर 16 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत उपलब्ध असेल. पूर्ण केलेल्या अर्जासोबत आवश्यक त्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट जोडणे अनिवार्य आहे.\nसर्व उमेदवारांसाठी- मुलाचा फोटो साक्षांकित केलेले, सही व शिक्का असलेले बोनाफाइड सर्टिफिकेट (मुलगा सध्या ज्या शाळेत शिकत आहे त्यांचेकडून), अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या वर्गातील उमेदवारांसाठी उमेदवाराचा प्रमाणित केलेला जातीचा दाखला, आजी सैनिकांच्या मुलांसाठी- सध्या कार्यरत असलेल्या सैनिकांचे सर्व्हिंग सर्टिफिकेट आणि मुलाच्या जन्मतारखेची नोंद असलेली पार्ट टू ऑर्डरची प्रमाणित प्रत. माजी सैनिकांच्या मुलांसाठी माजी सैनिकांच्या डिस्चार्ज सर्टिफिकेटची प्रमाणित प्रत. पूर्ण भरलेला प्रवेश परीक्षा अर्ज हा प्रिन्सिपल, सैनिक स्कूल सातारा यांचेकडे 5 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचला पाहिजे. दिलेल्या मुदतीनंतर उशिरा पोहोचलेले अर्ज हे नाकारले जातील. तसेच अर्जाच्या रकमेची परतफेड होणार नाही. अधिक माहितीसाठी शाळेच्या 02162- 235860, 238122 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा शाळेच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nमराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-guinness-world-record-will-be-recorded-in-pune-in-which-about-3882-students-participated-in-1600-schools/", "date_download": "2018-11-17T11:34:57Z", "digest": "sha1:XAS523FHKMOXLZCSJHY6ACFMHWMP26CP", "length": 7958, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गणेश मूर्ती बनवण्याचा पुण्यात असा रेकॉर्ड...", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगणेश मूर्ती बनवण्याचा पुण्यात असा रेकॉर्ड…\nपुणे : यंदा सार्वजनिक गणेश उत्सव आपले शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्ताने पुणे शहरात विविध कार्यक्रम साजरे होत आहेत.यंदाचे वर्ष गणेश भक्तांसाठी खास असल्याने पुण्यात तर याचा वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे.\nयाच निमित्ताने पुणे महापालिकेच्या वतीने सारसबागे जवळील सणस मैदानावर पर्यावरण पूरक शाडूच्या गणेश मूर्ती साकारण्य��च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार असून यामध्ये 160 शाळांमधील तब्बल 3 हजार 82 विद्यार्थी सहभागी झाले होते.\nयावेळी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर,पालकमंत्री गिरीश बापट,महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते.या रेकॉर्डमध्ये सहभागी होणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला 3 किलो मातीची पिशवी आणि 2 बिया त्यामध्ये टाकण्यासाठी देण्यात आल्या आहेत.\nआपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने सकारात असताना चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.\nयापूर्वी हॉंगकॉंग मध्ये पहिले रेकॉर्ड करण्यात आले असून त्यावेळी 1082 गणपती मूर्तीं बनवण्यात आल्या होत्या , तर आता पुण्यात नवीन वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला असून अवघ्या 1 तास 31 मिनिटांमध्ये 3082 शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्यात आल्या आहेत.\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nऔरंगाबाद : येणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल असे रस्ते तयार होणार आहेत.…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nमराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची ���ुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/marathi-news?start=8046", "date_download": "2018-11-17T10:41:25Z", "digest": "sha1:24BSFVY6I7K3RMJ7W63ROLEE7J74SSII", "length": 5807, "nlines": 166, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "News - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर पसरली निळाई\nयंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार\nपोलीस स्टेशनमध्येच घुसून महिलेवर गोळ्या झाडल्या\nजय वाघ गेला तरी कुठे \nपुण्यात भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची पारदर्शक हाणामारी\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना रस्त्यावर\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काढला तिरडी मोर्चा\nएकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी राज्यमंत्री गुलाबराव पाटलांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा\nकाँग्रेस राष्ट्राध्यक्षपदी राहुल गांधी होणार विराजमान\nआमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक\nविजय माल्ल्याला स्कॉटलंड पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर अवघ्या काही तासांत जामीन मंजूर\nमहाडच्या सावित्री नदीवरील अखेर 5 जूनपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला\nरत्नाकर गायकवाड मारहाण प्रकरणी भारिप कार्यकर्त्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nकर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या मुसक्या आवळल्या\nपुणे-दौंड डेमूला अचानक आग लागल्याने 2 प्रवाशांनी धावत्या गाडीतून मारली उडी\nअखेर कोयना धरणातून कर्नाटकसाठी पाणी सोडले\nरखरखत्या उन्हातही फोफावतोय स्वाईन फ्लू\nहक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचं 30 फुट खोल कोरडया कॅनलमध्ये आंदोलन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nagpur-district-tomato-1000-1200-rupees-quintal-11620?tid=161", "date_download": "2018-11-17T11:37:14Z", "digest": "sha1:7EZHPYWMRDWGXGDJFS3J2ZVDFSM4NEQW", "length": 13872, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Nagpur district in tomato 1000 to 1200 rupees per quintal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनागपुरात टोमॅटो प्रतिक्‍विंटल १००० ते १२०० रुपये\nनागपुरात टोमॅटो प्रतिक्‍विंटल १००० ते १२०० रुपये\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\nनागपूर ः कळमणा ब��जार समितीत टोमॅटोचे दर १००० ते १२०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले आहेत. किरकोळ बाजारात मात्र टोमॅटो ६० ते ७० रुपये किलोने विकला जात आहे.\nनागपूरच्या कळमणा बाजार समितीत विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळसह नजीकच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा भागातून देखील टोमॅटोची आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगीतले. गेल्या आठवडाभरात टोमॅटोचे दर १००० ते १२०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले होते.\nनागपूर ः कळमणा बाजार समितीत टोमॅटोचे दर १००० ते १२०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले आहेत. किरकोळ बाजारात मात्र टोमॅटो ६० ते ७० रुपये किलोने विकला जात आहे.\nनागपूरच्या कळमणा बाजार समितीत विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळसह नजीकच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा भागातून देखील टोमॅटोची आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगीतले. गेल्या आठवडाभरात टोमॅटोचे दर १००० ते १२०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले होते.\n१८ ऑगस्ट रोजी दरात तेजी येत हे दर १६०० ते २००० रुपये क्‍विंटलवर पोचले. त्यानंतर १४०० ते १८०० रुपयांचा दर टोमॅटोचा होता. त्यानंतर दरात घसरण सुरू झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. ८०० ते ११०० रुपये क्‍विंटलचा दर २० ऑगस्ट रोजी टोमॅटोला होता. २१ ऑगस्ट रोजी पुन्हा दर १००० ते १४०० रुपये क्‍विंटलवर पोचले. टोमॅटोची रोजची सरासरी आवक १५० क्‍विंटल आहे.\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सा��ारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nसोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीला मागणी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...\nजळगावात आले ३५०० ते ५८०० रुपये क्विंटलजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता...\nपरभणी बाजार समितीत कापूस खरेदीस सुरवातपरभणी ः परभणी बाजार समितीच्या कॅाटन मार्केट...\nकोल्हापुरात गूळ प्रतिक्विंटल ३००० ते...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nकोल्हापुरात लक्ष्मीपूजनासाठी फळांची आवक...कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात विविध...\nऔरंगाबादेत सीताफळ १००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुण्यात दिवाळीच्या तोंडावर शेतमालाचे दर...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसोलापुरात कांद्याचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनाशिकला कांदा, टोमॅटोची आवक वाढलीनाशिक : गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या...\nकोल्हापुरात ओला वाटाणा भाज्यांच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nनगरमध्ये भाजीपाल्याची आवक स्थिर; दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनसह...\nपरभणीत कोबी प्रतिक्विंटल ४०० ते ८००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nखानदेशातील सोयाबीन आवक घटलीजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nसांगलीत गूळ प्रतिक्विंटल २७०० ते ३५८०...सांगली ः येथील बाजार समितीच्या आवारात दिवाळी...\nसोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nबारामतीत ज्वारीचे दरप्रतिक्विंटल चार...पुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/after-indian-flag-amazon-now-flip-flops-mahatma-gandhis-image-26170", "date_download": "2018-11-17T12:05:40Z", "digest": "sha1:4JUWOAZIERRGZWDH3NZHHYTGEPK6CXCT", "length": 11584, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "After Indian Flag, Amazon Now 'Flip-Flops' With Mahatma Gandhi's Image ऍमेझॉनवर गांधीजींचे चित्र असणारी चप्पल | eSakal", "raw_content": "\nऍमेझॉनवर गांधीजींचे चित्र असणारी चप्पल\nरविवार, 15 जानेवारी 2017\nकिंमत 16.99 डॉलर ��्रति जोडी\nऍमेझॉनच्या अधिकृत वेबसाइटवर गांधीजींचे चित्र असलेली चप्पलच्या एका जोडीची किंमत 16.99 डॉलर आहे. जागतिक बाजारात ही चप्पल विक्री होत आहे. यावर अद्याप भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.\nनवी दिल्ली - भारतीय ऑनलाइन बाजारातील अग्रगण्य कंपनी असणाऱ्या ऍमेझॉनने पुन्हा एकदा भारतीय प्रतिकांना चुकीच्या पद्धतीने बाजारात आणले आहे.\nकाही दिवसांपूर्बीच तिरंग्याची वादग्रस्त पायपुसणी विक्रीसाठी आणली होती. आता ऍमेझॉनने महात्मा गांधी यांचे चित्र असलेली चप्पल ऑनलाइन बाजारात विक्रीसाठी आणली आहे. यामुळे आणखी वाद ओढाविण्याची शक्‍यता आहे.\nमागील काही दिवसांमध्ये ऍमेझॉनने कॅनडाच्या वेबसाइटवर भारतीय ध्वजाची पायपुसणीची विक्री केली होती. त्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हस्तक्षेप करून इशारा दिल्यानंतर पायपुसणीचे उत्पादन मागे घेतले होते. आता महात्मा गांधींवर आधारित उत्पादनामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.\nकिंमत 16.99 डॉलर प्रति जोडी\nऍमेझॉनच्या अधिकृत वेबसाइटवर गांधीजींचे चित्र असलेली चप्पलच्या एका जोडीची किंमत 16.99 डॉलर आहे. जागतिक बाजारात ही चप्पल विक्री होत आहे. यावर अद्याप भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.\nपुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रालयात बॅटरीवर चालणाऱ्या गाडीतून वेगळे तिकीट काढून फिरवले जाते. परंतू पैसे देऊन तिकीट दिले जात नाही....\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\n\"��क्षा' ऍप महिलांचा सुरक्षारक्षक\nनागपूर - \"टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/taslim-nasreen-emphasizes-need-common-civil-code-27444", "date_download": "2018-11-17T12:05:27Z", "digest": "sha1:EAZK6IF7XW5DZCBIHYV4CRUE66RD4MLZ", "length": 12719, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "taslim nasreen emphasizes need of common civil code समान नागरी कायदा अत्यावश्यक- तस्लिमा नसरीन | eSakal", "raw_content": "\nसमान नागरी कायदा अत्यावश्यक- तस्लिमा नसरीन\nमंगळवार, 24 जानेवारी 2017\nजयपूर : विजनवासात असलेल्या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आज सबलीकरणाचे माध्यम म्हणून समान नागरी कायद्याचा जोरदार समर्थन केले. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये त्यांनी ही भूमिका मांडली.\nजयपूर : विजनवासात असलेल्या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आज सबलीकरणाचे माध्यम म्हणून समान नागरी कायद्याचा जोरदार समर्थन केले. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये त्यांनी ही भूमिका मांडली.\nनसरीन यांच्या \"अचानक' ठरलेल्या भाषणात त्या म्हणाल्या,\"\"मुस्लिम समाजाने अधिक सहिष्णु होणे आणि टीका सहन करणे आवश्‍यक असून, त्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही. मानवाधिकारांचा पूर्ण फायदा मिळून समाज सबल होण्यासाठी समान नागरी कायद्याची तातडीने आवश्‍यकता आहे. मी राष्ट्रवाद आणि धार्मिक कट्टरतावाद मानत नाही. एकत्रित जगावर माझा विश्‍वास आहे. अधिकार, स्वातंत्र्य, मानवता आणि तर्कशुद्धता यावर माझा विश्‍वास आहे.\nइस्लाम जोपर्यंत टीका मान्य करत नाही, तोपर्यंत कोणताही इस्लामिक देश धर्मनिरपेक्ष समजला जाणार नाही. मी टीका केली की लोक मला जीवे मारायला उठतात.'' केवळ मुस्लिम मते मिळविण्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा आधार घेणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. ��पल्यावर हिंदू आणि मुस्लिम दोघांनीही हल्ले केले आहेत आणि आतापर्यंत कोणालाही शिक्षा झालेली नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.\nनसरीन यांच्या उपस्थितीने चिडलेल्या विविध मुस्लिम संघटनांनी महोत्सवाच्या ठिकाणी निदर्शने केली. यानंतर या संघटनांनी महोत्सवाच्या आयोजकांची भेट घेऊन पुन्हा नसरीन यांना न बोलाविण्याची त्यांच्याकडून हमी घेतली. नसरीन यांची मते परंपरावादी मुस्लिमांना न पटल्याने त्या 1994 पासून विजनवासात आहेत.\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nदुष्काळी भागांत चारा छावण्या सुरू करा\nमुंबई - राज्यावर दुष्काळाचे सावट दाटले असताना बॅंकेत भरभक्कम रक्कम असलेल्या धार्मिक संस्थांनी दुष्काळी भागात अन्नछत्रे आणि जनावरांसाठी चारा छावण्या...\nनिवडणुकीपूर्वी भाजपचा खासदार काँग्रेसच्या 'हाता'ला\nजयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा मोठा मोहरा काँग्रेसच्या हाताला लागला असून, दौसाचे खासदार हरिश्चंद्र मीना यांनी आज (बुधवार)...\nभाजपचा भरोसा मोदींवर; काँग्रेसचा राहुलवर\nजयपूर : राजस्थानात यंदा सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता असल्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात उत्साह असला, तरी सत्तारूढ भाजपनेही काही पत्ते राखून ठेवले आहेत....\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mayor-draw-today-reservations-28876", "date_download": "2018-11-17T11:56:02Z", "digest": "sha1:HE4GLXRGM52CQUA7X5ZFMKTAAQXC2M7V", "length": 11837, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mayor draw today for reservations महापौरपद आरक्षणासाठी आज सोडत | eSakal", "raw_content": "\nमहापौरपद आरक्षणासाठी आज सोडत\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017\nमुंबई - राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदांच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता. 3) मंत्रालयात काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती नगरविकास विभागाने एका प्रसिद्धिपत्रकामार्फत दिली आहे.\nराज्यातील दहा महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महापौरपदाच्या आरक्षणाबाबत राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्सुकता ताणली गेल्याने नगरविकास विभागाकडे वारंवार विचारणा केली जात होती. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सोलापूर, नाशिक, अमरावती, अकोला, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड या महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे.\nमुंबई - राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदांच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता. 3) मंत्रालयात काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती नगरविकास विभागाने एका प्रसिद्धिपत्रकामार्फत दिली आहे.\nराज्यातील दहा महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महापौरपदाच्या आरक्षणाबाबत राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्सुकता ताणली गेल्याने नगरविकास विभागाकडे वारंवार विचारणा केली जात होती. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सोलापूर, नाशिक, अमरावती, अकोला, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड या महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे.\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचा��गणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/5283", "date_download": "2018-11-17T11:47:25Z", "digest": "sha1:JYGJ4TKCQBALYFYT5XHZSML5423S2B4S", "length": 16608, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi , use of subhabhool as fodder crop, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयोग्य प्रमाणात वापरा सुबाभळीचा चारा\nयोग्य प्रमाणात वापरा सुबाभळीचा चारा\nयोग्य प्रमाणात वापरा सुबाभळीचा चारा\nयोग्य प्रमाणात वापरा सुबाभळीचा चारा\nअजय गवळी, विजयसिंह मदने पाटील\nरविवार, 28 जानेवारी 2018\nसुबाभूळ हे विविधोपयोगी बहुवर्गीय द्विदल प्रकारातील झाड आहे. द्विदल चारा पिके ही प्रथिने व खनिजांनी संपन्न असतात. पशुखाद्यात द्विदल पिकांच्या चाऱ्याचा समावेश केल्याने जनावरांना सकस खाद्य मिळत��. खुराकाचे प्रमाणही कमी करता येते. त्यामुळे खुराकावरील खर्च कमी होतो. सुबाभळीच्या बियादेखील पशुखाद्य म्हणून वापरता येतात. परंतु याचे प्रमाण पशू तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवावे. हे झाड वारा प्रतिबंधक व कुंपण म्हणून उपयुक्त आहे. त्याच्या लागवडीमुळे जमीन आच्छादली जाऊन धूप थांबते.\nसुबाभूळ हे विविधोपयोगी बहुवर्गीय द्विदल प्रकारातील झाड आहे. द्विदल चारा पिके ही प्रथिने व खनिजांनी संपन्न असतात. पशुखाद्यात द्विदल पिकांच्या चाऱ्याचा समावेश केल्याने जनावरांना सकस खाद्य मिळते. खुराकाचे प्रमाणही कमी करता येते. त्यामुळे खुराकावरील खर्च कमी होतो. सुबाभळीच्या बियादेखील पशुखाद्य म्हणून वापरता येतात. परंतु याचे प्रमाण पशू तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवावे. हे झाड वारा प्रतिबंधक व कुंपण म्हणून उपयुक्त आहे. त्याच्या लागवडीमुळे जमीन आच्छादली जाऊन धूप थांबते.\nसाल्वाडोर प्रकारची सुबाभळीची झाडे हवाईन प्रकारापेक्षा दुपटीने पाने देतात. ही पाने पशुखाद्यामध्ये वापरता येतात.\nडोंगरावर व उतार असलेल्या उंच जागी सुबाभळीची झाडे चर खणून त्यात लावावीत. उतारावर ४० ते ५० सेंटिमीटर खोल चर खणून त्यात एक मीटर अंतरावर खड्डे खणून रोपे लावावीत. दोन चरांमधील अंतर साधारणतः ३ ते ४ मीटर असावे.\nसुबाभळीसाठी चाऱ्यासाठी पहिली कापणी ५ ते ६ महिन्यांनी मिळते. सर्वसाधारण पीक दीड ते दोन मीटर वाढले असता पहिली कापणी जमिनीपासून ६० सेंटिमीटर उंचीवर करावी. दुसरी व तिसरी कापणी १० सेंटिमीटर उंचीवर ४० ते ५० दिवसांनी करावी. नंतरच्या कापण्या पिकाची ९० सेंटिमीटर उंची कायम ठेवून ३५ ते ४० दिवसांच्या अंतराने कराव्यात.\nहिरवा चारा : योग्य मशागत व देखरेखीखालील पूर्ण वाढ झालेल्या चांगल्या पिकापासून हेक्टरी ५० टन वैरणीचे उत्पादन वर्षाला मिळते.\nसुबाभूळ चारा म्हणून वापरताना घ्यावयाची काळजी\nसुबाभळीची फक्त पाने न तोडता ती फांदीसह तोडावीत. त्यांचे तुकडे करून जनावरांच्या चारा मिश्रणात वापरावीत.\nसुबाभळीची पाने ही भाताचा पेंढा, नागली काड, कडबी यांसारख्या वाळलेल्या वैरणीसोबत मिसळून द्यावीत.\nसुबाभूळच्या चाऱ्याची सर्व मात्र एकाच वेळी न देता दिवसातून २ ते ३ वेळा विभागून द्यावी. सुबाभळीची पाने चाऱ्याच्या खाद्य मिश्रणात देण्यापूर्वी पशू तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.\nसंपर्क : अजय गवळी, ८००७४४१७०२\n(पशुजैवतंत्रज्ञान विभाग, के. के. वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजनावरांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम...मांसपेशी, मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढी आणि...\nयोग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...\nथंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यतामहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nदुधाच्या प्रकारानुसार बदलतात मानकेदुग्धजन्य पदार्थ उच्च गुणवत्तेचे व दर्जेदार...\nवासरांसाठी योग्य अाहार, संगोपन पद्धतीवासराचा जन्म झाल्यानंतर त्याचा श्‍वासोच्छ्वास...\nशेतीला दिली मधमाशीपालनाची जोडपरिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड...\nरोपवाटिका उद्योगात उत्तम संधीकोणत्याही पिकाचे किमान दीड ते दोन महिने आधी...\nजनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा...अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक...\nमुरघासाचे फायदे, जनावरांसाठी वापरचाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनामध्ये सातत्य...\nजनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...\nपशूसल्लासध्या तापमानात वाढ झाली असल्यामुळे जनावरांमध्ये...\nमुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...\nउष्ण वातावरणात सांभाळा जनावरांनाअचानक वाढणाऱ्या उष्णतेमुळे जनावरांची अधिक काळजी...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nरेशीम कीटकांवर दिसतोय उझी माशीचा...सध्याच्या काळात पुणे, सातारा, लातूर, सोलापूर,...\nदुधाळ जनावरांतील खुरांच्या आजाराचे...खुरांची योग्य काळजी व अचूक व्यवस्थापन यांमुळे...\nकृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...\nजनावरांसाठी पशुखाद्यापासून पोषक फीड...उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार...\nपोटफुगीपासून वाचवा जनावरांनाहिरव्या चाऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे...\nवासरांमधील संसर्गजन्य अतिसारवासरांमधील अतिसार हा अनेक रोगांशी संबंधित आजाराची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nanded-parbhani-and-hingoli-district-rain-9019", "date_download": "2018-11-17T11:54:16Z", "digest": "sha1:WVG26Z7DQKVGQ6B6KBC6CNQWJBUCHTOK", "length": 15971, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, nanded, parbhani and hingoli district in rain | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पाऊस\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पाऊस\nबुधवार, 6 जून 2018\nपरभणी ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १०७ मंडळांमध्ये मंगळवारी (ता. ५) वादळी वारे, विजांच्या कडकडाटात वळवाच्या पावसाने हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी ओढ्य-नाल्यामधून पाणी वाहिले. बंधारे, शेततळ्यांमध्ये पाणी जमा झाले.\nनांदेड जिल्ह्यातील ४७ महसूल मंडळांमध्ये वळवाच्या पावसाने हजेरी लावली. नांदेड, भोकर, किनवट, हिमायनगर, नायगाव तालुक्यातील आठ मंडळामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला.\nपरभणी ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १०७ मंडळांमध्ये मंगळवारी (ता. ५) वादळी वारे, विजांच्या कडकडाटात वळवाच्या पावसाने हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी ओढ्य-नाल्यामधून पाणी वाहिले. बंधारे, शेततळ्यांमध्ये पाणी जमा झाले.\nनांदेड जिल्ह्यातील ४७ महसूल मंडळांमध्ये वळवाच्या पावसाने हजेरी लावली. नांदेड, भोकर, किनवट, हिमायनगर, नायगाव तालुक्यातील आठ मंडळामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला.\nपरभणी जिल्ह्यात मंगळवारी (त���. ५) पहाटपासून विजांच्या कडकडाटात पावसास सुरवात झाली. सकाळी नऊ वाजेपर्यंत अनेक भागात रिमझीम पाऊस सुरू होता. जिल्ह्यातील ३४ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. सलग दोन दिवसांच्या जोरदार पावसामुळे जिंतूर तालुक्यातील जलयुक्त शिवार शिवारअंतर्गत घेण्यात आलेल्या बंधारे, सलग खोल समतल चर, शेत तळ्यांमध्ये पाणी साचले.\nहिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांत पावसाचा जोर जास्त होता. वळवाच्या पावसामुळे शेतातील तणकट निघून पडणार आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामांना वेग येणार आहे. मोसमी पावसाचे आगमन होऊन यंदा लवकर खरिपाच्या पेरण्यांना सुरवात होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.\nमंडळनिहाय झालेला पाऊस (मिमी)\nनांदेड जिल्हा वजीराबाद १३.८, तरोडा १४, बारूळ १७.८, मांडवी ५३.५, जवळगाव ३२.५, सिंधी १३.३, नायगाव १९.५. परभणी जिल्हा ःपरभणी शहर २७, परभणी ग्रामीण २४, सिंगणापूर ३०, दैठणा २५, झरी १६, पिंगळी २२, जांब १०, जिंतूर २८, सावंगी म्हा.१८, बोरी २४, आडगाव १२, बामणी १५,देऊळगाव २०, कुपटा १२, वालूर १८, चिकलठाणा २०, गंगाखेड १२, महातपुरी १०, पालम २०, हिंगोली जिल्हा ः माळहिवरा ९, नरसी नामदेव ९, आखाडा बाळापूर २६, पानकनेरगाव १३, हट्टा १२, आंबा १६, औंढा नागनाथ १४, जवळा बाजार १८, येळेगाव १३, साळणा १६.\nपरभणी पाऊस नांदेड सकाळ जलयुक्त शिवार वसमत\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चण���ापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Need-to-study-more-on-wine-says-Tourism-Minister/", "date_download": "2018-11-17T10:50:49Z", "digest": "sha1:3UHRURHKS7IN45GZYZ2HCIDIKAACKS3R", "length": 6535, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाइनवर अधिक अभ्यास होणे आवश्यक : पर्यटनमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › वाइनवर अधिक अभ्यास होणे आवश्यक : पर्यटनमंत्र��\nवाइनवर अधिक अभ्यास होणे आवश्यक : पर्यटनमंत्री\nगोव्यातील वाईन पेय बनविणार्‍यांनी वाईनवर अधिक अभ्यास करायला हवा. जांभूळ, काण्णा अशा अनेक फळांपासून वाईन बनविली जाते. महोत्सव हा मनोरंजनाबरोबरच अभ्यासाचा विषय असून वाईनवर अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे. वाईन म्हणजे फक्त पेयच नसून आपल्या पूर्वजांकडून वाईनचा वापर औषध म्हणून केला जात होता, असे मत पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी व्यक्‍त केले.\nगोवा पर्यटन खाते व गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी)तर्फे पणजी येथील डी. बी. बांदोडकर मैदानावर आयोजित ‘ग्रेप एक्सपेड’ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री आजगावकर बोलत होते.\nमहामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल उपस्थित होते. मंत्री आजगावकर यांच्या हस्ते ‘ग्रेप एक्सपेड’ चे उद्घाटन झाले. मंत्री आजगावकर म्हणाले की, गोव्यातील वाईन ही महोत्सवाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या काजू महोत्सवाला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला. वेगवेगळ्या महोत्सवांतून गोव्याचे संगीत, खाद्यपदार्थ व पेय ही राज्याची संस्कृती राष्ट्रीय स्तरावर आपण पुढे घेऊन जात आहोत. गोव्याला पर्यटन क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.\nनीलेश काब्राल म्हणाले की, पुढच्या वर्षी हा महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाईल. महोत्सवाच्या माध्यमातून अनेक नवीन प्रकारच्या वाईन चाखायला मिळते. यात आले, अननस, आंब्यापासून बनवलेल्या वाईनचा समावेश आहे. महोत्सवातून स्थानिक वाईन बनविणार्‍यांना व्यासपीठ मिळते. या महोत्सवातून संस्कृती पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.\n‘ग्रेप एक्सपेड’या चार दिवसीय महोत्सवात विविध पेय चाखण्याची संधी लोकांना मिळणार आहे. महोत्सवात गोव्याचे पारंपरिक अन्‍न, गोव्याच्या संस्कृतीची झलकही अनुभवण्यास मिळणार आहे. महोत्सवात खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स् उभारले आहेत. स्थानिकांबरोबरच देशी-विदेशी पर्यटकांची मोठी उपस्थिती महोत्सवाला लाभणार असून हा महोत्सव 22 एप्रिलपर्यंत सर्वांसाठी खुला आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयड���सीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-Keep-Watch-on-the-stone-Bridge/", "date_download": "2018-11-17T11:04:15Z", "digest": "sha1:UYJEJATAR766RK677HVN3CNVIOVS6VNE", "length": 9591, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्‍हापूर : दगडी पुलांवर ठेवा वॉच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : दगडी पुलांवर ठेवा वॉच\nकोल्‍हापूर : दगडी पुलांवर ठेवा वॉच\nआपल्या हद्दतील दगडी कमानी असणार्‍या पुलांची काळजी घेण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाहहहने महापालिका व नगरपालिकांना केली आहे. याबाबतचे परिपत्रकच कोल्हापूरसह सर्व महापालिका आणि नगरपालिकांना पाठविले आहे. शहरात दगडी बांधकाम असणारे सात पूल आहेत, त्या पुलांवर महापालिकेला गस्तही घालावी लागणार आहे.\nरायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने पुलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना राबविण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या देखभाल- दुरुस्तीसह पुलांची काळजी घेण्याबाबत संबंधितांना सूचना देणारे परिपत्रक पाठविले आहे.\nमहापालिका क्षेत्रात असलेल्या पुलांसाठी आता नोंदवही ठेवावी लागणार आहे. या नोंदवहीत कमाल पूर पातळी तसेच पूर पातळीत मोठी वाढ झाली तर त्याची नोंद करावी लागणार आहे. त्यानुसार पुलांच्या स्तंभावर तशा वर्षनिहाय नोंदी लिहाव्या लागणार आहेत. या पुलांच्या बांधकामात उगवलेली झाडे-झुडपे काढून टाकून ती पुन्हा उगवणार नाहीत, याकरिता रासायनिक द्रव्यांचा वापर करण्याचीही सूचना करण्यात आली आहे.\nया पुलावर रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढावी याकरिता प्रकाश व्यवस्था करावी. पुलाच्या दोन्ही बाजूस सौर ऊर्जेवरील ब्लिंकर्स, रिफ्लेक्टिव्ह बसविण्यात यावेत. पुलाच्या दोन्ही बाजूला पुलाची स्थिती दर्शविणारे सूचना फलक लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे. पुलावरील वेगाची मर्यादा कमी रहावी याकरिता पुलाच्या आरंभ आणि शेवट अशा दोन्ही बाज���ला रम्बलर स्ट्रिप्स बसविण्यात याव्यात, अशाही सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.\nपावसाळ्यात पुराची वाढणारी पातळी, पावसाचे प्रमाण, भविष्यातील परिस्थिती याबाबत विचार करून स्थानिक प्रशासनाने पुलावरील वाहतूक बंद करावी की नाही याबाबतचा निर्णय घ्यावा, असेही या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. पावसाळ्याच्या कालावधीत या पुलावर वारंवार गस्त घालावी, अशीही सूचना देण्यात आली आहे. यासह देखभाल, दुरुस्तीशी संबंधित तांत्रिक सूचनाही देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असले तरी या सर्व बाबींसाठी निधीचाही प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे या सूचना केवळ कागदोपत्रीच राहण्याची शक्यता अधिक आहे.\nदुरुस्तीचा 1 कोटी 84 लाखांचा प्रस्ताव\nशहरात आठ पूल आहेत. या सर्वच पुलांवरून मोठ्या प्रमाणात जड आणि हलक्या वाहनांची वाहतूक होते. यापैकी एका पुलाचे आयुष्यमान 148 वर्षांचे झाले आहे. सर्वात कमी आयुष्यमान असलेल्या पुलाचे बांधकाम 63 वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे या पुलांच्या दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे. याकरिता महापालिकेने गेल्या वर्षी 1 कोटी 84 लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. निधीअभावी या पुलांची देखभाल, दुरुस्ती कशी करायची, कशी काळजी घ्यायची हा प्रश्‍नही महापालिकेसमोर आहे.\nसंभाजी पूल-(बांधकाम 1870) कोंडा ओळ ते व्हीनस कॉर्नर\nशाहू पूल-(बांधकाम 1875) दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर\nजयंती पूल-(बांधकाम 1876) दसरा चौक ते कसबा बावडा\nरविवार पूल-(बांधकाम 1879) उमा टॉकीज ते पार्वती टॉकीज\nविल्सन पूल-(बांधकाम 1927) फोर्ड कॉर्नर ते व्हीनस कॉर्नर\nहुतात्मा पूल (बांधकाम 1955) टेंबे रोड ते उद्यमनगर\nहुतात्मा पूल (बांधकाम 1955) मंगळवार पेठ ते वाय.पी.पवार नगर\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/cabinet-meeting-atmosphere-issue/", "date_download": "2018-11-17T11:51:11Z", "digest": "sha1:OK535XAOU2OQTLKZW3TZCVPUJ2E6X6WL", "length": 12231, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सेनेचा संघर्ष बाहेरच! मंत्रिमंडळ बैठकीत खेळीमेळी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेनेचा संघर्ष बाहेरच\nमुंबई : उदय तानपाठक\nनाणार प्रकल्पावरून शिवसेना- भाजपमध्ये सुरू झालेले रणकंदन आणि सोमवारी नाणार येथे शिवसेनेच्या नेत्यांनी केलेली भाषणे पाहता मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मंत्री राडा करतील, असे वाटत असताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर सेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले मंत्रिमंडळ बैठकीत मात्र बाहेरच्या संघर्षाचा मागमूसदेखील नव्हता. उलट इमूपालनाच्या विषयावर मंत्र्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नाणारमध्ये जाऊन सरकार, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड आगपाखड केली होती. पार सत्तेची भांग चढल्याची, तसेच धडा शिकवण्याची भाषा शिवसेेना नेत्यांनी या सभेत केली होती. भूसंपादनाची अधिसूचना रद्द करीत असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याच सभेत केली होती. मात्र, मंत्र्यांना असा अधिकार नसतो, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देसाई आणि ठाकरे यांनाही तोंडघशी पाडले होते. या पार्श्‍वभूमीवर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री आक्रमक होऊन आपली भूमिका मांडतील, असे वाटत होते.\nमंत्रिमंडळ बैठकीआधी सेनेचे मंत्री देसाई यांच्या दालनात एकत्र जमले. तेथे त्यांची चर्चा झाली. मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली, तरी सेनेच्या मंत्र्यांची चर्चा सुरू होती. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याच्या बातम्या सुरू झाल्या. प्रत्यक्षात देसाई यांच्या नेतृत्वाखाली सेनेचेमंत्री सातव्या मजल्यावरील कॅबिनेट हॉलच्या अँटिचेंबरमध्ये गेले आणि मुख्यमंत्र्यांना निरोप पाठवण्यात आला, मुख्यमंत्री लगोलग अँटिचेंबरमध्ये गेले, तेथे देसाई यांनी त्यांना पत्र दिले आणि त्यानंतर शिवसेनेचे सर्व मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभा��ी झाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तर सगळेच खेळीमेळीचे वातावरण होते. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या एका निर्णयाबद्दल सेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने त्यांचे अभिनंदन करणारा ठरावच मांडला.\nनाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनासाठी काढलेली अधिसूचना रद्द करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, अशी माहिती देसाई यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय कायदा आणि नियमांचा अभ्यास करूनच सोमवारी जाहीर केला होता. उद्योग सचिवांनाही याबद्दलचा प्रस्ताव तयार करायला सांगितले असून, ती प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा देसाई यांनी केला. भूसंपादन अधिनियम कायद्याच्या कलम तीननुसार अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्याला आहे आणि त्यानुसारच ही कारवाई केली असल्याचे देसाई म्हणाले.\nराज्याच्या हिताचा विचार करून निर्णय : मुख्यमंत्री\nमात्र, देसाई यांनी आपल्याला पत्र दिले असून, त्यावर राज्याच्या आणि कोकणाच्या हिताचा विचार करूनच आपण निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nउद्योग खात्याच्या सचिवांना प्रस्ताव तयार करण्यास उद्योगमंत्र्यांनी सांगितले असले, तरी तो प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडे जाईल आणि या समितीच्या सल्ल्यानंतरच सरकार निर्णय घेईल, असे एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍याने सांगितले. समितीचा सल्ला मानायचा की नाही, याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. कोणताही मंत्री हा मुख्यमंत्र्यांचा प्रभारी म्हणून काम करतो, मुख्यमंत्री सर्वच खात्यांचे मंत्री असतात आणि ते राज्यपालांच्या वतीने काम पाहत असतात, असे या अधिकार्‍याने दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.\nदरम्यान, अशी अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही, हे अधिकार उच्चाधिकार समितीला आहेत. मात्र, अधिसूचना रद्द करण्यासाठी देसाई उच्चाधिकार समितीला पत्र देऊ शकतात, असे फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले.\nअधिसूचना रद्द करण्याचा प्रस्ताव उद्योग सचिवांनी तयार केल्यानंतर वेगवेगळ्या विभागांच्या अभिप्रायांनंतर हा प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे जाईल. या सर्व प्रक्रियेला किमान एक महिना लागेल.\nअधिसूचना रद्द कशी होते\nअधिसूचना रद्द करण्याचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीपुढे आणावा लागतो. मुख्य सचिव हे या उच्चाधिकार समितीचे प्रमुख आहेत. उच्चाधिकार समितीचा निर्णय झाल्यानंतर तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे येतो. राज्य सरकारच्या निर्णयानंतर त्याबाबतची कारवाई होऊ शकते.\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅच्यू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/release-of-the-making-of-movie-2-0-starring-akshay-kumar-and-rajinikanth-268299.html", "date_download": "2018-11-17T10:53:24Z", "digest": "sha1:6TPGWUQ6YFJ5GGW3W4RVYHO6BXD3G6RP", "length": 11646, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "\"2.0\" मध्ये असा झाला रजनीकांत आणि अक्षयकुमारचा मेक'ओव्हर'", "raw_content": "\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\n\"2.0\" मध्ये असा झाला रजनीकांत आणि अक्षयकुमारचा मेक'ओव्हर'\nस्पेशल इफेक्ट्स स्टंट्स कसे शूट करण्यात आले हेही तुम्हाला या व्हिडिओत पाहण्यास मिळतील.\n26 आॅगस्ट : बाॅलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित रोबोट 2.0 सिनेमाचं मेकिंगचा व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध करण्यात आलाय.\nया मेकिंग व्हिडिओमध्ये अक्षय आणि रजनीकांत यांचा मेकअप कसा करण्यात आला हे दाखवण्यात आलंय. तसंच स्पेशल इफेक्ट्स स्टंट्स कसे शूट करण्यात आले हेही तुम्हाला या व्हिडिओत पाहण्यास मिळतील.\nएवढंच नाहीतर या सिनेमाचे स्पेशल इफेक्टही धडाकेबाज आहे. या सिनेमाचं जगभरात प्रमोशन सुरू आहे या प्रमोशनाचा भाग म्हणून हा मेकिंगचा व्हिडिओ रिलीज करण्यात आलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nलग्नाआधी प्रियांका आटपून घेतेय शूटिंग, Photo व्हायरल\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/38800", "date_download": "2018-11-17T10:55:01Z", "digest": "sha1:R367MASQFNDT3YJCQRHLFVTBNJPNXKPN", "length": 9651, "nlines": 215, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझे नवीन पेन्सिल स्केचेस | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / माझे नवीन पेन्सिल स्केचेस\nमाझे नवीन पेन्सिल स्केचेस\nमाझे नवीन पेन्सिल स्केचेस\nछान... दुसरं स्केच जास्त\nछान... दुसरं स्केच जास्त आवडलं\n पण मला बॉर्डर्स नाहि\nपण मला बॉर्डर्स नाहि आवडल्या\nसगळी चित्रं सुरेख ..पहिले व\nसगळी चित्रं सुरेख ..पहिले व शेवटचे जास्त छान आहे.\nशेवटचं मला माझंच बाळ वाटलं\nशेवटचं मला माझंच बाळ वाटलं\nमस्त आहेत सर्व स्केचेस\nबाळं खरंच गोड आहेत\nबाळं खरंच गोड आहेत\nपण फ्रेम्स बदला प्लीज. साध्या बारिकश्या काळ्या चालतील.\nफ़ारच गोडंस बाळं आहेत.......\nफ़ारच गोडंस बाळं आहेत.......\nगोड गोड आहेत सगळेच स्केचेस व\nगोड गोड आहेत सगळेच स्केचेस व बाळे\nप्रत्येक पुढचे चित्र मागच्यापेक्षा अधिक सफाईदार वाटले.\nसर्व स्केचेस सुंदर व भावपुर्ण\nसर्व स्केचेस सुंदर व भावपुर्ण वाटत आहेत\nछान आहेत पण १ सान्गु\nछान आहेत पण १ सान्गु शेडीन्ग जरा अजुन हव........चेहेर्याचे उतार चढाव व्यवस्थित दिसत नसल्यामुळे चित्र फ्लॅट वाटते आहे...........रागवु नकोस पण तुझा हात चान्ग्ला आहे...तो अजुन इम्प्रुव्ह व्हावा म्हणुन बोल्ले..\nसगळी चित्र मस्तच. borders\nसगळी चित्र मस्तच. borders फक्त काळ्या रंगाच्या ठेवल्या तर.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%81/", "date_download": "2018-11-17T10:30:10Z", "digest": "sha1:QWT5M35ICM6NR6MUNXWROR7T7AL2XZPF", "length": 7679, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंबेडकरांच्या विचारांनुसार मार्गक्रमण करुनच देश प्रगतिपथावर -बडोले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआंबेडकरांच्या विचारांनुसार मार्गक्रमण करुनच देश प्रगतिपथावर -बडोले\nअलिबाग : चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य-समता, न्याय आणि बंधूता या विचारांची चेतना दिली. या विचारांनुसार मार्गक्रमण करुन देश प्रगतिपथावर जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळे येथे 20 मार्च 1927 रोजी सत्याग्रह केला होता. या क्रांतीकारी घटनेच्या आठवणी जागवण्यासाठी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.\nयावेळी बोलताना बडोले म्हणाले की, चवदार तळे येथील सत्याग्रहातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या विचारांची जी चेतना दिली ती पक्ष, जाती धर्मा पलीकडील होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हा विचारच देशाला पुढे प्रगतीपथावर नेईल. डॉ. बाबासाहेबांचे विचार रुजविण्याचा प्रयत्न बार्टी ही संस्था करत असून या संस्थेमार्फत विविध योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचे कामही करत आहे. याच माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महाड येथील हे क्रांतीकारी स्मारकही राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी विकास करु.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleफायबरयुक्‍त पदार्थांचा आहारात समावेश हवाच\nNext articleग्राहकांकडून प्राप्त तक्रारीचा निपटारा त्वरित करावा – दिलीप शिंदे\nअल्पसंख्यांकासाठीच्या योजनांची गतीने अंमलबजावणी करा : हाजी अराफत शेख\n‘दीक्षा’ ऍप समृध्द करण्यात 683 शिक्षकांचा सहभाग\nआता नक्षलींचा म्होरक्‍या बसवराज\nकैद्याच्या दैनंदिन खर्चात वाढ\nज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.ilfordmitramandal.com/", "date_download": "2018-11-17T10:43:30Z", "digest": "sha1:M6CLXCG3ANCHXCWVBDK5PR5JN4X5XEES", "length": 4810, "nlines": 40, "source_domain": "www.ilfordmitramandal.com", "title": "इल्फर्ड मित्र मंडळ - सध्या काय चाललंय?", "raw_content": "\nकोण आहे रे तिकडं\nइल्फर्ड मित्र मंडळ दर वर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी कार्यक्रम करीत आले आहे. यंदा आपल्यातल्या हरहुन्नरी आणि गुणी कलाकारांनी आपल्यासाठी सुरेख कार्यक्रम बसवलेला आहे.\nबाकी... चमचमीत जेवणाची सोय झालेली आहेच.\nतेव्हा... त्वरित तिकिटे काढा. प्रवेश शुल्क आहे\nतीन वर्षांखालील मुलांना शुल्क नाही\nअमोल श्रीरामवार - ०७४१३ ५१०६३१ (07413510631)\nराहुल रसाळ - ०७७६२ ३७८४५० (07762378450)\nआमच्या FaceBook Page ला \"Like\" करायला विसरू नका.\nरेडब्रीज लायब्ररीत १७५ मराठी पुस्तके ​\nतळहातावरचा फोन स्मार्ट झाल्यापासून हल्ली फार कमी लोकांच्या हातात पुस्तक दिसते. त्यातल्या त्यात मराठी पुस्तक अजुनच दुर्मिळ. अशा वातावरणात इंग्लंडमधे मराठी साहित्याचा आस्वाद घेणे सुकर व्हावे म्हणून इल्फर्ड मित्र मंडळाने रेडब्रीज लायब्ररीत मराठी पुस्तके मोठ्या संख्येने आणायचा निर्धार करून आत्तापर्यंत १७५ दर्जेदार पुस्तकांचा संच उपलब्ध करून दिला आहे. ​\nपण इथवरचा प्रवास बराच मोठा ठरला. सुरुवात तर इथून होती की लायब्ररीत पुस्तके ठेवायला परवानगीच मिळत नव्हती. मग त्यांना आपल्या मंडळाबद्दल सांगितलं, मराठी भाषेबद्दल सांगितलं, तेंव्हा कुठे गाडी पुढे सरकली .\n​लोकांकडून पुस्तके व पैसे ह्या स्वरूपात देणग्या मिळाल्या. काहींनी भारतातून येताना स्वतःसोबत पुस्तके आणली. पुढचा एक वर्ष सतत पाठपुरावा करून पुस्तकांची लायब्ररीच्या कॉम्पुटर वर नोंदणी होऊन शेवटी जून २०१७ मध्ये हि पुस्तके आता डौलाने रेडब्रीज सेंट्रल लायब्ररीत विराजमान झाली आहेत. हे सगळं रामायण सांगण्याचा उद्देश इतकाच कि आपण सर्वांनी ही पुस्तके नक्की वाचावीत तरच ह्या उपक्रमाचे सार्थक होईल. प्रतिसाद चांगला मिळाल्यास अजून खूप सारी पुस्तके संग्रहात वाढवू.\nकोण आहे रे तिकडं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/The-life-of-the-marathon-competitor-saved-by-doctors/", "date_download": "2018-11-17T11:54:45Z", "digest": "sha1:NZJUDZ6GRH5HPEZCHYWKMIK47RU55D5Q", "length": 5587, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डॉक्टरांनी वाचविले मॅरेथॉनमधील स्पर्धकाचे प्राण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › डॉक्टरांनी वाचविले मॅरेथॉनमधील स्पर्धकाचे प्राण\nडॉक्टरांनी वाचविले मॅरेथॉनमधील स्पर्धकाचे प्राण\nमुंबई येथे पार पडलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या अनेक डॉक्टर्सनी सहभाग नोंदवला. या दरम्यान एका तरुणाला जीवनदान देण्याची मोलाची भूमिकाही नाशिकच्या तीन डॉक्टरांनी बजावली.\nमॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करून डॉ. वैभव पाटील, डॉ. प्रशांत देवरे आणि डॉ.श्रीकांत उपासनी विश्रांती घेत असतानाच एक तरुण स्पर्धकाला अत्यवस्थ अवस्थेत आणल्याचे त्यांनी पाहिले. रुग्णाचे हृदयाचे ठोके अनियमित होते आणि श्‍वासोच्छवास देखील बंद होत होता. डॉक्टरांनी तत्काळ त्याच्या छातीवर दाब देऊन हृदय चालू करण्याचा आणि मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिकेतील सीपीआर अर्थात कार्डियो पल्मोनरी रिसस्टीशनद्वारे उपचारास प्रारंभ केला.\nडॉ. वैभव पाटील यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. डॉ. प्रशांत देवरे यांनी श्‍वासनलिकेत नळी टाकली आणि डॉ. श्रीकांत उपासनी यांनी कृत्रिम श्‍वासोच्छवास सुरू केला. परंतु, हृदयाचे ठोके बंद होत होते. तेव्हा पेशंटला दोन कृत्रिम शॉक देण्यात आले. अखेर रुग्णाचे ठोके नियमित झाले आणि तिघांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. तिघा डॉक्टरांनी दाखवलेल्या समय सूचकतेमुळेच रुग्णाचा जीव वाचविणे शक्य झाले. यात टाटा मुंबई मॅरेथॉनची संयोजक, मेडिकल टीम आणि रुग्णवाहिका यांचे सहकार्य लाभले. नाशिक इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने (आयएमए) डॉ. पाटील, डॉ. देवरे आणि डॉ. उपासनी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच मॅरेथॉन, सायकलिंगसारखे व्यायाम करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. पाटील, डॉ. देवरे आणि डॉ.उपासनी यांनी केले आहे.\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅच्यू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Purandar-International-Airport-issue-in-pune/", "date_download": "2018-11-17T11:29:27Z", "digest": "sha1:N5XEAQQP7FFYRXLPBYESOEBURD43RNDQ", "length": 14079, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": "�� शेतकर्‍यांकडे ना. शिवतारे यांनी फिरविली पाठ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शेतकर्‍यांकडे ना. शिवतारे यांनी फिरविली पाठ\nशेतकर्‍यांकडे ना. शिवतारे यांनी फिरविली पाठ\nपुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत गेल्या दीड वर्षांत अनेक घडामोडी झाल्या. बाधितांनी तहसील कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अनेक मोर्चे काढले, आंदोलने केली तरीही शासनाने प्रस्तावित प्रकल्पाच्या जमिनीचा सूक्ष्म सर्व्हे केला व नुकतीच भूसंपादनाबाबत अधिसूचना जारी केली; मात्र या घडामोडींत सुरुवातीला एकदाच मेमाणे-पारगाव येथे शासनाच्या वतीने शेतकर्‍यांच्या बैठकीत गेलेले येथील लोकप्रतिनिधी व राज्यमंत्री ना. विजय शिवतारे यांनी येथील बाधित शेतकर्‍यांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे ना. शिवतारे यांनी केवळ 10 मिनिटांमध्ये आपली भूमिका बदलविल्याचे यापूर्वीच दिसून आले आहे.\nकोणताही प्रकल्प होताना स्थानिक शेतकर्‍यांसह लोकप्रतिनिधींची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची असते. ना. शिवतारे यांनी विमानतळाच्या घोषणेनंतर सुरुवातीला एकदाच मेमाणे-पारगाव येथे बाधित सर्व गावांतील शेतकर्‍यांच्या झालेल्या बैठकीत उपस्थित राहून या प्रकल्पामुळे या भागाला किती महत्त्व येणार आहे हे सांगितले; मात्र शेतकरी व प्रामुख्याने महिलांनी या प्रकल्पाला विरोध करीत जमिनी देण्यास तीव्र विरोध दाखवताच ना. शिवतारे यांनी शेतकरी जो निर्णय घेतील त्याबरोबर मी राहणार, असे जाहीर सभेत सांगत उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या; मात्र सभेच्या ठिकाणाहून काही अंतरावर गेल्यावर दूरचित्रवाहिनींच्या काही प्रतिनिधींजवळ प्रकल्पाच्या बाजूने मत मांडत काही वेळापूर्वी पारगावमध्ये जाहीर सभेत शेतकर्‍यांना दिलेला शब्द मोडल्याचे संपूर्ण तालुक्याने पाहिले. त्यानंतर मंत्रिमहोदयांनी पुन्हा बाधित शेतकर्‍यांशी गावात येऊन प्रकल्पाबाबत कधीही चर्चा केली नाही; मात्र तालुक्यातील इतर गावांत झालेल्या प्रत्येक कार्यक्रमात विमानतळामुळे या परिसराचा कसा विकास होईल, पुरंदरच्या शिरपेचात तुरा खोवला जाईल हे सांगताना विमानतळ करणारच, असेही ते ठामपणे सांगताना दिसत आहेत.\nत्यांच्या या भूमिकेबद्दल बाधित शेतकर्‍यांनी अनेकदा मोर्चे, आंदोलने अशा विविध मार्गांनी त्यांचा निषेध केला. खानवडी येथील महात्मा फुले स्मारकात झालेल्या एका कार्यक्रमात तर येथील महिलांनी लोकप्रतिनिधींना याबाबत काही बोलू न देता काळे झेंडे दाखवून निषेध केला तर बाधित गावांतील शेतकर्‍यांनी या प्रकल्पाविरोधात सासवड येथील पालखी महामार्ग रोखून धरत नंतर प्रकल्पाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत लोकप्रतिनिधींच्या बंगल्यासमोर काहीकाळ ठिय्या मांडत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत आपला राग व्यक्त केला होता. त्यावेळी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवल्याने अनुचित प्रकार टाळला गेल्याचेही तालुक्याने पाहिले आहे. मात्र एवढ्या घटना होऊनही लोकप्रतिनिधी मात्र बाधित शेतकर्‍यांशी चर्चा करण्यास कधी गेले नसल्याने बाधितांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर असून त्यांनीही बाधित शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.\nशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांमधील दुवा म्हणून लोकप्रतिनिधीने काम करायचे असते. मात्र या प्रकल्पाबाबत लोकप्रतिनिधींनी बाधित शेतकर्‍यांकडे दुसरी बैठक घेण्याची तसदी घेतली नाही, त्यांच्या शंकांचे निरसन केले नाही. जर हा प्रकल्प करायचाच असेल तर शासनाच्या बाजूने भूमिका मांडणे गरजेचे होते. बाधितांना पॅकेज, मोबदला, नुकसानभरपाई आदींबाबत माहिती देणे आवश्यक होते. मात्र बाधित शेतकर्‍यांशी चर्चा करण्याऐवजी इतर गावातून प्रकल्पाचे महत्व सांगून त्यांना विमानतळाच्याबाजूने ग्रामसभेत ठराव करण्याचे आवाहन करीत राहिले. वास्तविक हा किंवा कोणताही प्रकल्प करताना ज्यांच्या जमिनींवर प्रकल्प उभा करायचा आहे त्यांना शासन आणि लोकप्रतिनिधीने विश्‍वासात घेऊन चर्चा करणे महत्वाचे असते आणि स्थानिकांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प होऊ शकत नाही याचाही शासनाने विचार करणे महत्वाचे आहे. मात्र शासन आणि लोकप्रतिनिधी बाधितांकडेच दुर्लक्ष करतांना दिसत आहे.\nआम्हाला हा प्रकल्प नको तर आमच्या शेतीला पाणी द्या अशी मागणी विमानतळ बाधित शेतकरी करीत आहेत आणि पाण्यासाठीच येथील जनतेने त्यांना दोन वेळा निवडून दिले आहे. खरंतर 2009 च्या निवडणुकीपूर्वी संपूर्ण तालुक्याला विजय शिवतारे हे नाव माहित नव्हते, त्यावेळी दिमाखदार सामुदायिक विवाह सोहळा करून त्यांनी आपली ओळख करून दिली. पुरंदरच्या सर्वसामान्य, स्वाभिमानी शेतकर्���यांनीही येथील स्थानिक राजकारण व समाजकारणात वर्षानुवर्षे असलेल्या दिग्गजांना डावलून व अनेक राजकीय समीक्षकांना धक्का देत इतिहास घडविला. दुष्काळात जन्मलो पण दुष्काळात मरणार नाही, या त्यांच्या घोषणेला व पवार विरोधी तीव्र भूमिकेला जनतेनेही उदंड प्रतिसाद दिला आणि विजय शिवतारेंना आमदार करीत पुरंदर विधानसभेवर प्रथमच भगवा फडकावला. पुरंदर किल्ल्यावर टाक्या बांधून त्यात वीर धरणातील पाणी आणून संपूर्ण तालुक्याला ना. शिवतारे देणार होते, नंतर गुंजवणी धरणातील पुरंदरच्या हक्काच्या 2.02 टीएमसी पाण्याची आठवण करून देत पालखी तळावर सात दिवस उपोषण केले, पुण्यातील सिंचन भवनापर्यंत जलदिंडी काढली. गुंजवणी धरणाचे बांधकामही त्यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाले; मात्र प्रत्यक्षात या पाण्याचा लाभ पुरंदरच्या शेतीला कधी मिळणार असा प्रश्‍न पुरंदरच्या शेतकर्‍यांना पडला आहे. आम्हाला हा प्रकल्प नको, आमच्या शेतीसाठी शाश्‍वत पाणी पाहिजे या भूमिकेवर विमानतळ बाधित शेतकरी ठाम आहेत.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/about-kundali-and-marriage/", "date_download": "2018-11-17T11:43:04Z", "digest": "sha1:4P2VPA45XOQGZUHG3C6YFWBKANTK5SII", "length": 30447, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? वाचा कुंडली काय सांगते… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी दोन विशेष रेल्वे सोडणार\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nमुख्यपृष्ठ ब्लॉग कुंडली काय सांगते\nलव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज वाचा कुंडली काय सांगते…\n>> अनुप्रिया देसाई, ज्योतिष आणि वास्तू विशारद\nएकदा मुलांना नोकरी लागली की पालक आणि मुले विवाहमंडळांच्या वेबसाईटवर जास्त रमताना दिसून येतात. पालकांना मुलांनी लवकरात लवकर लग्न करून स्थिर (Settle) व्हावे, असे वाटत असते आणि आपल्या हिंदू परंपरेनुसार प्रत्येक व्यक्तीला लग्न ह्या संस्कारातून जावेच लागते. भारताबाहेरील प्रगत देशातील व्��क्ती लग्नाशिवाय settle होते परंतु भारतीय व्यक्ती लग्न झाले म्हणजे settle झालो, असे मानतात. तरी सध्या ह्या विचारांत फरक पडत आहे. बऱ्याच व्यक्ती लग्न न करण्याचा निर्णय घेत आहेत. काहींना स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे. कोणाचेही कुठलेही बंधन नको ही भावना सध्या तरुण पिढीत वाढत चालली आहे. काहींनी लग्न झालेल्या मित्रांच्या आयुष्यात आलेली वादळे जवळून पाहिलेली असतात. घटस्फोटापर्यंत गोष्टी जातांना पाहिल्या आहे. त्यामुळे स्वतः अविवाहित रहाण्याचा निर्णय घेतला जात आहे. कुंडलीत असे काही योग असतात का ज्यामुळे व्यक्ती विवाह करणार की अविवाहित रहाणार हे कळते हो नक्कीच. हे कळू शकते. विवाह होणार असेल तर तो प्रेम विवाह असेल का हो नक्कीच. हे कळू शकते. विवाह होणार असेल तर तो प्रेम विवाह असेल का वैवाहिक सौख्य लाभेल ना वैवाहिक सौख्य लाभेल ना की घटस्फोटाचे योग आहेत की घटस्फोटाचे योग आहेत हे आणि असे असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपली कुंडली देऊ शकते का हे आणि असे असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपली कुंडली देऊ शकते का आज हाच आपला विषय आहे-कुंडलीतील विवाह योग.\nकुंडलीत विवाह स्थान कुठले\nविवाह स्थान ओळखण्यासाठी आपल्याला आधी कुंडलीतील आपले स्थान कुठले हे लक्षात घेतले पाहिजे. कुंडली पाहिल्याबरोबर जे समोर दिसते ते पहिले स्थान म्हणजे तुम्ही. खालील चित्रात जिथे १ हा आकडा आहे त्याला “तनु स्थान” किंवा “लग्न स्थान म्हणतात. लग्न स्थान ह्याचा तुमच्या लग्नाशी काहीही संबंध नाही. त्याला “लग्न स्थान” हे एक नाव आहे. तनुस्थान किंवा लग्न स्थान म्हणजे तुमच्याबद्दलची सर्व माहिती. तुमचा स्वभाव, तुमची शारीरिक यष्टी वगैरे. तुमच्या कुंडलीत ह्या स्थानी १ हा आकडाच असेल हे जरुरी नाही. तिथे २,३,४,५… १२ पर्यंतचा कुठलाही आकडा असू शकतो. हे आकडे म्हणजे राशी होय. तुमच्या कुंडलीत २ हा आकडा ह्या स्थानी असेल तर तुमची लग्न राशी वृषभ आहे. जर तिथे ५ हा आकडा असेल तर तुमची लग्न राशी सिंह आहे. आपल्या समोर नेहेमीच आपला जोडीदार असणार त्यामुळे १ आकडा लिहिला आहे त्याच्या १८० अंशावर ७ हा आकडा आहे. हेच तुमच्या जोडीदाराचे स्थान.\nह्या स्थानावरून तुमचा विवाह होणार की नाही कधी होणार जोडीदाराच्या स्वभावाची कल्पना ह्या गोष्टींचा अंदाज बांधला जातो. ह्या स्थानाला “सप्तम स्थान” ���से संबोधले जाते. ह्या स्थानात जी राशी असते, जे ग्रह असतात त्याप्रमाणे तुमचा जोडीदार असतो. जोडीदाराला ओळखण्याची खूण म्हणजे त्या स्थानाशी निगडीत असलेले ग्रह तुमच्या जोडीदाराबद्दल माहिती देतात.\nसप्तम स्थान रविशी निगडीत – जोडीदार अतिशय महत्त्वाकांशी आणि अभिमानी. मोडेन पण वाकणार नाही अशी वृत्ती असते.\nसप्तम स्थान चंद्राशी निगडीत-जोडीदार सतत इतरांबद्दल काळजी करणारा असतो. अतिशय मायाळू आणि कनवाळू. स्वतः उपवाशी राहून इतरांना अन्न देण्यात ह्यांना आनंद मिळतो.\nसप्तम स्थान मंगळाशी निगडीत – जोडीदार अत्यंत तापट आणि हट्टी. ह्यांच्या प्रत्येक गोष्टीत स्पर्धा असते. शांत बसणे ही वृत्ती अजिबात नसते.\nसप्तम स्थान बुधाशी निगडीत-अशी व्यक्ती म्हणजे खुशाल चेंडू. फिरण्याची अत्यंत आवड. घरात ह्यांचा पाय टिकूच शकत नाही.\nसप्तम स्थान गुरूशी निगडीत-अशा व्यक्ती इतरांना लेक्चर देण्यात समाधान मानतात. धार्मिक स्थळांना भेटी देणे ह्यांना खूप आवडते.\nसप्तम स्थान शुक्राशी निगडीत-जोडीदार स्वतःच्याच प्रेमात असतो. जिथे आरसा दिसला तिथे आपला चेहरा न्याहाळणे आणि सतत केस विंचरणे म्हणजे समजून जा तुमच्या कुंडलीत सप्तम स्थान शुक्राशी निगडीत आहे.\nसप्तम स्थान शनिशी निगडीत-सगळ्या गोष्टींचा आळस असतो अशा व्यक्तींना. फिरायला जाणे म्हणजे ह्यांच्यासाठी कटकट असते. त्यापेक्षा घरी सोफ्यावर लोळत टी. व्ही. बघत बसणे त्यांना जास्त रुचते.\nमंडळी तुम्ही तुमच्या कुंडलीत सप्तम स्थान कुठल्या ग्रहाशी निगडीत आहे ते तपासून पहा बरं (अर्थात ह्यासाठी कुंडलीतील इतरही गोष्टींचा विचार व्हावा. )\nविवाह होण्यासाठी सप्तमस्थानचा संबंध हा द्वितीय (द्वितीय स्थान म्हणजे कुटुंब स्थान.)लग्नानंतर तुमच्या कुटुंबात एका व्यक्तीची वाढ होते म्हणून द्वितीय आणि सप्तमाचा संबंध असावा. द्वितीय स्थानाबरोबरच लाभ आणि पंचम स्थानांचाही विचार व्हावा. जर सप्तमाचा संबंध द्वितीय, लाभ आणि पंचम स्थानाबरोबर असेल तर विवाह होण्याचे योग आहेत.\nपरंतु जर सप्तम स्थानाचा संबंध लग्न स्थान, षष्ठ, व्यय आणि दशम स्थानाशी आल्यास व्यक्ती अविवाहित राहू शकते. परंतु ह्यासाठी संपूर्ण कुंडलीचा अभ्यास व्हावा. आपल्या अविवाहित साधू संतांच्या कुंडलीत असे योग दिसून येतात.\nपालकांची इच्छा असते की आपल्या मुलांचा विवाह योग्य वयात व्हावा. परंतु जर तुमच्या मुलाच्या कुंडलीत सप्तम स्थानावर शनिची दृष्टी किंवा शनि जर सप्तम स्थानाशी निगडीत असेल तर विवाह वयाच्या २९-३० व्या वर्षी होतो. इतरही काही योग असे असतात ज्यामुळे उशीरा विवाह संभवतो.\nप्रेम विवाह होईल का\nनवीन पिढीतल्या बहुतांश मुलांचा आणि मुलींचा हा प्रश्न असतो की लव्ह मॅरेज होईल ना कारण अरेंज मॅरेजमध्ये खूप कटकटी असतात. एकमेकांना ओळखत नसतांना विवाह कसा करायचा कारण अरेंज मॅरेजमध्ये खूप कटकटी असतात. एकमेकांना ओळखत नसतांना विवाह कसा करायचा एवढी रिस्क आम्ही नाही घेऊ शकत. प्रेम विवाहात एकमेकांना भेटतो, बोलतो, घरच्या इतर व्यक्तींबरोबर भेट होत असते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाबद्दल माहिती असते. अगदीच नवखे वाटत नाही. परंतु कुंडलीत योग असतील तर प्रेम विवाह संभव आहे.\nप्रेम विवाहासाठी सप्तम स्थान आणि पंचम स्थान ह्यांचा आणि त्या स्थानांच्या अधिपती ग्रहांचा योग व्हावा लागतो. तरच प्रेम विवाह होऊ शकतो.\nआंतरजातीय विवाह योग आहे का\nप्रेम विवाह होणार आहे हे जातकांना जेव्हा सांगितले जाते तेंव्हा त्यांचा पुढचा प्रश्न असतो प्रेम विवाह आमच्याच जातीत की आंतरजातीय होणार आहे ह्या प्रश्नासाठी मात्र ज्योतिषाचा खोलवर अभ्यास असावा लागतो. कारण हल्ली नुसतचं जातीबाहेर लग्न होत नसून इतर धर्मांमध्येही सर्रास विवाह होत आहेत. तेंव्हा ह्याबाबत काळिजीपूर्वक भविष्य वर्तवणे योग्य ठरते.\nघटस्फोट किंवा द्विभार्या योग आहे का\nसमाजात जस जशी शैक्षणिक प्रगती होत आहे तसतशी काडीमोड (घटस्फोट )ह्या प्रकारातही वाढ होत आहे. हल्ली मुलगा असो वा मुलगी उच्च विद्याविभूषित असल्याने स्वावलंबी असतात. स्वावलंबी असणे आणि अहंकारी असणे ह्यात फार फरक राहत नाही. मग अगदी छोट्या वाद-विवादातही कोणी माघार घेत नाही आणि फुकाच्या अहंकारात घटस्फोट होतो. त्यामुळे लग्न जमवितांना व्यवस्थित मॅच मेकिंग करणे जरुरी आहे. सप्तम स्थानाच्या अधिपतीचा संबंध षष्ठ स्थान, व्यय स्थान, अष्टम स्थान किंवा दशम स्थान यांच्याशी असेल तर घटस्फोट होण्याचे योग असतात. परंतु ह्यासाठी कुंडलीचा व्यवस्थित अभ्यास होणे जरुरी ठरते.\nघटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलेली जोडपी जेंव्हा ज्योतिषाकडे येतात तेंव्हा त्यांना, त्यांच्या पुढील आयुष्याबद्दल स्पष्टपणे सांगणे जरुरी आहे. कारण बाकीचे नि���्णय घेण्यासाठी हे महत्त्वाचे ठरते. आणि घटस्फोट होणारच नसेल, तर तसे त्यांना सांगून काय काळजी घेतली म्हणजे वाद विवाद फार विकोपाला जाणार नाहीत ह्याबद्दल समजावले पाहिजे, असे माझे मत आहे.\nवैवाहिक आयुष्य कसे असेल\nसप्तम स्थानाचा अधिपती जर लाभ, तृतीय, पंचम, नवम ह्या स्थानाशी निगडीत असेल तर वैवाहिक आयुष्य समाधान कारक राहील. सप्तम स्थानावर शुभ ग्रहांची दृष्टी आणि योग्य अशा महादशा वैवाहिक सौख्य अबाधित ठेवण्यास मदत करतात. सप्तम स्थानांवर निगेटिव्ह ग्रहांची दृष्टी किंवा सप्तम स्थानाशी निगडीत निगेटिव्ह ग्रहांची युती वैवाहिक जीवनात वितुष्ट आणण्यात कारणीभूत ठरते. अर्थात दशेचाही विचार व्हावा.\nतुमच्या कुंडलीतल्या ग्रहांबद्दल आणि वैवाहिक योगांबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जोडीदाराचे वर्णन थोडक्यात दिलेले आहे. विवाहाबद्दलचे भविष्य कथन करतांना कुंडलीचा सूक्ष्म अभ्यास करणे अभिप्रेत आहे. बरेच ‘Permutation and Combination’ चा अभ्यास करून वैवाहिक जीवनाबद्दल भविष्य वर्तवता येते.\nकसा वाटला हा लेख. प्रतिक्रिया जरूर कळवा- [email protected]\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलतिला लाटेने ओढून नेलं…सेल्फीच्या नादात आयुष्य संपलं\nपुढीलमारहाणीविरुद्ध इंद्राणीची सीबीआय न्यायालयात धाव\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपैशांचा पाऊस भाग ४३- शेअर बाजारातील गुंतवणूक व त्याबाबत विचारपद्धती\nपैशांचा पाऊस भाग ४२ :- गुंतवणुकीचे तीन फॅक्टर\nपैशांचा पाऊस भाग ४१- हिंदुस्थान : एक आर्थिक महासत्ता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/pauranik-rahasya-katha/", "date_download": "2018-11-17T10:39:22Z", "digest": "sha1:FFONX2GDULESWYSIJRO36FEI3LNKE5EG", "length": 3577, "nlines": 39, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Pauranik Katha In Marathi, Stories In Marathi - Divya Marathi", "raw_content": "\nजगामध्ये सेक्स चेंजची पहिली घटना 5000 वर्षांपूर्वी महाभारतामध्ये घडली होती\nश्रीगणेशाने चंद्राला दिला होता शाप, आज रात्री जो करेल चंद्राचे दर्शन; त्यावर लागले चोरीचा खोटा आरोप\nकशी झाली नागांची उत्पत्ती, का आहेत जीभीचे दोन भाग आणि कोणी दिला होता यज्ञामध्ये भस्म होण्याचा शाप\nजन्मताच तरुण झाले होते हे ऋषी, एका ���ात्रीसाठी जिवंत केले होते भीष्म, दुर्योधन, कर्ण यांना\nपांडुरंग फक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी नाही तर या कारणांमुळेही अवतरले पंढरपुरात\n5000 वर्षांपूर्वी सुरु झाली होती जगन्नाथ यात्रा, जाणून घ्या यामागची कथा\nद्रौपदी आणि पांडव सशरीर स्वर्गात जाण्यास इच्छुक होते, परंतु गेले फक्त युधिष्ठिर\nयमदेवाने सावित्रीला सत्यवानाचे प्राण तसेच आणखी हे 3 वरदान दिले होते\nपूजेचे भांडे तांब धातूपासूनच का बनवले जातात, माहिती आहे का यामागेचे कारण\nयेथे स्त्री वेशात हनुमानाच्या पायाजवळ बसले आहेत शनिदेव, खास आहे कारण\nशनिदेवाने ऐकली नाही रावणाची ही एक गोष्ट आणि जुळून आला मेघनादच्या मृत्यूचा योग\nशनिदेव का देत नाहीत शिव भक्तांना त्रास, कोणी केला होता शनिवर प्रहार\n2 भागांमध्ये का असते सापांची जीभ, महाभारतात लिहिले आहे याचे कारण\nएका ऋषींच्या शापामुळे यमदेवालाही घ्यावा लागला होता मनुष्य अवतार\nपांडवांनी यांच्या सांगण्यावरून द्रौपदीसोबत राहण्यासाठी बनवला होता 1 नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/gautam-gambhir-steps-down-as-delhi-daredevils-captain-shreyas-iyer-to-lead-struggling-side/", "date_download": "2018-11-17T11:27:32Z", "digest": "sha1:HKA2Y5GBS3TOORRRXMSKC3UMHHELTGZL", "length": 6866, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "IPL 2018: गंभीरऐवजी श्रेयस अय्यर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nIPL 2018: गंभीरऐवजी श्रेयस अय्यर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदी\nवेब टीम- गौतम गंभीर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे गंभीरऐवजी आता श्रेयस अय्यर दिल्लीची धुरा सांभाळणार आहे.\nदिल्ली डेअरडेव्हिल्स ज्या स्थानी सध्या आहे त्यासाठी मी सर्वस्वी जबाबदारी स्वीकारतो. त्यामुळे कर्णधारपदावरुन मी पायउतार होत आहे. नवा कर्णधार श्रेयस अय्यर असेल. संघ म्हणून आम्ही एकत्र आहोत , परिस्थिती बदलण्याची क्षमता या संघात आहे- गौतम गंभीर\nआयपीएलच्या चालू मोसमात गंभीरचा फॉर्मही कर्णधारपदाला साजेशा नाही. गंभीरने ६ सामन्यात केवळ ८५ धावाच केल्या आहेत, तर दिल्लीने 6 पैकी केवळ एकच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध जिंकला आहे.\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nऔरंगाबाद : येणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी ���ड्डा शोधावा लागेल असे रस्ते तयार होणार आहेत.…\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/8303-yavtmal-forest-department-was-in-trouble", "date_download": "2018-11-17T10:44:41Z", "digest": "sha1:PVEY2DYUS6CJSPISXBJUF477INLQVGNN", "length": 6998, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नरभक्षक वाघिणीमुळे वन विभाग आलं अडचणीत - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनरभक्षक वाघिणीमुळे वन विभाग आलं अडचणीत\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, यवतमाळ\t 12 October 2018\nपांढरकवडा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीने वन विभागाला अडचणीत आणलं आहे.\nया प्रकरणाबाबत वन विभागाने तयार केलेला कृती आराखडा आणि प्रत्यक्षातील परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश व्याघ्र प्राधिकरणाने वन्यजीव विभाग प्रमुखांना दिले आहेत.\nकोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावा आणि आदर्श आचारसंहितेचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याच्या सक्त सूचना प्राधिकरणाने दिल्या आहेत.\nटी-1 वाघिणीच्या अभियानात आदर्श नियमांचे पालन होत नसून महाराष्ट्र वन विभागाने अत्यंत बेजबाबदार पद्धतीने हे प्रकरण हात��ळल्याची टीका केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयांतर्गत येणाऱ्या प्राणी कल्याण मंडळाच्या सदस्यांनी केली होती.\nया संदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडे अनेक तक्रारी आल्यामुळे प्राधिकरणाने वन विभागाकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T10:30:46Z", "digest": "sha1:W43QOZYKL3ECGTHLWEVDBJBXSF3RDAC6", "length": 9061, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अकोले तालुक्‍यातील कावडी शिखर शिंगणापूरला रवाना | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअकोले तालुक्‍यातील कावडी शिखर शिंगणापूरला रवाना\nअकोले- शिखर शिंगणापूर (सातारा) येथील महादेव यात्रेसाठी तालुक्‍यातील कावडी प्रवरा नदीचे पाणी घेऊन रवाना झाल्या. तालुक्‍यातील कळस, परखतपूर, औरंगपूर, कुंभेफळ, घोडसरवाडी व संगमनेर तालुक्‍यातील धांदरफळ येथील भाविक कावडी घेऊन रवाना झाले. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यातील महादेव हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ही यात्रा गुढीपाडवा सणापासून सुरू होते.\nदररोज 60-70 किलोमीटर प्रवास करून 400 किलोमीटर अंतराचा प्रवास सहा-सात दिवसांत मजल दरमजल करीत भाविक पूर्ण करतात. दोन दिवस शिखर शिंग��ापूर येथे मुक्कामी राहतात व त्यानंतर गावी महादेवाचा यात्रा उत्सव होतो. परखतपूरचे मारुती वाकचौरे हे नव्वदी गाठलेले भाविक 65 वर्षांपासून शंभू महादेवाच्या ओढीने पायी शिखर शिंगणापूरला जातात.\nदेवराम वाकचौरे म्हणाले, “”मला माझ्या वस्तीवरून गावात पायी यायचे म्हणजे दम लागतो, पण ही वारी शंभू महादेवाच्या कृपेने चालत पूर्ण करतो.” या कावडीचे नियोजन मारुती वाकचौरे, सत्यवान वाकचौरे, सुधाकर वाकचौरे, प्रकाश वाकचौरे, उत्तम वाकचौरे, रवी कोटकर, युवराज भोर, दिलीप वाकचौरे, चंद्रकांत वाकचौरे, अशोक वाकचौरे, शिवाजी वाकचौरे करतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसुपरसॉनिक “ब्रह्मोस’ची यशस्वी चाचणी\nNext articleपुणे : देवेन शहा खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक\nअंतःकरणातील भक्ती, श्रद्धा महत्त्वाची : शिल्पा शेट्टी\nराज्य नाट्य स्पर्धेचा पडदा उघडला\nवातावरणात बदल : सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : ‘आम आदमी’ला आला नगरचा कळवळा\nछिंदमच्या अर्जावर अधिकाऱ्यांना धमकविणारे चित्रीकरण व्हायरल\nपालकमंत्री शिंदे व आ. कर्डीले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nडेव्हलपमेंट प्लॅन राबवावा महापालिका हद्दीमध्ये पुरेशा रूंद रस्त्याचा अभाव, पार्किंगच्या जागांचा अभाव, वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा अभाव आणि विविध सार्वजनिक खेळाची मैदाने, मोठमोठी उद्याने, सार्वजनिक...\nनगरकर बोलू लागले… ‘अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रूंदी खुंटली’\nनगरकर बोलू लागले… मूलभूत प्रश्‍न “जैसे थे’च\nनगरकर बोलू लागले…’मतदार अजूनही अस्थिरच\nनगरकर बोलू लागले… ‘शहरात खड्ड्यांचे साम्राज्य’\n#MeToo : नाना पाटेकरांचे महिला आयोगाच्या नोटीसला लेखी उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/shirdi-flooded-with-devotees-264661.html", "date_download": "2018-11-17T10:42:58Z", "digest": "sha1:KJGD4ELGPGYRI3GMJ6IZHJADHHUJ4JVN", "length": 12814, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत साईभक्तांची गर्दी", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nगुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत साईभक्तांची गर्दी\nतीन दिवस चालणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाला शनिवारीच सुरुवात झालीय.\n09 जुलै : गुरूपौर्णिमेचा दिवस म्हणजे आपल्या आराध्य गुरूंचे पूजन आणि दर्शन करण्याचा दिवस.आज राज्यातील अनेक मंदिरासोबत शिर्डीतही भक्तांची मांदियाळी बघायला मिळते. यावर्षीही गुरूपौर्णिमेच्या दिवशी शिर्डीत साईदर्शनाला भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.\nशिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाला शनिवारीच सुरुवात झालीय. आजच्या मुख्य दिवशी कार्यक्रमांची रेलचेल आहे तर साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. हजारो साईभक्त बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. शिर्डी भक्तांच्या गर्दीने अगदी फुलून गेली आहे.\nशिर्डीत आज गुरूपौर्णिमेपासून साईचरण पादुका दर्शनासाठी खास योजना सुरू करण्यात आलीय. या योजनेमध्ये संस्थानाला पंचवीस हजारांपेक्षा जास्त रूपयांचं दान देणाऱ्या भक्तांना चांदीच्या पादुकांचा प्रसाद देण्यात येणार आहे. गुरूपौर्णिमा उत्सवापासूनच या योजनेचा शुभारंभ झालाय. या अंतर्गत दहा ग्रॅमच्या चांदीच्या पादुका द्यायला सुरूवात करण्यात आलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/ganzlich", "date_download": "2018-11-17T11:15:48Z", "digest": "sha1:X5MKC5C5D5XTRLNPLZ23ZDYDMA4V4UQR", "length": 7057, "nlines": 137, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Gänzlich का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\ngänzlich का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे gänzlichशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n gänzlich कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\ngänzlich के आस-पास के शब्द\n'G' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे gänzlich का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Tense' के बारे में अधिक पढ़ें\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-mumbai/western-railway-rate-increase-15134", "date_download": "2018-11-17T11:14:59Z", "digest": "sha1:77KOODSRYPPOYDJTB4H2IZBA3QT42L7L", "length": 12186, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "western railway rate increase पश्‍चिम रेल्वे महागणार! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 2 नोव्हेंबर 2016\nकमी अंतराच्या तिकीट दरात वाढ; पहिला टप्पा पाच कि.मी.चा\nमुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या प्रवाशांचा लोकल प्रवास आता महागणार आहे. तिकीट दरासाठी वर्षानुवर्षे निश्‍चित केलेला किलोमीटरचा टप्पा बदलण्याचे प्रस्तावित आहे. पहिला टप्पा 10 ऐवजी पाच कि.मी.पर्यंत मर्यादित केला गेला आहे. या बदलाने लहान अंतरासाठी प्रवाशांना तिकिटासह मासिक पासाकरताही जादा पैसे मोजावे लागण्याची शक्‍यता आहे. तूर्त ह�� प्रस्ताव पश्‍चिम रेल्वेच्या मुख्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.\nकमी अंतराच्या तिकीट दरात वाढ; पहिला टप्पा पाच कि.मी.चा\nमुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या प्रवाशांचा लोकल प्रवास आता महागणार आहे. तिकीट दरासाठी वर्षानुवर्षे निश्‍चित केलेला किलोमीटरचा टप्पा बदलण्याचे प्रस्तावित आहे. पहिला टप्पा 10 ऐवजी पाच कि.मी.पर्यंत मर्यादित केला गेला आहे. या बदलाने लहान अंतरासाठी प्रवाशांना तिकिटासह मासिक पासाकरताही जादा पैसे मोजावे लागण्याची शक्‍यता आहे. तूर्त हा प्रस्ताव पश्‍चिम रेल्वेच्या मुख्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.\nचर्चगेट ते डहाणूपर्यंत विस्तारलेल्या पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी लोकलमधून दररोज 36 लाखांहून अधिक नागरिक प्रवास करतात. तरीही पश्‍चिम रेल्वेला वर्षाला 700 कोटींचा तोटा सहन करावा लागतो. ही आर्थिक तूट कमी करण्यासाठी पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे मंडळाने तिकीट दरवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यात किलोमीटरचा टप्पा बदलण्याचा प्रस्ताव आहे. सध्याच्या रचनेनुसार पहिला टप्पा एक ते 10 कि.मी.चा आहे; आता तो पाच कि.मी.पर्यंत आणण्याचा प्रस्ताव आहे. टप्याटप्याने हा बदल केला जाणार आहे. या प्रस्तावामुळे दैनंदिन तिकीट व मासिक पासाच्या दरात सरासरी 15 टक्के वाढ अपेक्षित आहे.\nकिलोमीटरच्या टप्प्यातील बदल प्रस्तावित आहे आणि तो मंजुरीसाठी मुख्यालयात पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाली तरच प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाईल, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई मंडळाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकल जैन यांनी \"सकाळ'ला दिली.\nएप्रिल ते ऑगस्ट 2016 या कालावधीत पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी प्रवाशांत 0.67 टक्का वाढ झाली आहे. या सहा महिन्यांत 62 कोटी 13 लाख मुंबईकरांनी प्रवास केला. त्यातून 363 कोटी 34 लाखांचा महसूल रेल्वेला मिळाला.\nसर्वाधिक गर्दीची स्थानके स्थानके - प्रवासी\n- बोरिवली - दोन लाख 73 हजार\n- अंधेरी - दोन लाख 50 हजार\n- नालासोपारा - दोन लाख एक हजार\n- विरार - एक लाख 20 हजार\nरेल्वे बोर्डाने किलोमीटरचा टप्पा बदलण्यास मंजुरी दिली, तर मध्य रेल्वेही भाडेवाढ करण्याची शक्‍यता आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरी लोकलने दररोज 40 लाख प्रवासी प्रवास करतात. तरीही मध्य रेल्वेला 800 कोटींचा तोटा होतो. यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत रेल्व���ला 424 कोटी आठ लाखांचा महसूल मिळाला.\nचर्चगेट ते मालाड - 10 रुपये (एकेरी प्रवास)\nचर्चगेट ते महालक्ष्मी - 10 रुपये (एकेरी प्रवास)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/beta/2018/11/02/aamir-khan-will-be-using-different-promotion-style-for-thugs-of-hindostan/", "date_download": "2018-11-17T10:39:28Z", "digest": "sha1:4ETOMGOCAKEQQD2NT6TOUH2POE64QEJ7", "length": 9674, "nlines": 232, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आमीर खानचं 'हे' पात्र आता गुगल मॅपवर -", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nआमीर खानचं ‘हे’ पात्र आता गुगल मॅपवर\nआमीर खानचं ‘हे’ पात्र आता गुगल मॅपवर\nबाॅलिवूडस्टार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जोरदार तयारी करतात. आमिरचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ लवकरच म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर ८ नोव्हेंबरला रिलीज होत आहे.\nया चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्व टीम सज्ज झाली आहे. त्यात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान याने प्रमोशनसाठी अनोखा फंडा वापरला आहे. त्याने चक्क गुगलचीच मदत घेतली आहे.\n‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटात आमिरचे पात्र आता लवकरच गुगल मॅपवर दिसणार आहे. त्याचे हे पात्र आता गुगल मॅपवर रस्ते दाखविण्यात मदत करणार आहे.\nअॅन्ड्राईड किंवा आयओएस स्मार्टफोन धारकांना हे पात्र गुगल मॅप वापरताना दिसणार आहे. ‘फिरंगी भल्ला’ गाढवावार बसून वाट दाखवणार आहे.\nविजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या चित्रपटात आमिर आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एकत्र काम करताना आपल्याला दिसणार आहे. आमिर आणि अमिताभ बच्चन सोबतच कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.\nPrevious #MeToo राखी सावंतची तनुश्रीकडे ‘एवढ्या’ रक्कमेची मागणी\nNext शाहरूख खानच्या आगामी ‘झिरो’चा ट्रेलर रिलीज\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nशाहरुखच्या बंगल्याला हजारो दिव्यांची रोषणाई\nकिंग खा���च्या ‘झिरो’ ट्रेलरने मोडला रेकाॅर्ड\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/8457-election-commission-may-think-of-using-ballot-paper-instead-of-evm-in-elections", "date_download": "2018-11-17T11:06:14Z", "digest": "sha1:VEIDYK5EYQ5EC2P2K6JF2K6UQJ4EBVDQ", "length": 5607, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी मोठ्या प्रमाणात लोकांकडून मागणी आली तर त्याचा विचार केला जाईल. असे मत राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी व्यक्त केले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nलोकशाही सदृढ व्हावी, निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्यात, यासाठी यासाठी राज्य निवडणूक आयुक्त यांनी एक परिषद आयोजित केली आहे या परिषदेला दहा देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचंही सहारिया म्हणाले.\nविशेष म्हणजे या परिषदेत पाच वि��यांवर विचारमंथन होणार आहे. त्यापैकी सोशल मीडियाचा वाढलेला दुष्परिणाम हा या परिषदेतील एक महत्वाचा विषय असणार आहे.\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-Appugola-of-Krantiveer-sangolli-rayanna-Co-operative-Society-Deposits-In-case-of-fraud/", "date_download": "2018-11-17T10:53:20Z", "digest": "sha1:VJQYHWR7W7YXHBLF5JNCSOHUV6LJIQDT", "length": 5625, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अप्पूगोळच्या मालमत्तांचा लिलाव करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › अप्पूगोळच्या मालमत्तांचा लिलाव करा\nअप्पूगोळच्या मालमत्तांचा लिलाव करा\nकाबाडकष्ट करून रुपया, रुपया जोडून मुलांच्या भविष्यासाठी आनंद अप्पूगोळच्या क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सहकारी सोसायटी व भीमांबिका सोसायटीमध्ये ठेवी ठेवल्या. मात्र, या सहकारी सोसायट्यांवर नागरिकांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे अनेक गरीब लोकांचे पैसे अडकले आहेत. ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.\nआनंद अप्पुगोळ व त्याची पत्नी प्रेमा यांच्या संगोळ्ळी रायण्णा व भीमांबिका सोसायट्यांमध्ये रकमा ठेवल्या आहेत. आपण बांधकाम कामगार असून या कामावरच उदरनिर्वाह चालतो. कष्टाच्या पैशाची बचत करण्याच्या उद्देशाने या सोसायट्यांमध्ये ठेव ठेवली. मुलांच्या शिक्षणासाठी व भविष्यामध्ये इतर कामासाठी पैसे उपयोगी पडतील, या उद्देशाने बचत केली. पण गैरव्यवहारामुळे सोसायटी बुडीत निघाली आहे. यामुळे काबाडकष्ट करून जमा केलेला पैसा वेळेत मिळणे अशक्य झाले आहे. या प्रकरणी न्याय���लयात खटला सुरू आहे.\nकाही जणांनी ग्राहक न्यायालयात धाव घेऊन न्याय मागितला आहे. ग्राहक न्यायालयाने वसुलीचा आदेश जारी केला आहे. आनंद अप्पुगोळने आपला विश्‍वासघात केला. ठेेव रकमेतून अप्पुगोळने कोट्यवधीची मालमत्ता केली आहे. ती विकून अप्पुगोळ परदेशी जाण्याच्या तयारीत आहेत. ठेव परत मिळण्यासाठी त्यांच्या मालमत्तांवर टाच आणून लिलाव करण्यात यावा. यामधून मिळालेली रक्कम ठेवीदारांना देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Seized-the-horns-of-animals-in-belgaon/", "date_download": "2018-11-17T11:29:16Z", "digest": "sha1:U6257QVY5266X2VZCQW464GDRUD5YOED", "length": 6175, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जनावरांची दीड क्विंटल शिंगे जप्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जनावरांची दीड क्विंटल शिंगे जप्त\nजनावरांची दीड क्विंटल शिंगे जप्त\nमाळमारुती पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील सांबरा रोडवरील पोद्दार स्कूलच्या मागील बाजूस शेतवडीत जनावरांची दीड टन शिंगे जप्त करण्यात आली. एका पत्र्याच्या शेडमध्ये साठविलेल्या शिंगांमुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने सदर बाब उघडकीस आली. या प्रकरणी माळ मारुती पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.\nमैनुद्दीन एन. नदाफ (रा. बेळगाव) फुरखान भुरा (मंगलपुरा हंबल, उतर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दोघेही फरारी झाले असून त्यांंचा शोध घेण्यात येत आहे. संशयितांवर भादंवि 429 कलम 9, 11, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीएसबी 1964 कायद्यानुसार 11 (1) (बी) कारवाई करण्यात आली आहे. प्राण्यांची क्रूरपणे हत्या केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.\nऐन मतदानाच्या एक दिवस आधी सदर घटना उघडकीस आल्याने चर्चेला उधाण आले आहे. प्राण्यांची कत्तल करून शिंगे कुणाच्याही नजर���स पडू नयेत म्हणून ती शेतवडीत पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र, गुरुवारी सायंकाळी सोसाट्याच्या वार्‍यासह झालेल्या पावसामुळे सदर पत्र्याचे शेड उडून गेल्यामुळे प्रकरण उघडकीस आले. पत्रे नसल्याने साठविलेल्या शिंगांची दुर्गंधी परिसरात पसरली. सकाळच्या वेळी बसवण कुडची परिसरातील शेतकरी शेतवडीत कामासाठी गेले असताना दुर्गंधी आल्याने परिसरात पाहणी केली.\nपत्र्याच्या शेडमध्ये साठवण्यात आलेली जनावरांची शिंगे शेतकर्‍यांच्या निदर्शनास आल्याने याची माहिती माळमारुती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक चन्नकेशव टिंगरेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. पत्र्याचे शेड मारताना या ठिकाणी फर्निचरचा अड्डा घालण्यात येणार असल्याची माहिती संबंधिताने शेतकर्‍यांना दिली होती.\nउपायुक्त सीमा लाटकर यांनीही घटनास्थळी पाहणी केली. मात्र, पावसामुळे त्यांचे वाहन चिखलात अडकले. ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहन बाहेर काढावे लागले.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-Nutrition-Diet-Grants/", "date_download": "2018-11-17T10:49:06Z", "digest": "sha1:EMO3PO5HZW2F4QFQBA6OC57FE63HBNFJ", "length": 5096, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोषण आहाराचे आठ महिन्यांचे अनुदान रखडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पोषण आहाराचे आठ महिन्यांचे अनुदान रखडले\nपोषण आहाराचे आठ महिन्यांचे अनुदान रखडले\nअंगणवाड्यांमधील पोषण आहाराचे मे 2017 पासूनचे अनुदान शासनाकडून आलेले नाही. पुरवठादार महिला बचत गटांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, जिल्ह्यात अंगणवाडी दुरुस्ती व बांधकामासाठी 6 कोटी रुपयांचा आराखडा दोन दिवसात शासनाला सादर केला जाणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांनी दिली. जिल्हा परिषदेत शुक्रवारी महिला व बालकल्याण समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नायकवडी होत्या. पोषक आहाराचे आठ महिन्यांचे अनुदान प्रलंबित आहे. अनुदानातील केंद्र शासनाचा हिस्सा 60 व राज्याचा हिस्सा 40 टक्के आहे. शासनाकडून अनुदान आले नाही. या अनुदानासाठी पाठपुरावा सुरू आहे.\nशासनाकडून यापूर्वी केवळ अंगणवाडी इमारत बांधकामासाठी निधी मिळत होता. आता अंगणवाडी दुरुस्तीसाठीही निधी मिळणार आहे. शासन अनुदानातील 50 टक्के रक्कम अंगणवाडी दुरुस्तीसाठी व 50 टक्के रक्कम अंगणवाडी इमारत बांधकामासाठी मिळणार आहे. त्यासाठी 6 कोटींचा आराखडा पाठविला जाणार आहे, अशी माहिती डॉ. नायकवडी यांनी दिली. अंगणवाडी इमारत बांधकाम पूर्ण केलेल्या मक्तेदारांचे 3.15 कोटी रुपये रखडले आहेत. ‘डीपीसी’ऐवजी शासननिधीतून बांधकाम रक्कम दिली जाणार असल्याचे शासनस्तरावरून स्पष्ट केले होते. त्यामुळे निधी उपलब्ध असतानाही मिळू शकला नव्हता. मागील कामांसाठीचा निधी ‘डीपीसी’कडून मिळणार आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-11-17T11:08:23Z", "digest": "sha1:5RK4RETC4PV2T7G2KFG255JRVJEJYDWM", "length": 6913, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काँग्रेसचे नक्षलवाद्यांना समर्थन ; नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकाँग्रेसचे नक्षलवाद्यांना समर्थन ; नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल \nबस्तर, छत्तीसगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. छत्तीसगडमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जगदलपूर येथील जाहीर सभेत नरेंद्र मोदी बोलत होते. “सरकार नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करत त्यांचे प्रयत्न हाणून पाडत असताना, काँग्रेस पक्ष मात्र नक्षलवाद्यांच्या समर्थनाथ उभा राहतो” असे खडे बोल मोदींनी काँग्रेसला सुनावले.\nकाँग्रेस पक्षासाठी दलित, शोषित आणि वंचित लोक म्हणजे खजिनाच आहे. काँग्रेस या लोकांचा फक्त व्होटबँक म्हणून वापर करते. अशा लोकांपासून छत्तीसगडला वाचवायचे असेल, तर छत्तीसगड आणि बस्तमधील सर्व जागांवर कमळ फुलले पाहिजे, असे आवाहन नरेंद्र मोदींनी नागरिकांना केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleICC Women’s World T20 : जाणून घ्या.. भारतीय महिला संघाचे सामन्याचे वेळापत्रक\nNext articleमहिला टी20 विश्वचषक स्पर्धा 2018 : आज भारत वि. न्यूझीलंड आमनेसामने\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nधाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/gowar-rubella-vaccination-campaign-now-in-the-district/", "date_download": "2018-11-17T11:53:36Z", "digest": "sha1:LSDVR2WZTXKQ43A3NYLGP7JYB4XOWP3K", "length": 10428, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्ह्यात आता गोवर – रुबेला लसीकरण मोहीम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजिल्ह्यात आता गोवर – रुबेला लसीकरण मोहीम\nपुणे – देशातून पोलिओचे उच्चाटन झाल्यानंतर आता केंद्र सरकारने गोवर, रुबेलाच्या आजारांना पळवून लावण्याचा विडा उचलला आहे. त्याकरिता देशातील काही राज्यानंतर आता महाराष्ट्रातील 15 वर्षाखालील बालकांसह शालेय विद्यार्थ्यांना गोवर-रुबेला (एमआर) मोफत लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम येत्या 27 नोव्हेंबरपासून राज्यात सुरु होणार आहे. या मोहिमेंतर्गत नऊ महिन्यांपासून ते 15 वर्षापर्यंतच्या सुमारे पावणेचार कोटी मुलांना लसीकरणाचा लाभ मिळणार आहे.\nदेशातून पोलिओचा नायनाट केल्यानंतर पोलिओमुक्तीनंतर आता केंद्र सरकारने गोवर, रुबेलाच्या आजारातून लहान मुलांना मुक्त करण्याचे ठरविले आहे. त्या पार्श्वभूमीवर, देशात गोवर, रुबेला लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. लहान मुलांच्या मृत्यूसाठी गोवर हा आजार एक प्रमुख कारण मानले जात आहे. या आजाराची लस उपलब्ध असली तरी लहान मुलांमध्ये आजारामुळे मृत्���ूमुखी पडण्याचे प्रमाण खूप आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीपासून ही मोहीम सुरु झाली आहे. मोहिमेंतर्गत मे पर्यंत राज्ये किंवा केंद्र शासित प्रदेशांमध्ये मोहीम राबविली गेली. आतापर्यंत देशातील कोटी बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ‘केंद्र सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.\nपुण्यातही मोहीम राबविली जाणार आहे. त्या करिता महिन्याच्या बालकापासून ते वर्षापर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना ही लस मोफत दिली जाणार आहे. राज्यात कोटी लाख बालके, विद्यार्थी लसीकरणाचे लाभार्थी आहेत. नोव्हेंबरपासून ही मोहीम सुरु होणार असली तरी पुढील पाच आठवड्यापर्यंत हे लसीकरण सुरु राहणार आहे. आरोग्य प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे,’ अशी माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.\n‘पुण्यात लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. लसीकरणामध्ये पुण्यातील सर्व खासगी, सरकारी शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्या बैठका घेऊन लसीकरणाबाबतचे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. शाळांनी पालकांच्या बैठका घेऊन राज्य सरकारच्यावतीने मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. पुण्यात खासगी, सरकारी अशा हजार शाळा असून त्यातील सुमारे लाख विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर शाळेत न जाणाऱ्या महिन्यापुढील वयाची बालके अशी सुमारे सात लाख बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे,’ अशी माहिती महापालिकेच्या लसीकरण विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित शहा यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमिलेटरी फार्म बंद करण्याचा निर्णय धोरणात्मक\nNext articleआरटीओकडे 14 हजार 185 वाहनांची नोदंणी\nआंध्रप्रदेशपाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला बंदी\nआंध्र प्रदेशमध्ये सीबीआयला बंदी\nगुंतवणुकीत कर्नाटक देशात आघाडीवर\nआरबीआयसोबतचे मतभेद मिटविण्यासाठी हालचाली\n‘ऑनलाइन तक्रार निवारण कार्यप्रणाली उपलब्ध करा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-there-is-no-heart-to-hear-the-voice-of-the-poor-56-inch-chest-is-not-used-siddharamaiah/", "date_download": "2018-11-17T11:43:39Z", "digest": "sha1:QUMXBVYO6LYFIDXNOLVJLIMUS36GZORP", "length": 7552, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गरिबांचा आवाज ऐकणारे मनच नसेल तर ५६ इंचांची छाती असून उपयोग नाही- सिद्धरामय्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगरिबांचा आवाज ऐकणारे मनच नसेल तर ५६ इंचांची छाती असून उपयोग नाही- सिद्धरामय्या\nमैसूर: “तुमच्याकडे गरिबांचा आवाज ऐकणारे मनच नसेल तर नुसती ५६ इंचांची छाती असून उपयोग नसतो”, अशी टीका कर्नाटक काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. कर्नाटक निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहेत. नरेंद्र मोदी यांनी चामराजनगर येथील सभेत सिद्धरामय्या यांच्यावर टीका केली होती. त्याला आज सिद्धरामय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.\nनरेंद्र मोदी म्हणाले होते, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वत:साठी २+१ असे सूत्र करण्यात आले आहे. त्यानुसार सिद्धरामय्या यांच्यासाठी दोन तर त्यांच्या मुलासाठी एका मतदारसंघाची तजवीज केली जाते. या टीकेला उत्तर देतांना सिद्धरामय्या म्हणाले, मी दोन मतदारसंघातून निवडणूक लढत असल्यामुळे मोदी माझ्यावर टीका करतात. परंतु, २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनीही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना हरण्याची भीती वाटत होती का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nऔरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर करण्याची…\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\n��नगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/68th-republic-day-celebrations-first-uae-soldiers-nsg-commandos-march-parade-27780", "date_download": "2018-11-17T11:15:40Z", "digest": "sha1:6WD5CVXTH5VD3QYHO2ENLPCCQ6OL44TL", "length": 9038, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "68th Republic Day celebrations: In a first, UAE soldiers, NSG commandos march in parade राजपथावर लष्करी सामर्थ्याचे, सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन | eSakal", "raw_content": "\nराजपथावर लष्करी सामर्थ्याचे, सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन\nगुरुवार, 26 जानेवारी 2017\nयंदाच्या पथसंचलनात युएईचे सैन्यही सहभागी झाले होते. 21 तोफांची सलामी दिल्यानंतर पथसंचलनाला सुरवात झाली. एनएसजी व ब्लॅक कॅट कमांडोज प्रथमच सहभागी झाले होते.\nनवी दिल्ली - भारताच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज (गुरुवार) राजपथावर झालेल्या पथसंचलनात लष्करी सामर्थ्याचे व सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडविण्यात आले. यंदा प्रथमच एनएसजी आणि ब्लॅक कॅट कमांडो पथसंचलनात सहभागी झाले होते.\nइंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे हुतात्मा जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ध्वजारोहण करुन तिरंग्याला सलामी दिली. या कार्यक्रमाला संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) युवराज शेख मोहम्मद बिन झायद अल नहयान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nयंदाच्या पथसंचलनात युएईचे सैन्यही सहभागी झाले होते. 21 तोफांची सलामी दिल्यानंतर पथसंचलनाला सुरवात झाली. एनएसजी व ब्लॅक कॅट कमांडोज प्रथमच सहभागी झाले होते. यासह संपूर्ण देशी बनावटीचे ‘तेजस’ हे लढाऊ विमानही पहिल्यांदाच संचलनात सहभागी झाले. तेजसशिवाय स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर ध्रुव आणि रुद्रही सादर करण्यात आली.\nविविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांनी उपस्थितांची मने जिंकली. तर, जवानांनी दुचाकीवर केलेल्या चित्तथरारक कसरती सादर केल्या.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्य��हार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/environmental-vari/", "date_download": "2018-11-17T11:01:20Z", "digest": "sha1:PA2JZGRKEPN7XS6QJF34YH32UN5PSW4I", "length": 11447, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भोसरीतील ‘डब्ल्यू.टी.ई.’ कंपनीची ‘पर्यावरण वारी’", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभोसरीतील ‘डब्ल्यू.टी.ई.’ कंपनीची ‘पर्यावरण वारी’\nवसुंधरेच्या संवर्धनासाठी जनजागृती ; पालखी मार्गावर स्वच्छता मोहीम\nपिंपरी : पाणी व सांडपाणी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील नामांकित ‘डब्ल्युटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीच्या वतीने यावर्षी ‘पर्यावरण वारी’ उपक्रम हाती घेण्यात आला. त्याअंतर्गत वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच, वारीदरम्यान वारक-यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश असलेल्या छत्री, टी-शर्ट वाटपही करण्यात आले.\nविशेष म्हणजे, कंपनीतील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि संचालकांनी उत्साहात वारीमध्ये सहभाग दर्शवला. तसेच, पालखी मार्गावर वारी पुढे गेल्यानंतर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती आणि कृतीशील पुढाकार घेणा-या या कंपनीचा आदर्श उद्योगनगरीतील मोठ्या कंपन्यांनी घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.\nसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान दिघीतील, मॅगझीन चौकात कंपनीच्या वतीने स्वागत मंडप उभारण्यात आला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते ‘पर्यावरण वारी’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वारक-यांना उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. डब्लू. टी. ई. इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लि. कंपनीचे संचालक अशोक कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, विनोद भोळे, गुरुप्रसाद तेलकर, दर्शना देशपांडे, प्राजक्ता पाटील, सुभाष धोंडकर, सतीश पाटील, युवराज शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.\nकंपनीच्या कर्म���ा-यांनी प्लॉस्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती केली. जनजगृतीचे संदेश असणारे टी-शर्ट परिधान करण्यात आले. तसेच, ‘प्लॅस्टिक हटाव’ असे संदेश असलेले टी-शर्ट वाटप करण्यात आले. मॅग्झीन चौक ते दिघीपर्यंत प्लास्टीकच्या जनजागृतीबाबत रॅली काढण्यात आली.’प्लास्टिक हटवा देश वाचवा’, ‘प्लास्टिक वापरणे सोडा’, ‘पर्यावरणाशी नाते जोडा’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. राज्य सरकारने घेतलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाला समर्थन आणि सक्रीय पुढकार दर्शवण्यासाठी कंपनीच्या वतीने प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली, अशी माहिती संचालक प्रसाद कुलकर्णी यांनी दिली.\nसंचालक प्रसाद कुलकर्णी म्हणाले की, ”पर्यावरणाची आणि नागरिकांच्या आरोग्याची हानी टाळण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, कप, प्लेट्स, बाटल्या इत्यादींच्या उत्पादनांवर तसेच वापरावर पूर्णपणे बंदी आणून, महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. वारक-यांच्या मार्फत प्लास्टिकचा वापर करु नये, हा संदेश राज्यातील गावागावात पोहचणार आहे. त्यासाठीच वारीदरम्यान आम्ही जनजागृतीवर भर दिला आहे. प्रतिवर्षी कंपनीच्या वतीने वारक-यांची सेवा केली जाते. गेली दहा वर्षे हा उपक्रम अखंडित सुरु आहे.\nमुंबई प्रलयाला कारण प्लास्टिकच…\nमहाविद्यालयात गीता वाटपाच्या आदेशामुळे नवा वाद\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nनवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. बिहारमध्ये जागावाटपावरुन बिहारमध्ये…\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळा��ेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/waste-front-shivsrushti-garden-sangavi-pune-106365", "date_download": "2018-11-17T11:54:57Z", "digest": "sha1:73HTE46NFLLAITABWFYLOQTH4DJVQ6I6", "length": 12054, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "waste in front of shivsrushti garden in sangavi pune पुणे - जुनी सांगवी शिवसृष्टी उद्यानाबाहेर कचऱ्याचे ढीग | eSakal", "raw_content": "\nपुणे - जुनी सांगवी शिवसृष्टी उद्यानाबाहेर कचऱ्याचे ढीग\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nजुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवीतील महापालिकेच्या शिवसृष्टी उद्यानाच्या सिमा भिंतीलगतचा कचरा दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे या परिसराला बकालपणा आला आहे. मुळा नदीपात्रातील जलपर्णी व अस्वच्छतेमुळे सांगवीत डासांचे प्रमाण वाढले आहे.\nजुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवीतील महापालिकेच्या शिवसृष्टी उद्यानाच्या सिमा भिंतीलगतचा कचरा दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे या परिसराला बकालपणा आला आहे. मुळा नदीपात्रातील जलपर्णी व अस्वच्छतेमुळे सांगवीत डासांचे प्रमाण वाढले आहे.\nउद्यानाच्या सिमा भिंतीजवळ नागरीकांनी टाकलेला कचरा, वाळलेल्या झाडांच्या फांद्या यामुळे अस्वच्छता पसरली आहे. सकाळी व रात्री उद्यानात येणारे नागरीक डासांच्या त्रासामुळे हैराण झाले आहेत. या उद्यानात योग ध्यान धारणा केंद्र असल्याने अबाल वृद्धांची गर्दी येथे मोठ्या प्रमाणात असते. डासांच्या चावण्यामुळे ध्यान धारणा व योग व्यायाम करायचा की डासांपासुन स्वत:चे संरक्षण करायचे असे व्यायामासाठी आलेले नागरिक सांगतात. नुकतीच येथे बालचमुंसाठी खेळणी बसविण्यात आल्याने बालचमुंची गर्दीही या उद्यानात मोठी असते.\nउद्यान परिसर स्वच्छ ठेवावा. परिसरात नियमित औषध फवारणी व उपाय योजना कराव्यात.कचरा टाकणा-यांवर प्रशासनाकडुन कारवाई व्हावी अशी नागरीकांमधुन मागणी होत आहे.फोटो ओळ- जुनी सांगवी शिवसृष्टी उद्या���ाच्या सिमाभिंती लगत वाढलेला कचरा.\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/attack-mother-23894", "date_download": "2018-11-17T11:57:19Z", "digest": "sha1:SA7FRW5XWLM32LR2KBNVZT4DSR4XAJZA", "length": 17289, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "attack on mother मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारल्याने आईवर हल्ला | eSakal", "raw_content": "\nमुलीच्या छेडछाडीचा जाब विचारल्याने आईवर हल्ला\nसोमवार, 2 जानेवारी 2017\nसांगली - मुलीच्या छेड���ाडीचा जाब विचारणाऱ्या सौ. सुनीता रामचंद्र चव्हाण (वय 40) यांच्यावर चाकूने सपासप वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार कापूसखेड (ता. वाळवा) येथे 30 डिसेंबरला रात्री घडला. जखमी चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर तब्बल 370 टक्के घालून डॉक्‍टरांनी प्राण वाचवले. या भयानक प्रकारानंतर दोन दिवस उलटले तरी इस्लामपूर पोलिसांनी काहीच हालचाल केली नाही. सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटनेने आमदार विद्या चव्हाण यांना हा प्रकार कळवला. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी चौकशी व गुन्हा दाखल करण्याची हालचाल सुरू केली.\nसांगली - मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या सौ. सुनीता रामचंद्र चव्हाण (वय 40) यांच्यावर चाकूने सपासप वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार कापूसखेड (ता. वाळवा) येथे 30 डिसेंबरला रात्री घडला. जखमी चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर तब्बल 370 टक्के घालून डॉक्‍टरांनी प्राण वाचवले. या भयानक प्रकारानंतर दोन दिवस उलटले तरी इस्लामपूर पोलिसांनी काहीच हालचाल केली नाही. सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटनेने आमदार विद्या चव्हाण यांना हा प्रकार कळवला. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी चौकशी व गुन्हा दाखल करण्याची हालचाल सुरू केली. आज त्यांनी चव्हाण यांचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जबाब घेतला.\nसौ. सुनीता याची अल्पवयीन मुलगी गुरुवारी डेअरीत दूध घालण्यास गेली होती. तेव्हा गावातील अमोल कोळी व साथीदारांनी तिची छेड काढली. तिने आईला हा प्रकार सांगितला. 30 रोजी रात्री 8.30 वाजता सुनीता यांनी मुलीच्या छेडछाडीबद्दल जाब विचारला. तेव्हा कोळी आणि साथीदारांनी त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. सुनीता यांच्या पोटावर, मांडीवर, डोक्‍यावर सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर पळाले. जखमी सौ. सुनीता यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सांगलीत खासगी रुग्णालयात आणले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे सिव्हिलमध्ये पाठवण्यास सांगितले. त्यानुसार त्यांना दाखल केले आहे.\nसिव्हिलमधील डॉक्‍टरांनी रात्री 12 ते पहाटे अडीच वाजेपर्यंत शस्त्रक्रिया करून प्राण वाचवले. पोटाची आतडीच बाहेर आल्यामुळे स्थिती गंभीर होती. तब्बल 370 टाके घालण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात ���पचार सुरू आहेत.\nदरम्यान, सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटनेच्या अध्यक्षा लीलाताई जाधव यांना हा प्रकार समजला. त्यांनी शनिवारी सकाळी सिव्हिलमध्ये धाव घेऊन माहिती घेतली. इस्लामपूर पोलिसांना हा प्रकार कळवला. परंतु पोलिसांनी मुख्यमंत्री दौऱ्यावेळी बंदोबस्ताचे कारण सांगून दखलच घेतली नाही. त्यामुळे सौ. जाधव यांनी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्याशी संपर्क साधून हकिकत सांगितली. त्यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्याशी आज संपर्क साधला. त्यानंतर पोलिस खडबडून जागे झाले. दुपारी त्यांनी सांगलीत सिव्हिलमध्ये येऊन सौ. सुनीता यांचा जबाब घेतला.\nखुनी हल्ल्याची माहिती इस्लामपूर पोलिस ठाण्यात शनिवारी कळवली. तेव्हा \"ठाणे अंमलदार चहाला गेलेत' असे उत्तर देण्यात आल होते. अधिकारी कोठे गेलेत विचारले, तर ते बंदोबस्तात असल्याचे उत्तर मिळाले. काल दिवसभर पोलिस फिरकलेच नाहीत. त्यानंतर आज इस्लामपूर पोलिस सिव्हिलमध्ये दाखल झाले.\nश्रमिक संघटनेच्या महिलांनी आज पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. संशयित आरोपी अमोल कोळी व साथीदारांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. लीलाताई जाधव, चंपाताई जाधव, जयश्री सावंत, कमल शिर्के, मंगल पाटील, गीता ठक्कर, आशा फडणवीस, सरिता कदम, भागीरथी दळवी आदी उपस्थित होते. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांना सोमवारी भेटणार असल्याचेही सौ. जाधव यांनी सांगितले. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nपरभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित\nपरभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय...\nअवघ्या नऊ तासांत माहीची सुटका\nपिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/meeting-lbt-issue-27091", "date_download": "2018-11-17T12:07:39Z", "digest": "sha1:U2ZAYNBVRZRKDMJPPVE6UOAUBF3HAEI7", "length": 14894, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "meeting for lbt issue एलबीटीप्रश्‍नी उद्या व्यापक बैठक | eSakal", "raw_content": "\nएलबीटीप्रश्‍नी उद्या व्यापक बैठक\nरविवार, 22 जानेवारी 2017\nकोल्हापूर - लोकल बॉडी टॅक्‍स (एलबीटी) बद्दल सर्व असोसिएशनची संयुक्त बैठक येत्या सोमवारी (ता. 23) घेण्याचा निर्णय आज चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी होते. सोमवारच्या बैठकीनंतर महापालिका आयुक्तांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवू असेही गांधी यांनी जाहीर केले. चेंबरच्या हॉलमध्ये बैठक झाली.\nकोल्हापूर - लोकल बॉडी टॅक्‍स (एलबीटी) बद्दल सर्व असोसिएशनची संयुक्त बैठक येत्या सोमवारी (ता. 23) घेण्याचा निर्णय आज चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी होते. सोमवारच्या बैठकीनंतर महापालिका आयुक्तांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवू असेही गांधी यांनी जाहीर केले. चेंबरच्या हॉलमध्ये बैठक झाली.\nशहरातील अनेक व्यापाऱ्यांना महापालिका प्रशासनाने एलबीटीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. व्यापाऱ्यांना आलेल्या नोटिसा अन्यायकारक आहेत. त्या���ाबत व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून त्याला विरोध केला पाहिजे, अशी भूमिका काही व्यापाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसारच आजची बैठक झाली.\nटिंबर मार्केटमधील कांतिभाई पटेल यांनी टिंबरमधून बाहेर पाठविलेल्या मालावरही एलबीटी आकारला जात आहे. त्याबाबत स्पष्ट मार्गदर्शन व्हावे, अशी मागणी केली. किराणा माल दुकानदार संघटनेचे संदीप वीर यांनी दुकानदारांनाही 30-35 हजार रुपये एलबीटी भरण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. याच्याविरोधात आम्ही आक्रमक होऊन आंदोलन करण्याच्या मानसिकतेत आहोत. याला चेंबरने पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. हार्डवेअर असोसिएशनचे ललित पटेल यांनीही सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ही मनमानी पद्धतीने महापालिका प्रशासनाकडून एलबीटी वसुलीबाबत तगादा लावला जात असल्याचे सांगितले. टिंबरचे लक्ष्मण पटेल यांनी महापालिकेने व्यापाऱ्यांकडून \"अभय' योजनेचे अर्ज भरून घेतले आहेत. त्याचा पहिल्यांदा विचार करा, अशी मागणी केली. केसुबाई पटेल, शिवाजीराव पोवार, संजय शेटे यांनी त्यांच्या समस्या मांडला.\nमार्गदर्शन करताना अजित कोठारी आणि अजित मेहता यांनी महापालिकेकडून चुकीच्या नोटिसा पाठविल्या जात असल्याचे स्पष्ट केले. त्यावर उत्तर काय द्यावे याबाबही मार्गदर्शन केले.\nबैठकीत सराफ असोसिएशनचे नूतन संचालक कुलदीप गायकवाड आणि विजय हावळ यांचाही येथे सत्कार केला.\nव्यापाऱ्यांना आलेल्या एलबीटीच्या नोटिसांबाबत सदनशीर मार्गाने विचार करू. यासाठी सोमवारी संयुक्त बैठक घेऊ. आयुक्तांशी काय चर्चा करायची यावर बैठकीत निर्णय घेऊ. तेथे योग्य मार्ग निघाला नाही तर 31 जानेवारीपूर्वी राज्य शासनाशी चर्चा करण्याची तयारी ठेवली आहे.\n- ललित गांधी, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांच��...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T10:45:50Z", "digest": "sha1:L7CXXEHM2ZZ6QXOUYXTLLNSNFB5KAWU5", "length": 14799, "nlines": 223, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "आता विमा पॉलिसीलाही 'आधार', नाहीतर मिळणार नाही विम्याची रक्कम | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठक���त खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/राष्ट्रीय/आता विमा पॉलिसीलाही ‘आधार’, नाहीतर मिळणार नाही विम्याची रक्कम\nआता विमा पॉलिसीलाही ‘आधार’, नाहीतर मिळणार नाही विम्याची रक्कम\nविमा पॉलिसी आधारशी जोडणं सक्तीचं करण्यात आलं आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) सर्व विमा कंपन्यांच्या ग्राहकांच्या पॉलिसी आधार आणि पॅन क्रमांकाशी जोडण्याचे निर्देश जारी केले आहेत.\n0 458 एका मिनिटापेक्षा कमी\nनवी दिल्ली: मोबाइल नंबरला आधार कार्डसोबत जोडण्यावरून वाद सुरू असताना आता आणखी एक गोष्ट तुम्हाला आधार कार्डसोबत जोडावी लागणार आहे. विमा पॉलिसी आधारशी जोडणं सक्तीचं करण्यात आलं आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) सर्व विमा कंपन्यांच्या ग्राहकांच्या पॉलिसी आधार आणि पॅन क्रमांकाशी जोडण्याचे निर्देश जारी केले आहेत.\nसर्व जुन्या आणि नव्या पॉलिसींसाठी हा नियम लागू होईल असं आयआरडीएआयने स्पष्ट केलं आहे. म्हणजे जर तुम्ही आधीपासून कोणती विमा पॉलिसी घेतली असेल किंवा तुम्हाला नवीन पॉलिसी काढायची असेल तरी पॉलिसीला आधारशी जोडणं बंधनकारक असणार आहे. मनी लॉंड्रिंगसारख्या प्रकरणांना लगाम लागावा हा आधारशी जोडणीमागे उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे. या आदेशानंतर जो पॉलिसी धारक आपल्या पॉलिसीशी आधार आणि पॅन कार्ड जोडणार नाही त्याला त्या विम्याची रक्कम मिळणार नाही. आयआरडीएने 1जून 2017 च्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार विमा कंपन्यासह सर्व आर्थिक सेवा प्रदात्यांना ग्राहकांचे आधार आणि पॅन कार्ड/ फॉर्म 60 जोडण्यास सांगितले आहे. संबंधित विमा कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन किंवा मोबाइल संदेश किंवा ऑनलाइन आपले आधार आणि पॅन कार्ड जोडू शकतात. देशभरात सुमारे 29 कोटी लोकांनी जीवन विमा उतरवला आहे. तर 21 कोटी वाहन धारकांकडे विमा आहे. आरोग्य विमा धारकांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे.\nनुकताच सर्वोच्च न्यायालयाने बँका आणि मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना आधार क्रमांक जोडण्याबाबत लोकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या अफवा पसरवण्यावरून फटकारले होते. आधार कार्डशी निगडीत एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने बँका आणि मोबाइल कंपन्यांना ग्राहकांना आधार क्रमांकाशी जोडण्याबाबत अंतिम तारखेबाबत सातत्याने सूचना देण्यास सांगितले आहे.\nसत्तेसाठी ममता बॅनर्जींना ईव्हीएम घोटाळा करावा नाही लागला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला\nबदाम समजून खाल्ल्या एरंडेलच्या बिया, सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurgata-reservation-quota-women-problem-34959", "date_download": "2018-11-17T12:08:56Z", "digest": "sha1:BE36JA545XUG3UBR7QMOWZPTEBPRIMPJ", "length": 19874, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurgata reservation quota for women problem सिंधुदुर्गात महिला आरक्षण कोट्यावर संक्रांत | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्गात महिला आरक्षण कोट्यावर संक्रांत\nमंगळवार, 14 मार्च 2017\nसावंतवाडी - सिंधुदुर्गात पंचायत समित्यांच्या सभापती आरक्षणामध्ये महिला आरक्षणाचा कोटा पूर्ण झालेला न���ही. अनुसूचित जाती महिला सदस्य उपलब्ध नसल्याचा फटका म्हणून ५० टक्के महिला आरक्षण पूर्ण करता आले नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे. ८ पैकी ३ ठिकाणी महिला आरक्षणाची तरतूद केली आहे.\nस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे. यानुसार पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निम्म्या जागा महिलांसाठी आरक्षित केल्या. यात खुल्या, ओबीसी आणि अनुसूचित जाती महिला या आरक्षणाचाही समावेश होतो.\nसावंतवाडी - सिंधुदुर्गात पंचायत समित्यांच्या सभापती आरक्षणामध्ये महिला आरक्षणाचा कोटा पूर्ण झालेला नाही. अनुसूचित जाती महिला सदस्य उपलब्ध नसल्याचा फटका म्हणून ५० टक्के महिला आरक्षण पूर्ण करता आले नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे. ८ पैकी ३ ठिकाणी महिला आरक्षणाची तरतूद केली आहे.\nस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे. यानुसार पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निम्म्या जागा महिलांसाठी आरक्षित केल्या. यात खुल्या, ओबीसी आणि अनुसूचित जाती महिला या आरक्षणाचाही समावेश होतो.\nपदाधिकारी निवडतानाही ५० टक्के आरक्षण लागू होते. जिल्हा परिषदेसाठी राज्यस्तरावरून प्रक्रिया करून अध्यक्षपदाचे आरक्षण ठरविले जाते. यात राज्यातील निम्म्या जिल्हा परिषदा महिलांसाठी आरक्षित होत्या. पंचायत समित्यांत जिल्हास्तरावरून प्रक्रिया केली जाते. यात सभापतिपदाच्या निम्म्या जागा महिलांसाठी आरक्षित असाव्या लागतात. जिल्ह्यात ८ पंचायत समित्या असल्याने त्यातील ४ सभापतिपदे महिलांसाठी आरक्षित होणे आवश्‍यक आहे.\nसिंधुदुर्गातील पंचायत समिती सभापतिपदांची आरक्षणे सिंधुदुर्गनगरी येथे ७ मार्चला काढली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत निश्‍चित झाली. यात दोडामार्ग, वैभववाडी आणि वेंगुर्ले येथील सभापतिपदे खुल्या प्रवर्गासाठी निश्‍चित केली. सावंतवाडी ओबीसीसाठ,त्तिर कुडाळ अनुसूचित जाती प्रवर्ग सर्वसाधारण यासाठी निश्‍चित झाली. कणकवली, देवगडची सभापतिपदे सर्वसाधारण महिला तर मालवणचे पद ओबीसी महिलेसाठी आरक्षित केले. यात देवगड आणि दोडामार्ग यापैकी एका पंचायत समितीचे सभापतिपद महिलेसाठी निश्‍चित करायचे असल्याने चिठ्ठी काढून देवगडचे नाव ठरविले.\nया प्रक्रियेत आठपैकी तीन पदे महिलेसाठी आणि पाच पदे सर्वसाधारण गटासाठी निश्‍चित झाली. यामुळे महिला आरक्षणाचा ५० टक्के कोटा पूर्ण होऊ शकला नाही.\nप्रशासनाच्या म्हणण्यानुसार, महिला कोट्याबरोबरच अनुसूचित जातीसाठीही आरक्षण आहे. अनुसूचित जाती महिला या प्रवर्गातील सदस्य उपलब्ध नसल्याने ते पद अनुसूचित जाती सर्वसाधारण गटासाठी देण्यात आले. यामुळे महिला आरक्षणाचा कोटा पूर्ण झाला नाही.\nदरम्यान, या प्रक्रियेबाबत काही महिलांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे; मात्र सलग तीन दिवस सुट्या आल्याने त्यांना प्रशासनाकडे आपले म्हणणे दाखल करता आले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार ५० टक्के महिला आरक्षणाचा कोटा पूर्ण न करणे हा महिलांच्या नेतृत्व क्षमतेवर शंका घेण्यासारखा प्रकार आहे. जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या जास्त आहे. तरीही कमी प्रमाणात कोटा देणे अन्यायकारक आहे. याबाबतचा तक्रार अर्ज उद्या (ता.१४) जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात येणार आहे.\nअनुसूचित जाती महिला या प्रवर्गातील सदस्य उपलब्ध नसल्याने हा प्रश्‍न निर्माण झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सदस्य पदासाठीचे आरक्षण त्या प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या निकषावर ठरत असते. सभापती आरक्षण याच्याशी संबंधित नसते. आता निर्माण झालेल्या स्थितीला जबाबदार कोण आणि यातून काय मार्ग निघणार, हा प्रश्‍न आहे.\nकोटा ५० टक्केच पूर्ण करावा, असे बंधनकारक नाही. यात शक्‍य असेल तिथे (ॲज फॉर ॲज पॉसिबल) अशा तरतुदीचाही उल्लेख आहे. अनुसूचित जाती महिला सदस्य नसल्याने हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महिला आरक्षण पूर्ण केले असते तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा निकष पाळता आला नसता. या प्रवर्गासाठी शून्य जागा राहिल्या असत्या. याबाबत शासनालाही कळविले आहे. योग्य तो निर्णय भविष्यात नक्की काढला जाईल.\n- प्रवीण खाडे, उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग (निवडणूक).\nअशी आहे निवड प्रक्रिया\nनामनिर्देशनपत्र सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत\nअर्जांची छाननी दुपारी ३ ते ३.१० वाजेपर्यंत\nवैध अर्जांची नावे जाहीर १० मिनिटांत\nअर्ज मागे घेणे ३.१५ ते ३.३० वाजेपर्यंत\nउमेदवारांची नावे जाहीर ३.३१ ते ३.३४ वाजता\nमतदान प्रक्रिया ३.३५ वाजल्यापासून\nसर्वसाधारण - दोडामार्ग, वैभववाडी, वेंगुर्ले\nसर्वसाधारण महिला - कणकवली, देवगड\nनागरिकांचा मागास सर्वसाधारण - सावंतवाडी\nनागरिकांचा मागास महिला - मालवण\nअनुसूचित जाती जमाती - कुडाळ\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/50052?page=1", "date_download": "2018-11-17T11:57:15Z", "digest": "sha1:JUVU3MH7C7KJO626MSBBZ67FI3QZMAQS", "length": 15422, "nlines": 236, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पॅचवर्क आणि एम्ब्रॉयडरी - काही नमुने | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पॅचवर्क आणि एम्ब्रॉयडरी - काही नमुने\nपॅचवर्क आणि एम्ब्रॉयडरी - काही नमुने\nमाझ्या आईने केलेले हे पॅचवर्कचे काही नमुने. खूप जुने आहेत. जवळजवळ ४० वर्षांपूर्वीचे. त्यामुळे काही ठिकाणी कापड थोडं विटलं आणि विरलं आहे.\nही शकुंतला. खरंतर आईला अजून तीन नायिका करायच्या होत्या. मत्स्यगंधा, दमयंती आणि अजून एक कोणीतरी होती. त्यांची चित्रं आईनं तिच्या एका आर्टिस्ट मैत्रिणीकडून काढून देखिल आणली होती. पण ते प्रोजेक्ट काही पूर्ण होऊ शकले नाही.\nशकुंतलेच्या गजर्‍याकरता, गळ्यातल्या आणि हातातल्या फुलांच्या माळेकरता खूप छान आणि नाजूक टाके घातले आहेत. तिचे केसही अगदी बारीक टाक्यांनी भरले आहेत.\nदिवाणखान्यातल्या सोफ्याच्या पाठीवर घालण्याकरता बनवलेली ही चित्रे.\nही एक लहान मुलांच्या बेडवरची चादर :\nचादरीवरची चित्रे जवळून :\nपॅचवर्कमध्ये त्यातील कॅरॅक्टरच्या कपड्यांसाठी आकर्षक डिझाईन असलेली कापडं लागत. त्यावेळीच्या कपड्यांच्या दुकानात ताग्यातून उरलेली शेवटची थोडी थोडी कापडं एका बॉक्समध्ये घालून स्वस्त्यात विकायला ठेवलेली असत. आई नेहमी अशी कापडं निवडून निवडून आणत असे. अ‍ॅक्च्युअली, अजूनही बॅगभर कापडं घरी आहेत. ती काढून टाकायला काही आई तयार नाहीये.\nयापैकी शकुंतला मी फ्रेम करून घेणार आहे. बाकीच्यांचं काय करावं ते कळत नाहीये.\nगुलमोहर - इतर कला\nसुरेख आहे. कित्ती सुबक काम\nसुरेख आहे. कित्ती सुबक काम केलय सगळचं.\nकसलं सुंदर पॅचवर्क आहे\nकसलं सुंदर पॅचवर्क आहे\nचादरी आणि सोफाबॅक्ससाठी केलेलं आर्ट्वर्क कापून, वेगळं करून, बॉक्स फ्रेम्समधे घालून डिस्प्ले करता येईल.\nसुंदर आहेत सगळेच नमुने.\nसुंदर आहेत सगळेच नमुने. शकुंतला खूप आवडली.\nजी छोटी चित्र आहेत ती चौकोनी आकारात कापून एकाच फ्रेममध्ये किंवा छोट्या छोट्या फ्रेम्समध्ये लावू शकतेस.\nअतिशय सुंदर, सफाईदार, सुबक\nअतिशय सुंदर, सफाईदार, सुबक आणि आकर्षक.\nजर्नल सारखे एका मोठ्या वहीत चिकटवून ठेव.>>>> +१ तसेच सामीने सुचवलेली कल्पना पण छान आहे.\nअसे आणखी काही नमुने असलतील तर 'पॅचवर्कचे नमुने' असे एखादे छोटेखानी पुस्तक छापता येईल की. शिवाय त्यात वापर केलेल्या टाक्यांचे नावंही देता येतील.\n फ्रेम करुन जपून ठेवा.\n फ्रेम करुन जपून ठेवा.\nअप्रतिम, शब्दात सांगण कठीण. मामी, तुम्ही म्हणता जुनी, पण अजुनहि कित्ती कित्ती फ्रेश वाटतात ह्या कलाक्रुती..किती बारीक काम आहे हे ,किती वेळ लागला असेल करायला . धन्य ती माऊली .साष्टांग दंडवत त्यांच्या कलेला. खुप खुप अभिनंदन. त्यांना नमस्कार कळवा. खाण तशी माती हे तुमच्याकडे बघुन कळतच. अशीच प्रगती होवो हीच शुभेच्छा.\nसुरेख आहे हे मामी.\nसुरेख आहे हे मामी.\nकिती ग सुंदर केलय.\nकिती ग सुंदर केलय.\nमामी, खुप सुंदर आहेत हे नमुने\nमामी, खुप सुंदर आहेत हे नमुने आणि छान टिकवलेही आहेत. एखाद्या संग्रहालयाला भेट देऊ शकाल.\nकसले गोड आहेत हे चेहरे\nकसले गोड आहेत हे चेहरे \nफारच सफाईदार काम आहे\nकसलं सुंदर आहे सगळं\nकसलं सुंदर आहे सगळं\nसगळ्यांनाच धन्यवाद. हे सर्वच\nहे सर्वच नमुने फ्रेम करून घरात लावणार असं ठरवलंय.\nकिती सुंदर केले आहे.... मस्तच\nकिती सुंदर केले आहे.... मस्तच\nमामी अप्रतीम कलाकुसर आहे. फार\nमामी अप्रतीम कलाकुसर आहे. फार छान केलेय तुमच्या आईन्नी. जुन्या काळातले असले तरी चित्रे मात्र आताची वाटतात एवढी फ्रेश आहेत.:स्मित: मनीमाऊ, हत्ती, मेक्सिकन टोपीवाला उन्दिर. सगळे मस्त आलेत. निळ्याजर्द परकरातल्या मनीमाऊच्या चेहेर्‍यावरचे भाव फार मिश्कील आहेत.\n तुमच्या कन्येला पण कलाकुसरीची आवड आहे ना. तिच्या निमीत्ताने आईचा वारसा पुढे चालू द्या.\nखूपच भारी झालंय पॅचवर्क\nखूपच भारी झालंय पॅचवर्क पहिलं चित्र जास्त आवडलं\n़किती सुरेख आहे सर्व....\n़किती सुरेख आहे सर्व....\nखूप सुंदर आहे मामी हे\nखूप सुंदर आहे मामी हे\nवॉव, सुपरफाईन भरतकाम आहे,\nवॉव, सुपरफाईन भरतकाम आहे, पॅचवर्कही भारीये\nखरंच फ्रेम करून लाव, खोल्यांची शोभा वाढेल.\n४० वर्षांपूर्वीचं कामही छान जपून ठेवलंय गं अगदी, मस्तच\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%94%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%B3%E0%A4%BE-6613", "date_download": "2018-11-17T10:39:45Z", "digest": "sha1:FXBCUVXN7CTOUTHFUB2LEIQC2F6STE73", "length": 5862, "nlines": 67, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "मुरबाड औद्योगिक क्षेत्राला पाणी टं��ाईच्या झळा? | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nमुरबाड औद्योगिक क्षेत्राला पाणी टंचाईच्या झळा\nमुरबाड,दि.१९(वार्ताहर)-मुरबाड औद्योगिक क्षेत्राची स्थापना होऊन सुमारे तीस बत्तीस वर्षाचा कालावधी लोटला असताना उन्हाळा संपुन पावसाळ्याचे पंधरा दिवस उलटले मात्र मुरबाड एम.आय.डी.सी.तील कारखानदार व कामगार यांना पाणी टंचाईच्या झळा बसत असून आजही पाणी पुरवठा विभागाकडून अपुर्‍या प्रमाणात आणि अनियमित अशा स्वरुपात होणार्‍या पाणी पुरवठ्यामुळे मालक वर्ग व कामगार वर्ग पुरता हैराण झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कधी नव्हे अशा पाणी टंचाईने मुरबाड शहरवासी हैराण होत असताना अवघ्या दिड वर्षाच्या नगर पंचायतीने शहरातील शहर वासीयांची तहान भागवण्यासाठी वर्षभरापूर्वी प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत मुबलक पाणी साठा उपलब्ध केल्याने आज मुरबाड शहरातील दरवर्षीची भिषण स्वरुपातील असलेली पाणी टंचाई दूर झाली. गेल्या तीस वर्षापासून पाचसहाशे कारखानदारांकडुन अनेक प्रकारचे कर वसुल करणा-या एम.आय.डी.सी.महामंडळाला स्वत:चा बारवी धरणासारखा जलसाठा असताना कारखानदार व कामगारवर्गाला जून महिन्यातही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही खेदाची बाब असून संबंधित खात्याचे लाखो रुपयांची पगार घेणारे अधिकारी व हजारो रुपयांचे पगारं घेणारे कर्मचारी कसल्या नियोजनांत गुंतले आहेत या अनैसर्गिक पाणी टंचाईला जबाबदार कोण या अनैसर्गिक पाणी टंचाईला जबाबदार कोण असा प्रश्न नव्याने उपस्थित झाला असून बारवी धरणातील साठा प्रचंड प्रमाणात उपलब्ध असुनही हे पाणी नक्की कोणासाठी आहे. मुरबाड एम.आय.डी.सी.त तर भीषण पाणी टंचाई आहे. मग हे पाणी या अन्य कोणा कोणासाठी आहे असा प्रश्न नव्याने उपस्थित झाला असून बारवी धरणातील साठा प्रचंड प्रमाणात उपलब्ध असुनही हे पाणी नक्की कोणासाठी आहे. मुरबाड एम.आय.डी.सी.त तर भीषण पाणी टंचाई आहे. मग हे पाणी या अन्य कोणा कोणासाठी आहे याशिवाय ही पाणी टंचाई कधी संपेल या चिंतेने कारखानदार मालक मात्र संभ्रमात पडले आहेत.\nविविध सांस्कृतिक कार्यक्रमातून हुतात्म्यांना मानवंदना\nशिरवली पं.स.गणातून कृष्णा दवणे निवडणुकीच्या रिंगणात\nमुरबाडमध्ये रंगली मधुरांगणची मंगळागौर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/irgendwelche", "date_download": "2018-11-17T11:36:35Z", "digest": "sha1:CYQGZ4CEPPCQYDHE46JWOFPZHL5ACS2Y", "length": 7167, "nlines": 142, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Irgendwelche का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nirgendwelche का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे irgendwelcheशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n irgendwelche कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nirgendwelche के आस-पास के शब्द\n'I' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे irgendwelche का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/8467-govt-to-announce-drought", "date_download": "2018-11-17T11:08:08Z", "digest": "sha1:T2DPZ5WWMC64IVKXBONH2QIRZAKMXSRX", "length": 7249, "nlines": 136, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दुष्काळ नव्हे, दुष्काळसदृश! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहाराष्ट्र राज्यातल्या 180 तालुक्यांमध्ये दुष्काळ नव्हे, तर दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन�� केली आहे. राज्यमंत्री मंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा केली.\nया 180 तालुक्यांमध्ये 8 उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. या 8 उपाययोजनांमध्ये वीज, टॅंकर, शिक्षण, चारा छावण्या इत्यादींचा समावेश आहे. या सर्व दुष्काळसदृश तालुक्यांची पाहणी केंद्र सरकारचं पथक करणार आहे. यानंतर त्यांचा अहवाल सादर करतील. त्यानंतर मदतीची घोषणा होईल.\nमात्र विरोधी पक्षांकडून दुष्काळ जाहीर करण्यासाठी दबाव वाढत आहे. सत्तेतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेने दुष्काळ जाहिर करावा यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा केला होता. तसंच या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ‘दुष्काळावर तातडीने उपाय केले पाहीजेत. छावण्यांची उभारणी केली पाहीजे. काहीही करा पण जनावारांना जगवा’ असं म्हटलं आहे.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nPHOTOS: देवेंद्र फडणवीसांच्या कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे फोटो\nIn pics - मुख्यमंत्र्याच्या जीवाला कसा निर्माण झाला धोका\n...म्हणून राष्ट्रवादीनं तरी समृद्धीमार्गाला विरोध करु नये- मुख्यमंत्री\nपून्हा एकदा तोच प्रश्न घेवून शिवसेना नेते आणि मंत्री मुख्यंमंत्र्यांची भेट घेणार\n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवाद्यांनी माघार घेतला\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2018-11-17T11:37:43Z", "digest": "sha1:QMBUE5PKPK3VQ25C2QQHOCOS5XLU2VGK", "length": 5754, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुलींच्या सुरक्षिततेची काळजी पालकांनीही घेणे गरजेचे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुलींच्या सुरक्षिततेची काळजी पालकांनीही घेणे गरजेचे\nचिंबळी- मुलींच्या सुरक्षिततेची काळजी शिक्षकांबरोबर पालकांनीसुध्दा घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शाळा समितीचे अध्यक्ष चद्रंकात सोनवणे यांनी केले. कुरूळी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या व शाळा समितीच्या वतीने, तसेच प्रत्येक वर्गात सूचना पेटी बसविणे आणि शिक्षकांसाठी कपाट घेणे, गटशिक्षिण अधिकारी संजय नाईकरे यांनी दिलेल्या सुचनेचे पालन करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष चद्रंकात सोनवणे, उपाध्यक्ष किशोर बागडे, नवनाथ मेमाणे, सरपंच बाळासाहेब सोनवणे, उपाध्यक्ष शुभद्रा सोनवणे, माजी उपसंरपच विद्या बागडे, मुख्याध्यापिका शोभा सुतार आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. फोटो मेल केला आहे\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचा गौरव\nNext article“छत्रपती’ शाळेच्या मुख्याध्यापकांना मणिरत्न पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai?start=2700", "date_download": "2018-11-17T10:43:17Z", "digest": "sha1:V4QIH4GGXFPMSSWT5FGFAQ3NKUFBARDB", "length": 6185, "nlines": 159, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपत्रकारांवर बोलताना दिलीप कांबळेंची जीभ घसरली\nयंदाही मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल लांबले\nचालत्या गाडीवर दगड भिरकावणाऱ्यांची आता खैर नाही\nगायी-म्हशींसह प्राण्यांच्या कत्तलीविषयी महत्त्वाची बातमी\nसरकार योग्यवेळी कर्जमाफी करेल- खडसेंचा दावा\nप्रगतीपुस्तक मागितलं म्हणून त्याने केली आईचीच हत्या; मृतदेहाजवळ रक्तानं लिहिला संदेश\nराणीच्या बागेतील प्रस्तावित शुल्कवाढ अशी असेल...\nभिवंडीत काँग्रेसला बहुमत, तर मालेगावात त्रिशंकू अवस्था\nदाऊदची दावत भाजप मंत्र्याला भोवणार\nराष्ट्रवादी काँग्रेसनं स्वीकारलं ईव्हीएम मशीन हॅक करण्याचं आव्हान\n कुणी पाणी मागितलं तर त्याचा जीव घेणार का\nमी सुखरूप आहे, काळजी करण्याचं कारण नाही - मुख्यमंत्री\nयंदा राज्यात पडणार 102 टक्के पाऊस\nपनवेलमध्ये 'ठाकूर के शोले', नव्या महापालिकेवर भाजपचा झेंडा\nमुख्यमंत्री अपघातातून बचावल्यानंतर अजित पवारांनी मानले परमेश्वराचे आभार\nयेत्या सोमवारी जाहीर होणार १२वी निकालाची तारीख\nकोपर्डी प्रकरणी 9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चा\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-vision-woman-makes-jewellery-out-fruits-and-vegetables-9280", "date_download": "2018-11-17T11:34:39Z", "digest": "sha1:OIRWNOHZ75CSWETW3C3W57HPBLQUAE5B", "length": 14325, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision, Woman makes jewellery out of fruits and vegetables | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफळे, भाज्यांपासून आकर्षक दागिने \nफळे, भाज्यांपासून आकर्षक दागिने \nगुरुवार, 14 जून 2018\nमहिलांच्या शृंगारामध्ये दागिन्यांचे महत्त्व मोठे आहे. मात्र, गळ्यामध्ये, कानामध्ये मिरची, बीटरुट, लिंबू, बेरी, टोमॅटो आणि अशा विविध भाज्या, फळांचे दागिने घातलेली फॅशनेबल व्यक्ती आपल्या पाहण्यात आल्यास नवल वाटू देऊ नका. कारण फळे आणि भाज्यांपासून दागिने या संकल्पनेवर दक्षिण आफ्रिकेतील कलाकार पामेला इज इन्टो या काम करत असून, त्यांनी ‘लोला ॲडे’ या नावाने त्याची सेरीज उतरवली आहे.\nमहिलांच्या शृंगारामध्ये दागिन्यांचे महत्त्व मोठे आहे. मात्र, गळ्यामध्ये, कानामध्ये मिरची, बीटरुट, लिंबू, बेरी, टोमॅटो आणि अशा विविध भाज्या, फळांचे दागिने घातलेली फॅशनेबल व्यक्ती आपल्या पाहण्यात आल्यास नवल वाटू देऊ नका. कारण फळे आणि भाज्यांपासून दागिने ��ा संकल्पनेवर दक्षिण आफ्रिकेतील कलाकार पामेला इज इन्टो या काम करत असून, त्यांनी ‘लोला ॲडे’ या नावाने त्याची सेरीज उतरवली आहे.\nपामेला इज इन्टो गेल्या सात वर्षापासून दागिने निर्मिती करीत आहेत. व्यवसायाने वकील असलेल्या पामेला सुरवातीला केवळ स्वतःपुरते दागिने तयार करून वापरत. मात्र, दागिन्यांविषयी महिलांमधील वाढती उत्सुकता पाहून एक वर्षापासून ‘लोला ॲडे’ या नावाने या दागिन्यांची निर्मिती केली आहे.\nएक दागिना तयार करण्यासाठी केवळ काही तास लागतात. फळे व भाज्या अत्यंत नाजूक असल्याने अत्यंत संयमाने काम करावे लागते. त्यांनी ब्लॅकबेरी आणि लिंबापासून तयार केलेले दागिने लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत. फ्रिजमध्ये ठेवलेले दागिने काही तासांपर्यंत अंगावर घालण्यासोबत खाताही येतात. सध्या सुंदर, आकर्षक दागिन्यांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले असून या दागिन्यांच्या विक्रीचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.\nमहिला women कला व्यवसाय profession वकील विषय topics\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावस���मुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.cnsdmetal.com/mr/guard-rail-bolts-307a.html", "date_download": "2018-11-17T10:47:05Z", "digest": "sha1:IAXLEUD22WVPM3HKO4MHXHSU6EW3MADA", "length": 5856, "nlines": 194, "source_domain": "www.cnsdmetal.com", "title": "गार्ड रेल्वे वीजेचे 307A - चीन निँगबॉ एस & डी METALWORK", "raw_content": "\n700KG सागरी हातरहाटाने वर ओढणे किंवा काढणे 2 गती\nOgee फेरी वॉशर जस्ताचा थर दिलेला\nहायड्रोलिक सिलेंडर रॉड समाप्त\nगार्ड रेल्वे वीजेचे 307A\nगार्ड रेल्वे वीजेचे सामान्य साहित्य: कमी कार्बन स्टील परिमाण: HRB 69-100: रेखाचित्रे किंवा नमुने ठराविक कडकपणा नुसार. ताणासंबंधीचा शक्ती: 60,000PSI किमान\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nसामान्य साहित्य: कमी कार्बन स्टील\nपरिमाण: रेखाचित्रे किंवा नमुने नुसार\nHRB 69-100: सामान्य कडकपणा.\nताणासंबंधीचा शक्ती: 60,000PSI किमान\nपुढे: पूर्ण थ्रेड स्टडस���, कमी कार्बन\nASTM A307b हेवी हेक्स बोल्ट\nASTM A325 हेवी हेक्स बोल्ट\nASTM A490 हेक्स बोल्ट\nब्लॅक हेक्स प्रमुख बोल्ट\nहेवी हेक्स वीजेचे ASTM A325 Type1\nहेवी हेक्स वीजेचे ASTM A490\nहेवी हेक्स मशीन दुरुस्ती ASTM A307 Gr.B\nहेक्स बाहेरील कडा वीजेचे DIN6921\nहेक्स प्रमुख अर्धा थ्रेड वीजेचे\nहेक्स प्रमुख मशीन दुरुस्ती\nहेक्स हेवी स्ट्रक्चरल बोल्ट\nहेक्स मशीन दुरुस्ती ASTM A307 Gr.A\nहेक्स स्ट्रक्चरल वीजेचे ASTM A325\nहेक्स टॅप वीजेचे SAE J429 Grade8\nकमाल शक्ती षटकोन स्ट्रक्चरल बोल्ट Din6914 एच ...\nनिँगबॉ एस & डी METALWORK कं., लि\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/pm-narendra-modi-instructed-his-spg-to-take-care-of-injured-in-midnapore-rally-pandal-incident-296104.html", "date_download": "2018-11-17T11:09:26Z", "digest": "sha1:4RKNXJOBKLMQOXCMHNI7AJB6KK6OJFOG", "length": 13632, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला, 20 जण जखमी", "raw_content": "\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीम���्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nनरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला, 20 जण जखमी\nपश्चिम बंगालमध्ये मोदींच्या कार्यक्रमात मोठा अपघात झाला आहे.\nपश्चिम बंगाल, 16 जुलै : पश्चिम बंगालमध्ये मोदींच्या कार्यक्रमात मोठा अपघात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालमधील मिद्नापूर येथे सभा सुर असताना तेथे बांधण्यात आलेल्या मंडपाचा काही भाग कोसळला. यात अनेक लोकं त्या मंडपाखाली सापडले. या अपघातामध्ये 20 लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\nमोदींचं भाषण सुरू असताना अचानक मंडप खाली पडला. त्यावेळ मोदी थांबले आणि त्यांच्या सुरक्षेत असलेल्या एसपीजी कमांडोला काय प्रकार घडला आहे ते पाहण्याचे आदेश दिले. त्यावर त्यांना मंडप पडल्याचं समजंल. जखमींना रुग्णालयात नेण्याची सोय करण्यात आली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. सतत पाऊस पडत असल्याने मैदानातील माती ओली झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.\nया सगळ्या प्रकारानंतर मोदी स्वतः मंडप पडून जखमी झालेल्या लोकांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहचले. यावेळी मोदींनी जखमी लोकांची विचारपूस केली. दरम्यान, हा मंडप पडला कसा याचा तपास पोलीस करत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPNarendra modiwest bengalनरेंद्र मोदीपश्चिम बंगालभाजप\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/shivsena/all/page-7/", "date_download": "2018-11-17T11:20:10Z", "digest": "sha1:JCDJW5R26KAAPKEXBRPSK72INTZWOJHG", "length": 11481, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shivsena- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेस��र वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nनालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेला शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरची डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातही चौकशी होण्याची शक्यता आहे\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nउद्धव ठाकरेंची मोठी कारवाई, तीन नेत्यांना केलं निलंबित\nगणेशोत्सवावरून मनसे आणि शिवसेना आमने - सामने\nअंबादास दानवे आणि मराठा आंदोलकांमध्ये नेमकं काय घडलं , हाच तो व्हिडिओ\nVIDEO : उद्धव ठाकरेंविरोधात अपशब्द,अंबादास दानवे आणि मराठा आंदोलकांमध्ये धक्काबुक्की\nअमित शहां���ा 'मातोश्री'वर फोन, मराठा आंदोलनावर केली चर्चा\nमराठा आंदोलनाच्या आगीतही सांगली आणि जळगावात कमळ उमललं \n, सांगलीत 'कमळ' उमललं, काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं स्वप्न भंगलं\nJalgaon Election 2018: गुरू सुरेशदादांवर भारी पडला शिष्य\nJalgaon Election 2018: ४० वर्षांनंतर सुरेशदादांच्या गडाला सुरंग\nSangli Corporation Election 2018 : 11 प्रमुख लढती,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर भाजपचं आव्हान\nकोण जिंकणार सांगली आणि जळगावचा आखाडा, उद्या मतमोजणी\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/arrested-notoriety-instagrama-26804", "date_download": "2018-11-17T12:04:03Z", "digest": "sha1:GSJKBHBWDCFKZ7LFTXKDACYQSR2HCHOO", "length": 12040, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "arrested the notoriety from instagrama इन्स्टाग्रामवरून बदनामी करणाऱ्यास अटक | eSakal", "raw_content": "\nइन्स्टाग्रामवरून बदनामी करणाऱ्यास अटक\nशुक्रवार, 20 जानेवारी 2017\nमुंबई - खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेचे ई-मेल खाते हॅक करून तिचे व तिच्या पतीचे छायाचित्र आक्षेपार्ह संदेशासह इन्स्टाग्रामवर अपलोड करणाऱ्याला नुकतीच वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी अटक केली. त्यासाठी आरोपीने महिलेच्या नावाचे बनावट इन्स्टाग्राम खातेही तयार केले होते. चिंटू रमेश हरपलानी (वय 38) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला जामीन दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित महिलेने नुकतीच याविषयी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार केली. तिने म्हटले आहे की, हरपलानी याच्याशी यापूर्वी तिचे प्रेमसंबंध होते. पत्नीला घटस्फोट दिल्यापासून तो या महिलेचा पाठलाग करत होता.\nमुंबई - खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेचे ई-मेल खाते हॅक करून तिचे व तिच्या पतीचे छायाचित्र आक्षेपार्ह संदेशासह इन्स्टाग्रामवर अपलोड करणाऱ्याला नुकतीच वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी अटक केली. त्यासाठी आरोपीने महिलेच्या नावाचे बनावट इन्स्टाग्राम खातेही तयार केले होते. चिंटू रमेश हरपलानी (वय 38) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला जामीन दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित महिलेने नुकतीच याविष��ी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार केली. तिने म्हटले आहे की, हरपलानी याच्याशी यापूर्वी तिचे प्रेमसंबंध होते. पत्नीला घटस्फोट दिल्यापासून तो या महिलेचा पाठलाग करत होता. तिने त्याकडे दुर्लक्ष केल्यावर त्याने तिचा ई-मेल हॅक केला.\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nपरभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित\nपरभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय...\nअवघ्या नऊ तासांत माहीची सुटका\nपिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T10:37:54Z", "digest": "sha1:TG5W5FWDMJINNDT5SNV56UM6GYGMNWXQ", "length": 7888, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तळेगावातील विद्यार्थ्यांना कॅनरा बॅंकेकडून शिष्यवृत्ती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतळेगावातील विद्यार्थ्यांना कॅनरा बॅंकेकडून शिष्यवृत्ती\nतळेगाव ढमढेरे – स्व. स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे येथील पाचवी ते दहावीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रांजणगाव येथील कॅनरा बॅंकेच्या वतीने शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्व. स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशाला येथील पाचवी ते दहावीच्या सहा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सुमारे 22 हजार 500 रुपये शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले.\nयाप्रसंगी संस्थेचे संचालक महेश ढमढेरे, कॅनरा बॅंकेच्या रांजणगाव शाखेच्या व्यवस्थापक कोकिल शर्मा, बॅंकेच्या कृषी अधिकारी जयश्री कुमारी, कॅनरा बॅंक भिगवण शाखेचे व्यवस्थापक आणि प्रशालेचे माजी विद्यार्थी गुलाबराव गवळे, प्राचार्य माणिकराव सातकर, उपप्राचार्य जगदीश राऊतमारे, पर्यवेक्षक राजाराम पुराणे, शिवाजी आढाव यांसह आदी उपस्थित होते. यावेळी प्रशालेतील मनस्वी साळवे इयत्ता पाचवी, जोत्सना लांडे इयत्ता सहावी, शुभांगी बनसोडे इयत्ता सातवी, प्रिया लांडे इयत्ता आठवी, निकिता सूर्यवंशी इयत्ता नववी आणि साक्षी शेलार इयत्ता दहावी यांना शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच याप्रसंगी प्रशालेचे माजी विद्यार्थी गुलाबराव गवळे, कोकिल शर्मा आणि महेश ढमढेरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी आढाव यांनी केले. तर पर्यवेक्षक राजाराम पुराणे यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरशियाच्या 60 हेरांची अमेरिकेतून हकालपट्टी\nNext articleवायएसआर कॉंग्रेसचे सर्व खासदार देणार राजीनामे\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-11-17T11:51:21Z", "digest": "sha1:K6NXNIVR4B7MHADFWS2XYICSRIEW4FD3", "length": 7611, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानमधील डी-कंपनीचेही एकापेक्षा जास्त उद्योग-अमेरिका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तानमधील डी-कंपनीचेही एकापेक्षा जास्त उद्योग-अमेरिका\nवॉशिंग्टन : पाकिस्तानमधील डी-कंपनीचेही एकापेक्षा जास्त उद्योग आहेत अशी माहिती अमेरिकी कायदा प्रतिनिधींना देण्यात आली आहे. डी-कंपनीने अनेक क्षेत्रांमध्ये शिरकाव केला असल्याचेही त्यांना सांगण्यात आलं आहे. जॉर्ज मॅसन युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर लुईस शेली यांनी ही माहिती दिली आहे.\nभारताने फरार घोषित केलेल्या दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीने अनेक देशांमध्ये पाय पसरले आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. डी-कंपनीने अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी अनेक देशात आपले जाळे तयार केले असून, एक मजबूत संघटना झाली आहे असं त्यांनी अमेरिकी कायदा प्रतिनिधींना सांगितलं.\nशेली यांनी डी-कंपनीचे जाळे अनेक देशांमध्ये पसरले असल्याचा दावा केला आहे. दहशतवाद आणि बेकायदेशीर आर्थिक मदतीवर संसदेच्या आर्थिक सेवा संबंधी समितीकडून आयोजित चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. ‘मेक्सिकोमधील अंमली पदार्थ संघनांप्रमाणे डी-कंपनीचे जाळे वेगवगळ्या देशांमध्ये पसरले आहे. ते हत्यार, बनावट डीव्हीडींची तस्करी करतात आणि हवालाच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवण्याचं कामही करतात’.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसहकारातून समाजकारणाची प्रगती\nNext articleनिमगाव म्हाळुंगीत दारू धंद्यावाल्याकडून शेतकऱ्यास मारहाण\nट्रम्प यांच्या मुलाच्या भारत दौऱ्यावर 1 लाख डॉलर्सचा खर्च\nब्रिटनमह्ये “ब्रेक्‍झिट’च्या मुद्दयावरून भारतीय वंशाच्या मंत्र्याचा राजीनामा\nखाशोगींच्या हत्येप्रकरणी सौदीच्या 5 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा\nन्यूज चॅनल सीएनएनने ठोकला अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्यावर दावा\nरोहिंग्याना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापुरात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai?start=18", "date_download": "2018-11-17T11:11:06Z", "digest": "sha1:SIZVOD3R5PQSWCUHXGHOXY72TGM3BWQ7", "length": 6292, "nlines": 161, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात सलग दहाव्या दिवशी कपात\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘त्या’ दोघांची हाणामारी\nसीबीआय कारवाईप्रकरणी काँग्रेसचं देशभर आंदोलन\nदादरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय तरुणाला चोपलं\nमुंबईकरांनो आज लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\nसलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात\nआता आईस्क्रिम खाताना सावधान\nअयोध्या वारीसाठी शुभेच्छा पण... शिवसेनेविरोधात मनसेची पोस्टरबाजी\nसाईबाबांसमोर पंतप्रधान खोटं बोलले - अशोक चव्हाण\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nमुंबईत पेट्रोल पंपावर सिलेंडरचा स्फोट, 3 जण जखमी\nभाजपच्या 'या' तीन प्रवक्त्यांचं तात्पुरतं निलंबन\nफेसबुक पोस्ट बेतली काँग्रेस कार्यकर्त्याच्या जीवावर\nहुंड्यासाठी घरातील दोन्ही सुनांना अडीच लाखात विकल्याची धक्कादायक घटना\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादांचे उल्लंघन\nसलग पाचव्या दिवशी वाहनचालकांना दिलासा...\n#MeToo मोहिमेचा गैरवापर करु नका - उच्च न्यायालय\nसलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल 24 तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त\n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवाद्यांनी माघार घेतला\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/tiger-zinda-hai-film-trailer-released-273768.html", "date_download": "2018-11-17T11:23:11Z", "digest": "sha1:TRXQKIT2QOJ7SIHX6WBVSX6OOD53TTVQ", "length": 12651, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'टायगर जिंदा है'चा थरारक ट्रेलर रिलीज", "raw_content": "\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nVIDEO : राज ठाकरेंच्या ��्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\n'टायगर जिंदा है'चा थरारक ट्रेलर रिलीज\nया ट्रेलरमध्ये सलमान खान इराकमध्ये बंदिवान केलेल्या भारतीय परिचारिकांना सोडवण्याचं मिशन पूर्ण करण्याच्या प्रयत्नात दिसतोय. याच मिशनमध्ये सलमान आणि कतरिना यांची भेट होते.\n07 नोव्हेंबर : पुढच्या महिन्यात सल्लूमियाचा 'टायगर जिंदा है' हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सिनेमाची सगळी टीम प्रमोशनच्या तयारीत दंग आहे. सिनेमातले कतरिना आणि सलमानची अनेक पोस्टर्स रिलीज करण्यात आल्यानंतर आता या सिनेमाचं ट्रेलर रिलीज करण्यात आलं आहे.\nया ट्रेलरमध्ये सलमान खान इराकमध्ये बंदिवान केलेल्या भारतीय परिचारिकांना सोडवण्याचं मिशन पूर्ण करण्याच्या प्रयत्नात दिसतोय. याच मिशनमध्ये सलमान आणि कतरिना यांची भेट होते. या मोहिमेत कतरिना कैफही तितकीच धाडसी दिसत आहे.\nया सिनेमासाठी सलमान आणि कतरिनाने ग्रीसच्या कडाक्याच्या थंडीमध्येही शूटिंग केलं. सिनेमाबरोबरच सलमान बिग बॉसच्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे.\n'टायगर जिंदा हे' सिनेमाच्या निर्मात्यांनी कालच या सिनेमाचं एक पोस्टर रिलीज केलं होतं आणि सध्या हे ट्रेलर ट्रेंडिंग होतंय. अली अब्बास जाफर दिग्दर्शित सल्लूमियाचा हा सिनेमा 22 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nलग्नाआधी प्रियांका आटपून घेतेय शूटिंग, Photo व्हायरल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/beta/category/india-world/page/4/", "date_download": "2018-11-17T10:55:59Z", "digest": "sha1:SGBJM7NI4TB6F3AMVKZH4QWPAI6USA2S", "length": 11075, "nlines": 247, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "India World Archives - Page 4 of 116 -", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nरावण दहनावेळी अमृतसरमध्ये रेल्वे अपघात, ट्रेनखाली चिरडून 50 पेक्षा जास्त मृत्युमुखी\nपंजाबच्या अमृतसरमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला. रेल्वे अपघातामध्ये 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nमोदींची भेट घेण्यासाठी निघालेल्या तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात\nपंतप्रधानांना भेटाण्यासाठी शिर्डीत जाणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना पोलिसांकडून पुण्यातच रोखण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र\nआज पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार शिर्डीच्या साईंच दर्शन\nशिर्डीतील साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे,\n#MeToo एम.जे. अकबर यांचा अखेर राजीनामा\nलैंगिक शोषणाच्या आरोपांवरून अखेर परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी राजीनामा दिला आहे. 20\nदक्षिण भारतावरील टीकेमुळे ‘फस गए गुरू’\nपंजाब राज्याचे कॅबिनेट मंत्री माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू हे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्याने टीकेचे\nविमानतळावर नवरात्रोत्सवाचा ‘असा’ जल्लोष\nदेशभरात नवरात्र उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये नवरात्रोत्सवात धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो\nअनेक शतकांनंतर शबरीमाला मंदिर महिलांसाठी खुले होणार\nबहुचर्चित शबरीमाला येथील अयप्पा मंदिर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आज महिलांसाठी खुले होणार आहे. पण काही\nYouTube झाले बंद..जाणून घ्या कारण\nYouTube बंद पडल्याने अनेक नेटकरी बेचैन झाले आहेत. अमेरिका, आशिया, इंग्लंड व ऑस्ट्रेलियासह जगभरात YouTube\nप्रकाश आंबेडकर यांचा आरएसएसवर आरोप\nभारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएसवर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\nस्वयंघोषित संत रामपालला 2 हत्या प्रकरणांमध्ये आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज दुपारी हिसारच्या\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्��ाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nकिंग खानच्या ‘झिरो’ ट्रेलरने मोडला रेकाॅर्ड\n‘ते’ धक्कादायक इंजेक्शन आणि पृथ्वीराज चव्हाण\nपाहा किती रुपयांनी महागले फराळाचे साहित्य\nआज वसुबारस, गोमातेच्या पुजेने दिवाळीची सुरुवात\nदिवाळी पहाट… गाण्यांचा फराळ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/maharashtra?start=18", "date_download": "2018-11-17T10:37:08Z", "digest": "sha1:OUWQ3Z4P3TDKH4EQM3IRZG4NEFKL2E3E", "length": 6656, "nlines": 166, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुलानेच केली आईची हत्या, घरातच जाळला मृतदेह\nवडिलांना हौदात सापडल्या आपल्या चिमुकल्या 'या' अवस्थेत\nमालेगाव बॉम्बस्फोट : 7 जणांवर आरोप निश्चित\n'ती' नरभक्षक वाघीण पुन्हा दिसली पण...\nराष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तारिक अन्वर यांचा काँग्रेस प्रवेश\nमी अन्याय सहन करुच शकत नाही - उदयनराजे भोसले\nछत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक माणसांच्या मनात व्हावं - डॉ.अरुणा ढेरे\nभीमा-कोरेगाव येथील हिंसाचारप्रकरणी ‘त्या’ तिघांना दिलासा नाहीच\nविद्यार्थी रस्त्यावर, शिक्षण वाऱ्यावर\n...आणि अजित पवार वैतागले\nशिवस्मारक समुद्रात नको तर राजभवन परिसरात उभारले जावे - मराठा सेवा संघ\nरायगडमध्ये घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार\nकोल्हापूरात श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस प्रारंभ...\n‘तिच्या’साठी 6 कोटी खर्च, तरी ‘तिचा’ साधा फोटोही मिळ��ला नाही\nशिवस्मारकाच्या पायाभरणीला गालबोट, बोट उलटून शिवसंग्राम कार्यकर्त्याचा मृत्यू\nमाणूसकी गेली 'तेल' लावत\nदेशाला स्थिर आणि सशक्त सरकार हवं - अजित डोवाल\nशिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी कार्यक्रमास निघालेल्या स्पीडबोटीला अपघात\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-news-womens-ajani-railway-station-101726", "date_download": "2018-11-17T12:04:30Z", "digest": "sha1:AMDRQSAIQDRXAVCSVCKW67YRFF6HMNAK", "length": 13055, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Nagpur news womens in Ajani railway station नागपूर: अजनी रेल्वेस्थानकावर 'महिला राज' | eSakal", "raw_content": "\nनागपूर: अजनी रेल्वेस्थानकावर 'महिला राज'\nगुरुवार, 8 मार्च 2018\nमध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी छोटेखानी सोहळ्यात रेल्वेस्थानकाची प्रतिकात्मक चावी स्टेशन व्यवस्थापक माधुरी चौधरी यांना प्रदान केली. या घटनाक्रमासोबतच भारतीय रेल्वेच्या इतिहासात अजनी रेल्वेस्थानकाचीही नोंद झाली.\nनागपूर : उपराजधानीतील अजनी रेल्वेस्थानकाचे संचालन गुरुवारपासून पूर्णपणे महिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या पर्वावर मध्य रेल्वेने दिलेली ही गौरवपूर्ण भेट ठरावी. कायमस्वरूपी \"महिला राज' असलेले अजनी हे मध्यभारतातील हे पहिले तर देशातील तिसरे रेल्वेस्थानक ठरले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील इतवारी स्थानकाचे संचालनही आज दिवसभर महिलाच सांभाळत आहेत.\nमध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी छोटेखानी सोहळ्यात रेल्वेस्थानकाची प्रतिकात्मक चावी स्टेशन व्यवस्थापक माधुरी चौधरी यांना प्रदान केली. य�� घटनाक्रमासोबतच भारतीय रेल्वेच्या इतिहासात अजनी रेल्वेस्थानकाचीही नोंद झाली. माटूंगा व गांधीनगर स्थानकानंतर आता अजनी रेल्वेस्थानकावरही \"महिला राज' असणार आहे. या स्थानकावर स्टेशन मास्टर ते सफाई कर्मचारी असे सर्व 36 कर्मचारी महिलाच असणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील इतवारी स्थानकाचे संपूर्ण संचालन आज महिलांनीच सांभाळले.\nयाशिवाय नागपूर - भुसावळ इंटरसीटी दादाधाम एक्‍स्प्रेसमध्ये नागपूर ते आमला दरम्यान आणि विदर्भ एक्‍स्प्रेसमध्ये नागपूर ते गोंदिया दरम्यान आज पूर्णत: महिला स्फाफ होता. रेल्वेचालक, सहायक, तिकीट निरीक्षक, सुरक्षा रक्षक या सर्वच जबाबदाऱ्या महिलांनीच पार पडल्या. रेल्वे प्रशासनाने महिलाशक्तीचा केलेला हा गौरव समस्त महिलावर्गासाठी प्रेरणादायी आहे.\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/blog/zindagi-blog/page/3/", "date_download": "2018-11-17T11:18:29Z", "digest": "sha1:FHCCM3S2LJ2ZTYPZAEAAGPX4QSPAGPRI", "length": 17597, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "जिंदगी के सफर में | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : ��योध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nमुख्यपृष्ठ ब्लॉग जिंदगी के सफर में\nजिंदगी के सफर में\nहा छंद जिवाला लावी पिसे\n>>ज्योत्स्ना गाडगीळ काही लोकांना वेळ मिळत नाही, तर काही लोकांचा वेळ जाता जात नाही. मात्र, ज्यांना वेळेचे सुयोग्य नियोजन करता येते, ते वेळ मिळो न...\n>> ज्योत्स्ना गाडगीळ ही कथा 'अन्नपूर्णा जयंती'ची नाही, तर `जयंती' नावाच्या अन्नपूर्णेची आहे जयंती कठाळे ही ३८ वर्षांची महिला नऊवार नेसून बंगळुरू येथे `पूर्णब्रह्म' नावाचे...\n>> ज्योत्स्ना गाडगीळ ''हॅलोsss उठलं का माझं बाळ आज मम्माला लवकर जावं लागलं बच्चा, किशी पण द्यायला विसरले, सॉरी शोना, आज येईन हं लवकर..उsssम्म्मा... तू...\n>>ज्योत्स्ना गाडगीळ 'इथे जमलेल्या तमाम बंधू आणि भगिनींनो, जय महाराष्ट्र' हे मंतरलेले शब्द ज्याच्या रूपाने पुन्हा एकदा ऐकायला, बघायला आणि अनुभवायला मिळणार आहेत, तो बहुचर्चित...\n>>ज्योत्स्ना गाडगीळ पंजाबी ड्रेस, मोकळ्या केसांना हलकासा लावलेला क्लिप, कानात झुमके, हातभर मेहेंदी आणि त्यावर हिरव्या बांगड्यांचा चुडा...अशा वेशात ती पाठमोरी पाहतानाही मोहक वाटली. ट्रेन...\nउन्नयन : एक अनवट प्रवास\n>>ज्योत्स्ना गाडगीळ लोणार, हेमलकसा, आनंदवन, मोराची चिंचोली, हिवरे बाजार, वाई-मेणवली, लेह-लडाख, अंदमान अशा ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक महत्त्व असलेल्या ठिकाणांकडे तुम्ही कधी पर्यटन स्थळ म्हणून पाहिले...\n‘जब वुई मेट’ आणि ट्रेनप्रवास\n>>ज्योत्स्ना गाडगीळ 'जब वुई मेट' हा माझ्या असंख्य आवडत्या चित्रपटांपैकी एक दहा वर्षांपूर्वी ३१ डिसेंम्बरच्या रात्री तो बघत नवीन वर्षांचं स्वागत केलं होतं. त्या चित्रप���ात...\n>> ज्योत्स्ना गाडगीळ मुलगी झाल्याने निराश होणारे अनेक जण आजही आपल्या समाजात आहेत. अशा पाश्र्वभूमीवर बाजीराव पाटील आणि त्यांची पत्नी मीना ह्यांनी जुळ्या मुलींचे स्वागत...\n>> ज्योत्स्ना गाडगीळ 'हा हँडीकॅपचा डबा आहे, जे सुदृढ आहेत त्यांनी लगेच उतरा' दोन्ही हातात कुबड्या घेऊन अपंगांच्या डब्यात चढलेला एक प्रवासी डब्यातली गर्दी पाहून...\n>> ज्योत्स्ना गाडगीळ 'भारतीय शास्त्रीय संगीत' शिकणे हा एकीकडे तरुणांच्या अनास्थेचा विषय आहे, तर दुसरीकडे प्रतिष्ठेचा ज्यांना शास्त्रीय संगीताचे आकलन होत नाही, ते दुर्लक्ष करतात...\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/sampadakiya/page/206/", "date_download": "2018-11-17T11:47:32Z", "digest": "sha1:HVENUQNF53LURSC4ZFPEQG753AIH3GCF", "length": 18998, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "संपादकीय | Saamana (सामना) | पृष्ठ 206", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी दोन विशेष रेल्वे सोडणार\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदाद���्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\n>>नीलेश कुलकर्णी तामीळनाडूच्या राजकारणात सध्या बरीच उलथापालथ सुरू आहे. तूर्त शशिकलासमर्थक पलानीस्वामी यांनी मुख्यमंत्री म्हणून विश्वासदर्शक ठराव जिंकला असला तरी तेथे राजकीय स्थिरता आली असे...\nभाजप मंत्र्यांनो कोथळे सांभाळा\nमुंबई-महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आता अंगार पेटला आहे व महाराष्ट्रात वादळ उठले आहे ते शिवसेनेच्या विचारांचे. मुख्यमंत्र्यांनी जाता जाता असे सांगितले की, भ्रष्टाचाऱयांचा आता कोथळा...\nयवतमाळच्या शासकीय रुग्णालयात ‘विदर्भसिंह’ जांबुवंतराव बापूराव धोटे यांचे शनिवारी वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. जांबुवंतराव म्हणजे अद्भुत रसायन. अफाट व्यक्तिमत्त्वाचा धनी असलेला हा माणूस...\n हे पाप काँग्रेसनेही केले नव्हते\n<< रोखठोक >> << संजय राऊत >> पोलीस व सैन्यभरती व्हावी त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष मुंबईसह सर्व जिह्यांत गुंडाझुंडांची भरती करीत गुंडांना निवडून आणू...\nसंदीप दास अमेरिकेच्या ध्वनिमुद्रण अकादमीच्या वतीने ५९ वर्षांपासून ‘ग्रॅमी’ पुरस्कार देण्यात येतो. यंदा हिंदुस्थानी कलावंत तबलावादक संदीप दास यांचा या जागतिक स्तरावरील पुरस्काराने सन्मान झाला....\nमहाराष्ट्र आज निराशेच्या व अराजकाच्या गर्तेत आहे. त्या महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी शिवसेनेमुळेच आपल्याला मिळाली, पण त्या संधीचे आपण मातेरे केलेत. स्वतःबरोबर महाराष्ट्राची कोंडी...\nमहिला आरक्षणात होरपळणारे नागालँड\nब्रिगेडियर हेमंत महाजन [email protected] गेले दोन आठवडे नागालँडमधील सर्व प्रमुख शहरांतील व्यवहार संपूर्णपणे ठप्प आहेत. कारण तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयास...\nसंजय मोरे [email protected] जागतिकीकरणाच्या या युगात नोकऱ्या नाहीत असे म्हणणे चुकीचे ठरेल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रोबेशनरी ऑफिसर आणि लिपिक पदासाठी झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर...\nशरद विचारे ‘पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे’मधून संपूर्ण देशभरात मिळून ७८० भाषा असल्याचे आढळले आहे. या पाहणीने पूर्वीच्या जनगणनेत नोंदवलेल्या ११०० ही भाषासंख्याच गृहीत धरली. त्यातल्या जवळजवळ २२० भाषा...\nजिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी कुठल्या केंद्रावर किती मतदान झाले, कोणता उमेदवार जिंकणार यावर आता आठवडाभर चावडीवर गप्पा रंगतील, पैजाही लागतील; मात्र दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर २३ फेब्रुवारीला...\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्त���\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/nitin-fanase-article-about-senior-citizen-loan-scheme/", "date_download": "2018-11-17T11:54:13Z", "digest": "sha1:RL4LLGDH3LKU7ACXUOJV6CJZUMA6Z2UT", "length": 23796, "nlines": 274, "source_domain": "www.saamana.com", "title": "ज्येष्ठांनाही कर्ज मिळू शकतं! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी दोन विशेष रेल्वे सोडणार\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार ��्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nज्येष्ठांनाही कर्ज मिळू शकतं\n‘आता आम्हाला कर्ज मिळणार नाही…’ ज्येष्ठांच्या तोंडी असलेलं हमखास वाक्य. पण वित्तसंस्थाही आता ज्येष्ठांची गरज ओळखून कर्ज देऊ करतात…\nपैशाची निकड कुणालाही भासू शकते. तरुणांना त्यांच्या प्रगतीसाठी जसा पैसा हवा असतो, तसंच आजी आजोबांनाही खर्च भागवण्यासाठी, तब्येत सांभाळण्यासाठी आणि नातवंडांसाठीही मोठय़ा रकमेची गरज भासते. पण ते कर्ज मागायला जातात तेव्हा वित्तसंस्थांच्या अटींमध्ये हे ज्येष्ठ नागरिक बसू शकत नाहीत. नोकरीतून निवृत्त झाला आहात, तुम्ही कर्ज कसं फेडणार वयही वाढलेले असल्याने कर्ज देणाऱ्या संस्था थोडय़ा कचरतातच. पण… ज्येष्ठ नागरिकांची निकड बँकांनाही आता कळली आहे. पटली आहे. त्यामुळे विशिष्ट योजनांच्या अंतर्गत ते आजी आजोबांनाही कर्ज देऊ लागले आहेत. मात्र हे कर्ज घेताना ज्येष्ठांनी काळजी घेतली पाहिजे.\nज्येष्ठ नागरिकांना जी कर्जे दिली जातात त्यांना पेन्शन लोन म्हटलं जातं. हे पेन्शन लोन आजी आजोबा सहज घेऊ शकतात. त्यात एक मोठी रक्कम त्यांना मिळू शकते. मग येणाऱ्या महिन्याच्या पेन्शनमधून ते ही रक्कम थोडी थोडी करून फेडू शकतात. आजच्या महागाईच्या काळात ज्येष्ठांसाठी हा एक योग्य पर्याय आहे असं म्हणता येईल.\nहे कर्ज घेताना वित्तसंस्था दोन अटी समोर ठेवतात. पहिली अट म्हणजे पेन्शनर्सचं वय ७५ वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे… यातही दोन पर्याय आहेत. कर्ज देणाऱ्या बँकेचाच कर्मचारी असेल तर असे पेन्शनर्स पाच लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. त्याच बँकेचे कर्मचारी नसाल, पण पेन्शन त्या बँकेत येत असेल तर असे पेन्शनर्स तीन लाखांपर्यंत हे लोन घेऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे वय ७५च्या पुढे असेल तर एक लाखापर्यंत कर्ज कुणालाही घेता येईल. यात बँकर्स आणख�� एक बाब विचारात घेतात. महिन्याला कर्जाचा हप्ता कापून गेल्यावर पूर्ण पेन्शन रकमेचा किमान ४० टक्के रक्कम उरायला हवी. हे कर्ज दोन प्रकारचे असते. सेक्योर लोन आणि क्लीन लोन… आजी आजोबा यातला कुठलाही पर्याय निवडू शकतात. या दोन्ही लोन प्रकारात कर्जाची रक्कम हातात आल्यानंतर एक महिन्याने पहिला हप्ता कापला जातो. या कर्जासाठी पात्रता एकढीच की पेन्शन रक्कम त्या बँकेत यायला हवी.\n* निवृत्त झाल्याचे प्रमाणपत्र\n* अखेरचा पेन्शन पुरावा\n* ३ पासपोर्ट साईज फोटो. या लोनसाठी काही बँका एकूण कर्ज रकमेच्या २ टक्के व्याज घेतात. काही बँका काहीच व्याज आकारत नाहीत.\nज्येष्ठ नागरिकांसाठी ही सर्वात लोकप्रिय कर्ज योजना आहे. अनेक बँका रिवर्स मॉर्गेज कर्जाचे पीडिंग करत आहेत. रिवर्स मॉर्गेज कर्जही बँकांद्वारे सुरू करण्यात आलेली एक योजना आहे जिथे कर्जदार कर्ज घेऊ इच्छितात. कर्ज नियतकालिक हप्त्याद्वारे दिले जाते. नियतकालिक देयक हे अन्युइटी म्हणून ओळखले जाते. रिटर्न मॉर्गेजमुळे ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळाने त्यांच्या घरांमधून अतिरिक्त उत्पन्न मिळते. गहाण कर्जाची महत्त्काची आवश्यकता म्हणजे कर्जदाराने गहाण ठेवलेली मालमत्ता विरूद्ध कोणतेही थकबाकी कर्ज नसावे आणि त्याने ६० किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.\nअनेक बँका ज्येष्ठांसाठी वैयक्तिक कर्ज देऊ लागलेत. ही रक्कम आजी-आजोबा कोणत्याही हेतूसाठी वापरू शकतात. ही रक्कम १२ ते १८ वेळा मासिक पेन्शनची असू शकते जे कर्जदाराकडून मिळते किंवा बँकेने निश्चित केलेली एक निश्चित रक्कम, जे कमी असेल ते. ज्येष्ठ नागरिक गृहकर्जही घेऊ शकतात, पण ही रक्कम कर्जदाराच्या उत्पन्नाची आणि आर्थिक स्थितीवर आधारित मर्यादित केली जाऊ शकते. गृहकर्जासाठी ज्येष्ठांचे वय ७५ कर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणूनच तुम्ही ६० वर्षांच्या वयात कर्ज घेतले तर कालावधी १५ वर्षे असेल. हे सर्व निकष गृहकर्जांच्या रकमेकर परिणाम करतात.\n* राज्य शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या आजी-आजोबांना कर्ज सहज मिळू शकते. बहुतेक बँकाही त्यांच्या माजी कर्मचाऱ्यांना वैयक्तिक कर्ज घेण्याची परवानगी देतात. कर्जदाराने कर्जाची परतफेड ७५ किंवा ७५ वर्षांपूर्वी करणे आवश्यक आहे.\n* कर्जाचा हप्ता मासिक पेन्शनच्या ४० टक्क्यांपेक्षा जास��त नसावा. बँकाही हप्त्याच्या संख्येकर मर्यादा घालू शकतात.\n* गॅरेंटर हा पती किंवा पत्नी किंवा इतर कोणतेही कुटुंब सदस्य असू शकतात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसहजीवनी या… अभिनेता विजय कदम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी दोन विशेष रेल्वे सोडणार\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tubemate.video/videos/detail_web/7vrW0WFiOmc", "date_download": "2018-11-17T10:30:45Z", "digest": "sha1:3HKYDARIH3TAWBXTYCJ365JHRKZVI4IV", "length": 3465, "nlines": 29, "source_domain": "www.tubemate.video", "title": "जाणून घ्या मराठी अक्टर्सचे मूळ गाव कोणते आहे ते? | Marathi Actors Real Hometown (Village) - YouTube - tubemate downloader - tubemate.video", "raw_content": "जाणून घ्या मराठी अक्टर्सचे मूळ गाव कोणते आहे ते\nजाणून घ्या मराठी एक्टरेसचे मूळ गाव कोणते आहे ते\nपहा महाराष्ट्र Politiciansचे किती शिक्षण झाले आहे ते\n| हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल | नाग कसा पकडला पहाच | निर्झरा चिठ्ठी |\n✓ कोण होते शिवाजी महाराजांचे पूर्वज \nफक्त 60 मावळ्यांनीशी पन्हाळा ताब्यात घेणार निडर शिलेदार कोंडाजी फर्जंद\nपहा चला हवा येऊ द्या च्���ा फॅमिलीचे कधीही न पाहिलेले फोटो | CHYD Real life Family Photo\nपहा मराठी कलाकार कोणत्या कारणामुळे जग सोडून गेले\nया राजकारणी लोकांच्या बायका पाहून तुम्ही पण थक्क व्हाल\nमराठी अभिनेत्रीचं खरे नवरे I पहा मराठी एक्टरेसचे रिअल लाईफ जोडीदार I Husband of Marathi Actress\nपहा तुमचे आवडते मराठी कलाकार लहानपणी कसे दिसत होते\nपहा मराठी कलाकारांच्या खऱ्या गाड्या | Marathi Actors Cars | Cine Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/video/page-770/", "date_download": "2018-11-17T10:54:04Z", "digest": "sha1:UVMRST3LC54NFPAPSOJ4GWYIYQQGKUNW", "length": 11887, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat Videos: in Marathi Videos", "raw_content": "\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसत���ल\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nराजधानीत फॉर्म्युला वनचा थरार\n...आणि शिक्षक 2 मिनिट म्हणून पळून गेले \nनाशकात पार्किंगचा कळीचा मुद्दा \nग्रेट भेट : पंडित सुरेश तळवलकर\nविकासकामासाठी राष्ट्रवादी सोबत - हर्षदा वांजळे\nलंडनमध्ये रंगली मराठी कलाकारांची क्रिकेट मॅच \nशरद पवार आणि गोपीनाथ मुंडे एकाच व्यासपीठावर\nशोएब म्हणतो, सचिन मला घाबरायचा \n'बिग बॉस'मध्ये सल्लुमियाँ -मुन्नाभाईची डबल धम्माल\nकार्यक्रम Dec 15, 2014\nगर्जा महाराष्ट्र : पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर\nग्रेट भेट : डॉ.रवींद्र आणि स्मिता कोल्हे (भाग 2)\nग्रेट भेट : डॉ.रवींद्र आणि स्मिता कोल्हे\n..तर आंदोलन सोडेन - अण्णा\n'रा वन'चं नवीन गाणं..'दिलदारा'\nकोल्हापुरात रंगली बैलांच्या शर्यतीची स्पर्धा\nपुण्यात मानाचा पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन\nबाप्पांच्या मिरवणुकीत मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक\nपुण्यात ढोल ताशांचा गजर\nबाप्पांसाठी 3.5 किलोमीटर रांगोळीची पायघडी\nऔरंगाबादमध्ये बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात\nलतादीदींच्या घरी 'सीआयडी' स्टार\nपोलिसांचा राजकीय वापर थांबवा - किरण बेदी\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-17T11:14:10Z", "digest": "sha1:BNAYBYVDUYAQIC2P4R7R53PA7ODQGNBU", "length": 11902, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दलित- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : ता��मानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nब्लॉग स्पेसNov 13, 2018\nराज भैय्या, स्वागत है\nज्या मुद्यावरुन गुद्द्यावर आले होते तिथेच राज ठाकरे काही तरी चाचपडत आहे. उत्तरभारतीयांच्या कार्यक्रमात राज ठाकरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जाणार आहे. खुद्द राज ठाकरे यांनीच हा निर्णय घेतल्यामुळे मनसेसैनिकही चक्रावून गेले आहे.\nआंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांचं निधन\nपाच वर्ष आणि मोहन भागवतांची ती पाच भाषणं ज्यातून मोदींना दिला संदेश\n#Durgotsav2018 : असंघटित कामगारांसाठी 'एल्गार' पुकारणाऱ्या पारोमिता गोस्वामी\n...जेव्हा ताई आणि दादांनी मारला भजी, इमरतीवर ताव\nफोटो गॅलरी Oct 9, 2018\nकांशीराम यांचा आज स्मृती दिन : त्यांच्यामुळेच मिळाली देशाला पहिली महिला दलित मुख्यमंत्री\n...तर उदयनराजेंनी रिपाइंत यावं, रामदास आठवलेंची आॅफर\nमहाराष्ट्र Oct 2, 2018\nबहुजन समाजावर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारला हटवण्याची वेळ-ओवेसी\nमाओवादी समर्थकांच्या अटकेविरूद्धची सुनावणी पूर्ण, निर्णयाकडे पोलिसांच लक्ष\nसैराटमय हत्या प्रकरण : अमृताच्या वडिलांनी 1 कोटीची सुपारी देऊन प्रणयला संपवलं\nओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची आघाडी काँग्रेसचा खेळ बिघडवणार\nतेलंगणा ऑनर किलिंग : पतीच्या हत्येनंतर वडिलांनी आणला गर्भपातासाठी दबाव, मुलीचा बंडाचा झेंडा\nओवेसींचा हात पकडताच काँग्रेसचं प्रकाश आंबेडकरांना चर्चेचं आवतण\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T11:44:32Z", "digest": "sha1:KAXTCAWCPNXZYVSISIRQC4JFGJHOS5JX", "length": 11757, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुधीर मुनगंटीवार- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानव���ढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nमराठा समाजाबरोबरच ज्यांना आरक्षण हवंय त्यांच्यावर अन्याय होणार नाही सरकार ह्याची काळजी घेतंय\nकॅबिनेटमध्ये गाजलं अवनी प्रकरण, शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nमहाराष्ट्र Nov 11, 2018\nVIDEO : हत्ती बाजारात गेल्यावर कुत्री भुंकत असतात, गडकरींकडून मुनगंटीवारांची पाठराखण\n'सर्जिकल स्ट्राईकला मोदी स्वत: बंदूक घेऊन गेले नव्हते तरी श्रेय घेतलंच ना\nवाघिणीला मारल्याचं दुःख आहे पण दुसरा उपाय नव्हता - नितीन गडकरी\nमुनगंटीवारांकडे राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही- नितीन गडकरी\nशवविच्छेदन अहवालानंतर अवनी वाघीण प्रकरणात आणखी एक नवा खुलासा\nमहाराष्ट्र Nov 8, 2018\nअवनी वाघीण प्रकरणाला नवे वळण, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब उघड\nमुनगंटीवारांना जंगलातलं सगळं कळतंच असं नाही-राज ठाकरे\nमुनगंटीवार काय स्वत: 'अवनी'ला गोळ्या घालायला गेले नव्हते - मुख्यमंत्री\nआधी मनेका गांधी यांनीच राजीनामा द्यावा – मुनगंटीवार\nमहाराष्ट्र Nov 5, 2018\n...म्हणून 'अवनी'ला ठार मारलं-सुधीर मुनगंटीवार\n'50 पैसे घालवून एक फोन केला असता तर सगळी माहिती मिळाली असती'\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/32144", "date_download": "2018-11-17T11:49:49Z", "digest": "sha1:TXDBLI7SHKF3VOZ3FKFAX62AHMBLRQAZ", "length": 31160, "nlines": 236, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली शीर्षकगीत-माझा अनुभव..... माझ्या नजरेतून....(पद्मजा_जो) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली शीर्षकगीत-माझा अनुभव..... माझ्या नजरेतून....(पद्मजा_जो)\nमायबोली शीर्षकगीत-माझा अनुभव..... माझ्या नजरेतून....(पद्मजा_जो)\n\"सार्‍या कलागुणांना दे वाव मायबोली.....\" या आणि यासारख्या आपल्या 'मायबोली'च्या शीर्षकगीताच्या प्रत्येक ओळीची प्रचिती देणारे दिवस पाहणार्‍यांच्या यादीमध्ये माझंदेखील नाव जोडलं गेलं....याचा आनंद शब्दांत मांडणं केवळ अवघडच... संगीत हा विषय तसा जिव्हाळ्याचाच.... मी 'मायबोली'वर सदस्यत्व घेऊन फक्त काही दिवसच झाले होते... नवीन वातावरणाला अजून तितकीशी सरावलेही नव्हते. तेव्हा शीर्षकगीत लेखनाची स्पर्धा पार पडून गेली होती. एके दिवशी सकाळी सकाळी एक धागा दिसला.... 'मायबोली' शीर्षकगीताच्या गायनामध्ये सहभागी होण्यासंबंधी....\nप्रचंड आनंद झाला होता तो धागा वाचून. मग म्हटलं.... नाव देऊन पाहू, निवड वगैरे प्रक्रिया असेलच. झाली निवड तर छानच आणि नाही झाली, तरी एक प्रयत्न केल्याचे समाधान.. हो... नाही, हो...नाही करत शेवटी योग (योगेश जोशी) यांना संपर्कातून इमेल केला. आणि नावनोंदणीची तारीख होऊन गेल्यावर २ दिवसातच एक इमेल आला....रिहर्सल्सच्या तारखांसाठी..... हा तसा म्हणायला गेलं तर आनंदाचा धक्काच होता. :)\nत्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी फार वेगात पार पडत गेल्या.... एकमेकांना इमेल्स, समस... सरतेशेवटी रिहर्सलचा दिवस उगवला... विवेक देसाई यांच्याकडे.. ठीक संध्याकाळी ५ वाजता... योगेशने इमेलमध्येच ठीक ५ वाजताची (धमकी ;) ) सूचना दिल्यामुळे मी बरोब्बर ५ वाजता विवेकदादांकडे पोहोचले... माझ्याआधी सई आणि योगेश आले होते.\nजुजबी ओळ्ख झाल्यानंतर मग योगेशने गाणं, चाल समजावून सांगितली. सईने आपल्या उत्तम आवाजात गाणं म्हणायला सुरवात केली. मग हळूहळू मी देखील सुरात सूर मिसळून घेतला.... खरं तर थोडं दडपण आलं होतं. कारण हा पहिलाच सगळ्यांसमोर गाण्याचा अनुभव... पण आता थोडा वेळ होऊन गेल्याने आधी बाहेरच न पडणारा आवाज निदान सुरात बाहेर तरी येत होता. त्यानंतर स्मिता गद्रेसुद्धा आल्या. (जिला मी नंतर स्मिताताई करुन टाकलं) मग यथावकाश सौ. देसाईंतर्फे चहा आणि सामोसा झाला. खाता खाता भरपूर गप्पाही झाल्या.... त्यामध्येच मुंबई आणि पुण्याचं रेकॉर्डिंग एकत्र करुया का यावर च्रर्चा झाली. मग परत एकेकाकडून पूर्ण गाणं म्हणून घेऊन योगेशने कोणाला कुठल्या भागावर मेहनत करावी लागेल ते समजावलं... ��णि भरपूर सरावाच्या बोलीवर आमचं रिहर्सलचं पहिलं-वहिलं सेशन पार पडलं.. :)\nत्यानंतरचे सगळे दिवस रोज गाण्याचा रॉ ट्रॅक ऐकण्यात, जमेल तसा सराव करण्यात जात होते.. फोनाफोनी करुन रेकॉर्डींगच्या आधी एकदा परत गाणं एकत्र म्हणण्याचा बेतही राहूनच गेला. आणि मग शेवटी रेकॉर्डींगच्या दिवशी सकाळी भेटायचे ठरले...त्यासाठी योगेश दुबई-मुंबई-पुणे असा खरोखर कौतुकास्पद प्रवास करणार होता.... मिलिंद आणि प्रमोद देव(काका) मुंबईहून योगेशबरोबर मिलिंदच्या गाडीतून येतील असे ठरले....\nअखेर रेकॉर्डींगचा दिवस उगवला. स्मिताताईकडे जमायचे ठरले. त्याप्रमाणे वेळेत मी, सई आणि विवेक तिकडे हजर झालो. पण स्मिताताईला ऑफिसमध्ये थोडं काम असल्याकारणाने ती ३ वाजेपर्यंत परत येणार असल्याचे कळले. तो पर्यंत आम्ही तिच्या घरी थांबून गाण्याचा सराव करणार होतो. साधारण ११.३० पर्यंत योगेश, मिलिंद आणि देवकाका आले... सईच्या ओळखीमुळे एक कॅसिओ अरेंज झाला होता. त्याची आम्हाला गाण्याचा सराव करताना मदत झाली.\nएकूणच प्रथितयश गायक मंडळींची गाण्याआधी ज्याप्रमाणे तयारी चालू असते, तशीच आमची देखील चालू होती. टेंशन कमी करण्याचे काम मिलिंद, देवकाका आणि योगेश करत होतेच... अखेर सगळ्यांच्या सेपरेट रिहर्सल झाल्या आणि योगेशकडून \"चांगलं म्हणताय\" ऐकल्यावर जीव भांड्यात पडला :) मग सगळे पोटोबा करायला बाहेर पडलो.. विशाल कुलकर्णी आणि गिरीराज खास सगळ्यांना भेटायला आले होते. मग जेवणावर ताव मारत, बराचवेळ गप्पा रंगल्या. त्यानंतर मुंबईवाल्यांना पुण्यातल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना भेटायचे असल्याने ते इच्छित ठिकाणी जाऊन वेळेत स्मिताताईकडे परतील असे ठरले.\nमी आणि सईने स्मिताताईकडेच थांबायचे ठरवले. त्याप्रमाणे घरी जाऊन शांततेमध्ये बसलेलो असतानाच दरवाजा वाजला... दरवाजा उघडल्यावर समोर साक्षात देव.. (देवकाका ;) ) त्यांचे नातेवाईक घरी नसल्याने ते परत आले होते. पाठोपाठ मिलिंद, विवेकही आले. मग योगेश आणि स्मिताताई येईपर्यंत पुन्हा गप्पा रंगल्या. चहापान आणि स्मिताताईची रिहर्सल पार पडून मग आम्ही स्टुडिओकडे प्रस्थान केले. स्टुडिओचा पत्ता शोधण्यात थोडा वेळ घालवल्यानंतर एकदाचा तो मिळाला.\nस्टुडिओ.... अहाहा.... प्रथमदर्शी एकदम साधाच वाटला होता. पण जेव्हा आतमध्ये असणार्‍या रेकॉर्डींगच्या रुम्स पाहिल्या...तेव्हाचा अनुभव शब्दांत मांडणं कठीण आहे. माईक्स, हेडफोन्स, कंप्युटराइज्ड रेकॉर्डींग प्रोसेस टेक्निक्स...सगळंच पाहायचा आणि अनुभवायचा हा पहिलाच प्रसंग...आनंद, एक्साईटमेंट, टेंशन सगळ्या संमिश्र भावना येत होत्या.\nसगळ्यात आधी कोरस रेकॉर्डींग पार पाडायचं ठरलं. त्याप्रमाणे मी, सई, स्मिताताई एका माईकसमोर अन् मिलिंद, विवेकदादा, देवकाका दुसर्‍या माईकसमोर.... मग चुकत माकत, अडखळत... आणि मग सवय झाल्यावर कॉन्फीडंट्ली कोरस रेकॉर्डींग झालं. मग चहा-कॉफी ब्रेक नंतर individual रेकॉर्डींग.\nविवेकदादा ओपनिंग बॅट्समन म्हणून गेले होते.. आणि आम्ही बाहेर बसून गप्पांमध्ये बुडालो होतो. जेव्हा रेकॉर्डींग संपवून विवेकदादा बाहेर आले तेव्हा आमची धाकधुक वाढली... एक एक करत सगळेच आत जाऊन आपापल्या परीने उत्तम गाणं गाऊन येत होते. एका अवर्णनीय अनुभवाचे धनी आम्ही सगळेच होत होतो. मग\nफायनली माझा नंबर आला..... तो एक क्षण.....तो ही अवर्णनीयच....\nमी पहिल्यांदाच एकटी माईकसमोर उभी होते...खूप आनंद होत होता. कधी स्वप्नातही पाहिले नसेल असं माझ्याबाबतीत घडत होतं. फक्त आवड, आवाज बरा यावर गाणं रेकॉर्ड करायची संधी केवळ 'मायबोली'मुळेच मिळाली होती.\nयथावकाश सगळ्यांची सोलो रेकॉर्डींग्ज पार पडली. मग सगळ्यांनी मिळून आत्तापर्यंत रेकॉर्ड केलेले ट्रॅक्स आम्हाला ऐकवले गेले.... ते ऐकून आम्ही तर '७ वा आसमाँ' वर होतो... :) या सगळ्यामध्ये योगेशचं खूप कौतुक करायला हवं आमच्यासारख्यांचं कितीही वेळा चुकलं तरी न चिडचिड करता परत परत सांगणं यासाठी त्यांनी भरपूर पेशन्स ठेवला होता. या शीर्षक-गीताच्या निमित्ताने खूप छान लोकांची ओळख झाली. योगेश, सई, विवेकदादा, स्मिताताई, मिलिंद, देवकाका.....सगळ्यांनीच मी सगळ्यात लहान असल्याने तितकेच सांभाळूनही घेतले.\nआणि गाण्याच्या बाबतीत म्हणायचे तर...हा सगळा अनुभवच स्वप्नवत होता. स्वर, ताल, लय यांची जाण असूनही महत्त्वाच्या अशा इतर अनेक गोष्टी असतात याची जाणीव त्यानिमित्ताने झाली. आपल्या 'मायबोली'च्या गाण्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निगडीत सगळ्याच लोकांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.....\nअशाच अनेक उपक्रमांमधून आम्हाला पुन्हा संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत\nआता उत्सुकता शिगेला येऊन पोहोचली आहे. आणि आम्ही कधी गाणं ऐकतोय असं झालंय.......\nमायबोली शीर्षकगीताची झलक पहा:\n१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)\n��. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)\n३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक\nमुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)\nपुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)\nदुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग\nकुवेतः जयावी- जयश्री अंबासकर\nईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)\nऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)\nझलक ऐकली होती अनुभव मस्त\nअनुभव मस्त लिहिलाय पजो\nस्टुडियोमध्ये..... पद्मजाचा आवाज ऐकवा आणि बक्षिस मिळवा अशी स्पर्धा ठेवली होती......\nप्रॅक्टिस सेशन्समध्ये पण गुणी मुलीसारखी गप्प बसून असायची...... \"बोललं तर चालतं इथे, शिक्षा म्हणून ओणवं उभं नाही करणार कोणी\" असं म्हटल्यावर \"तुम्ही इतकं बोलताय ना, म्हणून मी ऐकायचं काम करतेय\" असं अत्यंत मंजूळ आणि म्रूदू आवाजात पद्मजा म्हणाली..... व्हायोलिनच जणू\nरात्री १ वाजता हिला घरी सोडताना हिच्या दुचाकीच्या मागोमाग आमची चारचाकी फिरवत नेताना कुठून कुठून गल्लीबोळातून गाडी काढत होती... एक दोनदा तर मला वाटलेलं की आता पुढे जाऊन रस्ता संपेल की काय\nतरी अजूनही हिने व्हायोलिन वाजवून दाखवलेलं नाही.... नेक्स्ट गटगला व्हायोलिनशिवाय हिला एंट्रीच मिळणार नाही.\n>>स्टुडिओ.... अहाहा.... प्रथमदर्शी एकदम साधाच वाटला होता. पण जेव्हा आतमध्ये असणार्‍या रेकॉर्डींगच्या रुम्स पाहिल्या...तेव्हाचा अनुभव शब्दांत मांडणं कठीण आहे. माईक्स, हेडफोन्स, कंप्युटराइज्ड रेकॉर्डींग प्रोसेस टेक्निक्स...सगळंच पाहायचा आणि अनुभवायचा हा पहिलाच प्रसंग...आनंद, एक्साईटमेंट, टेंशन सगळ्या संमिश्र भावना येत होत्या.\nस्टूडीयोची गंमतच त्या.. खास पुणेरी स्टाईल बंगला तो त्यामूळे बाहेरून कळणारही नाही (बहुतेक तोच हेतू असावा)\nसगळ्यात भारी म्हणजे स्टूडीयो मधला आतला काम करणारा ध्वनीमुद्रण तंत्रज्ञ कुठे आहे हे बाहेर बसलेल्या गुरख्याला विचारले तर आधी \"माहीत नाही\" मग \"ईथच बाहेर गेलेत\" अशी दोन ऊत्तरे दोन मिनीटाच्या अंतरावर दिली.. आणि प्रत्यक्षात तंत्रज्��� (जयदेव) आत स्टूडीयो मध्येच होता. हे असं पुण्यातच होतं काय\nमस्त लिहलेयस ग पजो\nमस्त लिहलेयस ग पजो\nछान लिहिलयस पद्मजा योग\nप्लीज नोट आम्च्या इथल्या गुराख्याला देखील स्टुडिओ आणि साऊंड रेकॉर्रडिस्ट बद्दल महिती असते\nमस्त अनुभव... आणी छान\nमस्त अनुभव... आणी छान शब्दबद्ध केला आहे.\nमस्त लिहिलं आहे पद्मजा\nमस्त लिहिलं आहे पद्मजा\nछान लिहिलंय पद्मजा. आता लवकरच\nछान लिहिलंय पद्मजा. आता लवकरच प्रकटू दे संपूर्ण माबो शीर्षकगीत.\nछान लिहिलं आहेस पद्मजा खरंच\nछान लिहिलं आहेस पद्मजा\nखरंच बाई, आता घाई झालीये ऐकायची\nपद्मजा, मस्तच लिहिलय ग.\nपद्मजा, मस्तच लिहिलय ग.\n पद्मजा,छान व्यक्त केलंस तुझं मनोगत\nप्.जो. मस्त लिहिलं आहेस..\nप्.जो. मस्त लिहिलं आहेस.. अभिनंदन..\nतु व्हायोलिन शिकतेस हे माहित होते पण गातेस पण हे पाहुन खुपच आनंद झाला.\nअगदी मनापासून लिहिलंय..... आवडलं.\nपज्जी, मस्त लिहिलं आहेस गं.\nपज्जी, मस्त लिहिलं आहेस गं. गाण्याची झलक पण मस्त वाटते आहे. आता संपुर्ण गाणं ऐकायची फार उत्सुकता आहे.\nनेक्स्ट गटगला व्हायोलिनशिवाय हिला एंट्रीच मिळणार नाही. >>>> भुंग्या... नक्की रे....\nप्लीज नोट आम्च्या इथल्या गुराख्याला देखील स्टुडिओ आणि साऊंड रेकॉर्रडिस्ट बद्दल महिती असते>>> स्मिताताई.... अगदी अगदी\nछान मनोगत. आवडले. तुझं\nछान मनोगत. आवडले. तुझं व्हायोलिनही ऐकायला आवडेल\nवा छान लिहिलय्स पद्मजा\nवा छान लिहिलय्स पद्मजा\nधन्यवाद अगो.... कधी जमलो\nधन्यवाद अगो.... कधी जमलो सगळे... की व्हायोलिन नक्की ऐकवेन\nअगं चिमुरडे, छाssssन लिहीलंस,\nअगं चिमुरडे, छाssssन लिहीलंस, भरभरून अगदी..\nतुझ्या अनेक चित्रांसारखं हे मनोगतही निरागस वाटलं मला...\nअवांतर- तुझं व्हायोलिन वादन आम्हांलाही ऐकायचं आहे\nबागु... पेशल धन्स गो....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6950", "date_download": "2018-11-17T10:40:28Z", "digest": "sha1:7CK5IGQ6HNOAEBQ7Q2FXX3GKM65ANJ7M", "length": 12688, "nlines": 169, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पुतळेच पुतळे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमूळ कवी बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)\nपुतळेच पुतळे खूप गडे,\nइकडे तिकडे चोहिकडे || धृ.||\nइकडून तिकडून मोद(ई) फिरे,\nगावोगा���ी फिरले, देशोदेशी फिरले,\nजगांत उरले मोद(ई) विहरले चोहिकडे || १ ||\nविरोधक ही हसते आहे\nसमर्थक रंगले, फेसबुकवर दंगले,\nविडंबन स्फुरले इकडे, तिकडे, चोहिकडे || २ ||\nनाक मुरडत हे पाहतसे कुणास बघते \nमोद(ई)ला; मोद(ई) पुरुन उरले का त्याला \nलोकांमधे ते, सदैव फिरतसे,\nउधळली आश्वासने इकडे, तिकडे, चोहिकडे || ३ ||\nवाहति सोशल मेडिया दृतगती,\nभिडती गुलाम अन् अंधभक्त जिथे-तिथे\nमनोमनी विरोधक रे, कोणाला टोकतात बरे \nकमल फुलले, विचारवंत भैसटले,\nभक्तगण फैलले इकडे, तिकडे, चोहिकडे || ४ ||\nस्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात\nत्यांना मोद(ई) कसे झुरवतात,\nडावलुनि जनप्रश्न ते जातात अस्मितेला,\nमत्सर घेऊनी गेले विरोधकांचे\nहोणार पुतळेच इकडे, तिकडे, चोहिकडे || ५ ||\nविडंबनाची सुरुवात पुतळेच पतळे आहे आणि पुढे ते मोद(ई)नी व्यापलेला अवकाश अशी त्याची गत होते. वृत्तलेखनही अनेक ठिकाणी हुकलेलं आहे. या सर्वांचा विचार करता पुढील सुधारित आवृत्ती कशी वाटते -\nपुतळेच पुतळे खूप गडे,\nइकडे तिकडे चोहिकडे || धृ.||\nइकडून तिकडून मोद(ई) फिरे,\nमोद(ई) विहरले चोहिकडे || १ || [बदल नाही]\nइकडे, तिकडे, चोहिकडे || २ ||\nविरोधक विचित्र कसे, हत्यार परजुनी पाहतसे\n मोद(ई)ला; मोद(ई) बधले का त्यांला \nलोकांमधिं ते, सदैव फिरती, वचने देती\nजनांचे “पुतळे” चोहिकडे || ३ ||\nसोशल मिडिया वायुगती, मिथ्ये-तथ्ये पसरवती\nभाविक अन् सोशिक रे, कोणाला गातात बरे \nपुतळे राहो चोहिकडे || ४ || [मूळ कमल.. भ्रमर.. डोलत.. नव्या परिप्रेक्ष्यात कळते]\nजनप्रश्नांच्या सत्यात, किती पामरे रडतात\nमोद(ई) त्यांना कसे वळे1, “त्यांस्तव ही सारे पुतळे”\nपुतळे, पुतळे चोहिकडे || ५ ||\n1. वळवणे या अर्थाने. येथे क्रियापदाचे रूप सुसंगत नाही याची जाणीव आहे.\nलिहिताना एवढा सखोल विचार नव्हता केला. एकूणच फेसबुकवर बऱ्यापैकी पुतळ्यांबद्दल टिंगलटवाळी, समर्थनार्थ आलेलं वाचून लहानपणीची कविता आठवली जिचे विडंबन येथे करता येईल. म्हणून एकटाकीपणे लिहून मोकळा झालो. असो. मौज म्हणून लिहिले होते.\nमात्र यापुढे असं विडंबनात्मक वगैरे लिहिताना वृत्त, लय वगैरेंचा विचार करेन.\nआणि पुन्हा एकदा धन्यवाद.\nतुमचेच शब्द फिरवून काही करू\nतुमचेच शब्द फिरवून काही करू पाहिले. विडंबनात रूपबंध मूळ कवितेचा वापरला तरी विडंबन काव्य ही स्वतंत्र कविता म्हणून वाचता यावी लागते. त्या दृष्टीने अजून पुष्कळ वाव आहे सुधारणेला, पण ते तुमचं अपत्य आहे, त्याला आकार तुम्हीच द्या.\nजाताजाता, हेमंत गोविंद जोगळेकर यांच्या आत्मगौरवी लेख केविलवाणाच वाटतो, पण त्यांचा सदर विडंबन काव्यसंग्रह खरंच चांगला होता. त्यांनी अंतर्नादमध्ये इतरांच्या कवितांचा आस्वाद घेणारे एक सदर कोणतेही बोजड सैद्धांतिक शब्द न वापरता चालवले होते त्याचीही आठवण आली. (आमचं आडनाव एक असलं तरी नातं किंवा संपर्क नाही)\nनक्कीच विचार पुन्हा असं विडंबन करताना..\nमौज म्हणून लिहितोय मी. पण यापुढे हे बारकावे विशेष करुन लिहिण्यात आणीन.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://avliya.co.in/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/page/2/?page_id_all=2", "date_download": "2018-11-17T10:37:25Z", "digest": "sha1:AUUYFZL3XS5OEKJTEFJZQM6J4P3OAJ6O", "length": 4965, "nlines": 73, "source_domain": "avliya.co.in", "title": "कविता | Avliya | Page 2", "raw_content": "\nकितीक स्वप्न राहिली मनात या अधांतरी अजून यौवनातल्या, सरीवरी कधी सरी जरी वयात मी असे अल्याड ना पल्याड ही सुखात खेळते सवे तरी क्षणैक बाल्य ही अतृप्त चित्र नांदती सतावती पुन्हा उरी मधून येतसे तिचा, शहार जीव घेत ही तशीच आठवे मला, करात श्वास देत ती पुन्हा न भे More...\nघेऊन रोज कुबड्या आता जगावयाचे उरलोय मी कितीसा आता बघावयाचे नुकतीच पार केली जोमात मीच साठी म्हणतील लोक आता, होईल बुध्दी नाठी आपल्या परी दुजांना आता सहावयाचे येईल दंत कवळी आणि तसाच चश्मा नजरेत नातवांच्या असणार तो करिश्मा वचनात तिर्थरुपी आता उरावयाचे वाचावया More...\nकातरवेळी रंगला कात रक्त ओठात साकळले खुडले देठ, पदराचे काठ गहिवरले तो केवडा कृष्ण नभातला माळीलास तु कौमार्यात बावरली शेज गुलाबाची थिजला आसमंत तो आरसा लाजला करुनी श्रुंगार भाळीचे कुंकु ओघळले रक्तचंदनी देहात श्वासात विणला श्वास उसवली रेशमी कुंतलाची वेणी हरवल More...\nआयुष्य काय आहे हा कूट प्रश्न आहे जिंकावयास कोडे, जो तो पहात आहे अजमावतो भविष्या पाहून कुंडली ही, नशिबास दोष देतो ना गोष्ट एक घडली प्रारब्ध संचिताचे ओझे उगाच वाहे हातावरील रेषा, करतील आज किमया भाळावरील आठी बदलेल हीच दुनिया स्वप्ने दिव्या दिसाची थाटात रोज प More...\nआहेस तू कुठे रे\nआहेस तू कुठे रे शोधून फार थकलो रुढी परंपरा अन् संकल्पनेत चकलो मी जन्मलोय तेंव्हा, तू भेटलास नाही संस्कार थोपलेले आणि तशा प्रथा ही थोतांड ज्ञात झाले, तेंव्हा असा हबकलो भिंतीत बाहुल्यांचा अनुनय तसाच केला मी वाचल्या कहाण्या अनुभव तुझाच घेण्या उद्योग हा निकाम More...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6952", "date_download": "2018-11-17T10:46:24Z", "digest": "sha1:IPHS7QAWGQBEUHHRUEU5PCXHZNE5IHAV", "length": 30962, "nlines": 98, "source_domain": "aisiakshare.com", "title": " \"सरसकट उपरे असल्याची भावना पकड घेत गेली\" - राही अनिल बर्वे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n\"सरसकट उपरे असल्याची भावना पकड घेत गेली\" - राही अनिल बर्वे\n\"सरसकट उपरे असल्याची भावना पकड घेत गेली\" - राही अनिल बर्वे\nप्रश्न : वडील अनिल बर्वे, आजोबा शाहीर अमर शेख. आई प्रेरणा बर्वे अभिनेत्री. बहीण फुलवा खामकर नृत्य दिग्दर्शिका. तुमच्या सामाजिक, राजकीय आणि कलात्मक जडणघडणीत त्यामुळे काय फरक पडला\nराही अनिल बर्वे : खरं सांगायचं तर लहानपणापासून मला, आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांमधे कुणीतरी उपरेच असल्याची भावना होती. मी ज्या परिवारातला आहे तो परिवार कुठल्याही धार्मिक किंवा तात्त्विक कोंदणात बसणारा नव्हता. या वातावरणात घडलेल्या एका घटनेचा परिणाम खोलवर होता. १९९३ साली झालेल्या दंगलींच्या वेळी मी तेरा वर्षांचा होतो. प्रसंग असा होता की आजूबाजूच्या परिसरामधे निरागस माणसं जाळली जात होती. दैवयोगानं माझी आई त्या परिस्थितीमध्ये सापडली आणि निव्वळ तिचं आडनाव 'बर्वे' असं कळल्यामुळे ती वाचली. अर्थात, केवळ जातीधर्माविषयीच्या वाटत असलेल्या औदासीन्यामुळे माझ्यात काही कौतुकास्पद बदल घडले असं काही नाहीच. खरं सांगायचं तर एकीकडे कर्मठ आणि दुसरीकडे निगरगट्ट अशा भासत असलेल्या समाजाविषयी विलक्षण तिरस्कार निर्माण झाला आणि ती कटुता काढण्यातच निम्मं आयुष्य खर्च झालं असं आता वाटतं. 'आपण अगदी सरसकट सर्वत्र उपरेच आहोत' ही भावना घट्ट पकड घेत गेली. आता ती भावना जणू आत्म्याचाच भाग बनलेली आहे. या 'आउटसायडर' भावनेमुळेच, मी इंडस्ट्रीत राहूनच, शांतपणे, सोशीक राहून, सहा वर्षांच्या दीर्घ प्रयत्नांमधून इंड्रस्ट्रीच्या मुख्य प्रवाहापेक्षा खूप वेगळा असा 'तुंबाड' बनवू शकलो. मग तो तुम्हाला आवडो ना आवडो.\nप्रश्न : तुमच्यावर साहित्यिक संस्कार कोणते झाले तुम्हाला प्रभावित करणारं साहित्य कोणतं\nराही अनिल बर्वे : जागतिक साहित्यातली घ्यायची झाली तर असंख्य नावं आहेत. पण दुर्दैवानं मराठीत फक्त जीए. जेव्हाजेव्हा त्यांच्याहून काहीतरी श्रेष्ठ शोधायचा, वाचायचा प्रयत्न केला तेव्हा फक्त निराशा पदरी पडली. संपूर्ण मराठी साहित्य एका बाजूला आणि जीए दुसर्‍या बाजूला. १९८७ साली जीए गेले. इतकी वर्षं झाली तरी अद्याप त्यांच्या जवळपास पोचणारा एकही लेखक निर्माण होऊ नये हे खरंच आपलं दुर्दैव आहे. आणि गेल्या अनेक दशकांमधे झालेल्या मराठी भाषेविषयीच्या अनास्थेमुळे, पुढील पिढ्या मराठी भाषेत न शिकता इंग्रजी माध्यमांमधे गेल्यामुळे मराठी भाषा जणू अखेरचे श्वास घेत असल्यासारखी भावना झालेली आहे. त्यामुळे यापुढे असा कुणी लेखक यापुढे सापडणं जवळपास अशक्यच. माझ्यापुरतं हेच अतिशय दु:खद असं वास्तव आहे.\nप्रश्न : घरात चांगले लेखक आणि वाचक असलेली साहित्यिक पार्श्वभूमी. तुम्ही फिक्शन लिहीत होतात. तुमची दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. सिनेमाकडे कसे वळलात\nराही अनिल बर्वे : I hate both my books. पहिलं पुस्तक ( शीर्षक : 'पूर्णविरामानंतर') लिहिलं तेव्हा मी निव्वळ पंधरा वर्षांचा होतो. आता कुणी \"ते पुस्तक मी वाचलंय\" असं म्हणणारा भेटलाच तर स्वतःचं कपाळ बडवून घेतो. दुसरं पुस्तक 'आदिमायेचे' या शीर्षकाचं. ते लिहिलं तेव्हा गद्धेपंचविशीत होतो. तेही आता मला निम्मं कच्चंच वाटतं. आता पुन्हा, हिम्मत करून 'श्वासपाने' प्रकाशित करतो आहे. लोकांना ते कसंकाय वाटेल कुणास ठाऊक. कारण ते लिहिताना फक्त स्वतःसाठी लिहिलं होतं. सात वर्षं त्याचं बाड पडून होतं. शेवटी माझी सहचरी जाई हिच्या अथक प्रयत्नांनंतर, तिच्यापुढे हार मानून, भीतभीत का होईना पण प्रकाशित करतो आहे. हे झालं पुस्तकांविषयी. पण सिनेमामात्र जणू जन्मापासून रक्तातच होता. सिनेमाच्या दिशेनं प्रयत्न वयाच्या १४व्या वर्षापासूनच सुरू झाले. आत्ताआत्ता लोकांना त्या प्रयत्नांची फळं जरा कुठे दिसू लागलेली आहेत. पुस्तकं लिहायच्या खूप आधीच मी सिनेमा या माध्यमाकडे वळलेलो होतो, ही वस्तुस्थिती आहे.\nप्रश्न : अॅनिमेशन, व्हीएफएक्समधली करिअर ते 'मांजा'चं दिग्दर्शन हा प्रवास कसा झाला\nराही अनिल बर्वे : दहावीला नापास झालो होतो. मग वयाच्या १५ ते १८व्या वर्षापर्यंत खूप धडपडलो. मग वयाच्या १९व्या वर्षीच भारतातला सर्वाधिक कमाई असलेला अ‍ॅनिमेशन आर्टिस्ट बनलो. इतका पैसा मिळत होता की खरं तर तो सोडवत नव्हता. पण तरी कुठेतरी हेही ठाऊक होतं की, केवळ हे करत राहिलो तर जन्मभर असमाधानी राहीन. मग मात्र, त्यापुढची बारा वर्षं जणू नरकवास होता. पण जे घडवायचं ते अखेर घडवलं. आता पुढे बघू. या संदर्भात केवळ दुर्दम्य आशावाद असून भागत नाही. कारण सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. You have to play your struggle like a chess-game. समोरचा प्रतिस्पर्धी जर नियतीसारखा भक्कम असेल तर आयुष्याची काही वर्षंच काय, दशकं सोडून द्यावी लागतात. जर 'तुंबाड' बनवू शकलो नसतो तर पुन्हा पुढली दहा वर्षं खेचत राहिलो असतो हे नक्की. हे जमणार नसेल, कौटुंबिक सुख, मुलंबाळं, आर्थिक स्थैर्य या गोष्टी जर अधिक महत्त्वाच्या असतील तर ह्या खेळात न पडणंच योग्य.\nप्रश्न : 'मांजा' आणि 'तुंबाड' यांची जातकुळी खूप वेगळी असली तरी दोघांत काही साम्यस्थळं आढळतात. उदाहरणार्थ, दोन्हींमधली लहान मुलं - त्यांना आयुष्यानं दाखवलेला इंगा असा काही आहे की ती निरागस उरलेली नाहीत. दोन्हींमध्ये दिसणारी वडीलधारी माणसंदेखील लहानपणी हादरवून टाकणाऱ्या प्रसंगांना सामोरी गेली आहेत. ह्याचा तुमच्या भावविश्वाशी कसा संबंध लागतो\nराही अनिल बर्वे : 'तुंबाड', 'मांजा', 'मयसभा', 'रक्तब्रह्मांड', 'अश्वलिंग' या माझ्या सर्व फिल्म्समध्ये एक 'failed father figure' आणि 'father figure'साठी आसुसलेला एक मुलगा हे घटक माझ्याही नकळत आलेले आहेत. जाईनं सांगेपर्यंत याची मला जाणीवच झालेली नव्हती. या संदर्भात अधिक खोलात मी आताच जात नाही. जे बनवायचं ते सारं बनवून होऊ देत. मग कदाचित जाईन. थोडा विचार केला तर जाणवतं की मला स्वतःला घरातली अशी वडीलधारी व्यक्ती अशी नव्हती. (मला माझ्या वडलांबद्दल अशी काहीच स्मृती नाही.) पण वडीलधार्‍या व्यक्तीबद्दलचा 'father figure' माझा - कदाचित अबोध मनातला - शोध कधीच थांबलेला नाही. कारण हा शोध कधीच यशस्वी झालेला नाही. बहुदा तेच लिखाणात आणि फिल्म्समधे झिरपत असावं.\nप्रश्न : नैतिकतेच्या सर्वसाधारण समाजमान्य कल्पनेत न बसणारे लैंगिक संबंध तुमच्या दोन्ही चित्रपटांत आहेत. तुमची प्रमुख पात्रं (कधी स्वेच्छेनं तर कधी अनिच्छेनं) त्यांत सहभागी असतात. तुमचे प्रोटॅगॉनिस्ट इतरांना मॅनिप्युलेट करतात किंवा इतरांवर ताबा मिळवण्याची आकांक्षा बाळगतात. आणि तरीही थेट नैतिक-अनैतिकतेची काळी-पांढरी लेबलं न लावता त्या व्यक्तिरेखांकडे एका कणवपूर्ण नजरेनं किंवा निदान तटस्थतेनं तुम्ही पाहता असं वाटतं.\nराही अनिल बर्वे : मी चितारलेल्या या सर्व व्यक्तींपेक्षा, कदाचित मी फार वेगळा नसेन म्हणूनच कदाचित असं घडत असावं. तटस्थता असते म्हणूनच तर हे सारं निर्माण करणं जमतं. आणि ही तटस्थता काही हवेतून येत नाही. त्याकरतां वयाच्या विशीची चाळिशी व्हावी लागते. बहुतेकांना तर वयाच्या सत्तरीतही हे जमत नाही असं मी पाहातो. याबाबत मी थोडा नशीबवान होतो, इतकंच.\nप्रश्न : त्याचवेळी, अतिशय कठोरपणे किंवा क्रूरपणे इतरांना मॅनिप्युलेट करण्यासाठीच कुप्रसिद्ध असलेल्या फिल्म इंडस्ट्रीत तुम्ही आपली जागा निर्माण करण्यासाठी झगडलात. अशा सर्व झगड्यातूनही इतरांकडे कणवपूर्ण नजरेनं किंवा निदान तटस्थतेनं पाहण्याची क्षमता तुमच्यात शिल्लक आहे असं वाटतं का जर असेल, तर ती कशी जिवंत ठेवलीत\nराही अनिल बर्वे : ती आपोआप राहिली. राहिली नसती तर अगदी सहज जाऊ दिली असती. Emotions don’t help in such fights. कुणालाच नाही. तिथे फक्त थंडपणे केलेली गणितं आणि लॉजिक या गोष्टींमुळेच तुम्ही दीर्घकालपर्यंत टिकून राहू शकतां. भावनिक होऊन 'तुंबाड' बनवण्याचा प्रयत्न केला असता तर कधीच बनला नसता. निर्मिती करणार्‍याच्या भावनांचं महत्त्व फक्त 'अ‍ॅक्शन' आणि 'कट्' यांमधेच. त्याआधी आणि त्यानंतर तुम्हाला वास्तवाचा सामनाच करावा लागतो. याबद्दल एक कलाकार म्हणून कितीही असहाय वाटलं तरी तेच शेवटी क्रूर, जळजळीत असं सत्य आहे.\nप्रश्न : 'मांजा'चं कथानक पाहता मुंबईची बकाल पार्श्वभूमी त्याला आवश्यक होती. 'तुंबाड'मधलं गाव (वस्ती) फारसं दिसत नाही. वाडा, घर, नदीचं पात्र, डोंगर अशा काही जागा दिसतात. चित्रपटाचा गूढपणा त्यामुळे अधोरेखित होतो. मात्र, जो भाग पुण्यात घडतो तो इतर कुठल्याही गावात घडू शकला असता असं वाटतं. पुणं निवडण्यामागे काही विचार होता का\nराही अनिल बर्वे : १९३०च्या कालखंडाचा भाग जो पुण्यात घडताना दाखवला आहे तो अन्य कुठे घडू शकला असता का तुम्हीच विचार करून सांगा.\nप्रश्न : कथेसाठी निवडलेली स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी विशिष्ट कारणांसाठी असावी असं काही ठिकाणी वाटतं (उदाहरणार्थ, 'ब्राह्मणीच्या हाती दळलेले पीठ' प्रसंग किंवा अर्थात स्वातंत्र्यानंतरचं वाड्याचं भवितव्य). ही पार्श्वभूमी निवडताना तुमच्या मनात काय विचार होता\nराही अनिल बर्वे : 'तुंबाड' तीन भागांमधे विभागलेला आहे. तो विनायकच्या जीवनाचा प्रवास इतकाच मर्यादित नाही. त्याचबरोबर त्यात बदलत असलेल्या भारताचा प्रवासही आलेला आहे. आज जो भारत आपल्याला दिसतो तो १९२० ते १९४०च्या वर्षांमधे घडलेल्या घटनांनी बनलेला आहे. पहिल्या भागात विनायकच्या आईची पहिली पिढी चितारलेली आहे, जी जन्मभर केवळ एका मुद्रेची आस बाळगून म्हातार्‍या, कफल्लक 'सरकार'कडून शोषण करून घेत जगते. सार्‍या भारताकरताच हा काळ सरंजामी व्यवस्थेचा होता. दुसरा भाग १९३०च्या सुमारचा, विनायकचं चित्रण असलेला. दुसर्‍या महायुद्धाचे वारे वाहात होते. सारा देशच जणू साम्राज्यवादाच्या छायेखाली वावरत होता. विनायक या दुसर्‍या पिढीचा. जणू या संपूर्ण पिढीलाच एकाच एक नाण्यात रस नाही. त्याला सतत खूप नाणी हवी आहेत. कारण त्याला स्वतःचं सरकार स्थापन करायचं आहे. आणि मग येते, १९४०च्या उत्तरार्धातली तिसरी पिढी. विनायकचा मुलगा पांडुरंग तिचा प्रतिनिधी आहे. स्वतंत्र भारत अत्यंत संथपणे भांडवलशाहीकडे वळत होता. आता पांडुरंगाला निव्वळ 'अनेक' नाणी नको आहेत. त्याला 'सर्वच्या सर्व' नाणी हवी आहेत. कारण त्याला पूर्वीपेक्षा अधिक तगडा प्रतिस्पर्धी निर्माण झालेला आहे. हा असातसा 'सरकार' नाही. हा प्रतिस्पर्धी म्हणजे 'भारत सरकारच' आहे. (एके ठिकाणी पांडुरंग असं विचारतो की \"सरकार औरत है\" तो प्रश्न अर्थपूर्ण आहे.)\nप्रश्न : मनुष्याची निसर्गदत्त (किंवा त्याला जनावरापेक्षाही क्रूर करणारी) हाव आणि समष्टीचं भलं करण्याची आस बाळगण्याचा आदर्शवाद ह्यांच्यातला संघर्ष उभा करण्याची इच्छा होती का आदर्शवाद तुम्हाला एकंदरीत पोकळ वाटतात का\nराही अनिल बर्वे : आदर्शवाद मला पोकळ 'वाटत' नाहीत. ते मुळात खरोखरच पोकळ 'असतात'. पण म्हणून त्यांच्यावर तुच्छतेने हसू गेलात तर अखेरीस फक्त हस्तर आणि विनायक इतकेच उरतील. बांबूसुद्धा पोकळच. पण त्याचा नीट अभ्यास करून अखेरीस बासरी बनवली की सूर निघतात की नाही\nप्रश्न : 'मांजा'मधले अनेक प्रसंग रात्री किंवा अंधाऱ्या जागांमध्ये घडतात. तरीही, अखेरचा (गोळी प्रकाशात धरण्याचा) प्रसंग भविष्याविषयी आशादायी वाटतो. पण, 'तुंबाड'मध्ये तशी आशा अजिबातच वाटत नाही. त्यात दिवसादेखील सूर्यप्रकाश दिसत नाही. शिवाय आपण भूगर्भातही जातो. हे झाकोळलेलं पॅलेट दोन्ही चित्रपटांच्या मूडला साजेसं आहे. ते पाहून 'सिन सिटी' किंवा तत्सम न्वार चित्रपटांची आठवण होते. तुम्हाला त्या शैलीतले चित्रपट आवडतात का की तुमचा जगाविषयीचा दृष्टिकोनच इतका खिन्नतेनं आणि निराशेनं मळभलेला आहे की तुमचा जगाविषयीचा दृष्टिकोनच इतका खिन्नतेनं आणि निराशेनं मळभलेला आहे म्हणजे, तुमच्या मते माणूसजातीचं प्राक्तनच अंधारलेलं आहे का म्हणजे, तुमच्या मते माणूसजातीचं प्राक्तनच अंधारलेलं आहे का तुम्हाला जी. ए. कुलकर्णी आवडतात असंही तुम्ही म्हणाला आहात. त्याचा संबंध इथे लागतो का\nराही अनिल बर्वे : 'मांजा'च्या 'रांका'ला फक्त जगायचं होतं. बहिणीला जगवायचं होतं. त्याहून अधिक या गरीब पोराची आयुष्याकडून फार कुठलीच अपेक्षा नव्हती. 'तुंबाड' तुम्हीही पाहिलाय. तल्लख असलेल्या, बापाची जागा घ्यायला वखवखलेल्या, कोवळ्या पांडुरंगाची गोळी - त्याने अखेरीस पंचा न स्वीकारता जिवंत पेटवलेला बापच - बनेल. त्याला ती जन्मात कधीच चघळता येणार नाही. ह्यात माझा वैयक्तिक आशा-निराशावाद कुठे येतो हे पूर्णपणे त्या दोन, बारा-तेरा वर्षांच्या मुलांचं विधिलिखित आहे.\n'मांजा' - इथे पाहता येईल :\n'तुंबाड'ला आणखी प्रेक्षक मिळायला हवा होता.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://shubdeepta.com/category/uncategorized/?filter_by=random_posts", "date_download": "2018-11-17T11:20:11Z", "digest": "sha1:CXHT2C43OGCMMMUGI47ZKCYHVENYTKSX", "length": 7258, "nlines": 184, "source_domain": "shubdeepta.com", "title": "Uncategorized | Shubdeepta", "raw_content": "\nगगन ठेंगणे -अभंग Repost\nशापित देवदूत –डॉ. नितू मांडके\nगगन ठेंगणे -अभंग Repost\nशब्दीप्ता of the issue -सुधा मूर्ती\nशब्दीप्ता of the issue श्री. मिलिंद बोकील.\nसुरेल वाटचाल -महेश काळे\nशब्दीप्ता of the issue -कवि ग्रेस\nशब्दीप्ता of the issue\nशब्दीप्ता of the issue\nमंडळी.. मुंबईसह राज्याचा पारा ४५ अंशावर गेला आहे.. सर्वत्र उन्हाचा कडाका आहे.. तसा जरा जरा पाऊस पडतोय.. पण या अश्या जरा-जरा पडणाऱ्या पावसाने उन्हाचा...\nसारंगनिल या टोपण नावाने साहित्य निर्मिती करणारे आम्ही गदिमांचे वारसदार मृत्युंजय काव्य पुरस्कार आदि पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आकाशवाणी.. सह्याद्री वाहिनी आदिंवर ज्यांचे साहित्य प्रकाशित...\n दरवेळी ठरवतो, मोबाइलवर Save केलेला तुझा नंबर dial करून विचारावं तुला. पण पुढल्याच क्षणी माघार घेतो आणि मनातल्या मनात तुला आठवत राहतो.. मे...\n८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड... या मंतरलेल्या वातावरणात वावरताना; मराठी पणाचा, मराठी साहित्याचा, आणि मराठी अस्मितेचा, एक अनामिक गंध पसरला होता... १५ जानेवारी...\nTushar Prashant Pawar on सुरेल वाटचाल- प्रसेनजीत कोसंबी\nGauri Patil on सुरेल वाटचाल- प्रसेनजीत कोसंबी\nशब्दीप्ता of the issue\nशापित देवदूत –डॉ. बाबा आमटे\nगगन ठेंगणे -अभंग Repost\nसुरेल वाटचाल -महेश काळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-Mayor-s-post-issue/", "date_download": "2018-11-17T11:27:24Z", "digest": "sha1:P5A2TNYHK2UTVLEZG4EVQA6XW6MHVG3T", "length": 4278, "nlines": 19, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पणजी महापौरपदी उदय मडकईकरांची वर्णी शक्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › पणजी महापौरपदी उदय मडकईकरांची वर्णी शक्य\nपणजी महापौरपदी उदय मडकईकरांची वर्णी शक्य\nपणजी महानगरपालिकेच्या यंदाच्या महापौर निवडणुकीत विद्यमान महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचा पत्ता कट होणार आहे. मनपावर वर्चस्व असलेल्या माजी मंत्री अतानसिओ (बाबूश) मोन्सेरात यांच्या गटातर्फे नगरसेवक उदय मडकईकर यांची महापौरपदी वर्णी लागणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. दरवर्षी 20 मार्चपूर्वी महापौरपदाची निवडणूक घेतली जाते. ही निवडणूक निर्वाचित नगरसेवकांमध्येच होत असते. मोन्सेरात यांनी मागील अनेक वर्षे महापौरपदावर सुरेंद्र फुर्तादो यांना कायम ठेवले आहे. मात्र, यंदा आपण महापौर बदलणार असल्याचे विधान मोन्सेरात यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. यामुळे विद्यमान महापौर फुर्तादो यांच्या जागी कोणाला संधी मिळणार यावर मनपा वर्तुळात चर्चा सुरू आहे.\nमनपातील विद्यमान नगरसेवकांमध्ये मडकईकर हे फुर्तादो यांच्यानंतर सर्वात अनुभवी आहेत. मडकईकर हे दुसर्‍यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. याआधी मडकईकर 1997 साली विद्यमान काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांच्याविरुद्ध मनपा निवडणुकीत अवघ्या चार मतांनी पराजित झाले होते. त्यानंतर, 2006 साली त्यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवल्यावर मडकईकर यांनी आपल्या पत्नीला निवडणुकीत उभे करून तिला विजयी केले होते. मनपाच्या 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत मडकईकर हे प्रभाग क्रमांक 18 मधून 280 मतांनी निवडून आले आहेत. aमडकईकर मोन्सेरात यांचे विश्‍वासू मानले जातात, मनपातील राजकारणात अनुभवी व्यक्तीची गरज असल्याने गटातील सर्व नगरसेवकांचा मडकईकर यांना पाठिंबा लाभणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Katkari-community-does-not-have-statistics-on-the-government/", "date_download": "2018-11-17T11:49:00Z", "digest": "sha1:S6WQKS2IKZCWTAUHOTLABUYWAYX3JZUP", "length": 13653, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कातकरी समाजाची शासनस्तरावर आकडेवारीच नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कातकरी समाजाची शासनस्तरावर आकडेवारीच नाही\nकातकरी समाजाची शासनस्तरावर आकडेवारीच नाही\nसमाजातील एक घटक असताना देखील सदैव दुर्लक्षीत व वंचि��� जीवन जगण्यास भाग पडत असलेल्या आदिम आदिवासी कातकरी समाजाची निश्‍चित लोकसंख्यादेखील सरकारी यंत्रणेकडे प्राप्त नसल्याचे स्पष्ट होत आहे.\nआदिम आदिवासी कातकरी समाजाच्या संघटनांमार्फत सन2002 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात खेड तालुक्यात 34 हून अधिक गावांमध्ये कातकरी कुटुंबांचे व साडेचार हजार लोकांचे वास्तव्य असताना सन2016च्या सरकारी आकड्यांमध्ये तालुक्यात 26 गावांमध्ये कातकरी समाजाची लोकसंख्या मात्र 1250 एवढीच नोंद आहे. अशाचप्रकारे जिल्ह्यातील मंडणगड, चिपळूण आदी तालुक्यातील कातकरी समाजाच्या लोकसंख्येबाबत शासनाकडेच विश्‍वासार्ह आकडेवारी नाही. त्यामुळे शासकीय योजना राबविण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत.\nखेड तालुक्यात कातकरी समाजाची 264 कुटुंबे व 231 झोपड्या अथवा घरांचा उल्लेख आहे. त्यामुळे कातकरी उत्थान अभियानाचे परिपत्रक जरी येऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी त्यामध्ये त्रुटी असल्याचे समोर येत असून खर्‍या अर्थाने कातकरी उत्थानासाठी कातकरी जनगणनेसह सखोल फेरसर्व्हेक्षणाची गरज आहे.\nकोकणात रायगड, ठाणे, पालघर व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आदिम आदिवासी कातकरी समाज गेल्या शेकडो वर्षांपासून वास्तव्य करत आहे. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशकं उलटली तरी या समाजातील लोकांची संख्या नक्की किती आहे, हे मात्र समजून घेण्यात कोणत्याही सरकारला अनास्थेमुळे यश आलेले नाही. त्यामुळे सरकारी पातळीवरून कितीही योजना या आदिम आदिवासींसाठी तयार झाल्या तरी निश्‍चित लोकसंख्या माहिती नसल्याने या समाजातील निम्म्याहून अधिक लोक शासकीय योजनांपासून वंचित रहात असल्याचे चित्र आहे.\nसरकारने कातकरी उत्थान अभियानाचा बिगुल जुलै 2017 मध्ये फुंकला आहे. परंतु पायाभुत माहितीमध्ये अचूक लोकसंख्येची माहितीच उपलब्ध नसल्याने व ती मिळवण्यासाठी सरकारी कर्मचार्‍यांमध्ये उदासिनता असल्याने नियोजनबद्ध कार्यक्रम राबवताच येत नसल्याचे दिसते. सरकारने आदिम आदिवासी वास्तव्य करत असलेल्या जागा त्यांच्या नावे करण्याचे धोरण निश्‍चित केले असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन त्याचा लाभ आदिवासी कातकरी कुटुंबांना होईल का, हा यक्ष प्रश्‍न आहे.\nखेड तालुक्यात सरकारी कार्यालयातून प्राप्त आकडेवारीनुसार आस्तान, धवडे, किंजळेतर्फे नातू, देवघर, वरची हु��बरी, वाडीबीड, खालची हुंबरी, तळे, चिंचवाडी, कुडोशी, म्हाळुंगे, मांडवे, खवटी, बोरघर, पुरे बुद्रूक, साखरोली, चिंचघर, मुसाड, चिरणी, शेल्डी, शिव मोहल्ला, शिव खुर्द, कुळवंडी, तिसंगी, खोपी, बिजघर व हेदली या गावांमध्ये 1250 कातकरी लोकसंख्या असून 264 कुटुंब आहेत. तालुक्यात कातकरी घर किंवा झोपड्यांची संख्या 231 असून कुटुंबातील सदस्यांची संख्या 1204 दर्शवण्यात आली आहे. तालुक्यातील कातकरी कुटुंबांच्या घराखालील स्वमालकीच्या जमिनींचे एकूण क्षेत्र 0-29-83(हे.आर) एवढे असून अन्य कातकरी घरे खाजगी व्यक्तीच्या 1-48-78 (हे.आर) जमीनीवर असल्याचे सन2016 मध्ये प्राप्त आकडेवारीमध्ये नमूद आहे.\nआदिम आदिवासी कातकरी समाजाचे कार्यकर्ते नाना वाघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनेमार्फत सन2002 करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार सापिर्ली, पोसरे, धामणंद, मुसाड, चिरणी, शेल्डी, शिव, खोपी, बिजज्ञर, मिर्ले, आपटाकोंड, कुळवंडी, तिसंगी, सवेणी, किंजळे, धवडे, अस्तान, वाडीबीड, हुंबरी, देवघर, कुडोशी, खवटी, बोरघर, चिंचघर, पुरे, मांडवे, तळे, कोरेगाव, साखरोली, आंबये आदी ठिकाणी प्रत्येकी दहा पेक्षा जास्त कातकरी कुटुंब वास्तव्य करत आहेत. तर सुकीवली, बोरज, शिव, चिरणी आदींसह अनेक गावांमध्ये 2 ते 6 कातकरी कुटुंब वास्तव्य करत आहेत. तालुक्यात 34 पेक्षा जास्त गावांमध्ये साडे चार हजार पेक्षा जास्त कातकरी लोकसंख्या असताना सरकारी आकड्यांमध्ये व संघटनेच्या सर्व्हेक्षण आकड्यांमध्ये एवढी तफावत पाहता कातकरी लोकसंख्येच्या निश्‍चितीची नितांत गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.\nराज्य सरकारने कातकरी उत्थान अभियान सुरू केले असले तरी नक्की कोणत्या माहितीच्या आधारे हे कातकरी उत्थान केले जात आहे. हा संशोधनाचा भाग आहे. जुलै2017 मध्ये कोकण आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात कातकरी वस्त्यांचे फेरसर्व्हेक्षण करणे गरजेचे आहे. परंतु गेल्या पाच महिन्यांत याबाबत गाव पातळीवरील सरकारी कर्मचार्‍यांच्या अनास्थेमुळे स्वातंत्र्यानंतर देखील अनेक दशके दुर्लक्षित राहिलेल्या कातकरी समाजाला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात येण्याचे सर्वच मार्ग बंद होताना दिसत आहेत.\nराज्य सरकारने कातकरी उत्थानचा फार्स न करता खर्‍या अर्थाने स्वातंत्र्याचे माप कातकरी समाजाच्या पदरात टाकण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील कातकरी समाजाची लोकसंख्या जनगणना करून प्रामाणिक आकडेवारी व सामाजिक स्थितीची माहिती संकलीत करण्यासाठी प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा या समाजासाठी काम करणार्‍यांकडून होत आहे.\n...तर प्रभावीपणे पर्यावरण संवर्धन\nचिपळूण न. प. विरोधी गटनेते शशिकांत मोदी यांचा राजीनामा\nकोकण रेल्वे मार्गावर ‘ख्रिसमस स्पेशल’\nवारकरी सांप्रदायाचे कार्य म्हणजे धर्मसेवा\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅच्यू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Notices-for-deletion-of-buildings-in-Kankavli/", "date_download": "2018-11-17T10:48:39Z", "digest": "sha1:XX5MDG3NU3U4KE6RMXYLN3GR33KU3WHS", "length": 5906, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कणकवलीतील बांधकामे हटविण्यासाठी नोटिसा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कणकवलीतील बांधकामे हटविण्यासाठी नोटिसा\nकणकवलीतील बांधकामे हटविण्यासाठी नोटिसा\nमहामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली शहरातील बहुतांशी प्रकल्पग्रस्तांनी अद्यापही शासनाकडून मोबदल्याची रक्‍कम स्वीकारलेली नाही. तरी ज्यांनी ही रक्‍कम स्वीकारली आहे अशा प्रकल्पग्रस्तांना महामार्ग प्राधिकरणतर्फे चौपदरीकरण भूसंपादनावरील बांधकाम पाडण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. भूसंपादन झालेली जमीन व त्यावरील बांधकाम 23 ऑगस्टपूर्वी रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, ज्यांनी अद्यापही मोबदला स्वीकारलेला नाही त्यांच्याबाबत या नोटिसांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.\nकणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांनी सुरुवातीला ग्रामीण निकषानुसार दोन गुणांकाप्रमाणे चौपट भरपाई देण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्याबाबतचा निर्णय अद्यापही मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर प्रलंबित आहे. त्यातच अलीकडे काही दिवसांपूर्वी शहरातील प्रकल्पग्रस्तांनी कणकवली शहरामध्ये उड्डाणपूल होत असल्याने या प���लाच्या बिमच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी साडेतेरा मीटर जागा रस्त्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्याच्या बाहेर आणखी सहा मीटरचे सर्व्हिस रोड नको. हे सर्व्हिस रोड झाल्यास शहरातील बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. व्यापार्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्व्हिस रोड रद्द करावेत, अशी मागणी केली आहे. त्याबाबत शासन कोणता निर्णय घेते याची उत्सुकता आहे.\nदरम्यान, कणकवलीतील ज्या प्रकल्पग्रस्तांनी मोबादला स्वीकारला आहे त्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या सावंतवाडी उपविभागीय अधिकार्‍यांनी भूसंपादन जमिनीवरील बांधकाम पाडण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत. भूसंपादन झालेल्या जागेतील बांधकाम (घर, पडवी, आवार, भिंत) हे 23 ऑगस्ट रोजी स. 10 वा. पाडण्यात येणार आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/kankavli-bhima-koroga-issue-impact-on-sindhudurg/", "date_download": "2018-11-17T10:51:32Z", "digest": "sha1:O5BXZKFOQXFZJUNPEZV2L27CLSV4MJ22", "length": 7261, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भीमा- कोरगाव प्रकरणाचे सिंधुदुर्गात पडसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › भीमा- कोरगाव प्रकरणाचे सिंधुदुर्गात पडसाद\nभीमा- कोरगाव प्रकरणाचे सिंधुदुर्गात पडसाद\nभीमा-कोरेगाव प्रकरणाचे पडसाद बुधवारी सिंधुदुर्गातही उमटले. तेथे झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करत बुधवारी कणकवलीत भारिप बहुजन महासंघाच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पुरोगामी परिवर्तनवादी संघटना आणि आंबेडकरी अनुयायी यांनी एकत्र येत कणकवलीत भव्य मोर्चा काढला. यावेळी नव्या पेशवाईचा व हल्ल्याचा निषेध करत महामार्गावर पटवर्धन चौैकात सुमारे अर्धा तास रास्ता रोकोही केले. यावेळी विविध संघटनांच्या नेत्यांनी भारतीय लोकशाहीमध्ये नवी मनूवादी प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढत असेल तर त्या प्रवृत्तीला उलथवून टाकण्याचे काम तमाम भीमसैनिक करतील, असा इशाराही दिला.\nबुधवारी दुपारी 12 वा. सुमारास या मोर्चास प्रारंभ झाला. कणकवली सिद्धार्थनगर येथून पटकीदेवी बाजारपेठ मार्गे हा मोर्चा पटवर्धन चौैकात आला. तेथून महामार्गाने प्रांत कार्यालयाकडे हा मोर्चा येऊन तेथे सभेत रूपांतर करण्यात आले. या मोर्चात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष नाना डांमरेकर, सत्यशोधक संघटनेचे सुदीप कांबळे, अंकुश कदम, संदीप कदम, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सत्यवान जाधव, जिल्हा सचिव विलास वळंजू, प्रा. विनोदसिंह पाटील, बामसेफ संघटनेचे सूर्यकांत कदम, प्रा. संतोष रायबोले, कणकवली महाल बौद्ध विकास संघाचे अध्यक्ष डी.डी.कदम, विठ्ठल कदम, मनोहर कदम, रश्मी पडेलकर, विनोद जाधव, समता प्रतिष्ठानचे अमोल कांबळे, अनंत कांबळे, कणकवली तालुका चर्मकार संघटनेचे अध्यक्ष सुजित जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अनंत जाधव, जिल्हा संघटक प्रभाकर चव्हाण, कोकण उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, मिलींद जाधव, प्रकाश वाघेरकर आदी या मोर्चात सहभागी झाले होते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो अशा घोषणा देत या मोर्चेकर्‍यांनी भीमा-कोरेगाव येथील हल्ला हा भ्याड हल्ला असून सरकारचा निषेध केला. मुंबई-गोवा मार्गावर पटवर्धन चौकात आंदोलनकर्त्यांनी सुमारे 20 मिनिटे ठिय्या आंदोलन केले.\nअन्यथा गोवा- महाराष्ट्र सीमेवर रास्ता रोको\nभीमा कोरगाव प्रकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद\nभालचंद्र महाराज जयंती उत्सवास भक्‍तिमय वातावरणात प्रारंभ\nप्राथमिक शिक्षक समितीचे आज सिंधुदुर्गनगरीत त्रैवार्षिक अधिवेशन\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/After-the-rape-the-victim-breathless-beat/", "date_download": "2018-11-17T11:23:39Z", "digest": "sha1:3RGHJ4FHAFB6HPRAUGA7W5STX376J23J", "length": 5786, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बलात्कारानंतर प्रेयसीला बेदम मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बलात्कारानंतर प्रेयसीला बेदम मारहाण\nबलात्कारानंतर प्रेयसीला बेदम मारहाण\nप्रियकराचे अन्य तरुणी सोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समजल्याने जाब विचारण्यास गेलेल्या प्रेयसीला प्रियकराने आपल्या चार मित्रांच्या मदतीने बेदम मारहाण केली. शिवाय प्रियकरासह त्याच्या एका मित्राने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दगाबाज प्रियकराने वर्षभरापूर्वीच तिला प्रेमाच्या आणाभाका आणि लग्नाचे आमिष दाखवून एका ढाब्याच्या मागे असलेल्या निर्जन इमारतीत नेऊन तिच्यावर जबरी बलात्कार केल्याचेही उघडकीस आले आहे. याप्रकरणी पीडितेने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत, तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाचे कथन करताच पोलिसांनी दगाबाज प्रियकरासह त्याच्या चार मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये तीन तरुणींचा समावेश आहे.शांतनू फारणे असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या दगाबाज प्रियकराचे नाव आहे. तर करण, अंजली, रिया, गौरी अशी इतर आरोपींचे नावे आहेत.\nडोंबिवली मानपाडा पूर्व येथील कोळेगावातील एका चाळीत 27 वर्षीय तरुणी राहते. या तरुणीचे शांतनू फरणे या तरुणाशी वर्षभरापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर शांतनूने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत, तिला हायवे रोडवर असलेल्या एका ढाब्याच्या मागील इमारतीमध्ये जून 2017 रोजी नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. दरम्यान दगाबाज शांतनूचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे पीडित तरुणीला कळाले.\nतिने याबाबतची माहिती आपल्या मित्रांना दिली. ही बाब दगाबाज शांतनूला कळताच तो संतापला आणि आपला मित्र करणला घेऊन पीडित तरुणीच्या घरी आला व तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. तरुणनीने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिला मारझोड केली.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभि���ादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Lobbying-in-Congress-for-Legislative-Council/", "date_download": "2018-11-17T11:47:39Z", "digest": "sha1:QOYOG2FGM2RBGTERSO7DCV4LHISM6LNT", "length": 7845, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विधान परिषदेसाठी काँग्रेसमध्ये लॉबिंग! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधान परिषदेसाठी काँग्रेसमध्ये लॉबिंग\nविधान परिषदेसाठी काँग्रेसमध्ये लॉबिंग\nमुंबई : चंदन शिरवाळे\nविधान परिषदेच्या 16 जुलै रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये उमेदवार निश्‍चितीसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी माणिकराव ठाकरे व शरद रणपिसे यांना पुन्हा संधी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीप माने, तर पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मर्जीतील एका माजी मंत्र्याच्या नावाचा आग्रह धरला असल्याचे समजते.\nकेंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख शुक्रवार, 22 जून रोजी जाहीर केली असली तरी उमेदवार निश्‍चितीसाठी काँग्रेसमध्ये महिनाभरापासून लॉबिंग सुरू आहे. विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेसाठी 11 सदस्य निवडले जाणार असल्यामुळे संख्याबळानुसार काँग्रेसचे दोन, तर राष्ट्रवादीचा 1 उमेदवार विजयी होणार आहे. त्यामुळे विधान परिषदेत जानते सदस्य असावेत, यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चव्हाण व विखे-पाटील यांनी माणिकराव ठाकरे व शरद रणपिसे यांच्या नावासाठी दिल्लीत फिल्डींग महिनाभरापुर्वीच लावली आहे. या दोघांपैकी श्रेष्ठींनी एका नावाचा पत्ता कट केल्यास पर्याय म्हणुन पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांचेही नाव पुढे केल्याचे समजते.\nमाजी मुख्यमंत्र्यांनीही आपल्या समर्थकांसाठी कंबर कसली आहे. सुशीलकुमारांनी सोलापुरमधील आपले कट्टर समर्थक दिलीप माने तर पृथ्वीराजबाबांनी एका माजी मंत्र्याच्या नावासाठी आग्रह धरला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे माजी आमदार चरणसिंग सप्रा यांचे नाव रेटत असल्याचे समजते. महाराष्ट्रातुन ही नावे पुढे पाठविली असली तरी दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद व अविनाश पांडे यांनी माजी खासदार मुझफ्फर हुसैन यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत.\nविधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीसाठी परभणीची जागा काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी यांच्यासाठी सोडली होती. त्या बदल्यात राष्ट्रवादीने बीडची जागा लढविली होती. त्यामुळे परभणीत पक्षविस्तारासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी माजी राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. वाघ व मलिक यांना डावलुन प्रा. खान यांना उमेदवारी दिली, अशी चर्चा होऊ नये, यासाठी प्रा. खान यांना पक्षाने गेल्या दोन महिन्यांपासुन अ‍ॅक्टीव्ह केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संविधान बचाव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दिल्लीपाठोपाठ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार्‍या या कार्यक्रमाला पक्षाकडुन फंडींग केले जात असल्याची चर्चा आहे.\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅच्यू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Four-Man-Kidnapping-Beaten-Young-Man-For-Immoral-Relations-Matter-In-Pune/", "date_download": "2018-11-17T11:21:09Z", "digest": "sha1:7C74K2VRRCXQDCFCIVNKIXFHPGUAGJWN", "length": 4083, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे : अनैतिक संबंध;तरुणाला मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे : अनैतिक संबंध;तरुणाला मारहाण\nपुणे : अनैतिक संबंध;तरुणाला मारहाण\nअनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाचे अपहरण करुन त्याला मारहाण करत लुबाडल्याची घटना पिंपळे गुरव ते कामशेत दरम्यान घडली आहे. बुधवारी घडलेल्या प्रकारानंतर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.\nया प्रकरणी लक्ष्मण बजरंग मोरकडे (27, रा. पिंपळे गुरव) याने अभिषेक, आदिल, जुबेर आणि जेम्स यांच्या विरोधातील फिर्यादीनंतर सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लक्ष्मण हा बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घरा बा��ेर उभा होता. त्यावेळी कारमधून आलेल्या चौघांनी जबरदस्तीने त्याला कारमध्ये बसवले. त्याला कामशेत येथे नेले आणि मारहाण करुन जखमी केले. यादरम्यान त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम आणि कारची चावी काढून घेऊन त्याला तिथेच सोडण्यात आले. लक्ष्मण याचे गुन्हे दाखल असलेल्या पैकी एकाच्या नातेवाईक महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याने हा प्रकार घडला आसल्याचे समोर आले आहे.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Haveli-taluka-tops-in-family-planning/", "date_download": "2018-11-17T10:47:56Z", "digest": "sha1:DL37SGJ2U7A27DHHGIDFAOK4A52G5KD3", "length": 6397, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुटुंब नियोजनात ‘हवेली’ अव्वल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कुटुंब नियोजनात ‘हवेली’ अव्वल\nकुटुंब नियोजनात ‘हवेली’ अव्वल\nपुणे ः नरेंद्र साठे\nवाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासकीय नोकरीत असणार्‍यांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सक्तीची केली होती. त्याचा परिणाम दिसून येत असल्याने दोन अपत्यांपेक्षा अधिक अपत्य असल्यास शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार नसल्याचे सांगण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत असून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याकडे कल वाढला आहे. 2017-18 मध्ये पुणे जिल्ह्यात 19 हजारांपेक्षा अधिक शस्त्रक्रिया झाल्या असून, त्यात पुणे शहरालगत असलेला हवेली तालुका आघाडीवर आहे.\n‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ ही संकल्पना आत्मसात करत शहरी भागासह ग्रामीण भागात ‘हम दो हमारे दो’ कडे कल वाढत आहे. जिल्ह्यात 2017-18 मध्ये 19 हजार 086 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. हवेली तालुक्यात 4 हजार 682 शस्त्रक्रिया झाल्या असून त्या उद्दिष्टापेक्षा 14 टक्के अधिक आहेत. अनेक अडचणींवर मात करत ग्रामीण भागातही छोट्या कुटुंबाची बिरुदावली रुजविण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरत आहे.\nत्यापैकी दोन अपत्यांवर 14 हजारांपेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दोनपेक्षा अधिक अपत्यांवर शस्त्रक्रिया करणार्‍यांच्या संख्येत घट होत असून, एक किंवा दोन अपत्यांवर शस्त्रक्रिया करणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणार्‍या महिलेस 500 रुपये दिले जातात. पुरुषास दीड हजार रुपये मिळतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया केल्यास जाण्या-येण्यासाठी वाहन, राहण्याची सुविधा दिली जाते़ मोफत औषधोपचार केले जातात.\nसर्व आरोग्य केंद्रात प्रसूतीची सुविधा\nजिल्ह्यात एकूण 96 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी 96 प्राथमिक आरोग्य केंद्रांतील प्रसूतिगृह कार्यरत आहेत. प्रसूतिगृहात अत्याधुनिक सुविधा असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया करण्याकडेही कल वाढत आहे. त्यापैकी 89 आरोग्य केंद्रांत कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रिया करण्याची सुविधा आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Movement-against-the-protest-against-court-fee/", "date_download": "2018-11-17T11:17:05Z", "digest": "sha1:CZO4ZMSCCPTPHBYP262IEWXHDEHO4ANL", "length": 4861, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोर्ट फी वाढीच्या निषेधार्थ आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कोर्ट फी वाढीच्या निषेधार्थ आंदोलन\nकोर्ट फी वाढीच्या निषेधार्थ आंदोलन\nराज्य शासनाने कोर्ट फीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केल्याच्या निषेधार्थ वकील संघटनेने गुरुवारी कामकाजातही भाग घेतला नाही. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कोर्ट फी वाढ मागे घेण्याची मागणी केली.\nशासनाने कोर्ट फी वाढीसंदर्भात नुकतेच परिपत्रक काढले आहे. त्यानुसार दावा कोर्ट फी, अर्जावरील तिकीट, कॅव्हेटचे तिकीट व अन्य तिकिटांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. या वाढीमुळे सर्वसामान्य पक्षकारांना फटका बसणार आहे. शासन एकीकडे अल्पदरात न्याय देण्याची भाषा करीत असताना तिकीट व फीच्या माध्यमातून न्याय महाग होत असल्याने पक्षकार व वकिलांमधून संताप व्यक्त केला जात आहे.\nफी वाढीसंदर्भात वकील संघटनेने दि.24 जानेवारीरोजी बैठक बोलविली होती. या बैठकीतील ठरावानुसार आज वकिलांनी न्यायालयीन कामकाजात भाग न घेतला नाही. संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र हिंगमिरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सामान्य माणसांना न परवडणारी वाढीव फीवाढ मागे घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.\nयावेळी वकील संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत जाधव, सचिव प्रदीप जाधव, सहसचिव दीपक हजारे, अ‍ॅड. संतोष मधाळे, अ‍ॅड. नितीन पाटील, अ‍ॅड. करणसिंह ठाकूर आदी वकिलांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Tehsildar-n-b-More-Suspended/", "date_download": "2018-11-17T11:47:15Z", "digest": "sha1:KQJPB7SHR3PQC6I72NINL52JTCMRVNTR", "length": 3893, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हलगर्जीपणाबद्दल पलूसचे नायब तहसीलदार निलंबित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › हलगर्जीपणाबद्दल पलूसचे नायब तहसीलदार निलंबित\nहलगर्जीपणाबद्दल पलूसचे नायब तहसीलदार निलंबित\nकडेगाव : शहर प्रतिनिधी\nपलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल पलूसचे नायब तहसीलदार एन. बी. मोरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी निलंबित केले.\nमाजी मंत्री आमदार डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पलूस-कडेगाव मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. देशमुख यांनी नायब तहसीलदार मोरे यांच्याकडे वाहतूक आराखडा तयार करणे, तसेच खासगी वाहने अधिग्रहण करणे, निवडणुकीसाठी लागणारे ई.व्ही.एम.एल.सी.करणे आदी कामे सोपवली होती; परंतु मोरे यांनी याबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही.\nवारंवार सांगूनही त्यांनी नेमून दिलेल्या कामात दिरंगाई केली. दि. 5 मेपासून ते निवडणूक कामावर हजरही राहिले नाहीत. त्यामुळे डॉ.देशमुख यांनी त्यांना निलंबित केले आहे.\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅच्यू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/CCTV-watch-at-banmoli-health-center/", "date_download": "2018-11-17T11:44:12Z", "digest": "sha1:23K6Y2CGQBWLCSQJCWKE3QVKIHTRF4HU", "length": 5718, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बामणोली आरोग्य केंद्रावर सीसीटीव्हीचा ‘वॉच’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › बामणोली आरोग्य केंद्रावर सीसीटीव्हीचा ‘वॉच’\nबामणोली आरोग्य केंद्रावर सीसीटीव्हीचा ‘वॉच’\nबामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली असून त्यामुळे केंद्रात चालणार्‍या सर्व घडामोडींवर आता बारीक लक्ष राहणार आहे. हे सीसीटीव्ही कार्यान्वित झाल्याने आता अधिकारी व कर्मचार्‍यांवरही अंकुश आला असून रूग्णांना दिलासा मिळाला आहे.\nजि.प. सदस्या सौ. अर्चना रांजणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांची खरडपट्टी काढत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने डॉ. मोरे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिते यांच्याकडे पाठपुरावा करून बामणोली आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही बसवले.\nआरोग्य केंद्रात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांना आता चाप बसणार आहे तर दुसरीकडे प्रत्येक गोष्टीत डॉक्टरला जे लक्ष द्यावे लागायचे ते आता कमी होणार आहे. सी सी टीव्ही यंत्रणेमुळे आरोग्य केंद्राच्या कामकाजात सुरळीत पणा येणार असून कामकाज ��ुलभ होण्यास मदत होणार आहे. सीसीटीव्हीमुळे सर्व कामकाज रेकॉर्ड होत असल्याने कारभारातील रटाळपणा जाणार आहे. तसेच कर्मचार्‍यांवर वॉच राहणार असल्याने कामातील अळमडळम कमी होण्यास मदत होणार आहे.\nहळूहळू बामणोलीचे आरोग्य केंद्र पूर्वीपेक्षा वेगळ्या प्रकारे कार्यरत राहणार असून डॉ. मोरे यांच्या सहकार्याने डॉ. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील शेतकरी लोकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दरम्यान, बामणोली केंद्राचे अत्याधुनिकरण होत असताना रूग्णवाहिकेची गरज पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी रूग्णाल्याच्या कक्षेतील गावांकडून केली जात आहे.\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅच्यू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/pandharpur-for-the-palanquin-bottom-land-acquisition-continues/", "date_download": "2018-11-17T10:47:29Z", "digest": "sha1:NJVI4MVQTEV7Q7D35KOOL5RGONAOKLSA", "length": 6661, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालखी तळाकरिता भूसंपादन सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पालखी तळाकरिता भूसंपादन सुरू\nपालखी तळाकरिता भूसंपादन सुरू\nवाखरी, पिराचीकुरोली आणि भंडीशेगाव येथील पालखी तळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. वाखरी येथील सुमारे 100 एकर, तर भंडीशेगाव येथील सुमारे 25 एकर जागेच्या भूसंपादनासंदर्भात शेतकर्‍यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. यामुळे शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, भंडीशेगाव येथील शेतकर्‍यांनी भूसंपादनासाठी जमीन मोजणीकरिता आलेल्या शासकीय कर्मचार्‍यांना विरोध करून हाकलून लावले आहे. वाखरी येथील शेतकर्‍यांचाही तीव्र विरोध सुरू झालेला आहे.\nतीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत पंढरपूर तालुक्यातील पिराचीकुरोली, वाखरी, भंडीशेगाव येथील भूसंपादनासाठीची कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे. पालखी तळासाठी निश्‍चित करण्यात आलेल्या जमिनींच��� मोजणी करून त्यानंतर प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना पाठवण्यात येणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर शेतकर्‍यांना रितसर नोटिसा देऊन त्यांच्या हरकती मागवून नुकसान भरपाई दिल्यानंतर भूसंपादन सुरू केले जाणार आहे. भूसंपादनापोटी नेमकी किती नुकसान भरपाई दिली जाणार हे अद्यापही निश्‍चित नाही; मात्र सध्या कारवाई सुरू झालेली आहे.\nवाखरी येथे सर्वाधिक 50 खातेधारकांची सुमारे 100 एकर जमीन संपादन प्रस्तावित आहे. भंडीशेगाव येथे 28 खातेदारांची सुमारे 25 एकर जमीन संपादन प्रस्ताव आहे. भूसंपादनासाठी निश्‍चित केलेल्या जमिनीची मोजणी करून त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना पाठवण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात शेतकर्‍यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. भंडीशेगाव येथे जमीन मोजणीसाठी गेलेल्या भूमिअभिलेख, महसूलच्या कर्मचार्‍यांना शेतकर्‍यांनी विरोध करून हाकलून लावल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर वाखरी येथेही शेतकर्‍यांचा विरोध होऊ लागला असल्यामुळे येथील भूमापन प्रक्रिया होऊ शकलेली नाही.\nएकाबाजूला पंढरपूर विकास प्राधिकरणांतर्गत वाखरी गावच्या हद्दीत शेकडो एकर जमिनीवर विकासकामे प्रस्तावित आहेत. दुसर्‍या बाजूला पालखी तळ विकासांतर्गत पुन्हा वाखरी येथील 100 एकर जमीन संपादन केली जाण्याची शक्यता पाहून वाखरीतील शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/us-strategy/", "date_download": "2018-11-17T11:25:48Z", "digest": "sha1:JKTSMCA2VL5LABMZSSWKOGSB2D2UFEMD", "length": 28491, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "अमेरिकेची कूटनीती | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nकिस्तानला सर्वप्रकारे मदत करणे ही अमेरिकेची वर्षानुवर्षाची कूटनीती आहे. यावर ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांनी जळजळीत प्रकाश टाकला आहे.\nअमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी जाता जाता एक भयंकर आणि जागतिक दहशतवादाला खतपाणी मिळू शकेल असा निर्णय घेऊन धक्काच दिला आहे. 8 डिसेंबर रोजी ओबामा यांनी आर्म्स एक्स्पोर्ट कंट्रोल अ‍ॅक्ट (शस्त्र निर्यात नियंत्रण कायदा) याच्या 40 आणि 40अ कलमांना स्थगिती दिली आहे. जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचेच जणू ओबामा यांनी ठरविले आहे असेच या निर्णयामुळे वाटते.\nया निर्णयानुसार अमेरिका सिरियातील निवडून आलेल्या सरकारविरोधी संघटनांना हत्यारे पुरविणार आहे. पेंटागॉन या अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाने 2012 साली डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या कागदपत्रांच्या आधारे घोषित केले की, वॉशिंग्टन (अमेरिका) इराण, इराक, लेबेनॉन आणि सिरिया या देशांतील शिया सरकारशी आपले संबंध मोडीत काढू इच्छिते.\nआपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अमेरिका सरकारविरोधी गटांना हत्यारांचा पुरवठा करत आली आहे. बंडखोरांना देण्यात आलेली अशी हत्यारे अतिरेकी संघटनांकडे पोहचतात याची कल्पना अमेरिकेला आहे. असे पुरावे अनेकदा पुढे आले आहेत.\nजुरगेन तोडेनहौफर या जर्मन पत्रकाराने जाभात-अल-उसरा या सिरियातील बंडखोर संघटनेचा कमांडर अबू एल एझ्झ यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे म्हटले आहे की, अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांकडून अमेरिकेने त्यांना पुरविलेली हत्यारे अतिरेकी संघटनांना दिली जातात. जाभात-अल-उसरा ही सिरियामधील अल कायदाची शाखा आहे आणि तोडेनहौफर हे पहिले पश्‍चिमी देशातील पत्रकार आहेत, जे इस्लामिक स्टेटच्या ताब्यात असलेल्या भागात जाऊन सुखरूप परत आले. सिरियन जर्नलिस्ट असोसिएशन या संस्थेने 2011 मध्ये सिरीयात उठाव झाल्यापासून मार्च 2013 पर्यंत 153 पत्रकार मारले गेल्याची माहिती पुढे आणली असून अशा पत्रकारांची यादी तयार केली आहे. अशा परिस्थितीत तोडेनहौफर यांची पत्रकारिता कौतुकास्पद आहे.\nअमेरिकेच्या सरकारने अनेकदा म्हटले आहे की, अमेरिका कोणत्याही अतिरेकी संघटनांना मदत करत नाही, पण अमेरिकेचे मित्र देश करत असावेत, असे मान्य केले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात लंडन येथील कॉनफ्लीक्ट आर्मामेंट रिसर्च या संस्थेने इराक आणि सिरिया येथील दहशतवादी संघटनांकडून खुर्दिश लष्कराने जप्त केलेल्या हत्यारांची तपासणी केली असता असे आढळले की, मोठ्या प्रमाणात ही हत्यारे अमेरिक���त बनविलेली होती. यात एम16 या रायफलींचा समावेश होता आणि यावर ‘अमेरिकन सरकारची मालमत्ता’ असे कोरलेले होते. इस्लामिक स्टेटकडे अमेरिकेने सौदी अरेबियाला दिलेल्या एम ७९ या अँटी-टाँक रॉकेट्ससदृश हत्यारे सापडली.\n‘न्यूयॉर्क टाइम्स’ने जानेवारी २३, २०१६ रोजीच्या आपल्या अंकात म्हटले होते की, अध्यक्ष ओबामा यांनी २०१३ साली सीआयएला सिरियातील बंडखोरांना मदत करण्याचे गुप्त आदेश दिले होते. सीआयएने सौदी अरेबियाच्या मदतीने हे कार्य पूर्ण करायचे ठरविले आणि या ऑपरेशनला ‘टिम्बर सायकामोर’ असे नाव देण्यात आले. ‘वाशिंग्टन पोस्ट’ने आपल्या मार्च १७, २०१५च्या आवृत्तीत म्हटले होते की, अमेरिकेच्या काँग्रेससमोर साक्ष देताना पेंटागॉनच्या अधिकार्‍यांनी म्हटले होते की, येमेनच्या सरकारला अमेरिकेने दिलेल्या ५०० दशलक्ष डॉलरच्या युद्धसामग्रीचे पुढे काय झाले याची कल्पना त्यांना नाही. अशा प्रकारे अमेरिकेने पुरविलेली किंवा अमेरिकेच्या मान्यतेने पुरविण्यात आलेली युद्धसामग्री गायब झाल्याची ही एकमेव वेळ नव्हती.\n‘न्यूयॉर्क टाइम्स’ने २०१२ साली छापलेल्या बातमीप्रमाणे ओबामा सरकारने युनायटेड अरब अमिरातला पुरविलेली युद्धसामग्री तसेच अमेरिकेच्या संमतीने युरोपहून कतारला दिलेली हत्यारे लिबियातील अतिरेक्यांच्या हाती लागली. ऑक्टोबर २२, २०१४ रोजी लंडनच्या ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने पेंटागॉनने मांडलेल्या मजेशीर स्पष्टीकरणाचे वृत्त दिले आहे. सिरियातील काबानी शहरात खुर्दीश सैन्यासाठी विमानाने टाकलेली काही हत्यारे वार्‍याने उडून आयसीसच्या हाती लागली. तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तय्यीप एर्दोगान यांनी अशा प्रकारे हत्यारे टाकण्याच्या पद्धतीवर टीका केली होती. इराकी सैन्याला दिलेली अमेरिकन युद्धसामग्री आयसीसच्या हाती लागल्याचे ‘ब्लूमबर्ग रीव्ह्यु’ने जानेवारी २०१५मध्ये प्रकाशित एका बातमीत म्हटले आहे, तर ‘गार्डियन’च्या बातमीनुसार २००४ ते २००७ या काळात अमेरिकेने इराकला दिलेल्या हत्यारांपैकी ३० टक्के हत्यारांचा हिशेब लागत नाही.\nअमेरिकेने १९८०च्या दशकात सोविएत रशियाविरुद्ध लढण्यासाठी अफगाणिस्तानातील मुजाहिद्दीनला पुरविलेल्या हत्यारांचा वापर ९/११च्या हल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यात अमेरिकेच्या सैनिकांवि���ुद्ध करण्यात आला, असे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिले होते. अमेरिकेचा असा इतिहास असताना ओबामा यांनी काढलेला नवीन आदेश घातक आहे. यात दोन मुद्दे समोर येतात. पहिला म्हणजे, एका देशात निवडून आलेल्या सरकारला हिंसक मार्गाने उलथून पडण्यासाठी दुसर्‍या देशाने मदत करणे योग्य आहे का या हत्यारांचा वापर सिरियातील सरकारविरुद्ध असलेले गट वापरतील, तेव्हा मानवी अधिकारांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होईल यात शंका नाही. हा निर्णय आंतरराष्ट्रीय मानवअधिकार दिनाच्या दोन दिवसांआधी घोषित व्हावा हा योगायोग आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, ही हत्यारे पूर्वीप्रमाणे आयसिस किंवा इतर दहशतवादी संघटनांच्या हाती लागणार नाही याची दक्षता कोण घेणार या हत्यारांचा वापर सिरियातील सरकारविरुद्ध असलेले गट वापरतील, तेव्हा मानवी अधिकारांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होईल यात शंका नाही. हा निर्णय आंतरराष्ट्रीय मानवअधिकार दिनाच्या दोन दिवसांआधी घोषित व्हावा हा योगायोग आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, ही हत्यारे पूर्वीप्रमाणे आयसिस किंवा इतर दहशतवादी संघटनांच्या हाती लागणार नाही याची दक्षता कोण घेणार तसेच पुढच्या काळात याचा वापर हिंदुस्थानविरुद्ध होणार नाही याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. अनेक वर्षांपासून अमेरिका पाकिस्तानला लष्करी मदत करत आली आहे. यावर्षी मे महिन्यात अमेरिकेच्या संसदेने पाकिस्तानला ६०२ अब्ज डॉलरची मदत देण्याबद्दलच्या कायद्यावर मतदान करताना ४५० दशलक्ष डॉलर रोखून ठेवली. जोपर्यंत पाकिस्तान अमेरिकेने दिलेल्या मदतीचा वापर अफगाणी अतिरेकी संघटना हक्कनीविरुद्ध करत आहे हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत ही रक्कम रोखली जाणार आहे. अमेरिकेने दिलेल्या लष्करी मदतीचा वापर पाकिस्तान हिंदुस्थानविरुद्ध करत नाही आणि करणार नाही याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.\nहिंदुस्थानविरुद्ध अतिरेकी कारवाया करण्यास पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय आहे हे जगजाहीर आहे. आयएसआय अमेरिकेने पाठविलेली हत्यारे हिंदुस्थानविरुद्ध वापरत आहे. त्यामुळे हिंदुस्थानने अमेरिकेला पाकिस्तानला मदत करण्यापासून रोखणे आवश्यक आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआप हमें क्या छोडेंगे…\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरु���्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-11-17T10:52:22Z", "digest": "sha1:KLHD43VCB3UQA4K5WPXSPTM2BVGWH3HH", "length": 8153, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एगुक्का - विकिपीडिया", "raw_content": "\nएगुक्का हे उत्तर कोरिया या देशाचे राष्ट्रगीत आहे.\nअफगाणिस्तान • आर्मेनिया • अझरबैजान • बहरैन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • सायप्रस • जॉर्जिया • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • इस्रायल • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • कोरिया, उत्तर • कोरिया, दक्षिण • कुवेत • किर्गिझस्तान • लाओस • लेबॅनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाईन • चीन • फिलिपाईन्स • कतार • रशिया • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सीरिया • तैवान • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कस्तान • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन\nManchukuo (1932–1945) • दक्षिण व्हिएतनाम (1948–1975) • दक्षिण व्हिएतनाम (1975–1976) • सोविएत संघ (1922–1944) • सोविएत संघ (1944–1991) • आर्मेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1944–1991) • अझरबैजान सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1944–1992) • ज��र्जियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1991) • कझाक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1945–1992) • किर्गिझ सोव्हियेत साम्यवादी गणराज्य • ताजिक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1994) • तुर्कमेन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1997) • उझबेक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1992)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०१४ रोजी १२:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/business-news-reduced-fees-mutual-funds-106106", "date_download": "2018-11-17T11:36:31Z", "digest": "sha1:TVGATI7PDBJOV24YCQLMHGJBAJQ45ZZL", "length": 14337, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "business news Reduced fees on mutual funds म्युच्युअल फंडांवरील शुल्क कमी | eSakal", "raw_content": "\nम्युच्युअल फंडांवरील शुल्क कमी\nगुरुवार, 29 मार्च 2018\nमुंबई - म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीवरील शुल्कात कपात करण्याचा निर्णय भांडवली बाजार नियंत्रक संस्था ‘सेबी’ने बुधवारी घेतला. ‘सेबी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत म्युच्युअल फंडांवरील शुल्क अर्धा टक्‍क्‍याने कमी करण्यास मंजुरी देण्यात आली. सध्या हे शुल्क दोन टक्के होते. किरकोळ गुंतवणूकदारांना याचा फायदा होणार असून, फंडांतील गुंतवणुकीचा ओघ वाढेल, असा विश्‍वास म्युच्युअल फंड कंपन्यांनी व्यक्त केला आहे. याच बैठकीत ‘सेबी’ने ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’संदर्भातील उदय कोटक समितीच्या निम्म्या शिफारशी लागू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.\nमुंबई - म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीवरील शुल्कात कपात करण्याचा निर्णय भांडवली बाजार नियंत्रक संस्था ‘सेबी’ने बुधवारी घेतला. ‘सेबी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत म्युच्युअल फंडांवरील शुल्क अर्धा टक्‍क्‍याने कमी करण्यास मंजुरी देण्यात आली. सध्या हे शुल्क दोन टक्के होते. किरकोळ गुंतवणूकदारांना याचा फायदा होणार असून, फंडांतील गुंतवणुकीचा ओघ वाढेल, असा विश्‍वास म्युच्युअल फंड कंपन्यांनी व्यक्त केला आहे. याच बैठकीत ‘सेबी’ने ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’संदर्भातील उदय कोटक समितीच्या निम्म्या शिफारशी लागू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.\nकंपन्यांमधील ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’बाबत उदय कोटक समितीने ‘सेबी’ला ८० शिफारश��� केल्या होत्या. त्यातील ४० शिफारशी मान्य करण्यात आल्या आहेत. १५ शिफारशींमध्ये सुधारणा केली जाणार असून, १८ शिफारशी फेटाळण्यात आल्या आहेत. एप्रिल २०२० पूर्वी आघाडीच्या पाचशे कंपन्यांमधील मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदाचे विभाजन केले जाईल, असे ‘सेबी’ने म्हटले आहे. त्याचबरोबर वैयक्‍तिक संचालकांची संख्या ८ पर्यंत कमी केली आहे. या शिफारशींची लवकरच अंमलबजावणी केली जाणार असून, यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रात सुसूत्रता येईल, अशी शक्‍यता आहे.\nशेअर बाजारातील एफ अँड ओ व्यवहारांबाबतच्या नियमावलीबाबत शिफारस स्वीकारण्यात आली आहे. शिवाय नियमांचा भंग करण्याऱ्या कंपन्यांच्या प्रवर्तकांचे समभाग गोठविण्याचे अधिकार शेअर बाजारांना देण्यात आले आहेत. स्टार्टअपमधील एँजेल इन्व्हेस्टरची गुंतवणूक मर्यादा दुपटीने वाढवून दहा कोटी करण्यात आली आहे. शिवाय गुंतवणूक कालावधी तीन वर्षांऐवजी पाच वर्षे करण्यात आला आहे.\nम्युच्युअल फंडांवरील शुल्क अर्धा टक्‍क्‍याने कमी करण्यास सेबीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.\n- अजय त्यागी, अध्यक्ष, सेबी\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nमाफ करा; मी आत्ताच खून करून आलोय...\nबंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला...\nशेअर बाजारात आठवड्याचा शेवट गोड\nमुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16 ...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी महाराष्ट्राkला २५०० कोटी\nऔरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी...\nरिलायन्स इंडस्ट्रीज बनली 'किंंग'; बाजारभांडवल 7.12 लाख कोटींवर\nमुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) पुन्हा एकदा टीसीएसला मागे सारत सर्वाधिक बाजारभांडवल असणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. मुकेश अंबानी...\nराज्यातील शेतकऱ्यांच्या रोहित्रासाठी 5 हजार कोटीची तरतुद : व��श्वास पाठक\nपरभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6954", "date_download": "2018-11-17T10:53:04Z", "digest": "sha1:VTUWU277Q6A4IYPQX7XIJGCCHSLNC6EP", "length": 59055, "nlines": 206, "source_domain": "aisiakshare.com", "title": " खास रे : ट्रेंड बघून खास ब्लेंड | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nखास रे : ट्रेंड बघून खास ब्लेंड\nखास रे : ट्रेंड बघून खास ब्लेंड\nलोककलेबद्दल बाळकृष्ण लळीत लिहितात, सीतास्वयंवरात महागाईबद्दल पात्रं बोलायला लागली तरी \"पौराणिक पात्रांचे असे कालविसंगत बोलणे असले तरी प्रेक्षकांना त्यात वावगे वाटत नाही.\" नरेंद्र मोदी आणि ट्रंप(तात्या) एकाच कॉलेजात शिकले, अशा छापाची स्थल-कालविसंगत वाक्यं व्हिडिओत दिसली की लोक हसतात. एका परीनं डब केलेले व्हिडिओ, आणि नरेंद्र मोदींनी इस्रायलहून धनंजय मानेंसाठी डायबिटीसचं औषध आणण्याच्या मीम्समध्ये लोकांना वावगं वाटत नाही. हे व्हिडिओ आणि मीम्स आजच्या लोककला आहेत.\n‘ट्रंपतात्या हे पात्र प्रसिद्ध करणाऱ्या,’ ‘खास रे खास’ हे फेसबुक पान आणि ‘खास रे’ हा यूट्यूब चॅनल सुरू करणाऱ्या संजयची मुलाखत ऐसी अक्षरेनं घेतली.\nडॅशी : तुझं शिक्षण, तू कुठचा याबद्दल माहिती देशील का\nसंजय : माझा जन्म पुण्याचा, आई पुण्याची. वडील बार्शी, सोलापूरचे. बार्शीलाच संपूर्ण कुटुंब आहे. वडील माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत. आई घरीच असते. पहिलीपासून सगळं शिक्षण बार्शीला झालं.\nजंतू : तुमच्या व्हिडिओंमध्ये जो आवाज, हेल असतो तो सगळा बार्शीचा का\nसंजय : हो. मला पुण्यात शिकण्याची इच्छा होती. मी दहावी झाल्यावर डि्प्लोमासाठी पुण्यात सिंहगड कॉलेजला होतो. तिसऱ्या वर्षाला असताना व्हिडिओ प्रॉडक्शन करत होतो; माझी शॉर्टफिल्म पुणे, गोवा, अशा दोन-त���न ठिकाणी शॉर्टफिल्म फेस्टिवलसाठी निवडली गेली. डिप्लोमाचा थोडासा बॅकलॉगही होता. मग डिप्लोमाचा प्लॅन बदलला. पुन्हा बारावी केलं. पुढे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मी बी. ए. झालो.\nसुरुवातीला छोटे व्हिडिओ एडिट करायचो. आमच्या ग्रूपमध्ये दोन-तीन लोक होते. 'राजा शिवछत्रपती' म्हणून सिरीयल आहे, त्याचं गाणं किंवा नाना पाटेकरचं नॅरेशनचं जे फुटेज आहे गरूड उडतानाचं, त्यावर आपलं फुटेज लावणं असे प्रकार केले. त्यासाठी फोनचा कॅमेरा वापरायचो. मूव्हीमेकरवर डेव्हलप करायचो. तेव्हा सॉफ्टवेअरची फार माहिती नव्हती.\nजंतू : गावामध्ये सिनेमा सोडून करमणुकीच्या गोष्टी असायच्या का\nभाषणं, निबंध लेखनाच्या, चित्रकलेच्या स्पर्धा वगैरे असायच्या. चित्रकलेच्या इंटरमिजिएट वगैरे परीक्षा मी पास झालोय. व्हिडिओ एडिटिंग वगैरे शाळेत असताना काही माहीत नव्हतं. मला तेव्हा व्हिडिओत रस नव्हता. फिल्म्सही बोअर व्हायचा. 'उडान' सिनेमा बघितला, त्यात मुलाला लेखक व्हायचं असतं, ते बघितल्यानंतर फिल्मबद्दल काही लक्षात यायला लागलं. मग ते पुढे वाढलं. मग अनुराग कश्यपच्या सगळ्याच फिल्म्स बघितल्या.\nकोणा नेत्याचा वाढदिवस, निवडणुकांच्या तोंडावर गावात तमाशा वगैरे असायचा. किंवा पथनाट्य, वगैरे. आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही जे दाखवतो ते आम्ही जे बघितलेलं आहे त्यावरून येतं. ट्रंप अमेरिकेचा अध्यक्ष त्याला दूध संघाचा अध्यक्ष बनवतो, असं काही. ‘बबन’ फिल्ममध्येही तेच केलंय.\nडॅशी :खान मंडळी, किंवा अमुक हिरॉईन, किंवा सिनेमा, संगीत असं काही खूप आवडलं का\nस्नेहा खानविलकरचं संगीत आवडतं. आपले भारतीय आवाज, सैराट, फँड्रीमुळे हलगी, अजय-अतुलमुळे ढोलताशे ऐकू येतात; ते आवडतात.\nतर फेसबुकवर पब्लिक फोटो टाकायला लागलं. भारी काही असेल तर आधी ते आवडायचं. मग समजायला लागलं, फोटोत काही गोष्ट असेल, त्यातून काही सांगायचं असेल तर ते बघायला लागलो. मी आणि एका मित्रानं एक महिनाभर रोज तीन तास घालवून एका रस्त्यावर बसून सगळ्या गोष्टींचे फोटो काढले. माझा एक मित्र आहे सचिन, त्याचा मोठा भाऊ व्हिडिओ एडिट करायचा. त्यानं मला हॅरी पॉटरचा व्हिडिओ घेऊन दाखवलं तो कसा एडिट करतो ते. माझंही व्हिडिओ एडिटींग तिथपासून सुरू झालं.\nमग 'राजा शिवछत्रपती' मालिकेचं बोललो ते. मग 'शूर आम्ही सरदार' गाण्यावरती मालिकेतले मावळ्यांचे सीन्स एडिट केले. सध्या जसा वेबसिरीजचा बोलबाला आहे तसा २०१०-१२ हा काळ शॉर्टफिल्मचा होता. हे जेवढं इंटरनेटवरून शिकता येईल, माहिती मिळवता येईल त्यातून मी स्वतः शिकत गेलो. स्क्रिप्ट कशी लिहायची, सीन्स कसे असतात, डायलॉग कसे असतात, अशा अनेक गोष्टी. स्क्रिप्ट पातळीवर जेवढं काम चांगलं करता येईल तितकं चांगलं, हे शिकलो. मग मी शॉर्टफिल्म बनवली. ती पुणे शॉर्टफिल्म फेस्टिवलला निवडली गेली.\nडॅशी :आता थोडं ट्रंपतात्याबद्दल बोलू. कशामुळे हे सुरू झालं हे नक्की काय आहे\nसंजय : ट्रंपतात्या हे मुळात ‘खास रे’ टीव्हीचं पात्र होतं. शॉर्टफिल्मवर काम करत होतो. पण ‘कास्टिंग काऊच’ सुरू झालं होतं. ‘बॅकबेंचर्स’ नावाची सिरीज होती. साधारण २०१६मध्ये. सोशल मिडीयावर जेवढ्या पटापट या गोष्टी शेअर होत होत्या, ते पाहून आपणही असं करू शकतो, हे लक्षात आलं. शॉर्टफिल्म फेस्टिवलपुरत्या मर्यादित राहतात. त्यांना पुढे काही आयुष्यच नाही. सोशल मिडीयावर, फेसबुकवर पेज बनवूया असा विचार केला. आमच्या भागातल्या मुलाचं एक फेसबुक पेज आहे. त्यावर इंजिनियरींगच्या मुलांवर विनोद टाकायचे. त्यावर बऱ्याच फिल्म्सचं प्रमोशन केलं. इंजिनियरींगच्या क्लासेसच्या जाहिराती घातल्या. आपल्या भागातल्या पोरांनी नॅशनल लेव्हलचं पेज बनवलंय, हे मी 'एबीपी माझा'वर बघितलं. या ऑडियन्सपर्यंत पोहोचता येईल असा विचार मी केला.\nसोशल मिडीयावर वर्षभर काही प्रयत्न करू बघू, असं मी ठरवलं. शाबासकी द्यायला म्हणून 'खास रे' असा शब्द कुठेही वापरता येतो. म्हणजे ते खवचटपणेसुद्धा म्हणता येतं आणि मनापासून शाबासकी द्यायची असेल तरीही म्हणता येतं. हिंदीमध्येही हा शब्द चालतो. उद्या काही हिंदीत काही करायचं ठरवलं तर नावामुळे अडचण नको, म्हणूनही हा शब्द वापरला. ट्रंपतात्याला अशी सुरुवात झाली.\nजंतू : सुरुवातीला त्यात कोण कोण होतं\nसंजय : मी आणि विश्वनाथ म्हणून माझा एक मित्र, असे आम्ही दोघं होतो. त्यावेळी 'बाहुबली-२' प्रदर्शित झाला होता. 'कट्टप्पानं बाहुबलीला का मारलं' यावर आख्खं इंटरनेट वेडं झालं होतं. लोक त्यावर प्रतिक्रिया देत होते. रिव्ह्यूजचे व्हिडिओ यायला लागले. 'बाहुबली-२'वर व्हिडिओ बनवला तर तो ट्रेंड होईल, व्हायरल होईल, याची मला १००% खात्री पटली. मुळातून काही बनवायचं तर त्याला लोकांपर्यंत पोचवायला वेळ लागला असता. ते नशीबावर अवलंबून ���सतं.\nत्याच वेळी डॉनल्ड ट्रंपनं सोशल मिडीया काबीज केलं होतं. ट्विटरवर डॉनल्डट्रंप हा हॅशटॅग ट्रेंडिंग होता. यूट्यूबवर बाहुबली. मग ते दोन्ही ब्लेंड केले. डॉनल्ड ट्रंप बाहुबलीसारखा बनवला. पुढे मला त्यात बरीच पात्रं आणायची होती. ओबामा, पुतीन, बरेच. तर मी डॉनल्ड ट्रंपला प्रश्न विचारले तर त्याची काय उत्तरं येतील मी किरकोळ प्रश्न विचारले तर तशीच उत्तरं येतील. तसा पहिला व्हिडिओ बनवला.\nरिव्ह्यू लिहायला लागला तर तो फार तांत्रिक बनवायचा नाही असं मी ठरवलं. गावाच्या कट्ट्यावर, चौकात, टपरीवर बसून पोरं जसा रिव्ह्यू देतात, तसं लिहिलं. चर्चा वाटली पाहिजे. \"कट्टापाचं असं झालं. हजारो कोटी कसले वापरता, माझा पिच्चर पाहा. मला तिकिटं मिळाली नाहीत. मग मोदीला फोन केला...\" तो व्हिडिओ व्हायरल झाला.\nजंतू : तुम्ही हे करत होतात, तेव्हा हे सगळं एवढं मोठं आणि व्हायरल होईल असा अंदाज होता का\nसंजय : तसा अंदाज होता. पण एवढं व्हायरल होईल असं वाटलं नव्हतं. प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये तो व्हिडिओ. लाख-दोन लाख लोक पाहतील अशी अपेक्षा होती. पण दहा लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला. फेसबुक, यूट्यूब मिळून.\n‘ट्रंपतात्या’ हे नाव आम्ही ठेवलेलं नाही. त्या नावाचं पेज फेसबुकवर आधीच अस्तित्वात होतं. अमित वानखेडे नावाचे शिक्षक आहेत. त्यांचं ते पान. ते विदर्भातले, म्हणून ट्रंपला तात्या केलं. व्हिडिओखाली आम्ही डोनाल्डतात्या वगैरे उल्लेख केले, पण हॅशटॅगमध्ये ‘ट्रंपतात्या’ असा उल्लेख नव्हता. त्यात डॉनल्डट्रंप असंच म्हटलं. ‘ट्रंपतात्या’ हे नाव फारच दिलखेचक आहे. आम्ही ते नाव इतर पात्रांच्या तोंडी ते नाव घातलं.\nजंतू : पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर\n२९ एप्रिल २०१७ला पहिला व्हिडिओ टाकला. लगेच दोन दिवसांनी महाराष्ट्र दिन. तेव्हा डॉनल्ड ट्रंप म्हणतोय, \"थ्यँक्यू, मला एवढा सपोर्ट दिला... महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा\" असा व्हिडिओ टाकला. मग निखिल वागळेंसोबत 'दिलखुलास डॉनल्ड' अशा मुलाखतीचा व्हिडिओ बनवला. त्यात ग्रेटभेटची शैली वापरली. ट्रंपच्या आयुष्यावर दिलखुलास गप्पा होत्या. 'डॉनल्ड, प्रवास कसा झाला; तू अमेरिकेत गेल्यावर तुझ्यात काय बदल झाले', असे प्रश्न त्यात होते. मध्येच एकदम 'तुला पित्ताचा त्रासही झाला होता' असाही प्रश्न होता. त्यावर ट्रंपही, 'गड्या, तुला तर माहीतच आहे. मला सुपारीचंही व्यसन आहे.' हे पब्लिकला आवडलं. गावाचं नाव घेतलं की किमान तिथला प्रेक्षकवर्ग मिळतो. असा तो व्हिडिओ आहे.\nजंतू : तुमची डबिंगची स्टाईल अशी आहे की ज्याची मुलाखत घेतली जाते, तोही तुमच्याच शैलीत बोलतो. हे करणारे तुम्ही एकटेच आहात की आणखी कोणी आहे\nसंजय : आम्ही सुरू केलं तेव्हा एकटेच होतो. सहा-सात महिन्यांनंतर बरेच लोक आले. नंतर फक्त ट्रंपतात्या, ट्रंपवरच व्हिडिओ बनवणारे खूप चॅनल आले. 'खास रे, आता बास रे' अशा नावाचा चॅनलही आला.\nआपल्या देशातलं राजकीय वातावरण असंं झालंय की, लोकांना आपल्या नेत्याविरुद्ध तिरस्कार वाटायला लागला आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या देशातला नेता टिंगल करण्यासाठी योग्य वाटायला लागला आहे. त्याबद्दल मी लेख लिहिला होता. ट्रंपतात्या विधानसभेत मतदारसंघातून निवडून जातो. त्या लेखाला ७००-८०० कॉमेंट्स होत्या. ते पात्र लोकांना आवडलं.\nडॅशी :समाजातल्या कोणत्या प्रश्नांकडे तू आकर्षित होतोस आजूबाजूला बरंच काही घडत असतं, याचं काही तरी करावं, हा निर्णय कसा घेतोस\nसंजय : ज्या देशात तरुण लोकसंख्या बरीच असेल तर तो देश भरभर पुढे जाऊ शकतो.\n२०२०मध्ये भारत विकसित देश असेल असं स्वप्न होतं. इंटरनेटमुळे कामं खूप वेगानं व्हायला लागली. ९०% भारतीय तरुण समाज इंटरनेटवर टाईमपाससाठी गेलेला असतो. उगाच फोटो एडिट करायचे, संगीताचं काहीबाही करतात. ही सामाजिक समस्या आहे असं मला वाटतं. या अशा गोष्टी खूप पसरतात, शेअर होतात. लोक हसण्यासाठी या गोष्टी पाहतात. त्याबद्दल आम्ही 'यूपॉझिटिव्ह' नावाचा व्हिडिओ बनवला. फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमध्ये कोणी यूपॉझिटिव्ह लोक असतील तर त्यांच्यापासून सावध राहा.\nइंटरनेटवर, यूट्यूब-फेसबुक वगैरेंवर मला किती फॉलोइंग आहे, किती लोक लाईक करतात, किती शेअर होतात, यावर गोष्टी अवलंबून आहेत. हे आभासी जग आहे. त्यात कायमस्वरूपी असं काही नाही. भारतामध्ये विविधततेतून एकता कुठे आहे असं म्हणतात. आता जातीपातींचे मोर्चे निघायला लागलेत. असे काही विषय आहेत त्याला आम्ही हात घालू शकत नाही. त्यासाठी जेवढी क्षमता लागेल तेवढी अजून आमच्याकडे नाही. त्यात थोडीही चूक झाली तर ती अंगलट येणार.\nतरुण लोकांत ज्या गोष्टींबद्दल गैरसमज आहेत; किंवा भ्रामक कल्पना आहेत, ते विषय मला महत्त्वाचे वाटतात. कोणता राजकीय नेता चुकला, याविरोधात उगाच 'याला अक्कल आ���े का' छापाचं काही बोलायचं, हे मला ठीक वाटत नाही.\nशिवजयंतीच्या वेळेस मराठा-ब्राह्मण शीतयुद्ध सुरू होतं. त्याला ऑफलाईन संदर्भ होते. आम्ही त्यावर व्हिडिओ बनवला. आंबेडकरांची मूर्ती आणि शिवाजीची मूर्ती एकाच खोलीत असतात. त्या अंधाऱ्या खोलीत शिवाजी आणि आंबेडकर भीमा-कोरेगांव घटनेवरून चर्चा करतात. शिवाजी महाराज म्हणतात, \"मी अठरापगड जातींसाठी स्वराज्य स्थापन केलं.\" आंबेडकर म्हणतात, \"मी भारताचं संविधान बनवताना अशा गोष्टींची कल्पना केली नव्हती.\" आपण कुठे चुकलो, याबद्दल ते दोघे चर्चा करतात. प्रश्नांचा डोंगर तयार होतो. बाहेर तरुण मुलं डीजेवर नाचत असतात.\nया अशा व्हिडिओंपेक्षा व्हायरल व्हिडिओजना अधिक प्रतिसाद मिळतो.\nजंतू : एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचत्ये, हे तुम्हांला कसं कळत गेलं\nसंजय : मराठीत डबिंगवर चालवलं जाणारं चॅनल नव्हतं. इंग्लिश पात्र मराठी बोलतंय, हे लोकांना आवडलं. त्यानंतर ती लिंक लागत गेली.\nडॅशी :पूर्वी लोककलाकार अशी कामं करायचे. उपहास, उपरोध अशा प्रकारच्या गोष्टी वापरून सामाजिक, राजकीय भाष्य करणं. तू किंवा तुझ्यासारखं काम करणारे लोक, हे असं काम करत आहात, असं वाटतं का तुमचा फॉर्म तेवढा आजचा आहे.\nसंजय : नक्कीच. हे मला माझं वाटलं पाहिजे, तर मी लोकांपर्यंत पोहोचतो. मी महाराष्ट्राचा ट्रंप वाटलो, तर लोक पाहतात. फक्त डॉनल्ड ट्रंप किंवा बराक ओबामा काही बोलतो, असं म्हटलं तर लोक येत नाहीत. मात्र सातारच्या पद्धतीनं बराकआबा ओबामा म्हटलं तर लोक पाहतील.\nपोतराज, हलगी, लेझिम या गोष्टी आम्ही बघितल्या. त्या योग्य प्रकारे वापरल्या की त्या लोकांना आवडतात, चालतात. किंवा ट्रंप भारत-पाकिस्तान मॅचच्या वेळेस एंट्री मारतो, हलगीच्या आवाजावर. इथला राजकीय नेता एंट्री घेतानाही हलगी वाजते. गुलाल उधळतात. ओवाळलं जातं. ट्रंपतात्याचंही तसंच केलं. कपडे बदलले, स्टोरी बदलली, पण हलगीचा आवाज तसाच ठेवला.\nसंपादकीय नोंद - मूळ व्हिडिओ यूट्यूब नियमावलीमुळे मिळत नाही. तशाच प्रकारचा हा व्हिडिओ.\nपुण्यात क्रिकेटच्या स्पर्धा होतात. तशा मंगळवेढा चषकमध्ये ट्रंपनं चांगली बॅटिंग केली होती, असं म्हटलं. चषक म्हटल्यावर कुठलीही छोटी गोष्ट घेतली आणि त्यात टाकली.\nडॅशी :अशा प्रकारची काही माणसं, पात्र बार्शी किंवा पुण्यात तुझ्या आजूबाजूला होती का, की त्यांची भाषा किंवा काही तू ��ा व्हिडिओंत आणलंस\nसंजय : ओबामा किंवा ट्रंप ज्या पात्रांची नावं घेतात, पप्या, पांडबा, पिंट्या, चंकी, वसंता ही आमच्या लोकांचीच नावं आहेत. व्हिडिओत वसंताकडे कोणी तरी आलं होतं, असा संवाद असतो, तेव्हा ते प्रत्यक्षात घडलेल्या प्रसंगावरून काही बनवलेलं असतं. बायपासवरून येत होतो, तेव्हा गाडी पंक्चर झाली, तेव्हा मला समजलं आपली काय जिंदगी आहे या गोष्टी व्हिडिओत आहेत.\n'नार्कोस'वर आम्ही पाब्लोची सिरीज केली. तो पोलिसांना सांगतो, मी कोण आहे. पाब्लो म्हणतो, \"शिंदे, परवा तुमचं लग्न झाल्याचं कळलं. जा थोडे दिवस महाबळेश्वरला.\" मुळात पाब्लो धमकी देऊन जातो.\nकिंवा आम्हाला पुण्या-मुंबईचा संदर्भ घेऊन काही म्हणायचं असेल तर उदा. आम्ही \"मुंबईवरून मृण्मयी आली आहे\" असं म्हणतो. कारण, मुंबई-पुण्याची मुलगी म्हटलं की तेच नाव आठवतं.\nडॅशी :या सगळ्या व्हिडिओंमध्ये भाषेमुळे, तुमच्या निरनिराळ्या बोलींमुळे गंमत आहे. त्याबद्दल सांग.\nसंजय : आतापर्यंत या गोष्टी पुण्यातून केल्या गेल्या. टिव्ही, पेपर, सिनेमा सगळीकडे मराठी भाषा म्हणजे पुण्याची. पुस्तकी आहे. मकरंद अनासपुरे, फँड्री, नटरंग, सैराट अशांमुळे बदल दिसायला लागले. मालिकांमध्ये अशी काही भाषा असते ती मूळ बोलींची थट्टा असते. 'मी'ला ते 'म्या'च म्हणणार. त्याची गरज नाहीये. 'माह्या घरी या' असं कोणी म्हणत नाही. \"तुम्ही या माझ्या घरी\" असं म्हणतात. ते सगळं आव आणल्यासारखं वाटतं.\nआम्ही वापरतो ती पोरांमध्ये, चौकाचौकांमध्ये, इलेक्शनच्या सभांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. ती इंटरनेटवर आल्यावर लोक थक्क झाले. बार्शीतल्या लोकांना 'ही आपली भाषा' असं लगेच वाटतं. त्यात आव आणून बोललं जात नाही. त्यात मजा राहिली.\nडॅशी :विनोद या गोष्टीकडे, उपरोध, उपहास, याचा विचार कसा करतोस विनोद करणं ही गंभीर घटना असते. बऱ्याच वेळा गंभीर घटनेवरही विनोदी कसं लिहितोस\nसंजय : लोकं हसली तर तो विनोद झाला, एवढीच माझी व्याख्या आहे.\nपुणे विरुद्ध मुंबई असा वाद असतो; हा भांडणतंटा नव्हे. आयपीएलची मॅच होती पुणे विरुद्ध मुंबई त्यावर व्हिडिओ बनवला. मुंबई म्हटलं की वडापाव आणि पुणे म्हटलं की मिसळपाव; तर पाव ही गोष्ट मांडत गेला. त्याचा जोक बनवला.\nएखाद्या गोष्टीवर दोन-चार जोक करायचे असतील तर ते जवळ घ्यावं लागतं. एकाद्या जोकमध्येच उडवायचं असेल तर तसा विचार करावा लागतो. जी गोष्ट ट्रे���डमध्ये आहे, ती आपल्या पद्धतीमध्ये, विचारांत ब्लेंड करायची. त्यातून जोक तयार होतात.\nआता आम्ही जॅमिंग सेशन करतो. एखादा मुद्दा असतो. आम्ही चार-पाच लोकांची टीम त्यावर विचार करायला बसते. रँडम बोलायचं त्याबद्दल. माणूस बोलतो, त्याला आणखी डाऊन करत राहायचं, अशी आमची पद्धत. आता ‘होम स्वीट होम’ सिनेमा आला होता तेव्हा आम्ही स्पृहा जोशी आणि हृषिकेश जोशीला घेऊन एक व्हिडिओ केला. ह्या सगळ्या जोशी टाईप पब्लिकला आम्ही 'खच्ची पब्लिक' म्हणतो. म्हणजे हेच पाहा, की आमच्या व्हिडिओत स्पृहा म्हणते, \"मला दादरची हवा खूप आवडते.\" अरे काय म्हणून मग आम्ही खाली लाईन देतो, \"म्हणजे आम्ही येडे - हवामान खातं.\" हे एक उदाहरण.\nडॅशी :तुझ्या कामाची प्रक्रिया काय असते कुठले व्हिडिओ, कोणत्या इमेजेस निवडता कुठले व्हिडिओ, कोणत्या इमेजेस निवडता काही उदाहरण देऊ शकशील का\nसंजय : शाळा सुरू झाल्यात सगळ्या. क्लासेस सुरू होणार'. डॉनल्ड ट्रंप करियर कोचिंग करणारा. लोक फोन करून त्याला विचारणार. मग फोनसंदर्भातले सगळे इफेक्ट्स पाहिजेत. फोनवर बोलणाऱ्यांचं निराळं मटेरियल पाहिजे. इंटरनेटवर या गोष्टी शोधायच्या आणि डबिंगला बसायचं. एक-दोन नवीन लोक आहेत, बाकी सवयीचे. त्यांना मी थेट बोलायला सांगतो. कारण लिहायला सांगितलं की ते खूप तयारी करत बसतात. ओरिजिनल व्हिडिओची गोष्ट निराळी असते. जागा शोधायची, कास्टिंग, स्क्रिप्ट असं सगळंच करावं लागतं. मेहनत दोन्हींकडे सारखीच असते. मूळ व्हिडिओत हवं तसं बोलता येतं, पण डबिंग करताना मूळ व्हिडिओत ब्लेंड होईल असंच बोलता येतं. ट्रंपची एकच मिनिटाची क्लिप असेल तर मिनिटभर आणि तेवढंच बोलावं लागतं. फार तर तीसेक सेकंद तीच क्लिप पुन्हा वापरता येते; त्यापुढे तेच-तेच फुटेज वापरल्याचं लोकांना कळतं.\nडॅशी :याचा फीडबॅक काय प्रकारचा येतो चांगल्या अर्थानं किती प्रतिसाद येतो चांगल्या अर्थानं किती प्रतिसाद येतो आणि धमक्या वगैरे येतात का, कोणी चिडतं का\nसंजय : सुरुवातीला बऱ्याच लोकांनी व्हिडिओ बघितले. 'दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाला तुम्ही असं करता, आपल्या देशाच्या पंतप्रधानांना असं काही केलं तर तुम्हाला काय वाटेल', असा एक फोन आला. साधारण १०% लोक असं करू नका असं म्हणतात, नकारात्मक नाही म्हणणार त्याला. समजावून सांगणारे असतात. काही लोक रिकामटेकडे म्हणतात आम्हाला.\nमोदींचा व्हि��िओ केला. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला. नरेंद्र मोदी लिहिलं तर 'नरेंद्र मोदीजी लिहिलं पाहिजे' असं म्हटलं. राजकीय गोष्टींत पडू नका असंही कोणी म्हटलं. तर त्यावर आम्ही म्हटलं, \"तसं लिहून द्या आम्हाला\". तुम्हाला ट्रंपतात्यावर हसायला येतं, पण आपल्या लोकांवर व्हिडिओ केला तर ... तेव्हा आम्ही सीमा आखून घेतल्या. कोणतीही जात, व्यक्ती, व्यसनाविरोधात वरवरच्या गोष्टींबद्दल जेवढं बोलता येईल तेवढं बोलायचं. कोणी असंही म्हटलं, \"मी मोदींचा फॅन आहे. पण व्हिडिओ बघून मला राग न येता हसूच आलं.\" नकारात्मक प्रतिक्रिया खूपच कमी आल्या. खूप देशांमधून प्रतिक्रिया आल्या. फेसबुकवर मेसेज आले. ट्रंपतात्यावर व्हिडिओ करताना परदेशांमधल्या लोकांनाही सामावून घेतलं. \"दुबईत शांतता पसरली\", \"अमेरिकेत शांतता पसरली\" असं.\nगेल्या वर्षांतले मराठीतले टॉप टेन व्हिडिओ बघितलेत तर त्यात 'खास रे'चे व्हिडिओ नक्की सापडतील. कारण व्हॉट्सॅपवर व्हिडिओ खूप पसरले.\nएकदा अॅपलचं सिरी मराठीत बोलायला लागलं तर काय याचा व्हिडिओ बनवला. तर एक मुलगा सिरीला नाव, आडनाव विचारतो. आडनाव सांगायला ती नकार देते. त्याला खूप प्रतिसाद मिळाला.\nहल्ली पब्लिकला कूल बनण्याचा किडा आहे. एका मुलाला शिक्षक मारतोय आणि मुलगा शिव्या देतोय. तो ओरडतो, \"ओह फक्, आता खूप दुखतंय.\" तर शिक्षक थांबतो. \"आता तू कूल झालास\", म्हणतो.\nआम्ही व्हिडिओ प्रॉडक्शनवाले लोक आहोत. सध्या आम्ही डबिंगचे व्हिडिओ बनवतो. पण आम्हाला ओरिजिनल व्हिडिओ बनवायचे आहेत. सिनेमा काढायचा आहे. यूट्यूबच्या अटी-नियमांत बदल झाल्यामुळे आम्हाला डबिंग कमी करावं लागलंय. सिनेमा येईपर्यंत हे करावं लागेल. नियमांमध्ये जर काही बदल झाले तर ते सांगतील परत. यूट्यूबकडून आम्हाला इमेल येतं. आम्ही ४०-४५ व्हिडिओ बनवले आहेत. त्यामुळे आमच्या चॅनलचे सबस्कायबर्स तेवढेच आहेत. दोन दिवस यूट्यूबचं चॅनल बंद होतं.\nनार्कोस, ट्रंप आणि डेडपूल हे तिन्ही आंतरराष्ट्रीय व्हिडिओ वापरले. तेव्हा मग यूट्यूबनं आमच्या चॅनलचा रिव्ह्यू केला. मराठी लोकांना ट्रंपच्या तोंडी गायछाप भारी वाटतं. पण नियम बघितले तर तो गुन्हाच आहे. त्यामुळे डबिंगचे व्हिडिओ कमी करावे लागले. त्यांना पटवून द्यावं लागतं, हे औपरोधिक आहे. 'नार्कोस'नं म्हटलं की 'खास रे'च्या व्हिडिओमुळे आम्हाला प्रसिद्धी मिळत्ये, तर यूट्यूब ते मान्य करेल.\n[संपादकीय टिप्पणी : पॅरडी म्हणून छोट्या क्लिप्स वापरल्या तर ते ‘फेअर यूज’खाली येतं, पण हे सगळं स्थानिक भाषेत असल्यामुळे कदाचित परदेशी मीडियाशी आणि यूट्यूबशी व्यवस्थित वकील घेऊन भांडावं लागेल.]\nडॅशी :भारतीय नेत्यांबद्दल असे व्हिडिओ करण्याबद्दल तुमची काय भूमिका आहे. 'नकोच ही कटकट' असं वाटतं, तुम्ही घाबरता का इच्छा नसते\nसंजय : एक फोन आल्याचं मी म्हटलंच. त्यानंतर आम्ही मोदींचे ३-४ व्हिडिओ केलेच. भारतीय माणूस मराठी बोलतोय, यात फार गंमत नाही. अभारतीय, इंग्लिश माणूस मराठी बोलतोय हे आश्चर्यकारक वाटतं. मोदींची एक शैली आहे, त्या शैलीत मराठी बोललं तर ते लोकांना गमतीशीर वाटेल. मराठी लोकांचंच मराठी डबिंग करण्यात हशील नाही. म्हणून मराठी नेत्यांचे व्हिडिओ करत नाही. महाराजांचे व्हिडिओ केले तर त्यात मजा येणार नाही. तो विषय ट्रेंडिंगही नाही. मला ट्रेंडींग विषयही हवेत, त्यात स्थानिक विषयही घालायचा आहे.\nतसेही आपले स्थानिक नेते स्थानिक गोष्टी बोलतातच. दूधसंघाबद्दल मराठी नेता बोलण्याजागी ट्रंप बोलायला लागला तर जोक वाटतो. म्हणून आम्ही स्थानिक नेत्यांचे व्हिडिओ करत नाही.\nशिवाय मला दुसऱ्यावर हसायला आवडतं. माझ्यावर विनोद केला तर राग येतो. इंटरनेटमुळे हे थोडं बदलायला लागलं आहे. पण वाद पेटवून द्यायला तो विषय चांगला आहे.\nडॅशी :या प्रकारचं काम करणारी बरीच मंडळी आहेत. तुम्ही सगळे मिळून काही करताय, त्याचा काही परिणाम होतोय, असं वाटतं का\nजंतू : तुमच्यातुमच्यात काही इंटरॅक्शन आहे का\nसंजय : आम्ही सुरुवात केली, हळूहळू सगळीकडे या गोष्टी होत आहेत. ज्यांना हे काम चांगलं जमतंय, असे लोक आमच्या सोबत आहेत. आमचा एक ग्रूप आहे. मराठी मीम्सचा ग्रूप आहे, आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो.\nडबिंगचं आयुष्य कितपत आहे, याबद्दल प्रश्न आहे. उद्या डबिंग बंद झालं तर फायदा-तोटा काहीच नाही. Good for nothing अशा प्रकारची गोष्ट आहे. आज आपल्याकडे 'सेक्रेड गेम्स'सारखी भारतीय मालिका आहे, तेव्हा प्रश्न पडतो की आपण असं डबिंग कंटेंट किती काळ बनवायचं टेलिव्हिजन हल्ली बघतोय कोण टेलिव्हिजन हल्ली बघतोय कोण मालिका तर लेडीज लोक पाहतात. पुरुष बातम्या. तरुण जनता इंटरनेटवरच आहे.\nनेटफ्लिक्सवर सेन्सॉर नाहीये. तरुण लोक टेलिव्हिजनवर का येतील जोकमधला पंच मारून टाकलेला, साउंड इफेक्टवाला जोक त्यांना नकोच ��हे. हा जोक आहे, मी आता हसलं पाहिजे, हे साऊंड इफेक्टमधून सांगायची गरज नाहीये. इंटरनेटवर रोज नवा ट्रेंड येतो. असा कंटेंट बनवणारे आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. एकमेकांना कळवत असतो, काय ट्रेंडिंग आहे ते, किंवा कल्पना देणं. एकमेकांचे इन्स्टाग्राम किंवा फेसबुक फॉलोअर्स मिळतात. आम्ही आपसांत धरून असतो.\nयाला चळवळ नाही म्हणता येणार. पण ही चांगली गोष्ट झाली आहे. लोक आपापल्या भागांतल्या गोष्टी सांगायला लागले आहेत. तांबडा-पांढरा रस्सा, महालक्ष्मीचं मंदिर या पलीकडे कोल्हापूरच्या गोष्टी समजायला लागल्या आहेत. मावा-तंबाखू खाताना आमच्याइथली पोरं काय बोलतात, हे दाखवायला सुरुवात केली. नागपूरी स्पायडरमॅन किंवा शिनचॅन ही गोष्ट सुरू झाली. कोकणाचा स्पायडरमॅन आला. हे सगळे माझे मित्रच आहेत. आम्ही एखादी सकारात्मक गोष्ट चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रासमोर मांडू शकतो. लोकांना राग येईल असं आम्ही काही बनवलेलं नाही. आमच्या टीममध्ये असं काही होणारही नाही.\nडॅशी :हे जागतिक राजकीय मुद्दे असतात, त्यावर काही कॉमेंट करावीशी वाटते का\nसंजय : त्या मुद्द्यांमध्ये काही आश्चर्यजनक नाही म्हणून त्यावर काही करत नाही. प्रसिद्ध व्हायचं तर आपण पहिलं असलं पाहिजे किंवा एकमेव असलं पाहिजे. त्यामुळे कितीही मोठी गोष्ट असली तरी ती छोटी करून, स्थानिक बनवून सांगायची. मग आपण एकमेव होतो.\n'खास रे' टीव्हीचे आणखी काही व्हिडिओ\nथेट भेट विथ निक्की जिगर\nगाववाल्यांचं कवतिक ऐकून अंहं झालं.\nसंध्याकाळी नियोजन होऊ दे. बसू चोप्राला.\nएक नंबर. ट्रंपतात्या व्हिडियो\nएक नंबर. ट्रंपतात्या व्हिडियो लय आवडतात.\nमजा आलि. सिरी आणि ट्रंपची थेटभेट फारच आवडले.\nखास रे टीव्हीला स्वतःचा चित्रपट काढण्यासाठी शुभेच्छा.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n२) मालवणी डबिंग अधिक मजेदार वाटते. त्या भाषेत अंगचाच तिरकसपणा आहे.\n३) बाकी हा प्रकार सोपा असल्याने पुढे स्पर्धा फार वाढणार. एक दोघांचीच खूप थट्टा केल्याने गम्मत निघून जाईल.\n४) ट्रंप जिकल्याने मत्सराने टिंगल करतात पण पुढच्या टर्मला त्याच टाइपचा अध्यक्ष होणार आहे हे नक्की. दुसरं टार्गेट शोधा.\n५) मुलाखतीतल्या प्रश्नोत्तरांत तोचतोचपणा आला आहे.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९��७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=94", "date_download": "2018-11-17T10:29:38Z", "digest": "sha1:BRPGVKKSB6O34WA6ST2XACZGUL3V3CAU", "length": 10064, "nlines": 42, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\n अवकाळी दुष्काळात तेरावा महीना ठरतेय\nउन्हाचा पारा चढलेला असताना गेल्या पंधरवाड्यापासून अवकाळी वादळवारे अन गारपिटीचा मराठवाड्याला तडाखा बसत आहे. शिवाय थंडगार आणि उष्ण वाNयांचा संयोग होऊन कडाडणाNया विजांचे बळीही मराठवाड्यात सर्वाधिक आहेत. अर्थात अवकाळी निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मितच आहे, २०१७ च्या वनसर्वेक्षणात महाराष्ट्र देशात सर्वात मागे आहे. मराठवाड्यात तर केवळ ६ टक्के वनक्षेत्र आहे. ही सर्व भयावह स्थिती मराठवाड्याला येत्या दशकात कोरड्या दुष्काळाकडे घेऊन जाणारी दिसते.\nदुपारी दोनपर्यंत उकाडा, त्यानंतर ढगाळ वातावरण अन सायंकाळी वादळवारे असा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. मधूनच पावसाची रिपरिप रबी हंगामातील उभ्या पिकांना तडाखा देत आहे. हे वर्षच तसे विचित्र. हवामानबदलाची तीव्रता मराठवाड्यात प्रकर्षाने जाणवू लागली आहे. एमजीएममधील एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ वेंâद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांच्या मते मराठवाडा हे वीज प्रवण क्षेत्र झाला आहे. पृथ्वीच्या अडीच किलोमीटर कार्यकक्षेत थंडगार वारे आणि उष्ण वारे यामुऴे विजेचा कडकडाट होतो आहे. सध्या दक्षिण औरंगाबाद, बीड, पाटोदा, आष्टी, मुदखेड, देगलूर, जालना, आणि नांदेडचा बराचसा भाग वीज प्रवण झाला आहे. विजांमुळे गे्ल्या दोन वर्षांमध्ये १५० जणांचा बळी गेला. गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहता वीजबळीचा प्रदे्श म्हणून प्रशासनामध्ये हा भाग ओळखला जाऊ लागला आहे.\nसध्या पावसासाठी तयार होणारे वातावरण, अवकाळी पाऊस, गारपीट याचा संबंध जागतिक तापमान वाढ व एवंâदरच जगामध्ये होणाNया पावसाची तीव्रता (इन्टेन्सिटी) यावर आहे. पण याचा एवढाच परस्पर संबंध न जोडता माणसाची निसर्ग चक्रात अव्याहतपणे चालू असलेली ढवळाढवळ हेच प्रमुख कारण आहे. निसर्गचक्रानुसार त्याच्या नियमाने साधारणपणे दहा वर्षातून एकदा विंâवा पाच वर्षातून कधीतरी अशी स्थिती येणे स्वाभाविक आहे. पण अलीकडे अवकाळी पावसाने भंडावून सोडले आहे. २०११-१२ साधी अवकाळी पावसाने कापसाला जीवदान दिले होते. जूनपर्यंत लोक फडतर कापूस घेत होते. यावेळी किमान एक लाख हेक्टरवर अवकाळीने नुकसान केले आहे.\nआपल्याकडे जंगलातले वाघ-बिबटे मानवी वस्त्यात शिरत आहेत. याउलट भूतान या छोट्या देशाने पांढरे वाघ वाढविण्याची मोठी किमया करून दाखवली. हा देश अभिमानाने सांगतो की आम्ही कार्बन न्यूट्रल नाही तर कार्बन निगेटिव्ह आहोत. या देशात वर्षात १.५ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जित केला जातो. झाडे लावा – झाडे जगवा अशी केवळ पोष्टरबाजी करून चालणार नाही. भूतानचा ७२ टक्के भूभाग दाट जंगलाने व्यापलेला आहे. ही जंगले माणसाने तयार केली आहेत. निसर्गाचे संवर्धन व जतन हे त्यांच्या देशाच्या संविधानामध्ये सर्वात पहिले धोरण आहे. हा देश बाकी क्षेत्रामध्ये मागे असेलही कदाचित. विकासाची घोषणाबाजी आणि जीडीपीचे स्तोम या देशात नाही पण नॅशनल हॅपीनेस इन्डेक्समध्ये हा देश प्रथम क्रमांकावर आहे.\nमराठवाड्याची भौगोलिक स्थिती आणि २०११ ते २०१५ मधील पावसाचे प्रमाण पाहिले तर ३० ते ४२ टक्के पर्जन्यमान घटले आहे. आपण पश्चिम घाटापासून बरेच दूर आहोत. ढग आडून पश्चिम घाटावरच खूप पाऊस पडतो. मराठवाडा हा भारताच्या द्विपकल्पाच्या खूप आतमध्ये आहे. ही स्थिती आणि घटते पर्जन्यमान पाहता दुष्काळ मराठवाड्यासारख्या भूभागावर आहे असे लक्षात येते. मराठवाड्यात केवळ ६ टक्केच वनक्षेत्र उरले आहे. रस्त्याच्या दुतर्फा आता झाडं नाहीत. फक्त पुâटपाथ व महामार्गच आहेत. नवीन झाडे लावायची ��्हटलं तरी ती टिकणे व वाढणे याला पाच ते दहा वर्षाचा काळ जावा लागेल. तेवढा संयम आमच्या राजकीय नेत्यांमध्ये नाही. २०१७ च्या वनसर्वेक्षणामध्ये मराठवाड्यामध्ये तीन दशकापूर्वी जी जैवविविधता अतिशय संपन्न होती ती आता काहीही राहिली नाही.\nकेवळ निसर्गाची अवकृपा म्हणून सगळा ठपका निसर्गावर ठेवता येणार नाही. वातावरणात कार्बनडायऑक्साईड व इतर हरितगृह गॅसेसचे् प्रमाण एका मर्यादेपेक्षा जास्त झाले. ओझोनचे प्रमाणही वाढले. लाखो गाड्यांच्या प्रदूषणामुळे यात वाढ होतच आहे. अन्यथा अवकाळीपासून आपली सुटका नाही. आपत्ती आली की पंचनामे करा, केवळ असा सरकारचा प्रपंच असू नये. कारण अवकाळीचा मुक्काम दिवसेंदिवस वाढत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2018-11-17T11:49:18Z", "digest": "sha1:KYDS4SFBIHRLGD7OQIPYJX77RULYPI2M", "length": 8792, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गुन्हेगारी प्रकरणात मोरोक्को बरोबर कायदेशीर सहाय्य करारास मान्यता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगुन्हेगारी प्रकरणात मोरोक्को बरोबर कायदेशीर सहाय्य करारास मान्यता\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोरोक्को बरोबर गुन्हेगारी प्रकरणात परस्पर कायदेशीर सहाय्य देण्याबाबतच्या कराराला मान्यता देण्यात आली.\nया करारामुळे गुन्ह्यांचा तपास आणि खटले, माग काढणे, नियंत्रण, दंड किंवा जप्ती, गुन्ह्यातील हत्यारे या संदर्भात द्विपक्षीय सहकार्याबाबत विस्तृत कायदेशीर चौकट मिळेल गुन्ह्यांचा तपास आणि खटले दाखल करण्यातील कार्यतत्परता वाढवणे हा देखील उद्देश आहे. संघटीत गुन्हेगारी तसेच दहशतवाद्यांच्या कार्य पद्धतीबाबत अधिक चांगला दृष्टीकोन निर्माण व्हायला मदत होईल. ज्यांचा वापर अंतर्गत सुरक्षा क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय घेताना होईल.\nवाहतूक मंत्रालय आणि रशिया महासंघादरम्यान वाहतूक शिक्षण क्षेत्रातील सहकार्य विकसित करण्याबाबत सामंजस्य करार रेल्वे क्षेत्रातल्या तांत्रिक सहकार्यासंदर्भात रशियन रेल्वे या संयुक्त समभाग कंपनीशी सहकार्य करार या दोन्ही करारांमुळे रेल्वे क्षेत्रातील अत्याधुनिक विकास आणि माहिती वाटून घेण्यासाठी भारतीय रेल्वेला एक मंच उपलब्ध होईल.\nया करारांमुळे तांत्रिक तज्ज्ञांची अहवाल आणि तंत्रज्ञानविषयक कागदपत्रांची देवाण-घेवाण, विशिष्ट तंत्रज्ञान क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रशिक्षण आणि चर्चासत्र/कार्यशाळा तसंच माहिती वाटून घेण्यासाठी इतर देवाणघेवाण सोयीची होईल. या दोन्ही करारांना मंत्रिमंडळाची मंजूरी देण्यात आली.\nयाशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि कोरिया दरम्यानच्या सामंजस्य कराराला आज मान्यता देण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविदेशरंग : डोनाल्ड ट्रम्प का बिथरले\nNext articleराहुल द्रविड आयसीसीच्या “हॉल ऑफ फेम’ मध्ये दाखल\n‘भारत-पाक’ (1971) युध्दातील हिरो ‘ब्रिगेडियर कुलदीप सिंग’ यांचे निधन\nराजस्थानात वसुंधरा राजेंना मानवेंद्र सिंगांचे आव्हान\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7481-four-member-pakistan-delegation-to-attend-last-rites-of-atal-bihari-vajpayee", "date_download": "2018-11-17T11:22:39Z", "digest": "sha1:LBSGYXPSLH7Y7ARN7RBILW7WYKS5ULUO", "length": 8911, "nlines": 158, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "वाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nवाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nपाकिस्तानातील चार सदस्यांचे प्रतिनिधी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यविधीला हजर झाले आहेत.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधानांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानचे कायदा आणि माहिती मंत्री अली जफर उपस्थित राहिले अाहेत, तर अली जफर यांच्यासोबत विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल आणि कायदा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.\nवाजपेयाी यांच्यावरील अंत्यसंस्कार झाल्यानंतर शिष्टमंडळ आज (शुक्रवार) पाकिस्तानात परतणार आहेत.\nवाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार...\nवाजपेयींचे प��र्थिव भाजप मुख्यालयात दाखल...\nवाजपेयींना अखेरचा निरोप - Pics\nवाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण...\nवाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी\nवाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण\nराज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली...\nजाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल...\nवाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित...\nवाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...\nअशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं\nवाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार...\nवाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना\nभारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...\nअटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...\nपाकिस्तानला भारताचं जशाच तसं उत्तर\nमुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि क्रुरकर्मा दहशतवादी राजकारणात उतरण्याच्या तयारीत\nजम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान\nइक्बालने चार वेळा दाऊशी संपर्क साधला होता; क्राईम ब्रांचच्या चौकशीत उघड\n\"...तर आम्ही आमच्या स्टाईलनं संघटनांचा बिमोड करू\", अमेरिकेचा पाकिस्तानला निर्णायक इशारा\n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवादी घाबरले\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7880-yavtmal-searching-opration-start-to-catch-tiger", "date_download": "2018-11-17T10:46:04Z", "digest": "sha1:P424WAPJFDTATPMJGK7STDNAZLTSKBVF", "length": 7934, "nlines": 150, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "हत्तींच्या मदतीने होणार नरभक्षक वाघिणीची शिकार? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nहत्तींच्या मदतीने होणार नरभक्षक वाघिणीची शिकार\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, यवतमाळ\t 12 September 2018\nसुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर वन विभागाने नरभक्षक वाघिणीला ठार करण्यासाठी व्यापक मोहीम सुरु झाली आहे.\nमंगळवारी पांढरकवडा जंगलात वन विभागाने कॅम्प लावले होते.\nसकाळी वन विभागाचे सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन वाघिणीला ठार करण्याचे नियोजन केले आहे.\nसावरखेडा आणि लोणी या भागात वनअधिकाऱ्यांनी 2 वेगवेगळे कॅम्प लावले आहेत. तसेच 2 वेगवेगळ्या टीम सकाळी 10 पासून या वाघिणीच्या शोधात रवाना झाली आहे.\nमात्र अजूनपर्यंत या नरभक्षक वाघिणीचं निश्चित ठिकाण मिळू शकलेलं नाही.\nया ऑपरेशनमध्ये 2 हत्तींची मदतही घेण्यात आली आहे. हे हत्ती मध्य प्रदेशवरुन मागवण्यात आले आहेत.\nतसेच हैद्रबादचा शूटर नवाब शफत अली याच्यावर या वाघीणीला शूट करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.\nनरभक्षक वाघिणीचा शोध सुरू\nनरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी वनविभागाची जोरदार मोहीम\nहैद्रबादचा शूटर नवाब शफत अली याच्यावर वाघीणीला शूट करण्याची जबाबदारी\nनवाब याच्याकडे 2 जीप, हेल्पर टिमचा ताफा\nथर्मल सेन्सर ड्रोनद्वारे नरभक्षक वाघिणीचा शोध\n300 हेक्टर जंगलातील झुडुपांच्या कापणीला सुरुवात\nअमरावती इथ शीघ्र कृती दल\nनवेगाव, नागजिरा, पेंच व्याघ्र प्रकल्पातील विशेष पथक\nव्याघ्र संरक्षण दलातील जवानांची तुकडी तैनात\n60 पेक्षा अधिक कर्मचारी वाहनासह वाघिणीच्या शोधात\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/venkaiah-naidu-takes-oath-as-13th-vice-president-of-india-267022.html", "date_download": "2018-11-17T11:31:12Z", "digest": "sha1:IANUISPL7N5R4ZJ37G6CDOOUHFFXWJQZ", "length": 12036, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्यंकय्या नायडूंनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ", "raw_content": "\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ह��� नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nव्यंकय्या नायडूंनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ\nव्यंकय्या नायडू हे देशाचे 13वे उपराष्ट्रपती आहेत.\nनवी दिल्ली, 11 आॅगस्ट : व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते. व्यंकय्या नायडू हे देशाचे 13वे उपराष्ट्रपती आहेत.\n5 ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीत नायडू यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव केला होता. व्यंकय्या नायडू यांना 516 तर, विरोधी पक्षांचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना 244 मते मिळाली होती. तर 11 मतं बाद गेली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: oathVenkaiah Naiduउपराष्ट्रपतीव्यंकय्या नायडू\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला च���लेल का\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3/all/page-2/", "date_download": "2018-11-17T10:59:23Z", "digest": "sha1:FJCCZTVYPQTP4ZTQBK6ZIXH6UIRCBDSP", "length": 9653, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंदू चव्हाण- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nभारताचा मोठेपणा, चुकून भारत आलेल्या पाकिस्तानी मुलाला मायदेशी सोडले\nचंदू चव्हाण यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू - पर्रीकर\nनाव चंदू चव्हाण...भाऊ सैन्यात, आई वडील लहानपणी वारले..3 महिन्यांपूर्वीच सैन्यात दाखल\nचंदू चव्हाण यांचं छतही हरपलं, पाकच्या ताब्यात बातमीमुळे आजीचा मृत्यू\nचुकून LOC ओलांडणारा जवान धुळ्यातला, परत आणण्याचे सर्व प्रयत्न सुरू\nVIDEO : राज ठाकरेंना ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/akshay-kumar/all/page-5/", "date_download": "2018-11-17T11:34:56Z", "digest": "sha1:XIATRT2RGDMRS7WPI4AXN5XLRF5RT55O", "length": 10998, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Akshay Kumar- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळ���साहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nकोण करतंय अक्षय कुमारची दाढी\nएरवी विविध भूमिका करणारा अक्षय आपल्या आयुष्यात पती आणि पित्याची भूमिका चांगली निभावतोय.\nवा��दिवसनिमित्त अक्षय कुमारन दिलं चाहत्यांना स्पेशल गिफ्ट\n\"2.0\" मध्ये असा झाला रजनीकांत आणि अक्षयकुमारचा मेक'ओव्हर'\nकोण आहेत बाॅलिवूडचे सर्वात श्रीमंत अभिनेते\n'टॉयलेट एक प्रेमकथा'ने केला 50 कोटींचा आकडा पार\n'टॉयलेट एक प्रेम कथा'ची पहिल्याच दिवशी १३.१० कोटींची कमाई\nया महिलांनी क्रांतीची सुरुवात केलीय- अक्षय कुमार\n'टाॅयलेट एक प्रेमकथा' फ्लाॅप करण्याचा कोणाचा आहे डाव\nभूमी का मारतेय अक्षयला\n'टॉयलेट एक प्रेम कथा'वर चोरीचा आरोप\nअक्षय कुमारला मोदींच्या भूमिकेची आॅफर\nटाॅयलेट एक प्रेमकथा - सुरस आणि सुरम्य\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/jade-bandhu-jwellers/", "date_download": "2018-11-17T11:26:27Z", "digest": "sha1:GGREQYGSWH7IML37N6QHG7CGNQYWZT34", "length": 8696, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Jade Bandhu Jwellers- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, ��ाधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\n३० पर्यंत पाढे म्हणा आणि गणपतीची वर्गणी घेऊन जा\nगणपतीची वर्गणी हवी असेल तर आता तुम्हाला पाढे येणे आवश्यक आहेत\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-11-17T11:12:31Z", "digest": "sha1:JO4IHLRUHUFBKHYK5UEFVNWOBFIODP22", "length": 5344, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पल्सार - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसाधारणपणे ताऱ्यांपा��ून होणाऱ्या प्रारणाचे उत्सर्जन अखंडपणे होत असते. रेडिओ तरंगांचे ठराविक कालखंडाने स्पंदांच्या स्वरूपात उत्सर्जन करणाऱ्‍या ताऱ्‍याला पल्सार (इंग्रजी: pulsar) असे म्हणतात. पल्सार हा शब्द pulsating radio star या इंग्रजी शब्दांपासून बनवला आहे. सर्व पल्सार चुंबकीय न्यूट्रॉन तारे असतात जे विद्युतचुंबकीय प्रारण उत्सर्जीत करतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ फेब्रुवारी २०१६ रोजी ००:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6956", "date_download": "2018-11-17T11:00:41Z", "digest": "sha1:ZKCDXCK2F5RXAORNV4LTFCY2PVMAEI2Q", "length": 36999, "nlines": 70, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आगामी कादंबरीतील काही भाग | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआगामी कादंबरीतील काही भाग\nआगामी कादंबरीतील काही भाग\n- रमेश इंगळे उत्रादकर\nदत्ताला पहाटे लवकर उठण्याची एक चांगली सवय होती. सवय चांगली असली तरी लवकर उठून काय करावं, हाही एक प्रश्‍नच असतो. चिखलीला त्याच्या शेजारी म्हणजे अगदीच भिंतीला भिंत नाही पण चार-पाच घर सोडून त्याच्या ओळखीचे चिखली तहसीलातच नायब तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त असलेले सिताफळे साहेब राहतात. ते रोज त्याच्या दारावरून फिरायला जात. दत्ता पहाटे उठलेला असल्यामुळे अंगणात टिवल्याबावल्या करत वेळ घालवत राहायचा तेव्हा सिताफळे साहेबांचा आणि त्यांचा रामराम व्हायचा. एकदा साहेब 'लवकर उठताच तर फिरायला चला म्हणाले आणि दत्तालाही ते पटलं आणि ते सोबत फिरायला जाऊ लागले. त्याला एका चांगल्या सवयीतून अशी दुसरी चांगली सवय लागली. त्यांच्या कॉलनीतून मुख्य रस्त्याला लागल्यावर डावीकडे वळून थोडं पुढे आलं की राजमाता जिजाऊ चौक लागतो. चौक तसा गावाच्या बाहेरच होता. चौकातून फुटणार्‍या चार रस्त्यांपैकी एक चिखली शहरात जाणाराच होता. ज्या रस्त्यानं ते दोघं चालत यायचे. त्यांच्या दिशेनं सरळ पुढे जाणारा रस्ता खामगावकडे. उजव्या हाताकडचा महेकर देराजाकडे तर डाव्या हाताकडचा बुलढाण्याकडे जायचा. म्हणजे फिरायला जाण्यासाठी त्यांच्याकडे रस्त्यांचे तीन-तीन चॉईस होते. तेही कुणा एकावरच जास्त माया न करता प्रत्येकाला एकेक दिवस द्यायचे. खामगाव रस्���्याने सरळ निघाले तर शेलुद जवळच्या मार्कंडेश्‍वर मंदिरापर्यंत. उजव्या हाताला वळले तर थोडी चढण चढून पुंडलिक नगरच्या पाटीजवळ असलेल्या पुलापर्यंत व बुलढाणा रस्त्यानं वळले तर सरळ सवणा फाट्याजवळच्या बोंद्रेच्या मळ्यापर्यंत जायचे. तिन्ही रस्त्यांवरचं अंतर सरासरी दोन-अडीच किमीच होतं. म्हणजे जाऊनयेऊन चार-पाच किमी व्हायचे. फिरायचं म्हणजे बोलायचं नाही असा शारीरिक शास्त्राचा पाळावाच इतका काही प्रचलित नियम नाही. फिरणारे दोघंच म्हटल्यावर एकमेकांशी बोलणं आलंच. दोघांचंही नोकरीचं खातं महसूलच असल्यामुळे शक्यतोवर बोलण्यात खात्यातल्या भानगडी, साहेब लोकांचे चर्चित किस्से, वेगवेगळ्या गावातले सेवेतले अनुभव, आधीचा आणि आत्ताचा काळ, भ्रष्टाचाराची प्रकरणं असे विषय असायचे. केव्हा साहेब सांगायचे दत्ता ऐकायचा, केव्हा दत्ता सांगायचा साहेब ऐकायचे. साहेब रामदेवबाबांचे भक्त होते. ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर ते प्राणायम वगैरे १५-२० मिनिटं करायचे. त्यादरम्यान दत्ताही शाळेत शिकलेल्या काही मुक्त हालचाली करायचा. एक दिवस साहेबांनी त्याला प्राणायामचं महत्त्व वगैरे समजावून ते कसं करायचं ते शिकवलं. दत्ता तेही करायला लागला. मग साहेबांनी आस्था चॅनल लावून रामदेवबाबांच्या सूचनांनुसार करा म्हणून सुचवलं. दत्तानंही मनावर घेतलं व सारखा सात-आठ दिवस नेमानं चॅनलसमोर बसला मग त्याला अनुलोम-विलोम, भ्रामरी, कपालभाती सगळंच हळूहळू जमायला लागलं. अशी दुसर्‍या चांगल्या सवयीतून त्याला तिसरी चांगली सवय लागली. सिताफळे साहेबांनी फिरणं सुरू केलं तेव्हापासून तिन्ही रस्त्यांवरची ठरावीक निंबाची झाडं हेरून ठेवलेली होती. फिरून परतताना ते त्याची एक लांब काडी तोडून तोंडात टाकायचे. दातांखाली कचाकचा दाबून त्याचा ब्रश करायचे व चालताचालता बराच वेळ दात घासत राहायचे. स्वाभाविकपणे आता दोन काड्या तोडल्या जाऊ लागल्या. आपले दात अजून मजबूत असल्याचं हेच कारण असल्याचं सिताफळे साहेबांनी सांगितल्यावर दत्ताला तिसर्‍या चांगल्या सवयीतून अशी चौथी चांगली सवय लागली. सिताफळे साहेबांचा पुन्हा एक शिरस्ता होता. ते फिरायला निघायचे तेव्हा थोडा अंधारच असायचा. परतायचे तेव्हा मात्र चांगलंच फटफटलेलं असायचं. जगरहाटी सुरू व्हायची. राजमाता जिजाऊ चौकातल्या पुलाच्या कठड्यावर बसून जवळच्या खेड्यातून आलेले दोन-चार दूधवाले ताजे धारोष्ण दूध विकायचे. त्यातल्या खास एकाजवळून सिताफळे साहेब रोज लिटरभर दूध घ्यायचे. कधी नगदी घ्यायचे, कधी दोन-चार दिवसांचे पैसे एकत्र द्यायचे. हळूहळू दिवसांतलं व पैशातलं अंतर वाढत गेलं. व हिशोब मागण्यावरच येऊन ठेपला. सिताफळे साहेब दत्ताला म्हणाले, आम्ही पुडीतलं दूध कधीच वापरत नाही. ते म्हणजे पांढर्‍या रंगाचं दाट पाणी असतं फक्त. दुधातलं सत्त्वं सगळं काढून घेतात आणि पांढरं पाणी पॅक करतात. तुम्ही पहा, सुरडकर पुडीतल्या दुधावर कधी साय येती का हे दुधावालेही बदमाशी करतात म्हणा. थोडंफार पाणी सोडतातच. पण हा आपला दूधवाला इमानदारीनं धंदा करतो. पाच रुपये जास्त घेतो पण दूध म्हणजे दूधच. तुम्हीपण वापरून पाहा एकदा. दत्तालाही वाटलं साहेब म्हणतातच तर एकदा टेस्ट करून पाहायला काय हरकत आहे हे दुधावालेही बदमाशी करतात म्हणा. थोडंफार पाणी सोडतातच. पण हा आपला दूधवाला इमानदारीनं धंदा करतो. पाच रुपये जास्त घेतो पण दूध म्हणजे दूधच. तुम्हीपण वापरून पाहा एकदा. दत्तालाही वाटलं साहेब म्हणतातच तर एकदा टेस्ट करून पाहायला काय हरकत आहे एक दिवस तो लिटरभर दूध घेऊन आला. घरी दुधाचा उकाडा लावलेला होता. ते उकाड्याचं व हे दत्तानं आणलेलं जवळजवळ ठेवून पाहिलं तरी नजरेलाच त्यातली घनता जाणवत हेती. तापवल्यावर उकाड्याच्या दुधावर चोरून साय यायची. या दुधावरच्या सायीचा जाड थर बोटानं बाजूला करावा लागला. संध्याताई या दुधाच्या प्रेमातच पडल्या व दुसर्‍याच दिवशी त्यांनी उकड्याच्या दूधवाल्याचा हिशोब करून उद्यापासून बंद सांगितलं आणि साहजिकच फिरून परतताना दत्ताच्याही हाती दुधाची पिशवी दिसू लागली आणि घराला, लेकरांना सकस दुध पुरवण्याची एक पाचवी चांगली सवय दत्ताला लागली.\nगाव बदललं म्हणून माणसाच्या सवयी काही बदलत नाहीत. लातूर मुक्कामी दत्ता रोजच्या सवयीप्रमाणे लवकर उठला. संध्याताई, प्रियंका, अभिषेक झोपलेलेच होते. त्याला सिताफळे साहेबांची आठवण झाली. आठवणीतच त्यांना फोन लावून सांगितलं. 'साहेब आज चिखलीत नाही मायचानं, लातूरले येयेल हाये. पियूच्या अ‍ॅडमिशनले', सांगितले. साहेबांनी कधी परतणार वगैरे चौकशी केली. तर 'दुपारून निघतो. संध्याकाळलोक चिखलीत' म्हणाला. नव्या शहरात नाईट ड्रेसवर काय फिरावं म्हणून त्यानं कपडे बदलले व तो बाहेर पडला. रस्��े माहीत नव्हते. फक्त एक दिशा पकडायची व पुढेपुढे जात राहायचं. जिथं वळावं लागेल त्या वळणावरची एखादी वेगळी गोष्ट खूण लक्षात ठेवायची असं मनाशीच ठरवलं. तो लातूरच्या ज्या भागात होता त्या भागातली घरं मोठी पण रस्ते मात्र लहान होते. लहान होते पण सिमेंट क्रॉकीटचे पक्के होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फूट-दीड फूट खोल नाल्या होत्या. नाल्या उघड्या असल्यानंही रस्ते लहान झाले होते. दोन मोठी वाहनं तर त्यावरून एकाचवेळी जाणं शक्यच नव्हतं. दोन कारही समोरासमोर आल्या आणि त्यातला एक ड्रायव्हरही सराईत नसला तर मग पंचाईतच होती. महत्त्वाचं म्हणजे नवीन माणसाला सगळे रस्ते सारखेच वाटायचे. आणि घरं बारकाईनं लक्षात ठेवली नाही तर तीही सारखीच दिसायची. भल्या पहाटे फिरायला निघालेल्या दत्तासाठी रस्ते लक्षात ठेवणं सोप्पं नव्हतं आणि सरळ चालत जाता येईल अशा मुख्य रस्त्यालाही तो अजून लागला नव्हता. या अवघडसमयी लातूरकरांची एक पद्धत त्याला कामी आली. त्याच्या चिखली, बुलढाणा भागात ही पद्धत नसल्यामुळे त्याला ती ठळकपणे जाणवली. लातूरकर काय करतात, ज्या घरी लग्नकार्य असेल त्या घराच्या दरवाज्याला बाजूला दर्शनी भिंतीवर सनई-चौघडा...स्वागतसज्ज द्वारपाल वगैरेंचं सुंदर चित्र काढून, सुबक वळणदार स्वच्छ अक्षरात 'अमुक अमुक परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे' असं चांगल्या पेंटरकडून रंगवून घेतात. त्यावरून या घरी काही दिवसांआधी मंगलकार्य पार पडलं आहे. एवढा अर्थबोध तर होतोच. रस्ते लक्षात ठेवायला दत्तानं असे परिवार निवडले. पहिल्या वळणावर त्याला 'तिलमिले परिवार'... वळल्यानंतरच्या गल्लीत 'चुलबुले परिवार' तर मुख्य रस्त्याला लागण्याआधी 'चांदगुडे परिवार' त्याच्या कामी आले. मुख्य रस्त्यावर लागल्यावर त्यानं डावीकडे वळताना कोपर्‍यावरची IDIB बँक लक्षात ठेवली. व तो पुढे सरळ चालत राहिला. दुकानांवरच्या पाट्यांवरून हा औसा रोड आहे हे त्याच्या लक्षात आलं. क्वचित काही म्हातारी माणसं सोडली तर त्याला फिरणारे काही फार दिसले नाहीत. इथली माणसं बहुधा गार्डन वगैरे किंवा ट्रॅकवर फिरत असावीत. असं तो मनाशीच म्हणाला. रोजच्या सवयीइतकं फिरून झाल्यावर आता परत वळावं असं त्याला वाटलं. परंतु रस्ता दुपदरी होता म्हणून त्यानं पुढच्या चौकातून वळायचं ठरवलं. तो मनाशीच एकदोनदा म्हणाला- तिलमिले, चुलबुले आणि चां���गुडे. चौकात राजीव गांधींचा पूर्णाकृती पुतळा होता. तो पुतळा पाहून त्याला आपल्या लग्नाची आठवण झाली. कारण राजीव गांधींची हत्या झाली त्यादिवशीच त्याचं लग्न झालं होतं. लग्न लग्नासारखं झालं असलं तरी देशाच्या तरुण पंतप्रधानाची निघृण हत्या झाली आहे व 'आज मेरे यार की शादी है' म्हणत आपल मित्र नाचताहेत. फटाके फुटताहेत. आपल्या अंगावर अक्षता पडताहेत... पंगती उठताहेत... नव्या कोर्‍या कपड्यात सगळे मिरवताहेत. याची संगती लावताना त्याला लग्नाच्या दिवशी खूप त्रास झाला होता व अजूनही राजीव गांधींचा कुठेही फोटो दिसला, काही संदर्भ आला की, लग्नासाठी आपण चुकीचाच दिवस निवडल्याची दुखरी भावना त्याला शरीरभर फिरत राहते. परत फिरल्यावर त्याला फुटपाथवर एक निंबाचं झाड दिसलं. या नव्या शहरात मुख्य रस्त्यानं निंबांच्या काडीचा ब्रश करत चालत राहण्याचा मोह त्याने आवरला. तो पुन्हा एकदा मनाशीच म्हणाला, तिलमिले, चुलबुले आणि चांदगुडे. थोडं पुढं आल्यावर एका स्टॉलवर पेपरवाला पेपरांचे गठ्ठे सोडून मोकळे करत होता. दत्तानं हात मागच्या खिशावर नेला तर योगायोगानं कालचीच पँट घातली असल्यानं पाकीट खिशातच होतं. त्यानं लोकमत आणि पुण्यनगरी घेतले. थोडं पुढं चालत आल्यावर उजव्या बाजूला IDIB बँकेजवळ आल्यावर बँकेच्या खाली एटीएम होतं. त्याला वाटलं की थोड्यावेळानं एरव्हीही पैसे काढावेच लागणार आहेत. पाकिटात एटीएमही आहे. गर्दीही नाही. म्हणजे कळलं नाही तरी हळूहळू वाचून बटणंही दाबता येतील. कुणी मागं उरावर उभा असला की त्याचाच धाक राहतो. सांगताही येत नाही की, गड्या म्या नवीनच एटीएम घेतलं. त्यानं पिन नंबर आठवला. मनातल्या मनात तीन-चारदा म्हटंला, त्यानं एटीएमचं काचेचं दार लोटलं. आत शिरण्यापूर्वी पुन्हा त्याच्या मनात 'झालं आपल्याले जमणार नाही नाहीतं' असं भय चमकलं. नंतर डॉक्टरांसोबतच येऊ असंही वाटलं. दुसरं मन म्हणालं, किती दिवस दुसर्‍याले सोबत नेशील मायचान' एखादी गाडी येत जात होती. तीन-चार मिनिटं दत्तानं आत काय केलं माहीत नाही पण तो घामाघूम होऊन बाहेर आला. मन भेदरलेल्या नजरेनं इकडेतिकडे पाहू लागला.\nदत्ताच्या खिशातली पाचशेच्या नोटांची संपूर्ण बंडल संपत आली होती. काल तुळजापूरकर सरांकडे २० हजार व रेड्डी सरांकडे २० हजार भरून chemistry व biologyला अ‍ॅडमिशन घेतली होती. प्रियंकाच्या खोली मालकाने अ‍ॅडव्ह���न्स म्हणून एका महिन्याचं भाडं रुपये चार हजार आधीच घेतलं होतं. पेट्रोलपाणी, जेवणखावण असा काही वरखर्च झाला होता. आणि अजून physicsची सरदारसरांची अ‍ॅडमिशन बाकी होती. आणि आता त्यासाठी म्हणून सगळे फ्रेश होऊन बाहेर पडले होते. डॉक्टरांनी हजारच्याच नोटांचं बंडल निघण्याआधीच बँकेतून काढून आणलं असल्यामुळे ते निश्‍चिंत होते. दत्तालाच काय करावं ते सुचत नव्हतं. चालताचालता दत्ता म्हणाला, 'डॉक्टर मायचान, माझ्याजवळचे पन्नास नं आटोपले. आता सरदारसरचे भरायचे काही उरलं नाही. म्हंजे बँकेत हायेत तसे पण मायसौ ते काढावं लागतीन एटीएममधून.'\nडॉक्टर म्हणाले, मग काय प्रॉब्लेमहे तू असं कर इथून थोडसं पुढं गेलं की एक चौक लागतो तिथंच एटीएम आहे. काढून आण. तोपर्यंत आम्ही चालत-चालत सरदार सरांच्या ऑफीसकडं जातो.\n'नाही डॉक्टर. तुमी संग चला मायचान.'\n'दत्ता, तू पैसे काढून आणोस्तवर आम्ही त्याहीचे फॉर्म वगैरे भरता. सर असले ते मी सरशी बोलतो.'\n'डॉक्टर, तुमी माझ्यासंगे चला. तुमाले एक मोठ्ठी भानगड सांगायचीहे मायचान' डॉक्टरांनाही काही कळेना. भानगड तीही मोठ्ठी. त्यांना दत्ताची काळजी वाटली. कल्पनाताई, संध्याताईंना, त्यांची पोरांना घेऊन पुढं जायला सांगितलं. व दोघं चौकाच्या दिशेने वळले. डॉक्टर भानगडीच्या उत्सुकतेनं त्यांच्याकडं पाहात होते. बोलण्याआधी दत्ता स्वत:शीच हसला. आपल्याच तंद्रीत असलेले वेडे हसतात तसा. हसता-हसता बोलला. वेड्यासारखाच. 'पाह्यटं मझ्या चांगलीच गळ्यात आली मायझौ.' डॉक्टर त्याच्याकडं पहातच होते. 'अरे काय गळ्यात आलती चांगलीच पंढरी घाबरली कृती मही'\n'अरे, काय झालं ते सांगशील तं खरं'\nदत्ता भानावर आला. त्यानं उठल्यापासून सुरू केलं. डॉक्टर शांतपणे ऐकत होते. युटर्न घेऊन तो IDIB बँकेजवळ आला. त्यानं एटीएमचं काचेचं दार लोटलं. 'तुमाले सांगतो डॉक्टर मायचान, तरी मले एक क्षण वाटलं बरं की मी डेअरिंग करू नही. तुमच्या हातानंच काढावं पैसे. पण मग मनाशीच म्हणलं मायझौ त्यात काय भ्यायचं. जायचं… मशीन जसंजसं सांगल तसे बटण दाबायचं अन् नोटा घ्यायच्या. व्हऊन व्हऊन काय व्हईल. बटण कमी जास्त दाबलं तं पैसे येणार नाही. आपलं कार्डतं काही खराब व्हणार नाही. हिंमत गोळा करूनच आत घुसलो मायचान. तोंडात जय सुरू व्हता. चार, तीन, दोन, पाच... जय जय राम कृष्ण हरी...चार, तीन, दोन, पाच जयजय राम कृष्ण हरी. तुमाले मायचान खोटं ���ाटंल डॉक्टर. म्या काचातून माघं इकडंतिकडं पाह्यलं. उजव्या हातात कार्ड धरलं. पुन्हा एकदा म्हटलं चार, तीन, दोन, पाच जयजय राम कृष्ण हरी. हातातलं कार्ड मशीनले लावून कपाळले लावलं मायझौ अन कार्ड दोन बोटात धरून आत लोटलं... अन वापस घ्यायला गेलो तं ते मशीननं गप्पकन गिळून घेतलं मायचान. जसं कार्ड आत गेलं तसा मले दरदर घाम फुटला. म्हटलं मायझौ आता आपलं काही खरं नाही. पैसेबी नाही अन कार्डबी नाही. मले वाटलं साली ही बिघडेल मशीनहे. आपलं कार्ड गिळून देल्लं टाकून इन खाली. अता बसा बोंबलत...आता बँक उघडोस्तोर इथंच बसा लागतं आपल्याले मांडी मारून...पण मांडी माराइनकीबी ताकद नव्हती राह्यली मझ्यात. पुरी पंढरी घाबरली व्हती. एसी सुरू व्हता आत अन मी लदबद झालो घामानं. म्हणलं - 'मायझौ या बिराण्या गावात आपुन आपल्या हातानंच बिबा भरून घेतली. आपलं कार्ड काढायले पुरी मशिन खोलाव लागलं आता बँकवाले कधी येतील...कधी खोलतील...पुन्हा त्याहीच्या चौकशा...कोणत्या बँकेचं कार्ड हे कोणत्या शाखेचं तुमाले मशीन बंद हे एवढी साधी गोष्ट समजत नाही का' महं डोकं मायचान पुरं भण्ण झाल्तं डॉक्टर. इथं कोणी बँकेचा सिक्युरेटीवाला आसल तं त्याले सांगाव म्हणून बाहेर यायले दार लोटो तं ते झ्याट हालेना मायझौ. महां बनियन अन निकरबी मंग ओली गच्च झाली भौ... मग लक्षात आलं की बाहेर जायाले हे लोटाव नाही आणि मागं ओढावं लागते. खच्चकन ओढून बाहेर आलो तं सिक्युरिटीतं नाहीच पण जवळ काळं कुत्रं दिसेना. आपली अडचण सांगाव तं कोणाले सांगाव. शेवटी फोन करून तुमालेच बोलवून घ्यायचा इचार करत व्हतो. तं फोनबी संग आणेल नव्हता म्या. म्हणलं एवढ्य झापडत कोणाचा फोन येणारहे. तुमचा नंबर आठवून पाह्यला तं झ्याट आठवेना. ९९६ का ९८६ इथंच अडली गाडी. म्हणलं दत्ता तुहं काही खरं नाही आता. घामानं पुरा लदबद होयेल. बाहेर भामट्यावाणी उभा राह्यलो. २-३ मिनिटं काय करावं...काय नाही...काय करावं...काय नाही काही सुचेना मायचान. पुन्हा दार लोटलं अन आत गेलो. पाह्यतो तं एटीएम वापस येऊन तिथं अटकेल. हसावं का रडावं. खाली बसावं का लोळावं. काही कळेना. दहा मिन्टाचा एपिसोड झाला. डॉक्टर हा पण पुर्‍या जिंदगीत दणाणली नाही असी दणाणली व्हती मही पंढरी.'\nनिव्वळ नव्या तंत्रज्ञानाविषयीचं अज्ञान आणि आत्मविश्‍वासाच्या अभावाने दणाणून गेलेल्या दत्ताच्या पंढरीचं वर्णन ऐकून डॉक्टरही सुन्न झाले.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=96", "date_download": "2018-11-17T10:45:19Z", "digest": "sha1:ONTNRNQZ2NSYPMB3LY42L6CXTNQ7CUMA", "length": 10284, "nlines": 41, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nयोजनांचा सपाटा, प्रचाराचा बोभाटा अनुभव मात्र उरफाटा\nसध्याचा विकास सरकार आणि जनतेची दमछाक करणारा असला तरी तो कृषीप्रधान नाही. शेतक-यांना वगळून सबका विकास होणे शक्य नाही. कृषीच्या योजना गोंडस आहेत. पण अंमलबजावणीत घोळ आहे. मराठवाड्यात तर हे चित्र अधिक गडद असून बँकांचे दिवाळे वाजल्यामुळे कर्ज मिळत नाही. शेतक-यांसाठीच्या खत वितरणातील डीबीटी योजनेचे व्यापा-यांनी अपहरण केले आहे. हे केवळ योजनेचे अपहरण नाही तर शेतकरी हिताचे अपहरण आहे. असेच चालत राहिले तर नैराश्याचे मळभ अधिक दाटून येईल.\nआपल्या देशामध्ये सध्या रस्ते बांधणी आणि त्यासाठी भूसंपादनाचे महाकाय काम सुरू आहे. नितीन गडकरी आता देशाचे रोडकरी बनले आहेत. ते प्रधानसेवकाच्या वाटेवर आहेत. गुंतवणुकीचे इतके मोठे आकडे की कोणी हे आकडे जरी लिहिले तरी त्याचे अंकगणित सुधारून जाईल. नागपूरचे मेट्रो ट्रेनचे उंच खांब पाहिले तरी छाती दडपून जाते. विकास कसा वेगाने चाललाय. २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट होणार आहे. पण प्रत्यक्षात ‘सबका साथ, सबका विकास असा नारा देता देता छुटा किसानो का हाथ’. योजनांचा सपाटा, प्रचाराचा बोभाटा अन् अंमलबजावणीला फाटा, असा सारा मामला आहे. शेतमालाच्या किमती दिवसागणिक घसरत आहेत. आधारभूत किमतीवर ५० टक्के जादा भाव देण्याचे मधाचे बोट दाखविण्यात आले. सध्या तर आधारभूत किंमत तर सोडाच पण कुटुंबाचे गृहीत श्रममूल्यही मिळत नाही.\nखतामध्ये विशेषत: युरियामध्ये बड्या कंपन्या नफेखोरी करतात. सर्व प्रकारची खते मिळण्यासाठी ‘थेट रोकड अनुदान’ देण्याची आकर्षक योजना आणली. थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर (डीबीटी) याचे तर खूप कौतुक झाले. या योजनेसाठी १ कोटी ६४ लाख कोटी अशी फक्कड तरतूद आहे. सरकारने प्रत्येक योजना डिजीटल करण्याचा ध्यास घेतला आहे. सध्या वितरकाच्या ठिकाणापासून किरकोळ विक्रीच्या ठिकाणापर्यंत या योजनेचा उपयोग होऊ शकतो. पण पॉईट ऑफ सेल (पॉस) यंत्राचा शेतक-यांना काहीही फायदा झाला नाही. घोषणा झाली पण तंत्रज्ञानाचा प्रसार झाला नाही. जिथे पॉस यंत्रे आहेत तिथे इंटरनेट नाही आणि जिथे दोन्हीही गोष्टी आहेत तिथे शेतक-यांजवळ मृद आरोग्य पत्रिका नाही. यामुळे पुन्हा एकदा डीबीटीचा फायदा शेतक-यांना होण्याऐवजी खत कंपन्यांचाच झाला. या सरकारचा डिजीटल जोडाजोडीचा घोळ मोठा अजब आहे. आधी आधारकार्डाशी जोडा नंतर मृद पत्रिका जोडा असे त्रांगडे करून ठेवले आहे. शेतकरी तुटला तरी चालेल पण कार्ड जोडले गेले पाहिजे असा डिजीटल बाणा असल्यामुळे अजूनही कर्जवाटप सुरूच आहे.\nपॉस ही यंत्रणा शेतकरी केंद्रीत असावी असे अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात व्यापारी मंडळींनी या योजनेचे अपहरण केले आहे. केवळ आधार कार्डाच्या आधाराने पॉस यंत्र वापरल्याने ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांचीही खत मिळण्याची सोय झाली. औरंगाबाद जिल्ह्यात २ हजार खतांची दुकाने आहेत. प्रत्यक्षामध्ये पॉस यंत्रे मात्र बाराशे जणांकडे आहेत. या यंत्राच्याही खूप गंमती-जमती आहे. वाघोळा ग्रामपंचायतीच्या इमारतीवर एकाच ठिकाणी रेंज मिळते. त्यामुळे प्रत्येक शेतक-याला शिडीने चढून जाऊन मशीनवर अंगठा टेकवावा लागतो. एकंदरच खेड्यापाड्यात इंटरनेटची दूरवस्था आहे. पॉसला मृद आरोग्य पत्रिका जोडण्याची कल्पना चांगली आहे. त्यामुळे केवळ जमिनीचे क्षेत्रच नव्हे तर जमिनीचा पोतही समजतो. तथापि, अनेक शेतक-यांना अद्यापही मृद आरोग्य पत्रिका मिळालेल्या नाहीत. एखाद्या चांगल्या योजनेचे असे वाटोळे होते. त्यामुळे २९ लाख हेक्टर खरीप क्षेत्रावरील ३४ लाख शेतकNयांचे भवितव्य टांगणीला आहे.\nया अगोदरच्या खरीप हंगामातील शेतक-यांची पांगाडी जिवघेणी होती. कर्जवाटपाच्या घोळामध्ये बँकांनी नवीन कर्ज दिलेच नाही. शिवाय मराठवाड्यातील जिल्हा बँकाच दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांची कर्ज देण्याची क्षमता संपलेली आहे. मराठवाडा ग्रामीण बँकांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. राष्ट्रीयीकृत बँकांना शेतक-यांना कर्ज देणे नकोसे वाटते. अशा स्थितीमध्ये राज्य सरकारने जिल्हा बँकांना पर्यायी बँका देण्याची समृद्धी योजना मागील खरीप हंगामात काढली. पण वेळेच्या कारणाने प्रतिसाद मिळाला नाही. मराठवाड्याच्या शेतक-यांना बुडीत बँकांनी ग्रासलेले आहे, यातून सुटका करणे आवश्यक आहे. अन्यथा खरीप बैठका हा नुसता देखावा ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/shahid-ahmad-27206", "date_download": "2018-11-17T11:57:32Z", "digest": "sha1:BGAXZRMVGCOQESYNF753FUCU3KFMIL4J", "length": 15459, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "shahid ahmad सायकलपटू शाहीदला \"एशिया कप' गाठायचाय.. | eSakal", "raw_content": "\nसायकलपटू शाहीदला \"एशिया कप' गाठायचाय..\nशब्दांकन - घनःशाम नवाथे\nसोमवार, 23 जानेवारी 2017\nशाहीदअहमद म्हणतो..माझे पप्पा आर्मीतून निवृत्त झालेत. मम्मी अतिका मुख्याध्यापिका आहेत. पन्हाळा पब्लिक स्कूलमध्ये सातवी-आठवी शिकलो. सांगलीत इमॅन्युअल स्कूलमध्ये नववीत दाखल झालो. सायकलचे आकर्षण निर्माण झाल्यामुळे ऍथलेटिक्‍स सोडून तिकडे वळलो. बारावीपर्यंत अनेक स्पर्धा गाजवल्या. शिवाजी विद्यापीठाकडून खेळताना पहिल्या वर्षी देशात चौथा क्रमांक मिळवला. दुसऱ्यावर्षी अपघातामुळे स्पर्धेला मुकलो. तिसऱ्या वर्षी पटियाळा येथे रौप्यपदक मिळवले. 40 वर्षांत विद्यापीठाला सायकलिंगमध्ये पहिले पदक मिळवून दिले.\nशाळेत असताना त्याला ऍथलेटिक्‍सची आवड होती. 400 मीटरमध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. परंतु पदक मिळवून काय करायचं माहीतच नसल्याने स्पर्धाच खेळला नाही. नववी व दहावीत असताना सांगलीत सायकलिंग करणारी मुले पाहून आकर्षण निर्माण झाले. साध्या सायकलवरून त्याने स्पर्धा गाजवल्या. बारावी झाल्यानंतर वडिलांनी इंपोर्टेड सायकल दिली. दररोज शंभर ते द��डशे किलोमीटर अंतर कापताना खेळातील राजकारणाचे अडथळे, टप्पेटोणपेही त्याने पार केले. अलिगड (युपी) येथील 140 कि. मी. अंतराच्या नॅशनल सिनिअर मास्टर्ट स्पर्धेत प्रथमच महाराष्ट्राला कास्यपदक मिळवून दिले. उपेक्षित राहिलेल्या जिगरबाज खेळाडूचं नाव शाहीदअहमद शब्बीर जमादार...त्याला समोर एकच \"टार्गेट' दिसते ते म्हणजे \"एशिया कप'..\nशाहीदअहमद म्हणतो..माझे पप्पा आर्मीतून निवृत्त झालेत. मम्मी अतिका मुख्याध्यापिका आहेत. पन्हाळा पब्लिक स्कूलमध्ये सातवी-आठवी शिकलो. सांगलीत इमॅन्युअल स्कूलमध्ये नववीत दाखल झालो. सायकलचे आकर्षण निर्माण झाल्यामुळे ऍथलेटिक्‍स सोडून तिकडे वळलो. बारावीपर्यंत अनेक स्पर्धा गाजवल्या. शिवाजी विद्यापीठाकडून खेळताना पहिल्या वर्षी देशात चौथा क्रमांक मिळवला. दुसऱ्यावर्षी अपघातामुळे स्पर्धेला मुकलो. तिसऱ्या वर्षी पटियाळा येथे रौप्यपदक मिळवले. 40 वर्षांत विद्यापीठाला सायकलिंगमध्ये पहिले पदक मिळवून दिले.\nमाझी कामगिरी बघून पंजाबमधील अमृतसर विद्यापीठाने मला बोलवून घेतले. प्रशिक्षक राजेश यांनी मला मार्गदर्शन केले. तेथे खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि माहोल बघून भारावलो. दररोज दीडशे किलोमीटर सायकलिंग करणे रोजच्या जेवणातील व्हिटॅमिन्समुळे शक्‍यच नव्हते. कोणीही मदत केली नाही. डाएट आणि प्रोटीनच्या खर्चासाठी जत्रा, यात्रेतल्या स्पर्धा मारल्या. अमृतसरमध्ये ऑल इंडिया रोड नॅशनल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. ऑल इंडिया ट्रॅक नॅशनलमध्ये कास्यपदक मिळवले, तर नोव्हेंबर 2016 मध्ये अलिगडच्या नॅशनल सिनिअर मास्टर्ट स्पर्धेत सांगली आणि महाराष्ट्राला प्रथमच कास्यपदक मिळवून दिले.\nशाहीदअहमद म्हणतो, \"दररोज शंभर ते दीडशे किलोमीटर सायकलिंगसाठी फार खर्च येतो. नोकरी नसली तरी स्पर्धातून मिळणाऱ्या बक्षिसातून कसाबसा खर्च भागवतो. कोणाचीही मदत न घेता अनेक अडचणी, खाचखळग्यांवर मात केली. माझ्या पप्पा आणि मम्मीने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच एवढा टप्पा पार केला. बस्स..आता \"एशिया कप' एवढेच माझे \"टार्गेट' आहे.\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाळासाहेबांचे ते शेव��चे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6957", "date_download": "2018-11-17T10:35:18Z", "digest": "sha1:3NQYY6YJDM4EOALAAXVUJZA7DBOBFY2Y", "length": 84102, "nlines": 618, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मुंबापुरी खाबूगिरी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमायमुंबईत अफाट पायी फिरून फक्त निरनिराळ्या पब्लिकचं निरीक्षण करता करता जी मजा पहायला मिळाली, ती शब्दांत मांडतो आहे. अशा 'मजा'तर बऱ्याच असल्या तरीही साधारण कोणत्याही क्ष रस्त्यावरच्या य स्टॉलवर जमा होऊन खाणारे लोक पाहाणं ही त्यातली सगळ्यात रोचक मजा आहे. ही एक मोठी मालिका करण्याची इच्छा आहे, पाहू कसं जमतंय.\nमुंबई म्हटलं की वडापाव आलाच. हे समीकरण रूढ कधी झालं माहीत नाही. मुंबईत गेली पन्नास वर्षं तरी वडापाव हे आद्य ���स्ताखाद्य आहे. कुठल्याही रस्त्यावर, उपरस्त्यावर, गल्लीत वडापावचे कमीतकमी दोन स्टॉल असतात. चार फुटी टेबलावर, सरासरी मुंबईकराच्या खाद्य-स्वच्छता-ज्ञानासारखीच अंतर्बाह्य काळीकुट्ट कढई, तिच्यात सडकून तापलेलं, कढईच्यावरचं दृष्य ठाय लयीत अस्थिर करणारं तेल, मोठ्ठा झारा फिरवत असणारा, कढईला शोभणारे कपडे घातलेला बुवा, आणि त्याचा अनुयायी पाहिल्यावर तिथे गर्दी जमणार हे नक्की.\nत्या कढईत तरंगणारे गोलमटोल पिवळेधम्मक वडे, हिरवी-लाल चटणी, काळपट लाल सुकी चटणी पाहून डोळ्यांत अख्खं रंगचक्र फिरतं. तितक्यात कौशल्यानं बुवा कढईतून झाऱ्यावर साताठ वडे कौशल्यानं पेलत पटकन भांड्यात टाकतात. आरडरी सोडलेल्यांच्या भुका खवळतात. अनुयायी एकाएकी शो ताब्यात घेतो. सरासरी तीन-चार सेकंदात एकेक वडापाव चटणीच्या पर्म्युटेशन्ससकट दणादण पेपरांत गुंडाळायला लागतो किंवा सरळ हातात देऊ लागतो. लोक दोन्ही हातांत ते पूर्णब्रह्म पकडून त्वेषाने चावे घेऊ लागतात. मिठाने माखलेल्या मिरच्यांचा फडशा पडू लागतो.\nस्टॉल्सच्या स्टायली पण वेगवेगळ्या आहेत. काही स्टॉल फुलऑन वडा, समोसा, कांदा/बटाटा/मूग/मेथीभजी, 'कटलेस' हे प्रकार ठेवणारे असतात. बहुतेक फक्त वडा, समोसा, कांदा-बटाटा भजी इतकंच ठेवतात. ह्यातला कटलेस प्रकार बाहेर कुठे खायला मिळालेला नाही. कटलेटचा हा अपभ्रंश म्हणजे वड्याचीच भाजी कर्णावर कापलेल्या ब्रेडच्या दोन स्लाईसमध्ये दाबून, बेसनमध्ये घोळवून तळलेला पदार्थ. वडापाव काँपॅक्ट फॉर्ममध्ये.\nइथे लोकांच्या निरनिराळ्या लकबी दिसतात.\nकाही उल्लेखनीय म्हणजे, कागदी प्लेटीत ज्यादा चटणी घेऊन प्रत्येक घास चटणीत न्हाऊ घालून घेणारे. हा प्रकार मला आवडतो. प्रत्येक स्टॉलचं व्यक्तिमत्त्व चटणीत असतं. वड्याचा पोत, सोडा कमी-जास्त इत्यादी दुय्यम गोष्टी. खाताखाता निघायचं असेल तर हा प्रकार अशक्य आहे.\nदुसरं म्हणजे घासानिशी अख्ख्या मिरचीचा फडशा पाडणारे. मी ह्यांतही मोडतो. टिपिकल इंडस्ट्रिअल जागांमध्ये, कामगारवर्गबहुल वस्तीत कच्च्या मिरच्या ठेवलेल्या असतात. ह्या प्रकारापासून मी दूर राहतो. मिठानं माखलेल्या, तळलेल्या मिरच्यांवर खास जीव. खातखात निघायचं असेल तर नीट निवडून मोठ्या ३-४ मिरच्या घ्यायच्या, वडापावात सारून त्यांचे देठ तोडून टाकायचे. खाताखाता मिरच्यांचे जबरी खारट-तिखट क्���ांटम जे जिभेखाली येतात त्यात आगळीच मजा आहे. पार्सल घ्यायचं असेल तर मिरच्यांची वेगळी पुडी बांधून घ्यावी.\nखाणाऱ्यांतले रावण म्हणजे फक्त तिखासुखा चटणीवाले. ह्या लोकांपासून सावध रहावं. गोष्टी अति उग्र आवडणारे हे लोक आहेत. त्या आंबटगोड लाल चटणीशिवाय वडापावाला काही जीव नाही. वडा पुरेसा तिखट नसेल तर आधीच तो स्टॉल काही चालणार नाही. त्यात परत हिरवी तिखट चटणी आणि लसणाची म्हणवून घेणारी कोरडी चटणी फक्त घालून भलताच टिळकसंप्रदायी वडापाव खाण्यात आनंद तो कसला\nकाही लोक किळसवाणे असतात. उघड्याच असलेल्या वडा, समोसा, कांदा/बटाटा भजी इत्यादींचा 'ताप बघून' ते किती गरम आहेत ते जोखायचं आणि मागायचं. स्वतः लोकलमधून तीनशे लोकांना, कड्यांना, हँडल्सना हात लावून आलोय इत्यादी कशाचीही पत्रास ठेवायची नाही. ह्या लोकांचे हात कढईतल्या तेलात बुडवून काढले पाहिजेत अशी इच्छा सारखीसारखी होते.\nमग थोडे उपप्रकार म्हणजे 'बिनाचटनी'वाले, फक्त चपाती-भाजीसारखे वडापाव खाणारे. नंतर एकाच वडा-समोश्याबरोबर २-३ पाव खाणारे. वडा काढून झाल्यावर बेसनाची पिल्लं जी राहतात तो 'चूरमा' पावाच्या घडीत घालून खाणारे. कीर्ती कॉलेजचा सुप्रसिद्ध वडापाववाला हे भरपूर देतो. असतंही चविष्ट.\nफक्त 'सॉफिस्टिकेटेड' स्टॉलवर वडापाव खाणारे. हे लोक सॅम्पल असतात. दुकानं त्याहूनही सॅम्पल. ह्या दुकानांत 'कूपन' घ्यावं लागतं. किंमती दीडपट ते तिप्पट असतात. ते 'पावात वडा भरणार माणूस'ला दिलं की प्लास्टिक ग्लोव्ह्जधारी हा इसम गुळगुळीत पावात चटणी भरून, अती सोडा असलेला वडा कोंबून एका टीपकागदासहित तुमच्याकडे सुपूर्द करणार. चव टाकाऊ असते. वड्यात सोडा प्रचंड. चटण्या मात्र मस्त असतात, पण तिथेच उभं राहून मिरच्या चावत राहण्याचा स्कोप नसतो. नावंच घ्यायची तर दादर छबिलदासचा सुप्रसिद्ध (का ब्रं) वडा, पार्ल्याचा पार्लेश्वर, गोरेगाव-कांदिवलीचा जैन, मालाडचा एम-एम इ.\nमला वडापाव आवडतो. समोसा टेस्टेड, ट्राईड, व्हेरिफाईड असेल तर समोसापाव. भजीपाव ऑल टाईम फेव्हरिट. भूक जबरी शमते. कांदाभजी मित्र-नातेवाईक जमवून पावसात खायला भारी. फक्त बटाटाभजी ट्रेक-हाईक, प्रवासात मस्त. बाकी 'मूड' करायचा म्हणजे मस्त तीनचार सरींनंतर असा चारच्या सुमाराला सुखद रिपरिप पाऊस पडावा, रस्ते-सिग्नल-झाडांनी सचैल स्नान करावं, उन्हावर मस्त काजळी चढलेली असा��ी. असा मस्त आडबाजूचा स्टॉल गवसावा, खमंग लसूण आणि तळणाच्या वासामुळे पोटातल्या कावळ्यांनी ठाय लय पकडावी, आणि अक्षरश: चटके बसणारा गरमागरम वडा हाती पडावा\nउत्तरेकडील एकमेव गोष्ट जी परत उत्तरेत धाडण्यात कट्टर मराठी माणसांना काडीचाही इंटरेस्ट नाही. शिवाय, हिला अजून मातीचा साज वगैरे नस्त्या सोशालिस्ट गोष्टी चिकटलेल्या नाहीत. ही आणि हिच्या बहिणीही तितक्याच प्रसिद्ध आहेत. हिची उत्तरनामं - गोलगप्पे, पुचका नि काय काय - मुंबईत आक्रमकरीत्या झिडकारली जातात. पाणीपुरी\nवडापावच्या स्टॉलनंतर संख्येत नंबर लागतो तो पाणीपुरी किंवा तथाकथित 'चाट' स्टॉल्सचा. ह्यांत तीन मुख्य प्रकार आहेत. एक साधारण गार्डन व्हरायटी स्टॉल्स, एक सोफिस्टीकेटेड, छांछां दुकानं, आणि खोमचेवाले लोक. कुठल्याही सुस्त संध्याकाळीत प्राण फुंकायचे असतील तर पिवळ्या रगड्याच्या डोंगराखाली लाल फडकं अंथरलेला स्टॉल गाठावा. मस्त एकट्यानं पाणीपुरीवाल्याशी स्पर्धा करत त्या साताठ पुऱ्या संपवाव्यात, आणि मार्गस्थ व्हावं.\nपाणीपुरीचा स्टॉल म्हणजे एका टेबलावर स्टीलचा बर्फगार तिखट पाण्याचा हंडा, एक लाल चटणीचं भांडं, उकळत ठेवलेला रगडा, पुऱ्यांच्या पाकिटांची रास, कुरमुरे आणि शेवेचे मोठ्ठे डबे. खंडीभर बाऽरीक चिरलेला कांदा-टोमॅटो आणि कुस्करलेला बटाटा. शेवपुऱ्या दणादण लावत असणारा अध्वर्यू आणि पाणीपुरी बनवायला अतिकसबी अशिष्टण्ट.\nकोणालाही आपली 'बारी' येईपर्यंत ताटकळत ठेवणारे कसबी कलाकार म्हणजे पाणीपुरीवाले. रगडा-चटणी भरलेली पुरी हिरव्यागार पाण्यात बुचकाळून आपल्या द्रोणात येते. आपण ती अख्खी तोंडात ढकलून मस्त फोडतो. थेट मेंदूपर्यंत संवेदना पोहोचतात मस्त उधाणलेल्या चवींच्या. मूग असतील तर अजूनच मज्जा. गरम रगडा, आंबटगोड चिंचेची चटणी आणि बर्फगार तिखट पाणी एक अंतस्थ तार छेडतात. मग सुरू होते आपली आणि पाणीपुरीवाल्याची जुगलबंदी. और तिखा म्हणून समेवर येत 'पूरा तिखा' आळवत आपण मैफल आटपती घेतो.\nपाणीपुरी, शेवपुरी, दहीबटाटापुरी, रगडापुरी, भेळ आदी फक्त संध्याकाळीच खायच्या गोष्टी आहेत. वडासमोसा नाश्ता म्हणून येतो, वडारोटी करुन त्याचा 'लंच' होऊ शकतो, संध्याकाळी ३ वडापाव वगैरे खाल्ले की रात्रीचं जेवण आणि चहा ह्या दोन्ही गोष्टी आटपतात. पाणीपुरी-भेळेचं तसं नाही. ह्याला मूड जमावा लागतो. वेळ असावा लागतो. अजून पंधरा लोक एकाच वेळी पाणीपुरी खायला असले की अर्ध्या तासाची निश्चिंती असते. भेळ म्हणजे दहा ते पंधरा मिन्टं गेली. ह्या खऱ्या खवैय्यांच्या गोष्टी. इंडल्जन्स इत्यादी.\nपाणीपुरी ही 'चांगल्या', 'हायजिनिक', 'सुसंस्कृत' दुकानांतही मस्तच लागते. तिची किंमत मात्र थोडी नेत्रपुऱ्यांत पाणी आणते. इथे जनरली सिंधी पुऱ्या असतात. कामगारांकडे प्लास्टिक ग्लोव्ह्ज जारी. पाणी चार ते पाच अंश सेल्सिअस असतं. चटणी इतकी गोड असते की इथली कसबी मंडळी ती जेमतेम पुरीवर टेकवतात. पाण्यातली खारी बुंदी अजून मजा आणते. ह्या पाणीपुरीनं चक्क पोट भरतं.\nपाणीपुरी आवडीने खाणारं पब्लिक साधारण चाळिशीच्या अलिकडचंच. त्यानंतरचे म्हणजे खरे रसिक असतात. पाणीपुरी 'तिखा ही बनाओ' म्हणणाऱ्यांना त्यात एक बैडैस्य वाटतं. पण 'मिडीअम' पाणीपुरीची मजाच निराळी. हे कमअस्सल सगळ्याच पुरी भगिनींना लागू आहे. पाणीपुरी खाताना कांदा मागणारे लोक हे नवशिके समजावेत. पाणीपुरीत कांदा हा रगड्याचा अपमान आहे. मुंग-आलूवाले असाल तर त्याचाही अपमान आहे. कांदा भेळेत, शेवपुरीत सढळ हस्ते असावा. पाणीपुरीनंतर फुकट सूखा पुरी हा फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधीपासून मिळालेला मूलभूत अधिकार आहे. त्यानंतर नुसतेच तिखा पानी द्रोणात घेऊन पिणं हे ज्याच्या डोक्यात आलं तोच आद्य होमो सेपिअन अशी वदंता आहे. पाणीपुरी हे तरुणाईच्या क्षणभंगुर चंगळवादाचं शतकानुशतकं प्रतीक आहे. वडापावासारखा ह्यात दिल्या पैशाला पोटभर इत्यादी समाजवाद नाही. \"मुंबईत पाणीपुरीला गोलगप्पे, आणि (नीचोत्तम पातळी म्हणजे) गोलगप्पाज् म्हणणाऱ्यांना पायताणानं हाणावं\", म्हणणारा नेता हा मुंबईकर तरुणाईचं खरं प्रेरणास्थान होऊ शकतो. रगड्याऐवजी पाणीपुरी आलू-मुंगची खाणारे खरे रसिक. ह्यांची लॉबी वेगळी असते. आजकाल पश्चिम उपनगरांत 'कॉर्न पुरी' मिळते. ह्याच्यातली पाणीपुरी तूफान लागते. पुऱ्या कमालीच्या कुरकुरीत असतात.\nभेळ ही खरी चौपाटीवर खायची गोष्ट. मस्त मित्रमंडळ जमवून पुरीनं गप्पांबरोबर हाणत बसायची. भेळ जमेल तेव्हढी तिखट खावी. मजा येते. शेवपुरी, दहीबटाटापुरी हे खरे मुंबईकरांचं leisure food आहे. शेवपुरीची कडक पुरी नुसतीही बेष्ट लागते. तिच्यावरच्या जादुई मिश्रणामुळे आठवडाभर चव तोंडात रेंगाळू शकते. दहीबटाटापुरी ही खरी पुरी भगिनींमधली थोरली. शेवपुरीचे सगळे ��यटम पाणीपुरीच्या पुरीत, आणि वरून दही असल्याने ब्रह्मांडाची सैर करवून आणू शकते. ही तीन प्लेटींच्या वर खाणारा मनुष्य केवळ पशू असला पाहिजे.\nआजकाल फ्यूजनचा जमाना आहे, त्याबद्दल पुढील भागात येईलच. पण इथे मुद्दाम सांगायची गोष्ट अशी की जैन चाट हे शुद्ध थोतांड आहे. त्यापेक्षा संन्यास घ्यावा. कांदा बटाटा ह्या दोन प्रकारांशिवाय जी पुरीभगिनी बनत असेल ती पालीही चाटत नसाव्यात.\n घातल्या नचि कांदा फोडी \nजैन धर्मी हें एक \n जें जैन स्ट्रीट फूड गा असे \nतें त्यजिजे विष जैसें \nह्या भागात मुंबानगरीच्या उरलेल्या जठराग्नीशामक स्थळांबाबत मी लिहीणार आहे. मुंबईच्या कुठल्याही क्ष रस्त्याच्या य गल्लीत एक वडापाव, एक पाणीपुरीनंतर स्टॉल असतो तो म्हणजे सँडविच किंवा डोश्याचा. पश्चिम उपनगरांत पाणीपुरी आणि सँडविच स्टॉल बव्हंशी एकत्रच असतात. ह्यामागचं लॉजिक माहीत नाही. असो.\nसँडविच स्टॉल हा फिटनेस-झॉम्बी लोकांसाठी उत्तम उपाय आहे. आता जे लोक 'लोणी', 'टोमॅटो केचप' वापरतात, त्यांबद्दल मायबाप वाचकहो आपण वाचलं असेलच. तो वेगळा विषय झाला. पण आरोग्याबाबत फारसं 'गिल्टी' न वाटता रस्ताखाद्य चापायचं असेल तर सँडविचसारखा पर्याय नाही. आपला सँडविचवाला फिक्स करून ठेवावा. तो आपल्या बाबतीत सढळहस्ते काकडी-टोमॅटो घालणं, टोस्ट सँडविच अजिबात जळू न देणं इत्यादी एक्स्ट्रा सर्व्हिस देतो. लोक सँडविच 'सादा', 'ग्रिल', 'टोस्ट', 'चीझ' ह्या प्रकारांत खातात. टोस्ट म्हणजे गॅसवर भाजणे आणि ग्रिल म्हणजे इलेक्ट्रिक ग्रिलरमध्ये भाजणे. दोन्हीमधला पौष्टीक फरक मला खरच माहीत नाही. जिज्ञासूंनी खाऊन मलाच सांगावा.\nसँडविचवाला म्हणजे साध्या आणि त्रिकोणी ब्रेडच्या मोठ्या चळती, ज्या दुरूनही दिसतात. संध्याकाळी चारनंतर गर्दी फुललेली दिसते. ती रात्री आठ-दहापर्यंत टिकते. रात्रीचं जेवण म्हणजे सँडविच असंही समीकरण काही लोक करतात. मालक ब्रेडवर भरपूर लोणी, हिरवी चटणी, उकडलेला बटाटा पसरवून त्यावर काकडी-टोमॅटो-बीटच्या फोडी अंथरतो. वर दुसरा ब्रेड, लोणी आणि चटणीने माखलेला. हे तो ब्रेडच्या आकाराच्या लोखंडी टोस्टरमध्ये ठेवून भाजायला ठेवतो. हे खमंग खायला मजा येते. हे तो माणूस हॅकसॉ ब्लेडनं सटासट कापतो. त्याच्या टेबलाची हॅकसॉने केलेली हालत पाहून अनुभव जोखता येतो. ह्याबरोबर हिरवी चटणी, केशरी चटणी, केचप इत्यादी मिळत��त. शेवही घालतात. ही इथे कुठून आली देवच जाणे. ग्रिल म्हणजे ह्याच्या दुप्पट क्षेत्रफळाचं त्रिकोणी सँडविच मिळतं. हे एक सँडविच खाऊन पोट जबरी भरतं. हे खाल्ल्यावर लोक 'आलू स्लाईस' खातात, जी सूखा पुरी इक्विव्हॅलंट आहे. बेसिकली उकडलेल्या बटाट्याच्या चकतीवर चाट मसाला. सँडविच मुंबापुरीत भलतंच प्राचीन असलं तरी रस्ताखाऊच्या बाबतीत नवंच म्हणावं लागेल.\nअसाच अजून एक मस्त आयटम म्हणजे डोसा. इडली-मेदूवडा-डोसा हे मुंबईकरांचे नाश्ता म्हणून रेग्युलर होऊ लागलेत. ह्या तिन्ही बरोबर मिळणारा एक झक्कास आयटम म्हणजे लाल-नारिंगी चटणी, जे सगळे ठेवत नाहीत. डोसा स्टॉलवर एक मोठा आयताकृती तवा. त्यासमोर आडवं गंध लावलेला बुवा. हा एका सेकंदात वाटीने पूर्ण वर्तुळाकृती डोसा रेखतो. पंधरा मिण्टात डोसा तयार असतो. एका कुशल आणि बऱ्याच जुन्या डोसावाल्याने कम्प्लीट असेंब्ली चेनही बनवलेली होती. एक माणूस डोसा टाकणार, एक चाट मसाला-बटर टाकणार, एक स्पेशल जे काय असेल ते. कुरकुरीत खमंग डोसा मस्त लागतो. डोश्यात लई प्रकार. साधा डोसा, मसाला, म्हैसूरादी. 'जिनी' डोसा, 'पनीर चिली' डोसा हे नवीन डोसा-एक्स्क्लूझिव्ह प्रकार आलेले जे सँडविचातही आले. इडली आणि मेदूवडा स्टॉलसमोर अखंड गर्दी असते. डोश्यासमोर फक्त दर्दी.\nफ्रँकी हा एक आयटम. मैद्याच्या पोळीत भाज्या आणि सॉस भरून भाजलेला. हा मस्त लागतो. कॉलेजयुवकांमध्ये खास प्रिय. ह्याबद्दल फार काही लिहीण्यासारखं नाही. इतकंच, की आत्तापर्यंत येऊन गेलेल्या सगळ्या बंदिशींमध्ये हिच्यात चिकन, मटण, अंडं इत्यादी स्वर लागू शकतात. अगदी स्वस्त आणि तितकाच निरुपयोगी पदार्थ. ह्यात प्रकारच असंख्य असतात. म्हणजे, साधी फ्रँकी म्हणजे 'व्हेज'. नंतर 'नूडल्स'. 'चीज'. 'चीज-नूड्ल्स'. 'शेझवान'. शेझवान-चीज. शेझवान-नूडल्स. शेझवान-चीज नूडल्स. तुम्हाला कळलंय. कॉलेजात जे पर्म्युटेशन-कॉम्बिनेशन शिकतो त्याचं खरं उदाहरण. नंतर एक पदार्थ, म्हणजे 'मेयोनेज' किंवा 'मंच्युरिअन' आणायचं आणि हेच खेळायचं. हे आजकाल डोश्यातही होतं. असंख्य डोसे. डोश्यात तर असंख्य प्रकार झालेले आहेत. 'पिझ्झा डोसा'ही पाहिल्याचं स्मरणात आहे.\nफ्यूजन हे अलिकडचं पिल्लू आहे. 'कल हो ना हो'मधलं हाटेल काढून बसल्याच्या थाटात 'काहीतरी नवीन पाहिजे' म्हणून प्रत्येक जुन्या गोष्टीत हे आयटम आणणं सुरु आहे. मध्यंतरी 'स्पेशल वडापाव' ख��ल्लेला. चटण्या, त्यांवर अंथरलेला कोबी, त्यावर वडा आणि वर चीज घालून टोस्ट केलेला वडापाव. ठीकठाक. 'तंदूर मंचुरिअन' फ्रँकी खाल्ली. चक्क मातोश्रींनाही आवडली. ह्यात खरं तंदूर नसून तंदूर फ्लेवरचं मेयोनेज घातलेलं असतं. झकास प्रकार. चीज चिली टोस्ट, पनीर चिली डोसा इत्यादी प्रकारही भन्नाट आणि अतिचविष्ट. ह्या स्पेशल डोशांबरोबर एक भरपूर आणि झक्कास भाजी येते. हे प्रकार तर नक्कीच खाऊन पहावेत.\nशिवाय दिल्ली स्पेशल कायतरी 'चाप', 'श‌वर्मा' हे प्रकारही जोर धरू लागलेत. शवर्मा हा अप्रतिम असतो. पिटा ब्रेडमध्ये लेबनिज सॉस आणि भरपूर ग्रिल्ड चिकन. जबरी. व्हेज शवर्मा हेही थोतांड आहे.\nमहत्त्वाचं म्हणजे मंडळी, हे सगळं मुंबई खाद्यजीवनाचा एखादा टक्काही नाही. पावभाजी, कुल्फी, मेवाड आईस्क्रीम, खरवससदृश कायतरी पदार्थ, बर्फाचे गोळे, दाबेली, चायनीज्, पॉपकॉर्न, भुर्जीपाव, तंदूर चिकन, सोडा पब इत्यादींना डेडीकेटेड गोष्टी इथे आहेत, ज्यांना मी स्पर्शही केलेला नाही. ह्याशिवाय उल्लेखही न केलेले अनेक पदार्थ असतील ह्याचीही खात्री आहे. सध्यापुरती लेखनसीमा असली, तरी ही 'मुंबापुरी खाबूगिरी' पुढे वाढायला बराच वाव आहे\nफक्त जंत्री नाही तर चटपटीत वर्णन साजेसं. आता घाइघाइत वाचलं, फुटपाथवर हे पदार्थ खातात तसं,पण अजून एक दोन राउंड होतील.\nदहीभटाटाटाशेवपुरीच्या तीन प्लेटींचं माहीत नाही पण समोसे चांगले असतील तर एकावेळी दहा सहज खातो. हलके असतात ते.\nबाकी गौराक्काचे ( गोरेगावकर) फोटोंसाठी आभार.\nदाबेलीबद्दल काहीही आलं नाही हे पटलं नाही.\nदाबेली, ती खाणारे लोक ह्यांबाबत फारतर एखादा परिच्छेद आला असता. म्हणून फार काही लिहीलं नाही. मला पर्सनली शवर्मा, तंदूर-कबाब, हातगाडीवरचं चायनीज (मित्रांसोबत) ह्या गोष्टी प्रचंड आवडतात. पुढे लेख पाडलेच तर नक्की लिहीन.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nपण तू सुखा पुरी रगडेवाला... आणि मी आलूवाल्या सुखा पुरीच्या प्रेमातली आहे... अन्धेरी स्टेशनाबहेर चा पापुवाला तीन तीन सुखा पुरी हातावर टेकवतो... ते ही न मागता... त्याच्यावर आप्लि जिनगानी कुर्बाने...\n@अतिशहाणा - दाबेली हे प्रायोरिटी लिस्टित लई खालचं नावे, त्याचं ही आणि माझं ही (गोरेगाव सप्रे समोरचा दाबेली वाला, बोरिवली टी बी झेड समोरचा आणी आम्च्���ा घराजवळचा सोडून दाबेली खाल्ल्याचं आठवत ही नाही).... आम्हाला लै (पक्षी : २ ते ३) दिवस पौष्टीक खाल्लं की असल्या क्रेविंग्स येतात... प्रमुख्याने पापु... चल बे पापु मारुन येउ ही आम्च्या घरातली आद्य आरोळी आहे.\n- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.\nपुण्याची एक मैत्रीण आली होती\nपुण्याची एक मैत्रीण आली होती मागे इथे, तिला शेवपुरी खाऊ घातली. नंतर त्याने सूखा हातात ठेवलं. ती चकित, म्हणाली हे काय म्हटलं मुंबईत भेळ/पापु/शेपुनंतर सूखापुरी किंवा सूखा भेल मस्ट आहे. आणि सँडविचनंतर आलू. तिच्या कल्पनेबाहेरचं होतं ते.\nमलाही शंका आली दाबेलीबद्दल पण\nमलाही शंका आली दाबेलीबद्दल पण आणखी भाग येणारेत लिहिलय तर येईलच.\nहे वर्णन वाचल्यावर, मुंबईला परत जावं, असं वाटू लागलं\nया रस्ताफुडांची होम डिलिवरी देण्याची व्यवस्थापण टपरीवाले करू लागलेत आता.\nअनंतयात्री, तुमच्या कलात्मक प्रतिक्रियेसाठी अनंत धन्यवाद\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nभूकमार्क* करून ठेवावा असा धागा. बोरिवलीच्या गोयल शॉपिंग सेंटरमधली दाबेली आणि मूंगभजी, चर्चगेट स्टेशनला उतरून सरळ दक्षिणेकडे चालत राहिलं - तर स्टेशन कॉम्प्लेक्सच्या आतच उजवीकडे मिळणारी फ्रँकी, पार्ल्याचं शर्मा आणि साठ्ये कालिजासमोर लागणाऱ्या सँडविचच्या गाड्या, बांद्र्यातलं एल्को आणि जय, एमएमचे ते मोठ्ठाले भटुरे, गुरुकृपातले छोले-समोसे इ. नेहमीची ठिकाणं आठवली आणि जीभ खवळली\nबाकी फ्युजनचं म्हणाल तर, 'शेजवान पनीर पिझ्झा' सारखा यांगत्से-सतलज-टायबर त्रिवेणी संगम आता फारच जुना झाला असावा; व्होडका पाणीपुरी शॉट्सची इत्यादींचं नावीन्य थोडंफार टिकून आहे.\nमहत्त्वाचं म्हणजे मंडळी, हे सगळं मुंबई खाद्यजीवनाचा एखादा टक्काही नाही.\nसहमत आहे. निवांत येऊद्या पुढचे भाग.\nआपण मस्त मित्र होऊ शकतो नंदनराव\nचर्चगेट स्टेशनला उतरून सरळ दक्षिणेकडे चालत राहिलं - तर स्टेशन कॉम्प्लेक्सच्या आतच उजवीकडे मिळणारी फ्रँकी\nही फ्रँकी कधी पाहिली नाही, कोणाकडून ऐकलेलंही नाही. एकदा जायला हवं. इथे, म्हणजे चर्चगेटच्या एंट्रन्सच्या अलिकडेच झक्कास सफरचंदाचा ज्यूस मिळायचा. २ महिन्यांपूर्वी हा स्टॉल नाहिसा झालेला होता. स्याड.\nपार्ल्याचं शर्मा आणि साठ्ये कालिजासमोर लागणाऱ्या सँडविचच्या गाड्या\nबेग टू डिफर हं. पार्ल्यातली एक्कूणेक गोष्ट (पुण्याच्याच धर्तीवर) अतिशय ओव्हररेटेड आहे असं मत होऊ लागलेलं आहे. बोरीवलीला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहासमोरची गाड्यांची रांग सँडविचच्या बाबतीत टॉप क्लास.\nएमएमचे ते मोठ्ठाले भटुरे\nकधी खाल्ले नाहीत, पण वड्याबिड्याचा आकार लक्षात घेता दुकान लुटारू आहे हे माझं मत आहे.\nखायचे तर आहेतच. गौराक्कांचं मत प्रचंड विरुद्ध आहे. अंधेरीला 'जसलोक', गोरेगाव पूर्वेला 'गांधी', ह्यांच्यातले फक्त समोसे, आणि कांदिवली महावीर नगरातल्या 'श्रीराम'चे छोले समोसे अगदी धोबीपछाड आहेत.\n'शेजवान पनीर पिझ्झा' सारखा यांगत्से-सतलज-टायबर त्रिवेणी संगम आता फारच जुना झाला असावा\nअच्छा. म्हाईती नौतं. मी लहान होतो तेव्हा डोशाच्या गाड्याच जवळपास नव्हत्या. उडपी हाटेलांत नेहमीचंच मसाला, चीझ, म्हैसूर, गेला बाजार शेझवान इ. पर्म्यु-कॉम्बी. मलातरी हे आत्ताआत्ताचंच फॅड वाटत होतं.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nगुरुक्रुपाचे छोले हे अत्यंत टुकार असतात, उकडलेला बटाटा कोण घालतं छोल्यां मध्ये. ओवर्रेटेड नॉनसेन्स.\nत्याऐवजी कोणत्याही गुरुद्वारेत जाउन लंगर मध्ये छोले खावेत. सरदार मित्र मैत्रिणी असल्यास जास्त उत्तम.\nटॅनुल्या गाड्या आधीपासून होत्या रे बावा.... आईसाहेब कधी जाऊ द्याय्च्या नाहीत... स्वामी आठवतं का तुला...\nएम एम ची बुंदी बाकी भारी अस्ते. मंगळवारी तो डिस्काउंट देखिल देतो..\nबाकी पार्ल्यातली एक्कूणेक गोष्ट (पुण्याच्याच धर्तीवर) अतिशय ओव्हररेटेड आहे असं मत होऊ लागलेलं आहे या साठी फिस्ट बंप..\n- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.\nआणि एमेमचा ढोकळा आणि खांडवी\nआणि एमेमचा ढोकळा आणि खांडवी (सुरळीच्या वड्या) चांगल्या असतात. लस्सीत 'तो टिपकागद घालतो' असं आम्ही कायम ऐकत आलो, त्यामुळे कधी try केली नाही.\nआपण मस्त मित्र होऊ शकतो\nआपण मस्त मित्र होऊ शकतो नंदनराव\nतसंही आपल्यासारख्या पश्चिम उपनगरी लोकांनी एक आंतरजालीय दबावगट निर्माण करायला हवाच\nपार्ल्यातली एक्कूणेक गोष्ट (पुण्याच्याच धर्तीवर) अतिशय ओव्हररेटेड आहे असं मत होऊ लागलेलं आहे.\nअगदीच शक्य आहे. आमचा अनुभव वीस वर्षं (आणि वीस किलो)पूर्वीचा असल्याने अंमळ नॉस्टॅल्जियाचा सेपिया चष्मा लागला असावा.\nबोरीवलीला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहासमोरची गाड्यांची रांग सँडविचच्या बाबतीत टॉप क्लास.\nव्हय जी, शिवाय सोडावाला/चंदावरकर लेनांत रात्री भरणाऱ्या हातगाड्यावलीतही एक-दोन भन्नाट सँडविच/रगडा-पेटिसच्या गाड्या होत्या.\nबाकी गुरुकृपातल्या समोश्यांचे अध:पतन खेदजनक आहे. छोले, कॉम्बो प्लेटचा भाग म्हणून (उदा. समोसे वा पॅटिससोबत) जेव्हा हादडले, तेव्हा त्यांत कधीही बटाटा आल्याचं आठवत नाही. पुन्हा जाऊन खात्री करायला हवी\nबाय द वे सामोशात बटाटा नसतो/\nबाय द वे सामोशात बटाटा नसतो/ नसायला हवा हा समज कुठून आला\nसंत श्री लालू यादव यांचं किमान २० वर्षं जुनं वचन आहे......\nजबतक रहेगा समोसे में आलू\nतबतक रहेगा बिहार में लालू\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nथत्ते काका विषय समोश्यांमध्ये बटाट्याचा नसून छोल्यांमधल्या बटाट्यांचा आहे.... जरा चाळशी नीट पुसून घ्या म्हणते मी..\n- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.\n१. मेर्कू चाळीशी नय.\n२. तू कितने बसरकी मैं पचपन बरस का \n३. आचरटबाबांची ही कमेंट आणि तुमची कमेंट यात घोळ झाला-\n\"मध्यंतरी वाटाणे ८०रु किलो झाल्यापासून समोशात बटाटा आला आणि एखादा काजू यावा तसा टणक वाटाणा फुकट येतो. आता वाटाणे स्वस्त झाले तरी ......\"\nपचपन में अईसा होना लाजमी हय.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nपारले पूर्वचा बाबूचा वडा अजूनही चांगला आहे. त्याउलट सांताक्रूझ पश्चिमेचा स्टेशनजवळचा सम्राट मात्र अगदी उतरला आहे. त्या मानाने मॉडर्न मात्र चव, वैविध्य टिकवून आहे. किंमत अर्थात बहुमजली झाली आहे. जवळच एका गल्लीत गुजराती लोकांचा एक जेवणाचा क्लब होता. अप्रतिम. मस्त आणि स्वस्त. मेंबर लोकांना अधिकच स्वस्त. दोन मिष्टे, दोन तिखटे, रोज वेगवेगळ्या कढ्या,सारे, वेगवेगळ्या रुचकर भाज्या आणि जस्सा पाहिजे तस्सा वाफाळता मोकळा बारीक शिताचा भात. अलीकडे काही वर्षे तिकडे जाणे नाही झाले. एस वी रोडवरचे योको मला वाटते उपनगरातले पहिले सिझ्लर्स देणारे हॉटेल असावे. सांताक्रूझलाच पूर्वीच्या रेमंडच्या दुकानानजिक सॅण्डविचेज उत्तम मिळतात. इथे सॅंड्विच मसालासुद्धा मिळतो. तो घरच्या सॅण्डविचमध्ये वापरल्यास टेस्टवर्धन होते. गिरगाव��ा सेंट्रल सिनेमानजीकच्या चाटवाल्याकडेही सॅण्डविचेज भरगच्च आणि उत्तम असतात. पारले पश्चिमेला स्टेशनरस्त्यावर खाऊगल्लीत अनेक प्रकारचे दोसे मिळायचे. एनेम, मिठीबाई, भगुबाई सगळ्या मुलांमुलीच्या गर्दीत इतरांना शिरकावच नसे. डोसा स्प्रिंग रोल , पनीर चीझ, फ्रॅंकी, मयॉनीझ अशी अगदी आणि त्यावेळी नवीन कॉंबिनेशन्स होती, आहेत.पश्चिम उपनगरांत रेल्वेच्या पूर्वेपेक्षा पश्चिमेकडे चवीचे आणि पदार्थांचे वैविध्य अधिक आहे. वांद्रे पूर्वेला हाय्वे गोमांतकची कीर्ती ऐकून आणि गर्दी पाहून आहे.बोरिवलीला एस वी रोडवर अनेक चांगल्या जागा आहेत. गुजराती जिभेला मानवणारे अनेक चाटप्रकार मिळतात. चर्चगेटला स्टेडियमजवळचे के रुस्तम चे साधे आणि अस्सल दुधाचे आइस्क्रीम अजूनही तितकेच लोकप्रिय आहे. पुढे नरिमन पॉइन्टजवळ स्टेटस रेस्टॉरंट चांगले आहे. जवळच अनेक टपरी कम ठेले आहेत जिथे आसपासच्या मध्यमवर्गीय चाकरमान्यांना परवडेल असे चाट वगैरे नाश्त्याचे पदार्थ मिळतात. बॅलार्ड पिअरलाही अशी एक मोठी खाऊगल्ली आहे. तिथेही चाकरमानीफ्रेंड्ली खाणे मिळते. बाकी वीटी क्रॉफर्ड मार्केट परिसरातले बादशहा, सदानंद वगैरे आपापला आब राखून आहेत. बादशहाचा फालुदा मध्यपूर्वेतही प्रसिद्ध आहे म्हणे. मुळात फालुदाच आवडत नसल्याने बादशहाचे दर्शन कमीच घडते.\nताजा खबर किंवा ताक : अलीकडे चेंबूर पूर्वेच्या सद्गुरु पावभाजीची आणि ठाणे पश्चिमेच्या प्रशांत कॉर्नरच्या चाटची महती पश्चिम मुंबईकरांच्या गप्पांत ऐकू येऊ लागली आहे.चाखली नाही अजून. कारण फावला वेळ शेअरबाजारातली चाट खाण्यात जातो.\nमला शेअरबाजारातली चाट आणि पावभाजी आवडते.\nपुढे नरिमन पॉइन्टजवळ स्टेटस रेस्टॉरंट चांगले आहे.\n१९८८ साली, मुंबईत इंटर्नशिप करीत असताना, खिशात क्वचित थोडेबहुत पैसे खुळखुळत असले आणि/किंवा ऑफिसातल्या बुजुर्ग/अनुभवी सहकर्मचाऱ्यांना हुक्की आली, की अनेकदा तेथे जात असे/गेलेलो आहे. बऱ्यापैकी फेवरिट हाँट होता म्हणाना तो एक, आणि दुसरे ते वूडलँड्ज़. पैकी वुडलँड्ज़ पुढे लवकरच जळून खाक झाले म्हणतात, ते पुन्हा उठलेच नाही.\nछान जुन्या आठवणी जाग्या केल्यात. गेले ते (सोशालिस्ट जमान्यातले) दिवस\nवीटी क्रॉफर्ड मार्केट परिसरातले\nयास व्हीटी म्हणणे हा शिवसेनोत्तर काळात रस्त्यात गाठून गुंडांकरवी फटकावणीय गुन्हा आहे, या��ी कल्पना आहे ना जरा जपून ('छत्रपती शिवाजी महाराऽऽऽऽऽऽऽज (की जय) टर्मिनस' म्हणायचे\nनाही म्हणजे, आम्हीही 'व्हीटी'च म्हणतो अजून, अट्टाहासाने. (आणि इंग्रजीत बोलताना 'बॉम्बे'सुद्धा१) पण आम्हाला मुंबईत राहावे लागत नाही (थँक गॉड१) पण आम्हाला मुंबईत राहावे लागत नाही (थँक गॉड\n१ तसे इंग्रजीत बोलताना आम्ही पुण्यालासुद्धा अजूनही 'पूना'च म्हणतो. जुन्या सवयी जात नाहीत पण पुणेकर मनाला वगैरे लावून घेत नाहीत; फार फार तर 'आहे कोणीतरी फ्रीक' म्हणून सोडून देतात. असो चालायचेच.\nस्टेटस आहे. तितकेच उत्तम. आणि\nस्टेटस आहे. तितकेच उत्तम. आणि खिशात पैसे खुळखुळत असताना जायचोे, हे डिट्टो मीही केलंय.\nगुरुक्रुपाचे छोले हे अत्यंत\nगुरुक्रुपाचे छोले हे अत्यंत टुकार असतात, >>\nडीएस हाइस्कूलजवळच राहात होतो. हे गुरुकृपा '७५ च्या आसपास आलं. तेव्हा रुपम थेअटरमध्ये त्याचे समोसे जात.\nसमोश्याबरोबर छोले*१ असत. समोश्याचं पीठ मालक स्वत: तिंबायाचा दोनदोन तास. अप्रतिम समोसे असायचे. मग भयानक मागणीमुळे तमिळ पोरं कामाला ठेवली. आता चार महिन्यांपूर्वी समोसे नेले. हूं.\nथोडक्यात खादाडीचा दर्जा कायम राहात नाही.\n* छोले - आंबटपणासाठी आमचूर घालायचे असते परंतू तो काळपट रंग हल्लीच्या सुगृहिणींना आवडत नाही म्हणून टमोटो प्युरी टाकण्याची फ्याशन आली.\nमध्यंतरी वाटाणे ८०रु किलो झाल्यापासून समोशात बटाटा आला आणि एखादा काजू यावा तसा टणक वाटाणा फुकट येतो. आता वाटाणे स्वस्त झाले तरी बटाट्याला हलवू शकले नाहीत कारण एकच गोळा बटाटावडा आणि समोशाला वापरतात थोडा फरक करून.\nमूगभजी राजस्थानी लोक चांगली बनवतात.\nदोनतीन महिन्यांनी लेख अपडेट करत राहा.\nछोल्यांना काळपट रंग काळ्या\nछोल्यांना काळपट रंग काळ्या चण्यांमुळेही येतो. पण तेच अधिक छान लागतात. पांढऱ्या चण्यांना ती मजा नाही.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nबाकी, टानुबा तुझ्या या\nबाकी, टानुबा तुझ्या या धाग्यात एक दोन खादाडीवर्णन टाकले तर चालेल ना उगाच दोन हातगाड्या जवळ नको.\n१) रेल्वे स्टेशनातले \"शेक\" कुणी पिता का\n२) मशिदबंदर स्टेशन तिकिट ओफिसपासची, महाक्ष्मी मंदिरामागची, बोरीवली कृष्णनगर बस जिथे स्टेशनाला सोडते त्यासमोरच्या कळकट टपरीतली मूगभजी कुणी खाल्लीत का\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nमस्जिदची नाही खाल्लेली. बोरिवली कार्टर रोड ठीक ठाक. महालक्ष्मीच्या देवळामागची अनंत वेळा अनेक टप्प्यांवर, अनेक मोसमांत खाल्ली आहेत. कधी टप्पे जीवघेणे, कधी मौसम जीवघेणा कधी भजी जीवघेणी. अलीकडे मात्र चव पूर्वीसारखी वाटली नाही. अर्थात आता तिथलं काहीच जीवघेणं राहिलं नाही म्हणा. नाही म्हणायला तिथल्या समुद्रातले खडक अनेक वर्षांपूर्वी जीवघेणे ठरले होते म्हणून खाली उतरायच्या वाटेवर प्रवेशबंदी आहे.\nमहालक्ष्मी देवळातले किंवा आसपास मिळणारे बुंदीचे आणि बेसनाचे लाडू अप्रतिम. मूगभजीही झकास असतात.\nलेख आवडला. मुंबैच्या खाद्यसंस्कृतीचा हा पैलू मी कधी फारसा एक्स्प्लोअर केलेला नाही. रादर मुंबैच कधी फारशी फिरलो नाही. गेलाबाजार काही अंशी माटुंगा व दादर इतकेच काय ते. तस्मात बाकीचे काही परिचित नव्हते.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nमी मुंबईत होतो तेव्हा सकाळी समोसा पाव आणि संध्याकाळी डोसा एवढे दोनच पदार्थ खायचो राव.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nआता येच एकदा हिकडं.\nआता येच एकदा हिकडं. दादरमाटुंग्याच्या पलिकडची मुंबई फिरू.\nसंध्याकाळी दिवाळीतला खमंग चिवडा खातखात हे वाचलं म्हणून ठीकेय, नाहीतर हापिसच्या बाहेर पडून तातडीने राजूकडची शेवपुरी तरी खावीच लागली असती. गेली सात वर्षं फक्त त्याच्याकडची शेवपुरी खातेय. पाणीपुरी मुलुंड पूर्वेला एका मराठी मुलाच्या गाडीवरची बेष्ट. थंडगार चविष्ट पाणी. आणि कुरकुरीत बुंदी. अहाहा. सँडविचही एका मराठी मुलाच्या स्टाॅलवरचं. दुसरं कुठलं खातच नाही. हा अगदी स्टेशनच्या जवळ, त्यामुळे संध्याकाळी बरंच थांबावं लागतं. मुलुंडला एकविरा स्टाॅलवरचा चुरापाव काॅलेजकन्या/कुमारांमध्ये फार फेमस. बोरिवली पश्चिमेला प्रेमनगरजवळ गोपाळ डोसेवाल्याकडचे डोसे आणि इडली. चटणी तर नुसती चाटावी इतकी भारी. गरमागरम इडल्या किती पोटात जातील याची गणती कठीण.\nबोरिवलीत नॅशनल पार्कात ते\nबोरिवलीत नॅशनल पार्कात ते मडक्यातले मसाला रायआवळे खाल्लेत ते मिळतात का\nबोरिवलीत नॅशनल पार्कात ते\nबोरिवलीत नॅशनल पार्कात ते मडक्यातले मसाला रायआवळे खाल्लेत ते मिळतात का\n बाकी खाबूगिरीचा लेख \"चाय\"शिवाय कसाकाय कंप्लीट होऊ शकतो बुवा \nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-encroachment-agrani-river-sangli-maharashtra-8479", "date_download": "2018-11-17T11:42:26Z", "digest": "sha1:YTXXCMXD5EIU7WUVKEI6MPNREXILT26O", "length": 16719, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, encroachment in agrani river, sangli, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात\nअग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात\nमंगळवार, 22 मे 2018\nसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी नदीचे पात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. अनेक गावांच्या हद्दीतील जवळपास निम्मे नदीपात्रच गायब झाले आहे. ग्रामपंचायत व तालुका प्रशासनाचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना कोणत्याही कारवाईचा धाक राहिलेला नाही. परिस्थिती अशीच राहिली तर एक दिवस तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी नदीपात्र शोधण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.\nसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी नदीचे पात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. अनेक गावांच्या हद्दीतील जवळपास निम्मे नदीपात्रच गायब झाले आहे. ग्रामपंचायत व तालुक�� प्रशासनाचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना कोणत्याही कारवाईचा धाक राहिलेला नाही. परिस्थिती अशीच राहिली तर एक दिवस तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी नदीपात्र शोधण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.\nखानापूर तालुक्‍यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे अग्रणी नदीचा उगम झाला आहे. डोंगरात उगम पावलेली ही नदी खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्‍यांतून ५५ किलोमीटर प्रवास करीत कर्नाटकातील अथणी तालुक्‍यात कृष्णा नदीला मिळते.\nगेल्या चार वर्षांपूर्वी अग्रणी नदी पात्र खोलीकरण आणि अतिक्रमण लोकसहभाग आणि शासनानाच्या मदतीने काढले आहे. यामुळे नदीच्या उगमापासून २० किलोमीटर अंतरापर्यंत खोलीकरण आणि रुंदीकरणातून भव्य पात्र निर्माण झाले आहे. खानापूर तालुक्‍यातील २० किलोमीटर पात्रात अतिक्रमण होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी उपाययोजना केल्या आहेत.\nमात्र, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या हद्दीतील पात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. तासगाव तालुक्‍यातील वायफळे, यमगरवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील मळणगाव, बोरगाव, शिरढोण, मोरगाव, हिंगणगाव, देशिंग, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव, रांजणी, लोणारवाडी या गावांच्या हद्दीतील नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे.\nपाण्याचा उपसा करण्यासाठी पात्रालगत विहीरखोदाई करण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. विशेषतः तासगाव तालुक्‍यातील गव्हाण आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील मळणगाव येथील शेतकऱ्यांनी अग्रणी पात्रालगत मोठ्या प्रमाणावर विहिरी खोदल्या आहेत. स्थानिक शेतकऱ्यांबरोबर तासगाव तालुक्‍यातील अंजनी, वडगाव, लोकरेवाडी, नागेवाडी, सावळज, परिसरातील ग्रामस्थांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.\nअग्रणी नदीच्या उगमापासून ते २० किलोमीटर परिसरात एकाही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेले नाही. मग तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील ग्रामस्थ आणि तालुका प्रशासन अतिक्रमण दूर करण्यासाठी का पुढे येत नाहीत असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्��ांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/arun-gawali-to-watch-his-biopic-264298.html", "date_download": "2018-11-17T10:44:20Z", "digest": "sha1:5TS4XTEQPXVWZFLQGGQ5HVDROAFUGDLJ", "length": 12678, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'डॅडी' पाहायला येणार अरूण गवळी", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळ���ंची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\n'डॅडी' पाहायला येणार अरूण गवळी\nसिनेमा पहायला खुद्द अरूण गवळीला येता यावं म्हणून निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेटच पुढे ढकलली आहे.\n04जुलै : हल्ली बॉलिवूडमध्ये डॉनच्या आयुष्यांवर सिनेमा बनायचा ट्रेन्ड आलाय. मग 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' असेल किंवा 'हसीना पारकर'. आता डॅडी नावाचा एक सिनेमा अरूण गवळीच्या आयुष्यावर येतोय. हा सिनेमा पहायला खुद्द अरूण गवळीला येता यावं म्हणून निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेटच पुढे ढकलली आहे.\nअरूण गवळीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या डॅडी या सिनेमात अर्जुन रामपाल प्रमुख भूमिकेत आहे. एखाद्या गुंडाला हिरो करून त्याचं गौरवीकरण करणं कितपत योग्य आहे हा एक वादच आहे. त्यामुळे चित्रपटावर सगळीकडून टीका होतेच आहे. हा सिनेमा आधी 21जुलैला रिलीज होणार होता.पण अरुण गवळीची सप्टेंबरमध्ये पॅरोलवर सुटका होऊ शकते. तसं झाल्यास त्याला हा सिनेमा पाहता येईल. याचसाठी गीता गवळीनं अर्जुन रामपालची भेट घेतली होती आणि सिनेमाची रिलीज डेट पुढं टाकायची इच्छाही व्यक्त केली होती.\nत्यामुळे हा सिनेमा आता 8 सप्टेंबरला रिलीज होतोय.\nसध्या अरूण गवळी आपल्या कुटुंबासोबत हा सिनेमा येऊन पाहणार असल्याची चर्चा सगळीकडे चाललीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच��या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nलग्नाआधी प्रियांका आटपून घेतेय शूटिंग, Photo व्हायरल\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6958", "date_download": "2018-11-17T11:06:59Z", "digest": "sha1:RBBPIC3IP2YEIE4QLYXOGNZMFVHYSEJ5", "length": 91706, "nlines": 186, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मारा / साद - एक आधुनिक अभिजात नाट्यकृती | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमारा / साद - एक आधुनिक अभिजात नाट्यकृती\nमारा / साद - एक आधुनिक अभिजात नाट्यकृती\n- वसंत आबाजी डहाके\nपडदा उघडला जातो तेव्हा रंगमंचावर स्नानगृहाचे दृश्य दिसते. हे शाराँतों मनोरुग्णालयातील स्नानगृह आहे. पांढर्‍या टाइल्स लावलेल्या भिंती, बाथटब, शॉवर्स, बाके आणि मसाज टेबल्स. रुग्णांच्या स्नानासाठी जागा. समोर वर्तुळाकार रंगपीठ. उजव्या बाजूला एक डायस, त्यावर बाथटब. डाव्या बाजूच्या डायसवर खुर्ची. डावीकडे, उजवीकडे उंचवट्यावर काही आसने. नाटक या स्नानगृहात व्हायचे आहे. मागे प्लॅटफॉर्मवर रुग्ण बसलेले किंवा पहुडलेले आहेत. परिचारक मसाजच्या आणि स्नानाच्या तयारीत मग्न आहेत. मनोरुग्णालयातील या स्नानगृहात ज्या नाटकाचा प्रयोग व्हायचा आहे, त्याचा लेखक आणि दिग्दर्शक मार्की द साद नाटक सुरू होण्यापूर्वीच्या तयारीत मग्न आहे. साद खूण करतो तेव्हा मागच्या दारातून पात्रे येऊ लागतात. रुग्णालयाचा संचालक कूल्मिए, त्याची बायको आणि मुलगी, सिस्टर्स, पुरुष परिचारक, पांढरे कापड गुंडाळलेला मारा, सिमोन, कोर्दे, द्यूपेर, रू अशी पात्रे येतात. चार गायक येतात. चुण्याचुण्यांचा सैल झगा घातलेला आणि हातात दंड घेतलेला अग्रदूत येतो. त्याच्या टोपीला घंट्या आणि टिकल्या लावलेल्या आहेत. वेगवेगळे आवाज काढता येतील अशी काही साधने त्याच्या झग्यावर लटकवलेली आहेत, घंटा घणघणते आहे. आता रंगमंचावर आलेली सारी पात्रे त्या मनोरुग्णालयातील रुग्ण आहेत आणि त्यांनी रुग्णालयाचा पां��रा पोषाख केलेला आहे. त्यावर भूमिकेनुसार इतर पोषाख चढवलेला आहे. सादने लिहिलेले नाटक या स्नानगृहात हे मनोरुग्ण सादर करणार आहेत. त्यापूर्वी रुग्णालयाचा संचालक प्रेक्षकांचे स्वागत करतो, नाटककाराचे आभार मानतो आणि रंगमंचावर उभ्या राहणार्‍या या नवख्या नटमंडळीकडे कृपादृष्टीने बघावे अशी विनंती करतो. हे सारे मनोरुग्ण जे नाटक आता सादर करणार आहेत ते आहे - 'जाँ पोल मारा याचा छळ आणि हत्या.'\nपीटर वाइसच्या, \"मार्की द साद यांच्या दिग्दर्शनाखाली शाराँतों मनोरुग्णालयातील परिजनांनी सादर केलेल्या 'जाँ पोल मारा याचा छळ आणि हत्या'\" (संक्षिप्त 'मारा-साद') या नाटकाची ही सुरुवात आहे. जागतिक रंगभूमीवर गाजलेले, कोनरॅड स्विनारस्की, पीटर ब्रूक अशा विख्यात दिग्दर्शकांनी बसवलेले, ब्रेश्ट (Bertolt Brecht) आणि आर्तो (Antonin Artaud) यांच्या रंगमंचविषयक विचारसरणीचा समन्वय असलेले, रंगमंच आणि नाटक यांतील नव्या शक्यतांचा शोध घेणारे, चर्चात्मक आणि चर्चेला प्रेरित करणारे असे हे नाटक आहे. या नाटकाचा लेखक पीटर वाइस हा मूळ जर्मन लेखक. नाझींच्या ज्यूविरोधी कारवायांमुळे त्याला १९३४मध्ये देश सोडून परागंदा व्हावे लागले. १९३९पासून तो स्वीडनमध्ये राहू लागला. १९१६ ते १९८३ हा त्याचा जीवनकाल. वाइसने साहित्य, चित्रकला, चित्रपट अशा विविध क्षेत्रांत काम केले. नाटककार म्हणून त्याची ख्याती अधिक आहे आणि जर्मनीतच त्याला सर्वप्रथम नाटककार म्हणून मान्यता मिळाली. 'नाइट विथ गेस्ट्स' (१९६३) यानंतर १९६४मध्ये त्याने 'मारा-साद' हे नाटक लिहिले. जर्मनीतल्या या प्रयोगाचे दिग्दर्शन स्विनारस्कीने केलेले होते. रंगमंचावरील नेपथ्य स्वत: वाइसने उभे केलेले होते आणि पात्रांची वेशभूषा वाइसच्या पत्नीने. (नेपथ्य आणि वेशभूषेसाठी करड्या राखाडी रंगाकडून पांढर्‍या रंगाकडे झुकणारी रंगसंगती योजिलेली होती. डोळ्यांसमोर मनोरुग्णालयातील स्नानगृह जसेच्या तसे साकार व्हावे हा उद्देश होता.) 'मारा-साद' नंतर 'दि इन्व्हेस्टिगेशन', 'डिस्कोर्स ऑन विएतनाम', 'ट्रॉट्स्की इन एक्झाइल', 'होल्डरलिन' ही त्याची नाटके इंग्रजीत आलेली आहेत. वाइसची बहुतेक नाटके मुक्तछंदसदृश शैलीत लिहिलेली, चर्चात्मक आहेत. परंतु दृश्मात्मकतेकडे त्याने दुर्लक्ष केलेले नाही. मूकाभिनय, मुद्राभिनय, देहविभ्रम, विविधांगी आविर्भाव, हालचाली या सार्‍यांचा ��्याने कुशलतेने उपयोग केलेला आहे. तसेच रंगमंचावर असलेल्या पात्रांनी प्रसंगामध्ये सहभागी असणे, घटिताचा भाग बनणे हे त्याच्या नाट्यकृतीचे लक्षणीय वैशिष्ट्य आहे. मारा, साद, ट्रॉट्स्की, होल्डरलिन या लेखकांविषयी वाइसला विशेष आकर्षण आहे असे दिसते. या चारही ऐतिहासिक व्यक्तींवर त्याने लिहिलेली नाटके लेखक आणि जग, कल्पना आणि प्रत्यक्ष यांच्यातील द्वंद्व साकार करणारी आहेत. 'मारा-साद' मध्ये जाँ पोल मारा (Jean-Paul Marat) आणि मार्की द साद हे दोघे फ्रान्सच्या राज्यक्रांतीच्या काळातले विचारवंत समोरासमोर आणलेले आहेत. या दोघांच्या विचारांतील भेद हा नाटकाचा संघर्षात्मक गाभा आहे. मारा शाराँतोंच्या मनोरुग्णालयात कधीही नव्हता. परंतु त्वचारोगाच्या असह्य पीडेमुळे त्याला सतत बाथटबमध्ये बसून राहावे लागत असे. तसा तो बसलेला असतानाच त्याचा खून झाला, ही ऐतिहासिक घटना. दुसरी गोष्ट म्हणजे, माराच्या हयातीत मार्की द सादची आणि त्याची ओळख होती किंवा नाही याविषयी माहिती नाही. परंतु १७९३मध्ये माराची हत्या झाल्यानंतर त्याच्या शोकसभेत सादने भाषण केले होते, हीदेखील ऐतिहासिक वस्तुस्थिती. मात्र साद शाराँतोंच्या मनोरुग्णालयात होता आणि १८०१ ते १८१४पर्यंतच्या वास्तव्यात त्याने तेथे नाटके बसविली होती. प्रस्तुत नाटक सादच्या त्या वास्तव्याच्या काळातच १३ जुलै १८०८ रोजी त्या शाराँतों रुग्णालयात मनोरुग्णांच्या सहकार्याने साकार केले जात आहे अशी कल्पना पीटर वाइसने केलेली आहे. नाटकात नाटक आहे. फ्रान्सच्या राज्यक्रांतीचे वातावरण मनोरुग्ण साकार करताहेत. या सार्‍या व्यक्ती मानसिक रुग्ण आहेत आणि त्या कोणती तरी भूमिका करीत आहेत. मनोरुग्णालयाचे हे रूपक वापरून वाइसने अनेक गोष्टी साधलेल्या आहेत.\nअग्रदूत पात्रांचा परिचय करून देतो. माराच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी जलचिकित्सेचा प्रयोग सुरू असलेल्या रोग्याला निवडले आहे. माराची हत्या करणार्‍या कोर्देची भूमिका निद्राव्याधी आणि खेदोन्माद जडलेल्या मुलीने केली आहे. ती मुलगी मध्येच आपली भूमिका विसरणार तर नाही, अशी अग्रदूताला काळजी. रुग्णांचा आणि त्याबरोबरच ते ज्या भूमिका करताहेत त्यांचाही परिचय अग्रदूत करून देतो आहे. हे नाटक आहे, आपण समोर चाललेल्या गोष्टींकडे नाटक म्हणून बघायचे आहे हे भान बाळगत असतानाच ह्या भूमिक��� करणारी माणसे मात्र मनोरुग्ण आहेत ही जाणीव ठेवायची आहे. रू या माजी धर्मोपदेशक व जहाल समाजवादी, माराच्या अनुयायाची भूमिका करणार्‍या रुग्णाचे हात समोर बांधलेले आहेत. त्याला हातांच्या हालचाली करता येत नाहीत. शेवटी नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक साद याचा परिचय. 'कुप्रसिद्धीचा काळा तारा माथ्यावर घेऊन आलेला' साद.\nदोनातिआँ आल्फाँस फ्राँस्वा, मार्की द साद इतिहासातील एक चमत्कारिक मनुष्य, विकृत म्हणून ओळखला गेलेला, अश्‍लील पुस्तके लिहिणारा, नीतिभ्रष्ट आणि वेडा इसम. तो तत्त्ववेत्ताही होता. 'सॅडिझम' ही संज्ञा त्याच्या नावावरूनच तयार झालेली. यातना देऊन लैंगिक सुख मिळवण्याच्या लैंगिक विकृतीला 'सॅडिझम' हे नाव आहे. सादने आपल्या जीवनात आणि वाङ्मयात अशा लैंगिक विकृतीचे दर्शन घडवलेले आहे. साद क्रौर्य हा वाङ्मयाचा विषय बनवणारा पहिला लेखक. तो अनीतीचा, विकृतीचा, दुर्गुणांचा तत्त्ववेत्ता होता. त्याने स्वतःच्या अनुभवातून आणि निरीक्षणातून आपल्या काळातील विकृतींचे चित्रण केलेले आहे. महान क्रांतीच्या काळातील फ्रान्समधील मूल्यहीन जीवनाचे वैशिष्ट्यपूर्ण चित्रण त्याने केलेले आहे. न. चिं. केळकर यांच्या 'फ्रेंच राज्यक्रांती' या पुस्तकात १७९३मधील हत्याकांडाविषयी माहिती दिलेली आहे. ते म्हणतात, 'रानटी समाजाच्या काळाप्रमाणे यावेळी फ्रान्सची स्थिती झाली होती. जो भेटेल तो शत्रू आणि जर तो आपला जीव घेणार तर आपणच त्याचा जीव आधी का घेऊ नये […] देशाचे किंवा स्वातंत्र्याचे नाव घेऊन मग काय वाटेल ते दृष्कृत्य करावे, असा तो काळ येऊन गेला खरा. शिरच्छेदाची नेहमीची साधने अपुरी पडू लागली. म्हणून 'गिलोटीन' नावाचे डोकी तोडण्याचे यंत्र तयार करण्यात आले. चौकशी कमिटी आणि हे शिरच्छेदाचे यंत्र यांचे भयंकर कार्य सतत चौदा महिने सुरू होते […] १७९३च्या नोव्हेंबरपासून १७९४ मार्चपर्यंत दर महिन्यास सरासरी ६५. पहिल्या बावीस दिवसांत ३८१ व पुढील ४७ दिवसांत १३६६. पॅरिसमधील सॅमसन नावाच्या एकट्या मारेकर्‍याने आपल्या हाताने दोन हजार सहाशे पंचवीस लोकांची कत्तल केली.’ सादच्या पुस्तकांतून व्यक्त होणारे क्रौर्य आणि फ्रान्सच्या जनजीवनातून व्यक्त झालेले क्रौर्य यांच्यातील परस्परसंबंधांचे चित्रण 'मारा-साद'मध्ये झालेले आहे. साद जे जगला तेच त्याने आपल्या लेखनातून आविष्कृत केलेल�� आहे. १७९०मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर सादला न्यायाधीशाच्या जागेवर काही काळ काम करावे लागले होते. त्यावेळचा त्याचा अनुभव या नाटकातून व्यक्त झालेला आहे: 'ते होतं अमानुष, ते होतं कुरूप आणि चमत्कारिकपणे तंत्रकुशल'.\nसादचा जन्म १७४०मधला तर माराचा १७४३मधला. दोघेही समकालीन होते. साद सरदार घराण्यातला, देखणा. वयाच्या तेविसाव्या वर्षी त्याचे लग्न करून देण्यात आले. पण त्याला बायकोपेक्षा मेव्हणी अधिक आकर्षक वाटली. इथूनच त्याच्या लैंगिक विकृतीच्या चाळ्यांना सुरुवात झाली. तो वेश्यावस्तीत जाऊ लागला, मुलींना भाड्याने घेऊन त्यांच्या निर्वस्त्र शरीरांवर तो आसुडाचे फटकारे ओढायचा. या प्रकाराबाबत त्याला पहिला तुरुंगवास घडला तो १७६३मध्ये. नंतर १७६८मध्ये दुसर्‍यांदा तुरुंगवास. नंतर १७७८ ते १७८९पर्यंत व्हँसेन आणि बास्तियच्या तुरुंगात, एप्रिल १७९०पर्यंत शाराँतोंच्या मनोरुग्णालयात तो होता. राज्यक्रांतीच्या गोंधळात तो सुटला. बारा वर्षांच्या या तुरुंगवासात त्याने कादंबर्‍या, निबंध इत्यादी साहित्य लिहिले, सतरा नाटके लिहिली. १८०१मध्ये नेपोलियनविरुद्ध लेखन केल्यामुळे त्याला परत तुरुंगात धाडण्यात आले. दोन वर्षांनी त्याला शाराँतोंच्या मनोरुग्णालयात हलवण्यात आले. आयुष्यातली अखेरची अकरा वर्षे त्याने तिथे काढली. १८१४मध्ये तो मरण पावला.\nमाराचे वडील डॉक्टर होते. प्रॉटेस्टंट पंथाची दीक्षा घेतल्याने त्यांना (कॅथॉलिक) फ्रान्स सोडून स्वित्झर्लंडमध्ये जावे लागले. मारा सोळाव्या वर्षी वैद्यकीय शिक्षणासाठी फ्रान्समध्ये आला. १७६२मध्ये तो इंग्लंडला गेला. तेथे त्याने स्वखर्चाने स्वत:ची 'मनुष्याविषयी निबंध' (A philosophical Essay on Man, १७७३) आणि 'गुलामीच्या बेड्या' (Chains of Slavery, १७७४) ही पुस्तके छापून प्रसिद्ध केली. १७७६ मध्ये तो पॅरिसमध्ये परत आला. ल कोम्त द आर्त्वाकडे तो वैद्यकीय सल्लागार म्हणून नोकरीस होता. १७८३मध्ये त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. 'लोकमित्र' नावाचे (L'Ami du peuple) वृत्तपत्र त्याने काढले. त्यात राजवटींविरुद्ध कडक टीका असल्याने त्याच्या पकडीसाठी हुकूम निघाले. माराला लपूनछपून वावरावे लागत असे. त्यातच त्याला त्वचारोग जडला. साद आणि मारा दोघांनाही बराच काळ एकांतवासात काढावा लागला हे या दोघांच्या आयुष्यातील साम्य. प्रस्तुत नाटकात दोन भिन्न प्र���ृत्तींचे लेखक समोरासमोर आलेले आहेत. शारीरिक व आत्मिक वासनांच्या कोठडीत अडकलेला साद आणि सर्व प्रकारच्या कोठड्या विचारांनी व कृतींनी नष्ट करू इच्छिणारा मारा.\nक्रांतीनंतर चार वर्षांनी म्हणजे १७९३मध्ये या नाटकातली केंद्रवर्ती घटना म्हणजे माराची हत्या घडते. प्रस्तुत नाटकात या चार वर्षांतली आणि माराच्या हत्येनंतर नाटकाच्या प्रयोगकाळापर्यंतची म्हणजे १८०८पर्यंतची स्थिती निवेदनातून व्यक्त होते. अग्रदूत हा सूत्रधार भाष्य करतो, कथानकाचा दुवा जोडून घेतो, पात्राला वाक्याचे स्मरण करून देतो आणि चार गायक व रुग्ण वृंदाची भूमिका करतात. हा वृंद निवेदन करतो आणि दृश्यातील जनतेचा भागही बनतो. मारा, रू, कोर्दे, द्यूपेर, सिमोन ही नाट्यकथेतली पात्रे. साद हा निर्माता, दिग्दर्शक, प्रेक्षक आणि एक पात्र म्हणूनही त्याचा सहभाग. ३३ प्रवेशांतून ही नाट्यकृती साकार होते. वाइसने पात्रांच्या तोंडी असलेल्या शब्दांनाच नव्हे तर आवाज, मुद्राभिनय, हावभाव, शारीरिक हालचाली, रंगभूषा, शिरोभूषा, वेशभूषा, आवश्यक वस्तू, नेपथ्य, प्रकाश, संगीत या सार्‍यांनाच महत्त्व दिलेले आहे. नाटकाच्या आरंभी पात्रांचा परिचय करून देताना वाइसने त्यांची वैशिष्ट्ये नोंदवलेली आहेत. उदा. साद : दमेकर्‍यासारख्या जड हालचाली, कष्टाने श्‍वास घेतो. सिमोनविषयी : तिच्या शरीराची ठेवण वक्र, हालचाली विचित्र आणि जखडल्यासारख्या. कोर्दे झोपेत चालणार्‍या माणसासारखी हालचाल करते इत्यादी.\nपात्रांचा परिचय झाल्यानंतर व नाटकाचे मुख्य सूत्र सांगितल्यानंतर सारी पात्रे आपापल्या जागांवर स्तब्ध बसलेली असतात. चार गायक पुढे येतात आणि १७८९च्या क्रांतीनंतरचे वातावरण उभे करतात. हे चार गायक व रुग्णांचा एक समूह तयार होतो. ही पॅरिसमधील जनता आहे. क्रांतीनंतर अजूनही दरिद्री आणि अभावग्रस्त राहिलेली ही जनता माराकडे आदराने आणि विश्‍वासाने पाहते आहे.\n'मारा आम्ही खोदणार नाही आता आमचीच नतद्रष्ट थडगी.\nमारा आम्हांला वस्त्र पाहिजे, अन्न पाहिजे.\nमारा आम्ही कंटाळलोय गुलामासारखं राबून वेठकोडगी.\nमारा आम्हाला स्वस्त भाकरी मिळालीच पाहिजे.'\nही जनतेची मागणी आहे आणि या जनतेने माराला आपला नेता म्हणून निवडले आहे.\n'क्रांती आली आणि क्रांती गेली\nअसंतोषानं अशांतीची जागा घेतली'\nक्रांतीमुळे काहीही साध्य झालेले नाही. गरीब गरीबच राहिलेले आहेत.\n'आम्हांला पाहिजे आमची क्रांती. आता, नंतर नाही' हा जनतेचा आग्रह आहे. मारा या चार वर्षांत जनतेच्या हक्कांसाठी लढतो आहे - पांढरपेशांशी, पुरोहितांशी, व्यापार्‍यांशी, सैनिकी अधिकार्‍यांशी. कधी न्यायालयात, कधी भूमिगत अशी माराची स्थिती आहे. नवे राज्यकर्ते स्वत:चा स्वार्थ साधण्यात मग्न आहेत. हे अधिकारांविषयी बोलतात, पण त्यांची भाषा कुणालाही कळत नाही. जनतेला अधिकार मिळाले आहेत ते उपासमारीने मरण्याचे, आणि काम मिळाले आहे कामासाठी वाट पाहण्याचे. माराकडे आपले गार्‍हाणे सांगणारी मंडळी आहेत, तशीच माराच्या लेखनाने, त्याच्या विचारसरणीने दुखावलेली मंडळीही आहेत. कोर्दे - शार्लोत कोर्दे (Charlotte Corday) ही जिरोंदँ (Girondin) पक्षातली मुलगी माराची हत्या करणार आहे. तिला वाटते, मारा लोकांना खून करण्यासाठी आणि लुटण्यासाठी उद्युक्त करतो आहे. त्या माराचा खून करून सारी मानवजात मुक्त करण्याचे स्वप्न ती पाहते आहे. कोर्देची भूमिका करणारी रुग्ण मुलगी सदैव झोपेत असल्याप्रमाणे हालचाल करते, बोलते. मधूनच तिला जाग येते, काही वेळा तिला जागे करावे लागते. तिने असे झोपेत असणे, जागे होणे, स्वप्नातून वास्तवात येण्यासारखे आहे. प्रत्यक्षातल्या कोर्देची कृती, माराची हत्या हीदेखील एक स्वप्नसदृश कृती आहे. मठात जोगीण असलेली ही साधी सरळ मुलगी बायबलमधल्या ज्युडिथचे स्वप्न मनात बाळगून क्रांतीच्या या लाटेत सामील झाली आहे. माराचा खून करण्यासाठी म्हणून जेव्हा ती पॅरिसमध्ये येते तेव्हा तिला काय दिसते याचे अत्यंत भेदक चित्रण नाटकाच्या दहाव्या प्रवेशात आलेले आहे. तिला या शहरात मुंडक्यांचे, धडांचे, कापलेल्या अवयवांचे ढीग दिसतात. लोक किंचाळताहेत, उड्या मारताहेत, भांडताहेत. लोक असे का वागताहेत ते तिला कळत नाही. या दहाव्या प्रवेशात मूकाभिनयाच्याद्वारे रस्त्यावरील विविध दृश्ये साकार केली जातात. कोर्दे कट्यार घेण्यासाठी हिंडते आहे. वेगवेगळे दुकानदार, वेगवेगळ्या वस्तू. एक मूक मिरवणूक येते. घोडागाडीत अपराधी उभे आहेत, पुरोहित मंत्र म्हणतो आहे. गिलोटीन साकार केले जाते. फाशीची शिक्षा विद्रूप तपशिलासह अमलात आणली जाते. कोर्दे पॅरिसमधले हे वातावरण पाहते, गळून जाते. ती म्हणते:\n'लवकरच हे सारे चेहरे मला घेरून टाकतील.\nहे डोळे आणि ही तोंडं मला त्यांच्यात येण्यासाठी हाक मार���ील.'\nफाशीचे हे दृश्य अकराव्या प्रवेशातही पुढे सुरू आहे. हात तोडणे, डोके उडवणे, डोके खाली पडल्यावर त्याचा चेंडू करून खेळणे, विजयोन्मादाने किंकाळ्या फोडणे अशा विविध हावभावांसह फाशीचे, शिरच्छेदाचे दृश्य साकार होत राहते. क्रांतीनंतरचे हिंसेचे थैमान या हालचालींतून व्यक्त होते. कोर्देचे झोपेत चालणे, हळूहळू बोलणे आणि त्याच्या अगदी विरुद्ध समूहातल्या लोकांच्या उन्मादनिदर्शक हालचाली, अंगाला पिळे देणे, फेफरे आल्यासारखे झटके देणे, ही ही हसणे, कण्हणे असा विरोध तयार होतो.\nक्रूरतेच्या या पार्श्‍वभूमीवर मारा आणि साद यांचा संवाद सुरू होतो.\nप्रवेश बारावा. जीवन आणि मृत्यू यांसंबंधी संवाद. मारा सादला उद्देशून म्हणतो :\n'मी वाचलं आहे साद तुझ्या पुस्तकात.\nकी सार्‍या जीवनाचा पाया आहे मृत्यू.'\nयावर साद जे बोलतो त्यातून त्याचे तत्त्वज्ञान व्यक्त झाले आहे. त्याच्या मते कुठलेही मरणारे जनावर, रोपटे किंवा मनुष्य हे निसर्गाच्या दृष्टीने खत आहे. या खताशिवाय काही वाढू शकले नसते. मृत्यू जीवनाच्या प्रक्रियेचा एक भाग केवळ आहे आणि निसर्ग मृत्यूविषयी अगदी उदासीन आहे. संपूर्ण मानवजात नष्ट करून टाकली तरी निसर्ग निश्‍चलपणे पाहत राहील. पॅरिसमध्ये अहोरात्र चालत असलेले हे गिलोटीन किती दयाळू आहे असे त्याला वाटते. पण याचबरोबर त्यात काही भावना नाही, थरार नाही अशी त्याची तक्रारही आहे. यांत्रिकपणे हे हत्यासत्र सुरू आहे. पंधराव्या लुईचा खून करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणार्‍या दामिआँच्या (Robert-François Damiens) हत्येचे तो वर्णन करतो. दामिआँची छाती, बाहू, मांड्या चिरून उघड्या केल्या आणि त्यात उकळते तेल, डांबर, लाख, गंधक ओतले. नंतर त्याचे हातपाय जखडून चार घोड्यांना त्याला बांधले आणि नंतर त्याचा एकेक अवयव कापला. वाइसने लिहिले आहे :\n'आणि शेवटी त्याचं रक्ताळलेलं धड हलत्या डोक्याचं लटकत राहिलं\nकण्हत आणि टक लावून पाहत क्रूसाकडे,\nएका धर्मोपदेशकानं त्याच्यासमोर धरून ठेवलेल्या.\nसादच्या मते तो खरा उत्सव होता. हत्येचा उत्सव. आजचे उत्सव हे निव्वळ यांत्रिक आहेत. भावनाच नाहीत क्रांतीनंतरच्या हत्यांमध्ये. क्रांतीनंतरच्या वेडसर, अतर्क्य हत्यांवरचे हे भाष्य अतिशय प्रखर आहे. त्याआधी दामिआँच्या हत्येत आनंद घेणार्‍या जनसमूहाची मनोविकृती साद उघडी करतो. पंधराव्या प्रवेशात माणसाच्या ��ेभरवशी वृत्तीबद्दल सादने आपला एक अनुभव सांगितला आहे. लोक एकाएकी बदलतात, निराळेच होऊन जातात आणि अनाकलनीय कृत्ये करू लागतात. एक सभ्य, सुसंस्कृत, तत्त्वचर्चेची आवड असणारा शिंपी एका शस्त्रसज्ज माणसाला खलास करतो आणि नंतर त्याची छाती फाडून त्याचे अजून धपापणारे हृदय गिळून टाकतो. साद मनुष्याला उघडे करून त्यातल्या भयावह क्रूरतेचे दर्शन घडवतो.\nसादचे हे बोलणे सुरूच असताना एक रुग्ण एक एक पाऊल टाकत येतो. कूलमिएकडे पाहत म्हणू लागतो :\nमाणूस आहे एक पागल जनावर.'\nफ्रान्समधल्या त्यावेळच्या हत्याकांडाविषयीच नव्हे तर केव्हाही कोणत्याही काळी जगात होत असलेल्या हत्याकांडाविषयीचे वाइसचे हे भाष्य आहे.\nमाराला सादचे विचार मान्य नाहीत.\n'निसर्गाच्या स्तब्धतेविरुद्ध मी कृती वापरतो.\nअसीम उदासीनतेत मी अर्थ शोधत असतो.\nमी अविचलित नुस्ता पाहत राहत नाही. मी मध्ये पडतो.\nआणि सांगतो हे आणि हे चुकीचे आहे.'\nही त्याची भूमिका आहे. तेराव्या प्रवेशात मारा जनतेचे शोषण कसे चालत होते हे सांगतो. राजे हे आमचे मायबाप आहेत असे गिरवले जायचे आणि पुरोहित प्रेषिताचे चित्र उभे करायचे. गरिबांचे शोषण करणारे हे पुरोहित उपासमारीने हैराण झालेल्यांना म्हणत :\nसहन करा जसं त्यानं सहन केलं क्रूसावर.'\nमारा ही वाक्ये उच्चारताना रुग्णांचा समूह ही वाक्ये उच्चारतो. रंगमंचावर गरीब, पीडित, अज्ञानी जनता साकार होते. तसेच चार गायक चर्चच्या अधिकारीगणांचे चित्रण करतात. झाडूंचा क्रॉस, बादली धुपाटण्याप्रमाणे हलवणे वगैरे. यातूनच चर्चच्या पुरोहितशाहीचा उपहास साधलेला आहे. मुक्तछंदातील स्वगतांना अशी दृश्यांची जोड मिळाल्यामुळे नाटक निव्वळ शब्दप्रधान राहत नाही; मारा आणि साद यांच्यातल्या चर्चेचे केवळ नाटक राहत नाही. या दोन व्यक्तींच्या आसपास क्रांतीनंतरच्या काळातली जनता आहे याचे भान रुग्णांचा समूह करून देत असतो.\nसादचे क्रांतीविषयीचे भाष्य अठराव्या प्रवेशात येते.\n'फ्रान्सच्या सन्मानासाठी ते सगळे मरायला तयार आहेत.\nत्या सगळ्यांना रक्ताची चव पाहायची आहे.'\nसादच्या मते, त्यांची देशभक्ती म्हणजे निव्वळ पिसाटपण आहे. सादचा कशावरही विश्‍वास नाही. तो म्हणतो : 'मी या देशाची मुळीच पर्वा करीत नाही.' त्याचा कुठल्याही त्यागावर विश्‍वास नाही. विसाव्या प्रवेशात साद म्हणतो :\n'आधी मला दिसली क्रांतीमध्ये ��क संधी\nमाझ्या स्वप्नांहून कितीतरी भयंकर.'\nन्यायाधीश म्हणून सादची नेमणूक झाली तेव्हा त्याला फाशीची शिक्षा ठोठावणे जमले नाही याची तो कबुली देतो. भोवताली सुरू असलेल्या भीषण हत्याकांडाचे चित्रण तो करतो आणि म्हणतो :\n'पातं खाली यायचं, वर उचललं जायचं रहाटासारखं पुन्हा खाली यायचं.\nसारा अर्थच निघून गेला त्या सुडातला.\nती बनली निव्वळ एक यांत्रिक प्रक्रिया\nसाद क्रांतीविषयी हे बोलत असताना त्याच्याच इच्छेनुसार कोर्दे त्याच्या उघड्या पाठीवर आसुडाचे फटके ओढत असते. साद जणू काही स्वतःमधल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो आहे. साद या ठिकाणी गुन्हे करणार्‍या माणसाचे प्रतिनिधित्व करतो. त्याच्या पात्रांच्या यातना स्वतः भोगणारा तो लेखक आहे. तो म्हणतो :\nमी खणून काढला गुन्हेगार माझ्यातून बाहेर\nम्हणून मी समजू शकलो माझ्यातल्या गुन्हेगाराला आणि समजू शकलो\nहा काळ ज्यात आपण जगतो आहोत.'\nसाद हा विकृत, नीतिभ्रष्ट, वेडसर इसम असा इथे राहत नाही तर अत्यंत संवेदनशील लेखक म्हणून व्यक्त होत राहतो. साद क्रांतीची चेष्टा करतो.\nआणि त्यांच्या दाढा त्यांना उपटून हव्या आहेत.\nकी ते ओरडतात चांगल्या रश्श्यासाठी.'\nकुणाला वाटतं तिचा नवरा ठेंगणा आहे तिला उंच हवाय तर एखाद्याला गुबगुबीत बायको हवी आहे. एकाला स्वतःचा जोडा चावतो, पण शेजार्‍याचा चांगला बसतो.\n'आणि मग ते क्रांतीमध्ये सामील होतात\nत्यांना वाटतं की क्रांती देईल सारं काही'\nपण क्रांतीने त्यांना काहीही दिलेले नाही. ते होते तसेच आहेत, तसेच राहणार आहेत.\nमारा सादच्या विचारसरणीला विरोध करतो. पॅरिसमधल्या हत्याकांडाविषयी मारा म्हणतो :\n'लोकांना सवय होती सारं काही सहन करण्याची\nआता ते घेताहेत त्यांचा सूड.'\nतुम्ही तो सूड पाहताहात आणि तुम्हीच त्यांना सुडात ओढलं आहे. आता निषेधाला काही अर्थ नाही.\nमाराच्या मते, जनतेने सांडलेल्या रक्ताच्या तुलनेत अमीर-उमरावांचे रक्त विशेष मोलाचे नाही. मात्र क्रांती भरकटत चालली आहे याची तीव्र जाणीव माराला आहे.\n'आम्ही शोधून काढली क्रांती\nपण ती कशी चालू ठेवावी हे आम्हांला ठाऊक नाही'\nलोक अजूनही भूतकाळातील गोष्टी जपताहेत. स्वत:पुरते पाहताहेत. प्रत्येकजण 'स्वतःपुरता लक्षाधीश' होण्याच्या प्रयत्नात मग्न आहे.\n'आम्ही आहोत इथंच उभे अधिकच अन्यायाच्या ओझ्याखाली दबलेले\nआणि त्यांना वाटतं की क्रांती��ा विजय झाला आहे.'\nमाराला भान आहे की, 'आता त्या राज्यकर्त्यांच्या जागा दुसर्‍या राज्यकर्त्यांनी घेतल्या आहेत' आणि 'क्रांती लढली गेली ती व्यापारी आणि दुकानदार यांच्यासाठी.' माराच्या या स्वगत भाषणासोबत चार गायक आणि रुग्ण शोषित जनतेचे चित्र उभे करतात. जाक रू हा माराचा कट्टर अनुयायी. माराच्या संयत आत्मस्वीकृतीनंतर जाक रूचा चेतावणारा, चिथावणी देणारा स्वर उमटू लागतो.\nहिसकावून घ्या जे तुम्हांला हवं आहे आणि हिसकावून घ्या आत्ताच\nजाक रू या पात्राची निर्मिती ही या नाटकातली एक लक्षणीय गोष्ट आहे. ज्या रुग्णाने ही भूमिका केलेली आहे त्याचे हात समोरच्या बाजूने बांधलेले आहेत. त्या तशा जखडलेल्या हातांनीच तो रुग्ण नाटकभर वावरतो. त्याचे वेड अधिक हिंस्र, उन्माद अधिक भयानक. जाक रू हा माजी धर्मोपदेशक, नंतर जहाल समाजवादी, जनतेवर होणार्‍या अन्यायाचा तो तीव्र निषेध करतो. नव्या राज्यकर्त्यांचा कडवट शब्दांत उपहास करतो. जनतेच्या भावना भडकतील अशी भाषणे चालू असताना परिचारक त्याला खेचत असतात. परंतु तो त्यांना न जुमानता आक्रमक असे बोलत राहतो. त्याचवेळी रंगमंचावर असलेले चार गायक परस्परांकडे बाटली फिरवत आहेत. थट्टामस्करी करताहेत. रुग्णालयाचा संचालक रूच्या भाषणाने अस्वस्थ होतो. परंतु अग्रदूत आणि साद स्वस्थ आहेत. 'पायघोळ झगा घालून क्रांतीचा प्रचार करणं' हे बरेच झाले आहे असे साद म्हणतो. रू आग ओकणारी भाषणे करतो पण कृतिशून्य आहे, हे अग्रदूताचे मत आहे.\nशेवटी परिचारक रूला बाकाला बांधून ठेवण्यात यशस्वी होतात. रूचे बोलणे तरीही थांबत नाही. तो माराला आवाहन करतो :\nतुझा काळ आला आहे\nआता प्रकट कर मारा स्वतःला\nये बाहेर आणि लोकांचं नेतृत्व कर\nते वाट पाहताहेत तुझी.'\nरूच्या या आवाहनावर सादची प्रतिक्रिया आहे :\n'मारा, आज त्यांना तुझी गरज आहे, कारण तू दु:ख भोगणार आहेस त्यांच्यासाठी' आणि गरज संपली की ते विचारतील 'मारा, कोण होता मारा\nमाराची वैचारिक अनिश्‍चितता एकविसाव्या प्रवेशात व्यक्त होते. त्याला 'अंधार साकळून आल्यासारखं वाटतयं', 'आपण मरणप्राय गोठतो आहोत की जळतो आहोत' हे त्याला सांगता येत नाही. त्याच्या समोरचे कागद त्याला दिसत नाहीत, लेखणी कुठे आहे हे तो सिमोनला विचारतो. 'इतका काळोख कसा झालाय' हे तो विचारतो. सिमोनचे यावरचे उत्तर आहे, 'एखादा ढग सूर्यावर आला असेल - अथवा कदाचित धूर - ते जाळताहेत प्रेते.' शहरभर चालू असलेल्या वेडसर हत्याकांडाचा हा सूचक संदर्भ अत्यंत अर्थपूर्ण होऊन जातो, हे हत्येचे नाटक आहे. केवळ माराच्या हत्येचे नाही. क्रांतिकाळातील अमीरउमरावांच्या, क्रांतिकारकांच्या, सामान्य मनुष्याच्या हत्येचेही ते आहे. क्रौर्य, हिंसा, मनुष्यहत्या हा यातल्या पात्रांचा चिंतनविषय आहे. साद मृत्यूविषयी उदासीन, मारा जनतेच्या सुडासंबंधी उदासीन, जाक रू जनतेच्या बदल्याच्या भावनेला भडकावणारा, कोर्दे पॅरिसमधल्या हत्याकांडाने अस्वस्थ, पण माराच्या हत्येसाठी उद्युक्त झालेली असा परस्परविरोधी ताणांचा पट येथे विणलेला आहे.\nमारा बाथटबमध्ये बसलेला आहे. तेथेच त्याची हत्या व्हावयाची आहे. तो बाथटब नसून मृत्यूचा सापळा आहे. त्याची शवपेटी आहे. माराचा सर्वत्र शोध घेतला जात आहे. त्याचा छापखाना जाळून टाकला. आता त्याच्या घराचा, त्याच्या लपण्याच्या जागेचा शोध घेताहेत. मारा टबात बसून लिहिण्यात मग्न आहे. तो मधूनच अस्वस्थ होतो, थकून जातो. त्याच्या डोळ्यांसमोर त्याचे स्वतःचे आयुष्य तरळते. 'माराचे चेहरे' या भागात माराचे गतायुष्य, त्याच्याविषयीच्या इतरांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एक पुरुष व एक स्त्री गाडी ओढत येतात. ते माराचे आईवडील. गाडीत विज्ञान, धर्म, सैन्य, नवश्रीमंत यांचे प्रतिनिधित्व करणारी माणसे. मारा टबात बसून स्वत:च्या आंतरिक विश्‍वात हरवलेला आहे. तेथे ही सारी माणसे त्याला दिसताहेत, त्यांचे बोलणे त्याला ऐकू येते आहे. त्यातल्या बहुतेकांना माराविषयी यत्किंचितही आदर नाही. शाळामास्तर येतो आणि निंदाव्यंजक आवाजात बोलतो, 'लहानपणापासून हा मारा मित्रांच्या टोळ्या जमवायचा आणि आरडाओरड करीत ते धावून जायचे एकमेकांच्या अंगावर.' माराची आई तक्रार करते की, 'अन्न खायचा नाही धड, दिवसदिवस पडून राहायचा - काही बोलायचा नाही, तळघरात कोंडून घातलं, पण काही उपयोग झाला नाही.' वडील म्हणतात, 'मी जेव्हा चावलो त्याला, तो उलट मला चावला.' माराला ताप चढला आहे आणि त्या भ्रमात तो बरळतो आहे असे सिमोनला वाटते. माराला दिसणारे त्याचे आयुष्य असे हे दृश्य योजून, मारा हा कुणालाच नीटसा समजलेला नव्हता हे वाइस दाखवू पाहत आहे. त्याचे लेखन, त्याचे कार्य यांविषयी गैरसमज आहेत. तो जहाल क्रांतिकारक आहे, रक्तपिपासू आहे, असे त्याचे एक चित्र इतिहासात उभे राहिलेले आहे; परंतु वास्तवात माराची तळमळ काय होती, त्याचा ध्यास काय होता, त्याचे आंतरिक द्वंद्व काय होते हे वाइस स्पष्ट करू इच्छितो. माराने स्वत:चे पैसे खर्च करून छापलेल्या पुस्तकांविषयी शाळामास्तरांचा अभिप्राय आहे, 'चोरलेले विचार, वेडेचार, शिवीगाळ.' लष्करी प्रतिनिधीला वाटते की मारा मानमरातबांचा लोभी होता. शास्त्रज्ञांच्या मते मारा हा बूर्ज्वा वर्गाचाच प्रतिनिधी होता, श्रीमंतीची सारी सुखे त्याला हवी होती. त्याला सभ्य समाजाने जेव्हा गावंढळ म्हणून हाकलून दिले तेव्हा तो गरिबांची बाजू घेऊन उभा राहिला. त्याची क्रांतीची आच खरी नव्हती तर आयुष्यातील वैफल्यामुळे तो क्रांतिकारकांमध्ये सामील झाला. 'शोषितांनी उठलंच पाहिजे' माराच्या या घोषणेतील 'शोषित' कोण तर 'मीच आहे शोषित' असेच त्याला म्हणायचे होते. समाजातील उच्चभ्रू वर्गातील हे विविध प्रतिनिधी माराच्या लेखनाची, त्याच्या कर्तृत्वाची अशी चेष्टा करतात. पण माराचा अनुयायी जाक रू याचे मात्र माराविषयी वेगळे मत आहे. तो म्हणतो,\n'आणि तू वळलास एके दिवशी क्रांतीकडे कारण तुला झाली होती एक अत्यंत विलक्षण जाणीव,\nकी आमच्या भोवतालची स्थिती मुळातच बदलली पाहिजे.'\n२६ प्रवेशांचा पहिला अंक इथे संपतो. साद, मारा व रू यांच्या विचारांशी आपला परिचय या अंकातून होतो. तसेच या पहिल्या अंकात कोर्देने माराला दोनदा ठार करण्याचा प्रयत्न केलेला होता हेही दाखवले जाते. तिच्या पहिल्या प्रयत्नाच्या शेवटी दिग्दर्शक साद तिला सांगतो,\nतुला यायचं आहे त्याच्या दाराशी तीनदा.'\nहे प्रत्यक्ष कृतींचे अंग नसून नाटक आहे याचे भान वेळोवेळी दिले जाते.\nसंचालक मधून मधून उठून हा भाग आपण कापला होता, या ओळी गाळल्या होत्या असे सांगत असतो. अग्रदूत दाखवलेल्या भागाचे समर्थन करतो. यामुळे ब्रेश्टला अभिप्रेत असलेला अलिप्तता परिणाम साधला जातो.\nकोर्दे आणि द्यूपेर यांच्यातील संभाषणाचे प्रसंग पहिल्या अंकात आहेत. द्यूपेर हा जिरोंदिस्त नेता, जो रुग्ण ही भूमिका करतो आहे तो एराटोमेनिआने पछाडलेला आहे. कोर्देचा प्रियकर म्हणून वावरत असताना त्याच्यातली कामुकता झळकत असते. द्यूपेर सतत कोर्देच्या मागेमागे असतो. तिच्या पाठीला हातांचा आधार देत, आलिंगन देत, शृंगारिक हावभाव करीत असतो. अग्रदूताला वारंवार हस्तक्षेप करावा लागतो आणि त्या रुग्णाला भूमिके���े भान करून द्यावे लागते. क्रांतीच्या, हिंसेच्या, क्रौर्याच्या या वातावरणात द्यूपेरची विषयासक्ती एक व्यत्यास साधते. अर्थात द्यूपेरचे प्रेमप्रदर्शन आल्हाददायक नसून हास्यास्पद ठरते. आत्ममग्न, जवळजवळ झोपेत असलेली कोर्दे आणि तिला वारंवार कवटाळणारा द्यूपेर असे हे मिथुन आहे. द्यूपेर आणि कोर्दे या प्रेमलीलांना आणखी एक अर्थ आहे. तो म्हणजे, काही काळाने यांचीही मस्तके धडावरून गळून पडायची आहेत. हिंसेच्या त्या वेडसर उद्रेकात प्रेम, विषयासक्ती या सार्‍याच गोष्टी अत्यंत केविलवाण्या ठरतात. द्यूपेरचा आदर्शवादही हास्यास्पद ठरतो.\nदुसर्‍या अंकात कोर्दे आणि माराच्या तिसर्‍या भेटीची सिद्धता आणि नंतर लगेच तिची तिसरी व अखेरची भेट आहे. पहिल्या अंकात पॅरिसमध्ये प्रवेश केल्यानंतर कोर्देला जाणीव झाली होती की, आपल्यालाही कधीतरी फाशीच्या तख्तावर उभे रहावे लागणार आहे. ती येथे माराला मारून स्वत: हुतात्मा होण्यासाठीच जणू आलेली आहे. या नाटकात निद्राव्याधी जडलेल्या रुग्णाला माराच्या हत्येचे काम करायचे आहे. तिला जागे ठेवणे, नाटकाचे भान देत राहणे हे अग्रदूताचे कामच बनते. परिचारक तिला हलवतात, हाका मारतात, उठवून उभी करतात. डोळे मिटलेले असतानाच ती बोलते. गिलोटीनपुढे माणसांनी रांगा लावलेल्या आहेत. एकएक पुढे सरकतो, गुडघे टेकतो, मान खाचेत घालतो, मग पाते सरसरत खाली येते हे सारे दृश्य तिला आतल्या आत दिसत असते. 'जेव्हा डोकं वेगळं होतं धडावरून, हात पाठीमागे जखडलेले, पाय बांधलेले, मान उघडी, केस कापलेले, गुडघे फळीवर टेकलेले, डोकं आधीच ठेवलेलं धातूच्या खाचेत, पाहत खाली निथळणार्‍या टोपलीत...' तिच्या उद्गारानंतर द्यूपेर म्हणतो, 'जागी हो तुझ्या दुःस्वप्नातून.' यातला 'दुःस्वप्न' हा शब्द अनेक अर्थ व्यक्त करतो. क्रांती हेच एक दुःस्वप्न आता ठरलेले आहे. कोर्देला या शहरात काय दिसले आहे : 'तुरुंग भरून गेलेले आहेत तुडुंब' आणि पहारेकरी शिरच्छेदाविषयी कोणत्या भाषेत बोलतात, 'आता ते बोलतात लोकांविषयी जसे माळी बोलतात जाळून टाकायच्या पानांविषयी.' मनुष्याचे अस्तित्व अर्थशून्य झालेले आहे. लहान लहान मुले गिलोटिनचे खेळणे बाळगताहेत. छोटी धारदार पाती असलेली छोटी छोटी गिलोटिने. 'कसली ही मुलं आहेत जी खेळू शकतात असल्या खेळण्याशी...' तिच्या मते माराच या सार्‍या प्रकारांना जबाबदार आह���. याची हत्या केली की सगळे नष्टचर्य संपेल. द्यूपेर तिला हत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. पण तिचा निर्धार ठाम आहे. ती माराची हत्या करण्यासाठी त्याच्या दारात येते. मारा टबात बसून लिहितो आहे. ती त्याच्यासमोर उभी राहते. कट्यार उंच करते आणि हळूहळू खाली आणते. नाटकात या ठिकाणी तिची कृती थांबवलेली आहे. माराला त्याच्या हत्येनंतरचा इतिहास ऐकवला जातो आणि नंतर हत्येची कृती पूर्ण होते.\nदुसर्‍या अंकाच्या आरंभी 'राष्ट्रीय सभा' दाखवली आहे. जिरोंदिस्त आणि जॅकोबाइट्स बसलेले. ही राष्ट्रीय सभा माराच्या मनातली आहे. त्याच्या मनातच निषेधाचे आणि जयजयकाराचे ध्वनी ऐकू येत आहेत. प्रेक्षकांना उद्देशून त्याने केलेले भाषण त्याच्या मनातले आहे. क्रांतीनंतरच्या राजवटीवर मारा टीका करतो आहे. क्रांतीनंतर सत्तेला आलेले व्यक्तिवादी, भांडवलवादी वळण तो दाखवतो आहे. फ्रान्सचा द्रोह करणार्‍यांची नावे तो घेतो आहे. राजनिष्ठांची, परकीय सत्तेला सामील झालेल्यांची, क्रांतीशी द्रोह करणार्‍या समकालीनांची नावे तो उच्चारतो. ज्या स्वातंत्र्यासाठी आपण लढलो ते स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले नाही. उलट शोषण करणार्‍यांचे फावले आहे. मारा म्हणतो,\n'आपल्याला जनतेच्या खर्‍या प्रतिनिधीची आज गरज आहे\nजो असेल भ्रष्टाचाराच्या पलीकडे\nज्याच्यावर आपला विश्‍वास बसेल.'\nपरंतु मारा गोंधळलेला आहे, त्याच्या विचारात स्पष्टता नाही, कृती आणि विचार यात समन्वय नाही. काळाने जे आव्हान त्याच्यापुढे उभे केले आहे ते कसे स्वीकारावे हे त्याला समजत नाही. माराची ही शोकात्मिका आहे. हिंसेच्याविरुद्ध तो असूनही नव्या हिंसेला उत्तेजन देतो. हुकूमशाहीच्या तो विरोधात आहे पण त्याच्या विचारातून त्याला हुकूमशहा व्हायचे नाही हे स्पष्ट होत नाही. शारीरिक व्याधीने तो जेरीस आलेला आहे. मानसिकदृष्ट्याही तो त्रस्त झालेला आहे. त्याच्या विचारांची झेप मोठी आहे, परंतु ते विचार प्रत्यक्षात कसे आणावे हे त्याला उमगत नाही.\n'का आहे आता सगळं काही इतकं गोंधळून गेलेलं\nसारं काही मी लिहिलेलं अथवा बोललेलं होतं विचार करून केलेलं आणि खरं आणि आता संदेह\nका वाटतंय सारं काही अगदी खोटं, भ्रामक.'\nहताश, स्वतःवरचा विश्‍वास उडत चालला आहे ही माराची जाणीव या उद्गारातून व्यक्त होते.\nसादला तर माराच्या विचारात किंवा क्रांतीत, कशातही काही अर्थ वाटत नाही. लिहिणे हे त्याच्या दृष्टीने खरडणे आहे आणि त्याने काहीही साध्य होत नाही हे त्याचे मत आहे. माराच्या दृष्टीने लिहिणे ही एक पूर्वतयारी होती. 'जेव्हा जेव्हा मी लिहिलं, मी नेहमी लिहिलं कृती मनात ठेवून', 'मी नेहमी लिहिलं एका ज्वरात, कृतीची गर्जना ऐकत.' पण आता कोणतीही आवाहने व्यर्थ आहेत. माराचा क्रांतीवरचा विश्‍वास सादला हास्यास्पद वाटतो. तो म्हणतो, 'पाहा या भटकलेल्या क्रांतिकारकांकडे,' रंगमंचावर चार गायक पसरले आहेत, स्वत:ला ओरबाडत, जांभया देत, रिकाम्या बाटलीत एखादा थेंब आहे का पाहत. सादच्या मते, 'साधायचं असतं काय, कुठल्याही क्रांतीमधून', तर 'सार्वत्रिक मैथुन.' आपल्या आतल्या आत्म्याच्या कोठड्या दगडी अंधारकोठड्यांहून अधिक भयंकर आहेत आणि त्या जोवर बंद आहेत तोवर सारी क्रांती म्हणजे तुरुंगातले दडपून टाकले जाणारे बंड ठरते. वृंदाचा उद्घोष उमटतो :\nक्रांतीला सार्वत्रिक मैथुनाचे, यांत्रिक प्रक्रियेचे, भावनाहीन सुडाचे रूप आलेले आहे. मैथुन-घोषातच हे नाटक संपते. रंगमंचावर आरडाओरडा, गोंधळ, धावपळ - एक अराजक माजते. या अराजकाला छेद देणारा एक स्वर उमटतो तो जाक रूचा :\n'कधी तुम्ही शिकाल पाहण्यासाठी\nकधी तुम्ही शिकाल बाजू घेण्यासाठी.'\nत्याचे हात जखडलेले आहेत. तो उडी मारून पुढे येतो आणि नेपोलियनचा जयघोष करणार्‍यांच्यावर आवाज चढवून म्हणतो -\nसाद आपल्या खुर्चीवर उभा राहून मोठमोठ्याने हसत रंगमंचावर चाललेल्या गोंधळाकडे पाहत असतो. सादचा हा विजय आहे की पराजय हे प्रेक्षकांनी ठरवायचे.\nहे नाटक म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीवरचे प्रखर भाष्य आहे. जग हे मनोरुग्णालय आहे आणि त्यातले मनोरुग्ण वेगवेगळ्या भूमिका करतात. क्रांतिकारकांच्या भूमिकाही हे रुग्ण कधी वठवतात. दुसरा अर्थ म्हणजे, क्रांतिकाळ हा असा वेडसरपणाचा काळ होता. शाराँतोंमध्ये केवळ मनोरुग्णच असत असे नाही तर राजकीय कैदीही असत. ज्यांच्यावर उघडपणे खटले चालवणे धोक्याचे ठरेल असे, प्रचलित राजवट आणि समाजव्यवस्था यांना विरोध करणारे लोक त्यात असत. क्रांतीनंतर तर अशा लोकांची संख्या वाढलीच असेल. शिवाय या काळातून गेलेल्यांची मानसिक स्थिती व्यवस्थित राहिली असेल असे नाही. १८०८मध्ये क्रांतीनंतरच्या पंधरावीस वर्षांत अनेक उलथापालथी पाहिलेले लोक या रुग्णालयात असतील. क्रांतीच्या वेडसर व���तावरणाचे चित्रण करायचे तर मनोरुग्णालयाखेरीज अन्य समर्पक रुपक सुचणार नाही. मूळचे हे सारे रुग्णच, वरून त्यांनी क्रांतीकारकांचे कपडे तेवढे घातलेले आहेत. वाइसने त्या पात्रांना त्यांच्या हॉस्पिटलच्या पोषाखावरच भूमिकांचे कपडे चढवलेले दाखवलेले आहे. क्रांती म्हणजे मनोरुग्णांच्या दडपलेल्या वासनांचा, विकारांचा, प्रक्षोभांचा अनिर्बंध उद्रेक.\n'महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे केस धरून तुम्हाला उचलायचं.\nतुम्हाला अंतर्बाह्य बदलून टाकायचं आणि सार्‍या जगाकडे स्वच्छ डोळ्यांनी पाहायला लावायचं.'\nमाराच्या ओळी देऊन हे नाटक असेच काही कार्य करते असे पीटर ब्रुक या दिग्दर्शकाने म्हटले आहे. त्याच्या मते या नाटकात गंभीर आणि विनोदी, उदात्त आणि सवंग, काव्यात्म आणि ओबडधोबड, बौद्धिक आणि शारीरिक अशा गोष्टी एकापुढे एक ठेवल्या जातात. इथे अमूर्त गोष्टी रंगमंचीय प्रतिमेने स्पष्ट केल्या जातात, हिंसात्मकता विचारांच्या शीतल उजेडाने उजळली जाते. अगदी लांबलचक शीर्षकापासून प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना धक्के देणारी ठरते आणि नंतर विचार करायला प्रवृत्त करते. ख्रिस्तोफर इनेसच्या मते या नाटकाचे यश त्याच्या गुंतागुंतीच्या रचनेत आहे. काळ, स्थळ आणि कृती यांना तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर ठेवलेले आहे. १७९३मधली माराची हत्या आणि १८०८मधला मारा-साद संवाद, विवाद या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या ठेवलेल्या आहेत. तसेच 'माराची हत्या' या कथेतली पात्रे आणि रुग्णालयातील मनोरुग्ण या दोहोंचेही भान कायम ठेवले आहे. संपूर्ण नाटक अलिप्त-परिणाम साधते ते कूलमिए वाइसच्या नाटकातील पात्र म्हणून येतो, तर सादच्या नाटकाबाहेर तो कायम राहतो आणि वारंवार त्या नाटकात तो हस्तक्षेप करतो, त्यामुळे. चार्ल्स मारोविझला हे नाटक आर्तोच्या रंगमंचीय विचारसरणीच्या जवळचे वाटले. कथानक नसलेले, रंगमंचीय प्रतिमासृष्टीच्या दृष्टीने संपन्न.\nमारा, साद, जाक रू, कोर्दे, द्यूपेर या व्यक्तिरेखा, मारा आणि साद यांच्यातील वैचारिक द्वंद्व, चार गायक आणि रुग्ण यांनी निर्माण केलेला समूह, वृंद, विचारसंपन्न स्वगत भाषणांच्या समकाल उभी राहिलेली दृश्यात्मकता या सार्‍यांनीच या नाटकाला बळ दिलेले आहे. त्यामुळे रूढ अर्थाने कथानक नसून हे नाटक खिळवून ठेवते. नाटककाराने शब्द, ध्वनी आणि प्रतिमा या तिन्ही गोष्टीं���ा कलात्मकतेने उपयोग केलेला आहे. मारा, साद या ऐतिहासिक व्यक्तिरेखा न राहता कोणत्याही काळातील आत्मसंघर्ष अनुभवणार्‍या व्यक्तिरेखांत त्यांचे रूपांतर होते, इथला समूह फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातल्या अभावग्रस्त जनतेचे प्रतिनिधित्व केवळ करीत नाही, तर कोणत्याही राजकीय-सामाजिक स्थितीतल्या जनतेचे प्रतिनिधित्व करतो. लेखनावर, कृतींवर विश्‍वास असलेला मारा आणि कशावरही विश्‍वास नसलेला साद या मनुष्याच्या मनातल्या दोन प्रवृत्ती आहेत असेही मानता येईल. नाटककाराने कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर दिलेले नाही. ते वाचक, प्रेक्षकांनी स्वत:च शोधायचे आहे. कुणाची बाजू घ्यायची की नाही, की या बाजू घेण्याच्या गोष्टीत काही अर्थ नाही हे स्वत:च पाहायचे आहे. आधुनिक रंगमंचावरील ही एक महत्त्वाची नाट्यकृती आहे, हे मात्र निःसंशय म्हणता येईल.\n('मराठी नाटक आणि रंगभूमी : विसावे शतक' या आगामी पुस्तकातून साभार.)\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/8456-zp-school-teachers-have-to-wear-blazers-as-new-uniform", "date_download": "2018-11-17T11:16:52Z", "digest": "sha1:WZDT2G64B5PMTRKVGOXSPBIT5N5VFZN5", "length": 7815, "nlines": 134, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आता जि.प.च्या शिक्षकांना गणवेष.. तो ही ब्लेझर! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहा���ुगरण - झटपट रेसिपी\nआता जि.प.च्या शिक्षकांना गणवेष.. तो ही ब्लेझर\nसोलापूर जिल्हा परिषद शाळांतील 10 हजार शिक्षकांना ब्लेझर घालणं बंधनकारक केलंय. तसं परिपत्रकही नुकतंच प्रशासनाकडून काढण्यात आलंय. दिवाळीच्या सुटीनंतर 19 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र या निर्णयाला शिक्षकांनी विरोध दर्शवला आहे\nजिल्हा परिषेदच्या प्रशासनाने जो ब्लेझरचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे ग्रामीण भागात अडचण निर्माण होणार आहे. ग्रामीण भागात उन्हाळाचे तीव्रता जास्त असल्याने अशा अवस्थेत शिक्षकांनी ब्लेझर घातल्यास त्यांना त्रास होणार आहे. तसंच शिक्षकांच्या मानसिकतेवरही परिणाम होईल. अशा अवस्थेत विद्यार्थांना कसं शिकवणार अशा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केलाय.\nजिल्ह्यातील 50 टक्के शिक्षकांना शुगर आणि बीपीचा त्रास आहे. त्यामुळे शिक्षकांनी जर ब्लेझर घातला तर शिक्षकांमध्ये बेचैनी निर्माण होईल, असं महिला शिक्षकांना वाटतं. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार 10 हजार शिक्षकांनी 19 नोव्हेंबर पासून ब्लेझर घालण्याचा निर्णय प्रशासनाने केला असून यामध्ये ब्लेझर आणि ब्लेझरवर जिल्हा परिषदेचा लोगो लावण्यात येणार आहे.\nशिक्षकांचा गणवेश संदर्भात सर्व शिक्षकांनी गाव पातळीवर ठराव करून निर्णय घ्यायचा आहे. ड्रेस कोड करण्याचं कारण म्हणजे शिक्षकांची छबी विद्यार्था समोर चांगली दिसावी, असं सांगण्यात येत असलं, तरी गाव पातळीवर शिक्षक राजकारण करत असल्याचंही समोर आलंय.\nशिक्षकांना एवढ्या कमी दिवसांत ब्लेझरचे कापड उपलब्ध होऊन ते शिंप्याकडून शिवून मिळेल का याबाबत शंका व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाचा हा निर्णय अडचणीत येण्याची शक्यता आहे .\n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवाद्यांनी माघार घेतला\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आ��चे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2018-11-17T11:23:56Z", "digest": "sha1:JVLFLC35J3IGOC653F2J6RKUKU6KDQ3T", "length": 3718, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आनंदी गोपाळ - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख आनंदी गोपाळ या मराठी नाटक याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, आनंदी गोपाळ (निःसंदिग्धीकरण).\nआनंदी गोपाळ हे राम जोगळेकर यांनी लिहिलेले मराठी नाटक आहे. [ संदर्भ हवा ]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ नोव्हेंबर २०१८ रोजी २१:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/tamil-nadu-chief-secretary-rammohan-raos-chennai-home-raided-income-tax-officials-22237", "date_download": "2018-11-17T12:10:07Z", "digest": "sha1:MCCUKN3HDTDHW7Y7NJSFIHHX6XAGDTMY", "length": 11107, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tamil Nadu Chief Secretary Rammohan Rao's Chennai Home Raided by Income Tax Officials तमिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या घरावर छापा | eSakal", "raw_content": "\nतमिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या घरावर छापा\nबुधवार, 21 डिसेंबर 2016\nमुख्य सचिव असलेले राव हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचे निकटवर्तीय आहेत. आज सकाळी हा छापा टाकण्यात आला असून, आणखी काही ठिकाणी छापे टाकण्याची शक्यता आहे.\nचेन्नई - तमिळनाडूचे मुख्य सचिव राम मोहन राव यांच्या घरावर आज (बुधवार) सकाळी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.\nचेन्नईत नुकतेच प्राप्तीकर विभागाने छापा टाकून 90 कोटी रुपये आणि 100 किलो सोने जप्त केले होते. प्राप्तीकर विभागाने नोटा बदलून देणारे हे रॅकेट उघड केले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या श्रीनिवास रेड्डी, शेखर रेड्डी आणि प्रेम यांनी दिलेल्या माहितीनंतर आज राव यांच्या अन्नानगर येथील घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात काही हाती लागल्याची माहिती मिळू शकलेली नाही.\nमुख्य सचिव असलेले राव हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचे निकटवर्तीय आहेत. आज सकाळी हा छापा टाकण्यात आला असून, आणखी काही ठिकाणी छापे टाकण्याची शक्यता आहे.\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6959", "date_download": "2018-11-17T10:36:01Z", "digest": "sha1:OXMQWBGFISOLEEUL5NO65MBPEWEEY3DF", "length": 18140, "nlines": 202, "source_domain": "aisiakshare.com", "title": " बा विदूषका! | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nतुझे अफाट उपकार अफिट आहेत\nअंजन घातलंस, फटके मारलेस, ��जेड दाखवलास\nआम्हाला म्हणता येत नव्हतं ते तू बोलू शकलास\nमुख्य म्हणजे तू निरागस राहिलास\nतुझी टिंगल टवाळखोर नव्हती\nखऱ्याचं व्रत होतं तुझं आणि तशी सवयही होती तुला\nतोंड झाकायला नव्हे तर अहं लपवायला घेतलास वेश\nतू शहाणा होतास, पण शाणपत्ती नव्हती तुझ्या विचारात\nतू फटकळ होतास, पण सरबत्ती नव्हती तुझ्या भाषेत\nतुझ्यात ममत्व होतं, कळकळ होती\nविनोद तुझं अस्त्र होतं, ढाल नव्हती\nतुला वचपे नव्हते काढायचे\nतुला सूड नव्हते उगवायचे\nतू प्रांजळ होतास, तू निर्व्याज होतास\nतू विद्वान तर होतासच\nत्यात तुझं तत्त्वज्ञान पक्वं होतं आणि तर्क घट्ट\nतू कुशल होतास, पारंगत होतास\nतुझं आंगिक मार्मिक आणि वाचिक मर्मभेदी होतं\nतू कसला होतास अरे\nतुझी रूपं बेसुमार आणि अवतार अगणित\nसोंगं रंगवायचास, शंका काढायचास\nतुझे दूरचे नातलग खादाड असतील\nतू मात्र जगण्यापुरतं बेताचंच खायचास\nतू शहाणा असायचास, शहाणा समजायचा नाहीस स्वतःला\nतू चिडायचास ते व्यवस्थांवर, व्यक्तीवर नाही\nतू आधी स्वतःला इवलासा करायचास\nमग मोठ्यांना वठणीवर आणायचास\nमला सगळं कळतंय मूर्खांनों ऐका माझं, असा तुझा आव नव्हता\nमलाही कळतंय ते का समजून घेत नाही तुम्ही, एवढाच तुझा भाव होता\nह्या पेशात ईगो असणं हे महापाप आहे\nत्याचं स्वत्व समूहाचा अंशमात्र असण्यात आहे\nह्याबद्दलची तुझी जाणीव अगदी निखालस होती\n'शहाणे होण्यापूर्वीच म्हातारे होण्याचा तुम्हाला अधिकार नव्हता'\n'ह्या देवतांमध्ये काही तथ्य नाही'\nअसे तुझे उद्गार अनेकांच्या उरात सामावलेत...\n...तुझी दिशाहीन दुडूदुडू चाल थेट\nतुझं बेभान सुसाट पळणं नियंत्रित\nवाटत आलं आहे अनेकांना\nबाकी कित्येकदा वेळच्या वेळी तिथच्या तिथे\nजसं हवं तसं बोलण्याच्या तुझ्या हजरजबाबी सवयीमागे\nगृहीत असे प्रतिभा, बहुश्रुतता आणि अभ्यास\nतू जीभ उचलून टाळ्याला लावू शकायचास लागलीच\nकारण तुझं सुहृदय सतत असे धगधगत\nआणि मानुषी मेंदू मोजत असे नेहेमी\nनिव्वळ माणूस होणं मोलाचं होतं तुला\nशहाणपण हा त्याचा एक भाग मात्र होता\nतू आंगठा दाखवायचास टेंभा न मिरवता\nतू खूप प्रेमळ होतास संतांसारखा\nतरीही लाडक्या, वेल्हाळा, केवढं दिलेल्या\nतशी तुझी नेहेमीच गरज राहील असं येईल म्हणता म्हणा\nपण तुझं मिश्कील तेज\nआटलं चार्ली आजोबांच्या आणि दादू बाबांच्या पश्चात\nतुझा काळाशी झालेला करार आटोपला असावा\nसंभवत राहा पुन्हा एखाद्या युगाने कळवळून हाक मारली तर\nसरळ बोलता येतं आता आम्हाला\nआमचं आम्हीच बोललं पाहिजे\nतुझ्या बेफिकिरीचा नाही तर तुझ्या बेमुर्वतपणाचा वारसा\nचालवायला हवा आम्ही आता\nतुझी जाणीव घेतली पाहिजे आम्ही आता\nतुझे चाळे तुलाच शोधतात\nतुझं ब्रीद जपलं पाहिजे आम्ही आता\nतुझ्या कोलांट्या तुलाच लखलाभ\nतुझा नेम जमवला पाहिजे आम्ही आता\nआडपडदा, शालजोडी, नथीतले तीर आता कशाला\nजर फाडता येईल पडदा\nआणि सोडता येतील बाण\nआता का तिरकं का नाही थेट\nआता का लपून का नाही प्रकट\nआता का नाही मंडन टोमणा टाळून\nआता का नाही पुरावा टवाळी अव्हेरून\nह्या विनोदाने टाकावा मुखवटा आता चेहरा व्हावा बोलका\nह्या विडंबनाने सोडावं छद्म आता विधानाने व्हावं निःसंदिग्ध\nह्या विसंगतीने सांडावा सल आता तर्क व्हावा तब्बल\nआता नाही गरज मुखवटे चढवून आगीभोवती नाचून\nआपलंच मन आणि मेंदू आणि देह पुरतो ना\nलागत नाहीत आता आत्मेबित्मे\nआवाहत नाही आता आपण\nव्हावा संचार कुणाचा तरी आपल्यात म्हणून\nमुखवट्यांचं टोळ्यांमधलं टोटमकाम संपलं की रे आता\nआम्ही चढवले तर रूपकात्मकच चढवतो मुखवटे\nजसे टोळ्यांबरोबर गेले हे रंगीतसंगीत मुखवटे आणि अंगरंगलेप\nतसं आता ह्या शतकात तरी नको का व्हायला\nटोळ्यांना जसा मुखवटा कामी आला अनाकलनीय कवेत घ्यायला\nठरलास कैवारी ह्यात्याशाहीतल्या बंडावत्या कलावंतांचा\nसरंजामी सामंतांवर बसले असतील तुझे वाक्‌घण\nपण आता ह्या भले तथाकथित खुल्या काळातही\nतर तुझ्यामुळेच प्रवेशतील सरंजामशाही परिपार्श्वक\nह्या एकविसाव्या शतकात व्यसनं देखील बदलली\nआणि तू कसा रे अजून इथे जिथल्या तिथे\nखरंच माझ्या मोगाच्या विदूषका\nआता माझं मीच भलंबुरं बघायला हवं\nखरं तर आमचं आम्हीच\nआता शेरे नकोत हवेत प्रश्न सोलीव\nआता मस्करी नको व्हायला हवं थोडं गंभीर\nआता कोडी नकोत करायला हवा आता उलगडा\nनाही नाही अजिबात होणार नाही आम्ही करुणव्यग्र\nएकविसाव्या शतकाची शोकात्मिका रचायचा नाही किंचितही मानस\nपण रोखठोक बोलताबोलता कोरडे झालो\nइतरांचे दोष दाखवता दाखवता आत्मरत झालो\nमाझंच खरं म्हणता म्हणता स्वतः खोटे झालो\nतर उत्तू मातू नीतीच फाडून खाऊ\nतुझ्या खेरीजही आम्ही हसू हसवू\nह्या परिस्थितीला सामोरायला नको तुझी मदत आता\nआमचं आम्हालाच निस्तरू दे आता\nकदाचित फार काळ नाही\nपण तरी आता ये\nनाही नाही नाही नाही. थांब थांब थांब. विसर विसर. ऐक. चुकलो अरे. पार माकलो. रामा शिवा गोविन्दा झाला माझा. दगड्या धोंड्या मसण्या झाला. अक्कल गहाण पडली रे, मती नाठी, बुद्धी नाहीशी झाली. माज आला, माद चढला. उतलो, मातलो, तोंडाला येईल ते बकलो. माफ कर, जाऊ दे सोड. रुसत, रागवत नाही का कुणी आपल्या माणसावर येड्यागत बोललो रे, पार माती खाल्ली. थोबाडीत मारून घेतो, कान पकडतो, दंडवत घालतो - क्षमा कर, ये ये ये अरे, ये रे बाबा ये. धाव रे धाव आता. बाबा करतो, पुता करतो; आजोबा, या हो आता. आधी बकलो, आता भाकतो. गंजली तलवार, जरा काढ धार. हवं तर मार, फटकार. झालीय धरणी ठाय, होत चालला आहे निरुपाय. दया कर, लेकरं तार. आता ये सत्वर आणि जरा निस्तर. ये वेगेवेगे. नाही नाही, तसं नाही. आम्ही नाही पळत, पोबारत; नाही हातपाय गाळत. नाही झाकत, नाही झटकत - पण तू ये. तू अस बाबा. आता आयता नको लाभूस, दर्शन नको देऊस - आम्हा प्रत्येकात ये. टपकू नकोस, उगव. सगळं कोमेजण्याआधी हरेकाच्या आतून उमल. आम्हाला सांभाळ. जप, आम्ही जग जपलं तर जपले जाऊ आपोआप हे आहेच. पण, तुझा तोरा, ताठा तीच आमची मिरास, मिजास. तू ये. माझ्या शोन्या, लाडक्या, तुझी अलाबला घेतो रे बंधो, पण आता लागलीच ये रे. ये, बा विदूषका\nनव अनुष्टुभ्, मार्च-एप्रिल २०१८मध्ये पूर्वप्रकाशित\nरेखाचित्रे : अजित अभंग\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/tag/dr-ajay-more/", "date_download": "2018-11-17T11:40:57Z", "digest": "sha1:P7UKC3NOMBLCBKNKAMUAF6OFBUYYCRM2", "length": 10576, "nlines": 131, "source_domain": "newsmarathi.in", "title": "Dr Ajay More – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असलेलं काम\nमराठी सिनेमात काम करण्याची सुवर्ण संधी ऑडिशनमध्ये कलाकारांची डायरेक्ट निवड | पहा आपल्या शहरात कधी…\nअष्टविनायक फिल्म क्रिएशन्स व मोरे प्रोडक्शन्स प्रस्तुत नवीन मराठी सिनेमाचे शुटींग लवकरच चालु होणार आहे. या चित्रपटाचे फोर जी (4G) नाव असणार आहे. सिनेमाचे कथानक डॉ.अजय आत्माराम मोरे यांनी…\nरायगडमधील हरहुन्नरी व्यक्तिमत्व डॉ.अजय मोरे यांना तरुणांसाठी प्रेरणादायी ‘युथ आयकॉन’ पुरस्कार जाहीर\nरायगड जिल्हातील हरहुन्नरी व्यक्तिमत्व डॉ.अजय आत्माराम मोरे यांनी संगणक शिक्षण,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात विक्रमी कामगिरी केल्याबद्दल चेन्नई येथे ‘युथ आयकॉन’ तसेच मलेशिया येथे ‘सोशिअल…\nरायगड ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ अभियाना अंतर्गत मोफत कॉम्प्यूटर व होम नर्सिंग कोर्स…\nरायगड: सावित्रीबाई यांच्या जयंती निमित्त ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभियाना’ अंतर्गत माणगांव येथील मोरे एज्युकेशन सोसायटीचे 'रायगड इन्स्टिट्यूट ऑफ आय.टी.,माणगांव' या रायगडमधील गेली १०…\nडॉ. अजय मोरेंच्या प्रयत्नांना यश माणगांवमध्ये नाट्यगृहाला हिरवा कंदील\nरायगड(माणगांव): माणगांव येथे बंधिस्त नाट्यगृह व्हावे यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न चालू होते. रायगडमध्ये माणगांव मध्यवर्ती ठिकाण मानले जाते. मुंबई-पुणे शहरापासून काही तासांच्या अंतरावर…\nमाणगांवमध्ये अभिनय व फिल्म प्रशिक्षण कार्यशाळेला उत्सुर्त प्रतिसाद\nमाणगांव (शनिवार दि.२० मे २०१७): माणगांव कुणबी भवन हॉल येथे मुंबई येथील सुप्रसिद्ध नाट्य/चित्रपट/मालिका लेखिका, अभिनेत्री तसेच नाट्य परीक्षिका मा.सौ.मानसी राणे यांच्या शुभ हस्ते उदघाटन करून…\nमाणगांवमध्ये शिक्षकांसाठी ‘भरारी यशाची’ व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न \nमाणगांव (शनिवार-१८ मार्च २०१७): माणगांव पंचायत समिती शिक्षण विभाग आणि मोरे एज्युकेशन सोसायटी माणगांव यांच्या वतीने खास माणगांव तालुक्यातील एक आगळा-वेगळा कार्यक्रम शिक्षकांसाठी 'भरारी यशाची'…\nज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांनी ���ेली डॉ. अजय मोरे यांची स्तुती\nमाणगांव: मंगळवार दि. ३१/०१/२०१७ रोजी डॉ. अजय मोरे यांनी आपला मुलगा जय याच्या प्रथम वाढदिवसाचे अवचित्त साधून सिंधुताई सकपाळ यांचे व्याख्यान ठेवले होते. या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात गर्दी…\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार – १७ तारखेला जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम\nमाणगांवमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगराध्यक्षांचे पती राष्ट्रवादीत\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न सेलिब्रिटी फुलवा खामकर यांची प्रमुख उपस्थिती\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी -रायगड ऑडिशन ३ नोव्हेंबर २०१८\nमाणगावकरांनी स्वच्छता अभियान राबवून ९.२ टन कचरा उचलला स्वर्गीय नेते अशोकदादा साबळे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता अभियान\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/citynews/kalyan", "date_download": "2018-11-17T11:17:03Z", "digest": "sha1:IANTUGZLJAO7CNYKMDCU46LF3EYQ2KLV", "length": 5090, "nlines": 65, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "kalyan | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nकल्याण,दि.16(वार्ताहर)-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 400 कंत्राटी सफाई कामगार आणि घंटागाडी वाहन चालकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. ठेकेदाराने तीन महिने पगारच दिला नसल्याने उद्या बुधवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.\nकल्याणात लेप्टोने घेतला दुसरा बळी \nकल्याण,दि.4(वार्ताहर)-काही दिवसापूर्वी टिटवाळ्यात एका महिलेला लेप्टोस्पायरोसिस या आजाराने जीव गमवावा लागला होता. यानंतर कल्याणात या आजाराने दुसरा बळी घेतला आहे. ज्योती यादव (14) असे या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.\nपिस्तुलधारी गुंडांना धाडसी डोंबिवलीकरांनी पकडले \nकल्याण,दि.3(वार्ताहर)-ज्वेलर्स व्यापार्‍यावर गोळीबार करून लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा डोंबिवलीत घडली. यावेळी नागरिकांनी धाडस दाखवत दोन लुटारूंना नागरिकांनी पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.\nकल्याण़,दि.2(वार्ताहर)-ऑगस्टपासून मल्टीप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येतील असे निर्देश राज्य सरकार आणि कोर्टाने दिल्यानंतरही कल्याणातील सर्वोदय मॉलमधील मल्टीप्लेक्समध्ये आदेश पायदळी तुडवण्यात आले.\nकेडीएमटीचे 575 कर्मचारी दोन महिन्यांपासून बिनपगारी\nकल्याण,दि.1(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचार्‍यांना गेल्या दोन महिन्यांपासूनचा पगार मिळालेला नाही. पगार न मिळाल्याने कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-committe-warns-government-issues-8919", "date_download": "2018-11-17T11:44:20Z", "digest": "sha1:AZL33TRBSFD7WV3OYDE5KDJODTOYEPOP", "length": 17249, "nlines": 539, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Farmers committe warns government on issues | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी संघर्ष समिती पुन्हा रस्त्यावर उतरणार\nशेतकरी संघर्ष समिती पुन्हा रस्त्यावर उतरणार\nरविवार, 3 जून 2018\nमुंबई : दूध दरातील अभाव, साखरेचे कोसळलेले भाव आणि मोझांबिकमधून आयात तूरीवरुन राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला. यासंदर्भात राज्य सरकारने सात जूनपर्यंत कोणताही प्रतिसाद न दिल्यास त्यानंतर शेतकऱ्यांनी शहरांचा दूध आणि भाजीपाला पुरवठा थांबवावा असे आवाहन किसानसभेचे डॉ.अजित नवले यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.\nमुंबई : दूध दरातील अभाव, साखरेचे कोसळलेले भाव आणि मोझांबिकमधून आयात तूरीवरुन राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला. यासंदर्भात राज्य सरकारने सात जूनपर्यंत ��ोणताही प्रतिसाद न दिल्यास त्यानंतर शेतकऱ्यांनी शहरांचा दूध आणि भाजीपाला पुरवठा थांबवावा असे आवाहन किसानसभेचे डॉ.अजित नवले यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.\nडॉ.नवले म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांच्या दुधाला शासनाने ठरवून दिलेला प्रति लिटर २७ रुपये दर मिळत नाही. तरीही देवेंद्र फडणवीस सरकार गुजरात आणि कर्नाटकच दूध पायघड्या घालून महाराष्ट्रात आणत आहे. साखरेचे दरही कोसळलेले आहेत. राज्यात तूर खरेदी थांबली आहे. तरीही सरकारकडून पाकिस्तानातून साखर आणि मोझांबिकमधून तूर आयात केली जात आहे. दूध उत्पादक, ऊस उत्पादक, तूर उत्पादक अशा सर्वच शेतकऱ्यांचे शोषण सुरु आहे. मात्र, केंद्रात आणि राज्यात निर्लज्ज सरकार आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांबद्दल चांगल्या निर्णयांची अपेक्षा नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत. याचा निषेध म्हणून येत्या ५ जूनला शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभर निषेध आंदोलन करणार आहोत.\nशेतकरी संघर्ष समितीच्यावतीने गुजरात आणि कर्नाटकमधील राज्यात येत असलेले दूध, पाकिस्तानची आयात साखर आणि मोझांबिकची तूर तहसीलदार कार्यालयामार्फत फडणवीस सरकारला भेट म्हणून पाठवणार आहोत. त्यानंतरही सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास ७ जूननंतर शेतकऱ्यांनी शहरांचा भाजीपाला आणि दूध पुरवठा रोखावा असे आवाहन आहे. ७ जूननंतर शेतकऱ्यांनी हा लढा स्वतःच्या हातात घेऊन शहरांचा पुरवठा थांबवावा, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. त्यानंतर १० जूनला राज्यभरात शेतकरी चक्का जाम आंदोलन करुन सरकारला औकात दाखवून देतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच १ जूनपासून शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nदूध साखर तूर सरकार government अजित नवले पत्रकार देवेंद्र फडणवीस devendra fadnavis गुजरात महाराष्ट्र पाकिस्तान ऊस आंदोलन agitation तहसीलदार शेतकरी संघटना shetkari sanghatana संघटना unions\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत���त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://business.global-article.ws/mr/finding-freelance-projects.html", "date_download": "2018-11-17T10:32:14Z", "digest": "sha1:ZI2KHBFBF2K4HSCFU3GD2HEBWQ3ZVTMY", "length": 33567, "nlines": 566, "source_domain": "business.global-article.ws", "title": "शोध स्वतंत्ररित्या काम करणारा प्रकल्प | व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट", "raw_content": "व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख आपले स्वागत आहे WebSite.WS\nशोध स्वतंत्ररित्या काम करणारा प्रकल्प\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS > जाहिरात > शोध स्वतंत्ररित्या काम करणारा प्रकल्प\n100x फायदा किंवा मार्जिन येथे विकिपीडिया व्यापार कसे\nआपण BITMEX चांगले पैसे कमवू शकता\n[या पोस्टचा दुवा (HTML कोड)]\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा - तुम्हाला काय वाटते\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nश्रेणी: जाहिरात, सर्व, आयोग, डिझाईन, नोकरी, व्यवस्थापक, ऑफर, भरणा, नफा, सेवा, यश, प्रणाली, ट्रॅकिंग, वेब साइट टॅग्ज: खाते, जाहिरात, लेख, लेख, व्यवसाय, आयोग, तयार, डिझाइन, भेट, उत्पन्न, हद्दीच्या, नोकरी, जीवन, व्यवस्थापक, पैसा, ऑफर, ऑनलाइन, संधी, संधी, पैसे, प्रिंट, नफा, प्रकल्प, सेवा, सेवा, यश, प्रणाली, लक्ष्य, ट्रॅकिंग, वेब साइट, वेब साइट, काम, काम\nद्या उत्तर रद्द करण्यासाठी。\nमेल (प्रकाशित केला जाणार नाही) (आवश्यक)\nमुलभूत भाषा सेट करा\nआपल्या वेळेचे व्यवस्थापन – आपली कार्ये प्राधान्य कसे\nपॉवर आणि हाय-टेक उच्च स्पर्श विपणन जादू\nप्रशिक्षक, प्रशिक्षक किंवा नाही\nव्हर्च्युअल कार्यालय – मुख्यपृष्ठ पासून आपला व्यवसाय चालवा\nटिपा ग्राहक लॉयल्टी सुधारण्यासाठी\nस्तब्ध बास्केट आपले घर किंवा बागेत सुंदर फूल प्रदर्शित तयार करा\nइतर प्रत्येकजण पुढे नियोजन जिंकण्यासाठी\nशीर्ष 5 आपले लहान व्यवसाय वेब साईट वर स्टॅम्प अपयशी चुका\nगॅस बंद एचआर घ्या ‘ करिअर स्वत: ची व्यवस्थापन प्रोत्साहित\nएक वृत्तपत्र तयार करण्यासाठी कसे\n5 यशस्वी संयुक्त टिपा\nआपले ग्राहक जाणून घेणे पॉवर\nयशस्वी साधने: दृष्टिकोन-विचार- श्रद्धा\nवैद्यकीय कोडींग: रिअल कथा\nएक नागरिकत्व खरेदी सात गुपिते\nव्यवसाय मिलाप ‘ सर्वोत्तम ऑनलाइन संसाधने आपला मार्गदर्शक\nव्यापार मासिकांत आपले प्रदर्शनासह वाढ\nघाऊक मणी एक मार्गदर्शक\n@GVMG_BwebsiteWS अनुसरण करा @GVMG_BwebsiteWS करून ट्विट आहे:GVMG - जागतिक व्हायरस विपणन गट\nजुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ (9)\nबँक ऑफ अमेरिका (2)\nकाम करते व्यवसाय (4)\nव्यवसाय तयार करा (23)\nएक कंपनी तयार करा (3)\nविपणन म्हणजे काय हे स्पष्ट (1)\nअतिरिक्त पैसे कमवा (29)\nकॉम लक्ष केंद्रित (1)\nमोफत छोट्या जाहिराती (12)\nव्यवसाय करण्यास मदत करते (10)\nघर आधारित व्यवसाय (405)\nकल्पना प्रारंभ करण्यासाठी (2)\nअशी यादी तयार करणे (138)\nव्यवसाय करून देणे (17)\nविपणन आणि जाहिरात (58)\nलहान आणि विपणन (1)\nमल्टी लेव्हल मार्केटिंग (15)\nऑनलाइन छोट्या जाहिराती (9)\nस्वत: चा व्यवसाय (346)\nस्वत: च्या ऑनलाइन (49)\nदेय प्रति क्लिक (75)\nPPC शोध इंजिने (1)\nखाजगी लेबल अधिकार (10)\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (105)\nई - मेल पाठवा (9)\nज्या विभागात परकीयांची हॉटेल व दुकाने आहेत असा लंडनच्या मध्यवर्ती असलेला विभाग (5)\nप्रारंभ एक कंपनी (7)\nएक वेबसाइट सुरू (6)\nएक व्यवसाय सुरू (96)\nघर प्रारंभ करत आहे (86)\nआपले स्वत: चे प्रारंभ करत आहे (104)\nप्रारंभ करू इच्छिता (88)\nबाजार करण्यासाठी मार्ग (16)\nमूर्खासारखी बडबड करणे (2)\nदुवा मोफत GVMG वेबसाइट यादी\nGVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nशोध स्वतंत्ररित्या काम करणारा प्रकल्प\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nGVMG - प्रकाशन देश यादी : च्या वर्ल्ड वाईड वेब सुमारे आपण लेख शेअर करू या\nअफगाणिस्तान | आफ्रिका | अल्बेनिया | अल्जीरिया | अँडोर | अंगोला | अँटिगा आणि बार्बुडा | अरब | अर्जेंटिना | अर्मेनिया | ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रिया | अझरबैजान | बहामाज | बहरैन | बांगलादेश | बार्बाडोस | बेलारूस | बेल्जियम | बेलिझ | बेनिन | भूतान | बोलिव्हिया | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | बोट्सवाना | ब्राझील | बल्गेरिया | बुर्किना फासो | बुरुंडी | कंबोडिया | कॅमरुन | कॅनडा | केप व्हर्दे | चाड | चिली | चीन | कोलंबिया | कोमोरोस | कांगो | कोस्टा रिका | क्रोएशिया | क्युबा | सायप्रस | चेक | झेक प्रजासत्ताक | दारुसलाम | डेन्मार्क | जिबूती | डोमिनिकन | डोमिनिकन रिपब्लीक | पूर्व तिमोर | इक्वाडोर | इजिप्त | अल साल्वाडोर | इरिट्रिया | एस्टोनिया | इथिओपिया | फिजी | फिनलंड | फ्रान्स | गॅबॉन | गॅम्बिया | जॉर्जिया | जर्मनी | घाना | ग्रेट ब्रिटन | ग्रेट ब्रिटन(यूके) | ग्रीस | ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड | ग्वाटेमाला | गिनी | गिनी-बिसाउ | गयाना | ह��ती | होंडुरास | हाँगकाँग | हंगेरी | आइसलँड | भारत | इंडोनेशिया | इराण | इराक | आयर्लंड | इस्राएल | इटली | आयव्हरी कोस्ट | जमैका | जपान | जॉर्डन | कझाकस्तान | केनिया | किरिबाटी | कोसोव्हो | कुवैत | किरगिझस्तान | लाओस | लाटविया | लेबनॉन | लेसोथो | लायबेरिया | लिबिया | लिंचेनस्टाइन | लिथुआनिया | लक्झेंबर्ग | मकाओ | मॅसेडोनिया | मादागास्कर | मलावी | मलेशिया | मालदीव | माली | माल्टा | मार्शल | मार्टिनिक | मॉरिटानिया | मॉरिशस | मेक्सिको | मायक्रोनेशिया | मोल्दोव्हा | मोनॅको | मंगोलिया | माँटेनिग्रो | मोरोक्को | मोझांबिक | म्यानमार | नामिबिया | नऊरु | नेपाळ | नेदरलँड्स | Neves Augusto नेविस | न्युझीलँड | निकाराग्वा | नायजर | नायजेरिया | उत्तर कोरिया | उत्तर आयर्लंड | उत्तर आयर्लंड(यूके) | नॉर्वे | ओमान | पाकिस्तान | पलाऊ | पॅलेस्टिनी प्रदेश | पनामा | पापुआ न्यू गिनी | पराग्वे | पेरू | फिलीपिन्स | पोलंड | पोर्तुगाल | पोर्तो रिको | कतार | रियुनियन | रोमानिया | रशिया | रवांडा | सेंट लुसिया | सामोआ | सॅन मरिनो | साओ टोमे व प्रिन्सिप | सौदी अरेबिया | सेनेगल | सर्बिया | सेशेल्स | सिएरा लिऑन | सिंगापूर | स्लोव्हाकिया | स्लोव्हेनिया | शलमोन | सोमालिया | दक्षिण आफ्रिका | दक्षिण कोरिया | स्पेन | श्रीलंका | सुदान | सुरिनाम | स्वाझीलँड | स्वीडन | स्वित्झर्लंड | सिरियन अरब | तैवान | ताजिकिस्तान | टांझानिया | थायलंड | जाण्यासाठी | टोंगा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ट्युनिशिया | तुर्की | तुर्कमेनिस्तान | टुवालु | संयुक्त राज्य | युगांडा | यूके | युक्रेन | संयुक्त अरब अमिराती | युनायटेड किंगडम | संयुक्त राष्ट्र | संयुक्त राष्ट्र(संयुक्त राज्य) | उरुग्वे | उझबेकिस्तान | वानौटु | व्हॅटिकन | व्हेनेझुएला | व्हेनेझुएलन बोलिव्हर | व्हिएतनाम | व्हिन्सेंट | येमेन | झांबिया | झिम्बाब्वे | GDI | जागतिक डोमेन आंतरराष्ट्रीय, इन्क. | GDI साइन अप भाषा मॅन्युअल - GDI खाते सेटअप भाषा मार्गदर्शक | Freedom.WS | WEBSITE.WS | .WS डोमेन | .WS डोमेन संलग्न | एकूण-ws बबल | डॉट कॉम बबल | एकूण-ws घुमणारा आवाज | डॉट-कॉम विस्ताराचा | जीवन साठी उत्पन्न | GDI पृथ्वी वेबसाइट | जागतिक पृथ्वी वेबसाइट | जागतिक लेख वेबसाइट |\nद्वारा समर्थित व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nबी मॅटो डोळा ड्रॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/maharashtra/7819-importance-and-significant-of-bail-pola-festival-in-marathi", "date_download": "2018-11-17T10:37:24Z", "digest": "sha1:HIKCKJA3M7UKTNUYFG5Z6VYGZUV3XOTM", "length": 9231, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "शेतीमित्राप्रति कृतज्ञतेचा सोहळा... बैलपोळा! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशेतीमित्राप्रति कृतज्ञतेचा सोहळा... बैलपोळा\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 08 أيلول/سبتمبر 2018\nश्रावण म्हणजे सण आणि उत्सवांचा महिना. या महिन्यातील अनेक सण हे कृषीसंस्कृतीशी संबंधित असतात. असाच एक श्रावणातील शेतकऱ्यांचा लाडका सण म्हणजे बैलपोळा. हा सण श्रावण महिन्यातील आमवस्येला साजरा केला जातो. बैलांसाठी हा दिवस खास असतो. भारताच्या कृषीप्रधान संस्कृतीत या बैलाला अनन्यसाधारण महत्त्व असतं, त्यामुळे बैलांच्या प्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.\nवर्षभर शेतात राबणाऱ्य़ा बैलाला या दिवशी आराम दिला जातो. बळीराजा आपल्या बैलाला आंघोळ घालतो. त्यांची शिंगं रंगवली जातात. त्यांचं संपूर्ण अंग रंगीत ठिपक्यांच्या नक्षीने सजवलं जातं. पायात चांदीचे तोडे, नाकात वेसण, गळ्यात घुंगरू, कपाळाला टिळा, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग बांधून बैलांना सजवण्यात येते. बैलांना नैवेदय म्हणून घरातील सुवासिनी पुरणपोळी तसंच गोडधोड खाऊ घालतात. वर्षभर बैलांची निगा राखणाऱ्या घरगड्यालाही नवीन वस्त्रं दिली जातात.\nकाळाच्या ओघात शेतीची कामे यांत्रिकीकरणाने होत आहे. असं असलं तरी बैलांना आजही पूर्वी इतकंच महत्त्व आहे. दिवसेंदिवस वाढत्या चारा तसंच पाणीटंचाईमुळे बैलजोडी सांभाळणं अवघड होत चाललं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खळ्यातील बैलजोड्या दिसेनाशा झाल्या आहेत. तरीही परंपरेनुसार बैलांची पूजा आजही केली जाते. आजकाल पोळा सणाला बैल नसले, तरी मातीच्या बैलांचं पूजन करून बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.\nयासाठी सणाच्या दोन महिने आधीपासून मातीचे बैल तयार करण्यास सुरुवात होते. येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बैलाच्या छोट्या आकर्षक मूर्ती तयार करण्याचं काम केलं जातं. या मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. घरोघरी बैलांच्या पाच मूर्ती आणून त्यांचं पूजन केलं जातं. त्यांना नैवद्य दाखविला जातो. कृषीसंस्कृतीची ही नाळ शहरातही अशा पद्धतीने जोडून ठेवली आहे.\nकेंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी...\nशेतकरी मोर्चाला, बॉलिवूडचा पाठिंबा\nशेतक���्यांची आक्रमक भूमिका,१ जूनपासून जाणार संपावर...\nशेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशीच भाजीपाला महागला\nगावगुंडांच्या छेडछाडीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/2078-rahul-gandhi-criticise-on-pm-modi-over-attack", "date_download": "2018-11-17T11:28:09Z", "digest": "sha1:PNNYHX5N2NUVD2GKE52OI6GJK76TDDWM", "length": 6354, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "हल्ला घडविणारे त्याची निंदा कशी करतील- राहुल गांधींच पंतप्रधान मोदींवर टिकास्त्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nहल्ला घडविणारे त्याची निंदा कशी करतील- राहुल गांधींच पंतप्रधान मोदींवर टिकास्त्र\nजय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली\nज्यांनी माझ्यावर हल्ला घडवून आणला ते माझ्यावर टिका कशी करतील असा शाब्दिक टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी भाजपला मारला.\nशुक्रवारी गुजरातमधील पुरग्रस्तांना भेट देण्यासाठी गेलेले राहुल गांधी यांच्या गाडीवर काही समाज कंटकांनी दगडफेक केली. त्यावर प्रतिक्रीया देत हा हल्ला भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं राहुल यांनी सांगितलं.\nतर पंतप्रधान मोदीं यांची राजकारण करण्याची हीच पद्धत असल्याचा आरोप राहुल गांधींनी भाजपवर केला.\nहिटलरपासून नेमकी प्रेरणा कुणी घेतली- स्मृती इराणींचा राहुल गांधींना टोला\nराहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक\nराहुल गांधी येणार मराठवाड्याचा दौऱ्यावर\nराहुल गांधी, हिंदुत्व आणि गुजरात निवडणूक\nगुजरात महासंग्राम; राहुल गांधींचे ट्विटरद्वारे मतदारांना आवाहन\n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवादी घाबरले\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/578-beed-water-issue", "date_download": "2018-11-17T10:31:43Z", "digest": "sha1:TZDSJMDFPXKHUPZTYJZMEVIPGSPP5XME", "length": 5563, "nlines": 131, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "कुणी पाणी देता का पाणी...? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकुणी पाणी देता का पाणी...\nजय महाराष्ट्र न्यूज, बीड\nभीषण दुष्काळाने घेरलेल्या बीडमध्ये पाणीटंचाईचा वणवा दिवसेंदिवस भडकत चालला. जिल्ह्यातील जलस्त्रोत कोरडेठाक पडल्याने ‘पाणी’बाणी निर्माण झाली.\n‘कुणी पाणी देता का पाणी ’ असे म्हणत नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते. पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविताना केले जाणारे गैरव्यवहार थांबविण्याची कोणतीही नवी यंत्रणा नव्या सरकारकडे नाही.\nजुनाच कारभार दरवर्षीप्रमाणे सुरू आहे. गेल्या 20 दिवसांपासून टँकरची मागणी करूनही आजतागायत या मागणीकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत आलेलं आहे. मात्र, तहसीलदार आणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गोंधळात मात्र गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण मात्र तशीच सुरू आहे.\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रिघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्ह�� हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Shirshi-khan-murder-case/", "date_download": "2018-11-17T10:47:54Z", "digest": "sha1:6APUREEH4QZQ5QFGFBIUVQFS6AUOB6WL", "length": 6235, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक\nशिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक\nतालुक्यातील शिरशी येथील चक्र भैरवनाथ मंदिरात दि. 18 नोव्हेंबररोजी कृष्णात तुकाराम शिंदे (रा. कुंडल, ता पलूस) याच्या खूनप्रकरणी शिराळा पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. बाबासाहेब मोहन सुर्वे (वय 42, रा. नरसिंहपूर, ता. वाळवा) याला ठाणे येथे अटक करण्यात आली. त्याला दि. 2 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.\nपोलिसांनी दिलेली माहिती अशी ः मृत कृष्णात शिंदे यांची पत्नी उज्वला व संशयित बाबासो सुर्वे यांचे अनैतिक संबंध होते असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या खूनप्रकरणी उज्वला हिला यापूर्वी अटक करण्यात आली होती. खून झाल्यापासून सुर्वे फरारी होता. तो ठाणे येथे त्याच्या मावशीच्या घरी राहत होता. याची खबर शिराळा पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, प्रकाश पवार, उत्तम पवार, अमोल शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला तिथे अटक केली.\nसंशयित उज्ज्वला व सुर्वे नरसिंहपूर येथे द्राक्ष बागेत कामास होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली होती. त्यातून त्यांचे संबंध जुळले, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. सुर्वे याला उज्वला हिने बोलावून घेतले. कृष्णात याला वाद मिटवितो म्हणून मोटारसायकलवरून शिरशी येथील चक्र भैरवनाथ मंदिरात नेले. त्या ठिकाणी रात्री त्याचे डोके विटा व दगडांनी ठेचून त्याचा खून केला. या खुनात सुर्वे याला मदत करण्यासाठी आणखी कोण होते का, याचा तपास सुरू आहे. उपअधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाने पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील घोंगडे अधिक तपास करीत आहेत.\nवाळू तस्कराकडून तलाठ्यास मारहाण\nतपास अहवाल आज वरिष्ठांकडे सादर होणार\nशिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक\nराजकीय दबावाखाली काम केल्या��� गय नाही\nसांगली : नांगरे-पाटील, शिंदे, काळेंवर गुन्हा दाखल करा\nशेतकरी संघटनेचे उडीद फेक आंदोलन\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Nagnath-Anna-revolution-gives-new-generation-direction-says-Ramaraje/", "date_download": "2018-11-17T10:49:49Z", "digest": "sha1:OD7VZU2H4VCZW64OGJO3YHZGOG2LOSYO", "length": 8432, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नागनाथअण्णांची क्रांती नव्या पिढीला दिशा देणारी : रामराजे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › नागनाथअण्णांची क्रांती नव्या पिढीला दिशा देणारी : रामराजे\nनागनाथअण्णांची क्रांती नव्या पिढीला दिशा देणारी : रामराजे\nसातारच्या जेलमध्ये 75 वर्षांपूर्वी सिनेमात शोभावी अशी घटना घडली होती. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी जेल तोडून 18 फुटावरुन क्रांतीकारक उडी घेतली. अण्णांनी केलेल्या क्रांतीची धगधगती मशाल नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे. 1942 सालच्या लढ्यातील स्वातंत्र्य सेनानींची डॉक्युमेंट्री तयार करण्यासाठी डीपीडीसीतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. त्यासाठी सरकारकडे आपण स्वत: पाठपुरावा करु, अशी ग्वाही विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.\nपद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी स्मारक कृती समितीच्यावतीने आयोजित केलेल्या ‘सातारा जेलफोड’च्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री ना. विजय शिवतारे, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. कैलास शिंदे, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, स्वातंत्र्य सैनिक बाबुराव घोरपडे, वैभव नायकवडी उपस्थित होते.\nजिल्हा कारागृह येथे क्रांतीस्तंभास अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना ना. रामराजे म्हणाले, नागनाथअण्णांचा स्वातंत्र्य लढ्यातील आणि स्वातंत्र्यानंतरचाही कालखंड अतिशय धाडसी आहे. अण्णांची सामाजिक भूमिका कधीही दृष्टीआड करून चालणार नाही. विस्थापित आणि वंचितांचा आधारस्तंभ, सामाजिक चळवळीचा हिमालय असे त्यांच्या सामाजिक कार्याचे वर्णन करावे लागेल. त्यांच्या कार्याची उंची आज कोणीही गाठू शकणार नाही, त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील कार्य एकमेव द्वितीय असेच होते.\nहा शौर्य दिन सातारकरांनी साजरा करायला हवा होता, पण ते आमचे दुर्दैव म्हणावे लागेल. नागनाथअण्णांनी जशी सातारा जेलची भिंत फोडली तशी आपण त्यांच्या विचारांनी जाती धर्माची भिंत फोडूयात. तरुणाईने अण्णांचा आदर्श घेऊन अन्यायाविरोधात लढा दिला पाहिजे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत ना. रामराजे यांनी व्यक्त केले. डीपीडीडीतून डॉक्युमेंट्री तयार करण्यासाठी निधी उपलब्ध झाला की, हे काम जगप्रसिद्ध असलेले पुण्याचे जब्बार पटेल यांना देण्यात येईल, असेही ते म्हणाले.\nना. विजय शिवतारे म्हणाले, नागनाथअण्णा थोर स्वातंत्र्यसेनानी होते. वाळव्यात येऊन कार्यकर्ते गोळा करत ब्रिटिशांना सळो की पळो केले होते. त्यांचे पर्व हे रोमहर्षक ठरले होते. शाहू महाराजांच्यानंतर डॉ. नागनाथअण्णांनी समाजातील उपेक्षितांना साथ व न्याय दिला. कृतिशील पद्धतीने काम करण्याची पद्धत अण्णांमध्ये होती.\nयावेळी डॉ. अनिल पाटील, वैभव नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सातारा, वाळवा येथील स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे वारसदार उपस्थित होते. यावेळी ‘पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा झिंदाबाद’, ‘भारत माता की जय,’ , ‘हुतात्मा किसन अहिर झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-shantidut-Statue-Would-remain-there/", "date_download": "2018-11-17T10:52:14Z", "digest": "sha1:MVV6R33R5KS6TEVKZNRI7572HJ2EFJCV", "length": 3847, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साताऱ्यातील शांतिदूत होता तेथेच राहणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › साताऱ्यातील शांतिदूत होता तेथेच राहणार\nसाताऱ्यातील शांतिदूत होता तेथेच राहणार\nसातारा पोलिस मुख्यालयासमोरील शांतिदूत पुतळा हटवल्यानंतर लोकभावना पाहून दै. 'पुढारी'ने तो पुतळा आहे तेथेच ठेवावा अशी भूमिका घेतल्याने अखेर चार दिवसात पोलिसांनी आपला निर्णय मागे घेत शांतिदूत आहे तेथेच ठेवण्याचा निर्णय घेतला. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी याबाबतचे प्रसिद्धी पत्रक काढले आहे.\n१८ वर्षांपूर्वीचा शांतिदूत पुतळा हाटवल्यानंतर सातारकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. दै. पुढारीने रोखठोक भूमिका घेऊन शांतिदूत शिल्प आहे तेथेच ठेवावे अशीच भूमिका घेतली. गेली चार दिवस साताऱ्यामध्ये यावरून घमासान सुरू असतानाच सोमवारी रात्री पोलिस अधीक्षक पाटील यांनी ते शिल्प आहे तेथेच ठेवत असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, दै. 'पुढारी'ने घेतलेल्या रोखठोक भूमीकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AF%E0%A5%A6", "date_download": "2018-11-17T10:56:22Z", "digest": "sha1:2MV56KCOGCCAYSTHV2MK3NMMHTLFG6GH", "length": 4930, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४९० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ५१० चे - पू. ५०० चे - पू. ४९० चे - पू. ४८० चे - पू. ४७० चे\nवर्षे: पू. ४९३ - पू. ४९२ - पू. ४९१ - पू. ४९० - पू. ४८९ - पू. ४८८ - पू. ४८७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ४९० चे दशक\nइ.स.पू.चे ५ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/girls-want-to-become-ias-illegal-liquor-business-in-chandrapur-1696181/", "date_download": "2018-11-17T11:08:14Z", "digest": "sha1:M2V6K3OM2TAWMLYS5YCOH6XYDI5P3C4L", "length": 11972, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "girls want to become IAS illegal liquor business in chandrapur | आयएएस होऊन आपल्याच वडिलांचा अवैध दारू व्यवसाय संपवणार! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nआयएएस होऊन आपल्याच वडिलांचा अवैध दारू व्यवसाय संपवणार\nआयएएस होऊन आपल्याच वडिलांचा अवैध दारू व्यवसाय संपवणार\nया अवैध दारूच्या व्यवसायात माझे वडील सक्रिय आहेत. या व्यसनामुळे त्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडले.\nदहावीत ९६.२० टक्के गुण मिळवणाऱ्या पायलचा संकल्प\nसंपूर्ण दारूबंदी असतानाही चंद्रपूर शहरात अवैध दारूविक्री मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. या अवैध दारूच्या व्यवसायात माझे वडील सक्रिय आहेत. या व्यसनामुळे त्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडले. आता मला भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होऊन हे वाईट दिवस दाखवणाऱ्या अवैध दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करायचे आहे, असा संकल्प दहावीत ९६.२० टक्केगुण मिळवणाऱ्या पायल प्रकाश बानकर या विद्यार्थिनीने व्यक्त केला.\nदहावीचा निकाल नुकताच घोषित झाला व लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या पायलने ९६.२० टक्के गुण प्राप्त करून परिस्थितीवर मात करत स्वत:ला सिद्ध केले. पायल ही अतिशय गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी. वडील असूनही नसल्यासारखे, दारूच्या व्यसनाधीनतेने कुटुंबाचे हाल सुरू झाले.\nमात्र, आईने हार मानली नाही. जिद्दीने ती स्वत:च्या पायावर उभी राहिली. हीच जिद्द पायलच्या स्वभावात आहे. याच बळावर तिने दहावीत हे यश संपादन केले. दहावीच्या निकालानंतर शाळा व्यवस्थापनाकडून तिचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळय़ात तिने आयएएस होण्याची इच्छा व्यक्त केली. आयएएस होण्यामागील नेमका विचार मांडताना ���िने दारूबंदीचे दाहक वास्तव सांगितले. शिकवणी वर्गापेक्षा शाळेतील शिक्षक अतिशय चांगले शिकवतात. त्यामुळे शिकवणी वर्गापेक्षा विद्यार्थ्यांनी शाळेला महत्त्व द्यायला हवे, याकडेही तिने लक्ष वेधले. शिक्षक, आई, ताईच्या मार्गदर्शनामुळेच आपणाला हे यश मिळवता आले, या शब्दात पायलने या सर्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/new-york-stock-exchange-first-woman-president-stacey-cunningham-1685134/", "date_download": "2018-11-17T11:08:04Z", "digest": "sha1:6FSCWAK7GMXNUKNMOSU6RJMCYGXFVAUG", "length": 14044, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "New York Stock Exchange first woman president Stacey Cunningham | स्टॅसी कनिंगहॅम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nनॅसडॅकव न्यू यॉर्क शेअर बाजार हे दोन्ही आता मह���लांच्या हातात आहेत.\nअलीकडच्या काळात महिला अनेक महत्त्वाची क्षेत्रे पादाक्रांत करीत आहेत. त्यात आता आर्थिक क्षेत्रातही नवे नेतृत्व उदयास येत आहे. न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या अध्यक्षपदी नुकतीच स्टॅसी कनिंगहॅम यांची झालेली निवड त्याचेच प्रतीक. या स्टॉक एक्स्चेंजच्या २२५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक महिला या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्याने वॉल स्ट्रीटवर नवे चैतन्य पाहायला मिळेल.\nनॅसडॅकव न्यू यॉर्क शेअर बाजार हे दोन्ही आता महिलांच्या हातात आहेत. स्टॅसी या सध्या न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या मुख्य संचालन अधिकारी होत्या. १९६७ मध्ये या संस्थेत मुरियल सिबर्ट यांच्या रूपाने एका महिलेला पहिल्यांदा स्थान मिळाले होते. त्यानंतर कॅथरिन किनी या २००२ मध्ये सहअध्यक्ष झाल्या. त्या दोघींनाही त्या वेळी त्यांचे जे काही स्थान होते ते मिळवण्यास मोठा संघर्ष करावा लागला, पण सर्व सूत्रे महिलेकडे येण्याची मात्र आताची पहिलीच वेळ. सध्या नॅसडॅकच्या मुख्य कार्यकारी अ‍ॅडेना फ्रीडमन या महिलाच आहेत. कनिंगहॅम या लेहाय विद्यापीठातून उद्योग अभियांत्रिकीत बीएस झालेल्या असून नंतर त्यांनी न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये काम सुरू केले. १९९४ च्या उन्हाळ्यात पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात त्यांनी आंतरवासीयता म्हणजे इंटर्नशिप केली. त्याच वेळी त्यांचे शेअर बाजाराशी प्रेम जुळले ते कायमचे. १९९६ मध्ये स्टॅसी या पूर्ण वेळ काम करू लागल्या. त्या वेळी बँक ऑफ अमेरिकाचे रोखे हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी नॅसडॅक या दुसऱ्या शेअर बाजारातही काम केले आहे. इलेक्ट्रॉनिक व्यापारामुळे नॅसडॅक व न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंज यांचे महत्त्व काहीसे कमी झाले असले तरी स्पॉटिफाय व स्नॅप या लिस्टिंगसाठी दोन्ही शेअर बाजारांत अजूनही स्पर्धा असते. वॉल स्ट्रीटवर महिलांचे अस्तित्व वाढले पाहिजे अशी मागणी असतानाच त्यांची झालेली नेमणूक सयुक्तिक ठरली आहे. महिलांचा आर्थिक क्षेत्रातील प्रवेश आणखी खुला व्हावा यासाठी स्टॉक एक्स्चेंजच्या समोर फीअरलेस गर्लचे शिल्प बसवण्याचेही नुकतेच मान्य करण्यात आले आहे. स्टॅसी या नव्या दमाने न्यू यॉर्क शेअर बाजाराची धुरा सांभाळणार आहेत. शेअर बाजारातील कामकाजात रोजचे ताणतणाव असतातच. त्यात वेळप्रसंगी सहकाऱ्यांवर रागावण्याचे प्रसंग आले तरी दिवसाच्या शेवटी त्यांच्या समवेत बसून एकत्र बसून बिअर घ्यावी म्हणजे सगळा ताण तर पळून जाईल, शिवाय बरोबरीचे नातेही निर्माण होईल असे त्या म्हणतात, यावरून तरी त्या सर्वाना बरोबर घेऊन काम करणार हे दिसते आहे, यातूनच खरी स्त्री-पुरुष समानता निर्माण होईल यात शंका नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pratikmukane.com/smart-application/", "date_download": "2018-11-17T11:30:33Z", "digest": "sha1:UCJP26F4SLCU5FTXRX3K5VXH2POQMOQU", "length": 14414, "nlines": 170, "source_domain": "pratikmukane.com", "title": "स्मार्ट अ‍ॅप्लिकेशन – Pratik Mukane", "raw_content": "\nसेकंड हँड फोन घेण्यापूर्वी…\nबाजारातील वाढत्या स्पर्धेमुळे दर्जेदार आणि प्रसिद्ध कंपन्यांचे स्र्माटफोनदेखील कमी किमतीत उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे ‘ईएमआय’च्या पर्यायामुळे स्मार्टफोन खरेदी करणेदेखील अगदी सोपे झाले आहे. पण स्मार्टफोन स्लो किंवा हँग झाला, अँप्लिकेशन सुरू होताना अडथळे निर्माण झाले तर काय करायचे, हा प्रश्न तुम्हाल��देखील पडत असेल. म्हणूनच अँन्ड्रॉइड आणि आयफोन वापरणार्‍यांसाठी खास ‘स्मार्टफोन ट्रबलशूटर’…\nआयफोनप्रमाणेच, अनेकदा केवळ तुमचा ‘अँन्ड्रॉइड’ फोन रीस्टार्ट केल्याने तुम्ही तुमच्या फोनमधील छोटा प्रॉब्लेम सोडवू शकता. परंतु फोन रीस्टार्ट करूनदेखील तुमच्या फोनमधील प्रॉब्लेम तसाच राहिला किंवा तुमचा फोन काम करीत नसेल, तर तुमच्या फोनची बॅटरी काही मिनिटांसाठी बाजूला काढून ठेवा आणि बॅटरी पुन्हा टाकून फोन रीस्टार्ट करा. तरीदेखील तुच्या फोनमधील समस्या तशीच असली, तर तुमच्या फोनमधील Settings > Backup & reset > Factory data reset > Reset phone पर्याय निवडून तो मूळ पदावर आणू शकता. मोबाइल बनवणारी प्रत्येक कंपनी आपापल्या पद्धतीने मोबाइल इंटरफेस बनवते. त्यामुळे काही अँन्ड्रॉइड फोनमध्ये मोबाइल रीसेट करण्यासाठी settings > Privacy > Factory data reset द्वारे फोन रीसेट करावा लागतो. जर तुमचा फोन व्यवस्थित चालत नसेल, वारंवार बंद-सुरू होत असेल आणि सॉटवेअर रीसेट होत नसेल, तर तुम्ही हार्ड रीसेट करू शकता. यासाठी Volume Up + Power + Home button किंवा Volume Down + Power button काही वेळासाठी दाबून ठेवा.\nकॉन्टॅक्ट, मेसेज आणि अँप्लिकेशन बॅक अप\nगुगल क्लाऊ डद्वारे बॅक अप:\nगुगल सर्व्हरवर अँप्लिकेशन सेटिंग, वायफाय पासवर्ड, कॉन्टॅक्ट इत्यादीचे बॅकअप घेण्यासाठी Settings > Backup & reset > Back up my dataa हे पर्याय निवडून बॅक अप घ्या. Settings > Accounts > Google मध्ये जाऊन गुगल अकाउंटद्वारे ज्या गोष्टींचे बॅक अप घ्यायचे आहे, तो पर्याय निवडून बॅक अप घेता येतो. विशेष म्हणजे जर तुम्ही गुगल अकाउंटमध्ये कॉन्टॅक्ट सेव्ह केले असतील, तर तुम्ही अँन्ड्रॉइड, विंडोज फोन, बीबी10 आणि आयओएस डिव्हाइसमध्येदेखील बॅक अप घेऊ शकता. जर तुम्ही गुगल प्लस तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केले असेल, तर तुम्ही काढत असलेले सर्व इमेजेस ऑटो अपलोड होतात.\n‘सॅमसंग’ आणि ‘एचटीसी’मध्ये काईज आणि सिंक मॅनेजर यासारखे फीचर्स असून, हे अँप्लिकेशन तुम्ही त्यांच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकता.\nडिझाइन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सुरक्षेसाठी अ‍ॅपल कंपनीचा ‘आयफोन’ बाजारात प्रसिद्ध आहे. परंतु कधी कधी अ‍ॅप्लिकेशन क्रॅश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रमाणापेक्षा जास्त अँप्लिकेशन्स डाऊ नलोड केल्यामुळे मोबाइल हँग होतो आणि त्याचा परिणाम मोबाइलच्या स्पीडवर होतो. अशा वेळी काही प्रमाणात अडथळा दूर करण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाइल र���स्टार्ट करून प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. त्यासाठी ‘पॉवर’ स्विच काही वेळासाठी दाबून ठेवा व स्क्रीनवर दिसणार्‍या ‘स्लाइट-टू-पॉवर-ऑफ’द्वारे फोन रीस्टार्ट करा. पण जर अडथळा दूर झाला नाही तर हँडसेटमधील सेटिंग पर्याय निवडून (Settings > General > Reset) फॅक्टरी सेटिंग रिसेट करा. जर तुमचा फोन वारंवार रीस्टार्ट होत असेल, तर मोबाइलमधील डेटा स्वाइप करून सेटिंग पूर्ववत केल्यास अडथळा दूर होण्यास मदत होऊ शकते. जर फोन फक्त हँग होत असेल, तर रिबूट करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी ‘पॉवर’ आणि ‘होम’ बटण एकाच वेळी १0 ते १५ सेकंद दाबून धरा. त्यानंतर स्क्रीनवर ‘अँपल’चा लोगो आला तर तुमचा फोन रिबूट झाला आहे, असे समजा.\nमेसेज, कॉन्टॅक्ट्स आणि अँप्लिकेशन्सचे बॅकअप\nआय क्लाऊडद्वारे फोनचा बॅक अप : आयफोनमध्ये असलेला डेटा बॅकअप घेण्यासाठी तुम्ही ‘आय क्लाऊ ड’ या सर्व्हिसचा उपयोग करू शकता. Settings > iCloud > Storage and Backup हा पर्याय निवडून तुम्ही अँपलच्या सर्व्हरवर कॉन्टॅक्ट, अँप्लिकेशन सेटिंग्ज, मेसेज आणि इमेजेस यांचा बॅकअप घेऊ शकता. किंवा Storage and Backup > Backup Now पर्याय निवडून देखील बॅक-अप घेता येतो.\nबॅकअप आयट्युन्सद्वारे : आयट्युन्सद्वारे फोनचा बॅकअप घेण्यासाठी ज्या पीसीमध्ये आयट्युन इन्स्टॉल आहे त्या कॉम्प्युटरसोबत तुमचा आयफोन कनेक्ट करा. एकदा तुमचा फोन कनेक्ट झाला, की आयट्युन्समधील आयफोन हा पर्याय निवडून बॅक अप ऑप्शन सीलेक्ट करा.\nतुमच्या फोनमधील डेटा रीस्टोअर कसा कराल\nजर तुम्ही नवीन आयफोन घेतला असेल किंवा फॅक्टरी सेटिंग रीसेट करण्याआधी तुमच्या फोनमध्ये असलेला डेटा रीस्टोअर करण्यासाठी तुम्हाला तीन पर्याय दिले जातात.\n1) नवीन आयाफोन सेटअप\n2) आय- क्लाऊडद्वारे रीस्टोअर (त्यासाठी वायफाय असणे आवश्यक आहे.)\n3) आयट्युन्स बॅकअपद्वारे रीस्टोअर करणे (त्यासाठी डेटा केबलद्वारे तुमचा फोन कॉम्प्युटरला कनेक्ट करणे गरजेचे आहे.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/ayurveda-21455", "date_download": "2018-11-17T11:30:47Z", "digest": "sha1:WUQVJ2FM6VZWSRDGVCMOSGOTPVFZFMG6", "length": 18335, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "ayurveda आयुर्वेदातील अग्नी संकल्पना | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nअन्नाचे पचन होण्यासाठी तसेच त्यानंतर शरीरातील रसरक्‍तादी धातू नीट तयार होण्यासाठी आणि पांचभौतिक आहाराच्या माध्यमातून पोषण होण्यासाठी शरी���ात एकूण तेरा अग्नी असतात.\nशरीराचे दैनंदिन कार्य चालविण्यासाठी शरीरात अनेक तत्त्वांची योजना केलेली असते. त्यापैकी अती महत्त्वाच्या तत्त्वातील एक तत्त्व म्हणजे शरीरस्थ अग्नी.\nअसे आयुर्वेदातील संहितांमध्ये वेगवेगळ्या संदर्भात अनेकदा सांगितलेले आहे. प्रयत्नपूर्वक ज्याची निगा राखायला हवी, काळजी घ्यायला हवी ते तत्त्व म्हणजे अग्नी. आयुर्वेदात अग्नीला \"भगवान' उपाधी दिलेली आहे. अग्नीचे महत्त्व ठसविण्याच्या दृष्टिकोनातून श्रीमद्‌भगवद्‌गीतेत भगवान श्रीकृष्ण स्वतः प्रत्येक मनुष्यमात्राच्या शरीरात अग्नीच्या रूपाने राहतात असे सांगतात,\nअहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्‍तः पचाम्यन्नं चतुर्विधम्‌ \nप्राणीमात्रांच्या शरीरात मी स्वतः अग्नीच्या रूपाने आश्रय घेऊन राहतो आणि प्राण-अपानाच्या मदतीने चतुर्विध अन्नाचे पचन करतो.\nतेव्हा परमेश्वराला द्यायचे अन्न आपण जितके काळजीपूर्वक, शुद्धतेची व चांगल्या प्रतीची काळजी घेऊन अर्पण करू, तेवढीच काळजी आपण स्वतः अन्न सेवन करताना घ्यायला पाहिजे. हे चतुर्विध अन्न कोणते\nअशित - चावून खायचे अन्न, उदा. पोळी, भाकरी, भात वगैरे\nपीत - गिळायचे अन्न, उदा. पेज, कढी, सूप, पाणी वगैरे\nलीढ - चाटून खायचे अन्न, उदा. मोरब्बा, लोणचे वगैरे\nखादित - तोडून खायचे अन्न. उदा. लाडू, चिक्‍की वगैरे.\nअन्न नीट पचावे असे वाटत असेल तर ते या चार प्रकारचे असायला हवे. फक्‍त पातळ गोष्टीच खाल्ल्या किंवा पातळ भाजी, कढी, आमटी वगैरेशिवाय नुसतीच कोरडी भाजी-पोळी खाल्ली किंवा नेहमीचा आहार न घेता लाडू, चिक्की यांसारखे कडक पदार्थच खाल्ले तर ते अन्न पचायला अवघड असते.\nतत्राग्निहेतुः आहारात्‌ न हि अपक्वाद्‌ रसादयः \nअग्नीची कार्यक्षमता उत्तम हवी असेल तर आहार चांगला घ्यायला हवा. आहार चांगला नसला (म्हणजे पचायला जड, प्रकृतीला प्रतिकूल, शिळा, विरुद्ध, संस्कार न करता तयार केलेला असला) तर तो अग्नीद्वारा पचू शकत नाही. आणि त्यातून रस, रक्‍तादी धातू योग्य प्रकारे तयार होऊ शकत नाही. परिणामतः शरीरशक्‍ती कमी होणे, रोगप्रतिकारशक्‍ती खालावणे, रक्‍त कमी झाल्याने शरीर निस्तेज होणे वगैरे लक्षणे दिसू शकतात.\nतेव्हा आहाराचे पचन व्यवस्थित झालेच पाहिजे, आरोग्य टिकण्यासाठी, दीर्घायुष्यासाठी हे अनिवार्य आहे, हा आयुर्वेदाचा सर्व��्रेष्ठ सिद्धांत आहे. अन्नाचे पचन होण्यासाठी तसेच त्यानंतर शरीरातील रसरक्‍तादी धातू नीट तयार होण्यासाठी आणि पांचभौतिक आहाराच्या माध्यमातून पोषण होण्यासाठी शरीरात एकूण तेरा अग्नी असतात. यापैकी जाठराग्नी हा मुख्य अग्नी असून, तो इतर सर्व अग्नींचा आधार आहे. म्हणजे जोपर्यंत जाठराग्नी उत्तम असतो, तोपर्यंत इतर अग्नीही उत्तम राहतात. हे तेरा अग्नी पुढीलप्रमाणे होत,\nजाठराग्नी - जठरात म्हणजे लहान आतड्याच्या सुरवातीच्या भागात राहून सेवन केलेल्या अन्नाला पचविणारा तो जाठराग्नी. हा संख्येने एक आणि सर्वांत महत्त्वाचा असतो.\nधात्वग्नी - हे संख्येने सात असतात. प्रत्येक धातूचा आपापला एक-एक अग्नी असतो आणि यांच्या माध्यमातून शरीरातील सातही धातू योग्य प्रमाणात तयार होत असतात.\nभूताग्नी - हे संख्येत पाच असतात. पार्थिवाग्नी आहारातील पार्थिव भागाचे पचन करतो, आप्याग्नी आहारातील जलांशाचे पचन करतो. अशा प्रकारे प्रत्येक महाभूताचा अग्नी स्वतःच्या गुणांनी युक्‍त आहाराचे पचन करत असतो.\nजाठराग्नी आणि भूताग्नीकडून आहाराचे योग्य प्रकारे पचन झाले तर त्यापासून तयार होणारा आहाररस हा तेजोमय, परममूक्ष्म आणि आहाराचे सारस्वरूप असतो असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. या आहाररसात शरीरातील प्रत्येक इंद्रियाला, प्रत्येक पेशीला परिपोषित करण्यासाठी आवश्‍यक असणारे गुण असतात. हा आहाररस हृदयातून संपूर्ण शरीरात पोचतो आणि शरीराला तृप्त करतो, शरीरधातूंची पूर्ती करतो, शरीराचे धारण करतो, शरीराची वृद्धी होण्यासाठी मदत करतो. आहाररस हृदयातून संपूर्ण शरीरात पोचवण्याची जबाबदारी व्यान वायूवर असते. व्यानवायू हा संपूर्ण शरीराला व्यापून असल्याने तो आहाररस सूक्ष्मातील सूक्ष्म पेशीपर्यंत अखंडपणे पोचवू शकतो.\nपचनक्रिया नक्की कशी होते, त्यासाठी कोणकोणते भाव गरजेचे असतात, याची माहिती आपण पुढच्या वेळी पाहू.\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nशहरावर पाणीसंकट नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...\nइथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे मूर्खपणा\nइथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे मूर्खपणा नागपूर : उसाला सर्वाधिक पाणी लागते. त्याच्यापासून इथेनॉलची निर्मिती मूर्खपणा असल्याची टीका अर्थतज्ज्ञ व...\nमुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामाची निविदा\nजुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मुळा नदीपात्रात जलपर्णीची वाढ होवु लागल्याने नदीपात्रात जलपर्णीचे पुंजके फोफावताना दिसु लागले आहेत. जलपर्णीमुळे डास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/gramsevak-work-close-agitation-stop-18939", "date_download": "2018-11-17T12:00:33Z", "digest": "sha1:5NEAECK3QNXSCIVCJOO2RUKAXD3QZOV4", "length": 15288, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gramsevak work close agitation stop ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन अखेर मागे | eSakal", "raw_content": "\nग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन अखेर मागे\nसोमवार, 5 डिसेंबर 2016\nबीड - कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षे सेवाकाल नियमित करावा यासह इतर पंधरा प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील ग्रामसेवक पंधरा दिवसांपासून संपावर होते. त्यामुळे ग्रामपंचायतीची कामे ठप्प झाली होती. याची दखल घेत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी (ता. तीन) ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मागण्यांबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे ग्रामसेवकांनी आंदोलन मागे घेतले असून, सोमवारपासून ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत सुरू होणार आहे.\nबीड - कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षे सेवाकाल नियमित करावा यासह इतर पंधरा प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील ग्रामसेवक पंधरा दिवसांपासून संपावर होते. त्यामुळे ग्रामपंचायतीची कामे ठप्प झाली होती. याची दखल घेत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी (ता. तीन) ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मागण्यांबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे ग्रामसेवकांनी आंदोलन मागे घेतले असून, सोमवारपासून ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत सुरू होणार आहे.\nकंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षे सेवाकाल नियमित करावा, ग्रामसेवक यांना दरमहा प्रवासभत्ता पगारासोबत देण्यात यावा, ग्रामसेवक संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल करून ती पदवीधर करण्यात यावी, सन 2011 च्या लोकसंख्येवर आधारित सज्जे व पदे निर्माण करण्यात यावेत, ग्रामसभेची संख्या मर्यादित असावी, नरेगाकरिता स्वतंत्र यंत्रणा करण्यात यावी, ग्रामसेवक संवर्गाकरिता वैद्यकीय कॅशलेस सुविधा देण्याचा निर्णय घ्यावा, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात यावा, सोलापूर येथील 239 ग्रामसेवकांवरील कारवाई मागे घेण्यात याव्यात आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभरातील ग्रामसेवकांनी 7 नोव्हेंबरपासून असहकार व 17 नोव्हेंबरपासून \"काम बंद' आंदोलन सुरू केले होते. याची दखल घेत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी मुंबई येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे शनिवारपासून ग्रामसेवकांनी आंदोलन मागे घेतले असून, सोमवारपासून ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत चालणार आहे. शनिवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीला संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे, प्रशांत जामोदे, एन. के. कुंभार, हंबीरराव पाटील, के. टी. सिताप, सुखदेव वाडकर, ए. एस. कटारे आदी उपस्थित होते.\nमुख्य पंधरा मागण्यांसाठी आमचे मागील पंधरा दिवसांपासून \"काम बंद' आंदोलन सुरू होते. शनिवारी मुंबई येथे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे आंदोलन मागे घेतले आहे. सोमवारपासून सर्व कामे सुरळीत होतील.\n- नारायण बडे, जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक संघटन��, बीड\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/swipe-monster-tab-xl916-price-mp.html", "date_download": "2018-11-17T11:28:00Z", "digest": "sha1:PBLAVREUXUVIO22OHVEROL4SOT4QIOVV", "length": 13088, "nlines": 326, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वीप मॉन्स्टर टॅब क्सल९१६ India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहा��� मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nस्वीप मॉन्स्टर टॅब क्सल९१६\nस्वीप मॉन्स्टर टॅब क्सल९१६\nस्वीप मॉन्स्टर टॅब क्सल९१६ किंमत\nस्वीप मॉन्स्टर टॅब क्सल९१६ वरIndian बाजारात सुरू 2013-04-23 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nस्वीप मॉन्स्टर टॅब क्सल९१६ - चल यादी\nस्वीप मॉन्स्टर टॅब क्सल९१६ १६गब ब्लॅक\nसर्वोत्तम 1,994 तपशील पहा\nस्वीप मॉन्स्टर टॅब क्सल९१६ - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत स्वीप मॉन्स्टर टॅब क्सल९१६ वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nस्वीप मॉन्स्टर टॅब क्सल९१६ वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nस्वीप मॉन्स्टर टॅब क्सल९१६ - वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 9 Inches\nफ्रंट कॅमेरा 2 MP\nइंटर्नल मेमरी 16 GB\nएक्सटेंडबले मेमरी Expandable upto 32GB\nनेटवर्क तुपे Wi-fi only\nबॅटरी कॅपॅसिटी 5400 mAh\nऑपरेटिंग सिस्टिम Android OS, v4.0\nप्रोसेसर स्पीड 1.5 GHz\nटॅब्लेट्स गंपू MALI 400MHz GPU\n( 371 पुनरावलोकने )\n( 1180 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 83 पुनरावलोकने )\n( 905 पुनरावलोकने )\nस्वीप मॉन्स्टर टॅब क्सल९१६ १६गब ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/beta/2018/11/01/shah-rukh-khan-share-zero-movie-poster-on-social-media/", "date_download": "2018-11-17T10:34:46Z", "digest": "sha1:HL3NLXWNAO74MG2H5I56D2HVY6HO2S2G", "length": 9975, "nlines": 236, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "शाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला -", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nशाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला\nशाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला\nबॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुखच्या बर्थडे दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरला या चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे.\nशाहरुखच्या चाहत्यांसाठी ही अनोखी भेट असणार आहे. त्याआधी शाहरुखने या चित्रपटाचे 2 पोस्टर शेअर केले आहेत. हे पोस्टर पाहून चाहत्यांच्या मनात शाहरुखच्या चित्रपटाची उत्सुकता आणखीन वाढली आहे. तर दुसऱ्या पोस्टरमधून त्याने अनुष्काची वेगळ्या पद्धतीने ओळख करून दिली आहे.\nती म्हणजे‘इस पुरी दुनिया मै मेरी बराबरी की एक ही तो है’ असं लिहित अनुष्कासोबतचा दुसरा पोस्टर शाहरुखने सोशल मिडियावर शेअर केला आहे. येत्या 31 डिसेंबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.\nPrevious अनुपम खेर यांचा FTIIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा\nNext ‘मंजुर-ए-खुदा’ गाण्यात कतरिनाच्या कातिल अदा\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nशाहरुखच्या बंगल्याला हजारो दिव्यांची रोषणाई\nकिंग खानच्या ‘झिरो’ ट्रेलरने मोडला रेकाॅर्ड\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathinews-about-inclusion-vitamin-b-12-veg-diet-agrowon-maharashtra-8453", "date_download": "2018-11-17T11:52:52Z", "digest": "sha1:RVTBPGHGJR4HYDIKBYDXJIB2CEF2DVKB", "length": 13988, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,news about inclusion of vitamin b -12 in veg diet, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशाकाहारामध्येही ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा अंतर्भाव शक्य\nशाकाहारामध्येही ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा अंतर्भाव शक्य\nसोमवार, 21 मे 2018\nशाकाहारी आहार अधिक पोषक व संतुलित होण्यासाठी केन्ट विद्यापीठातील संशोधकांनी जीवनसत्त्व बी १२ (कोबॅलमिन) अंतर्भाव करण्याचा सल्ला दिला आहे. वनस्पतिजन्य आहारातून त्याची पूर्तता होत नसल्याने या घटकाची कमतरता शाकाहारी (व्हेजिटेरियन किंवा व्हेगान्स) लोकांमध्ये आढळते.\nशाकाहारी आहार अधिक पोषक व संतुलित होण्यासाठी केन्ट विद्यापीठातील संशोधकांनी जीवनसत्त्व बी १२ (कोबॅलमिन) अंतर्भाव करण्याचा सल्ला दिला आहे. वनस्पतिजन्य आहारातून त्याची पूर्तता होत नसल्याने या घटकाची कमतरता शाकाहारी (व्हेजिटेरियन किंवा व्हेगान्स) लोकांमध्ये आढळते.\nविद्यापीठातील जैवशास्त्र विद्यालयातील संशोधक प्रा. मार्टिन वॉरेन यांच्या नेतृत्त्वाखालील गटाने बागेमध्ये वाढणारी क्रेस ही वनस्पती कोबॅलमीन घेऊ शकत असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांनी ११ आणि १२ मुलांच्या साह्याने विद्यालयाच्या बागेमध्ये क्रेस हे गवत माध्यमामध्ये बी १२ मिसळून वाढवण्याचा प्रयत्न केला. सात दिवसांमध्ये जमिनीमध्ये मिसळलेले बी १२ पानांपर्यंत पोचते. ही वनस्पती माध्यमामध्ये (माती किंवा अन्य) उपलब्ध असलेल्या कोबॅलमीनच्या प्रमाणानुसार शोषण करते. ते पानामध्ये जमा होते. असा पोषक घटकांचा अंतर्भाव असलेल्या पानांचा आहारामध्ये वापर केल्यास शाकाहारी व्यक्तींना फायदा होऊ शकतो. अशा प्रकारे खाद्य वनस्पतीमध्येही प्रयोग करण्यात येणार असून, ते शाकाहारी व्यक्तींना खाण्यामध्ये कोणताही अडचण नसेल. त्यामुळे शाकाहारामध्ये बी १२ ची उपलब्धता करणे शक्य होईल.\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98/", "date_download": "2018-11-17T11:54:56Z", "digest": "sha1:HTKD5FDGKXJQVUCFDSSXWNTBHFXA2GX5", "length": 7746, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवसेनेचे नेते रहाणे अपघातात बचावले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिवसेनेचे नेते रहाणे अपघातात बचावले\nदुचाकी चक्‍काचूर; धडक देणारे दुचाकीस्वार फरार\nमंचर -आंबेगाव तालुक्‍यातील मंचर येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ऍड. अविनाश रहाणे हे मंचर येथे झालेल्या एका अपघातात नशीब बलवत्तर म्हणून बचावले. मात्र, या अपघातात रहाणे यांची दुचाकी चक्काचूर झाली आहे. अपघातात बचावलेल्या रहाणे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख ऍड. अविनाश रहाणे हे दररोज सायंकाळी मंचर येथील क्रीडा संकुलामध्ये व्यायामासाठी जात असतात. गुरुवारी (दि. 29) क्रीडा संकुलातून घरी परतत असताना. पुणे-नाशिक महामार्गावरून सोनाई कॉम्पलेक्‍स समोरुन रहाणे यांनी दुचाकी लक्ष्मी रस्त्याकडे वळवली. तेव्हा समोरून आलेल्या दुचाकीने रहाणे यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, रहाणे यांची दुचाकी समोरून येणाऱ्या कंटेनरखाली सापडली. तर राहणे रस्त्याच्या विरुद्ध दिशेला पडल्यामुळे ते बचावले. या अपघातात त्यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली आहे.\nअपघात घडल्यानंतर रहाणे यांच्या मदतीसाठी स्थानिक नागरिक धावून आले. त्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघातातील कंटेनर जागीच उभा राहिला होता तर धडक दिलेले दुचाकीस्वार पळून गेले होते. कंटेनर चालकांची कोणतीही चूक नसल्याने ऍड. ���विनाश रहाणे यांनी माफ करून जाऊ दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचंद्राबाबू थोडक्‍यात बचावले, मंडप कोसळल्याने 4 ठार तर 30 जखमी\nNext articleकळंब येथील खड्डे बुजविण्यास सुरुवात\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-17T11:44:44Z", "digest": "sha1:Y6KTJ3FT437DIG4ZKITRJKED62ZNM6QN", "length": 12031, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेवटच्या श्वासापर्यंत मला बॉल टॅम्परिंगची खंत राहिल- डेव्हिड वॉर्नर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेवटच्या श्वासापर्यंत मला बॉल टॅम्परिंगची खंत राहिल- डेव्हिड वॉर्नर\nबॉल टॅम्परिंग प्रकरणात खेद व्यक्त करत वॉर्नरची हताश प्रतिक्रिया\nसिडनी -“माझ्यामुळे सगळ्यांनाच कमीपणा आलाय, मी तुमची मान शरमेनं खाली घातली. पण तुमचा विश्वास परत मिळवण्याचा मी प्रयत्न करेन. या प्रकरणात माझाही तितकाच सहभाग होता याची खंत मला आयुष्यभर सलत राहिन’ असं म्हणत साश्रू नयनानं ऑस्ट्रेलियन खेडाळू डेव्हिड वॉर्नरनं चाहत्यांची पत्रकार परिषदेत माफी मागितली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग केल्याप्रकरणी डेव्हिड वॉर्नरला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षाच्या बंदीची शिक्षा सुनावली.\nनुकताच डेव्हिड ऑस्ट्रेलियात परतला आहे. लाखो चाहत्यांची मनं दुखावल्या प्रकरणी तसेच ऑस्ट्रेलियाची प्रतिमा जागतिक पातळीवर मलिन केल्याप्रकरणी डेव्हिडनं अखेर सर्वांसमोर येऊ माफी मागितली आहे. चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी 12 महिने क्रिकेटबंदीची शिक्षा झालेला ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेविड वॉर्नर यानं माफी मागितली आहे. सिडनीत शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याला रडू कोसळले आणि झाल्या प्रकाराबद्दल दुःख व्यक्त केलं. बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर अस्वस्थ झालेल्या डेव्हिड वॉर्नरने पत्रकार परिषद घेत ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळण्याची उरलीसुरली आशाही म���वळली आहे असे म्हणत आपल्या उपकर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे.\nशनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नरलाही अश्रू अनावर झाले. अत्यंत भावनिक होत त्याने यापुढे आपल्याला आता ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळायला मिळेल अशी आशाही वाटत नसल्याचेही त्याने म्हटले आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणी स्मिथ आणि वॉर्नर या दोन्ही खेळाडूंवर 12 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. मात्र शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नरने आपली हताश प्रतिक्रिया व्यक्त करत आता आपले ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधले करियर संपल्यात जमा आहे अशीच भावना व्यक्त केली.\nबॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची चांगलीच बदनामी झाली. मात्र मला हा विश्वास आहे की टीम ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा नव्या जोषात आणि नव्या उत्साहात परत येईल. मी त्या संघाचा भाग आता नसेन असेच मला वाटते आहे कारण एवढे सगळे प्रकरण झाल्यावर मला वाटत होते की कदाचित मला मी जी चूक केली आहे त्यासाठी मला माफ केले जाईल. मात्र आता माफी मिळण्याची उरलीसुरली आशाही मावळली आहे. त्यामुळे मला वाटत नाही की यापुढे मी टीम ऑस्ट्रेलियाचा भाग असेन असे म्हणत त्याने देशाची माफी मागितली आहे.\nशनिवारच्या पत्रकार परिषदेत बॉल टॅम्परिंगबाबत डेव्हिड वॉर्नरने वारंवार खेद व्यक्त केला. हे सगळे प्रकरण घडल्यावर डेव्हिड वॉर्नरने पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक नागरिकाची मी माफी मागतो. तुम्ही क्रिकेटप्रेमी नसलात तरीही तुमची माफी मागतो. माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची कितीही वेळा माफी मागायला तयार आहे. मी टीम ऑस्ट्रेलियाचा उप कर्णधार म्हणून मुळीच चांगली कामगिरी करू शकलो नाही असेही वॉर्नरने म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे महापौर चषक फुटबॉल स्पर्धा; के.पी.11 संघाने पटकावला महापौर चषक\nNext articleवॉल्टींग आणि ग्रॅंडहोमने सावरला न्युझिलंडचा डाव; इंग्लंडकडे 115 धावांची आघाडी\nजागतिक कॅडेट बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धा – गुकेश आणि सविताला सुवर्ण\nएटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा : फेडरर-झ्वेरेवमध्ये आज लढत\nप्रो कबड्डी लीग स्पर्धा : गुजरात फॉर्च्यूनजायंट्सचा बंग���लवर विजय\nफुटबाॅल : ‘भारत-जाॅर्डन’ यांच्यातील मैत्रीपूर्ण सामना आज\nभारतासमोर आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nमितालीने टाकले ‘विराट-रोहित’ला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7149-small-retailers-can-use-plastic-for-packaging-announced-ramdas-kadam", "date_download": "2018-11-17T10:41:54Z", "digest": "sha1:EA2PAQAEB7KWIPT7TSYM3DZULWD3HXCH", "length": 7598, "nlines": 146, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "छोट्या दुकानदारांना प्लास्टिक वापरण्याची परवानगी - रामदास कदम - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nछोट्या दुकानदारांना प्लास्टिक वापरण्याची परवानगी - रामदास कदम\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nप्लास्टिक बंदीच्या अवघ्या 5 दिवसातचं प्लास्टिकबंदीच्या निर्णयात बदल करण्याचा निर्णय पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना घेतला आहे. पुढील 3 महिने छोट्या किराणा दुकानावरच्या पॅकेजिंगवरची बंदी उद्यापासून उठवण्यात येणार आहे.\nप्लास्टिक बंदीला छोट्या व्यापाऱ्यांनी केलेल्या विरोधानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या घोषणेमुळे दुकानदारांबरोबरचं ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र रामदास कदम यांनी काही अटींसह प्लास्टिक वापरण्यास परवानगी दिली आहे.\nया अटींसह प्लास्टिक वापरण्यास परवानगी :\nप्लास्टिक उत्पादकांनी प्लास्टिक पॅकेजिंगची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारावी.\nपॅकेजिंगवर संबंधित उत्पादकाचे नाव, पत्ता, कोड तसेच प्लास्टिकचा दर्जा छापण्यात यावा.\nप्लास्टिक उत्पादकांनी रिसायकल प्लांट्स आणि कलेक्शन सेंटर्स आदींची उभारणी करावी.\nकर्जबुडव्या विजय माल्याचं मोदींना पत्र अन् म्हणाला...\nप्लास्टिक व्यापारीकडून निवडणुकीचा फंड - राज ठाकरे\nआजपासून सौदी अरेबियात महिलांच्या हातात स्टेरिंग...\nप्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर करडी नजर असेल - रामदास कदम\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाक��े यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congress-attack-pm-narendra-modi/", "date_download": "2018-11-17T11:49:41Z", "digest": "sha1:UB6HRFLCJUMOITJNFMRGF5KYXNBAGEJ5", "length": 7291, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'माणूस त्याच्या संगतीवरुनच ओळखला जातो' ; आसारामच्या बहाण्याने कॉंग्रेसचा मोदींवर निशाणा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘माणूस त्याच्या संगतीवरुनच ओळखला जातो’ ; आसारामच्या बहाण्याने कॉंग्रेसचा मोदींवर निशाणा\nटीम महाराष्ट्र देशा : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूला जोधपूर कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यानंतर काँग्रेसनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन आसाराम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मोदी आणि आसाराम एकत्र दिसत आहेत. ‘माणूस त्याच्या संगतीवरुनच ओळखला जातो,’ असं ट्विट करत काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे.\nकाँग्रेसनं मोदी आणि आसारामचा व्हिडिओ ट्विट करत अप्रत्यक्षपणे मोदींना लक्ष्य केलं आहे. यानंतर काही ट्विटर वापरकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांबरोबरचे आसारामचे फोटोदेखील पोस्ट केले आहेत. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आसारामचे आशीर्वाद घेत असतानाच फोटो काहीजणांनी ट्विटरवर शेअर केला आहे.\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/britain-uk-india-khalistan-supporter-300273.html", "date_download": "2018-11-17T10:45:22Z", "digest": "sha1:DKZMMKVSLGI7YZWIFBNAAOZYXN77AYB6", "length": 3201, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - ब्रिटनमध्ये भारतीयांनी रॅली काढून दिलं खालिस्तानवाद्यांना चोख उत्तर–News18 Lokmat", "raw_content": "\nब्रिटनमध्ये भारतीयांनी रॅली काढून दिलं खालिस्तानवाद्यांना चोख उत्तर\nब्रिटनमध्ये ट्रॅफ्लगर स्क्वेअरमध्ये खालिस्तान समर्थकांनी काढलेल्या रॅलीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीयांनीही रॅली काढून फुटीरतावाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. भारताचे तुकडे कधीही होणार नाहीत. सर्व भारतीय एक आहे. पंजाब हा भारतापासून कधीच वेगळा होणार नाही असे फलक सर्व नागरिकांनी घेतले होते. या रॅलीत महाराष्ट्रीयन नागरिकांनी ढोल ताशा घेऊन हजेरी लावली आणि भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.\n'वुई स्टॅण्ड वुईथ इंडिया' या संगठनेनं या रॅलीचं आयोजन केलं होतं. त्यात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाह���ली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/bedhadak-on-farmers-loans-in-maharashtra-257574.html", "date_download": "2018-11-17T10:45:30Z", "digest": "sha1:ERNLYRHRYS7KGCQSXIINWLO56QQM24UR", "length": 10244, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उत्तर प्रदेशात भाजप सरकारची कर्जमाफी जाहीर, महाराष्ट्रात कधी होणार?", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटस���बत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nउत्तर प्रदेशात भाजप सरकारची कर्जमाफी जाहीर, महाराष्ट्रात कधी होणार\nउत्तर प्रदेशात भाजप सरकारची कर्जमाफी जाहीर, महाराष्ट्रात कधी होणार\nसहभाग - शेतकरी संघटना नेते विजय जावंधिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष खा. राजू शेट्टी, शिवसेना आमदार अनिल कदम, काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार, भाजप नेते पाशा पटेल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/vinod-tawade/news/", "date_download": "2018-11-17T10:43:41Z", "digest": "sha1:RJJG7NRRBXBZUW6YOEGVNOHYJIV6TZZB", "length": 11662, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vinod Tawade- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाब�� भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमुंबापुरीची झाली तुंबापुरी, शिक्षणमंत्री म्हणतात 'शाळा बंद करण्याची गरज नाही' \nगेल्या दोन दिवसात मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईत जागोजागी पाणी साचलं आहे.\nराज्य सरकारच्या इफ्तार पार्टीला मु��्यमंत्र्यांची दांडी\nमहाराष्ट्र Apr 7, 2018\nसरकार जीवनगौरव पुरस्काराची रक्कमही पूर्ण देत नाही-मंगल बनसोडेंचा गंभीर आरोप\nशाळेत अतिरिक्त साहित्य खरेदी बंधनकारक नाही \nमहाराष्ट्र Feb 20, 2018\nशिवनेरी गडावर शिवप्रेमींनी तावडे-पंकजा मुंडेंना घेरलं,' भाजप सरकार हाय हाय'च्या घोषणा\nशिक्षकांचा पगार मुंबै बँकेत जमा करण्याचा आदेश रद्द, हायकोर्टाचा विनोद तावडेंना दणका\nमहाराष्ट्र Jan 4, 2018\nशालाबाह्य कामातून आता शालेय शिक्षकांची सुटका- पंकजा मुंडेंच आश्वासन\nमहाराष्ट्र बंद मागे, प्रकाश आंबेडकर यांची घोषणा\nशाळा बंद करण्याचा निर्णय नुकसानकारक, मानवाधिकार आयोगाची राज्य सरकारला नोटीस\nकनिष्ठ महाविद्यालयात बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करणार - तावडे\n'ओखी' वादळामुळे मुंबईत पाऊस ; मुंबईसह किनारपट्टी भागातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर\nशिक्षकांचा 'तो' जीआर रद्द करा,भाजपच्याच संघटनेचा तावडेंना इशारा\nसाताऱ्यात विनोद तावडेंवर बुक्का फेकण्याचा प्रयत्न\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-6632", "date_download": "2018-11-17T11:18:41Z", "digest": "sha1:MDUN4WAZ5UHTJNMHJAFGNDYTSXPMLNOC", "length": 3675, "nlines": 68, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "अभिनव विद्यालयाचा निकाल १०० टक्के | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nअभिनव विद्यालयाचा निकाल १०० टक्के\nआसनगांव,दि.२०(वार्ताहर)-छत्रपती शिक्षण संस्था संचलित अभिनव न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल आसनगाव या शाळेचा शालान्त परीक्षा मार्च २०१७ चा निकाल पदार्पणातच १००% लागला आहे. यात ऋग्वेद बाळकृष्ण जागरे याने ९२.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर सोनाली अनिलकुमार यादव हिने ९१.२०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर अक्षता रमेश भालेराव हिने ८१.४��% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. यात शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर फर्डे, दीपाली चंदे व सर्व शिक्षकांनी विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तर शाळेचा निकाल १००% लागण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेेशर तळपाडे व सचिव संतोष चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली.\nप्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, मृतदेह फेकला नदीत\nशहापूरच्या आदिवासींचा घसा कोरडाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hindijaankaari.in/diwali-shubhechha-marathi-wishes-whatsapp-facebook-images/", "date_download": "2018-11-17T10:39:57Z", "digest": "sha1:LSYEG3AOR7AKMUKPLSJZ6SGV3HL7DRWJ", "length": 16941, "nlines": 199, "source_domain": "hindijaankaari.in", "title": "दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा - दिवाळी शुभेच्छा 2018 - Diwali Shubhechha Marathi Wishes for WhatsApp & Facebook with Images", "raw_content": "\nदिवाळी २०१८: दीपावली हा प्रकाशचा सण आहे. हिंदू धर्माच्या लोकांसाठी हा एक महत्त्वाचा उत्सव आहे. या उत्सवाच्या वेळी प्रत्येकजण खूप आनंदी होतो आणि बरेच तयारी करून उत्सव साजरा करतो. या वर्षी दिवाळी 9 नोव्हेंबरला आहे. धनतेरसपासून पाच दिवसांचा मोठा उत्सव सुरू होतो आणि भाऊ दुज येथे संपतो. असे मानले जाते की दीपावलीच्या रात्री प्रत्येक देवीला देवी लक्ष्मी भेट दिली म्हणूनच सर्वांनी आपले घर देवीचे स्वागत केले. बघूया दिवाळी व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, वसुबारस दिवाळी शुभेच्छा, दिवाळी विशेष शुभेच्छा, video download for whatsapp and facebook.\nHindi: दिवाली का महत्व हिंदू धरम में सबसे ज़्यादा है| या त्यौहार इस वर्च 7 नवंबर, बुधवार को मनाया जाएगा| यह पर्व बुराई पर अच्छाई की जीत के जश्न के तोर पर मनाया जाता है और इसलिए इसे अंग्रेजी में ‘festival of lights’ के रूप में जाना जाता है क्योंकि लोग इस दिन अपने घरों को दीयों व मोमबत्तियों से सजाते हैं| दिवाली हिंदू धर्म का त्यौहार है, लेकिन सिखों, जैन व बौद्ध धर्म में भी इस पर्व का अत्यधिक महत्व है दिवाली को दीपावली के रूप में भी जाना जाता है और यह भारत का सबसे बड़ा त्यौहार है दिवाली को दीपावली के रूप में भी जाना जाता है और यह भारत का सबसे बड़ा त्यौहार है\nदिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,\nसुखाचे किरण येती घरी,\nपुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,\nआमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nगणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,\nउधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,\nवंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.\nपुन्हा एक नवे वर्ष,\nपुन्हा एक नवी आशा,\nतुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा\nनवे स्वप्न, नवे क्षितीज,\nसोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nनवा गंध, नवा वास\nनव्या रांगोळीची नवी आरास,\nविरला गर्द कालचा काळोख…\nघेऊनिया नवा उत्साह सोबत\nरांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजाडू दे,\nलक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धी ने भरू दे\nधनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,\nविद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..\nया दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत\nदिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी,\nइडा पीडा जाऊदेत, बळीचं राज्यं येउ दे\nपुन्हा एक नवे वर्ष,\nपुन्हा एक नवी आशा,\nतुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज,\nसोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nसौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.\nउटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,\nआली आज पहिली पहाट,\nतेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,\nलुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,\nसारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,\nलक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा\nघेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,\nसोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा\nलाखो दिवे आपल्या अंतःकरणास अमर्याद वाटू शकतात\nप्रेम, प्रेम, नैपुण्य, आरोग्य, आरोग्य आणि आनंद.\nतुला आणि तुझ्या कुटुंबाला हप्पी दीपावली पाहिजे\nदिवाळीचा दिव्य प्रकाश तुमच्यात पसरेल\nजीवन शांती, समृद्धी, आनंद आणि चांगले आरोग्य.\nहवेसारखा प्रकाश, महासागर जितका खोल प्रेम,\nहिरवे म्हणून सॉलिड म्हणून मित्र, गोल्डसारखे तेजस्वी यश ...\nदिवाळीच्या संध्याकाळी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासाठी ही इच्छा आहे.\nसुशोभित व्यक्तीने प्रशंसा केली आहे परंतु ईर्ष्यासाठी नाही.\nभरपूर शांती आणि समृद्धी असलेल्या आनंदी दिवाळीसाठी शुभेच्छा\nहवा म्हणून प्रकाश म्हणून समस्या,\nमहासागर जितका गहिरा प्रेम,\nमित्रांसारखे घन म्हणून सोलिड, आणि\nगोल्ड म्हणून उज्ज्वल म्हणून यश ... हे आहेत\nआपण आणि आपल्या कुटुंबासाठी शुभेच्छा\nदिवाळी की शुभकामनाच्या संध्याकाळी\nदिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो\nआनंद, यश आणि समृद्धीने आपले दिवस\nउजळले की एक आनंदी दीवालीची इच्छा आहे\nया दिव्याचा उत्सव आपल्या आयुष्याला प्रचंड\nआनंद आणि आनंदाने घेईल. या विचारांमुळे माझी हार्दिक शुभेच्छा\nया विशेष वेळेसाठी कुटुंब आणि मित्र ���कत्रितपणे\nएकत्र येतात. दिवाळीच्या उत्सव आणि नेहमीच ...\n3 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा\n4 दिवाळीच्या शुभेच्छा संदेश\n6 दिवाळी शुभेच्छा संदेश\n8 दिवाळी पाडवा शुभेच्छा\n9 दीपावली शुभकामना पत्र\n12 दिवाळी शुभेच्छा मराठी\n13 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो\n14 दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा\nबाल दिवस की शुभकामनाएं 2018 – Children’s...\nमैरिज एनिवर्सरी विशेस इन हिंदी शायरी - शादी के सालगिरह की शुभकामनाएं - Marriage Anniversary Wishes in Hindi Shayari\nमतलबी लोग शायरी - मतलबी दुनिया शायरी इन हिंदी - Matlabi Dosti Shayari - Selfish Friends\nधोखेबाज दोस्त शायरी इन हिंदी - विश्वासघात शायरी - Dhokebaaz dost shayari in hindi & Urdu Download\nहैप्पी बर्थडे शायरी इन हिंदी - जन्मदिन शुभ कामनाएं संदेश एसएमएस\nशादी के कार्ड की शायरी 2018 - Shadi card shayari- बल आकांक्षा- बाल मनुहार फॉर मैरिज कार्ड इन हिंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/MAH-KON-THA-sunderban-park-building-fire-news-in-marathi-4551960-NOR.html", "date_download": "2018-11-17T11:39:55Z", "digest": "sha1:THTKNET7IKTEU7MKTMOGYJ76BTMX446F", "length": 3918, "nlines": 52, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Sunderban Park Building Fire news in Marathi | ठाण्यात 'सुंदरबन पार्क' इमारतीला आग; तीन जखमी", "raw_content": "\nठाण्यात 'सुंदरबन पार्क' इमारतीला आग; तीन जखमी\nठाण्यातीत सुंदरबन पार्क या इमारतीच्या बाराव्या मजल्याला आज (रविवार) पहाटे भीषण लागली आहे. इमारतीत अनेक रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे\nठाणे- ठाण्यातीत समतानगरातील 'सुंदरबन पार्क' या इमारतीच्या बाराव्या मजल्याला आज (रविवार) पहाटे भीषण लागली आहे. या दूर्घटनेत तीन जण जखमी झाल्याचे समजते. इमारतीत अनेक रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग आटोक्यात आल्याचे अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.\nअग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरु आहे.\nसविस्तर वृत्त थोड्याच वेळात...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/prakash-patil-write-about-amruta-fadnavis-18479", "date_download": "2018-11-17T11:22:02Z", "digest": "sha1:5B5KHYK6JKOU4SN6KLSJ6ULIPTJQZAC3", "length": 17095, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prakash Patil write about Amruta Fadnavis \"छंद जिवाला वेड लावी पिसे'' | eSakal", "raw_content": "\n\"छंद जिवाला वेड लावी पिसे''\nगुरुवार, 1 डिसेंबर 2016\nआपल्याकडे दुसऱ्याच्या खासगी आयुष्यात नाक खुपण्याची सवय अधिक असल्याने अशा चर्चा होणारच. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे व्हायरल झालेले छायाचित्र पाहून इतकेच म्हणावेसे वाटते,\"\" छंद जिवाला वेड लावी पिसे''\nमुख्यमंत्री किंवा मंत्रिपदावर असलेल्या मंडळीनी प्रोटोकॉल पाळले पाहिजेत हे खरेही असेल. पण त्यांच्या पत्नी किंवा मुलांनीही प्रोटोकॉल पाळलेच पाहिजेत का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सुंदर गात असतील नृत्य करीत असतील जर त्यांच्याकडे ती कला असेल तर ती कलाजोपासण्याचा अधिकार त्यांना नक्कीच आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाण्यावर नृत्य करतानाचे एक छायाचित्र व्हायरल झाले. त्यानंतर या छायाचित्रावर प्रतिक्रिया देताना नेटीझन तुटून पडले. अर्थात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असल्याने तशी चर्चा होणे स्वाभाविकच. पण, त्यामध्ये विशेष असे काय आहे राजकारणात आहे म्हणजे अगदी सोवळे पाळले पाहिजे की काय राजकारणात आहे म्हणजे अगदी सोवळे पाळले पाहिजे की काय आपले छंद जोपासू नयेत असे समजण्याचे काय कारण आपले छंद जोपासू नयेत असे समजण्याचे काय कारण आपल्याकडे असल्या फालतू चर्चेला खूपच महत्त्व दिले जाते.\nआजकाल सर्वच क्षेत्रात बदल होत चालले असताना राजकारणही बदलले ते बदलत चालले. बरं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारणात आहेत म्हणून त्यांच्या पत्नीने किंवा मुलींने आपणास जे जे आवडते त्यासाठी वेळ दिला किंवा त्या गोष्टी बिनधास्तपणे केले म्हणून आचारसंहितेचा भंग होणार आहे की काय राजकारणातील बरीच मंडळींचे पूर्वीचे जीवन लक्षात घेता असे दिसेल की कोणी चित्रपट, व्यवसाय, पत्रकारिता, खेळ, उद्योग अगदी गुन्हेगारी क्षेत्रातील गुंड मंडळीही राजकारणात आली. ते लोकप्रतिनिधी झ���ले. त्यामुळे त्यांच्या अंगी राजकारणाशिवाय वेगळे छंदही असणारच. राजकारणात आले म्हणून त्याने हेच करावे ते करून नये असे कुठे लिहिले आहे (गुन्हेगारी सोडून). राजकारणातील माणसांकडून आपण साधनसूचितेच्या खूपच अपेक्षा ठेवतो. एखाद्या नेत्याला असते धुम्रपानाची सवय. त्याने ते जाहीररित्या करू नये हे ठीक. पण, स्वत:च्या घरात तो दारू पित असेल तर काय हरकत आहे.\nकर्नाटकाचे दिवंगत मुख्यमंत्री जे. एच. पटेल हे मुख्यमंत्री असताना जाहीररित्या मी दारू पितो असे म्हणत असतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही हो मी बीअर घेतो असे जाहीर सांगितले होते. माजी मंत्री प्रमोद नवलकर मंत्री असताना थेट मच्छिबाजारात जाऊन आवडीचे मासे आणत अशी एक ना अनेक उदाहरणे यानिमित्त देता येतील. पिंपरी चिंचवडचे माजी महापौर योगेश बहल यांनी नृत्य केल्याने मध्यतंरी किती टीका झाली. तेच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल भारत दौऱ्यावर असताना त्यांनी कोळी गाण्यावर डान्स केला तर आपण त्यांना \"चिअरअप' करतो. आनंद व्यक्त करतो. पण, आपल्याकडे कोणी असे नाचले असते तर त्याच्या अब्रुचे धिंडवडे निघाले असते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्या की त्या लोकांच्या आग्रहास्तव नृत्य करीत असत. पदावर असलेल्या मंडळीने प्रोटोकॉल पाळले पाहिजेत हे खरे. पण त्यांच्या पत्नी किंवा मुला-मुलांनीही प्रोटोकॉल पाळलेच पाहिजेत का मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुंदर गात असतील नृत्य करीत असतील. जर त्यांच्याकडे ती कला असेल तर ती कलाजोपासण्याचा अधिकार त्यांना नक्कीच आहे. दुसऱ्यांनी उगाच नाक मुरडायचे कारण काय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुंदर गात असतील नृत्य करीत असतील. जर त्यांच्याकडे ती कला असेल तर ती कलाजोपासण्याचा अधिकार त्यांना नक्कीच आहे. दुसऱ्यांनी उगाच नाक मुरडायचे कारण काय प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे आणि ते प्रत्येकाने जोपासावे.\nआपल्याकडे दुसऱ्याच्या खासगी आयुष्यात नाक खुपण्याची सवय अधिक असल्याने अशा चर्चा होणारच. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे व्हायरल झालेले छायाचित्र पाहून इतकेच म्हणावेसे वाटते,\"\" छंद जिवाला वेड लावी पिसे''\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण���यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\n'काकडे तुम्ही कमी बोला, मग शिरोळे बोलतील'\nपुणे : मितभाषी, सच्चा, प्रामाणिक, कामाचा पाठपुरावा करणारा आणि लोकसभेत अधिकाधिक वेळ देणारा खासदार अशा शब्दांत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\nअवघ्या नऊ तासांत माहीची सुटका\nपिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/forest-kandhana-nasik-fire-104009", "date_download": "2018-11-17T12:08:43Z", "digest": "sha1:UT6EP75WNYGKDYF44H5YQE74HFA266ZE", "length": 15505, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "forest kandhana nasik fire कंधाणे येथील भागडा डोंगरास आग | eSakal", "raw_content": "\nकंधाणे येथील भागडा डोंगरास आग\nसोमवार, 19 मार्च 2018\nजैवविविधतेने नटलेल्या आणि अनेक प्राणी-पक्षी यांचे आश्रयस्थान असलेल्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील डोंगरदऱ्यांतून आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे.\nतळवाडे दिगर (जि. नाशिक) - बागलाण तालुक्यात��ल पश्चिम पट्यातील कंधाणे येथील भागडा डोंगरास आज दुपारी एक वाजेच्या सुमार मोठ्या प्रमाणत आग लागली त्या आगीत बऱ्याच प्रमाणात डोंगराचा भाग आगीचा भक्षक बनला. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेणे व पर्यावरण प्रेमामुळे तब्बल अडीच ते तीन तास शर्तीचे प्रयत्न करून आग विझवण्यात यश आले.\nजैवविविधतेने नटलेल्या आणि अनेक प्राणी-पक्षी यांचे आश्रयस्थान असलेल्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील डोंगरदऱ्यांतून आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक जीव-जंतू आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट होऊ लागले आहेत. तर शेकडो एकर गवत जाळून खाक केले जात आहे. उन्हाळा सुरु झाला आणि पावसाळा जवळ आला कि या परिसरात असे वणवे दरवर्षी पेटू लागतात पूर्वीचे गवत जाळल्यामुळे पावसाळ्यात येणारे गवत हे चांगले येते. या समजुतीने असे प्रकार सर्रास घडतात. काही विकृत मासे आगी लावण्याचे काम करतात. एकदा आग लगली कि शेकडो हेक्टर परिसरात ती पसरते. अनेकदा ही आग संपूर्ण जंगलातील डोंगरदऱ्यांत मार्गक्रमण करते. त्यामुळे वन कर्मचारी, अधिकाऱ्यांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.\nकंधाणे येथील भागडा डोंगर हा वनविभागाच्या प्रयत्नाने आणि सामाजिक वनीकरणाच्या योजनेतून गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी हजारो वृक्षांची लागवड करून ते जंगल राखले होते त्यामुळे तेथे मोठ्याप्रमानात झाडा झुडपांनी बहरलेला असंस्ख्य वन्य-प्राणी पक्षांचे आश्रयस्थान असणाऱ्या डोंगरावर भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असलेल्या गावकऱ्यांना अभिमान वाटणाऱ्या डोंगराला दुपारी अचानक आग लागल्यामुळे गावातील गावकऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली तसेच गावातील तरुण व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अडीच ते तीन तासाच्या शर्तीचे प्रयत्न करून आग विजवून भागडा डोंगरवरी मोठ्या प्रमाणत असलेल्या मोराचे तसेच असंख्य प्राणी, पक्षी व जीव-जंतूंचे प्राण वाचवले.\nत्यावेळी वनपाल जे.के.शिरसाठ,संजय बोरसे,वनरक्षक किशोर मोहिते, एन. एम मोरे, पठाण कंधाणे येथील उपसरपंच रवींद्र बिरारी, योगेश बिरारी, महेश बिरारी, योगेश देवरे, काळू गायकवाड, दीपक बिरारी यांच्यासह गावातील आदी तरुण उपस्थित होते. त्यांच्या या झुंझार कामगिरीमुळे वसंत दोधुजी बिरारी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एम. बिरारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.\n“सध्या बागलाण तालुक्यात बऱ्याच प्रमाणात डोंगरांना आगी लावल्या जात आहेत. पूर्वीचे गवत जाळल्यामुळे पावसाळ्यात येणारे गवत हे चांगले येते. या समजुतीने असे प्रकार सर्रास घडतात. काही विकृत मासे आगी लावण्याचे काम करतात. मात्र तसे काहीही नसते हि प्रवृत्ती बदलण्यासाठी वनविभागाने जनजागृती करणे गरजेचे आहे” असे कंधाण्याचे उपसरपंच रविंद्र बिरारी यांनी सांगितले.\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nखानदेश कन्येचा अमेरिकेत झेंडा \nपहूर, ता. जामनेर : \"अपेक्षां पुढती ... गगन ठेंगणे \" ही म्हण खरी करून दाखविली आहे , पहूर येथील आदीती अच्यूत लेले यांनी. सेंट्रल अमेरिकेतील अर्केन्सॅस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* ���पण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/topics/karnataka/%7B%7Bvalue.url%7D%7D", "date_download": "2018-11-17T10:39:07Z", "digest": "sha1:4PF3GN2ORUZGIPGDPT4NWWXR26ZDOJIO", "length": 3898, "nlines": 38, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Hindi News, Latest News, की ब्रेकिंग न्यूज़ - Money Bhaskar", "raw_content": "\nकर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, काँग्रेस-जदयूला 4 जागी यश\nमित्राला गोळी घातली, नंतर धडापासून वेगळे केले शीर.. रक्ताने माखलेले कपडे, हातात शीर घेऊन पोहोचला पोलिस ठाण्यात\nधक्कादायक: 500 रुपयांची उधारी दिली नाही, म्हणून मित्राच्या पत्नीला पळवून नेले\nआईने मुलीच्‍या मानेवर पाय ठेवत केली मारहाण, नंतर केस ओढून जमिनीवर फरफटले, आजूबाजूचे पाहत राहिले तमाशा, कोणाचीही मध्‍ये पडण्‍याची हिंमत झाली नाही\nगौरी लंकेश हत्या प्रकरणी दोन महिन्यांत आरोपपत्र; तपास अंतिम टप्प्यात, SITची माहिती\nतुमकूरमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या विजय मिरवणुकीत अॅसिड हल्ला, ८ कार्यकर्ते होरपळले\nगौरी लंकेश हत्या प्रकरण: सागर लाखे हा शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता FB वर भिडे गुरुजींसोबत अनेक फोटो\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी बेळगावात आणखी एकाला बेड्या ठोकल्या\nप्रासंगिक : उत्तर कर्नाटकावर स्वारी\nमित्राला Kidney देण्यासाठी महिलेने कुटुंबाच्या विरोधात जाऊन कोर्टापर्यंत दिला लढा, अखेर मिळाले यश\nउत्तर कर्नाटकला स्वतंत्र राज्याचा दर्जा मागण्याचा भाजपला अधिकार नाही : सिद्धरामय्या\nकर्नाटक Elections मध्ये प्रचारासाठी नेले होते मोदी-शहांचे कटआउट; आता शेतांमध्ये बनले बुजगावणे\nपत्‍नीच्‍या मृत्‍यूनंतर आठवडाभर मृतदेहासमोर बसून होता Paralysed पती, भाऊ आल्‍यानंतर झाले अंतिमसंस्‍कार\nआघाडी सरकारचे दु:ख गिळतोय; कुमारस्वामींना सभेत रडू कोसळले; राजकीय नाट्यात मुख्यमंत्री भावुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/ncp-star-campaigner-28697", "date_download": "2018-11-17T11:25:48Z", "digest": "sha1:DL4YKYHOSEIAV54457VMWD5A57GRVWXF", "length": 14692, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "NCP Star campaigner राष्ट्रवादीकडून \"स्टार प्रचारकां'ची फौज | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रवादीकडून \"स्टार प्रचारकां'ची फौज\nगुरुवार, 2 फेब्रुवारी 2017\nपुणे - महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसबरोबर आघाडी होण्याची शक्‍यता मावळली असतानाच पुण्यातील सत्ता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाचे दीड डझन माजी मंत्री आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना उतरविण्याचे नियोजन केले आहे. त्यात, पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार तारिक अन्वर, खासदार माजीद मेमन यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल या स्टार प्रचारकांचा सहभाग असणार आहे.\nपुणे - महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसबरोबर आघाडी होण्याची शक्‍यता मावळली असतानाच पुण्यातील सत्ता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाचे दीड डझन माजी मंत्री आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना उतरविण्याचे नियोजन केले आहे. त्यात, पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार तारिक अन्वर, खासदार माजीद मेमन यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल या स्टार प्रचारकांचा सहभाग असणार आहे.\nविरोधकांचे विशेषतः भारतीय जनता पक्षाचे आव्हान असतानाच महापालिकेतील मित्र पक्ष कॉंग्रेसबरोबर आघाडी होण्याची शक्‍यता नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता स्वबळावर लढण्याची तयारी चालविली आहे. त्यानुसार पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असेही पक्षातील सूत्रांनी बुधवारी पुन्हा स्पष्ट केले आहे. दुसरीकडे प्रचारात आघाडी घेण्यासाठी पक्षाच्या दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरविण्याची व्यूहरचना आखली आहे. सर्वच घटकांमधील मतदारांवर प्रभाव पाडण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न राहणार आहे.\nपवार, मुंडे आणि तटकरे यांच्या प्रत्येकी दहा ते बारा सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री फौजिया खान, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील या तरुण नेत्यांच्याही सभा होणार आहेत. दरम्यान, दोन किंवा तीन प्रभागांसाठी एका मोठ्या सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.\nशरद पवारांच्या सभांबाबत उत्सुकता\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या महापालिका निवडणुकीत मॅरेथॉन सभा होतात. शहरातील वातावरण त्यातून ढवळून निघते. त्यामुळे पवार\nया वेळी कित�� सभा घेणार याबाबत उत्सुकता आहे. सध्या तरी पवार यांच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे पाच सभा होतील, असे पक्षाच्या वतीने\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/kolhapur-mayor-election-kolhapur-municipal-corporation-1685746/", "date_download": "2018-11-17T11:08:40Z", "digest": "sha1:UQD27OWXQGYV2BA2KM6SOCONBA6A55OS", "length": 17026, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kolhapur Mayor election Kolhapur Municipal Corporation | कोल्हापूर महापौर निवडीसाठी घोडेबाजार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nकोल्हापूर महापौर निवडीसाठी घोडेबाजार\nकोल्हापूर महापौर निवडीसाठी घोडेबाजार\nगुरुवारी होणाऱ्या महापौर निवडीसाठी महापालिकेत पुन्हा एकदा घोडेबाजार रंगात आला असून फुटीरांसाठी कोटीच्या कोटी उड्डाणाची तयारी सुरू आहे.\nकोल्हापूर महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या खुर्ची काबीज केल्यानंतर आता भाजपने महापौर निवडीसाठी जोरदार हाचलचाली सुरू केल्याने कोल्हापुरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्या (गुरुवारी) महापौर पदाची निवड प्रक्रिया होणार आहे.\nअडीच वर्षांपूर्वी महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर बहुमत मिळाले नसतानाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर करण्याची घोषणा केली होती, तेव्हाची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी हालचाली वेगावल्या आहेत. तर, हातातील सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सुरुवातीचा सावध पवित्रा बदलून ‘एक फोडला तर दहा फोडू ‘ अशी आक्रमक नीती आरंभली आहे. यामुळे उद्या, गुरुवारी होणाऱ्या महापौर निवडीसाठी महापालिकेत पुन्हा एकदा घोडेबाजार रंगात आला असून फुटीरांसाठी कोटीच्या कोटी उड्डाणाची तयारी सुरू आहे.\nफेब्रुवारी महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभापती निवडीत राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण हे दोन नगरसेवक फुटले. त्यामुळे भाजपाचे आशिष ढवळे सभापती झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार शहरात असतानाच भाजपने हा बॉम्ब फोडला. यासाठी फुटीरांना दीड कोटी दिल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसने फुटीर नगरसेवकांच्या घरासमोर निदर्शने केली होती. या घटनेला जेमतेम दोन महिने उलटले असताना आता भाजपने उभय काँग्रेसला ‘दे धक्का ‘ धोरण अवलंबले आहे. अर्थात ही भाजपाची पहिलीच सत्ताकांक्षा नाही.\nमहापालिकेची निवडणूक झाली तेव्हा काँग्रेस आघाडीने शिवसेनेचे चार नगरसेवक सोबत घेऊ न संख्याबळ ४४ इतके भक्कम केले. तर विरोधी भाजपा—ताराराणी आघाडीकडे ३३ नगरसेवक राहिले. अशाही वेळी पालकमंत्री चंद्रकांत ��ाटील यांनी ‘केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. यामुळेच कोल्हापूर शहराचा सर्वागीण विकास होण्यासाठी महापालिकेत भाजप—ताराराणी युतीचा महापौर करण्याचा आटापिटा आम्ही करत आहे’, असे सांगत सत्तेवर दावा केला होता. आघाडीचे ३२ नगरसेवक सोडून उर्वरित सर्व नगरसेवकांनी भाजप ताराराणीच्या महापौर—उपमहापौरपदाच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते.\nतेव्हा त्याचे सत्तास्वप्न साकार झाले नाही. पण स्थायी समिती निवडीतील अर्थपूर्ण राजकारण सत्ता बदलास कारणीभूत ठरते, हे लक्षात आल्याने भाजपने याची पुनरावृत्ती करून महापौर पक्षाचा करण्यासाठी कंबर कसली आहे.\nभाजपचा पवित्रा पाहून सत्ताधारी गोटात अस्वस्थता आहे. आपले नगरसेवक गळाला लागू नयेत यासाठी बैठकांचे सत्र सुरू असून नाराजांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनीही याचा धसका घेतला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘भाजपने राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांना भरभक्कम रक्कम देऊ न फोडले. घोडेबाजार करून भाजपचा सभापती केला. भाजपकडे कुठून एवढा पैसा आला’, असा सवाल केला आहे. तर, आमदार मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील घोडेबाजार संपवण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांसोबत झालेल्या एका बैठकीचा हवाला देऊ न भाजपने घोडेबाजार टाळावा, असे आवाहन केले आहे.\nमहानगरपालिकेत घोडेबाजार चालता कामा नये अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी घेतली असली तरी ते ज्या विधान परिषद मतदारसंघातून निवडून आले तेव्हा कोणता मार्ग अवलंबला होता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवताना सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांना पराभूत केले खरे, पण तेव्हा त्यांनी अवलंबलेला मार्ग काही वेगळा नव्हता. तेव्हा ते घोडेबाजारात पारंगत असलेल्या महाडिक यांना पुरून उरले इतकेच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला ��ाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/10497", "date_download": "2018-11-17T11:47:12Z", "digest": "sha1:7LZLZXVDOY5HERIRB6EJRNLOI3H3D2XI", "length": 14290, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special news on watershed development in Mahagond village,Dist.Kolhapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nश्रमदानातून पाणी टंचाईवर महागोंड गावाने केली मात\nश्रमदानातून पाणी टंचाईवर महागोंड गावाने केली मात\nश्रमदानातून पाणी टंचाईवर महागोंड गावाने केली मात\nगुरुवार, 19 जुलै 2018\nमहागोंड (ता. आजरा) येथील आंबेओहळ नाल्यावरील बंधारा पहिल्याच पावसात भरला आहे. ग्रामस्थांनी मे महिन्यात श्रमदान करून या बंधाऱ्यातील गाळ काढला होता. गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे येथे असलेल्या नागरिकांनी सोळा उपाय योजना सुचवल्या होत्या. याबाबत ग्रामसभा घेऊन श्रमदान करण्याचा निर्णय झाला. त्यांच्या सूचनेनुसार आंबेओहळ पात्रातील असलेल्या सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढला. यासाठी गावातील सर्वांनी सहभाग नोंदवला. याची दखल घेऊन सरकारने या गावात जलयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय घेतला. बंधारा गाळमुक्त झाल्याने यावर्षी झालेल्या पावसाचे पाणी बंधाऱ्यात साचले.\nमहागोंड (ता. आजरा) येथ���ल आंबेओहळ नाल्यावरील बंधारा पहिल्याच पावसात भरला आहे. ग्रामस्थांनी मे महिन्यात श्रमदान करून या बंधाऱ्यातील गाळ काढला होता. गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे येथे असलेल्या नागरिकांनी सोळा उपाय योजना सुचवल्या होत्या. याबाबत ग्रामसभा घेऊन श्रमदान करण्याचा निर्णय झाला. त्यांच्या सूचनेनुसार आंबेओहळ पात्रातील असलेल्या सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढला. यासाठी गावातील सर्वांनी सहभाग नोंदवला. याची दखल घेऊन सरकारने या गावात जलयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय घेतला. बंधारा गाळमुक्त झाल्याने यावर्षी झालेल्या पावसाचे पाणी बंधाऱ्यात साचले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे बंधारा तुडुंब भरला. या पाण्यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याचा साठा वाढण्यास मदत होणार आहे. .\nपाणी पाणीटंचाई जलयुक्त शिवार\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ ज���ल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/5-killed-15-injured-accident-near-osmanabad-22591", "date_download": "2018-11-17T11:32:07Z", "digest": "sha1:LN3ZWSM7YTPOZ4SEZV74IVMIATQHGYIN", "length": 11758, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "5 killed, 15 injured in accident near osmanabad उस्मानाबाद- बसचा भीषण अपघात; 5 ठार, 15 जखमी | eSakal", "raw_content": "\nउस्मानाबाद- बसचा भीषण अपघात; 5 ठार, 15 जखमी\nशुक्रवार, 23 डिसेंबर 2016\nउस्मानाबाद : पुणे - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस आणि एक खासगी बस यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये 5 जण ठार, तर किमान 15 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरग्याजवळील येनेगूर गावाजवळ आज (शुक्रवार) सकाळी हा अपघात झाला. उमरगा- नळदुर्ग रस्त्यावर दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. उमरगा तालुक्याच्या डेपोची बस सोलापूरच्या दिशेने जात होती, तर कर्नाटकची बस उमरग्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी हा अपघात झाल,.\nउस्मानाबाद : पुणे - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस आणि एक खासगी बस यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये 5 जण ठार, तर किमान 15 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरग्याजवळील येनेगूर गावाजवळ आज (शुक्रवार) सकाळी हा अपघात झाला. उमरगा- नळदुर्ग रस्त्यावर दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. उमरगा तालुक्याच्या डेपोची बस सोलापूरच्या दिशेने जात होती, तर कर्नाटकची बस उमरग्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी हा अपघात झाल,.\nहा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही बसचे चालक यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. तसेच, बसमधील प्रवाशांसह एकूण 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसक��ळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/cyber-police-station-suburbs-33662", "date_download": "2018-11-17T11:15:13Z", "digest": "sha1:FJVRYRJTITPLNJ5244UNNFZKXRYFIZEK", "length": 10381, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "cyber police station in the suburbs उपनगरात आणखी एक सायबर पोलिस ठाणे | eSakal", "raw_content": "\nउपनगरात आणखी एक सायबर पोलिस ठाणे\nमंगेश सौंदाळकर - सकाळ वृत्तसेवा\nसोमवार, 6 मार्च 2017\nमुंबई - वांद्रे येथील सायबर पोलिस ठाण्यावरील वाढता ताण कमी करण्यासाठी उपनगरात दुसरे सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) ऑनलाईन पाहण्याची व्यवस्थाही लवकरच करण्यात येणार आहे.\nमुंबई - वांद्रे येथील सायबर पोलिस ठाण्यावरील वाढता ताण कमी करण्यासाठी उपनगरात दुसरे सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) ऑनलाईन पाहण्याची व्यवस्थाही लवकरच करण्यात येणार आहे.\nवाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी गृहविभागाने पावले उचलली आहेत. सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मुंबई पोलिसांचे वांद्रे येथे सायबर पोलिस ठाणे आहे. तेथे सायबर गुन्ह्यांविषयीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वांद्रे पोलिस ठाण्यावरचा ताण कमी करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यातही सायबर गुन्हे नोंदवावेत, असे आदेश गृहविभागाने दिले होते. स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतरही अनेकजण तीच तक्रार घेऊन सायबर पोलिस ठाण्यातही जातात. त्यामुळे तेथील ताण वाढतो. दुसरे सायबर पोलिस ठाणे सुरू करण्याबाबत काही दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यासाठी जागेची पाहणीही करण्यात आली असून प्रस्तावही तयार करण्यात आला आहे.\nनागरिकांना एफआयआर ऑनलाईन पाहण्याची व्यवस्था करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गृहविभागाला आदेश दिले होते. त्याचेही तांत्रिक काम पूर्ण झाले आहे, तर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. एमपीआयएस प्रकल्पांतर्गत पोलिस ठाणी ऑनलाईन जोडण्यात ��ेणार आहेत. पोलिस ठाण्यात संगणक ठेवून त्यावर महत्त्वाची माहिती, आदेश पोलिस अधिकाऱ्यांना ऑनलाईन पाहता येतील, असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.\nकेंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या आकडेवारीनुसार 2015 मध्ये राज्यात दोन हजार 195 सायबर गुन्हे दाखल झाले होते. त्यात आर्थिक फसवणुकीचे 682, फसवणुकीचे 354, बॅंक फसवणुकीचे 145, वैयक्तिक वादाचे 21 आणि महिला अपमानचे 234 गुन्हे होते. ते करणाऱ्या 825 जणांना अटक करण्यात आली होती.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/padmashri-award-nivedita-bhide-27746", "date_download": "2018-11-17T12:06:30Z", "digest": "sha1:NF67GJZI76AROCWIZ7UKLTP44UKRABEE", "length": 14695, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "padmashri award to nivedita bhide वर्ध्याच्या निवेदिता भिडेंना समाजसेवेसाठी पद्मश्री | eSakal", "raw_content": "\nवर्ध्याच्या निवेदिता भिडेंना समाजसेवेसाठी पद्मश्री\nगुरुवार, 26 जानेवारी 2017\nनागपूर - मूळच्या वर्धा येथील आणि सध्या कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा श्रीमती निवेदिता भिडे यांना समाजसेवेसाठी पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. श्रीमती भिडे गेल्या 40 वर्षांपासून विवेकानंद केंद्राच्या पूर्णकालीन कार्यकर्त्या म्हणून काम करीत आहेत.\nनागपूर - मूळच्या वर्धा येथील आणि सध्या कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा श्रीमती निवेदिता भिडे यांना समाजसेवेसाठी पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. श्रीमती भिडे गेल्या 40 वर्षांपासून विवेकानंद केंद्राच्या पूर्णकालीन कार्यकर्त्या म्हणून काम करीत आहेत.\nवर्धा येथील जुन्या काळातील संघ स्वयंसेवक रघुनाथराव भिडे यांच्या कन्या निवेदिता या 1977 मध्ये विवेकानंद केंद्राशी जुळल्या. केंद्राचे संस्थापक एकनाथ रानडे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी केंद्राच्या पूर्णकालीन कार्यकर्त्या म्हणून तमिळनाडूमधील ग्रामीण भा��ात ग्रामविकासाचे काम सुरू केले. काही काळ त्यांनी कन्याकुमारीत केंद्रातर्फे ग्रामीण मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या शाळेच्या प्राचार्या म्हणूनही काम पाहिले. केंद्राच्या ईशान्य भारतातील शाळांची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. वनवासी जनजातींच्या जीवनपद्धती, त्यांची संस्कृती, प्रथा, परंपरा यांच्या अभ्यासक असलेल्या भिडे यांनी या जनजातीतील मुलांना शिक्षण देण्याच्या क्षेत्रात बरेच काम केले आहे. सध्या त्यांच्याकडे विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्षपदाची व केंद्राच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाची जबाबदारी आहे. त्यानिमित्त त्या देशभरात सतत प्रवासात असतात.\nश्रीमती भिडे यांना तीन भाऊ व तीन बहिणी आहेत. एक भाऊ, श्रीकृष्ण भिडे हे संघाचे प्रचारक असून वनवासी कल्याण आश्रमाचे ते ईशान्य भारत क्षेत्राचे संघटनमंत्री आहेत. संघाचे ज्येष्ठ प्रचारक व विदेशात संघाच्या कामाची पायाउभारणी करणारे स्व. लक्ष्मणराव भिडे हे निवेदिता यांचे काका होत.\nपद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर अभिनंदनासाठी निवेदिता भिडे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्या संघटनात्मक कामानिमित्त प्रवासात होत्या. पुरस्काराबाबत त्या म्हणाल्या, \"\"हा पुरस्कार मला घोषित झाला असला तरी तो मी वैयक्तिक मानत नाही. हा पुरस्कार केवळ माझा नाही. विवेकानंद केंद्राचे जे असंख्य कार्यकर्ते देशभरात, दुर्गम भागात समाजसेवा करीत आहेत त्या सर्वांच्या कार्याला मिळालेली ती पावती आहे. हा संघटनेला मिळालेला पुरस्कार आहे. मी केवळ निमित्त आहे.'\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\n'त्या' संस्थांमधील शिक्षकांची पदे होणार रद्द\nसोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव...\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-17T11:31:04Z", "digest": "sha1:SDQHUBFORGCZX3HD45SBQAQ6OBGJLSVJ", "length": 10312, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आराध्या बच्चन- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : त��म्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nसलमान खान आणि अमिताभ बच्चन लवकरच आमने सामने\nबाॅलिवूड शहेनशहा आणि दबंग खान सहसा समोरासमोर येत नाहीत. पार्टीत समोर आले तर नुसते हसून पुढे जातात.\nअमिताभ बच्चनना 'या' खास व्यक्तीसोबत केबीसी खेळायला आवडेल\nपंतप्रधान दहशतवाद्यांचं सर्वात मोठं टार्गेट,गृहमंत्रालयाचा पु्न्हा अलर्ट\nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (26 जून)\nआणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक- मोदी\nआराध्या बच्चन एक दिवस देशाची पंतप्रधान होणार, हैद्राबादच्या ज्योतिषाचं भाकित\nब���्थडे स्पेशल - 'म्हणून' ऐश्वर्या नाही साजरा करणार वाढदिवस..\nऐश्वर्या सर्वात यशस्वी 'मिस वर्ल्ड'\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/beta/2018/10/29/ayodhya-dispute-supreme-court-hearing/", "date_download": "2018-11-17T10:47:36Z", "digest": "sha1:BHKN6QD5KE6SYYHWCGTPS6MU4EQ3ZSBW", "length": 9537, "nlines": 232, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अयोध्येतील राम मंदिराची सुनावणी 2 महिने लांबणीवर -", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nअयोध्येतील राम मंदिराची सुनावणी 2 महिने लांबणीवर\nअयोध्येतील राम मंदिराची सुनावणी 2 महिने लांबणीवर\nअयोध्येतील राम जन्मभूमी जमीन वादाबाबतची सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी 2 महिन्यांसाठी पुढे ढकलली गेली आहे.\nया प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे. तसेच सुनावणीची तारीख लवकरचं निश्चित केली जाणार आहे.\nअलाहाबाद हायकोर्टाने 2010 मध्ये दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी होणार होती.\nमशीद हा इस्लामचा एकात्मिक भाग नसल्याचा निकाल कोर्टाने 1994 मध्ये दिला होता. त्यावर दाखल फेरविचार याचिकेवर निकाल देताना हा खटला 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्यास न्यायालयानं नकार दिला होता.\nमाजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पीठाने हा नागरी दावा पुराव्यांच्या आधारे निकाली काढता येईल. पूर्वीच्या निकालाशी त्याचा काही संबंध नाही असा निकाल २ विरुद्ध एक मताने दिला होता.\nPrevious इंडोनेशिया विमान दुर्घटना: विमानाचे सापडले तुकडे, सर्वांना जलसमाधी\nNext अमृतसर रेल्वेदुर्घटना प्रकरण: हायकोर्टाने फेटाळली चौकशीची मागणी\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nपटेलांच्या पुतळ्यानंतर ‘या’ सुपरस्टारचा कट-आऊट ठरतोय सर्वांत उंच\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://msceia.in/contact_us", "date_download": "2018-11-17T10:43:29Z", "digest": "sha1:P2GFK6PB76FC3T532FHAWUOHIPQZGEQK", "length": 3311, "nlines": 69, "source_domain": "msceia.in", "title": "संपर्क | MSCEIA", "raw_content": "\nवेबसाईट वापर पात्र संस्था\nसंस्था नोंदणी, विद्यार्थी नोंदणी याबाबत कुठल्याही माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा किंवा खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमची समस्या नोंदवावी\nमहाराष्ट्र स्टेट कॉमर्स एजुकेशनल इन्स्टिटुट्स असोसिएशनची 50 वर्षात होणारी वाटचाल ही 21 व्या शतकात गतिमान करतानाच जगत होत असलेल्या संगणकीय युगात आपणच मागे का हा प्रश्न मणी बाळगून राज्य संघटनेदवारे www.msceia.in ही वेबसाइट निर्माण करून संस्था चालकांना संपर्काचे महत्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.\nमहाराष्ट्र स्टेट कॉमर्स एजुकेशनल इन्स्टिटुट्स असोसिएशनची 50 वर्षात होणारी वाटचाल ही 21 व्या शतकात गतिमान करतानाच जगत होत असलेल्या संगणकीय युगात आपणच मागे का हा प्रश्न मणी बाळगून राज्य संघटनेदवारे www.msceia.in ही वेबसाइट निर्माण करून संस्था चालकांना संपर्काचे महत्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-vip-mobile-number-and-iPhone-s-froud-case-issue/", "date_download": "2018-11-17T11:04:06Z", "digest": "sha1:6VGO5DKFQLDZGL6FD7WDFUTZP7EYZHCA", "length": 5010, "nlines": 21, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माजी मंत्री घोलप यांना एक लाखाचा गंडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › माजी मंत्री घोलप यांना एक लाखाचा गंडा\nमाजी मंत्री घोलप यांना एक लाखाचा गंडा\nमाजी समाजकल्याण व सामाजिक न्यायमंत्री बबन घोलप यांना व्हीआयपी मोबाइल क्रमांक आणि आयफोनच्या नावाखाली एक लाख 33 हजार 120 रुपयांना गंडा घातला आहे. भारती एअरटेल कंपनी जयपूर यांच्या नावाने नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये कंपनीतर्फे व्हीआयपी क्रमांक आणि आयफोन एक्स भ्रमणध्वनी दिला जाणार आहे, असे एअरटेल या कंपनीकडून माजी मंत्री बबन घोलप यांना भ्रमणध्वनीवर सांगण्यात आले.\nयासाठी जीएसटीसह एक लाख 33 हजार 120 रुपयांची रक्कम आम्ही दिलेल्या बँकेच्या खात्यात जमा करावी लागेल, असे संबंधित व्यक्‍तीने त्यांना सांगितले. त्या प्रमाणे भारती एअरटेल एन्टरप्राइजेसच्या 418105500041 या खात्यामध्ये दि. 1 नोव्हेंबर 2017 रोजी 50 हजार रुपये आरटीजीएसद्वारे घोलप यांनी जमा केले. यानंतर संतोष राठोड या व्यक्‍तीच्या कोटक महिंद्रा बँक, जयपूर, वैशालीनगर शाखेत 2812012325 या क्रमांकाच्या खात्यात दि. 6 नोव्हेंबर 2017 रोजी 54 हजार त्याचप्रमाणे दि. 14 नोव्हेंबर रोजी 29,150 रुपये भरले. एकूण एक लाख 33 हजार 120 रुपयांचा भरणा संबंधित व्यक्‍तीने सुचविलेल्या खात्यामध्ये घोलप यांनी केला.\nभरणा केल्यानंतर दि. 20 नोव्हेंबर 2017 रोजी ‘तुम्ही व्हीआयपी क्रमांकाचे सिम आणि आयफोन डिलक्स हॅण्डसेट नाशिक येथील भारती एअरटेल लि. कॉर्पोरेट, सिद्धी पार्क, मनोरथ हॉटेल समोर, राजीव गांधी भवन शेजारी येथून घेऊन जावे’, असा संदेश घोलप यांच्या भ्रमणध्वनीवर आला. त्याप्रमाणे माजी मंत्री घोलप हे संबंधित ठिकाणी गेले.\nत्यावेळी येथे भारती एअरटेल नावाच्या कंपनीचे कार्यालय अस्तित्वात नसल्याचे निदर्शनाला आले. यानंतर घोलप यांनी कंपनीने दिलेल्या दूरध्वनीवर संपर्क साधला असता कोणीही फोन उचलला नाही, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर घोलप यांनी भारती एअरटेल कंपनीविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/woman-got-angry-with-the-woman/", "date_download": "2018-11-17T11:48:46Z", "digest": "sha1:7ADAK7NINZNA3OWWBIDRHCBBKJQDRBZK", "length": 6430, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिलेने झिंज्या धरून युवतीला बदडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › महिलेने झिंज्या धरून युवतीला बदडले\nमहिलेने झिंज्या धरून युवतीला बदडले\nसातार्‍यातील गजबजलेल्या पोवईनाक्यावर मंगळवारी भर दुपारी एका महिलेने महाविद्यालयीन युवतीच्या झिंज्या धरून तिला रस्त्यावरच बदडले. या घटनेने बघ्यांची गर्दी उसळली. त्यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित महिला व युवतीला पोलिस ठाण्यात आणले. दरम्यान, पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून या युवतीला मारहाण झाल्याचे समोर आले आहे.\nसोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सातारा तहसील कार्यालयासमोर रस्त्यावर एक महिला युवतीला जाब विचारत तावातावाने भांडत होती. पाहता पाहता दोघीमधील वाद विकोपाला गेला व त्यातच महिलेने रौद्ररुप धारण करुन युवतीला बडवण्यास सुरुवात केली. युवतीसोबत असलेल्या मैत्रीणीही या घटनेने बिथरल्या. आपल्या मैत्रिणीला अचानक मारहाण होवू लागल्याने त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या महिलेने मध्ये पडलेल्या तिच्या मैत्रिणींचीही धुलाई करण्यास सुरूवात केली. या घटनेने बघ्यांची गर्दी उसळली. वाहतूकही विस्कळीत झाली. मारहाण झाल्याने युवती पळून जावू लागली. महिलेनेही तिचा पाठलाग सुरू केला. या सर्व प्रकारामुळे उपस्थित बुचकळ्यात पडले. या भांडणाची माहिती वाहतूक विभागाच्या पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. दोघे वाहतूक पोलिस पुरुष असल्यामुळे त्यांचीही मोठी पंचाईत झाली होती.\nमहिला तडातडा मारहाण करण्याची प्रयत्न करत होती तर युवतीचे हाल-हाल होत होते. पोलिसांचे दोघींना शांत करण्याचे प्रयत्न अपुरे पडत होते. अखेर घटनेचे व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून वाहतुक पोलिसांनी वडापची एक जीप मागवली. संबंधित महिला व युवतीला जीपमध्ये घातले व त्यांची वरात सातारा शहर पोलिस ठाण्यात आणली. पोलिस ठाण्यामध्ये जत्रा आल्यानंतर तणावसद‍ृश: वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी महिला व युवतीला आतमध्ये नेल्यानंतर पोलिस ठाण्याबाहेर जमा झालेल्या इतर युवतींना तेथून हाकलून देण्यात आले. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅच्यू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mynaturalhairextensions.com/mr/", "date_download": "2018-11-17T11:19:42Z", "digest": "sha1:6YG3ZGVFLPGM4PWJQN3VAF2FMO4TSDQG", "length": 24905, "nlines": 131, "source_domain": "www.mynaturalhairextensions.com", "title": "# एक्सNUMएक्स किंकी कळ्या केसांचे विस्तारः नैसर्गिक क्लिप-इन स्वस्त 1 खरेदी करा", "raw_content": "\nगुणवत्ता नैसर्गिक केस विस्तार: आम्हाला यूएस द्वारे तयार केले\nदेणग्या आणि जाहिरातींसाठी \"एमएनएचई\" ला 545454 वर मजकूर पाठवा\nगुणवत्ता नैसर्गिक केस विस्तार: आम्हाला यूएस द्वारे तयार केले\nदेणग्या आणि जाहिरातींसाठी \"एमएनएचई\" ला 545454 वर मजकूर पाठवा\nपोत करून खरेदी करा\nब्रेडिंग / क्रोशेट हेअर\nविस्तार साधने आणि वाहक\nसर्वोत्कृष्ट कोंबडी केसांचे केस विशेषतः माझे नैसर्गिक केस विस्तार खरेदी करा\nयेथे माझे नैसर्गिक केस विस्तार आम्ही सर्वोत्तम प्रदान करतो येथे सुगंधी घुमट केस सर्वात कमी दर ऑनलाइन.\nब्रेडिंग / क्रोशेट हेअर\nजुळणार्या प्रीमियम बंडलसह आमच्या क्लायंटना प्रदान करणे हा आमचा हेतू आहे काळा नैसर्गिक केस प्रकार सहजतेने\nआम्ही स्त्रिया लहान-मध्यम शोधत असलेल्या 10 \"- 30\" इंचांच्या लांबीमध्ये आणि बर्याच वेळेस त्यास कसलाही मेहनत नसतानाही मिश्रित करतो. आमच्या बर्याच ग्राहकांनी असे म्हटले आहे की ते आमच्या उत्पादन निवडीवर प्रेम करतात कारण ते त्यांना निवडण्यासाठी एक विस्तृत पर्याय देते. आम्ही समजतो की सर्वोत्कृष्ट बंडल निवडणे आवश्यक आहे, म्हणूनच आम्ही आमच्या दिवांना प्रथम श्रेणी कुमारी रीकी अिंगी कर्ली केस देतो.\nसर्वोत्कृष्ट नैसर्गिक केस क्लिप-इन ऑनलाइन:\n3A, 3B, 3C, 4A, 4B आणि 4C साठी नैसर्गिक वीव्ह\nएमएनएचई विविध प्रकारच्या नृत्यांगना नैसर्गिक केस क्लिप-इन्स प्रदान करते. आम्ही जबरदस्त व उत्साही बंडलवर लक्ष केंद्रित करतो जे जाड पूर्णतेने बनवलेले बनवण्यासाठी सत्य आहे जे मेलेनिन क्वीनच्या खर्या स्वरुपाकडे लक्ष देते. आम्ही बंडलचा रंग बदलत नाही कारण आम्ही काळा उत्पादनांसाठी आमचे उत्पादन रं�� ठेवतो. म्हणूनच आम्ही विशेषतः ब्लॅक टेक्सचर आणि शैलींकडे लक्ष देतो. आम्ही बहिणींसाठी वेगवान आणि प्रवेश करण्याच्या आवश्यकतेसाठी नैसर्गिक कर्ली क्लिप इन्स देखील प्रदान करतो\nआम्ही जीवंत आणि विलासितापूर्ण मांजरीच्या केसांमधील नेते आहोत. जेव्हा आपण आपले केस आपल्या केसांसह मिसळता तेव्हा ते स्पष्ट होते की आपले सौंदर्य हे एक घटक आहे. आमचे गलिच्छ कोंबडी विणणे जगातील सर्वाधिक लोकप्रिय वजनांपैकी एक आहे. आम्ही दररोज 6 महाद्वीपांमधील महिलांना आमची उत्पादने पाठवितो, हे असे आमचे अनुभव आहे की ते त्यांच्या केसांना त्यांच्या वैयक्तिकतेमध्ये सार मिळवण्यास इच्छुक आहेत.\nह्युमन हेयर एक्सटेंशन्समध्ये प्रीमियम कर्ली क्लिप-इन:\nआमच्या संग्रहांसह आपण प्राप्त करू शकता अशी विविध शैली आहेत. आपण आमच्या बंडल, बंद किंवा विग्ससह विविध संरक्षणात्मक शैली प्राप्त करू शकता. आपण द्रुत आणि सुलभ रूपांतरणासाठी आमच्या क्लिप विस्ताराने देखील प्रयत्न करू शकता. आमच्या आश्चर्यकारक उत्पादने जसे की आमच्या आश्चर्यकारक अफ़्रीको अिंगी कर्ली क्लिप-इन्स आपल्याला तत्काळ सलूनशिवाय सर्वोत्तम संभाव्य लांबी आणि आवाज प्राप्त करण्यास अनुमती देते.\nआपल्याला सर्वोत्तम उत्पादने आणि सेवा उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही परिश्रमपूर्वक कार्य करतो. आम्ही आपल्या जवळील उच्च स्तरीय वितरण पर्याय प्रदान करण्याचा हेतू बाळगतो. आम्ही जगभरातील आमच्या क्लायंटसाठी घड्याळ शिपिंग आणि पॅकेजिंग ऑर्डरवर कार्य करतो. आमचे पहाण्याची खात्री करा आफ्रो अंडी केस, शैलीसह एफ्रो बंडलचा आनंद घेणार्या लोकांसाठी हे पोत सर्वोत्कृष्ट आहे. स्त्रीचे केस तिच्या ताज्या आणि गौरवान्वये आहेत म्हणून आम्ही खात्री करुन देऊ इच्छितो की आपल्या सर्व गरजा इष्टतम ग्राहक सेवा देताना भेटतील.\nआमच्या लाँचची घोषणा केल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे अफ्रो गांठदार braids अधिक जाणून घ्या.\nमी माझा प्रारंभ केला नैसर्गिक केस 2009 मध्ये प्रवास आणि मोठा एक्सपर्ट XENXX XXX केला. मी माझ्या केसांच्या लांबीने अस्वस्थ होतो आणि मी स्वतःच्या मिश्रणात विस्तार करण्यासाठी शोध घेतला. 3 मध्ये नैसर्गिक केसांची देखभाल करणार्या कंपन्यांना खूप कमी. मी बंदोबस्त आणि विगांसह खूप अनुभवहीन होतो त्यामुळे म्हणून मी पारंपारिक सौंदर्य ��ुरवठा स्टोअरचे केस खरेदी केले. असे म्हणणे आवश्यक नव्हते की मिश्रण करणे भयंकर होते आणि मी माझ्या केसांचे केस खराब केले. मी अद्यापही जीवशास्त्र विषयातील मुख्य विषयातील महाविद्यालयात होतो आणि देवाने माझ्या स्वत: च्या नैसर्गिक केस कंपनीची सुरुवात करण्याचा दृष्टी मला दिली.\nकेसांच्या केसांची रचना करणार्या रसायनांच्या केसांबद्दल केसांबद्दल मी बर्याच वर्षांपासून संशोधन केले होते. त्यानंतर मी आणखी एक वर्ष घालवला जेव्हा मी 100% प्रदान केलेल्या गुणवत्तेशी पूर्णपणे समाधानी होईपर्यंत इतर देशांना केसांच्या नमुने तपासण्यासाठी भेट दिली. मी कर्ल नमुन्यांविषयी आणि नैसर्गिक केसांच्या हालचालींबद्दल जे शिकलो, ते वाढले आणि माझ्या स्वत: च्या अनन्य कर्नल नमुने तयार केले जे नृत्याच्या केसांच्या विविध पोतांशी जुळतात. मी 8 आठवड्याच्या कोर्ससाठी चीनला भेटायला शिकलो, माझे वजन कसे वापरावे, कसे वापरायचे आणि कसे बनवायचे पोत\nआमच्या ब्रँडसाठी सूट मिळविण्यासाठी सर्वोत्कृष्ट उत्पादन करणे\nमी माझ्या हस्तकलेवर मात केली आणि रंगाच्या महिलांसाठी एक अद्वितीय विस्तार ब्रँड तयार केला एमएनएचई एलएलसी ताम्पा फ्लोरिडामध्ये सप्टेंबर 2012 ला लॉन्च करण्यात आला. केसांच्या लांब, वाहत्या, सुंदर ताकदीसाठी आता आपल्या केसांना इतर विदेशी पोत सह मिश्रित करण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. या विस्ताराने मी नैसर्गिक स्वरूप राखत असताना आपण इच्छित असलेल्या कोणत्याही लांबी किंवा जाडपणास साध्य करणे शक्य केले आहे. आपण कोण आहात आणि आपल्या केसांचा नैसर्गिक देखावा जोडलेल्या जाडी आणि लांबीसह फक्त वाढवताना सत्य रहा.\nकोणीही आपल्यास \"किती इंच आहे\" किंवा \"मुलीला आपले केस कोठे मिळालेत\" विचारतील, कारण ते आपल्या स्वत: च्या स्केलपपासून ते वाढतात असे वाटते आपला बनावट आलिंगन आणि विस्तार लपवण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी प्रशंसा करणार्या विस्तार खरेदी करा. लक्षात ठेवा की केस खूप सुंदर आहेत\nMyNaturalHairExtensions.com त्याच्या क्लायंटला 100% उच्च दर्जाचे मानवी केस प्रदान करते. आम्ही कोणतेही सिंथेटिक फिलर्स किंवा सिंथेटिक फायबर वापरत नाही. त्यांचे विस्तार त्यांच्या नैसर्गिक देखावा, कमी चमक, व्यवस्थापनक्षमता आणि स्वस्त किमतीमुळे लोकप्रिय आणि उच्च मागणी आहे आणि फक्त मिश्रण ग���म बिंदूवर आहे\nऑनलाइन सर्वोत्तम ग्राहक सेवा\nग्राहक संतुष्टी माझा # एक्सNUMएक्स ध्येय आहे. मी उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतो आणि माझा संघही तसेच करतो. जेव्हा आपल्याला मोहक वाटते आणि आपल्या आधीपेक्षा जास्त सुंदर दिसतो तेव्हा आम्हाला अभिमान होतो. माझी टीम आणि मी आमच्या ग्राहक सेवेस गंभीरपणे घेतो आणि प्रत्येक ग्राहकला योग्य वेळेत वेळेवर योग्य केस देऊन आदराने वागतो मला असे म्हणायला अभिमान आहे की मी एक काळा ख्रिश्चन उद्योजक आहे ज्याने सर्व प्रकारच्या रंगीत महिलांना त्यांच्या स्वत: च्या त्वचेवर विश्वास ठेवण्यास मदत केली आहे.\nहे स्वप्न पूर्ण होण्यास मदत केल्याबद्दल धन्यवाद कारण ही कंपनी वाढतच आहे आणि दररोज नवीन साहस घेते आम्हाला आपल्या व्यवसायाद्वारे आणि निष्ठावान आशीर्वादित आहेत आणि आपण आम्हाला निवडले त्या आनंदाने जबरदस्त आहेत.\nएमएनएचई एक काळा मालकीची कंपनी आहे. आमचे क्लायंट आमच्या उत्कृष्ट टेक्सचरसारख्या त्यांच्या स्वत: च्या बनावट जुळणार्या उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि उत्पादनांना सुनिश्चित करण्याचे आमचे ध्येय आहे. आश्चर्यकारक ग्राहक सेवा प्रदान करताना आम्ही केवळ गुणवत्ता श्रेणी गोळा करतो.\nआम्ही जगभरात पोहचतो. आमचे विस्तार संरक्षित शैलींसाठी आणि बरेच काही चांगले आहेत. आमच्या ग्राहकांना मदत करण्यास एमएनएचई तयार आहे. आज आमची आश्चर्यकारक उत्पादने तपासण्याची खात्री करा\nएक काळासारखा व्यवसाय तसेच ख्रिश्चन म्हणून कंपनी आम्ही आमच्या व्यवसायाची रचना 3 महत्त्वपूर्ण तत्त्वे, गुणवत्ता उत्पादने, आश्चर्यकारक ग्राहक सेवा आणि आमच्या क्राफ्टची संपूर्णता सुमारे करतो. आम्ही हे सुनिश्चित करतो की प्रत्येक फांदी चटईजवळ निरोगी आहे. पोत च्या छिद्र महत्वाचे आहे कारण ते केसांना ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.\nसुधारणा: आम्ही आता सरळ केसांच्या पोत प्रस्तुत करतो जे प्रयत्न न करता मिश्रण करते. आमच्या उत्पादनांना अधिक परवानगी असलेल्या आरामदायी स्वरूपासाठी खूप मऊ आणि मऊ आहेत.\nनैसर्गिक केस गुरु ... .इह्ह्ह एनओओ \nआनंदीपणे नंतर टिप्पण्या बंद नंतर आनंदाने वर\nMyNaturalHairExtensions.com आपल्या क्लायंटला 100% रेमी व्हर्जिन केस प्रदान करते. आम्ही उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतो आणि जेव्हा आपल्याला अधिक सुंदर वाटत असेल तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो.\nन्यूबियन कँकी कर्कली विग\nरेट 4 5 बाहेर\nरेट 5 5 बाहेर\nआफ्रो किंकी केस बाँडल\nरेट 5 5 बाहेर\nबातमी पत्र साठी नोंदणी करा\nआमच्या कुटुंबाचे वेगळे व्हा आणि आमच्या वृत्तपत्रासाठी साइन अप करा. आपण विक्री, जाहिराती आणि MNHE इव्हेंटबद्दल सर्व अद्यतने प्राप्त कराल.\nहे क्षेत्र रिक्त सोडा\nएमएनएचई कुटुंबात आपले स्वागत आहे विक्री आणि जाहिरातींसाठी पुष्टी करा\nकॉपीराइट 2018 © माय नॅचरल हेअर एक्सटेंशन्स एलएलसी. प्रेमाने बनविलेले\nपोत करून खरेदी करा\nब्रेडिंग / क्रोशेट हेअर\nविस्तार साधने आणि वाहक\nदेणग्या आणि जाहिरातींसाठी \"एमएनएचई\" ला 545454 वर मजकूर पाठवा\nव्हीआयपी क्लबमध्ये सामील व्हा\nविशेष जाहिरातींसाठी विशेष प्रवेशासाठी आमच्या मेलिंग लिस्टमध्ये सामील व्हा\nआमच्या मेलिंग सूचीमध्ये सामील व्हा आणि विनामूल्य शिपिंग कूपन प्राप्त करा आम्ही आपल्याला विक्री, एकेरी मार्ग, स्पर्धा आणि ब्रँड नवीन उत्पादने वर अद्यतनित करू.\nस्वागत दिनः आपल्या कूपनसाठी आपले ईमेल तपासा\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता *\nलॉग इन करा फेसबुक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/now-everyone-will-get-salary-in-cheque-or-emode/", "date_download": "2018-11-17T11:30:59Z", "digest": "sha1:TDTJCDZCJ7JMWU2ISCBZSGHUFLYFWA2Z", "length": 17607, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "आता सगळ्यांचेच पगार येणार खात्यात, रोखीने पगार देण्यावर निर्बंध | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी ���कमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nआता सगळ्यांचेच पगार येणार खात्यात, रोखीने पगार देण्यावर निर्बंध\nनोटाबंदीनंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता सगळ्यांच्या पगार थेट बँक खात्यांमध्ये जमा केले जातील. या निर्णयावर बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे देशातील भ्रष्टाचार, काळापैशाला आळा बसेल असा सरकारचा विचार आहे.\nवेतन देण्यासंदर्भातील कायद्यात संशोधन करण्याच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत मंजूरी दिली. यामुळे कंपन्या आणि औद्योगिक समूहांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बँकेचे चेक किंवा इलेक्ट्रॉनिक माध्याने वेतन देणे बंधनकारक ठरेल. त्यामुळे आता छोट्या संस्थांमध्ये देखील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील पगार चेक किंवा थेट खात्यात मिळेल, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे.\nएका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार वेतन देण्यासंदर्��ातील कायदा १९३६मध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भातील विधेयक १५ डिसेंबर २०१६ रोजी लोकसभेत मांडण्यात आले होते. या विधेयकाला केंद्रीय बजेट अधिवेशनात मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी न थांबता सरकारने आज थेट अध्यादेश काढला. त्यानंतर संसदेत हे विधेयक मंजूर करण्यात येईल. कारण अध्यादेश केवळ सहा महिन्यांसाठी लागू राहतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जलपूजनाचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले\nपुढीलआसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://xn--80ahnahceodec3ba.pl/?lg=mr", "date_download": "2018-11-17T10:51:34Z", "digest": "sha1:GPKNIPEIBO6K5C5KBC4Q7YQA5555BK43", "length": 6771, "nlines": 95, "source_domain": "xn--80ahnahceodec3ba.pl", "title": "Одноклассники - знакомства", "raw_content": "\nच्या शोधात स्त्रि पुरुष\nदेश अफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-library-digital-138343", "date_download": "2018-11-17T12:00:20Z", "digest": "sha1:ZRGR53LWD7EPC55AIVWAO4UQJURMFPMM", "length": 15900, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon library digital डिजिटायझेशन'ने दुर्मिळ ग्रंथही चिरकाल ! | eSakal", "raw_content": "\nडिजिटायझेशन'ने दुर्मिळ ग्रंथही चिरकाल \nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nजळगाव ः पुस्तकांचा खजिना सांभाळणाऱ्या अनेक वाचनालयांना शतकोत्तरी परंपरा लाभलेली आहे. परंतु काळानुरूप ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाशी जुळवून, त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ग्रंथालये संपूर्णपणे डिजिटल होऊ लागली आहेत. यामुळेच अलीकडच्या काळात \"ई-साहित्य' संकल्पना रूढ होत असून दीर्घकालीन प्रक्रियेत \"डिजिटायझेशन'मुळे दुर्मिळ ग्रंथ चिरकाल जपून ठेवता येणे शक्‍य आहे.\nजळगाव ः पुस्तकांचा खजिना सांभाळणाऱ्या अनेक वाचनालयांना शतकोत्तरी परंपरा लाभलेली आहे. परंतु काळानुरूप ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाशी जुळवून, त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ग्रंथालये संपूर्णपणे डिजिटल होऊ लागली आहेत. यामुळेच अलीकडच्या काळात \"ई-साहित्य' संकल्पना रूढ होत असून दीर्घकालीन प्रक्रियेत \"डिजिटायझेशन'मुळे दुर्मिळ ग्रंथ चिरकाल जपून ठेवता येणे शक्‍य आहे.\nऑनलाईनच्या जमान्यात युवकच नाही, तर ज्येष्ठ देखील स्मार्ट आणि ऑनलाइन झाले आहेत. यामुळेच वाचनालयाकडे युवा वर्गाचे पाय फारसे वळत नाही. शिवाय स्पर्धा परीक्षांकडे अधिक कल आहे. आवश्‍यक माहिती स्वतः:च ऑनलाइन मिळवत असतात. यूपीएससी व एमपीएससी तथा इतर स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास व्यवस्थित व्हावा, तसेच त्यांना हवी ती आवश्‍यक पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, यासाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका चालविण्यात येतात. म्हणूनच बदलत्या काळानुसार अभ्यासिकांचे स्वरूप देखील बदलले आहे. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाद्वारे अभ्यास करता यावा, यासाठी आता ऑनलाइन अभ्यास केंद्र तयार करण्यात आले आहे.\nपारंपरिक ग्रंथालय ही संकल्पना आता बाजूला पडत आहे. पारंपरिक ग्रंथालये तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऑनलाइन होत असून, प्रामुख्याने महाविद्यालयांमध्ये याचा वापर अधिक होत आहे. यात प्रामुख्याने ग्रंथसंपदा जपण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे. यामध्ये डी स्पेस व ग्रीन स्टोन या दोन सॉफ्टवेअरचा अधिक वापर ���ेला जात आहे. यामुळे दुर्मिळ ग्रंथ जे प्रकाशित होऊ शकत नाही. अशा ग्रंथांचे डिजिटायझेशन करून जपता येणे शक्‍य आहे. म्हणजेच ग्रंथ अधिक काळापर्यंत जपून ठेवता येणे शक्‍य आहे. शिवाय, \"एमएचआरडी' या माध्यमाचा वापर करून नॅशनल डिजिटल लायब्ररी देखील तयार केली जात आहे.\nविद्यापीठाच्या लायब्ररीत थेसीस ऑनलाइन\nऑनलाइन संकल्पनेवर विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये देखील काम सुरू करण्यात आले आहे. यात पहिला टप्पा म्हणून विद्यापीठाकडील 2015 या वर्षांपासूनचे थेसिस ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आवश्‍यक माहिती व कोणत्याही विषयावरील थेसिस सहज उपलब्ध होत असल्याचे ग्रंथपाल डॉ. अनिल चिकाटे यांनी सांगितले.\n\"ग्रंथालयांचे डिझिटायझेशन ही संकल्पना नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आता रूढ होऊ लागली आहे. यामुळे ऑनलाईनमध्ये स्वयं शिक्षण पद्धती राबविली जातेय. स्वतः लिब पोर्टल तयार करून याच्या माध्यमातून ग्रंथालय केले.'\n- हितेश ब्रिजवाशी, ग्रंथपाल.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब��यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/16247", "date_download": "2018-11-17T10:53:27Z", "digest": "sha1:XZQDBBR4ASZ3TVNPUBY3757FM2FNN3K5", "length": 2982, "nlines": 67, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सुर्यास्त (ऑइल पेस्टल ) : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सुर्यास्त (ऑइल पेस्टल )\nसुर्यास्त (ऑइल पेस्टल )\nसुर्यास्त (ऑइल पेस्टल )\nसध्या लेक खडूच्या रंगांच्या प्रेमात पडली आहे\nसुर्यास्त (ऑइल पेस्टल )\nRead more about सुर्यास्त (ऑइल पेस्टल )\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/all-demands-have-been-made-by-the-age-of-65-years-of-the-retirement-age-of-anganwadi-sevikas/", "date_download": "2018-11-17T11:46:19Z", "digest": "sha1:N6SBMGL7FXB36JA72XURZZDVJFP5ORUH", "length": 8963, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "“ताई, तोंड गोड करा ! तुमच्यामुळे आमची सेवानिवृत्ती टळली”", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n“ताई, तोंड गोड करा तुमच्यामुळे आमची सेवानिवृत्ती टळली”\nटीम महाराष्ट्र देशा : सध्या सभागृह आणि रस्त्यावर सुद्धा अंगणवाडी सेविकांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ स्थगित केल्यामुळे या मुद्द्यावर ठाम असलेल्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे या कुठेतरी नाराज झाल्याच बोललं जात होत. पण या मध्येच पंकजाताईंचे तोंड अंगणवाडी सेविकांनीच गोड केल आहे.\n‘३१ मार्चला सेवानिवृत्त होत असलेल्या अंगणवाडी सेविकांनी महिला व बाल विकासमंत्री पंकजाताईं मुंडेंना पेढे भरवून भावोद्गार काढले.’ पंकजा मुंडे यांनी, नुकतेच अंगणवाडी सेविकांच्या सेवानिवृत्तिचे वय ६५ वर्षे करून संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. या निर्णयामुळे आनंदीत झालेल्या, सातारा जिल्ह्यातील माण येथील सेवानिवृत्तिच्या उंबरठ्यावरील छाया परशुराम शिपटे व अन्य अंगणवाडी सेविकांनी ‘रॉयलस्टोन’ या निवासस्थानी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन पेढे वाटून त्यांचे आभार मानले\nअंगणवाडी सेविकांच्या सेवानिवृत्तिचे वय 65 वर्षे करून सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे आनंदीत झालेल्या माण जिल्हा सातारा येथील, छाया परशुराम शिपटे व अन्य अंगणवाडी सेविकांनी आज 'रॉयलस्टोन' निवासस्थानी माझी भेट घेतली आणि माझे आभार मानून अभिनंदन केले. pic.twitter.com/PCzBhWZZl8\nदरम्यान, अंगणवाडी सेविकांच्या सेवानिवृत्तिचे वय 65 वर्षे करून सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे आनंदीत झालेल्या माण जिल्हा सातारा येथील, छाया परशुराम शिपटे व अन्य अंगणवाडी सेविकांनी आज ‘रॉयलस्टोन’ निवासस्थानी माझी भेट घेतली आणि माझे आभार मानून अभिनंदन केले. या आशयाचे ट्विट केले आहे.\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nऔरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर करण्याची…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nमराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींन�� गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pm-narendra-modi-criticize-opposition-partys/", "date_download": "2018-11-17T11:14:06Z", "digest": "sha1:OZLMUM22TWHHAI3GYIHQI3AEWTMXN4WT", "length": 7402, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सत्तेच्या हव्यास असलेल्या लोकांनी देशावर आणीबाणी लादली - पंतप्रधान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसत्तेच्या हव्यास असलेल्या लोकांनी देशावर आणीबाणी लादली – पंतप्रधान\nटीम महाराष्ट्र देशा : सत्तेच्या हव्यास असलेल्या लोकांनी देशावर आणीबाणी लादली, आणि ज्यांनी त्या आणिबाणीला विरोध केला तेच आता त्यांच्याशी हातमिळवणी करत आहेत, अशा शब्दात प्रस्तावित महाआघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे.\nविरोधकांना फक्त त्यांची आणि त्यांच्या कंटुबियांची चिंता आहे, त्यांचे समाजाशी काही देण घेणं नाही असेही मोदी यावेळी म्हणाले. संत कबीर यांच्या ५०० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.\nनुकत्याच झालेल्या कैराना, फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता.\nया सर्व निवडणुकींमध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस व राष्ट्रीय लोक दल या सर्वांनी मिळून एकच उमेदवार उभा केला होता. मोदींनी समाजवाद आणि बहुजन अशा शब्दांचा वापर करत अप्रत्यक्षरित्या मायावती व मुलायमसिंह यादव यांच्यावर टीका केली. मोदी यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही लक्ष्य केले.\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nऔरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर करण्याची…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nसरकारचा ��जब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/confusion-about-mns-continues-28163", "date_download": "2018-11-17T12:11:41Z", "digest": "sha1:FVKANDRMOFU2X6RR6KL6XUJZDNYXW7ZM", "length": 12763, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "confusion about mns continues \"मनसे' संम्रभ कायम | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 30 जानेवारी 2017\nमुंबई ः निवडणुकांच्या वातावरणात शिवसेना-भाजपा युतीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण होतो, त्या वेळी मनसे \"फॅक्‍टर' हा चर्चेच्या केंद्रस्थानी राहतो. हीच परिस्थिती सध्या निर्माण झाली असून, युती तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना- मनसे एकत्र येणार, अशी आवई उटली असून, दोन्ही पक्षांकडून याबाबत अद्याप ठोस काहीच समोर आले नसल्यामुळे \"मनसे संम्रभ कायम' आहे.\nमुंबई ः निवडणुकांच्या वातावरणात शिवसेना-भाजपा युतीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण होतो, त्या वेळी मनसे \"फॅक्‍टर' हा चर्चेच्या केंद्रस्थानी राहतो. हीच परिस्थिती सध्या निर्माण झाली असून, युती तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना- मनसे एकत्र येणार, अशी आवई उटली असून, दोन्ही पक्षांकडून याबाबत अद्याप ठोस काहीच समोर आले नसल्यामुळे \"मनसे संम्रभ कायम' आहे.\nउद्धव ठाकरे यांनी यापुढे कोणतीही निवडणूक भाजपबरोबर युती करून लढणार नाही, अशी घोषणा करून भाजपबरोबरची युती तोडली. यानंतर लगेच शिवसेना आणि मनसे एकत्र येणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला दोन्ही बाजूच्या नेत्यांनी केलेल्या विधानांनी पाठबळ मिळत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी \"शत्रूचा शत्रू तो आमचा मित्र', असे विधान केले, तर मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर या दोन भावांनी एकत्र यावेत, या मताची जाहीर चर्चा करतात. शिवसेनेकडून याबाबत खंडन केले असले तरी, शिवसेना खासदार संजय राऊत यांचे गोव्यातील वक्‍तव्याने या चर्चेला दुजोरा मिळत आहे.\n\"युतीबाबत अद्याप मनसेचा प्रस्ताव आला नाही', असे विधान केले आहे, तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी पुण्यात या दोन बंधूंच्या एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्‍त केली आहे. त्यामुळे मनसे संम्रभ कायम आहे.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\n'काकडे तुम्ही कमी बोला, मग शिरोळे बोलतील'\nपुणे : मितभाषी, सच्चा, प्रामाणिक, कामाचा पाठपुरावा करणारा आणि लोकसभेत अधिकाधिक वेळ देणारा खासदार अशा शब्दांत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\n��काळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/8437-local-train-megablock-on-sunday", "date_download": "2018-11-17T10:45:29Z", "digest": "sha1:ZUE2ZH4HIOOAKJ522EOO25EOFWVGZB7P", "length": 6528, "nlines": 141, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबईकरांनो आज लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईकरांनो आज लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 21 October 2018\nमुंबईकरांनो आज लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर बाहेर पडा कारण आज रविवारनिमित्त लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असल्यामुळे आज मुंबईकरांना हाल सहन करावे लागणार आहेत.\nआजचा मोगाब्लॉक अशाप्रकारे असणार\nमध्य रेल्वेवर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक\nठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक\nहार्बर मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 पर्यंत मेगाब्लॉक\nपनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक\nपश्चिम रेल्वेवर सकाळी 10.35 ते दुपारी 2.35 पर्यंत मेगाब्लॉक\nबोरीवली-अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-stomach-disease-livestock-6684", "date_download": "2018-11-17T11:52:16Z", "digest": "sha1:WTL33SKBVXOY4ZWQI7QMBWLUDMAXWXBX", "length": 20376, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, stomach disease in livestock | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजनावरांतील पोटफुगीची कारणे, लक्षणे, उपाय\nजनावरांतील पोटफुगीची कारणे, लक्षणे, उपाय\nडॉ. गिरीश यादव, डॉ. दिनेश लोखंडे\nमंगळवार, 20 मार्च 2018\nजनावरांना सर्वसाधारणपणे कडबा, हिरवी वैरण व पेंड अशा प्रकारचे खाद्य दिले जाते. सर्वच मोसमांमध्ये जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा मिळत नसल्यामुळे बऱ्याचदा जनावरांना निकृष्ट प्रतीचा चारा दिला जातो, त्यामुळे जनावरांना पोटफुगी व पचनसंस्थेचे इतर अनेक अाजार होतात. कधी कधी पोटफुगी आजाराची तीव्रता इतकी जास्त असते, की जनावरे दगावतात.\nजनावरांना सर्वसाधारणपणे कडबा, हिरवी वैरण व पेंड अशा प्रकारचे खाद्य दिले जाते. सर्वच मोसमांमध्ये जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा मिळत नसल्यामुळे बऱ्याचदा जनावरांना निकृष्ट प्रतीचा चारा दिला जातो, त्यामुळे जनावरांना पोटफुगी व पचनसंस्थेचे इतर अनेक अाजार होतात. कधी कधी पोटफुगी आजाराची तीव्रता इतकी जास्त असते, की जनावरे दगावतात.\nशेळ्या, मेंढ्या व मोठ्या जनावरांमध्ये सर्व मोसमांत पोटफुगी ही समस्या जास्त प्रमाणात अाढळून येते. खाद्यामधील झालेल्या बदलामुळे, अखाद्य पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे जनावरांनी खालेल्या पोटातील अन्नावर किण्वनाची प्रक्रिया जास्त प्रमाणात होते, त्यामुळे पोटात वायू जास्त प्रमाणात तयार होतो. हा वायू नैसर्गिकरीत्या बाहेर टाकला जाऊ शकत नाही. या वाढलेल्या वायूचा ताण पोटाच्या पिशव्यांवर होतो यालाच ‘पोटफुगी’ म्हणतात.\nकोवळ्या, जास्त प्रथिनयुक्त अाणि किण्वन करू शकणाऱ्या ज्वारी, बाजरी, वाटाणा अाणि मक्याची हिरवी धाटे यांसारख्या वनस्पती जास्त प्र��ाणात खाल्ल्यास, जास्त प्रमाणात उसाची मळी, चोथरी जनावरांच्या खाद्यात गेल्यास जनावरांचे पोट फुगते.\nअन्ननलिका कोंडल्यास, जनावरांच्या आंतरपटलाच्या हर्निया, धनुर्वात, अन्ननलिकेवरील व जठरावरील सूज, जंतांचा प्रादुर्भाव व शरीरातील कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे पोटफुगी होते.\nकाही जनावरांत अानुवंशिकतेमुळे तोंडातील लाळेचा स्राव कमी प्रमाणात होत असल्यास अन्न चावताना किंवा रवंथ करताना लाळ अन्नात योग्य प्रमाणात मिसळू शकत नाही, त्यामुळेसुद्धा पोटफुगी होते.\nज्वारी, गहू, बाजरी यांची कणसे, दाणे चारा व पाण्याशिवाय खाल्ल्यावरसुद्धा पोटफुगी होते. अखाद्य वस्तू उदा. तार, खिळा, लाकूड, पत्रा, चामडे, कपडे, प्लॅस्टिक व इतर अखाद्य वस्तू खाल्ल्यास पोटफुगी होते.\nप्रथम जनावर खात- पीत नाही, ते सुस्तावते.\nजनावरांच्या पोटाचा आकार विशेषतः डाव्या भकाळीचा अाकार जास्त प्रमाणात वाढतो, जनावर डोळे व मान उंचावून ताणते, पोटात त्रास होत असल्यामुळे जनावर दात खाते, मागच्या पायाने पोटावर लाथा मारते, डाव्या भकाळीकडे पाहते, तोंडाने श्वासोच्छ्‍वास करते, लाळ गाळते.\nपोटातील वाढलेल्या वायूमुळे फुफ्फुसावर व हृदयावर दाब पडतो, त्यामुळे जनावरास श्वासोच्छ्‍वासास त्रास होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.\nजनावराच्या डाव्या भकाळीवर हाताने मारून पाहिल्यास पोटात वायू असल्याचा आवाज येतो. कधी कधी पोटफुगी एवढी वाढते, की पोटाच्या पिशव्यांचा ताण फुफ्फुसावर जास्त प्रमाणात येऊन दमकोंडी होऊन जनावर कोसळते. फुफ्फुसावर जास्त दाब वाढला तर श्वास कोंडून जनावर दगावते.\nवरील लक्षणे दिसताच तत्काळ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. जनावरांना दिले जाणारे व पोटात वायू तयार करणारे अन्न व पाणी त्वरित थांबवावे. पुढचे पाय उंचावर व मागचे पाय उतारावर असतील अशाप्रकारे जनावराला बांधावे, जेणेकरून फुगलेल्या अन्नाच्या पिशवीचा दाब फुफ्फुसावर पडणार नाही.\nजनावराच्या डाव्या भकाळीवर हाताने मालिश करावे. जनावराला पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वायुनाशक औषधे तोंडातून पाजावीत.\nजनावराच्या तोंडात आडवी कडुलिंबाची १ फूट लांबीची लाकडी काठी ठेवून ती मुरकीस दोन्ही बाजूस बांधावी. अशाप्रकारे ही काठी तोंडात राहिल्यामुळे जनावर त्या काठीस सतत चघळत राहील, त्यामुळे लाळेचे प्रमाण वाढून पोटफुगी कमी होण्यास मदत हो��ल.\nकोवळ्या, जास्त प्रथिनयुक्त व किण्वन करू शकणाऱ्या वनस्पती, ज्वारी, बाजरी व वाटाणा, मक्याची हिरवी धाटे यांसारख्या वनस्पती, उसाची मळी, चोथरी जास्त प्रमाणात देऊ नये.\nजंतांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दर ३ महिन्यांनंतर जनावरांना जंतनाशक पाजावे. रोज ५० ग्रॅम क्षार मिश्रण खाद्यातून द्यावे. उरलेले शिळे अन्न, भाज्या देऊ नये.\nज्वारी, गहू, बाजरी यांची कणसे, दाणे जास्त प्रमाणात खाऊ देऊ नये. तार, खिळा, लाकूड, पत्रा, चामडे, कपडे, प्लॅस्टिक व इतर अखाद्य वस्तू जनावराच्या पोटात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.\nसंपर्क ः डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६\n(मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजनावरांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम...मांसपेशी, मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढी आणि...\nयोग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...\nथंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यतामहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nदुधाच्या प्रकारानुसार बदलतात मानकेदुग्धजन्य पदार्थ उच्च गुणवत्तेचे व दर्जेदार...\nवासरांसाठी योग्य अाहार, संगोपन पद्धतीवासराचा जन्म झाल्यानंतर त्याचा श्‍वासोच्छ्वास...\nशेतीला दिली मधमाशीपालनाची जोडपरिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड...\nरोपवाटिका उद्योगात उत्तम संधीकोणत्याही पिकाचे किमान दीड ते दोन महिने आधी...\nजनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा...अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक...\nमुरघासाचे फायदे, जनावरांसाठी वापरचाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनामध्ये सातत्य...\nजनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...\nपशूसल्लासध्या तापमानात वाढ झाली असल्यामुळे जनावरांमध्ये...\nमुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...\nउष्ण वातावरणात सांभाळा जनावरांनाअचानक वाढणाऱ्या उष्णतेमुळे जनावरांची अधिक काळजी...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nरेशीम कीटकांवर दिसतोय उझी माशीचा...सध्याच्या काळात पुणे, सातारा, लातूर, सोलापूर,...\nदुधाळ जनावरांतील खुरांच्या आजाराचे...खुरांची योग्य काळजी व अचूक व्यवस्थापन यांमुळे...\nकृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...\nजनावरांसाठी पशुखाद्यापासून पोषक फीड...उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार...\nपोटफुगीपासून वाचवा जनावरांनाहिरव्या चाऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे...\nवासरांमधील संसर्गजन्य अतिसारवासरांमधील अतिसार हा अनेक रोगांशी संबंधित आजाराची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/vasind-mumbai-news-girl-death-railway-104504", "date_download": "2018-11-17T11:23:49Z", "digest": "sha1:EJDL2CHWCCQ7ETPSB7VHGP7TOFMHWLSW", "length": 10123, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "vasind mumbai news girl death railway मालगाडीखाली चिरडून शाळकरी मुलगी ठार | eSakal", "raw_content": "\nमालगाडीखाली चिरडून शाळकरी मुलगी ठार\nगुरुवार, 22 मार्च 2018\nवासिंद - मध्य रेल्वेच्या वासिंद रेल्वे स्थानकानजीक रूळ ओलांडताना बुधवारी सायंकाळी कृतिका मोगरे (वय 12) या शाळकरी मुलीचा मालगाडीखाली येऊन मृत्यू झाला. खडवलीत राहणारी ही मुलगी वासिंद येथे जी. के. गुरुकुल शाळेत पाचवीत शिकत होती. शाळा सुटल्यावर वडिलांसोबत ती वासिंद रेल्वे स्थानकावर जात होती. अप लूप लाइनवर मालगाडी सायडिंगला उभी होती, त्या खालून जात असता अचानक गाडी सुरू झाली. यात चाकाखाली सापडून तिचा जागीच मृत्यू झाला. कल्याण लोहमार्ग पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, तिचा मृतदेह वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण त��ेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nकल्याणमध्ये महापालिकेने हटविली पदपथावरील अतिक्रमणे\nकल्याण : शहरातील पदपथावर फेरीवाले आणि दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना चालता येत नसल्याच्या तक्रारी पाहता पालिका आयुक्त गोविंद बोडके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raj-jaydutt-kshirsagar-again-at-the-ncp-stage/", "date_download": "2018-11-17T11:11:05Z", "digest": "sha1:4YY2KXJWQR4VMQ2KBUPOFCVO6OP427AA", "length": 7293, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाराज जयदत्त क्षीरसागर पुन्हा राष्ट्रवादीच्या स्टेजवर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनाराज जयदत्त क्षीरसागर पुन्हा राष्ट्रवादीच्या स्टेजवर\nपुणे: आमदार जयदत्त क्षीरसागर हे स्व:पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याचं बोललं जातं आहे, मध्यंतरी त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली. मात्र, आज ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर आले आहेत.\nबीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांना झुकते माप दिले जात असल्याने क्षीरसागर हे नाराज आहेत. यामुळेच काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीने बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.\nएवढंच नाही तर मुख्यमंत्री फडणवीस आणि क्षिरसागर यांनी मुंबई ते बीड एकत्र प्रवास देखील केला होता. तसेच पंकजा मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन क्षीरसागर यांच्या घरीही देखील गेल्या होत्या. त्यामुळे क्षीरसागर राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याचं बोललं जातं होत. मात्र आज आमदार जयदत्त क्षीरसागर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या स्टेजवर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nनवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. बिहारमध्ये जागावाटपावरुन बिहारमध्ये…\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-balgandharva-rang-mandir-and-maharashtra-sahitya-parishad-101600", "date_download": "2018-11-17T11:51:56Z", "digest": "sha1:CW3NEVQCXVZBWNVSUEVURPZO3PACNUID", "length": 15905, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news balgandharva rang mandir and maharashtra sahitya parishad 'बालगंधर्व रंगमंदिर पाडून जन्मशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का?' | eSakal", "raw_content": "\n'बालगंधर्व रंगमंदिर पाडून जन्मशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का\nबुधवार, 7 मार्च 2018\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेचा सवाल\nपुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला यावर्षी ८ नोव्हेंबर पासून प्रारंभ होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी पुलंच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली. बालगंधर्व रंगमंदिर पाडून जनशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का अशा शब्दात महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुनर्विकास करण्याच्या पुणे महानगर पालिकेच्या कल्पनेला विरोध केला आहे.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेचा सवाल\nपुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला यावर्षी ८ नोव्हेंबर पासून प्रारंभ होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी पुलंच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली. बालगंधर्व रंगमंदिर पाडून जनशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का अशा शब्दात महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुनर्विकास करण्याच्या पुणे महानगर पालिकेच्या कल्पनेला विरोध केला आहे.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिर ही केवळ दगड विटांची निर्जीव वास्तू नाही. या वास्तूशी कलावंत आणि रसिकांचे भावनिक नाते आहे. अनेक दिग्गज कलावंत आणि सारस्वतांच्या कलाविष्काराने आणि पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू आहे. साहित्यिक आणि कलावंतांना उर्जा देणारे बालगंधर्व रंगमंदिर हे सर्जनकेंद्र आहे. या रंगमंदिरात कला सादर करणे, इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणे हे नेहमीच कलावंत आणि रसिकांना गौरवाचे वाटते. या वास्तूची निगा आणि देखभाल राखण्यात पूर्णतः अपयशी ठरलेली पुणे महानगरपालिका ही वास्तू पाडून पुनर्विकासाची योजना आखत आहे. ही बाब चीड आणणारी आहे. समस्त पुणेकर रसिकांच्या भावना लक्षात घेऊन ही वास्तू जपण्यासाठी प्रयत्न करावेत. नाट्यसंकुल उभे करायचे असेल तर ते दुसऱ्���ा जागेत उभे करावे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय घेताना साहित्य आणि कलाक्षेत्रातील लोकांशी बोलून, त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात असे संबंधितांना वाटत नाही, यातच त्यांचा कोडगेपणा दिसून येतो. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे याचा विसर महानगरपालिकेला केव्हाच पडला आहे. पुण्यातला सांस्कृतिक वारसा जतन करण्याबाबतची पुणे महानगरपालिकेची अनास्था चिंताजनक आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याचे सांस्कृतिक वैभव आहे. या वैभवात भर घालायची सोडून ती वास्तू पाडण्याचा अविचार करणे भूषणावह नाही. कलावंत आणि कलाप्रेमी पुणेकरांच्या भावनांशी खेळू नका जन्मशताब्दी वर्षात तरी गदिमांचे स्मारक करा.\nमहाराष्ट्र वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाबाबत पुणे महानगरपालिका कमालीची उदासीन आहे. ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी आली तरी पुण्यात त्यांचे स्मारक होऊ शकले नाही. या वर्षात तरी ते करून दाखवा. पुलंच्या स्मृती जपण्यासाठी महानगरपालिकेने आजवर काय केले केवळ उद्यानाला नाव देऊन जबाबदारी संपत नाही.\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.ना��िक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jyotish-vaastu.blogspot.com/2016/", "date_download": "2018-11-17T10:30:11Z", "digest": "sha1:PF7WVL6MRSK3K3HTQJ5EWXFB3QCBUC3O", "length": 9680, "nlines": 57, "source_domain": "jyotish-vaastu.blogspot.com", "title": "Jyotish-Vaastu: 2016", "raw_content": "\nशनिवार, २ जुलै, २०१६\nसाधारण पणे चाळीस ते बेचाळीस वयाची एक व्यक्ती ऑफिस मध्ये थोडीशी गोंधळलेल्या स्थितीत माझ्या समोर येऊन बसली. सर आपली आत्ताची भेटण्याची वेळ ठरली होती इत्यादी ....\nमाझ्या समोर बसत असताना मी त्या व्यक्तीस न्याहाळत होतो. काहीतरी गंभीर प्रश्न असून समोरील व्यक्ती अडचणीत आहे हे चेहऱ्यावरून जाणवत होते\nमला जन्म टिपण दिल्यावर, मला नोकरी नाही, माझी नोकरी गेली आहे.माझ्यावर दोन मुले आणि पत्नी ह्यांची जबाबदारी आहे आणि आता नोकरी सुद्धा मिळत नाहीये. नोकरी मिळण्यासाठी काय करू का एखादा व्यवसाय सुरू करू का एखादा व्यवसाय सुरू करू पण व्यवसाय साठी कोणतेही भांडवल माझ्याकडे नाही. आता काय करू\nत्याचे प्रश्न सुरू असताना मी त्याची जन्म कुंडली प्रिंट आउट काढून नोकरी व्यवसायाच्या अनुषंगाने अवलोकन सुरू केले.\nजन्म कुंडली व महादशा ह्यांचा विचार करून मी माझी काही अनुमाने तयार केली. त्या दृष्टीनं जातकाला आतापर्यंत कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या केल्या असे विचारले असता आत्ता पर्यंत मार्केटिंग मध्ये अनेक जॉब केले असून प्रत्येक जॉब मध्ये सिनियर्स व बॉस ह्यांच्या त्रासाला कंटाळून नोकरी सोडली किंवा कंपनी बंद पडल्यामुळे नोकरी गेली. असे सतत चालू आहे.\nमार्केटिंग मध्ये काम करण्यासाठी आवश्यक घटकांची पूर्तता जन्म कुंडली दर्शवत नव्हती. म्हणजे आतापर्यंत निवडलेले कार्यक्षेत्रच चुकीचे होते हे लक्षात येते.\nअसे अनेकांच्या बाबतीत घड��� असते,दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गरजां साठी काही ना काही तरी केले जाते, त्यातून उदरनिर्वाह होतो पण योग्य ती प्रगती मात्र होत नाही.कुठे तरी परिस्थितीमुळे म्हणा अथवा कोणत्याही कारणाने काही तरी निर्णय घेतले जातात, आणि आता मागे हटल्यास, आपले कसे होईल ह्या भीतीने तसेच पुढे जातात काही काळ नंतर चूक कळते पण काळ पुढे गेलेला असतो. असो ....\nजातकाच्या जन्म कुंडली चा विचार करून त्याला सर्व्हिस सेक्टर मधलाच एक व्यवसाय सुचवला ज्यासाठी भांडवलाची गरज नव्हती. मी सुचवलेल्या विषयात जातकाला आवड सुद्धा होती व हा व्यवसाय करावा असे अनेक वर्षा पासून त्याच्या मनात होते पण हिम्मत होत नव्हती.\nसोने जमिनीत सापडते म्हणून कुठेही खणले तर सापडत नाही, परंतु भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून विशिष्ट ठिकाणी खणल्यास सोने सापडण्याची शक्यता बळावते. अगदी तसेच आपले असते,योग्य दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल यशाच्या शिखरावर घेऊन जाते अन्यथा फक्त अंतर मागे टाकले जात असते.\nकुंडलीच्या योग्य विश्लेषणा द्वारे त्याच्या यशाचा मार्ग त्याला सापडला होता.\nकोणत्याही प्रकारच्या ज्योतिष मार्गदर्शना साठी संपर्क\nद्वारा पोस्ट केलेले Dr Abhay Agaste येथे ४:०९ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. sololos द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://gwalior.wedding.net/mr/decoration/1246583/", "date_download": "2018-11-17T11:21:40Z", "digest": "sha1:ONTZJTW3ACKFFNE42FNZNZPPSH46XSQU", "length": 2754, "nlines": 70, "source_domain": "gwalior.wedding.net", "title": "Wedding.net - वेडिंग सोशल नेटवर्क", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट भाड्याने तंबू केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 15\nठिकाणाच्या प्रकारांची सजावट ठिकाणे, बाहेर (स्वत: चे बांधकाम, कमान आणि मांडव)\nवस्तूंची सजावट तंबू, प्रवेशद्वार आणि मार्ग, जोड्या आणि पाहुण्यांसाठी टेबल्स, बाहेरील सजावट (लॉन्स, बीचेस)\nवापरलेले साहित्य फुलं, कापड, रोपटी, फुगे, लाइट\nभाड्याने तंबू, फर्निचर, डिशेस, डोली\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 15)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयत��� धोरण\n1,31,436 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/suresh-shewale-joint-bjp-12753", "date_download": "2018-11-17T11:38:17Z", "digest": "sha1:DH4SJBIUS5RWX4K3XDMNUQ2NAJB5A423", "length": 13151, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Suresh shewale joint BJP सुरेश शेवाळे यांच्यासह सहा जण भाजपमध्ये | eSakal", "raw_content": "\nसुरेश शेवाळे यांच्यासह सहा जण भाजपमध्ये\nगुरुवार, 29 सप्टेंबर 2016\nपुणे - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माजी महापौर सुरेश शेवाळे यांच्यासह विविध पक्षांतील सहा प्रमुख कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महापालिकेत सत्तेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पक्षांतराच्या घडामोडींना वेग येऊ लागला आहे.\nपुणे - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माजी महापौर सुरेश शेवाळे यांच्यासह विविध पक्षांतील सहा प्रमुख कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महापालिकेत सत्तेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पक्षांतराच्या घडामोडींना वेग येऊ लागला आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरेश शेवाळे, विजय शेवाळे, दिलीप वेडे पाटील, कॉंग्रेसचे राघवेंद्र मानकर; तसेच गणेश भिंताडे, शैलेश बनसोडे यांनी मुंबईत प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, शहर संघटनमंत्री रवी अनासपुरे, आमदार भीमराव तापकीर, बाळा भेगडे आदी या प्रसंगी उपस्थित होते.\nसुरेश शेवाळे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष आहेत, तर विजय शेवाळे हे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी आहेत. दिलीप वेडे पाटीलही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते, तर मानकर यांनी मागील महापालिका निवडणूक कॉंग्रेसकडून लढविली होती. भिंताडे हे धनकवडीतील बांधकाम व्यावसायिक असून, बनसोडे हे वडगाव शेरीतील कार्यकर्ते आहेत.\nमुलाच्या भाजप प्रवेशाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर म्हणाले, \"\"राघवेंद्र यांनी घेतलेल्या निर्णयाशी माझा संबंध नाही. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नव्हते. मी मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच आहे.''\nदरम्यान, अन्य राजकीय पक्षांतील काही नगरसेवक, माजी ��गरसेवक आणि काही कार्यकर्ते प्रवेशासाठी भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांचा प्रवेश लवकरच होईल, असे शहराध्यक्ष गोगावले यांनी सांगितले.\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/elgar-parishad-koregaon-bhima-riots-sudhir-dhawale-shoma-sen-mahesh-raut-surendra-gadling-rona-wilson-police-custody-1697160/", "date_download": "2018-11-17T11:07:33Z", "digest": "sha1:WDN3Z3ULYY3QQJOW4KTS7BVQ5CZ3TGFU", "length": 15235, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "elgar parishad koregaon bhima riots Sudhir Dhawale Shoma Sen Mahesh Raut Surendra Gadling Rona Wilson police custody | कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण: सुधीर ढवळेंसह चौघांना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण: सुधीर ढवळेंसह चौघांना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण: सुधीर ढवळेंसह चौघांना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी\nअॅड. सुरेंद्र गडलिंग यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. घरांवर दोन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांच्या पथकाने छापे टाकले होते.\nकोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर ढवळे, वकील सुरेंद्र गडलिंग आणि नक्षलवादी समर्थक रोना विल्सन याला अटक करण्यात आली आहे.\nकोरेगाव-भीमा हिंसाचारापूर्वी पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करून हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले रिपब्लिकन पँथर्सचे सुधीर ढवळे, महेश राऊत, शोमा सेन आणि रोना विल्सन यांना न्यायालयाने दि. २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर अॅड. सुरेंद्र गडलिंग यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.\nकोरेगाव-भीमा येथे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांकडून मुंबई, नागपूर, दिल्लीत कारवाई करण्यात आली होती. कोरेगाव-भीमा हिंसाचारापूर्वी पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करून हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या पथकाने मुंबईतील गोवंडी भागातून ढवळे यांना अटक केली होती. त्या पाठोपाठ नागपूर येथून अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत आणि शोमा सेन यांना अटक करण्यात आली, तसेच दिल्लीतून रोनी विल्सन यांना अटक केली होती. एल्गार परिषदेत करण्यात आलेले चिथावणी देणारे भाषण तसेच सादर करण्यात आलेल्या गीतांमुळे हिंसाचारास खतपाणी मिळाले. त्यामुळे ढवळे, अ‍ॅड. गडलिंग, राऊत, विल्सन, सेन यांच्या घरांवर दोन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांच्या पथकाने छापे टाकले होते. तेथून काही पुस्तके तसेच भित्तिपत्रके जप्त करण्यात आली होती. पुण्यातील कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांची चौकशी करण्यात आली होती.\nभीमा-कोरेगाव येथे एक जान��वारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते जमले होते. त्या वेळी दोन गटांत झालेल्या वादातून नगर रस्त्यावर हिंसाचार झाला. शेकडो वाहने पेटवून देण्यात आली, तसेच दगडफेक करण्यात आली होती. ३१ डिसेंबर रोजी पुण्यात शनिवारवाडय़ाच्या प्रांगणात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एल्गार परिषदेत चिथावणी देणारी भाषणे दिल्याप्रकरणी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद आणि परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. एल्गार परिषदेच्या आयोजनात सुधीर ढवळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांकडून हिंसाचारप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, श्री शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nमिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेना वाचवण्यासाठी पाच जणांना अटक, एल्गार परिषदेच्या संयोजकांचा आरोप\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमध���ल बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/beta/2018/10/24/indvswin-virat-kohli-fastest-to-10-000-runs/", "date_download": "2018-11-17T11:47:21Z", "digest": "sha1:KTLETJVMU4WS7ATN4A7UPCLOL2V7HDNX", "length": 9447, "nlines": 231, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "#Indvswin वनडेत विराटच्या 10 हजार धावा पूर्ण -", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n#Indvswin वनडेत विराटच्या 10 हजार धावा पूर्ण\n#Indvswin वनडेत विराटच्या 10 हजार धावा पूर्ण\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या नावे एक नवा विक्रम स्थापित केला आहे.\nवनडेमध्ये सर्वात कमी डावांत 10 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज म्हणून विराटच्या नावाची नोंद झाली आहे. विराटने सचिन तेंडुलकरचा 17 वर्ष जुना जागतिक विक्रम मोडला आहे.\nविराट कोहलीने वन डे करिअरमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. बुधवारी वेस्टइंडिजच्या विरोधात विशाखापट्टनममध्ये दुसऱ्या वन डेत 81 धावा करताच त्याने हा विक्रम केला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 259 डावांमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या.\nविराट कोहली 10 हजार धावा करणारा 5 वा भारतीय आणि जगातील 13वा फलंदाज ठरला आहे, विराटने सर्वात कमी म्हणजेच 205 इनिंगमध्ये हा विक्रम केला आहे. विराटने केवळ 205 डावांमध्ये 10 हजारी धावा पूर्ण केल्या. सचिनपेक्षा विराट 45 डाव कमी खेळला आहे. त्यामुळे सचिनचा विक्रम मोडण्यात विराटला यश मिळालं.\nPrevious धोनीपाठोपाठ विराटचा नवा लूक व्हायरल….\nNext विंडिजविरुद्ध अखेरचा सामना, ‘हे’ आहेत भारतीय संघात\nविक्रमवीर कोहलीला ‘विराट’ शुभेच्छा\n#INDVWI भारतासमोर 110 धावांचं माफक लक्ष्य\n‘हिटमॅन’ रोहित शर्माने मोडला ‘बूम बूम’ आफ्रिदीचा विक्रम\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://pratikmukane.com/second-hand-mobiles/", "date_download": "2018-11-17T11:31:11Z", "digest": "sha1:XZZZN5OGMG3MHZHFSNZ4K5LM4SODPTPA", "length": 16847, "nlines": 179, "source_domain": "pratikmukane.com", "title": "सेकंड हँड फोन घेण्यापूर्वी… – Pratik Mukane", "raw_content": "\nसेकंड हँड फोन घेण्यापूर्वी…\nसेकंड हँड फोन घेण्यापूर्वी…\nसेकंड हँड फोन म्हटलं की त्यामध्ये काही ना काही गडबड असतेच, असं नाही. पण नसतेच असंही नाही. सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरमधील एखादा छोटासा प्रॉब्लेमदेखील महागात पडू शकतो. मोबाइलमध्ये दडलेले छुपे दोष जर मोबाइल खरेदी केल्यानंतर तुमच्या लक्षात आले, तर फोन घेतल्याचा पश्चात्ताप तुम्हाला होऊ शकतो. कोणत्याही कागदपत्रांशिवाय मोबाइल फोनची मालकी सहज हस्तांतरित करता येत असली, तरी सेकंड हँड हँडसेट खरेदी करताना खबरदारी ही घेतलीच पाहिजे. त्याकरिता या काही टिप्स…\nतुमचा फोन चोरीचा नाही ना\nअनेकदा आपल्याला हवे असलेल्या फोनचे सेकंड हँड मॉडेल एखाद्या दुकानात दिसते आणि ते मॉडेल घेण्याची आपली इच्छा होते. परंतु तो फोन चोरीचा आहे का, हे तपासून घेणं खूप गरजेचं आहे. जर तो एखाद्याचा हरवलेला किंवा चोरीचा फोन असेल, तर त्याची तक्रार नोंदविली असण्याची शक्यता आहे. ‘आयएमईआय’ नंबरच्या आधारावर जर पोलिसांनी त्या फोनचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि तो फोन तुमच्याकडे सापडला तर तुम्हाला ते महागात पडू शकतं. त्यामुळे सेकंड हँड फोन कोणत्याही दुकानातून आणि कितीही किमतीला घेतला, तरी त्याची पावती घेण्यास विसरू नका.\nफोन दिसायला कितीही चांगला असला तरी तो खरेदी करण्याआधी त्या फोनबाबत तुमच्याकडे पुरेशी माहिती असेल य���ची काळजी घ्या. फोनला वायफाय व ३ जी सपोर्ट करतो का फोन टचस्क्रीन असेल तर त्याची स्क्रीन रेझिस्टिव्ह आहे की कॅपेसिटिव्ह, हे तपासून बघा. रिसर्च करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन रिव्ह्यू साइटची मदत घेऊ शकता.\nफोटोंवर विश्‍वास ठेवू नका\nदिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, ही म्हण प्रसिद्ध आहे. अशीच काहीशी बाब फोनच्या बाबतीतदेखील आहे. ऑनलाइन साइटवर नवीन व सेकंड हँड फोन विक्रीसाठी असतात. पण सेकंड हँड फोन फोटोंमध्ये जसे दिसतात तसे ते प्रत्यक्षात असतीलच असं नाही. त्यामुळे सेकंड हँड फोन ऑनलाइन खरेदी करताना काळजीपूर्वक खरेदी करा.\nहँडसेटला स्क्रॅचेस, भेगा किंवा डाग आहेत आणि तरी सुद्धा जर तुम्हाला तो फोन खरेदी करायचा असेल, तर फोनसाठी आकारली जाणारी किंमत जास्त नाही ना, हे तपासून पाहा. जर किंमत जास्त वाटत असेल तर किंमत कमी करून मागा.\nसेकंड हँड क्वार्टी फोन विकत घेताय… मग सर्व बटनं चालताहेत की नाही हे तपासून घ्या. बटनांवरील अक्षरे पुसली गेलेली नाहीत, नेव्हिगेशन की योग्य पद्धतीत काम करीत आहे की नाही, हे तपासून घ्या. कीपॅड कसा चालतोय, हे तपासण्यासाठी काही वाक्ये टाईप करून बघा.\nटचस्क्रीन फोन ऑपरेट करीत असताना फोनची स्क्रीन सारखी अडकते का, हे पडताळून बघा. स्क्रीन रेसिस्टिव्ह आहे की कॅपेसिटिव्ह हे तपासून घ्या. जर टच ऑपरेट करताना अडकत असेल तर फोन घेण्याचे टाळावे.\nजर तुम्ही स्लायडर फोन विकत घेणार असाल तर फोनचा स्लायडर ऑपरेट करून बघा. स्लायडर बंद करताना किंवा उघडताना काही अडथळा नाही, स्लायडर लूज पडलेला नाही याची खात्री करून घ्या.\nजर तुम्ही कॅमेरा फोन घेणार असाल तर कॅमेरा वापरून बघा. कॅमेर्‍याला फ्लॅश असेल तर फ्लॅश पडतोय की नाही ते तपासा. फोटो काढल्यावर त्या फोटोंवर स्पॉट येत नाहीत ना, याची खात्री करून घ्या.\nफोनचा वापर जास्त होत असेल किंवा प्रमाणापेक्षा अधिक बॅटरी चार्ज झाली असेल तर बॅटरीची पॉवर लवकर कमी होण्याची शक्यता असते. तसेच जास्त चार्ज झाल्यामुळे बॅटरी फुगतेदेखील. त्यामुळे बॅटरी शक्यतो नवीन टाकून घ्यावी.\nफोन अतिशय व्यवस्थित वाटत असला, इतर सर्व फंक्शन सुरळीत सुरू असली तरी फोनचे स्पीकर आणि हेडफोन सॉकेटमध्ये काही गडबड नाही ना, हे पडताळून पाहा. हेडफोन लावून व हेडफोनशिवाय फोनवर संपर्क साधून बघा. असे केल्यास हेडफोन आणि स्पीकर्समध्ये काही अडथळा असेल तर त���मच्या त्वरीत लक्षात येईल.\nतुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम सुरळीत सुरू आहे की नाही, हे तपासून घ्या. फोन ऑपरेट करताना हँग होत नाही किंवा अँप्लिकेशन स्लो चालत नाही, हे तपासून घ्या. जर फोन खरेदी केला तर फोन फॉरमॅट करून घ्या. जर तुम्ही स्मार्टफोन घेणार असाल आणि फोनमधील सॉफ्टवेअर अपडेट केलेले नसेल तर अपडेट करून घ्या, तसेच फॅक्टरी सेटिंग रिसेट करा.\nब्लू टूथ, वायफाय, थ्रीजी आदी कनेक्टिव्हिटी ऑप्शन तुम्ही खरेदी करणार असलेल्या फोनमध्ये असतील, तर ते व्यवस्थित सुरू आहेत की नाही, ब्लू टूथ कनेक्ट होत आहे की नाही, हे पडताळून पाहा.\nफोन वॉरंटीमध्ये असेल तर फोनचे बिल अथवा वॉरंटी कार्ड किंवा डॉक्युमेंटची मागणी करा. म्हणजे जरी फोनला काही झालेच, तर तुम्ही तो कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमधून दुरुस्त करून घेऊ शकता.\nफोनचा मूळ मालक कोण आहे ते जाणून घ्या. जर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून फोन खरेदी करीत असाल तर त्यांनी तो फोन कुठून घेतला, हे विचारा. त्यानंतर फोन ज्या दुकानातून घेतला त्याची पावती मागून घ्या. पावती दिल्यास आणि फोन व्यवस्थित असल्यास खरेदी करण्यास काहीच हरकत नाही. पण पावती नसेल तर शक्यतो फोन खरेदी करणे टाळावे.\n-फोनसोबत हेडफोन, चार्जर, यूएसबी कॉर्ड आदी गोष्टी मागून घ्या.\n-फोनची बॉडी ओरिजनल आहे की डुप्लिकेट बॉडी बसवली आहे, ते तपासून घ्या.\n-जर फोन वॉरंटीमध्ये असेल तर ‘आयएमईआय’ क्रमांक तपासून बघा. ‘आयएमईआय’ क्रमांक फोनमधील बॅटरीच्या खाली दिलेला असतो.\n– फोनचा चार्जर ओरिजनल आहे की त्याजागी दुसरा चार्जर देण्यात येत आहे, हे तपासून घ्या.\n– फोनमध्ये सिम कार्ड व मेमरी कार्ड टाकून पाच-सहा वेळा बंद-चालू करून बघा.\n– वॉरंटी एक्स्पायर झाली असली तरी वॉरंटी सील बघून घ्या. म्हणजे या आधी फोन गॅलरीमध्ये किंवा इतर ठिकाणाहून बनविला आहे की नाही, हे लक्षात येइल\n– फोनचे स्क्रू व्यवस्थित तपासून घ्या. जर स्क्रूवरील पेंट निघाला असेल किंवा स्क्रू वेगळे वाटत असतील, तर समझा की फोन या अगोदर उघडलेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/2228", "date_download": "2018-11-17T11:42:14Z", "digest": "sha1:5YIBOQJWZISJ7SQRSKTA554PPFQFLQH6", "length": 17291, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi,lucern fodder crop cultivation technology , AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्या���ची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलुसर्न चारा पीक लागवड तंत्रज्ञान\nलुसर्न चारा पीक लागवड तंत्रज्ञान\nलुसर्न चारा पीक लागवड तंत्रज्ञान\nसोमवार, 23 ऑक्टोबर 2017\nलुसर्न हे दुभत्या जनावरांना मानवणारे वैरणीचे चांगले पीक आहे. हे दिसायला मेथीच्या भाजीसारखे असल्यामुळे यास मेथीघास असेही म्हणतात. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १६ ते १८ टक्के आहे. त्यामुळे आहाराच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे.\nलसूणघास हा अत्यंत पौष्टिक चारा असल्यामुळे मका, नेपिअर गवत, कडवळ इत्यादी चाऱ्यांसमवेत लसूण घासाचा काही प्रमाणात जनावरांच्या आहारात उपयोग केल्यास दूध उत्पादनात वाढ होते. लुसर्नच्या एकवर्षीय, तसेच बहुवर्षीय पिकाच्या जाती आहेत.\nलुसर्न हे दुभत्या जनावरांना मानवणारे वैरणीचे चांगले पीक आहे. हे दिसायला मेथीच्या भाजीसारखे असल्यामुळे यास मेथीघास असेही म्हणतात. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १६ ते १८ टक्के आहे. त्यामुळे आहाराच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे.\nलसूणघास हा अत्यंत पौष्टिक चारा असल्यामुळे मका, नेपिअर गवत, कडवळ इत्यादी चाऱ्यांसमवेत लसूण घासाचा काही प्रमाणात जनावरांच्या आहारात उपयोग केल्यास दूध उत्पादनात वाढ होते. लुसर्नच्या एकवर्षीय, तसेच बहुवर्षीय पिकाच्या जाती आहेत.\nजमीन : मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन असावी. काळी कसदार, खोल, गाळाची जमीन असावी. चुनकट व अतिक्षाराची जमीन नसावी.\nपूर्वमशागत : जमिनीची नांगरट खोलवर करावी. २ ते ३ वेळा कुळवणी करावी. जमिनीची पूर्ण मशागत झाल्यानंतर सपाट वाफे करावेत किंवा सऱ्या सोडाव्यात.\nपेरणी : या पिकाची पेरणी ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर महिन्यात करावी. पेरणी ३० सें.मी. अंतरावर करावी. पेरणीपूर्वी रायझोबियम जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास चोळावे. पेरणीसाठी हेक्‍टरी २५ किलो बियाणे वापरावे.\nसुधारित जाती : या पिकाच्या लागवडीसाठी आर.एल.-८८, सिरसा-९ आणि आनंद-२ इत्यादी जातींचा वापर करावा.\nखते : पूर्वमशागतीवेळेस प्रतिहेक्‍टरी १५-२० बैलगाड्या शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणी करतेवेळेस १५ किलो नत्र, १५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावा, तसेच प्रत्येक ४ महिन्यांनंतर १५ किलो नत्र व ५० किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावा.\nआंतरमशागत : मेथीघासाची खुरपणी वरचेवर करावी. विशेष तण वाढू देऊ नयेत. शक्‍यतो प्रत्येक कापणीनंतर खुरपणी करावी.\nपाणी व्यवस्थापन : रब्बीमध्ये १५ ते २० दिवसांनी, तर उन्हाळ्यात १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे.\nउत्पादन : या पिकाची पहिली कापणी २ ते २.५ महिन्यांनी करावी. नंतर दुसरी कापणी १.५ महिन्याने करावी. त्यानंतरच्या कापण्या एक महिन्याच्या अंतराने कराव्यात. हिरव्या चाऱ्याचे १००० ते १२०० क्विंटल प्रतिहेक्‍टरी उत्पादन मिळते. वर्षभरात १० ते १२ कापण्या घेता येतात.\nहे लक्षात ठेवा :\nमेथी घासावरील अमरवेल ही परोपजीवी वनस्पती आढळते. अमरवेल ही पिकामधील रस शोषून घेत असल्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. म्हणून शुद्ध बियाण्यांचा वापर लागवडीसाठी करावा. तसेच लागवडीनंतर अमरवेल असलेली झाडे काढून त्यांचा नायनाट करावा.\nसंपर्क : सुधीर सूर्यगंध - ९८२२६११९३४\n(लेखक डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, जि. कोल्हापूर येथे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) आहेत.)\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभ��ुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Commissionerate-Kiosk-Center-start/", "date_download": "2018-11-17T11:32:17Z", "digest": "sha1:RMEFLXY52CKPO4CKKMUBMSPDC3XNYBU3", "length": 3915, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयुक्तालयात किऑस्क सेंटर सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आयुक्तालयात किऑस्क सेंटर सुरू\nआयुक्तालयात किऑस्क सेंटर सुरू\nनागरिकांमध्ये महाराष्ट्र पोलिस सीटिझन पोर्टलच्या विविध सेवांची माहिती देण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयात उभारण्यात आलेल्या किऑस्क सेंटरचे उद्घाटन पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या आवारातील गेट क्रमांक तीनशेजारी हे किऑस्क सेंटर उभारण्यात आले आहे.\nयावेळी अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप दे��पांडे, अपर पोलिस आयुक्त साहेबराव पाटील, पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, डॉ. प्रवीण मुंढे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पोलिस दलातर्फे ‘एमएचपोलिस.महाराष्ट्र.जीओव्ही.इन’ या वेबसाईटवर सिटीझन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या किऑस्क सेंटरच्या माध्यमातून ई तक्रार, तक्रारीची सद्यस्थिती, हरविलेल्या व्यक्ती, अटक आरोपी, फरार आरोपी, विविध उत्सव परवाने, मोबाईल मिसींग, एफआयआर आदींची माहिती घेता येणार आहे.\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅचू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ra-ambe-statement-bhola-sambhaji-bhide-guilty-action-will-be-taken/", "date_download": "2018-11-17T11:07:15Z", "digest": "sha1:7XIEBMINOITNF5MLGOPSKYZMKLAHHQUE", "length": 8958, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आंबे वक्तव्यात भिडे गुरुजींवर ठपका ; कायदेशीर कारवाई होणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआंबे वक्तव्यात भिडे गुरुजींवर ठपका ; कायदेशीर कारवाई होणार\nटीम महाराष्ट्र देशा : ‘माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते’ असं वक्तव्य संभाजी भिंडेंनी केलं होतं. या प्रकरणी नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत असलेल्या गर्भजल चिकित्सा व प्रसवपूर्व निदान प्रतिबंधक समितीने दोषी ठरविले आहे. पीसीपीएनडीटी या समितीने चौकशी करून संभाजी भिडेंना दोषी ठरवले आहे. पीसीपीएनडीटी कायदा अंतर्गत असलेल्या सेक्शन 22 चा भंग झाल्याचा समितीने निष्कर्ष काढला आहे. भिडे गुरुजी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आता समिती न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे भिडे गुरुजींवर कायदेशीर कारवाई होणार आहे. समितीने अहवाल आयुक्त तुकाराम मुंढे यांना सादर केला असून, त्यांच्या संमतीनंतर प्रत्यक्षात कार्यवाही सुरू होणार आहे.\nसमितीने भिडे यांना नोटीस पाठवून खुलासा करण्यास सांगितले ���ोते; परंतु त्यांनी नोटीस स्वीकारली नाही आणि बाजूही मांडली नाही. त्यामुळे प्रसूतिपूर्व लिंग निदानाची जाहिरात करण्यासंदर्भात ते समितीला कलम २२(७)मध्ये दोषी आढळले आहेत. त्यानुसार आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.\nगेल्या महिन्यात वडांगळीकर मठ येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी आपल्या शेतात आंब्याचे झाड असून, त्याचे आंबे १८० कुटुंबाना आपण दिले आणि त्यापैकी दीडशे जणांना मुलेच झाली, असा दावा केला होता. याबाबत पुणे येथे अतिरिक्त संचालकांकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यांनी महापालिकेला कारवाईसाठी कळविले होते. १८ जून रोजी महापालिकेने पोस्टाने भिडे यांना सांगलीच्या पत्त्यावर नोटीस पाठविला होता. परंतु ते पत्र भिडे यांनी न स्वीकारल्याने माघारी आले होते. भिडे यांचा खुलासा प्राप्त न झाल्याने अखेरीस समितीच्या बैठकीत यावर पुढील भूमिका घेण्याचे ठरविण्यात आले होते.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AA_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-11-17T11:09:53Z", "digest": "sha1:A763OMR7VV3JCTYHJU5RLTO2YRLK6TSF", "length": 36947, "nlines": 501, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००४ फॉर्म्युला वन हंगाम - विकिपीडिया", "raw_content": "२००४ फॉर्म्युला वन हंगाम\n२००४ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम\nमागील हंगाम: २००३ पुढील हंगाम: २००५\nयादी: देशानुसार | हंगामानुसार\nमिखाएल शुमाखर, १४८ गुणांसोबत २००४ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.\nरुबेन्स बॅरीकेलो, ११४ गुणांसोबत २००४ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.\nजेन्सन बटन, ८५ गुणांसोबत २००४ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.\n२००४ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५८वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १८ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २१ चालकांनी सहभाग घेतला. ७ मार्च २००४ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २४ ऑक्टोबर रोजी ब्राझील मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.\n१ संघ आणि चालक\n२००४ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००४ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००४ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००४ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतीहासीक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.\nफेरारी एफ.२००४ फेरारी ०५३ ब १ मिखाएल शुमाखर सर्व लुका बाडोर\n२ रुबेन्स बॅरीकेलो सर्व\nविलियम्स एफ.डब्ल्यु.२६ बी.एम.डब्ल्यू. पी.८४ म ३ उवान पाब्लो मोन्टाया सर्व अँटोनियो पिझोनीया\n४ राल्फ शुमाखर १-९, १६-१८\nमॅकलारेन एम.पी.४-१९.बी मर्सिडीज एफ.ओ.११०.क्यु म ५ डेव्हिड कुल्टहार्ड सर्व एलेक्सांडर वुर्झ\nपेड्रो डी ला रोसा\n६ किमी रायकोन्नेन सर्व\nमाइल्ड सेव्हेन रेनोल्ट एफ१\nरेनोल्ट आर.२४ रेनोल्ट आर.एस.२४ म ७ यार्नो त्रुल्ली १-१५ फ्रेंक मॉन्टॅग्नी\n८ फर्नांदो अलोन्सो सर्व\nलकी स्ट्राईक बि.ए.आर होंडा रेसिंग एफ१\nबि.ए.आर.००६ होंडा आर.ए.००४.इ म ९ जेन्सन बटन सर्व ३५ अँथनी डेविडसन†\n१० ताकुमा सातो सर्व\nसौबर सि.२३ पेट्रोनास.०४.ए ब ११ जियानकार्लो फिसिकेला सर्व नील जानी\n१२ फिलिपे मास्सा सर्व\nजॅग्वार आर.५ कॉसवर्थ सि.आर.६ म १४ मार्क वेबर सर्व ३७ जोर्न विर्धाइम\n१५ ख्रिस्टियन क्लेन सर्व\nटोयोटा टी.एफ.१०४.बी टोयोटा आर.व्ही.एक्स.०४ म १६ ख्रिस्तीयानो डा माट्टा४ १-१२ ३८ रिक्कार्डो झोन्टा†\n१७ ऑलिव्हीयर पॅनीस७ १-१७\nजॉर्डन इ.जे.१४ फोर्ड आर.एस.२ ब १८ निक हाइडफेल्ड सर्व ३९ टिमो ग्लोक†\n१९ जिओर्जीयो पानटानो९ १-७, ९-१५\nटिमो ग्लोक१० ८, १६-१८\nमिनार्डी पी.एस.०४.बी कॉसवर्थ सि.आर.३.एल ब २० जियानमारीया ब्रुनी सर्व ४० बास लाइंडर्स†\n२१ झोल्ट बाऊमगार्टनर सर्व\n‡ सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या ३.० लिटर व्हि.१० इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत.\n२००४ फॉर्म्युला वन हंगामात बहरैन ग्रांप्री आणि चिनी ग्रांप्री, या दोन नविन शर्यती वाढवण्यात आल्या. बहरैन ग्रांप्री ही शर्यत साखीर, मनामा येथील नवीन बांधण्यात आलेल्या बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे भरवण्यात आली व चिनी ग्रांप्री शांघाय येथील पुन्हा नवीन बांधण्यात आलेल्या शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट येथे भरवण्यात आली. या हंगामात युरोपपेक्षा इतर खंडात जास्त शर्यती भरवण्यात आल्या. ब्राझिलियन ग्रांप्री शर्यत, जी नेहमी हंगामाच्या सुरवतीला भरवण्यात येत असे, तीला हंगामाच्या शेवटी भरवण्यात आले व युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीला सप्टेंबर महिन्यातुन जून महिन्यात भरवण्यात आले. कॅनेडियन ग्रांप्री, युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीच्या लगेचच एकदम नंतर भरवण्यात आली. ऑस्ट्रियन ग्रांप्रीला, सात वर्षांच्या कालावधी नंतर, या हंगामात नाही भरवण्यात आले.\nफोस्टर्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च ७ १४:०० ०३:००\nपेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट कुलालंपूर मार्च २१ १५:०० ०७:००\nगल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखीर, मनामा एप्रिल ४ १४:३० ११:३०\nग्रान प्रीमियो वॉरस्टाइनर डि सान मरिनो सान मरिनो ग्रांप्री अटोड्रोमो एन्झो ए डिनो फेरारी इमोला एप्रिल २५ १४:०० १२:००\nग्रान प्रिमीयो मार्लबोरो डी इस्पाना स्पॅनिश ग्रांप्री सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना मे ९ १४:०० १२:००\nग्रांप्री ड�� मोनॅको मोनॅको ग्रांप्री सर्किट डी मोनॅको माँटे-कार्लो मे २३ १४:०० १२:००\nवॉरस्टाइनर ग्रांप्री ऑफ युरोप युरोपियन ग्रांप्री नुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग मे ३० १४:०० १२:००\nग्रांप्री एयर कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल जून १३ १३:०० १७:००\nसॅप युनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री इंडियानापोलिस मोटर स्पीडवे इंडियाना जून २० १४:०० १८:००\nमोबील १ ग्रांप्री डी फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स मॅग्नी कौर्स जुलै ४ १४:०० १२:००\nफोस्टर्स ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै ११ १२:०० ११:००\nग्रोसर मोबील १ प्रिस वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री हॉकेंहिम्रिंग होकनहाइम जुलै २५ १४:०० १२:००\nमार्लबोरो माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगरोरिंग बुडापेस्ट ऑगस्ट १५ १४:०० १२:००\nफोस्टर्स बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस स्पा ऑगस्ट २९ १४:०० १२:००\nग्रान प्रीमिओ वोडाफोन डी'इटालिया इटालियन ग्रांप्री अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर १२ १४:०० १२:००\nसिनोपेक चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय सप्टेंबर २६ १४:०० ०६:००\nफुजी टेलेविजन जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर १० १४:०० ०५:००\nग्रांडे प्रीमियो मार्लबोरो दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो ऑक्टोबर २४ १४:०० १६:००\nऑस्ट्रेलियन ग्रांप्री मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nमलेशियन ग्रांप्री मिखाएल शुमाखर उवान पाब्लो मोन्टाया मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nबहरैन ग्रांप्री मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nसान मरिनो ग्रांप्री जेन्सन बटन मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nस्पॅनिश ग्रांप्री मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nमोनॅको ग्रांप्री यार्नो त्रुल्ली मिखाएल शुमाखर यार्नो त्रुल्ली रेनोल्ट एफ१ माहिती\nयुरोपियन ग्रांप्री मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nकॅनेडियन ग्रांप्री राल्फ शुमा���र रुबेन्स बॅरीकेलो मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nयुनायटेड स्टेट्स ग्रांप्री रुबेन्स बॅरीकेलो रुबेन्स बॅरीकेलो मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nफ्रेंच ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nब्रिटिश ग्रांप्री किमी रायकोन्नेन मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nजर्मन ग्रांप्री मिखाएल शुमाखर किमी रायकोन्नेन मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nहंगेरियन ग्रांप्री मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nबेल्जियम ग्रांप्री यार्नो त्रुल्ली किमी रायकोन्नेन किमी रायकोन्नेन मॅकलारेन-मर्सिडिज माहिती\nइटालियन ग्रांप्री रुबेन्स बॅरीकेलो रुबेन्स बॅरीकेलो रुबेन्स बॅरीकेलो स्कुदेरिआ फेरारी माहिती\nचिनी ग्रांप्री रुबेन्स बॅरीकेलो मिखाएल शुमाखर रुबेन्स बॅरीकेलो स्कुदेरिआ फेरारी माहिती\nजपानी ग्रांप्री मिखाएल शुमाखर रुबेन्स बॅरीकेलो मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती\nब्राझिलियन ग्रांप्री रुबेन्स बॅरीकेलो उवान पाब्लो मोन्टाया उवान पाब्लो मोन्टाया विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती\nमिखाएल शुमाखर १ १ १ १ १ मा. १ १ १ १ १ १ १ २ २ १२ १ ७ १४८\nरुबेन्स बॅरीकेलो २ ४ २ ६ २ ३ २ २ २ ३ ३ १२ २ ३ १ १ मा. ३ ११४\nजेन्सन बटन ६ ३ ३ २ ८ २ ३ ३ मा. ५ ४ २ ५ मा. ३ २ ३ मा. ८५\nफर्नांदो अलोन्सो ३ ७ ६ ४ ४ मा. ५ मा. मा. २ १० ३ ३ मा. मा. ४ ५ ४ ५९\nउवान पाब्लो मोन्टाया ५ २ १३ ३ मा. ४ ८ अ.घो. अ.घो. ८ ५ ५ ४ मा. ५ ५ ७ १ ५८\nयार्नो त्रुल्ली ७ ५ ४ ५ ३ १ ४ मा. ४ ४ मा. ११ मा. ९ १० ११ १२ ४६\nकिमी रायकोन्नेन मा. मा. मा. ८ ११ मा. मा. ५ ६ ७ २ मा. मा. १ मा. ३ ६ २ ४५\nताकुमा सातो ९ १५† ५ १६† ५ मा. मा. मा. ३ मा. ११ ८ ६ मा. ४ ६ ४ ६ ३४\nराल्फ शुमाखर ४ मा. ७ ७ ६ १०† मा. अ.घो. मा. मा. २ ५ २४\nडेव्हिड कुल्टहार्ड ८ ६ मा. १२ १० मा. मा. ६ ७ ६ ७ ४ ९ ७ ६ ९ मा. ११ २४\nजियानकार्लो फिसिकेला १० ११ ११ ९ ७ मा. ६ ४ ९† १२ ६ ९ ८ ५ ८ ७ ८ ९ २२\nफिलिपे मास्सा मा. ८ १२ १० ९ ५ ९ मा. मा. १३ ९ १३ मा. ४ १२ ८ ९ ८ १२\nमार्क वेबर मा. मा. ८ १३ १२ मा. ७ मा. मा. ९ ८ ६ १० मा. ९ १० मा. मा. ७\nऑलिव्हीयर पॅनीस १३ १२ ९ ११ मा. ८ ११ अ.घो. ५ १५ मा. १४ ११ ८ मा. १४ १४ ६\nअँटोनियो पिझोनीया ७ ७ मा. ७ ६\nख्रिस्टियन क्लेन ११ १० १४ १४ मा. मा. १२ ९ मा. ११ १४ १० १३ ६ १३ मा. १२ १४ ३\nख्रिस्तीयानो डा माट्टा १२ ९ १० मा. १३ ६ मा. अ.घो. मा. १४ १३ मा. ३\nनिक हाइडफेल्ड मा. मा. १५ मा. मा. ७ १० ८ मा. १६ १५ मा. १२ ११ १४ १३ १३ मा. ३\nटिमो ग्लोक ७ १५ १५ १५ २\nझोल्ट बाऊमगार्टनर मा. १६ मा. १५ मा. ९ १५ १० ८ मा. मा. १६ १५ मा. १५ १६ मा. १६ १\nजॅक्स व्हिलनव्ह ११ १० १० ०\nरिक्कार्डो झोन्टा मा. १०† ११ मा. १३ ०\nमार्क जीनी १० १२ ०\nजिओर्जीयो पानटानो १४ १३ १६ मा. मा. मा. १३ मा. १७ मा. १५ मा. मा. मा. ०\nजियानमारीया ब्रुनी पु.व. १४ १७ मा. मा. मा. १४ मा. मा. १८† १६ १७ १४ मा. मा. मा. १६ १७ ०\nसुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय\nनिळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)\nपांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)\nरिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)\n† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.\nस्कुदेरिआ फेरारी १ १ १ १ १ १ मा. १ १ १ १ १ १ १ २ २ १२ १ ७ २६२\n२ २ ४ २ ६ २ ३ २ २ २ ३ ३ १२ २ ३ १ १ मा. ३\nब्रिटिश अमेरिकन रेसिंग ९ ६ ३ ३ २ ८ २ ३ ३ मा. ५ ४ २ ५ मा. ३ २ ३ मा. ११९\n१० ९ १५ ५ १६ ५ मा. मा. मा. ३ मा. ११ ८ ६ मा. ४ ६ ४ ६\nरेनोल्ट एफ१ ७ ७ ५ ४ ५ ३ १ ४ मा. ४ ४ मा. ११ मा. ९ १० ११ १० १० १०५\n८ ३ ७ ६ ४ ४ मा. ५ मा. मा. २ १० ३ ३ मा. मा. ४ ५ ४\nविलियम्स एफ१ ३ ५ २ १३ ३ मा. ४ ८ अ.घो. अ.घो. ८ ५ ५ ४ मा. ५ ५ ७ १ ८८\n४ ४ मा. ७ ७ ६ १० मा. अ.घो. मा. १० १२ ७ ७ मा. ७ मा. २ ५\nमॅकलारेन ५ ८ ६ मा. १२ १० मा. मा. ६ ७ ६ ७ ४ ९ ७ ६ ९ मा. ११ ६९\n६ मा. मा. मा. ८ ११ मा. मा. ५ ६ ७ २ मा. मा. १ मा. ३ ६ २\nसौबर ११ १० ११ ११ ९ ७ मा. ६ ४ ९ १२ ६ ९ ८ ५ ८ ७ ८ ९ ३४\n१२ मा. ८ १२ १० ९ ५ ९ मा. मा. १३ ९ १३ मा. ४ १२ ८ ९ ८\nजॅग्वार रेसिंग १४ मा. मा. ८ १३ १२ मा. ७ मा. मा. ९ ८ ६ १० मा. ९ १० मा. मा. १०\n१५ ११ १० १४ १४ मा. मा. १२ ९ मा. ११ १४ १० १३ ६ १३ मा. १२ १४\nटोयोटा एफ१ १६ १२ ९ १० मा. १३ ६ मा. अ.घो. मा. १४ १३ मा. मा. १० ११ मा. ११ १२ ९\n१७ १३ १२ ९ ११ मा. ८ ११ अ.घो. ५ १५ मा. १४ ११ ८ मा. १४ १४ १३\nजॉर्डन ग्रांप्री १८ मा. मा. १५ मा. मा. ७ १० ८ मा. १६ १५ मा. १२ ११ १४ १३ १३ मा. ५\n१९ १४ १३ १६ मा. मा. मा. १३ ७ मा. १७ मा. १५ मा. मा. मा. १५ १५ १५\nमिनार्डी २० पु.व. १४ १७ मा. मा. मा. १४ मा. मा. १८ १६ १७ १४ मा. मा. मा. १६ १७ १\n���१ मा. १६ मा. १५ मा. ९ १५ १० ८ मा. मा. १६ १५ मा. १५ १६ मा. १६\nसुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय\nनिळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)\nपांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)\nरिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)\n† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n१९५० • १९५१ • १९५२ • १९५३ • १९५४ • १९५५ • १९५६ • १९५७ • १९५८ • १९५९ • १९६० • १९६१ • १९६२ • १९६३ • १९६४ • १९६५ • १९६६ • १९६७ • १९६८ • १९६९\n१९७० • १९७१ • १९७२ • १९७३ • १९७४ • १९७५ • १९७६ • १९७७ • १९७८ • १९७९ • १९८० • १९८१ • १९८२ • १९८३ • १९८४ • १९८५ • १९८६ • १९८७ • १९८८ • १९८९\n१९९० • १९९१ • १९९२ • १९९३ • १९९४ • १९९५ • १९९६ • १९९७ • १९९८ • १९९९ • २००० • २००१ • २००२ • २००३ • २००४ • २००५ • २००६ • २००७ • २००८ • २००९\n२०१० • २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६ • २०१७\nग्रांप्री यादी • चालक यादी • चालक अजिंक्यपद यादी • कारनिर्माते अजिंक्यपद यादी • सर्किटांची यादी\nइ.स. २००४ मधील खेळ\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी ०५:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/bjp-panchyat-samittee-35192", "date_download": "2018-11-17T12:11:53Z", "digest": "sha1:AX5TDXP6DPYHJDX6WK4Y3I77QUZ5AGRE", "length": 18086, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP in panchyat samittee पाच पंचायत समितीत फुलले कमळ | eSakal", "raw_content": "\nपाच पंचायत समितीत फुलले कमळ\nबुधवार, 15 मार्च 2017\nमिरजेत भाजपला स्वाभिमानीचे बळ, इतिहासात प्रथमच खानापूरमध्ये शिवसेनेचा झेंडा, वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळचा गड राष्ट्रवादीने राखला\nसांगली - जिल्ह्यातील दहा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडी आज पार पडल्या. आटपाडी, पलूस, कडेगाव, जत आणि मिरज पंचायत समित्यात भाजपचे कमळ फुलले. मिरज तालुक्‍यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील वादाचा फायदा उठवण्यात भाजपला यश आले. स्वाभिमानी विकास आघाडीने भाजपला बळ दिल्याने सभापतिपदाचा मार्ग सुकर झाला. उपसभापतीसाठी कॉंग्रेसनेही भाजपच्या पारड्यात मते टाकून राष्ट्रवादीला एकाकी पाडले. वाळवा, तासगाव आणि कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीने गड कायम राखले. शिराळ्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता कायम राहिली. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच खानापूर पंचायत समितीच्या रूपाने शिवसेनेचा झेंडा फडकला. पदाधिकारी निवडीनंतर सर्व पंचायत समितीबाहेर नेते व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.\nमिरज आणि जतमध्ये सत्तेसाठी भाजपकडे काठावरचे बहुमत होते. यामुळे निवडीपूर्वी येथे राजकीय हालचाली गतीने घडल्या. मिरजेत सभापती, उपसभापती निवडीत नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजप 11, कॉंग्रेस सात, राष्ट्रवादी दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटना एक, विकास आघाडी एक असे पक्षीय बलाबल आहे. सभापतिपदासाठी भाजपकडून जनाबाई पाटील, कॉंग्रेसच्या पूनम कोळी यांचे अर्ज दाखल झाले. पाटील यांना कोळी यांच्यावर 12 विरुद्ध 10 अशी बाजी मारली. भाजपला विकास आघाडीने बळ मिळाल्याने सभापतीसाठी वर्णी लागली. उपसभापतीसाठी काकासाहेब धामणे (भाजप), अशोक मोहिते (राष्ट्रवादी), तर कॉंग्रेसकडून रंगराव जाधव यांचा अर्ज भरला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीत एकमत न झाल्याने कॉंग्रेसने सातही मते भाजपच्या पारड्यात टाकली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला साथ दिली. त्यामुळे उपसभापती धामणे यांनी मोहिते यांच्यावर 20 विरुद्ध 2 मतांनी विजय मिळविला. कॉंग्रेसचे जाधव यांनी स्वत:चे मतही भाजपला दिल्याचे स्पष्ट झाले.\nजतमध्ये भाजपकडे काठावरचे बहुमत होते. 18 पैकी 9 जागा भाजपला मिळाल्या होत्या. कॉंग्रेसला 7, वसंतदादा विकास आघाडी आणि जनसुराज्यला प्रत्येकी एक जागा आहे. भाजपने कॉंग्रेसचे नाराज गटाचे नेते सुरेश शिंदे यांच्याशी समझोता करून वसंतदादा विकास आघाडीचा पाठिंबा मिळविला. त्यामुळे भ��जपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला. सभापतिपदी मंगल जमदाडे व उपसभापतिपदी शिवाजी शिंदे बिनविरोध झाले.\nकडेगाव, पलूस, आटपाडीतही कमळ\nकडेगावच्या सभापतिपदी मंदाताई करांडे, उपसभापतिपदी रवी कांबळे यांच्या निवडी झाल्या. पलूस सभापतिपदी सीमा मांगलेकर ( भाजप), उपसभापतिपदी अरुण पवार ( राष्ट्रवादी) यांची बिनविरोध निवड झाली. पलूस, कडेगावला भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखांच्या प्रयत्नातून प्रथमच सत्ता काबीज करण्यात यश आले. आटपाडीत सभापतिपदी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे पुत्र हर्षवर्धन देशमुख, तर उपसभापतिपदी गोपीचंद पडळकर गटाचे तानाजी यमगर यांची निवड झाली.\nवाळवा, तासगाव, कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीची सत्ता\nवाळवा पंचायत समितीत राष्ट्रवादीला बहुमत मिळाले आहे. सभापतिपदी सचिन हुलवान, उपसभापतिपदी भास्कर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीने आमदार जयंत पाटील यांचा ताकद अबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तासगावमध्ये सभापतिपदी राष्ट्रवादीच्या माया एडके, उपसभापतिपदासाठी संभाजी पाटील यांच्या निवडी झाल्या. आर. आर. पाटील यांच्या पश्‍चात आमदार सुमनताई पाटील यांना तासगावचा गड कायम ठेवयात यश आले. कवठेमहांकाळमध्ये सभापतिपदी राष्ट्रवादीचे मनोहर पाटील आणि उपसभापतिपदी स्वाभिमानी विकास आघाडीच्या सरिता शिंदे यांची निवड झाली.\nजिल्ह्याच्या इतिहासात शिवसेनेला प्रथमच पंचायत समितीमध्ये एकहाती सत्ता मिळाली. सभापतिपदी मनीषा बागल, उपसभापतिपदी बाळासाहेब नलवडे यांची बिनविरोध निवड झाली. आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नाने सेनेचा झेंडा फडकला.\nशिराळ्यात आघाडीची सत्ता कायम\nशिराळ्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आहे. सभापतिपदी मायावती कांबळे, उपसभापतिपदी सम्राटसिंह नाईक यांची बिनविरोध निवड झाली.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\n'काकडे तुम्ही कमी बोला, मग शिरोळे बोलतील'\nपुणे : मितभाषी, सच्चा, प्रामाणिक, कामाचा पाठपुरावा करणारा आणि लोकसभेत अधिकाधिक वेळ देणारा खासदार अशा शब्दांत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/india-world?start=126", "date_download": "2018-11-17T11:18:23Z", "digest": "sha1:X7XKANCFXX4CUCO3MLZMWOLFOC6SQQ4Z", "length": 6565, "nlines": 161, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "देश-दुनिया - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती आणखी बिघडली, एम्समध्ये हलवणार\nस्मृती इराणींचा काँग्रेसवर हल्लाबोल...गांधी कुटुंबावर साधले शरसंधान\nतेलंगणात बस कोसळून 43 जणांचा मृत्यू\nसलग सतराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम\n'कलम 377'च्या वैधतेबाबत ऐतिहासिक सुनावणी...\nगोकुळाष्टमीला #BlockPeta जोमात, 'हॅशटॅग'मुळे 'पेटा' कोमात\nभारत बंदला न जुमानता नागपुरात निघाली जगातील ही एकमेव मिरवणूक...\nपेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडल्या\nपेट्रोल, डिझेलचे दर आणखी भडकले\nमहागाई विरोधात सोमवारी भारत बं��\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा वादात, मांसाहारी जेवण केल्याची चर्चा\nदेशभरात गोकुळाष्टमीचा उत्साह, मुंबईत दहीहंडीसाठी गोविंदा सज्ज....\nइंधन दरवाढीची मालिका कायम...\n2007 हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरण: दोन आरोपी दोषी अन्य दोन दोषमुक्त\nकेरळमध्ये महाप्रलयानंतर ओढावलं आजाराचं संकट\nसंमतीने ठेवलेले समलैंगिक संबध हा गुन्हा नाही - सर्वाेच्च न्यायालय\nवायूदलाचे 'मिग २७' लढाऊ विमान कोसळलं...\n'राहुल गांधी मनोरुग्ण' भाजपच्या मंत्र्यांची मुक्ताफळं\n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवाद्यांनी माघार घेतला\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6960", "date_download": "2018-11-17T10:48:09Z", "digest": "sha1:QTRB6ZMKR6NU3A72VOTIIUQO7FNWPQCT", "length": 12071, "nlines": 62, "source_domain": "aisiakshare.com", "title": " इंटलेक्चुअल निगेटिव्ह | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआता हे निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक अजिबातच नाही. जुन्या कोडॅक कॅमेऱ्यांची जी फिल्म यायची, त्यातली निगेटिव्ह. आजच्या पिढीला जुन्या फोटोची निगेटिव्ह दाखवली तर त्यांना ती कदाचित दुसऱ्या प्लॅनेटवरची गोष्ट वाटू शकते. मला कधी कधी प्रश्न पडतो की हे कम्पॅरिझन कुठून येतं आपलं दुसऱ्याशी कम्पॅरिझन करणं असो किंवा या पिढीचं दुसऱ्या पिढीशी, मग ती आधीची असो किंवा आलेली नवीन पिढी. कदाचित बदल पडताळून घेण्यासाठी माणूस हे कम्पॅरिझन करत आला असावा. न जाणता माणसाच्या प्रजातीत बदल होतो आहे हे तपासून घेतलं जात असेल आणि हे कधी थांबणार नाही. खरंतर हे थांबून चालणार सुद्धा नाहीच. होणारा बदल समोर आलाच पाहिजे आणि तो माणसाने स्वीकारला सुद्धा पाहिजे, तर त्याला अर्थ राहील.\n प्रत्येक माणसात घडत जात असतो आणि त्यानुसार ���ग तो माणूस कसा आहे हे कळत जातं. पण यात अजून खोलात जायचं म्हटलं तर मग प्रत्येक माणूस सारखाच आहे, त्याला येणारे अनुभव माणूस म्हणून सारखे असतील, भोवतालानुसार पिढीपुरते सारखे असतील, नातेसंबंधातले वैश्विक पातळीवर सारखे असतील. थोडक्यात काय तर कुठं ना कुठं ‘सारखं’ हे येतंच.\nहे सगळे बदल आपल्या सगळ्यांमध्ये होतातच आणि मग ते बदल आपल्यालाच पहिल्यांदा अनुभवायला आले आहेत असा एक गैरसमज आपल्या प्रत्येकाचा होतो असं म्हणता येईल. कारण नंतर कळतं की साला हे तर सगळ्यांच्या बाबतीत होतं. मग कोणी हे बदल कोणाला सांगायला जात नाहीत, कोणी एखाद्या जवळच्या माणसाला सांगतं, तर कोणी उठसूट सगळ्यांनाच सांगत सुटतं. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे, कोणती गोष्ट कोणाला सांगायची आणि कोणाला नाही. पण प्रत्येक सुरवंटाचं फुलपाखरू होताना ते कधी अक्ख्या जगाला सांगत सुटलं आहे असं दिसलंय आता म्हणाल की ते माणूस नाहीये मग कसं सांगणार आता म्हणाल की ते माणूस नाहीये मग कसं सांगणार अर्थात नाहीचे. पण आपण आपल्या खाजगी गोष्टी तेवढ्याच खाजगी ठेवल्या तर काय हरकत अर्थात नाहीचे. पण आपण आपल्या खाजगी गोष्टी तेवढ्याच खाजगी ठेवल्या तर काय हरकत आता मी असं म्हणत नाही की हे असं अक्ख्या जगाला सांगत सुटणं चुकीचंच आहे वगैरे. पण आपल्यालाच या सगळ्या गोष्टी नंतर जाणवतातच आणि मग तेव्हा लक्षात येतं की साला आपण तेव्हा अशी माती नको खायला होती. प्रॉब्लेम होतो कुठे आता मी असं म्हणत नाही की हे असं अक्ख्या जगाला सांगत सुटणं चुकीचंच आहे वगैरे. पण आपल्यालाच या सगळ्या गोष्टी नंतर जाणवतातच आणि मग तेव्हा लक्षात येतं की साला आपण तेव्हा अशी माती नको खायला होती. प्रॉब्लेम होतो कुठे तर माती कशी खायची हे कळत नसतं, तिथे \nआपल्यासारख्या प्रत्येक माणसाचं जे संक्रमण होत जातं त्याला मी लाईफ म्हणेल. प्रत्येकजण सुरवंट आहे, प्रत्येकाचं संक्रमण होणं हे आहेच. प्रत्येक क्षणाला होत जाणारा बदल हा एन्जॉय करत जगण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. उदाहरण द्यायचं झालं तर मग समजा एक माणूस आहे आणि तो रोज काय काय बदल होतोय ते सगळ्या जगाला सांगत सुटतोय. आता साहजिक आहे की जगाला याचं घंटा कौतुक असणारे. पण मग तो हे असं का करत असेल कारण तो जे काही सांगत सुटणारे ते अर्थात त्याचं कौतुक व्हावं म्हणून \nआपल्या प्रत्येकात लाखो करोडो गोष्टी दडल्��ा आहेत, त्या आपल्याला ब्राउझ करत करत संक्रमणात आणाव्या लागतात. यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्यात काहीही संक्रमण घडलं जरी तरी ते आपण केव्हा, कुठे, कधी आणि कसं समोर आणतो, त्यानुसार तुम्ही वेगळे ठरता आणि त्यालाच आपली इंटलेक्चुअल निगेटिव्ह म्हणता येईल, जी प्रत्येकाची असते. फरक फक्त हाच की ती प्रत्येकाला कळायला समजायला कमी जास्त वेळ जातो.\nआणि जर व्यापक दृष्टीने बघायचं झालं तर, या संक्रमणाच्या गोष्टी तुम्ही किती लवकर तुमच्या स्वतःच्या संक्रमणात आणताय आणि त्याच आजूबाजूच्या सगळ्या माणसात अप्लाय किती करताय यावर तुमचं सगळ्यांचं लाईफ ठरेल. ती गोष्ट जरा जरी इकडे तिकडे झाली तर मग मात्र काही उपयोग राहणार नाही. ती सगळीकडे संक्रमित झालीच पाहिजे.\nहे संक्रमण जेवढं पसरलेलं आणि व्यापक असेल तेव्हा खरी प्रत्येक पिढी ही एकसमान घडत जाईल आणि मग कल्चरल असेल किंवा आणखी कोणता बदल जो आहे त्याला अर्थ राहील, कारण तो सगळ्यांमध्ये घडलेला असेल.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-low-rates-quality-fish-sindhudurg-12111?tid=124", "date_download": "2018-11-17T11:40:08Z", "digest": "sha1:Q3CQTJRFWI47WTBPUJFQ3MDAQ4N5S4VI", "length": 14972, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, low rates for quality fish in sindhudurg | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या ब��तम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलाख मोलाच्या मासळीला सिंधुदुर्गात कवडीमोल भाव\nलाख मोलाच्या मासळीला सिंधुदुर्गात कवडीमोल भाव\nशुक्रवार, 14 सप्टेंबर 2018\nमालवण : सिंधुदुर्गातील समुद्रात सापडणाऱ्या काही स्थानिक बाजारात अत्यल्प मागणी असलेल्या माशांना परदेशात मात्र चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे; मात्र निर्यात यंत्रणेअभावी लाखमोलाचे हे मासे कवडीमोल दराने विकले जात आहेत.\nमालवण : सिंधुदुर्गातील समुद्रात सापडणाऱ्या काही स्थानिक बाजारात अत्यल्प मागणी असलेल्या माशांना परदेशात मात्र चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे; मात्र निर्यात यंत्रणेअभावी लाखमोलाचे हे मासे कवडीमोल दराने विकले जात आहेत.\nजिल्ह्याच्या समुद्रात मच्छीमारांना सुरमई, सरंगा, पापलेटसह अन्य प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात मिळते. या मासळीला स्थानिक बाजारपेठेसह अन्य ठिकाणांहूनही मोठी मागणी असते. त्यामुळे या मासळीला चांगला दर मिळतो; मात्र येथील समुद्रात स्थानिक बाजारपेठेत कमी मागणी असणारी मासळीही मिळते. यात स्थानिक भाषेत \"ताडूसा' नावाने ओळखल्या जाणाऱ्या माशांचे सर्वाधिक प्रमाण आहे. या मासळीचे तोंड तलवारीसारखे असल्याने तिला \"सोअर्ड फिश' असे म्हटले जाते.\nस्थानिक भाषेतील \"बुगडी' मासळीला \"ट्युना फिश' म्हणून ओळखले जाते. सुरमई मासळीशी साधर्म्य साधणारा मासा म्हणून या माशाची स्थानिक पातळीवर ओळख आहे. पण, परदेशात ट्युना फिशच्या कॅचसाठी खास बनावटीच्या नौकांचा वापर केला जातो. ही मासळी परदेशी बाजारपेठेत सर्वाधिक पसंतीची मानली जाते. येथील समुद्रात मासा सापडतो त्याला स्थानिक भाषेत \"हापुनसा' म्हणजेच \"यलो ट्युना फिश' ओळखले जाते; मात्र या माशांना स्थानिक व नजीकच्या बाजारपेठेत खूपच कमी मागणी असते. त्यामुळे मोठ्या मेहनतीने पकडलेल्या या मासळीचा स्थानिक मच्छीमारांना फारच अल्प मोबदला मिळतो.\nनिर्यात व्यवस्था नसल्याने हे मासे अल्प दरात स्थानिक मच्छीमारांना विकावे लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणाऱ्या या मासळीसाठी जर निर्यात व्यवस्था झाल्यास त्याचा फायदा मच्छीमारांना होऊ शकतो. ��्यादृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न होणे आवश्‍यक आहेत.\n- विकी चोपडेकर, मच्छीमार व्यावसायिक\nमालवण सिंधुदुर्ग समुद्र सुरमई मासळी\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनच�� दर गडगडले असले...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/coaching-classes-directors-warn-of-protest-movement/", "date_download": "2018-11-17T11:01:08Z", "digest": "sha1:BAJUBPLCNW2U4FSPIFKCXQOHCFPLE6RP", "length": 10417, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोचिंग क्लासेस संचालक संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा\nठाणे : शासनाच्या शैक्षणिक विभागाच्या वतीने खाजगी क्लासेसवर नियंत्रण ठेवण्याकरीता कायदा करण्याचे ठरविले आहे. त्याबाबतचा कच्चा मसुदा देखिल तयार करण्यात आला आहे. हा मसुदा हुकुमशाही स्वरुपाचा असुन ठाण्यातील कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने विरोध व्यक्त करीत ह्या कायद्यात सुधारणा न केल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या शैक्षणिक विभागाने शिक्षण आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती नेमण्यात आली होती.\nह्या समितीच्या माध्यमातुन खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्याबाबतचा कच्चा मसुदा देखील करण्यात आला आहे. हा मसुदा केवळ नामांकित कोचिंग क्लासेस यांच्या फायद्याचा असल्याचा आरोप देखील संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व सर्वसामान्य तळागाळातील कोचिंग क्लासेस संचालकांचे मत विचारात घेण्यात आले नसुन, मसुदा तयार करण्याच्या समीतीमध्ये सर्वसामान्य संचालकाला कोठेही प्रतिनिधीत्व दिले गेले नाही. त्यामुळे मसुदा तयार करतांना लोकशाही मार्गाचा अवलंब झाला नाही.\nमसुदा तयार करतांना शासनाने नामंकि�� कोचिंग क्लासेसचे मालक आणि राज्य शासन यांच्या संगनमताने तयार केला असल्याचे मसुदायाचा बारकाईने अभ्यास केल्यास दिसुन येत असल्याचे देखिल संघटनेच्या वतीने सांगितले. तसेच नामांकित मालक यांना हाताशी धरुन त्यांच्या सहमतीने घाईघाईत तयार केलेला मसुदा इतर सर्वसामान्य क्लासेसवर लादण्याचा प्रयत्न शासनाकडुन केला जात असल्याचा अरोप देखिल करण्यात आला आहे. तसेच हा मसुदा मंजुर केल्यास महाराष्ट्रातील 50 हजार पेक्षा जास्त क्लासेस बंद पडतील आणि कोचिंग क्लासेस मध्ये शिकवत असलेले सुमारे 10 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी बेरोजगार होण्याची भिती देखिल यावेळी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.\nया मसुद्याच्या बाबत कोचिंग क्‍लासेस संचाकल संघटनेच्या वतीने शासनाला काही मागण्या आणि सुचना सुचविण्यात आल्या आहेत. या सुचना आणि मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार न केल्यास, आमच्यावर क्लास बंद करण्याची वेळ आल्यास पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरुन संपुर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nऔरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर करण्याची…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली व���त्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nitin-gadkari-news/", "date_download": "2018-11-17T11:21:02Z", "digest": "sha1:ORRYQD3A2B7LTWJALLFP3IRXHCA2GDC5", "length": 8116, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कन्‍नड औट्रम घाटाचे त्वरित सुरू करण्याचे गडकरी यांचे आदेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकन्‍नड औट्रम घाटाचे त्वरित सुरू करण्याचे गडकरी यांचे आदेश\nऔरंगाबाद : परवाच्या जोरदार पावसामुळे ढासळलेल्या कन्नड औट्रम घाटाची खासदार खैरे यांनी वनविभाग, राष्ट्रीय महामार्ग अधिका-यांसह पाहणी केली. कन्नड औट्रम घाट हा अतिशय रहदारी व महत्वाचा असून मराठवाड्याची जीवनवाहिनी असल्याने कन्नड – चाळीसगाव औट्रम घाटाच्या दुरूस्तीच्या कामांस गती देण्याची सूचना शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.\nरस्तेकामाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही त्वरित सुरु करण्याचे आदेश दिलेले आहेत. सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्ग 211 (53) नवीन कामांबाबत 31 जुलै रोजी कन्नड येथे खासदार चंद्रकांत खैरे , राष्ट्रीय महामार्गचे महाराष्ट्र इन्चार्ज चंद्रशेखर, मराठवाडा इन्चार्ज घोटकर, वनाधिकारी कमलाकर धामगे , पी के महाजन , अनिलकुमार चक्रबोर्ती , जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आदींनी स्थळपाहणी करून घाट धोकादायक असल्याचे सर्वेक्षण केले होते.\nकन्नड चाळीसगाव औट्रम घाटातील दोन दिवसापूर्वी काही भाग अतिवृष्टि व भिजपावसामुळे खचून गेला होता. तात्कळ प्रशासनाने रस्ता बंद करून अपघात टाळला, परंतु दोन ते तीन महिने बंद न ठेवता दिड महिन्यात मजबूत काम करून रस्ता सुरळीत करण्याचे आदेश खासदार चंद्रकांत खैरे यांनी राष्ट्रीय महामार्गचे महाराष्ट्र इन्चार्ज श्री चंद्रशेखर, मराठवाडा इन्चार्ज घोटकर यांना दिले.\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\nऔरंगाबाद : येणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल असे रस्ते तयार होणार आहेत.…\nमुरुड नगर परि���देचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6961", "date_download": "2018-11-17T11:42:18Z", "digest": "sha1:H5OMI55UO7B3YQRLTFK7KGJFDYW62AIF", "length": 32404, "nlines": 266, "source_domain": "aisiakshare.com", "title": " संपादकीय - नका गडे सारखंसारखं सिरीयस घेऊ!!! | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसंपादकीय - नका गडे सारखंसारखं सिरीयस घेऊ\nसंपादकीय -नका गडे सारखंसारखं सिरीयस घेऊ\nमराठी माणूस आजकाल ज्या प्रकारे व्यक्त होतो आहे ते पाहता आमच्या शंकेखोर मनात एक शंका सारखीसारखी उसळत असते : साला ही मराठी माणसं स्वतःलाच इतकं सीरियसली का घेतात बुवा म्हणजे बघा ना, अवनी नावाची एक नरभक्षक वाघीण दिवसाढवळ्या मारली जावो किंवा आपल्या अरुणाताई (आणि त्यासुद्धा दिवसाढवळ्याच) संमेलनाध्यक्षपदी निवडल्या जावोत, साला सोशल मीडियावरच्या सदाजागृत सिटिझनांपासून ते म.टा.-लोकसत्तात पहुंच असलेल्या ‘नेटिव्ह ओपिनियन’कारांपर्यंत सगळे सारखेसारखे सीरियस होतात, बाह्या सरसावतात आणि आपापल्या लेखण्या किंवा कळफलक बडवू लागतात म्हणजे बघा ना, अवनी नावाची एक नरभक्षक वाघीण दिवसाढवळ्या मारली जावो किंवा आपल्या अरुणाताई (आणि त्यासुद्धा दिवसाढवळ्याच) संमेलनाध��यक्षपदी निवडल्या जावोत, साला सोशल मीडियावरच्या सदाजागृत सिटिझनांपासून ते म.टा.-लोकसत्तात पहुंच असलेल्या ‘नेटिव्ह ओपिनियन’कारांपर्यंत सगळे सारखेसारखे सीरियस होतात, बाह्या सरसावतात आणि आपापल्या लेखण्या किंवा कळफलक बडवू लागतात आणि मग फेसबुकापासून ते रविवार पुरवण्यांच्या ऑनलाईन आवृत्त्यांपर्यंत जिथेजिथे हात मारता येईल तिथेतिथे बाकीचे सगळे सदाजागृत सदासीरियस त्यावर तितकेच सीरियसली बाह्या सरसावून तऱ्हतऱ्हेच्या लायका-स्मायल्या-कमेंटा हाणू लागतात. छे, साला केटली सीरियस परिस्थिती छे ने\nमग डोकं थोडं खाजवता असं जाणवलं की आपण (पक्षी : मराठी माणसानं बरं, आम्ही नव्हे त्यातले…) हे आपल्या हातांनी करून घेतलं आहे, असं म्हणण्याची हीच ती वेळ आणि हीच ती जागा (पक्षी : ऐसी अक्षरे, दिवाळी अंक वगैरे). आणि त्याच दोघींना दिमतीला घेऊन (पक्षी : जागा, वेळ) म्हणायला हवं की लोकहो, आज ह्या इथे ह्या ठिकाणी आपल्या ह्या महाराष्ट्री समाज नावाच्या गुंतागुंतीच्या एन्टिटीला कशाची गरज असेलच, तर ती स्वतःला सारखंसारखं सीरियसली घेणाऱ्या (पक्षी : स्वसासासी) माणसांची नव्हे, तर राखी सावंतांची होय होय, हे आम्ही सीरियसली आणि शुद्धीत म्हणतो आहोत. बोलायला विषय कोणताही असो, आणि त्यात चश्मा जरी लावलेला असला, तरीही ह्या महनीय अक्काबाई (पक्षी : ज्यांचा फेरा येतो अशा) आपण उदाहरणार्थ, कुणी विदूषी किंवा देश की दीदी वगैरे असल्याचा अज्जिबात आव आणत नाहीत; उलट, त्या सीरियस आहेत अशी शंका कुणाला स्वप्नातही येऊ शकत नाही. केवढं कर्तृत्व आहे हे होय होय, हे आम्ही सीरियसली आणि शुद्धीत म्हणतो आहोत. बोलायला विषय कोणताही असो, आणि त्यात चश्मा जरी लावलेला असला, तरीही ह्या महनीय अक्काबाई (पक्षी : ज्यांचा फेरा येतो अशा) आपण उदाहरणार्थ, कुणी विदूषी किंवा देश की दीदी वगैरे असल्याचा अज्जिबात आव आणत नाहीत; उलट, त्या सीरियस आहेत अशी शंका कुणाला स्वप्नातही येऊ शकत नाही. केवढं कर्तृत्व आहे हे पण आपण (पक्षी : म. मा. ब. आ. ना. त्या…) इतके कर्मदरिद्री आहोत की बिचाऱ्या राखीताईंना आपण निव्वळ हसण्यावारी नेतो. ह्या व्हिडिओतला पहिल्या मिनिट-दीड मिनिटाचा ऐवज (हो पण आपण (पक्षी : म. मा. ब. आ. ना. त्या…) इतके कर्मदरिद्री आहोत की बिचाऱ्या राखीताईंना आपण निव्वळ हसण्यावारी नेतो. ह्या व्हिडिओतला पहिल्या मिनिट-दीड मिनिटाचा ���वज (हो महाराष्ट्र देशाचा ऐवजच आहे तो महाराष्ट्र देशाचा ऐवजच आहे तो) जरी पाहिलात तरी तुम्हाला खातरी पटावी. आणि राखीताईंव्यतिरिक्त आणखी कुणाची गरज असलीच तर ती ह्या ट्रम्पतात्यांची -\nकारण त्यांच्या बाबतीतही हेच म्हणता येतं (पक्षी : ते. सी. आ. अ. शं. कु. स्व. ये. श. ना.) (त्यातच, जेंडर इक्वॅलिटीवर आमचा विश्वास नसल्याची मालकीणबैंना शंका जरी आली, तरी आमची नोकरीच जाईल. त्यामुळे मांजर पाळली नाही तर किमान सेक्स रेशो तरी पाळायलाच हवा.) (मुखपृष्ठाविषयी आणखी स्पष्टीकरण मिळणार नाही. मागितल्यास जो अपमान होईल त्याची जबाबदारी आम्ही घेत नाही. हुकुमावरून.)\nआता स्वतःला सीरियसली न घेण्याची सामाजिक-बौद्धिक-सांस्कृतिक-आर्थिक समकालीन गरज एकदा मान्य केलीये तर श्रीगणेशा स्वतःपासूनच करावा म्हणून आम्ही गेलो नंदा खऱ्यांकडे. आमच्या गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकाच्या थीमची खिल्ली उडवताना ते पूर्वीच भर चौकात सापडले होते. त्यामुळे त्यांना म्हटलं तेच करा, म्हणजे आमच्याकडे एरवी ढुंकूनही न बघण्याचा आव आणणारे आणि स्वतःला सारखंसारखं खूप सीरियसली घेणारे काही असंतुष्ट आत्मे जरी तुष्ट झाले नाहीत तरी किमान तुंदिलतनू विघ्नकर्ता गणेश (मतकरी नव्हेत, ते जिम-टोन्ड आहेत.) हे ऐसीवंदन स्वीकारेल. आता गणरायाला नर्तन जरी करायला लावलं नाही तरी त्याचं मनन केल्या केल्या आम्हाला अर्थात आठवली ती थिएटर अॅकॅडमी (आ. स्प. मि. ना. मा. जो. अ. हो. त्या. ज. आ. घे. ना. हु.). आणि तेवढ्यात वार्ता कानावर आली की साक्षात महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची आता जन्मशताब्दी आहे अर्थातच हे ओघानं आलं, की पुष्कळसे स्वसासासी लोक त्या निमित्तानं ह्याच नव्हे तर सर्व ठिकाणी, तेदेखील म.ला.व्य.च्या नखाचीही सर त्यांना नसताना आणि प्रतिभेची तर प्रतीक्षाही न करता आपल्या लेखणीला आणि इतर बऱ्याच गोष्टींना मोले (किंवा अमोले) स्रवाया घालणार आहेत. थोडक्यात, ज्यानं स्वतःला कधी सीरियसली घेतलं नाही अशा म.ला.व्य.ची वर्षभरात किती थट्टा होणारे विचार करा अर्थातच हे ओघानं आलं, की पुष्कळसे स्वसासासी लोक त्या निमित्तानं ह्याच नव्हे तर सर्व ठिकाणी, तेदेखील म.ला.व्य.च्या नखाचीही सर त्यांना नसताना आणि प्रतिभेची तर प्रतीक्षाही न करता आपल्या लेखणीला आणि इतर बऱ्याच गोष्टींना मोले (किंवा अमोले) स्रवाया घालणार आहेत. थोडक्यात, ज्य��नं स्वतःला कधी सीरियसली घेतलं नाही अशा म.ला.व्य.ची वर्षभरात किती थट्टा होणारे विचार करा मग ज्या टी.ए.नं म.ला.व्य.च्या हयातीत आणि सपत्नीक (इथे कराल स्मायली कल्पावा) उपस्थितीतच त्यांच्या शब्दाशब्दाला सीरियसली न घेण्याचं धारिष्ट्य करून स्टेजवर ‘तीन पैशांचा तमाशा’नामक जी प्रगाढ आणि सघन पण सीरियस वगैरे टवाळी केली ती आमच्यातल्या काही सी.सिं.ना आठवली (स्वसासासी नव्हे; सीनियर सिटिझन). त्यातच ‘तमाशा’ला चाळीस वर्षं झाल्याचं निमित्त झालं (निमित्ताच्या निमित्तानं आज ह्या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्राच्या आणखी एका लाडक्या व्यक्तिमत्वाच्या, पक्षी : बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फेमस शब्दप्रयोगाची आठवण येते आहे, पण ते असोच.) त्यामुळे टी.ए.मधले एक आद्य टवाळटोळ चंद्रकांत काळे ह्यांना आमच्यावर मेहेरनजर करण्याची विनंती केली आणि त्यांनी तिला मान दिला.\nअशानं आम्ही जरा हुश्श करणार तोच आमची एक घोर मिस्टेक आमच्या लक्षात आली. ‘ऐसी अक्षरे’च्या अंकांचं बौद्धिक वजन हा काही विशिष्ट स्वसासासी मान्यवरांमध्ये चर्चेचा विषय असतो ह्याची कुणकुण आम्हाला लागलेलीच आहे. ह्या उपक्रमात सामील होण्यासाठी मग विनोदाला सीरियसली घेणाऱ्या काही पब्लिक इंटेलेक्चुअल्सना खाजगीत खाणाखुणा करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यातच, आता आम्हाला वाटू लागलं की ह्या स्वसासासी प्रवृत्तीचे धोकेही आमच्या वाचकांपर्यंत पोहोचायला हवेत. आमच्यापैकी काहींचं फ्रेंचप्रेम जगजाहीर असल्यामुळे फ्रेंच राज्यक्रांतीत झालेल्या स्वसासासी प्रयोगांबद्दलच्या एका नाटकावर वसंत आबाजी डहाकेंनी लिहिलेला एक लेख इथे आम्हाला उपयोगी पडला. राजीव नाईकांनी आमच्या विनंतीखातर तत्परतेनं आपली एक कविता देऊ केली. संजीव खांडेकरांनीही हा चॅलेंज स्वीकारला आणि झिझेकच्या मांडीला मांडी लावून ते शड्डू ठोकून सरसावले (मिक्स्ड मेटॅफर आम्हाला माहीत्ये, पण post-modern interdisciplinary खांडेकर ह्या मि.मे.साठी किती सक्षम आहेत ते तुम्हाला माहीत नाही, एवढंच ह्या ठिकाणी सांगून आम्ही खाली बसतो). त्या निमित्तानं स्वसासासी मालिकेतल्या दुसऱ्या एका क्रांतीच्या सावलीतल्या देशांमधून काही व्यंगचित्रं आणि एक विनोद अंकात प्रविष्ट झाला. (आमचं इस्टर्न-ब्लॉक देशांवरचं प्रेम जगजाहीर नसलं तरी १९८९नंतरदेखील धडधाकट आणि फोफावतं आहे, हे सुज्ञ���ंस कळलं असेलच.)\nआमच्या सगळ्याच लेखकांचं आमच्यावर असलेलं प्रेम आम्हाला कितीही जरी भरीला घालत असलं तरी घाबरू नका, अंकातल्या चाळीसेक लेखांची आज ह्या ठिकाणी ह्या निमित्तानं ह्या संपादकीयात वर्णी लागणार नाहीए. कारण, अंकातले लेख अंकाच्या विषयाला किती साजेसे आहेत आणि नसले तरी किती चांगले आहेत ह्याचं आ. स्प. मि. ना. मा. जो. अ. हो. त्या. ज. आ. घे. ना. हे म्हणण्याची आम्ही केवळ संधी शोधत होतो.\nतर ते असो, सांगायचा मुद्दा हा की ह्या स्वसासासी समूहापासून सावध राहा, रात्र - आणि दिवसही - वैऱ्याचे असतीलही - किंवा नसतीलही - तरी ह्या लोकांमुळे ते बोअरिंग होत आहेत हे मात्र नक्की. आणि २०१९तर जवळच आलं आहे. सरकार कुणाचंही येवो, जोवर आपल्या राखीताई ह्या स्वसासासी चळवळीविरोधात उभ्या आहेत तोवर जीवनाला (गहन नसेल, पण) अर्थ आहे, महाराष्ट्राला (उज्ज्वल नसेल, पण) भवितव्य आहे, किंवा (म.ला.व्य.ला बहुधा आवडता) वूडहाऊस म्हणत असे तद्वत,\nतक्रार करणार होते. पण जेंडर ब्यालन्स आणि मांजर हे कीवर्ड आल्यामुळे सोडून देत्ये. किती टवाळटोळकी खपवून घ्यायची याला मर्यादा आहेत, हे विसरू नका\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआख्ख्या दिवाळी अंकात (\nआख्ख्या दिवाळी अंकात ( आतापर्यंत वाचलेल्या लेखांत) ऐसीवर ज्यांची आणि ज्यांचे कैवारींची टिंगलटवाळी केली जाते त्या मराठी _मध्य_वर्ग ( पक्षी : ममव) यांचा उल्लेख न होणे खपवून घेतले जाणार नाही. ( पक्षी : सुषमा स्वराज अशी तंबी सतत देत असतात.) नंतर पंतप्रधानही \" करारा जबाब दिया जायेगा\" हे वेळोवेळी एक बोट नाचवून सांगतात.\nजंतूबाब, तुम्हीही वेळीच एखादी कृती/ वाक्य आत्मसात करावे लौकर. वाक्यावाक्यांमधून सात्विक संताप दिसत आहे. एकदोनदा अभिषिक्त सम्राटाच्या मांजरीच्या शेपटाआडून टिका केली आहे.\nआता राखी सावंतएवढा धीटपणाचे कौतुक ओसंडून वाहिले आहे. तरी मंदिरा बेदीही यावी. पण तिने हिमाचलमध्ये ट्रक चालवण्याचे कठीण आव्हान पेलून मनगट आणि मेंदूची क्षमता सिद्ध केली आहे॥\nबाकी \"स्वतःला सारखंसारखं सीरियसली घेणाऱ्यां\"साठी स्वतःला_सारखंसारखं _सीरियसली_ घेणारे असा शब्द बरा दिसेल.\nवूडहाऊस म्हणत असे तद्वत,\nवूडहाऊस म्हणत असे तद्वत,\nमूळ काव्य त्याचं, पण ह्या वाक्यांशाचं पुनःपुन्हा उद्धरण करून ब्राउनिंगला नाममात्र ठेवण्याची बेहद्द किमया साधलेला मात्र वुडहाऊस.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nया आणि असल्या अस्त्रांमुळे, संपादकीय वाचताना आमचा मेंदू भंजाळला. याच्यापुढे न.बां.च्या तळटीपा वाचणे देखील जास्त सोपे वाटू लागले आहे\nते आपलं संपादकीय लोकांनी नीऽऽट वेळ देऊन वाचावं आणि टीएल्ड्यार करु नये म्हणून केलेली क्लृप्ती आहे.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nमला जे लेख आवडतात, ते साधारणतः अशाच प्रकारचे असतात. लेखाकडे नजर टाकली आणि समजलं काय सुरू आहे, तर मग 'हूं' (श्रेय : तिरशिंगराव) अशी प्रतिक्रिया आपसूक येते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nसम्पादकीय झेपले नाही ब्वा\nवाचताना मी ब्राऊजरचं सर्च फंक्शन वापरलं. एकदा डँबिसपणा समजल्यावर मग समजण्यासाठी पुन्हा वाचलं.\nस्वसासासी = स्वतःला सारखेसारखे सिरीयली घेणारे\nम. मा. ब. आ. ना. त्या… = मराठी माणसानं बरं, आम्ही नव्हे त्यातले…\nते. सी. आ. अ. शं. कु. स्व. ये. श. ना. = त्या सीरियस आहेत अशी शंका कुणाला स्वप्नातही येऊ शकत नाही.\nटी.ए. = थिएटर अकॅडमी\nम.ला.व्य = महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व\nआ. स्प. मि. ना. मा. जो. अ. हो. त्या. ज. आ. घे. ना. हु. = आणखी स्पष्टीकरण मिळणार नाही. मागितल्यास जो अपमान होईल त्याची जबाबदारी आम्ही घेत नाही. हुकुमावरून.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nस्वसासासी = स्वतःला सारखेसारखे सिरीयली घेणारे\n२. काहीकिंचित द्विरुक्ती (सारखेसारखे आणि सिरीयली)\n३. 'अशी ही बनवाबनवी'मधल्या त्या झाडाला काय वाटत असेल तेच ते, 'सारखं सारखं'वालं\n४. एकता कपूरच्या आत्मचरित्राला हे 'टायपो छे' वाक्य शोभेल का\nगुणाचा गं माझा मुद्रितशोधक\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nवाचवा = वाचताना चुकल्यासारखं\nवाचवा = वाचताना चुकल्यासारखं वाटणे.\nअसे काही चपखल शब्द शोधण्याची मोहीम सुरू करावी हा संपादकांचा उद्देश असावा.\nइंग्रजीत आद्याक्षरांवरून सुटसुटीत लक्षात राहणारा शब्द तयार होतो तसा मराठीत होणे जरा जड जातं.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://avliya.co.in/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/page/3/?page_id_all=3", "date_download": "2018-11-17T10:36:10Z", "digest": "sha1:YARJ7X5U6VJ6IZTPD6QFUA46IBUDVZ5M", "length": 4825, "nlines": 73, "source_domain": "avliya.co.in", "title": "कविता | Avliya | Page 3", "raw_content": "\nमागतोस काय तू, शशांक तो नभातला नीज बाळ कौशला, उशीर खूप जाहला शांत शांत वारिया, विसावल्यात सावल्या रात्र देतसे झुला, निजावयास सानुल्या नाद सोड तोकडा, प्रहर पुन्हा निनादला चरित्र ग्रंथ तुजवरी ऋषीमुनींस ज्ञात रे अडून काळ बैसला, तुझ्याच दर्शनास More...\nमजला पहाटवेळी, जातोस सोडुनी तू, तो सूर्य या कपाळी कोरून जा सख्या तू आहे नभात अजुनी, ती शुक्रचांदणी ही चोरेल ती खळी ही, तुझियाच यामिनीची धजणार ना कधी ती असता प्रिया इथे तू आहे लपून बसला गगनात शांक राजा पळवायचा मला रे आहे विचार त्याचा तो सूर्य More...\nमला सांगना मी तुझा कोण आहे\nमला सांगना मी तुझा कोण आहे कसा बोलु गाऊ असा प्रश्न आहे रंगात येऊन दे दाद रसिका दयेची तुला भिक मी मागताहे कधी वाहवा तर कधी फक्त टाळ्या कधी फक्त चत्कार, कधी फुस्कुल्या उस्फुर्त ती दाद देशी समेला कधी येती अश्रु सानंद डोळा कधी गडगडे, हास्य भिडे तेच गगना कधी ख More...\nमला माहित्ये तू माझा रोज एक अध्याय वाचत आलायस आणि माझा जीवनग्रंथ वाचुन संपवत आलायस……. काय वाटल तुला, वाचून प्राचीन खंडकाव्य, महाकाव्य की एखादी अर्वाचीन कादंबरी बाबा आदमच्या जमान्यातली साधर्म्य सांगणारी प्राचीन खंडकाव्य, महाकाव्य की एखादी अर्वाचीन कादंबरी बाबा आदमच्या जमान्यातली साधर्म्य सांगणारी की ओवी, अभंग, वृत्तबंधातली काव्य रचना की ओवी, अभंग, वृत्तबंधातली काव्य रचना\nमला आठवत नाहीये पण तुला आठवतय तु मला डोल बाई डोलाची करुन खेळवायचीस आणि के.जी मध्ये असताना कॅडबरीची चॉकलेट घेउन यायचीस ऑरेंज आणि चॉकलेटी कलरच्या चांद्या असलेली लहानपणी मी देवाजवळची दक्षिणा चोरली म्हणुन तु मला वेताच्या छडीने सगळ्यांसमोर नागड करुन मारलं होतस More...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-malwan-records-highest-491-milimeter-rain-state-9136", "date_download": "2018-11-17T11:38:53Z", "digest": "sha1:5W2DHMVGQ3NGQGDXM25C3UY4GBJA6M2L", "length": 14199, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Malwan records highest 491 milimeter rain in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसिंधुदुर्ग झोडपले; मालवणला ४९१ मिलिमीटर पाऊस \nसिंधुदुर्ग झोडपले; मालवणला ४९१ मिलिमीटर पाऊस \nरविवार, 10 जून 2018\nकणकवली, जि. सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात मॉन्सूनचे दमदार आगमन झाले असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी 174.87 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिका पाऊस मालवण किनारपट्टीवर 491 मिमी इतका झाला आहे. शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून, किनारपट्टीत दिवसभर पावसाच्या सरी बरसत होत्या. पुढील तीन दिवस अतिदक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\nकणकवली, जि. सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात मॉन्सूनचे दमदार आगमन झाले असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी 174.87 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिका पाऊस मालवण किनारपट्टीवर 491 मिमी इतका झाला आहे. शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून, किनारपट्टीत दिवसभर पावसाच्या सरी बरसत होत्या. पुढील तीन दिवस अतिदक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\nजिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरवात झाली. आतापर्यंत सरासरी 297.5 मिमी इतका दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 3600 मिमी पाऊस कोसळतो. यंदा मात्र जूनच्या पहिल्याच आठवड्यात कमाल पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे. किनार पट्टीत दमदार पाऊस कोसळत असून समुद्र खवळलेला आहे. सह्याद्री पट्ट्यात पाव��ाचा जोर कमी असला तरी सकाळपासून पावसाची रिपरिप कायम आहे. नदीनाल्यांना पूरसदृश्‍य पाणी आले आहे. काही भागात गोड्या पाण्यातील चढणीचे मासे मारण्यासाठी खवय्याची लगबग सुरू झाली आहे.\nशनिवारी (ता. 9) सकाळी आठ वाजेपर्यंत आठही तालुक्‍यांत झालेला पाऊस (मिमी) ः दोडामार्ग -72, सावंतवाडी - 131,वेंगुर्ला - 266, कुडाळ - 175, मालवण- 491, कणकवली - 35, देवगड - 190, वैभववाडी - 39.\nसिंधुदुर्ग सकाळ पाऊस मालवण किनारपट्टी हवामान समुद्र कुडाळ\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एड���े कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hindijaankaari.in/khande-navami-puja-marathi/", "date_download": "2018-11-17T10:34:00Z", "digest": "sha1:TY2N7S4EWBAYT4DOCT4ZEIMYZY46ESDI", "length": 9063, "nlines": 58, "source_domain": "hindijaankaari.in", "title": "Khande Navami Puja in Marathi - खंडे नवमी पूजा पूजा विधि", "raw_content": "\nखंदे नवमी पूजा शास्त्रप्रुण केले जाते, आज दिवशी साधनेची पूजा केली जाते. या दिवशी सैनिक, शेतकरी, कलाकार त्यांच्या शस्त्रे / साधने साफ करतात आणि त्यांना व्यवस्थित व्यवस्थित ठेवतात, त्यांना एका विशिष्ट कपड्यावर ठेवून त्यांची पूजा करतात. काही लोक 10 व्या दिवशी याचे अनुसरण करतात. बघुया खंडे नवमी पूजा की जानकारी|\nघोषाथापण पासून 9व्या दिवशी साजरा केला जातो आणि त्यांच्या दुकाने साफ करणे दोन दिवस आधी स्वच्छ होते. त्या दिवशी दुकानाची सजावट केली जाते आणि पूजा व यंत्रे यांची पूजा केली जाते. अयोध पूजा दशहरा उत्सवचा एक भाग आहे जो नवरात्रि उत्सवाच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. हे एक उत्सव आहे ज्यामध्ये साधनांच्या उपासनेचा समावेश होतो ज्यामुळे लोकांना जगता येते. असे मानले जाते की या दिवशी देवदूतांच्या समोर या उपकरणे ठेवून साधने शुद्ध करतात.\nअसे मानले जात आहे की या पद्धतीने आपण त्या साधनांचा आणि साधनांचा विचार करतो जे देव म्हणून आपले जीवन जगतात. दक्षिण भारतामध्ये आयुध पूजा ही सरस्वती पूजा म्हणूनही साजरा केली जाते जेथे मुले त्यांच्या अभ्यासाची पुस्तके वेदीवर चालवतात आणि सरस्वती देवीची पूजा करतात ज्यांना शिक्षण देणारी देव मानली जाते. नाहीतर या दिवशी उत्सव साजरा करणार्या दुर्गाच्या राक्षस महिषासुरवर विजय मिळवण्याचा सामान्य विश्वास आहे.\nKhande navami puja – खंडे नवमी पूजा विधि\nखंडे नवमी पूजा वर पाळल्या जाणार्या सर्वप्रथम रीतिरिवाजांपैकी पहिले म्हणजे सर्व साधने आणि उपकरणे जी आपले जीवन जगतात. मग ते चंदान किंवा चंदळाच्या पेस्ट आणि नंतर कुमकुमने धुऊन नंतर उज्ज्वल किंवा पेंट केले जाते. त्यानंतर संध्याकाळी हे उभे केलेल्या प्लॅटफॉर्मवर किंवा देवाच्या चित्रासमोर एक वेदी ठेवली जाते आणि फुले देऊन सजविली जातात. मुले पुस्तकांचा अभ्यास करतात, ऑफिस अकाऊंट्स बुक देखील पूजासाठी ठेवली जातात.\nवाहने देखील झाडे लावून धुतले जातात आणि कधी कधी ऊस व फुले सर्व पूजासाठी सज्ज असतात. या दिवशी पूजेची मुख्य देवी ही सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वतीची प्रतिमा आहे. सामान्यतः पूजाच्या दिवशी साधने नसतात किंवा पुस्तक विचलित नाहीत. लहान पूजा केल्यावर आणि देवाला धन्यवाद दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच ही जागा त्याच्या स्थानापासून विचलित झाली आहे.\nछठ पूजा कब है २०१८ तारीख और समय – Chhath Puja...\nभाई दूज की कहानी – Bhai Dooj Katha – भाई दूज की...\nगोवर्धन पूजा की हार्दिक शुभकामनाएं – Govardhan...\nमैरिज एनिवर्सरी विशेस इन हिंदी शायरी - शादी के सालगिरह की शुभकामनाएं - Marriage Anniversary Wishes in Hindi Shayari\nमतलबी लोग शायरी - मतलबी दुनिया शायरी इन हिंदी - Matlabi Dosti Shayari - Selfish Friends\nधोखेबाज दोस्त शायरी इन हिंदी - विश्वासघात शायरी - Dhokebaaz dost shayari in hindi & Urdu Download\nहैप्पी बर्थडे शायरी इन हिंदी - जन्मदिन शुभ कामनाएं संदेश एसएमएस\nशादी के कार्ड की शायरी 2018 - Shadi card shayari- बल आकांक्षा- बाल मनुहार फॉर मैरिज कार्ड इन हिंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/srinagar-stone-pelters-flags-of-pakistan-and-isisupdate-301832.html", "date_download": "2018-11-17T11:16:48Z", "digest": "sha1:M6UN5L5XSAWJ3HOBG6F342CRDNOUHFJ5", "length": 2958, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : श्रीनगरमध्ये फडकले पाकिस्तान आणि ISIS चे झेंडे–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : श्रीनगरमध्ये फडकले पाकिस्तान आणि ISIS चे झेंडे\nश्रीनगर : ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात आज तणावाची स्थिती होती. रस्त्यावर आलेल्या तरूणांनी पाकिस्तान आणि ISIS चे झेंडे भडकवले आणि भारत विरोधी घोषणा दिल्या आणि सुरक्षा दलावर प्रचंड दगडफेक केली. तरूणांनी तोंडावर मास्क लावले होते.\nश्रीनगर : ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात आज तणावाची स्थिती होती. रस्त्यावर आलेल्या तरूणांनी पाकिस्तान आणि आयएसआयएसचे झेंडे भडकवले आणि भारत विरोधी घोषणा दिल्या आणि सुरक्षा दलावर प्रचंड दगडफेक केली. तरूणांनी तोंडावर मास्क लावले होते.\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/tamasha/", "date_download": "2018-11-17T10:44:44Z", "digest": "sha1:SXFHLDFFR5T3FO43FAORNO3X266XZ27W", "length": 10526, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Tamasha- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nज्येष्ठ लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचं वयाच्या 102व्या वर्षी निधन\nमराठी लोकसंस्कृतीचा एक धागा असलेल्या तमाशा या कलाप्रकाराला उत्युच्च स्थानी नेऊन ठेवणार्‍या यमुनाबाई वाईकर या बर्‍याच दिवसापासून आजारी होत्या.\nब्लॉग स्पेस Apr 24, 2018\nकोण घेणार तमाशाला वाचवण्याची ‘सुपारी’\nमध्यरात्री हायवेवर किंग खानचा तमाशा\nनाचते मी पोटासाठी, जत्रांमध्ये तमाशाचा नजराणा\nफिल्म रिव्ह्यु - तमाशा\n'तमाशा'च्या नव्या गाण्याची झलक\nब्लॉग स्पेस Dec 26, 2014\nबाळू यांना अंतिम निरोप\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/vinayak-mete/", "date_download": "2018-11-17T10:43:09Z", "digest": "sha1:OE6ZDUYVMKCGEL2OV4TPC2ZDXH3SHNR4", "length": 11732, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vinayak Mete- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nम��� बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nएका तरुणाचा जीव घेणाऱ्या बोटीला असं काढलं समुद्रातून बाहेर\nमुंबई, 24 आॅक्टोबर : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमादरम्यान एक बोट बुडाल्याची घटना घडलीये. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झालाय. सिद्धेश पवार असं मृत तरुणाचे नाव आहे.त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती मरिन लाईन पोलिसांनी दिलीये. स्पीड बोट समुद्रात बुडाल्यानंतर कोस्टगार्डच्या जवानांनी बोटीला टो करून बाहेर काढलं. ही बोट आता ससून डाॅकयाॅर्डमध्ये आणण्यात आलीये.\nBREAKING : शिवस्मारक बोट अपघातात एका तरुणाचा मृत्यू\nVIDEO : शेवटी आम्ही बोटीतून उड्या टाकल्या, प्रत्यक्षदर्शींचा थरारक अनुभव\nशिवस्मारकाच्या ठिकाणी २० वेळा गेलो, पण कधी असं घडलं नाही -विनायक मेटे\nशिवस्मारक बोट अपघाताचे थरारक PHOTOS\nशिवस्मारकाच्या पाहणीसाठी गेलेल्या बोटीला नेमका कसा झाला अपघात\n20 जानेवारीला पक्षाची घोषणा\n'आम्ही सगळे एकत्र लढतोय'\nमहायुतीच्या घटक पक्षांनी मांडली वेगळी चुल\nब्लॉग स्पेस Jan 18, 2017\n'संचलन करणारे सैनिक वेगळेच'\nसीमेवर लढणारे सैनिक वेगळे असतात, मेटेंची नाराजी उघड\nविनायक मेटेंची संपूर्ण मुलाखत\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/politics-mumbai-26096", "date_download": "2018-11-17T11:31:27Z", "digest": "sha1:FU5TQJUWD6CTBEELCL5OEVX3ZB7OAMQB", "length": 13469, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "politics in mumbai मोदींचे 'चुनावी जुमले' शिवसेनेकडून व्हायरल | eSakal", "raw_content": "\nमोदींचे 'चुनावी जुमले' शिवसेनेकडून व्हायरल\nरविवार, 15 जानेवारी 2017\nपॅकेजच्या पोकळ घोषणांचा घेतला धसका\nपॅकेजच्या पोकळ घोषणांचा घेतला धसका\nमुंबई - निवडणुकांपूर्वी भाजपकड��न होणाऱ्या पॅकेजच्या घोषणांचा सर्वांत जास्त धसका शिवसेनेने घेतला आहे. \"चुनावी जुमला' ठरलेल्या या घोषणा व्हायरल करून शिवसेना आतापासूनच भाजपच्या पॅकेजची धार बोथट करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईतील शिवसैनिकांनी यू-ट्यूबवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुमल्यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यास सुरवात केली असून, युतीची चर्चा सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेने भाजपविरोधात छुपा प्रचार करण्यास प्रारंभ केला आहे.\nपरदेशी बॅंकांत भारतीयांनी ठेवलेला काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याची घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी केली होती. सरकार स्थापन केल्यानंतर मात्र ही घोषणा म्हणजे केवळ \"चुनावी जुमला' होता, असे म्हणत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी हात झटकले होते. मोदींनी प्रत्येक निवडणुकीत अशाच मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. बिहारच्या निवडणुकीत सव्वा लाख कोटींचे पॅकेज देण्याचे त्यांनी जाहीर केले होते. मोदींच्या अशा अनेक घोषणा केवळ मते मिळवण्यासाठी होत्या. याबाबतचा व्हिडिओ एका युजरने यू-ट्यूबवर अपलोड केला आहे. त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार मोदींकडे पॅकेजची मागणी करत आहेत; मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत सहा हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता.\nराज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपकडून अशा पॅकेजच्या घोषणा झाल्यास शिवसेनेला फटका बसू शकतो. त्यामुळे शिवसेना आतापासूनच नागरिकांना सावध करण्यासाठी हे \"चुनावी जुमले' व्हायरल करत आहे. युतीविषयीची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. युती होईलच, अशी खात्री नाही. त्यामुळे शिवसेनेने भाजपविरोधात छुपा प्रचार करण्यास सुरवात केली आहे.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्या��ाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/48-hours-after-Kadgaon-assassination/", "date_download": "2018-11-17T10:59:42Z", "digest": "sha1:ZGVRV2IZYNS6LAG5Q62OMR7K3F2ZWRU2", "length": 13653, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केडगाव हत्त्याकांडानंतरचे ४८ तास... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › केडगाव हत्त्याकांडानंतरचे ४८ तास...\nकेडगाव हत्त्याकांडानंतरचे ४८ तास...\nशनिवारी सायंकाळी सहा वाजता केडगावात सिनेस्टाईल थरार..त्यानंतर दगडफेक..पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न..रास्ता-रोको..एसपी कार्यालयात तोडफोड..चौकशीसाठी आणणलेल्या आरोपीला पळविणे.. बळाचा वापर करून कार्यकर्त्यांची धरपकड...वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची नगरला धाव...दोन आमदार पोलिसांना शरण येणे..मंत्र्यांचे दौरे..पोलिस निरीक्षकाचे निलंबन..एसआयटीकडून गुन्ह्याचा तपास..असा घटनाक्रम गेल्या 48 तासांपासून घडल�� आहे. सध्या हाच विषय चर्चेचा ठरला आहे.\nगेल्या 48 तासांपासून पोलिस प्रशासन पूर्णवेळ याच कामात व्यस्त आहे. एकीकडे कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती अशी असताना, दुसरीकडे गुरुवारी होणार्‍या पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेमुळे पात्र उमेदवारांची यादी तयार करणे, बैठक व्यवस्थेचे नियोजन, शांतता समिती बैठक, केडगाव परिसर व न्यायालयात आरोपी आणते-नेतेवेळी लागणारा बंदोबस्त, लेखी परीक्षेची प्रश्‍नपत्रिका तयार करणे, वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालयांना घटनेचा तपशील देणे आदी कामांत पोलिस प्रशासन व्यस्त आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून चौकशीसाठी आणणलेल्या आरोपींना पळविण्याची घटना राज्यात पहिल्यांच घडलेली असल्याने, त्या आरोपींचीही शोधमोहीम सुरू आहे.\nशनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास केडगावात सिनेस्टाईल थरार घडला, तेव्हापासून पोलिसांची खरी कसोटी लागली आहे. शिर्डी येथे मुख्यमंत्र्यांचा रविवारी नियोजित दौरा असल्याने बहुसंख्य पोलिस बंदोबस्त व वाहने शिर्डीला होती. कमी बंदोबस्तात आक्रमक झालेला जमाव नियंत्रणात आणण्याचे आव्हान होते. सहाय्यक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे व पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्याविरुद्ध स्थानिक कार्यकर्ते संतप्‍त झाल्याने त्यांना तेथून हटविणे क्रमप्राप्त होते. मोठा जमाव व कमी पोलिसबळ अशा परिस्थितीत दगडफेक सुरू होती. नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू होते.\nघटना खुनाची होती. आरोपींना शिक्षा होण्यासाठी आवश्यक पुरावे जमा करणे गरजेचे होते. त्यामुळे सुरुवातीला पंचनामा करून घटनास्थळावरील रक्ताचे नमुने, मातीमिश्रीत रक्त, बंदुकीच्या निकामी पुंगळ्या आदींसह ‘फॉरेन्सिक’कडून तपासणी करून घेण्यासाठी इतर नुमने घेणे आवश्यक होते. उशीर झाल्यास पुरावे नष्ट होऊन त्याचा फायदा आरोपींना होऊ शकतो. त्यामुळे केडगावात शांतता प्रस्थापित करण्यासोबत गुन्ह्याचे पुरावे गोळा करण्याचे आव्हानही पोलिसांसमोर होते. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह पोलिसांवर शिव्यांची लाखोली वाहिली जात होती. आक्रमक भूमिका घेतल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्व परिस्थिती संयमाने हाताळावी लागत होती.\nकेडगाव शांत होत नाही, तोच रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयावर जमा��ाने हल्ला केला. कार्यालयाची तोडफोड करून चौकशीसाठी आणलेल्या आरोपीला पळवून नेण्यात आले. शिर्डी व केडगाव बंदोबस्तामुळे एसपी कार्यालयात कर्मचार्‍यांची संख्या अत्यल्प होती. महिला कर्मचार्‍यांनाही जमावाने धक्काबुक्की केली. शेकडोंच्या जमावातून हल्लेखोर ओळखून त्यांची धरपकड करावी लागली. या घटनेनंतर परिस्थिती चिघळू लागली. परिणामी मुंख्यमंत्र्यांचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला व तेथील बंदोबस्त नगरला मागविण्यात आला. राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले. मध्यरात्रीनंतर परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली. दीड वाजता केडगाव येथील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले.\nपहिली रात्र पूर्णपणे पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना जागून काढावी लागली. विशेष पोलिस महानिरीक्षक, अपर पोलिस महासंचालकांना मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास नगरला धाव घ्यावी लागली. पहिली रात्र जागलेल्या पोलिसांचे आव्हान दुसर्‍या दिवशीही संपलेले नव्हते. शिवसेनेने जिल्हाबंदची हाक देत ननगर शहरातून निषेध मोर्चा काढला. तसेच शिवसेनेचे तीन मंत्री, खासदार नगरला आले. वातावरण तणावग्रस्त असताना मयतांचा अंत्यविधी कुठल्याही अनुचित प्रकाराशिवाय करायचा होता. रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस तणावतच होते. केडगावातील तणावाच्या परिस्थितीला दोषी धरून कोतवालीचे पोलिस निरीक्षक अभय परमार यांना निलंबित करून सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या चौकशीचा आदेश झाला. येथे पोलिसांच्या मनोबलाची कसोटी असतानाही पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणार्‍या आरोपींचा रात्रभर शोध सुरू होता.\nसोमवारी सकाळी पुन्हा आ. शिवाजी कर्डिले पोलिसांना शरण आले. त्यांची सुरक्षा, अटकेची कार्यवाही एकीकडे सुरू होती, तर दुसरीकडे ‘एसआयटी’मार्फत तपास सुरू झाला. राजकीय वादातून खून झाल्याची फिर्यादी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. या गुन्ह्यात अनेक आरोपी आहेत. तरीही त्यातून सत्य शोधून गुन्ह्याच्या मूळाशी जाऊन खर्‍या आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.\nपोलिसांना पडली शस्त्र, काठ्यांची गरज\nजमावाने हल्ला केला, त्यावेळी पोलिसांकडे साध्या काठ्याही नव्हत्या. जमावाला सामोरे जाण्यासाठी पोलिसांना काठ्यांची उणीव भासत होती. त्यामुळे रविवारी काठ्यांची खरेदी करण्यात आली. तसेच पोलिस मुख्यालय व पोलिस ठाण्यातील शस्त्रागारातील शस्त्रे बाहेर काढण्यात आली.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-The-opportunity-for-the-Gomantakis/", "date_download": "2018-11-17T10:52:16Z", "digest": "sha1:AQCWDL7GVWM6CETA27EWXK3HTLE2YPH3", "length": 6876, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नोबेल विजेत्यांना ऐकण्याची गोमंतकीयांना संधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › नोबेल विजेत्यांना ऐकण्याची गोमंतकीयांना संधी\nनोबेल विजेत्यांना ऐकण्याची गोमंतकीयांना संधी\nनोबेल पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी येत्या 1 ते 3 फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या ‘नोबेल पुरस्कार विजेत्यांशी संवाद-2018’ या कार्यक्रमातून गोमंतकीयांना लाभणार असून पणजीसह मडगाव फोंडा येथे कार्यक्रम होणार आहेत. यात जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवलेल्या तज्ज्ञ,शास्त्रज्ञ, राजकारणी आदींशी चर्चा आणि चित्रप्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे. ‘नोबेल पुरस्कार विजेत्यांशी संवाद-2018 (विज्ञानाचा जीवनावर होणारा परिणाम) ’ या नावाने होणारा हा मुख्य कार्यक्रम पणजीतील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात येत्या 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे.\nनोबेलप्राप्त मान्यवरांचा पहिला कार्यक्रम गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला होता.त्यानंतर गोव्यात होणारा हा देशातील दुसरा कार्यक्रम आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय तसेच स्वीडनच्या ‘नोबेल मीडिया’ संस्थेशी महत्त्वाचा सामंजस्य करार राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने गत नोव्हेंबर- 2017 मध्ये केला होता . कला अकादमीत 1 फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यक्रम होणार असून सहा नोबेल पुरस्कारप्राप्त विजेत्यांना प्रत्यक्ष पाहण्यास व त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.\nयाचबरोबर, पाटो-पणजी येथील संस्कृती भवनमधल्या सभागृहात प्रख्यात शास्त्रज्ञ आणि पद्मश्रीने सन्मानित प्रा. के. विजय राघवन यांचे ‘विज्ञान आणि शिक्षणामुळे भारताचे झालेले परिवर्तन’ या विषयावर बीजभाषण होणार आहे. पणजीबरोबरच फोंडा येथील राजीव कला मंदिर आणि मडगावातील रवींद्र भवन मध्येही विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. कला अकादमीच्या दर्यासंगमावर 1 फेब्रुवारीपासून 28 पर्यंत नोबेल पुरस्कार व विज्ञान या विषयावर खास प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. या कार्यक्रमाला देशातील सुमारे एक हजार अतिमहनीय व्यक्ती हजर राहणार आहेत. या यादीत अनेक केंद्रीय मंत्री, सचिव,शास्त्रज्ञ, केंद्रातील वैज्ञानिक खात्याचे विविध अधिकारी ,शिक्षक उपस्थित राहणार आहेत. गोवा आणि देशभरातील सुमारे 600विद्यार्थीही या कार्यक्रम सहभाग होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-kokan-graduate-nashik-mubai-teacher-council-election-Congress-Support-Other-Parties/", "date_download": "2018-11-17T10:49:08Z", "digest": "sha1:W5AEUVX73M2Y7IQOAI6EY7CE2UW4EQDN", "length": 4160, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पदवीधर, शिक्षक संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचा मित्र पक्षांना पाठींबा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पदवीधर, शिक्षक संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचा मित्र पक्षांना पाठींबा\nपदवीधर, शिक्षक संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचा मित्र पक्षांना पाठींबा\nविधान परिषदेवर पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून निवडून द्यावयाच्या चार जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत उमेदवार उभा न करण्याचा निर्णय काँगेसने घेतला आहे. स्वतंत्र उमेदवार उभा करून शिवसेना-भाजपा विरोधातील मतदानात फूट पाडण्याऐवजी मित्र पक्षांच्या उमेदवारांना काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.\nमुंबई शिक्षक मतदार संघात कपिल पाटील लोकतांत्रिक जनता दल (शरद यादव गट), मुंबई पदवीधर ऍड. राजेंद्र कोरडे शेतकरी कामगार पक्ष, कोकण पदवीधर नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँगेस पक्ष तर नाशिक शिक्षक संदीप बेडसे, महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) या मित्र पक्षांच्या उमेदवारांना 25 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी पाठिंबा देण्यात येत असल्याचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी जाहीर केले आहे.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/udhav-thackeray-criticize-on-shashi-tharoor-hindu-pakistan-statement/", "date_download": "2018-11-17T11:34:20Z", "digest": "sha1:XQQFJD5W67XGD4I4VZNYGL4H7JX3URWP", "length": 9246, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शशी थरूर म्हणजे काँग्रेसच्या कळपात सोडलेले ‘पोपट’, ते भाजपचीच भाषा बोलतात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशशी थरूर म्हणजे काँग्रेसच्या कळपात सोडलेले ‘पोपट’, ते भाजपचीच भाषा बोलतात\nटीम महाराष्ट्र देशा: २०१९ मध्ये पुन्हा भाजपची सत्ता आल्यास भारत हा ‘हिंदू पाकिस्तान’ होईल असे वादग्रस्त वक्तव्य कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी केले आहे. थरूर यांच्या विधानामुळे हिंदूंचा अपमान झाला असून हिंदुस्थानची मान शरमेने खाली गेल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मधून भाजप आणि थरूर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.\nशशी थरुर यांनी २०१९ मध्ये भाजप विजयी झाला तर भारत हा ’हिंदू पाकिस्तान’ होईल असे सांगितले. थोडक्यात काय तर, पुढील निवडणुकीत मोदींचे राज्य आले तर भारत ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित केले जाईल. संघाचा हाच अजेंडा आहे व थरुर यांनी तो काँग्रेसच्या व्यासपीठावरून मांडला आहे. थरुर हे मूर्खासारखे बोलतात व त्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी असे भाजपास वाटते. पण थरुर हे भाजपचीच भाषा बोलत आहेत हे समजून घेणे गरजेच असल्याच सामनामधून सांगण्यात आल आहे.\nमणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंग, शशी थरुर यांच्या बेताल विधानांमुळे फक्त करमणूक होत असते हे ज्यांना कळत नाही त्यांनी राजकारणात उगाच लुडबुड करू नये. मणिशंकर अय्यर हे सरळसरळ पाकिस्तानधार्जिणे आहेत. पत्नी सुनंदा पुष्करच्या संशयास्पद हत्येनंतर थरुर यांचे नाव ज्या बाईशी जोडले गेले ती पाकिस्तानी महिला होती आणि दिग्विजय सिंग यांच्याविषयी काय बोलावे\nजामा मशिदीच्या इमामाची ‘टोपी’ घालूनच ते वावरत असतात. हे सर्व लोक नावाने हिंदू आहेत. बाकी त्यांचे वर्तन एका अर्थाने ‘सुन्ता’ झाली असेच आहे. त्यामुळे भाजपने आकांडतांडव करण्यापेक्षा या लोकांना फार महत्त्व देऊ नये. पुन्हा ही तिन्ही मंडळी भाजपच्या राजकारणाला पोषक असेच बोलत असतात. लोकांना तर असाही संशय आहे की, थरुर, मणिशंकर, दिग्विजय हे म्हणजे भाजपने काँग्रेसच्या कळपात सोडलेले ’पोपट’ असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.\nमराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील\nऔरंगाबाद : “मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मागासवर्ग आयोगाचा अहवालात सकारात्मक आहे. त्यावर अभ्यास सुरु आहे.…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6965", "date_download": "2018-11-17T10:35:30Z", "digest": "sha1:TNX5DOSXFAHIWN6C7PKAP2FHRKAGUZMX", "length": 76542, "nlines": 836, "source_domain": "aisiakshare.com", "title": " 'चावदिवस', नॉस्टॅल्जिया आणि दिवाळी .. | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n'चावदिवस', नॉस्टॅल्जिया आणि दिवाळी ..\nविद्यार्थीदशेत असताना दोनदा मोठ्ठी सुट्टी मिळायची __ 'लाँग व्हेकेशन' मे महिन्यामध्ये आणि दिवाळीमध्ये. स्वाभाविकच आम्ही या सुट्ट्यांची डोळ्यांत प्राण वगैरे आणून वाट पहायचो. या सुट्ट्या परिक्षेनंतर येत, एक सुट्टी सहामाही परिक्षेनंतर आणि दुसरी वार्षिक परिक्षेनंतर.मग केवळ या सुट्ट्यांसाठी आम्ही अभ्यास करायचो म्हटलं तरी हरकत नाही. अभ्यास काय चटकन व्हायचा पण सुट्टी काही केल्या चट्कन यायची नाही तिच्यासाठी खूप वाट पहावी लागायची अगदी चातकाप्रमाणे \nमाझं घर तळकोकणात आणि आजोळ उत्तर कर्नाटकात. तसे पाहिले तर हे दोन्ही भाग प्रेमळ, हौशी आणि उत्सवप्रिय. उत्तम आदरातिथ्य ही येथील संस्कृती आणि प्रेम, जिव्हाळा हा स्वभावधर्म (शिवाय दोन्ही निसर्गरम्य परिसर) अशा अनेक सद्गुणांनी युक्त प्रदेशात, अशा गोतावळ्यात बालपण जाणे याहून सुख ते काय असू शकतं (शिवाय दोन्ही निसर्गरम्य परिसर) अशा अनेक सद्गुणांनी युक्त प्रदेशात, अशा गोतावळ्यात बालपण जाणे याहून सुख ते काय असू शकतं साहजिकच दिवाळी अशा वातावरणात साजरी होणे म्हणजे आम्हा बाळगोपाळांसाठी नुसती चंगळ असायची\nआमच्या घरी व आजोळी साजरी केली जाणाऱ्या दिवाळीत अगदी थोडा फरक असायचा. सिंधुदुर्गात 'नरक चतुर्दशी' हा दिवस 'चावदिवस' म्हणूनच ओळखला जातो. या दिवशी भल्या पहाटे उठून एक 'गरंडेल बॉम्ब' फोडायचा घराच्या भोवती, अंगणात सगळीकडे पणत्या, मेणबत्ती लावायचा, हौसेने गवत, लाकूडफाटा यांपासून बनवलेला नरकासुर जाळणे हा एक महत्वाचा कार्यक्रम असे. 'नरकासुर' बनवणे हा लहान मुलांचा आवडीचा उद्योग. यातही चढाओढ असायची. आपण 'नरकासुर' मित्रमंडळींनी बनवलेल्या नरकासुराहून भारी कसा होईल याकडे प्रत्येकाचं लक्ष. नरकासुर जाळण्याबरोबरच 'कारीट' फोडणे हाही एक यादिवशी महत्वाचा असणारा भाग. कारीट पायांनी फोडत जोरजोरात 'गोयंदा गो���ंदा' असं ओरडायचं. जाम मजा यायची. अभ्यंगस्नान वगैरे उरकल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पोहे खाणे ही खास प्रथा. पोहे खाण्याच्या या प्रथेमुळेच कदाचित या दिवसाला 'चावदिवस' म्हणत असावेत. गूळपोहे, तिखट पोहे, दह्यातले पोहे, दडपे पोहे काय काय प्रकार पोह्यांचे नुसती मज्जा या दिवशी दुसरी न्याहरी नाहीच, 'फक्त पोहे' मालवणीत यांना 'फ़ॉव' म्हणतात. हे फॉव खाणे ही इथली ओळख. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना बोलावून पोहे खाऊ घालणे गप्पा मारणे यात दिवस आनंदात निघून जायचा. विशेष म्हणजे फटाके फार कमी प्रमाणात वाजवले जायचे. 'फुलबाजा' व भुईचक्र यांची फर्माईश अधिक.\nमाझं आजोळ उत्तर कर्नाटकात म्हणजे दांडेलीजवळ. आजोळ म्हटलं की वीक पॉईंट असतो, जरा नाजूक विषय असतो मीही त्याला अपवाद नाहीच. 'सुट्टी पडली की आजोळी पळणे' हे त्यावेळी एक सूत्र बनल्यासारखं होतं. मे महिना व दिवाळीची सुट्टी आलटून पालटून घरी व आजोळी साजरी व्हायची. दिवाळीत आजोळी असलो की मग काही विचारूच नका एकतर 'मुलीची मुलं ' हा आजीचा वीक पॉईंट आणि आजी म्हणजे आमचा एकतर 'मुलीची मुलं ' हा आजीचा वीक पॉईंट आणि आजी म्हणजे आमचा मग काय लाड एके लाड.. आधीच हे असे आम्ही लाडात न्हाऊन निघायचो त्यात दिवाळी म्हणजे या लाडाचा परमोच्च बिंदू, परिसीमाच इकडे एक अत्यंत मजेशीर प्रथा असते. नरक चतुर्दशीचा आधीचा दिवस ''बुधा कळ्ळू '' म्हणून ओळखला जातो. या दिवशी चोरी करायची असते आणि गंमत म्हणजे चोर सापडला की त्याला पोहे खाऊ घालायचे असतात. या चोरीमध्ये परसातील काकडी, शहाळी चोरण्यापासून ते अगदी वरवंटा लपवून ठेवणे, पाळण्यातलं छोटं बाळ लपवणे वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होतो. हा एक प्रकारचा 'फनी गेम' असतो आणि विशेष म्हणजे त्याचा कुणीही गैरफायदा घेत नाही. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून शेजारी तसेच गावातील नातेवाईकांकडे जाऊन पोहे खाणे हा कार्यक्रम. इथेही वेगवेगळ्या प्रकारचे पोहे केले जातात हे दोन्हीकडच्या प्रथांमधील साम्य इकडे एक अत्यंत मजेशीर प्रथा असते. नरक चतुर्दशीचा आधीचा दिवस ''बुधा कळ्ळू '' म्हणून ओळखला जातो. या दिवशी चोरी करायची असते आणि गंमत म्हणजे चोर सापडला की त्याला पोहे खाऊ घालायचे असतात. या चोरीमध्ये परसातील काकडी, शहाळी चोरण्यापासून ते अगदी वरवंटा लपवून ठेवणे, पाळण्यातलं छोटं बाळ लपवणे वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होतो. हा एक प्रकारचा 'फनी गे��' असतो आणि विशेष म्हणजे त्याचा कुणीही गैरफायदा घेत नाही. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून शेजारी तसेच गावातील नातेवाईकांकडे जाऊन पोहे खाणे हा कार्यक्रम. इथेही वेगवेगळ्या प्रकारचे पोहे केले जातात हे दोन्हीकडच्या प्रथांमधील साम्य आम्ही कोकणी आदरातिथ्य जाम भारी करतो पण इथे पाहुणचार करण्यात ही मंडळी एक पाऊल पुढे जाणवतात. पोह्यांवर ताव मारतानाच तुपासोबत 'कडबू' खाणे ही एक मेजवानी असते. चिवडा लाडू, चकली, शंकरपाळी हे नेहमीचे यशस्वी कलाकार दिमतीला असतातच. पोहे खाणे व गप्पा मारणे हा या दिवसाचा अघोषित एककलमी कार्यक्रम आम्ही कोकणी आदरातिथ्य जाम भारी करतो पण इथे पाहुणचार करण्यात ही मंडळी एक पाऊल पुढे जाणवतात. पोह्यांवर ताव मारतानाच तुपासोबत 'कडबू' खाणे ही एक मेजवानी असते. चिवडा लाडू, चकली, शंकरपाळी हे नेहमीचे यशस्वी कलाकार दिमतीला असतातच. पोहे खाणे व गप्पा मारणे हा या दिवसाचा अघोषित एककलमी कार्यक्रम सुट्टी असल्याने मामेभावंडं घरी असायची यांच्यासोबत त्यांची केळीची बाग हुंदडणं, केळीच्या पानाच्या जाड देठापासून ''फट फट फट फट' असा आवाज करणारं खेळणं बनवणं, जायच्या यायच्या रस्त्यात असणाऱ्या इंगळीच्या बिळातून त्यांना बाहेर काढून मारणं अशा अनेक गंमतीजमती या दिवाळीच्या योगाने अनुभवता येत. पूर्ण दिवाळी अशा धामधुमीत, खादाडीत जात असे. सुट्टी संपल्यावर शाळा सुरू होणार असल्याने सुट्टीचा अधिकाधिक आनंद लुटत असू, दीपोत्सव हा आनंदोत्सव होत असे.\nअजूनही या प्रथा चालू आहेत पण कितीही केलं तरी ते बालपण, ती मस्ती, तो माहौल आठवत राहतो. नॉस्टॅल्जियाला 'स्मरणरंजन' असा शब्द वापरलाय कुणीतरी,किती योग्य शब्द आहे. या भरभरून जगलेल्या क्षणांचे स्मरण करून त्यात आनंद मानणे हेच आपल्या हातात राहतं वेळ कधीच निसटून जाते.\nआता ती वेळ निघून गेली आहे हे खरं असलं तरी मन कधी कुणाचं ऐकत नाही ऐकणार नाही. ते भूतकाळात जात राहील, तिथे रमत राहील. शायर मुबारक अंसारींचा आशावादी शेर अशा वेळी आठवत राहतो,\n''न कोई ख़्वाब न मंज़र न कोई पस-मंज़र\nकितना अच्छा हो जो बचपन की फ़ज़ा लौट आए ''\n©अनिल विद्याधर आठलेकर, सिंधुदुर्ग\nवपुंच्या एका कथेत, एक मुलगा\nवपुंच्या एका कथेत, एक मुलगा त्याचं पेन हरवलं म्हणून रडत असतो. नायक त्याला आपलं नवं कोरं पेन खिशातून काढून देतो, आणि म्हणतो, 'राजा, पेन हरवलं म्हणून काय रडतोयंस माझं तर आख्खं बालपण हरवलं आहे.' त्याची आठवण झाली.\nहरवलं म्हणजे त्या त्या वेळीच मिळालं नाही.\nसर्वप्रथम, लेख छान आहे.\nहॅविंग गॉटन दॅट औट ऑफ द वे...\nन कोई ख़्वाब न मंज़र न कोई पस-मंज़र\nउर्दूत फ़लसफ़ा म्हणजे फिलॉसॉफी आणि बोरियत म्हणजे बोअरडम होते, इतपत ऐकीव माहिती आहे.\nतद्वत, पस-मंज़र बोले तो पुसी-क्याट असावी काय\nखुसखुशीत शंकरपाळ्यासारखा लेख. वाचता वाचता त्या काळात हरवून जायला होतं. शिवाय ते टाटोळा म्हणजे\nकेळीच्या पानाच्या जाड देठापासून ''फट फट फट फट' असा आवाज करणारं खेळणं\n'श्यामची आई'नंतर इथेच पहायला मिळालं. बऱ्याच नवीन नवीन गोष्टी वाचायला मिळाल्या. पुलं, दाण्डेकर, माडगूळकर, खानोलकर इ.नी ह्या प्रथांबद्दल काहीच लिहीलं नाही ह्याचं आश्चर्यही वाटून गेलं. सिंधुदुर्गाहून अप्रगत आणि (त्यामुळेच) नेत्रसुखद असा जिल्हा महाराष्ट्रात नाही.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nश्यामची आई'नंतर इथेच पहायला\nश्यामची आई'नंतर इथेच पहायला मिळालं.\nफटाक्यांना पैसे नाहीत म्हणून श्यामच्या (आणि पुरुषोत्तमच्याही) आईने पुरुषोत्तमला पिटुकनळी करुन दिली आणि त्रिसुळे पाडून दिली. पिटुकनळीत त्रिसुळ घालून तो बार काढीत असे. ती संपल्यावर त्यात पारिंग्याचा पाला घालून वाजवीत असे. निराळ्या फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही.\nअसा उल्लेख आहे. खुद्द कोंकणाशी अत्यंत परिचित असूनही हे मला समजलं नव्हतं / नाही. ( काय प्रकारचं यंत्र, काय आवाज आणि कसा निघत असेल ते.)\n\"अण्णा, मला टाटोळा काढून दे. मी फटफटे करतो.\" हे ते वाक्य. पुस्तकाच्या शेवटच्या 'ग्लॉसरी'त 'टाटोळा' समोर इथे आठलेकरांनी लिहीलेलं वर्णन 'अर्थ' म्हणून दिलेलं आहे.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nहो. हा उल्लेख देखील आहे.\nहो. हा उल्लेख देखील आहे. आठवला. बाबुल्या म्हणाला असा उल्लेख आहे.\nपण त्यात पुरेसं समजण्यासारखं होतं. ते केळीची पानं काढत असतात.\nअन्य एका प्रकरणात गरिबी आल्यावर ती पिटुकनळी येते तो न समजलेला उल्लेख आधी नोंदवला होता.\nमी ढ आहे तसा\nमला दोन्हीही समजलेले नाहीत तसेही... कारण बाकी कोणीही उल्लेख केलेला नाही, कधी कुठे फोटोगिटो पाहिलेले नाहीत...\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे स��ाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nया पुस्तकाचं भरपूर वाचन बरीच\nया पुस्तकाचं भरपूर वाचन बरीच वर्षं घडलं आणि वाक्यही कायमची मनात राहिली. रोचक आहे.\nत्यात परिस्थिती अत्यंत उत्तम ते अत्यंत बिघडत जाताना श्यामचे वडील हे पात्र अगदी म्हणजे फारच अक्षम असल्याचं जाणवतं. म्हणजे अगदी फ्री फॉल.. प्रॅक्टिकली काहीच उत्पन्न नाही असं वर्षानुवर्षे चाललं होतं की काय असं वाटतं.\nमग वडील कामाला बाहेर गेले, शेतावर गेले वगैरे उल्लेख वाचून अगदीच शंका येते की खूप काळ कर्ज, आणखी कर्ज, आजारी होत चाललेली बायको चार आठ आण्यासाठी मोलाची कामं करते, झिजून मरते त्यांनतरही दुर्वांची आजी स्वैपाक करून देते, तिलाही तेल मीठ सुद्धा मिळत नाही घरात. इत्यादि. तर यांनी काहीच सावरलं नाही का काळानुसार\nविशेषतः अगदी वाईट दिवस आल्यावर सासरे घरी येऊन समजावतात की शेत जमीन विकून आधी कर्जमुक्त व्हा. नंतर जप्ती आली तर काहीच उरणार नाही.. तो अत्यंत शहाणपणाचा सल्लाही ते वडील धुडकावून लावतात आणि अपमान करून सासरेबुवांना परत पाठवतात. आणि श्यामची आईदेखील पतीची बाजू घेत वडिलांना सुनावते.\nपुढे काय वेगळं होणार होतं\nममव घरांत पिढ्यान्पिढ्या हे पुस्तक म्हणजे 'सुसंस्कारांचा मानदंड' समजण्यात येतं. ह्या बीटवीन्दलाइन्स अनेक दशकं कोणी वाचल्याच नाहीत काय्\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nहे पुस्तक म्हणजे 'सुसंस्कारांचा मानदंड' समजण्यात येतं.\nखूपच कायच्या काय मानदंड आहे.\nमी त्याकडे एक त्या काळचा फोटोग्राफ म्हणून बघतो. सेम विथ स्मृतिचित्रे. त्यातही खूप रोचक निरीक्षणं करता येतात.\nअसो. हे अवांतर विषय आहेत.\nमुंजीत, परिक्षा पास झाली की, थोडक्यात वय ४ ते १० मधील मुलांना मराठी पुस्तक द्यायचं म्हणजे श्यामची आई, असं समीकरण होतं. अजूनही चेपुवर ह्याच्यातल्या 'संस्कारांच्या' नावाने गळे काढणारे लोक आहेत.\nअतिअवांतर: मला सानेगुरुजींची सगळीच पुस्तके निरर्थक वाटतात.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nमी त्याकडे एक त्या काळचा\nमी त्याकडे एक त्या काळचा फोटोग्राफ म्हणून बघतो. सेम विथ स्मृतिचित्रे. त्यातही खूप रोचक निरीक्षणं करता येतात.\nस्मृतीचित्रे, श्यामची आई आणि गावगाडा ही तीन पुस्तकं ह्याबाबतीत अफाट आहेत.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nममव घरांत पिढ्यान्पिढ्या हे\nममव घरांत पिढ्यान्पिढ्या हे पुस्तक म्हणजे 'सुसंस्कारांचा मानदंड' समजण्यात येतं.\nयात संस्कार म्हणजे श्यामचे बाबा वागतात किंवा ज्या धारणांनी जगतात ते नव्हे तर आई श्यामला जशी घडवू पाहते ते असा माझा समज आहे. श्यामच्या मनात करूणा, सहवेदना, आदर, श्रमप्रतिष्ठा, माफक समता(तत्कालानुरूप) आदी सदगुणांचं रोपन करण्याचा त्याची आई कसा प्रयत्न करते हा सुसंस्कार पुर्वीच्या ममव घरांत अपेक्षित असावा. हे गुणच आज ममवंमध्ये सदगुण मानले जात नाहीत आणि फक्त 'प्रॅक्टिकलपणा', पैशाचे म्यानेजमेंट(इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ स्रोत), फटकळपणा, कातडीबचाऊपणा, दुसऱ्याच्या वेदनांप्रती पॅसिव्हनेस आदी 'कालोचित()' मूल्ये महत्वाची मानली जातात तेव्हा मानदंड वगैरे गोष्टी मोठ्ठा विनोद म्हणून विसरणंच ठीक. साने गुरूजींना हीन लेखणं हा नवा ममव ट्रेंड कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nत्या आईच्या संस्कारांविषयी देखील शंका आहेत. तत्कालीन संदर्भात पाहिलं तर त्या बऱ्याचशा बाजूला पडू शकतात हे खरं आहे. पण तरीही स्मृतिचित्रे, श्यामची आई यात त्यावेळच्या लोकांच्या पर्सनॅलिटीज, पती पत्नी किंवा तत्सम जवळच्या वन टु वन रिलेशन्सची खोली (किंवा तिचा अभाव) पण त्याचवेळी सोशल रिलेशनशिपमध्ये नेटवर्क घट्ट (घरात दूर दूरचा गोतावळा नेहमीसाठी हक्काने मुक्काम ठोकून असलेला, कोणाचीही पोरं शिकायला कोणाकडेही), घरातल्या मृत्यूबद्दल अगदी बालमृत्यूबद्दलही लिहिता बोलताना बराच सहज अप्रोच वगैरे.\nबऱ्याच विचित्र गोष्टी दिसतात. पण वर्णन करता येत नाही. अशी काळ उघडा करणारी पुस्तकं हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे.\nतत्कालीन संदर्भात पाहिलं तर\nतत्कालीन संदर्भात पाहिलं तर त्या बऱ्याचशा बाजूला पडू शकतात हे खरं आहे.\nनाही. ज्या काळात श्याम वाढत असतो त्या काळातसुद्धा हळवेपणा हा पुरूषांमधला दुर्गुण मानला जाई. आईला मदत करणे वगैरे गोष्टी मुले करत नसत, ऐदीपण हा गुण मुलांमध्ये आवश्यक स्किल असल्यासारखा दिला जाई. ती करते ते संस्कार त्य��� काळाच्या मानाने क्रांतीकारीच आहेत.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nतुमचं बरोबर असलं तरी-\nहे गुणच आज ममवंमध्ये सदगुण मानले जात नाहीत आणि फक्त\nह्या आणि ह्यापुढच्या वाक्यांसाठी श्यामच्या आयाच जबाबदार नाहीत काय खरोखर 'चंद्रमौळी झोपडी' आणि 'मीठभाकरी'चेच संस्कार मुलांवर करायचे होते तर 'खूप शिक, मोठ्ठा साहेब हो' हा संदेश मध्ये आणावाच कशाला\nकरूणा, सहवेदना, आदर, श्रमप्रतिष्ठा, माफक समता(तत्कालानुरूप) आदी सदगुणांचं रोपन\nममवंचं एक बरं असतं, की ते अगदीच कमरेचं सोडून कधीच डोक्याला गुंडाळू पाहत नाहीत. तुम्ही लिहीलेल्या मूल्यांचा अक्षरश: abuse करुन फायदे ओरपणारी, कांगावे करणारीच जास्त माणसं आजूबाजूला असल्यामुळेच\nमूल्ये महत्वाची मानली जातात\nह्यात नवल ते काय\nहे गुणच आज ममवंमध्ये सदगुण मानले जात नाहीत\nहे वाक्य अगदीच एकांगी आहे. घरोघरी दिवाळं निघालेले श्यामचे बाबा दिसल्यामुळे नवीन श्यामच्या आयांनी श्यामांवर 'असे' संस्कार केलेले आहेत. अहो, स्वत: पुलं जिथे लिहून गेले की 'श्रीमंतीइतके धट्टेकट्टे कोणीही नाही हे कळेपर्यंत लुळेपांगळे होऊन गेलो' तिथे बिचाऱ्या ममवंची काय कथा\nसाने गुरूजींना हीन लेखणं हा नवा ममव ट्रेंड कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल.\nतो त्यांना हीन लेखण्याचा ट्रेंड नाही. सानेगुरुजींच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या सहभागाला हीन लेखणं कोणासही शक्य नाही. त्यांच्या लिखाणातली मूल्यं मात्र जुनाट भासत असल्याने त्यांचं लिखाण हीन लेखणं, ही कालौघाचीच निष्पत्ती आहे.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nममवंचं एक बरं असतं, की ते\nममवंचं एक बरं असतं, की ते अगदीच कमरेचं सोडून कधीच डोक्याला गुंडाळू पाहत नाहीत. तुम्ही लिहीलेल्या मूल्यांचा अक्षरश: abuse करुन फायदे ओरपणारी, कांगावे करणारीच जास्त माणसं आजूबाजूला असल्यामुळेच\nखरं आहे. जेव्हा ही मूल्ये सुसंस्कार म्हणून मानली जात तेव्हाही पोरांना जगताना विरोधाभास जाणवत असेलच.\nहे वाक्य अगदीच एकांगी आहे. घरोघरी दिवाळं निघालेले श्यामचे बाबा दिसल्यामुळे नवीन श्यामच्या आयांनी त्यांच्यावर 'असे' संस्कार केलेले आहेत. अहो, स्वत: पुलं जिथे लिहून गेले की 'श्रीमंतीइतके धट्टेकट्टे कोणीही नाही हे कळेपर्यंत लुळेपांगळे होऊन गेलो' तिथे बिचाऱ्या ममवंची काय कथा\nआई ज्या संस्कारांचा आग्रह श्यामच्या बाबतीत धरते त्याचा आणि त्याच्या बापाचं दिवाळं निघणं याचा काय संबंध बापाचा ऐदीपणा ही श्यामच्या आजीची चूक आहे. पुस्तकात आईने संस्कारीत केलेला श्याम तरूणपणी नक्कीच बापाप्रमाणे ऐदी झाला नसावा.\nसानेगुरुजींच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या सहभागाला हीन लेखणं कोणासही शक्य नाही. त्यांच्या लिखाणातली मूल्यं मात्र जुनाट भासत असल्याने त्यांचं लिखाण हीन लेखणं, ही कालौघाचीच निष्पत्ती आहे.\nआजिबात जुनाट नाहीत. करुणा, सहवेदना, स्त्रैण मानला गेलेला कळवळा हा करूणेचाच धाकटा भाऊ, श्रमप्रतिष्ठा, स्वाभिमान हे सार्वकालिक मूल्ये आहेत, उपयोगी आहेत, त्यांच्या अभावी जगाचे जे होतेय ते भयानक आहे. साने गुरूजी हा माणूस भाबडा म्हणून टाळणे योग्य नाही असे माझे वै. म.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nलंबक थोडा झुकलाय, तो झुकू दे.\nआधी साने गुरुजी म्हणजे काय प्रश्नच नाही म्हणून लोकं सगळं छान म्हणायचे.\nआत कदाचित साने गुर्जी म्हणजे बोगस असं म्हणतील, तर म्हणू द्यायला पाहिजे\nमग थोड्या वर्शांनी साने गुरूजींना लोक नीट समजून घेतील.\nअडगळीत टाकून देऊन विसरण्यापेक्षा टीका केलेली उत्तम.\nमलाही शामची आई मुंजीतच मिळालं होतं, फार फार भावनांनी ओथंबलेलं वाटल्याने माझी वेवलेंग्थ जुळली नाही. शिवाय मला तेव्हा ज्यूल्स व्हर्नही मिळाला होता.\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nनो मुंज, नो पुस्तक.\nमाझी मुंज न झाल्यामुळे मला 'श्यामची आई' सिनेमा बघून समाधान मानावं लागलं.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nयू डोण्ट नो व्हॉट यू मिस्ड. (विच इज़, नॉट मच. नथिंग वर्थ द ह्यासल.)\nआत कदाचित साने गुर्जी म्हणजे\nआत कदाचित साने गुर्जी म्हणजे बोगस असं म्हणतील, तर म्हणू द्यायला पाहिजे\nम्हणू द्यायला हरकत नाहीच. माझ्या काही भावना-बिवना दुखवत नाहीत.\nमाझा मुद्दा मूल्यांच्या बाबतीत आहे. मूल्यांची चिकित्सा व्हावी. सध्याचा काळ पोस्ट ट्रूथ आहे असा बोलबाला सर्वत्र होतोय. माझ्या मते हा काळ पोस्ट-करूणासुद्धा आहे. वर उल्लेखलेली मूल्ये ही कधी नव्हेत इतकी रिलेव्हंट आहेत.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nमाझा मुद्दा मूल्यांच्या बाबतीत आहे. मूल्यांची चिकित्सा व्हावी- वर उल्लेखलेली मूल्ये ही कधी नव्हेत इतकी रिलेव्हंट आहेत.\nद्याट तो आय ॲग्री.\nजगा��ला सगळ्यात भारी टाईम पास\nतिचे तुम्ही उल्लेखलेले संस्कार चांगले आहेत पण मला त्या आईच्या पात्रात प्रचंड निगेटिव्ह थिंकिंग दिसतं. पोरं कायमची डिप्रेशनची शिकार होतील इतकं. शिवाय पतीची बाजू घेत असली तरी पतीविषयीचा प्रत्येक उल्लेख अत्यंत निराशापूर्ण.\nवडील तात्पुरते घर बांधले आहे, पुढे मोठे बांधू असं लोकांना सांगत होते, पण आई म्हणे आता यांच्याकडून मोठे घर केव्हा बांधून होणार मला आता मोठे घर देवाकडे गेल्यावरच मिळेल.\nतुझे आजोबा काशीला जाऊन आले आहेत, हे देखील नाशकापर्यंत गेले आहेत. माझे जाणे कुठले होणार आणि मला कोण नेणार, घराचे अंगण, तुळशी वृंदावन (इत्यादि) हेच माझी काशी..\nआकाशात तारा तुटलेला दिसताच तुझ्या आईच्या आयुष्याचा तारा लवकरच तुटेल असे तर सांगत नाही ना तो तारा मला वर देवाकडे न्यायला तर आला नाही ना तो तारा मला वर देवाकडे न्यायला तर आला नाही ना तो तारा वगैरे असं मुलांना विचारणं.\nतोंडाला चवच नसते, आल्याचा तुकडा घेऊन कसेतरी घास ढकलायचे. आला दिवस दवडायचा. त्याची इच्छा.\nघरात विष खायला दिडकी नाही, फास लावायला सुतळीचा तोडा नाही..\nअहेवपणी अब्रूनिशी सौभाग्यासाहित मला घेऊन जा ही विनंती तर मोजण्यापलीकडे वेळा.\nगरिबांच्या स्वप्नांना मातीतच मिळावे लागते. तू वडिलांचे ऐक.\nआता अगदी जगावेसे वाटत नाही.\nही आणि अशीच सगळी वाक्ये. आणखीही पुष्कळ मिळतील. श्यामची आई असा धागा कधी निघाल्यास बघता येईल.\nलहान मुलांच्या मनाचं काय होत असेल कोण जाणे. इतक्या निराशावादी पार्श्वभूमीवर संस्कार दिले तरी कितपत positivity असेल याविषयी शंका येते.\nमार्मिक दिलीये.तुमचे मुद्दे समजले. आणखी विचार करतो.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nममवचा विषय निघालाच आहे तर-\nजीएंच्या \"माणूस नावाच बेटा\" नावाच्या अस्सल कथेत एक \"केतकरशास्त्री\" नामक गूळकाढू आणि गळेपडू पात्र त्यांनी उभं केलं आहे.\n(संजोपरावांनी ही अख्खी कथाच इथे टाकली आहे ती वाचता येईल. )\nही अख्खी कथा मध्यमवर्गीय मराठी माणसाचा परीघ किती छोटा आणि नीरस असतो त्यावर उत्तम प्रकाश टाकते, असं आपलं माझं मत. कथेचा नायक दत्तू जोशीचं रटाळ जगणं आणि त्यातून आलेलं फ्रस्ट्रेशन इ. जीएंनी पकडलं आहे. ममवत्त्वाबद्दल जीएंचं मत दत्तू जोशीच्या रूपाने त्यांनी बोलून दाखवलं असावं असं वाटत रहातं.\nतर त्यातल्या केतकरशास्त्रींबद्दलची ही काही वाक्यं-\nसमोरील ख्रिश्चन स्मशानभूमी, दूरचे दिवे, वरील दोनचार चांदण्या यातून नाही म्हटले तरी चमचाभर मंगल बुवा काढणार मांगल्य म्हणजे तर शास्त्रीबुवांचा अगदी हातखंडा. म्युनिसिपालिटीचे साफसफाई पथक डी ड़ी. टी. मारत जाते त्याप्रमाणे ते ठिकठिकाणी पचक पचक मांगल्य टाकत जात असत. आणि तेही विशिष्ट शिक्क्याचेच मांगल्य बरं का मांगल्य म्हणजे तर शास्त्रीबुवांचा अगदी हातखंडा. म्युनिसिपालिटीचे साफसफाई पथक डी ड़ी. टी. मारत जाते त्याप्रमाणे ते ठिकठिकाणी पचक पचक मांगल्य टाकत जात असत. आणि तेही विशिष्ट शिक्क्याचेच मांगल्य बरं का आपल्या संस्कृतीत अगदी हातमोज्यात हात बसवल्याप्रमाणे बसणारे शास्त्रीबुवा भयंकर संस्कृतिवाले. टमरेल घेऊन जाताना ते उजव्या हातात असावे की डाव्या हातात असावे हे ते संस्कृतीला वाट पुशीत ठरवत असत. एक पतंग पंधरा मिनिटे उडत ठेवण्याइतका लांब उसासा त्यांनी सोडला व ते म्हणाले, \"सगळीकडे मांगल्य भरून राहिलं आहे.\"\nउद्याच्या रविवारी मी मुलांना कथा सांगणार आहे. तेवढाच एक दिवस आनंदात जाईल माझा. मुले ही देवाची फुले आनंदाने जगचि डुले\" बुवा आता चक्क हुंदका देणार असे त्याला वाटले. कारण त्यांचे शब्द तर अश्रूंनी भिजलेच होते. बुवा पंधरवडा महिन्याने कथा सांगत. कुठेही. मुले बसतील तेथे. मुले बसतील त्या धरणीमातेवर. आभाळाच्या निळ्या छायेखाली. देवाच्या हिरव्या चवऱ्यांच्या छायेत.\n'विशाल पवित्र हिमालयाच्या पायथ्याशी गाढवाची दोन पिले होती. एकाचे नाव माणिक (मानेला उजव्या बाजूला हिसका), दुसऱ्याचे नाव मोती (आता डाव्या बाजूला हिसका). फार फार प्रेमळ. एकत्र हसायची, एकमेकांच्या खांद्यावर खांदा टाकून खूप रडायची, मने शुद्ध करून घ्यायची. असा जिव्हाळा, तसा जिव्हाळा. फार प्रेमळ, गोजिरवाणी, अगदी तुमच्यासारखी...\"\nपुढे जीए म्हणतात -\nआणि या असल्या गोष्टी कुणापुढे तर घरी, पुस्तकात फक्त सेन्सॉरशमनार्थच वस्त्रार्थे किंचित चड्डी घातलेल्या अमेरिकन नटींचे पौष्टिक फोटो ठेवणाऱ्या पोरांपुढे\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nसन्जोपरावांचं नाव घेतलंत म्हणून विचारतो - मी गेल्या महिन्याभरात ईथे आणि मिपावर त्याना व्यनि पाठवला होता. सहजच. \"बरे आसां\" विचारायला. काही उत्तर नाही आलं. तुमचा काही संपर्क आहे का त्यांच्याशी\nलिखाण आवडलं तर तार���ंकीत करायला विसरू नका....\nमी त्यांचा केवळ पंखा आहे\nआणि ते जीएंचे पंखे आहेत म्हणून माझे जीएविषयक रेफरन्स\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nअस्वलराव , केवळ पंखा...\nअस्वलराव , केवळ पंखा... संपर्क हवाय का आपले मित्र आहेत ते , निरोप पोचवू शकतो ...\nव्यनि पाठवला आहे त्याना\nव्यनि पाठवला आहे त्याना. जमलं तर बघा म्हणावं. आणि चार ओळींचा खुशाली विचारणारा निरोप आहे, धडपड करून, तोशीस घेउन बघावा असा नाही काही कारणाने व्यनि/ईमेल बघत नसले तर नुसतं \"खुशाल आहात ना काही कारणाने व्यनि/ईमेल बघत नसले तर नुसतं \"खुशाल आहात ना मंटोची पुस्तकं वाचणं जमलं का मंटोची पुस्तकं वाचणं जमलं का\" एव्हढं विचारा त्याना माझ्यातर्फे. धन्यवाद.\nलिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....\nकुणाचा निरोप आहे सांगू \nकुणाचा निरोप आहे सांगू तुमचं काय नाव गाव तुमचं काय नाव गाव जाहीर सांगायचं नसेल तर मला व्यनि करून सांगा .. फोनवर निरोप पोचवेन..\nतुम्हाला मोठी माण्सं उगाच\nतुम्हाला मोठी माण्सं उगाच नाही म्हणत\nअसो, आठलेकरांच्या धाग्यावर अवांतर नको. नाहीतर ते पुढल्यावेळी फोन नंबर देणार नाहीत.\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nकोकणात इतर गावांत, तळकोकणात\nकोकणात इतर गावांत, तळकोकणात श्री ना पेंडसे असते तर सामाजिक नोंदी कादंबरी रूपात आल्मा असत्या.\nअबापट, एका कट्ट्याला चौदाव्याला बोलवूया.\nनक्की बोलवूया की. येईल का तो\nनक्की बोलवूया की. येईल का तो \n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nलवकर - शक्य झाल्यास, मीही हजेरी लावेन.\nआता काय नाही म्हणणार नाही.\nआता काय नाही म्हणणार नाही. बुलेट घेऊनच येईल.\nअशी काळ उघडा करणारी पुस्तकं\nअशी काळ उघडा करणारी पुस्तकं हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे.\nमस्त विषय आहे. होऊन जाऊ दे, गवि.\nमी नुकतंच ऑर्वेलचं 'डाऊन अँड आऊट इन पॅरिस अँड लंडन' वाचलं. त्यातही असा काळ उघडा केलेला आहे. मीही दोन पिंका टाकीन तुमच्या धाग्यावर.\n\"आमचा जगाचा प्रवास\" हे\n\"आमचा जगाचा प्रवास\" हे पार्वतीबाई चिटणवीस यांचं पुस्तकही, एक काहीशी उच्च, एलिट, श्रीमंत, वेगळी पण प्रवासाची आवड असलेली लाइफस्टाइल दाखवणारं. या आणि वर चर्चा झालेल्या पुस्तकांत साधारण १८६० ते १९२० असा काळ (रेंज) आहे.\nअसेच म्हणतो. ये मोह मोह के\nअसेच म��हणतो. ये मोह मोह के धागे.\n१) कट्ट्याला लोणावळा मध्यवर्ती एक झालाय ,तो कसा वाटला एक झालाय ,तो कसा वाटला दहा ते चार वेळ मिळतो मुंबईकडच्यांना. ( रेल्वेमुळे सोय एवढंच.)\n२)'डाऊन अँड आऊट इन पॅरिस अँड लंडन' ७७ मध्ये वाचलय ब्रिटिश कॅा लायब्रीतून॥ शिवाय चर्चिलचे दोन खंड वल्ड वॅारचे. विलियम हॅझलिट हा एक लेखक गद्यात पद्य लिहितो हे कळलं.\n३) मला \"लोखंडी रसत्यावरचे रथ,\nबदलापूर ( पहिले मराठीतले शहरवर्णन असेलेले),\nमुंबई ते काशी बोटीने ,\nआणि आमची काशीयात्रा (न जाता टिपणांवरून लिहिलेली)\nहे वाचायची फार उत्सुकता आहे.\nमुंबई ते काशी बोटीने\n(मालगाडीवर बोट टाकून तर नाही ना\nएक जुना सरदारजी विनोद आठवला. स्वातंत्र्यानंतर कश्मीरवरून जे युद्ध झाले, तेव्हा भारताचे संरक्षणमंत्री होते सरदार बलदेवसिंग. सरदारजी. त्यांना एका वर्तमानपत्री मुलाखत्याने कश्मीरची हालहवाल विचारली.\n\"काही नाही, ठीक आहे, परिस्थिती तशी आटोक्यात आहे, आपले आर्मीचे बहादुर जवान चांगली कामगिरी बजावताहेत, एअरफोर्सवालेसुद्धा त्यांना चांगली साथ देताहेत, आणि गरज पडलीच तर आपली नेव्हीसुद्धा तिकडे पाठवून देऊच की चिंता कशापायी\nमुंबई - कलकत्ता - काशी\nम्हणजे ही बातमी शिळीच म्हणायची\nवाराणसी, प्रयाग(अलाहाबाद), कानपूरला काळी मिरी होत असती तर तिकडे गंगेतही आता ट्राफिकजाम झाले असते बोटींचे.\nहे दिवाळीत पोहे खाणे प्रकरण त्यावेळी येणाऱ्या नवीन भाताच्या पोह्याचे कौतुक असणार. गिरणीले गरमागरम पोहे खाल्ले आहेत. फार छान लागतात.\nwell fed people हा वाक्प्रचार\nwell fed people हा वाक्प्रचार बहुतेक 'डाऊन अँड आऊट इन लंडन' लेखातून आला असावा.\nलोकहो, कट्टा, भेटी वगैरे\nलोकहो, कट्टा, भेटी वगैरे गोष्टींची चर्चा करण्यासाठी इतर धागे आहेत ते वापरा. किंवा खरडफळ्यावर बोला ही विनम्रसे विनंती.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन ��ेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/BUS-SHA-HDLN-sensex-nifty-scale-fresh-lifetime-highs-ahead-of-rbi-policy-decision-5928819-NOR.html", "date_download": "2018-11-17T11:13:12Z", "digest": "sha1:Z2A2CVJTW3RZVK5V3T7LOD3AKTPEQWZN", "length": 5484, "nlines": 55, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Sensex Nifty Scale Fresh Lifetime Highs Ahead Of Rbi Policy Decision | Sensex 37712 च्या विक्रमी पातळीवर, निफ्टी 11391 वर; स्थानिक, विदेशी गुंतवणुकीचा परिणाम", "raw_content": "\nSensex 37712 च्या विक्रमी पातळीवर, निफ्टी 11391 वर; स्थानिक, विदेशी गुंतवणुकीचा परिणाम\nबीएसईमध्ये सर्व सेक्टर इंडेक्समध्ये तेजी नोंदवण्यात आली. ऑइल अँड गॅस, एफएमसीजी, पीएसयू, मेटल आणि बँकिंग शेअर वधारले.\n- सेन्सेक्स मंगळवारी 37,606.58 च्या विक्रमी पातळीवर बंद झाला होता.\n- गेल्या 7 सत्रांमध्ये सेन्सेक्स 1,110.21 अंकांनी वधारला आहे.\nमुंबई - शेयर बाजार गेल्या आठवड्यापासून दररोज नवी उंची गाठत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी सेन्सेक्स 37,643.87 वर सुरू झाला आणि 37711.87 चा एक नवा विक्रम रचला. निफ्टीही आतापर्यंतच्या सर्वात उच्च स्तरावर 11,390.55 पोहोचला. निफ्टीची सुरुवात 11,359.80 ने झाली.\nबीएसईमध्ये सर्व सेक्टर इंडेक्समध्ये तेजी नोंदवण्यात आली. ऑइल अँड गॅस, एफएमसीजी, पीएसयू, मेटल आणि बँकिंग सेअर सुमारे 1% पर्यंत वधारले. बजाज ऑटो, वेदांता, टीसीएस, भारती एअरटेल, कोटक बँक, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, आयटीसी, एसबीआई, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये 1.64% पर्यंत तेजी पाहायला मिळाली. पण काही प्रमाणात विक्रीचा मारा झाल्याने सेशनमध्ये घसरण पाहायला मिळाली.\nब्रोकर्सच्या मते, आरबीआयच्या पतधोरण जाहीर करण्यापूर्वी गुंतवणूकदार विविध अंदाज बांधत आहेत. विदेशी गुंतवणूकदारही खरेदी करत आहेत. त्यामुळे ही तेजी असल्याचीही शक्यता आहे.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्य��चे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/shani-changing-on-6-september-in-dhanu-rash-5952225.html", "date_download": "2018-11-17T10:40:01Z", "digest": "sha1:KB54WKWD4WBFYHTQA5ONA2ZQ4GHN3EKI", "length": 5503, "nlines": 52, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Shani Changing On 6 September In Dhanu Rash | सावधान : न्यायाधीश शनिदेव आता मार्गी, 12 राशींवर असा राहील प्रभाव", "raw_content": "\nसावधान : न्यायाधीश शनिदेव आता मार्गी, 12 राशींवर असा राहील प्रभाव\n6 सप्टेंबर, गुरुवारपासून शनी धनु राशीमध्ये मार्गी झाला आहे. यापूर्वी शनी ग्रह वक्री म्हणजे उलटा चालत होता.\n6 सप्टेंबर, गुरुवारपासून शनी धनु राशीमध्ये मार्गी झाला आहे. यापूर्वी शनी ग्रह वक्री म्हणजे उलटा चालत होता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार शनी सध्या धनु राशीमध्ये आहे. यामुळे वृषभ आणि कन्या राशीवर ढय्या तर वृश्चिक, धनु आणि मकर राशीवर साडेसाती चालू आहे. ढय्याचा प्रभाव अडीच वर्ष तर साडेसातीचा प्रभाव साडे सात वर्ष चालतो. शनी 24 जानेवारी 2020 पर्यंत धनु राशीमध्ये राहील. त्यानंतर मकर राशीत प्रवेश करेल. येथे जाणून घ्या, शनीचे हे परिवर्तन तुमच्यासाठी कसे राहील...\nमेष : कार्यक्षेत्रासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. नोकरदार लोक जॉब बदलण्याच्या विचारात असल्यास हा काळ चांगला आहे. फायदा आणि यश दोन्ही गोष्टी प्राप्त होतील. बिझनेसमध्येही लाभ होऊ शकतो. नवीन लोकांच्या ओळखी होतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. एखादा व्यक्ती धोका देण्याचा प्रयत्न करू शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. एखादे इन्फेक्शन किंवा औषधींचा साइड इफेक्टसुद्धा होऊ शकतो.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा काळ...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/44788", "date_download": "2018-11-17T11:40:22Z", "digest": "sha1:GYX5OEYRWV7U54ZASO3XYHBZZRFEAEO5", "length": 24253, "nlines": 267, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुमचा प्रवासी कंपन्यांबरोबर प्रवासाचा अनुभव.. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुमचा प्रवासी कंपन्यांबरोबर प्रवासाचा अनुभव..\nतुमचा प्रवासी कंपन्यांबरोबर प्रवासाचा अनुभव..\nकेसरी.. सचिन.. गुरुनाथ.. गिरीकंद.. अनुभव ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्यांच्या जाहिराती सतत वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला दिसतात...\nआम्ही आत्तापर्यंत केलेला प्रवास हा..\nआपण माहिती काढून.. प्रीबुकिंग करणे..\nजे जाऊन आलेत त्यांना त्याविषयी विचारुन व्यवस्थित आखणी करुन आपल्या सहलीचे आयोजन करणे अशा स्वरुपाचा होता..\nयात थोडा त्रास होतो पण आपल्याला हवे तसे एखाद्या आवडलेल्या ठिकाणी जास्त वेळ रमता येते हा फायदा.\nपण आता एखाद्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे प्रवास करावा वाटले. आपल्यांपैकी बर्‍याच जणांनी असा प्रवास केला असेलच.\nतुमचा अनुभव कसा होता प्रवासाचा सोयी कशा होत्या त्यांचा स्टाफ.. जी ठिकाणं सांगितली ती दाखवली गेली का.. किंवा परदेशप्रवास कसा होता काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का.. या सगळ्यांची माहिती हवी आहे..\nत्याचा मला निश्चितच फायदा होईल..\nमायबोलीबाहेरच्या वेबसाईटसच्या लिंक्स धोरणात बसत नसल्याने काढून टाकल्या आहेत. मायबोलीकरांना या सगळ्या एकत्र असणे सुलभ वाटत असले तरी मायबोलीवर पैसे देऊन जाहिरात करणार्‍या जाहिरातदारांसाठी अशा लिंक्स असणे योग्य नाही. यातल्या प्रवासी कंपन्यांना हा बाफ प्रायोजीत करायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे.\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nमी vayudoot holidays बरोबर kerala trip केली आहे , छान अनुभव होता.\nमस्तच धागा आहे हा माझ्यासाठी\nमस्तच धागा आहे हा\nआई बाबांना सरप्राईज गिफ्ट म्हणुन राजस्थानची ट्रिप देणारेय मी\nपण कोणत्या कंपनी सोबत पाठवू कळेना\nकेसरीची नोव्हेंबरमध्ये राजस्थान ट्रीप आहे म्हणे... तिकडे बघ..\nकेसरी, अनुभव बद्दल चांगला फीडबॅक ऐकला आहे. मी गेलेलो नाही कधी.\nअजुन एक नवीन आहे. वीणा\nअजुन एक नवीन आहे. वीणा ट्रवल्स.\nगिरिकंद सोडून कुणिही बघा.\nगिरिकंद सोडून कुणिही बघा. पर्यटकांना ठार मारतात ती लोकं.\nमी ’केसरी’बरोबर काश्मीर आणि\nमी ’केसरी’बरोबर काश्मीर आणि सिंगापूर या दोन टूर केल्या आहेत.\nमाझा अनुभव खूपच चांगला आहे.\nभरपूर फिरणं, जेवणा-खाण्यात वैविध्य\nतसेच आपुलकीने वागणारे, प्रवाशांची काळजी घेणारे टूर मॅनेजर.\n(काही महिन्यांपूर्वी केसरी कंपनी स्प्लिट झाल्याचे वाचले आहे.\nपरंतु, त्याचा विपरीत परिणाम टूरिस्टवर होत नसावा अशी आशा आणि अपेक्षा.)\nरिया, वीणावर्ल्डची राजस्थान ट्रीप बघ. स्वस्तात मस्त वाटतेय.\nस्वाती, तिकडे चौकशी करून\nस्वाती, तिकडे चौकशी करून आले\nपण दोघांचे ५६ हजार म्हणतायेत\nकाल पेपरमध्ये पाहिलं आर्ध्या किमतीत आहेत ट्रिप्स\nपुन्हा जाऊन विचारून यावं म्हणतेय\nकेसरी सोबत माझ्या साबा-साबुंनी राजस्थान ची ट्रीप केली होती.. त्यांचा अनुभव चांगला आहे.\nमाझ्या आई-बाबां नी भाग्यश्री ट्रॅव्हल्स सोबत काश्मीर ट्रिप केली होती तो पण अनुभव छान होता त्यांचा\nबाकी सचिन बद्दल खुप काही चांगलं ऐकलं नाहिये लोकांकडुन\nआम्ही 'केसरी’ (के अँड एस)\nआम्ही 'केसरी’ (के अँड एस) बरोबर शिमला कुलु मनाली ला हनिमूनला गेलो होतो..\nहनिमून स्पेशल ट्रीप असुन इतकं पळवलं.. जराही वेळ मिळु दिला नाही एकमेकांसाठी..\nएका दिवशी एक तास मोकळा होता तर एक प्राणीसंग्रहालय बघायला नेले.. शाळेची ट्रीप नेतात तशी..\nत्यांची हॉटेल्स इतक्या उंच ठिकाणी होती जिथे बस जात नव्हती.. मग आम्हालाच गाढवासारखे चढ चढावे लागले..\nहिमाचल प्रदेशासारख्या पहाडी प्रदेशात १२-१५ तासांचा घाटाचा सलग प्रवास केल्यावर इतके चढ चढायला लावतांना त्यांना जरासुद्धा दया आली नाही.. सगळे हनिमून कपल्स (म्हणजे वयाने तरुण) असुनही अफाट दमले..\nज्यांच्यासाठी ट्रीप = दिवसरात्र साईट्सिइंग..साई��्सिइंग..आणि फक्त साईट्सिइंग असेल.. ज्यांना नव्या ठिकाणी जाऊनही तिकडे वरणभात/ श्रीखंड इ. खायचे असेल.. ज्यांना अमुक एका ठिकाणी आलो आहोत तर इथले सगळे टुरिस्ट स्पॉट्स बघितलेच पाहीजेत (मग ते तद्दन फालतु का असेनात), ज्यांना अमुक एका ठिकाणी गेल्यावर तिथली एकुण एक लोकल वस्तु आपल्या घराच्या शोकेसमध्ये असावीच असे असेल तर नक्की केसरी (के अँड एस) बरोबरच जा..\nज्यांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात जरा निवांतपणा आणि एकमेकांसाठी वेळ हवा असेल त्यांनी प्लीज अजुन एकदा विचार करा..\nसचिनबद्दल हल्ली-हल्ली निगेटिव्ह ऐकायला मिळाले, पेपरलापण आले होते पण पूर्वी केसरी एक नंबर आणि सचिन २वर होते मुंबईत. आमच्या नातेवाईकांनी आणि मित्रमंडळीनी पूर्वी काही ट्रीप सचिनबरोबर केल्या त्यांचा तेव्हा अनुभव चांगला होता. आता मात्र तिथली व्यवस्था बिघडली आहे.\nहनिमुन स्पेशल ट्रिप >>> कसे\nहनिमुन स्पेशल ट्रिप >>>\nकसे व्हेरिफाय करतात की येणार्‍या जोड्या हनिमून कपल्सच आहेत लग्नानंतर किती दिवसात ट्रिप केली म्हणजे ती हनिमून ट्रिप धरली जाते\nटण्या माधुरी धन्स, मी सचिनचा\nमाधुरी धन्स, मी सचिनचा विचार करणार होते पण नकोच आता\nकेसरी आणि वीणाज वर्ड्स \nमिलिंद बाबर ह्यांच्या मँगो\nमिलिंद बाबर ह्यांच्या मँगो हॉलिडेज बरोबर माझ्या आई वडिलांनी युरोप ट्रीप केली. उत्तम संयोजन, हुशार ग्रूप लीडर्स ह्यामुळे ट्रीप अतिशय संस्मरणीय झाली असा आईबाबांचा फीड्बॅक आहे.\nसचिन बरोबर अजिबात जाऊ नका. पैसे भरले तरी ट्रीप निघेलच , निघाली तरी जेवण नेहमी मिळेलच, ट्रीप नियोजित प्लॅनप्रमाणे पूर्ण होईलच, ह्याची अजिबात गॅरेंटी नाही.\nसंपदा हे मँगो हॉलिडेज\nसंपदा हे मँगो हॉलिडेज भारतातल्या पण सहली आयोजित करते का\nवेब साईट, पत्ता काही देऊ शकशील\nकेसरी आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी चांगली आहे पण देशांतर्गत त्यांचे चार्जेस इतर कंपन्यांबरोबर तुलना करता बरेच जास्त आहेत असा अनुभव आई-वडिल व इतर जवळच्या नातेवाईकांकडून ऐकून आहे.\nचौधरी यात्रा कंपनीची सेवा पण चांगली आहे.\nमँगो हॉलिडेज, स्ट्रॉबेरी हॉलिडेज्\nवेबसाईट सांग ना प्लिज\n >> अगं दोन्ही फळांची नावं बघून हसू आलं\nमी तुला चौधरी यात्राची माहिती घरी विचारून देते. माझे आई-बाबा त्यांच्यातर्फे राजस्थान ट्रीप करून आलेत. चांगला अनुभव. चांगली हॉटेल्स, जेवण वगैरे\nत्यांचे पुण्यातल��� ऑफिस स्वारगेट्ला आहे. चौकातच.\nथँक्स संपदा माधवी नक्की, मी\nमाधवी नक्की, मी वाट पहातेय\nआम्ही निगडीतल्या एका सन\nआम्ही निगडीतल्या एका सन टुरीझम कडून अंदमान बेटांची ५ दिवसांची ट्रीप केली होती. प्लानींग ठि़क होते व हॉटेलसुद्धा चांगले होती पण त्यांनी सगळ्या लोकांकडून त्याच ट्रीपचे वेगवेगळे चार्जेस घेतले. शक्य तितके निगोशीऐट करा.\nकेसरीमधून वीणा पाटील बाहेर\nकेसरीमधून वीणा पाटील बाहेर पडल्या आहेत ( अंतर्गत भांडण ) आणि त्यांनी स्वताची \"विणाज वर्ल्ड\" हे कंपनी सुरु केली आहे. केसरी मध्ये खाऊ -पिऊ ची चंगळ असतेच. पण त्यांचे रेट्स अति प्रचंड आहेत. ( म्हणूनच खाऊ पिऊ ची चंगळ परवडते )मी स्वत केसरी मधून हि गेले आहे आणि इतर प्रवासी कंपन्या सुद्धा ट्राय केल्या आहेत. केसरी पेक्षा जवळ जवळ निम्या किमतीत . वनराज ट्राव्हलस /सिद्धार्थ / अनुभव /भाग्यश्री /वनिता आणखीन बर्याच मुंबईतल्या पियू परी म्हणाली तशी आम्ही सिमला कुलू मनाली ला गेलो तेव्हा केसरीचे प्रवासी पण आमच्या बरोबरच फिरत होते. मनाली ला आमचे हॉटेल मार्केट च्या अगदी जवळ होते आणि त्यांचे खूप लांब चढावर. आम्ही जिथे जेवायला थांबत होतो तिथेच ते जेवायला आमच्या पाठोपाठ हजर. आणि पैसे मात्र आमच्या दुप्पट\nअरे काय चांगलं नाही ते\nअरे काय चांगलं नाही ते सांगताय... त्यापेक्षा काय चांगलं आहे ते सांगा की\nरिया, अंजलीला सगळ्या प्रकारची\nरिया, अंजलीला सगळ्या प्रकारची माहिती हवेय. चांगले अनुभव आणि वाईट अनुभव सुद्धा . तिने विचारलच आहे ना <<तुमचा अनुभव कसा होता प्रवासाचा सोयी कशा होत्या त्यांचा स्टाफ.. जी ठिकाणं सांगितली ती दाखवणे किंवा परदेशप्रवास कसा होता काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का.. या सगळ्यांची माहिती हवी आहे..>> त्या नुसारच माहिती देतोय\n ते झालंच पण सोबत चांगलं\nपण सोबत चांगलं पण लिहा की (स्वार्थ बाकी काही नाही )\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3723", "date_download": "2018-11-17T11:38:59Z", "digest": "sha1:PUZ24W2Q3H2DFZA3IF27LYN5ZS45D7Y7", "length": 10362, "nlines": 182, "source_domain": "www.maayboli.com", "title": "समुद्रकिनारा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /समुद्रकिनारा\nप्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.\n'फेसाळणार्या लाटा, करी गुदगुल्या पदस्पर्शुनी\nमाझी मीच राहीना, ऊठे तरंग हृदयी हर्षुनी\nगोव्याच्या समुद्रकिनारी मायलेकी लाटांशी खेळताना.\nलिहायला आज वेळ मिळाला मला. घटनाच अशी आहे....\nभाऊंना जाऊन महिना झाला. आज जाणार उद्या जाणार करत करत भाऊ गेले शेवटचा श्वास घेऊन. जाताना फ़ार त्रास झाला त्यांना, माझ्यामधेच जीव अडकला असणार त्यांचा...भाऊचे दिवस म्हटले तर घातले आणि म्हटले तर नाही. काकाने सगळं करायचं म्हणून केलं पण काकूची धुसफ़ुस चालूच होती. चौदाव्याला जेवायला मोजून पाच ब्राह्मण बोलावले होते.\nभाऊ गेल्यापासून या घरामधे आता मी कायमची अनाथ झाले होते. घरकामाची आयती मोलकरीण. काकू मला आता शाळेत जायची काही गरज नाही हे आडून आडून सांगतच होती. त्यात परत काकाने...\nRead more about समुद्रकिनारा (भाग ५)\n“हे बघ तुला जर इंटरेस्ट नसेल तर आधीच सांगत जा... तुझं साधं लक्षसुद्धा नाही” अभिजीत बेडवरून बाजूला होत म्हणाला. “आल्यापासून बघतोय, माझ्यासोबत असून नसून आहेस..काही भलतेच विचार चालू आहेत”\nनेत्रा त्याच्याहून जास्त वैतागत म्हणाली, “तू आलास तेव्हाच सांगितलं तुला. दमलेय मी आज दिवसभर त्या आझाद मैदानाच्या धुळीमधे फ़िरून फ़िरून. झोपून जाते म्हटलं तर तुला फ़ार प्रेमाचा उत्साह आलाय...”\n“आठवड्यातून एका रात्री सुट्टी मिळते.... त्याहीवेळेला तुझे असले नखरे... हे दमण्याचे वगैरे बहाणे आहेत... तुझ्या मनामधे दुसरंच काही तरी चालू आहे.”\nRead more about समुद्रकिनारा (भाग ४)\nRead more about सोनसागरातील नौका\nजिथे सागरा धरणी मिळते\nजिथे सागरा धरणी मिळते\nRead more about जिथे सागरा धरणी मिळते\nवेचीत वाळूत शंख शिंपले......\nकसं ना आपण मोठ्ठे होता होता बालपण हरवतं ... आणि पुन्हा मग थोड्याच काळात आपल्याच मुलांच्या रुपात पुन्हा गवसतं.. आता लेकाला बघून पुन्हा वाटतं आपणही लहानपणी समुद्र ..पाणी.. ते शंख शिंपले...किनार्‍यावरची वाळू बघून असंच हरकून जायचो... तासनतास खेळायचो... न कंटाळता न दमता... मुरुडेश्वरच्या विस्तीर्ण समुद्रकिनार्‍यावर श्रेयानही तसाच मस्त एं��ॉय करत होता.\nRead more about वेचीत वाळूत शंख शिंपले......\nडॅफोडिल्स यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/definative-technology-w-adapt-na-mp3-player-black-price-pjsMYa.html", "date_download": "2018-11-17T11:03:15Z", "digest": "sha1:IQN3F4342BBS3ENIVRFFYWTYPMYVQOGJ", "length": 13224, "nlines": 278, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "डेफिनेटिव्ह टेकनॉलॉजि व अडॅप्ट ना पं३ प्लेअर ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nडेफिनिटिव्ह टेकनॉलॉजि पं३ प्लायर्स & इपॉड्स\nडेफिनेटिव्ह टेकनॉलॉजि व अडॅप्ट ना पं३ प्लेअर ब्लॅक\nडेफिनेटिव्ह टेकनॉलॉजि व अडॅप्ट ना पं३ प्लेअर ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nडेफिनेटिव्ह टेकनॉलॉजि व अडॅप्ट ना पं३ प्लेअर ब्लॅक\nडेफिनेटिव्ह टेकनॉलॉजि व अडॅप्ट ना पं३ प्लेअर ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये डेफिनेटिव्ह टेकनॉलॉजि व अडॅप्ट ना पं३ प्लेअर ब्लॅक किंमत ## आहे.\nडेफिनेटिव्ह टेकनॉलॉजि व अडॅप्ट ना पं३ प्लेअर ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nडेफिनेटिव्ह टेकनॉलॉजि व अडॅप्ट ना पं३ प्लेअर ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nडेफिनेटिव्ह टेकनॉलॉजि व अडॅप्ट ना पं३ प्लेअर ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 39,060)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nडेफिनेटिव्ह टेकनॉलॉजि व अडॅप्ट ना पं३ प्लेअर ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया डेफिनेटिव्ह टेकनॉलॉजि व अडॅप्ट ना पं३ प्लेअर ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nडेफिनेटिव्ह टेकनॉलॉजि व अडॅप्ट ना पं३ प्लेअर ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nडेफिनेटिव्ह टेकनॉलॉजि व अडॅप्ट ना पं३ प्लेअर ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nडेफिनेटिव्ह टेकनॉलॉजि व अडॅप्ट ना पं३ प्लेअर ब्लॅक वैशिष्ट्य\nमॉडेल नाव W Adapt\nसुपपोर्टेड फॉरमॅट्स Wma, Flac\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nडेफिनेटिव्ह टेकनॉलॉजि व अडॅप्ट ना पं३ प्लेअर ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/BOL-HOL-IFTM-infog-hollywood-lowest-grossing-film-of-all-time-zyzzyx-road-planet-mars-5924990-PHO.html", "date_download": "2018-11-17T11:41:11Z", "digest": "sha1:NY2MW2A4ZR22FBFCW5PED2EKA3WDPUTY", "length": 4365, "nlines": 50, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Hollywood Lowest Grossing Film Of All Time, Zyzzyx Road, Planet Mars | कुणी 2 तर कुणी कमावले 20 हजार, हे आहेत हॉलिवूडमधील सर्वात कमी कमाई करणारे सिनेमे", "raw_content": "\nकुणी 2 तर कुणी कमावले 20 हजार, हे आहेत हॉलिवूडमधील सर्वात कमी कमाई करणारे सिनेमे\n'जायजिक्स रोड' या सिनेमाने ओव्हरऑल फक्त दोन हजारांची कमाई केली होती तर 'ट्रोजन वॉर'ची एकुण कमाई ही फक्त 20 हजार होती.\nएन्टरटेन्मेंट डेस्कः हॉलिवूड सिनेमांचा उल्लेख होताच त्यांच्या कोट्यवधींच्या कमाईविषयी चर्चा होत असते. पण हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत काही सिनेमे असेसुद्धा आहेत, त्यांनी कोटी, लाखांच्या घरात नव्हे तर फक्त हजारांच्या घरात कमाई केली. या सिनेमांच्या कमाईचा आकडा ऐकून तुम्ही अचंबित व्हाल. उदाहरणार्थ 'जायजिक्स रोड' या सिनेमाने ओव्हरऑल फक्त दोन हजारांची कमाई केली होती तर 'ट्रोजन वॉर'ची एकुण कमाई ही फक्त 20 हजार रुपये होती. या पॅकेजमधून जाणून घ्या हॉलिवूडच्या अशाच 14 सर्वात कमी कमाई करणा-या सिनेमांविषयी...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/ravichandran-ashwin-icc-cricketer-year-22441", "date_download": "2018-11-17T11:24:15Z", "digest": "sha1:BAW6V6C5EVWULDJCSBO3CBDAAP3KLOS4", "length": 14001, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ravichandran Ashwin is the ICC Cricketer of the Year अाश्विन बनला Cricketer Of The Year | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 डिसेंबर 2016\nसिटिझन जर्नालिस्ट बनू या\n'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे.\nआपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः\n'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ.\nई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist\nप्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर\nनवी दिल्ली - भारताचा फिरकी गोलंदाज आर. अाश्विन याची आज (गुरुवार) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. तसेच त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणूनही निवड करण्यात आली. तर, दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.\nआयसीसीच्या वतीने आज पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार कोणता खेळाडू पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यामध्ये अाश्विनने बाजी मारली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात 14 सप्टेंबर 2015 ते 20 सप्टेंबर 2016 या वर्षभरात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर पुरस्कार दिले जातात.अाश्विनने नुकतीच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती. आयसीसीच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व इंग्लंडच्या अॅलिस्टर कुक याला देण्यात आले असून संघात आर. अश्विन या केवळ एकाच भारतीय खेळाडूला स्थान देण्यात आ���े आहे. दुसरीकडे आयसीसीच्या एकदिवसीय संघात विराट कोहली याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे, तर संघात रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा याला स्थान मिळाले आहे.\nपाकिस्तानचा कसोटी संघाचा कर्णधार मिस्बा उल हक याला 'स्पिरीट ऑफ क्रिकेट' हा पुरस्कार देण्यात आला. वेस्ट इंडीजच्या कार्लोस ब्रेथवेटला टी-20 परफॉर्मन्स ऑफ द इयर आणि बांगलादेशच्या मुस्तफिझूर रेहमानला उभारता खेळाडू म्हणून निवडण्यात आले. सर्वोत्कृष्ट पंच म्हणून मरेइस इरॅस्मस यांची निवड झाली आहे. आयसीसीच्या सहयोगी देशांतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अफगाणिस्तानचा मोहम्मद शेहजाद ठरला आहे.\nमहिलांमध्ये सर्वोत्कृष्ट एकदिवसीय आणि टी-20 खेळाडू म्हणून न्यूझीलंडची सुझी बेट्सची निवड झाली आहे.\nआफ्रिदीने क्रिकेटकडे लक्ष द्यावे: जावेद मियाँदाद\nकराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nदेशाला 'या' लोकांपासून वाचवा : डॉ. कांचा इलैया\nलातूर : \"शूद्र, दलितांबरोबरच सर्व जातीतील लोकांनी आम्हा ब्राह्मणांच्या पायाजवळ येऊन बसावे, आम्ही सांगू तेच त्यांनी शिकावे, असे हिंदू राष्ट्र भारतीय...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\n'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी\nकराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसक��ळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/lingayat-kranti-maha-morcha-latur-on-3-sep/", "date_download": "2018-11-17T11:00:56Z", "digest": "sha1:DKOLLRPGGRILRSMYDEULWBZHBUGNY5AU", "length": 10161, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लिंगायतांना अल्पसंख्यक दर्जाच्या मागणीसाठी महामोर्चाचे आयोजन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलिंगायतांना अल्पसंख्यक दर्जाच्या मागणीसाठी महामोर्चाचे आयोजन\nलातूर: अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठी व लिंगायतांना राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी येत्या ३ सप्टेंबर रोजी लातुरात लिंगायत धर्म महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामोर्चा शतायुषी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार असल्याची माहिती माधवराव पाटील टाकळीकर यांनी दिली. माधवराव पाटील टाकळीकर यांनी सांगितले की, महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात लिंगायत धर्माची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले आहे. सन 1952 पर्यंत शासन दरबारी लिंगायत धर्माची नोंद होती. तत्पश्चात या धर्माची मान्यता हिरावून घेतली गेली. त्यामुळे लिंगायत समाजातील बांधवांना धार्मिक अल्पसंख्यांकांच्या कोणत्याही सवलती, हक्क मिळत नाहीत. त्यामुळे लिंगायत धर्मास संवैधानिक मान्यता देण्यात यावी या मागणीसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा ३ सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडा संकुलापासून बार्शी रोडवरील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यँत काढण्यात येणार आहे. मोर्चाचे नेतृत्व शतायुषी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज करणार आहेत. या मोर्चात लातूरसह शेजारच्या उस्मानाबाद, सोलापूर, बिदर जिल्ह्यातील लिंगायत समाजबांधव लाखोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत. मोर्चात साधारणतः चार ते पाच लाख समाज बांधव सहभागी होतील असा अंदाजही टाकळीकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र वीरशैव महासभेचे अध्यक्ष बाबासाहेब कोरे यांनी यावेळी बोलताना सरकार रस्त्यावर उतरल्याशिवाय समाजाच्या या न्याय मागणीकडे गांभीर्याने पाहणार नसल्याने या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. प्रा. ओमप्रकाश झुरुळे यांनी लिंगायत धर्माची जुनी मान्यता संविधानिक स्वरूपात परत मिळवण्याच्या उद्देशाने हा महामोर्चा काढला जाणार असल्याचे स्पष्ट केले. बालाजी पिंपळे यांनी लिंगायत धर्म लोकशाही प्रक्रियेतून निर्माण झालेला असल्याचे सांगितले. डॉ. अरविंद भातांब्रे यांनी महामोर्चाच्या यशस्वीतेसाठी जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात समित्या गठन करून सूत्रबद्ध नियोजन केले जात असल्याचे सांगितले. यावेळी प्रकाश कोरे, सुनील हेंगणे, मनोज राघो, शरणप्पा अंबुलगे यांची उपस्थिती होती.\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nनवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. बिहारमध्ये जागावाटपावरुन बिहारमध्ये…\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawar-and-other-six-exchief-ministers-at-one-stage-in-pune/", "date_download": "2018-11-17T11:28:22Z", "digest": "sha1:642N6MPDWQA6DMHXLCJ5C6FR5LQUKQV4", "length": 8682, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Sharad Pawar and other six ex chief ministers at one stage in pune", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुण्यात ‘तारे’जमीनपर; शरद पवारांसह ‘हे’ सात माजी मुख्यमंत्री येणार एकाच स्टेजवर\nपुणे: महाराष्ट्र दिनी पुणेकरांना राज्याचे सात माजी मुख्यमंत्री हे पुण्यात एकाच स्टेजवर पहायला मिळणार आहेत, याला कारण आहे ते पुणे महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या स्व. विलासराव देशमुख प्लॅनेटेरियम या थ्री डी तारांगणाच्या उद्घाटनाचे. १ मे महाराष्ट्र दिनी हा सोहळा पुण्यातील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये रंगणार आहे. यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह सात माजी मुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.\nलहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच खगोलशास्त्राचे कुतूहल असते, त्यामुळे विश्वाच्या व्यापक पसाऱ्यातील तारांगणाची माहिती मिळावी यासाठी कॉंग्रेस नगरसेवक आबा बागुल यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या वतीने थ्री डी तारांगणाची उभारणी करण्यात आली आहे. अद्यावत टेक्नोलॉजीने सुसज्ज तारांगण उभारणी करणारी पुणे महापालिका हि देशातील पहिलीच महापालिका आहे. १ मे रोजी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते तारांगणाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. पालिकेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.\nमाजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, मनोहर जोशी, नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, सात माजी मुख्यमंत्री एकाच स्टेजवर येणार असले तरी आजी मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे फडणवीस हे या कार्यक्रमाला येणार नसल्याच सांगण्यात येत आहे.\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस…\nटीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य विक्रीस…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-shia-waqf-board-suggests-ram-temple-and-masadi-for-resolution/", "date_download": "2018-11-17T11:11:51Z", "digest": "sha1:JTE62TZ7QIW5MPDHZJ2CHB7LCL6LOZ4K", "length": 9079, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तर या जागेवर उभा राहू शकते राम मंदिर व मशीद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतर या जागेवर उभा राहू शकते राम मंदिर व मशीद\nशिया वक्फ बोर्डाने राम मंदिर व मशीदीसाठी सुचवला तोडगा\nटीम महाराष्ट्र देशा – अयोध्येतील राम मंदिर प्रश्नावर मध्यस्थीसाठी श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतला असतानाच शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी नवीन तोडगा सुचवला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर आणि मशीद लखनौत बांधावी, असा प्रस्ताव शिया वक्फ बोर्डाने दिला आहे.\nशिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला राम मंदिर वादाविषयी प्रतिक्रिया दिली.\nआम्ही अन्य पक्षकारांशी चर्चा केल्यानंतर तोडगा काढण्यासाठी नवीन प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार अयोध्येत राम मंदिर बांधावे आणि मशीद लखनौत बांधावी, असे त्यांनी सांगितले. भारतात शांतता आणि बंधूत्वाची भावना कायम राहावी, यासाठी हा प्रस्ताव तयार केल्याचे त्यांनी सांगितले.\nमाझ्यासह काही महंत ५ डिसेंबरपूर्वी सुप��रीम कोर्टात राम मंदिर वादाप्रकरणी तोडग्याबाबत प्रस्ताव सादर करु, असे त्यांनी सांगितले. रिझवी यांनी काही दिवसांपूर्वी महंत धरमदास, महंत सुरेशदास यांची भेट घेऊन राम मंदिर वादाप्रकरणी चर्चा केली. शिया वक्फ बोर्डाने यापूर्वी सुप्रीम कोर्टात बाजू मांडताना राम मंदिर अयोध्येत व्हावा आणि मशीद मुस्लीम बहुल विभागात बांधावी, असे सांगितले होते\nसुप्रीम कोर्टाने मार्चमध्ये अयोध्येतील राममंदिराबाबत महत्त्वपूर्ण सूचना केली होती. अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा संवेदनशील आणि भावनिक आहे. त्यामुळे त्यावर न्यायालयीन निवाड्याऐवजी न्यायालयाबाहेर सहमतीने तोडगा काढावा, अशी सूचना केली होती. आवश्यकता वाटल्यास त्यात मध्यस्थी करण्याची तयारी सुप्रीम कोर्टाने दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. अयोध्येत मुस्लीम नेत्यांची त्यांनी नुकतीच भेटही घेतली.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/inext-in-bt602-mp3-player-black-price-pm28g1.html", "date_download": "2018-11-17T11:02:41Z", "digest": "sha1:PJ5OEGA3DMFPJRHM2FRIIKYDU5NEI52Y", "length": 15357, "nlines": 374, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ईनेक्सट इन बट्६०२ पं३ प्लेअर ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nईनेक्सट पं३ प्लायर्स & इपॉड्स\nईनेक्सट इन बट्६०२ पं३ प्लेअर ब्लॅक\nईनेक्सट इन बट्६०२ पं३ प्लेअर ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nईनेक्सट इन बट्६०२ पं३ प्लेअर ब्लॅक\nईनेक्सट इन बट्६०२ पं३ प्लेअर ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये ईनेक्सट इन बट्६०२ पं३ प्लेअर ब्लॅक किंमत ## आहे.\nईनेक्सट इन बट्६०२ पं३ प्लेअर ब्लॅक नवीनतम किंमत May 29, 2018वर प्राप्त होते\nईनेक्सट इन बट्६०२ पं३ प्लेअर ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nईनेक्सट इन बट्६०२ पं३ प्लेअर ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 599)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nईनेक्सट इन बट्६०२ पं३ प्लेअर ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया ईनेक्सट इन बट्६०२ पं३ प्लेअर ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nईनेक्सट इन बट्६०२ पं३ प्लेअर ब्लॅक - वाप���कर्तापुनरावलोकने\nचांगले , 34 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nईनेक्सट इन बट्६०२ पं३ प्लेअर ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nईनेक्सट इन बट्६०२ पं३ प्लेअर ब्लॅक वैशिष्ट्य\nसेल्स पाककजे 1 Music Player\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 2 पुनरावलोकने )\n( 38 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 426 पुनरावलोकने )\n( 38 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 914 पुनरावलोकने )\n( 45 पुनरावलोकने )\nईनेक्सट इन बट्६०२ पं३ प्लेअर ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6969", "date_download": "2018-11-17T10:37:58Z", "digest": "sha1:LC7HGHFVTG7DFWGEVC7JU5627JHAHEQV", "length": 9053, "nlines": 121, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पडसाद | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमऊ सांजवेळी प्रभा दाटलेली, दिसे आसमंतात आता धुके\nतुझ्याही मनी तेच कल्लोळते का जशी मंदिरातील घंटा घुमे\nस्फुरे का इथे मंत्र बीजाक्षरांचा जरी अंतरंगी जळे वेदना\nनुरे शब्दमालेतला प्राण तरिही गमे मालकंसातली सांत्वना\nसरे शुद्ध भावातली सत्यसाक्षी कळा शब्द गीतात साकारता\nउदासी उगा आर्द्र चित्ती उरावी नदीच्या प्रवाही दिवे सोडता\nझंकारता त्या स्मृतींची नुपूरे, क्षणांची द्युती शुभ्र तेजाळते\nजणू ते दरीतील अंधारलेल्या अरण्यातले क्षीणसे काजवे\nउरी सावल्यांच्या निखारे व्रणांचे, भृगुच्या पदांचे विरागी टिळे\nकदंबासही का वृथा मोहवावे अनादि चिरंजीव काही निळे\nअता पार्थिवाची सराईत वसने लेऊ कसा\nदिसे ह्या गुहेतील अस्तित्व माझे, जळे भास, मंत्रातली वंचना\nअन्वय लागतोही आहे आणि निसटतोही.\nकविता सुमंदारमाला या वृत्तात1 आहे, अपवाद झंकारता.. या ओळीचा. तिथे \"नूपुरे\" ऐवजी \"नुपूरे\"ला आधी अडखळले. मग पाहिलं तर तेवढ्या एकाच ओळीत मंदारमाला2 आहे.\n1. सात वेळा य (लघु, गुरु, गुरु), लघु, गुरु\n2. सात वेळा त (गुरु, गुर, लघु), गुरु.\nओरिजनली 'झणत्कारता' होतं वृत्तात, पण 'झंकारता' सोपं वाटलं त्यापेक्षा..\nएकापुढे एक शब्द लिहून काही अनाकलनीय कारणाने तो शब्दसमुच्चय 'कविता' या सदरात टाकतात लोकं. पण तरीही मी चिकाटीने कविता बघतो कारण कधीकधी त्या कर्दमात, चित्तवृत्ती सुखावणाऱ्या वाऱ्या��ी झुळूक यावी त्याप्रमाणे हे असं काही वाचायला मिळतं. अहाहा, काय सुरेख रचना आहे, व्वा वर उज्जवलाने बरोब्बर म्हंटलंय - \"अन्वय लागतोही आहे आणि निसटतोही.\" .... निसटतोही - अगदी समर्पक.\n\"झंकारता....\" ओळीला मीही थोडा अडखळलो. द्युती = \nलिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....\nधन्यवाद उज्ज्वला आणि मिसळपाव आवर्जुन कवितावर अभिप्राय नोंदवल्याबद्दल.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)\nमृत्युदिवस : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)\n१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.\n१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.\n१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.\n१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/younginstan/747-home-loan", "date_download": "2018-11-17T11:49:41Z", "digest": "sha1:67HDHLDO4ASEPXHULOXB3IZKYPWJ66AY", "length": 6408, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nघर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी\nजय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली\nआयसीआयसीआय बँकेने सोमवारी तीस लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जांवरील व्याजदरात ०.३ टक्क्यांनी कपात केली. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआयचे गृहकर्जांचे दर आता सारखे झाले आहेत.\nतसंच एचडीएफसीनेही कर्जदर खाली आणले आहेत. त्यामुळे घर खरेदी करणे सोपे होणार आहे. हे दर कमी झाल्याने पगारदारांना गृहकर्ज कमी दराने मिळणार आहे.\nखासगी बँकेच्या क्षेत्रातील हे दर सर्वांत कमी आहेत. महिला नोकरदारांना गृहकर्ज 8.35 टक्के दराने मिळणार असून इतरांना 8.40 टक्के दराने मिळणार आहे. एचडीएफसीनेही हेच दर ठेवले आहेत.\nगेल्या आठवड्यात स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जांवरील व्याजदरामध्ये पाव टक्का कपात केली होती. येत्या काळात इतर खासगी बँकाही गृहकर्जांवरील व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे.\nजिओची ‘धन धना धन’ ऑफर\nम्हणून आयटी क्षेत्रात नोकर कपातीची टांगती तलवार...\n6 महिन्यात जिओला किती झाला तोटा\nBMW ला तगडी टक्कर देणार सुझुकीची सुपरबाईक\nजिओ लवकरच आणणार 500 रुपयांचा 4G फोन\n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवादी घाबरले\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/category/sports-games/", "date_download": "2018-11-17T11:10:14Z", "digest": "sha1:332ZEEGUM7XLT6TQLSNYMS2MQ6R5HFUF", "length": 12255, "nlines": 236, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Sports | Maharashtra City News", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nमाऊंट माऊंगानुई – डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय…\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nक्राईस्टचर्च (न्यूझीलंड) : पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा उडवून, अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम…\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nपहिले १० हंगाम भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर इंडियन प्रिमीअर लिगच्या अकराव्या हंगामासाठीचा लिलाव आज पार पडणार आहे. २७ ते…\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\nग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या मार्गातील अवघड अडथळे पार करीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या राफेल नदालने अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवून…\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\nमाउंट माँगानुईः आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. झिम्बाब्वेनं दिलेलं 155 धावांचं आव्हान…\nसेंच्युरियन :दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा १३५ धावांनी दारुण पराभव केला असून या सामन्याबरोबर भारताने २-० अशा फरकाने मालिकाही गमावली…\nह्या टीमला 64 धावात गुंडाळलं, भारताचा मोठा विजय\nपृथ्वी शॉच्या टीम इंडियाने एकोणीस वर्षाखालील विश्वचषकात आणखी एक मोठा विजय मिळवला. भारताने पापुआ न्यू गिनियाविरुद्धचा सामना तब्बल 10 विकेट्स…\nयुसूफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी,बीसीसीआयने केलं निलंबित\nनवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाणला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निलंबित केलं आहे. पाच महिन्यांसाठी पठाणचं…\nदक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी भारताला विजयासाठी हव्यात 208 धावा\nकेपटाऊन –पहिल्या डावात भारतावर 77 धावांची आघाडी घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात मात्र भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली आहे. चौथ्या…\nकेपटाऊनः गोलंदाजांच्या कामगिरीमुळे भारतीय संघाला झालेला आनंद फारकाळ टिकू शकला नाही. यजमान दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पहिल्या…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता ���रेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Arms-maker-arrested-swords-seized-in-Aurangabad/", "date_download": "2018-11-17T11:16:48Z", "digest": "sha1:46Y2DUQKTUPDA5UZPNBAR366NE6MP6QI", "length": 5032, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शस्त्र बनवणारा अटकेत, तलवारी जप्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › शस्त्र बनवणारा अटकेत, तलवारी जप्त\nशस्त्र बनवणारा अटकेत, तलवारी जप्त\nवाळूज महानगर : प्रतिनिधी\nगुन्हे शाखेने आठवड्यापूर्वी शहरात तलवार आदी घातक शस्त्रे पकडली होती. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी रविवारी सकाळी जोगेश्‍वरी येथे छापा मारून राहत्या घरात घातक शस्त्र बनविणार्‍यास अटक केली.\nयावेळी पोलिसांनी त्याच्या घरातून चार तलवारी, एक ढाल व शस्त्र बनविण्याचे साहित्य जप्‍त केले. याविषयी अधिक माहिती अशी की, एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती मिळाली की, जोगेश्‍वरी येथील झोपडपट्टी भागात एक जण बेकायदेशिर घरात घातक शस्त्र बनवित आहे. यावरून उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे यांनी त्यांच्या सहकार्‍यासोबत रविवारी सकाळी जोगेश्‍वरी येथे छापा मारला असता शेख इरफान शेख युसूफ (28, रा. जोगेश्‍वरी) हा आपल्या राहत्या घरात तलवारी बनवत असताना त्यांना दिसून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्या घरातून चार धारदार तलवारी, ग्रँडर मशीन, एक ढाल व इतर साहित्य जप्‍त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार लक्ष्मण उंबरे,जमादार विजय होनवडजकर, पोलिस नाईक शैलेंद्र अडियल, देविदास इंदोरे, बाबासाहेब काकडे, एसपीओ अंबादास प्रधान यांनी केली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआरोपी शेख इरफान हा रिक्षाचालक असून त्याने किती तलवारी तयार करून कुणाकुणाला विक्री केल्या याचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक साबळे यांनी सांगितले.\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Christmas-thirty-first-zing-zing-zangat/", "date_download": "2018-11-17T11:29:47Z", "digest": "sha1:6DWEKBCSRJ32CHBUTOUEQXDKWW2LYJC2", "length": 6105, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाताळ, थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत ‘झिंग झिंग झिंगाट’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाताळ, थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत ‘झिंग झिंग झिंगाट’\nनाताळ, थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत ‘झिंग झिंग झिंगाट’\nनाताळ आणि थर्टी फर्स्टला बार, पब व रेस्टॉरंट पहाटे पाचपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा शासनाने दिली आहे. तर वाइन शॉप रात्री एकपर्यंत खुले राहणार आहे. गृहखात्याने याबाबत अबकारी कर विभागाशी चर्चा करून गुरुवारी (दि.21) याबाबत परिपत्रक जारी केले. या निर्णयाचे तळीरामांनी स्वागत केले असून, नाताळ व थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत झिंगाट वातावरण असणार आहे.\nनाताळ व नववर्षाच्या स्वागताची नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे. दरवर्षी रात्री किती वाजेपर्यंत बार व रेस्टॉरंट सुरू ठेवावे याबाबतचे परिपत्रक शासन जारी करते. यंदादेखील शासनाच्या निर्णयाकडे पार्टीची जय्यत तयारी करणार्‍यांचे लक्ष लागून होते. नववर्षाचा आनंद मनमुरादपणे साजरा करता यावा, यासाठी शासानाने यंदा नियम शिथिल केले आहे. 24, 25 आणि 31 डिसेंबरला बार, पब आणि रेस्टॉरंट पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तर वाइन शॉप रात्री एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. एरव्ही वाइन श���प रात्री साडेदहा वाजेपर्यंत बंद केले जावे, असा नियम आहे. मात्र, तीन दिवस वाइन शॉप रात्री एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी नियम शिथिल करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयाचे तळीरामांनी स्वागत केले असले तरी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेवरील ताण वाढणार आहे. वेळेच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, याची जबाबदारी उत्पादन शुल्क व पोलिसांवर राहणार आहे.\nनाशिक जिल्हा बँक अध्यक्षांची आज निवड\nनाशिकमधून आज विमानाचे ‘उडान’\nअंत्यसंस्कार योजनेतही ‘टाळूवरचे लोणी’\nमनपा पदाधिकारी अन् मुख्य लेखाधिकार्‍यात खडाजंगी\nनाताळ, थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत ‘झिंग झिंग झिंगाट’\nनाशिक : ३१ डिसेंबर; मद्यपिंसाठी खुशखबर...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Due-to-the-short-circuit-due-to-the-factory-fire/", "date_download": "2018-11-17T11:05:52Z", "digest": "sha1:Q75UIKPU2FVXZBENOI673LQRDBWDLYC4", "length": 4209, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शॉर्टसर्किटमुळे गादी कारखान्याला आग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › शॉर्टसर्किटमुळे गादी कारखान्याला आग\nशॉर्टसर्किटमुळे गादी कारखान्याला आग\nयेथील साईनाथनगर चौफुलीलगत असलेल्या अनधिकृत गादी कारखान्याला दुपारी 2.15 च्या सुमारास शॉटसर्किटमुळे आग लागली. आगीत कापूस, कापड व इतर साहित्य जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.\nआगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. हा गादी कारखाना अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेला असून, नागरी वसाहतीस धोकादायक असल्याने कारखाना काढण्यासाठी माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे अर्ज करूनही अतिक्रमण विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी सांगितले.\nजिल्हा बँक बरखास्तीचा प्रस्ताव ब���रगळणार\nटीडीआरमुळे मनपाचा २,१८८ कोटींचा फायदाच\nप्राच्यविद्या टिकविण्यासाठी घ्यावी तंत्रज्ञानाची मदत\nशॉर्टसर्किटमुळे गादी कारखान्याला आग\nनाशिकमध्ये ३.२ रिश्टर स्‍केलचे भूकंपाचे धक्के\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/vidhan-parishad-elections-are-in-the-backdrop-of-politics-ncp-bjp-on-the-front/", "date_download": "2018-11-17T11:33:14Z", "digest": "sha1:OALTL6NPJWAL6BVAMSA2UEDMXF77LX3U", "length": 19380, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-राष्ट्रवादीमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला उत !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-राष्ट्रवादीमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला उत \nविधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला उत आला आहे. यामध्ये भाजपचे ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आघाडीवर आहेत. या माध्यमातून वर्चस्वाची लढाई देखील पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एका दिवसात शिवसेना व भाजपधील दोन स्थानिक नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारीही देऊन टाकली. तर भाजपने राष्ट्रवादीच्या माजी राज्यमंत्र्याला उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे.\nरायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, लातूर-बीड-उस्मानाबाद, परभणी-हिंगोली, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, नाशिक आणि अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी २१ मे रोजी मतदान होणार आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. राज्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल झाला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समिकरणे बदललेली आहेत. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकानंतर पूर्वी चौथ्या-पाचव्या स्थानावर असलेल्या भाजपने स्थानिक संस्थांच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे ही निवडणूक वेगळी आणि रंगतदार ठरणार आहे.\nबीड-उस्मानाबाद -लातूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या होवू घातलेल्या निवडणुकीसाठी भाजपाकडून माजी मंत्री सुरेश धस यांचे नाव निश्चित झाले आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रूपाने भाजप आणि राष्ट्रवादी वादात अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सुरेश धस यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आष्टीत सुरेश धस यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली होती. त्यानंतर धस यांचा भाजपमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांची जादूची कांडी प्रसिद्ध होती. ही कांडी फिरताच काही मंडळी उघडपणे तर काही मंडळी आपापल्या पक्षात राहून भारतीय जनता पक्षाला मदत करत असत. तोच खाक्या आता पंकजाताई मुंडे यांनी सुरेश धस यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरविला आहे. धनंजय मुंडे यांनी सुद्धा पंकजाताई मुंडे यांच्या मानलेल्या भावाला रमेश कराड यांना फोडून ताईना जबर धक्का दिला.\nपक्षविरोधी काम केल्याने सुरेश धस यांना राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते. या कारवाईनंतर सुरेश धस यांनी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. मी गरिब म्हणून माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले होते. राष्ट्रवादीत प्रस्थापित मराठे आणि गरीब मराठे हा संघर्ष आहे. माझा बाप कोणी उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार नव्हता म्हणून माझ्यावर करवाई केल्याचे सुरेश धस यांनी तेव्हा म्हटले होते.\nबीड जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा मिळवून नंबर एक पक्ष ठरल्यानंतर बीडमध्ये राष्ट्रवादीने भाजपचा गड पोखरला होता. मात्र, सुरेश धस गटाने भाजपशी उघड उघड हात मिळवणी करुन राष्ट्रवादीच्या तोंडचा घास काढून घेतला. कमी जागा मिळवलेल्या भाजपने येथे पुन्हा सत्ता स्थापन केली. बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध मंत्री पंकजा मुंडे असा सामना रंगला होता. भाऊ धनंजय यांनी चांगली कामगिरी करत बहीण पंकजा यांना जिल्हा परिषदेत ��ोरदार धक्का दिला होता. मात्र, पक्ष विरोधी काम करत सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना मदत करत भाजपला जिल्हा परिषदेत सत्तेत बसविले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासह पक्षातील कार्यकर्ते नाराज होते. बीड जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला उघडपणे मदत करणारे सुरेश धस यांना विधानपरिषदेची उमेदवारी देऊन पंकजा मुंडे यांनी उपकाराची परतफेड केली, असं म्हणायला हरकत नाही.\n(सुरेश धस यांचा उमेदवारी अर्ज दाखल )\nदरम्यान, धनंजय मुंडे यांनी सुद्धा बहिणीला धक्का देत एका दिवसात शिवसेना व भाजपधील दोन स्थानिक नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारीही देऊन टाकली. विधान परिषदेतीली विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बुधवारी उस्मानाबादमध्ये भाजपचे स्थानिक नेते रमेश कराड यांनी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि दुपारी त्यांनी लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघातून पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. नाशिक स्थानिक संस्था मतदारसंघातील छगन भुजबळ यांचे समर्थक व विद्यमान आमदार जयंत जाधव यांना डावलून शिवसेनेचे अॅॅड. शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सहाणे यांनी पक्षात प्रवेश केला आणि लगेच त्यांनी उमेवारी अर्जही दाखल केला. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार जयंत जाधव यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार म्हणून सहाणे यांनी निवडणूक लढविली होती. आता राष्ट्रवादीने त्यांनाच उमेदवारी दिली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसने पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना गळाला लावले आहे. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातील होते. त्यामुळे पंकजा कराड यांना आपल्या भावासारखं मानायच्या. तब्बल ११ वर्षे ते पंकजांसोबत होते. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याने पंकजा यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे या सगळ्यात धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे बोलले जाते. पंकजा मुंडे यांचा अपवाद वगळता रमेश कराड यांचे भाजपातील कोणाशीही सलोख्याचे नाते नाही. त्याचमुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी रमेश कराड यांचे मन वळवले आहे, अशी चर्चा बीडमध्ये रंगली आहे.\nरमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचं बोललं जातं. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले. लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडें व्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली आहे.\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nऔरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर करण्याची…\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nमराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/pune/massive-fire-at-pimpri-chinchwad-dumping-ground-285789.html", "date_download": "2018-11-17T10:45:35Z", "digest": "sha1:Q27UDOODK5UWZCWADJXZFXEVT2GHKKX4", "length": 4590, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा जळल्यामुळे नागरिकांना धुराचा त्रास–News18 Lokmat", "raw_content": "\nपिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा जळल्यामुळे नागरिकांना धुराचा त्रास\nपिंपरी चिंचवड शहरातील कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो त्या मोशी कचरा डेपोला काल रात्री भीषण आग लागली.\n30 मार्च : पिंपरी चिंचवड शहरातील कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो त्या मोशी कचरा डेपोला काल रात्री भीषण आग लागली. दरम्यान ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र ही आग कचऱ्याला लागलेली असल्या कारणाने अजुनही धुमसतीय आहे. आणि त्यामुळे सध्या परिसरात कूलिंगच काम सुरु आहे.काल रात्री लागलेल्या या आगीत शेकडो टन कचरा जळल्यामुळे निर्माण झालेल्या धुराचा आजु बाजूच्या नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. या कचरा डेपोला आग लागण्याची ही पहिलीच घटना असल्याने, एवढी मोठी आग विझवतना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली.तब्बल 7 तासांच्या प्रयत्नानंतर या भीषण आगीवर त्यांनी नियंत्रण मिळवलं आहे. आगीच्या घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश पालिकेचे महापौर नितिन काळजे यांनी दिले आहेत. तर आमदार महेश लांडगे आणि इतर अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तात्काळ मदत करत, अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी अग्निशमन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/amarnath-yatra-has-been-suspended-this-time-due-to-bad-weather-294105.html", "date_download": "2018-11-17T10:43:47Z", "digest": "sha1:XORE5E53IFDXLI6RVKWQQZYNOENEQJHW", "length": 14291, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवली, मुसळधार पावसाचा अंदाज", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, रा��िकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडता���ा...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nखराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवली, मुसळधार पावसाचा अंदाज\nअमरनाथ यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. पण खराब वातावरणामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. कारण बुधवारी रात्रीपासून काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.\nजम्मू-काश्मीर, 28 जून : अमरनाथ यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. पण खराब वातावरणामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. कारण बुधवारी रात्रीपासून काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात पुढच्या 48 तासांत जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.\nपहलगाम बेस कॅम्पपासून सुरू झालेली ही यात्रा नन वॅन कॅम्पजवळ थांबवण्यात आली आहे. जेव्हा मुसळधार पडणारा पाऊस थांबेल आणि हवामान सुधारेल तेव्हाच यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.\nसध्या कोणालाच पवित्र गुफेजवळ जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. गुरूवारी यात्रेचा पहिला दिवस होता. कडक सुरक्षा बंदोबस्तात यात्रेकरू अमरनाथच्या दिशेनं चालत होते. पण वातावरणामुळे यात्रा थांबवण्याची वेळ आली आहे.\nदरम्यान, काल सोनमर्गमधल्या बलटालमध्ये काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी यात्रेकरूंनी विशेष पूजा केली. बीएसपी सुब्रमण्यम (मुख्य सचिव), बीबी व्यास (गव्हर्नरचे सल्लागार) आणि विजय कुमार (गव्हर्नरचे सल्लागार) यांनी जम्मूतील भगवती नगरमधील बेस कॅम्पमधून झेंडा दाखवून यात्रेला सुरूवात केली. अमरनाथ यात्रेसाठी दोन लाख भाविकांनी नोंदणी केली गेली आहे.\nश्रद्धेने आलेल्या या सर्व भाविकांच्या सुरक्षेसाठी जम्मूमध्ये कडक बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. काश्मीरची रेल्वे स्थानक, मंदिरं, बस स्थानक आणि इतर गर्दीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/video-niece-and-gwalior-minister-kanta-mishra-get-emotional-on-atal-bihari-vajpayee-health-300790.html", "date_download": "2018-11-17T11:34:53Z", "digest": "sha1:WZRZCN33FDWYLVC3NB3PEB23MBMPAU6X", "length": 17012, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाजपेयींच्या भाचीचा हा VIDEO पाहून तुम्हालाही होतील अश्रू अनावर", "raw_content": "\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nवाजपेयींच्या भाचीचा हा VIDEO पाहून तुम्हालाही होतील अश्रू अनावर\nवाजपेयींच्या भाचीचा हा VIDEO पाहून तुम्हालाही होतील अश्रू अनावर\n15 ऑगस्ट : ग्वालियर मंत्री आणि माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाची कांता मिश्रा यांनी त्यांच्या अटलजींच्या आठणींना उजाळा दिला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती संध्या चिंताजनक आहे. त्याबद्दल कांता यांना विचारलं असता त्या भावूक झाल्या. प्रत्येक महिन्याला एकमेकांशी बोलणारे आम्ही गेल्या 9 वर्ष बोललो नाही असं म्हणताना कांता यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी अटलजींना नेहमी खंबीर उभं राहताना पाहिलं आहे, त्यामुळे त्यांना मी असं आजारी नाही पाहू शकत असंही त्या म्हणाल्या. त्यांच्या या भावना एकूण तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nनिवडणूक डिपॉजिट म्हणून चक्क 10 हजारांची चिल्लर, अधिकाऱ्यांना फुटला घाम\nVIDEO: पत्नीचा रोमँटिक डान्स व्हायरल, पतीनेच केला होता शूट\nVIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार\nVIDEO : ‘अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे’, मुलायम सिंहांच्या छोट्या सुनेचं मत\n#StatueOfUnity 'सरदार नसते तर चारमिनार पाहायला व्हिसा लागला असता'\nVIRAL VIDEO : चालत्या स्कूलबसमधून मुलाला ढकललं\nVIDEO: सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली\nVIDEO : अमेरिकेत प्रार्थनास्थळाबाहेर गोळीबार; 11 ठार, 6 जण जखमी\nVIDEO : मृत्यू तुम्हाला रस्त्यातही गाठू शकतो, अंगावर काटा आणणारा अपघात\nLIVE VIDEO : काश्मीरमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाशी झालेली चकमक कॅमेऱ्यात कैद\nVIDEO : नक्कल करतो म्हणून गर्दीत नाचणाऱ्या तरुणाला घातली गोळी; वाल्मिकी जयंती उत्सवातली घटना\nVIDEO : सीबीआयप्रकरणी काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या नेतृत्त्वात देशभर आंदोलन\nसीबीआयचे विशेष संचालकही सरकारच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात\n लाईव्ह मर्डरचा व्हिडिओ व्हायरल; भर रस्त्यात महिलेला गोळ्या घातल्या\nVIDEO : #MeToo सेक्शुअल हॅरासमेंट म्हणजे नेमकं काय\nVIDEO : विमानात उस्फूर्त नृत्य करून एअर होस्टेसनी दिला प्रवाशांना सुखद धक्का\nदेवी विसर्जनावेळी झाली हिंसा, जाळपोळ आणि दगडफेकीचा भयंकर VIDEO\nतुम्ही मृत्यू जवळून पाहिलात का नसेल तर हा VIDEO नक्की पाहा\nVIDEO : एका कुटुंबासाठी इतरांचा विसर, मोदींचा गांधी घराण्याला अप्रत्यक्ष टोला\nVIDEO : अमृतसरचा रेल्वे अपघात टाळता आला असता का\nभाजप नगरसेवकाने पोलिसाला जबरदस्त धुतलं, VIDEO व्हायरल\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nXiaomi फोन वापरत असाल तर असं कर�� अपडेट\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/beta/2018/10/30/narayan-rane-on-rammandir/", "date_download": "2018-11-17T10:59:46Z", "digest": "sha1:GBFTMG5YYHYMGCMOK3MPHSV4JQ6NDSUE", "length": 9973, "nlines": 237, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'वडिलांचं स्मारक बांधलं नाही आणि चालले राम मंदिर बांधायला'- नारायण राणे -", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘वडिलांचं स्मारक बांधलं नाही आणि चालले राम मंदिर बांधायला’- नारायण राणे\n‘वडिलांचं स्मारक बांधलं नाही आणि चालले राम मंदिर बांधायला’- नारायण राणे\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा आज मुंबई कार्यकर्ता मेळावा मुंबईतल्या वांद्रे इथल्या रंगशारदा येथे होत आहे. या मेळाव्यात आज मुंबईतील पदे वाटप केली जाणार आहेत.\nउद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील देवस्थानं माहिती नाहीत आणि ते अयोध्येत राममंदिर बांधायला निघाले आहेत अशी सडकून टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय.\nविठोबा ,महालक्ष्मी, शिर्डीला कधी गेले नाही\nआता चालले आयोध्याला चालले राम मंदिर बांधायला\nवडिलांचं स्मारक बांधलं नाही आणि चालले राम मंदिर बांधायला\nमहापौर बंगल्याची जागा द्या म्हणतो\nअरे तू स्वतःच्या पैशाने बांधू शकत नाही का साहेबांनी जे पैसे जमवून ठेवले ते पैसे वापरू शकत नाही का\nहे मुंबईच्या झोपड्या कमी करू शकले नाही, नाले स्वच्छ करू शकले नाही ही मुंबई 25 वर्ष सत्ता असून हे मुंबई स्वच्छ करू शकले नाहीत. अयोध्येत जातात तर कायमचे जा आणि जाताना भगवे कपडे देखील घालून जा तिकडे हिमालय आहे\nPrevious स्मारकासाठी 2 हजार कोटींचा खर्च, वल्लभभाईंना तरी हे कसे पटेल\nNext दिवाळीनिमित्त मुंबईकरांसाठी खुशखबर\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nमुंबईतील म्हाडाच्या 1385 घरांची लॉटरी जाहीर\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेह���ा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-17T11:12:48Z", "digest": "sha1:QXXPD5FRYLSH4LOWCL46TNSGBUOKKG3R", "length": 6012, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नौदलाचे दूरनियंत्रित विमान गुजरातमध्ये कोसळले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनौदलाचे दूरनियंत्रित विमान गुजरातमध्ये कोसळले\nमुंबई – भारतीय नौदलाचे एक विमान गुजरातमध्ये कोसळले आहे. भारतीय नौदलाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती देताना सांगितले, की भारतीय नौदलाचे एक आरपीए (रिमोटली पायलटेड एयरक्राफ्ट) गुजरातमधील पोरबंदर येथे कोसळले.\nभारतीय नौदलाच्या तळापासून जवळचे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. आज सकाळी दहाच्या सुमारास तळावरून उड्डाण केल्यानंतर इंजिनातील बिघाडामुळे विमान लगेचच कोसळले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउद्योग नगरीतही लागू होईल काय पार्किंग पॉलिसी\nNext articleभारतातल्या निवडणूकीपूर्वी सुरक्षा उपाय योजना\nफटाके वाजवताना अपघातांची संख्या यंदा घटली\n1 जानेवारी पासून पुण्यात पुन्हा हेल्मेटसक्‍ती\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्��ांनी टाळली शिखर परिषद\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dead-body-of-minor-girl-found-in-umarga/", "date_download": "2018-11-17T11:05:37Z", "digest": "sha1:BMF2NY53UCN5INX2AJ64C4VLUJDSRTF2", "length": 17455, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "तावरजा नदीकाठाजवळ अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nपोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार, सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\nसासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमानवी विष्ठेपासून बनविले इंधन, इस्रायली संशोधकांचा महत्वपूर्ण शोध\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक…\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nतावरजा नदीकाठाजवळ अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला\nउमरगा तालुक्यातील मौजे कवठा शिवारात लातूर-उमरगा रस्त्याच्या कडेला एका बालिकेचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करुन मृतदेह फेकून दिला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मयत मुलीची ओळख पटलेली नव्हती.\nलातूर – उमरगा रस्त्यावरील उमरगा तालुक्यातील कवठा शिवारात तेरणा नदीकाठाच्या पुलाजवळील दक्षिण बाजूला सकाळी एका अंदाजे तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. तत्काळ ही माहिती पोलीस ठाण्यास कळवण्यात आली. किल्लारी, कासारशिरसी आणि उमरगा या तिन्ही ठिकाणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र सदरील घटनाही उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने उमरगा पोलीसांनी पंचनामा सुरु केला आणि किल्लारी व कासारशिरसीचे पोलीस परत गेले. मयत मुलीच्या अंगावर जखमा असून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचा खून करुन प्रेत फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर नेमका काय प्रकार घडला ते समजून येईल. या प्रकाराने मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे. मयत मुलीची ओळख पटलेली नाही. उमरगा पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\n पोलिसावर कुदळीने जीवघेणा हल्ला करीत कैदी फरार\nपुढील१५० कोटी रुपयांत कोणते रस्ते होणार याची माहिती द्या – न्यायालय\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदीडशे व्यंगचित्रे रेखाटून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन\nजायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगावात शिवसेनाप्रमुखांना वाहिली आदरांजली, गरजूंना ब्लँकेट वाटप\nकाँग्रेसमध्ये तिकीट विकल्याचा आरोप, स्पर्धा चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\nफिटनेससाठी मुलांना मैदानात खेळायला उतरवा गोपीचंद यांचे पालकांना आवाहन\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन: श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माही पराभूत\nहिंदुस्थानच्या पंकजचे विसावे जगज्जेतेपद\n‘ट्वेण्टी ट्वेण्टी’त महिला राज ना विराट, ना रोहित मितालीच्या सर्वाधिक...\nआरपीएफचे मोबाईल अॅप येणार\nबारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर\nकायदा करून राममंदिर उभारा अन्यथा देशातील परिस्थिती चिघळेल\nरेल्वेमंत्री गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिटाळले\nतृप्ती देसाई बॅक टू पुणे\nपगार नाही; प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raj-thackerays-son-amit-thakre-will-be-active-in-politics/", "date_download": "2018-11-17T11:20:53Z", "digest": "sha1:NN4YFJMF525BB66VVL3KRGRI6R3H5PXC", "length": 9643, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे होणार राजकारणात सक्रिय?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे होणार राजकारणात सक्रिय\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात घराणेशाही म्हणजे जनतेला काही नवीन नाही. कारण ठाकरे कुटुंबातील राजकारणात तिसरी पिढी रुजू होताना आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. आता राजकारणात राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे त्यांच्या पक्षातील काही नेत्यांच्या हट्टामुळे प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येतेय.\nसूत्रांच्या माहिती नुसार त्यांच्यावर लवकरच एखादी जबाबदारी देण्यात येणार आहे. यासाठी पक्षात तयारी सुरु आहे. पक्षाच्या राजकीय अभ्यासासाठी ते मुंबईतील अनेक शाखांना भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत.गेल्या महिन्यात पक्षाची राजकीय बैठक पार पडली यात बाळा नांदगावकर यांच्यासह इतर नेत्यांनीही त्यांना राजकारणात उतरवण्याची मागणी केली. तेव्हा पासून मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अमित ठाकरे पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत आहेत.\nअमित ठाकरेंच्या राजकारणातील सुरुवातीला किंवा त्यांच्या वाटचालीवर कोणी ही आक्षेप घेतला नाही. त्याचबरोबर अमित ठाकरेंची जी लोकप्रियता आहे ती राजकारणाशी जोडली जावी. अशी त्यांची इच्छा आहे. याआधी त्यांनी नगरपालिकांच्या निवडणुकींचा प्रचार केला होता मात्र त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नव्हती. याशिवाय २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ही त्यांनी मनसेसाठी प्रचार केला होता.\nअमित ठाकरे २०१७ च्या नगरपालिका निवडणुकीवेळी आजारी असल्यामुळे ते आपल्याला प्रचारात दिसले नव्हते. मात्र ते आता पूर्ण तयारीला लागले आहेत. त्यासाठी ते सोशल मिडीयाचाही वापर करताना दिसत आहेत. त्यांचबरोबर त्यांचा या वर्षी त्यांची बालपणाची मैत्रीण मिताली सोबत साखरपुडा झाला आहे.राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या स्वभावात फरक असला तरी ते वडिलांपेक्षा कमी नाहीत. त्यांनी आर्केटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलंय तेही व्यंगचित्रकार आहेत त्याचबरोबर ते स्केचिंग हि करतात. ते फुटबॉल खेळतात आता प्रतीक्षा आहे ती अमित ठाकरे कोणत्या आणि कश्या पद्धतीने राजकारणात उडी मारतात.\nरजनीकांतची नवी वेबसाईट लाँच\nउद्धव ठाकरेंच्या नव्हे तर ‘यांच्या’ गाडीवर झाली दगडफेक\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nपुणे : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आज (शुक्रवार) पासून \"मराठा संवाद यात्रा' काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\n...अन्यथा र���जू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/narayanrane-criticize-to-shivsena-and-wishes-to-the-chief-minister/", "date_download": "2018-11-17T11:02:07Z", "digest": "sha1:MY47JA7RWPWVOVWMWMPMY5YYKZIN75ZM", "length": 6888, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तीन वर्ष शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार टिकवल. . . अभिनंदन – नारायण राणे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतीन वर्ष शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार टिकवल. . . अभिनंदन – नारायण राणे\nटीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांना सरकारच्या ३ वर्षपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राणेंनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.\nदेवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षे यशस्वीरित्या सरकार चालविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तीन वर्षे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार टिकवले आणि चालविले. त्यामुळे शिवसेनेला आता नाकच राहिले नाही. मुख्यमंत्र्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी तीन वर्ष यशस्वीरीत्या सरकार चालविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन… @CMOMaharashtra pic.twitter.com/IDmitCf8yF\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nपुणे : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आज (शुक्रवार) पासून \"मराठा संवाद यात्रा' काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्��पटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/satara-swabhiman-diwas-orgnize-on-ajinkyatara-fort/", "date_download": "2018-11-17T11:34:33Z", "digest": "sha1:245PL2HMTOWW6FE5AB45DZA2HLRWNCNY", "length": 9518, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अजिंक्यता-यावर साजरा होणार 'सातारा स्वाभिमान दिवस'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअजिंक्यता-यावर साजरा होणार ‘सातारा स्वाभिमान दिवस’\nसातारा : छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची जिवंत आणि ज्वलंत राजधानी म्हणून साता-याचा देशभर लौकिक आहे. युगनिर्मात्या शिवरायांचे नातू व धर्मवीर संभाजीराजेंचे पुत्र छत्रपती शाहू महाराज मोघलांच्या कैदेतून सुटल्यानंतर त्यांचा अजिंक्य ता-यावर राज्याभिषेक झाला. या विलक्षण घटनेला 310 वर्ष पूर्ण होत असून सातारा शहराच्या संस्थापकांचा स्मरणदिन व ‘सातारा स्वाभिमान दिवस’ 12 जानेवारी रोजी अजिंक्य ता-यावरील राजसदर येथे साजरा केला जात असल्याची माहिती श्री शिवराज्याभिषेकदिन उत्सव समितीच्या वतीने सुदामदादा गायकवाड यांनी दिली.\nदरम्यान, 12 जानेवारी रोजी किल्ले अजिंक्य ता-याच्या राजसदरेवर सकाळी 7 वाजता ज्येष्ठ इतिहास तज्ञ व शिवव्याख्याते पांडुरंग बलकवडे व डॉ. संदिप महिंद गुरूजी यांचे मार्गदर्शन होणार आहे. प्रत्येक देशवासियाला भारतीय स्वातंत्रदिनाचे, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला महाराष्ट्र दिनाचे महत्व आहे. तसाच 12 जानेवारी हा दिवस प्रत्येक सातारकराला वंदनीय आहे. छत्रपती शाहू महाराजांवर राज्याभिषेक, मंचकारोहण झाल्याचा हाच तो दिवस. काहीसा विस्मृतीस गेलेला आहे. वास्तविक 23 मे 1698 ला सातारा किल्���्यावर गादीची स्थापना केली. तरी छत्रपती शाहू महाराजांवर राज्याभिषेक झाला तो 12 जानेवारी 1708 रोजी. विधिवत राज्याभिषेक झाल्यानंतरच साता-याला ख-या अर्थाने राजधानीचा मान मिळाला. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची ही तिसरी राजधानी अखंड हिंदुस्थानात डौलाने फडकू लागली. गेल्या काही दिवसांपासून अजिंक्य ता-यावर हजारो हात जीर्णोद्धारासाठी झटत आहेत. अशा जीर्णोद्धारासाठी झटणाऱया सातारकरांचे समस्त शिवप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे सचिव महेश पाटील व उपाध्यक्ष शेखर तोडकर, शरद पवार, प्रवीण धुमाळ, अमोल खोपडे, कृष्णा भुजबळ, अविनाश कापले, रितेश मोरे, आकाश गायकवाड यांनी केले आहे. अजिंक्यता-यावर आयोजित विविध उपक्रमांना विविध संघटनांचे पदाधिकारी, त्याचबरोबर साता-यात मोठी घराणी कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहणार आहेत.\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nनवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. बिहारमध्ये जागावाटपावरुन बिहारमध्ये…\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/32859", "date_download": "2018-11-17T11:48:04Z", "digest": "sha1:JJK2V4CBRRPFGGO3QVVHFIIA5W2J5VKI", "length": 32812, "nlines": 248, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इमान धरम | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /इमान धरम\nहा चित्रपट अमिताबच्चन आणि शशीकपूर यांच्या बालपणापासून सुरू होत नाही. पहिल्याच सीनमध्ये ते थेट मोठेच्यामोठे आणि कामाला लागलेले दिसतात. खरंतर चित्रपटातली सगळी परिस्थिती 'निरुपा इन व्हाईट सारी'ला इतकी अनुकूल आहे की, तिची उणीव फार जाणवली. तर ते असो.\nतर पहिलंच दृश्य कोर्टाच्या आवारातलं. मुस्लिम अमिताभ आणि हिंदू शशी हे दोघं तिथे खोट्या साक्षी देण्याचा उद्योग चालवत असतात. उद्योगातले एम्प्लॉयी हे दोघंच. दोघंही खाऊनपिऊन सुखी दिसतात तेव्हा उत्पन्न चांगलं असावं पण एवढ्या खटल्यांमध्ये हेच दोघं वारंवार साक्ष देताना दिसतायत, हे जज्ज वा विरुद्ध पार्टीचा वकील वा इतर कुणालाच खटकत नाही. तसंच, नमुना म्हणून दोघांची एक-एक साक्ष दाखवली गेली आहे, त्यात शशी साक्षीसाठी जाताना उगीचच एका माणसाच्या कुबड्या घेऊन जातो. त्या कुबड्यांमुळे बहुधा आपण ओळखू येणार नाही, अशी त्याची समजूत असावी. (बेमालूम वेषांतर..) मग तो गीतेवर हात ठेवून खोटी शपथ घेऊन खोटी साक्ष देतो. तिकडे अमिताभपण कुराणावर हात ठेवून खोटी शपथ घेऊन खोटी साक्ष देतो. यांच्या खोट्या साक्षींमध्ये इतकी ताकद असते की, खटल्याचं पारडं तात्काळ यांच्या बाजूने फिरतं.\nसंध्याकाळी मग ते कामं आटपली की सहसा वस्तीत राहणार्‍या हंगलमास्तरांकडे वाईच टेकायला म्हणून येत असतात. हंगलमास्तरांना पुस्तक वाचायची आणि वाचनात मध्ये व्यत्यय आला की, हाताला लागेल ती चपटी वस्तू पुस्तकात खूण म्हणून घालायची सवय असते. मास्तरांची मुलगी श्यामली ही आंधळी असते. तिच्यासाठी ते दोघं साक्षीच्या खोट्या कमाईतून टेपरेकॉर्डर घेऊन येतात. आता आणलाच आहे तर वापरला जावा, ह्या हेतूपायी तिचं गाण्याच्या कार्यक्रमात सिलेक्शन होत नाही आणि हे दोघं तिला वस्तुस्थिती न सांगता, रिकाम्या ऑडिटोरियमात तिच्या गाण्यांचा कार्यक्रम करतात. तिथे टाळ्यांचा कडकडाट ऐकवायला तो टेप वापरतात. एवढ्या हौसेने आणलेल्या टेपचा सकृत्याला वापर झाला म्हणून आपल्यालाही बरं वाटतं.\nश्यामलीला एक बॉयफ्रेंड असतो. संजीवकुमार. त्याचे वडी�� मोठे उद्योगपती+धनाढ्य+तस्कर+पैशाला चटावलेला माणूस+मुलाची काळजी वाटणारा बाप असतात. त्यांच्या गटात रणजीत असे नाव असलेला प्रेम चोप्रा(निरुपाबाईंप्रमाणेच रणजीतचीही उणीव भासू शकली असती, ती प्रेम चोप्राचे नाव रणजीत ठेवून अंशतः दूर केली आहे), म्हातार्‍या माणसाचा विग लावलेला पण चेहर्‍याने तरुण दिसणारा अमरीश पुरी, इत्यादी मंडळी असतात. वडील असे असल्याने मुलगा एकदम निरिच्छ आणि दुसरं टोक असतो. हंगलमास्तरांच्या मुलीशीच तो सूत जुळवतो यावरून त्याच्या सच्छीलतेची खात्री पटते. तसंच, त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो सगळे धर्म पाळत असतो. त्याच्या खोलीत एका ओळीत सगळे धर्मग्रंथ आणि क्रॉस वगैरे पवित्र गोष्टी ठेवलेल्या असतात.\nइकडे बांधकामावर काम करणार्‍या तामीळ रेखाबाई मराठी श्रीराम लागूंना भाऊ आणि उत्तरभारतीय शशीकपूरला बॉयफ्रेंड मानतात. तिकडे ख्रिश्चन हेलन आपण खरा काय उद्योगधंदा करतो हे आपल्या निरागस मुलीला कळू नये आणि तिची वडिलांना भेटायची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मुस्लिम अमिताभला तिचा औटघटकेचा, खोटा खोटा नवरा होण्याची गळ घालते मग शिखांचा रिप्रेझेंटेटिव्ह असावा म्हणून संजीव कपूरचा माजी सैनिक असणारा दोस्त म्हणून उत्पल दत्त येतो.\nतर असं सगळं सुरळीत चालू असताना, कुरळ्या केसांचा भयंकर विग लावून चमत्कारिक दिसणारा शेट्टी श्यामलीला पळवून नेऊन अतिप्रसंग करू पाहतो. तेव्हा इतर लोकांमुळे ती वाचते आणि झटापटीत त्याच्या पांढर्‍या कोटाचा खिसा ओरबाडून फाडून काढते. तो खिशाचा तुकडा कुणीतरी तिच्याच बॅगेत टाकतं आणि हंगलमास्तर तो तुकडा नेहमीप्रमाणे खूण म्हणून गीतेत घालून टाकतात.\nइकडे कुठल्याकी कारणामुळे संजीवकुमारचे वडील बाकी ग्यांगला नकोसे होतात आणि त्यांना मारण्यासाठी ते शेट्टीलाच सुपारी देतात. शेट्टी त्यांना मारायला येताना तोच कोट घालून येतो (गरिबी फार वाईट एवढ्या सुपार्‍या घेऊनही त्याच्याकडे एका नव्या कोटापुरतेही पैसे उरत नसतात. किंवा तो लकी कोट असेल..) पण त्याला त्याने लाल खिसा शिवून घेतलेला असतो. (त्याचा विग पाहून त्याला सौंदर्यदृष्टी नाही, हे आपल्याला आधीच कळलेलं असतं. त्यामुळे पांढर्‍या कोटाला लाल खिसा पाहून आपण चकित वा खिन्न होत नाही.) वडिलांना मरत असलेले पाहून संजीवकुमार धावत त्यांच्यापाशी येतो तेव्हा त्या लाल खिशाची प्���तिमा त्याच्या मनात पक्की बसते. ('जानी दुश्मन' इफेक्ट एवढ्या सुपार्‍या घेऊनही त्याच्याकडे एका नव्या कोटापुरतेही पैसे उरत नसतात. किंवा तो लकी कोट असेल..) पण त्याला त्याने लाल खिसा शिवून घेतलेला असतो. (त्याचा विग पाहून त्याला सौंदर्यदृष्टी नाही, हे आपल्याला आधीच कळलेलं असतं. त्यामुळे पांढर्‍या कोटाला लाल खिसा पाहून आपण चकित वा खिन्न होत नाही.) वडिलांना मरत असलेले पाहून संजीवकुमार धावत त्यांच्यापाशी येतो तेव्हा त्या लाल खिशाची प्रतिमा त्याच्या मनात पक्की बसते. ('जानी दुश्मन' इफेक्ट) मग पोलिस येतात आणि जो कुणी प्रेतापाशी असेल आणि रक्तरंजित कपड्यांत असेल तोच खुनी, या तत्त्वानुसार संजीवकुमारला अटक करतात. बाकीची ग्यांग संजीवकुमारचा काटा निघावा आणि खटला आपल्या मनासारखा व्हावा म्हणून, अमिताभशशी याच शुभंकरांना (मॅस्कॉट) मग पोलिस येतात आणि जो कुणी प्रेतापाशी असेल आणि रक्तरंजित कपड्यांत असेल तोच खुनी, या तत्त्वानुसार संजीवकुमारला अटक करतात. बाकीची ग्यांग संजीवकुमारचा काटा निघावा आणि खटला आपल्या मनासारखा व्हावा म्हणून, अमिताभशशी याच शुभंकरांना (मॅस्कॉट) खोटी साक्ष द्यायला बोलावते आणि हेही दोघे मस्तपैकी खोटी साक्ष देऊन येतात आणि घरी आल्यावर त्यांना हाच तो श्यामलीचा होणारा पती, हे शुभवर्तमान कळते. आता केलेल्या सगळ्या गोष्टी उलट करण्याची व खोटेपणाची वाट सोडून चांगली कामे करण्याची मोठीच जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते.\nशशीकपूरला लहानपणापासून एका मुस्लिम चाचांनी मुलासारखं सांभाळलेलं असतं. ते डबेवाले असतात. अतिआजारपण, अतिश्रम आणि भूक अशा तीन गोष्टींमुळे त्यांचं पोचवायचा डबा हातात असतानाच प्राणोत्क्रमण होतं. ते जाताजाता त्यांचं एक कुराण शशीला सांभाळून ठेवायला सांगून जातात. शशी त्यांच्या घरून ते कुराण लाल कापडात लपेटून नेत असताना पाऊस सुरू होतो आणि शशीच्या खिशाच्या तिथे कापडाचा लाल डाग पडतो. तोही तोच शर्ट घालून संजीवकुमारला भेटायला जातो. लगेच ट्यूब पेटून तो त्या माणसाबद्दल या दोघांना सांगतो आणि शेट्टी पकडला जातो.\nदरम्यानच्या काळात ग्यांग गप्प बसलेली नसते. ती या तिघांच्या सुपार्‍या देते. पण इकडे या दोघांकडे आता कुराण व गीतेच्या प्रती असतात. रात्री गुंड या दोघांना मारायला येतात. गुंडाने हळूच दरवाजा उघडल्यावर मोठा टेबलफ्य���न लावला असावा, तशी अमिताभने झोपताना समोर ठेवलेल्या कुराणाची पाने फडफडू लागतात. गुंड दार बंद करतो पण बहुधा फॅन चालूच ठेवतो कारण पाने उडतच राहतात. साहजिकच अमिताभला जाग येते आणि तो फाईट देऊन वाचतो. तिकडे शशी गीता(पुस्तक) छातीवर घेऊन झोपलेला असतो, त्यामुळे गुंडाने चाकू मारल्यावर तो गीतेच्या पार जात नाही (चाकू 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि'ला अडला असेल काय) छातीवर घेऊन झोपलेला असतो, त्यामुळे गुंडाने चाकू मारल्यावर तो गीतेच्या पार जात नाही (चाकू 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि'ला अडला असेल काय) आणि शशीही वाचतो. संजीवकुमारला मारायला आलेल्या माणसाला तो येशूचे वचन सांगून त्याचे मन पालटवतो.\nग्यांगचा बदला घेण्याचे अमिताभ आणि रेखाकडे काहीतरी तगडे कारण हवे म्हणून ग्यांगने बनवलेल्या नकली औषधाच्या इंजेक्शनामुळे हेलन मरते आणि ग्यांग बिल्डिंग बांधताना कमी दर्जाची सामग्री वापरायला भाग पाडते तेव्हा बिल्डिंग कोसळून रेखाचा मुकादम असलेला भाऊ मरतो.\nशेवटच्या मारामारीला सगळ्या धर्मांचे, प्रांतांचे लोक एकत्र जमतात आणि नेहमीप्रमाणे जबर हाणाहाणी होते. फायनली, प्रेम चोप्राच्या हातात बंदूक आणि पर्यायाने सगळी परिस्थिती आलेली असतानाही हेलनच्या मुलीने आई गेल्यावर श्यामलीच्या गळ्यात घातलेला क्रॉस उन्हात लखलखतो आणि त्याने प्रेम चोप्रा विचलित झाल्याने अमिताभशशी चपळाई करून त्याच्यावर मात करतात.\nअशाप्रकारे, अमिताभशशीला धर्मग्रंथांचे खरे महत्त्व कळाल्याने शेवटी सिनेमा संपतो.\nचाकू 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि'ला अडला असेल काय\n>>चाकू 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि'ला अडला असेल काय\nहा पंच जबरा होता\nव्वा असे सर्व काही सुरळीत\nअसे सर्व काही सुरळीत सुरू असताना>>\nरणजीत हे नांव ठेवून काही अंशी>>\nग्यांग गप्प बसलेली नसते>>\nअरेरे इतका सुंदर धार्मिक\nअरेरे इतका सुंदर धार्मिक चित्रपट न पाहिल्याचे अतोनात दु:ख होत आहे. अशा तरल, हळूवार, 'धर्म ही लिमलेटची गोळी आहे' हे त्रिकालाबाधित सत्य तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करणार्‍या या उच्च चित्रपटाची ओळख मोठ्या मनाने आम्हाला करून दिल्याबद्दल आमच्या जीवनातील एक न्यून कमी झाले आहे अशी भावना वारंवार उचंबळून येत आहे. याबद्दल आपले उपकार आम्ही आजन्म विसरणार नाही.\nग्यांग हा शब्द मज मनास फारच भावला आहे. तो जर कधी वापरावासा व��टला तर आपण हरकत तर घेणार नाहीत ना\nपुढच्या नास्तिक पिढ्यांकरता \"धार्मिक पुस्तके आपल्या सर्वांच्या जीवनात कशाकशाप्रकारे महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात\" याचे हे एक उत्तम उदाहरण ठरो. रोज रात्री झोपताना पंख्याखाली जर गीता, कुराण किंवा झेन अवेस्ता उघडून ठेवले तर चोर कशाला शिरतोय घरात\n>>>>> शशी त्यांच्या घरून ते कुराण लाल कापडात लपेटून नेत असताना पाऊस सुरू होतो आणि शशीच्या खिशाच्या तिथे कापडाचा लाल डाग पडतो. तोही तोच शर्ट घालून संजीवकुमारला भेटायला जातो. लगेच ट्यूब पेटून तो त्या माणसाबद्दल या दोघांना सांगतो आणि शेट्टी पकडला जातो. >>>> मज अल्पमतीस ही घटना कळली नाही. त्याची फोड केलीत तर मनास फार संतोष लाभेल.\nअसे उदबोधक आणि प्रेरणादायी लिखाण आपल्या हातून वारंवार घडावे आणि आमच्या रिकाम्या ज्ञानदीपांत परीक्षणरूपी तेल घालून अज्ञानाचा अंधःकार दूर करावा अशी नम्र विनंती.\nअगागागा काय तो चित्रपट लय\nअगागागा काय तो चित्रपट\nचाकू 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि'ला अडला असेल काय\nखुप दिवसानी पण दमदार...\nखुप दिवसानी पण दमदार...\nमामी, धारमीक ग्रंथांनी मन\nमामी, धारमीक ग्रंथांनी मन सुद्द जाल्याबरुबर भासाबी सुद्द न पवित्र होतीय का नाई तुझे पोस्ट याची साक्ष देत आहे.\nअगं, कुराण ज्यात बांधलेले असते त्या लाल कापडाच्या तुकड्याचा रंग जात असतो. शशी पाऊस लागू नये म्हणून ते स्वतःच्या पांढर्‍या शर्टाआड धरून घेऊन येत असताना कापडाचा रंग जाऊन खिशाच्या ठिकाणी लाल डाग पडतो. तोच घालून संजीवकुमारला भेटायला गेल्यावर 'ऐसा कुछ तो मैने पहले भी देखा हय..' असे त्याला जाणवते आणि तो शेट्टीच्या कोटाबद्दल या दोघांना माहिती देतो. तोवर इकडे श्यामली घरभर पसारा करून अमिताभच्या मदतीने गीतेतला मूळ पांढरा तुकडा बाहेर काढते. त्या तुकड्यावरून हे शेट्टीचा बार गाठतात. ('सुतावरून स्वर्ग'स्टाईल\nमामी - माझ्या विनम्र\nमामी - माझ्या विनम्र आग्रहास्तव आता तुम्ही एका चित्रपटाचे परिक्षण लिहाच लिहा.\nअल्पमती - अहो शेट्टी नाही का लाल कपडा खिश्यासाठी वापरतो. शशीकुमारांच्या लाल कपड्यावरून हरीभाईंना शेट्टीचा लाल कपड आठवतो हे कित्ती सोप्पंय\nमाझ्या अंध:कार दूर केल्याबद्दल धन्यवाद.\nबेफी, आधी असले सिनेमे संपूर्ण बघायची हिंमत येऊ द्यात. मग नक्की लिहीन.\nनविन पुणेरी पाटी चोरांकरता -\nचोरांकरता - या घरात पंख्याखाली गीता (पुस्तक) असते. ती वार्‍याने फडफडते. तस्मात घरात शिरण्याची तसदी घेऊ नये.\nमाते, केवळ महान आहेस.\nमाते, केवळ महान आहेस. चाकूवाला पंच अ श क्य\nविगवाल्या शेट्टीसाठी तरी बघायलाच हवा..\nमामी तु अशक्यच विगवाल्या\nविगवाल्या शेट्टीसाठी तरी बघायलाच हवा>>>>>>>> वरदा एवढं वाचुन पण\nगीतेच्या पार जात नाही (चाकू\nगीतेच्या पार जात नाही (चाकू 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि'ला अडला असेल काय\nगीतेच्या पार जात नाही (चाकू\nगीतेच्या पार जात नाही (चाकू 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि'ला अडला असेल काय) >> हा सर्वात भारी होता. श्यामलीचे आंधळे काम करणारी अभिनेत्री कोण होती\nहायला काय महान आहे\nहायला काय महान आहे\nनंदिनी, श्यामली म्हणजे अपर्णा\nनंदिनी, श्यामली म्हणजे अपर्णा सेन.\nश्यामली म्हणजे अपर्णा सेन>>>>>>> कोंकणा सेनची आई.\nलईच भन्नाट लिवलंय वो हाताला\nलईच भन्नाट लिवलंय वो\nहाताला लागेल ती चपटी वस्तू >>>>\nपांढर्‍या कोटाला लाल खिसा पाहून आपण चकित वा खिन्न होत नाही >>>\nचांगली कामे करण्याची मोठीच जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते. >>>:हाहा:\nम्या हा शिनेमा शशीअमिताभ खोटी साक्ष देउन संजिवकुमारला अडकवतात इथप्रेंत पायला होता,\nसंजीवकुमारच्या खोलीचे इंटेरिअर ज्याने केलेय तो महान आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://msceia.in/forgot_pass", "date_download": "2018-11-17T10:43:16Z", "digest": "sha1:L62IJVBCCCFQZOBEBQWC6U6AKVA2YOUM", "length": 2144, "nlines": 51, "source_domain": "msceia.in", "title": "Forgot Password | MSCEIA", "raw_content": "\nवेबसाईट वापर पात्र संस्था\nसंस्था नोंदणी करताना दिलेला ई-मेल वर तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड मिळेल\nमहाराष्ट्र स्टेट कॉमर्स एजुकेशनल इन्स्टिटुट्स असोसिएशनची 50 वर्षात होणारी वाटचाल ही 21 व्या शतकात गतिमान करतानाच जगत होत असलेल्या संगणकीय युगात आपणच मागे का हा प्रश्न मणी बाळगून राज्य संघटनेदवारे www.msceia.in ही वेबसाइट निर्माण करून संस्था चालकांना संपर्काचे महत्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugar-industry-demands-140-crore-buffer-stock-7178", "date_download": "2018-11-17T11:48:38Z", "digest": "sha1:4IXYS372XPQ24CATM6NMHLPN2MU6GWRS", "length": 17524, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Sugar Industry demands 140 crore for buffer stock | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाखर उद्योगासाठी सरकारने १४० कोटींची तरतूद करावी\nसाखर उद्योगासाठी सरकारने १४० कोटींची तरतूद करावी\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nभवानीनगर, जि. पुणे : आजमितीस साखर प्रतिक्विंटल २८०० रुपयांनी देखील विकली जात नसल्याने राज्य सरकारने साखरेला प्रतिटन १ हजार रुपये अनुदान दिले, तरच साखरेची निर्यात करता येईल. तसेच राज्यातील २५ लाख टन साखरेचा बफर स्टॉक करून त्याचे व्याज सरकारने भरावे, यासाठी राज्य सरकारने १४० कोटींची तरतूद येत्या १५ दिवसांत करावी, अशी मागणी राज्य साखर संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.\nभवानीनगर, जि. पुणे : आजमितीस साखर प्रतिक्विंटल २८०० रुपयांनी देखील विकली जात नसल्याने राज्य सरकारने साखरेला प्रतिटन १ हजार रुपये अनुदान दिले, तरच साखरेची निर्यात करता येईल. तसेच राज्यातील २५ लाख टन साखरेचा बफर स्टॉक करून त्याचे व्याज सरकारने भरावे, यासाठी राज्य सरकारने १४० कोटींची तरतूद येत्या १५ दिवसांत करावी, अशी मागणी राज्य साखर संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.\nमाजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली. बुधवारी (ता. ४) राज्य साखर संघाने हा ठराव केला. हर्षवर्धन पाटील म्हणाले,` राज्यात १०४ लाख टन साखर उत्पादित होणार आहे. हा आजवरचा उच्चांक आहे. मात्र साखरेला २८०० रुपये देखील आज भाव मिळत नाही, त्यामुळे राज्यात मार्च अखेर ऊस खरेदीची ३५०० कोटींची देणी अडकली आहेत.\nउत्तर प्रदेशात १०३ लाख टन साखर उत्पादित झाली आहे, मात्र ती साखर उत्तरेकडील राज्यांत जाते, त्यामुळे तेथे १०० ते १५० रुपयांनी अधिक भाव मिळतो. महाराष्ट्राला ही वाहतूक खर्चिक ठरते. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याची ६.७० लाख टन साखर निर्यातीचे आदेश दिले आहेत. ही साखर नक्कीच निर्यात होईल. मात्र आज साखरेचा उत्पादन खर्चच ३२०० रुपये प्रतिक्विंटल आहे. अशावेळी साखर निर्यात करायची झाल्यास ती तोट्यात होईल. याकरिता शेतकरी हितासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, साखरेला प्रतिटनी १ हजार रुपये अनुदान द्यावे. राज्याकरिता सरकारला केवळ ७० कोटींची तरतूद करावी लागेल. तसे झाल्यास केंद्र सरकारने राज्यासाठी निर्यातीसाठी घालून दिलेल्या ६.७० लाख टन साखरेची निर्यात करता येईल, असेही पाटील यांनी सांगितले.\nपाटील म्हणाले, ‘राज्यातच नव्हे तर देशात अतिरिक्त साखर उत्पादन होणार असून, त्यापैकी २५ लाख टन साखर बफर स्टॉक म्हणून कारखान्यांच्याच गोदामात ठेवावी. त्यापोटी कारखान्यांनी बॅंकांकडून घेतलेल्या मालतारणावरील वर्षभराचे केवळ व्याज सरकारने भरावे, यासाठी ७० कोटींचा भार पडेल. थोडक्यात दोन्ही मिळून १४० कोटींची गरज आहे, मात्र त्यातून राज्यातला साखर उद्योग सावरला जाईल.’\nसाखर निर्यातीला प्रतिटन १ हजार रुपये अनुदान द्यावे.\nगोदामात शिल्ल्क असलेल्या २५ लाख टन साखरेचा बफर स्टॉक करावा.\nत्या साखर पोत्यांवरील बॅंकेकडून घेतलेल्या मालतारण कर्जाचे व्याज सरकारने भरावे. त्यासाठी ७० कोटींची तरतूद करावी.\nसार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी २० लाख टन साखर राज्याने ३२०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करावी.\nसप्टेंबर २०१८ पर्यंत राज्यातून ६.७० लाख टन साखर निर्यात करण्याची जबाबदारी आमची.\nसाखर व्याज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis हर्षवर्धन पाटील ऊस उत्तर प्रदेश महाराष्ट्र साखर निर्यात initiatives कर्ज २०१८ 2018\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्या��� पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/educational-news/employment-news/", "date_download": "2018-11-17T10:46:44Z", "digest": "sha1:RSARBJOUMLLRSM22MIJNZZ5A5B6VAAKI", "length": 8898, "nlines": 191, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Employment | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार��� जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा\nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड…\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [Tribal Research and…\nवर्धा पोलीस [Wardha Police] विभागामार्फत ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ५६ जागा\nवर्धा पोलीस [Wardha Police] विभागामार्फत ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ५६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Chief-Minister-Manohar-Parrikar-filed-in-the-state/", "date_download": "2018-11-17T11:42:58Z", "digest": "sha1:TX7XM2ZPGXQLUHZOMNK55ODMYUHW6UQK", "length": 6594, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्री राज्यात दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मुख्यमंत्री राज्यात दाखल\nअमेरिकेत न्यूयॉर्क शहरातील ‘स्लोन केटरिंग केन्सर’ स्मृती रुग्णालयात आठ दिवस उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे गुरुवारी संध्याकाळी 5.30 वाजता दाबोळी विमानतळावर आगमन झाले. अमेरिकेहून पर्रीकर मुंबई येथील विमानतळावर 3.30 वाजता पोहचले. त्यानंतर एका नियमित वाहतूक करणार्‍या विमानातून ते दाबोळी विमानतळावर दाखल झाले.\nदाबोळी विमानतळावर पर्रीकर यांचे स्वागत करण्यासाठी भाजप घटक सरकारचे अथवा भारतीय जनता पक्षाचे कोणीही उपस्थित नव्हते. पर्रीकर यांनी उपस्थित पत्रकारांशी काहीही न बोलता केवळ स्मितहास्य केले. एका खासगी गाडीने पोलिस बंदोबस्तात तत्काळ ताळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी ते रवाना झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमुख्यमंत्री पर्रीकर दि.8 ऑगस्ट रोजी राज्यात परतणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांनी सांगितले होते. मात्र, राज्यात सत्तांतराच्या व नेतृत्त्वबदलाच्या होत असलेल्या चर्चा आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर अपेक्षित तारखेच्या दोन दिवस आधीच गुरूवारी मुख्यमंत्री राज्यात परतले असल्याचे बोलले जात आहे. राज्यात सरकारमध्ये नेतृत्व बदल होऊ शकतो, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भाजपामध्ये पुन्हा प्रवेश करू शकतात, भाजपाचे तीन आमदार फुटण्याच्या मार्गावर आहेत, अशा प्रकारच्या अफवांमुळे गोवा राज्य गेले तीन दिवस ढवळून निघाले आहे. या अफवा रोखण्यासाठीच पर्रीकर यांनी तातडीने राज्यात परतण्याचा निर्णय घेतला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.\nमुख्यमंत्री पर्रीकर तीन महिन्यांपूर्वी स्वादूपिंडाच्या आजारावरील उपचारांसाठी जूनमध्ये अमेरिकेला गेले होते. त्यानंतर, 22 जुलैला सायंकाळी अमेरिकेहून उपचार घेऊन गोव्यात परतले होते. न्यूयॉर्कमधील ‘स्लोन केटरिंग केन्सर’ स्मृती रुग्णालयात ते उपचार घेत होते. गेल्या महिन्यात 29 ऑगस्ट रोजी त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्यामुळे आधी मुंबईच्या लिलावती इस्पितळात आणि नंतर अमेरिकेला नेण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि गोमेकॉचे डॉक्टर कोलवाळकर हेही अमेरिकेला गेले होते.\nअवकाशातून घेतलेली स्‍टॅच्यू ऑफ यूनिटीची विहंगम दृष्‍ये\nलालूंना नीट उठता बसता येईना...\nखशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे प्रिन्स : सीआयए\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल-Pics\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/jalna-cidko-water-issue-in-muncipal/", "date_download": "2018-11-17T10:51:08Z", "digest": "sha1:YIOG23V6RXZTLMIXB34YP37GDDDW5IGB", "length": 7493, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिडकोला पाणी देण्यावरून पालिकेत राडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › सिडकोला पाणी देण्यावरून पालिकेत राडा\nसिडकोला पाणी देण्यावरून पालिकेत राडा\nशहरात नव्याने होऊ घातलेल्या सिडको प्रकल्पास पाणी देण्यास सर्वच नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. बुधवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सिडको पाणीप्रश्‍नासह विविध मुद्यावरून खडाजंगी होऊन पालिका प्रशासनास धारेवर धरण्यात आले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्यधिकारी संतोष खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरपालिकेची सर्वसाधारण सभेत सिडको प्रकल्पाला पाणी देण्याचा विषय विषयपत्रिकेत ठेवण्यात आला होता. त्यावर सर्वच नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली.\nआधी शहराची तहान भागवा, नंतरच सिडको प्रकल्पास पाणी देण्याचा विचार करा, असा आग्रह उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह सर्व नगरसेवकांनी लावून धरला.\nदरम्यान, 48 एमएलडी पाण्याचा उपसा जायकवाडी धरणातून होत आहे. त्यातील जालना शहरात 42 एमएलडी पाणी गरजेचे आहे. तर चार एमएलडी पाणी अंबड शहराला देण्यात येत आहे. त्यामुळे सिडकोला नगरपालिका पाणी देणार की नाही याचे उत्तर सभेत मिळाले नाही. पालिकेच्या मालकी असलेल्या अग्निशमक बीओटी तत्त्वावर शॉपिंग सेंटर बांधकाम करण्याबाबत नगरसेवक महावीर ढक्का यांनी आक्षेप घेत आज रोजी पालिकेकडे पाचपेक्षा अधिक व्यापारी संकुले आह��त.\nयातून पालिकेला किती उत्पन्न मिळते अथवा या दुकानाचा हिशेब काय असा मुद्दा उपस्थित करून शॉपिंग सेंटरला विरोध केला. भाजपचे गटनेते अशोक पांगारकर यांनी अग्निशमक दलाकडे असलेल्या गाड्यांचा मुद्दा उपस्थित केला. काही वषार्र्ंपासून लाखो रुपये खर्च करून नवीन अग्निशमक वाहने खरेदी केली होती. जुन्या व नवीन गाड्यांचा ताळमेळ लागत नसल्याचा आरोप करून सोलापूर येथे असलेल्या अग्निशमक दलाच्या गाडीचे काय झाले, यावर त्यांनी मुख्याधिकारी यांना जाब विचारला.\nनगरसेवक ज्ञानेश्‍वर ढोबळे यांनी शहरांतर्गत टाकण्यात येणार्‍या जलवाहिनी व त्या कंत्राटदारास देण्यात येणार्‍या बिलाबाबत सभागृहात ठिय्या मांडून निषेध नोंदविला. ढोबळे म्हणले की, शहरातील विविध भागांत जलवाहिनी टाकण्याचे काम बर्‍यापैकी पूर्ण झाले असले तरी जलकुंभाचे काम अपूर्ण आहे. तसेच नळजोडणी व इतर कामे बाकी असताना पालिका प्रशासन संबंधित कंत्राटदाराला बिले देत आहे.\nजलकुंभाचे व इतर काम पूर्ण झाल्याशिवाय कंत्राटदारास बिल अदा करण्यात येऊ नये. विषय पत्रिकेवरील विषयांना यावेळी मान्यता देण्यात आली.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Anganwadi-worker-Asha-employees-demonstration/", "date_download": "2018-11-17T10:50:43Z", "digest": "sha1:NMANGH3GZLVK74AB4IWIJFU34NXYKWCG", "length": 7952, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंगणवाडी सेविका, ‘आशा’ कर्मचार्‍यांची निदर्शने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › अंगणवाडी सेविका, ‘आशा’ कर्मचार्‍यांची निदर्शने\nअंगणवाडी सेविका, ‘आशा’ कर्मचार्‍यांची निदर्शने\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे शासन दरबारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी (दि.17) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आशा व आशा गटप्रवर्तक महिलां���ा केंद्रीय कामगार संघटनेच्या मागणीनुसार दरमहा 18 हजार रुपये वेतन द्यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.\nआशा कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. बी. डी. भालेकर मैदान येथून मोर्चाला प्रारंभ झाला. शालिमार चौक, प. सा. नाट्यगृह, एमजी रोड, मेहेर सिग्‍नलमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी आशा कर्मचार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. पोषण आहार कर्मचार्‍यांना कामाची स्थायी ऑर्डर देऊन चपरासी कम कुक या पदावर नियुक्‍ती करावी, पोषण आहार कर्मचार्‍यांचे थकीत मानधन त्वरित द्यावे, प्रतिमहिना 18 हजार वेतन द्यावे, पोषण आहार कर्मचार्‍यांना धान्य, इंधन व स्वयंपाक साहित्य शाळेच्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे, कामावरून कमी केलेल्या कर्मचार्‍यांना पूर्ववत कामावर रुजू करावे, दर महिन्याला पाच तारखेच्या आत मानधन खात्यावर जमा करावे, कुष्ठरोग सर्व्हे, तसेच लसीकरणसाठी किमान रोज तीनशे रुपये मोबदला देण्यात यावा, अशी मागणी महिलांनी केली.\nयावेळी कॉ. राजू देसले, संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संगीता सोनवणे, सरचिटणीस आशा काकळीज, जिल्हा संघटक विजय दराडे आदींसह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चामुळे सीबीएस परिसरातील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.\nप्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष\nअंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय ट्रेड युनियन केंद्राच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.\nदेवीदास आडोळे, कल्पना शिंदे, हिरामण तेलोरे, मीराबाई सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाभरातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकारकडून मोठ्या अपेक्षा होता, असे सांगत सरकारवर टीकेची तोफ डागण्यात आली. किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, सेवानिवृत्त वेतन या मागण्यांबाबत केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा होती. पण, तसे काहीच घडले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तुटपुंज्या मानधनात कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडणे शक्य होत नाही. गरीब महिलांना दयनीय अ��स्थेत काम करायला भाग पाडले जात असल्याची तक्रारही करण्यात आली.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AA%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-11-17T10:40:49Z", "digest": "sha1:IG5FB6SHUWA44IFHFTDZ5N75XPAZO6HL", "length": 4531, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८४५ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८४५ मधील मृत्यू\n\"इ.स. १८४५ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०९:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan-nava-chitrapat/kahaani-2-review-18654", "date_download": "2018-11-17T11:47:26Z", "digest": "sha1:KRWCC4EGDQJ5ZVCWKEUTTFK22WDNTIUB", "length": 16710, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "kahaani 2 review पुन्हा एकदा \"जोरका झटका' - कहानी 2 (नवा चित्रपट) | eSakal", "raw_content": "\nपुन्हा एकदा \"जोरका झटका' - कहानी 2 (नवा चित्रपट)\nशुक्रवार, 2 डिसेंबर 2016\n\"कहानी 2' हा सुजय घोष दिग्दर्शित चित्रपट पहिल्या भागाइतकाच थरारक आहे आणि या भागातही विद्या बालनची भूमिका तेवढीच ताकदीची आहे. एका अन्यायग्रस्त मुलीला स्वतःची ओळख लपवून सांभाळणारी आई आणि मुलीला वाचवण्यासाठीची तिची धडपड याचा थरार चित्रपट मांडतो व पहिल्या भागाप्रमाणंच \"जोरका झटका' देतो. नेमकं कथानक आणि संकलन, जबरदस्त चित्रण आणि पार्श्वसंगीत या चित्रपटाच्या जमेच्या बाजू. सर्वांत मोठ्या बाजू अर्थातच सुजय घोष यांचं दिग्दर्शन आणि विद्या बालनचा अभिनय.\n\"कहानी 2' हा सुजय घोष दिग्दर्शित चित्रपट पहिल्या भागाइतकाच थरारक आ��े आणि या भागातही विद्या बालनची भूमिका तेवढीच ताकदीची आहे. एका अन्यायग्रस्त मुलीला स्वतःची ओळख लपवून सांभाळणारी आई आणि मुलीला वाचवण्यासाठीची तिची धडपड याचा थरार चित्रपट मांडतो व पहिल्या भागाप्रमाणंच \"जोरका झटका' देतो. नेमकं कथानक आणि संकलन, जबरदस्त चित्रण आणि पार्श्वसंगीत या चित्रपटाच्या जमेच्या बाजू. सर्वांत मोठ्या बाजू अर्थातच सुजय घोष यांचं दिग्दर्शन आणि विद्या बालनचा अभिनय.\n\"कहानी 2'ची कथा कोलकत्यापासून दूर एका छोट्या गावात सुरू होते. दुर्गाराणी सिंग (विद्या बालन) आपली अपंग मुलगी मिनीसोबत (निशा खन्ना) राहत असते. मिनीची खूप काळजी घेणाऱ्या व तिच्यासाठी सर्वस्व देणाऱ्या दुर्गाराणीला मिनीच्या अपहरणानं मोठा धक्का बसतो. सब इन्स्पेक्‍टर इंद्रजित सिंगकडं (अर्जुन रामपाल) या घटनेचा तपास येतो. तपासात त्याच्या हाती दुर्गाराणीची एक डायरी लागते आणि त्यातून काही धक्कादायक सत्य बाहेर येण्यास सुरवात होते. कोण असते दुर्गाराणी, मिनीचा इतिहास काय असतो, दुर्गाराणी खरी कोण असते, तिचे इंद्रजितशी काय संबंध असतात, मिनीचं अपहरण कोणी केलेलं असतं, मिनीला वाचविण्यात दुर्गाराणी यशस्वी होते अशा अनेक उत्कंठावर्धक प्रश्‍नांची उत्तरं या चित्रपटाच्या खिळवून ठेवणाऱ्या प्रवासात मिळतात.\nदिग्दर्शकानं \"कहानी'च्या या दुसऱ्या भागात निवडलेलं कथानक खूपच उत्कंठावर्धक असून, पटकथाही तेवढीच ताकदीची आहे. छोट्यात छोटं पात्र लिहिताना लेखक-दिग्दर्शकानं घेतलेले कष्ट दिसतात. वास्तवात दुर्गाराणीच्या आयुष्यातील घटना घडत असताना इंद्रजित तिची डायरी वाचतो व त्यातून तिच्या पूर्वायुष्याबद्दल समजत जातं. या सर्वांची सांगड दिग्दर्शकानं बेमालूमपणे घातली आहे. कथा कुठंही रेंगाळणार नाही अथवा उत्कंठा कमी होणार नाही याची काळजी दिग्दर्शकानं घेतली आहे. कथेच्या ओघात काही प्रश्‍नांची उत्तरं देणं टाळलं असलं, तरी कथा योग्य परिणाम साधतेच. छोट्या घरांतून, गल्ली बोळांतून, पोलिस स्टेशनच्या कोंदट वातावरणातून फिरताना तपन बसू यांचा कॅमेरा जबरदस्त परिणाम साधतो व एक महत्त्वाचं \"पात्र' बनून जातो. चित्रपटाचं पार्श्‍वसंगीतही छान परिणाम साधतं.\nचित्रपटाचं सर्वांत मोठं आकर्षण अर्थातच विद्या बालनचा अभिनय आहे. दुर्गाराणी सिंग ऊर्फ विद्या सिन्हा हे पात्र तिनं (अर्थात पुन्ह�� एकदा) भन्नाट उभं केलं आहे. चित्रपटातील सर्व थरार तिच्या चेहरा आणि डोळ्यातून उभा राहतो. अर्जुन रामपालनं साकारलेला सब इन्स्पेक्‍टरही लाजबाव. त्याच्या वाट्याला काही हलके-फुलके प्रसंग आले आहेत व त्यात त्यानं धमाल केली आहे. जुगल हंसराज खलनायकी भूमिकेत शोभून दिसला आहे. इतर अगदी छोट्या छोट्या पात्रांनाही दिग्दर्शक लक्षात राहणारं व्यक्तिमत्त्व देतो. काही ठिकाणी कथेतील ट्‌विस्ट खूपच अपेक्षित असल्यानं थोडी निराशाही होते. पहिल्या भागापेक्षा सरस नसला, तरी हा चित्रपट सुजय घोष आणि विद्या बालनसाठी साठी एकदा नक्कीच पाहायला हवा...\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nपरभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित\nपरभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय...\nअवघ्या नऊ तासांत माहीची सुटका\nपिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या ��ातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/readers-participation-21750", "date_download": "2018-11-17T11:43:40Z", "digest": "sha1:4RZ47UKLLQXUM3AYYQ4NRLYV7CE2YMOD", "length": 33356, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "readers participation रसिकत्वाची ‘समृद्धी’ | eSakal", "raw_content": "\nरविवार, 18 डिसेंबर 2016\n‘शुभेच्छांची काव्यसुमने’ या माझ्या पहिल्या काव्यसंग्रहात प्रतिभावंत संगीतकार श्रीनिवास खळे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. माझे गुरू, ज्येष्ठ व्हायोलिनवादक रमाकांत परांजपे यांच्याकडून पत्ता मिळाल्याने त्या शुभेच्छा मी पाठवू शकले. माझी कविता आवडल्याचा खळे यांचा दूरध्वनी आल्यावर मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. त्यांचं फोनवरचं प्रेमळ, आदबशीर बोलणं ऐकून आपण कधी ना कधी तरी त्यांना भेटू ही इच्छा मनात आकार घेऊ लागली. पुस्तकाचं काम होताच, खळे यांचा दूरध्वनी क्रमांक परांजपे यांच्याकडून घेतला. माझा दूरध्वनी सायंकाळी सहानंतर म्हणजे त्यांच्या योग्य शेड्युलमध्ये गेल्यानं त्यांनी तो घेतला आणि अत्यंत प्रेमानं बोलून पुस्तकाबद्दल आनंद दर्शवला.\nमी भेटीची इच्छा अत्यंत तळमळीनं सांगितली आणि थोडा वेळ का होईना, आपल्याला भेटायचं आहे, हे सांगितल्यावर त्यांची तब्येत पूर्णतः बरी नसतानाही त्यांनी भेटीची परवानगी दिली, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा संपूर्ण पत्ता खुणांसह सांगून बरोबर कोण आहे, मुंबईत नातेवाईक कोण आणि कुठं राहतात, याची त्यांनी आस्थेनं चौकशीही केली.\nदोन आठवडे सातत्यानं दूरध्वनी केल्यावर भेटीचा दिवस आणि वेळ ठरली. खळे भेटणार म्हणून मी अक्षरशः हरखून गेले. त्यांनी इतका व्यवस्थित पत्ता आणि खुणा सांगितल्या होत्या, की घर सापडायला काहीच अडचण पडली नाही.\nबेल वाजवल्यावर त्यांची मुलगी पुढे आली. तिनं तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का, बाबांनी तुम्हाला बोलावलं आहे का, असं विचारल्यावर मी ‘हो’ सांगताच तिनं सरांना आमच्या येण्याविषयी सांगितलं. ते विश्रांती घेत होते, तरी शाल सावरून बसले आणि आनंदानं होकार दिला. त्यांच्या परवानगीनंच आम्ही आत गेलो.\nएवढ्या तपस्वी संगीतकाराला भेटायला जायचं म्हणजे थोडेसे टेन्शन होतंच; पण श्रवणभक्तीला प्राधान्य देण्याच्या तय��रीनंच आत गेलो. त्यांची भेट हा शब्दातीत अनुभव होता. अत्यंत आपुलकीनं, सुहास्य वदनानं त्यांनी आमचं स्वागत केलं. थोड्या गप्पा झाल्यावर प्रेमानं त्यांनी माझं पुस्तक स्वीकारलं. पुस्तक पाहिलं आणि माझ्या पहिल्या प्रयत्नाला दाद दिली परांजपे यांच्याकडं व्हायोलिन आणि सिंथेसायझर शिकत आहे, म्हटल्यावर त्यांनी रमाकांत परांजपे सरांच्या आठवणी सांगितल्या. संगीत आणि साहित्य हे कसे एकमेकांना पूरक आहेत, हे सांगितलं.\nआमचं चहा- बिस्किटानं मनापासून स्वागत करून त्यांनी प्रेमभाव दाखवला. त्यांच्या तिन्ही भिंतींवर पारितोषिकं आणि पुरस्कार पाहून मन खूप भरून आलं. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी यांना एकत्र गायला लावणारे हे संगीतकार किती श्रेष्ठ आहेत, ते पटलं. त्यांच्या कर्तृत्वाचं श्रेय स्वतःकडं न घेता सरस्वतीच्या मूर्तीकडं बोट दाखवून ‘ही सरस्वती माझ्याकडून संगीतातलं काम करून घेते,’ असं विनयपूर्वक सांगितलं. ज्या विद्वान कलाकाराला सरस्वती विनयाचे अलंकार घालते, तीच व्यक्ती यशाची उंचच उंच शिखरं गाठते आणि त्यानंतरही सतत अथक काम करत राहते. त्यांचं या वयातही संगीतातलं काम चालूच होतं आणि तेही लता मंगेशकर यांसारख्या महान व्यक्तींबरोबर हे त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाचं द्योतक आहे.\nमाझ्या सगळ्या प्रश्‍नांना त्यांनी आपुलकीनं सविस्तर उत्तरं दिली. फोटो, व्हिडिओ शूटिंगलाही परवानगी दिली. एवढंच काय, माझ्या मिस्टरांनाही जवळ प्रेमानं बोलावून त्यांच्याबरोबर फोटो घ्यायला सांगितलं. सर्वांशी प्रेमानं वागणारे, खरोखरीच माणुसकीचं शिखर गाठलेले हे महान कलाकार आपल्या घरी सामान्यांतला सामान्य माणूस आला, तरी त्याचं मनापासून स्वागत करणारे दिलदार कलाकार पाहून मी खरोखरीच नतमस्तक झाले आणि त्यांचं चरणदर्शनही भक्तिभावानं घेतलं. स्वकर्तृत्व सांगण्यापेक्षा पत्नीची साथ किती मौल्यवान लाभली, हे त्यांनी आवर्जून सांगितलं. वेगवेगळ्या कर्तृत्ववान व्यक्तींबरोबरचे अनुभव ते इतक्‍या दिलखुलासपणे सांगत होते, की आपण पहिल्यांदाच भेटत आहोत, असं वाटतच नव्हतं. ते अजूनही बोलत राहिलं असतं; पण मला अचानक त्यांच्या रक्तवाहिन्यांच्या आजाराची जाणीव झाली आणि मी जाणीवपूर्वक उठले. आपल्यामुळं त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांचा प्रेमळ निरोप घेतला. तेव्हा त���यांनी ‘पुन्हा एकदा सवड काढून या’ असं सांगितल्यावर मन प्रेमानं, आदरभावानं भरून आलं. जायचं अंतर दूरचं होतं, म्हणून बाहेर गेल्यावरही परत पाणी पिण्यासाठी आत गेले. तेव्हा हे ऋषीतुल्य संगीतकार डोळ्यांतलं पाणी पुसत होते, हे पाहिल्यावर आश्‍चर्याचा धक्काच बसला. नंतर भेटीचा योग आला नाही. फोनवर मात्र आपुलकीनं बोल ऐकायचं भाग्य लाभलं.\nही रंगलेली भेट मनावर इतकी कोरली गेली आहे, की लिहिता-लिहिता तो सर्व पट माझ्या डोळ्यापुढं साकार झाला.\nसा धारण १९९४-९५ मधील गोष्ट असावी. शिक्षणासाठी कल्याण इथं वसतिगृहात राहायचो. ग्रामीण संस्कृतीत वाढलेला मी, शहरातलं जीवन पाहून भारावून न जातो, तो नवलच. सुटीच्या दिवशी दिवस-दिवसभर गल्लोगल्ली, या चौकातून त्या चौकापर्यंत, या दुकानापासून त्या दुकानापर्यंत शहराची जादू पाहण्यासाठी भटकत असे. या शहरी जीवनाचं वेगळेपण मनात झिरपत होतं.\nअशा या भटकण्यात एकदा ‘वसंत व्याख्यानमाले’चा बोर्ड वाचला. सहज उत्सुकता म्हणून शेजारच्या औषधाच्या दुकानदाराला विचारलं. त्यानं कर्णिक रोडचा पत्ता सांगितला. उन्हाळ्याचे दिवस... रस्ते धुळीनं भरलेले. चालून-चालून घामाघूम झालो. रात्रीचे नऊ वाजलेले. वसतिगृहावर जाऊन जेवून झोपायचे, असा बेत करून चालतानाच हा फलक दिसलेला. पत्ता शोधत व्याख्यानमालेच्या मंडपात पोचलो. बैठकीवर चार-पाच ज्येष्ठ नागरिक बसले होते. व्यासपीठ रिकामंच होते. चालून दमलो होतो. फॅनचा वारा येईल, हा हेतूनं बैठकीवर पुढंच बसलो. नऊ वाजता सुरू होणारं व्याख्यान दहा वाजता सुरू झालं. पहिलेच पुष्प ओवलं होतं कथालेखक वामन ओहाळ यांनी. अतिशय साध्या व्यक्तिमत्त्वाच्या वामनरावांनी ‘लांडोर’ नावाची कथा सांगितली. एका शेतकऱ्यानं पाळलेल्या या लांडोरीबाबत धाक निर्माण करून शेतकऱ्याच्या कर्जवसुलीसाठी आलेला सरकारी अधिकारी शेवटी लांडोरीच्या मासांचीच मागणी करतो, असं आशय सांगणारी ही आगळीवेगळी कथा आजही माझ्या कानांत आणि मनात रुंजी घालते. पावणेदोन तास श्रोते अविचलत ऐकत होते. दाणे टिपणारी लांडोर, नाचणारी लांडोर, मोराच्या प्रतीक्षेत असणारी लांडोर अशी हुबेहूब चित्रं शब्दांच्या मनोऱ्यांद्वारे निर्माण करणाऱ्या ओहाळांचं कथन लाजवाबच होतं. वाईट नजरेच्या सरकारी अधिकाऱ्याचं खलनायकत्व इतकं टोकाला जातं, की ती कथा ऐकतानाही माझ्या हातांच्या मुठी व���ल्या, मी दात खाऊ लागलो, इतकं कथन प्रभावी होतं.\nआयुष्यात पहिल्यांदाच एका लेखकानं लिहिलेली कथा स्वतः त्यांच्या तोंडून ऐकत होतो. हा अनुभव फार रोमांचकारी होता. त्यानंतर ओहाळ यांनी कथेच्या निर्मितीची प्रक्रिया सांगितली. त्यातलं त्यांचं अनुभवविश्‍व उलगडून ते समारोपाकडं वळले...\nमागं वळून बघितलं, तर सारा मंडप श्रोत्यांनी भरून गेला होता. साहित्यसमृद्धीनं मी भरून पावलो होतो. मंडपातून बाहेर पडलो ते उद्यापासून व्याख्यानमाला संपेपर्यंत रोज येण्याचा निश्‍चय करूनच पोटातली भूक मनाच्या भरल्या गाभाऱ्यामुळे जाणवली नाही; पण साहित्याची भूक आहे हे पहिल्यांदाच जाणवलं.\nयाच कल्याणमधली आणखी एक आठवण. वनवासी कल्याण विभागानं आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत प्राचार्य राम शेवाळकर यांनी पुष्प गुंफलं. मध्येच दिवे गेले. प्राचार्य शेवाळकर बोलतच राहिले. ‘वक्ता दर्शनीय नसतो, वक्ता श्रवणीय असतो’ या त्यांच्या एका वाक्‍यानं सारा सभामंडप चिडीचूप झाला. प्राचार्य सलग अडीच तास बोलले. नंतर दिवे आल्याचंही काही जणांना समजलं नसावं. किती तरी कार्यक्रमांनी मन प्रसन्न केलं. मन कधी निराशेकडं वळतं, तेव्हा या आठवणी मनाला उत्साह देतात. याच दिवसांनी माझ्या जीवनाचं ‘कल्याण’ झालं.\n- यशवंत सुरोशे, मु. महाज, पो. धसई, ता. मुरबाड, जि. ठाणे.\nगोव्यातलं निसर्गाच्या कुशीतलं एक छोटंसं गाव - ब्रह्माकरमळी माझं माहेर. शहरातून खेड्यात राहायला गेलेलं आमचं कुटुंब माझं माहेर. शहरातून खेड्यात राहायला गेलेलं आमचं कुटुंब वीज नाही, रस्ते नाहीत, नळ नाही, बस-सेवा एकदम कमी; पण तरीही सगळे मजेत राहत होतो. तिघी बहिणी- त्यामुळं मैत्रिणींची उणीव भासत नव्हती.\nगावात ब्रह्मदेवाचं देऊळ आहे. दर वर्षी देवळात ‘ब्रह्मोत्सव’ असायचा याच दिवसात. सकाळी रुद्रपठण आणि सायंकाळी हौशी कलाकारांची नाटकं होत असत. चाळीस वर्षांपूर्वी नाटकांत कामं स्त्रिया करत नसत. क्वचित एखादी स्त्री कलाकार काम करायची. तिला ‘नटी’ म्हणत असत. अशा काळात एक भन्नाट विचार माझ्या आईच्या मनात आला. पुरुषपात्रविरहित एकांकिका करण्याचा गावातल्या बालवाडी शिक्षिका यशश्री आणि आम्ही नाटक करायचे ठरवले. ‘पोकळ प्रतिष्ठा’ असं नाटकाचं नाव होतं. सामाजिक नाटक होतं, त्यामुळे वेशभूषा-नेपथ्य याची चिंता नव्हतीच. चिंता होती काम कोण-कोण करणार. माझी बहीण दहावीला. तिचा अभ्यास महत्त्वाचा होता. सगळी कामं आटोपून, शाळा संपवून तालमीना वेळ देणं हेच मोठं काम होतं. नाटकाचे संवाद ही पण एक मोठी चिंताच होती. कारण मराठी नाटकात कोकणी सूर येऊ शकत होते.\nया गडबडीत आमच्या मातीच्या घराच्या खोल्या वाढवण्याचं काम सुरू होतं. तिथंच आमच्या तालमी सुरू झाल्या. एक दिवस वादळी वारे आणि जोरात पाऊस येऊन आमच्या नाटकाच्या पुस्तकाची दोन पानं खरोखरच ‘मातीत’ गेली. फक्त मला आणि माझी बहीण विभा हिला नाटक पाठ होतं म्हणून बजावलो\nआमच्या नाटकाची बातमी सगळ्या गावात वादळी वाऱ्यासारखी पसरली. ‘बायल्यांचं नाटक दादले ना’ अशी चर्चा सुरू झाली. कार्यक्रमाचे व्यवस्थापक नाटकाची तयारी पाहण्यासाठी आले, पण त्यांना फारशी काही तयारीच दिसली नाही. ते चक्रावूनच गेले. आम्ही कोणालाही पत्ताच लागू दिला नाही, नाटक काय आहे त्याचा.\nप्रत्यक्षात नाटकाचा दिवस उजाडला. पात्रपरिचय करून देण्याआधी स्टेजचा पडदा सरकवून मी पाहिलं इतके प्रेक्षक यापूर्वी कोणीच पाहिले नसतील.\n‘बायल्यांचं नाटक कशे आसता काय’ हीच मनःस्थिती सर्वांची’ हीच मनःस्थिती सर्वांची एका परीनं हा इतिहासच होता, त्या पंचक्रोशीत. पडदा वर गेल्यावर लोक हरखून गेले होते, आमचं नाटक पाहून. नाटकात माझ्या आईनं साकारलेली तथाकथित ‘प्रतिष्ठित स्त्री’ आणि तिला विरोध करणारी मी यांचा वितंड-वाद पाहून टाळ्या पडत होत्या. त्यातच माझी आत्या एका प्रवेशात आपला संवादच विसरली. बिचारी येरझाऱ्या घालत ‘‘सांग मगो मेऽले पुढां काय तां,’’ असं म्हणत होती. प्रेक्षकांना चूक जाणवली नाही, पण खरी गंमत अशी होती, की प्रॉम्प्टर संवाद सांगायचं विसरून नाटकच पाहत बसली होती आतमध्ये एका परीनं हा इतिहासच होता, त्या पंचक्रोशीत. पडदा वर गेल्यावर लोक हरखून गेले होते, आमचं नाटक पाहून. नाटकात माझ्या आईनं साकारलेली तथाकथित ‘प्रतिष्ठित स्त्री’ आणि तिला विरोध करणारी मी यांचा वितंड-वाद पाहून टाळ्या पडत होत्या. त्यातच माझी आत्या एका प्रवेशात आपला संवादच विसरली. बिचारी येरझाऱ्या घालत ‘‘सांग मगो मेऽले पुढां काय तां,’’ असं म्हणत होती. प्रेक्षकांना चूक जाणवली नाही, पण खरी गंमत अशी होती, की प्रॉम्प्टर संवाद सांगायचं विसरून नाटकच पाहत बसली होती आतमध्ये बहिणीनं मदत केली नसती, तर कठीणच होतं. शेवटच्या प्रवेशात माझ्या आईनं हातावर चहा सां��ला, अशी ओरडाओरड सुरू केली, तेव्हा माझा छोटा भाऊ ‘‘आईला बाऊ झाला,’’ म्हणून जोरात रडू लागला होता.\n... दशावतार आणि एखादंच स्त्री पात्र भाडेतत्त्वावर आणण्याच्या काळात आमचं हे नाटक खूप रंगलं आयोजकांनी आम्हा सर्वांचं भरभरून कौतुक केले. किती तरी दिवस या ‘प्रयोगाचीच’ चर्चा चालू होती\n- सुषमा घाणेकर, पुणे.\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/robbery-gang-arrest-29344", "date_download": "2018-11-17T11:24:28Z", "digest": "sha1:PMZ4AGGMSPDPX3UMAXUXJ3RGW252B4QK", "length": 13819, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "robbery gang arrest दरोडे घालणारी टोळी जेरबंद | eSakal", "raw_content": "\nदरोडे घालणारी टोळी जेरबंद\nमंगळवार, 7 फेब्रुवारी 2017\nबीड - आष्टी आणि अंभोरा ठाण्यांच्या हद्दीत दरोडे घालणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून, या टोळीतील दोघांना या पथकाने जेरबंद केले आहे. या टोळीतील अन्य चौघांचा सध्या पोलिस शोध घेत आहेत.\nबीड - आष्टी आणि अंभोरा ठाण्यांच्या हद्दीत दरोडे घालणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून, या टोळीतील दोघांना या पथकाने जेरबंद केले आहे. या टोळीतील अन्य चौघांचा सध्या पोलिस शोध घेत आहेत.\nपोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सूचनांनुसार गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची दोन पथके जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या एका पथकाचे अधिकारी व कर्मचारी रविवारी (ता. पाच) आष्टी, अंभोरा परिसरात गुन्हेगारांचा शोध घेत फिरत होते. या वेळी त्यांना दादेगाव (ता. आष्टी) व करंजीघाट (ता. पाथर्डी) येथील गुन्हेगारांनी 2016 व जानेवारी 2017 मध्ये अंभोरा ठाण्याच्या हद्दीत लोकांना मारहाण करून लुटमारीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधितांची माहिती काढून एकाला दादेगाव येथून, तर दुसऱ्या आरोपीला करंजीघाट येथून शिताफीने ताब्यात घेतले. संशयितांकडे कसून चौकशी केली असता, ते दोघे व सुरनरवाडी व बीडसांगवी (ता. आष्टी) येथील चार साथीदारांनी मिळून गतवर्षी घाटापिंपरी शिवारात मोटारसायकलवरील एका व्यक्तीला मारहाण करून लुटल्याची; तसेच खुंटेफळ शिंदे वस्ती व सालेवडगाव शिवारातील कराळे वस्तीवरील लोकांना रात्रीच्या वेळी मारहाण करून लुटल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून अंभोरा ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्या चार फरारी साथीदारांचा शोध गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घेत आहेत.\nगुन्ह्यातील फिर्यादी शिवाजी भोर (रा. भोरवाडी, ता. अहमदनगर), सुरेश गणपत शिंदे (रा. खुंटेफळ शिंदेवस्ती ता. आष्टी), विठ्ठल गणपत कराळे (सालेवडगाव कराळे वस्ती, ता. आष्टी) यांचा जबरदस्तीने चोरलेला माल हस्तगत करण्याची कारवाई सध्या पोलिसांकडून सुरू आहे. ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, पोलिस कर्मचारी भास्कर केंद्रे, तुळशीराम जगताप, मनोज वाघ, अंकुश महाजन, बाबासाहेब डोंगरे, सखाराम सारूक, चालक राठोड यांनी केली आहे.\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nपरभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित\nपरभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय...\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thanevaibhav.in/events/%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-318", "date_download": "2018-11-17T11:07:15Z", "digest": "sha1:JGQCRUSAMYYRAT6RVXQAYG6KOIKORA7M", "length": 2333, "nlines": 50, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "दगडी चाळ आली ठाणेवैभवमध्ये | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nदगडी चाळ आली ठाणेवैभवमध्ये\nमराठी चित्रपट क्षेत्रात जोरदार चर्चा असलेल्या ‘दगडी चाळ’या चित्रपटाचा नायक अंकुश चौधरी आणि नायिका पूजा सावंत यांनी ‘ठाणेवैभव’ कार्यालयास भेट दिली. यावेळी चित्रपट निर्मितीबाबत त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करताना संपादक मिलिन्द बल्लाळ आणि कार्यकारी संपादक निखिल बल्लाळ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/anna-hazare-to-sit-on-dharna-in-delhi-271213.html", "date_download": "2018-11-17T11:36:15Z", "digest": "sha1:DWITWTBDDDUQMESS255GFJCLVJWKDIFA", "length": 12968, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदी सरकारने लोकपाल विधेयक आणखी शिथिल केलं, अण्णा पुन्हा 'जंतरमंतर'वर", "raw_content": "\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nमोदी सरकारने लोकपाल विधेयक आणखी शिथिल केलं, अण्णा पुन्हा 'जंतरमंतर'वर\nतसंच आता या आंदोलनापासून केजरिवाल यांना ४ हात दूर ठेवणार असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलं.\n02 आॅक्टोबर : लोकपाल विधेयक ६ वेळा पटलावर आणलं पण पुढे काहीही झालं नाही, अशी खंत व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा लोकपालसाठी आंदोलनाची घोषणा केलीये. तसंच लोकपाल विधेयक मोदी सरकारनं आणखी शिथिल केलं, असा आरोपही त्यांनी केला.\nलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. अण्णांनी आता थेट मोदी सरकारवर विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. अण्णा हजारेंनी पत्रकार परिषद घेऊन लोकपाल विधेयकासाठी दिल्लीत आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलंय.\nपंतप्रधान माझ्या सारख्या सामान्य लोकांच्या पत्राला उत्तर देत नाही. मोदी म्हणाले होते, परदेशातला काळा पैसा परत आणणार, पण नोटबंदी करून सुद्धा देशातला कचरा ते परत आणू शकलेले नाहीत, अशी टीका अण्णांनी केली.\nतसंच आता या आंदोलनापासून केजरिवाल यांना ४ हात दूर ठेवणार असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nप्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/saina-finally-won-17704", "date_download": "2018-11-17T11:15:26Z", "digest": "sha1:47EILQI62OWSJTZF5UAPE2A7OLNRNVTV", "length": 10454, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Saina finally won साईनाचा अखेर विजय | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 24 नोव्हेंबर 2016\nचीन स्पर्धेत तिच्याविरुद्ध हरले असले तरी आता तिला हरवू शकेन, हा विश्‍वास होता. या वेळची शटल्सही कमी वेगाने येत होती. त्यामुळे जास्त रॅलीज झाल्या. पूर्ण सामना खेळू शकेन का, असे स्वतःला विचारत होते. गेल्या आठवड्यातील वर्कआउटचा फायदा झाला असणार.\nहाँगकाँग - साईना नेहवालने दुबई सुपर ग्रांप्रि अंतिम टप्प्याच्या स्पर्धेस पात्र ठरण्याच्या आशा ठेवताना हाँगकाँग सुपर सिरीज स्पर्धेतील सलामीची लढत जिंकली. साईनाने चीन सुपर सिरीज स्पर्धेतील पहिल्या फेरीतील पराभवाचा बदला घेताना पॉर्नतिप बुरानाप्रासेर्तसुक हिला हरवले.\nऑलिंपिक स्पर्धेच्या सुमारास साईना गुडघा दुखापतीने बेजार होती. त्यानंतर तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतरची पहिली स्पर्धा खेळताना साईना चीन स्पर्धेत पॉर्नतिपविरुद्ध पराजित झाली होती; मात्र या वेळी साईनाने पहिला गेम गमावल्य���नंतर बाजी मारली. तिने ५६ मिनिटे रंगलेली ही लढत १२-२१, २१-१९, २१-१७ अशी जिंकली. यामुळे सिंधू तसेच जपानची सायाको सातो यांच्यासमोरील मार्ग सोपा नसल्याचे साईनाने दाखवले. तिची अन्य प्रतिस्पर्धी जपानची मिनात्सू मितानी पराजित झाली आहे.\nशस्त्रक्रियेनंतर पुनरागमन सोपे नसते. चार आठवड्यांच्या सरावानंतर स्पर्धा खेळत आहे. मी कितपत तयार आहे, हेच जाणून घ्यायचा माझा प्रयत्न आहे. मी अजून पूर्ण क्षमता साधलेली नाही. अजूनही खूप थकवा जाणवत आहे, असे तिने सांगितले.\nपी. व्ही. सिंधूने जोरदार सुरवात करताना सुसांतिओ युलिया योसेफिन हिच्याविरुद्ध अर्ध्या तासात २१-१३, २१-१६ असा विजय मिळवला. पहिला गेममध्ये सुरवातीच्या चकमकीनंतर आघाडी वाढवलेल्या सिंधूला दुसऱ्या गेममध्ये एकावेळी सलग पाच गुण गमावणे भाग पडले होते.\nइतर भारतीय स्पर्धकांचे निकाल ः\nदुहेरी ः मनू अत्री-बी. सुमित रेड्डी पराभूत विरुद्ध सोलग्यू चोई-को सुंग ह्यून (कोरिया) १५-२१, ८-२१.\nएकेरी ः समीर वर्मा विवि ताकुमा युएदा (जपान) २२-२०, २१-१८. एच. एस. प्रणॉय विवि बीन क्वियाओ (चीन) २१-१६, २१-१८. अजय जयराम विवि अँथनी सिनीसुका गिन्टींग (इंडोनेशिया) २१-१५, १३-२१, २१-१६. यान ओ जोर्गेन्सन (डेन्मार्क) विवि बी. साईप्रणित २१-१८, २१-१८\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/congress-40-seats-demand-28032", "date_download": "2018-11-17T11:32:21Z", "digest": "sha1:6UTPINYP7EBZ44V53HKZOVCDXYDQUAPT", "length": 13323, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "congress 40 seats demand कॉंग्रेसची चाळीस जागांची मागणी - सचिन साठे | eSakal", "raw_content": "\nकॉंग्रेसची चाळीस जागांची मागणी - सचिन साठे\nरविवार, 29 जानेवारी 2017\nपिंपरी - पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची शनिवारी मुंबईत भेट घेतली व आघाडीबाबतच्या चर्चेची माहिती दिली. त्यांच्या संमतीनंतर आघाडीला सोमवारपर्यंत अंतिम रूप दिले जाईल, असे साठे यांनी \"सकाळ'शी बोलताना सांगितले.\nपिंपरी - पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची शनिवारी मुंबईत भेट घेतली व आघाडीबाबतच्या चर्चेची माहिती दिली. त्यांच्या संमतीनंतर आघाडीला सोमवारपर्यंत अंतिम रूप दिले जाईल, असे साठे यांनी \"सकाळ'शी बोलताना सांगितले.\nसाठे म्हणाले, शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व आणखी काही पदाधिकाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा केली. ही चर्चा समाधानकारक झाली. राष्ट्रवादीसमोर 40 जागांचा प्रस्ताव आम्ही दिला. त्यावर उत्तर येणे अपेक्षित आहे. आमच्याबरोबर समविचारी रिपाइं (कवाडे गट), रिपाइं (गवई गट) असे दोन पक्ष आहेत. त्यामुळे 40 जागा आम्हाला मिळायला हव्यात, असा आमचा आग्रह आहे. जागावाटपाचा तिढा सुटला तर उद्या संध्याकाळी (रविवारी) किंवा सोमवारी सकाळी आघाडीची घोषणा होऊ शकते.\nदरम्यान, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले की, आमचे नेते अजित पवार यांनी अगोदर स्थानिक पातळीवर चर्चा करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार कॉंग्रेसबरोबर आघाडीची चर्चा अद्याप सुरू आहे. शुक्रवारची बोलणी समाधानकारक झाली; परंतु कॉंग्रेसची 40 जागांची मागणी मान्य होणे शक्‍य नाही. त्यामुळे चाळीस जागांचा आग्रह कॉंग्रेसने सोडला आहे. एक-दोन दिवसांत पुन्हा चर्चा करून जागावाटपाचा मुद्दा निकालात काढला जाईल. चर्चेचा अहवाल अजित पवार यांना दाखविल्यानंतर निर्णय घेऊन आघाडीला अंतिम रूप दिले जाईल.\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dydepune.com/account.asp", "date_download": "2018-11-17T10:30:08Z", "digest": "sha1:P3JVLNSNYOSZOIKHMAC6C7AYIIXS5WMR", "length": 4700, "nlines": 38, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nवाणिज्य विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n0) उच्च माध्यमिक व कनिष्ठ महविद्यालयीन (इ.११ वी व १२ वी ) साठी असलेले प्रमाणित दर. 1) सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत सुधारित वेळापत्रक. 2)डीबीटी पोर्टलवर सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती भरणेबाबत. 3) MAHADBT या ऑनलाईन शिष्यवृत्त्यांचे पोर्टल बाबत.. 4) उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन (इ.११ वी व १२ वी) साठी असलेले प्रमाणित दर. 5) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली आयोजनाबाबत..\n१. ग्रामिण भागातील हुशार विद्यार्थ्यांना राष्‍ट्रीय शिष्‍यवृत्ती\n२. माध्यमिक व उच्च माध्यमिक शांळाना भारत सरकारच्या संस्‍कृत शिष्‍यवृत्या\n३. कनिष्ठ महाविद्यालय��तील विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्‍यवृत्ती\n४. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी १०वी पूर्व शिष्‍यवृत्ती योजना\n२. नांवत बदल / जात बदल\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mahaforest.nic.in/fieldoffice/internal.php?lang_eng_mar=Mar&oid=22&MID=1", "date_download": "2018-11-17T11:32:28Z", "digest": "sha1:54SB5GN2LE3EICRO6DOTNYHQ6ROK755M", "length": 2518, "nlines": 68, "source_domain": "mahaforest.nic.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nकोल्हापुर >> About Us\nअनुकंपा तत्वावरील उमेदवारांची सन 2016 मधील सामुहिक प्रतीक्षा सूची (गट क)\nअनुकंपा तत्वावरील उमेदवारांची सन 2016 मधील सामुहिक प्रतीक्षा सूची (गट ड)\nकोल्हापूर वनवृत्त हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील वनवृत्त असून या वृत्ताचे अधिका-याखाली कोल्हापूर, सातारा, व सावंतवाडी आहे. सांगली व रत्नागिरी (चिपळूण) हे उप वन विभागात येतात.\nकोल्हापूर वनवृत्ताचा विभागवार वनक्षेत्राचा वैधानिक दर्जानूसार तपशिल व त्याची भौगोलिक क्षेत्राशी टक्केवारी खालील प्रमाणे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/congress-removes-tweets-on-sridevi-condolence/", "date_download": "2018-11-17T11:00:13Z", "digest": "sha1:ZY3WAX7AJM67PPKRY2O3TUWW5X6M7BHZ", "length": 12917, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/मनोरंजन/श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\nश्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\n0 754 एका मिनिटापेक्षा कमी\nअवघ्या ५४ व्या वर्षी बॉलिवूडच्या ‘हवा-हवाई’ची म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांची आयुष्याच्या स्क्रीनवरून एक्झिट लाखो चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. श्रीदेवी यांचे शनिवारी दुबईत रात्री ११च्या सुमारास कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले. ही बातमी कळताच हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी श्रीदेवी यांना ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही श्रीदेवी यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केली. तर श्रीदेवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केलेले ट्विट काँग्रेसला चांगलेच महागात पडले आहे.\n‘श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला. आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या माध्यमातून त्या नेहमीच आपल्याच जिवंत असतील. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. २०१३ मध्ये युपीए सरकारच्या काळात त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला होता,’ असे ट्विट काँग्रेसने केले आणि या ट्विटची शेवटचीच ओळ काँग्रेसच्या अंगाशी आली.\nसतीश चतुर्वेदी काँग्रेसमधून बडतर्फ\nसरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/attempts-to-discredit-the-dalit-movement-by-bjp-ashok-chavan-7788/", "date_download": "2018-11-17T11:51:21Z", "digest": "sha1:R2VK4YMBBF7HQM6UPSH4CPZSZEKI2XUB", "length": 7062, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपकडून दलित चळवळीला बदनाम करण्याचा घाट - अशोक चव्हाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपकडून दलित चळवळीला बदनाम करण्याचा घाट – अशोक चव्हाण\nमुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणाचा माओवाद्यांशी संबंध जोडून संपूर्ण दलित चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. ते मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलतं होते.\nते पुढे बोलतांना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना धमकीचे पत्र आले आहे. पंतप्रधानांना माओवाद्यांपासून धोका आहे अशा बातम्या येत आहेत. पत्रे दाखवली जात आहेत. भाजप प्रवक्ते याबाबत पत्रकारपरिषदा घेत आहेत. पण सरकारकडून मात्र याबाबत अधिकृतपणे कोणीही बोलत नाही. पुणे पोलीस अधिकृतपणे काही बोलत नाहीत.\nभाजपकडून या गंभीर विषयाचे केवळ राजकारण करण्यात येत आहे. देशातील व राज्यातील इतर मूलभूत प्रश्नांवरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठीच हा घाट घातला जातं असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.\n��रकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस…\nटीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य विक्रीस…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dharma-patil-news/", "date_download": "2018-11-17T11:24:58Z", "digest": "sha1:N3HI5BFKIEYB3ELNVKLS35B3O52NUOKC", "length": 7260, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धर्मा पाटील यांचा मृत्यु म्हणजे सरकारने केलेली हत्या - धनंजय मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nधर्मा पाटील यांचा मृत्यु म्हणजे सरकारने केलेली हत्या – धनंजय मुंडे\nमुंबई : न्यायासाठी लढणा-या धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला नसून सरकारने केलेली ही हत्याच आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करत असतांना ते बोलत होते. धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक असून न्यायासाठी त्यांनी मंत्रालयाचे उंबरठे झिजवले.\nमात्र, त्यांना न्याय द्या���ा असे सरकारला कधी वाटले नाही. त्यामुळे या मृत्यूस केवळ सरकारच जबाबदार आहे, असेही ते म्हणाले. धर्मा पाटील यांच्या जमिनीची ज्यांनी भ्रष्ट हेतूने चुकीची परिगणणा केली तसेच जिल्हा स्तर ते मंत्रालय यामध्ये त्यांनी ज्यांच्याकडे न्याय मागितला मात्र तरी देखील त्यांचे प्रकरण जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले त्या सर्वांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा, या प्रकरणात दोषी असलेल्या तहसीलदार, उपजिल्हाधिकारी पासून ते जिल्हाधिकारी या सर्वांना निलंबित करून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nऔरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर करण्याची…\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nमराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ministry-asks-mobile-users-to-delete-these-4-apps-from-smartphones/", "date_download": "2018-11-17T11:51:14Z", "digest": "sha1:4L3TXCBUBCVRCYFP4KLFAOZZNSUKIHCQ", "length": 7445, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तुमच्या मोबाईलमधील हे चार अॅप्स तात्काळ करा डिलीट अन्यथा...", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतुमच्या मोबाईलमधील हे चार अॅप्स तात्काळ करा डिलीट अन्यथा…\nमुंबई – तुम्ही स्मार्टफोन वापरत आहात आणि त्यामध्ये विविध अॅप आहेत तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी. तुमच्या मोबाईल फोन्समध्ये असलेले चार अॅप्समुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता, त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेले हे चारही अॅप डिलीट करा. पाहूयात काय आहे हा संपुर्ण प्रकार…\nपाकिस्तानकडून मोबाईल अॅपच्या माध्यमातून हेरगिरी केली जात असल्याचे भारतीय गृह मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. पाकिस्तानी एजन्सी भारतात मोबाईल अॅपमध्ये मालवेअर व्हायरस पाठवून हेरगिरी करत आहे. यामुळे मोबाईलमधील हे चार अॅप्स डिलीट करण्याचे आवाहन गृह मंत्रालयाकडून करण्यात आले आहे\nपाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा या अॅप्समध्ये व्हायरस पाठवून गोपनीय माहिती मिळवत आहेत. त्यामुळे, टॉप गन (गेम अॅप), एमपीजंक (म्युझिक अॅप), व्हिडीजंक (व्हिडीओ अॅप) आणि टॉकिंग फ्रॉग (एन्टरटेन्मेंट अॅप) हे चार अॅप्स युझर्सने तात्काळ आपल्या स्मार्टफोनमधून डिलीट करावेत, असे आवाहन गृह खात्याकडून करण्यात आले आहे.\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nनवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. बिहारमध्ये जागावाटपावरुन बिहारमध्ये…\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा ���बरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/electricity-changes-three-hundred-million-work-26143", "date_download": "2018-11-17T11:47:40Z", "digest": "sha1:HX2GJR2XELS7CAFN5MNGKNUY7QHTQZDR", "length": 19414, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "electricity changes by Three hundred million work तीनशे कोटींच्या कामांतून विजेच्या कायापालटाची आशा | eSakal", "raw_content": "\nतीनशे कोटींच्या कामांतून विजेच्या कायापालटाची आशा\nरविवार, 15 जानेवारी 2017\nडिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.\n२४ व २५ जानेवारी २०१७\nअधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा\nलातूर जिल्ह्यात बहुतांश भागात वीस ते पंचवीस वर्षांपूर्वीची विजेची व्यवस्था आहे. त्यात सुधारणा करण्यासोबत पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) प्रभावी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाला विविध योजनांतून तीनशे कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून वीजविकासाची मोठी कामे सुरू असून येत्या काळात वीजवितरणात कायापालट होण्याची महावितरणला आशा आहे. या स्थितीत वीजहानी, भारनियमन व अखंडित विजेच्या तक्रारी कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न व प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे.\nजिल्हाभरात वीजवितरण व्यवस्थेचे मोठे जाळे\nवीजचोरांवर कारवाई करण्यासाठी महावितरणचे स्वतंत्र पोलिस ठाणे\nचार जिल्ह्यांसाठीचे परिमंडल कार्यालय\nपायाभूत विकास आराखडा टप्पा क्रमांक दोनमधून शंभर कोटींची कामे सुरू\nदीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती अभियानातून ग्रामीण भागात ६४ कोटींची कामे होणार\nए���ात्मिक ऊर्जा विकास योजनेतून लातूर शहरात भूमिगत वीजव्यवस्थेसह ६९ कोटींची कामे\nजिल्हा वार्षिक योजनेच्या एक कोटी निधीतून ग्रामीण भागात पथदिव्यांसाठी वीजव्यवस्था उभारणार\nदलित वस्ती सुधार योजनेतील ७० लाख निधीतून विजेची व्यवस्था\nमराठवाडा पॅकेजमधील निधीतून ३१ मार्च २०१६ पर्यंत अर्ज केलेल्या शेतीपंपांना वीजजोडणी\nसौरऊर्जेचा वापर करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन\nग्रामीण भागातील जुनी वीजव्यवस्था बदलण्याची गरज\nअखंडित वीजपुरवठ्यासाठी प्रभावी पाठपुरावा व दर्जेदार प्रयत्न आवश्‍यक\nशेतीपंपांच्या जोडण्यांसाठी आणखी निधीची गरज\nजळालेली रोहित्रे तातडीने बदलून शेतीपंपांना अखंडित वीज द्यावी\nमुदत संपलेल्या पायाभूत विकास आराखड्यातील कामांना वेग देण्याची गरज\nमहावितरणच्या कलम ४३ प्रमाणे मागेल त्याला वीज मिळावी\nदोन महिन्यांपासून रिक्त असलेले मुख्य अभियंत्याचे पद भरावे\nशेतीपंपांना चोवीस तास (भारनियमनमुक्त) वीज द्यावी\nनियमित दाबाने वीजपुरवठ्यासाठी रोहित्रांची\nवीजबिल नोंदी व वाटपांतील अनागोंदी थांबवण्याची गरज\nशेतीसाठी होणारा वीजपुरवठा किमान दहा तासांचा झाला पाहिजे. हा वीजपुरवठा सकाळी आठ ते सायंकाळी पाच-सहा वाजेपर्यंत व्हायला पाहिजे. डिमांड भरताना विद्युत मंडळ आणि शेतकऱ्यांमध्ये जो करार झालेला असतो तो रोहित्रात बिघाड किंवा ते जळाले असल्यास २४ तासांच्या आत त्या शेतकऱ्याला पर्यायी वीजपुरवठा करावी अन्यथा त्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई द्यावी, असा नियम असतानाही दीड महिना रोहित्र बसविले जात नाही. रोहित्र जळाल्यावर दोन दिवसांत नवीन रोहित्र बसविण्याची व्यवस्था व्हावी.\n- श्रीशैल उटगे, उपाध्यक्ष, मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना.\nविद्युत कायद्यानुसार मागेल त्याला वीज देणे महावितरणवर बंधनकारक आहे. मात्र, महावितरणकडून शेतीपंपाला अजूनही मागणीप्रमाणे वीज दिली जात नाही. पायाभूत आराखडा टप्पा क्रमांक दोनमधील कामांची मुदत संपली तरी ती अजून झाली नाहीत. यातून तीन हजार रोहित्र जिल्ह्यात बसविण्याची अपेक्षा आहे. विद्युत विकासाची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्रातील चार विभागांत प्रादेशिक संचालकांचे पद निर्माण केले. मात्र, या पदावर अद्यापही प्रभारी अधिकारी काम करीत आहेत. वीज विकासातील सरकारच्या दुटप���पी भूमिकेमुळे वीज ग्राहकांचे नुकसान होत आहे.\n- भारत साबदे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीजपीडित ग्राहक संघटना.\nजिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती आहे. या शेती क्षेत्राचा आधुनिक विकास होणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी शेतीला चोवीस तास वीज उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. शासनाने यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. अनेक जुने अकरा केव्ही केंद्र व सर्व उपकेंद्रांमधील जुनी झालेली मशिनरी बदलणे अत्यंत आवश्‍यक आहे. जास्तीत जास्त ठिकाणी विद्युत उपकेंद्र निर्माण होणे आवश्‍यक आहे.\n- सिद्धेश्वर ऊर्फ मुन्ना पाटील, उदगीर\n'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'\nहिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील\nफुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेक��ंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/13-suspects-arrested-21882", "date_download": "2018-11-17T11:53:02Z", "digest": "sha1:VCEDTD4HLA2D3LE6AXR55I6HX7VZZWAF", "length": 13182, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "13 suspects arrested 13 आरोपींना अटक | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 19 डिसेंबर 2016\nनागपूर - शहरात दोन दिवसांत झालेल्या सहा खुनाच्या घटनांमध्ये पोलिसांनी आतापर्यंत 13 आरोपींना अटक केली.\nपाचपावलीतील रवी सातपैसे या युवकाच्या हत्याकांडात एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये श्‍याम कुसरे, इंदर बेलपारधी, महेंद्र भनारकर, प्रवीण लांजेवार, अक्षय माहुरे, महेश आसोले आणि तिनेश माहुरे यांचा समावेश आहे. अन्य आरोपींना अटक करण्यासाठी दोन पथके रवाना झाली आहेत.\nनागपूर - शहरात दोन दिवसांत झालेल्या सहा खुनाच्या घटनांमध्ये पोलिसांनी आतापर्यंत 13 आरोपींना अटक केली.\nपाचपावलीतील रवी सातपैसे या युवकाच्या हत्याकांडात एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये श्‍याम कुसरे, इंदर बेलपारधी, महेंद्र भनारकर, प्रवीण लांजेवार, अक्षय माहुरे, महेश आसोले आणि तिनेश माहुरे यांचा समावेश आहे. अन्य आरोपींना अटक करण्यासाठी दोन पथके रवाना झाली आहेत.\nहुडकेश्‍वरातील पंकज ऊर्फ गोलू मुन्नाप्रसाद तिवारी या युवकाच्या हत्याकांडात हुडकेश्‍वर पोलिसांनी धम्मानंद माणिकराव बोरकर आणि मन्साराम सुखलाल मेश्राम या दोघांना अटक केली. त्यांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nहरीश बावणे (वाठोडा) या युवकाच्या हत्याकांडात नंदनवन पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. मोहम्मद असलम अन्सारी, सूरज गवळी, रोहन रंगारी, जितेंद्र पासवान, सुगत बागडे अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nअंबाझरीतील पांढराबोडीत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या नीलेश ऊर्फ बग्गाबाबा कौरती याच्या हत्याकांडात अंबाझरी पोलिसांनी चौघांना अटक केली. यामध्ये प्रणव कावळे, राहुल खंडाते, मुकुंदा खंडाते आणि बबल्या सेंगरचा समावेश आहे.\nपत्नीचा खून करणारा मोकाट\nगुरुदेवसिंग मोहर (रा. जरीपटका) याने शनिवारी पत्नी लवप्रीत कौर हिचा गळा आवळून खून केला होता. लव���्रीतचा खून झाल्यानंतर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी पती गुरुदेवसिंग मोहरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला; मात्र तो अद्याप मोकाट आहे.\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nपरभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित\nपरभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय...\nअवघ्या नऊ तासांत माहीची सुटका\nपिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://msceia.in/gallery", "date_download": "2018-11-17T10:43:12Z", "digest": "sha1:IZX2LZYXF5V45DOOXZIM7R75H6M3TIN4", "length": 2666, "nlines": 56, "source_domain": "msceia.in", "title": "छायाचित्र | MSCEIA", "raw_content": "\nवेबसाईट वापर पात्र स���स्था\nमायक्रोसॉफ्ट चे लायसन्स शासनाकडून उपलब्�\n५० वे अधिवेशन उपस्थतीत संस्था-चालक\nलातूर येथील संगणक अभ्यास क्रम आनंदउस्सव �\nशोभा यात्रेचे स्वागत करतांना शिक्षण मंत्\nठाणे येथील १० ऑगस्ट २०१५ रोजी संपन्न झाले�\nशिक्षणं मंत्रयांचा सत्कार करताना प्रेसि�\n५४ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या\nमहाराष्ट्र स्टेट कॉमर्स एजुकेशनल इन्स्टिटुट्स असोसिएशनची 50 वर्षात होणारी वाटचाल ही 21 व्या शतकात गतिमान करतानाच जगत होत असलेल्या संगणकीय युगात आपणच मागे का हा प्रश्न मणी बाळगून राज्य संघटनेदवारे www.msceia.in ही वेबसाइट निर्माण करून संस्था चालकांना संपर्काचे महत्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shiv-sena-criticises-narendra-modis-ahmedabad-mumbai-bullet-train-project-calls-it-wealthy-dream/", "date_download": "2018-11-17T11:01:39Z", "digest": "sha1:Q47GMVAHJMIR4PMWZNHA2COAPLQEWJWN", "length": 7625, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन हे फक्त श्रीमंताच स्वप्न-उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन हे फक्त श्रीमंताच स्वप्न-उद्धव ठाकरे\nवेबटीम-अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन म्हणजे श्रीमंताच स्वप्न असून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच पियुष गोयल यांना रेल्वे मंत्री बनविण्यात आले आहे.अशी ठिका उद्धव ठाकरे यांनी सामना मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. पंतप्रधान मोदींच स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेच्या १०८,००० कोटींची लुट करण्यात येत आहे.\nभारताच्या पहिल्या हाय-प्रोफाइल हाय स्पीड रेल्वे प्रोजेक्टची पायाभरणी गुरुवारी अहमदाबाद येथे करण्यात आली.जपान या प्रकल्पासाठी अगदी नखां पासून ते रेल्वे पर्यंत कामगारापासून ते तंत्रज्ञाना पर्यंत सर्व काही जपानमधून आणत आहे.या प्रकल्पासाठी खर्च होणारा पैसा हा महाराष्ट्र आणि गुजरात च्या जनतेच्या खिशातून जात आहे आणि नफा मात्र जपान कमावत आहे.\nमुंबई उपनगरातील अनेक प्रकल्प अपुऱ्या निधीमुळे रखडले आहेत.मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हे फक्त श्रीमंताच स्वप्न असून सर्वसामान्य लोकांना त्यांचा काहीच उपयोग नाही.गुजरात च्या निवडणुका अगदी काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे,असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी सामानातून भाजपवर साधला आहे.\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nनवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. बिहारमध्ये जागावाटपावरुन बिहारमध्ये…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/todays-asarams-decision-alerts-from-delhi-to-rajasthan/", "date_download": "2018-11-17T11:39:48Z", "digest": "sha1:YXHVM7SGXAQS7R6BJUYIEPY2IQSCA3A4", "length": 9363, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आज आसारामचा फैसला; दिल्लीपासून राजस्थानपर्यंत अलर्ट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआज आसारामचा फैसला; दिल्लीपासून राजस्थानपर्यंत अलर्ट\nजोधपूर : बलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेसाठी जयपूर येथील पोलिस मुख्यालयातून ६ तुकड्या रवाना झाल्या आहेत. या निर्णयावर डीजीपी ओ.पी.गल्होत्रा देखील लक्ष ठेवून आहेत. याशिवाय बिकानेर, अजमेर येथून देखील अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. जोधपूर जाणाऱ्या सर्व मार्गावर पोलिस तैनात केले गेले आहेत.\nआ���ाराम गेल्या ५ वर्षांपासून तुरुंगात आहे. जर न्यायालयाने त्याला दोषी ठरवले तर जास्तीजास्त १० वर्षाची शिक्षा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राजस्थान पोलिस हाय अलर्टवर आहे. आसारामचे समर्थक आणि भक्त मोठ्या प्रमाणावर जोधपूरमध्ये येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर समर्थकांकडून हिंसक प्रतिक्रिया उमटू शकते. त्यामुळेच पोलिसांनी जोधपूरमध्ये २१ एप्रिलपासून १० दिवस कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे.\nमुलीच्या आरोपानुसार, १५ आणि १६ ऑगस्ट २०१३ च्या रात्री जोधपूरच्या एक फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने उपचाराच्या बहाण्याने लैंगिक शोषण केलं होतं. दिल्लीच्या कमलानगर पोलिस स्टेशनमध्ये १९ ऑगस्ट २०१३ रोजी आसारामविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.\nजोधपूर सत्र न्यायालयात आसारामविरुद्धचा खटला सुरु होता. कोर्टाने आरोप निश्चित केले. या प्रकरणात न्यायालयाने आसाराम बापूला निर्दोष ठरवलं, तरी तो तुरुंगातून सुटणार नाही. कारण त्याच्याविरोधात गुजरातमध्येही बलात्काराचा खटला सुरु आहे.\nउत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आसारामवर बलात्काराचा आरोप\nउत्तर प्रदेशमध्ये सुद्धा शाहजहांपूरमधील एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. जोधपूरबाहेर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला होता. त्यावेळी मुलगी आश्रमात राहत होती आणि ती १६ वर्षांची होती.\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nटीम महाराष्ट्र देशा : मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा देण्यासदर्भातील प्रस्तावास मजुरी देण्यासंदर्भात…\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा…\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://avliya.co.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2018-11-17T11:35:11Z", "digest": "sha1:AHOWSW2FANFWKGRA5MFUOU4HICP3PKPO", "length": 1711, "nlines": 37, "source_domain": "avliya.co.in", "title": "मागतोस काय तू | Avliya", "raw_content": "\nमागतोस काय तू, शशांक तो नभातला\nनीज बाळ कौशला, उशीर खूप जाहला\nशांत शांत वारिया, विसावल्यात सावल्या\nरात्र देतसे झुला, निजावयास सानुल्या\nनाद सोड तोकडा, प्रहर पुन्हा निनादला\nचरित्र ग्रंथ तुजवरी ऋषीमुनींस ज्ञात रे\nअडून काळ बैसला, तुझ्याच दर्शनास रे\nनाम घेत श्वास हा, भवापरेच जाहला\nतूच चालवी जगा, तुझ्यामुळेच चंद्रमा\nभेट तू स्वत:स रे ,करून त्याग संभ्रमा\nविश्वराज्य भोगण्या तुझाच जन्म जाहला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC-%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-17T11:25:24Z", "digest": "sha1:RYHUHQENRL2OHKKHBEI5QHC6A2D5I32Q", "length": 8443, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पंजाब नॅशनलमधील माजी मॅनेजर 24 वर्षांनी दोषी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपंजाब नॅशनलमधील माजी मॅनेजर 24 वर्षांनी दोषी\n5 वर्षे सक्‍तमजूरीची शिक्षा\nनवी दिल्ली – कर्जप्रकरणातील गैरव्यवहारामध्ये पंजाब नॅशनल बॅंकेच्या एका माजी व्यवस्थापकास विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तब्बल 24 वर्षे सुरू असलेल्या या खटल्यामध्ये दोषी आढळलेल्या व्य्वस्थापकास आणि अन्य तिघाजणांना तीस हजारी न्यायालयाने 5 वर्षे सक्‍तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय यासर्वांना 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावण्यात आला आहे.\nचरणजीत अरोरा, असे या प्रकरणात शिक्षा झालेल्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या तत्कालिन व्यवस्थापकाचे नाव आहे. ते 1992 मध्ये बॅंकेचे व्यवस्थापक असताना हे प��रकरण दाखल झाले होते. याशिवाय सुशिल कुमार गुप्ता, नरेंद्र कुमार गुप्ता आणि मनोज कुमार गुप्ता यांनाही दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे, असे सीबीआयचे प्रवक्‍ते आर.के. गौर यांनी सांगितले. यापैकी सुशिल कुमार गुप्ता हा पंकज फायनान्स ऍन्ड लीजिंग लिमिटेडचा संचालक आहे. तर त्याच्यासह अरोरा आणि इतरांवर गुन्हेगारी कारस्थानाचा आरोप होता.\nसीबीआयने 1994 साली हे प्रकरण दाखल करवून घेतले होते. तेंव्हापासून त्याचा तपास सुरू होता. या प्रकरणातील आरोपींना न्यू बॅंक ऑफ इंडियाकडून 2 कोटी रुपयांच्या क्रेडिटचा फायदा झाला, असा निष्कर्श सीबीआयने काढला होता. न्यू बॅंक ऑफ इंडियाचे नंतर पंजाब नॅशनल बॅंकेत विलीनीकरण झाले होते. बनावट कागदपत्रांच्य आधारे 23.94 लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यत आले होते. ज्या वाहनांसाठी हे कर्ज दिले गेले त्यासाठी आगोदरच कॉर्पोरेशन बॅंकेकडून कर्ज दिले गेले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअनंता ढवळे यांची सांगिसे बुधवडी उपसरपंचपदी निवड\nNext articleकिम जोंग उन यांनी घेतली जिनपिंग यांची भेट\n‘भारत-पाक’ (1971) युध्दातील हिरो ‘ब्रिगेडियर कुलदीप सिंग’ यांचे निधन\nराजस्थानात वसुंधरा राजेंना मानवेंद्र सिंगांचे आव्हान\nतपास अधिकारी अजय कदम यांना तात्काळ हटवा\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/sonali-bender-photo-will-make-you-emotional-but-her-positive-message-will-impress-you-298902.html", "date_download": "2018-11-17T10:44:41Z", "digest": "sha1:355ZH7XD5KWI46I3G7POST3Y32JQO72M", "length": 5926, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - ही मीच आहे आणि मी फार खूश आहे, Friendship Day वर सोनाली बेंद्रेचा अनोखा संदेश–News18 Lokmat", "raw_content": "\nही मीच आहे आणि मी फार खूश आहे, Friendship Day वर सोनाली बेंद्रेचा अनोखा संदेश\nजेव्हा मी लोकांना हे सांगते तेव्हा ते माझ्याकडे आश्चर्यचकीत होऊन पाहतात\nन्यूयॉर्क, ०५ ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या अमेरिकेत कर्करोगाशी दोन हात करत आहे. सोनालीने फ्रेण्डशीप डेचं औचित्य साधून आपल्या मैत्रिणींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तुम्ही भावूक नक्कीच व्हाल. पण सोनालीने या फोटोसोबत लिहिलेला मेसेज पाहून तुम्ही सकारात्मकही व्हाल. सध्या सोनाली केमोथेरपीचे उपचार घेत असल्यामुळे तिच्या डोक्यावरचे सारे केस गळले. अनेकदा रुग्ण आपलं हे रुप इतरांना दिसू नये म्हणून नैराश्यग्रस्त होतात आणि सर्वांपासून दूर राहणं पसंत करतात. पण सोनाली मात्र या आजाराशी धीराने लढताना दिसत आहे. उपचारांदरम्यान तिला कितीही त्रास होत असला तरी तिच्या चेहऱ्यावरचं हसू तसूभरही कमी झालेलं नाही.\nया फोटोमध्ये सोनालीच्या दोन जिवलग मैत्रिणी सुझान खान आणि गायत्री जोशी दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना सोनालीने लिहिले की, ‘ही मीच आहे... यावेळी मी फार खूश आहे. जेव्हा मी लोकांना हे सांगते तेव्हा ते माझ्याकडे आश्चर्यचकीत होऊन पाहतात. मी आता प्रत्येकक्षण मनमुरादपणे जगते. मी आनंदी राहू शकेन अशा प्रत्येक क्षणाच्या मी शोधात असते. हो... कधी कधी खूप दुखतं पण मी आता तेच बोलते ज्याने मला आनंद मिळतो आणि ज्याच्यावर माझं नितांत प्रेम आहे. मी फार नशिबवान आहे, की माझे मित्र मैत्रिणी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत मला भेटायला येतात. मला सतत फोन किंवा मेसेज करतात. मला एकटेरपण कधी जाणवू देत नाहीत. माझ्यावर एवढं प्रेम करण्यासाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी आहे.’ यानंतर सोनालीने असे काही लिहिले की, त्यावर हसावं की रडावं असाच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडेल. सोनालीने लिहिले की, ‘हल्ली मला तयार व्हायला सर्वात कमी वेळ लागतो. कारण आता मला माझ्या केसांना वेळ द्यावा लागत नाही.’\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/pune/page-9/", "date_download": "2018-11-17T10:45:14Z", "digest": "sha1:N4IRN2YGEAVLOENXSTTNRYYCUP7FAT7D", "length": 12219, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune News in Marathi: Pune Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-9", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ���ाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाल�� पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमुळशीत पोलीस चौकीसमोरच गुंडाची कोयत्याने हत्या \nपुणे Sep 15, 2017 खोडदगावात फुटबाॅलचा फिव्हर, ऊन असो पाऊस मुलींनी लगावले दणादण गोल\nपुणे Sep 14, 2017 पिंपरीत शिक्षिकेची 3 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण, शिक्षिकेला अटक\nमहाराष्ट्र Sep 13, 2017 कोमात असलेल्या महिलेनं दिला मुलीला जन्म\nइलेक्ट्राॅनिक वस्तूंमध्ये लपवलं 3 किलो सोनं, पुणे विमानतळावर जप्त\nमहाराष्ट्रात पेट्रोल दरवाढीचा भडका ; 2 महिन्यात 5 रूपयांनी महागलं \nपुण्यात मुख्यमंत्री, पवार आणि जेटली एकाच मंचावर\nगर्भपात करायला नकार दिला म्हणून डाॅक्टरवर हल्ला\nपुण्यात 'सोवळे'फेम डॉ. खोले यांच्याविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन\nखंडाळ्याजवळ मालगाडी घसरल्यानं 'या' गाड्या झाल्या रद्द\nडीएसकेंना सीएमडी पदावरून हटवलं ; शिरीष कुलकर्णी 'डीएसके'चे नवे सीएमडी\nखंडाळ्यानजीक मालगाडीचे डबे घसरल्याने मुंबई-पुणे रेल्वेसेवा ठप्प\nपुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन\nपुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने कलमाडींची भाजपशी जवळीक \nअसा अाहे पुण्यातील गणपती विसर्जनाचा मार्ग\n\"डोकलाम हा छोटा भूकंप, चीनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही\"\nपैसा ही समस्या नाही, अधिकारी काम करत नाहीत - नितीन गडकरी\nनशीब बलवत्तर म्हणून आजी पुराच्या पाण्यातून बचावल्या \nपुण्यात स्विफट कारला आग, 3 प्रवाशांचा जळून मृत्यू\nराज ठाकरेंच्या संकल्पनेतून मुठा नदीपात्रात स्मार्ट प्रकल्प, अशी आहे 'ब्लू प्रिंट'\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-mla-who-attended-pro-rapist-rally-in-kathua-made-minister-in-jk-cabinet-reshuffle/", "date_download": "2018-11-17T11:46:32Z", "digest": "sha1:66RQC2SWACU3ODM4NCXV3OGFH7FZ2H26", "length": 7050, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजप तुझी रीतच न्यारी ! बलात्काराच्या आरोपींचं समर्थन करणाऱ्या आमदाराला मंत्रिपदाचंं बक्षीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा म��गल देशा \nभाजप तुझी रीतच न्यारी बलात्काराच्या आरोपींचं समर्थन करणाऱ्या आमदाराला मंत्रिपदाचंं बक्षीस\nटीम महाराष्ट्र देशा : कठुआ सामूहिक बलात्कारातील आरोपीच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभाग घेतलेल्या आमदाराला भाजपने मंत्रिपदाचे बक्षीस दिले आहे. भाजपा आणि पीडीपी सरकारचा 30 एप्रिल रोजी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यात आमदार राजीव जसरोटिया यांना मंत्री बनवण्यात आलं आहे.\nजम्मू-काश्मीरमध्ये चर्चित असलेल्या कथुआ सामूहिक बलात्कारातील आरोपींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत राजीव जसरोटिया दिसले होते. तरीही त्यांना मंत्री बनवण्यात आलं आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीनं यासंदर्भात राजीव जसरोटिया यांना काही दिवसांपूर्वी प्रश्नही विचारला होता. त्यावेळी मी रॅलीत सहभागी झालो नसल्याचं जसरोटिया यांनी सांगितलं होतं.\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nटीम महाराष्ट्र देशा : मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा देण्यासदर्भातील प्रस्तावास मजुरी देण्यासंदर्भात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा…\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/beta/2018/11/01/5-drowned-in-well-at-kalyan/", "date_download": "2018-11-17T11:35:01Z", "digest": "sha1:H4QDOBEVNA5ULV3WSL73LVJ3MTRAFV5W", "length": 10752, "nlines": 239, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "विहिरीतला गाळ ठरला कर्दनकाळ -", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nविहिरीतला गाळ ठरला कर्दनकाळ\nविहिरीतला गाळ ठरला कर्दनकाळ\nडोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरलेल्या 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याण पूर्वेतही काहीसा असाच भयानक प्रकार घडला आहे.\nकल्याण पूर्वेमधील नेतिवली भागात सफाईसाठी उतरलेले तीनजण बुडाल्याची घटना आज घडली. त्या तिघांचा शोध घेण्यासाठी उतरलेल्या दोन अग्निशमन दलाचे जवानही विहीरीत बुडल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.\nकल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात असणाऱ्या मंदिराजवळ ही विहीर आहे.\nया विहिरीच्या सफाईसाठी दुपारी एकजण उतरला.\nतो बराच वेळ होऊनही वर न आल्याने तिकडच्या परिसरातील राहूल गोस्वामी, गुणवंत गोस्वामी हे दोघे बापलेक जे भीमा शंकर मंदिराचे ट्रस्टी आहे. हे ही विहिरीत उतरले.\nमात्र सफाई कर्मचाऱ्यांपाठोपाठ दोघेही बाहेर न आल्याने विहिरीत बुडाले.\nयाची माहिती महापालिका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहचले.\nत्यातील एका पाठोपाठ 2 अग्निशमन कर्मचारी विहिरीत उतरले मात्र ते खूप वेळ बाहेर न आल्याने ‘भयंकर विषारी गॅसमुळे त्यांना ही चक्कर आली आणि त्या गाळात ते ही अडकले की काय असा अंदाज पोलिसांनी वर्तविला.\nमात्र तेही त्या तलावात बुडाले होते.\nशहीद झालेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्याची नावे अनंता शेलार , प्रमोद वाघचौरे अशी आहेत.\nयाआधारे आता त्या पाच जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तसेच घटनास्थळावरुन एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून उर्वरित चौघांचा शोध अद्याप सुरु आहे.\nPrevious दिवाळीनिमित्त मुंबईकरांसाठी खुशखबर\nNext अन् चक्क 10 वर्षांनी सापडला चोरीला गेलेला मोबाईल\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nमुंबईतील म्हाडाच्या 1385 घरांची लॉटरी जाहीर\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वा��िणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ahmednagar-court-4-convicted-sentenced-5-years-jail-in-attack-on-kopardi-rape-case-accused-latest-updates/", "date_download": "2018-11-17T11:06:48Z", "digest": "sha1:NHO36CZUZ7THI6ZU3BXZPSN37VNQ3JGU", "length": 10586, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ला करणाऱ्या चौघांना ५ वर्षांची शिक्षा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ला करणाऱ्या चौघांना ५ वर्षांची शिक्षा\nटीम महाराष्ट्र देशा- कोपर्डी खटल्याच्या सुनावणीनंतर आरोपींवर जिल्हा कोर्टाच्या आवारात हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवबा संघटनेशी संबंधीत चौघांना पाच वर्षांची सक्तमजुरी जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली तसेच प्रत्येकी १९ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षाही ठोठावली. राजेंद्र जऱ्हाड (वय २१ वर्ष), बाबुराव वालेकर (वय ३०), अमोल खुणे (वय २५) आणि गणेश खुणे (वय २७) या चौघांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nराज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषींवर न्यायालयाच्या आवारात हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी मराठवाड्यातील शिवबा ग्रुप���्या चार जणांना अटक करण्यात आली होती. हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, शस्त्र प्रतिबंधक कायदा, अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.\n१ एप्रिल २०१७ रोजीच्या नियमीत सुनावणीनंतर आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलूमे, संतोष भवाळ या तीन आरोपींना पोलीस कर्मचारी न्यायालयातील लॉकअपमधून बाहेर काढून सबजेल कारागृहात घेऊन जात असतानाच न्यायालयाच्या आवारात चौघे जण सत्तूर घेऊन आरोपींच्या दिशेने धावून आले. पोलीस बंदोबस्त जास्त असल्याने पोलिसांनी या चौघा जणांना ताब्यात घेतले. या चार आरोपींबरोबर झालेल्या झटापटीत पोलीस कर्मचारी रवींद्र भास्कर टकले हे जखमी झाले होते. सहायक फौजदार विक्रम दशरथ भारती यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुध्द भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे व आर्म अक्ट कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. या चौघा आरोपींविरुध्द जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.\nया खटल्यात सरकारतर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. हल्लेखोरांचा कोपर्डीतील आरोपींना मारण्याचाच उद्देश होता, अन्यथा जालवा व बीड येथील रहिवासी असलेल्यांचा नगरच्या जिल्हा न्यायालयात येण्याचा काहीच उद्देश नव्हता. कोपर्डीतील आरोपींना मारण्याचेच कटकारस्थान रचल्याने चौघे जण न्यायालयाच्या आवारात आले. नगरच्या कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे कोपर्डी बलात्कारप्रकरणातील जीव वाचला. न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही चौघांचे चित्रीकरण आढळले आहे, असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरताना न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवले. या चौघांच्या शिक्षेवर बुधवारी न्यायालयाने निर्णय दिला.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयो��्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-metro-project-delayed-nitin-gadkari-taunts-his-political-opponents-latest-updates/", "date_download": "2018-11-17T11:03:08Z", "digest": "sha1:KEJMJQOX3H5GMXNHONVX6X42KDWJTHPG", "length": 7101, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्यातील अतिहुशार माणसांमुळे पुणे मेट्रो प्रकल्पाला विलंब - गडकरी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुण्यातील अतिहुशार माणसांमुळे पुणे मेट्रो प्रकल्पाला विलंब – गडकरी\nटीम महाराष्ट्र देशा- पुण्यातील अतिहुशार माणसांमुळे तेथील मेट्रो प्रकल्पाला विलंब होत आहे, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे . ते रविवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी नागपूर आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पांची तुलना करताना पुण्यातील भाजप नेत्यांना टोला लगावला.\n“मेट्रोचा आराखडा खूपच सुंदर पद्धतीने तयार करण्यात आला आहे. मात्र, पुण्यातील अतिहुशार माणसं असल्यामुळे त्यावर बरीच चर्चा होते, मतभेद होतात. या सर्व कारणांमुळे पुण्यातील मेट्रो प्रकल्प रखडला आहे. याउलट आमच्या नागपूरात एकछत्री अंमल असल्याने सर्व कामे पटापट होत आहेत.केवळ पोस्टर्स, कटआऊट लावून किंवा भाषणे करून कामे होत नाहीत, तर कामांमुळे माणसे ओळखली जातात”.\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत��रात जाहिरात\nऔरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर करण्याची…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raj-thackeray-criticize-bjp-in-satara/", "date_download": "2018-11-17T11:40:52Z", "digest": "sha1:S3T3RQLOAUWYXJNLWKDLGMBGQGTOCWPJ", "length": 11365, "nlines": 102, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Video- देवेंद्र फडणवीस रतन खत्री कडे कामाला होते का?-राज ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nVideo- देवेंद्र फडणवीस रतन खत्री कडे कामाला होते का\nसातारा- दळभद्री राजकारण्यांनी या देशाचं वाटोळे केले आहे.सत्ता येण्यासाठी भाजप अजून किती थापा मारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज नवीन आकडे काढतायत मला कळत नाही ते रतन खत्री कडे कामाला होते का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज नवीन आकडे काढतायत मला कळत नाही ते रतन खत्री कडे कामाला होते का’असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साताऱ्यात बोलताना उपस्थित केला आहे.\nआज राज ठाकरे सातारा दौऱ्यावर होते यावेळी बोलताना राज यांनी भाज���वर हल्ला चढवला .\nराज यांनी भाजपवर असा हल्ला चढवला\nजनतेला मूर्खात काढण्याचे दिवस आता संपले असून, येत्या निवडणुकीत भाजपा सरकारचा पराभव अटळ आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे नुसतं थापड्यांचे सरकार आहे. दळभद्री राजकारण्यांनी या देशाचा वाटोळे केले आहे. 30 वर्षांनी मोदींना बहुमत मिळाले, ते येण्यासाठी किती थापा मारणार. आजची महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर शिवाजी महाराजांच्या मनाला किती त्रास होत असेल, त्याचा विचार करून पाहा. गुजरातच्या खोट्या प्रतीमेचा उदोउदो करून संपूर्ण देशाला वेड्यात काढण्याचे काम सध्या सुरू आहे. परदेशातील कोणतीही प्रमुख व्यक्ती देशात आली तर तिला केवळ गुजरातमध्येच नेले जाते. का आमचा महाराष्ट्र नाही का आमचा महाराष्ट्र नाही का केरळ, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश अन् मध्य प्रदेशसारख्या राज्यात विकास झाला नाही का केरळ, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश अन् मध्य प्रदेशसारख्या राज्यात विकास झाला नाही का आज मांडण्यात आलेला अर्थसंकल्प देशाचा नसून केवळ आगामी निवडणुकीचा आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पावर माझा कदापिही विश्वास नाही दळभद्री राजकारण्यांनी या देशाचं वाटोळे केले आहे.सत्ता येण्यासाठी भाजप अजून किती थापा मारणार आज मांडण्यात आलेला अर्थसंकल्प देशाचा नसून केवळ आगामी निवडणुकीचा आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पावर माझा कदापिही विश्वास नाही दळभद्री राजकारण्यांनी या देशाचं वाटोळे केले आहे.सत्ता येण्यासाठी भाजप अजून किती थापा मारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज नवीन आकडे काढतायत मला कळत नाही ते रतन खत्री कडे कामाला होते का\nआजची महाराष्ट्राच्या राजकीय परिस्तितीच विचार केला तर महाराजांच्या मनाला किती त्रास होत असेल त्याचा विचार करून पाहा.औरंगजेबाला शेवट पर्यंत शिवाजी नावाचा विचार मारता आला नाही.\nमहाराजांचा महाराष्ट्र आज जाती पाती मध्ये अडकलाय.दळभद्री राजकारण्यांनी या देशाचा वाटोळं केले.नुसते पुतळे उभे करून काही होणार नाही.\nशिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समुद्रात उभा करायचा हे तुमच्या समोर दाखवलेलं फक्त एक चित्र आहे तुमची मत मिळवण्यासाठी.महाराजांचे खरे स्मारक हे त्यांचे गडकिल्ले आहेत.\nआत्ता असेलल केंद्र आणि राज्य सरकार हे नुसतं थापड्यांचे सरकार आहे.नरेंद्र मोदींच्या उल्लेख गुजरा��चे पंतप्रधान.30 वर्षांनी मोदींना बहुमत मिळालं ते येण्यासाठी किती थापा मारणार.\nदेवेंद्र फडणवीस रोज नवीन आकडे काढतायत मला कळत नाही रतन खात्री कडे कामाला होते का\nविकासाच्या नाववरती नुसत्या शेतकऱ्यांकडून जमिनी ओरबडल्या जातायत.\nधर्मा पाटील तडफडतोय आणि मुख्यमंत्र्यांचे अंगावर बर्फ घेतानाचे फोटो येतात.\nआज करमणूक म्हणून तुम्ही राजठाकरेंच भाषण ऐकत असला तर याच भविष्यात तोटा होईल.राज ठाकरे तुम्हाला भडकवत नाही, आजच्या महाराष्ट्राची सत्य परिस्तिती सांगतोय.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/tech/3605-5g", "date_download": "2018-11-17T10:32:02Z", "digest": "sha1:4TDHBY6G7MBN5EOKOHUXGTY6HTDYWXNY", "length": 6183, "nlines": 134, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "एअरटेलच्या भागीदारीतून भारतात 5G; भन्नाट स्पीड पाहून अचंबित व्हाल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nएअरटेलच्या भागीदारीतून भारतात 5G; भन्नाट स्पीड पाहून अचंबित व्हाल\nभारतात 5G चे प्रेजेंटेशन झाले आहे. भारतात नवीन 5G सुविधा निर्माण करण्यासाठी एरिक्सनने पहिल्यांदाच एंड टू एंड सादरीकरण केलं.\nएअरटेलशी भागीदारी करुन एरिक्स भारतात 5G ची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.\nहे सादरीकरण एरिक्सनच्या 5G टेस्ट बेड आणि 5G न्यू रेडिओ (एनआर) कडून करण्यात आलं.\nज्यामध्ये अत्यंत कमी वेळेत म्हणजे 3 मिली सेकंदात 5.7 गीगा बाईट प्रती सेकंद एवढं स्पीड मिळालं.\n5G ची सुरुवात झाल्यानंतर भारतीय दूरसंचार कंपन्यांमध्ये 2026 पर्यंत 27.3 अब्ज महसूल निर्माण करण्याची क्षमता असल्याचं एरिक्सनच्या अभ्यासात म्हटलं आहे.\nभारत सरकारने 2020 पर्यंत 5G ची सुरुवात करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करत असल्याचं एरिक्सनने म्हटलं आहे. दरम्यान सरकारने यासाठी काही दिवसांपूर्वीच एका समितीची स्थापना केली आहे, जी 5G सेवा भारतात आणण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना करणार आहे.\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/old-people-independent-ward-ghati-hospital-22021", "date_download": "2018-11-17T12:12:19Z", "digest": "sha1:DCX5ZJHNB2GHIISGYU4M7SH6LSG4OXR7", "length": 16254, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "old people independent ward in ghati hospital 'घाटी'त लवकरच वृध्दांसाठी स्वतंत्र वॉर्ड | eSakal", "raw_content": "\n'घाटी'त लवकरच वृध्दांसाठी स्वतंत्र वॉर्ड\nमंगळवार, 20 डिसेंबर 2016\nनवजात शिशू, हृदयरोग वॉर्डाचेही लागले वेध, तीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार\nऔरंगाबाद - दिवसेंदिवस आजारांची वाढती संख्या, त्याचा वृद्धांना होणारा त्रास लक्षात घेऊन वृद्ध रुग्णांवर स्वतंत्र उपचार करता यावेत, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी नवीन वॉर्ड सुरू करण्याबरोबरच अन्य दोन वॉर्ड सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे नव्या वर्षात तीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होतील, असे संकेत मिळत आहेत. याबाबतचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून, लवकरच त्याबाबत निर्णय होणार आहे.\nनवजात शिशू, हृदयरोग वॉर्डाचेही लागले वेध, तीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार\nऔरंगाबाद - दिवसेंदिवस आजारांची वाढती संख्या, त्याचा वृद्धांना होणारा त्रास लक्षात घेऊन वृद्ध रुग्णांवर स्वतंत्र उपचार करता यावेत, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी नवीन वॉर्ड सुरू करण्याबरोबरच अन्य दोन वॉर्ड सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे नव्या वर्षात तीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होतील, असे संकेत मिळत आहेत. याबाबतचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून, लवकरच त्याबाबत निर्णय होणार आहे.\nमराठवाड्यासह खानदेश परिसरातील रुग्णांना आवश्‍यक त्या सुविधा मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. \"घाटी'त सध्या वेगवेगळे 30 विभाग असून, नव्या तीन विभागांची भर पडेल. यामध्ये नवजात शिशू, हृदयरोग आणि वृद्धांचे आजार (जिरिऍट्रिक) अशा वॉर्डांचा समावेश राहील. प्रत्येक वॉर्डात 30 खाटा राहणार आहेत. त्यासाठी तिन्ही विषयांचे सुपर स्पेशालिटीचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होतील. विशेष म्हणजे नवजात शिशूंसाठी प्राथमिक मान्यतेचे पत्र मिळाले आहे. त्यामुळे उर्वरित दोन विभागांसाठी प्रयत्न सुरू आहेत. कुठलाही नवीन विभाग सुरू करायचा असेल तर, त्यासाठी आवश्‍यक सुविधा, इमारतीची पूर्तता करून प्रस्ताव अहवाल सादर करावा लागतो. तसे प्रस्ताव आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सादर करण्यात आलेले आहेत. कुठल्याही क्षणी त्यांचे पथक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करण्यास येऊ शकते. या पथकाने भेट देऊन हिरवा कंदील दाखविल्यानंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) या सर्व गोष्टींची पाहणी करून परवानगी देईल. या अभ्यासक्रमांसाठीची तयारी करण्यात आली आहे.\nवृद्धांच्या आजारपणाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे सर्वत्र दिसून येते. त्यांचे आजार हे वेगळे असल्यामुळे त्यासाठीचे उपचार करणारे डॉ���्‍टरही स्वतंत्र असायलाच हवेत. या सर्व गोष्टींची पूर्तता करणारा हा विभाग राज्यातील एकमेव असेल. या वॉर्डात 30 खाटा असतील. या माध्यमातून प्रत्येक आजाराचे निदान करणे सोपे होणार आहे. तसेच वृद्धांना दीर्घायुष्य मिळवून देण्यासाठी हे सकारात्मक पाऊल असेल.\n- डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय.\nनवीन अभ्यासक्रमांचा मेडिकलच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आपल्या भागातील रुग्णांनाही चांगला फायदा होईल. सुपरस्पेशालिटीच्या सुविधा सध्या गोरगरिबांच्या आवाक्‍याबाहेर जात असताना, शासकीय रुग्णालयात या सुविधा उपलब्ध झाल्यास मोठा दिलासा मिळेल.\n- मुकुंद फुलारी, सदस्य, अभ्यागत समिती.\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sakal-auto-expo-2017-21718", "date_download": "2018-11-17T11:47:53Z", "digest": "sha1:64O3Y4Q2N7ZPRKFTYPBP6KGK7FAVR3Z6", "length": 14986, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal auto expo 2017 विविध कंपन्यांच्या गाड्या एकाच छताखाली | eSakal", "raw_content": "\nविविध कंपन्यांच्या गाड्या एकाच छताखाली\nरविवार, 18 डिसेंबर 2016\nपुणे - स्वतःची कार घेण्याच्या स्वप्नाला आकार देणाऱ्या ‘सकाळ ऑटो एक्‍स्पो’ला शनिवारी वाहनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजिलेल्या या एक्‍स्पोत विविध नामांकित कंपन्यांच्या गाड्या पाहायला मिळाल्या. नव्या कारसोबतच रिसेल कारचीही मोठी शृंखलाही येथे पाहता आली. रविवारी (ता. १८) एक्‍स्पोचा शेवटचा दिवस असून, वाहनप्रेमींना कार घेण्याचे स्वप्न साकार करता येणार आहे. कारच्या वेगवेगळ्या डिझाइन्स, त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यातील वेगळेपणा वाहनप्रेमींच्या नक्कीच पसंतीस उतरेल.\nपुणे - स्वतःची कार घेण्याच्या स्वप्नाला आकार देणाऱ्या ‘सकाळ ऑटो एक्‍स्पो’ला शनिवारी वाहनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजिलेल्या या एक्‍स्पोत विविध नामांकित कंपन्यांच्या गाड्या पाहायला मिळाल्या. नव्या कारसोबतच रिसेल कारचीही मोठी शृंखलाही येथे पाहता आली. रविवारी (ता. १८) एक्‍स्पोचा शेवटचा दिवस असून, वाहनप्रेमींना कार घेण्याचे स्वप्न साकार करता येणार आहे. कारच्या वेगवेगळ्या डिझाइन्स, त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यातील वेगळेपणा वाहनप्रेमींच्या नक्कीच पसंतीस उतरेल.\nया एक्‍स्पोचे उद्‌घाटन ‘सकाळ’ पुणेचे सरव्यवस्थापक राकेश मल्होत्रा आणि विविध कार कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या हस्ते झाले. एकाच छताखाली चोखंदळ वाहनप्रेमींना भुरळ घालणाऱ्या जगातील उत्कृष्ट कंपन्यांच्या गाड्यांचा खजिना उपलब्ध झाला आहे. एक्‍स्पोमध्ये शरयू टोयाटो, ह्युंदाई, विराज स्कोडा, रोहर्ष मोटर्स रेनॉ, मायकार नेक्‍सा, होंडा कार्स, बी. यू. भंडारी फोक्‍सवॅगन आदी कंपन्या सहभागी झाल्या असून, होंडा ऑटो टेरेस��्या प्री ऑन कारची माहितीही या ठिकाणी उपलब्ध झाली आहे.\nउत्कृष्ट डिझाईनसह सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले फीचर्स कार्समध्ये पाहता येतील. स्मॉल कार, सेडान कार, हॅच बॅक कार, लक्‍झरी कार, एसयूव्ही, स्पोर्ट अशा कितीतरी गाड्यांची माहिती, त्यांच्या किमती आणि ईएमआयसंबंधीच्या प्रश्‍नांची उत्तरे या एक्‍स्पोत मिळतील. आवडतील अशा रंगसंगतीसह आरामदायी आणि खात्रीशीर प्रवासाची हमी देणाऱ्या आणि कुटुंबातील सर्वांना वापरता येईल, अशा सर्व कार येथे आहेत. लोकांच्या बजेटमधील कार येथे उपलब्ध असून, या एक्‍स्पोमुळे कार घेणे सोपे होणार आहे. हा एक्‍स्पो रविवारपर्यंत (ता. १८) सकाळी अकरा ते रात्री सात या वेळेत खुले राहील.\nकालावधी - रविवारपर्यंत (ता. १८)\nस्थळ - पंडित ऑटो फार्मस, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर\nवेळ - सकाळी अकरा ते रात्री सात\nप्रवेश आणि वाहनतळाची सुविधा मोफत\nपहिल्यांदाच या एक्‍स्पोला भेट दिली. यात सादर करण्यात आलेल्या कार खूप आवडल्या. सुरक्षितता आणि गुणवत्ता हे कार्सचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ‘सकाळ’ने वाहनप्रेमींसाठी ही संधी उपलब्ध करून दिल्याचा आनंद आहे.\n- चैतन्य कुलकर्णी, वाहनप्रेमी\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nउद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब\nपुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे...\nझाडावर अडकवलेली केबल धोकादायक\nपुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nर���ंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/vasundhara-award-pune-news-102365", "date_download": "2018-11-17T12:09:29Z", "digest": "sha1:V4OCQRIDNKNFDDWFENRUE2KD6Q7WF3LD", "length": 14865, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "vasundhara award pune news प्रतिष्ठेचा वसुंधरा पुरस्कार प्रवीण निकम यांना | eSakal", "raw_content": "\nप्रतिष्ठेचा वसुंधरा पुरस्कार प्रवीण निकम यांना\nरविवार, 11 मार्च 2018\nपर्यावरण व सामाजिक क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तीस दरवर्षी वसुंधरा पुरस्कार प्रदान केला जातो. प्रवीण निकम यांनी मासिक पाळीबाबत समाजाच्या सर्व स्तरात जागृतीचे महत्वाचे काम केले आहे. लैंगिक शिक्षण व मासिक पाळी या बाबत ते मोकळेपणाने विचार मांडतात आणि त्यांच्या या कामाची दखल सर्वच पातळ्यांवर घेतली गेली आहे\nबारामती - येथील एन्व्हॉर्यमेटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा वसुंधरा पुरस्कार यंदा मासिक पाळी या विषयामध्ये महिलांसोबतच पुरुषांचेही प्रबोधन करणारे रोशनी या सेवाभावी संस्थेचे प्रमुख प्रवीण निकम यांना प्रदान केला जाणार आहे. स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ही माहिती दिली.\nपर्यावरण व सामाजिक क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तीस दरवर्षी वसुंधरा पुरस्कार प्रदान केला जातो. प्रवीण निकम यांनी मासिक पाळीबाबत समाजाच्या सर्व स्तरात जागृतीचे महत्वाचे काम केले आहे. लैंगिक शिक्षण व मासिक पाळी या बाबत ते मोकळेपणाने विचार मांडतात आणि त्यांच्या या कामाची दखल सर्वच पातळ्यांवर घेतली गेली आहे. या विषय��तील चळवळ वाढविण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत कमी वयात या विषयात वेगळे ठसा उमटविणारे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. सन 2016 मध्ये त्यांना राष्ट्रीय युवा सन्मान तसेच युनायटेड नेशन्सचे जागतिक युवा अँबेसिडर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.\nदरम्यान अभिनयाच्या क्षेत्रात ठसा उमटविणारे सिंघमफेम अशोक समर्थ, बारामतीच्या महिला ग्रामीण रुग्णालयाचा नावलौलीक वाढविणारे डॉ. बापू भोई, प्लॅस्टिकमुक्तीसाठी सातत्याने प्रयत्न करणा-या डॉ. वर्षा सिधये, कुस्तीमध्ये बारामतीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा कुस्तीपटू उत्कर्ष काळे, वृक्षसंगोपनाचा वसा घेतलेले कृष्णराव कदम, झुंबा नृत्य प्रकारात लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बारामतीचे नाव पोहोचविणारा अमर निकम या सहा जणांना बारामती आयकॉन पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. बुधवारी (ता. 14) चिराग गार्डन येथे संध्याकाळी साडेपाच वाजता फोरमचा वर्धापनदिन सोहळा संपन्न होणार आहे. त्या प्रसंगी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या अगोदर डॉ. हेमा साने, भारत भूषण, प्रकाश गोळे, सुमन मोरे, किरण पुरंदरे, बैजू पाटील, नीलीमकुमार खैरे या मान्यवरांना वसुंधरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजु��्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sunitazade.blogspot.com/2014/05/blog-post_24.html", "date_download": "2018-11-17T11:25:19Z", "digest": "sha1:4TYTJHI2ZOU2KUXFPQ5WBFDXQMB77U3L", "length": 3343, "nlines": 66, "source_domain": "sunitazade.blogspot.com", "title": "मुठभर शब्द: मधाचा पीर तो...", "raw_content": "\nअर्थाला गवसलेले मुठभर शब्द.....\nत्याच्या मनात मध होतं,\nइतकं उचंबळून येणारं मध\nजाणवत राहते ती मिठास\nबोलले की त्याचे शब्द\nबघीतलं की त्याची नजर...\n... माझ्याही आधी त्या तळाच्या पार\nपेरा पेरात मध पेरुन गेलाय ...\nया भौगोलीक शास्त्र आणि पत्रकारीतेतील उच्च पदवीधर आहेत.\n१४ वर्षाचा प्रींट मिडीयातील विविध पदावरील कामाचा अनुभव आहे.\nसध्या इंटरनेट आणि मोबाईल मिडीयासाठी क्रिएटीव्ह रायटर म्हणून काम करतात...\nदोन प्रकाशीत/पुरस्कृत कवितासंग्रह आहेत,\nविदर्भ साहीत्य संघ, पद्मगंधा, इंदुमती शेवडे, मिडीया परसन... इत्यादी पुरस्कारानी सन्मानीत.\nअखिल भारतीय आणि राज्यस्तरीय कविसंमेलन, कविगोष्टीत सहभाग.\nप्रमुख दिवाळी अंक, दैनीक पुरवण्या, कवितेसाठीचे विशेष मासिक, अनियतकालीकात नियमीत कविता प्रकाशित.\nहिन्दी कवितांसंग्रहावर काम सुरु आहे..\nरसिया ललितबंध प्रकाशनाच्या मर्गावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Equality-in-Goa-Portugal-culture/", "date_download": "2018-11-17T11:05:24Z", "digest": "sha1:O3BPSP7YKMIL7KN324BKWP7IR2G6JVUH", "length": 5593, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोवा, पोर्तुगालच्या संस्कृतीत साम्य : प्रा. गुरा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › गोवा, पोर्तुगालच्या संस्कृतीत साम्य : प्रा. गुरा\nगोवा, पोर्तुगालच्या संस्कृतीत साम्य : प्रा. गुरा\nगोवा आणि पोर्तुगालच्या संस्कृतीत भेद असले तरी साम्यही खूप आहे. पोर्तुगाल व गोव्याचे कलाप्रकार एकमेकांशी मिळतेजुळते आहेत, असे पोर्तुगालच्या प्राध्यापिका पावला दे गुरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nमडगाव येथील पार्वतीबाई चौगुले महाविद्यालय आणि पोर्तुगालच्या पोर्तु विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत प्रा. गुरा या गोव्यात आल्या होत्या. गुरा यांनी 31 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंतच्या गोव्यातील वास्तव्याबाबत अनुभव कथन केले.\nत्या म्हणाल्या, की गोव्याच्या व पोर्तुगालच्या बोली भाषेतील अनेक शब्दांमध्ये साम्य आहे. पोर्तुगालमध्येही गोव्यासारखेच कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले जाते. पोर्तुगीज व गोमंतकीयांच्या राहणीमानात जरी वेगळेपण असले तरी संस्कृतीमध्ये साम्यता आढळून येते. गोव्यात ज्या प्रकारचे संगीत आहे त्याच प्रकारचे संगीत पोर्तुगालमध्येही दिसून येते. गोव्याची आडनावे व पोर्तुगाल येथील लोकांच्या आडनावात साम्य आढळून येत असून पोर्तुगालचे पंतप्रधान अंटॉनियो कॉस्ता हे मूळचे गोव्याचे असल्याचेही त्या म्हणाल्या.\nगोवा व पोर्तुगाल या दोन्ही ठिकाणच्या संस्कृतींचा अभ्यास व संशोधन या उद्देशाने सदर करार करण्यात आला असून येत्या काळात गोव्यातील प्राध्यापकही पोर्तुगाल मध्ये जाऊन त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करू शकतात, असे महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रा. सचिन मोरायस यावेळी म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत मराठी विभाग प्रमुख प्रा. श्रीकृष्ण अडसूळ, प्रा. सारिका आडविलकर व इतर उपस्थित होते.\n'कोल्हापूर डायरीझ' मधला 'भूषण'चा लूक 'जीवा'शी भिडणारा\nशिबानीसोबतच्‍या 'त्‍या' फोटोमुळे फरहान ट्रोल\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2018-11-17T10:49:36Z", "digest": "sha1:QYMQSIYA2XP2PMBVFJOG6UCYBTBGMEVI", "length": 19044, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बाबूराव पेंटर - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री\nजन्म ०३ जून १८९०\nमृत्यू १६ जानेवारी १९५४\nकार्यक्षेत्र चित्रकला, चित्रपटनिर्मिती, चित्रपटदिग्दर्शन, रेखाटन, शिल्पकला, प्रकाशचित्रण\nअपत्ये यमुताई,अक्काताई,रवींद्र ,अरविंद,कुमुदिनी,नंदिनी,विनोदिनी,शशिकला,विजयमाला ,आशालता\nबाबुराव पेंटर यांचा जन्म जून, १८९० मध्ये कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबुराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली.\n१ जीवन आणि कार्य\n७ हे सुद्धा पाहा\n१९३० च्या सुमारास त्यांनी तयार केलेली सिनेमाची पोस्टर्स पाहून जे. जे. स्कूलचे तत्कालीन संचालक सालोमन यांनी त्यांचा सत्कार केला. जे. जे. स्कूलमध्ये काहीही शिक्षण घेतलेले नसतानादेखील रंगांच्या शुद्धतेविषयी व मिश्रणाविषयी बरीच माहिती त्यांना होती. चित्रकलेतील त्यांचे तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचे वजन ते थोडेदेखील ढासळू देत नसत. त्यातूनच ते एक कल्पनारम्य, उत्कृष्ट अशी प्रतिमा निर्माण करत. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या शिल्पकृती आजही कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ‘कलामहर्षी’ या पदवीने गौरवण्यात आलेल्या बाबूराव पेंटर यांनी १९५४ मध्ये जगाचा निरोप घेतला. कलामहर्षी बाबुराव पेंटर : कोल्हापूर येथील बाबुराव पेंटर यांच्या वडिलांचा व्यवसाय सुतारकाम, लोहारकाम करणे हा होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच शिल्पकला, चित्रकला या कलांचे ज्ञान मिळत गेले. या कामात आनंदराव पेंटर या त्यांच्या आतेभावाचीदेखील त्यांना सोबत मिळाली. चित्रकला, शिल्पकला, चित्रपट अशा तीनही कलांमध्ये त्यांनी स्वतःचे असामान्य कौशल्य सिद्ध कले. शिल्पकलेच्या कामासाठी त्यांनी स्वतःची फौ���ड्री देखील सुरू केली होती. शिल्पकलेतील मातीचे असो वा धातूचे ओतकाम असो, बाबुराव स्वतः ही कामे करत. महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांनी तयार केलेली शिल्पे कोल्हापूरमध्ये आजही पाहण्यास मिळतात.\nआनंदराव व बाबुराव पेंटर हे दोघे बंधू कोल्हापूरचे अष्टपैलू कलाकार. आनंदरावांच्या मृत्यूनंतर बाबुराव पेंटर यांनी जिद्द व परिश्रमाने स्वतः प्रोजेक्टर व स्वदेशी कॅमेरा तयार केला. त्याचबरोबर छपाई यंत्र, डेव्हलपिंग स्पिडोमीटरही तयार केला. दि. १ डिसेंबर, १९१८ साली त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. स्त्रीपात्रे असलेला पहिलाच चित्रपट त्यांनी निर्माण केला, तो म्हणजे ‘सैरंध्री’. पुण्यातील ‘आर्यन’ थिएटरमधे तो ७ फेब्रुवारी, १९२० रोजी दाखविला गेला. यातील भीम व कीचक यांच्या द्वंद्वयुद्धाचे दृश्य पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडले होते, इतके ते दृश्य-कोणतेही ट्रिक सीन्स नसतांनाही-जिवंत चित्रित झाले होते. यावरूनच ब्रिटिश सरकारने सेन्सॉर पद्धत सुरू केली, जी आजही सुरू आहे. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून बाबुराव पेंटर यांनी फ्लॅशबॅक पद्धत प्रथमच वापरून १९२५ साली ‘सावकारी पाश’ हा सामाजिक मूकपट तयार केला. परदेशात चित्रपट प्रदर्शनात पाठविलेला हा भारतातील पहिला चित्रपट ठरला. चित्रपटाचे तंत्र, मंत्र व मर्म जाणणारे बाबुराव पेंटर हे एकमेवाद्वितीय दिग्दर्शक होते. त्यांच्या कंपनीमधून मद्रासचे एच. एम. रेड्डी, नागी रेड्डी, व महाराष्ट्रातील व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल, धायबर, बाबुराव पेंढारकर, मा. विनायक, नानासाहेब सरपोतदार यांसारखे कलाकार तयार झाले. मूकपटांतून रुबी मायर्स, मा. विठ्ठल, पृथ्वीराज कपूर, झेबुन्निसा, ललिता पवार असे कलावंत तयार झाले. कल्पकता, कलात्मकता, वास्तववाद आणि सामाजिक प्रबोधन ही गुणवैशिष्ट्ये बाबुरावांसारख्या श्रेष्ठ गुरूने भारतीय चित्रपटसृष्टीला दिली. त्यांनी १९२० ते १९२८ या कालावधीत १७ मूकपट निर्माण केले. सिंहगड हा त्यांचा चित्रपट अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरला. त्यातील रात्रीच्या लढाईचे चित्रीकरण त्याकाळी त्यांनी प्रज्योत दिव्याच्या (आर्क लँप) प्रकाशझोतात केले. विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला हा पहिला भारतीय चित्रपट होय. पन्हाळा किल्ल्याच्या परिसरात केलेल्या चित्रीकरणामुळे तो बाह्यचित्रीकरणाच्या दृष्टीनेही पहिलाच चित्रपट ठरतो. याच चित्रपटाच्या वेळी मुंबईला प्रेक्षकांची अलोट गर्दी लोटल्यामुळे तिचे नियंत्रण सरकारला करावे लागले. तेव्हापासून सरकारचे लक्ष चित्रपटाकडे वेधले गेले व या चित्रपटापासूनच करमणूक कर बसविण्यात आला. याच चित्रपटाच्या जाहिरातीसाठी बाबूरावांनी शिलामुद्रण केलेली ३.४८ x ६.९६ मीटर (१॰ x २॰ फूट) लांबी-रुदीची भित्तिपत्रके तयार केली होती. ती चांगलीच प्रभावी ठरली. त्या दृष्टीनेही चित्रपटांच्या भित्तिपत्रकांचे जनकत्व बाबूरावांकडेच जाते.\nवत्सलाहरणाच्या निर्मितीनंतर त्यांनी मार्कंडेयाचे चित्रीकरण सुरू केले; परंतु ६नोव्हेंबर १९२२रोजी चित्रीकरणाच्या वेळी चित्रपट निर्मितिगृहाला एकाएकी आग लागून त्याची राखरांगोळी झाली; तथापि त्या राखेतूनही पुनश्च आपला चित्रपटसंसार बाबूरावांनी उभा केला व चित्रपटनिर्मिती सुरूच ठेवली. त्याकाळी महाराष्ट्र फिल्म कंपनी ही एक अग्रगण्य चित्रपटसंस्था मानली जाई. चित्रपटातील कथानकाच्या दृष्टीने कालोचित ठरणारी वेशभूषा व वातावरण निर्माण करण्याची बाबूरावांची हातोटी अनन्यसाधारण होती. असे असले, तरी त्यांचा मुख्य भर बाह्य नेपथ्यापेक्षा अभिनयावर अधिक असे. त्यामुळेच त्या काळी मूकपटातील उपशीर्षके प्राय: हिंदीतून देण्यात येत असली, तरी बाबूरावांना हे फारसे पसंत नसे.\nभारतीय चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळक्यांनी घातला असला, तरी बाबूरावांनी त्याला कलात्मक शिस्त व सौंदर्य प्राप्त करून दिले. त्यांच्याच तालमीत तयार झालेले व्ही. शांताराम, एस्. फत्तेलाल, विष्णुपंत दामले व केशवराव धायबर यांनी तो वारसा पुढे चालविला.\nबाबूरांवांच्या चित्रकलेवर वॅट्स, रॉझेटी, बर्न्स व लॅडशियर इ. पाश्चिमात्य चित्रकारांची छाप दिसून येते. त्रिंदाद, आगासकर, नागेशकर, पत्रावळे व हळदणकर या नावाजलेल्या भारतीय चित्रकारांनी हाताळलेली तंत्रे ते अभ्यासत व आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत.\nशिल्पकलेत मृद्-शिल्पनापासून तर ब्राँझच्या ओतकामापर्यंतची सर्व कामे ते स्वतःच करीत. नंतर त्यांनी त्यासाठी स्वतःची ओतशाळाही उभारली होती. त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले.\nकलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात. सई परांजपे आणि श्याम बेनेगल यांना हे पुरस्कार मिळाले आहेत.\nमराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक\nइ.स. १८९० मधील जन्म\nइ.स. १९५४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २५ नोव्हेंबर २०१७ रोजी ०९:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shiv-sena-will-be-the-candidate-within-two-days/", "date_download": "2018-11-17T11:08:20Z", "digest": "sha1:FRCZHASCXWRE3VYUIKUOJZT5PPSHNCPE", "length": 10494, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लोकसभा पोटनिवडणूकीसाठी शिवसेना मैदानात, भाजपच्या अडचणी वाढल्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलोकसभा पोटनिवडणूकीसाठी शिवसेना मैदानात, भाजपच्या अडचणी वाढल्या\nशिवसेना करणार दोन दिवसात उमेदवार निश्चित\nटीम महाराष्ट्र देशा- स्वबळाचा नारा दिलेल्या शिवसेनेने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. विधानपरिषद निवडणुकीसह आगामी लोकसभा पोटनिवडणुकीत युती न करता शिवसेना स्वतंत्र उमेदवार देणार असल्याचे निश्चित झालं आहे.येत्या दोन दिवसात उमेदवार निश्चित होणार आहे. ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय हा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.\nभंडारा गोंदिया आणि पालघर या दोन लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. या दोन्ही मतदारसंघात २८ मे रोजी मतदान होणार आहे. तर या मतदानाचा निकाल ३१ मे रोजी जाहीर होईल. तसेत पलूस विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकही २८ मे रोजीच होणार आहे. पालघरमधील भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे तेथील जागा रिक्त झाली होती. तर भंडारा गोंदिया मतदारसंघात भाजपाचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. ज्यानंतर इथली जागाही रिकामी झाली आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे निधन झाल्याने पलूस कडेगाव मतदारसंघाचीही जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे सांगलीतही पोटनिवडणूक होणार आहे.\nदरम्यान विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने आपला तिसरा उमेदवारही घोषित केला आहे. हिंगोली-परभणी येथून विधानपरिषदेसाठी विपुल बजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.विपुल बजोरिया हे शिवसेनेचे अकोला-बुलडाणा विधानपरिषदेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बजोरिया यांचे चिरंजीव आहेत.शिवसेनेचं संख्याबळ जास्त असून आमचा उमेदवार जिंकेल, स्वबळावर निवडणूक जिंकू, असा दावा गोपीकिशन बजोरिया यांनी केला आहे.युतीच्या प्रस्तावाची वाट न पाहता विधान परिषद स्वबळावर लढण्याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत , नाशिकमधून नरेंद्र दराडेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून ,कोकणमधून राजीव साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता भाजप नक्की काय भूमिका घेते याकडे सगळ्या राज्यच लक्ष लागल आहे.\nस्थानिक स्वराज्य संस्थामधून विधानपरिषदेसाठी निवडूण देण्यात येणा-या ६ जागांसाठी येत्या २४ मे ला मतदान होणार आहे. तर मतमोजणी २४ मे ला होणार आहे. त्याबाबतची अधिसुचना निवडणूक आयोगाने काढली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था, कोकण स्थानिक स्वराज्य संस्था, परभणी हिंगोली, लातूर – बीड – उस्मानाबाद, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nटीम महाराष्ट्र देशा : मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा देण्यासदर्भातील प्रस्तावास मजुरी देण्यासंदर्भात…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्���्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/8434-sai-tamhankar-buys-a-wrestling-team-of-maharashtra-kusti-dangal", "date_download": "2018-11-17T10:33:45Z", "digest": "sha1:HKXAZZXCKUI2VKG2LS4IRNPF5MZF3VEV", "length": 9129, "nlines": 142, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'कुस्ती'च्या आखाड्यात सई ताम्हणकरची 'दंगल'! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'कुस्ती'च्या आखाड्यात सई ताम्हणकरची 'दंगल'\nकला आणि क्रीडा यांची एकमेकांशी संगत आता नवी नाही. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी क्रीडाप्रकारांशी संबंधित चित्रपटांत काम केलंय. एवढंच नव्हे, तर शाहरूख खान, प्रीटी झिंटा, शिल्पा शेट्टी यांसारख्या बॉलिवूड स्टार्सनी आयपीएल क्रिकेट टीम्स खरेदी केल्या आहेत. अभिषेक बच्चनने कबड्डी टीम विकत घेतली आहे. मात्र बॉलिवूडपाठोपाठ पहिल्यांदाच एक मराठी अभिनेत्रीदेखील स्वतःची एक टीम विकत घेत आहे. ही अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.\nसई ताम्हणकरने ‘महाराष्ट्र कुस्ती दंगल’ या कुस्ती लीगमध्ये कोल्हापूर मावळे ही कुस्तीची टीम विकत घेतली आहे. स्वतःच्या मालकीची स्पोर्ट्स टीम विकत घेणारी सई ताम्हणकर ही पहिली अभिनेत्री आहे. या कुस्ती लीगमध्ये असलेल्या टीम ओनर्समध्ये आपण एकमेव महिला ओनर असल्याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया सईने यावर दिली आहे. कोल्हापूर म्हणजे कुस्तीची पंढरीच. त्यामुळे कोल्हापूर मावळे ही एक तगडी टीम सईने खिशात घातली आहे.\nयाबद्दल घोषणा करताना सई म्हणाली, “मी मूळची सांगलीची असल्यामुळे माझी कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेशी चांगली ओळख आहे. पैलवानांची जीवनशैली, कोणत्या डावाला काय म्हणतात आणि कोणता डाव कधी टाकावा याचं मला चांगलं ज्ञान आहे. हे ज्ञान अशा पद्धतीने उपयोगी पडेल, असं कधी वाटलं नव्हतं. आपली परिस्थिती नसल्याने आपल्याला चांगलं व्यासपीठ मिळालं नाही, अशी तक्रार यापुढे कोणत्याही कुस्तीपटूने म्हणू नये, हाच माझा टीमखरेदीमागचा उद्देश आहे. आपल्या मातीतल्या खेळाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावं, यासाठी माझा प्रयत्न असेल.”\n“कोल्हापूरी मावळे “ महाराष्ट्र कुस्ती दंगल मार मुसंडी \nकोल्हापूर आणि कुस्तीचं नातं फार घट्ट आहे. इथल्या तांबड्या मातीत आजही अनेक कुस्तीपटू कसरत करतात. त्यामुळे ‘कोल्हा��ूर मावळे’ ही एक तगडी टीम सईने घेतल्यावर इतर संघांना सई धोबीपछाड देणार का हे लवकरच पाहायला मिळेल.\nहा आहे मिस्टर परफेक्शनिस्टचा ‘सिक्रेट सुपरस्टार'\nसाताऱ्यातून कुस्ती खेळून परतताना पैलवानांवर काळाचा घाला; सहा जणांचा मृत्यू\nड्रामा क्विन राखीला धोबीपछाड\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nलॅक्मे फॅशन वीक : सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nनायडूंचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्रप्रदेशात ‘नो एन्ट्री’\n‘कार्तिकी एकादशी’ दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर \nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/revas-port-26028", "date_download": "2018-11-17T11:17:49Z", "digest": "sha1:YZL3O5X7CLQSRDX4JC4RXOUJGAY557WQ", "length": 11918, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "Revas port रेवस गाळात... | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 14 जानेवारी 2017\nस्वातंत्र्यपूर्व काळापासून वापरात असलेल्या रेवस बंदरात आजच्या डिजिटल युगातही मूलभूत सुविधांची वानवा आहे...\nअलिबाग - १०३ वर्षांहून जुन्या असलेल्या रेवस बंदराकडे मेरिटाईम बोर्डाचे दुर्लक्ष होत आहे. बंदराची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. येथील लाकडी कार्यालये मोडकळीस आली आहेत. प्रवासी बोट व तर चालकांना गाळाची समस्या भेडसावत आहे. आवश्‍यक सोई-सुविधांअभावी प्रवाशांची गैरसोय होत आहे. मेरिटाईम बोर्डाने या बंदराची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.\nअलिबाग शहरापासून २४ किलोमीटर अंतरावर रेवस बंदर आहे. या बंदरातून स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबई व उरणमध्ये जलमार्गाने प्रवासी वाहतूक सुरू आहे. दररोज हजारो प्रवासी या जलमार्गावरून प्रवास करतात. हे बंदर शंभर वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याची साक्ष देणारी कोनशिला आजही पाहायला मिळते. काळाच्या ओघात कोनशिलेवरील इंग्रजीतील लिखाण ���ुसट झाले असले, तरी उभारणीची सनावळी १९१३ ही पाहायला मिळते.\nया बंदरावर पूर्वीपासूनच लाकडी कार्यालये उभारण्यात आली आहेत. सध्या या कार्यालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यांची पडझड सुरू आहे. कधीकाळी येथे प्रवाशांचे निवासस्थान, मेरिटाईम बोर्डाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कार्यालय, पोलिस चौकी होती. आता दुरवस्थेमुळे निवासस्थान व कार्यालये बंद झाली आहेत. मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे.\nबंदराकडे जाणारा रस्ता; तसेच पुलाची दुरवस्था झाली आहे. रेवस धक्‍क्‍यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. बंदरावर आजूबाजूच्या गावांमधून पाणी आणावे लागते. स्वच्छतागृहासाठीचे पाणी उघड्या टाकीत साठवले जाते. सोडियम व्हेपरच्या दिव्यांमुळे हा धक्का प्रकाशमय झाला असला, तरी इतर मूलभूत सुविधांपासून वंचितच राहिला आहे. मोठ्या उधाणानंतर येणाऱ्या ओहोटीच्या दिवसात धक्‍क्‍याला मोठी बोट किंवा छोटी तरही लागत नाही. गाळामुळे प्रवाशांचे फार हाल होतात. हा गाळ काढला जात नाही. परिणामी भरतीची प्रतीक्षा करून वाहतूक सेवा बंद करावी लागते. त्यामुळे हा धक्का आणखी शंभर मीटर पुढे न्यावा, अशी मागणी होत आहे. बंदराची तातडीने डागडुजी करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.\nरेवस बंदरावर आवश्‍यक सोई-सुविधांचा अभाव आहे. जवळील मांडवा बंदराची डागडुजी करण्यात आली; मात्र या बंदराकडे मेरिटाईम बोर्डाचे दुर्लक्ष होत आहे. पुलाची दुरवस्था झाली आहे. पाण्याची सोय नाही. लाकडी कार्यालये अखेरच्या घटका मोजत आहेत. गाळामुळे बोट धक्‍क्‍याला लागत नाही. त्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागतो.\n- शिल्पा पाटील, प्रवासी.\nरेवस बंदराची तातडीने डागडुजी करणे गरजेचे आहे. गाळामुळे बोट धक्‍क्‍याला लागण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे बंदराची लांबी १०० मीटरने वाढवली गेली पाहिजे. आवश्‍यक त्या सोई-सुविधाही बंदरावर उपलब्ध करून देण्यात याव्यात.\n- प्रतीक मोकल, प्रवासी.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूज��ी नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/dalit-slums-works-23570", "date_download": "2018-11-17T11:53:58Z", "digest": "sha1:5CQEFIUTDF3JTE7YRMSM7FI4S2BU7OC5", "length": 13380, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dalit slums works दलित वस्त्यांमधील कामे करा - एकनाथ शिंदे | eSakal", "raw_content": "\nदलित वस्त्यांमधील कामे करा - एकनाथ शिंदे\nशुक्रवार, 30 डिसेंबर 2016\nठाणे - शहरांमधील दलित वस्त्यांमधील सुधारणांची कामे वेगाने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. 28) जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित केली होती. जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांत कामे सुरू आहेत, अशी माहिती प्रशासनाने बैठकीत दिली. 2015-16 साठी दलित वस्त्यांमधील कामांसाठी निधी मंजूर झाला असून त्याचे वाटपही केल्याची माहिती या वेळी देण्यात आली.\nठाणे - शहरांमधील दलित वस्त्यांमधील सुधारणांची कामे वेगाने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. 28) जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित केली होती. जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांत कामे सुरू आहेत, अशी माहिती प्रशासनाने बैठकीत दिली. 2015-16 साठी दलित वस्त्यांमधील कामांसाठी निधी मंजूर झाला असून त्याचे वाटपही केल्याची माहिती या वेळी देण्यात आली.\nठाणे महापालिका सात कोटी, मिरा-भाईंदर पाच कोटी, कल्याण-डोंबिवली पाच कोटी 33 लाख, उल्हासनगर पाच कोटी, भिवंडी पाच कोटी, अंबरनाथ पाच कोटी, कुळगाव-बदलापूर सहा कोटी 65 लाख, मुरबाड तीन कोटी 12 लाख, शहापूर दोन कोटी 86 लाख इतका निधी दिला आहे. मुरबाड, शहापूर आणि विशेषत: भिवंडीतील कामे अधिक गतीने करावी, असे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी दिले. मुरबाड, शहापूर नगरपंचायतींना जादा निधी देण्याबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 2016-17 साठी महापालिका क्षेत्रांत 21 कोटी; तर नगरपालिका क्षेत्रात 10 कोटी जिल्हास्तरीय समितीने मंजूर केले. आमदार किसन कथोरे, आमदार शांताराम मोर��, आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, मुख्याधिकारी व इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.\nबाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार\nपुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...\nबाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...\nनागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस\nनागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/sports-games/cricket/", "date_download": "2018-11-17T11:34:37Z", "digest": "sha1:IKQZ2JX7YFBOBYEQZ5AOS5PNXJ3TH64W", "length": 13090, "nlines": 236, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "क्रिकेट | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nमाऊंट माऊंगानुई – डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय…\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nक्राईस्टचर्च (न्यूझीलंड) : पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा उडवून, अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम…\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nपहिले १० हंगाम भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर इंडियन प्रिमीअर लिगच्या अकराव्या हंगामासाठीचा लिलाव आज पार पडणार आहे. २७ ते…\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\nमाउंट माँगानुईः आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. झिम्बाब्वेनं दिलेलं 155 धावांचं आव्हान…\nसेंच्युरियन :दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा १३५ धावांनी दारुण पराभव केला असून या सामन्याबरोबर भारताने २-० अशा फरकाने मालिकाही गमावली…\nह्या टीमला 64 धावात गुंडाळलं, भारताचा मोठा विजय\nपृथ्वी शॉच्या टीम इंडियाने एकोणीस वर्षाखालील विश्वचषकात आणखी एक मोठा विजय मिळवला. भारताने पापुआ न्यू गिनियाविरुद्धचा सामना तब्बल 10 विकेट्स…\nयुसूफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी,बीसीसीआयने केलं निलंबित\nनवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाणला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निलंबित केलं आहे. पाच महिन्यांसाठी पठाणचं…\nकेपटाऊनः गोलंदाजांच्या कामगिरीमुळे भारतीय स��घाला झालेला आनंद फारकाळ टिकू शकला नाही. यजमान दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पहिल्या…\nरणजी करंडक : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विदर्भाच्या संघाने रचला इतिहास\nइंदूर : इंदूरच्या होळकर स्टेडियमवर फैज फजलच्या विदर्भाने आज इतिहास रचला. बलाढ्य दिल्लीला नऊ विकेट्सने पराभूत करत विदर्भाने पहिल्यांदाच रणजी चषकावर…\nरोहित शर्माचं जबरदस्त द्विशतक , श्रीलंकेला 393 धावांचे लक्ष्‍य.\nश्रीलंकेविरुद्धच्‍या दुस-या वनडे सामन्‍यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी 393 धावांचे लक्ष्‍य दिले आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्‍या टीम इंडियाने शानदार फलंदाजी करत…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/rickshaw-driver-life-in-kolhapur/", "date_download": "2018-11-17T10:49:27Z", "digest": "sha1:XWHGV3HGEP3Z3PAUCP7H7V23CDHCI25Q", "length": 6670, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तीन चाकावरच जगण : माझा रुबाब हाय अनमोल... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › तीन चाकावरच जगण : माझा रुबाब हाय अनमोल...\nतीन चाकावरच जगण : माझा रुबाब हाय अनमोल...\nकोल्हापूर : शेखर दुग्गी\nमाझा रुबाब हाय अनमोल... गाण्याच्या पंक्तीप्रमाणे कोल्हापुराच्या शुक्रवार पेठेतील कैलास पाटील यांची एम.एच.एल. 7859 ही इटालियन लॅम्ब्���ेडा रिक्षा आजही नवी कोरी वाटावी इतपत सुस्थितीत आहे. कोल्हापुरातील सर्वात जुनी रिक्षा म्हणून तिची ओळख आहे. आजही ती रस्त्यावरून स्वच्छंदीपणे रुबाबात फिरताना दिसते.\nआजच्या काळातील रिक्षांच्या तुलनेत ही रिक्षा अत्यंत वेगळी आहे. कैलास पाटील यांचे वडील ज्योतिराम विष्णू पाटील त्यावेळी राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीस होते. काही कारणास्तव त्यांना नोकरी सोडावी लागली. उदनिर्वाहाचे कोणतेही साधन नव्हते, म्हणून त्यांनी रिक्षा व्यवसाय करायचे ठरविले.\n18 एप्रिल 1963 साली त्यांनी इटालियन कंपनीची लॅब्रेडा रिक्षा खरेदी केली. 6695 रुपये चेसची किंमत, बॉडी तयार करण्यासाठीचा खर्च मिळवून एकूण 12 हजार रुपये त्यांना रिक्षासाठी खर्च झाला होता. त्याकाळात लॅब्रेडा रिक्षांना मोठी मागणी होती.\nया रिक्षाची इंजिन क्षमता 175 सीसी असून त्याची पेट्रोल टाकी पुढील बाजूस हॅण्डलजवळ आहे. त्याची क्षमता साडे दहा लिटर आहे. एका लिटरलाही रिक्षा 25 किमी इतकी धावते. रिक्षात असणार्‍या स्पीड मीटरमध्ये एकूण तीन प्रकारची रिडिंग दिसतात. एक वेग दाखवते, दुसरे किलोमीटर रिडिंग व तिसरे प्रवासासाठीच्या पैशाची माहिती देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रिक्षाला शॉक अ‍ॅब्झॉर्व्हर्स नसून संपूर्ण रिक्षाचा भार हा फोर व्हीलरप्रमाणे कमानपट्यावर पेलण्यात आला आहे. तब्बल 900 किलोचे वजन वाहून नेण्याची क्षमता या रिक्षात आहे.\nरिक्षाला चार गिअर असून रिव्हर्स गिअर पुढील बाजूस आहे. रिक्षाला हॉर्न इटालियन डॅशमो स्टार कंपनीचा आहे. रिक्षासाठी असणारी स्टेपनी टपाच्या वरच्या बाजूस लावली आहे. रिक्षाची बॉडी आजतागायत चांगली असून त्यावर कोणत्याही प्रकारचा गंज चढलेला नाही. ज्योतिराम पाटील यांचे चिरंजीव कैलास पाटील ही रिक्षा चालवितात. या रिक्षाच्या कमाईवर त्यांनी आणखी दोन रिक्षा विकत घेतल्या आहेत. पाटील हे रिक्षातून कोल्हापूर ते पुणे असा प्रवासही अनेकवेळा करतात.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर���दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Three-deaths-in-Goregaon-fire/", "date_download": "2018-11-17T10:51:14Z", "digest": "sha1:X4EQNPH5Z5RDIVMAFXTITP43FBBX6GZG", "length": 5642, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोरेगावच्या आगीत तिघांचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोरेगावच्या आगीत तिघांचा मृत्यू\nगोरेगावच्या आगीत तिघांचा मृत्यू\nजोगेश्वरी : विशाल नाईक\nगोरेगाव पश्चिमेतील टेक्निक प्लस या इमारतीच्या सातव्या मजल्यावर एका खासगी बँकेला रविवारी लागलेल्या आगीत नयन मुद्दीन शहा (25) या कामगारासह तिघांचा मृत्यू झाला. अडकलेल्या चार जणांना अग्‍निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले. रविवार असल्याने काही कार्यालये बंद होती, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. काचेची इमारत असल्याने आग विझवताना अनेक अडचणींचा सामना अग्‍निशमन दलाच्या जवानांना करावा लागला.\nनयन याचा मृतदेह सातव्या मजल्यावर आढळून आला. दोघांचे मृतदेह रात्री उशिरा लिफ्टमध्ये आढळले. त्यांची ओळख पटलेली नव्हती. तर आणखी एका व्यक्‍तीला उपचारासाठी सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाचा शोध सुरु आहे.\nएसव्ही रोडवर एमटीएनएल ऑफिस जवळ ही नऊ मजली इमारत आहे. दुपारच्या सुमारास इमारतीत आग लागली. काही क्षणातच आग आठव्या मजल्यापर्यंत पसरली. मोठ्या प्रमाणात इमारत परिसरामध्ये धूर पसरला होता. अग्निशमन दलाच्या आठ फायर इंजीनसह सहा पाण्याचे बंब, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. चार जण सातव्या मजल्यावर अडकले होते. त्यांना मोठ्या शर्थीने अग्‍निशमन दल, गोरेगाव पोलिसांनी बाहेर काढले. इमारतीत मोठ्या प्रमाणावर धूर साचला होता. इमारतीच्या काचा जवानांनी फोडल्यानंतर धूर बाहेर आला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस व अग्निशमन दलाचे जवान तपास करत आहेत. यापूर्वी देखील अंधेरीतील एमआयडीसीत काचेच्या इमारतीत लागलेल्या आगीत धुराने श्‍वास कोंडल्यामुळे काही नागरिकांचा मृत्यू झल्याची घटना घडली होती.\nअभिनेत्री नेहा महाजन दिसणार 'सिम्‍बा'मध्‍ये\n'बॉर्डर'चा खरा हिरो काळाच्या पडद्याआड\nतुमचे आजी-आजोबा इंग्रजांसोबत होते; सिब्बलांचा मोदींवर पलटवार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nजाहिरात विश्वातील बापमाणसाच्या खास गोष्टी\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवतीर्थावर गर्दी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/banks-to-remain-closed-for-four-days/", "date_download": "2018-11-17T11:28:15Z", "digest": "sha1:6X2QUWRB6KVS4EDEZROA5FRYA63B34SN", "length": 7636, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सलग चार दिवस बँका बंद; एटीएम मध्ये देखील कॅशचा तुटवडा जाणवू शकतो", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसलग चार दिवस बँका बंद; एटीएम मध्ये देखील कॅशचा तुटवडा जाणवू शकतो\nएटीएम मध्ये देखील कॅशचा तुटवडा जाणवू शकतो\nवेब टीम:- बँक आणि बँकामध्ये असणारी गर्दी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सलग सुट्या आल्या की बँका हमखास सुट्या येतात. एटीएम च्या भरवश्यावर असाल तर जरा थांबा कारण बँकां बंद असल्यामुळे एटीएम मधे देखील कॅशचा तुटवडा जाणवणार हे मात्र नक्की आहे. त्यामुळे बैंकिंग क्षेत्राच्या संबंधितली कामे आधीच आपटून घ्यावी लागतील.\nकधी व का बँक बंद असतील\n28 एप्रिल- चौथा शनिवारची सुट्टी\n29 एप्रिल- रविवारची सुट्टी\n30 एप्रिल- बुद्धपोर्णिमाची सुट्टी\n1 मे – महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी\n28 एप्रिल पासून सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 28, 29, 30 एप्रिल आणि 1 मे रोजी सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. महत्त्वाची कामे असतील तर ती 28 एप्रिलच्या अगोदर आटोपून घ्या. कारण चार दिवस सलग बँका बंद राहणार आहेत.\nया चार दिवसांत आर्थिक व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना एटीएमचा पर्याय उपलब्ध असणार आहे परंतु बँकां बंद असल्यामुळे एटीएम मध्ये देखील कॅशचा तुटवडा जाणवू शकतो. सलग चार दिवस बँका बंद असल्याने नंतर बँका उघडल्यावर बँकेत मोठी गर्दी होण्याची देखील शक्यता आहे.\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nनवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. बिहारमध्ये जागावाटपावरुन बिहारमध्ये…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित ��रोपींविरुद्ध आरोपपत्र…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/yesterday-r-r-patils-daughters-marriage-ceremony-over-in-pune-ajit-pawar-and-supriya-sule-take-part-for-welcomed-the-guests/", "date_download": "2018-11-17T11:33:54Z", "digest": "sha1:6GZHTLHVZAGMNR7GJCT2MDDH2ESDEWZC", "length": 8897, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आबांच्या मुलीचं लग्न,अजित पवारांकडून पाहुण्यांचे स्वागत, सुप्रिया सुळेंनी वाटल्या अक्षता", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआबांच्या मुलीचं लग्न,अजित पवारांकडून पाहुण्यांचे स्वागत, सुप्रिया सुळेंनी वाटल्या अक्षता\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता यांचा विवाह पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद यांच्याशी पुण्यात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणाऱ्या पाहुण्यांचे प्रवेशद्वारावर थांबून स्वागत केले. तर सुप्रिया सुळे यांनी उपस्थित पाहुण्यांना अक्षता वाटल्या. या दोन्ही (अजित पवार आणि सुप्रिया सुळे) भावंडांचे अगत्य पाहून सर्वजण भारावून गेले होते.\nआबांच्याच ओढीनं अनेक कार्यकर्ते या लग्नाला आव���्जुन उपस्थित होते. मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं ते अजित पवार आणि सुप्रिया ताईंनी. लग्नाच्या दोन तास आधीच अजित पवार लग्न मंडपात हजर झाले होते. अजित दादांनी आवर्जुन सगळं व्यवस्थित आहे की नाही याची खातरजमा केली आणि खुद्द वऱ्हाडी मंडळींच स्वागत करायला दारावर उभे झाले.\nलग्न मांडवाच्या प्रवेशद्वारात खुद्द अजितदादा वऱ्हाडी मंडळींचं स्वागत करायला उभे होते. विशेष म्हणजे, स्मिता आणि आनंदला शुभार्शिवाद देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांकडे लक्ष देता यावं म्हणून दादांनी एरवी भोवती जमणाऱ्या गर्दीला लांब ठेवलं होतं. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता आणि माजी आमदार रमेश थोरात यांचे पुतणे आनंद हे मंगळवारी विवाहबध्द झाले. हडपसरमधील लक्ष्मी लॉनमध्ये सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी हा विवाहसोहळा पार पडला. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस…\nटीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य विक्रीस…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nआणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'म���ाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugarcane-crushing-season-status-marathwada-maharashtra-7713", "date_download": "2018-11-17T11:48:50Z", "digest": "sha1:U3OE6E5COCJ74ZRWG7FQZYOHIZPIUH7W", "length": 16358, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sugarcane crushing season status, marathwada, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाच जिल्ह्यांतील कारखान्यांकडून ८३ लाख ५४ हजार टन उसाचे गाळप\nपाच जिल्ह्यांतील कारखान्यांकडून ८३ लाख ५४ हजार टन उसाचे गाळप\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nऔरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील पाच जिल्ह्यांमधील २३ साखर कारखान्यांनी यंदा ८३ लाख ५४ हजार ६०१. ७ टन उसाचे गाळप केले. यातून सरासरी ९.९४ टक्‍के साखर उताऱ्याने ८३ लाख ५५३ क्‍विंटल साखर उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.\nऔरंगाबाद, जालना, बीड, नंदूरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांनी यंदा ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या २३ कारखान्यांपैकी १६ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. यामध्ये नंदूरबारमधील दोन, जळगावातील दोन, औरंगाबादमधील एक, जालन्यातील पाच तर बीडमधील सहा कारखान्यांचा समावेश आहे.\nऔरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील पाच जिल्ह्यांमधील २३ साखर कारखान्यांनी यंदा ८३ लाख ५४ हजार ६०१. ७ टन उसाचे गाळप केले. यातून सरासरी ९.९४ टक्‍के साखर उताऱ्याने ८३ लाख ५५३ क्‍विंटल साखर उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.\nऔरंगाबाद, जालना, बीड, नंदूरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांनी यंदा ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या २३ कारखान्यांपैकी १६ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. यामध्ये नंदूरबारमधील दोन, जळगावातील दोन, औरंगाबादमधील एक, जालन्यातील पाच तर बीडमधील सहा कारखान्यांचा समावेश आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी यंदा गाळपात सहभाग नोंदविला. या पाच कारखान्यांनी १४ लाख ४३ हजार २२३ टन उसाचे गाळप केले. यातून १४ लाख १० हजार २० क्‍विंटल साखर उत्पादन झाले. जालना जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी १९ लाख ९१ हजार २२६ टन उसाचे गाळप करून २० लाख १३ हजार ९२५ क्‍विंटल साखर उत्पादन घेतले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.११ टक्‍के राहिला.\nबीड जिल्ह्यातील सात कारखान्यांनी ३४ लाख ४४ हजार ६०० टन उसाचे गाळप केले. यातून ३४ लाख २० हजार १६६ क्‍विंटल साखर उत्पादन झाले. या सातपैकी सहा कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून, सातही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.९३ टक्‍के राहिला आहे.\nनंदूरबार जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी १० लाख ८९ हजार ४३६ टन उसाचे गाळप केले. यामधून १० लाख ८८ हजार १५० क्‍विंटल साखर उत्पादन झाले. तीनपैकी दोन कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला असून, तीनही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.९९ टक्‍के राहिला.\nजळगाव जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी यंदा ३ लाख ८६ हजार ११२ टन उसाचे गाळप केले. यातून सरासरी ८.९४ टक्‍के उताऱ्याने ३ लाख ४५ हजार २९० क्‍विंटल साखर उत्पादन झाले. या तीनपैकी दोन कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला असल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.\nखानदेश साखर बीड जळगाव ऊस गाळप हंगाम औरंगाबाद मराठवाडा\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणी��्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/dogs-snake-fight-268008.html", "date_download": "2018-11-17T10:44:04Z", "digest": "sha1:NLMITH2VEZLLFTWOSKY26K42XL2JHCCY", "length": 13985, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...पाहा तीन कुत्र्यांनी मिळून नागाला कसं ठार केलं ?", "raw_content": "\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाक��े... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\n...पाहा तीन कुत्र्यांनी मिळून नागाला कसं ठार केलं \nआजवर आपण सर्वांनी साप-मुंगसाचं हाडवैर ऐकलंय, कदाचित ��ाहिलंही असेल. एवढंच काय अनेक साप-मांजराचीही लढाही देखील तुम्ही पहिली आणि ऐकली असेल. जळगावात मात्र, चक्क कुत्र्यांनीच एक चपळ नागाचा खात्मा केलाय.\nजळगाव 24 ऑगस्ट : आजवर आपण सर्वांनी साप-मुंगसाचं हाडवैर ऐकलंय, कदाचित पाहिलंही असेल. एवढंच काय अनेक साप-मांजराचीही लढाही देखील तुम्ही पहिली आणि ऐकली असेल. जळगावात मात्र, चक्क कुत्र्यांनीच एक चपळ नागाचा खात्मा केलाय. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथे भल्या सकाळी ही फाईट बघायला मिळाली.\nकजगावचे शेतकरी मांगीलाल जैन यांच्या शेतात कोब्रा जातीच्या नागाच दर्शन झालं. आणि उपस्थितांची भलतीच गाळण उडाली. या धावपळीतच पाळीव कुत्र्यापैकी एका कुत्र्याने नागाकडे पाहून भुंकणं सुरू केलं. हे भुंकण एकूण इतर दोन कुत्रे देखील त्याच्या मदतीला धावून आले. आणि तिथून पुढे खऱ्याअर्थाने ही लढाई सुरू झाली. या तिन्ही कुत्र्यांनी चोहोबोजूनी नागाला असं काही घेरलं की त्याची पळता भुई थोडी झाली.\nतब्बल 15 ते 20 मिनिटे जीवन संघर्ष सुरू होता. अखेर थकलेल्या नागाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण कुत्र्यांनी तो हाणून पाडला. एक कुत्र्याने नागाचं लक्ष वेधयाचं आणि दुसऱ्याने नागाची शेपटी पकडायची अशी दुहेरी रणनिती अंमलात आणत कुत्र्यांनीच या नागाला चावा घेऊन आणि पंजे मारून पुरतं घायाळ केलं. तब्बल 25 मिनिटे हा जीवन संघर्ष सुरू होता. पण उपस्थितांपैकी एका माणसाने नागाच्या जवळ जाण्याची हिंमत दाखवली नाही. सरतेशेवटी 30व्या मिनिटाला हा नाग गतप्राण झाला. श्वानांच्या या शौर्याचं पंचक्रोशीत कौतुक होतेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: cobra dog fightकुत्राजळगावसापसाप-नागाची लढाई\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nपंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडतान���...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743353.54/wet/CC-MAIN-20181117102757-20181117124757-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}