diff --git "a/data_multi/mr/2018-39_mr_all_0083.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-39_mr_all_0083.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-39_mr_all_0083.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,981 @@ +{"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-police-team-vehicles-117413", "date_download": "2018-09-22T07:38:07Z", "digest": "sha1:JAUY4JAENKHY5KDBQWR2WP6GKOJZRNC5", "length": 13087, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabad police team vehicles वरुण, वज्र वाहन बनले नुसत्या शोभेच्या वस्तू! | eSakal", "raw_content": "\nवरुण, वज्र वाहन बनले नुसत्या शोभेच्या वस्तू\nशुक्रवार, 18 मे 2018\nऔरंगाबाद - औरंगाबाद पोलिस दल अत्याधुनिक वाहने आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. दंगल हाताळण्याची संपूर्ण यंत्रणा सक्षम असताना, अकरा मे रोजी उसळलेल्या दंगलीत पोलिस प्रशासनाने आधुनिक वाहने आणि यंत्रणेचा वापरच केला नाही. परिणामी दंगलीचा भडका झाला व यात दोन जीव जाऊन कोट्यवधींचे नुकसान झाले.\nऔरंगाबाद - औरंगाबाद पोलिस दल अत्याधुनिक वाहने आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. दंगल हाताळण्याची संपूर्ण यंत्रणा सक्षम असताना, अकरा मे रोजी उसळलेल्या दंगलीत पोलिस प्रशासनाने आधुनिक वाहने आणि यंत्रणेचा वापरच केला नाही. परिणामी दंगलीचा भडका झाला व यात दोन जीव जाऊन कोट्यवधींचे नुकसान झाले.\nदंगल परिस्थिती हाताळण्यासाठी, दहशतवादी हल्ला किंवा तत्सम परिस्थिती हाताळण्याची क्षमता असलेली अनेक वाहने, उपकरणे आणि यंत्रणा ‘डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’तर्फे (डीआरडीओ) निर्मित केलेली आहेत. त्यात दंगल नियंत्रणासाठी वज्र, वरुण, अँटिमाइन व्हेईकल्स या वाहनांचा सामावेश आहे. ही तीनही वाहने औरंगाबाद शहर पोलिस दलाकडे आहेत. परंतु ही वाहने दंगलीच्या पहिल्या दिवशी केवळ शोभेच्या वस्तू बनून राहिली. या यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण पोलिसांना देण्यात आले आहे; परंतु त्याचा वापर अकरा मे रोजी मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत झाला नाही. परिणामी दंगल भडकतच गेली.\nकचराप्रश्‍नी मिटमिट्यातील हिंसक घटनेवेळीही अत्याधुनिक वाहने, यंत्रणेचा वापर झाला नाही. तेथे पोलिसांनी दंगेखारांप्रमाणेच दगडफेक केली. हा अनुभव गाठीशी असताना आताच्या दंगलीच्या स्थितीत पोलिसांकडे असलेल्या वरुण, वज्रसारख्या सक्षम यंत्रणेचा वापर झाला नाही. दोनवेळा पोलिसांकडून अशी चूक घडली.\nजमावाला नियंत्रित करण्यासाठी ‘वरुण’ वाहनातून रंगमिश्रित पाण्याचा मारा होतो. पाण्याच्या प्रचंड माऱ्यामुळे जमाव पांगला जातो. पाण्यातील रंग लवकर अंगावरून निघत नाही. अंगावरचा घट्ट रंगच दंगेखोरांच्या दंगलीतील सहभागाची खात्री व पुरावा ठरतो. पण वापर न झाल्याने पुरावाही गे���ा.\nएटापल्ली : माओवाद्यांची पोस्टर, बॅनर आढळले\nएटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरातील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी पोस्टर व बॅनर लावून पार्टी स्थापनेचा चौदावा वर्धापन...\nसोलापूर: मोहोळ तालुक्यात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश\nमोहोळ : कृत्रिम पावसासाठी ता 22 ते 24 सप्टेंबर या कालावधीत मोहोळ तालुक्यातील सर्व गावात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश जिल्हा प्रशासना कडुन...\nऔरंगाबाद: ट्रक-मोटारसायकलीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nगल्लेबोरगाव : औरंगाबाद-कन्नड महामार्गावर आलापूर फाटा (ता. खुलताबाद) येथे शुक्रवारी (ता. २१) रात्री उशीरा कन्नडहून औरंगाबादकडे येणारा ट्रक (एमएच...\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/maharashtra/123-marathwada-aurangabad/2589-aurangabad-murder", "date_download": "2018-09-22T06:48:48Z", "digest": "sha1:LYDXPMKBQL55UNFKLDKX5W6LGOIQCMN5", "length": 6330, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "काय म्हणायचं आता? म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या\nजय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद\nऔरंगाबादमध्ये पती संशय घेतो म्हणून पत्न���ने सुपारी देऊन पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.\nपती जितेंद्र होळकर यांच्या हत्येप्रकरणी पत्नी भाग्यश्री होळकरसह तीघांना अटक करण्यात आली.\nऔरंगाबादमध्ये सातारा परिसरातील छत्रपतीनगरमध्ये एका बँक अधिकाऱ्याचा घरात घुसून गळा चिरून हत्या केली. दोन दिवसांत पोलिसांनी हत्येचा छडा लावला.\nभाग्यश्री होळकरनं पतीला मारण्यासाठी शिवसेनेचा कार्यकर्ता किरण गणोरेला 2 लाखांत सुपारी दिली होती.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nसमृद्धी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्यावा- उद्धव ठाकरे\nमलिष्कासह रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी\nधनंजय मुंडेंनी शिवसेना मंत्र्यावर केला घोटाळ्याचा खळबळजनक आरोप\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nशेअर बाजारात मंदी, कुणाची चांदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Lover-Risk-giving-to-the-lover-in-aurngabad/", "date_download": "2018-09-22T07:49:30Z", "digest": "sha1:3Q5HFNAP3AGDL37CGKKHPHG7UE6K7T22", "length": 6578, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रेयसीचा गर्भपात करून दुसरीसोबत घरोबा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › प्रेयसीचा गर्भपात करून दुसरीसोबत घरोबा\nप्रेयसीचा गर्भपात करून दुसरीसोबत घरोबा\nट्रॅव्हल्समधून पुण्याला जाताना ओळख झाली. याच ओळखीतून प्रेम फुलले. पुढे ते पती-पत्नीसारखे राहिले. यातून ‘ती’ गर्भवती झाली. पण, ‘त्याने’ बळजबरी ‘तिचा’ गर्भपात केला आणि लग्नाला नकार देऊन दुसरीसोबतच घरोबा केला. हा प्रकार लक्षात आल्यावर सोमवारी (दि. 7) प्रेयसीने सिडको पोलिसांत धाव घेऊन\nफसवणूक आणि बळजबरी गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.\nविनय गोकूळ ढाके (28, रा. जळगाव. ह.मु. एन-5, सिडको) असे आरोपीचे नाव असून पूर्वी तो ट्रॅव्हल्स एजंट होता. आता त��याने स्वतःचे दुकान सुरू केले आहे. तर पीडितेचे शिक्षण सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, 12 ऑगस्ट 2013 रोजी 21 वर्षांची असताना पीडिता खासगी कामानिमित्त पुण्याला गेली होती. जाताना तिची ट्रॅव्हल्समध्ये आरोपी विनयसोबत ओळख झाली. त्यानंतर त्याने माघारी परतण्यासाठीही ट्रॅव्हल्स उपलब्ध असल्याचे सांगून मोबाइलवर संपर्क साधण्यासाठी म्हणून तिला मोबाइल क्रमांक दिला. त्यामुळे पुढे ते सतत एकमेकांच्या संपर्कात राहिले.\nमैत्रिणींसोबत सहलीवर जाण्यासाठीही तिने आरोपीकडूनच ट्रॅव्हल्स बुक केली होती. त्यात विनय हासुद्धा सहलीवर गेला होता. या वाढलेल्या ओळखीतून त्यांच्यात प्रेम फुलले. यात विनयने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडिता गर्भवती राहिली. दरम्यान, विनयने बळजबरी तिचा गर्भपात केला आणि तिला लग्नाला नकार दिला. तसेच, त्याने दुसरे लग्नही केले. ही माहिती समजताच पीडितेने सिडको ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. या प्रकरणी बळजबरी गर्भपात, फसवणूक आदी कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सी. व्ही. ठुबे करीत आहेत.\n26 वर्षीय पीडिता आणि आरोपी विनय ढाके यांचे प्रकरण काही दिवस महिला तक्रार निवारण केंद्रात सुरू होते. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे ठरल्यावर आरोपीने पलायन केले. दरम्यान, आरोपीने आतापर्यंत पीडितेकडून लाखो रुपये उकळल्याचीही माहिती हाती आली आहे. आता गुन्हा नोंद झाला, मात्र आरोपीने धूम\nठोकली आहे. त्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Sanitary-pad-vending-machine-in-9-women-jails-in-the-state/", "date_download": "2018-09-22T07:33:28Z", "digest": "sha1:K5PXD2YNQKKI2PGZUBHY7MSU5GM34GGB", "length": 7245, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यातील ९ महिला कारागृहांत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › राज्यातील ९ महिला कारागृहांत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन\nराज्यातील ९ महिला कारागृहांत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन\nकोल्हापूर ः पूनम देशमुख\nकारागृहात विविध कारणांनी शिक्षा भोगणार्‍या महिलांच्या आरोग्याची काळजी महिला आयोगाने घेतली आहे. या कैद्यांकरिता सॅनिटरी पॅडचे वेंडिंग मशीन तसेच वापरलेले पॅड नष्ट करण्यासाठी बर्निंग मशीन पुरवण्याचा निर्णय राज्य महिला आयोगाने घेतला आहे. त्यामुळे त्या विशिष्ट दिवसांतील कैद्यांची होणारी कुचंबणा दूर होणार आहे. कोल्हापूरसह राज्यातील 9 कारागृहांत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.\nराज्य महिला आयोगाकडून राज्यातील विविध महिला कारागृहात असणार्‍या महिला कैद्यांकरिता सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन तसेच वापर झालेले पॅड नष्ट करण्यासाठी बर्निंग मशीन देण्यात येणार आहे. कारागृहात असणार्‍या महिलांना सुविधा मिळाव्यात यासाठी हे पाऊल उचलल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.\nराज्य महिला आयोगाकडून भायखळा कारागृहातील महिला कैदी मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूसंदर्भात तसेच राज्यातील कारागृहात असणार्‍या महिला कैद्यांना पुरवण्यात येणार्‍या सोयीसुविधा, आहार, आरोग्य व सुरक्षितता आणि अनुषंगिक बाबींची चौकशी करण्यासाठी तसेच त्यासंबंधीच्या आवश्यक त्या उपाययोजना सुचवण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने महिला कैद्यांना सुविधा मिळावी यासाठी आयोगाकडून राज्यातील 9 महिला कारागृहात सॅनिटरी पॅड वेंडिग मशीन आणि वापर झालेले पॅड नष्ट करण्यासाठी बर्निंग मशीन देण्यात येणार आहे .\nवेंडिग मशीन कारागृहात देताना सोबत पन्नास नॅपकीन आयोगामार्फत देण्यात येणार आहेत. त्यानंतर वेंडिंग मशीन आणि बर्निंग मशिनमध्ये सॅनिटरी पॅड भरणा करण्यासाठी संबंधित कंत्राटराशी संपर्क साधणे याची जबाबदारी कारागृह प्रशासनाची असणार आहे. तसेच सॅनिटरी पॅड मोफत देणे किंवा अत्यल्प दरात देण्याबाबतचा निर्णय संबंधित जेल प्रशासनाचा असणार आहे.\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन देण्यात येणारी कारागृहे\nमहिला कैद्यांच्या हक्कांसाठी आयोग सजग आहे. त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी कारागृहात सॅनिटरी पॅड वेंडि���ग मशीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. - विजया रहाटकर राज्य महिला आयोग अध्यक्षा\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/NCP-office-bearers-stopped-the-crores-of-Chandrakant-Patil-car/", "date_download": "2018-09-22T07:27:11Z", "digest": "sha1:PRG4LKFEJMFKYXEAMTZ5CCXYFDGLKO4J", "length": 5597, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बांधकाम मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी रोखला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › बांधकाम मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी रोखला\nबांधकाम मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी रोखला\nमहामार्गावरील खड्ड्यांबाबत जोरदार घोषणा बाजी करत बांधकाम मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्यासह त्यांच्या गाड्यांचा कुडाळ येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी रोखल्या.यावेळी महामार्गाच्या दैयनिय स्थितीकडे लक्ष वेधत खड्डे किती दिवसात बुजवणार असा प्रश्‍न उपस्थित केला. गणेशोत्सव तोंडावर असताना खड्ड्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत. अन्यथा भाजपच्या मंत्र्यांची एकही गाडी जिल्ह्यात फिरू दिली जाणार नाही,असा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देण्यात आला. यावर ना. पाटील यांनी येत्या चार दिवसात खड्डेे बुजविण्यात येणार असल्याचे सांगत खड्डेे बुजविण्याचे काम युध्द पातळीवर असल्याचे स्पष्ट केले.\nकुडाळ उद्यमनगर येथे जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने खड्ड्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाड्यांचा ताफा अडवून या बाबत चर्चा केली तसेच निवेदन दिले. ना.पाटील यांनी खड्डे बुजविण्याचे काम चालू असून येत्या काही दिवसात महामार्ग वाहतुकीसाठी सुस्थितीत होईल,अशी ग्वाही दिली.कुडाळमधील मागणी नुसार फ्लायओव्हर लवकरच मंजुर करण्यात य��ईल,असेही त्यांनी सांगितले.\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, जिल्हा उपाध्यक्ष उदय भोसले, प्रांतिक सदस्य पुष्पसेन सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य शिवाजी घोगळे, तालुकाध्यक्ष भास्कर परब, प्रफुल्‍ल सुद्रीक, आत्माराम ओटवणेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/accident-in-Kunakeshwar/", "date_download": "2018-09-22T07:06:34Z", "digest": "sha1:D2LNGI4EJGOW7OVNML3I4U2FUUDPTKWK", "length": 5200, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुणकेश्‍वर येथे डंपर व रिक्षाची धडक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कुणकेश्‍वर येथे डंपर व रिक्षाची धडक\nकुणकेश्‍वर येथे डंपर व रिक्षाची धडक\nकुणकेश्‍वर- चांदेलवाडी येथील पावणाई मंदीराजवळील धोकादायक वळणावर भरधाव डंपर व रिक्षा यांच्यामध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी 11 वा. च्या सुमारास घडला.\nदाभोळे येथील पुंडलिक अनंत अनभवणे यांच्या मालकीचा डंपर घेवून चालक आनंद दत्ताराम ठाकूर हे कातवणहून किंजवडेच्या दिशेने येत होते.तर रिक्षाचालक अनिकेत गणपत गावडे(30) हे रिक्षेने इळये येथून मुणगेकडे प्रवाशी घेवून जात होते. कुणकेश्‍वर- चांदेलवाडी पावणाई मंदीराजवळील धोकादायक वळणावर डंपर व रिक्षाची समोरासमोर धडक बसून अपघातात डंपरच्या धडकेने रिक्षा रस्त्यावर पलटी झाली.\nया अपघातात रिक्षाचालक अनिकेत गावडे याच्या उजव्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी प्रवाशी प्रतीक्षा प्रवीण कुडाळकर(35) व प्रदीप पांडूरंग रूपये(32, रा.इळये वरंडवाडी) ही दोघं बहीण-भाऊ व रिक्षाचालक या तिघांनाही तात्काळ उपचारासाठी कणकवली येथे नेण्यात आले. अपघात झाल्याचे समजताच कुणकेश्‍वर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य सुरू केले.\nया अपघातामध्ये रि���्षेचे सुमारे 80 हजाराचे नुकसान झाले. अपघाताची खबर अमोल रूपये यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. भरधाव वेगाने डंपर चालवुन अपघातास कारणीभुत ठरल्याप्रकरणी डंपरचालक आनंद दत्ताराम ठाकूर याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस नाईक राजन पाटील करीत आहेत.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/vishnu-Vitthal-Barne-suicide-issue/", "date_download": "2018-09-22T07:22:02Z", "digest": "sha1:TAESZVI6EHPJKVUGT2SFGKKNUO5X5S7Z", "length": 5067, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चोरीची क्लिप व्हायरल झाल्याने आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › चोरीची क्लिप व्हायरल झाल्याने आत्महत्या\nचोरीची क्लिप व्हायरल झाल्याने आत्महत्या\nकिराणा दुकानातील चॉकलेटची बरणी चोरी करतानाचा व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने विठ्ठल विष्णू बारणे (43, रा. दोंदे, ता. खेड) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मयत बारणे यांनी रविवारी (दि. 4) वडगाव (ता. खेड) येथील नवनाथ किराणा प्रोव्हीजन स्टोअर्स या दुकानात जाऊन गाय छाप विकत घेण्याच्या निमित्ताने गेल्यावर दुकानदाराची नजर चुकवून काऊंटरवरील चॉकलेटची बरणी चोरून नेली. हा प्रकार दुकानातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरामध्ये कैद झाला.\nया प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून दुसर्‍या दिवशी विठ्ठल बारणे यांचे भाऊ संतोष बारणे यांनी संबंधित दुकानात जाऊन दुकान मालक यांच्याशी चर्चा करून चोरी केलेल्या चॉकलेट बरणीचे पैसे देऊन प्रकरण मिटवून टाकले होते. मात्र, सोमवारी (दि. 5) दोंदे गावचे माजी सरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत संभाजी बारणे यांनी सी.सीटिव्हीवरील क्लीप मोबाईलद्वारे व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केले. या व्हिडिओत विठ्ठल बारणे यांचा चेहरा व चॉकलेटची बरणी चोरून नेत असल्याचे स्पष्ट���णे दिसत होते.\nविठ्ठल बारणे यांची गावात बदनामी झाली व त्याचा धसका घेऊन विठ्ठल बारणे यांनी (दि. 5) रात्रीच्या वेळी गावातील दशक्रिया घाटातील शेडच्या लोखंडी अँगलला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्याचा भाऊ संतोष बारणे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-crime-of-the-youth-of-Rethare-cutting-a-cake-by-the-sword/", "date_download": "2018-09-22T07:33:11Z", "digest": "sha1:VAZOHO2FQNSM2H7OWHATBETVY3AZHEOJ", "length": 6331, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तलवारीने केक कापणार्‍या रेठरे येथील युवकावर गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › तलवारीने केक कापणार्‍या रेठरे येथील युवकावर गुन्हा\nतलवारीने केक कापणार्‍या रेठरे येथील युवकावर गुन्हा\nरस्त्यावर बॅनर लाऊन भर चौकात तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा करणार्‍यावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बेकायदा धारदार शस्त्र बाळगून मोठ्या आवाजात स्पिकर लावल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अखिल अशोकराव मोहिते (रा. रेठरेबुद्रुक, ता. कराड) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.\nयाबाबत पोलिसांनी सांगितले की, रेठरेबुद्रुक येथील अखिल अशोकराव मोहिते याचा मंगळवार दि. 26 रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त परिसरात शुभेच्छा फलक लावले होते. मंगळवारी रात्री विकास सेवा सोसायटीच्या चौकात स्पिकर लावून वाढदिवस साजरा केला जात होता. यावेळी अखिल मोहिते याने आपल्या हातात 30 ते 35 इंच तलवार घेतली होती. दरम्यान, हा सर्व प्रकार पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांना समजला.\nत्यांनी त्वरित याची माहिती कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांना सांगून घटनेची खात्री करून कारवाई करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार अशोक क्षीरसागर यांनी पोलिस कर्मचार्‍यांना तात्काळ रेठ���ेबुद्रुक येथे पाठवले. यावेळी झेंडा चौकात बॅनर लावलेले त्यांना दिसले. तसेच मोठ्या आवाजात स्पिकर लावून अखिल मोहिते हा हातात तलवार घेऊन केक कापत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी अखिल मोहिते याच्याविरोधात कारवाई करत बेकायदा शस्त्र बाळगणे, जोरजोरात स्पिकर लावणे, तसेच चौकात सार्वजनिक ठिकाणी वाढदिवसाचे फलक लावून चौकाचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विक्रम गेरसिंग वळवी यांनी फिर्याद दिली आहे.\nसुभेदार नारायण ठोंबरे अनंतात विलीन\nशिवसेना पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा\nराज्यकर्त्यांना सत्तेची धुंदी व मस्ती\nशिवराज चौकातील उड्डाणपूल खचला\nकार पलटी होऊन तीन जखमी\nमराठीच्या ‘अभिजात’साठी आंदोलनाचे नेतृत्व करणार\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://govexam.in/police-bharti-sample-paper-10/", "date_download": "2018-09-22T07:43:46Z", "digest": "sha1:ATVGSZSQFQMEPIWTMI57FCXJPKKULUS7", "length": 16047, "nlines": 438, "source_domain": "govexam.in", "title": "Police Bharti Sample Paper 10 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nगाविलगड किल्ला कुठे आहे \nपहिला परमवीर चक्र विजेता-\nएका घनाचे पृष्ट्फळ 54 चौ.से.मी.आहे,तर त्या घनाचे घनफळ किती\nरॉक गार्डन कोणत्या शहरात आहे\nआधुनिक मराठी कवितेचे जनक कोण \nमहाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी ______ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत.\nकोल्हापूर हे शहर __________ नदीच्या काठी बसले आहे.\n‘सोलर इम्पल्स २’ ह्या सौर उर्जेवर चालणार्या स्वयंचलित विमानाची चाचणी नुकतीच कोणत्या देशात घेण्यात आली\nया पैकी एकही नाही\n____________ह्या प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग- वचन- पुरुषाप्रमाणे बदलते.\n10 लिटर = किती पाव लिटर\nनुकताच जगातील सर्वात उंच (२४० फुट) व सर्वात ��ोठा ध्वजस्तंभ कोठे उभारण्यात आला\nसंख्यामालेतील चुकीची संख्या ओळखा:- 1, 1, 2, 6, 24, 96, 720\n_____________येथे औरंगजेबाची कबर आहे.\nजनगणना – २०११ नुसार महाराष्ट्राचे साक्षरता प्रमाण किती आहे \nराष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा करण्यात येतो\nमहिला पोलिसांची संख्या खालीलपैकी कोठे सर्वाधिक आहे\nकोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल \nएका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ.से.मी. आहे.त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूपैकी एक बाजू 22 से.मी आहे,तर दुसरी किती\nधरुरचा किल्ला महाराष्ट्रात कुठे आहे \n20 % चे 40 % किती होईल\nMODVAT कशाशी संबधित आहे\nमहारष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहराला संबोधतात \nकार्ले ब भाजे लेणी कुठल्या जिल्ह्यात आहे \nभारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक _______________ आहेत.\n१ मे २०१५ पासून भारताने किती देशांना ई-टुरिस्ट व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे\nमहिलांच्या सुरक्षित प्रवासा साठी महिला चालक असणारी स्वतंत्र रेडिओ कॅब सेवा कोणत्या शहरात उपलब्ध होणार आहे\nदेशातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ कोठे सुरु करण्यात येणार आहे\nअंटार्क्टिकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय _________________ आहे .\nकर्नल जे. के. बजाज\nस्क्वाड्रन लिडर राकेश शर्मा\nमानवधिकार दिवस मानला जातो.\n1,260 रुपयास गाय घेतली.तिला घरी आणण्यासाठी 140 रु.खर्च आला.पुढे ती गाय विकली.त्यामुळे 15% नफा झाला.तर ती गाय केवढ्यास विकली.\nभारतातल्या पहिली महिला महापौर कोण आहे \nमाथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठल्या जिल्ह्यात येत\nभारतातील पहिले “महिला संकट निवारण केंद्र” कोठे सुरु करण्यात आले\n‘भालजी पेंढारकर चित्रनगरी’ हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद __________ येथे आहे.\nसंख्यामालेतील चुकीची संख्या ओळखा :- 19, 26, 33, 46, 59, 74, 91\nभारतातील पहिल्या महिला डॉक्टर _______________ आहे\nखासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते गाव दत्तक घेतले आहे\n२०१४ ची हिंद केसरी स्पर्धा कोणी जिंकली\nगोल्डन गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे\nभारताच्या हरितक्रांतीचे जनक -\nसह्याद्रीच्या डोंगराळ भागात ___________ साठे आहेत\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्���िडिओ बघा\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/khabar-maharashtrachi/north-maharashtra-draught-snowfall/articleshow/51332012.cms", "date_download": "2018-09-22T08:22:06Z", "digest": "sha1:I2A56CPLO6AKSYA4NUFFECLDREUNX3Y2", "length": 24793, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Khabar Maharashtrachi News: north maharashtra draught snowfall - दुष्काळाच्या राशीला अवकाळी! | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nआई जेऊ घालीना अन् बाप भीक मागू देईना, अशी अवघड परिस्थिती सध्या उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची झाली आहे. गेल्या वर्षीच्या अपुऱ्या पावसाने यंदा ऐन हिवाळ्यातच पाणीटंचाईची धग जाणवू लागली असतानाच काही दिवसांपूर्वीच्या गारपीट व अवकाळी पावसाने चार-पाच दिवस यथेच्छ धिंगाणा घालून दुष्काळाने होरपळत असलेल्या ग्रामीण जनतेच्या जखमेवर जणू मीठ चोळले आहे. निसर्गाने मारल्यावर दाद तरी कोणाकडे मागायची, असा प्रश्न यानिमित्ताने जनतेला पडला आहे. कारण सरकार नावाच्या व्यवस्थेला नियम, अटी-शर्तींचे कुंपण असते. हे कुंपण पार करण्याची ताकद विविध समस्यांनी त्रासलेल्या या लोकांकडे आता राहिलेली नाही. गेली तीन-चार वर्षे अवकाळी पावसाचा राडा जवळपास वर्षभर चालू आहे. परिणामी, या सर्वच प्रदेशातील शेतीची प्रचंड हानी झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक अवकाळीचा पाऊस जेव्हा गिळतो तेव्हा शेतकरी केवळ हतबलच होत नाही, तर या काळ्याआईने आता आम्हालाही पोटात घ्यावे, अशी टोकाची भावना व्यक्त करतो. यंदा पुन्हा अशीच परिस्थिती उद्‍भवली असल्याने निराशेचे ढग दाटून आले आहेत. अशा भीषण स्थितीत खरे तर सारे नियम बाजूला सारून सरकार नावाच्या संस्थेने संकटग्रस्त शेतकरी, कामगार, शेतमजूर यांना दिलासा द्यायला हवा. विविध समस्यांनी बेजार झालेल्या सरकारला सुदैवाने लागलीच पंचनामे करण्याची सुबुध्दी सुचली, हेही नसे थोडके पण यापूर्वीच्याच अनेक संकटातील मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांना आताशा सरकारी मदतीचीही शाश्वती राहिलेली नाही. अशा प्रसंगात सरकारच्या प्रतिनिधींनी नोकरशाहीला बरोबर घेऊन बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना सावरायला हवे. पण इव्हेंटची चमकोगिरी व बोलबच्चनगिरीतच अडकलेले पालकमंत्री नावाचे संस्थान ढिम्म हलायला तयार नाही.\nनाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे व नंदूरबार या जिल्ह्यां��धील तब्बल पाचशेहून अधिक गावे व १७ हजार हेक्टर शेती अवकाळी पाऊस व गारपिटीने बाधित झाली आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात आठवडाभरात बारा हजारांपेक्षाही अधिक शेतकऱ्यांना या संकटाने गारद केले आहे. वीज पडून चार जण दगावले, तर पशूहानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. रब्बीचे काढणीला आलेले, खळ्यावर काढून ठेवलेला कांदा, गहू, भाजीपाला, द्राक्ष, हरभरा, डाळिंब, मका, केळी, पपई, टरबूज, ज्वारी, आंबा अशा नगदी पिकांची अतोनात हानी झाली आहे. दुष्काळाच्या संकटातही पोटाला चिमटा घेत, डोळ्यात तेल घालून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले पीक असे हातून गमवावे लागल्याने झालेली शेतकऱ्यांची अवस्था प्रत्यक्षात तेथे जाऊन पाहिल्याशिवाय कळणार नाही. सरकारी पाहणीत एकप्रकारचा उपचार असतो. त्यात संवेदनशीलतेचा अभाव हमखास दिसतो. शिवाय सरकारी बाबूंना असल्या प्रकरणात फारसे गम्यही नसते. म्हणूनच पालकमंत्री किंवा आमदारांनी किमान आपले मतदार या जाणीवेने तरी पाहणी करावी, अशी अपेक्षा असते. नाशिक व नंदूरबारचे पालकमंत्री गिरीश महाजन, जळगावचे एकनाथ खडसे व धुळ्याचे दादा भुसे हे तिघेही या अपेक्षेला खरे उतरले नाहीत. महाजनांनी मुंबईला जाताजाता किमान रस्त्यावरील गावाला भेट देण्याचे इतिकर्तव्य तरी पार पाडले, पण बाकी दोघांनी तर या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. यंदा कधी नव्हे एवढे संकट या परिसरावर आले आहे. दुष्काळाचे चटके मार्चपासूनच बसू लागले आहेत. थेट पावसाळ्यापासूनच सुरू असलेल्या टँकरच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. उत्तर महाराष्ट्राचे मुख्यालय असलेल्या नाशिकमध्ये तर प्रथमच पाणीकपातीला तोंड द्यावे लागत असून, मे अखेरपर्यंत त्यात वाढ होण्याची चिन्हे आहेत. या पाणीकपातीचेही भाजपच्या स्थानिक मंडळींनी राजकारण केले अन् त्याला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आंधळा पाठिंबा दिल्याने आता ते चांगलेच कात्रीत सापडले आहेत. महाजन यांच्या एकूणच संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे रहावे, असे प्रसंग घडत असल्याने वारंवार माध्यमांमध्ये त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. अर्थात सिंहस्थ कुंभमेळा, मांगीतुंगी सोहळा अशा मोठ्या इव्हेंट समजल्या गेलेल्या ठिकाणी मात्र त्यांनी अभूतपूर्व लक्ष घातले. जातीने काही दिवस थांबून त्यांनी सगळ्या व्यवस्थांवर नियंत्रण ठेवले. थोडक्यात जेथे चमकोगिरी करायला मिळते, तेथे ते हमखास हजर राहतात. पण, तब्बल पाच दिवस बेमोसमी पाऊस व गारपिटीने भयभीत तर नुकसानीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटावे, असे काही त्यांना वाटले नाही. सर्वाधिक नुकसान झालेल्या नाशिक, दिंडोरी, बागलाण व निफाड तालुक्यांपैकी काही ठिकाणी त्यांनी भेट देऊन पाहणी केली असती तर ठिक होते. पण मुंबईला जाताजाता रस्त्यातील गावात थांबून त्यांनी जे सोपस्कार पार पाडले, त्यांनी त्यांच्यातील संवेदनशीलतेचा प्रत्यय आला. त्यांच्या राज्यात नाशिक शहराची अभूतपूर्व कोंडी चालू आहेच; आता ग्रामीण भागातही अस्मानी संकटात या सुलतानीची भर पडत आहे. जळगावचे पालकमंत्री एकनाथ खडसे हे तर राज्याचे महसूलमंत्रीही आहेत. पण त्यांना त्यांच्या जळगाव जिल्ह्यातही आपत्तीची पाहणी करावी, संकटग्रस्तांना भेटावे असे वाटू नये यातच सारे काही आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नी असलेला संवेदनशीलतेचा अभाव यापूर्वी खडसेंच्या बाबतीतही अनेकदा अनुभवास आला आहे. त्यामुळे खरेतर त्यांच्याकडून काही अपेक्षा करणेही चुकीचेच. वास्तविक जिल्ह्यात जवळपास दीडशे गावातील दोन हजार हेक्टर शेतीचे नुकसान अवकाळीने झाले आहे. गेल्या वर्षी खरीपाचे अशाच बेमोसमी पावसाने तब्बल शंभर कोटींचे नुकसान झाले होते. त्यामुळे आता नुकसानीचा आकडा कमी वाटत असला तरी जवळपास साडेतीन हजार शेतकरी बाधित झाल्याने त्यांना आधार देणे गरजेचे होते. धुळ्यातही ६८ गावातील ३,७२१ शेतकऱ्यांच्या २,४४३ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. पण भाजपच्या मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवणाऱ्या शिवसेनेच्या दादा भुसे यांनाही धुळ्यात जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देता आला नाही. भुसेंच्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण या नजीकच्याच तालुक्यात सर्वाधिक हानी होऊन तेथेही भुसेंना जाता येऊ नये यावरून त्यांच्यातील कार्यकर्ता मंत्रीपदाच्या झुलीत हरवला असावा. नंदूरबारमध्ये तर शेतीच्या हानीबरोबरच सुमारे ९० घरांचेही नुकसान झाले. काही कुटुंब रस्त्यावर आले पण पालकमंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या मदतीसाठी काही करावेसे वाटले नाही. अलीकडे एकूणच राजकीय पक्षांमधील संवेदनशीलता लोप पावत चालली असताना अशा काही आपत्तीत ना जनाची पण मनाची तरी त्यांनी बाळगावी, अशी अपेक्षा गैर ठरणार नाही. सरकारी मदतीच्या अटी-शर्ती या तर जणू आपत्तीग्रस्ताला मदत कशी मिळू द्यायची नाही, यासाठीच तयार केल्या की काय, असे वाटावे अशा आहेत. ३३ टक्क्यांवर नुकसान झाले तरच संबंधित शेतकऱ्यांना मदत देता येते. त्याखालील नुकसानग्रस्तांनी नशिबाला दोष देत बसावे, असा सरकारच्या नियमाचा अर्थ खरेतर अशा सरकारी लालफितीचा फटका आपत्तीग्रस्तांना बसता कामा नये व नियमांच्या जंजाळात मदत अडकून पडू नये एवढे तरी पुढारी वा मंत्री महोदयांनी करायला हवे. केंद्रीय अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांच्या मदतीच्या घोषणा आहेत, पण गेल्या वर्षी सर्वाधिक नुकसान झालेल्यांना त्या नव्या तरतुदींचा लाभ होणार नाही. सरकारी काम अन् काही काळ थांब या उक्तीचा असा सतत प्रत्यय देण्यात तरी काय हंशील आहे खरेतर अशा सरकारी लालफितीचा फटका आपत्तीग्रस्तांना बसता कामा नये व नियमांच्या जंजाळात मदत अडकून पडू नये एवढे तरी पुढारी वा मंत्री महोदयांनी करायला हवे. केंद्रीय अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांच्या मदतीच्या घोषणा आहेत, पण गेल्या वर्षी सर्वाधिक नुकसान झालेल्यांना त्या नव्या तरतुदींचा लाभ होणार नाही. सरकारी काम अन् काही काळ थांब या उक्तीचा असा सतत प्रत्यय देण्यात तरी काय हंशील आहे विद्यमान स्थिती तर फारच वाईट आहे. दुष्काळाच्या जोडीला अवकाळीने ठाण मांडल्याने शेती अन् शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे.\nमिळवा सदर बातम्या(Column News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nColumn News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदिल्लीत मुसळधार पाऊस; पारा घसरला\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\nखबर महाराष्ट्राची/मराठी मुलखात याा सुपरहिट\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nगुद्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nपत्नीचे बहिणीसो��त संबंध; पतीची पोलिसांत तक्रार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2मार्चमध्येच टंचाई, टँकरच्या झळा...\n3प्रभू, यंदा कृपा कराच\n4शत प्रतिशत विभाजनाचीच रणनीती...\n5निरंकुश नोकरशहा आणि हतबल सरकार...\n7पोलिस करतात तरी काय\n8सरकारला चाणाक्षपणा दाखवावा लागेल......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/ratnagiri/rasik-rangale-shyamarga/articleshow/65689417.cms", "date_download": "2018-09-22T08:21:50Z", "digest": "sha1:WYSBCPEQLOTVILOFTYJ6ZVPAGJERNLAU", "length": 12865, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ratnagiri News: rasik rangale 'shyamarga' - रसिक रंगले ‘श्यामरंगा’त | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n'मोगरा फुलला', 'सुंदर ते ध्यान उभा विटेवरी,' 'सहेला रे', 'मोरा पिया मोसे बोलत नाही', 'तोरा मन दर्पण', 'हे सुरांनो चंद्र व्हा', 'हमे तुमसे प्यार कितना' अशा एकापेक्षा एक गीत, अभंग, बंदिशीतून पुणेकर रसिकांवर सप्तसुरांची बरसात झाली. मालकंस, ललत, किरवानी अशा रागांमधील बंदिशी, सोबतीला उपशास्त्रीय आणि सुगम संगीतातील गाणी आणि रंगमंचावर चित्रांद्वारे साकारलेल्या श्रीकृष्णाच्या छटा, असा विविध कलांचा आस्वाद घेत रसिकांनी 'श्यामरंग' या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली.\nकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने नवी पेठेतील पत्रकार भवनाच्या कमिन्स सभागृहात पुण्यातील डीडी क्लबतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रसिकांनी शास्त्रीय-सुगमच्या मिलाफाची अनोखी मैफल अनुभवली. गानसरस्वती किशोरीताई अमोणकरांचा वरदहस्त लाभलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध गायिका मेघना भावे-देसाई यांच्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रशांत पांडव (तबला), निनाद सोलापूरकर (सिंथेसायझर व गायन), उदय शहापूरकर (हार्मोनियम), नीलेश देशपांडे (बासरी), नरेंद्र काळे (तालवाद्य) यांनी सुरेल साथसांगत केली.\nगोरख कल्याण रागातील 'मोगरा फुलला', यमन रागातील 'सुंदर ते ध्यान', भूप रागातील 'सहेला रे', दरबारी कानडा रागातील 'तोरा मन दर्पण केहलाये', चारुकेशी रागातील 'हे सुरांनो चंद्र व्हा', ललत रागातील 'मैं गुलाम हूँ', सारंग रागातील 'घन घन माला', किरवानी रागातील 'का करूं सजनी', मालकंस रागातील 'आय�� सूर के पंछी आये' व भैरवी रागातील 'मेरा कूछ सामान' व 'हमे तुमसे प्यार कितना' या सदाबहार गाण्यांनी रसिकांची मने जिंकली. मध्येच रंगलेली वाद्यांची जुगलबंदी, लावणीचा ठेका, गझल, ठुमरी, लोकगीत यामुळे 'श्यामरंग' उत्तरोत्तर रंगत गेला. कार्यक्रमात निवेदक धनंजय देशपांडे यांनी मेघना भावे-देसाई यांच्याशी संवाद करीत बारा राग, प्रहर, त्याचे महत्त्व, स्वरूप रसिकांना उलगडून दाखवले. शास्त्रीय संगीत आणि चित्रपटसृष्टी यातील गमतीजमती दोघांनीही सांगितल्या. 'सवाई'त गाणं अन् गाण्यात 'सवाई' संकल्पनेवर आधारित शास्त्रीय आणि सुगम संगीताच्या रसिकांना एकत्रित मेजवानी देण्याचा प्रयत्न होता. अभिनेते मिलिंद दास्ताने, अंबरीश देगलूरकर, विष्णू मनोहर, गायक मंगेश बोरगावकर आदी उपस्थित होते.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'हे' बेडरूम पाहून तुम्हालाही हेवा वाटेल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nदादर पॅसेंजर रत्नागिरी स्थानकात रोखली\nganesh chaturthi: कोकण रेल्वेचा पाच तास खोळंबा\nसिंधुदुर्गातील पहिली विमानचाचणी बेकायदा: नारायण राणेंचा आरोप...\nचिपी विमानतळावर बाप्पासह विमानाचं आगमन\nराजापूरमध्ये कार अपघातात पाचजण ठार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n4जन्माष्टमीनिमित्त रंगला कृष्ण मेळा...\n5मृतांच्या नातेवाईकांची सावंतविरोधात तक्रार...\n6मृतांच्या नातेवाईकांची सावंतविरोधात तक्रार...\n7आंबोली घाटात ट्रक कोसळला, चालक ठार...\n8रिकाम्या खुर्च्या आणि जीवघेणी शांतता......\n9पोलादपूर दुर्घटना: ३० मृतदेह घाटातून बाहेर काढले...\n10बस दरीत कोसळून ३३ मृत्युमुखी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-09-22T08:19:29Z", "digest": "sha1:5V4VRFRRTX6KF3QDJADDYMYBUB2LDD3M", "length": 24843, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "नारायण राणे Marathi News, नारायण राणे Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n‘कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायलाच हवी’\nइतक्या संपत्तीचे करायचे काय\nतालिबाननंतर सीपीआय-माओवादी सर्वात खतरनाक\nपूरग्रस्त केरळसाठी अतिरिक्त सेस\nSurgical Strike: सरकारकडून वादाचा स्ट्राइक...\nनन बलात्कार: अखेर बिशप मुलक्कल अटकेत\nहा पिझ्झा चक्क तीन वर्ष टिकणार\nरशियावरील निर्बंधांची व्याप्ती वाढवली\nमहिलेच्या गोळीबारात तिघे ठार\nइराणबाबतच्या दबावाला भारत विरोध करेल\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही:...\nदहशतवादाविरोधात भारताकडून प्रभावी उपाय\nजागतिक बँकेकडून भारताला मोठे अर्थसाह्य\nरोकडतुटीच्या भीतीने निर्देशांकाची पडझड\nपेट्रोल, डिझेलनंतर सीएनजीही महागणार\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nAsia Cup: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nइंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी चोख हवी\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\nटीम इंडियात २४ तासांत सुधारणा\nभारताची आज बांगलादेशविरुद्ध लढत\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\n...तर '३७७' वरील सिनेमात काम करेन: आयुषमान...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nकर्मचारी - सर, मला सुट्टी हवीय\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस..\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रु..\nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्..\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओ..\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर..\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर..\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार प..\nसिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर पहिल्या विमानाचे लँडिंगमधुसूदन नानिवडेकरदीर्घकाळ शं���ा-कुशंकांचे हेलकावे खात असलेल्या सिंधुदुर्गाच्या चिपी ...\nसिंधुदुर्गातील पहिली विमानचाचणी बेकायदा: नारायण राणेंचा आरोप\n'इमान इला, इमान इला', 'गणपती बाप्पा मोरया' अशा घोषणा देत स्थानिकांनी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर पहिल्याच विमानाचे जोरदार स्वागत केले असले, तरी या विमानाच्या चाचणीनंतर राजकारण तापणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी या विमानाची चाचणी बेकायदा असल्याचे म्हटले आहे. हे विमान खासगी असून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पैसे देऊन ते आणले, असा आरोप राणे यांनी केला आहे.\nसकल मराठा समाजाच्या मागण्या कागदावरच\nगणेशोत्सवानंतर मागण्यांच्या पाठपुराव्याबाबत पुन्हा आंदोलन सुरु करण्याची मागणीम टा...\nचिपीच्या उड्डाणात तांत्रिक अडचण\n- गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर हवाई चाचणी- मुंबईहून जाणार होते नेत्यांचे विमान - विमानतळ कार्यान्वित नसल्याने अडचणम टा...\nचिपीच्या उड्डाणात तांत्रिक अडचण\n- गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर हवाई चाचणी- मुंबईहून जाणार होते नेत्यांचे विमान - विमानतळ कार्यान्वित नसल्याने अडचणम टा...\nचिपीच्या उड्डाणात तांत्रिक अडचण\n- गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर हवाई चाचणी- मुंबईहून जाणार होते नेत्यांचे विमान - विमानतळ कार्यान्वित नसल्याने अडचणम टा...\nचिपीच्या उड्डाणात तांत्रिक अडचण\n- गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर हवाई चाचणी- मुंबईहून जाणार होते नेत्यांचे विमान - विमानतळ कार्यान्वित नसल्याने अडचणम टा...\nचिपीच्या उड्डाणात तांत्रिक अडचण\nगणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर चिपी विमानतळावर हवाई चाचणी करण्यात येणार होती आणि त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युतीच्या मंत्र्यांचे मुंबईवरून निघालेले एक खास विमान चिपी विमानतळावर उतरणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्याने विमानाची चाचणी होणार असली तरी अद्याप दिल्लीहून परवानगी न मिळाल्याने युतीच्या विमानाच्या लॅण्डिंगविषयी मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nचिपीच्या विमानात फडणवीस, उद्धव, राणे व प्रभू\nमहाराष्ट्राचा कॅलिफोर्निया मानला जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाची पहिली हवाई चाचणी १२ सप्टेंबरला होणार असून यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडण��ीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू तसेच खा. नारायण राणे या सगळ्यांसह एक विमान मुंबईकडून सिंधुदुर्गाकडे झेपावणार आहे. चिपी विमातळावर या विमानाचे 'सेफ लॅण्डिंग' होणार असल्याबाबत शंका नसली तरी २०१९च्या निवडणुकांत युतीचे राज्यात पुन्हा सेफ लॅण्डिंग होईल की नाही त्याबाबत तळकोकणात गजाली रंगल्या आहेत.\nचिपीच्या विमानात फडणवीस, उद्धव, राणे व प्रभू\nमहाराष्ट्राचा कॅलिफोर्निया मानला जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाची पहिली हवाई चाचणी १२ सप्टेंबरला होणार असून यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू तसेच खा. नारायण राणे या सगळ्यांसह एक विमान मुंबईकडून सिंधुदुर्गाकडे झेपावणार आहे.\nचिपीच्या विमानात फडणवीस, उद्धव, राणे व प्रभू\nविमानतळाच्या पहिल्या चाचणीसाठी मुंबईहून झेपावणार विमानsanjayvhanmane@timesgroup...\nचिपीच्या विमानात फडणवीस, उद्धव, राणे व प्रभू\nविमानतळाच्या पहिल्या चाचणीसाठी मुंबईहून झेपावणार विमानsanjayvhanmane@timesgroup...\n​​​सरकारच्या धोरणांविरुद्ध लोकांमध्ये असलेला असंतोष संघटित करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेने केला. परंतु या संघर्षाची दिशा भरकटल्याचेही दिसून आले.\nठोक आंदोलनातून ठोस वाटचालीकडे\nsatishgMT कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या ठोक आंदोलनाच्या ३९ दिवसांच्या ठिय्या आंदोलनाच्या तीव्रतेनंतर अखेर राज्य सरकारने आरक्षणासह अन्य २२ ...\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूरमराठा आरक्षणाच्या मागणीची वैधानिक कार्यवाही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल...\nअंतर्गत संघर्ष समाप्त यात्रा कधी\nरविवार विशेष लेख यात्रेचा फोटो वापरणे मोदी लाटेत वाहून गेलेल्या काँग्रेसला पुन्हा उभारी मिळवून देण्यासाठी पक्षाचे झोपी गेलेले नेते जागे झाले ...\nमराठा समाजाला एक महिन्यात आरक्षण मिळू शकते\nमाजी खासदार सुधीर सावंत यांचे स्पष्टीकरणम टा प्रतिनिधी, कोल्हापूर 'मागासवर्गीय आयोगाचा अहवाल १० दिवसात प्राप्त होऊ शकतो...\nशहीद कौस्तुभ राणेंचा अस्थिकलश सिंधुदुर्गात\nराज्यात एकत्र निवडणूक नाही\nपुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसोबत विधानसभांच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली भाजपने केंद्रीय स्तरावर सुरू केल्या अस���्या तरी महाराष्ट्रात मात्र एकत्र निवडणूक होणार नाही. तसेच डिसेंबरमध्ये विधानसभा बरखास्त करण्यात येणार नाही, असे भाजपच्या सूत्रांनी मंगळवारी स्पष्ट केले.\nराफेल खरेदी हा सैन्यावरचा सर्जिकल स्ट्राइकच: राहुल\nफसवाफसवी नको; उदयनराजेंचा पवारांना इशारा\nदानवेंना बच्चू कडूंचं आव्हान, जालन्यातून लढणार\nतालिबाननंतर 'CPI-माओवादी' सर्वात खतरनाक\nव्हिडिओ: करीनाच्या 'झिरो फिगर'चं रहस्य\nमर्जीतल्या खेळाडूसाठी 'सुवर्ण' विजेत्यास डावलले\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\n'हा' अनोखा पिझ्झा चक्क तीन वर्ष टिकणार\nइतक्या संपत्तीचं करायचं काय\nव्हिडिओ: चहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/category/featured/", "date_download": "2018-09-22T07:17:46Z", "digest": "sha1:SV4DPJVKKV366Y5ELFU5C2JLTH5OR2RZ", "length": 7925, "nlines": 75, "source_domain": "rightangles.in", "title": "विशेष | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nशीतयुद्ध संपायच्या आसपास, ‘साम्यवादाचा पाडाव म्हणजे भांडवलशाही, खुला व्यापार आणि उदार लोकशाही राजकीय व्यवस्था यांना आव्हान देणाऱ्या वैचारिक व्यवस्थेचा पाडाव, फासिझमचा पाडाव तर दुसऱ्या महायुद्धातच झालेला, तेव्हा हा…\n२०१८ च्या पाकिस्तान निवडणूकीतील समाज माध्यमांची भूमिका\nगेल्या महिन्यांत झालेल्या पाकिस्तानमधील निवडणुकांवर साऱ्या जगाचं लक्ष लागून राहीलं होतं. त्यातील राजकारणावर, राजकीय पक्षांनी एकमेकांच्या केलेल्या कुरघोडीवर आणि जागतिक राजकारणामध्ये याचा काय परिणाम होऊ शकतो, अशा अनेक…\nमुस्लिम ब्रदरहूड आणि हिंदू ब्रदरहूड\nआंतरराष्ट्रीय दौ-यावर (ऑगस्ट 2018) गेलेल्या राहुल गांधी यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटर्जिक स्डडीज येथे आपल्या आपल्या भाषणात म्हटले होते की, “राष्ट्रीय स्वयंसेवी संघटना देशाचा आत्माच बदलण्याचा प्रयत्न करीत…\nअजब सरकारचा गजब कारभार\nवर्तमान बी.जे.पी. शासीत केंद्र व राज्य सरकारांनी गेली कैक दिवसांपासून ज्या तर्‍हेने कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांवर प्रधानमंत्र्यां��ा मारण्याच्या कटाखाली अटकसत्र सुरू केले आहे\nकाँग्रेसला का लागलीय मध्ययुगात परतण्याची आस \nहा लेख लिहायला सुरवात करण्याआधी मी गुगलला भेट दिली, दोन गोष्टींसाठी. एक: हाऊस ऑफ कार्ड्स या नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय अमेरिकन मालिकेत एक पात्र चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या तसबिरीवर थुंकतं असा प्रसंग…\nसदर लेख अशोक मित्रांनी २००८ साली बिनायक सेन यांना अटक झाली त्यासंदर्भात टेलिग्राफ मध्ये लिहिला होता. भविष्यात सुधा भारद्वाज सारख्या परिघाबाहेर राहिलेल्या आदिवासी समाजाचे प्रश्न उठविणाऱ्या लोकांना अटक होईल…\nBy न्यायमूर्ती पी बी सावंत August 27, 2018\nजगात जन्मावर आधारलेले श्रेष्ठत्व व कनिष्ठत्व मानणारे समाज नाहीत असे नाही. वर्णवादी व वंशवादी समाज आहेत. श्रेष्ठत्व व कनिष्ठत्व ही भावना मुळातच अनुदार, असंस्कृत व मानवव्देष्टी आहे. परंतु…\nआसामचे स्थलांतरीत देशाला धोका आहेत\nआसाममध्ये नॅशनल सिटिझन रजिस्टरचा (एनसीआर)पहिला मसुदा जारी केल्यानंतर संपूर्ण देशात मोठं वादळ उभं राहीलं. या सूचीतून आसाममधल्या जवळपास ४० लाख लोकांची नावं गायब आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित…\nइतिहासात भारत हे पुरातन राष्ट्र असले तरी आजच्या राष्ट्र-राज्य या संकल्पनेतून भारत हे एक एकसंध राष्ट्र म्हणून फारच थोडा काळ अस्तित्वात होते. तरीही आपण भारतवर्षाच्या इतिहासाकडे एका राष्ट्राचा…\nसंसदेतील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर ‘राफाल’ ची तोफ डागली. गेली तीन दशकं भाजपासह सर्व रिोधी पक्ष भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढं आला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/necklace-2-1207997/", "date_download": "2018-09-22T07:25:17Z", "digest": "sha1:WAUD4MMCCVYTI22XOSDLTCNNS65JJQ4W", "length": 33849, "nlines": 277, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गल्यानं साखली सोन्याची… | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nदागिन्यांमधला महत्त्वाचा जिन्नस म्हणजे गळ्यातील आभूषणे.\nकेसांपासून पायाच्या बोटांपर्यंत अनेक प्रकारचे दागिने घातले जात असले तरी गळ्यात घातल्या जाणाऱ्या दागिन्याने त्या सगळ्य��ंमध्ये महत्त्वाचं स्थान पटकावलं आहे.\nदागदागिन्यांची आवड तर सर्वच महिलांना असते, परंतु दागिन्यांमधला महत्त्वाचा जिन्नस म्हणजे गळ्यातील आभूषणे. दागिन्यांची खरेदी करताना आपण आधी नेकलेस घेतो. मग त्यावर साजेसे कानातले, बांगडय़ा, अंगठी अशा इतर गोष्टी. शिवाय प्रत्येक नेकलेसची एक वेगळीच शोभा असते. घालणाऱ्याच्या गळ्यावर, त्याच्या रंगावर, त्याने घातलेल्या पेहरावावर शोभून दिसेल अशाच नेकलेसची निवड करावी. बसकी मान असलेल्या लोकांनी गळ्याला घट्ट बसतील असे दागिने घालू नयेत. तर काळपट रंग असलेल्या लोकांनी खडय़ाच्या दागिन्यांचा जास्त वापर करू नये, त्यापेक्षा सोनं किंवा मोत्यांचे दागिने त्यांच्यावर गोरा वर्ण असणाऱ्या लोकांपेक्षाही जास्त खुलून दिसतात. अशाच प्रकारे आडवा बांधा असलेल्यांनी भरगच्च दागिने घालावेत तर छोटा बांधा असलेल्यांनी नाजूक दागिने घालावेत. एकच हार पण प्रत्येकाच्या शरीरयष्टीप्रमाणे त्यात होणारा बदल नेकलेसमध्ये लगेच जाणवून येतो. तरी काही पारंपरिक नेकलेस असे असतात जे सगळ्यांवर शोभून दिसतात व त्यांची घडणावळच एवढी सुरेख असते की त्यांना घालण्याचा मोह आपण आवरू शकत नाही. असेच काही पारंपरिक गळ्यातील आभूषणांचे प्रकार आपण पाहू-\nमंगळसूत्र हा विवाहित स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा दागिना. सौभाग्यवतीला प्राणापेक्षा मोलाचं असणाऱ्या मंगळसूत्राची शान त्याच्या काळ्या मण्यांमध्ये असते. बाकीचे दागिने सोन्या-चांदीच्या धातूंना आकार देऊन बनवण्यात येतात. परंतु मंगळसूत्रात काळ्या मण्यांचं विशेष महत्त्व असतं. वटपौर्णिमेच्या दिवशी देखील स्त्रिया वडाची पूजा करून झाल्यावर काळे मणी मंगळसूत्रात ओवतात व त्या काळ्या मण्यांना आपल्या सौभाग्याचं लेणं मानतात. नवीन लग्न झालेल्या वधूने मंगळसूत्राच्या वाटय़ा उलटय़ा बाजूने दिसतील अशी घालण्याची प्रथा आहे व एका वाटीत हळद तर दुसऱ्या वाटीत कुंकू असतं. मंगळसूत्र हे सातवाहन काळापासून चालत आलं आहे. या काळात याला कनकसर किंवा कनकदोर म्हणजेच सोन्याची सर किंवा सोन्याचा दोर असे म्हणत. पुढे यादवकाळात ते कनकसूत्र व हेमसूत्र या नावाने ओळखलं जाऊ लागलं तर नंतर त्यास साज असं नाव पडलं. गावाकडे अजूनही मंगळसूत्राला डोरलं म्हणतात तर शहराकडे आता त्याला मंगळसूत्र असं नाव आहे. काळे मणी आणि सोन्याच्��ा दोन वाटय़ा अशी जरी मंगळसूत्राची रचना असली तरी आता काळ्या मण्यांसोबत वेगवेगळ्या आकाराचं, खडय़ांचं पेंडंट घालून मंगळसूत्राचं वेगळं रूप पाहायला मिळतंय. मंगळसूत्रामध्ये खूप व्हरायटी सध्या मार्केटमध्ये आलीय. त्यात जान्हवीचं तीन पदरी मंगळसूत्र मध्यंतरी खूप गाजत होतं. त्या मंगळसूत्राला तीन पदरी मंगळसूत्र म्हणण्यापेक्षा जान्हवीचं मंगळसूत्र म्हणून लोकांना जास्त माहीत होतं. अशाच मालिका, चित्रपटांमधून नायिकेच्या मंगळसूत्राची फॅशन रुजू होतेय.\nसाज म्हणजे पारंपरिक पद्धतीचं मंगळसूत्र होय. कोल्हापूरच्या स्थानिक लोकांनी साज हा दागिना मोठय़ा प्रमाणात घातल्याने त्याला कोल्हापुरी साज म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या साजात चंद्र, शंख, नाग, कमळ, कासव अशी पदकं समोरासमोर तारेने जोडलेली असतात. मध्यभागी असणाऱ्या लोलकला म्हणजेच पेंडंटला पानडी असंही म्हणतात. पूर्वी साज हा संपूर्ण सोन्याचा अलंकार होता, परंतु काळानुरूप सोन्याच्या वाढत्या भावामुळे साजेमध्ये काळे मणी घातले जाऊ लागले. नजर लागू नये म्हणून हे वापरण्याची प्रथा आहे. त्यानंतर या साजाचा फक्त पेंडंटचा भाग शिल्लक राहिला आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं रूपांतर मंगळसूत्रात झालं. काळ्या मण्यांच्या पाच-सहा सरी आणि मध्ये सोन्याचं पेंडंट असलं की त्याला डोरलं म्हणून संबोधू जाऊ लागलं. त्याच प्रकारे कंठा, कारलं, अंबरसा, आयवोळी, पेंडे, गोफ बिरडं, पोत, गुंठण,पोवतं असे अनेक प्रकार मंगळसूत्रात निघाले, परंतु भरभक्कम असा कोल्हापुरी ढाच्यातला संपूर्ण सोन्याचा असलेला कोल्हापुरी साज अजूनही मोठय़ा प्रमाणात वापरला जातो.\nपुतळी हार हा आभूषणाचा प्रकार सतराव्या शतकापासून प्रचलित आहे, परंतु अजूनही तो ग्राहकांच्या मनाला तितकाच भिडतोय. गोल चपटय़ा नाण्यांप्रमाणे असणाऱ्या चकत्या एकत्र गुंफून जी माळ बनवली जाते त्यास पुतळी माळ असे म्हणतात. या गोलाकार नाण्यांच्या आकाराच्या चकत्यांवर पुरातन काळातील अश्मयुगीन चित्रे किंवा देवी-देवतांची मूíतचित्रे, भित्तिचित्रे, भाला, त्रिशूळ अशी चित्रे काढलेली असतात. पूर्वीच्या काळी सोन्याच्या, चांदीच्या, पितळेच्या पुतळ्या असत. आता फॅशन म्हणून अशा पुतळ्या अँटिक सिल्व्हर, ऑक्सिडाइझमध्ये दिसू लागल्या आहेत. पूर्वी मंगळसूत्रातदेखील सवतीची पुतळी हा प्रकार होता. विवाहि�� स्त्री स्वर्गवासी झाल्यावर जर तिच्या पतीने दुसरे लग्न केले आणि पहिल्या पत्नीच्या स्मरणार्थ दुसऱ्या पत्नीला तिची पुतळी द्यावी लागे त्या पुतळीला सवतीची पुतळी म्हणत.\nचिंचपेटी हा आभूषणाचा प्रकार गळ्याला घट्ट भिडून बसणाऱ्या दागिन्यांमध्ये मोडतो. पोकळ सोन्याच्या आयताकार पटीने बनवण्यात येणारा चिंचपेटी हा दागिना आहे. आयताकार दिसणाऱ्या चपटय़ा पेटय़ांवर कोरीव नक्षी कोरून सरीप्रमाणे एकापुढे एक अशी रचना करून चिंचपेटी हा दागिना बनवतात. या भरगच्च सोन्याच्या चिंचपेटीप्रमाणेच नाजूक चिंचपेटीदेखील असते, ती मोत्यापासून बनवली जाते. मोत्यांच्या नाजूक सरींना यष्टीलता किंवा यष्टीका म्हणतात. लांबट टपोरे आकाराचे सोन्याचे मणी तारेत गुंफून जी एकसरीची माळ बनवतात त्याला एकलट किंवा एकदानी म्हणतात, तर बोरमाळेत बोराएवढे सोन्याचे मणी सोन्याच्या नाजूक तारेत गुंफून असतात. मोत्याच्या सरीच्या चिंचपेटीला खाली लटकन म्हणून आणखी मोती जोडले जातात व ते गळ्याभोवती लोंबतात, म्हणून अशा मोत्याच्या चिंचपेटीला लटकन असेही म्हणतात. नाजूक शरीरयष्टीच्या स्त्रियांना मोत्याची लटकन चिंचपेटी शोभून दिसते तर आडवा बांधा असणाऱ्यांना सोन्याची चिंचपेटी.\nश्रीमंत दागिना म्हणून ठुशीचा उल्लेख केला जातो. राजघराण्यातील स्त्रियांच्या अंगावर दिसणारा हा दागिना फार पूर्वीपासून प्रचलित आहे. ठुशी या नावातच त्याचा अर्थ दडला आहे. ठुशी म्हणजे ठासून भरलेला गोल मणी. हा दागिनादेखील गळ्याला भिडून बसणाऱ्या दागिन्यांपकीच एक आहे. गोलाकार वाकलेल्या तारेत सोन्याचे भरीव मणी गुंफून ठुशी दागिना तयार केला जातो. याला व्हरायटी म्हणून एकावर एक असे भरीव चार-पाच सरी तर असतातच, परंतु म्हणून पेंडन्ट म्हणून साडीला मॅचिंग होईल असा एखादा मणी लटकत ठेवला असता त्यात वेगळेपणा येतो. मणी न घालतादेखील खूप सुंदर दिसतो. नऊवारी साडीवर या दागिन्यांची शान काही औरच आहे. त्यावर साजेशी कुडी घातली की झाला एकदम पारंपरिक पोशाख. ठुशीप्रमाणेच चितांग, वजरटीका हे दागिनेदेखील गळ्याला भिडून असणाऱ्यांमधले आहेत.\nलफ्फा हा दागिना मुसलमानी कलेचा प्रभाव असणारा प्रकार आहे. या दागिन्याला बघूनच त्याची चमक आणि शाहीपणा जाणवतो. मुसलमानी राजघराण्यातील स्त्रिया हा दागिना वापरत. त्यांना हाराच्या बारीक तारा टोचू नयेत म्हणून रेशमी गादी मागच्या बाजूस लावण्यात येई, याशिवाय हाराला पाठीमागे अडकवण्यासाठी कडय़ा किंवा दोरे असत. अगदी राणीहारासारखा दिसणारा हा लफ्फा कुशलतेने बनवण्यात येई. रंगीबेरंगी आकर्षक खडय़ापासून, सोन्यापासून याची कोरीव घडणावळ केली जाई. यामध्ये बेलपान लफ्फा, गादी लफ्फा असे अनेक प्रकार आहेत. अजूनही मुस्लीम घराण्यात खानदानी दागिना म्हणून लफ्फा ओळखला जातो व त्या स्त्रिया अजूनही लग्नकार्यात त्याचा वापर करतात. आता बाजारात अनारकली ड्रेसवर वगरे घालायला साध्या धातूपासून, खडय़ांपासून लफ्फा तयार केला जातो व कमी भावात विकला जातो.\nबोरमाळेसारखा दिसणारा मोहनमाळ हा प्रकार सध्या स्त्रियांच्या अंगावर जास्त दिसण्यात येतोय. फक्त बोरमाळेत बोराएवढे मणी असतात, तर मोहनमाळेत मिरीएवढे मणी असतात. एकपदरी, दोनपदरी, तीनपदरी अशा कितीही सरीच्या मोहनमाळा असू शकतात. मोहनमाळेप्रमाणेच गुंजमाल, जांभूळमाळ, जवमाळादेखील असतात. मोहनमाळेत सोन्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.\nपोहेहार म्हणजे सोन्यापासून घडवलेली पोह्य़ासारखी दिसणारी बारीक नक्षीची माळ. जय मल्हार मालिकेतील म्हाळसाने परिधान केलेल्या पोहेहारामुळे या दागिन्याला पुन्हा मार्केटमध्ये भाव आला आहे. लांबसडक असणारा हा पोहेहार त्याच्यावरच्या पोह्य़ासारख्या बारीक नक्षीमुळे सुरेख दिसतो. सध्या यात व्हरायटी म्हणून पोहेहार कम लक्ष्मीहार हा प्रकार निघाला आहे. पोहेहारात मध्ये मध्ये लक्ष्मीचे चित्र असणारे गोलाकार चपटे नाणे आणि मध्ये मध्ये पोह्य़ाची नक्षी अशा प्रकारे या हाराची रचना असते. सोन्याचा असणारा हा पोहेहार सध्या लोकनृत्यासाठी कलाकार वापरतात, म्हणून तो पत्र्याच्या धातूपासून कमी किमतीतदेखील बनवण्यात येत आहे.\nलक्ष्मीहार हा पारंपरिक दागिना महिलांच्या खास पसंतीचा. गोलाकार छोटय़ा चपटय़ा मण्यांवर लक्ष्मीची प्रतिमा कोरून व एकावर एक अशी नाण्यांची रचना करून आतल्या बाजूस छोटे किंवा चपटे मणी असतात. हा लक्ष्मीहार काठपदराच्या साडय़ांवर शोभून दिसतो आणि भरगच्च भासतो. पारंपरिक लक्ष्मीहार जरी महिलांना प्रिय असला तरी काळानुरूप त्यात थोडा बदल होऊन त्यात मध्ये पेंडन्ट, कुंदन घातले जाऊ लागले, शिवाय दुपदरी लक्ष्मीहारदेखील महिलांना आवडू लागला. त्यात चेनॉय लक्ष्मीहार हा दागिना म्हणजे मद्रासी डिझाइनचा लक्ष्मीहार आहे. लक्ष्मीहारासोबत हारातल्याच नाण्यांमधली तीन नाणी जोडून त्याचे कानातले तयार करून सेट केला जातो. हे कानातलेदेखील खूप सुंदर दिसतात.\nअसे गळ्यातील आभूषणांचे प्रकार जेवढे पाहू तेवढे कमीच. पोवळे, खडे, मोती, कुंदन, मीनावर्क केलेल्या दागिन्यांची सध्या चलती आहे, तर सोन्यासोबतच चांदीच्या दागिन्यांनाही लोक पसंती दर्शवतात. सध्या महागाई वाढत जात असल्यामुळे सोन्याची जागा अँटिक गोल्ड, बेन्टेक्सने घेतली, तर चांदीची जागा अँटिक सिल्वर ऑक्सिडाइझने घेतली आहे. सोन्या-चांदीचे दागिने जर रोजच्या वापरात नसतील तर ते काळपट पडण्याची शक्यता असते. ते पुन्हा पॉलिश करून घेण्यापेक्षा हे अँटिक दागिने रोजच्या वापरासाठी उत्तम. याशिवाय सेमी क्रशर स्टोन,ऑनिक्स स्टोन, अमेरिकन डायमंडचे दागिने घातल्यावर रिच लुक येत असल्यामुळे अशा दागिन्यांकडेही लोकांचा कल वाढतो आहे. एकूणच काय तर दागिना कोणताही असो त्याचा आकर्षकपणा, त्यावरील नक्षी, त्याचा रंग पाहून तो घेण्याचा मोह स्त्रियांना आवरत नाही. त्याचा वापर कितपत होईल हे माहीत नसतं, परंतु हा दागिना आपला व्हावा असा वेडा हट्ट प्रत्येक स्त्रीचा असतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nwear हौस: सेफझोन तोडताना..\nफॅशनबाजार : सुपरहिरोंची सुपर फॅशन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पा���ित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.railyatri.in/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A3/", "date_download": "2018-09-22T06:59:05Z", "digest": "sha1:2W233GAOZLBC6TUXI566X6V44HIJZ5QE", "length": 11007, "nlines": 115, "source_domain": "blog.railyatri.in", "title": "परिणामकारक स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे: -", "raw_content": "\nपरिणामकारक स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे:\nपरिणामकारक स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे:\nआपल्या भागीदार रेस्टोरंट्ससह रेलयात्री ट्रेनवर आरोग्यदायक आहार पुरविण्याचे वचन देते. त्यांनी स्वयंपाकघरात स्वच्छतेची मानके राखण्यासाठी पालन करावयाची एक स्वच्छतेची तपासणी सूची बनविली आहे.\nतुम्ही खरेदी करत असलेली उच्च गुणवत्तेची उत्पादने स्वस्त नसतात. त्यामुळे, त्यांना योग्य रीतीने साठवून ठेवल्यास तुमचा माल शुद्ध राहतो आणि आणि त्याचा जास्तीत जास्त वापर केला जाऊ शकतो.\nपहिल्या मालाचा पहिला वापर: उत्पादनाची शेल्फ–लाइफ आणि वापराची अंतिम तारीख त्या पदार्थाची गुणवत्ता राखण्यास महत्त्वाचे असतात. माल साठविताना, सर्वात नव्या वस्तू फ्रीजच्या आत मागील बाजूस ठेवा.\nसर्व गोष्टींना लेबल लावा: खाद्यपदार्थांच्या पॅकेजीसवरील तारखांचे कोड्स लहान अक्षरात असतात, त्यामुळे त्यांना साठवून ठेवताना त्यांच्यावर मोठ्या अक्षरात तारखा लिहून ठेवा.\nमांसाची उत्पादने सर्वात खालील रकान्यात ठेवा.\nपदार्थ हवाबंद डब्यांमध्ये साठवून ठेवले पाहिजेत.\nकोल्ड स्टोरेज: साठविण्याचे रेफ्रिजरेटर्स 0-8 अंश सेल्सियस दरम्यान तापमान राखण्यास सक्षम असले पाहिजेत.\nस्वयंपाकघराच्या आरोग्यदायक प्रमाणांना निर्धारित करण्यामध्ये स्वच्छ खाद्यपदार्थ बनविणे एक महत्त्वाचा घटक असतो.\nपदार्थ वेगळे करणे: संचय केल्यावर किंवा बनविल्यावर कच्चे आणि तयार पदार्थ वेगवेगळे ठेवा, जेणेकरून एकमेकांपासून प्रदूषित होणे टाळले जाऊ शकेल. पदार्थ बनविण्यापूर्वी त्यांना व्यवस्थित धुवून घेण्याची खात्री करा.\nशिजविणे आणि गोठविणे: पदार्थ व्यवस्थित शि���वा जेणेकरून त्यातील हानिकारक जीवाणु नष्ट होतील. मटण किंवा कोंबडी शिजविण्यापूर्वी त्यांना सर्वप्रथम डिफ्रॉस्ट केले पाहिजेत. तुम्ही त्वरित वाढू शकता किंवा वाढेपर्यंत पदार्थ गरम असल्याचे तपासत राहू शकता. पदार्थ अगोदरच बनवायचे असतील, तर त्यांना थंड करा आणि पटकन गोठवा. 2 तासांच्या आत गोठविले गेले नाही तर ते पदार्थ फेकून द्या.\nपॅकेजिंग एकंदर खाद्यपदार्थाच्या अनुभवाचा एक महत्त्वाचा भाग आहे\nगरम आणि थंड पदार्थ वेगवेगळे ठेवा: ट्रेनमधील डिलिव्हरी स्टाफने पदार्थ योग्य तापमानावर राखण्यासाठी वेगवेगळे गरम व थंड रोधित बॅग्ज वापरले पाहिजेत.\nनोंद करा: रेल यात्री अत्याधुनिक थर्मोसमधून दूध, सुप्स, चहासारख्या पेयांसाठी पॅकेजिंग पुरविते.\nसाईड डिशेश बाजूला ठेवा: ग्राहकांच्या पात्रांना त्यांच्या स्वतःच्या पात्रांमध्ये ठेवत गळती होण्याची शक्यता कमी करा.\nनोंद करा: रेल यात्री पदार्थ ‘वाऊ मील बॉक्स’ या एका न सांडणाऱ्या पॅकमध्ये पुरविते.\nरेस्टोरंटच्या स्वयंपाकघरातील कर्मचारी वर्गाने वैयक्तिक स्वच्छतेच्या चांगल्या प्रमाणाचे अवलंबन करणे अतिशय महत्त्वाचे असते. तसेच, स्वयंपाकघरात धुम्रपान करणे, खोकणे, शिंकणे किंवा तीव्र गंधाचा परफ्युम वापरणे टाळा. पदार्थ बनविताना हातमोजे घालायला विसरू नका.\nपेस्ट कंट्रोल आणि कचऱ्याची हाताळणी\nकीटक किंवा कुरतडणाऱ्या प्राण्यांना टाळण्यासाठी स्वयंपाकघराचा परिसर स्वच्छ ठेवा.\nरेस्टोरंटच्या इमारतीत आणि स्वयंपाकघरात वरचेवर पेस्ट कंट्रोल करवून घ्या.\nसर्व कचरा कीटक–मुक्त डब्यांमध्ये गोळा केला पाहिजे.\nखाद्य पदार्थाच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य व्यवस्था करा.\nPrevious Postतुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत असे सुविधा ट्रेनचे नियम Next Postसामान नेण्याचे नवे नियम\nRailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे\nमुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळे\nतुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत असे सुविधा ट्रेनचे नियम\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nRailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे\nमुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळे\nतुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत असे सुविधा ट्रेनचे नियम\nपरिणामकारक स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे:\nसामान नेण्याचे नवे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-india-news-new-dlehi-pregnant-women-child-birth-53617", "date_download": "2018-09-22T07:47:29Z", "digest": "sha1:COGIHVBGMOHHLYVOM4JIXFJNWY62Q52H", "length": 10378, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news india news new dlehi pregnant women child birth अन्‌ तिने विमानात दिला बाळास जन्म | eSakal", "raw_content": "\nअन्‌ तिने विमानात दिला बाळास जन्म\nसोमवार, 19 जून 2017\nनवी दिल्ली - सौदी अरेबियाहून भारतातील कोचीला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानात एका गरोदर महिलेने एका अपत्यास जन्म दिल्याची घटना घडली.\nनवी दिल्ली - सौदी अरेबियाहून भारतातील कोचीला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानात एका गरोदर महिलेने एका अपत्यास जन्म दिल्याची घटना घडली.\n9 डब्ल्यू 569 या विमानाने आज पहाटे 2.55 वाजता येथून उड्डाण केले होते. या विमानातून एक गरोदर महिला प्रवास करत होती. प्रवासादरम्यान तिला प्रसूतिवेदना सुरू झाल्यानंतर याची कल्पना तिने विमानातील कर्मचाऱ्यांना दिली. हे विमान अरबी समुद्रावरून प्रवास करत असतानाच तिने एका बाळास जन्म दिला. या विमानातून एक परिचारिकाही प्रवास करत होती. तिने यासाठी मदत केली. नंतर या विमानाची दिशा बदलून ते मुंबईकडे आणण्यात आले. तेथे उतरताच सदर महिला व तिच्या नवजात बाळास तातडीने रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\nमालवण : पश्चिम किनारपट्टीवर चक्री वादळाचा परिणाम\nमालवण : पूर्व किनारपट्टीवरील चक्री वादळाचा परिणाम आज पश्चिम किनारपट्टीवर दिसून आला. वादळसदृश परिस्थितीमुळे वारे दक्षिणेकडे वळले असून यात पाण्याचा...\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nबांगड्याला मागणी; मात्र दिवसाला २५ ते ३० टनच मासा सापडतोय\nरत्नागिरी - हवामानातील बदलांमुळे मच्छीमारांना पुरेशा प्रमाणात मासे मिळत नाहीत. समुद्रात गेलेल्या शंभरपैकी दहा ते पंधरा नौकांनाच मासे मिळत...\nतारकर्ली येथे मासळी ऐवजी चक्क कचऱ्याचा बंपर\nमालवण - ता���ुक्यातील तारकर्ली एमटीडीसी नजीकच्या समुद्रात मेथर रापण संघाच्या रापणीस आज सकाळी मासळी ऐवजी चक्क कचऱ्याचा बंपर मिळाला. मेथर रापण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/author/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2018-09-22T07:09:25Z", "digest": "sha1:VHD6QXVABC7WQPR2W5JJMQJ2FM46FJOD", "length": 2892, "nlines": 30, "source_domain": "rightangles.in", "title": "रावसाहेब गांगुर्डे – Right Angles – Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nकालाच्या निमित्ताने ब्राम्हणवादी, शोषका विरूध्द दलित, श्रमिक व शोषितांचा लढा\nBy रावसाहेब गांगुर्डे June 25, 2018\nमेरी जमिन मेरे अधिकार को ही छीनना अगर तेरा और तेरे भगवान का धर्म है ,,… तो में तुझे और तेरे भगवान को भी नही छोडुंगा – काला मी चित्रपटाचा फारसा शैाकीन नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटगॄहात जाऊन चित्रपट पाहणे झाले नाही. अगदी एखादया मित्राने चित्रपट पाहण्याचा…\nमोदीजी, बाबासाहेबांच्या नादाला लागू नका \nBy रावसाहेब गांगुर्डे April 5, 2018\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राजकारण करू नका, असा अनाहूत सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. खरं तर यावर खो खो खो हसण्यापलिकडे काहीही प्रतिक्रिया असू शकत नाही. मात्र देशभरातील भक्तगणांसाठी ज्यांना मोदीजींचा शब्द म्हणजे थेट भगवंतांच्या तोंडून बाहेर पडलेले ब्रह्मवाक्यच, असे वाटते त्यांच्यासाठी काही गोष्टींचा खुलासा आवश्यक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55227", "date_download": "2018-09-22T07:50:05Z", "digest": "sha1:BMOOVJNYPC5BX3BLUK4I4KJOUFFJTP6O", "length": 29493, "nlines": 309, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डाळ शेपु | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डाळ शेपु\nनिवडलेली शेपू - ती धुवुन बारिक चिरुन घ्यावी.\n१० मिंट भिजु घातलेली पाववाटी मुंगसोल,\nजिरं - पाव चमचा\nमोहरी - पाव चमचा\nकांदा - १ बारीक चिरलेला\nलसुण - ८ १० पाकळ्या किसुन\nअद्रक - छोटासा तुकडा किसुन\nतिखट - मी एक चमचा घेतलय पण मिरच्या जास्त छान लागतील..नव्हे मिरच्याच घ्या..३ ४ हिरव्या आणि ३ ४ लाल सुकलेल्या..\nनिवडलेली शेपू धुवुन बारीक चिरुन घ्या..मी काड्या घेत नाही..\nतेलात फोडणीच साहित्य टाका..\nपहिले डाळ आणि मग शेपू घाला..\nपाणी असता कामा नये.. हि भाजी कोरडीच छान लागते..\nमी बरेच्दा तव्यावर करते..\nखाण्याच्या घाईपाइ फोटो जरा हलला..वाईच चालवून घ्या..\n\"डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये.. >>>>\nगोड गैरसमज म्हणजे हेच म्हणायच होत कि मी यात विदर्भाचा हेका धरतेय असा अर्थ काढू नये..\nनविन पाकृ लिहिताना प्रादेशिक या पर्यायाखाली मी वैदर्भीय का लिहिलं यासाठी हे एक्स्प्लेनेशन दिलेलं आहे..\nयात तिखटापेक्षा हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या टाकाव्या..भाजी जास्त चवदार लागते..माझ्याकडे ऑप्शन नसल्यामुळे जरा लालसर रंग दिसतोय..\n* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी\n आत्ताच्या ह्या भारतभेटीत मी अमरावतीला होतो आणि माझ्या बहिणीने खास माझ्यसाठी ही भाजी केली होती पण तिने तुरीची डाळ दोन तास भिजवून मग ती भाजीत एकजीव केली होती.\nखरे आहे विदर्भात डाळभाज्या जास्त करतात.\nआवडती भाजी आमच्यात पालेभाज्या\nआमच्यात पालेभाज्या , फळभाज्या मध्ये डाळी घालून नेहमीच केली जाते . कधी तूर, कधी मुग कधी हरभरा अशी कोणतीही डाळ आलटून पालटून घातली जाते.\nन घालता पण केली जाते .\nपण जर पालेभाज्या कोरड्या करायच्या असतील तर मुग डाळ जास्त प्रिफर केली जाते कारण शिजण्यास लागणारा वेळ .\nह्याचा विदर्भाशी काही संबंध नसावा\nमृणाल१ +१ शेपू माझी अत्यंत\nशेपू माझी अत्यंत प्रिय भाजी आहे.\nह्याचा विदर्भाशी काही संबंध\nह्याचा विदर्भाशी काही संबंध नसावा >> मृणाल १\nमी म्हटल ना .. इकडे सहसा दिसत नाही म्हणुन वैदर्भीय लिहिलं..\nडाळ न घालता सुद्धा करतात ना..\nइकडे पण मीठमसाला नाही...\nइक��े पण मीठमसाला नाही... डाळभाज्या अळणी खाता काय\nशेपू नाही आवडत मला\nपण इकडे (मुंबई-पुणे-कोकण) डाळमेथी, डाळवांगं, डाळपालक, डाळदोडका अश्या भाज्या करतात. अंबाडीच्या भाजीला तुरीची शिजवलेली डाळ हवीच हवी.\nगुजराथेत तर डाळढोकळीही करतात\nइकडे सहसा दिसत नाही म्हणुन\nइकडे सहसा दिसत नाही म्हणुन वैदर्भीय लिहिलं..<>>> हे लॉजिक समजलं नाही. इकडे म्हणजे पुण्यात दिसलं नाही की तो पदार्थ वैदर्भीय असतो का\nकर्नाटकात (खास करून उत्तर कर्नाटकात) डाळ घालून केलेल्या कोरड्या पालेभाज्या हमखास दिसतात. बाकी, पश्चिम महाराष्ट मराठवाडा इकडे सर्वत्र अशी भाजी केलेली पाहिली आहे. आम्ही कोकणात राहत असूनसुद्धा अशाच पद्धतीनं पालेभाज्या बनवतो (डिस्क्लेमर: ही पालेभाज्या कराय्ची एक पद्धत. अजूनही वेगवेगळ्या पद्धतीनं बनवल्या जातातच. पण त्या पद्धती वैदर्भीयच असणार बहुतेक\nनाही मृणाल पण मी पाहिले आहे\nनाही मृणाल पण मी पाहिले आहे तुमच्याकडे पिठ पेरुन भाज्या करतात आमच्याकडे ही पद्दत नाहीच. मला ही पद्दत पुणे मुंबईच्या मित्रांकडूनच समजली. आणि मला फार आवडली.\nआमच्याकडे कांद्याची पात आणि\nआमच्याकडे कांद्याची पात आणि डाळ एकत्र करुन. ही पद्दत मी इतरत्र पाहिली नाही.\nशेपू - बिग नो पण टमाट्याची\nशेपू - बिग नो पण टमाट्याची मीठ, तिखट चवीप्रमाणे टाकून नक्की करणार ...\nमी दुधी, दोडका, पडवळ, पालक\nमी दुधी, दोडका, पडवळ, पालक वगैरे भाज्याही भिजवलेली मूगडाळ घालून करते.\nनंदिनी, हो. इकडे मस्तं\nइकडे मस्तं डाळभाज्यांची परंपरा आहे.\nपण बर्‍याचदा मसूरची लाल डाळ असते.\nलाल डाळ आणि हिरव्या पालेभाज्या फार मस्तं काँबो दिसते.\nपरफेक्ट केल्या तर डाळ व्यवस्थित शिजूनही डाळीचा लालभडक रंग कमी होत नाही.\nरत्नागिरीतपण कांद्याची पात, कोबी, दोडकं, शेपू इ. डाळ वापरून करतात.\nपण तुरीची डाळ वापरतात.\nकेवळ डोळा मारण्यासाठी वेगळी\nकेवळ डोळा मारण्यासाठी वेगळी पोस्ट म्हणजे रस्त्यात भेटल्यावर गप्पा मारून झाल्यावर पुढे जाऊन मागे वळून बघून डोळा मारून दाखवल्यासारखं वाटतं.\nबर्‍याच भाज्या मूगडाळ ,चणाडाळ घालून केल्या जातात.\nभाजी मस्त दिसतेय.शेपूची भाजीत, लसणाची फोडणी+ हि.मि+ कांदा +मूग डाळ अशी करून पहा.वर ओले खोबरे मस्त लागते.\nनेट आज लई गंमती करतंय. डबल\nनेट आज लई गंमती करतंय.\nडबल पोस्ट झाली होती.\nशेपु मला पण आवडत नाही.. पण\nशेपु मला पण आवडत नाही.. पण एकदा तुझ्या प्रकारे करणार..:)\nशेपु मला पण आवडत नाही>>>>>\nशेपु मला पण आवडत नाही>>>>> सगळ्या भज्या खाव्या ग सायली\nडाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या\nडाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात >>> डोळस प्रेम करावं, आंधळं प्रेम करु नये\nप्रत्येक भाजी करण्याच्या दोन-तीन पद्धती असतात त्यातली एक डाळ घालून असतेच. फरक एवढाच वाटला की तुझ्या सगळ्या कृतींत डाळ भिजवून घेऊन कोरडीच परतायची आहे भाज्यांबरोबर तर एरवी पालेभाज्या घोटलेलं वरण घालून केलेल्या जास्त पाहिल्या आहेत ( अगदी संपूर्ण भारतात ). पालेभाजी कोरडी करायची असल्यास पीठ पेरुन करतात ( म्हणजे डाळ आलीच पण वेगळ्या स्वरुपात ) किंवा मग नुसती लसूण-मिरचीवर परततात.\nअकुने म्हटल्याप्रमाणे निदान कोकणात तरी अशी भिजवलेली डाळ घालून फळभाज्या करतात, कोबीही करतात ( अनेक पद्धतींपै़की एक पद्धत ). बाकीच्या भागांचे माहीत नाही.\nशिवाय विदर्भात फक्त पालेभाजी आणि डाळ बाकी भारतभर लसूण, आलं, कढीपत्ता-उडदडाळ, चिंच-गूळ, दाणे, काजूतुकडा ( अळू ), दाण्याचं कूट, सुकं/ओलं खोबरं, खोबर्‍याचे काप ह्यापैकी एक किंवा जास्त पदार्थ काहीतरी घालून इंटरेस्टिंग बनवतात पालेभाजी\nशिवाय विदर्भात फक्त पालेभाजी\nशिवाय विदर्भात फक्त पालेभाजी आणि डाळ बाकी भारतभर लसूण, आलं, कढीपत्ता-उडदडाळ, चिंच-गूळ, दाणे, काजूतुकडा ( अळू ), दाण्याचं कूट, सुकं/ओलं खोबरं, खोबर्‍याचे काप ह्यापैकी एक किंवा जास्त पदार्थ काहीतरी घालून इंटरेस्टिंग बनवतात पालेभाजी>>> काहीही बाकी भारतभर लसूण, आलं, कढीपत्ता-उडदडाळ, चिंच-गूळ, दाणे, काजूतुकडा ( अळू ), दाण्याचं कूट, सुकं/ओलं खोबरं, खोबर्‍याचे काप ह्यापैकी एक किंवा जास्त पदार्थ काहीतरी घालून इंटरेस्टिंग बनवतात पालेभाजी>>> काहीही मी असे कुठे लिहिले की हे आम्ही वापरत नाही. ही तर लागणारी व्यंजने आहेत. ती हवीच असतात.\nमाझा उद्देश इतकाच की मी डाळ भाज्यांच्या वेगवेगळ्या कृती जास्त करुन विदर्भातच पाहिल्या आहेत तेही डोळ्यांनी\nनंदिनी, तू उत्तर कर्नाटकातली\nनंदिनी, तू उत्तर कर्नाटकातली डाळ घालून कोरडी भाजी दिली आहेसच तशी पद्धत सगळ्याच भागात असेल. मला डाळ घालून म्हणजे डाळ घोटून घातलेली दाल-पालक, दाल-मेथी कॅटेगरीतली पार पंजाब, बांगला, गुजराथी, साऊथ इंडियन, मराठी ह्या सगळ्या भागांत वेगवेगळे मसाले घालून केली जाणारी कॉमन पद्धत दिसली म्हणून तसे लिहिले.\nटीनाबाय, आमच्याकडे पण बऱ्याच\nटीनाबाय, आमच्याकडे पण बऱ्याच भाज्या डाळ घालून करतात ग. चणाडाळ घालून जास्त. दुधी, पडवळ,कोबी (चणाडाळ घालून), अळूची (डाळ-दाणे) घालून, कोथिंबीर, मेथी पण डाळ-दाणे घालून करतात रस्सा.\nघोसाळे, शिराळे, कोथिंबीर, मेथी यांची मुगडाळ आणि कांदा घालून परतलेली पण करतात.\nबाकी शेपू नाहीच खात आम्ही. पण वाचायला आवडली भाजी.\nमी असे कुठे लिहिले की हे\nमी असे कुठे लिहिले की हे आम्ही वापरत नाही. >>> हे तुला उद्देशून नव्हते. मूळ कृतीत फोडणीव्यतिरिक्त एकही मसाला नाही त्याला उद्देशून आहे. तेही गंमतीत म्हटलं आहे कारण अशी एकाच पद्धतीने विदर्भात भाजी शिजत नसणार ह्याची मला पूर्ण कल्पना आहे.\nशेपुची भाजी कोरडी मुगाची डाळ\nशेपुची भाजी कोरडी मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचं कुट + भरपुर लसूण आणि हिरवी मिरची अशीच आवडते आणि केली जाते माझ्या घरी. बहूतांशी सगळ्याच पालेभाज्यांमध्ये आई कोरडी भाजी करताना मुगाची डाळ घालायची. पालेभाज्या चोरट्या असतात, हे डाळी घालायचं कारण असतं. कधी कधी पीठ पेरून किंवा वरण घालून किंवा इतर डाळी घालून पण करते आई या भाज्या.\nफळभाज्यांमध्ये मात्र पत्ताकोबी + हरबर्‍याची डाळ, दोडका आणि मुग डाळ, दुधी आणि मुग डाळ आणि डाळ वांग याशिवाय दुसरी भाजी आठवत नाही.\nकांद्याची पात मात्र मुगाची डाळ किंवा मसुराची डाळ घालून परतून केली जाते.\n(आणि हो मी विदर्भातली नाहीये, मराठवाड्यातली आहे.. आणि आईचं माहेर मुंबई... )\nआंध्रात पण डाळ घालून भाज्या\nआंध्रात पण डाळ घालून भाज्या करतात. पालकाची मुद्दा भाजी मी करते. त्यात तूर डाळ शिजवून.\nकोबीच्या भाजीत हरबरा डाळ भिजवून, उडीद डाळ बटाट्या च्या भाजीत.\nफूड हॉल वरळीत एक डिल, हलके लसूण घातलेले किलर ग्रीक गॉडेस डिप मिळते. जबरी.\nरेसीपी लिहायची स्टाइल रिपिटेटिव्ह होत चालली आहे.\n'हल्ली शेपू काही व्यवस्थित\n'हल्ली शेपू काही व्यवस्थित मिळत नाही, पूर्वी शेपू खाल्ल्यावर कशा तास दोन तास फ्रेश ढेकरा यायच्या\nका असे करता तुम्ही लोक्स\nका असे करता तुम्ही लोक्स हं..\nमी म्हटल मला दिसल नाहि म्हणुन तस लिहिलयं याचा अर्थ आंधळ प्रेम कसं ते एकवारी समजावून सांगा...\nउगा अर्थाचा अनर्थ काढताय\nपरत परत तेच तिखट, मिठ , हळद, तेल वगैरे लिहुन काय करु...ते तर बेसिक आहे ना म्हणुन लिहिलं नै आहे यात..\nनै खोबरं..त्यातहि ओल मी कधीच टाकत नै..\nमी धरलय यात सगळे सामान. पण\nमी धरलय यात सगळे सामान.:स्मित: पण प्रत्येक भाजीच्या चवीनुसार फोडणी बदलु शकते ग बायो. मला मात्र शेपू आफाट आवडतो. डाळ-शेपु, बटाटा काचरी-शेपु, ताकातला शेपु, बेसन घालुन परतेला शेपु बर्‍याचे प्रकारे आवडतो.\nफोटो मस्त आलाय. एकदा मसुर डाळ +शेपु करुन बघ. मस्त लागतो.\nही भाजीची रेसिपी आहे कि\nही भाजीची रेसिपी आहे कि विदर्भ आणि ईतरेतर वाद\nटीना, भाजी मस्त, फोटो मस्त\nमाझा उद्देश इतकाच की मी डाळ भाज्यांच्या वेगवेगळ्या कृती जास्त करुन विदर्भातच पाहिल्या आहेत तेही डोळ्यांनी>> +१०\nपरत परत तेच तिखट, मिठ , हळद,\nपरत परत तेच तिखट, मिठ , हळद, तेल वगैरे लिहुन काय करु...ते तर बेसिक आहे ना म्हणुन लिहिलं नै आहे यात..>>\nअसं नाही हां टीना\nयात पण फार फरक पडतो.\nआता तूच बघ, चिमूटभर हळदीचं एवढं काय पण आमची आई सगळ्या भाज्यांत टाकते आणि साबा कुठल्याही हिरव्या पालेभाजीत/ फळभाजीत टाकू देत नाहीत. (वरणात डब्बल टाकतात ते सोडा)\nमला साबांच्या पद्धतीच्याच भाज्या जास्त आवडतात\nयात पण फार फरक पडतो.>>>\nयात पण फार फरक पडतो.>>> +१\nअगदी तेलात टाकलेली हळद आणि वरून टाकलेली हळद( कच्ची..असे कही लोक्स म्हणतात) यांच्या चवीतही फरक येतो.अपनी अपनी पसंद है\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-wheat-harvesting-starts-pune-maharashtra-6747", "date_download": "2018-09-22T08:15:55Z", "digest": "sha1:W6K3FYDLHOF4ZVS4USLR55AE5W2MLXZH", "length": 16025, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, wheat harvesting starts, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यात गव्हाची काढणी सुरू\nपुणे जिल्ह्यात गव्हाची काढणी सुरू\nगुरुवार, 22 मार्च 2018\nकृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भात काढणीसाठी रिपर दिले होते. त्याचा गहू काढणीसाठी उपयोग केला जाऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक आम्ही दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना दाखवले. अनेक शेतकरी रिपरचा वापर करून गव्हाची ���ाढणी करू लागले आहे.\n- राहुल घोगरे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा, मावळ,\nपुणे ः दिवसेंदिवसे शेतीकामांसाठी मजुरांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी हळूहळू यांत्रिकीकरणाकडे वळू लागले आहेत. पुणे जिल्ह्यात गहू पीक काढणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकरी यंत्रांचा वापर करून गव्हाची काढणी करू लागले आहेत. त्यामुळे वेळेची मोठी बचत होत आहे.\nयंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात गव्हाची ६० हजार ४९ हेक्‍टर सरासरीक्षेत्रापैकी ४७ हजार ९६० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. ही पेरणी शेतकऱ्यांनी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत केली. साधारणपणे साडेतीन ते चार महिन्यांनी गव्हाची काढणी केली जाते. मात्र, दरवर्षी पीक काढणीच्या वेळेस मजुरांचा प्रश्न कायम शेतकऱ्यांना भेडसावतो. त्यामुळे काढणीस विलंब होऊन काही वेळेस अधिक नुकसान होते. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यास सुरवात केली आहे.\nजिल्ह्यातील पूर्वेकडील बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर आणि उत्तरेकडील आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी होते. त्यामुळे अनेक शेतकरी मळणी यंत्राचा, तसेच हार्वेस्टरचा उपयोग करतात. त्यामुळे कमी वेळेत गव्हाची काढणी होते.\nपश्‍चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुके भात पिकांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या पटट्यात शेतकरी पीक बदल करत आहे.\nत्यामुळे या भात पट्ट्यातही अनेक शेतकरी गहू, हरभरा अशी विविध पिके घेऊ लागले आहेत.\nडोंगराळ भाग असल्याने या भागात यांत्रिकीकरणाचा फारसा प्रसार झालेला नाही. मात्र, कृषी विभागाने यंदा यांत्रिकीकरणावर अधिक भर दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भात काढणीसाठी पन्नास टक्के अनुदानावर रिपर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या रिपरचा अवलंब करून गव्हाची काढणी करू लागले आहे.\nत्याबाबत मावळ तालुक्‍यातील कृषी व आत्मा विभागाने देवले येथे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करून रिपरच्या माध्यमातून गव्हाची काढणी करणे शक्‍य असल्याचे प्रात्यक्षिक दाखवले.\nकृषी विभाग गहू शेती पुणे रब्बी हंगाम\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्��ाची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे ���ौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t5666/", "date_download": "2018-09-22T07:02:05Z", "digest": "sha1:5ST5CAQCKS7CWKGOKHJAOP4OTQU6Q24S", "length": 5099, "nlines": 86, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-उठा आता जनहो", "raw_content": "\nखूप झाल्या बातम्या .... आणि खूप उठल्या वावड्या\nउठा आता जनहो .... राजास भान नाही आंधळ्या\nनकोत आता सांत्वने .... बहु झाल्या कोरड्या भावना\nउठा आता जनहो .... संकटास आपुलाच सामना\nन्यायाची नको अपेक्षा .... न्याय घडवण्याचा काळ हा\nउठा आता जनहो .... संस्थेत नाही जोर ह्या\nथांबुन एक क्षण जरा .... वळून पहा शव तुझेच लख्तरात\nउठा आता तरी जनहो .... ही भीती नव्हे ही शक्यता ..........\nRe: उठा आता जनहो\nकसाबच्या वाढदिवशी हा घातपात.. अजून पोसा त्याला..जेल मध्ये जाऊन भेटा त्याला.. पण अण्णांना विरोध आणि रामदेव बाबांना पकडण्यासाठी आपलं सरकार मध्यरात्री सुद्धा काम करतं.. आपले सगळे 'मुख्य'मंत्री ‘आदर्श’ कामं करण्यात व्यस्त आहेत.. ह्यांना फक्त क्रिकेट, अवॉर्ड्स, उदघाटनं अशी कामं करायला लावा(सा).\nभ्रष्टाचार, महागाई, घोटाळा.. किती अंत बघावा.. डोंबल्याची लोकशाही\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: उठा आता जनहो\nकसाबच्या वाढदिवशी हा घातपात.. अजून पोसा त्याला..जेल मध्ये जाऊन भेटा त्याला.. पण अण्णांना विरोध आणि रामदेव बाबांना पकडण्यासाठी आपलं सरकार मध्यरात्री सुद्धा काम करतं.. आपले सगळे 'मुख्य'मंत्री ‘आदर्श’ कामं करण्यात व्यस्त आहेत.. ह्यांना फक्त क्रिकेट, अवॉर्ड्स, उदघाटनं अशी कामं करायला लावा(सा).\nभ्रष्टाचार, महागाई, घोटाळा.. किती अंत बघावा.. डोंबल्याची लोकशाही\nखरच आता सगळ्यानी एकजुट होवुन लढन्याची वेळ आली आहे......\nथांबुन एक क्षण जरा .... वळून पहा शव तुझेच लख्तरात\nउठा आता तरी जनहो .... ही भीती नव्हे ही शक्यता ..\nRe: उठा आता जनहो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%A8-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C/", "date_download": "2018-09-22T07:49:53Z", "digest": "sha1:OBTYH2WGT4Z22IY5RCCSKAHHIAHZ5WDS", "length": 9331, "nlines": 179, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जळगावला १२ वीच्या इंग्रजीच्या पेपरला दोन विद्यार्थ्यांवर कारवाई | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजळगावला १२ वीच्या इंग्रजीच्या पेपरला दोन विद्यार्थ्यांवर कारवाई\nजळगाव | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या १२ वीच्या परीक्षेला सुरुवात झाली. इंग्रजी पेपरला जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.\nबारावीच्या परीक्षेला इंग्रजीच्या पेपरने सुरुवात झाली. जिल्हाभरात ६९ केंद्रांवर परीक्षा सुरु असून सुमारे ५१ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी तसेच परीक्षावेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाभरात ४ बैठे पथक व १५ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nबैठे पथक व भरारी पथक असून देखील पहिल्याच दिवशी शहरातील काही परीक्षा केंद्राबाहेर कॉप्यांचा पाऊस पडला होता. त्यामुळे केंद्रामध्ये सबकुछ अलबेला असल्याचे चित्र दिसून आले.\nतसेच इंग्रजीच्या पेपरला नूतन मराठा महाविद्यालयात कॉपी करणार्‍या दोन कॉपी बहाद्दरांवर शिक्षण मंडळाच्या सदस्या शुभांगी राठी यांच्या पथकाने कारवाई केली.\nPrevious articleजळगावातून लवकरच विमान ‘उडान’चे संकेत\nNext articleदिल्लीत मुख्यमंत्री थेट मोदींच्या घरी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nअमेझॉन खरेदी करणार ‘मोअर’\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\n406 घरकुलांसाठी 24 कोटींचा प्रस्ताव\nपाळधी बायपासजवळ मोटारसायकल-स्कूलव्हॅनच्या धडकेत तिघे ठार\nवैद्यकीय महाविद्यालयाची सहाय्यक संचालकांकडून पाहणी\nरेल्वेतून पर्स लांबविणार्‍या चोरट्यास अटक\nओव्हरटेकच्या प्रयत्नात भरधाव मोटारसायकल स्कूलव्हॅनवर धडकली\nशहराचा विकास हेच ध्येय – उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे\nअमेझॉन खरेदी करणार ‘मोअर’\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nअमेझॉन खरेदी करणार ‘मोअर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-and-trends-under-tree/", "date_download": "2018-09-22T07:47:25Z", "digest": "sha1:NTR4A6WBU7AFYUWHF5LPYUKGUKA6OZFT", "length": 9056, "nlines": 183, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ग्रामीण भागांत उन्हामुळे रंगतायत झाडाखालच्या गप्पा | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nग्रामीण भागांत उन्हामुळे रंगतायत झाडाखालच्या गप्पा\nनाशिक, ता. १७ : वाढत्या उन्हामुळे सर्वच जण सावलीचा आधार घेत असतात. ग्रामीण भागात उन्हाची काहिली जास्तच जाणवत असून शेतकरी, ग्रामस्थ दुपारी निवांत वेळी झाडाच्या सावलीचा आधार घेत आहेत.\nसध्या झाडाखाली, पारावर रंगणाऱ्या या दुपारच्या गप्पांचे प्रातिनिधीक चित्र टिपलेय देशदूतचे कॅमेरामन सतीश देवगिरे यांनी.\nPrevious articleयेवला तालुका शिवसेना प्रमुखपदी बोरणारे\nNext articleसिन्नर शिर्डी रस्त्यावर अपघात; ट्रॅक्टर उलटला; ट्रॉलीखाली दबली कार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nमंजूर कामांचा निधी दडवला\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nMahendra Jagtap on नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )\nSanket naikade on नाशिक | सचिन गडाख (वाचक श्रेणी) , सुबक अक्षरे गिरवीन…\nTejas Ghorpade on मतदानातून निवडा ‘ऑनलाईन तेजस’ पुरस्काराचा मानकरी\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\n406 घरकुलांसाठी 24 कोटींचा प्रस्ताव\nपाळधी बायपासजवळ मोटारसायकल-स्कूलव्हॅनच्या धडकेत तिघे ठार\nवैद्यकीय महाविद्यालयाची सहाय्यक संचालकांकडून पाहणी\nरेल्वेतून पर्स लांबविणार्‍या चोरट्यास अटक\nओव्हरटेकच्या प्रयत्नात भरधाव मोटारसायकल स्कूलव्हॅनवर धडकली\nसुरेगावातील पाचवीच्या विद्यार्थ्याचा गळा कापणार्‍या वाबळेला जन्मठेप\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-tejas-puraskar-2018-vivek-mishal-nashik/", "date_download": "2018-09-22T07:09:03Z", "digest": "sha1:7O7BINGON5Q44DILZVRONAKRF5T2PFJI", "length": 20521, "nlines": 194, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक | संघर्षातून समृद्धीचा प्रवास - विवेक मिशाळ (मार्केटिंग अँण्ड फायनान्स) | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनाशिक | संघर्षातून समृद्धीचा प्रवास – विवेक मिशाळ (मार्केटिंग अँण्ड फायनान्स)\nविवेक मिशाळ (मार्केटिंग अँण्ड फायनान्स)\nगेल्या काही वर्षांत नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील मध्यस्थ, सद्सद्विवेक ठेवून काम करणारा मालमत्ता ग्राहकांचे स्वप्न चांगल्यारितीने पूर्ण करणारा असू शकतो हे गोविंद रिअल इस्टेट एजन्सीचे विवेक मिशाळ यांची कामाची पद्धत पाहून पटते.\nक्षमतावाढीसाठी नेहमीच प्रयत्न करा, यश मिळेल.\nमी गेली १४ वर्षे रिअल इस्टेटच्या क्षेत्रात काम करतोय. मध्यस्थ प्रगल्भ असेल तर डिलवर बोजा नसतो. त्याउलट मध्यस्थ अप्रगल्भ किंवा वाम मार्गाने पैशाच्या मागे लागणारे असतील तर मालमत्तेतील वाद निर्माण होतात आणि ते शिगेला पोहोचून न्यायव्यवस्थेवरही ताण पडतो. संघर्षातून समृद्धी हा मार्ग अवलंबला तर मंदी जाणवतच नाही.\nमाझे वडील नाशिकमध्ये सरकारी अधिकारी होते. एचपीटी महाविद्यालयातून पोलिटिकल सायन्समध्ये पदवी घेतली. टॉपर होतो. आयएएसच्या परीक्षेसाठी चार वर्षांत भरपूर वाचन आणि अभ्यास केला. महाविद्यालयात नोकरी करायला सुरुवात केली; पण नेट, सेट झाले नसल्याने नोकरी सोडली.\nव्यवसायाची आवड सहावीपासून होती. तेव्हापासून छोटे छोटे व्यवसाय करत गेलो. तो अनुभव होताच. त्यानंतर जगन्नाथ हॉटेल सुरू केले. तेव्हा वडिलांनी सांगितले, ‘त्यात गुंतण्यापेक्षा तू इस्टेट ब्रोकर हो.’ त्यावेळी मी विचारपूर्वक हा व्यवसाय निवडला. कारण ब्रोकरची प्रतिमा समाजात फार स्वच्छ नव्हती. काही ब्रोकरनी निराशावादी चित्र उभे केले. पहिले क्लायंट होती माझी ��ावशी. तिला नाशिकमध्ये फ्लॅट मिळवून दिला आणि तिने माझे सेवामूल्य दिले.\nमी महाविद्यालयात असताना इस्कॉनचे लोक तिथे येत. त्यांच्यामुळे आमूलाग्र बदललो. प्रत्येकाला संघर्ष अटळ असतो. त्यामुळे अस्वस्थता, असुरक्षितता यामध्ये राहण्यापेक्षा आपल्यात सकारात्मक सुधारणा कराव्यात. त्यानंतर वेगवेगळ्या लोकांशी डिल करताना असे जाणवले की, लोकांना मध्यस्थ म्हणून पैसे देण्यात काहीच अडचण नाहीये. त्यांना हवीय चांगली सेवा. चांगल्या व पारदर्शी सेवेमुळे माझी माऊथ पब्लिसिटी होत गेली. त्या माध्यमातून सेवेचे मोल कळलेले ग्राहक आणखी लोकांना माझ्याकडे पाठवू लागले.\nपरदेशातल्या लोकांच्या घरांची खरेदी-विक्रीही करू लागलो. एका अनिवासी भारतीयाचा नाशिकमधील बंगला विकायचा होता. त्यांची अपेक्षा ४० लाख रुपये होती, तर त्याची वास्तवात किंमत ७५ लाख रुपये होती. खोटे गणित सांगून मार्जिन मारण्यासाठी मी काहीही करू शकलो असतो. पण मी ती जागा ७३ लाखांना विकली आणि ती व्यक्ती माझ्या सच्चेपणाला परदेशात घेऊन गेली.\nत्यानंतर मला अनिवासी भारतीय क्लायंटही मिळत गेले. एका एनआरआय ग्राहकाला त्याच्या मालमत्तेचे सुंदर फायलिंग करून दिले. त्यांना विचारले, दहापैकी किती गुण देणार ते म्हणाले, ९.७ देईन. याचे कारण त्यांनी सांगितले, परदेशात जाताना त्यांना या मालमत्तेचे बाड घेऊन जाणे अवघड होईल. त्यापेक्षा ते स्कॅन करून एका सीडीमध्ये दिले तर ते म्हणाले, ९.७ देईन. याचे कारण त्यांनी सांगितले, परदेशात जाताना त्यांना या मालमत्तेचे बाड घेऊन जाणे अवघड होईल. त्यापेक्षा ते स्कॅन करून एका सीडीमध्ये दिले तर मी वेळेत ते काम करून दिले. या सीडीवर माझे ब्रॅण्डिंग करण्याकरता एक लोगोही केला. तंत्रज्ञानातील सुधारणेप्रमाणे बदलत गेलो.\nछोट्या सदनिकेपासून मोठ्या मालत्तेपर्यंतची डिल करताना ठरवले की एका व्यक्तीचे एकच डिल करायचे.\nतत्त्वज्ञान आणि व्यवसायाची सांगड घातल्याने कामाचा व्याप वाढला. विश्‍वासार्हता वाढली. माझे सामाजिक चारित्र्य मला अधिक मोलाचे वाटते. आध्यात्मिक व्यासपीठ असल्याने हे शक्य होतेय. ग्राहकांच्या सर्व अपेक्षांच्या पूर्तता करण्यासाठी कर्ज प्रक्रियेपासून सातबारावर त्याच्या नोंदी होईपर्यंत सगळ्यात बारकाईने लक्ष घालतो. विक्री करणार्‍या व्यक्तीला पूर्ण फाईल दाखवायला सांगत���. ती निर्दोष असेल तरच पुढे जातो.\nगृहकर्जासाठी वेगवेगळ्या वित्तीय संस्थांशी ग्राहकांची गाठ घालून देतो. त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यावर घरपट्टी, ऍग्रिमेंट, सातबारा, पाणीपट्टी, सिटी सर्व्हे उतारा एकाच दिवशी ग्राहकाला मिळवून देतो. बाहेरगावच्या ग्राहकाला घर भाड्याने मिळवून देतानाही त्याला गॅस ट्रान्सफर, शाळा प्रवेश करण्यापासून शिफ्टिंगसाठी ज्या सेवा देता येतील त्या देतो. संवाद उत्तम आणि स्वच्छ कारभार असल्याने मला या व्यवसायात अजिबात मंदी जाणवत नाही.\nमालमत्तेची ऑनलाईन खरेदी-विक्री करणारी अँप्स आली तेव्हा अनेक ब्रोकर्सना ती आपल्या पोटावर पाय देणारी वाटली होती. त्यात ग्राहक आणि विक्रेता असा थेट संवाद असतो. अनेकदा ग्राहकांना आणि विक्रेत्यांना खरेदी-विक्रीतील अनेक तांत्रिक गोष्टी माहीत नसतात. तेव्हा मध्यस्थाची गरज लागते.\nमध्यस्थ एखाद्या मालमत्तेच्या ‘ग्राऊंड रिलिटी’पर्यंत पोहोचतो, जी ऑनलाईनच्या आभासी जगात कळत नाही. त्यामुळे या ऍपचाही सकारात्मक वापर करायला सुरुवात केली. वर्षाला मी २० ते २५ मालमत्तांची खरेदी-विक्री तर ५० ते ६० मालमत्तांचे भाडेतत्त्वावरील व्यवहार करून देतो. यात सदनिका, वित्तीय संस्था, बंगले, एटीएम, दुकाने या सर्वांचा समावेश आहे. आधार कार्डमुळेही व्यवहारात बराच फायदा झाला आहे.\nगेल्या ६ ते ८ महिन्यांत या क्षेत्रात मंदी जाणवायला लागल्यावर व्यवसाय सोडून दिलेले काही ब्रोकर मला भेटले. ते महिना दहा-पंधरा हजार पगारावर कुठेतरी नोकरी शोधत होते. मी त्यांना विचारले, ‘कामाचे पैसे मिळाल्यावर पार्टी केली का’ ते हो म्हणाले. पैसे चंगळवादासाठी उडाले होते; पण व्यवसायात आधुनिकता आणण्यासाठी फार कुणी प्रयत्न केले नाहीत. या विषयावर अशोका प्रशिक्षण संस्थेत आतापर्यंत ४ हजार ब्रोकर्सना व्याख्यान दिले.\nमाणुसकीने काम केल्याने परगावच्या लोकांसमोर नाशिकची प्रतिमा वधारण्यास मदतच होते. मी नॅशनल रिअल इस्टेट रिल्टर्सचा सदस्य आहे. आमचे नेटवर्किंग उत्तम आहे. मी गितेवर व्याख्याने देतो. गायक आहे. मुलगा उत्तम तबला वाजवतो. पत्नी प्राध्यापिका आहे. घरी टीव्हीही नाही. वादन, गायन, हसतखेळत गप्पा यात रस असल्याने माझे कुटुंबही समाधानी आहे. त्याचे पडसाद माझ्या व्यवसायात उमटतात.\n(शब्दांकनः शिल्पा दातार-जोशी )\n( पुढील मुलाखत : योगिता जगधा���े )\nPrevious article२५ ऑगस्ट २०१८ , ई-पेपर , नाशिक\nNext articleश्रावण सोमवारी पाच लाख भाविक येणार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nफारच सुंदर थोडक्यात महत्त्वाची माहिती.\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://kher.org/blog/hrm/", "date_download": "2018-09-22T07:30:55Z", "digest": "sha1:WD7ZH3FM4XZVVUZJ2HPUH2H7CWNPS6TU", "length": 29027, "nlines": 101, "source_domain": "kher.org", "title": "दिल की धडकन का मॉनीटर – भाग १ – Aditya Kher", "raw_content": "\nदिल की धडकन का मॉनीटर – भाग १\nहा लेख मी मिसळपाव.कॉम प्रसिद्ध केला होता…\n#मिपाफिटनेसच्या निमित्ताने अनेक मिपाकर – त्यात बरेच दिग्गजसुद्धा – उत्साहाने पुढे येऊन व्यायामाबद्दल माहिती देत आहेत, चर्चा करीत आहेत – म्हटलं त्यात आपणही थोडी भर घालावी.\nआज आपण चर्चा करणार आहोत ती हार्ट रेट मॉनिटर (Heart Rate Monitor) वापरून “सुयोग्य” व्यायाम कसा करावा ह्या विषयावर. सुयोग्य शब्दाला अवतरण मुद्दाम का घातलंय ते पुढे येईलच पण नमनाला अधिक तेल न घालता हार्ट रेट मॉनिटर म्हणजे नक्की काय ते आपण बघूयात मी हमी देतो की तुम्ही “सुयोग्य” व्यायाम पद्धतीने व्यायम केलात तर १ किंवा जास्तीत जास्त २ महिन्यात तुमचा एरोबीक पर्फॉर्मन्स सुधारेल (न सुधारल्यास कळवणे, लुक्सानी मिसळ+मस्तानीच्या मापात भरून दिली जाईल 🙂 )\nमाझं स्वतःच्या व्यायामाचं/स्पर्धांचे वेळापत्रक प्रामुख्याने धावण्याभोवती रचलेलं आहे त्यामुळे खालील माहिती धावण्याच्या व्यायाम ���्रकाराला समोर (रनिंग) ठेवून लिहिली आहे. अर्थात ह्याच माहितीचा उपयोग कुठल्याही एरोबीक व्यायामप्रकारासाठी निश्चित होईल मी कोणी सर्टीफाईड कोच नाहीये त्यामुळे लिखाणात काही चूक आढळून आली तर बिनधास्त सांगा – मी सुद्धा शिकेन.\nलेखाची मांडणी ढोबळपणे ३ भागात केलीय.\nहार्ट रेट मॉनिटर का वापरावा\nहार्ट रेट मॉनिटर म्हणजे काय आणि तो कसा निवडावा\nहार्ट रेट मॉनिटर कसा वापरावा\nहार्ट रेट मॉनिटर का वापरावा\nमियेल इंड्युरेन ह्या प्रसिद्ध सायकलपटूचे विश्रांती घेताना प्रतीमिनीट हृदयाचे ठोके – रेस्टींग हार्टरेट – केवळ 28 होते(सामान्यत: हा आकडा व्यायामाविना 70च्या जवळपास असतो) त्याचे हृदय इतके कार्यक्षम होते की प्रतीमिनीट 7लिटर प्राणवायू रक्ताद्वारे शरीरभर खेळवायचे – सामान्य व्यक्तीत हे प्रमाण 3-4 लिटर असते. ह्या इसमाने “टूर” 5वेळा आणि “गायरो” 2वेळा जिंकली होती. इतक्या असामान्य क्षमतेचा प्राणी या सम हाच, पण सांगायचा मुद्दा असा की त्याच्या सायकलिंगच्या पराक्रमाचा त्याच्या हृदयाच्या कार्यक्षमतेशी अतिशय जवळचा संबंध होता.\nअसो, मियेलला क्षणभर विसरूयात आणि असं समजूया की आपण व्यायामाची त्रिसुत्री (सातत्य, चढती काठिण्य पातळी आणि सर्वांगीण व्यायामपद्धतीवर भर) पाळून नियमीत, दुखापत विहरीत व्यायामास सुरूवात केली आहे. अधुनमधून आपण आजूबाजूच्या स्पर्धांमधे भाग घेतो आहोत आणि अशा स्पर्धां पार पाडल्यानंतर आपल्याला आपल्या क्षमतेचा अंदाज येऊ लागला आहे – जसे की नुकत्याच संपलेल्या धावण्याच्या स्पर्धेत नोंदवलेली स्वतःची (क्वचित सर्वोत्तम) वेळ असे किंवा प्रतीष्ठित बीआरएम-२०० सारख्या सायकल रेसमधे आपले पडलेले वॅटेज असो किंवा पोहोण्याच्या स्पर्धेतील लॅप टायमींग असो. स्पर्धा कुठलीही असो – त्या स्पर्धेचा निकाल, स्पर्धेआधी आपण घेतलेले ट्रेनिंगचे कष्ट आणि स्पर्धेत आलेला एकूण अनुभव ह्याचा आपण परामर्श घेतो तेव्हा असं जाणवतं की अपेक्षेपेक्षा ही स्पर्धा आपल्याला अंमळ जड गेलीय किंवा एव्हढे कष्ट घेऊन आणि शब्दशः घाम गाळूनसुद्धा आपला परफॉर्मन्स हवा तसा उंचावलेला नाहीये – ह्याचं काय बरं कारण असावं एक मह्त्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे हृदयाची कार्यक्षमता\nरनिंग सारख्या एरोबीक व्यायामप्रकारात शरीराची एरोबीक कार्यक्षमता निर्विवादपणे मह्त्वाची आता एरोबीक कार्यक्षमता आणि हृदयाची क्षमता (cardiovascular strength) ह्या दोन्ही विषयांवर मुबलक प्रमाणात संशोधन आणि साहित्य उपलब्ध आहे. विस्तारभयास्त्व त्या विषयातील काहीच माहिती इथे देत नाही. पण थोडक्यात सांगायचं झालं तर हृदय जितके कार्यक्षम तितके ते शरीराला कमीत कमी कष्टांत जास्तीत जास्त रक्तप्रवाह पुरवू शकते, शिवाय वाढीव एरोबीक कार्यक्षमतेने शरीरातील स्नायू रक्तातील प्राणवायू अधिक प्रमाणात शोषून घेऊ शकतात. ह्या दोन्ही बदलांचा परिणाम म्हणजे तेव्ह्ढ्याच प्रयत्नात जास्ती जोमाने धावणे शक्य होते – म्हणजेच पुर्वीपेक्षा कमी वेळात तितकेच अंतर आपण धावू शकतो.\nपुढील भागात सांगितल्याप्रमाने कुठल्याही समतोल रनिंग-प्रोग्रॅम मधे “इझी रन्स”, टेम्पो (एरोबीक थ्रेशहोल्ड) रन्स आणि इन्टर्वल ट्रेनिंग अशा तीनही भागांचा योग्य प्रमाणात समावेश असणे गरजेचे आहे. ह्या तीनही शब्दांचा अर्थ आपण पुढे बघणारच आहोत पण तोवर घटकाभर एव्ह्ढे घ्यानात घ्या की तीनही रनिंगप्रकारांमध्ये आपण किती तीव्रतातेने धावतो ह्याचे जाणिवपूर्वक भान ठेवून तीव्रतेचे गणित सांभाळणे गरजेचे आहे.\nरनिंग मध्ये शरीरातील अनेक संस्था वेगवेगळ्या पातळीवर काम करत असतात तरी सुद्धा रनिंगची तीव्रता आणि प्रत्येक मिनीटाला पडणारे हृदयाचे ठोके ह्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि त्याचे सहजी मोजमाप करता येते. इतर गोष्टी – जसे रक्ताची ऑक्सीजन शोषण क्षमता (VO2 Max), रक्त दाब, घाम यायचे प्रमाण, रक्तातील लॅक्टीक अ‍ॅसीडचे प्रमाण इ. रनिंग परफॉर्मन्ससाठी महत्वाच्या आहेतत पण त्यांचे धावताना मोजमाप सामान्य रनरला (म्हंजे आपण सगळ्यांना ) स्पेशल यंत्र्/सोयी आणि फिजियोलॉजिकल स्टाफ शिवाय शक्य होत नाही.\nदुसरा भाग असा की, व्यायामाची “वाटणारी” तीव्रता आणि शरीराला झालेली व्यायामाची सवय ह्या दोन गोष्टींमुळे हृदयाच्या ठोक्यांचा अचूक अंदाज बांधणे शक्य होत नाही. हार्ट रेट मॉनीटर नेमका इथे कामाला येतो – व्यक्ती, स्थल, काल, तापमान इ. सर्व बाबींपासून निरपेक्ष असं प्रतिमिनीट हृदयांच्या ठोक्यांचं मोजमाप आपल्याला केवळ हार्ट रेट मॉनीटर वापरून घेता येते एकदा तुम्हाला मोजमाप अचूक घेता आलं की मग त्यावर अवलंबून असणारे व्यायामप्रकारातील बदल कसे करायचे हे आपल्याला सहजी ठरवता येतं.\nहार्ट रेट मॉनिटर म्हणजे काय आणि तो कसा निवडाव��\nहार्ट रेट मॉनिटर (Heart Rate Monitor) म्हणजे प्रतीमिनीट हृदयाचे ठोके मोजणारे वेएरेबल उपकरण – बाजारात अनेक प्रकारचे हार्ट रेट मॉनिटर उपलब्ध आहेत – त्यात वापरायला तुलनेने सोपे, दिवसभर घालता येण्याजोगे मनगटी बँड – हृदयाचे ठोके तर मोजतातच पण जोडीला घड्याळ, पावले मोजणे, अंतर मोजणे इत्यादी मोजमापे सुद्धा घेतात – उदा फीटबीट एचार , जॉबोन अप इत्यादी. ह्यात अजून महाग प्रकार म्हणजे स्मार्ट वॉचेस – अ‍ॅपल वॉच, सॅमसंग वॉच इत्यादी.\nआज आपण वापरणार आहोत ते चेस्ट स्ट्रॅप प्रकारातील हार्ट रेट मॉनिटरवर होय. हा मॉनीटर पट्टयाला बांधून छातीभोवती लावावा लागतो.\nव्यायाम करताना कमी जास्त होणारे हृदयाचे ठोके अचूकपणे मोजता येणे (आणि दृश्य्/आवाजी अलार्म असणे) हा मॉनिटरच्या निवडीतील किमतीनंतरचा सर्वात महत्वाचा निकष. मनगटी मॉनीटर वापरायला सोपा असला किंवा “कूल” दिसत असला तरीसुद्धा चेस्ट स्ट्रॅप मॉनीटरला अजून तरी अचूकतेत पर्याय नाहीये – हां, तो मॉनीटरचा पट्टा छातीभोवती सुरुवाती-सुरूवातीला त्रासदायक वाटेल सुद्धा पण एकदा का व्यायामात आपण गढलो की नंतर आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपण असा काही पट्टा घातलाय. निवडीसाठी अजून एक निकष म्हणजे व्यायाम प्रकार्/लांबी – पोहोणे, सेंच्युरी सायकल राईड किंवा मॅरेथॉन सारखी तासाभरापेक्षा लांब चालणारे सेशन्स – अशा सेशन्स मध्ये बॅटरी आणि मेमरी दोन्ही पुरेसे असणे गरजेचे होते.\nअशा निकषांवर आधारीत बाजारात उपलब्ध असलेल्या मॉनिटर पैकी वानगी दाखल दोन चेस्ट स्ट्रॅप मॉनीटर प्रकार खाली देतोय.\nपोलारचा FT-1 हार्ट रेट मॉनीटर\nवाहू टीकर-एक्स * हा मॉनीटर मी स्वतः वापरतो.\nचेस्ट स्ट्रॅप मॉनीटर – स्ट्रॅप लावल्यानंतर केवळ हृदयाचे ठोके मोजयला सुरुवात करतो पण ती माहिती दाखवायला खुद्द मॉनीटर वर कुठलाच स्क्रीन नसतो (हो, असला तरी स्क्रीनकडे बघणार कसं म्हणा) – तर मॉनीटर सोबत मनगटी घड्याळ (पोलारचे मॉडेल) किंवा फक्त स्मार्टफोनचे अ‍ॅप (वाहू-टीकर एक्स) तुम्हाला त्याक्षणीचे मोजमाप दाखवेल. मॉनीटर ब्लू-टूथ किंवा अशाच तत्सम वायरलेस माध्यमातून घड्याळाशी/फोनशी जोडता येतो. जसं मला रनिंगला जाताना फोन हातात घेऊन धावायची सवय आहे – पण मनगटी घड्याळ मला त्रासदायक वाटतं. व्यायाम कराताना सोवत घड्याळ किंवा फोन न्यायचा नसेल तरी हरकत नाही – ह्या मॉनीटरला स्वत��ची छोटीशी मेमरी असते त्यात तुमचा हृदय-ठोक्यांचा डेटा साठवला जाऊ शकतो. ही मेमरीची सोय पोहताना इ. खूप उपयोगी पडते – कारण पाण्यात असताना घडाळ्याकडे कसे बघणार आपला फोनसुद्धा वॉटरपप्रूफ नसतोच.\nचेस्ट स्ट्रॅप मॉनीटरची बॅटरी – छोटा बटन सेल – किमान २०००+ तास – म्हणजे आठवड्याचे ४ तास व्यायाम धरला तर साधारण १.५-२ वर्षे पुरते.\nशिवाय हे मॉनीटर (आणि सोबत घडयाळ असल्यास ते सुद्धा) १०-मीटर पर्यंत वॉटर रेझिस्टंट असतात – म्हणजे पावसात्/पोहायला इ. बिनधास्त घेऊन जाता येतात.\nकिंमत: साधारण रू. 8000\nहार्ट रेट मॉनीटर वापरून हृदय-ठोकेव्यतिरिक्त अनेक उपयोगी माहिती स्मार्ट-फोन/घड्याळाच्या सहाय्याने चित्र स्वरूपात आपल्याला बघता येते. जसे की, धावण्याची लय (कॅडंन्स), जमिनीवर पावलाचा होणारा स्पर्श (ग्राऊंड कॉन्टॅक्ट टाईम) इ. बाबी सुद्धा आपल्याला जाणून घेता येते.\nशिवाय, ही माहीती, इतर अ‍ॅपमधे एस्क्पोर्ट सुद्धा करता येते – त्यामुळे केवळ मॉनिटर वापरायला लागलो म्हणून पूर्वीचे व्यायामाचे रेकॉर्डस टाकाउ होत नाहीत. सर्व प्रसिद्ध अ‍ॅप जसे रनकीपर, स्ट्रावा इत्यादी हार्ट रेट मॉनिटरच्या सॉफ्टवेअरशी संधान बांधून वापरता येतात.\nहार्ट रेट मॉनिटर कसा वापरावा\nआजकाल “शिरेस” एरोबीक व्यायम करायचा झाला तर मॉनीटरशिवाय पर्याय नाहीये तुम्ही म्हणाल की हे मॉनीटर वगैरे फॅड असेल झालं शिवाय,हे मॉनीटर वगैरे यायच्या आधी सुद्धा लोक धावत होतेच की आणि मॅरॅथॉन जिंकत होतेच की तुम्ही म्हणाल की हे मॉनीटर वगैरे फॅड असेल झालं शिवाय,हे मॉनीटर वगैरे यायच्या आधी सुद्धा लोक धावत होतेच की आणि मॅरॅथॉन जिंकत होतेच की तर तुमचं म्हणणं अगदी खरंय – स्पोर्ट-फिजीयोलॉजी आणि कोचिंग मधे एकच नाव घ्यायचं झालं तर न्युझीलंडचा आर्थर लिडीयर्डचे नाव अग्रस्थानी असेल. लिडियर्डचे विद्द्यार्थी 1960 आणि 1970च्या दशकात अनेक मॅरेथॉन स्पर्धा गाजवत होते.लिडीयार्ड त्याच्या विद्यार्थ्यांकडून एका मॅरेथॉन स्पर्धेच्या (26.2 मैल) तयारीसाठी शिबीरात, आठवड्याला 100 मैल ह्या हिशेबाने धावून घ्यायचा – आठवड्याला एव्ह्ढं अंतर त्यातले 80% मायलेज “इझी” रनिंग असायचे. आता, “इझी” रन म्हणजे काय आणि “हाउ मच इझी इज इझी इन द रनिंग” तर तुमचं म्हणणं अगदी खरंय – स्पोर्ट-फिजीयोलॉजी आणि कोचिंग मधे एकच नाव घ्यायचं झालं तर न्युझीलंडचा आर्थर लिडीयर्डचे नाव अग्रस्थानी असेल. लिडियर्डचे विद्द्यार्थी 1960 आणि 1970च्या दशकात अनेक मॅरेथॉन स्पर्धा गाजवत होते.लिडीयार्ड त्याच्या विद्यार्थ्यांकडून एका मॅरेथॉन स्पर्धेच्या (26.2 मैल) तयारीसाठी शिबीरात, आठवड्याला 100 मैल ह्या हिशेबाने धावून घ्यायचा – आठवड्याला एव्ह्ढं अंतर त्यातले 80% मायलेज “इझी” रनिंग असायचे. आता, “इझी” रन म्हणजे काय आणि “हाउ मच इझी इज इझी इन द रनिंग” तर इजी म्हणजे तुमचा रनिंग पेस कितीही असो, हार्ट रेट “70% हार्ट रेट” पेक्षा जास्ती जाता कामा नये. मौजेचा भाग असा की लिडियर्डच्या कोचींगचा महत्वाचा भाग म्हणजे रनिंग बाय “फील” – त्याचे विद्यार्थी तो मागे उल्लेखलेला “70%” अचूक अंदाजाने धावत असत. आपण हार्ट रेट कसा मोजायचा ते बघूयात. इथे थोडेशी गणिती आकडेमोड आहे बरंका\nपहिली पायरी: रेस्टींग हार्ट रेट – सकाळी जाग आल्यावर अंथरूणातच राहून आपल्या हृदयाचे ठोके मोजावेत – मानेवर बोटे ठेवून सलग 3 वेळा 15 सेकंदात किती ठोके पडतात ते मोजावे, उत्तराला चाराने गुणावे म्हणजे प्रतीमिनीट किती ठोके पडतात हे कळेल. अचूक उत्तरासाठी सलग तीन दिवस करून त्याचे अ‍ॅव्हरेज घ्यावे. उदाहरणादाखल असं समजूया की रेस्टींग हार्ट रेट 50 ठोके प्रतीमिनीट आहे.\nदुसरी पायरी: मॅक्सीमम हार्ट रेट अचूक उत्तरासाठी रनिंग ट्रॅक किंवा टेकडीवर मोजमाप करणे हाच खरा उपाय आहे पण पर्यंत खालील फॉर्म्युला वापरून प्राथमिक अंदाज बांधूयात –\nगृहीत धरा वय = 36 वर्षे\nअ = 205 - (तुमचे वय/2) + 5 स्त्री असाल तर + 5 उच्च दर्जाचा धावपटू असाल तर\nब = रेस्टींग हार्ट रेट = 50\nरिकवरी सिलींग = (0.70)xक + रेस्टींग हार्ट रेट\nकाही वाचकांना “220-तुमचे वय” हा प्रसिद्ध फॉर्म्युला का नाही वापरायचा असा प्रश्न पडेल – त्याचे उत्तर असं की, “220-तुमचे वय” हा फॉर्म्युला अतिशय ढोबळ आहे -त्यात तुमच्या व्यक्तिसापेक्ष फिटनेसचा काहीच अंतर्भाव नाहिये. अर्थात आपण बघितला तो फॉर्म्युला सुद्धा काही पर्फेक्ट नाही पण “बराचसा” (‍ म्हणजे प्रत्यक्ष मोजमापाच्या 3-8 प्रतिमिनीट ठोके इतका जवळ जाणारा आहे) बरोबर आहे.\nतीसरी पायरी: हार्ट रेट रेंज आता एक तक्ता बनवूयात\n100% हार्टरेट = मॅक्सीम हार्ट रेट\n85% हार्टरेट = रेंजx0.85 + रेस्टींग हार्ट रेट\n80% हार्टरेट = रेंजx0.80 + रेस्टींग हार्ट रेट\n70% हार्टरेट = रेंजx0.70 + रेस्टींग हार्ट रेट\n65% हार्टरेट = रेंजx0.65 + रेस्टींग हार्ट रेट\nआपल्या उद��हरणात खालील आकडे आहेत\nरेस्टींग हार्ट रेट 50\nआता इथपर्यंत आपणा मोजमाप केले, बरीच आकडे मोड केली, भाग-2 मध्ये ही सगळी आकडे मोड प्रत्यक्ष वापरायची कशी हे बघणार आहोत\nश्रेयअव्हेरः सर्व चित्रे आंतरजालावरून.\nडिस्क्लेमरः१ वरील लेखात उल्लेख केलेल्या सर्व उपकरणांच्या जाहिरात/विक्रीशी माझा काडीइतका संबंध नाही – ही सर्व माहीते केवळ स्वानुभावर आधारित आहे.\nडिस्क्लेमर २: मी डॉक्टर नाही. व्यायाम करायच्या आधी वैद्यकीय सल्ला घेणे अत्याआवश्यक आहे – स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त केलेला व्यायाम तुम्हाला इजा पोहोचवू शकतो\n१. हार्ट रेट मॉनिटर फॉर कम्प्लीट इडियाट – जॉन एल पार्कर\n२. हॅल हिगडन रनिंग\n४. अ‍ॅक्टीव डॉट कॉम\n५. कॉम्पीटीटर डॉट कॉम\n[…] « #मिपाफिटनेस – दील की धडकन का मॉनीटर R… […]\nदिल की धडकन का मॉनीटर – भाग २ » « Turkey Trot’16\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/engagement-group-bot-how-does-it-work-2.html", "date_download": "2018-09-22T06:58:11Z", "digest": "sha1:U23KDWHCXHTACMK44YIEIDHBCJ2ZI7P3", "length": 13117, "nlines": 57, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Engagement group bot- how does it work? - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील ���ाही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/facebook-mole-or-facebook-undercover.html", "date_download": "2018-09-22T07:50:13Z", "digest": "sha1:C7P6ATQR4NRCSOULFDMULZODIJ7B5FLN", "length": 14380, "nlines": 59, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Facebook Mole or Facebook Undercover - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीत��े रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयी���्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4619721507821095002&title=Shreepad%20Vallabh&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-09-22T07:28:02Z", "digest": "sha1:73H4BIOCSFDMCNHKAMALEWWEMFPK7CHT", "length": 6686, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "श्रीपाद वल्लभ", "raw_content": "\nश्रीपाद वल्लभांचे हे रसाळ जीवनचरित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. चौदाव्या शतकात जन्मलेले श्रीपाद वल्लभ आज एकविसाव्या शतकातही प्रिय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्या अजरामर कार्यामुळे.\nविजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची मूळ प्रेरणा श्रीपादांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही यवनांच्या आक्रमणाला यशस्वीपणे थोपवून हिंदू धर्मरक्षणासाठी हिंदू साम्राज्याची स्थापना करणे, हा मोठा चमत्कारच त्यांनी केला आहे.\nया चरित्रात श्रीपादांचा जन्म, मुंज, अनेगुंडीचा महायज्ञ, इस्लामी जन्भासुर अशी स्वतंत्र प्रकरणे आहेत. त्यानंतर माधव हरिहर बुक्क भेटीसह विजयनगरच्या हिंदू साम्राज्याची स्थापना असे टप्पे येतात. माधव म्हणजेच विज्ञारण्यस्वामी. श्रीपादांनी त्यांना शृंगेरी पीठाचे शंकराचार्य केले. श्रीपादांबरोबरच त्यांचेही कर्तृत्व समजते.\nप्रकाशक : मृदगंधा प्रकाशन\nकिंमत : २०० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: ज्ञानेश्वर कुलकर्णीश्रीपाद वल्लभDnyaneshwar KulkarniShreepad Vallabhधार्मिकआध्यात्मिकमृदगंधा प्रकाशनBOI\nविसावा अग्निहोत्र संशोधन पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास महाभारत - पहिला इतिहास सोळा संस्कार- का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंर��्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5088940269889872710&title=Singing%20Competition%20In%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T07:05:59Z", "digest": "sha1:INMAHLCRA5HW24INR7HXJE5GCKMQF4A4", "length": 9513, "nlines": 129, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुणे येथे राज्यस्तरीय गायन स्पर्धा", "raw_content": "\nपुणे येथे राज्यस्तरीय गायन स्पर्धा\nपुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर कला, क्रीडा, सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘व्हॉइस ऑफ पुणे सिगिंग सिटी आयडॉल्स्’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे प्रथम वर्ष आहे. पुणे शहराच्या सांस्कृतिक नगरीत गायनाची चळवळ संपन्न अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी, रुजावी आणि कलावंतांना एक दर्जेदार व्यासपीठ मिळावे या प्रमुख उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे’, अशी माहिती विभागाचे अध्यक्ष बाबा पाटील यांनी दिली.\nया स्पर्धेची प्रथम फेरी पुणे आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमधून होणार आहे. या स्पर्धेत सुमारे एक हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांकास २० हजार, तृतीय क्रमांकास १५ हजार, चतुर्थ क्रमांकास रूपये १० हजार रोख आणि प्रत्येकी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे; तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.\nपुणे शहर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदर वंदना चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत खाबीया, प्रवक्ते अंकुश काकडे यांचेही या स्पर्धेला सहकार्य लाभत आहे.\nस्पर्धेचे उद्घाटन चार्ली स्टुडिओ येथे लिटील चँप विजेती गायिका कार्तिकी गायकवाड यांच्या हस्ते सकाळी ९. ३० वाजता होणार आहे. याप्रसंगी गायिका वैशाली सामंत, प्रसाद ओक, पुण्यातील संगीतकार उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.\nकार्यक्रमाच्या संयोजन समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर कला, क्रीडा, सांस्कृतिक विभागाचे प��रवक्ते योगेश सुपेकर, उपाध्यक्ष नितीन मोरे, शेखर गरुड, सरचिटणीस केदार मोरे, चिटणीस संदीप पळीवाले, संघटक इकबाल सरबार, माणिक बजाज यांचा समावेश आहे.\nदिवस : २३ व २४ जानेवारी २०१८\nवेळ : सकाळी नऊ वाजता\nस्थळ : चार्ली स्टुडिओ, मेडिप्रोब हाऊस, ७१०/ब, गुरूनानक नगर, कुमार पॅसिफिक मॉल समोर, शंकरशेठ रोड, पुणे\nअंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ :\nदिवस : २५ जानेवारी २०१८\nवेळ : सकाळी ११ वाजता\nबक्षीस समारंभ : सायंकाळी पाच ते आठ\nस्थळ : बालगंधर्व रंगमंदिर\nTags: राष्ट्रवादी काँग्रेसपुणेराष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर कलाक्रीडासांस्कृतिक विभागBaba PatilNCPPuneBalgandharv RangmandirVoice of Pune Singing City Idol'sप्रेस रिलीज\nयशवंतराव चव्हाण यांना अभिवादन ‘राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम’ ‘राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल’च्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद ‘राष्ट्रवादी काँग्रेसने कलाक्षेत्राच्या समस्या सोडवाव्या’ ‘राष्ट्रवादी’तर्फे पुणे विभागीय आयुक्तांना निवेदन\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dainik-deshdoot-foundation-day-nashik-prasad-sanap-nashik-article/", "date_download": "2018-09-22T06:59:55Z", "digest": "sha1:OMU7ADD6BJ7LGCNR7ETSV74ZQ6C5HEJG", "length": 14863, "nlines": 170, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक - प्रसाद सानप | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nऐतिहासिक पुरातन वारसा असलेले ‘आपलं नाशिक’ आता उद्योगनगरी आणि शैक्षणिक नगरी म्हणून सर्वदूर परिचित झाले आहे. सुवर्ण इतिहास असलेल्या नाशिकचा भविष्यकाळसुद्धा सुवर्ण व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. वर्षभर असलेल आल्हाददायक, आरोग्यदायी हवामान आणि पायाभूत सुविधा यामुळे नाशिक भारतातील राहण्यायोग्य शहरात अग्रभागी आहे.\nमूळ मंत्रभूमी म्हणून असलेली नाशिकची ओळख आणि संस्कृती याचे महत्त्व अबाधित ठेवून नाशिकचा स्मार्ट विकास होणे गरजेचे आहे. नाशिकला चहूबाजूने निसर्गसौंदर्य लाभलेले आहे. यामुळे पर्यटन व्यवसायाला शहरात मोठे भविष्य आहे. गिर्यारोहणाचे आकर्षण असलेले कळसुबाई शिखर, कोकणकडा, साल्हेर, मुल्हेर अशी अनेक स्थळ नाशिकहून सोयीस्कर पडतात.\nगिर्यारोहणाची माहिती आणि प्रशिक्षण देणारी संस्था नाशिकमध्ये निर्माण होऊ शकते, त्याद्वारे गिर्यारोहकांचे आकर्षण वाढीस लागून स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते. सांस्कृतिक पर्यटनास नाशिकला अपार संधी आहे. समृद्ध असा धार्मिक आणि पौराणिक वारसा आपल्या गोदामाईला लाभला आहे.\nत्र्यंबकेश्‍वर, सप्तशृंगी वणीगड, कपालेश्‍वर, काळाराम मंदिर, तपोवन आदी ठिकाणांना विशेष महत्त्व असून याठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येतात. स्थानिक युवक-युवतींना योग्य प्रशिक्षण दिल्यास अनेक स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होईल. नाशिकला खाद्यसंस्कृती लाभलेली आहे. स्थानिक पदार्थांचे मार्केटिंग केल्यास व्यवसायाला पर्यटनाच्या माध्यमातून चांगले दिवस येऊ शकतात.\nकुसुमाग्रज, दादासाहेब फाळके, वि. दा. सावरकर, वसंत कानेटकर आदींनी नाशिकला साहित्य आणि चित्रपट क्षेत्राला समृद्ध वारसा दिला असल्याने याठिकाणी सांस्कृतिक विद्यापीठाची उभारणी केल्यास कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणार्‍या विद्यार्थ्यांना ज्ञानसाधनेची व कलासाधनेची व्यवस्था होऊ शकेल व सांस्कृतिक वारसा जतन आणि समृद्ध करण्यास हातभार लागेल.\nवाढती विद्यार्थी संख्या लक्षात घेता स्वतंत्र विद्यापीठ आवश्यक आहे. शहराची लोकसंख्या आणि शहराची वाढ यांचे गुणोत्तर लक्षात घेता भविष्यातील सार्वजनिक दळणवळणाच्या व्यवस्थेच नियोजन आत्तापासूनच करायला हवे, जेणेकरून मुंबई-पुणे मेट्रो बांधकामाला होणारी अडचण व नागरिकांची गैरसोय नाशिकमध्ये टाळता येऊ शकते.\nनाशिकला लाभलेले निसर्गाचे वरदान यामुळे असणारे अल्हाददायक वातावरणाला धक्का लागणार नाही, यासाठी नगरविकास विभागाने आराखडा तयार करणे गरजेचे आहे. शहरातील गोदापार्क, पेलिकन पार्क, फाळके स्मारक या प्रकल्पांनी शहराच्या सौंदर्यात भर घातली होती. मात्र, कालांतराने या प्रकल्पांची दुर्दशा झाली.\nशहरात जागोजागी मनपाचे भूखंड आहेत, त्यावर असलेल्या उद्यानाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने त्यांना भकास रुप आले असून भविष्यात १) लोकाशाहीचे महत्त्व आणि रचना यांची माहिती देणारे उद्यान, २) विविध शासकीय योजनांची माहिती, ३)छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती व गडकिल्याची माहिती, ४) भारताची भौगोलिक रचना, पर्यटनस्थळांची माहिती, ५) शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिक्षण, आहार व्यवस्थापन, नागरिकांची कर्तव्ये यांची माहिती देणारी उद्यानांची निर्मिती केल्यास हवामान संतुलीत राहिल.\nत्यासोबतच प्रबोधनही होईल व पर्यटनास हातभार लागेल. भारत हा युवकांचा देश आहे, पण या युवावर्गाला रोजगार उपलब्ध झाला नाही तर या युवावर्गाला नियंत्रीत करणे, हा व्यवस्थेपुढील मोठा प्रश्‍न भविष्यात असेल. त्यामुळे नाशिकमध्ये शासकीय व खासगी मोठे उद्योग यावे, यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. नाशिकला रेल्वे जॅक्शन होऊन शेतीमालाची दळणवळणाची व्यवस्था निर्माण झाली तर यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळतील.\nPrevious articleहेरीटेज राईड सुरु करा\nNext articleप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/tips-for-hiccups/", "date_download": "2018-09-22T06:48:57Z", "digest": "sha1:FC6NEMHT76FP2KRJ4DWXIJSVVZIW2I3Y", "length": 8435, "nlines": 139, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "उचकी येण्याची कारणं आणि उपाय | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी उचकी येण्याची कारणं आणि उपाय\nउचकी येण्याची कारणं आणि उपाय\nउचकी कधीही येण्याची शक्यता असते. पटापट खाल्याने, तिखट किंवा जंकफूड खाल्याने, आणि अॅसिडीटीनेही उचकी लागण्याची शक्यता असते.\nकोणाला उचकी लागली की आपण लगेचंच म्हणतो कोणीतरी आठवण काढत असेल. मात्र उचकी लागण्याला वैज्ञानिकही कारण आहे. डॉक्टरांच्या मते, उचकी ही डायफ्रॅमच्या अचानकपणे आकुंचन पावल्यामुळे येते. उचकी ही एक संरक्षित प्रतिक्रिया असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.\nयाविषयी मुंबईतील सर जे.जे रूग्णालयाचे लायप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर अमोल वाघ सांगतात की, “उचकी लागण्यासाठी विविध कारणं आहेत जसं की, फास्ट फूड किंवा जंक फूडचं सेवन, कार्बोनेटेड पेय.” उचकी न थांबणं हे पचनक्रियेसाठी घातक ठरू शकतं.\nबॉम्बे रूग्णालयाचे डॉक्टर गौतम भंसाली सांगतात की, “एकाचवेळी अतिप्रमाणात खाणं, पित्ताचा त्रास किंवा खोलीच्या तापमानात अचानक बदल झाल्यास उचकी लागण्याची शक्यता असते.”\nतिखट, जंक फूड किंवा फास्ट फूडचं सेवन\nदीर्घकाळ उचक्यांमुळे येणारे अडथळे\nदीर्घकाळ उचक्यांमुळे खाते वेळी अडथळा निर्माण होतो\nदीर्घकाळ उचक्यांमुळे तुम्ही शांत झोपू शकत नाही\nउचकी लागली असताना बोलताना त्रास होतो\nदीर्घकाळ उचकी लागली असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.\n-पाणी प्या आणि श्वास थोडावेळ रोखून ठेवा. श्वास रोखून धरल्याने फुफ्फुसांमध्ये कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढण्यास मदत होते\n-डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्या\nPrevious article‘कबूतरांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम’\nNext articleमध्यरात्री भूक लागली मग हे पदार्थ खा…\nPCOS ग्रस्त महिलांसाठी डाएट टीप्स\nगुटखा विक्रेत्यांची अटक अटळ, सुटका नाहीच\n23 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत’\n…म्हणून हर्बल औषधं घेताना जरा जपून\nआयुर्वेद- ‘अग्निकर्म’ एका चटक्यात बरी करा सांधेदुखी\n‘योग’ केल्याने वाढेल शुक्राणूंची गुणवत्ता\n‘एफडीए’ने जप्त केली ५७ बनावट आयुर्वेदिक औषधं\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nजळगावात साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\nबॉलीवूड सुपरस्टार आमीर खानला ‘स्वाईन फ्लू’\n फर्स्ट-एड कीट ठेवा ��वळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF-%E0%A4%87%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7/", "date_download": "2018-09-22T07:35:36Z", "digest": "sha1:LOQDGRISHWLFHL5COO2QYGWP3MRJYQMY", "length": 47462, "nlines": 140, "source_domain": "shekharpatil.com", "title": "महाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nमहाकवि अल्लामा इकबाल (डॉ. मोहंमद इकबाल) यांची आज पुण्यतिथी. आजच्या बरोबर ८० वर्षापूर्वी हा महान शायर परलोकीच्या प्रवासाला निघून गेला. मात्र आठ दशकानंतरही इकबालच्या शायरीचे गारूड कायम आहे. उर्दूत मीर आणि गालिबनंतर इकबाल यांचे नाव आदराने घेतले जाते. यामुळे त्यांना रसिकांनी ‘अल्लामा’ अर्थात विद्वान हा खिताबदेखील प्रदान केला. इकबाल यांची शायरी ही त्यांच्या व्यक्तीमत्वाप्रमाणेच अनेक विरोधाभासांनी भरलेली आहे. यामध्ये अनेक यु-टर्न्स आहेत. वैचारिक स्थित्यंतरेदेखील आहेत. तथापि, सर्वसामान्यांपासून ते अभिजन वर्गापर्यतच्या रसिकांना रिझवण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत असल्याबद्दल कुणाचेही दुमत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे यात उच्च तत्वचिंतनाचाही समावेश असल्यामुळे त्यांचे साहित्य आजही ताजेतवाने वाटते.\nडॉ. मोहमद इकबाल यांच्या साहित्य सृजनाची बिजे ही त्यांच्या जडणघडणीत असल्याचे आपल्याला दिसून येतात. खरं तर उत्तर भारतात हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी ‘गंगा-जमुनी तहजीब’चा वापर करतात. तर पंजाबपासून वर असणार्‍या भुभागात सूफी हा हिंदू-मुस्लीमांना जोडणारा एक धागा मानला जातो. इकबाल यांच्यावरही सूफी विचारांचा पगडा होता. त्यांचे पूर्वज हे सप्रू या आडनावाचे काश्मिरी ब्राह्मण होते. दोन शतकांपूर्वी त्यांनी इस्लामचा स्वीकार करून सियालकोट येथे स्थलांतर केले होते. इकबाल यांचा जन्म याच शहरात झाला. त्यांना आपल्या पूर्वजांना अभिमान होता. एवढेच नव्हे तर इस्लामपूर्व संस्कृतीबाबतही त्यांना खूप आत्मीयता असून त्यांच्या काव्यातून आपल्याला हे स्पष्टपणे जाणवते. प्रारंभीचे शिक्षण मदरशात झाल्यामुळे त्यांना उर्दूसह फारसी, अरबी आदी भाषांचे ज्ञान झाले. तर यानंतर इंग्रजीतून माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी युरोपात उच्च शिक्षण घेतले. अर्थात इस्ल��मी, हिंदू आणि ख्रिस्ती या तिन्ही विचारप्रणालींचे सखोल अध्ययन केल्यानंतर त्यांचा दृष्टीकोन हा विशाल बनला. इस्लामच्या पलीकडील जगातही बरेच काही असल्याचे त्यांच्या लक्षात आले. नेमके हेच प्रतिबिंब त्यांच्या सृजनातून उमटले.\nइकबाल यांनी लिखाण्यास प्रारंभ केला तेव्हाचा कालखंडदेखील धुमसता होता. तथापि, हिंदू व मुस्लीम समुदायामध्ये तणावाचे वातावरण असले तरी त्यात विखार नव्हता. यामुळे त्यांच्या सृजनातून अतिशय व्यापकता आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य देण्यात आले. प्रारंभीच्या काही किरकोळ कवितांमधून त्यांच्यातील चमक रसिकांना आढळून आली. समीक्षकांनीही याची दखल घेतली. तथापि, १६ ऑगस्ट १९०४ रोजी ‘इत्तेहाद’ या लाहोरमधून निघणार्‍या साप्ताहिकात ‘तराना-ए-हिंद’ या शीर्षकाखाली त्यांची कविता प्रसिध्द झाल्यावर मोहंमद इकबाल हे नाव रातोरात प्रसिध्दीच्या शिखरावर आरूढ झाले. एक शतकानंतरदेखील कोट्यवधी लोकांना तोंडपाठ असणारे ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हेच ते गीत यातील शब्द-न-शब्द हा पारतंत्र्याच्या जोखडात असणार्‍या भारतीयांना नवीन उभारी देणारा ठरला. क्रांतीचे स्फुल्लींग चेतवणारे हे अमरगान भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अघोषीत थीम साँग बनले. एखाद्या कवितेने संपूर्ण भारतीय उपखंडाला भारून टाकण्याचे काम इकबाल यांनी केले. यानंतर केंब्रीज विद्यापीठातून बॅरीस्टर झाल्यानंतर त्यांनी जर्मनीतून पीएच.डी. पूर्ण केली. तेथून मायदेशी परतल्यानंतर त्यांच्याच आमूलाग्र बदल झाला. एकीकडे गोएटे, नित्शे आदींसारख्या जर्मन तत्वज्ञांनी त्यांची मनोभूमिका बदलून टाकली. तरी दुसरीकडे इस्लामी पुनर्जागरणाच्या कामात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले. यामुळे १९०४ साली ‘तराना-ए-हिंद’ लिहणार्‍या याच कविने १९१० साली ‘तराना-ए-मिल्ली’च्या माध्यमातून इस्लामी गौरवगान लिहले. काही वर्षांपूर्वी हिंद राष्ट्राच्या मजबूत ऐक्याला वर्णन करणारे इकबाल जेव्हा ‘चीन-ओ-अरब हमारा…हिंदूस्ता हमारा यातील शब्द-न-शब्द हा पारतंत्र्याच्या जोखडात असणार्‍या भारतीयांना नवीन उभारी देणारा ठरला. क्रांतीचे स्फुल्लींग चेतवणारे हे अमरगान भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अघोषीत थीम साँग बनले. एखाद्या कवितेने संपूर्ण भारतीय उपखंडाला भारून टाकण्याचे काम इकबाल यांनी केले. यानंतर क��ंब्रीज विद्यापीठातून बॅरीस्टर झाल्यानंतर त्यांनी जर्मनीतून पीएच.डी. पूर्ण केली. तेथून मायदेशी परतल्यानंतर त्यांच्याच आमूलाग्र बदल झाला. एकीकडे गोएटे, नित्शे आदींसारख्या जर्मन तत्वज्ञांनी त्यांची मनोभूमिका बदलून टाकली. तरी दुसरीकडे इस्लामी पुनर्जागरणाच्या कामात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले. यामुळे १९०४ साली ‘तराना-ए-हिंद’ लिहणार्‍या याच कविने १९१० साली ‘तराना-ए-मिल्ली’च्या माध्यमातून इस्लामी गौरवगान लिहले. काही वर्षांपूर्वी हिंद राष्ट्राच्या मजबूत ऐक्याला वर्णन करणारे इकबाल जेव्हा ‘चीन-ओ-अरब हमारा…हिंदूस्ता हमारा मुस्लीम है हम…वतन है सारा जहाँ हमारा’ असे लिहून मोकळे झाले तेव्हा त्यांच्यातील वैचारिक बदल स्पष्टपणे अधोरेखीत झाला. आधी हिंदी राष्ट्रवादाचे प्रखर समर्थन करणार्‍या इकबाल यांनी इस्लाममध्ये राष्ट्रवादाऐवजी व्यापक उम्माह/उम्मत म्हणजेच मुस्लीम समुदायाला सर्वतोपरी स्थान असल्याचे ठासून सांगितले. आज त्यांची ही दोन्ही गिते आजही लोकप्रिय आहेत. हीच त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची झेप होय.\n‘तराना-ए-मिल्ली’नंतरदेखील डॉ. मोहंमद इकबाल यांच्या काव्यात सर्वसमावेशकतेचा प्रवाह आढळून आला. मर्यादा पुरूषोत्तम राम यांच्यासाठी त्यांनी खास स्तवन लिहले. राम हे ‘इमाम-ए-हिंद’ असून त्यांच्यामुळेच जगात आपले नावे आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वासमोर जगातील तमाम तत्वचिंतन फिके पडत असल्याचे त्यांनी सांगितले.\nइस देस में हुए हैं हज़ारों मलक सरिश्त\nमशहूर जिन के दम से है दुनिया में नाम-ए-हिन्द\nहै राम के वजूद पे हिन्दोस्तां को नाज़\nअहल-ए-नजर समझते हैं उसको इमाम-ए-हिंद\nयानंतरदेखील इकबाल यांच्या काव्यातून अनेक परधर्मींय महापुरूषांचे गौरवगान करण्यात आले. कृष्ण, बुध्द, कबीर, नानक, येशू, भर्तुहरी, विश्‍वामित्र, आम्रपाली, झरत्रुष्ट, गोएटे, टॉलस्टॉय, दांते आदींसारख्या महापुरूषांविषयी त्यांनी कमालीच्या आपुलकीने लिहले आहे. एकीकडे इस्लामी चिंतनाकडे झुकलेला हा महाकवि याच वेळेस अत्यंत व्यापक भूमिका घेत असल्याची बाब लक्षात घेण्याजोगी आहे. याच्यासोबत जलालुद्दीन रूमी, हाफीज, चिश्ती आदींसारख्या सूफी संतांनीही त्यांना भारून टाकले होते. जगभरातील विविध महाकाव्ये, तत्वज्ञ, मिथके आदींचा सार त्यांनी ‘जावेदनामा’ या ग्रंथातून मांडला. आज य�� ग्रंथाला अभिजात म्हणून मान्यता मिळाली आहे. विख्यात जर्मन लेखक हरमन हेस यांच्या मते तर ‘जावेदनामा’मध्ये हिंदू, मुस्लीम, पारशी, बौध्द आणि ख्रिस्ती धर्मातील सार हा विलक्षण पध्दतीने गुंफला आहे. हे सारे होत असतांना डॉ. इकबाल हे वैयक्तीक जीवनात फारसे समाधानी नव्हते. वयाच्या १८व्या वर्षी घरच्यांनी निश्‍चित केलेल्या विवाहामुळे ते असमाधानी होते. युरोपच्या वास्तव्यात अतिया फैजी या तरूणीसोबत झालेले प्रेम हे ‘निकाह’पर्यंत पोहचलेच नाही. या कालखंडात त्यांनी सृजन व वकिलीच्या व्यवसायासोबत स्वत:ला सार्वजनीक जीवनात व्यस्त करून घेतले. विदेशात असतांनाच ते ‘ऑल इंडिया मुस्लीम लीग’च्या पदाधिकार्‍यांच्या संपर्कात आले होते. यामुळे ते या संघटनेत सक्रीय झाले. मात्र येथेही त्यांची द्विधा मनस्थिती झाली. मुस्लीम लीगमध्ये या संघटनेच्या संस्थापकांपैकी एक असणार्‍या सर मोहंमद शफी यांचा ग्रुप ब्रिटीश धार्जीणा होता. यामुळे ते नाराज होते. १९२०च्या दशकाच्या धुमसत्या वातावरणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू नेतृत्वापासून मुस्लीमांनी अंतर ठेवण्यास प्रारंभ केला होता. खुद्द इकबालदेखील काँग्रेसचे टीकाकार होते. यातच १९२२ साली ब्रिटीश सरकारने डॉ. मोहंमद इकबाल यांना ‘नाईटहूड’ देण्याची घोषणा केली. खरं, तर ब्रिटीश राजवटीच्या विरोधात असल्यामुळे इकबाल हे हा सन्मान स्वीकारणार नसल्याची अनेकांची धारणा होती. तथापि, त्यांनी याचा स्वीकार करून अनेकांना धक्का दिला. यासोबत ते ‘सर’ मोहंमद इकबाल बनले. काही वर्षातच मुस्लीम लीगमधील अंतर्गत कलहामुळे ते त्रस्त झाले. यातच त्यांनी तेव्हा ब्रिटनमध्ये वास्तव्यास असणारे मोहंमदअली जीना यांना भारतात परतून मुस्लीम लीगची धुरा सांभाळण्याची विनंती केली. यानंतर काय झाले हा इतिहास आपल्यासमोर आहेच. १९३० साली मुस्लीम लीगच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतरच्या भाषणातून इकबाल यांनीच पहिल्यांदा मुस्लीमांसाठी स्वतंत्र स्वायत्त प्रांत हवा अशी मागणी केली. यातूनच फाळणीचे बिजारोपण झाले. १९३०च्या दशकात त्यांनी राजकारणाला वाहून घेतले तरी सृजनाकडे दुर्लक्ष केले नाही. दरम्यान, २१ एप्रिल १९३८ रोजी या महान शायराचे निधन झाले.\nडॉ. अल्लामा इकबाल यांनी आपल्या पूर्वायुष्यातील बहुतांश सृजन हे फारसी भाषेतून केले. या भाष���वर त्यांचे नितांत प्रेम होते. नंतर मात्र त्यांनी उर्दू आणि इंग्रजीतूनही विपुल लिखाण केले. त्यांच्या काव्यात पारंपरीक उर्दू शायरीतील प्रेम, विरह आदी भावनादेखील असल्या तरी त्या तुलनेत कमी प्रमाणात आहेत. त्यांची कविता ही सातत्याने तत्वचिंतन, जीवनाचा अर्थ, धार्मिकता, गतकालीन वैभव, इस्लामी जीवनमूल्ये आदींचा शोध घेत राहिली. आणि हो…ब्रिटीश राज विरोधातील त्यांचा क्रोध हा शब्दांमधून अभिव्यक्त झाला. सर्वसामान्यांविषयीची आत्यंतिक कणव त्यांच्या काव्यातून सातत्याने स्त्रवत राहिली. उर्दूचा विचार केला असता त्यांनी शेर, नज्म, गजल आणि रूबाई या सर्व प्रकारांमध्ये आपल्या प्रतिभेची चमक दाखवली. त्यांच्या काव्यातील अनेक वाक्ये भारतीय उपखंडातील जनतेच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. याची चुणूक खालील अशआरमधून आपल्याला मिळेलच.\n* ख़ुदी को कर बुलंद इतना\nकि हर तक़दीर से पहले\nख़ुदा बंदे से ख़ुद पूछे\nबता तेरी रज़ा क्या है\nअपनी बेनूरी पे रोती है\nबड़ी मुश्किल से होता है\nचमन में दीदावर (पारखी) पैदा\n*लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी\nजिंदगी शमा की सूरत हो खुदाया मेरी\nदूर दुनिया का मेरे दम से अंधेरा हो जाए\nहर जगह मेरे चमकने से उजाला हो जाए\n*अपने मन में डूब कर\nतू अगर मेरा नहीं बनता\nन बन अपना तो बन\n*ढूंढता फिरता हूं मैं मइक़बालफ अपने आप को\nआप ही गोया मुसाफ़िर आप ही मंज़िल हूं मैं \n*खुदा के बन्दे तो हैं हजारों\nबनो में फिरते हैं मारे-मारे\nमैं उसका बन्दा बनूंगा\nजिसको खुदा के बन्दों से प्यार होगा\n* तेरी दुआ से कज़ा (भाग्य) तो बदल नहीं सकती,\nमगर है इस से यह मुमकिन कि तू बदल जाये,\nतेरी दुआ है कि हो तेरी आरज़ू पूरी,\nमेरी दुआ है तेरी आरज़ू बदल जाये\n…आणि हो, गजलचा विचार केला असता, विलक्षण उर्जावान अशा ‘सितारो से आगे जहाँ और भी है ‘ या रचनेला कोण विसरणार \nसितारों के आगे जहाँ और भी हैं\nअभी इश्क़१ के इम्तिहाँ२ और भी हैं\nतही ज़िन्दगी से नहीं ये फ़ज़ायें\nयहाँ सैकड़ों कारवाँ और भी हैं\nचमन और भी, आशियाँ५और भी हैं\nअगर खो गया एक नशेमन तो क्या ग़म\nतू शाहीं७है परवाज़८है काम तेरा\nतेरे सामने आसमाँ और भी हैं\nइसी रोज़-ओ-शब ९में उलझ कर न रह जा\nके तेरे ज़मीन-ओ-मकाँ १०और भी हैं\nगए दिन के तन्हा था मैं अंजुमन ११में\nयहाँ अब मेरे राज़दाँ १२और भी हैं\nशब्दार्थ-१) प्रेम २) परीक्षा ३) संतोष ४) संसार ५) घरटे ६) दु:ख व्यक्त करण्याची ठिकाणे ७) गरुड़ ८) उड्डाण करणे ९) दैनंदिन नित्यक्रम १०) पृथ्वी आणि घर ११) मैफील १२) रहस्य जाणणारे\nआज अल्लामा इकबाल यांच्या जीवीतकाळापेक्षाही हिंदू व मुस्लीम समुदायांमध्ये वितुष्ट आहे. ‘हा आपला तर तो त्यांचा’ असे जवळपास प्रत्येक क्षेत्रात विभाजन करण्यात आले आहे. असे असतांनाही या धुम्मसच्या वातावरणात अनेक महान व्यक्तीमत्वे आजही दोन्ही धर्म आणि संस्कृतींमध्ये सेतूचे काम करत आहेत. इकबाल यांची तुलना येथे आपण रवींद्रनाथ टागोर यांच्याशी करू शकतो. कितीही कटुतेचे क्षण आले तरी भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये रवींद्रनाथ वंदनीय आहेत. याच पध्दतीने एकमेकांचे हाडवैरी असणार्‍या भारत आणि पाकिस्तानमध्ये महाकवि इकबाल यांचे चाहते सम प्रमाणात आहेत. खरं तर, भारतीय उपखंडाच्या पलीकडे इराणसह मध्य आशिया आणि युरोपातही त्यांचा सृजनगंध दरवळला आहे. याचमुळे आज इकबाल यांना जाऊन आठ दशके झालीत तरी त्यांचे सृजन आजही समकालीन वाटते. हीच त्यांची महत्ता.\nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nडॉ. काझी रफीक \"राही\" says:\n* *एक नवोन्मेषी सृजनशील लेखक**\nघोड्याच्या दोन्ही डोळ्यांवर आणि तेल घाणीवर जुंपलेल्या बैलाच्या घाणीकडील एका डोळ्यावर पट्टी बांधलेली असते त्यामुळे त्यांना मालक दाखवतो तेच दृश्य दिसते व तेच खरे वाटते. विहिरीतील बेडकाला सुद्धा विश्वाची व्याप्ती त्याच्या नजरेत सामावणार्या दृश्याएवढी असते. आज मानवाच्या विचारांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी गोबेल नीतीचा अबलंब करणार्‍या सर्वधर्मीय ठेकेदारांनी अशाच पट्ट्या लावून दिल्या आहेत. त्यांच्या जाळ्यात सामान्य माणूस तर सोडाच भलेमोठे विचारवंत ही अडकून जातात ही वस्तुस्थिती असताना शेखर पाटलांसारखा आंतरभाषीय, आंतरविद्याशाखीय किंबहुना बहुविद्याशाखीय लेखकाला अनेक विषय आणि पैलू उलगडतांना पाहून हायसे वाटते. भारतीय संविधानाचे अधिष्ठान सर्वसमावेशक विचारसरणी वर आधारित आहे. वैचारिक दृष्टीने परिपक्व विचारवं��ांनी अभ्यासू वृत्तीने अहोरात्र झटून राष्ट्रीय एकात्मतेचा पाया मजबूत केला आहे. तत्कालीन परिस्थितीच्या परिप्रेक्ष्यात भूमिकेतील बदल समजून घेतल्यास पूर्वग्रह कमी होण्यास मदत होईल. असो.\nमहाकवी इकबाल संबंधित त्यांच्या लेखाचा आशयघन शिर्षक अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन निश्चितच प्रशंसनीय आहे. इतक्या कमी शब्दात एका बहुआयामी व्यक्तीचा जीवनपट उलगडणे वाटते तितके सोपे नाही. त्यांनी आपल्या लेखात अनेक अस्पर्शित पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी रवीन्द्रनाथ टागोर यांच्याशी केलेली तुलना सर्वार्थाने समर्थनीय आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची ऐतिहासिक धार्मिक पार्श्वभूमी, उच्चशिक्षणाउच्चशिक्षणासाठी केलेली विदेशवारी, त्यामुळे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य विचारसरणींचा तुलनात्मक अभ्यास, इस्लाम धर्माची परखड चिकित्सा, इत्यादी बाबींचा परामर्श घेऊन त्यांनी डाॅ. इकबाल यांच्या विचारांची जडणघडण कशी झाली आणि\nवैश्विक स्तरावर त्याची दखल कशी घेण्यात आली याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. त्यांनी मांडलेल्या काही बाबींविषयी मी अनभिज्ञ होतो. हा लेख वाचून ज्ञानात भर पडली. अपार मेहनत घेऊन ढासळत्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीत गंगा जमना संस्कृतिचा वारसा जपणाऱ्या भारतीय संस्कृतीचा नैसर्गिक व पारंपरिक धागा मजबूत करण्यासाठी शेखर पाटील जे प्रयत्न करीत आहेत ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत. त्यांच्या सारख्या विचारवंतांनी एकात्मिक चळवळ उभारल्यास गढूळ वातावरण नितळ होण्यास मदत होईल असे वाटते.\n-डाॅ. काझी रफीक “राही”\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/author/nuxli", "date_download": "2018-09-22T06:58:29Z", "digest": "sha1:G3HAM4DV7X6D7JPZXH2WNEVSXIC3MEKI", "length": 13072, "nlines": 61, "source_domain": "marathifacebook.com", "title": "nuxli, Author at Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संव���दनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/notes-will-not-be-refunded-private-hospital-16875", "date_download": "2018-09-22T07:57:59Z", "digest": "sha1:CG6YAR2YRK63XZBRLATX4X64VRCDWVYO", "length": 13011, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "notes will not be refunded in private hospital खासगी रुग्णालयांमध्ये रद्द केलेल्या नोटा चालणार नाहीत | eSakal", "raw_content": "\nखासगी रुग्णालयांमध्ये रद्द केलेल्या नोटा चालणार नाहीत\nशुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016\nपुणे - चलन��तून रद्द केलेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा फक्त सरकारी रुग्णालयांमध्ये चालतील. त्या नोटा खासगी रुग्णालयांमध्ये चालणार नाहीत, असे केंद्रीय आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव शक्तिकांत दास यांनी खासदार अनिल शिरोळे यांच्याशी बोलताना स्पष्ट केले.\nपुणे - चलनातून रद्द केलेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा फक्त सरकारी रुग्णालयांमध्ये चालतील. त्या नोटा खासगी रुग्णालयांमध्ये चालणार नाहीत, असे केंद्रीय आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव शक्तिकांत दास यांनी खासदार अनिल शिरोळे यांच्याशी बोलताना स्पष्ट केले.\nशहरातील रुग्णालयांनी जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा स्वीकाराव्यात, असा नातेवाइकांचा अग्रह होता; पण चलनातून रद्द केलेल्या नोटा खासगी रुग्णालयांमध्ये फक्त 14 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर या नोटा स्वीकाराव्या, असा कोणताही आदेश रुग्णालयांना कोणत्याच माध्यमातून मिळाला नाही. त्यामुळे या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय खासगी रुग्णालयांनी घेतला. त्यामुळे शहरातील रुग्णालये आणि बिल भरण्यासाठी रुग्णालयात आलेले रुग्णाचे नातेवाईक यांच्यात वाद निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर शिरोळे यांनी दास यांची भेट घेतली. त्याबद्दल बोलताना शिरोळे म्हणाले, \"\"सरकारी रुग्णालयांमध्ये जुन्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत; पण त्यात खासगी रुग्णालयांचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. त्याच वेळी सरकारी रुग्णालयांचे बिल भरण्यासाठी मात्र जुन्या नोटा चालतील.''\nचलनातून रद्द केलेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा वगळता डेबिट, क्रेडिट, ऑनलाइन आणि धनादेश या माध्यमातून बिल स्वीकारण्यात येत आहे, अशी माहिती शहरातील रुग्णालयांतर्फे देण्यात आली. रुग्णालयाशी संलग्न औषध दुकाने याला अपवाद असतील. तेथे पाचशे-हजारच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार असल्याचेही रुग्णालयांनी स्पष्ट केले आहे.\nपुण्यात येताय जरा जपून, हे रस्ते आहेत बंद\nपुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर शनिवार (ता.21) पासूनच वाहतूकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे. पुणे महापालिकेजवळील शिवाजी...\nपवारसाहेब, फसवाफसवी करु नका नाहीतर... : उदयनराजे\nसातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक नेते यांच्यात सुरु असलेल्या वादाचे प्रत्यंतर आज पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर पहायला...\nकारखांदारांनी साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे\nमंगळवेढा - कारखांदारांनी केवळ साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन आ.प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले....\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Fear-of-being-denied-access-to-students/", "date_download": "2018-09-22T07:13:07Z", "digest": "sha1:ZNLFBAGG7NS37CBCAA45KBD4WES2AXCT", "length": 8457, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जातपडताळणीमुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › जातपडताळणीमुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती\nजातपडताळणीमुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती\nराज्यात गेल्या वर्षापर्यंत वैद्यकीय किवा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला जाणार्‍या विद्यार्थ्यांनाच जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य होते. परंतु यावर्षीपासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्यवसाय अभ्यासक्रमाला जाणारे व दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाला जाणार्‍या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य केल्यामुळे जात पडताळणी कार्यालयाचे काम वाढले आहे. परंतु राज्यातील 36 जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्षांचा कार्यभार पदभार आठ अधिकारी पाहत आहेत.तर 28 जिल्ह्यात प्रभारी अध्यक्ष आहेत. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्यामुळे दिलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र देणे कठीण झाले आहे.परिणामी जातपडताळणीअभावी अनेक पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.\nराज्यात 36 जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय आहे. आतापर्यंत इयत्ता बारावी विज्ञान शाखेनंतर वैद्यकीय किवा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला जाणार्‍या विद्यार्थ्यांनाच जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य होते. परंतु उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता व्यवसाय अभ्यासक्रमाला जाणारे व दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाला जाणार्‍या विद्यार्थ्यांना देखील जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. उच्च न्यायालयाने याबाबत सप्टेंबरमध्ये शासनास आदेश दिले होते. परंतु शिक्षण विभागाने समाज कल्याण विभाग, जात पडताळणी कार्यालय आणि विद्यार्थ्यांना याबाबत सूचना गेल्या महिन्यात दिल्या आहेत. त्यामुळे जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी एकच गर्दी राज्यातील सर्व कार्यालयात झाली आहे. मात्र केवळ आठ अधिकारी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांच्या अध्यक्ष पदाचा कारभार पाहत आहे.\nएका अधिकार्‍याकडे चार ते पाच जिल्ह्यांचा कारभार आहे. त्यातच कार्यालयात इतर अधिकारी कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्यामुळे मानधन तत्वावर कर्मचारी भरून कारभार सुरू आहे. छाननी व तपासणी ही किचकट प्रक्रीया जात पडताळणीची असते. त्यातच प्रत्येक अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी दिलेल्या मुदतीपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम ठरवून दिला आहे. त्यामध्ये बी ई किंवा बी टेक, बी आर्किटेक्चर, बीएच एमसीटी, एमबीए, बीएफएच्या विद्यार्थ्यांना 14 ऑगस्टपयर्ंत तर बी फार्मसी अभ्यासक्रमाला 27 जून पॉलिटेक्नीकल अभ्यासक्रमाला 28 ऑगस्ट तर वैद्यकीय एमबीबीएस, बीएएमएस व अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमाला 2 जुलै 2018 पर्यत जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु अपुरे मनुष्यबळ पाहता दिलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र मिळेल याची शक्यता दिसत नाही. परिणामी जात वैधता प्रमाणपत्राअभावी अनेक पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Inquiry-will-ring/", "date_download": "2018-09-22T07:05:12Z", "digest": "sha1:A6SANAZI3BKN47O3HFHRZ67INZ4M3SJV", "length": 7085, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिंग प्रकरणांची होणार चौकशी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › रिंग प्रकरणांची होणार चौकशी\nरिंग प्रकरणांची होणार चौकशी\nनिविदाप्रक्रियेतील ‘रिंग’ प्रकरणामुळे सत्ताधार्‍यांनी महापालिकेची अब्रू वेशीवर टांगल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी मुख्य सभेत केली. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली, त्यावर याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिले. महापालिकेच्या निविदाप्रक्रियेत ठेकेदारांकडूनच रिंग केली जात असून, त्यात काही नगरसेवकांचे हितसंबंध असल्याचा प्रकार दै. ‘पुढारी’ने उजेडात आणला. त्यावर सत्ताधारी भाजपच्या वडगाव शेरीतील एका नगरसेविकेच्या पतीने निविदातील रिंग मोडली म्हणून ठेकेदाराला दमबाजी केल्याचे समोर आले.\nहा प्रकारही दै.‘पुढारी’ने चव्हाट्यावर आणला. सोमवारी पालिकेच्या मुख्यसभेत याप्रकरणाचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नगरसेवकांनी या प्रकरणांवर आंदोलन करीत ‘रिंग’ करणार्‍यांची चौकशी करून त्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली. या वेळी नगरसेवक बाबूराव चांदेरे म्हणाले, की निविदा भरतानाच ठेकेदाराकडे दहा टक्के मागितले जातात, हे गंभीर प्रकार आहेत. संबंधित नगरसेवक कोणत्या पक्षाचा असो, त्याला योग्य ती समज देण्याची गरज आहे. सुभाष जगताप म्हणाले, की पारदर्शक कारभाराच्या मुद्यांवर पुणेकरांन�� मते दिली. मात्र, त्याचा आता विसर पडलेला दिसतो. रिंग प्रकरणामुळे महापालिकेची अब्रू वेशीवर टांगल्याची टीका त्यांनी केली.\nसुनील टिंगरे यांनी ज्या निविदांमध्ये रिंग झाल्याचे लक्षात येईल, अशा निविदा रद्द करून त्यांची फेरनिविदा मागविल्या पाहिजेत. तसेच काही कामांच्या निविदा अत्यंत कमी दराने येत आहेत, अशा कामांचा दर्जा तपासला पाहिजे,असे सांगितले. त्यावर महापौर टिळकयांनी निविदातील रिंग प्रकरणावर प्रशासनावर दबाव येत असेल, तर त्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश दिले. दरम्यान, रिंग प्रकरणात सत्ताधारी भाजपला सभागृहात बॅकफूटवर जावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-police-unable-to-disclose-unknown-letter/", "date_download": "2018-09-22T07:55:06Z", "digest": "sha1:PCP3ICYJ3TMHE6PUP4IMUTCGGVSE574M", "length": 7500, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंगळवेढा पोलिसांना निनावी लेटरचा छडा लागेना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › मंगळवेढा पोलिसांना निनावी लेटरचा छडा लागेना\nमंगळवेढा पोलिसांना निनावी लेटरचा छडा लागेना\nमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी\nसेवानिवृत्त पोलिस कर्मचारी सरकारी कामात हस्तक्षेप करून प्रशासनाची गोपनीय माहिती अवैध धंदेवाले, वाळू तस्करांना देत असल्याचे एक निनावी पत्र पोलिस महासंचलकाना प्राप्त झाले असून, हे पत्र कुणी पाठवले, तो सेवा निवृत्त पोलिस कर्मचारी कोण याचा शोध घेण्यासाठी पोलिस मागील तीन महिन्यांपासून प्रयत्न करीत आहेत मात्र, पत्र पाठवणारा सापडत नसल्याने मंगळवेढा पोलिस हैराण ���ाले आहेत.\nहे निनावी पत्र १४ मार्च रोजी विशेष पोलिस महासंचालक मुंबई यांना पाठविण्यात आले आहे. या पत्रात सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी हा 2014 मध्ये सेवानिवृत्त झाल्याचे म्हटले आहे. तो पोलिस कर्मचारी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिवसभर येवून पोलिस कर्मचारी व जनतेला नाहक त्रास देवून पैसे उकळत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. अवैध धंदेवाले त्यांना दमदाटी करून स्वतः सेवेत कार्यरत असल्याचे भासवून पैसे मिळवत असल्याचाही आरोप त्या पत्रात करण्यात आला आहे. सेवानिवृत्त झाल्याने कोणतेही अधिकार नसताना स्टँपवर खोटे करारपत्रे तयार करून आरोपीचे खोटे जबाब व खोटी तपास टिपनी करून घेवून संबंधित राजकारणी नेते, कार्यकर्ते, नातेवाईक यांच्याकडून गैरमार्गाने पैसे कमवत असल्याचे म्हटले आहे.\nमंगळवेढा पोलिस स्टेशनमधील महत्वाची व गोपनीय माहिती गुन्हा दाखल होण्यापूर्वी आरोपींना व राजकीय नेत्यांना माहिती देत आहे. वाळूमाफियांना अवैध दारू, मटका घेणारे या लोकांना फोन करून छापे टाकण्यापूर्वीची माहिती देवून त्यांना जागृत करीत आहे. तसेच अवैध व्यवसायांकडून मंथली गोळा करीत असल्याचे या निनावी पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे पत्र वरिष्ठ कार्यालयाकडून मंगळवेढा पोलिसांकडे चौकशीसाठी आले आहे.\nसध्या मंगळवेढा पोलिस या पत्राची कसून चौकशी करीत आहेत. मात्र अद्यापही तो निनावी तक्रारदार पोलिसांना सापडत नसल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलिस मात्र त्या पत्राने हैराण झाले आहेत. या चौकशीमध्ये नुकतेच पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदविले आहेत. हे पत्र पोलिस प्रशासनामधील एका उपद्व्यापी कर्मचार्‍यानेच पाठविल्याचा दबक्या आवाजात सूर निघत आहे. मंगळवेढा पोलिस ठाण्यातील एकमेकांचे पाय ओढण्यातून हा प्रकार घडल्याची चचा सुरू आहे. पोलिस अधिकारी ज्यांनी पत्र पाठविले तिथेपर्यंत पोहोचणार का हा संशोधनाचा विषय असल्याची चर्चा आहे. दरम्यान, अज्ञाताने पत्र लिहिताना कुठेही हस्ताक्षराचा वापर न करता संगणकावर ते पत्र तयार करून पॉकेटवरही नाव संगणकावर तयार करून चिटकल्यामुळे पोलिस पेचात पडले आहेत.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z140404060917/view", "date_download": "2018-09-22T07:36:12Z", "digest": "sha1:IYJ5ODJRWWPVMLMLO3DQFSYAED2O6MHG", "length": 12725, "nlines": 285, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पदे २१ ते २५", "raw_content": "\nमरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात त्याचा प्रेताशी काय संबंध\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे २१ ते २५\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०��� ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nपदसंग्रह - पदे २१ ते २५\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nपदे २१ ते २५\nफट फट तूं चुकलासी लंडी ॥धृ०॥\nटाकुनिं श्रीहरी विषयीं सुखावसि लाविल यम दोर दंडीं ॥१॥\nपावन मानिसी जन धन संगें पडिलासी व्यामोह कुंडीं ॥२॥\nआतां तरी शरण तूं जाईं निजरंगा ॥ लक्ष चौर्‍याशीं फेरे खंडीं ॥३॥\nजिव्हें स्मर गे हरि हर गे ॥धु०॥\nसार या लोकीं आणिक नाहीं ॥ मृगजळ क्षण भंगुर गे ॥१॥\nसंत सनक दिक तरले या नामें ॥ हेंचि ब्रह्म परात्पर गे ॥२॥\nहरले दोष निजानंदरंगें ॥ स्मरतां वाचे श्रीशंकर गे ॥३॥\nमाझे कुळिंचा स्वतंत्र ॥ राम निजमूर्ति षडाक्षरी मंत्र ॥धृ०॥\nसर्व साधनाचें सार ॥ रामनिजमूर्ति हा उच्चार ॥१॥\nयोग याग तपें तपती ॥ आह्मां येणेंचि कैवल्य प्राप्ती ॥२॥\nवंशीं न करी जो जतन ॥ त्यासि घडलें जाणा पतन ॥३॥\nधरितां स्मरणाचा छंड ॥ रंगीं रंगला निजानंद ॥४॥\nहें तों खोटें र हें तों खोटें ॥धृ०॥\nस्वकीर्ति ऐकतां श्वघ्यंता वाटते ॥ परदोष दिसती नेटे ॥१॥\nबोलण्यामाजीं कांहीं चलणें घडेना ॥ विटंबिलीं सर्व पोटें ॥२॥\nस्वहित मानिलें नांदतां ह्रंदयीं ॥ काम क्रोध लोभ पोटीं झटे ॥३॥\nसंकल्प विकल्प करितां राहिना ॥ बुडविलें मन मर्कटें ॥४॥\nनिंजानंद रंग नि:संग ॥ त्या शरण मी जाउनियां न भेते ॥५॥\nपिटोनि डांगोरा बोले वेद वाणी ॥ हित नेणें कोण्ही बहिर्मुख प्राणी ॥१॥\nव्यापिलें षड्‍वर्गीं लोभ मोह अंगीं ॥ दावावया जगीं वर्तती कुयोगी ॥२॥\nचंदनाचीं काष्ठें रासभाचे पृष्ठीं ॥ व्यर्थ तैसा कष्टी विश्व पाहे द्दष्टीं ॥३॥\nत्यागावे दुर्गुण संमत वेदांचें ॥ आणि साधुवृंदाचें अंतरसाक्ष साचें ॥४॥\nसंतसंगें रंगे सच्छास्त्र प्रसंगें ॥ गुरुकृपा अंगें पावे तो निजांगें ॥���॥\nपु. उपरी ; वरील अधिकारी . ( ऊर )\nसर्व धार्मिक कार्यांत आरंभी श्रीगणेशाची पूजा कां करतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/best-proxies-for-instagram.html", "date_download": "2018-09-22T08:02:24Z", "digest": "sha1:LWHUSME4RCYLFNIQKM5WFUY367OKUP5K", "length": 15213, "nlines": 61, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Best proxies for instagram - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/bjps-power-delhi-mnp-possible-41646", "date_download": "2018-09-22T07:36:23Z", "digest": "sha1:FOJX54L534T6FGPDWELMCWSYCVTXU4QZ", "length": 11225, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP's power in Delhi 'MNP' possible दिल्ली 'मनपा'मध्ये भाजपची सत्ता शक्‍य | eSakal", "raw_content": "\nदिल्ली 'मनपा'मध्ये भाजपची सत्ता शक्‍य\nसोमवार, 24 एप्रिल 2017\nऍक्‍सिस-इंडिया टुडेच्या मतदानोत्तर कल चाचणीत भाजपला 202-220, तर आपला 23 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या चाचणीत कॉंग्रेस 19 ते 31 जागांसह तिसऱ्या स्थानावर राहील, असे म्हटले आहे.\nनवी दिल्ली - दिल्लीतील तीन महानगरपालिकांच्या 270 जागांसाठी आज झालेल्या मतदानानंतर वर्तविण्यात आलेल्या कल चाचणीत भाजपच्या शानदार विजयाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आम आदमी पक्ष दुसऱ्या, तर कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर राहील, असेही विविध चाचण्यांमध्ये म्हटले आहे.\nऍक्‍सिस-इंडिया टुडेच्या मतदानोत्तर कल चाचणीत भाजपला 202-220, तर आपला 23 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या चाचणीत कॉंग्रेस 19 ते 31 जागांसह तिसऱ्या स्थानावर राहील, असे म्हटले आहे. \"एबीपी न्यू'च्या चाचणीतही भाजपला दक्षिण दिल्ली, उत्तर दिल्ली आणि पूर्व दिल्ली या तिन्ही महापालिकांमध्ये दोनशेपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. या निवडणुकीची मतमोजणी 26 एप्रिल रोजी होणार आहे.\nदरम्यान, दिल्ली महापालिकांसाठी सायंकाळी 4 वाजता 45 टक्के मतदान झाले होते. 2012च्या निवडणुकीत 54 टक्के मतदान झाले होते. या वेळी यापेक्षा अधिक टक्के मतदान होईल, अशी आशा राज्य निवडणूक आयुक्त एस. के. श्रीवास्तव यांनी व्यक्त केली.\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदा\nबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत....\nवैद्यकीय तपासणीनंतरच निवडणूक कामांतून मुक्तता\nमुंबई - निवडणुकांच्या कामातून सुटका मिळवण्यासाठी राज्यातील अनेक शिक्षक बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र निवडणूक आयोगाला सादर करतात; मात्र यापुढे त्यांना तसे...\nशिवसेना युवा नेते अनुपम कुलकर्णी यांचा समर्थकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र\nपाली (जि. रायगड) - येथील अनुपम कुलकर्णी मित्रमंडळाचे संस्थापक आणि शिवसेना युवा नेते अनुपम कुलकर्णी यांनी आपल्या समर्थक सहकार्‍यांसोबत गुरुवारी (ता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i130524060133/view", "date_download": "2018-09-22T07:38:42Z", "digest": "sha1:BPSW3TWW56ZJAH2OSEUPOPCK7VEAONE7", "length": 13665, "nlines": 213, "source_domain": "www.transliteral.org", "title": "निर्णयसिंधु - द्वितीय परिच्छेद", "raw_content": "\nजानवे म्हणजे नेमके काय \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|\nउपाकर्म ( श्रावणी )\nनिर्णयसिंधु - द्वितीय परिच्छेद\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - तिथिनिर्णयः\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - दशावतारजयंत्या\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - चैत्रशुक्लपंचमी\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - दमनारोपणविधि\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - अनंगव्रत\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - वैशाखमास\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्���त्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - परशुरामजयंती\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - नृसिंहजयंती\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - वैशाखपौर्णमासी\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - ज्येष्ठमास\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - वटसावित्रीव्रत\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - आषाढमास\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - चातुर्मास्यव्रत\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - श्रावणमास\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - नदींस रजोदोष\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - श्रावणशुक्ल तृतीया\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - उपाकर्म ( श्रावणी )\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - श्रावणांत ओषधी\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - कर्मकाल\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nद्वितीय परिच्छेद - उत्सर्जन\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nमनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-09-22T07:40:29Z", "digest": "sha1:MN2Y5TV2HA7U6KZD3YNQE66QVYMPFOTQ", "length": 6684, "nlines": 248, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९१६ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९१६ मधील जन्म\n\"इ.स. १९१६ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ४८ पैकी खालील ४८ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १९१० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१५ रोजी १६:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/farmer-movement-jamkhed/", "date_download": "2018-09-22T07:00:15Z", "digest": "sha1:MRCOC4M6QRBSG6LFDH4JJWCVNZNMQW64", "length": 13651, "nlines": 187, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "हमीभावासाठी शेतकर्‍यांचा मोर्चा | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशेतीमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिव्हाळा फाउंंडेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड व तालुक्यातील शेतकर्‍यांच्यावतीने खर्डा चौकातून सोमवारी मोर्चा काढण्यात आला.\nजामखेड (तालुका प्रतिनिधी)- शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी सरकारने कायदा केला आहे. तो प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, त्यामुळे सरकारची ही फसवी घोषणा आहे. शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवरच गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केली. हे तुघलकी सरकार शेतकरी विरोधी असल्याने आता यांना घालविण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे सांगितले. शासनाच्यावतीने शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिव्हाळा फाउंडेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड व तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने खर्डा चौकातून सोमवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता मोर्चा काढण्यात आला.\nया आंदोलनात जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार, प्रा मधुकर राळेभात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, ऋषिकेश डुचे, लक्ष्मण कानडे, शहाजी डोके, अवधूत पवार, रमेश आजबे, शेरखान पठाण, भानुदास बोराटे, दत्तात्रय विष्णू वारे, नामदेव राळेभात, सिध्दार्थ घायतडक, गुलाब जांभळे, चंद्रकांत साळुंके, गणेश हगवणे, डॉ. कैलास हजारे, भीमराव पाटील, अमित जाधव, कुंडल राळेभात हरिभाऊ खवळे, जयसिंग उगले, राजू वारे, अमोल गिरमे, संभाजी ढोले, हभप लक्ष्मण, औसरे महाराज, शिवाजी सातव, तात्या मुरुमकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nहमीभाव केंद्रच सुरू करण्यात आले नसल्यामुळे कवडीमोल दराने मालाची विक्री शेतकर्‍यांना करावी लागणार आहे.शासनाने हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्यापही शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले नाहीत. याचा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे.त्यामुळे शासकीय खरेदी हमीभाव केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.\nतसेच शेतकरी पीक पिकत नाही म्हणून आत्महत्या करत होता. आता पिकलेले पीक विकत नाही त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. याला शासन जबाबदार आहे. हमीभाव केंद्र तालुक्यात मंडलनिहाय सुरू करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या. यावर तहसीलदार विशाल नाईकवडे यांनी लेखी पत्र मोर्चेकर्‍यांना दिले. सुमारे पाच तासांनंतर हा मोर्चा संपला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होतेे.\nPrevious articleजिल्ह्यात चारा छावण्या सुरू करा\nNext articleमंगळवार 4 सप्टेंबर 2018\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nअ‍ॅक्सिस बँकेच्या धास्तीने शेतकर्‍यांची उडाली झोप\n‘महसूल अधिकारी वाळू कारवाईसाठी एकटेच जातात’\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nसुरेगावातील पाचवीच्या विद्यार्थ्याचा गळा कापणार्‍या वाबळेला जन्मठेप\nस्वाईन फ्लूचे थैमान, आणखी तिघांचा बळी\nरेकॉर्ड ब्रेक… सव्वा पाचला सवारी दिल्लीगेट बाहेर…\nजायकवाडीच्या चार टीएमसी पाण्याबाबत एकत्रित निर्णय घ्यावा लागणार : मधुकरराव पिचड\nअनावश्यक खर्चाला जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी पायबंद घालावा : ना. विखे\nअ‍ॅक्सिस बँकेच्या धास्तीने शेतकर्‍यांची उडाली झोप\nनगर जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’ पेटविणार ऊस भावाचा बॉयलर\n‘देशदूत’च्या जनक सारडा यांना आयएएकडून इन्स्पायर पुरस्कार जाहीर\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nMahendra Jagtap on नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )\nSanket naikade on नाशिक | सचिन गडाख (वाचक श्रेणी) , सुबक अक्षरे गिरवीन…\nTejas Ghorpade on मतदानातून निवडा ‘ऑनलाईन तेजस’ पुरस्काराचा मानकरी\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chin-chintan-news/anti-corruption-campaign-of-xi-jinping-1277050/", "date_download": "2018-09-22T07:57:22Z", "digest": "sha1:66RFNU5ICZ7TAX7JARWDECLTXQY4PQDC", "length": 27653, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Anti-corruption campaign of Xi Jinping | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nजनरल कुआ यांना झालेली शिक्षा तीन कारणांनी महत्त्वपूर्ण आहे.\nभ्रष्टाचारविरोधी मोहिमेला जिनिपग यांनी पक्षाच्या भवितव्याशी जोडले आहे..\nचीनच्या साम्यवादी पक्षाविरुद्ध जनतेतील वाढत्या नाराजीची दखल घेत अध्यक्ष क्षी जिनिपग यांनी भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला प्राधान्य दिले. मात्र त्यांच्या मोहिमेने जनतेत धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. याला कारणीभूत आहे चीनच्या साम्यवादी पक्षाचा सत्तेत आल्यानंतरचा इतिहास..\n२५ जुलै २०१६ रोजी चीनमधील लष्करी न्यायालयाने जनरल कुआ पोशिओंक या निवृत्त उच्च-तारांकित सन्य अधिकाऱ्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. जनरल कुआ यांनी त्यांच्या कारकीर्दीत ‘मोठय़ा प्रमाणात लाच स्वीकारल्याचा’ आरोप त्यांच्यावर सिद्ध झाल्याचे सांगण्यात आले. जनरल कुआ यांनी भ्रष्टाचाराची कबुली दिल्यामुळे त्यांची मृत्युदंडाची शिक्षा टळली. मागील वर्षी ३० जुलला ज्या वेळी जनरल कुआ यांची साम्यवादी पक्षातून हकालपट्टी झाली होती त्या वेळीच त्यांच्या भवितव्याचा अंदाज सर्वाना आला होता. चीनमध्ये उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, पक्षाचे नेते आणि लष्करातील अधिकारी यांचे साम्यवादी पक्षाचे सदस्यत्व काढून घेणे ही त्यांना तुरुंगात धाडण्याची पूर्वतयारी असते.\nजनरल कुआ यांना झालेली शिक्षा तीन कारणांनी महत्त्वपूर्ण आहे. एक, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांनी सत्तेत आल्यानंतर सुरू केलेली भ्रष्टाचारविरोधी मोहीम अद्याप जारी असल्याचे हे द्योतक आहे. जिनिपग यांनी भ्रष्टाचारविरोधात कडक आणि ठोस पावले उचलण्याचे सूचित केल्यावर त्यांच्याकडे गंभीरतेने लक्ष देण्यात आले नव्हते. उलट, चीनमध्ये सत्ताधाऱ्यांना अशा प्रकारची ऊर्मी अधूनमधून येते, असे म्हणत अभ्यासकांनी त्यांची हेटाळणी केली होती. आपले सामथ्र्य प्रस्थापित करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत विरोधकांचा काटा काढण्यासाठी भ्रष्टाचाराचा मुद्दा वारंवार वापरला जातो, असे अभ्यासकांचे मत आहे. असे असले तरी जिनिपग यांच्या नेतृत्वात चीनच्या केंद्रीय सरकारने भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत धडाडी आणि सातत्य राखले आहे. दोन, सन २००२ ते २०१२ या काळात जनरल कुआ यांनी ‘केंद्रीय लष्करी समितीचे’ वरिष्ठ उपाध्यक्षपद भूषवले होते. चीनच्या सत्तास्थानांत ‘केंद्रीय लष्करी समिती’ सर्वात वरच्या स्तरातील मानली जाते. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करत जिनिपग यांनी ‘केंद्रीय लष्करी समितीवर’ आपले पूर्ण प्रभुत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन, जनरल कुआ हे माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांच्या गटातील मानले जातात. हु जिंताव यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांनी जनरल कुआ आणि इतरांच्या मदतीने प्रशासनातील आपला प्रभाव कायम राखला होता. जनरल कुआ यांना भ्रष्टाचार प्रकरणात गोवत जिनिपग यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, ‘तुम्ही स्वत: राजकीयदृष्टय़ा कितीही शक्तिवान असलात किंवा देशातील सर्वोच्च नेतृत्वाशी तुमची जवळीक असली तरी भ्रष्टाचार केल्यास गय केली जाणार नाही.’ जनरल कुआ यांच्यासोबत ‘केंद्रीय लष्करी समितीचे’ सदस्य असलेले शु कैहोऊ यांच्यावरसुद्धा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावरील खटला पूर्ण होण्याआधी त्यांचे निधन झाले. यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष हु जिंताव यांचे अत्यंत निकटवर्ती, लीन चीहुं यांनासुद्धा भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा झाली आहे.\nराजकीयदृष्टय़ा सर्वात मोठा मासा चाऊ योन्चांग यांच्या रूपात पकडण्यात आला आहे. चाऊ हे साम्यवादी पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीचे सदस्य होते आणि या पदावरील व्यक्तीविरुद्ध भ्रष्टाचाराचे सार्वजनिक आरोप होण्याचे हे पहिलेच प्रकरण होते. जिनिपग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत अशा बडय़ा माशांना ‘टायगर’ म्हणून संबोधण्यात येते, तर इतरांना ‘फ्लाइज’ म्हणजे माशी म्हणण्यात येते. चीनच्या राज्यांतील उपमंत्रिपदाचा दर्जा असलेले आणि त्यावरील सर्व उच्चपदस्थ ‘टायगर’ श्रेणीत येतात. या वर्षांच्या सुरुवातीपर्यंत अशा १७७ टायगर्सविरुद्ध कारवाई सुरू झालेली होती, ज्यापकी काहींना पदावरून काढण्यात आले, तर काहींना तुरुंगात पाठवण्यात आले. याच सुमारास सुमारे १००० हून अधिक कनिष्ठ पातळीवरील अधिकारी आणि नेत्यांविरुद्ध कारवाई सुरू झालेली होती किंवा पूर्णत्वास गेली होती. जे ठग गरप्रकारातून अमाप संपत्ती जमवून परदेशात लपून बसले आहेत त्यांच्यापकी १००० व्यक्तींना ६८ देशांतून शोधून चीनमध्ये आणण्यात आल्याचे सरकारने सांगितले आहे. सन २०१३ पासून आतापर्यंत जेवढय़ा ‘टायगर्स आणि फ्लाइज’ला तुरुंगवास घडला आहे त्यांनी एकूण ६ अब्ज युआनपेक्षा अधिक रकमेचे घोटाळे करून ठेवले होते. त्यांच्यापकी बहुतांश जणांच्या मालमत्ता सरकारने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.\nचीनच्या साम्यवादी पक्षाविरुद्ध जनतेत वाढत असलेल्या नाराजीची दखल घेत क्षी जिनिपग यांनी भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला प्राधान्य दिले. जिनिपग ज्या वेळी सत्तेत आले, म्हणजे सन २०१२-१३, त्या काळात भारतासह जगभरात भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून असंतोष बोकाळला होता. भारतातील अण्णा आंदोलन, पश्चिम आशियातील अरबस्प्रिंग आणि पाश्चिमात्य जगातील ‘ऑक्युपाय’ चळवळी या असंतोषाचे प्रतिनिधित्व करत होत्या. चिनी मध्यमवर्गाला इंटरनेट आणि परदेशात स्थायिक देशवासीयांच्या माध्यमातून या घडामोडी कळत होत्या आणि साम्यवादी पक्षाच्या राजवटीत बोकाळलेला भ्रष्टाचार नजरेत भरत होता. खरे तर चीनमध्ये आíथक सुधारणा, आíथक विकास आणि साम्यवादी पक्षाच्या नेत्यांचा भ्रष्टाचार या सुरुवातीपासून एकमेकांमध्ये गुरफटलेल्या प्रक्रिया होत्या. मात्र आíथक सुधारणांना निश्चित गती व दिशा मिळाल्यानंतर आणि मध्यम वर्गाने आíथक विकासाचा एक पल्ला गाठल्यावर साम्यवादी पक्षाच्या नेत्यांचा भ्रष्टाचार इतरांना नकोसा होऊ लागला. याची परिणती जन-असंतोषात होऊन साम्यवादी पक्षाविरुद्ध जनमत तयार होऊ नये यासाठी क्षी जिनिपग यांनी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी धडक मोहीम हाती घेतली. या मोहिमेला जिनिपग यांनी साम्यवादी पक्षाच्या भवितव्याशी जोडले.\nचीनसारख्या विशाल भूभाग आणि जनसंख्येच्या देशात एकछत्री राज्य करायचे तर जनतेत पक्षाविषयी आदर, प्रतिष्ठा आणि आश्वस्तता असणे गरजेचे आहे याची जिनिपग यांनी आठवण करून दिली. २० व्या शतकात माओ त्से-तुंग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अतुलनीय त्याग आणि शौर्यामुळे चीनमध्ये परकीय शक्तींचा प्रभाव नसलेल्या शक्तिशाली सरकारची स्थापना झाली. या सरकारने जमीनदारी मोडीत काढत औद्योगिकीकरणाला चालना दिली. या भांडवलाच्या आधारे माओने साम्यवादी राजवट अडीच दशके टिकवून ठेवली. यानंतर डेंग शियोिपगने आíथक सुधारणांच्या माध्यमातून आíथक सुबत्ता आणली, ज्यामुळे पुन्हा एकदा साम्यवादी पक्षाची स्वीकार्हता निर्माण झाली. आता यापुढे जात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला आवर घातला तर साम्यवादी पक्षाची लोकांमधील मान्यता कायम राहील असे जिनिपग यांचे मत आहे. मात्र त्यांच्या मोहिमेने जनतेत उत्साह संचारून साम्यवादी पक्षाविषयी आस्था वाढण्याऐवजी धास्तीचे वातावरण निर्माण झाले. याला कारणीभूत आहे चीनच्या साम्यवादी पक्षाचा सत्तेत आल्यानंतरचा इतिहास पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील विरोधकांना नामोहरम करण्यासाठीच राजकीय मोहिमा राबवण्यात येतात असा काहीसा समज चीनच्या जनतेचा झालेला आहे. या वेळीसुद्धा भ्रष्टाचाराचे निमित्त करून लोकशाहीवादी गटांना निशाण्यावर ठेवण्यात येईल अशी भीती व्यक्त होते आहे. त्याचप्रमाणे, या मोहिमेद्वारे जिनिपग यांनी साम्यवादी पक्षातील विविध गटांतील सत्ता-संतुलन बिघडवल्यास पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रियेचा ऱ्हास होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जवळपास सर्वच उच्चपदस्थ या ना त्या प्रकारे भ्रष्टाचाराने माखलेले असताना मूठभरांच्या विरुद्ध कारवाई केल्याने भ्रष्टाचार संपुष्टात येणार आहे का\nचीनच्या साम्यवादी पक्षानुसार सध्या भ्रष्टाचार निर्मूलनाचा पहिला टप्पा सुरू आहे ज्यामध्ये भ्रष्ट प्रवृत्तींमध्ये शिक्षेचा धाक बसवण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रशासकीय आणि न्यायिक सुधारणांवर भर देण्यात येईल, ज्यामुळे आथक गैरव्यवहार करण्याचा वाव लक्षणीय प्रमाणात कमी होईल. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात अधिकाऱ्यांमध्ये निष्ठा आणि नतिकतेची चौकट तयार कर���्याचे प्रयत्न होतील. एकंदरीत चीनमधील भ्रष्टाचार निर्मूलनाची लढाई दीर्घ पल्ल्याची आहे आणि भ्रष्टाचारात लिप्त पक्षाच्या माध्यमातून जिनिपग यांना ती लढायची आहे.\n– परिमल माया सुधाकर\nलेखक एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nPak vs Afg : सामना गमावल्यानंतर रडू कोसळलेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूची शोएब मलिकने काढली समजूत\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/social-media-uses-instagram-social-media-1607585/", "date_download": "2018-09-22T07:24:23Z", "digest": "sha1:OQ2RMP4HAJNRQMXJQEBJ2DIHAYN224SI", "length": 25330, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "social media uses Instagram social media | आऊट ऑफ फॅशन : ‘इन्स्टा’ग्राफ | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nआऊट ऑफ फॅशन : ‘इन्स्टा’ग्राफ\nआऊट ऑफ फॅशन : ‘इन्स्���ा’ग्राफ\nइतर कोणत्याही सोशल मीडिया अ‍ॅप्सच्या तुलनेत इन्स्टाग्राम वापरणं सहज सोपं आहे.\nसरत्या वर्षांला निरोप देताना वेगवेगळ्या क्षेत्रांत त्यांच्या कामाचा आढावा घेतला जातो. हे गेलं वर्ष कसं होतं, त्यातील उतार-चढाव याची उजळणी केली जाते. अशीच एक उजळणी यंदा सोशल मीडिया किंवा समाजमाध्यमांची झाली. या सदराच्या शेवटच्या लेखात आपण त्याचीच दखल घेणार आहोत.\nमोबाइल फोन आणि त्यावरील असंख्य अ‍ॅप्स यांबद्दल नव्याने बोलण्यासारखं खरं तर काहीच नाही, त्यामुळे थेट मुद्दय़ावरच येऊ. गेल्या वर्षभरात तुमच्या हातातील मोबाइल आणि त्यावरील फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, स्नॅपचॅट, ट्विटर या सोशल मीडिया अ‍ॅप्समध्ये गेल्या वर्षभरात झालेले मूलभूत बदल लक्षात घेतले असतील तर एक बाब प्रामुख्याने आढळेल, की यांच्या लुकमध्ये कमालीचे बदल होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये या अ‍ॅप्सनी आपल्याला उपभोक्ता म्हणून कमालीची चटक लावली. आपण कुठे जातो, काय खातो, काय करतोय याची बित्तंबातमी मित्र, नातेवाईक, बहुतेकदा अनोळख्या व्यक्तींना पोहोचविण्याचं मोठं काम या अ‍ॅप्सनी केलं. त्या बदल्यात त्यांनी आपल्याकडून कोणताच मोबदला घेतला नाही. हळूहळू ही अ‍ॅप्स आपल्या जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग बनू लागली. याचा फायदा करून घेत, आपल्या उत्पादनाची जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक कंपनीला अ‍ॅप्सकडे काही रक्कम फी म्हणून द्यावी लागते. त्यानुसार हे अ‍ॅप्स कंपनीच्या योग्य ग्राहकवर्गापर्यंत त्यांचं उत्पादन पोहोचवतात. अर्थात आज अचानक आपण अ‍ॅप्सचं अर्थकारण या विषयावर बोलायचं कारण म्हणजे नुकतंच इन्स्टाग्राम कंपनीने त्यांचा वर्षभराच्या कामाचा आढावा घेतला. त्यातून लक्षात आलेली बाब म्हणजे, सध्याच्या घडीला तब्बल २५ कोटी कंपन्या यात स्वतंत्र व्यावसायिक, छोटे उद्योजक, ब्लॉगर्स आले. यांनी आपापल्या कंपनीच्या जाहिरातीसाठी इन्स्टाग्राम अ‍ॅपची निवड केली. भविष्यात ही गुंतवणूक नक्कीच वाढणार आहे आणि २०१९ पर्यंत सुमारे १९ कोटी डॉलर्सची गुंतवणूक इन्स्टाग्रामवर करण्यात येईल, अशी आशा या कंपनीने केली आहे. यामध्ये फॅशन क्षेत्राचा भाग नक्कीच महत्त्वाचा आहे. इन्स्टाग्राममुळे अनेक आंतरराष्ट्रीय तसेच लोकल डिझायनर्स, कारागीर, ब्रँड यांना आपली कलेक्शन्स लोकांपर्यंत ��कर्षक स्वरूपात पोहोचविण्याचं आयतं साधन मिळालं.\nअसं काय खास आहे इन्स्टाग्राममध्ये हे त्याच्या स्वरूपावरून लक्षात येईल. इतर कोणत्याही सोशल मीडिया अ‍ॅप्सच्या तुलनेत इन्स्टाग्राम वापरणं सहज सोपं आहे. तुम्हाला तुमच्या फेसबुक खात्याने किंवा नवीन नावाने याचं सभासदत्व मिळतं. गंमत त्यानंतर सुरू होते. मुळात हे अ‍ॅप आहे ते तुमचे फोटो किंवा छोटे व्हिडीयो टाकण्यासाठी. तुमचा फोटो उठून दिसावा यासाठी वेगवेगळे फिल्टर, एडिटिंग पद्धती यात दिलेल्या आहेत. त्यामुळे उत्पादकाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झाल्यास, सुंदर पद्धतीत आपल्या उत्पादनाचा फोटो, त्याखाली निवडक शब्दांत त्याचं वर्णन टाकण्याची सोय त्याला उपलब्ध होते. अर्थात एखादी वस्तू दिसायला आकर्षक असली, की त्याची मागणी आपसूकच वाढते, हा बाजाराचा साधा नियम आपल्याला ठाऊक आहेच. तसंच काहीसं याच्या बाबतीत होतं; पण फक्त हाच मुद्दा पुरेसा नाही. कारण ही सोय फेसबुकमध्येही आहे. उलट फेसबुक, पिंटरेस्टमध्ये इन्स्टाग्रामच्या तुलनेत अधिक आकर्षक, मोठे फोटो टाकता येतात. ट्विटर त्याबाबतीत थोडंसं मागे पडतं; पण त्यानंतरची प्रक्रियासुद्धा इन्स्टाग्राम ग्राहक आणि विक्रेत्यासाठी सोपी करतो. इन्स्टाग्राममध्ये नोंदणी झाल्यावर तुमच्या वॉलवर कुठच्या पोस्ट हव्यात यासाठी तुम्हाला फारसे त्रास घ्यावे लागत नाहीत. फे सबुकवर तुमची फ्रेंड लिस्ट मोठी असावी लागते. वेगवेगळ्या कंपन्यांचे पेज लाइक केल्यावर त्यांनी टाकलेल्या पोस्ट आपल्याला दिसतात.तुम्ही #ऋं२ँ्रल्ल हा एक शब्द शोधला, की या शब्दाशी निगडित असंख्य पोस्ट तुमच्या वॉलवर लगेच दिसतात. त्यातील तुम्हाला आवडणारी तुम्ही लाइक करू शकता. यानंतर तुमची निवड तपासून तुमचा देश, वय, जीवनशैली या वेगवेगळ्या टप्प्यांतून जाऊन तुम्हाला साजेशा पोस्ट वॉलवर येतात. या दरम्यान तुम्ही काही मित्र जमवता, त्यांच्याही पोस्ट तुमच्या भिंतीवर दिसू लागतात. कंपन्यांना याचा थेट फायदा होतो, कारण इन्स्टाग्रामवर तुमच्या संभाव्य ग्राहकांची यादी वाढते. ग्राहकाने आपले पेज शोधून आपल्याला लाइक केल्यावर त्याला आपल्याबद्दल माहिती देण्याऐवजी इन्स्टाग्राम थेट ग्राहकासमोर उत्पादनाची यादी सादर करतो. ग्राहक त्यातून आपल्या पसंतीची कंपनी निवडतो. त्यामुळे विक्रेता थेट ग्राहकाच्या मोबा���लमध्ये शिरतो. गेल्या काही दिवसांमध्ये इन्स्टाग्राम वापरत असाल, तर एक गोष्ट आवर्जून दिसेल. मोबाइलच्या कोणत्याही अ‍ॅपवरून तुम्ही एखादी गोष्ट शोधली असेल तर तिची इन्स्टाग्रामवर सतत जाहिरात तुमच्यासमोर येते. उदाहरणार्थ, तुम्ही गुगलवर जाऊन एखाद्या मोबाइलची फक्त माहिती घेतली असेल, तरी दुसऱ्या क्षणापासून तो मोबाइल मॉडेल, त्याचं कव्हर, हेडफोन किंवा इतर अ‍ॅक्सेसरी, त्या मोबाइलने इतरांनी काढलेले फोटो अशा वेगवेगळ्या पोस्ट इन्स्टाग्रामवर येऊ लागतात. आपल्याला हा योगायोग वाटतो; पण आपल्या मनात कुठे तरी त्या मोबाइलबद्दल विचार कायम ठेवण्याचं काम या जाहिराती सहज करतात. विशेष म्हणजे थेट विक्रेत्याऐवजी ब्लॉगर, फोटोग्राफरच्या वॉलवर कलात्मक पद्धतीने या जाहिराती रुजविल्याने त्या जाहिराती असल्याची तीव्रता कमी होते. इन्स्टाग्रामवरील फोटो हे लहान स्वरूपाचे असतात, त्यामुळे एखाद्याने कंपनीचं पेज तपासायचं ठरवलं, तरी त्यातील हजारो फोटो काही क्षणात समोर येतात. फेसबुकवर ही प्रक्रिया लांबते.\nआता मुद्दा येतो, फॅशन आणि इन्स्टाग्रामचा. तर फॅशन क्षेत्रात कपडे, शूज, दागिने, बॅग ग्राहकाला आकर्षक पद्धतीने सादर करणं, हा उद्योगाचा महत्त्वाचा पाया असतो. त्यासाठी महागडे फोटोशूट ते रॅम्प शोपर्यंत सगळ्या पद्धती वापरल्या जातात. इन्स्टाग्रामवर हे फोटोशूट, फॅशन शो सहज अपलोड करता येतात. त्यात ड्रेसवरील बारीक नक्षीकाम, प्रिंटिंग यांचेही छान फोटो टाकता येतात. अगदी लोकल, छोटय़ा उद्योजकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, घरच्या घरी मोबाइलवर काढलेला एखादा फोटोही थोडय़ाअधिक प्रमाणात दुरुस्त करून इन्स्टाग्रामवर टाकता येतो. इन्स्टाग्रामवर योग्य हॅशटॅग वापरून आपल्या उत्पादनाची सहज जाहिरात करता येते. मेकअप ब्लॉगर्स, स्टायलिश यांच्या प्रसिद्धीचा वापर करून मेकअप कंपन्या, डिझायनर्स, ब्रँड त्यांच्या फोटो, व्हिडीयोमधून स्वत:चं उत्पादन लोकांसमोर आणतात. टीव्ही, सिनेमा कलाकारांइतकेच ब्लॉगर्स, यूटय़ूबर्सची लोकप्रियता गेल्या काही वर्षांमध्ये वाढते आहे. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अशा वेळी त्याच्या एखाद्या फोटोशूट किंवा व्हिडीयोमध्ये त्यांनी वापरलेला ड्रेस, मेकअप साहित्य साहजिकच त्यांचे चाहतेही वापरू लागतात. तसंच इन्स्टाग्रामवर एकदा एखादा ड्रेस शोधला, की त��या स्वरूपाचे ड्रेस बनविणाऱ्या इतर कंपन्या, त्यांचे फोटो आपसूक आपल्या वॉलवर येतात. यातून एखादा अपरिचित ब्रँडसुद्धा आपल्या नजरेत येतो. नव्या उद्योगांना या पद्धतीचा उपयोग होतो. साहजिकच विक्रेते इन्स्टाग्रामच्या जाहिरातीसाठी पैसे खर्च करायला तयार होतात. त्यामुळे येत्या वर्षांत इन्स्टाग्राम फक्त सहलीचे फोटो टाकण्याचं ठिकाण राहणार नसून त्याचा मार्केटिंगच्या माध्यमातून व्यवस्थितपणे वापर करण्यास कंपन्या सुरुवात करणार आहेत. त्यामुळे तुम्ही ग्राहक असाल, तर यानिमित्ताने मोठी बाजारपेठ तुमच्या हातात येईल आणि विक्रेते असाल, तर ही बाजारपेठ तुम्हाला खुणावू लागेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/shailaja-jain/articleshow/65629714.cms", "date_download": "2018-09-22T08:24:29Z", "digest": "sha1:GJWKYJRS3C5HBDQHDRWXGDFCBWCM4FM7", "length": 11782, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Manasa News: shailaja jain - शैलजा जैन | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nइंडोनेशियातील जकार्ता येथे चालू असणाऱ्या अठराव्या एशियाड स्पर्धेत इराणच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आणि एकजात सर्वांच्या भुवया उंचावल्या. या इराणी सुवर्णयशाची पटकथा लिहिली आहे एका भारतीय महिलेने. या महिला म्हणजेच शैलजा जैन. शैलजा जैन मूळच्या नागपूरच्या आहेत. लग्नानंतर त्या नाशिककर झाल्या आहेत. त्यांनी असा संघ घडवला ज्यांना कबड्डीची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. मुळात इराणमधील महिलांना स्वत:चे असे कोणतेही स्वतंत्र अस्तित्वच नाही. पण २०१४ मध्ये तालुका क्रीडाधिकारी या पदावरून निवृत्त झाल्यानंतर शैलजा जैन यांनी सुरुवातीला नेपाळच्या राष्ट्रीय कबड्डी संघाचे प्रशिक्षकपद अवघ्या सहा महिन्यांसाठी स्वीकारले होते. त्यानंतर शैलजा जैन यांच्याकडे २०१७ मध्ये इराणचा हाच प्रशिक्षण देण्यासाठीचा प्रस्ताव आला. हा प्रस्ताव शैलजा जैन यांनी एक आव्हान म्हणूनच स्वीकारला. खरेतर इराणमधील पर्शियन भाषेपासून तेथील पाकसंस्कृतीपर्यंत साऱ्याच गोष्टी जैन यांच्यासाठी आव्हानात्मक होत्या. त्यातही इराणमध्ये असणारी महिलांवरील जाचक बंधने वेगळीच. या साऱ्या अडचणींवर मात करीत शैलजा जैन यांनी इराणचा महिलांचा कबड्डी संघ घडवला. तसे पाहिले तर निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य त्यांनी सुखेनैव व्यतीत केले असते, तरी चालण्यासारखे होते. मात्र, शैलजा जैन स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नव्हत्या. नाशिकचा ‘रचना क्लब’ नावारूपाला आणण्यामागे शैलजा जैन यांचाच मोलाचा वाटा होता. भक्ती कुलकर्णी, निर्मला भोई या छत्रपती पुरस्कार मि‌‌‌ळवणाऱ्या खेळाडूही याच क्लबच्या सदस्य होत्या. या एकमेव क्लबचे प्रशिक्षकपद वगळता शैलजा जैन यांना इच्छा व तयारी असूनही महाराष्ट्र किंवा भारतीय संघाचे प्रशिक्षकपद मिळू शकले नाही. त्यामागे काय कारणे असणार, हे नव्याने सांगण्याची काही गरज नाही. मात्र, इराणने त्यांच्या गुणवत्तेची योग्य ती दखल घेतली. त्यांना हव्या त्या साऱ्या सुविधा दिल्या. संघ निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. त्याचा परिणाम निकालातून समोर आला आहे. इराणच्या ऐतिहासिक सुवर्णझळाळीने जैन यांनी स्वत:ला सिद्ध केले. दुर्दैवाने या यशाची दखल ना महाराष्ट्राने घेतली, ���ा भारतीय क्रीडाव्यवस्थेने. असे असले तरी जैन यांच्या यशाची सुवर्णझळाळी झाकोळू शकली नाही. त्यांच्या यशाची पताका आशिया खंडात दिमाखाने फडकली.\nमिळवा माणसं बातम्या(Manasa News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nManasa News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:शैलजा जैन|आशिया स्पर्धा २०१८|shailaja jain|iran team|asian games 2018\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदिल्लीत मुसळधार पाऊस; पारा घसरला\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n4खरा वारसदार: एमके स्टॅलिन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/viral-myth-vs-reality/fact-check-hindu-woman-neeru-gautam-raped-by-a-muslim-politician-gafoor-khan-in-gonda-is-false/articleshow/65591823.cms", "date_download": "2018-09-22T08:22:55Z", "digest": "sha1:BKPKS3NCBEJKYTPNPFJG67DWSJPXECR7", "length": 13521, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "hindu woman raped by muslim: fact-check-hindu-woman-neeru-gautam-raped-by-a-muslim-politician-gafoor-khan-in-gonda-is-false - राखी बांधल्यानंतर महिलेवर बलात्कार? | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nराखी बांधल्यानंतर महिलेवर बलात्कार\nराखी बांधल्यानंतर महिलेवर बलात्कार\nरक्षाबंधनाचा सण साजरा झाल्यानंतर ट्विटरवर दोन फोटो व्हायरल होत आहेत. पहिल्या फोटोत एक महिला एका व्यक्तीला राखी बांधताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती महिला गंभीर जखमी अवस्थेत दिसत आहे. राखी बांधल्यानंतर या व्यक्तीनं महिलेवर बलात्कार केल्याचे याबाबतच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. बलात्काराचा आरोप असलेली व्यक्ती काँगेसचा नेता असल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे.\nट्विटरवर @komal44337466 या हँडलवरून एका युजर्सने २८ ऑगस्टला दोन फोटो शेअर केले. उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये या महिलेने काँग्रेस नेत्याला आपला भाऊ मानलं आणि राखी बां���ली. २७ ऑगस्ट रोजी या मानलेल्या भावानं राखी बांधणाऱ्या महिलेला काही कामानिमित्त घरी बोलावलं आणि तिच्यावर बलात्कार केला, तिच्यावर हल्ला केला. तिला गंभीर जखमी केल्यानंतर त्यानं तेथून पळ काढला. परंतु, हे सर्व खोटं असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितलं. रक्षाबंधनाच्या दिवशी अशी कोणतीही घटना गोंडामध्ये घडली नाही किंवा तशी पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा आली. नाही. फोटोत दिसणारे दोघेही गोंडामधील रहिवासी नाहीत, असंही यूपी पोलिसांनी सांगितलं.\nयूपी के गोंडा में हिंदु महिला नीरू गौतम ने कांग्रेस नेता गफूर खान को अपना भाई माना था और राखी तक पहनाई 27aug Monday… https://t.co/JgqeSTcuIx\nसोशल मीडियावर जो फोटो टाकून संभ्रम पसरवला जात आहे. त्या फोटोत कोणतेही तथ्य नाही. हा फोटो २१ डिसेंबर २०१७ ला सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तसेच ७ ऑगस्ट २०१७ ला सुद्धा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य म्हणून नेहमीच या फोटोचा वापर करण्यात आला आहे. गंभीर जखमी अवस्थेत जी महिला दाखवली आहे. त्याचीही माहिती समोर आली आहे. या महिलेची अवस्था ही बलात्कारानंतर झाली नसून २१ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या कानपूरमधील एका रेल्वे अपघातात ही महिला जखमी झाली आहे. तिच्यावर कानपूरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते त्यावेळी तिचा हा फोटो घेण्यात आला आहे. या रेल्वे अपघातात १४ डबे रेल्वे रुळावरून घसरले होते व अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एकूणच हे व्हायरल असत्य आहे यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.\nउपरोक्त वायरल पोस्ट में शामिल की गई फोटो दिनांक 21 नवंबर 2016 कानपुर उत्तर प्रदेश में हुई ट्रेन दुर्घटना में घायल म… https://t.co/3cocnC5dqe\nमिळवा Viral सत्य-असत्य बातम्या(Viral Myth Vs Reality News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nViral Myth Vs Reality News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदिल्लीत मुसळधार पाऊस; पारा घसरला\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\nViral सत्य-असत्य याा सुपरहिट\nराखी बांधल्यानंतर महिलेवर बलात्कार\nAnna Hazare: आरक्षणाविरोधात आंदोलन; अण्णांचा खुलासा\nकेरळमध्ये पूरानंतर अफवांचाही पूर\nरात्री ११.३० ते सकाळी ६ व्हॉट्सअॅप बंद; खरं की काय\nवाजपेयींचे निधन: व्हायरल झालेल्या फोटोचे सत्य\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1राखी बांधल्यानंतर महिलेवर बलात्कार\n2केरळमध्ये पूरानंतर अफवांचाही पूर...\n3रात्री ११.३० ते सकाळी ६ व्हॉट्सअॅप बंद; खरं की काय\n4वाजपेयींचे निधन: व्हायरल झालेल्या फोटोचे सत्य...\n5पंतप्रधान असताना इंदिरा गांधी मोदींचा सल्ला घ्यायच्या\n6शहीद राणेंच्या घरी अक्षय गेलाच नाही\n7सुकन्या समृद्धी योजनेचा 'तो' मेसेज बोगस...\n8मेजर राणेंच्या पत्नीची 'ती' ऑडिओ क्लिप फेक\n9मोदी आणि तामिळनाडूच्या उप मुख्यमंत्र्याचा 'तो' फोटो खोटा...\n10पोलिसाच्या 'या' छायाचित्रामागील सत्य काय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/zebronics-mupic-beat-na-mp4-player-white-price-pjRS4a.html", "date_download": "2018-09-22T07:36:33Z", "digest": "sha1:RCR73SQO5MLLRRT36AJTYFW2RY4XWWEP", "length": 16313, "nlines": 427, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "झेब्रॉनिकस मुपिक बीट ना पं४ प्लेअर व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nझेब्रॉनिकस पं३ प्लायर्स & इपॉड्स\nझेब्रॉनिकस मुपिक बीट ना पं४ प्लेअर व्हाईट\nझेब्रॉनिकस मुपिक बीट ना पं४ प्लेअर व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nझेब्रॉनिकस मुपिक बीट ना पं४ प्लेअर व्हाईट\nझेब्रॉनिकस मुपिक बीट ना पं४ प्लेअर व्हाईट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये झेब्रॉनिकस मुपिक बीट ना पं४ प्लेअर व्हाईट किंमत ## आहे.\nझेब्रॉनिकस मुपिक बीट ना पं४ प्लेअर व्हाईट नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nझेब्रॉनिकस मुपिक बीट ना पं४ प्लेअर व्हाईटफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nझेब्रॉनिकस मुपिक बीट ना पं४ प्लेअर व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 1,349)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nझेब्रॉनिकस मुपिक बीट ना पं४ प्लेअर व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया झेब्रॉनिकस मुपिक बीट ना पं४ प्लेअर व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nझेब्रॉनिकस मुपिक बीट ना पं४ प्लेअर व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 94 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nझेब्रॉनिकस मुपिक बीट ना पं४ प्लेअर व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nझेब्रॉनिकस मुपिक बीट ना पं४ प्लेअर व्हाईट वैशिष्ट्य\nमॉडेल नाव Mupic Beat\nप्लेबॅक तिने 6 hr\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\nझेब्रॉनिकस मुपिक बीट ना पं४ प्लेअर व्हाईट\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/5799-actor-akshay-kumar-gets-asmita-award-for-the-movie-padman", "date_download": "2018-09-22T06:48:06Z", "digest": "sha1:QALERKE3ZFGJHXTMHMATJXU6D534YGGR", "length": 5603, "nlines": 136, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पॅडमॅनसाठी अक्षयला ‘अस्मिता पुरस्कार’ - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपॅडमॅनसाठी अक्षयला ‘अस्मिता पुरस्कार’\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nअस्मिता स्वछता आणि आरोग्याचा आवाम या योजनेचा आज शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत अक्षय कुमारने या योजनेच�� उद्घटानं केलंय.\nयावेळी अस्मिता ॲप आणि अस्मिता कार्डचं लोकार्पण करण्यात आलं. अस्मिता कार्ड द्वारे 11 वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थींना 5 रूपयांत सेनेटरी नेपकीन मिळणार आहेत.\nतर यावेळी अक्षय कुमारला अस्मिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पॅडमॅन या सिनेमात महिलांसाठी सामाजिक कार्याबद्दल हा पूरस्कार देण्यात आलाय.\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nशेअर बाजारात मंदी, कुणाची चांदी\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय... रोहितची दमदार खेळी असा रंगला खेळ वाचा सविस्तर - https://t.co/PwqbS76rBR… https://t.co/DVO7fGWnTs\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर सलग इतके वाढले दर वाचा सविस्तर - https://t.co/ORQHpL9GcY #Petrol… https://t.co/frSu1P4ea5\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive?start=108", "date_download": "2018-09-22T06:49:38Z", "digest": "sha1:5SLPB4UJEEI4CRDBMEPRTDBI2SCE5QRO", "length": 3819, "nlines": 147, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Exclusive - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nस्वादिष्ट : नारळ आणि टरबूजच्या बियांची बर्फी\nकाजूची चवदार चवीष्ट उसळ, नक्की करून पाहा\nही चवीष्ट जोधपुरी भाजी बनवून पाहाच...\nगोड आणि हेल्दी 'पपर्इ जॅम'\nकाळी भाजी आणि मशरुम सुप\nखांदेशी पातोडा आमटी आणि वांग्याचे भरीत\nसरसो का साग आणि खिरे का रायता\nतेंडले बिब्ब्या उपकरी आणि बिस्कीट रोटी\nखाटा ढोकळा आणि ब्रेड स्टफींग दहीवडा\nवडा कुर्मा आणि रसम\nकोथिंबीर वडी आणि वेज कटलेट\nकडला करी आणि पिट्टू\nकुळीथ पिठले आणि आले पाक\nडिंकाचे लाडु आणि फेरेरो रोचेर चॉकलेट\nहराभरा कबाब आणि जॅगरी रसगुल्ला\nचिकन जीरा मीरा आणि आंबा कोळंबी भाजी\nचिकन भुजिंग आणि झटपट चिकन\nड्रमस्टीक सूप आणि नाचणी सूप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Strong-tactics-for-the-post-of-kolhapur-Mayor/", "date_download": "2018-09-22T07:27:01Z", "digest": "sha1:X7WYVCR3FB4EOP5QGP773TGSIV6VHIOQ", "length": 7646, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच\nसौ. हसिना फरास यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील इच्छुकांनी महापौरपदासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. स्वाती यवलुजे यांच्यासह उमा बनछोडे व दीपा मगदूम यांच्यात चुरस आहे. सर्वांनी गाठीभेटीवर भर दिला आहे. नाव निश्‍चितीसाठी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे रविवारी नगरसेवकांची बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महापौर निवडणूक 22 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.\nपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. दोन्ही पक्षांनी पाच वर्षांसाठी पदे विभागून घेतली आहेत. सुरुवातीचे अडीच वर्षे महापौरपद ओबीसी महिलासाठी राखीव आहे. पहिले वर्ष काँग्रेसने महापौरपद घेतल्यानंतर यंदाच्या वर्षी राष्ट्रवादीच्या फरास महापौर झाल्या होत्या. आता महापौरपद काँग्रेसकडे तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. काँग्रेसमधील नूतन महापौरांना 15 मेपर्यंतचा कालावधी मिळणार आहे. महापौरपदासाठी भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीने अद्याप कुणाचेही नाव स्पष्ट झालेले नाही. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी गटनेता सुनील पाटील इच्छुक आहेत.\nपाटील हे उपमहापौर झाल्यास गटनेतेपदी इतर नगरसेवकाची नियुक्‍ती करावी लागणार आहे. मात्र, सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ हेच महापौर व उपमहपौरपदाचे नाव अंतिम करणार आहेत.\nविरोध मोडून ४६ केबीन हटविल्या\nकेबीनधारकांचा ठिकठिकाणी होणारा विरोध मोडून काढून अतिक्रमण विभागाच्या वतीने ताराराणी विभागीय कार्यालयाच्या हद्दीतील विनापरवाना तब्बल 46 केबीन हटविण्यात आल्या. विरोधामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. केबीन्सबरोबरच विनापरवाना 5 शेड, डिजिटल बोर्ड 6, छोटे बोर्ड व हातगाड्या 125 हटविण्यात आल्या. छत्रपती ताराराणी चौक ते एलिगंट हॉटेल, रेल्वे उड्डाणपूल ते ताराराणी चौक, सासणे मैदान परिसर व वायल्डर मेमोरियल चर्च ते ट्रेडसेंटर येथील रस्त्यावरील व फुटपाथवरील विनापरवाना नियमबाह्य अतिक्रमणे काढण्यात आली.\nमोहिमेसाठी 70 कर्मचारी, जेसीबी-2, ट्रॅक्टर ट्राली-2, डंपर-3, लाईट बूम, कटर वेल्डिंग ट्रॉली अशी यंत्रणा कार्यरत होती. कारवाईवेळी शाहूपुरी पोलिस स्टेशनकडील पोलिस व अग्‍निशमन दलाकडील जवान यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिक्रमण निर्मूलन मोहीम यापुढे सुरूच राहणार आहे.\nहुपरी नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. गाठ\nकारची धडक; वृद्धा ठार\nचित्रपटांतून समाजाची प्रगल्भता वाढते\nशेती पंपांसाठी २५० कोटी द्या\nवडगावचा कॉन्स्टेबल लाचप्रकरणी निलंबित\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Both-of-those-students-found-bodies/", "date_download": "2018-09-22T07:05:38Z", "digest": "sha1:L7OQWYOLGMXMWX2M6J3PK2NQAL73QMKN", "length": 5284, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘त्या’ दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › ‘त्या’ दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळले\n‘त्या’ दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळले\nतालुक्यातील गंगावाडी जवळूनगेलेल्या पैठणच्या उजव्या कालव्यात रविवारी पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय विद्यार्थी बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. पाटात पाणी असल्याने शोधकार्यास अडथळे येत होते. कालव्यात येणारे पाणी कमी केल्यानंतर सोमवारी सकाळी दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह ठरावीक अंतराने सापडले. यानंतर दोघांच्याही पार्थिवावर गंगावाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.\nमहेश गणेश बहीर (वय 17) व राम चंद्रकांत भिताडे (वय 17, दोघे रा. गंगावाडी) असे बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे होती. रविवारी ते क्लासहून गावी परतल्यानंतर दुपारी जेवण करून 4 च्या सुमारास जवळ असलेल्या कालव्यात पोहण्यासाठी गेले होते, मात्र या दोघांवरही एकाच वेळी काळाने घाला घातला. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करूनही ते सापडले नव्हते. यानंतर सुरळेगाव येथून कालव्यातील पाणी गोदावरी नदीत वळवले. यामुळे कालव्यातील पाणी कमी झाल्या��ंतर सोमवारी सकाळी या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह काही ठराविक अंतरावर आढळून आले. यावेळी नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.\nगंगावाडी येथील दोन्ही विद्यार्थी कालव्यात वाहून गेल्याच्या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली होती. या तरुणांचे मृतदेह सापडल्यानंतर पार्थिवावर शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/tembhu-scheme-project-politically-matter-in-vita-sangli/", "date_download": "2018-09-22T07:05:00Z", "digest": "sha1:FYCJDPD3VZSDXOAIFZH7EB3G6GXYVSL6", "length": 9759, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कुणाला तरी बरं वाटावं म्हणून माझ्यावर टीका नको’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘कुणाला तरी बरं वाटावं म्हणून माझ्यावर टीका नको’\n‘कुणाला तरी बरं वाटावं म्हणून माझ्यावर टीका नको’\nकुणाला तरी बरं वाटावं म्हणून टेंभूबाबत माझ्यावर टीका करु नका. आता आपण ज्या पदावर आहात त्या कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदाच्या जबाबदारीने माहिती घ्या आणि बोला असा वडिलकीचा सल्ला खासदार संजय पाटील यांना आमदार अनिलराव बाबर यांनी दिला. ते म्हणाले की, टेंभूचे पाणी या दुष्काळी भागाला मिळावे हे दिव्य स्वप्न घेऊन मी आजवर वाटचाल केली. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय. मात्र, टेंभूला दिवास्वप्न म्हणणाऱ्यांनी प्रसिद्धीसाठी शौचालाय आणि पीक-अप शेडसुद्धा सोडली नाहीत. त्यांनी माझ्यावर टीका करताना भान ठेवावे असा सज्जड इशारा आमदार बाबर यांनी माजी आमदार सदाशिराव पाटील यांना दिला.\nकृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार संजय पाटील यांचा सत्कार विटा नगरपालिकेच्यावतीने करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार पाटील आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी टेंभू योजनेच्या कामाचे श्रेय आणि त्याची प्रसिद्धी कर���ात जणू यांच्या कोंबड्यामुळेच टेंभू योजना पूर्ण होत आहे असा त्यांचा समाज आहे. तो खासदारांनी दूर करावा अशी टीकाही यावेळी आमदार बाबर यांच्यावर केली होती. त्याबाबत आमदार बाबर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. ते म्हणाले, सत्काराबद्दल काही तक्रार नाही पण अनावश्यक पद्धतीने टीका झाली. मी पेपर बाजी करतो, प्रसिद्धी जास्त करतो. तुम्ही पण या योजनांमध्ये काम केले आहे. जे काम घडलय, लोकांच्या हिताचे आहे खासदारांना चुकीचे भासवून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. खासदार साहेबानासुद्धा माहिती आहे. माझी टेंभू असेल किंवा अन्य पाणी योजनांच्या पाठ पुरावा आणि मला शक्य आहे तेवढे प्रयत्न करण्याची मतदार संघापुरती आग्रहाची भूमिका राहिलेली आहे.\nजिल्ह्यातल्या विकास कामाबाबत असो, विटा शहराचा पाणी पुरवठा असेल किंवा अन्य विकास कामाबाबत आपण कधीही विरोधी भूमिका अगर आडकाठी केली नाही. विधिमंडळातसुद्धा पूरक भूमिका मी घेत आलेलो आहे. खासदारांनासुद्धा माझी विनंती आहे, कुणाला बरं वाटो किंवा चुकीचे वाटो, जनतेसाठी सिंचन व्यवस्था वाढवणे हे काम करीत राहणार. चुकीच्या माहितीवर आधारित टीका करू नका. गरज असेल तर टेंभूबाबत कुणी प्रयत्न आणि काम केले याची माहिती घ्या. यावेळी त्यांनी टेंभूबाबत विरोधकांना चर्चा करण्यासाठी खुले आव्‍हान केले.\nएकीकडे भारतीय जनता पक्षाचे वरचे नेते काँग्रेस मुक्त भारत ही भूमिका राबवत आहेत पण या मतदार संघात काँग्रेस युक्त भूमिका विटा शहरापुरती किंवा या मतदार संघ पुरती कशी काय भाजपने घेतली आहे. माझ्या काय लक्षात येत नाही असे उपरोधिक भाष्यही आमदार बाबर यांनी केले तर माजी आमदार पाटील यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले. टेंभू योजना माझे स्वप्न आहे, दिवा स्वप्न नाही. त्यामुळे त्या स्वप्नपूर्ततेसाठी मला जे कष्ट करावे लागत आहेत ते लोकांच्या प्रयन्त पोहोचवणे मी काही गैर मानत नाही आणि न केलेल्या कामाचे त्याचे श्रेय घेण्याचे काम मी कधीही करत नाही. तुमचा १० वर्षांचा कालावधी आठवा, न केलेल्या कामाची तसेच एकेका कामाची दोन दोनदासुद्धा प्रसिद्धी तुम्ही केलेली आहे. पिक अप शेड, शौचालयेसुद्धा तुम्हाला प्रसिद्धीसाठी पुरली नाहीत अशांनी माझ्यावर टीका करताना भान ठेवावे. चार दिवसांपूर्वी तुमच्या पक्षाच्या मुंबईत कार्यक्रमातले टिळक भ��नातले तुमचे फोटो पेपरात झळकतात आणि चार दिवसांत तुम्हाला भाजपच्या युती सरकारच्या कामाचं कौतुक करावं वाटलं. त्यामुळे तुमची एकदा भूमिका पक्की ठरवा अशी टीकाही त्यांनी केली.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/2018/04/13/banking-scams/", "date_download": "2018-09-22T07:54:34Z", "digest": "sha1:KRMJBOIGWQNOGBYDPTIVQVE5YFN45VXC", "length": 23733, "nlines": 77, "source_domain": "rightangles.in", "title": "सब घोडे बारा टक्के ? | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nसब घोडे बारा टक्के \nBy सुप्रिया सरकार April 13, 2018\n‘स्त्रिया ‘ आणि ‘कॉर्पोरेट कल्चर ‘ ह्यासारख्या विषयावरच्या ‘थातुरमातुर चर्चेत एक मुद्दा हमखास येतो. बायका ह्या जात्याच नियमाला धरून राहतात. त्यांची मार्दवपूर्ण , सचोटीपूर्वक वागणूक ‘कॉर्पोरेट कल्चर’ च्या ‘पुरुषी महत्वांकांक्षेला वेसण घालू शकेल .\nअशा साऱ्या धारणांना (इतर अनेक बाबींबरोबरच ) तपासून बघायची एक संधी ‘व्हिडिओकॉन आणि चंदा कोचर’ ह्या प्रकरणामुळे मिळाली आहे\nइतकी वर्षे निर्विवादपणे आयसीआयसीआय बँकेच्या उच्च पदांवर काम करणाऱ्या आणि २००९ पासून तर आय सीआय सी आय च्या सर्वोच्च अशा मॅनेजींग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर अशा पदावर स्वकर्तृत्वाने तळपणाऱ्या चंदा कोचर ह्यांच्या दैदिप्यमान व्यावसायिक कारकिर्दीला आरोपांचे ग्रहण लागले आहे. अर्थात हे आरोप कायदेशीरदृष्ट्या निसरड्या प्रकरणातील असल्याने माध्यमांनी भ्रष्ट्राचाराचा आरोप कुठेही केलेला नाही. माध्यमांनी त्यांच्यावर तोलून मापून ठपका ठेवलाय तो ‘नेपोटिजम ‘चा -म्हणजे श्रीमंतांनी श्रीमंतांना दिलेल्या विशेष वागणुकीचा त्यांना वैयक्तिक हितसंबंधांमुळे विशेष सवलत देण्याचा.\nहे प्रकरण नक्की काय आहे ह्याचा हा एक आढावा .\n१९७९ मध्ये सुरु होऊन आज घराघरात प्रत्येकाला नाव माहिती आहे अशी एक कंपनी म्हणजे व्हिडिओकॉन ह्यापूर्वी छोट्या-मोठ्या आर्थिक करचुकवेगिरीच्या किंवा परकीय चलन कायद्याच्या कचाट्यात व्हिडिओकॉन कंपनी अली असली तरी, दिवाळखोरी जाहीर करायची वेळ तिच्यावर ३९ वर्षात पहिल्यांदा आली आहे . व्हिडिओकॉन ग्रुपच्या कर्जाचा आकडा ४७५०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचलाय. २०११ मध्ये तोच एकदा १२००० होता. मधल्या काळात २० बँकांनी एकत्रित येऊन त्यांना ४०,००० कोटी रुपये देऊनही त्यांना कंपनीची बिकट परिस्थिती सावरता आली नाही . परिस्थिती सावरण्याची लक्षणे कंपनी त्यांचे ताळेबंद दाखवत नसताना आपल्या श्रीमंत मित्रांची मदत कोचर हयांनी वैयक्तिक फायद्यांसाठी केली, असा त्याच्यावर आरोप आहे .\nह्या प्रकरणाची वाच्यता केली ते १५ मार्च २०१६ ला अरविंद गुप्ता ह्या ‘व्हिसल ब्लॉवेर’ ने. पब्लिक फायनान्स मध्ये डॉक्टरेट असणाऱ्या ह्या गृहस्थांची ,आय सी आयसी आय आणि व्हिडिओकॉन अशा दोन ही कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक आहे . त्यांना ह्या कंपन्यांच्या ताळेबंदांचा अभ्यास करताना काही गोष्टी दिसल्या. म्हणून त्यांनी आणखी खोलात जाऊन माहिती काढली असता, त्यांना ‘दाल में कूछ नाही तो बहोत कुछ काला है, हे लक्षात आले . त्यांचे आक्षेप असणारे मुद्दे आपण वाचले तर आपल्याला ही तसेच वाटल्याशिवाय राहणार नाही .\nडिसेंबर २००८, मध्ये जेव्हा चंदा कोचर ह्या आयसीआयसीआय च्या जॉईंट एमडी होत्या तेव्हा त्यांचे पती दीपक कोचर ह्यांनी व्हिडिओकॉनचे प्रमुख वेणुगोपाल धूत ह्यांच्या समवेत ५०:५० भागीदारीत नुपॉवर नावाची पुनर्विकरणीय ऊर्जा क्षेत्रांतील कंपनी ( प्रत्येकी अडीच लाख रुपये घालून ) उभारली . ह्या कंपनी चे शेयरहोल्डर्स होते वेणुगोपाल धूत, त्यांचा पुतण्या, भाऊ राजकुमार धूत आणि कोचर कुटुंबीयांपैकी चंदा कोचर ह्यांचा नवरा दीपक, सासरे आणि छंद कोचर ह्यांच्या भावाची बायको. २००९ मध्ये चंदा कोचर बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि सी .ई .ओ होताच ह्या कंपनीची मालकी ‘पिनॅकल एनर्जी ‘ नावाच्या ट्रस्टकडे हस्तांतरित केली गेली. ज्यायोगे प्रथमदर्शनी उपभोक्ता मालक कोण हे चटकन समजू नये . ह्या ट्रस्ट ची मॅनॅजिंग ट्रस्टी शिप दीपक कोचर यांच्याकडे होती आणि ९२. ७ % हक्क ही त्यांच्याकडे होते. पुढे ,जून २००९ मध्ये , नू पॉवर शेयर्स ‘सुप्रिम एनर्जी ‘ ला ट्रान्सफर केले गेले. ही शेल कंपनी पूर्णतः वेणुगोपा�� धूत ह्यांच्या मालकीची आहे .\nह्याच कालावधीत व्हिडिओकॉन ग्रुपने आयसीआयसीआय च्या युके आणि कॅनडा शाखेतून ,तब्बल १०० जॉलर मिलिअन (दशलक्ष)चे कर्ज घेतले ( हे वेळेवर फेडले ही ) पण ह्याच कालावधीत त्यांनी (मोबदला म्हणून कि काय ) ६४ कोटी रुपये नुपॉवरला कर्जरोख्याच्या स्वरूपात दिले . पुढे ही कंपनी नु पॉवर कंपनीला १.८९ करोड रुपयांच्या बदल्यात हस्तांतरित केली . २०१४त अर्नेस्ट अँड यंग ने ह्याच कंपनीचे मूल्यमापन १०९२ कोटी रुपये केले\n(असे कसे होऊ शकते, ते का आणि कितपत योग्य मूल्यमापन आहे, हा एक स्वतंत्र अभ्यासाचाच विषय होईल)\nतर मग चंदा कोचर उच्चपदावर स्थिरावल्यावर आय.सी.आय.सी.आय ने व्हिडिओकॉनला ३२५० कोटी रुपयांचे कर्ज दिले. व्हिडिओकॉनच्या ट्रेंड इलेक्ट्रॉनिकस, सेंच्युरी अँप्लिअन्स, काली लिमिटेड ,व्हॅल्यू इंडस्ट्रीज आणि इव्हान्स फ्रेजर्स अशा पाच कंपन्यांना प्रत्यकी ६५० कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले. ह्यातल्या इव्हान्स फ्रेजर लिमिटेडची आर्थिक उलाढाल अवघी ७५ कोटी असताना त्या कंपनीला ६५० कोटी रुपयांचे कर्ज दिलेच कसे असा ,आक्षेप घेतला न गेला असता तरच नवल. ह्या खेरीज आयसीआयसीआयच्या परदेशातील शाखांनी (व्हिडिओकॉन ग्रुपच्या भारतीय कंपन्यांना तारण ठेवत ) ६६० कोटींचे कर्ज परदेशातच व्हिडिओकॉनच्या परदेशी कंपन्यांना दिले.\nतुटपुंज्या तारणावर वैयक्तिक फायद्यासाठी आपल्या लोकांना चंदा कोचर ह्यांनी मदत केली .\nडिसेबर २०१० पासून मार्च २०१२ पर्यंत ‘ नू पॉवर रिन्यूएबल एनर्जी ‘ ला मॉरिशस च्या कंपनीकाढून ३२५ कोटी रुपये मिळाले. ३२५० चे १० टक्के हा योगायोग लक्षात घेता अरविंद गुप्ता आणखी माहिती काढण्यास सरसावले. ह्या मॉरिशस कंपनीचे भागीदार कोण हे शोधून काढण्यात सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांना अडचण आल्याने त्याचा आणखी अभ्यास सीबीआय, सेबी आणि आरबीआयने केला पाहिजे म्हणून जनहितार्थ त्यांनी पंतप्रधान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अशा सगळ्यांना पत्रे पाठवली. बहुतेक त्यानंतर डेमॉनिटिझशन झाल्याने आणि त्यातून सावरेपर्यंत ह्या प्रकरणाकडे बघायला कोणाला वेळच झाला नसावा बहुतेक पण आता परिस्थिती स्थिर स्थावर झाल्यावर ह्या प्रकरणातले नवनवे मुद्दे बाहेर यायला लागले आहेत .\nआंतरराष्ट्रीय व्यापाराचे आणि त्या अनुषंगाने त्यांना भांडवल पुरवणाऱ्या भांडवलशाह��� बँकांचे जग खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल व्हिलेज ‘ आहे. अलीकडचे ग्लोबलायझेशन होण्याआधीही ते तसेच होते . जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात ,व्यापारउदीम असला तरीही ,उदयोग-धंद्यांना अनुरूप कायदे असणाऱ्या प्रदेशात त्याचे कायदेशीर कंपन्या, ट्रस्ट ह्यांचे जाळे उभे करून अशा एकाच ग्रुपच्या कंपन्यात आपापसात दीर्घ मुदतीची (प्रसंगी कधीही परतफेड न करावी लागणारी ) कर्जे देऊन त्यातल्या एखाद्या एकट्या देशाच्या कायदायंत्रणांना कायद्यांची अंमलबजावणी करणे अवघड व्हावे ह्यासाठी कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंगच्या नावाने घोटाळे केले जातात. त्याला इतरही बारकी -सारकी कारणे दिली जातात पण हे महत्वाचे . अशा कंपन्यांच्या जाळ्यात एका कंपनीची मालकी दुसऱ्या कंपनीकडे, दुसरीची ट्रस्टकडे, अशा रीतीने कमालीची गुंतागुंत केली की , प्रत्यक्ष अंतिम उपभोक्ता मालक ( ultimate beneficiary owner ) सापडू नये आणि सापडलाच तर कायदेशीर अडचणीमुळे,अडचणीत अाणू शकणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करता येऊ नये ह्यासाठी कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग व डेब्ट रिस्ट्रक्चरिंग म्हणजे कर्जाचे पुनर्रचना करतात.\nअशा तऱ्हेचे सल्ले देणारी Avista नावाची एक कंपनी सिंगापुरमध्ये दीपक कोचर ह्यांचे बंधू (चंदा कोचर ह्याचे दीर ) राजीव कोचर चालवतात . योगायोगाची गोष्ट म्हणजे २०१५ मध्ये ,व्हिडिओकॉन ला १९४ मिलियन डॉलर आणि २०१६ त ९७ मिलियन डॉलरच्या कर्ज पुनर्रचनेला त्यांनी मध्ये मदत केली. आता हा वरवरचा योगायोग नक्कीच नाही.\nआता ही सारी मंडळी कायद्याला धरून (न्यायाला नव्हे ) वागणूक ठेवणारी असल्याने आयसीआयसीआय आपल्या ह्या सर्वोच्च अधिकाऱ्याच्या पाठीशी तत्परतेने उभी राहिली ह्यात नवल ते काय\n१ .ह्या पदाच्या व्यक्तीने ‘related party disclosure ‘ करणे ही महत्वाची जबाबदारी असते,\nपतीच्या व्यवसातील महत्वाच्या भागीदारांविषयी त्यांना भागीदारी संपुष्टात आल्यावरच समजले . त्यामुळे व्हिडिओकॉन ला कर्ज मंजूर करणाऱ्या समितीवर त्या एक मेंबर असताना त्यांनी हे नाते (माहितीच नसल्याने ) उघड करण्याचा प्रश्नच येत नाही .\n२. एक अधिकारी किती उच्च असला तरी तो कर्ज समिती शिवाय मोठे निर्णय घेऊ शकत नाही . (आणि व्हिडिओकॉन ला रु ४०,००० करोड चे कर्ज देणाऱ्या २० बँकांच्या कन्सॉर्टियम पैकी आय सी आय सी आय फक्त एक बँक असून फक्त रु ३२५० कोटीं चे कर्ज त्यांनी दिले ) तेदेखील कर्ज समितीने मंजूर केल्यावरच .\n‘रिलेटेड पार्टीच्या ‘ व्याख्येत कंपनी कायद्यानुसार ‘दीर’ हे नाते बसत नसल्याने , Avista ह्या राजीव कोचर ह्यांच्या कंपनी आणि व्हिडिओकॉन कंपनीत असणारे दिराचे हितसंबध इतर कर्जमंजुरी मंडळाला सांगण्याची गरजच नव्हती ,असा पवित्रा संचालक मंडळानेही घेतलाय .\nअशी सारवासारव आयसीआयसीआय ने केली तरीही बँकेच्या संचालक मंडळात आता ,चंदा कोचर ह्याची पाठराखण करण्यावरून मतभेद सुरु झालेत .\nकायदेशीर मार्गाने ह्यात गैर काही सिद्ध होईल न होईल पण ह्या निमित्ताने ,परत एकदा , मूलभूत विचार करायची गरज निर्माण केलीये .\nकायदे नक्की कशासाठी आहेत, हा प्रश्न या निमित्ताने अत्यंत मूलभूत झाला आहे. ग्लोबलायझशन च्या नावाखाली भांडवलशहांना, देशाच्या सीमा उघडून दिल्यात खऱ्या ,पण त्याच कायद्याचा वापर करून ,देशाला लुबाडून ,देशाची साधन संपत्ती देशाबाहेर नेणाऱ्या मोदी ,मल्ल्यांच्या केसालाही आपण दक्का लावू शकत नाही. पैशाची तर बातच नको . श्रीमंतांनी श्रीमंतांचे हितसंबंध जपण्यासाठीच तर कायदे केले नाहीत ना नेपोटिजम फक्त ह्या एका प्रकरणात आहे की आपण सारेच नेपोटीस्ट आहोत, काही संधी मिळालेले आणि काही त्या संधीची वाट पाहणारे… \nसुप्रिया सरकारनी वाणिज्य व संगणकशास्त्रातील मास्टर्स व व्यावसायिक अभ्यासक्रम विशेष प्राविण्यासह पूर्ण केले आहेत. त्या लंडन मध्ये राहतात. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यास कर व कायदेविषयक सल्ले देण्याचा व्यवसाय त्या करतात. आंतरराष्ट्रीय व्यापार व करआकारणी हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे\nराजगुरू संघाचे मग नथुराम कोणाचा \nजलयुक्त शिवार – जोसेफ समितीचा अहवाल\nम्हणे भारताची अर्थव्यवस्था फ्रान्सला मागे टाकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/bar-closed-panvel-municipal-corporation-1610846/", "date_download": "2018-09-22T07:22:21Z", "digest": "sha1:6JHONMTHOKBZCPCTZ24RSN5636MFAWJS", "length": 13157, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bar closed panvel municipal corporation | पनवेलमध्ये दारूबंदीपूर्वी ‘बारबंदी’ | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nपनवेल महापालिका क्षेत्रात सात लेडीज सव्‍‌र्हिस बार व इतर हॉटेल आणि परमिट रूम आहेत.\nअग्निसुरक्षा परवाना नसल्यास बार बंद ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश\nकमला मिल परिसरात लागलेल्या आगीनंतर पनवेल पालिकेने हॉटेल, बारमधील ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पनवेल शहर पालिका क्षेत्रातील सुमारे १२५ हॉटेल बारमालकांना फायर ऑडिट पूर्ण करेपर्यंत हॉटेल व बार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. पनवेल पालिकेने दारूबंदीचा प्रस्ताव संमत केला आहे, मात्र निम्म्यापेक्षा अधिक हॉटेल व बार मालकांनी यंदा फायर ऑडिट न केल्याने पनवेलमध्ये दारूबंदीपूर्वी बारबंदी झाल्याचे दिसते. पालिका प्रशासनाच्या या ठाम भूमिकेमुळे बारचालकांच्या संघटनेने बुधवारी दुपारी पालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची भेट घेऊन काही दिवसांची मुदतवाढ मागितली. मात्र आयुक्तांनी त्यांना सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करा, नंतरच हॉटेल सुरू करा असे फर्मान सोडले.\nपनवेल महापालिका क्षेत्रात सात लेडीज सव्‍‌र्हिस बार व इतर हॉटेल आणि परमिट रूम आहेत. बारमालकांनी डिसेंबर २०१६ पर्यंत अग्निशमन यंत्रणांसंदर्भातील प्रमाणपत्र मिळविले आहे. त्याचे नूतनीकरण झाले नसल्याने बारमालकांची कोंडी झाली आहे. बार सुरू ठेवण्यासाठी अग्निसुरक्षा प्रमाणपत्रासोबत आरोग्य व अन्न औषधे प्रशासनाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. बारमालकांनी बुधवारी आयुक्त शिंदे यांची भेट घेतली. अग्निसुरक्षा प्रमाणपत्र मिळवतो, मात्र तोवर बार सुरू ठेवण्याची परवानगी द्या, अशी विनंती केली. मात्र, महापालिका आयुक्तांनी त्यास स्पष्ट नकार दिला.\nपनवेल महापालिकेने दारूबंदीचा प्रस्ताव संमत केला आहे, आता हा चेंडू उत्पादनशुक्ल विभाग आणि पनवेलकरांच्या कोर्टात टोलावण्यात आला आहे.\nपनवेलच्या अग्निशमन यंत्रणेचे व त्यासंबंधी विभागाचे कार्यालय २४ तास सुरू ठेवू, मात्र मुदतवाढ देणार नाही. प्रमाणपत्र मिळत नाही, तोवर बार सुरू ठेवल्यास सील करण्यात येईल, असा सज्जड दम आयुक्त शिंदे यांनी बारमालकांना भरला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला च���कलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Appeals-for-cancellation-of-bail-granted-to-Chandanshive-and-four/", "date_download": "2018-09-22T07:05:34Z", "digest": "sha1:W52WPGBVIGM6ZH2BKN5BTUB5OGGFVJGY", "length": 6348, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चंदनशिवेसह चौघांच्या जामीन रद्दसाठी अपील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › चंदनशिवेसह चौघांच्या जामीन रद्दसाठी अपील\nचंदनशिवेसह चौघांच्या जामीन रद्दसाठी अपील\nवारणानगर (ता. पन्हाळा) येथील कोट्यवधीच्या चोरीतील संशयित व सांगलीतील निलंबित पोलिस अधिकारी सूरज चंदनशिवेसह चौघांच्या मंजूर जामिनाविरुद्ध हायकोर्टात अपील दाखल करण्यास विधी व न्याय विभागाने शनिवारी मंजुरी दिली. शुक्रवारी (4 मे) अपील दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.\nतपासाच्या नावाखाली सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील निलंबित पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ धनवट, चंदनशिवेसह सात पोलिसांनी वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील ‘त्या’ फ्लॅटची झडती घेतली. कपाटात सापडलेल्या 9 कोटी 18 लाखांच्या रकमेवर डल्ला मारून चोरी केल्याचे यापूर्वीच निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अधिकार्‍यासह 9 जणांना ‘सीआयडी’ने यापूर्वीच अटक केली आहे.\nसूरज चंदनशिवे, हवालदार शंकर पाटील, रवींद्र पाट��ल, मुल्ला याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार शंकर पाटील, रवींद्र पाटील, मुल्ला जामिनावर सुटले आहेत. बहुचर्चित चोरीचा अजूनही तपास सुरू आहे. संशयितावर अद्याप पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाले नाही.\nजामिनावर सुटलेल्या संशयितामुळे साक्षीदारावर दबावतंत्राचा अवलंब होण्याची शक्यता गृहित धरून ‘सीआयडी’चे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी चंदनशिवेसह चौघांच्या जामिनाविरुद्ध हायकोर्टात अपील दाखल करण्याबाबत तपासाधिकार्‍यांना सूचना केल्या होत्या. पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, अप्पर अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी पंधरवड्यापूर्वी विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव दाखल करून अभिप्राय मागविला होता.\nप्रस्तावास शासनाने तत्काळ मंजुरी दिल्याने त्याच्याविरुद्ध हायकोर्टात अपील दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बारी म्हणाले, विधी व न्याय विभागाने मंजुरी दिल्याने संशयिताच्या जामिनाविरुद्ध शुक्रवारी (दि.4) हायकोर्टात अपील दाखल करण्यात येईल. जामीन रद्दसाठी संशयितांविरोधातील भक्कम पुरावे हजर करण्यात येतील.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/plastic-ban-successful-after-find-alternative-option-for-plastic/", "date_download": "2018-09-22T07:09:49Z", "digest": "sha1:JGMIGI77R3XS5ITKSI6DVFPOIXMUZXET", "length": 10670, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पर्याय मिळाल्यासच प्लास्टिक बंदी यशस्वी! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पर्याय मिळाल्यासच प्लास्टिक बंदी यशस्वी\nपर्याय मिळाल्यासच प्लास्टिक बंदी यशस्वी\nकोल्हापूर : सुनील कदम\nशासनाने गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिकच्या वापरावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध जारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, अशाप्रकारे प्लास्टिक बंदीचा निर्णय घेताना शासनाकडून प्लास्टि���च्या वापरकर्त्यांसाठी कोणत्याही पद्धतीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाचा हा निर्णय कुचकामी ठरण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शासनाने या निर्णयाच्या अंमलबजावणीची सक्‍ती केल्यास नव्याने काही समस्याही निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत.\nजागतिक पातळीवर झालेल्या संशोधनाअंती बहुतेक सगळ्या पर्यावरणविषयक यंत्रणांनी प्लास्टिकपासूनच पर्यावरणाला सर्वाधिक धोका असल्याची बाब अधोरेखित केलेली आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर हा टाळायलाच हवा; पण हे करीत असताना आजकाल सर्वव्यापी झालेल्या प्लास्टिकला पर्यायही शोधण्याची गरज आहे आणि नेमके तेच होत नसल्यामुळे प्रत्येकवेळी प्लास्टिक बंदीचा निर्णय कागदावरच रहात असल्याचा आजवरचा अनुभव आहे. यापूर्वी चारवेळा अशाचप्रकारे वेगवेगळ्या पातळीवर प्लास्टिक बंदीचे निर्णय घेण्यात आलेले होते. मात्र, व्यावहारिक पातळीवर या निर्णयांची अंमलबजावणी शक्य नसल्याने, त्याचप्रमाणे शासनाकडून त्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध करून न देण्यात आल्यामुळे यापूर्वीच्या बहुतेक सगळ्या प्लास्टिक बंदीच्या आदेशांचे खोबरे झालेले पहायला मिळालेले आहे.\n1986 साली देशात अस्तित्वात आलेल्या पर्यावरण कायद्यांतर्गत असलेल्या तरतुदींचा वापर करून सर्वप्रथम 1999 साली केंद्र शासनाने प्लास्टिकच्या वापरावर काही प्रमाणात निर्बंध लादले. या कायद्यानुसार प्लास्टिकच्या पुनर्वापरावर भर देण्यात आला होता. त्याचप्रमाणे प्लास्टिक पिशवीचा आकार 8 बाय 12 इंचापेक्षा कमी असू नये आणि जाडी 20 मायक्रॉनपेक्षा जादा असावी, अशा अटी घालण्यात आल्या होत्या. प्लास्टिक उत्पादनासंबंधी रीतसर नोंद, प्लास्टिकचा रंग आदी काही तरतुदीही या कायद्यामध्ये करण्यात आल्या होत्या. 2003 साली या कायद्यामध्ये काही सुधारणा करून त्याच्या अंमलबजावणीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले. 2005 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईची अक्षरश: ‘तुंबई’ झाली. प्लास्टिक पिशव्यांमुळे मुंबईवर ही आफत ओढविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 2006 साली राज्यातील प्लास्टिक वापरावर निर्बंध आणणारा नवा अध्यादेश जारी करण्यात आला. या अध्यादेशानुसार प्लास्टिक पिशवीची जाडी 50 मायक्रॉनपर्यंत वाढविण्यात आली आणि प्रत्येक पिशवीवर उत्पादकाचे नाव, पत्ता, पिशवीची जाडी, किंमत आदी बाबी ठळकपणे छापण्याचे निर्बंध घातले गेले. त्यानंतर 2011 साली केंद्र शासनाने प्लास्टिकच्या वापरावर आणखी काही निर्बंध लादत पिशव्यांची जाडी 40 मायक्रॉन इतकी बंधनकारक केली, त्याचप्रमाणे ग्राहकाला पिशवी मोफत देण्यावरही बंदी घातली. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमावली 2016’ जारी करण्यात आली. या निर्णयानुसार प्लास्टिक वापरावरील निर्बंध शहरी भागापुरते मर्यादित न ठेवता त्याची अंमलबजावणी गाव पातळीपर्यंत नेण्यात आली. त्याचप्रमाणे प्लास्टिक कचरा निर्मूलनासाठी उत्पादकांवर वार्षिक 48 हजार रुपयांचा करही लादण्यात आला. त्यानंतर आता राज्य शासनाने गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदीचा नवीन कायदा जारी केला आहे.\nअशाप्रकारे 1999 पासून 2018 पर्यंत जवळपास वीस वर्षांच्या कालावधीत राज्य आणि केंद्र शासनाने प्लास्टिक बंदीबाबतचे वेगवेगळे कायदे करून आणि अध्यादेश जारी करून तब्बल पाचवेळा प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, त्याला काडीइतकेही यश आलेले नाही. कारण अशाप्रकारे प्लास्टिक बंदीचे कायदे तर करण्यात आले; पण त्याचवेळी प्लास्टिक वापराला पर्याय देण्याबाबत मात्र सर्वत्र उदासीनता दिसून आली. त्यामुळे प्रत्येकवेळी ही प्लास्टिक बंदी कागदावरच राहिल्याचे दिसते.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/sugar-factory-owner-meeting/", "date_download": "2018-09-22T07:09:35Z", "digest": "sha1:7BPTRPCKAY52XAFGKX3XGEQZ33X6W5FE", "length": 7906, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साखर बफर स्टॉकसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › साखर बफर स्टॉकसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार\nसाखर बफर स्टॉकसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार\nसाखरेचे दर गडगडल्याने हा उद्योग अडचणीत आला आहे. यातून बाह���र येण्यासाठी साखरेचा बफर स्टॉक करणे, राज्य बँकेकडून साखरेवरची उचल वाढवून घेणे आदी निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी येत्या मंगळवारी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढला जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. हसन मुश्रीफ, आ. चंद्रदीप नरके, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार पी. एन. पाटील, के. पी. पाटील, प्रा. संजय मंडलिक, अशोक चराटी, माधवराव घाटगे आदी उपस्थित होते.\nना. पाटील म्हणाले, साखर हंगाम सुरू करताना एफआरपी अधिक 200 रुपये या प्रस्तावास सर्वांनी मान्यता दिली होती. या दरापेक्षाही अनेक साखर कारखान्यांनी जादा दर दिले. त्यावेळी साखरेचा दरही प्रतिक्‍विंटल 3550 रुपये इतका होता. मात्र, आता हा दर 3050 रुपये इतका खाली आहे. जवळपास 500 रुपयांचे नुकसान होत असल्याने कारखाने अडचणीत येत असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.\nतत्पूर्वी, साखर कारखानदारांच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती आ. मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. कारखानदारांनी तोडग्यानुसार पैसे दिले आहेत. मात्र, अखेरच्या टप्प्यात अडचणी येणार आहेत. साखर संकुलात शुक्रवारी सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांची बैठक होणार असून त्यातही याबाबत चर्चा होणार असून मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी त्यांनी केली. खा. शेट्टी यांनीही साखर दराबाबत सर्वत्र एकच धोरण राबवण्याचा सल्‍ला त्यांनी दिला. खा. महाडिक यांनी जरी दराबाबत प्रश्‍न विचारला असला तरी त्याला उत्तर मिळालेले नाही. शून्य प्रहरातील चर्चा टीव्हीवर दिसण्यासाठी उपयोगाला येत असल्याचा टोला त्यांनी लावला.\nयापूर्वी साखरेवर एक्साईजची ड्युटी लागत होती. याचा लाभ केंद्र शासनाला होत होता. आता साखरेवर जीएसटी लागणार असल्याने जमा होणार्‍या या करातील काही रक्‍कम राज्य शासनाला मिळणार आहे. त्यामुळे राज्याच्या उत्पन्‍नात वाढ होणार आहे. त्यामुळे शासनाने साखर उद्योगाला मदत करावी, अशी मागणी माजी मंत्री विनय कोरे यांनी केली.\nपंचगंगा प्रदूषण : मनपाची वीज एक तासभर तोडली\nसाखर बफर स्टॉकसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार\nकोल्हापूर : उदंड प्रतिसादात फ्लॉवर फेस��टिवलची सांगता (व्हिडिओ)\nहेगडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका : डॉ. भालचंद्र मुणगेकर (व्हिडिओ)\n'खाकी'च करतेय अनिकेत कोथळेच्या कुटुंबाचे पुनर्वसन (व्हिडिओ)\nगोरंबेतील विद्यार्थिनी ट्रॉलीखाली सापडून ठार\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/5-crores-loan-bait-21-lakh-fraud-by-showing/", "date_download": "2018-09-22T07:27:22Z", "digest": "sha1:NE54QV3IMZDOLKXXMXP2HAKMBZEUEVF2", "length": 6349, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ५ कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ५ कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक\n५ कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक\nएका प्रसिद्ध दर्गाचे ट्रस्टी असून बिनव्याजी 5 कोटींचे कर्ज मिळवून देतो, अशी बतावणी करून सहा जणांच्या टोळीने 45 वर्षीय महिलेस 21 लाखाचा गंडा घातला. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेकांची फसवणूक केली असल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.\nठाण्यातील मानपाडा जंक्शन येथील सोहम गार्डन येथे राहणार्‍या 45 वर्षीय महिलेस सहा जणांनी आम्ही ठाणे व बारामती येथील मामाभांजे दरगाहचे ट्रस्टी असल्याची बतावणी केली. या ट्रस्टकडून 5 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून या टोळीने संबंधित तक्रारदार महिलेकडून गॅरंटर फी, प्रोसेसिंग फी, व्हेरिफिकेशन फी आदी विविध शुल्काच्या नावाने तब्बल 21 लाख रुपये उकळले. मात्र कुठलेही कर्ज न देता तक्रारदार महिलेचे पैसे हडपले. हा सर्व प्रकार एप्रिल 2015 ते 1 डिसेंबर 2017 या कालावधीत ठाण्यातील वागळे स्टेट येथील मामाभांजे दर्गा कार्यालयात घडला.\nअखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने श्रीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी स्वतःला दरगाहचे ट्रस्टी म्हणवणारे मोहम्मद सलीम खान कुलाबावाला याच्यासह जयदीप गोखले, शिरीष अय्यर, संजय चव्हाण, प्रमोद आणि शोभा अशा सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.\nया भामट्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील अनेक गरजू लोकांना कर्ज देण्याच्या नावाखाली गंडवल्याचे पोलीस तपासात उघड होत आहे. लोन देण्याच्या नावाने फोन करणार्‍या व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.\nविस्ताराच्या चकव्याने इच्छुकांच्या अपेक्षेवर पाणी\nमुंबईला ‘ओखी’चा धोका कायम\nमुंबईत सायकल ट्रॅक सुरू; ११.५ किमीची मार्गिका\nविदेशी नागरिकांसाठी राज्य ठरतेय असुरक्षित\nशिक्षण सचिवांना राज्याच्या भूगोलाचे अज्ञान\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Residents-of-Bandra-Government-colony-will-remain-there-says-Raj-Thackeray/", "date_download": "2018-09-22T07:07:48Z", "digest": "sha1:VQ3K46TR7AYFN3Y2YUUZLF4KPUGTISGE", "length": 5231, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वांद्रे सरकारी वसाहतीतील रहिवासी तेथेच राहतील! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › वांद्रे सरकारी वसाहतीतील रहिवासी तेथेच राहतील\nवांद्रे सरकारी वसाहतीतील रहिवासी तेथेच राहतील\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nमुंबईवर डोळा असलेल्या केंद्र सरकारचा मराठी माणसाचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न सुरु आहे. वांद्रे येथील सरकारी वसाहतीमधील रहीवाशांना हुसकावुन लावणे हा या प्रयत्नाचाच एक भाग असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला असून या वसाहतीमधील रहीवाशी येथेच राहतील. हिंमत असेल तर त्यांना घराबाहेर काढुन दाखवाच, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.\nसरकारी वसाहतीमधील रहीवाशांच्या पुनर्वसन प्रश्‍नासंदर्भात वांद्रे येथील कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. आपल्या भाषणातुन राज यांनी सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन धोरणावर (एसआरए) टीक�� केली. ते म्हणाले, एसआरएच्या माध्यमातुन परप्रांतीयांना जागा देण्याचे काम सरकार करत आहे. या धोरणाआड सरकारने मराठी माणसाला घराबाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. झोपडपट्टी पुनर्वसनसारख्या योजना खासगी बिल्डरला देऊन सरकार त्यांना मालामाल करत आहे. सरकारनेच या योजना राबवल्या तर महाराष्ट्रावरील कर्ज कमी होईल, असा दावा राज यांनी केला.\nबाहेरच्या राज्यांमधून येणार्‍या लोकांसाठी जागा रिकाम्या करणे सुरु आहे. वांद्रे येथीलच बेहरामपाड्यात राज्यकर्त्यांच्या डोळ्यांदेखत चार-चार मजल्यांच्या झोपड्या उभ्या राहत असताना त्याकडे कोणी लक्ष देत नाही पण सरकारी वसाहतीमधील रहीवाशांना मात्र घराबाहेर काढण्याचे काम केले जात आहे. हे कदापी सहन करणार नाही, असा इशाराही राज यांनी दिला.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/arrest-in-prashant-pawar/", "date_download": "2018-09-22T07:11:03Z", "digest": "sha1:YBMRRF734H3DG6OHUTJGPFBAUB4KHX77", "length": 7697, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रशांत पवार यांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › प्रशांत पवार यांना अटक\nप्रशांत पवार यांना अटक\nरेठरे बूद्रूक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्यातील बहुचर्चित वाहतूक कंत्राटदारांच्या नावावरील बोगस कर्जप्रकरणी कराड शहर पोलिसांनी बुधवार दि. 7 रोजी प्रशांत रंगराव पवार (रा. बेलवडे बुद्रूक) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.\n4 ऑगस्ट 2016 रोजी यशवंत रामचंद्र पाटील (तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, माजी व्हाईस चेअरमन सुरेश पाटील (रा. येडेमच्छिंद्र, जि. सांगली) यांच्यासह इतर संचालक, बँक ऑफ इंडियाच्या कराड शाखेचे काही अधिकारी यांच्याविरुद्ध कराड शहर पोलिस ठाण्यात फसव��ुकीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी अविनाश मोहिते यांच्यासह सुरेश गणपती पाटील, उदयसिंह प्रतापसिंह शिंदे (बोरगाव), वसंत सिताराम पाटील (नेर्ले) आणि महेंद्र ज्ञानू मोहिते (वाटेगाव), अशोक मारूती जगताप (वडगाव हवेली), सर्जेराव रघुनाथ लोकरे (येरवळे), संभाजीराव रामचंद्र जगताप (कोडोली) आणि बाळासाहेब दामोदर निकम (शेरे) यांनाही अटक करण्यात आली होती. कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक अशोक नलवडे यांच्यासह कारखान्याच्या दोन कामगारांनाही पोलिसांनी अटक केली होती.\nदरम्यान, याप्रकरणी प्रशांत पवार यांनी जिल्हा न्यायालयात व उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनीसाठी अर्ज केला होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना काही निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशांत पवार हे बुधवार दि. 7 रोजी सकाळी कराड येथील न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांचा ताबा घेऊन त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर त्यांच्या वकीलांनी प्रशांत पवार यांच्या जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला. यावेळी सरकारच्या वतीने तसेच प्रशांत पवार यांच्या वतीने असा दोन्ही बाजुच्या वकीलांनी युक्‍तीवाद केला. यावेळी सरकारी वकीलांनी केलेला युक्‍तीवाद ग्राह्य धरून सात दिवसांची पोलिस कोठडी देत प्रशांत पवार यांचा पोलिसांना ताबा दिल्याचेही पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यापूर्वी न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रावरून तसेच अटक करण्यात आलेल्या माजी संचालकांच्या चौकशीतून प्रशांत पवार यांचे नाव समोर आल्याचे यापुर्वी पोलिसांनी सांगितले आहे. कंत्राटदारांच्या कागदपत्रांचा गैरवापर करणे, दुसर्‍या व्यक्तीच्या नावावर कर्ज काढून फसवणूक करणे, कट करणे असे आरोप याप्रकरणी करण्यात आले आहेत. त्यातून सुमारे 58 कोटी 63 लाखांचे कर्ज काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३��� अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/banish-sanjya-mane-arrested-in-satara-police/", "date_download": "2018-09-22T07:07:13Z", "digest": "sha1:L36GT2C6YTEL7MQUZZAT2AVICIQ22NBM", "length": 3786, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तडीपारमधील गुंडाला साताऱ्यातून अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › तडीपारमधील गुंडाला साताऱ्यातून अटक\nतडीपारमधील गुंडाला साताऱ्यातून अटक\nसदरबाझार, सातारा येथील तडीपार संशयित आरोपी संजय एकनाथ माने (वय ४२, रा. भीमाबाई झोपडपट्टी, सदरबाझर) याला त्याच्या रहाते घरातून मंगळवारी पहाटे दोन वाजता ऑल आऊट ऑपरेशनमध्ये सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला दि. १५ रोजीच तडीपार केले असतानाही तो साताऱ्यात फिरत होता. तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकारणीचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसंजय माने याच्यावर सुमारे १० विविध गुन्हे दाखल असल्याने त्याला २ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र सोमवारी रात्रगस्तीमध्ये सातारा पोलीसांनी माने याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. घराची तपासणी केली असता तो घरी आढळून आला.\nपोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल स्वामी, अमोल साळुंखे, धीरज कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/wife-harassment-by-husband-1612522/", "date_download": "2018-09-22T07:25:49Z", "digest": "sha1:3TV4XGTAJTGVGITKVJRP5QHDHOUR5RDH", "length": 12517, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "wife harassment by husband | विवाहितेचा छळ; ४० कोटींची मागणी | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांच��� भूमिका भाजपच्या पथ्यावर\nविवाहितेचा छळ; ४० कोटींची मागणी\nविवाहितेचा छळ; ४० कोटींची मागणी\nतक्रार एका विवाहितेने सातारा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nपत्नीकडे उद्योगधंद्यासाठी माहेराहून प्रत्येक वर्षी दोन ते तीन कोटी रुपये मिळून आतापर्यंत ४० कोटीं हुंडा स्वरुपात मागून शारीरिक, मानसिक छळ केल्याची तक्रार एका विवाहितेने सातारा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यावरून पती, सासऱ्यासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपठण रोडवरील ग्रीन्स नाथ सीड्स कंपनीमागील बंगल्यात राहात असलेल्या मथिली अमित अहिरराव यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, पती अमित रमेश अहिरराव, एक महिला व सासरे रमेश केशव अहिरराव यांनी आई-वडिलांकडून हुंडा स्वरुपात मागितलेल्या रकमेची पूर्तता होऊ शकत नसल्यामुळे छळ केला. वारंवार चारित्र्यहनन, पतीकडून दारू प्राशन करून आल्यानंतर व अमली पदार्थाचे सेवन केल्यानंतर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, आई-वडिलांनाही शिवीगाळ करणे, असा त्रास लग्न झाल्याच्या दिवसापासून म्हणजे १५ जानेवारी २०१० पासून सुरू होता. मुलीला त्रास नको म्हणून आई-वडिलांनी पतीला वैयक्तिक खर्चासाठी व धंद्यासाठी २ कोटी ९० लाख रुपये धनादेशाद्वारे दिले आहेत. त्यानंतरही सोबत राहायचे असेल तर प्रत्येक वर्षी दोन ते तीन कोटी रुपये रोख स्वरुपात द्यावे लागतील, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा, अशी धमकीही दिली जात असल्याचे मथिली अहिरराव यांनी महिला तक्रार निवारण केंद्राकडे दिलेल्या अर्जात म्हटले आहे.\nया अर्जावरून सातारा पोलीस ठाण्यात मथिली यांचे पती अमित, सासरे रमेश व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मथिलीचे माहेर व सासर हे मोठय़ा उद्योजक घराण्यातील असल्याचे सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक भरत काकडे यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोह���ीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/1603593/sachin-tendulkar-on-tuesday-visits-visited-his-adopted-village-donja-in-osmanabad-district-of-marathwada/", "date_download": "2018-09-22T07:23:05Z", "digest": "sha1:OSDDLOLVAIK2UI63YFZTCJBNAUDYQMXA", "length": 9509, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: डोंजा गावाला जेव्हा ‘क्रिकेटच्या देवाचे’ दर्शन झाले | Sachin Tendulkar on Tuesday visited his adopted village Donja in Osmanabad district of Marathwada | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nडोंजा गावाला जेव्हा ‘क्रिकेटच्या देवाचे’ दर्शन झाले\nडोंजा गावाला जेव्हा ‘क्रिकेटच्या देवाचे’ दर्शन झाले\nमाजी भारतीय क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकरने संसद आदर्श ग्रामयोजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा गावाला भेट दिली.\nसचिन तेंडूकलर विद्यार्थ्यांशी बोलला आणि क्रिकेटच्या मैदानावर उतरताच गोंधळाला सुरुवात झाली. मैदानात उतरलेल्या सचिनसोबत सेल्फी काढण्यासाठी अनेक कर्मचारी आणि अधिकारीच उतावीळ झाले होते. मैदानात उतरलेल्या सचिनची सकाळपासून वाट पाहणाऱ्या ग्रामस्थांना त्याचे दर्शन झाले नाही.\nस्थानिक बालवाडीच्या शाळेत छोट्या चहात्यांबरोबर मास्टर ब्लास्टर चांगलाच रमल्याचे चित्र दिसले.\nजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सचिनचा सत्कार झाला\nमहाराष्ट्रातील १५ गावांत जाऊन आपल्या पथकातील सदस्यांनी पाहणी केली. वेगवेगळ्या धर्माचे लोक मोठय़ा संख्येने आनंदाने एकत्रित राहत आहेत, ही बाब आपल्याला खूप भावली. या धार्मिक एकोप्यामुळेच आपण डोंजा गावाची आदर्श संसद ग्राम योजनेत निवड केली असल्याचे सचिन तेंडुलकर यांनी सांगितले.\nसचिनला भेटण्यासाठी आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाली.\nसचिनच्या हस्ते काही योजना फलकांचे अनावरण करण्यात आले\nसचिनच्या हस्ते काही योजना फलकांचे अनावरण करण्यात आले\nस्थानिक प्रशासनाकडून नियोजनात थोडा गोंधळ झाला तरीही सचिनने दत्तक घेतलेल्या गावाचा दौरा एन्जॉय केल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते.\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Building-Permits-Online/", "date_download": "2018-09-22T07:25:56Z", "digest": "sha1:AZD4WQZAIIIHIN7OAN2TAHYNVVGV2DKT", "length": 7985, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बांधकाम परवाने ऑनलाईन! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › बांधकाम परवाने ऑनलाईन\nनगररचना विभागाकडून देण्यात येणारे बांधकाम परवाने ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर आता महापालिकेने येत्या ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरु केली आहे. 1 ऑगस्टपासून ही प्रणाली कार्यरत केली जाणार असून बांधकाम परवान्यांसाठीचे अर्ज, तपासणी व परवानगी या संपूर्ण प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेपाला लगाम बसणार आहे. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर मार्गदर्शनासाठी काल (दि.27) जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील बांधकाम व्यावसायिक, अभियंत्य���ंची कार्यशाळा घेण्यात आली.\nबांधकाम परवाने ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे देण्याच्या प्रयोजनासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून शासनस्तरावर तयारी सुुरु होती. संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी खासगी संस्थांची मदतही ‘महा आयटी’ला उपलब्ध करुन देण्यात आली होती. बांधकामांसाठी लागणार्‍या विविध परवानग्या देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी शासनस्तरावर ‘पोर्टल’ व ‘बिल्डींग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यरत करण्यात आली आहे. नगरपरिषदांमध्ये याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून आता सर्व ‘ड’ वर्ग महापालिकांमध्येही याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी महापालिकेत करण्यासाठी नगरविकास विभागाने मार्च महिन्यातच नगर महापालिकेला आदेश दिले होते.\nत्यानुसार ऑनलाईन बिल्डींग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टिमवर शहरातील ‘आर्किटेक्ट’च्या नोंदणीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून महापालिकेच्या नगररचना विभागातून सर्व बांधकाम परवानग्या ऑनलाईन दिल्या जाणार आहे. काल प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी व नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट इंजिनिअर संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांची कार्यशाळा पार पडली. यात ‘महाआयटी’च्या अधिकारी, प्रतिनिधींकडून प्रणालीच्या वापराबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. येत्या दोन दिवसांत याबाबत अधिकृतपणे महापालिकेकडून सूचना जारी करण्यात येणार असल्याचे राजेश पाटील यांनी ‘पुढारी’शी बोलतांना सांगितले.\nचुकीच्या परवान्यांना बसणार चाप\nऑनलाईन प्रणालीद्वारेच बांधकाम परवान्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्याची तपासणी, छाननीही संगणाद्वारेच होणार आहे. त्यामुळे प्लॅनमधील त्रुटींची पूर्तता झाल्याशिवाय संगणकीय प्रणालीद्वारे परवाना मिळणार नाही. त्यामुळे चुकीच्या व नियमबाह्य सवलती देवून दिल्या जाणार्‍या बांधकाम परवानग्यांना यापुढे चाप बसणार आहे. सर्वकाही ऑनलाईन होणार असल्याने चुकीच्या परवानग्यांसाठी राजकीय नेते, पदाधिकार्‍यांकडून अधिकार्‍यांवर दबाव टाकण्याच्या प्रकारांनाही आळा बसणार आहे.\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्��ोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Desolation-in-Coonoor-Marathi-School/", "date_download": "2018-09-22T07:52:51Z", "digest": "sha1:SSCL54ZPYHK6CBWS44UCFPONSHZTZH7G", "length": 3113, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुन्‍नूर मराठी शाळेत नासधूस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › कुन्‍नूर मराठी शाळेत नासधूस\nकुन्‍नूर मराठी शाळेत नासधूस\nयेथील सरकारी मराठी शाळेच्या वर्गखोल्यांची मोडतोड केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. समाजकंटकांनी क्रीडा साहित्यासह पाठ्यपुस्तकांची नासधूस केली आहे. तसेच वर्गात शौचही करण्यात आले आहे. दरवाजांची मोडतोड करण्यात आली असून, शाळेच्या आवारातील झाडे उपटून टाकण्यात आली आहेत.\nपालकांसह ग्रामस्थांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्‍त केला असून, समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. तथापि, सायंकाळपर्यंत या प्रकरणाची अधिकृत तक्रार नोंदवण्यात आलेली नव्हती. एसडीएमसीने तातडीने पोलिसांत तक्रार करावी, अशी मागणी होत आहे.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/student-smart-for-government-school/", "date_download": "2018-09-22T07:10:17Z", "digest": "sha1:FTUKI7B4UYIOIIK54N4D7EYE4XPGYW5O", "length": 6566, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारी शाळेतील पोरं हुश्शार! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › सरकारी शाळेतील पोरं हुश्शार\nसरकारी शाळेतील पोरं हुश्शार\nकोल्हापूर : प्रवीण मस्के\nखासगी शाळांचे भरमसाट पेव फुटले असले तरी जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी खासगी अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांपेक्षा गुणवत्तेत हुश्शार असल्याचे ‘एनसीआरटीई’ने केलेल्या ‘नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे’तून (एनएएस) स्पष्ट झाले आहे. विविध विषयांमध्ये या शाळांची गुणवत्ता 3 ते 15 टक्क्यांनी जास्त असल्याचे समोर आले आहे.\nमोडकळीस आलेल्या शाळा, शिक्षकांची कमतरता, पटसंख्या कमी असे चित्र जिल्हा परिषद व मनपा शाळांमध्ये पहायला मिळत असल्याने पालकांकडून नेहमी तक्रार असते. जि.प., मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना लिहिता-वाचता येत नाही, शाळांमध्ये गुणवत्ता नसल्याने खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांचा कल दिसतो. शहरासह गामीण भागात अनेक खासगी शाळा सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.\nनॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) च्या वतीने शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे नोव्हेंबर 2017 मध्ये राष्ट्रीय संपादणूक चाचणी घेऊन विद्यार्थ्यांचा सर्व्हे करण्यात आला. रँडम पद्धतीने शाळांची निवड करण्यात आली. यात जिल्ह्यातील तिसरी (61), पाचवी (61) व आठवी (51) असे मिळून 173 शाळांचा समावेश होता. खासगी अनुदानित शाळा आणि शासनातर्फे जि.प. व मनपाच्या शाळांमधील तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची मराठी, गणित, परिसर अभ्यास व आठवीच्या विद्यार्थ्यांची मराठी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयांची गुणवत्ता तपासण्यात आली. ‘एनसीआरटीई’ कडून सर्व्हेचा अहवाल जाहीर केला आहे. यात जिल्हा परिषद व मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची टक्केवारी जास्त असल्याचे दिसून आले आहे.\nशिक्षण विभागाकडून राबविल्या जात असलेल्या उपक्रमांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये खासगी शाळांच्या तुलनेत गुणवत्तेत वाढ झालेली दिसून येते. जि.प. व मनपा शाळांचा सुधारलेला गुणात्मक दर्जा भविष्यात आशावादी चित्र निर्माण करेल.\n- सुभाष चौगुले प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Against-Jaitapur-Prison-in-Rajapur-27/", "date_download": "2018-09-22T07:10:26Z", "digest": "sha1:O2OJSMCGVHVXQJ7ZZBSR3GJJQFCPQKZH", "length": 8081, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘जैतापूर’ विरोधात राजापुरात २७ ला जेलभरो | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘जैतापूर’ विरोधात राजापुरात २७ ला जेलभरो\n‘जैतापूर’ विरोधात राजापुरात २७ ला जेलभरो\nरिफायनरीचा निर्णायक लढा सुरू असतानाच आता अणुऊर्जा प्रकल्पाच्या आंदोलनाने दुसर्‍या इनिंगला सुरुवात केली आहे. येथील जनहक्‍क समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 27 ऑगस्टला जेलभरो आंदोलन छेडले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यात रिफायनरी समवेत अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी आंदोलन पहावयास मिळणार आहे. तालुक्यात सर्वात प्रथम जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प तत्कालीन काँग्रेस प्रणित आघाडी शासनाच्या काळात आणण्यात आला. देशातील सर्वात मोठा असा हा दहा हजार मेगावॉट अणुऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प असून त्यामधून होणार्‍या रेडिएशनमुळे तालुक्यातील निसर्गसंपदा,भातशेती, बागायती, मच्छीमारी यासह मानवी जीवनावर त्याचे विपरित परिणाम होतील, या भीतीपोटी प्रकल्पग्रस्त परिसरातून\nमागील काही वर्षे प्राणपणाने विरोधात लढा सुरु आहे. गेल्या एक दशकाच्या कार्यकालात अनेक आंदोलने कोकण भूमीने पाहिली आहेत. प्रशासन व स्थानिक प्रकल्पग्रस्त जनता यांच्यात अनेकवेळा संघर्ष झाला होता. काही आंदोलने हिंसक बनली होती. एका आंदोलनादरम्यान तर पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात तबरेज सायेकर हा आंदोलक गोळी लागून मृत्युमुखी पडला होता. स्थानिक जनतेचा जैतापूरला प्रखर विरोध असताना जगाच्या पाठीवर अणुऊर्जा प्रकल्पांविरोधात जनमत बनत चालले आहे. यापूर्वी युक्रेनमधील चर्नोबिल व अलीकडे जपानमधील फुकुशिमा येथे अणुऊर्जा प्रकल्पांतर्गत झालेल्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर किंमत मोजावी लागली होती.\nत्यामुळे हानिकारक असा जैतापूर प्रकल्प रद्द करावा, अशी जोरदार मागणी कायम असतानाच शासन मात्र तो रेटवू पाहत आहे. त्यामुळे शासनाच्या त्या निर्णयाच्या विरोधात संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आता जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. सोमवार दिनांक 27 ऑगस्टला प्रकल्पाला विरोध करण्यासाठी कार्यरत असलेल्या जनहक्‍क समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, उपाध्यक्ष मन्सूर सोलकर, मच्छीमार नेते अमजद बोरकर, नदीम तमके, फकीर सोलकर यांसह असंख्य प्रकल्प विरोधक या जेलभरो आंदोलनात सहभागी होणार असून आपला जाहीर विरोध प्रकट करणार आहेत. याबाबत जनहक्‍क समितीच्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nजैतापूरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर\nगेल्या काही महिन्यांत रिफायनरी विरोधात आंदोलने सुरू असताना आता अनेक महिने थंड असलेले जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी जेलभरो आंदोलन सोमवारी पुकारण्यात आल्याने जैतापूरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे . तालुक्यात दोन मोठ्या प्रकल्पांविरुद्ध आंदोलने होत असल्याने कायदा - सुव्यवस्थेपुढे चांगलेच आव्हान उभे ठाकले आहे. आता या आंदोलनाचे स्वरूप कसे राहते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/crime-young-boy-suicide-matter-in-poladpur-raigad/", "date_download": "2018-09-22T07:09:01Z", "digest": "sha1:3FOPK25DIL2JYVGZZFPIFSWLVWI4HKXS", "length": 3782, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलादपुरात विष प्राशन करून युवकाचीआत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › पोलादपुरात विष प्राशन करून युवकाचीआत्महत्या\nपोलादपुरात विष प्राशन करून युवकाचीआत्महत्या\nपोलादपूर गाडीतळे येथे एका १८ वर्षीय तरुणाने रागाच्या भरात विषारी द्रव्‍य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवार रात्री ८.३० वाजता घडली.\nयाबाबत सुरेखा सुरेश पवार यांनी पोलादपूर पोलिसात तक्रार दाखल केली. किशोर सुरेश पवार (वय १८ रा गाडीतळे, पोलादपूर) याला रविवार रोजी आई सुरेखा हिने केस कापण्यासाठी शंभर रुपये दिले होते. तो केस न कापता घरी आल्���ानंतर आईने त्याला रागवले. यानंतर आईलाही त्याने शिवीगाळ केली. वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्याने विषारी द्रव्‍य प्राशन केले. यानंतर त्याला पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.\nया घटनेची नोंद पोलादपूर पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून दाखल करण्यात आली असून अधिक तपास एएसआय मिंडे करीत आहेत.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/dodamarg-include-in-dongari-vikas-karyakram/", "date_download": "2018-09-22T07:56:46Z", "digest": "sha1:CQ6JV5ELQB5VWKTXNMVAJ7H4GMAM2HMI", "length": 6528, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डोंगरी विकास कार्यक्रमात दोडामार्गचा समावेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › डोंगरी विकास कार्यक्रमात दोडामार्गचा समावेश\nडोंगरी विकास कार्यक्रमात दोडामार्गचा समावेश\nडोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत सद्यस्थितीत 22 जिल्ह्यांतील 73 पूर्णगट डोंगरी तालुके व 35 उपगट डोंगरी तालुक्यांचा समावेश आहे. शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या तरतुदीप्रमाणे नवीन तालुक्यांची निर्मिती केल्याने अस्तित्वातील डोंगरी तालुक्यांच्या विभाजनाने नव्याने निर्माण झालेल्या दोडामार्ग, त्र्यंबकेश्‍वर आणि माहूर या तीन पूर्णगट व विक्रमगड, देवळा, फुलंब्री या तीन उपगट तालुक्यांचा समावेश डोंगरी विभाग विकास कार्यक्रमात करण्यात आला आहे.\nत्यामुळे डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाखाली समाविष्ट दोडामार्ग, त्र्यंबकेश्‍वर, माहूर या तीन पूर्णगट व विक्रमगट, देवळा, फुलंब्री या तीन उपगट डोंगरी तालुक्यांमध्ये सध्याच्या प्रचलित आदेशानुसार आवश्यक त्या योजना राबविल्या जाणार आहेत. या योजना राबविण्यासाठी 2018-19 या वित्तीय वर्षापासून पूर्णगट डोंगरी तालुक्यास 1 कोटी व उपगट डोंगरी तालुक्यास 50 लाख इतकी तरतूद स्वतंत्रपणे उपलब्ध करण्यात येणार आहे.\nराज्यातील सर्व विभागांचा समतोल विकास व्हावा, असे शासनाचे धोरण आहे. त्याद‍ृष्टीने डोंगरी विभागाच्या काही विशिष्ट गरजा असल्याचे आढळून आल्याने डोंगरी विभाग निश्‍चित करण्यासाठी शासनाने काही निकष निश्‍चित केले आहेत. त्यानुसार सद्यस्थितीत राज्यातील 22 जिल्ह्यातील 73 पूर्णगट डोंगरी तालुके व 35 उपगट डोंगरी तालुक्यात डोंगरी विभाग विकास कार्यक्रम राबविला जातो. डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असलेल्या, परंतु केवळ विभाजनाने नवनिर्मित तालुके, तसेच नवीन तालुक्यात विभाजनाने समाविष्ट झालेल्या गावांना पूर्वीपासून मिळत असलेल्या डोंगरी विभाग विकास कामाच्या लाभापासून वंचित रहावे लागत होते. डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत तालुका व त्यात सामाविष्ट गावे हा निकष असल्याने पूर्वीच्या डोंगरी तालुक्यात समावेश असलेल्या व केवळ अस्तित्वातील डोंगरी तालुक्यांमधून विभाजन होऊन निर्माण झालेल्या तालुका/गावांना डोंगरी क्षेत्रात समाविष्ट करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने हा निर्णय घेतला आहे.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/36-thousand-of-the-farmers-in-the-debt-waiver/", "date_download": "2018-09-22T07:13:24Z", "digest": "sha1:TCW6UE3IIE526AIUBJHMEEHMYQIAZCZD", "length": 7157, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यातील 36 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › जिल्ह्यातील 36 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी\nजिल्ह्यातील 36 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी\nशासनाने वेळोवेळी लागू केलेल्या विविध निकषांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. त्यामुळे शासनाने हिंगोली जिल्हाभरातील तब्बल 36 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर थेट 112 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. तर उर्वरित जवळपास 7 हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे.\nराज्य शासनाने राज्यातील शे���कर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविली जात आहे. योजना जाहीर करून आजमितीस सहा महिन्यांचा काळ ओलांडला, मात्र शासनाकडून या न त्या कारणावरून वेळोवेळी निकषामध्ये काही बदल करण्यात आले. परिणामी जिल्ह्यातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले. दिवसेंदिवस शेतकर्‍यांना अनेक कारणांमुळे शेतकरी राजात तीव्र संताप व्यक्‍त केला जात होता. अखेर शासनाने हिंगोली जिल्ह्यातील 36 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी देवून त्यांच्या खात्यावर 112 कोटी रुपयांची रक्‍कम जमा केली आहे. तर उर्वरित सात हजार शेतकर्‍यांनी दीड लाखापेक्षा अधिक कर्जाची रक्‍कम भरल्यानंतरच त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्‍कम जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nहिंगोली जिल्ह्याचा विचार करता शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत तब्बल 1 लाख 9 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल केले होते. तद्नंतर किती शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ होईल असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. तसेच शासनाकडून बँकांना ग्रीनलिस्ट प्राप्‍त झाल्यानंतर बँकेने पाठविलेली माहिती व शेतकर्‍यांनी भरलेली माहिती तपासून पाहण्यात आली होती. त्यानुसार कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्‍कम जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यात 43 हजार 512 शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी 160 कोटी 15 लाख रुपयांची रक्‍कम प्राप्‍त झाली. पैकी 36 हजार 487 शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 112 कोटी 83 लाख रुपयांची रक्‍कम वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने 19 हजार 720 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 24 कोटी 63 लाख रूपये, राष्ट्रीयीकृत बँकेने 10 हजार 534 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 56 कोटी 40 लाख रुपये तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 6 हजार 223 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 31 कोटी 80 लाख रुपयांची रक्‍कम जमा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Japan-Haiku-poetry-is-included-in-Hindi/", "date_download": "2018-09-22T07:49:27Z", "digest": "sha1:6DAIZHJURTV5TVHLJPOHSKQUNFTAWTNM", "length": 9470, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जपानच्या हाइकू काव्यप्रकाराचा हिंदीत समावेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › जपानच्या हाइकू काव्यप्रकाराचा हिंदीत समावेश\nजपानच्या हाइकू काव्यप्रकाराचा हिंदीत समावेश\nदहावीच्या हिंदी पुस्तकात जपानच्या हाइकु या प्रसिध्द काव्यप्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. काव्य प्रकारातील हा अत्यंत छोटा प्रकार असून केवळ सतरा शब्दात कविता लिहिली जाते. कवी आपले अनुभव आणि घटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरीत करतात. या काव्यप्रकाराचा पहिल्यांदाच दहावीच्या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना कविता, संवादात्मक कथा, हास्य व्यंग निबंध, यात्रा वर्णन, गझल, एकांकिका, लघुकथा, वैचारिक निबंध, कव्वाली, पत्रलेखन, जाहीरातलेखन, मुलाखत तंत्र यांच्या माध्यमातून जीवन कसे जगायचे हे शिकवणार असून जिवनाशी सांगड घालणारे साहित्य विद्यार्थ्यांना शिकता येणार असल्याची माहिती हिंदी विषय समितीच्या विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.अलका पोतदार यांनी दिली आहे.\nडॉ.पोतदार म्हणाल्या, विद्यार्थ्यांना जीवन जगत असताना शेती, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक जीवनाची ओळख व्हावी, यासाठी दहावीच्या कुमारभारती, लोकभारती, लोकवाणी या हिंदी पुस्तकांच्या माध्यमातून मार्गदर्शनाचे धडे दिले जाणार आहेत. यासाठीच विद्यार्थ्यांच्या सामाजिक, नैतीक जाणिवा समृध्द करणार्‍या अनेक हिंदी साहित्यीकांच्या साहित्यप्रकारांचा पुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. धडे आणि कवितांमधील महत्त्वाच्या कठीण शब्दांचे अर्थ देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ तसेच कविता समजण्यास कोणतीही अडचण येत नाही.\nदहावीमध्ये व्दितीय भाषा म्हणून अभ्यासले जाणार्‍या लोकभारतीचे मुखपृष्ठ वारलीचित्र शैलीने नटलेले आहे. उपेक्षितांचा अपेक्षित सन्मान करणारे हे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे.स्त्री-पुरूष समानता दर्शवणारे, कलागुणांना प्रोत्साहन देणारे स्वानंदा बरोबरच सामाजिक भान समजावणारे,एकता आणि सहकारिता यांना प्राधान्य देणारे आहे. या पुस्तकात दोन भागांमध्ये एकूण 22 पाठ देण्यात आले आहेत. यात 10 कवितांचा समावेश आहे. त्यातही बरषहि जलद, महाकाव्य अंश, गिरिधर नागर,पद या मध्ययुगीन रचनांचा समावेश आहे. जयशंकर प्रसादांची भारत महिमा ही कवीता आहे. तर मुकुटधर पांडेय यांची समता कि ओर ही नवीन कविता आहे.\nबालकवी बैरागींच्या हास्यव्यंग कवितांचा देखील समावेश करण्यात आला आहे. उपन्यासकार प्रेमचंद कथाकार म्हणून देखील विद्यार्थ्यांना माहित व्हावेत यासाठी त्यांची बुढी काकी ही वर्णनात्मक कथा देण्यात आली आहे. पुस्तकातील प्रत्येक पाठाची रचना ही सृजान्मकतेला वाव देणारी, अध्ययनाला प्रेरक आणि पूरक ठरणारी तर आहेच, शिवाय ज्ञानरचावादाच्या पायर्‍या पूर्ण करणारी आहे. या पुस्तकात शेवटच्या पानावर संपूर्ण व्याकरण घटक, रचना विभाग-उपयोजित लेखन यांचे मार्गदर्शन केले आहे. शिवाय मध्ययुगीन रचनांचा भावार्थ देखील दिला आहे. जो विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना अतिशय उपयुक्त आहे.\nलोकवाणी हे व्दितीय भाषा-संयुक्त म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे. इंग्रजी, मराठी, उर्दू, गुजराती आदी भाषांबरोबर अभ्यासले जाणार आहे. तसेच कुमार भारती हे हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे. यामध्ये 24 पाठांचा समावेश करण्यात आला असून 14 धडे आणि 10 कवितांचा समावेश आहे. यातिन्ही पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नामांकित लेखकांच्या साहित्यकृतींचा थोडा अंश अभ्यासता येईलच शिवाय आपल्या जीवनाशी भावविश्‍वाशी त्यांची सांगड घालता येणार असल्याचे देखील डॉ.पोतदार यांनी सांगितले.\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/PMPML-Bus-Fire-On-Nagar-Bypass-Road-Front-Of-Inorbit-Mall-In-Pune/", "date_download": "2018-09-22T07:56:42Z", "digest": "sha1:AMLGQ35EBVK6BXGRJWT5KH4MYU2LVRKR", "length": 4167, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुण्यात PMPML च्या धावत्या बसने घेतला पेट (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुण्यात PMPML च्या धावत्या बसने घेतला पेट (Video)\nपुण्यात PMPML च्या धावत्या बसने घेतला पेट (Video)\nपुणे नगर रस्त्यावर इनॉर्बिटमॉल समोर चालत्या पीएमपीएमएलच्या बस ने सकाळी दहाच्या सुमारास अचानक पेट घेतला. बीआरटी मार्गावर अचानक बसने पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. मागील काही महिन्यात बसने पेट घेतल्याची ही आठवी घटना आहे.\nदरम्यान अग्नीशमन दलाकडून तात्काळ आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली. मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. गुरुवारी सकाळी निगडीवरून वाघोलीच्या दिशेने ही पीएमपीएमएल बस जात असताना ही दुर्घटना घडली. बीआरटी मार्गातून जाताना इनॉर्बिटमॉलसमोर बसने अचानक पेट घेतला. प्रवाशांनी खिडकीतून उड्या टाकून जीव वाचवल्याची माहिती वाहकाकडून समजते. दरम्यान, अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/ST-likes-for-school-trips/", "date_download": "2018-09-22T07:38:19Z", "digest": "sha1:QJ5A24QLIQD54BMH5RQODOVIRIEHHHMW", "length": 6596, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शालेय सहलींसाठी एसटी सुसाट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शालेय सहलींसाठी एसटी सुसाट\nशालेय सहलींसाठी एसटी सुसाट\nपिंपरी : नरेंद्र साठे\nशालेय शिक्षण विभागाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार शाळांनी यावर्षी सहलींसाठी एसटीलाच पसंती दिली आहे. शालेय सहलींची नियमावली कडक केल्यामुळे खासगी बसचा पर्याय निवडणार्‍या अनेक शाळांनी आता एसटीनेच विद्यार्थ्यांना सहली घडवल्या आहेत. आणखी काही शाळांचे बुकिंग झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू हंगामातील एकाच महिन्यात वल्लभनगर आगाराला दुप्पट कमाई झाली आहे.\nहिवाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनासुद्धा या दिवसांत वेध लागतात ते शैक्षणिक सहलींचे. सहलींसाठी एसटी महामंडळातर्फे शाळा-महाविद्यालयांना सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. अजिंठा, वेरूळ, महाबळेश्‍वर, पाचगणी, मालवण, कोकण किनार्‍यासह पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा असलेल्या शहर व पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहली आयोजित करतात.\nशालेय सहलींदरम्यान झालेल्या काही मोठ्या अपघातांमुळे सहलींचे नियम अधिक कडक करण्यात आले. यामध्ये एसटीने सहल घेऊन जाण्याचा देखील नियम आहे. पूर्वी या नियमांकडे शाळांकडून दुर्लक्ष केले जाई; परंतु एसटी बस नसल्यास परवानगी मिळत नसल्याने शाळांना देखील खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय बंद झाला आहे.\nवल्लभनगर आगाराचे गेल्या वर्षीच्या सहलीच्या हंगामात 19 हजार किलोमीटर पूर्ण झाले होते, तर यावर्षी केवळ डिसेंबर महिन्यातच 38 हजार किलोमीटर पूर्ण झाले आहेत. केवळ डिसेंबर महिन्यामध्ये शालेय सहलींमधून वल्लभनगर आगाराला 6 लाखांचे उत्पन्न मिळाले.\nआकर्षक रंगसंगतीच्या बसचे काय झाले\nमागील वर्षी वर्‍हाडासाठी आणि शालेय सहलींसाठी आकर्षक रंगसंगती असलेल्या बस सुरू करणार असल्याची घोषणा परिवहनमंत्र्यांनी केली. त्यानुसार दापोडीतील मध्यवर्ती कार्यशाळेत बस तयार करण्यात आलीदेखील; परंतु मंत्र्यांनी तयार झालेल्या बसची पाहणी केल्यानंतर बससंदर्भात नाराजी व्यक्त करून आणखी बदल सुचवले होते; परंतु त्या बस पुढे आगारात आल्याच नसल्याने नेमके काय झाले, हे स्थानिक अधिकार्‍यांना माहिती नाही.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-western-ghats-in-the-state-lizard-entry-for-the-first-time/", "date_download": "2018-09-22T07:36:06Z", "digest": "sha1:2ZE2W3WLU4JSIOK7QWB447233Z5FPTMM", "length": 6951, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यातील पश्‍चिम घाटात उडत्या सरड्याची प्रथमच नोंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › राज्यातील पश्‍चिम घाटात उडत्या सरड्याची प्रथमच नोंद\nराज्यातील पश्‍चिम घाटात उडत्या सरड्याची प्रथमच नोंद\nपुणे : अपर्णा बडे\nराज्यातील पश्‍चिम घाटाचा भाग असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात प्रथमच सदर्न फ्लाईंग लिझार्ड म्हणजेच उडत्या सरड्याची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी व तळकट या निम्न सदाहरित वन उद्यानात हा सरडा आढळून आला आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगात आणखी संशोधन होणे आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. मलबार नेचर कॉन्सर्व्हेशन क्लबचे अनिश परदेशी अणि मकरंद नाईक यांनी एकत्रित केलेल्या या संशोधनावरील रिसर्च पेपर नुकताच ’आयआरसीएफ- रेप्टाईल्स अँड अ‍ॅम्फिबियन्स ़क़ॉन्सर्व्हेशन अँड नॅचरल हिस्टरी ’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या सरडयाच्या अधिवासाच्या नोंदींचे यात सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.\nपश्‍चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगररांगात वनांचे सर्वेक्षण करताना हा सरडा प्रथम 28 मे 2015 रोजी तिलारी व तळकट वन उद्यानात दिसून आला. साधरणतः जमिनीपासून 2 मीटर उंचीवर एका झाडावरून दुसर्‍या झाडावर उडताना दिसला. या सरड्याला वटवाघुळ सारखे पंख असल्याचे दिसून आले. हा सरडा निम्न सदाहरीत जंगलात आढ्ळून येतो. यापूर्वी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गोवा राज्यातील पश्‍चिम घाट आणि आंध्रप्रदेश राज्यातील निम्न सदाहरीत जंगलातील अधिवास ज्ञात होता.\nदरम्यान, प्रथमच महाराष्ट्रातील पश्‍चिम घाटात हा उडता सरडा आढळला आहे. याबाबत अधिक करण्यात आलेल्या संशोधनानंतर या सरड्याची नोंद झाली आहे. हा सरडा चमकदार रंगाचा असून त्याच्या अंगावर काळ्या रंगाचे शिंगासारखे वर आलेले ठिपके आणि गळ्याखाली पिवळ्या रंगाचे लोंबते कातडे असल्यासारखा दिसतो. आयुसीएनने या सरड्याला ’कमी चिंतेचा ’ दर्जा दिला आहे. देशात या सरड्याच्या इतरत्र नोंदी आढळून आल्या आहेत. मात्र, या संशोधकांनी केलेल्या नोंदीत महाराष्ट्रातील पश्‍चिम घाटात या सरड्याचा आढळ प्रथमच दिसून आला आहे.\nस्वस्त धान्याचा काळाबाजार सुरूच\nस्पष्टता य���ईपर्यंत मॅरेथॉन स्पर्धेस निधी नाही : आयुक्त\nराज्यातील पश्‍चिम घाटात उडत्या सरड्याची प्रथमच नोंद\nपुणे : एटीएम सेंटरला आग (VIDEO)\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/murder-in-phaltan-city/", "date_download": "2018-09-22T07:08:58Z", "digest": "sha1:JLGGDXJKLT2AAEMUA2FMU6B3ZRVLZSZY", "length": 6242, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " युवकाचा दगडाने ठेचून खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › युवकाचा दगडाने ठेचून खून\nयुवकाचा दगडाने ठेचून खून\nफलटणजवळील नाईकबोमवाडी ते तातमगिरी रस्त्यावर घोडे उड्डाण क्षेत्र परिसरात एका 25 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून करून मृतदेह फेकून दिला आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, रविवारी सकाळी ती निदर्शनास आली. पोलिसांनी शहर व कोळकी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून श्‍वानपथकही पाचारण करण्यात आले होते.\nसंबंधित युवकाचा मृतदेह गाडीतून आणून कच्च्या रस्त्यापासून 30 फुटांपर्यंत फरफटत आणून फेकल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. मृताच्या डाव्या हातावर सचिन असे इंग्रजी अक्षरात लिहिले आहे तर डाव्या हाताच्या आतील बाजूस आई व उजव्या हातावर आतील बाजूस आर्लू व उजव्या अंगठ्यालगत इंग्रजी आर अक्षर गोंदले आहे. अंगावर काळ्या रंगाचा फुलबाह्याचा टीशर्ट, त्यावर लाल व पांढरे पट्टे व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळी श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र श्‍वान तेथेच घुटमळले.\nदरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या. फलटण पोलिसांनी फलटण शहर तसेच कोळकी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असून त्याआधारे धागेदोरे सापडतात का हे ���ाहिले जात आहे. त्याचप्रमाणे बारामती शहर व ग्रामीण, नातेपुते, दहिवडी, लोणंद पोलिस ठाण्यांशीही संपर्क साधला आहे.\nसंबंधित मृत युवक फलटण तालुक्यातील नसून बाहेरून आणून मध्यरात्रीच्या सुमारास त्याला ठार मारण्यात आल्याची शक्यता स्थानिकांतून व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिस पाटील हणमंत किसन बिचुकले यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भगवान बुरसे करत आहेत.\nसहायक फौजदारासह हवालदारास मारहाण\nदरोड्यातील ९ तोळे सोने हस्तगत\nयुवकाचा दगडाने ठेचून खून\nसाताऱ्यात भक्तीमय वातावरणात दत्त जयंती साजरी\nसहाय्यक फौजदारासह हवालदारास मारहाण\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-Free-Travel-to-33-veer-wife/", "date_download": "2018-09-22T07:36:49Z", "digest": "sha1:26M6TMS6MET6QTQV2MQ2T7FNWVZQS4S7", "length": 5821, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ३३ वीरपत्नींना एसटीचा मोफत प्रवास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ३३ वीरपत्नींना एसटीचा मोफत प्रवास\n३३ वीरपत्नींना एसटीचा मोफत प्रवास\nसोलापूर : इरफान शेख\nसीमेच्या रक्षणासाठी जिवाची आहुती देणार्‍या जवानांच्या वीरपत्नींना राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) आजीवन मोफत पास देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील 33 वीरपत्नींना या मोफत प्रवासाचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत ही मोफत प्रवास सवलत वीरपत्नींना मिळत आहे. आतापर्यंत राज्यातील 639 वीरपत्नींना आजीवन मोफत पास देण्यात आले आहेत.\nदेशाच्या सीमेवर शहीद होणार्‍या जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना आणली आहे. त्यानुसार वीरपत्नींना एसटी प्रवासासाठी मोफत पास देण्यात येत आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील 90 वी���पत्नींना पास देण्यात आले, तर सोलापूर जिल्ह्यातील 33 वीरपत्नींना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. एसटीच्या सर्व बसमधून या वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.\nया योजनेत राज्यातील 639 वीरपत्नींचा समावेश करण्यात आला आहे. त्यात कोल्हापूरमध्ये 78, पुणे 75, सांगली 71, मुंबईत 12 पास सुपूर्द करण्यात आले आहेत. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात हे पास वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये रत्नागिरी-30, सिंधुदुर्ग-30, अहमदनगर-29, रायगड (पेण)-16, मुंबई-12, ठाणे-17, नाशिक-16, औरंगाबाद-15, बीड-15, लातूर-15, बुलढाणा-13, उस्मानाबाद-10, धुळे-9, अकोला-9, अमरावती-9, जळगाव-8, यवतमाळ-8, नागपूर-8, परभणी-6, भंडारा-6, नांदेड-5, वर्धा-3, चंद्रपूर-1, गडचिरोली-1, जालना-1. सर्वात जास्त पासेस सातारा, तर सर्वात कमी पासेस चंद्रपूर, गडचिरोली व जालना जिल्ह्यात वितरित करण्यात आले आहेत. नजिकच्या काळात जास्तीत जास्त वीरपत्नींना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती एसटीच्यावतीने देण्यात आलेली आहे.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/category/art/", "date_download": "2018-09-22T07:09:20Z", "digest": "sha1:HZWYSV6TX35GJEDMBDGLAP2LK4Q6YRCS", "length": 9236, "nlines": 75, "source_domain": "rightangles.in", "title": "कला | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nसैन्य, सैनिक, चित्रपट व वास्तव\nप्रहार हा नाना पाटेकर दिग्दर्शित व अभिनीत १९९१मध्ये प्रदर्शित झालेला एक उत्तम चित्रपट. सैनिकांना किती खडतर प्रशिक्षण घ्यावे लागते, त्यातूनच ते कसे कणखर बनतात ते ह्यात दिसते. मात्र…\nसत्यशोधकी जाणीव-नेणीवेमधून साकारलेलं एक फोटो प्रदर्शन\nBy प्रा. प्रतिमा परदेशी July 8, 2018\nआपल्याकडे फोटो हा सामन्य माणसांच्या आयुष्यातला दुर्मिळ क्षण होता हे आता कदाचित सांगूनही खरे वाटणार नाही. कारण आजमितीला लहान मुलांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांकडे मोबाईल आहे, आणि हा मोबाईल…\nकालाच्या निमित्ताने ब्राम्हणवादी, शोषका विरूध्द दलित, श्रमिक व शोषितांचा लढा\nBy रावसाहेब गांगुर्डे June 25, 2018\nमेरी जमिन मेरे अधिकार को ही छीनना अगर तेरा और तेरे भगवान का धर्म है ,,… तो में तुझे और तेरे भगवान को भी नही छोडुंगा \nवर्णद्वेषावरचा एक चित्रपट, काही बोध व जग्गूला वाचवा\nअमेरिकेत गुलामगिरीची प्रथा होती. कृष्णवर्णीय लोकांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री होत असे. प्रेसिडेंट लिंकन यांनी १८६५ साली घटनादुरुस्ती करून ही प्रथा निकालात काढली. पण त्यांना त्यासाठी प्रचंड विरोध सहन…\nपाश्चात्य देश हे आधुनिक विचारसरणीचे असा समज सहसा असतो, पण धार्मिक बाबतीत तिथेही कट्टरता असते. आयर्लंड इथे स्त्रिच्या जीवाला थेट धोका असल्याशिवाय गर्भपात हा गुन्हा मानला जातो व…\nडाल्टन ट्रम्बो – प्रतिभावंताची जिद्द\nडाल्टन ट्रम्बो हे हॉलिवूडचे जुन्या पिढीतील एक नामवंत चित्रपटकथा व पटकथाकार. १९३६ ते १९७३ इतकी त्यांची प्रदीर्घ कारकिर्द. अनेक महत्वाचे गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. रोमन हॉलिडे, द…\nदडपशाही, कलाकार आणि कलाकृती\nअमेरिका हा मुक्त भांडवलशाहीचा पुरस्कार करणारा देश आहे, त्यामुळे तो कम्युनिस्ट विचासरणीच्या विरोधात असणार यात नवल नाही. तथापि १९४० आणि १९५०च्या दशकात अमेरिकेत कम्युनिस्ट विरोध अतिशय टोकाला (Paranoid) गेला. त्याकाळात तिथे सत्ताधारीवर्गाने कम्युनिस्ट असल्याच्या केवळ संशयावरून हजारो व्यक्तींचा छळ केला. कम्युनिस्टांशी कोणाचे लागेबांधे आहेत, कोण विघातक कारवाया करत आहे, कोण कम्युनिस्टांचे सहानुभूतीदार आहेत, इत्यादींबाबत अमेरिकी नागरिक, सरकारी कर्मचारी, संस्था यांचा तपास करण्यासाठी तिथल्या वेगवेगळ्या तपास यंत्रणा, सरकारी समित्या काम करत होत्या. हजारो अमेरिकी लोकांवर ते कम्युनिस्ट असल्याचा किंवा कम्युनिस्टांचे सहानुभूतीदार, सहप्रवासी असल्याचा आरोप करण्यात आला. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. काही लोकांवर तर ते सोव्हिएट रशियाकरता हेरगिरी करत असल्याचाही आरोप करण्यात आला. अमेरिकेतील तेव्हाचा एक सेनेटर जोसेफ…\nतेंडुलकरांच्या पंच्याहत्तरी निमित्त दिनेश ठाकूर यांनी पृथ्वी थिएटरमध्ये ‘तेंडुलकर संगोष्टी’ असा दिवसभराचा कार्यक्रम ठेवला होता. त्याला मधला थोडा वेळ तेंडुलकर येऊन गेले. त्यांना अशा कार्यक्रमांत तेव्हा फारसा रस…\nसाधारण २००३ सालची गोष्ट आहे. हॉलिवूडमधील विख्यात माहितीपटकार मायकल मूर यांनी अॉस्कर पुरस्काराच्या मंचावरून तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या इराकबरोबर युद्ध करण्याच्या भूमिकेविरोधात जोरदार टीका केली…\nतू माने या ना माने दिलदारा…\nकलाक्षेत्रात कलावंताच्या मेहनत आणि गुणवत्तेपेक्षाही त्याच्या नशिबाचा भाग मोठा असतो. उमेदीच्या दिवसांमध्ये उपेक्षा झाल्यावर उतारवयात त्याच्या कलेचं चिज होतं, त्यातही आपला वेगळा ठसा उमटवून जायचं, हे सोपे काम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/jasprit-bumrah-upset-jaipur-police-ad-taking-dig-his-no-ball-54870", "date_download": "2018-09-22T07:52:30Z", "digest": "sha1:JT7ZRFJUYV667WLTOMAG7ZTUW3HPDI2X", "length": 13108, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jasprit Bumrah Upset With Jaipur Police Ad Taking A Dig At His No-Ball जयपूर पोलिसांच्या पोस्टर्समुळे बुमराहची नाराजी | eSakal", "raw_content": "\nजयपूर पोलिसांच्या पोस्टर्समुळे बुमराहची नाराजी\nशनिवार, 24 जून 2017\nजयपुर पोलिस हे चांगले आहे की देशासाठी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणाऱ्याचे आपण किती आदर राखता. पण, तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या कामावेळी होत असलेल्या चुकांची खिल्ली उडविणार नाही. कारण, मला माहिती आहे चुका या माणसाकडूनच होतात.\nजयपूर - जयपूर पोलिसांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टाकलेल्या नो बॉलचे वाहतूक नियमांसाठी वापर केल्याने बुमराहने याबद्दल ट्विटरवरून नाराजी दर्शविली आहे. यानंतर पोलिसांकडून हे पोस्टर्स हटविण्यात आले आहेत.\nबुमराहने पाकविरुद्धच्या सामन्यात रेषेबाहेर पाय टाकल्याने नो बॉल देण्यात आला होता. याचा वापर करत जयपूर पोलिसांनी रेषेबाहेर गेल्यानंतर मोठी किंमत मोजावी लागते, त्यामुळे झेब्रा क्रॉसिंगचा आदर राखा असे पोस्टर्स शहरभर लावले होते. या पोस्टर्सवर बुमराहचा तो चेंडू आणि झेब्रा क्रॉसिंग असे लावण्यात आले होते.\nयावर बुमराहने प्रतिक्रिया देताना म्हटले, की जयपुर पोलिस हे चांगले आहे की देशासाठी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणाऱ्याचे आपण किती आदर राखता. पण, तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या कामावेळी होत असलेल्या चुकांची खिल्ली उडविणार नाही. कारण, मला माहिती आहे चुका या माणसाकडूनच होतात.\nबुमराहच्या नाराजीनंतर जयपूर पोलिसांनी त्याची माफी मागितली आहे. त्यांन�� आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे, की जसप्रीत तुला दुखःवण्याचा हेतू नव्हता. वाहतुकीबाबत नागरिकांना सतर्क करण्यासाठी आम्ही हे वापरले. तुम्ही कोट्यवधी युवकांचे आदर्श आहात.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nचीनमध्ये \"माळीण'सदृश शोकांतिका; 100 मृत्युमुखी\nकाश्‍मीर:मशिदीबाहेर पोलिस अधिकाऱ्यास ठेचून मारले​\nएकत्र आले ठाकरे, फडणवीस, गडकरी आणि नारायण राणे\n\"सुपर' श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत \nभारत-विंडीज सामन्यात पावसाची बॅटींग​\n‘सकाळ’सारखी रचनात्मक, सकारात्मक पावले गरजेची - कारमॉन​\n#स्पर्धापरीक्षा - जागतिक बॅंकेचा हवामान बदलासंबंधीचा कृती आराखडा​\nवादग्रस्त कामांवरून महाजन, सवरांमध्ये जुंपली​\nपुण्यात येताय जरा जपून, हे रस्ते आहेत बंद\nपुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर शनिवार (ता.21) पासूनच वाहतूकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे. पुणे महापालिकेजवळील शिवाजी...\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\nएटापल्ली : माओवाद्यांची पोस्टर, बॅनर आढळले\nएटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरातील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी पोस्टर व बॅनर लावून पार्टी स्थापनेचा चौदावा वर्धापन...\nऔरंगाबाद: ट्रक-मोटारसायकलीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nगल्लेबोरगाव : औरंगाबाद-कन्नड महामार्गावर आलापूर फाटा (ता. खुलताबाद) येथे शुक्रवारी (ता. २१) रात्री उशीरा कन्नडहून औरंगाबादकडे येणारा ट्रक (एमएच...\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ ���िळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617992", "date_download": "2018-09-22T07:34:34Z", "digest": "sha1:MD3CRKEXZDUC2V354YHLFYNQ2CHZBJSI", "length": 5712, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शॉर्टसर्किटने साडेतीन एकरातील ऊस जळाला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शॉर्टसर्किटने साडेतीन एकरातील ऊस जळाला\nशॉर्टसर्किटने साडेतीन एकरातील ऊस जळाला\nशमनेवाडी-सदलगा मार्गावरील सवदे मळा परिसरात विद्युत तारांचा ऊस पिकाला स्पर्श झाल्याने 3 एकर 30 गुंठय़ातील पीक खाक झाल्याची घटना 10 रोजी दुपारी 1 च्या दरम्यान घडली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.\nअधिक माहिती मिळालेली अशी, शमनेवाडी-सदलगा हद्दीतील भूषण किरण खोत स. नं. 597/7 यांचा 1 एकर 20 गुंठे, महावीर भूपाल खोत स. नं. 597/2 मधील 1 एकर 5 गुंठे व अरविंद भूपाल खोत स. नं. 597/2 मधील 1 एकर 5 गुंठे असा एकूण 3 एकर 30 गुंठे उसाच्या फडाला अचानक विद्युत तारांच्या स्पर्श झाला. त्यामुळे आग लागल्याचे येथील शेतकऱयांकडून समजते. आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील शेतकऱयांनी प्रयत्न केले. पण त्यांना त्यात अपयश आले. घटनास्थळी सदलगा येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. या घटनेत 265 व 8603 जातीचा सुमारे 250 टन ऊस जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावेळी हेस्कॉमचे अधिकारी, सदलगा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस यांच्यासह महावीर खोत, अरविंद खोत, भूषण खोत, रावसाब खोत यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते.\nपर्यायी मार्गासाठी योग्य व्यवस्था करा\nकाँग्रेस सरकारचे उच्चाटन करा\nगीत रामायणातून बेळगावकरांना संपूर्ण रामायणाचे दर्शन\nविद्यार्थ्यांनी आजच्या तंत्रज्ञानाबरोबर चालावे\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा ज���मीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z130530211216/view", "date_download": "2018-09-22T07:38:02Z", "digest": "sha1:7OYIFZFPHHIRZGSXOTLGJVV7OQV2IPCQ", "length": 47966, "nlines": 181, "source_domain": "www.transliteral.org", "title": "द्वितीय परिच्छेद - महालयश्राद्ध", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|\nउपाकर्म ( श्रावणी )\nद्वितीय परिच्छेद - महालयश्राद्ध\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .\nतत्रपंचपक्षाः तदुक्तंहेमाद्रौब्राह्मे आश्वयुक् ‍ कृष्णपक्षेतुश्राद्धंकार्यंदिनेदिने त्रिभागहीनंपक्षंवात्रिभागंत्वर्धमेववा दिनेदिनेइतिपक्षपर्यंतत्वमुक्तम् ‍ त्रिभागहीनमितिपंचम्यादिपक्षः त्रिभागमितिदशम्यादिपक्षः त्रिभागहीनमितिचतुर्दशीसहितप्रतिपदादिचतुष्टयवर्जनाभिप्रायेणेतिकल्पतरुः अत्रदिनपदंतिथिपरंवीप्सयातत्पक्षीयतिथित्वंश्राद्धव्याप्यतावच्छेदकम् ‍ तेनपंचदशतिथिव्यापिश्राद्धंसिध्यति तेनचतुर्दशीनिषेधोऽन्यकृष्णपक्षपर इतिगौडाः तन्न श्राद्धंशस्त्रहतस्यैवचतुर्दश्यांमहालये इत्यादिविरोधात् ‍ यच्च कश्चित् ‍ पूरणप्रत्ययलोपेनतृतीयभागहीनंषष्ठ्यादिपक्षं तृतीयभागमेकादश्यादि तदर्धंत्रयोदश्यादि उत्तरोत्तरंलघुकालोक्तेरिति तन्न गौतमादिवचनेनमूलकल्पनालाघवात् ‍ पक्षमित्यनन्वयापत्तेश्च पंचम्यूर्ध्वंचतत्रापिदशम्यूर्ध्वंततोप्यतीति विष्णुधर्मोक्तेः षष्ठ्याद्येकादश्यादिपक्षावपिज्ञेयावितितत्त्वम् ‍ कालादर्शेपि पक्षाद्यादिचदर्शांतंपंचम्यादिदिगादिच अष्टम्यादियथाशक्तिकुर्यादापरपक्षिकम् ‍ पक्षादिःप्रतिपत् ‍ दिक् ‍ दशमी दर्शांतमितिसर्वत्र गौतमोपि अथापरपक्षेश्राद्धंपितृभ्योदद्यात्पंचम्यादिदर्शांतमष्टम्यादिदशम्यादिसर्वस्मिंश्चेति तथैकस्मिन्नपिदिने श्राद्धमुक्तंहेमाद्रौनागरखंडे आषाढ्याः पंचमेपक्षेकन्यासंस्थेदिवाकरे योवैश्राद्धंनरः कुर्यादेकस्मिन्नपिवासरे तस्यसंवत्सरंयावत्संतृप्ताः पितरोध्रुवमिति अत्रशक्ताशक्तपराव्यवस्थेतिप्रांचः तन्न तद्वाचकपदाभावात् ‍ नत्रयोदश्यादिपक्षएवनित्यः तत्रैवनिंदाश्रुतेः ब्राह्मेएवकारेणतस्यैवपंचमपक्षयोगव्यवच्छेदोक्तेरितिगौडाः तन्न एकस्मिन्नपीतिविरोधात् ‍ तेनफलभूमार्थिनान्यानिकार्याणीतितत्त्वम् ‍ तत्रचतुर्दशीश्राद्धाभावेपंचम्यादिदशम्यादिपक्षौ तत्सत्त्वेषष्ठ्याद्येकादश्यादिकौ एवंचतुर्दश्यभावेद्वादश्यादिः तत्सत्त्वेत्रयोदश्यादिरितिव्यवस्था \nह्या महालयश्राद्धांचे पांच पक्ष आहेत . ते सांगतो हेमाद्रींत ब्राह्मांत - \" आश्विनकृष्णपक्षांत दररोज श्राद्ध करावें . अथवा तिथींच्या तिसर्‍या भागानें हीनपक्ष म्हणजे पंचमीपासून श्राद्ध करावें . किंवा तिसरा भाग म्हणजे दशमीपासून श्राद्ध करावें . अथवा निंमे तिसरा भाग श्राद्ध करावें . \" या वचनांत दररोज करावें , असें सांगितलें तें सारा पक्ष समजावा . ‘ तिसर्‍या भागानें हीन ’ म्हटलें तें पंचमीपासून समजावें . ‘ तिसरा भाग ’ असें म्हटलें तें दशमीपासून समजावें . तिसर्‍या भागानें हीन पक्ष असें सांगितलें त्याचा अभिप्राय असा - प्रतिपदादि चार तिथि आणि चतुर्दशी ह्या पांच तिथि वर्ज्य करुन , असें कल्पतरु सांगतो . या वचनांत ‘ दिने ’ हें पद तिथिवाचक आहे , त्या पदाची वीप्सा ( द्विरुक्ति ) असल्यानें असा अर्थ होतो कीं , त्या पक्षांतील जी जी तिथि त्या त्या तिथीस श्राद्ध होतें . असा अर्थ झाल्यानें पंधरा तिथींना व्यापून श्राद्ध सिद्ध झालें आहे . तेणेंकरुन चतुर्दशीला जो श्राद्धनिषेध तो इतर कृष्णपक्षाविषयीं आहे , असें गौड सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , \" शस्त्रानें मारलेल्याचेंच महालयांतील चतुर्दशीस श्राद्ध होतें \" इत्यादि वचनाचा विरोध येईल . आतां जें कोणीएक सांगतो कीं , वरील वचनांत ‘ त्रिभागहीनं ’ या पदांत ‘ त्रि ’ शब्दांपुढें पूरणप्रत्ययाचा लोप झालेला आहे . त्यावरुन ‘ तृतीयभागहीनं ’ म्हणजे तिसर्‍या भागानें हीन असा पक्ष म्हटला म्हणजे षष्ठीपासून अमावास्येपर्यंत होय . तसाच ‘ त्रिभाग ’ म्हणजे तिसरा भाग होय , तो एकादशीपासून अमावास्येपर्यंत . त्याचा अर्ध म्हणजे त्रयोदशीपासून अमावास्येपर्यंत . कारण , उत्तरोत्तर अल्पकाळ सांगितला आहे , असें सा���गतो . तें बरोबर नाहीं . कारण , गौतमादिवचन पंचम्यादि पक्षांविषयीं असल्यामुळें वचनाचा असा अर्थ करण्यापेक्षां तशाविषयीं मूलवचनाची कल्पना केली तर लाघव येईल . आणि ‘ पक्षं ’ ह्या पदाला तिसर्‍या भागानें ( प्रतिपदादि पांच तिथींनीं ) हीन , असा अन्वयही होत नाहीं . \" त्या कृष्णपक्षांतही पंचमीच्या पुढच्या तिथींस करावें . अथवा दशमीच्या पुढच्या तिथींस करावें . \" ह्या विष्णुधर्मवचनावरुन षष्ठीपासून व एकादशीपासून तिथींस करावें , हे पक्षही आहेत असें समजावें , हें खरें तत्त्व होय . कालादर्शांतही - \" प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत आपरपक्षिकश्राद्ध ( महालय ) करावें . पंचमीपासून अमावास्येपर्यंत , दशमीपासून अमावास्येपर्यंत , अष्टमीपासून अमावास्येपर्यंत , आपल्या शक्तीप्रमाणें आपरपक्षिक श्राद्ध करावें . \" गौतमही - \" आतां अपरपक्षांत पितरांना श्राद्ध द्यावें . तें असें - पंचमीपासून दर्शापर्यंत , अष्टमीपासून दर्शापर्यंत , दशमीपासून दर्शापर्यंत , आणि पक्षाच्या सर्वतिथींस असे पक्ष आहेत . \" तसेंच एकाही दिवशीं श्राद्ध सांगतो हेमाद्रींत नागरखंडांत - \" आषाढीपासून पांचव्या पक्षांत कन्याराशीस सूर्य गेला असतां जो मनुष्य एकाही दिवशीं श्राद्ध करील त्याचे पितर संवत्सरपर्यंत तृप्त होतात , यांत संशय नाहीं . \" ह्या वरील सर्व पक्षांविषयीं शक्ति व अशक्ति पाहून व्यवस्था करावी , असें प्राचीन पंडित सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , त्या वरील वचनांत शक्ति व अशक्तिबोधक पद नाहीं . त्रयोदशीपासून अमावास्येपर्यंत हाच पक्ष नित्य आहे , असें नाहीं . कारण , त्या त्रयोदशीसच निंदा पुढें केलेली आहे . वरील ‘ आश्वयुक् ‍ कृष्णपक्षे तु० ’ ह्या ब्राह्मवचनांत ‘ त्रिभागंत्वर्धमेव ’ म्हणजे तिसर्‍या भागाचा अर्धच ( त्रयोदशीपासून अमावास्येपर्यंतच ) करावें . येथें ‘ एव ’ काराच्या योगेंकरुन त्या त्रयोदश्यादिपक्षालाच पांचव्या पक्षा ( ह्या वचनांत सांगितलेल्या चार पक्षांहून अधिक पक्षा ) चा योग नाहीं असें सांगितल्यावरुन तो त्रयोदश्यादि पक्षच नित्य आहे , असें गौड सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , ‘ एकस्मिन्नपि वासरे ’ ह्या वरील नागरखंडवचनाशीं विरोध येतो . यावरुन सकृन्महालयच नित्य आहे . मोठें फल इच्छिणारानें सकृन्महालयावांचून इतर प्रतिपदादिश्राद्धें करावीं , हें तत्त्व होय . त्यांमध्यें चतुर्��शीश्राद्ध करावयाचे नसेल तर पंचमीपासून व दशमीपासून हे पक्ष घ्यावे . चतुर्दशीश्राद्ध करावयाचें असेल तर षष्ठीपासून व एकादशीपासून हे पक्ष घ्यावे . याप्रमाणें चतुर्दशीश्राद्धाभावीं द्वादश्यादि पक्ष , व चतुर्दशीश्राद्ध असेल तर त्रयोदशीपासून हा पक्ष होय , अशी वर सांगितलेल्या पक्षांची व्यवस्था समजावी .\nविधवायास्तुविशेषः स्मृतिसंग्रहे चत्वारः पार्वणाः प्रोक्ताविधवायाः सदैवहि स्वभर्तृश्वशुरादीनांमातापित्रोस्तथैवच ततोमातामहानांचश्राद्धदानमुपक्रमेत् ‍ तथा श्वश्रूणांचविशेषेणमातामह्यास्तथैवचेति अशक्तौतु स्मृतिरत्नावल्याम् ‍ स्वभर्तृप्रभृतित्रिभ्यः स्वपितृभ्यस्तथैवच विधवाकारयेच्छ्राद्धंयथाकालमतंद्रिता विधवास्वयंसंकल्पंकृत्वान्यद्ब्रह्मणद्वाराकारयेदित्युक्तं प्रयोगपारिजाते \nविधवाकर्तृक श्राद्धांत विशेष सांगतो स्मृतिसंग्रहांत - \" विधवेला श्राद्धांत चार पार्वण सांगितले आहेत . ते असे - भर्तृतत्पित्रादिपार्वण , मातृपार्वण , पितृपार्वण , आणि मातामहपार्वण यांना श्राद्ध द्यावें . \" तसेंच \" श्वश्रूपार्वण आणि मातामहीपार्वण यांनाही द्यावें . \" चार पार्वणाविषयीं अशक्ति असेल तर सांगतो स्मृतिरत्नावलींत - \" भर्तृतत्पितृपितामहांना आणि आपल्या पितृपितामहप्रपितामहांना विधवेनें यथाकालीं श्राद्ध करावें . \" विधवेनें स्वतः आपण संकल्प करुन इतर विधि ब्राह्मणाकडून करवावा , असें प्रयोगपारिजातांत सांगितलें आहे .\nसकृन्महालयेचवर्ज्यतिथ्याद्युक्तंपृथिवीचंद्रोदयप्रयोगपारिजातादिषु वसिष्ठः नंदायांभार्गवदिनेचतुर्दश्यांत्रिजन्मसु एषुश्राद्धंनकुर्वीतगृहीपुत्रधनक्षयात् ‍ जन्मभंतत्पूर्वोत्तरेचत्रिजन्मानि वृद्धगार्ग्यः प्राजापत्येचपौष्णेचपित्रर्क्षेभार्गवेतथा यस्तुश्राद्धंप्रकुर्वीततस्यपुत्रोविनश्यति प्राजापत्यंरोहिणी पौष्णंरेवती पित्र्यंमघा अन्यान्यपिप्रत्यरादीनितत्रैवज्ञेयानि केचित्तु नंदाश्वकामरव्यारभृग्वग्निपितृकालभे गंडेवैधृतिपातेचपिंडास्त्याज्याः सुतेप्सुभिरितिसंग्रहात् ‍ नंदाप्रतिपत्षष्ठ्येकादश्यः अश्वः सप्तमी कामस्त्रयोदशी आरोभौमः भृगुः शुक्रः अग्निभंकृत्तिका कालभंभरणी अत्रपिंडास्त्याज्याइत्याहुः तत्रमूलंमृग्यम् ‍ एतच्चसकृन्महालयविषयं सकृन्महालयेकाम्येपुनः श्राद्धेखिलेषुच अतीतविषयेचैवसर्वमेतद्विचिंतयेदितिपृथ्वीचंद्रोदयेनारदोक्तेः \nसकृन्महालयास वर्ज्य तिथि , वार इत्यादिक पृथ्वीचंद्रोदय , प्रयोगपारिजात इत्यादि ग्रंथांत सांगतो . वसिष्ठ - \" नंदा तिथि ( १६११ ), भृगुवार , चतुर्दशी , त्रिजन्मनक्षत्रें ( जन्मनक्षत्र व त्याच्या पूर्वींचें आणि पुढचें ) यांचे ठायीं गृहस्थानें श्राद्ध करुं नये ; केलें तर पुत्र व धन यांचा क्षय होतो . \" वृद्धगार्ग्य - \" रोहिणी , रेवती , मघा , शुक्रवार यांचे ठायीं जो श्राद्ध करील त्याचा पुत्र नष्ट होतो . \" प्रत्यर ( जन्मनक्षत्राहून पांचवें नक्षत्र ) इत्यादिक अन्यही निषिद्ध आहेत तीं तेथेंच ( पृथ्वीचंद्रोदयादिकांतच ) जाणावीं . केचित् ‍ तर - \" नंदा तिथि ( १६११ ), सप्तमी , त्रयोदशी , रविवार , भौमवार , शुक्रवार , कृत्तिका , मघा , भरणी , गंड , वैधृति , व्यतीपात यांचे ठायीं पुत्रेच्छूंनीं पिंड वर्ज्य करावे \" ह्या संग्रहवचनावरुन नंदादि तिथी आणि वर सांगितलेले वार , नक्षत्रें , योग यांच्यावर पिंड वर्ज्य करावे , असें सांगतात . त्याविषयीं मूल शोधावें . हा वर सांगितलेला तिथि इत्यादिकांचा निषेध सकृन्महालयविषयक आहे . कारण , \" सक्रुन्महालय ( एकदिवशीं करावयाचा महालय ), काम्य श्राद्ध , दुसर्‍या वेळीं करावयाचें श्राद्ध , खिलश्राद्ध , अतिक्रांतमहालय , इतक्यांचे ठिकाणीं हा वर सांगितलेला सर्व तिथ्यादिविचार करावा \" असें पृथ्वीचंद्रोदयांत नारदवचन आहे .\nअस्यापवादोहेमाद्रौपृथ्वीचंद्रोदयेच अमापातेभरण्यांचद्वादश्यांपक्षमध्यके तथातिथिंचनक्षत्रंवारंचनविचारयेत् ‍ पराशरमाधवीयेमदनपारिजातादिषुचैवम् ‍ निर्णयदीपिकायांतु पितृमृताहे निषिद्धदिनेपिसकृन्महालयः कार्यइत्युक्तम् ‍ आषाढ्याः पंचमेपक्षेकन्यासंस्थेदिवाकरे मृताहनिपितुर्योवैश्राद्धंदास्यतिमानवः तस्यसंवत्सरंयावत्संतृप्ताः पितरोध्रुवमितिनागरखंडोक्तेः यातिथिर्यस्यमासस्यमृताहेतुप्रवर्तते सातिथिः पितृपक्षेतुपूजनीयाप्रयत्नतः तिथिच्छेदोनकर्तव्योविनाशौचंयदृच्छया पिंडश्राद्धंचकर्तव्यंविच्छित्तिंनैवकारयेत् ‍ अशक्तः पक्षमध्येतुकरोत्येकदिनेयदा निषिद्धेपिदिनेकुर्यात्पिंडदानंयथाविधीतिकात्यायनोक्तेश्च अत्रमूलंचिंत्यम् ‍ \nह्याचा अपवाद सांगतो हेमाद्रींत व पृथ्वीचंद्रोदयांत - \" अमावस्या , व्��तीपात , भरणी , द्वादशी , अष्टमी यांचे ठायीं तिथि , वार , नक्षत्र यांचा विचार करुं नये . \" पराशरमाधवीयांत व मदनपारिजात इत्यादिकांतही असेंच आहे . निर्णयदीपिकेंत तर - पित्याच्या मृतदिवशीं निषिद्ध दिवस असला तरी सकृन्महालय करावा , असें सांगितलें आहे . कारण , \" आषाढीपासून पांचव्या पक्षांत सूर्य कन्याराशीस असतां पित्याच्या मृतदिवशीं जो मनुष्य श्राद्ध करील त्याचे पितर संवत्सरपर्यंत निश्चयानें तृप्त होतील \" असें नागरखंडवचन आहे . आणि \" ज्याच्या मृतदिवशीं मासाची जी तिथि असते ती तिथि पितृपक्षांत त्याच्याविषयीं पूज्य ( श्राद्धदानाला योग्य ) आहे . आशौचावांचून स्वेच्छेनें श्राद्धविरहित तिथि करुं नये . सपिंडक श्राद्ध करावें , विच्छेद करुंच नये . पक्षपर्यंत श्राद्ध करण्याविषयीं अशक्त असल्यामुळें जेव्हां पितृपक्षांत एकदिवशीं श्राद्ध करीत असेल तेव्हां निषिद्धदिवशीं देखील यथाविधि पिंडदान करावें \" असें कात्यायनवचनही आहे . याविषयीं मूल चिंत्य ( विचारणीय ) आहे .\nतथापक्षश्राद्धकरणेपिननंदादिषुपिंडनिषेधइत्याह पराशरमाधवीयेकार्ष्णाजिनिः नभस्यस्यापरेपक्षेश्राद्धंकार्यंदिनेदिने नैवनंदादिवर्ज्यंस्यान्नैवनिंद्याचतुर्दशीति अत्रश्राद्धमित्येकवचनाद्दिनेदिनेइतिवीप्सावशाच्च सोमयागवदेकस्याभ्यासेनैकप्रयोगपरमिदं अतः प्रतिपत्प्रभृतिष्वेकांवर्जयित्वाचतुर्दशीमितियाज्ञवल्कीयंप्रयोगभेदपरम् ‍ नतुपंचम्यादिपक्षविषयम् ‍ प्रतिपत्प्रभृतिष्वितिविशिष्योक्तेः निर्णयदीपेपृथिवीचंद्रोदयेमदनपारिजातेचैवं अन्यकृष्णपक्षपरंयाज्ञवल्कीयम् ‍ एतत्परत्वेनैवनिंद्याचतुर्दशीविरोधादितिगौडाः तन्न श्राद्धंशस्त्रहतस्यैवचतुर्दश्यांमहालयइतिविरोधात् ‍ तत्त्वंतु तिथिनक्षत्रवारादिनिषेधोयउदाह्रतः सश्राद्धेतन्निमित्तेस्यान्नानुषंगकृतेह्यसावितिदिवोदासीयेवृद्धगार्ग्योक्तेस्तन्निमित्तेपक्षांतरेचज्ञेयः सकृन्महालयेतुवचनान्निषेधः अन्यत्रनकोपिनिषेधः कार्ष्णाजिनिस्मृतेरिति अतोनंदादौसपिंडकश्राद्धेपुत्रवतोप्यधिकारः अत्रिरपि महालयेक्षयाहेचदर्शेपुत्रस्यजन्मनि तीर्थेपिनिर्वपेत्पिंडान् ‍ रविवारादिकेष्वपि पूर्वोक्तनंदादिनिषेधस्तुमृताहातिक्रमेसकृन्महालयेपौर्णमास्यादिमृतश्राद्धेतन्निमित्तेचज्ञेयः ���त्तुस्मृत्यर्थसारे विवाहव्रतचूडासुवर्षमर्धंतदर्धकं पिंडदानंमृदास्नानंनकुर्यात्तिलतर्पणमिति तस्यात्रापवादोदिवोदासीयेबृहस्पतिः तीर्थेसंवत्सरेप्रेतेपितृयागेमहालये पिंडदानंप्रकुर्वीतयुगादिभरणीमघे महालयेगयाश्राद्धेमातापित्रोः क्षयेहनि कृतोद्वाहोपिकुर्वीतपिंडनिर्वपणंसदेति निर्णयदीपेतुनंदादिनिषेधः प्रत्यहभिन्नश्राद्धविषयः षोडशाहव्यापिश्राद्धप्रयोगैकत्वेतुप्रत्यहंपिंडदानंकार्यमेवेत्युक्तम् ‍ तदयमर्थः संपन्नः षोडशाहव्यापिश्राद्धैक्ये नपिंडनिषेधः मृताहेसकृन्महालयेपितथाप्रत्यहंश्राद्धभेदेपिव्यतीपातादैतथा अन्यत्रमृताहातिक्रमेमहालयेचपिंडनिषेधइति संन्यासिनांतुद्वादश्यांश्राद्धंकार्यं यतीनांचवनस्थानांवैष्णवानांविशेषतः द्वादश्यांविहितंश्राद्धंकृष्णपक्षेविशेषतइतिपृथ्वीचंद्रोदयेसंग्रहोक्तेः \nतसेंच पक्षश्राद्ध ( पंधरादिवस श्राद्ध ) कर्तव्य असतांही नंदादिकांचे ठायीं पिंडनिषेध नाहीं , असें सांगतो पराशरमाधवीयांत कार्ष्णाजिनि - \" भाद्रपदाचे अपरपक्षांत दररोज श्राद्ध करावें . नंदादिक वर्ज्य नाहींत , व चतुर्दशी निंद्य नाहीं . \" या वचनांत ‘ श्राद्धं ’ असें एकवचन असल्यामुळें व ‘ दिने दिने ’ म्ह० दिवसादिवसाचे ठायीं अशी द्विरुक्ति असल्यामुळेंही पक्षश्राद्धाच्या एकप्रयोगपक्षविषयक हें वचन आहे . जसा - सोमयागाचा आवृत्तीनें एक प्रयोग होतो , तसा या श्राद्धाचा एक प्रयोग होतो . म्हणून \" प्रतिपदादिक श्राद्धांचे ठायीं एक चतुर्दशी वर्ज्य करावी \" हें याज्ञवल्क्याचें वचन भिन्नप्रयोगविषयक आहे . पंचमीपासून वगैरे जे पक्ष सांगितले तद्विषयक नाहीं . कारण त्याच वचनांत ‘ प्रतिपदादिक श्राद्धांत ’ असें विशेषेंकरुन सांगितलें आहे . निर्णयदीप - पृथ्वीचंद्रोदय - मदनपारिजात या ग्रंथांतही असेंच आहे . वर सांगितलेलें याज्ञवल्क्यवचन भाद्रपदाहून इतर कृष्णपक्षांत श्राद्धें सांगितलीं त्यांविषयीं आहे . ह्या कृष्णपक्षाविषयीं याज्ञवल्क्यवचन म्हटलें तर ‘ चतुर्दशी निंद्य नाहीं ’ ह्या वर सांगितलेल्या कार्ष्णाजिनिवचनाचा विरोध येईल , असें गौड सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , असें म्हटलें तर महालयांतील चतुर्दशीस पक्ष करावा , असें झालें म्हणजे \" महालयांतील चतुर्दशीस शस्त्रानें मारलेल्याचेंच श्र��द्ध करावें , इतराचें करुं नये \" या वचनाचा विरोध येईल . म्हणून याज्ञवल्क्यवचन भिन्नप्रयोगविषयक आहे . खरा प्रकार म्हटला तर \" तिथि , नक्षत्र , वार इत्यादिकांचा जो निषेध सांगितला , तो त्या तिथिनक्षत्रादिनिमित्तक श्राद्धाविषयीं होतो . इतराच्या अनुषंगानें प्राप्त झालेल्या श्राद्धाविषयीं तो निषेध नाहीं \" असें दिवोदासीयांत वृद्धगार्ग्यवचन सांगितल्यावरुन चतुर्दशीनिमित्तक श्राद्धाविषयीं व इतर पक्षांविषयीं तो निषेध जाणावा . सकृन्महालयाविषयीं तर वर सांगितलेल्या वसिष्ठ - नारदादिवचनांवरुन चतुर्दशीचा निषेध आहे . वर सांगितलेल्या कार्ष्णाजिनिस्मृतिवरुन प्रतिदिवशीं श्राद्धाविषयीं कोणताही निषेध नाहीं . ही कार्ष्णाजिनिस्मृति आहे म्हणूनच नंदादिकांचे ठायीं सपिंडक श्राद्धाविषयीं पुत्रवंतालाही अधिकार आहे . अत्रिही - \" महालय , मृतदिवस , दर्श , पुत्रजन्म , तीर्थप्राप्ति , इतक्यांचे ठायीं रविवार इत्यादि निषिद्ध दिवस असतांही पिंडदान करावें . \" वसिष्ठादिवचनांनीं वर सांगितलेला नंदादिनिषेध तर मृतदिवस टाकून पुढें करावयाच्या सकृन्महालयाविषयीं , पौर्णमासीस वगैरे मृताच्या पुढें करावयाच्या श्राद्धाविषयीं आणि तिथ्यादिनिमित्तक श्राद्धाविषयीं जाणावा . आतां जें स्मृत्यर्थसारांत - \" विवाह , उपनयन , चौल हीं झालीं असतां अनुक्रमानें एक वर्ष , अर्धै वर्ष , तीनमास पर्यंत पिंडदान , मृत्तिकास्नान आणि तिलतर्पण हीं करुं नयेत \" असें सांगितलें , त्याचा अपवाद सांगतो दिवोदासीयांत बृहस्पति - \" तीर्थश्राद्ध , सांवत्सरिक , मृतपित्याचें और्ध्वदेहिक , महालय , युगादिश्राद्ध , भरणीश्राद्ध , मघाश्राद्ध्ह यांचे ठायीं पिंडदान करावें . विवाह केला असला तरी महालय , गयाश्राद्ध , मातापितारांचा मृतदिवस यांचे ठायीं सर्वदा पिंडदान करावें . \" निर्णयदीपांत तर नंदादिनिषेध सांगितला तो दररोज करावयाच्या श्राद्धावांचून इतर श्राद्धांविषयीं समजावा . वर सांगितलेलें एकप्रयोगानें सोळा दिवस व्यापून करावयाचें श्राद्ध असेल तर प्रतिदिवशीं पिंडदान करावेंच , असें पूर्वीं सांगितलें , तस्मात् ‍ असा अर्थ निष्पन्न झाला कीं , सोळा दिवस व्यापून एकप्रयोगानें एक श्राद्ध असतां पिंडाचा निषेध नाहीं . मृतदिवशीं सकृन्महालय असतांही तसाच पिंडनिषेध नाहीं . भिन्नप्रयोगानें दररोज भिन्नश्राद्ध असतांही व्यतीपातादिक असतां तसाच पिंडनिषेध नाहीं . व्यतीपातादिक नसतां भिन्नप्रयोगाविषयीं आणि मृतदिवस टाकून महालय असतां वर सांगितलेला पिंडनिषेध आहे . संन्याशाचें तर द्वादशीस श्राद्ध करावें . कारण , \" संन्याशी , वानप्रस्थ यांचें आणि विशेषेंकरुन वैष्णवांचें श्राद्ध द्वादशीस विहित आहे . कृष्णपक्षांतील द्वादशीस विशेषेंकरुन विहित आहे \" असें पृथ्वीचंद्रोदयांत संग्रहवचन आहे .\nगांव तगारा आणि फुटका नगारा\n[तगारा= मोठी लोखंडी टोपली]. १. ज्‍या वस्‍तूवर सर्व गांवाची मालकी असते तिची काळजी कोणीच घेत नसल्‍यामुळे, ती कधीच चांगल्‍या स्‍थितीत राहात नाही. बहुतेक ती मोडक्‍यातोडक्‍या स्‍थितीत असते. गांवाचा लौकिक तर बाहेर फार मोठा, पण प्रत्‍यक्ष जाऊन पाहावे तो काही नाही. एक नगारा तोहि धड नाही, अशी स्‍थिति. पोकळ बडेजाव.\nमृत व्यक्तीच्या तेराव्याचा विधी काय असतो त्या दिवसाचे महत्व काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-ganesh-festival-online-registration-of-445-ganesh-mandals/", "date_download": "2018-09-22T07:11:03Z", "digest": "sha1:JIDMFCOEZOU6K2XTC4EEVFYHOC2FH7DM", "length": 12679, "nlines": 175, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ऑनलाईन 445 गणेश मंडळांची नोंदणी | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nऑनलाईन 445 गणेश मंडळांची नोंदणी\n गणेश मंडळांच्या नोंदणीसाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन पद्धतीने आतापर्यंत एकुण 445 मंडळांनी नोंदणी केल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.\nअवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असल्याने विविध परवाने तसेच नोंदणीसाठी गणेश मंडळांची धावपळ सुरू आहे. ही धावपळ कमी करण्यासाठी यंदा पोलीसांनी संपुर्ण नोंदणी व परवाने व्यवस्था ऑनलाईन केली आहे.\nयापूर्वी गणेशोत्सवासाठी पोलीस आणि महापालिकेकडून परवानगी घेण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना राबवली जात होती. अनेक वेळा कागदपत्रांची व्यवस्थित तपासणी करणेही शक्य होत नव्हते. गेल्या दोन वर्षापासून ऑनलाईन करण्याची पद्धत कार्यान्वित करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त कार्यकर्त्यांचे महापालिका आणि पोलिसांकडून परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.\nउच्च न्यायालयाने तयार केलेली नियमावली लक्षात घेऊन वाहतूक कोंडी होणार नाही खड्डे पडण���र नाहीत, विजवितरण कंपनीचा परवाना यासह विविध कागदपत्रांची पुर्तता करून परवाने दिले जात आहेत. यासाठी 15 दिवसांपुर्वीपासून अर्ज केलेल्य मंडळांची प्रत्यक्ष पोलीस ठाणे, महापालिका, अग्निशामकदल, विजवितरण कंपनीचे अधिकारी अशांनी संयुक्त पाहणी दौरा केला होता. यानंतर परवाने देण्यात आले आहेत.\nमंडळांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तो वाहतूक विभागाकडे जातो वाहतूक शाखेची परवानगी मिळाल्यानंतर तो अर्ज महापालिकेकडे जातो, महापालिकेने अर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी सर्व बाबी तपासून अर्ज मंजूर करून मंडळाला ऑनलाईन परवाना देत आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागत आहे.\nसंकेतस्थळावर लॉग इन करताना मोबाईल क्रमांकावर ओटीपी येतो तो ओटीपी टाकल्यानंतर अर्जावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्यासह इतर पदाधिकारी यांची नावे, ईमेल आयडी ,फोटो अपलोड करावे लागतात. धर्मादाय आयुक्तांचा नोंदणी क्रमांक, गेल्या वर्षाचे महापालिकेचा आणि पोलिसांचा परवाना क्रमांक, ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागत आहे. बहूतांश मंडळांची यासाठी अद्याप लगबग सुरू आहे. तर मानाच्या मोठ्या मंडळांनी काही दिवसांपुर्वीच कागदपत्रांची पुर्तता करून परवानग्या घेतल्या आहेत.\nमागील वर्षी संपुर्ण शहरात एकुण 829 सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानग्या घेतल्या होत्या. यामध्ये 192 मोठी तर 598 लहान मंडळांचा सामावेश होता. तर यंदा आतापर्यंत 445 मंडळांनी नोंदणी केली असून 121 मंडळांची पुर्तता सुरू आहे. अशी माहिती विशेष शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शंकर पाटील व वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी दिली.\nपोलीस विभागनिहाय नोंदणी अशी\nविभाग 4 – 49\nPrevious articleस्वाईन फ्लू बळींची संख्या 16 वर\nNext articleअनुसूचित जाती समिती जिल्हा दौर्‍यावर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृष��� विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/21427", "date_download": "2018-09-22T07:34:47Z", "digest": "sha1:7EVK577LU6OU2H6MC2TRLK6A543YXX3B", "length": 3678, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "PARI : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nपरीकथा - भाग बारा - फेसबूक स्टेटस २.५ - २.७ वर्षे\nपॉडर लगाना कोई बच्चोंका खेल नही है \nआंघोळ घालण्याचे काम बाथरूमपर्यंतच माझ्या हद्दीत येते. पण आज सारे गणपतीच्या नैवेद्याच्या तयारीत व्यस्त असल्याने अंग पुसून पावडर लावायचे कामही माझ्याकडेच लागले. टॉवेल खेचत अंग तिने स्वत:च पुसून घेतले, त्यामुळे हे एक त्रासदायक काम वाचले. अन्यथा तिच्या इच्छेविरुद्ध अंग पुसणे एक दिव्य असते.\nRead more about परीकथा - भाग बारा - फेसबूक स्टेटस २.५ - २.७ वर्षे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/how-to-pm-to-every-follower.html", "date_download": "2018-09-22T06:58:42Z", "digest": "sha1:OR2X66IWGL7NOUENEDJZZVDWKNQEOKI4", "length": 13740, "nlines": 57, "source_domain": "marathifacebook.com", "title": "How to PM to every follower? - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाच��� इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आ��ि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-10-thousand-521-villages-maharashtra-faces-low-ground-water-level-8218", "date_download": "2018-09-22T08:07:27Z", "digest": "sha1:KUIWRJSNDEUYVDKACDMYRYH3K53ZUERR", "length": 22007, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 10 thousand 521 villages in Maharashtra faces low ground water level | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यातील १०,५२१ गावांत पाणीपातळी खालावली\nराज्यातील १०,५२१ गावांत पाणीपातळी खालावली\nमंगळवार, 15 मे 2018\nपुणे : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेमुळे उन्हाचा चांगलाच चटका वाढला आहे. परिणामी, भूगर्भातील बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली जाऊ लागली आहे. राज्यातील ३५३ तालुक्यांंपैकी २५२ तालुक्यांतील सुमारे दहा हजार ५२१ गावांतील पाणीपातळी एक मीटरहून अ���िक खोल गेली आहे. त्यापैकी १३० तालुक्यांतील सात हजार ३२२ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पाण्यावाचून भूगर्भ चांगलाच तहानलेला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.\nपुणे : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेमुळे उन्हाचा चांगलाच चटका वाढला आहे. परिणामी, भूगर्भातील बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली जाऊ लागली आहे. राज्यातील ३५३ तालुक्यांंपैकी २५२ तालुक्यांतील सुमारे दहा हजार ५२१ गावांतील पाणीपातळी एक मीटरहून अधिक खोल गेली आहे. त्यापैकी १३० तालुक्यांतील सात हजार ३२२ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पाण्यावाचून भूगर्भ चांगलाच तहानलेला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.\nगेल्या वर्षी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे या भागातील धरणे तुडुंब भरली होती. मात्र, विदर्भातील पश्चिम भागात अत्यंत कमी, पूर्व भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे धरणेही कमीअधिक स्वरूपात भरली होती. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने झालेल्या भूजल साठ्यातून सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी तसेच शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे भूजलातील उपसा मोठ्या प्रमाणात झाला असून, त्याचा परिणाम भूजल पातळीच्या स्थितीवर झाला आहे.\nविभागिहाय भूजलपातळी खालावलेल्या गावांची संख्या\nदोन ते तीन मीटर\nएक ते दोन मीटर\nठाणे ० १४ ११३ १२७\nनाशिक ३२ १७८ ६८४ ८९४\nपुणे ३० ३२ २३८ ३००\nऔरंगाबाद ३५७ ७०७ १८०१ २८६५\nअमरावती ४७८ १३७७ २३९१ ४२४६\nनागपूर ७९ ३४१ १६६९ २०८९\nएकूण ९७६ २६४९ ६८९६ १०,५२१\nभूगर्भातील पाणीपातळीचा अभ्यास करण्यासाठी राज्यात पाणलोट क्षेत्रनिहाय तीन हजार ९२० निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. गेल्या मार्च महिना अखेरमधील निरीक्षण विहिरीतील पाणी पातळीचा मागील पाच वर्षांतील मार्च महिन्यातील सरासरी भूजल पातळीशी तुलनात्मक करण्यात आला. त्यामध्ये राज्यातील एकूण दहा हजार ५२१ गावात भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आहे. त्यापैकी ९७६ गावांत तीन मीटरपेक्षा घट आढळून आली आहे. दोन हजार ६४९ गावांमध्ये दोन ते तीन मीटर, तर सहा हजार ८९६ गावांत एक ते दोन मीटरने घट आढळून आली आहे.\nविदर्भात सर्वाधिक खोल पाणीपातळी\nविदर्भात कमी झालेल्या पावसाचा परिणाम १११ तालुक्यांत मार्च महिन्यापासून दिसून आले. सध्या विदर्भातील सुमारे सहा हजार ३३५ गावांत एक मीटरहून अधिक खोल पाणीपातळी गेली आहे. यामध्ये नागपूर विभागातील दोन हजार ८९ तर अमरावती विभागातील चार हजार २४६ गावांचा समावेश आहे. त्यापैकी चार हजार ६० गावात एक ते दोन मीटर, तर एक हजार ७१८ गावात दोन ते तीन मीटर, तर ५५७ गावात तीन मीटरहून अधिक पाणीपातळी खोल गेली आहे. राज्यात यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे.\nमराठवाड्यात ५५ तालुक्यांचा समावेश\nविदर्भापाठोपाठ मराठवाड्यातही भूजलपातळीचा अधिक झालेल्या पाण्याच्या उपशामुळे मराठवाड्यातील ५५ तालुक्यांतील दोन हजार ८६५ गावांत एक मीटरहून अधिक पाणी पातळी खोल गेली आहे. यात औंरगाबाद व नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे. त्यापैकी एक हजार ८०१ गावांत एक ते दोन मीटर, तर ७०७ गावांत दोन ते तीन मीटर, तर ३५७ गावांत तीन मीटरहून अधिक खोल पाणी पातळी गेली आहे.\nकोकण, मध्य महाराष्ट्रात कमी गावे\nचांगल्या पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रातील पाणीपातळी चांगलीच वाढ झाली होती. त्यातच कमी झालेला उपशामुळे या भागातील पाणी पातळी कमी झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील एकूण १३२१ गावांत एक मीटरहून अधिक पाणीपातळी खोल गेल्याचे दिसून आले आहे. त्यापैकी एक हजार ३५ गावांत एक ते दोन मीटर, तर २२४ गावांत दोन ते तीन मीटर, तर ६२ गावात तीन मीटरहून अधिक पाणी पातळी खोल गेल्याचे स्पष्ट झाले आहे.\nभूजल पातळी खोल जाण्याची कारणे\nपिकांसाठी पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धती\nबारामही ऊस, केळी, संत्री, द्राक्षे अशा पिकांसाठी भूजलाचा अतिवापर\nकमी पर्जन्यमान पर्यायाने कमी भूजल पुनर्भरण\nपर्जन्यमानाची तीव्रता व त्याचा कालावधी\nगेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाली होती. गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या वाढलेल्या उपशामुळे पाणीपातळी झपाट्याने खाली गेली आहे. त्यामुळे सात हजार ३२२ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश्य परिस्थिती तयार झाली आहे.\n- शेखर गायकवाड, संचालक,\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे\nपाणी कोकण महाराष्ट्र ऊस पाऊस विदर्भ सिंचन विभाग sections नागपूर अमरावती यवतमाळ नांदे��� विकास\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nराज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...\nचीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...\nभाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...\nमिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...\nइजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वन��्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...\nठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...\nकमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...\nपावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-farmer-rush-rahuri-agricultural-university-campus-kharif-onion-seed", "date_download": "2018-09-22T08:10:28Z", "digest": "sha1:YPD5ZPQJYADOIAADIEBEZY3LRMZT6WUM", "length": 17924, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, farmer rush at Rahuri Agricultural University campus for Kharif onion seed | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराहुरी कृषी विद्यापीठात खरीप कांदा बियाण्यांसाठी झुंबड\nराहुरी कृषी विद्यापीठात खरीप कांदा बियाण्यांसाठी झुंबड\nमंगळवार, 29 मे 2018\nराहुरी विद्यापीठ, जि. नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कांदा पिकाचे पावसाळी खरीप वाण बसवंत-७८० व फुले समर्थ हे बियाणे शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बियाण्यांसाठी नाशिक, धुळे, पुणे, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून, काही शेतकरी आदल्या दिवशीपासूनच मुक्कामी आहेत.\nराहुरी विद्यापीठ, जि. नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कांदा पिकाचे पावसाळी खरीप वाण बसवंत-७८० व फुले समर्थ हे बियाणे शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बियाण्यांसाठी नाशिक, धुळे, पुणे, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून, काही शेतकरी आदल्या दिवशीपासूनच मुक्कामी आहेत.\nप्रत्येक शेतकऱ्यास ५ किलो बियाणे देण्यात येत असून, ९०० रुपये प्रतिकिलो बियाणे हा विद्यापीठाचा दर आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी या बियाण्यांकडे पाठ फिरविली होती. मात्र या वर्षी शेतकऱ्यांची गर्दी विद्यापीठास दिलासा देणारी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्राबरोबरच पुणे-नगर रस्त्यावरील चास येथील संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, उद्यान विद्या महाविद्यालय, धुळे, पिंपळगाव बसवंत येथील कांदा संशोधन केंद्र; तसेच जळगाव येथील संशोधन केंद्रांवरही कांद्याच्या या बियाण्यांच्या विक्रीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मधुकर धोंडे यांनी दिली.\nएकूण १२ टन कांदा बियाण्यांची विक्री पहिल्या टप्प्यात सुरू केली असून, राहुरी येथे ४८४३ किलो फुले समर्थचे सत्यप्रत बियाणे व २०३९ किलो फुले बसवंत ७८०च्या बियाण्यांची पहिल्या टप्प्यातील विक्री आजपासून सुरू करण्यात आली. विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी गर्दीचे चोख नियोजन केले होते. मात्र पोलिस संरक्षण वेळेत न मिळाल्याने विद्यापीठाचे नियोजन कोलमडले. शेतकऱ्यांनी विक्री केंद्राचे गेट तोडून विक्री केंद्रांच्या रांगांवर धाव घेतली. यादरम्यान सुरक्षारक्षक दत्तू जाधव जखमी झाले.\nबियाणे भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याचे विद्यापीठाचे अधिकारी वारंवार शेतकऱ्यांना सांगत असतानादेखील शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. विक्रीदरम्यान विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांनी पाहणी केली. बियाणे विभागाचे डॉ. शरद गडाख, डॉ. चंद्रकांत साळुंके, डॉ. केशव कदम, डॉ. मधुकर भालेकर, सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी विक्रीचे नियोजन केले.\nविद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी काहीही सुविधा केल्या नाहीत, आम्ही रात्रीपासून येथेच थांबून होतो, सकाळी ९ वाजता अधिकाऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर उन्हामध्ये कांदा बियाण्यांची विक्री सुरू करण्यात आली. सकाळी आलेल्या शेतकऱ्यांनी सर्व गोंधळ करून व पोलिसांनी आम्हास पुन्हा रांगेत येण्यासाठी बजावले, विद्यापीठाने टोकण व्यवस्था केली असती, तर इतक्‍या मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडालाच नसता, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.\nनगर महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university खरीप अहमदनगर उद्यान जळगाव पोलिस शिक्षण education\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - ��ेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ��१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Manikdurg-Trek-M-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:21:01Z", "digest": "sha1:B3TCCOBBK2TJDVKFZZJ5NE23CPBNJPJL", "length": 8796, "nlines": 34, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Manikdurg, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nमाणिकदूर्ग (Manikdurg) किल्ल्याची ऊंची : 1877\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रत्नागिरी ,कोकण\nजिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम\nचिपळूण तालुक्यातील मांडकी गावाच्या मागील डोंगरावर असलेला माणिकदूर्ग लोकांच्या विस्मृतीत गेला होता. पुण्याचे इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी केलेल्या संशोधनामुळे हा गड प्रकाशात आला. प्राचिन काळी पालशेत बंदरात उतरलेला माल घाटमार्गांनी कर्‍हाडच्या बाजारपेठेत जात असे. या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी माणिकदूर्गाची योजना करण्यात आली होती. माणिकगडाला दुर्गेचा डोंगर या नावानेही ओळखले जाते.\nविजयनगर साम्राज्यात माणिकदूर्ग किल्ला होता. पवार नामक व्यक्तीच्या ताब्यात हा किल्ला होता. पालशेत बंदरात उतरलेला माल विविध घाटमार्गाने कर्‍हाडच्या बाजारपेठेत जात असे. या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी नवतेदूर्ग, कासारदूर्ग, माणिकदूर्ग, भैरवगड इ. किल्ल्यांची मालिका होती. आदिलशहाने विजयनगरचे साम्राज्य जिंकल्यावर हे किल्ले त्याच्या ताब्यात गेले. हे किल्ले त्याने पाडले; यामुळे आज हे किल्ले इतिहासात जमा झाले आहेत.\nमांडकी गावामागील गर्द झाडी असलेल्या डोंगरावर माणिकदूर्गचे अवशेष विखुरलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजवीकडे गेल्यावर किल्ल्याच्या टोकावर सुकाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराकडे जाताना ठिकठिकाणी झाडांच्या बुंध्यात ��डकलेले व गवतात लपलेले किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष दिसतात. सुकाई देवी मंदिराच्या मागिल बाजूस एक गोलाकार उंचवटा दिसतो. तेथे गाडला गेलेला बुरुज असण्याची शक्यता आहे. या बुरुजाला वळसा घालून किल्ला उजवीकडे ठेवत अवघड वाटेने काही अंतर गेल्यावर ५ लेणी पाहायला मिळतात. तिथून परत किल्ल्यात प्रवेश केला त्या ठिकाणी येऊन डावीकडे गेल्यावर (किल्ल्यावरील सुकाई देवीचे मंदिराच्या विरूध्द बाजूच्या) टोकावर पाण्याची २ टाक आहेत. त्यापैकी एका टाक्यावर यक्ष प्रतिमा कोरलेल्या आहेत. याशिवाय गडावरच्या गर्द झाडीत विविध प्रकारचे पक्षी व फुलपाखर पाहायला मिळतात.\nचिपळूण - सावर्डे - मांडकी - माणिकदूर्ग हे अंतर २७ किमी आहे. मुंबई - गोवा मार्गावरील सावर्डे गावातून उजव्या हाताचा रस्ता सावर्डे रेल्वे स्टेशनला व मांडकी गावाकडे जातो. सावर्डे - मांडकी अंतर ७ किमी आहे. तर सावर्डे रेल्वे स्टेशन - मांडकी हे अंतर २ किमी आहे. मांडकी गावाच्या आंबा स्टॉपवरुन डाव्या हाताचा रस्ता मांडकी दूर्गवाडीतून माणिकदूर्ग गडाच्या पायथ्याशी जातो.\nमाणिकदूर्गच्या पायथ्याशी असलेला पहिला चढाचा टप्पा उजाड आहे. हा पार केला की, वाट दाट झाडीत शिरते. उजव्याबाजूची वाट पकडून अर्ध्यातासात गडाच्या माथ्यावर जाता येते. गडाच्या माथ्यावरील सपाटीवर आल्यावर, परत उजव्याबाजूची वाट पकडून सुकाई देवी मंदिराकडे जाता येते.\nगडावर रहाण्याची सोय नाही.\nगडावर जेवणाची सोय नाही.\nगडावर पाण्याची सोय नाही.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nमांडकी दूर्गवाडीतून गडावर जाण्यासाठी १ तास लागतो.\nगडावर गर्द झाडी व गवत माजलेले असल्यामुळे गावातून वाटाड्या घेऊन गेल्यास किल्ला लवकर पाहून होतो.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: M\nमलंगगड (Malanggad) मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) मंडणगड (Mandangad)\nमार्कंड्या (Markandeya) मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka)) मोहनगड (Mohangad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-jayant-patil-declared-nationalist-partys-state-president-7810", "date_download": "2018-09-22T08:15:19Z", "digest": "sha1:VYETYXPHWCHSS36QWT573ZWH36YNQP4F", "length": 15935, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Jayant Patil declared as Nationalist Party's state president | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळ���िण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार; प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार; प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nरविवार, 29 एप्रिल 2018\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करण्यात आली. तर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली.\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करण्यात आली. तर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली.\nमाजी विधानसभाअध्यक्ष दिलीप वळसे पाटील , माजी अर्थमंत्री जयंत पाटील , शशिकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होती. नुकत्याच झालेल्या हल्लाबोल आंदोलनात जयंत पाटील यांनी सरकारविरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. तटकरे यांनी गेली चार वर्षे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. आता त्यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसदी निवड झाली आहे.\nपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची कार्यकारिणी बैठक आणि सर्वसाधारण सभा दुपारी मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात सुरु झाली. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचा ९ वर्षांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nया सर्वसाधारण सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप वळसे पाटील असणार असून, बैठकीला विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्यासह सर्व माजी मंत्री, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासह ए�� हजार प्रतिनिधी उपस्थित आहेत. या सभेमध्ये पक्षाचे राष्‍ट्रीय अध्यक्ष शरद पवार विद्यमान राजकीय घडामाेडींवर भाष्य करणार आहेत.\nपुणे लोकसभा राष्ट्रवाद जयंत पाटील सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील शशिकांत शिंदे आंदोलन agitation\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Reduce-the-results-of-hsc/", "date_download": "2018-09-22T07:17:57Z", "digest": "sha1:QXEDV7VRMYF3P47NTO75CQDT62CUUFKH", "length": 4294, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बारावी फेरपरीक्षेचा निकाल घसरला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बारावी फेरपरीक्षेचा निकाल घसरला\nबारावी फेरपरीक्षेचा निकाल घसरला\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या फेरपरीक्षेचा निकाल घसरला असून राज्यात ही परीक्षा दिलेल्या 1 लाख 2 हजार 160 विद्यार्थ्यांपैकी केवळ 23 हजार 140 विद्यार्थी उतीर्ण झाले असून तर मुंबई विभागात 29 हजार 57 विद्यार्थी बसलेल्या पैकी केवळ 5 हजार 600 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. यंदा राज्याचा एकूण निकाल 22.65 टक्के लागला मुंबई विभागाचा 19.27 टक्के लागला आहे.\nगेल्यावर्षी राज्याचा निकाल 24.96 टक्के लागला होता यावर्षी 22.65 टक्के लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल 19.27 टक्के लागला आहे. गेल्यावर्षी तो 18.74 टक्के लागला होता.\nयेत्या 27 ऑगस्टपासून विद्यार्थी गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकतात. 5 सप्टेंबरपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत आहे. ज्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे त्यांनी ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज करायचा आहे. पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दुसर्‍या दिवसापासून पाच दिवसांत अर्ज करायचा आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Collector-Vijaykumar-Kalam-Patil/", "date_download": "2018-09-22T07:59:39Z", "digest": "sha1:SD6IETVWKUDOCEY5VU24VBBWFB5XSGRW", "length": 4755, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यार्थी आरोग्य तपासणी आराखडा करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › विद्यार्थी आरोग्य तपासणी आराखडा करा\nविद्यार्थी आरोग्य तपासणी आराखडा करा\nयेथे रविवारी झालेल्या सद्भावना एकता रॅलीतून घरी परतत असताना ऐश्‍वर्या शशिकांत कांबळे या शाळकरी मुलीच्या दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाची दखल जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गांभीर्याने घेतली आहे. अशा घटना भविष्यात होऊ नयेत, यासाठी त्यांनी आज अधिकार्‍यांची तातडीने बैठक घेतली. त्यात त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसंदर्भात आठ दिवसांत आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.\nऐश्‍वर्या ही आधीपासून आजारी होती. पालकांनी तिला खासगी डॉक्टरांकडे तपासण्यासाठी घेऊन गेल्यानंतर काही वैद्यकीय तपासण्या करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. तरीसुद्धा ती रॅलीत सहभागी झाली. शाळेतील शिक्षकांना ऐश्‍वर्याच्या आजाराबाबत फारशी माहिती नव्हती.\nआज जिल्हाधिकारी पाटील यांनी अशा घटना भविष्यात होऊ नयेत यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यासह अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी काय करता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. शाळेत विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड, शाळेपासून जवळ असलेल्या आरोग्य केंद्राचे आणि तेथील डॉक्टरांचे संपर्क क्रमांक ठेवणे, असे काही उपाय पुढे आले.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपा�� फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-district-bank-centenary-programme-sharad-pawar/", "date_download": "2018-09-22T07:09:21Z", "digest": "sha1:3VOU56ZMD434EMVJKBQY3RVBEGBWQNAF", "length": 4965, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...मालमत्तेचा लिलाव करून टाका : शरद पवार (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ...मालमत्तेचा लिलाव करून टाका : शरद पवार (video)\n...मालमत्तेचा लिलाव करून टाका : शरद पवार (video)\nसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकीदारांची यादी बघितली. त्यात अनेक मोठ्यांचा समावेश आहे. तोकिती मोठा आहे, कुणाजवळ बसतो हे पाहत बसू नका. थेट नोटीस काढा आणि मालमत्तेचा लिलाव करून औक्षण करून टाका असा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे बोलताना दिला.\nरिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे ९ टक्‍केच्या आत एमपीए असणार्‍या बँकांचे आर्थिक आरोग्य उत्तम असते. सोलापूर जिल्‍हा मध्यवर्ती र्बॅकेचे एमपीए प्रमाण ३२ टक्‍के असल्याने या बँकेला गंभीर आजार जडला आहे. कोण किती मोठा आहे, कोण कुणाजवळ बसतो हे न पाहता मोठ्या थकबाकीदारांच्या ताराणातून तातडीने कर्ज वसूली करा असा सल्‍ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्रीशरद पवार यांनी दिला. बँकेच्या शताब्दी कार्यक्रमप्रसंती ते बोलत होते.\n(सविस्‍तर बातमी थोड्याच वेळात)\nछ. कल्पनाराजे भोसले यांची जमीन बनावट खरेदी दस्त करून लाटल्याप्रकरणी गुन्हा\nरिधोरेत घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास\nडॉक्टर मुलाचे अपहरण करुन ठार मारण्याची धमकी; चौघांवर गुन्हा दाखल\nसर्व्हिस सेंटरला आग : लाखोंचे नुकसान\nनेहरु व सावित्रीबाई वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची हजाराने भाडेवाढ होणार\nपैसे घेऊन चारचाकी गाडी दिलीच नाही; तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/index.php/node/2026", "date_download": "2018-09-22T06:58:23Z", "digest": "sha1:PN6FDBOI7GJZRV6JCR3YWA2P3WYMETGT", "length": 13034, "nlines": 105, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "वेंगुर्ले नगर वाचनालय - १४२ वर्षांचे अविरत ज्ञानदान | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवेंगुर्ले नगर वाचनालय - १४२ वर्षांचे अविरत ज्ञानदान\nवेंगुर्ले नगर वाचनालय ही संस्था 142 वर्षे ज्ञानदानाच्या तसेच, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांत मोलाचे कार्य करत आहे. वाचनालयाच्या ऐतिहासिक वास्तूला विवेकानंद, सावरकर, तुकडोजी महाराज, सानेगुरुजी, राजेंद्रप्रसाद, एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, मामा वरेरकर यांसारख्या अनेक थोर व्यक्तींनी भेटी देऊन प्रशंसोद्गार काढले आहेत.\nवेंगुर्ले नगर वाचनालयाची स्थापना 1871 मध्ये ‘धी नेटिव्ह जनरल लायब्ररी, वेंगुर्ले’ या नावाने झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1930 च्या सुमारास वेंगुर्ले वाचनालयाला भेट दिली. त्यांनी ‘धी नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या परकीय नावाबद्दल नापसंती व्यक्त केली आणि संस्थेस ‘नगर ग्रंथालय’ किंवा जे युक्त असेल ते स्वदेशी नाव द्यावे असे सुचवले. त्यानुसार संस्थेचे नाव 1934 मध्ये बदलून त्याऐवजी त्याचे ‘नगर वाचनालय, वेंगुर्ले’ असे नामकरण करण्यात आले. संस्थेला 1970-71साली राज्य सरकारकडून ‘अ’ वर्ग तालुका ग्रंथालयाचा दर्जा प्राप्त झाला.\nग्रंथालयाला महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाकडून वार्षिक परीक्षण अनुदान म्हणून 384000 रुपये मिळतात. संस्थेला शंभर वर्षे झाली तेव्हा, 2007 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाच लाख रुपये एवढे अनुदान प्राप्त झाले आहे. त्याशिवाय कोलकात्याच्या ‘राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान’कडून ग्रंथ, कपाटे, तसेच झेरॉक्स मशीन असे साहित्य प्राप्त झाले आहे. संस्थेत वीस दैनिके आणि सुमारे सत्तर साप्ताहिके, पाक्षिके व मासिके नियमित येत असतात. ग्रंथसंख्या चाळीस हजारांच्या वर असून त्यामध्ये दुर्मीळ ग्रंथ दोनशेसहासष्ट आहेत. संस्थेचा संदर्भ विभाग आणि स्पर्धा परीक्षा दालन तसेच बाल आणि महिला विभाग स्वतंत्र आहेत. त्यांचा लाभ अनेक वाचक घेतात.\nसंस्था दरवर्षी काही उपक्रम राबवते. त्यामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्पर्धा व कार्यक्रम होतात. त्यात विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रे देण्यात येतात. त्यामध्ये इयत्ता पाचवी ते उच्चमाध्यमिक शाळेतील विद्यार्थी यांना सहभागी करून घेण्यात येते. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी तालुका आणि जिल्हा स्तरावर आयोजित केल्या जातात. त्या विवेकानंद आणि सावरकर यांच्या साहित्यावरच असतात. सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, सुगम संगीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वाचक स्पर्धा घेण्यात येतात. वाचकांनी आवडीने विविध विषयांवरील पुस्तके वाचावीत आणि त्यांचे निरीक्षण करावे. त्या वाचकांमधून निवडलेल्या वाचकाला ‘व्यासंगी वाचक’ असा पुरस्कार देण्यात येतो. तसेच, पहिली ते पदवीपर्यंतच्या वेंगुर्ले तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या आणि विशेष गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येते. तालुक्यातील आदर्श शिक्षक आणि शिक्षिका; तसेच, आदर्श शाळा निवडून त्यांना 5 सप्टेंबर या शिक्षकदिनाचे औचित्य साधून सन्मानित करण्यात येते.\nबॅरिस्टर नाथ पै पथ, वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग - ४१६ ५१६.\nग्रंथसंख्या : ३८२७४ / दुर्मीळ पुस्तिके : १६९ / वाचक : १२६८\n(‘जडण-घडण’ मासिक, जानेवारी 2015 वरून उद्धृत)\nकल्याणचे सार्वजनिक वाचनालयही ३ फेब्रु. १८६४ पासून सुरु आहे. १४२-१४३ वर्षे जुने हे वाचनालय अद्याप छान सुरु आहे. नवनवीन उपक्रमामुळे वाचकात ते आवडीचे ठिकाण झाले आहे. वेंगुर्ले, कल्याण किंवा अशा जुन्या वाचनालयांना उर्जा देत रहाणे आवश्यक.\nपु.भा. भावे व्याख्यानमाला, उत्तम वाचक, उत्तम कथा. कल्याण सार्वजनिक वाचनालयाची माहिती www.savak.in या वेबसाईटवर बघता येते.\nगृहिणी-मित्र : शंभर वर्षें झाली तरी ताज्या पाककृती\nबजरंगदास लोहिया - अभियांत्रिकीतील अभिनव वाट\nध्यानधारणा किंवा मेडिटेशन : वास्तव काय आहे\nश्यामसुंदर जोशी - अवलिया ग्रंथसखा\nशहाबाजचे शंभर वर्षांचे ग्रंथालय\nसंदर्भ: शहाबाज गाव, वाचनालय, ग्रंथालय, अलिबाग तालुका\nशहाबाजगावचे मुकुटमणी विठोबा शेट पाटील (खोत)\nसंदर्भ: ग्रंथालय, वाचनालय, अलिबाग तालुका, शहाबाज गाव\n‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना आणि विनायक रानडे\nसंदर्भ: नाशिक शहर, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ, पुस्‍तके, वाचन, वाचनालय, उपक्रम\nएशियाटिक लायब्ररीमध्ये मुंबई संशोधन केंद्र\nसंदर्भ: एशियाटीक सोसायटी, वाचनालय\nदीडशे वर्षांचे कल्याण सार्वजनिक वाचनालय\nसंदर्भ: वाचनालय, शतकोत्तर ग्रंथालये\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/tag/india/", "date_download": "2018-09-22T08:01:42Z", "digest": "sha1:G2VMCDGRXZ4DJOYQC2M5BH6TH2NUPZGP", "length": 32388, "nlines": 260, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "India – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nमंगळवार, 18 सप्टेंबर 2012 अमृतयात्री4 प्रतिक्रिया\nविकसित देशांतील विद्यार्थी शिक्षणासाठी इंग्रजीवर अवलंबून नाहीत (सलील कुळकर्णी)\nशनिवार, 16 जुलै 2011 शुक्रवार, 21 सप्टेंबर 2012 अमृतयात्री4 प्रतिक्रिया\n’इंग्रजीच्या शिक्षणाशिवाय भारत जागतिकीकरणाच्या स्पर्धेत मागे पडेल’ असा हल्ली युक्तिवाद केला जातो. पण तसे असेल तर जपान, इस्रायल तसेच जर्मनी, फ्रान्स यांसारखे युरोपातील सर्वच इंग्लंडेतर देशांचा एव्हाना गेली साठ वर्षे इंग्रजीची घट्ट कास धरलेल्या भारताच्या मानाने खूपच अपकर्ष व्हायला हवा होता.\nशुक्रवार, 18 फेब्रुवारी 2011 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\n’जन-गण-मन’ – फुललेली छाती, गोंधळलेले मन (प्रश्नकर्ता: श्री० मंदार मोडक)\nरविवार, 28 नोव्हेंबर 2010 मंगळवार, 14 डिसेंबर 2010 अमृतयात्री8 प्रतिक्रिया\n“अशा प्रकारे आपल्या देशाभिमानाचे प्रतीक ठरलेले हे गीत गाताना आपल्या मनाला कधीही हा विचार फारसा शिवत नाही का की या गीताच्या निर्मितीमागचा इतिहास काय असावा गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांनी हे जयगान स्वातंत्र्यपूर्व काळात कोणत्या संदर्भात रचले असावे गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांनी हे जयगान स्वातंत्र्यपूर्व काळात कोणत्या संदर्भात रचले असावे\n“देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘वंदे मातरम्‌’ हे गीतच मुख्यतः स्वातंत्र्याचा मंत्र म्हणून सर्वमुखी झालेले असतानाही त्या गीताला पुढे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हणून का स्वीकारले गेले नाही असा प्रश्न मनात येऊन त्याविषयी खेद वाटल्याशिवाय राहात नाही.”\nबुधवार, 24 नोव्हे��बर 2010 सोमवार, 10 मार्च 2014 अमृतयात्री१ प्रतिक्रिया\nगुरूवार, 21 ऑक्टोबर 2010 रविवार, 14 ऑगस्ट 2011 अमृतयात्री15 प्रतिक्रिया\nरविवार, 3 ऑक्टोबर 2010 शनिवार, 24 ऑगस्ट 2013 अमृतयात्री11 प्रतिक्रिया\nबुधवार, 15 सप्टेंबर 2010 मंगळवार, 12 जुलै 2011 अमृतयात्री9 प्रतिक्रिया\nअबू आझमीने उस्ताद अब्दुल करीम खानसाहेबांचा कित्ता गिरवावा (ले० जावेद नकवी, इंग्रजी दै० डॉन, पाकिस्तान, दि० १९ नोव्हें० २००९)\nशुक्रवार, 4 डिसेंबर 2009 बुधवार, 9 डिसेंबर 2009 अमृतयात्री13 प्रतिक्रिया\nहिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध किराणा घराण्याचे संवर्धक-प्रवर्तक उस्ताद अब्दुल करीम खान साहेब यांच्या महाराष्ट्र व मराठी संस्कृतीला दिलेल्या योगदानाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याचा सल्ला अबू आझमीला देण्यासाठी श्री० जावेद नकवी ह्या पाकिस्तानातील डॉन या अग्रगण्य दैनिकाचे प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक ह्यांनी लिहिलेला हा इंग्रजी लेख.\nजरी श्री० नकवी यांची काही राजकीय मते आपल्याला कदाचित पटणार नाहीत; पण तरीही त्यांचा भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास, तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संपन्नता आणि प्रगल्भतेबद्दलची जाण आणि आदरभावना ह्या गोष्टी आश्चर्यचकित करतात आणि अटकेपार झेंडे रोवलेल्या मराठ्यांच्या कीर्तीचे पडघम अजुनही दूरपर्यंत वाजताहेत हे समजल्यावर छाती अभिमानाने फुलून येते.\nद्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित (प्रेषक: राजेश पालशेतकर – वाचकमित्र)\nमंगळवार, 1 डिसेंबर 2009 रविवार, 25 जून 2017 अमृतयात्री6 प्रतिक्रिया\nभारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विविध भाषांची भाषिक वर्चस्वासाठी साठमारी सुरू झाली होती. लोकसंख्येमुळे हिंदी भाषेला संसदेमध्ये इतरांहून अधिक सदस्यसंख्याबल लाभलं होतं. अशा वेळी पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री असलेले आणि देशाची राज्यघटना तयार करण्यात सिंहाचा वाटा असणारे डॉ० बाबासाहेब आंबेडकर यांनी पन्नासाहून अधिक वर्षांपूर्वी केलेला वास्तव्याचा अभ्यास आणि त्यावरून आराखडे बांधून दूरदृष्टीने केलेले भाकित किती अचूक ठरले हे आपण सर्वच पडताळून पाहू शकतो. त्यांच्या ह्या अचूक भविष्यकथनासाठी ज्योतिषशास्त्राचे ज्ञान नव्हे तर राज्यशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, कायदा, भाषाविज्ञान अशा विविध विषयांचा त्यांचा केवळ अभ्यास��� नव्हे तर त्यांवरील प्रभुत्व हेच आधारभूत होते हे सहजच समजून चुकते.\nहिंदीच्या वर्चस्वाविरुद्ध लढा (ले० आर० जगन्नाथन – डी०एन०ए०)\nशनिवार, 14 नोव्हेंबर 2009 अमृतयात्री3 प्रतिक्रिया\nस्वातंत्र्यपूर्व अखंड हिंदुस्थानची राष्ट्रभाषा म्हणून संस्कृताधारित हिंदी भाषा निवडली होती. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात संपूर्ण देशात हिंदीबद्दल राष्ट्रभाषा म्हणून ममत्वाची व आपुलकीची भावनाच होती. माझ्या ऐकीवाप्रमाणे अगदी मद्रास प्रांतातही काही हजार शाळांनी हिंदी विषय शिकवणे सुरू केले होते. पण स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी राजकारण्यांनी जेव्हा जबरदस्तीने हिंदीचे वर्चस्व गाजवणे सुरू केले तेव्हा इतर हिंदीतर भाषक राज्ये बिथरली. आपल्या भाषेची पीछेहाट करून आपल्या डोक्यावर हिंदी लादायचा हा प्रयत्न आहे; अशी त्यांची भावना झाली. आणि या भावनेमुळे निर्माण झालेल्या त्यांच्या प्रतिक्रियेमुळे दक्षिणी, बंगाली व इतर भाषाभिमानी राज्यांनी हिंदीला विरोध करून तिला राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्याची योजना हाणून पाडली.\nराज्यात सर्व भाषा खरोखरच सारख्या आहेत काय (मराठी अभ्यास केंद्राचे निवेदन)\nमंगळवार, 13 ऑक्टोबर 2009 गुरूवार, 26 नोव्हेंबर 2009 अमृतयात्री4 प्रतिक्रिया\nनिवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान हल्लीच पंतप्रधान मनमोहन सिंग व कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील मराठीविषयक आग्रही भूमिकेबद्दल केलेल्या दिशाभूल करणार्‍या विधानांचा प्रतिवाद करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राने प्रकाशित केलेले निवेदन.\n – एक गैरसमज आणि त्याचे मराठीवर अनिष्ट परिणाम\nमंगळवार, 21 जुलै 2009 मंगळवार, 17 नोव्हेंबर 2009 अमृतयात्री56 प्रतिक्रिया\nप्रस्तुत लेख या अनुदिनीवरून मागे घेतला असून त्याऐवजी याच विषयावरील लोकसत्तेत दिनांक १५ नोव्हेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झालेला ’हिंदी ही राष्ट्रभाषा एक चकवा ’ हा अधिक सविस्तर लेख या अनुदिनीवर प्रसिद्ध केला आहे. तो खालील दुव्यावर उपलब्ध आहे.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबो��ीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छ���’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%88%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4", "date_download": "2018-09-22T07:56:30Z", "digest": "sha1:FEGOS3OTBL2GQR6WRP2H7GDQNCIGHNOW", "length": 4202, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डकवर्थ-लुईस पद्धत - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ सप्टेंबर २०१३ रोजी ०१:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-09-22T07:55:50Z", "digest": "sha1:BRVPLH723V3ZI4JW62OAS2XSJP4CRAOE", "length": 60489, "nlines": 149, "source_domain": "shekharpatil.com", "title": "हॅकरची हाकाटी...सपशेल खोटी ! - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\nFeatured • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nसध्या सोशल मीडियावर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या कराची येथील बंगल्यावरून भारतातील काही ठिकाणांसह अन्यत्र सातत्याने करण्यात आलेल्या कॉल्सची माहिती फिरत आहे. यामध्ये मनीष लिलाधर भंगाळे या कथित इथिकल हॅकरने हॅकींग करत यात महाराष्ट्रातील एक दिग्गज नेता असल्याचा गौप्यस्फोट केल्याचा दावा केला आहे. मात्र या स���दर्भातील प्राथमिक माहिती ही विरोधाभासी असल्याचे दिसून येत आहे. मी स्वत: याबाबत अध्ययन केल्यानंतर याबाबतच ठाम निष्कर्ष आपल्यासमोर सादर करत आहे.\nइथिकल हॅकींग हा प्रकार आपल्यापैकी बर्‍याच जणांना माहित नसेल. एका प्रकारे ‘काट्याने काटा काढणे’ असा हा प्रकार आहे. अर्थात हॅकींगच्या मदतीने समोरची यंत्रणा पोखरून जनहिताची बातमी लीक करण्याचा हा प्रकार आहे. ही चोरीच असली तरी उदात्त हेतूने करण्यात आलेली असते. यामुळे जगभरातील सुरक्षा यंत्रणा, स्वयंसेवी संस्था अथवा वैयक्तीक पातळीवर असले प्रकार होत असतात. यातील ज्युलिअन असांज, एडवर्ड स्नोडेन आदी मातब्बर नावे आपल्याला ज्ञात आहेत. या मान्यवरांनी अजस्त्र डाटा हॅक करून तो ‘पब्लीक डोमेन’ अर्थात जगासमोर मोफत उपलब्ध केला आहे. यातून समोर आलेले ‘विकीलिक्स’ जगभरात प्रचंड गाजले. यातून अत्यंत भयंकर गौप्यस्फोट करण्यात आले. देशोदेशींचे राष्ट्रप्रमुख, गुप्तहेर संघटना, परराष्ट्र खाते एवढेच नव्हे तर सेलिब्रिटीज, धार्मिक नेते आदींबाबतची नवनवीन आणि धक्कादायक माहिती प्रचंड गाजली. यामुळे काही दिवस खळबळ उडाली. आजही ही माहिती जगातील कुणीही व्यक्ती अगदी मोफत पाहू शकतो. या पार्श्‍वभुमिवर मुळचा जळगाव व सध्या बडोदा येथील रहिवासी मनीष लिलाधर भंगाळे या तरूणाने काही दिवसांपुर्वी कथितरित्या पाकिस्तानच्या दूरसंचार खात्याचे (पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन कंपनी लिमिटेड अर्थात पीटीसीएल) सर्व्हर हॅक करून दाऊद इब्राहिमच्या कराचीतल्या क्लिफ्टन या आलीशान परिसरात असणार्‍या बंगल्यातून जगभरात करण्यात आलेल्या कॉल्सच्या माहितीचे वर्गीकरण केले. या बंगल्यात दाऊदच्या पत्नीच्या नावे चार दूरध्वनी कनेक्शन आहेत. यात ५ सप्टेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या कालखंडात भारतासह जगातील काही देशांमधल्या विशिष्ट मोबाईल क्रमांकावर कॉल करण्यात आल्याची माहिती मिळाल्याचा दावा मनीष भंगाळे याने केला आहे. यात महाराष्ट्रातील एका मातब्बर नेत्यासह ( हा क्रमांक महाराष्ट्रातील भाजपचे मातब्बर मंत्री एकनाथराव खडसे यांचा असल्याचा दावा त्याने यानंतर केला.) आंध्रप्रदेशातील चिन्नारेड्डी, राजस्थानातील झुबेर खान आणि आसाममधील राणा गोस्वामी यांच्या नावांचा समावेश असल्याचेही त्याचे म्हणणे आहे.\nमनीषच्या म्हणण्यानुसार त्याने सुमारे चार महिने परिश्रम करून ‘पीटीसीएल’चे सर्व्हर हॅक करून ही माहिती मिळवली. यानंतर त्याने काही दिवसांपुर्वी त्याचा बिझनेस पार्टनर जयेश शहा याला सोबत घेत स्थानिक पोलीस व गुप्तचर यंत्रणांना ही माहिती दिली. मात्र त्याच्याच म्हणण्यानुसार गुप्तचर यंत्रणांनी या माहितीच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत पुढे काहीही कारवाई करण्यास नकार दिला. अर्थात या माहितीचा स्त्रोत संशयास्पद असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी आधीच स्पष्ट केले आहे. या संदर्भात मनीष भंगाळे या व्यक्तीबाबत सायबरविश्‍वातील असणार्‍या माहितीचे विश्‍लेषण केले असता अनेक विरोधाभासी बाबी समोर आल्या. (माझ्या लेखानंतर त्याने चलाखीने यातील माहिती बदलली आहे. यामुळे आधी काढून ठेवलेले स्क्रीनशॉट आपण पहावेत.)\nमनीष लिलाधर भंगाळे हे नाव गुगल सर्चमध्ये टाईप केल्यानंतर त्याने अलीकडेच केलेल्या गौप्यस्फोटाबाबतच्या बातम्यांसह त्याचे फेसबुक पेज (https://www.facebook.com/manishbhangaleindia\n) समोर येते. याचे सुक्ष्म अवलोकन केल्यानंतरही इथिकल हॅकींग वा त्याच्याबाबत माहिती समोर येत नाही. या प्रोफाईलच्या ‘अबाऊट अस’मधून मात्र बरीच विसंगती समोर येते. प्रतिमा क्रमांक-१ मध्ये आपण याबाबत पाहू शकतात. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे मनीष भंगाळे याने आपण भारत सरकारचे इथिकल हॅकर असून गुप्तचर यंत्रणा आणि भारतीय पोलिसांसाठी काम करतो असे विवरण दिले आहे. त्याने आपल्याशी manish.bhangale@india-government.com\nया ई-मेल आयडीवर संपर्क करण्याचे सुचित केले आहे. विशेष बाब म्हणजे या ई-मेलमध्ये नमुद केलेल्या वेबसाईटसह (http://www.india-government.com) हा आयडी बनावट आहे. त्याने आपण हॅकर असून स्टॉक मार्केटमध्ये रस असल्याचेही नमुद केले आहे. तर आपल्याला ‘बेस्ट डॉक्युमेंटरी सबजेक्ट ऍवॉर्ड-२०१४’ मिळाल्याचाही दावा केला आहे. मात्र या नावाचा कोणताही पुरस्कारच अस्तित्वात नाही याची आपण स्वत: खातरजमा करू शकतात. त्याच्या पेजवर ‘भारत टेक्नॉलॉजी’(http://www.bharattechnology.in ) आणि ‘टेकमार्केट’(http://www.techmarket.in\n) या दोन वेबसाईटचा उल्लेख आहे. या दोन्ही वेबसाईट बंद आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ‘भारत टेक्नॉलॉजी’ हे डोमेन तर विक्रीसाठी उपलब्धदेखील आहे. याबाबतची सत्यता आपण प्रतिमा क्रमांक-२ मध्ये स्वत: पाहू शकतात. तर भारत टेक्नालॉजीच्या नावाने असणार्‍या युट्युबच्या अकाऊंटवर मनीष भंगाळे याचे तीन व्हिडीओ आहेत. यातील त्याच्या ‘इंडिया न्यूज’ या चॅनलवरील कथित मुलाखतीचा व्हिडीओदेखील संशयास्पद आहे. यात एखाद्या वेबसाईटचे अशा पध्दतीचे प्रमोशन करणारी मुलाखत कुणी चॅनल प्रसारित करेल यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. यातच वरील उजव्या बाजूस दर्शविण्यात आलेली ‘इंडिया टिव्ही’चे संपादक रजत शर्मा यांच्या ‘आपकी अदालत’ या कार्यक्रमाच्या व्हिडीओची जाहिरातदेखील फोटोशॉपमध्ये ‘क्रॉप’ करून टाकलेली दिसून येत आहे. तर एका व्हिडीओत ‘भारत टेक्नॉलॉजी’ साईटच्या मदतीने दररोज शेअर बाजारात ट्रेडिंग करून तीनशे रूपये कमवा अशी हमी देण्यात आली आहे. (आता या नावाची वेबसाईटच तयार नसल्याचे मी आधीच नमुद केले आहे.)\nया सर्व विरोधाभासातून अनेक प्रश्‍न उपस्थित होत असून मनीष भंगाळे याच्या दाव्यावरदेखील प्रश्‍नचिन्ह लागले आहे. मनीष स्वत:ला इथिकल हॅकर म्हणवतो. मात्र इंटरनेटवर याबाबत थोडादेखील उल्लेख असणारा एकही संदर्भ नाही. त्याने काही महिन्यांआधी त्याने ‘अल-कायदा’ची वेबसाईट हॅक केल्याचा दावा केला असला तरी त्याची सुरक्षा यंत्रणांनी त्याचा हा दावा धुडकावून लावला होता. आता स्वत: हॅकर असणार्‍या मनीषच्या दोन नमुद केलेल्या वेबसाईटपैकी एकही सुरू नाही. त्याने स्वत:चा दिलेला ई-मेल आयडी आणि त्याला संलग्न असणारे डोमेन नेम हेदेखील बनावट आहे. तो स्वत:ला भारत सरकारशी संलग्न असल्याचे ठासून सांगतोय. मात्र याबाबत त्याच्याकडे कोणतीही अधिकृत माहिती वा पुरावा नाही. त्याचे युट्युबवरील व्हिडीओज हेदेखील ‘मॉर्फ’ केलेले आहेत. यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्याला प्राथमिक स्वरूपाचे ज्ञान असले तरी तो इथिकल हॅकींगच्या माध्यमातून पाकिस्तानच्या अत्यंत महत्वपुर्ण खात्याची वेबसाईट हॅक करेल याची सुतराम शक्यता वाटत नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे सर्वात शेवटी २४ ऑगस्ट २०१२ रोजी ‘पीटीसीएल’ची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त आपण येथे क्लिक करून वाचू शकतात. यानंतर सुमारे साडेतीन वर्षांमध्ये ही वेबसाईट हॅक झाल्याचे कोणतेही अधिकृत वृत्त नाही. यामुळे मनीष भंगाळे याचा दावा हा वास्तवावर आधारित असेल असे वाटत नाही. कदाचित त्यामुळेच गुप्तचर यंत्रणांनी तो फेटाळून लावला असेल मात्र आता या घटनेला बरेच दिवस उलटून गेल्यानंतर महाराष्ट्रातील विद्यमान राजकीय घडामोडींना जोडण्याचा प्रकार सोशल मीडियावर सुरू झाला आहे.\nसंबंधीत हॅकरचा दावा तपासून पाहिला असता विरोधाभासी बाबी दिसून येतात. दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये असल्याचा कोणताही पुरावा तेथील सरकारने ठेवलेला नाही. अगदी दाऊद आणि त्याच्या कुटुंबियांच्या पासपोर्टसह सगळी कागदपत्रे ही दुसर्‍याच नावाने तयार करण्यात आलेली आहेत. अर्थात त्यांची कागदोपत्री ओळख पुर्णपणे लपविण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने त्याला मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत ठेवले आहे. भारतानेही सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर याबाबत आवाज उठविला आहे. मात्र कागदोपत्री पुरावे नसल्यामुळे पाक नेहमीच दाऊद आपल्या देशात असल्याचे दावे फेटाळून लावत असतो. याचा विचार करता दाऊदच्या पत्नीच्या नावाने उघडपणे पाक दूरसंचार खात्याकडे नोंदणीकृत दूरध्वनी असेल ही शक्यता धुसर वाटते. सर्वात महत्वाचे म्हणजे इथिकल हॅकींगच्या माध्यमातून करण्यात आलेले गौप्यस्फोट हे अद्याप तरी कायद्याच्या कसोटीवर खरे मानले जात नाहीत. तसे असते तर विकिलीक्समधून भारतीय राजकारण्यांविषयी बर्‍याचशा धक्कादायक बाबींचे केलेले गौप्यस्फोट हे खरे मानले गेले असते. यात तर कथितरित्या स्वीस बँकेत अकाऊंट असणार्‍या राजकारण्यांची यादीदेखील प्रसिध्द करण्यात आली आहे. मात्र याला कायद्याच्या आधारावर खरे मानण्यात आलेले नाही ही बाब आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे संबंधीत नेत्याच्या आधीच बंद असणार्‍या मोबाईल क्रमांकाचा यात संदर्भ देण्यात आल्याने याबाबतचा संशयकल्लोळ वाढला आहे. मला तरी पाकिस्तानी दूरसंचार कंपनीच्या सर्व्हरची हॅकींग आणि त्याचा महाराष्ट्रातील एका मातब्बर नेत्याशी जोडलेला बादरायण संबंध मुळीच मान्य नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन यातून सत्य बाहेर येणेदेखील गरजेचे आहे.\nजगातील कोणतीही वेबसाईट पुर्णपणे ‘हॅकप्रुफ’ नाही. अगदी भारत सरकारसह अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेच्या सीआयए व पेंटॅगॉनसारख्या सुरक्षेचे अभेद्य कवच असणार्‍या संस्थांच्या वेबसाईटदेखील अनेकदा हॅक होतात. हा खरं तर हॅकर आणि वेबमास्टरमधील उंदीर-मांजराचा खेळ असतो. कोणतीही साईट हॅक झाल्यानंतर यातील सर्व सिक्युरिटी पॅच दुरूस्त करून काही तासात ती पुर्वपदावर आणता येते. खुद्द माझ्या काही साईट अनेक��ा (२५ पेक्षा जास्त वेळेस) हॅक झालेल्या आहेत. मात्र काही तासांमध्ये या वेबसाईट पुर्वपदावर आणणे माझ्यासारख्या अल्प तांत्रिक ज्ञान असणार्‍याला शक्य झाले आहे. तर दुसरीकडे फेक कॉल वा एसएमएस करणे हा थोडेफार तांत्रिक ज्ञान असणार्‍यांसाठी डाव्या हाताचा मळ आहे. कॉल स्पुफींग, कॉल स्नुपींग, प्रँक कॉल, सीमकार्ड क्लोन, सीमकार्ड हॅक आदी प्रकारही सहजगत्या शक्य आहेत. या पार्श्‍वभुमिवर मनीष भंगाळेचा दावा या नव्या निकषांवर तपासून पाहिला असता अत्यंत धक्कादायक बाब समोर येते.\nमनीष भंगाळे हा कधीपासूनच ( ‘आज तक’ वाहिनीवर जाहीररित्या सर्वप्रथम २८ एप्रिल रोजी त्याने हे प्रात्यक्षिक केले.) पाकिस्तान टेलिकॉम कंपनी लिमिटेड अर्थात पीटीसीएलच्या साईटवरून लॉगीन करून दाखवत आहे. यासाठी तो कथितरित्या दाऊदच्या पत्नीच्या नावे असणारा दूरध्वनीचा लॉगीन आयडी (हा त्यांचा कथित दूरध्वनी क्रमांक) आणि आकड्यांच्या स्वरूपातील पासवर्ड वापरत आहे. येथूनच ना. खडसे यांच्या मोबाईलवर कॉल करण्यात आल्याचा दावा भंगाळे याने केला आहे. यासाठी तो त्या खात्यातील कॉल डिटेल्सची मदत घेत आहे. मात्र हा नंबर ‘टेंपर्ड’ असून त्यांच्या मोबाईलवर आंतराष्ट्रीय कॉल आलाच नसल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. आता एक प्रश्‍न असा की, पीटीसीएलच्या साईटवर भारतातून वारंवार लॉगीन होतेय; ते टिव्हीसमोर दाखवले जातेय अन् पाक सरकार स्वस्थ बसलेय….याचा अर्थ काय पीटीसीएलच्या साईटवर भारतातून जाहिररित्या लॉगीन होत असतांना तेथील सरकार बघून मजा लुटतेय याचा अर्थ स्पष्ट आहे. यात कोणत्या तरी आंतराष्ट्रीय कटाची शक्यता नाकारता येत नाही.\nएक गंमत सांगतो. मनीष भंगाळेशी माझ्या सहकार्‍याचे बोलणे झाल्यानंतर त्याने एकदम आत्मविश्‍वासाने पाकीस्तानी टेलिकॉम साईटची लिंक आणि लॉगीन व पासवर्ड सहजगत्या दिला. आम्ही याच्या आधारे यावर लॉगीन केले. यात ‘जनशक्ति’च्या जळगाव कार्यालयातून माझ्या घरून, माझ्या सहकार्‍याच्या घरून, माझ्या व सहकार्‍याच्या स्मार्टफोनवरून तसेच मुंबई येथील एका मित्राच्या संगणकावरून प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आम्हाला लॉगीन करता आले. त्यात दाऊदच्या कथित पत्नीचे बील आम्हाला दिसले. यातील कॉल्सचे डिटेल्स आम्हाला मॉर्फ केल्यागत जाणवले. यानंतर मित्रमंडळीच्या माध्यमातून आम्ही संगणक, लॅ���टॉप, टॅबलेट, स्मार्टफोन आदींच्या माध्यमातून अनेकदा यशस्वी लॉगीन केले. आता यातील भयंकर विसंगती लक्षात घ्या. पाकी सरकारच्या टेलिकॉम खात्याच्या साईटवर भारतातून अनेकदा लॉगीन होतेय…(अगदी जळगावसारख्या ठिकाणाचाही यात समावेश आहेच) ते टिव्हीवर दाखवले जातेय….तो क्रमांक दाऊदचा असल्याचा आरोपदेखील होतोय आणि पाक सरकार मुग गिळून बसलेय. जणू काही संपूर्ण भारताने जाहीररित्या दाऊदच्या पत्नीचे टेलिफोन बील तपासून पाहण्याची त्यांनी परवानगीच दिलीय. हे सगळे हॅकींग नव्हे तर भलताच प्रकार असल्याचा माझा पक्का दावा आहे.\nकेंद्रातील मोदी सरकारने दाऊदबाबत घेतलेली सातत्याने आक्रमक भुमिका पाहता भाजपच्याच एखाद्या मातब्बर नेत्याबाबत संशयकल्लोळ निर्माण करण्याचा हा आयएसआय व तत्सम यंत्रणांचा कटदेखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्यथा पीटीसीएलच्या साईटवर भारतातून खुलेआम लॉगीन होत असतांना पाक सरकार गप्प बसणे जवळपास अशक्य आहे. मात्र हे होतेय….याचा अर्थ स्पष्ट आहे. हे देशद्रोह्यांचे कारस्थान असून यात भाजपच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. अर्थात एखादे फेक अकाऊंट उघडून त्यात कृत्रीमरित्या नाथाभाऊंचे नाव दर्शविणेही शक्य आहे. एकदा का भाजपचा (नाथाभाऊंसारखा) मातब्बर नेता यात अडकला की, भाजपवर या मुद्यावरून येत्या कालखंडात सातत्याने आक्रमण करणे विरोधी पक्षांना शक्य होणार आहे. अर्थात अस्तित्वात नसलेल्या मुद्यावरून भारतीय राजकीय क्षेत्र ढवळून काढण्याचा हा पाकचा कावा असू शकतो. याचा पुर्णपणे पर्दाफाश होणे आवश्यक आहे.\nमीडियानेदेखील यात संयमाची भुमिका घेण्याची शक्यता आहे. याची सबळ कारणे पुन्हा लक्षात घ्या- जगातील कोणत्याही स्वरूपाचे हॅकींग हा गुन्हा असून यातून बाहेर आलेली कोणतीही माहिती एकाही देशाच्या न्यायालयात ग्राह्य धरली जात नाही. अन्यथा विकिलीक्सने अनेक भारतीय (त्यात महाराष्ट्रीयदेखील आहेच) राजकारणी, उद्योजक, सेलिब्रिटीज आदींच्या स्वीस बँकेतील खात्यांबाबत गौप्यस्फोट केलाय. यात कुणाचे किती रूपये आहेत याची माहिती आजदेखील खुल्या स्वरूपात उपलब्ध आहे. मात्र हे दावे अधिकृत मानण्यात आलेले नाही. असे असूनही आज एकनाथराव खडसे यांना मीडिया आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करत असेल ते एका अर्थाने भारतविरोधी कारस्थानाला बळी पडत असल्याचे स्पष्ट आहे.\nआज दिनांक ३ जून २०१६ रोजी सायंकाळी पाच वाजता जळगावात मनीष भंगाळे याने पत्रकार परिषद घेतली. यात त्याने दिलेली माहिती ही अजून त्याच्या विसंगतीत भर टाकणारी ठरली आहे. माझ्या सहकार्‍याने याबाबत विचारलेल्या काही प्रश्‍नांवर तो निरूत्तर झाला. ही माहिती आपल्यासाठी जशीच्या तशी:-\nअनेक प्रश्‍नांना मनीषने दिली बगल\nजनशक्तिच्या प्रतिनिधीने अत्यंत अभ्यासू विवेचन करून मनीष भंगाळेंच्या दाव्यातील सत्यतेबाबत विचारणा केली असता त्याला निरूत्तर व्हावे लागले. त्याच्या फेसबुक पेजबाबत विचारणा केली असता ७ फेब्रुवारी २०१५ पासून अपडेट असणारे Manish Bhangale ( https://www.facebook.com/manishbhangaleindia) हे पेज बनावट असल्याचा दावा मनिष भंगाळे याने केला. या पेजवरील काही माहितीबाबत प्रश्न विचारल्यावर त्याने हे स्पष्टीकरण दिले. ( मात्र गमतीची बाब म्हणजे अजूनही त्याचे हेच पेज दोन वर्षे उलटूनही सुरू आहे.) आजवर फेसबुकला याबाबत रिपोर्ट का केले नाही असे विचारले असता आधी हो रिपोर्ट केल आहे असे त्याने सांगितले. परंतु याबाबत अजून काही तांत्रिक बाबी विचारल्या असता मनीषने घुमजाव करत ‘वेळ नसल्याने फेसबुकला रिपोर्ट केले नाही’ असे न पटणारे स्पष्टीकरण दिले. दरम्यान, manish.bhangale@india-government.com या फेक आयडी बाबत विचारले असता गांगरलेल्या मनीषने उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली. फेसबुककडून काही माहिती मागवण्यासाठी या इमेल आयडीचा वापर करत असल्याचे सांगितले. हा ईमेल आयडी पाहून ते काही मिनिटात माहिती देत असल्याचे हास्यास्पद उत्तर दिले.\nफेक आयडीवर ओरिजनल माहिती कशी\nआजवर अनेकदा मोठे दावे करणार्‍या मनीष भंगाळे याला तो दूरध्वनी नंबर दाउदच्या बायकोचाच असल्याचे कोणतेही ठोस पुरावे सादर करता आले नाही. गुगलवरील काही डिरेक्टरींचा सहारा घेत त्याने हा दावा केला आहे. परंतु याला कोणताही अधिकृत पुरावा त्याच्याकडे नव्हता. तसेच एका फेक ईमेल आयडीवर पीटीसीएल सारखी कंपनी अशी संवेदशील माहिती पाठवेल का या प्रश्नाचे उत्तर देखील मनीषने टाळले. कोणतीही कंपनी ईमेल आयडी, मोबाईल नंबर यासारखी माहिती बदलण्यासाठी वापरकर्त्याकडून लेखी अर्ज मागवतात. त्यामुळे मनीषच्या फेक आयडीवर असलेली माहिती संशयास्पद वाटत आहे. तसेच २८ एप्रिल पासून भारतीय मीडियात गाजत असतांना पीटीसीएल किंवा पाकिस्तानकडून याबाबत कोणते���ी स्पष्टीकरण येत नसल्याने मनीषच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.\nभारत सरकारच्या नावाचे डोमेन\nमनीष भंगाळे याने http://india-government.com हे डोमेन नेम खरेदी करून ठेवली असल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीने आधीच काढून ठेवली होती. पत्रकार परिषदेत विचारणा केली असता त्याने हे डोमेन आपल्याकडे नसल्याचा दावा केला. मात्र प्रतिनिधीने याचे लेखी पुरावे सादर केल्यानंतर त्याची बोलती बंद झाली. खरं तर भारत सरकारच्या नावाने डोमेन नेम खरेदी करणे हे कायद्याच्यादृष्टीने अपराध आहे. याबाबत मनीषला छेडले असता त्याने उत्तर देण्याचे टाळत पत्रकार परिषद गुंडाळण्याला प्राधान्य दिले.\nमनीष भंगाळेबाबत मी फेसबुकवरही लिहले आहे. आपण याला खालील लिंकवर क्लिक करून वाचू शकतात.\nफुटबॉलवेडाची अदभूत प्रेरणादायी गाथा \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nतुमचा वरील ब्लॉग मी एबीपी माझावरती वाचला. तुमचे अभिनंदन. इतके व्यवस्थित आणि तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित लिखाण मराठीमधेतरी फारच क्वचित दिसते. यात तुमचे तांत्रिक आणि सर्वसामान्य ज्ञानही उत्तम दिसून येते.\nमागे असेच महाराष्ट्र सरकारच्या आयटी संबंधातील तुघलकी निर्णयासंबंधाने मी काही लिखाण केले होते. त्यावेळी मिडियातील अनेक लोकांनी ते टाळले. मी अगदी व्हीजेटीआयच्या निवृत्त प्राध्यापकांनाही हे दाखवले होते. त्यांना ते कळले होते पण खुलेपणाने सरकारवर तोफ डागायला ते तयार नव्हते.\nअभ्यासपुणॅ विवेचन…आणि हे असेल तर नक्कीच मानहानीचा दावा ठोकायला हवा\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-crop-advice-rice-11911", "date_download": "2018-09-22T08:11:04Z", "digest": "sha1:BATDUD2LMEOL4ELV2IBD52IC3LZ4WF3O", "length": 20184, "nlines": 198, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, crop advice, Rice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. बी. डी. शिंदे, डॉ. आनंद नरंगलकर\nगुरुवार, 6 सप्टेंबर 2018\nसध्याचे उष्ण व दमट हवामान रोग व किडीस पोषक आहे. सद्यस्थितीचा विचार करता भात पिकावर पिवळा खोडकिडा, सुरळीतील अळी आणि निळे भुंगेरे यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nसध्याचे उष्ण व दमट हवामान रोग व किडीस पोषक आहे. सद्यस्थितीचा विचार करता भात पिकावर पिवळा खोडकिडा, सुरळीतील अळी आणि निळे भुंगेरे यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nप्रादुर्भाव पीक वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये होतो. अळी खोड पोखरून आतील गाभा खाते. परिणाम रोपे मरतात. फुटव्यांच्या अवस्थेत प्रादुर्भावामुळे फुटव्यांचा वाढणारा कोंब (गाभा) सुकून जातो. याला गाभामर म्हणतात.\nमेलेले फुटवे हाताने सहज उपटून काढता येतात. पीक पोटरीच्या अवस्थेत असताना प्रादुर्भाव झाल्यास लोंब्या पांढरट पडून वाळतात. याला पळींज किंवा पांढरी पिशी म्हणतात. पळींजाचे प्रमाण वाढल्यास उत्पादनात घट येते.\nप्रकाश सापळा उभारून किडींचे पतंग नष्ट करावेत.\nकिडीचे अंडीपुंज वेळोवेळी गोळा करून नष्ट करावेत.\nकीडग्रस्त फुटवे आणि पळींज उपटून नष्ट करावेत.\nनर पतंग आकर्षित करण्यासाठी प्रति हेक्‍टरी २० कामगंध सापळे लावावेत.\nलावणीनंतर ३० दिवसांपासून ट्रायकोग्रामा जापोनिकमची हेक्‍टरी ५०,००० अंडी ३ ते ४ वेळा १० दिवसांच्या अंतराने शेतात सोडावीत. मित्र किटकांचे संवर्धन करावे.\nशेतात पक्षी थांबे उभे करावेत.\nकीडनाशकांचा वापर : प्रति लिटर पाणी\nक्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २.५ मि.लि. किंवा\nकारटॅप हायड्रोक्‍लोराईड (५० टक्के) २ ग्रॅम किंवा\nक्‍लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ मि.लि. किंवा\nफ्ल्युबेंडिअमाईड २० टक्के दाणेदार (डब्लूजी) ०.२५ ग्रॅम\nअळी कोवळे पान कापून त्याचे लहान तुकडे करून त्याची सुरळी करून त्यात राहते.\nरात्रीच्या वेळेस अळी सुरळीतील हिरवा पापु���्रा खाते आणि फक्त बाहेरील पापुद्रा शिल्लक ठेवते.\nसुरळ्या पानाच्या एका कडेस लटकत किंवा पाण्यावर तरंगत असलेल्या दिसतात.\nआर्थिक नुकसानीची पातळी ः\nलागवडीपासून फुटवे येईपर्यंत/ फुटवे येण्याची अवस्था/ लोंबी निसवण्यापासून फुले येण्यापर्यंतची अवस्था : २ नव्यानेच नुकसान झालेली पाने प्रती चुड.\nशेतात पाणी बांधून ठेवावे. त्यानंतर कीडग्रस्त पिकावरती एक दोर आडवा धरून ओढत न्यावा. त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतात. त्यानंतर शेतातील पाणी बाहेर काढत असताना एका बाजूला बांध पाडून त्या ठिकाणी मच्छरदाणीची जाळी लावून सुरळ्या एकत्र करून माराव्यात.\nकीडनाशकांचा वापर : प्रति लिटर पाणी\nकारटॅप हायड्रोक्‍लोराईड (५० टक्के) १.२ ग्रॅम\nप्रौढ भुंगेरे पानाच्या वरच्या पृष्ठभागावरील हरितद्रव्य खातात. आळ्या पान पोखरून आतील हिरवा भाग खातात, त्यामुळे पानावरती समांतर पांढऱ्या रेषा उमटतात. अनेक रेषा एकमेकांत मिसळून त्या ठिकाणी पांढरा चट्टा तयार होतो. कालांतराने असे चट्टे तपकिरी होऊन पाने करपल्यासारखी दिसतात.\nप्रादुर्भाव पीक फुटव्याच्या अवस्थेत व पसवण्यापूर्वी होतो. पाणथळ जमीन आणि नत्र खताच्या अती वापराने प्रादुर्भाव वाढतो.\nआर्थिक नुकसान पातळी ः\nपुनर्लागवडीच्या वेळेस ः १ भुंगेरा किंवा १ प्रादुर्भित पान प्रति चूड.\nफुटव्यांच्या अवस्थेत ः १ भुंगेरा किंवा १ ते २ प्रादुर्भित पाने प्रति चूड\nही कीड भात पिकानंतर बांधावरील गवतावर आणि भाताच्या फुटव्यावर उपजीविका करते, पुढील हंगामात भात पिकास उपद्रव करते, त्यासाठी भात लावणीनंतर बांध स्वच्छ ठेवावेत.\nशेतीतून पाणी निचरा होईल, याची काळजी घ्यावी.\nकीटकनाशकांचा वापर ः प्रति लिटर पाणी\nक्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) ४ मि.लि. किंवा\nलॅम्ब्डासायहॅलोथ्रिन (५ टक्के प्रवाही) ०.५ मि.ली.\nसंपर्क ः डॉ. बी. डी. शिंदे - ८००७८२३०६०\nडॉ. आनंद नरंगलकर - ९४०५३६०५१९\n(कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)\nडावीकडे निळे भुंगेरे. उजवीकडे - पिवळा खोडकिडीचा पतंग व अळी\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळ��ला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आ��ाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/581931", "date_download": "2018-09-22T07:35:39Z", "digest": "sha1:LX5ULJDBYWN3I7TS2TIH42BNSVEADPMW", "length": 6423, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्मार्ट सिटीत चक्क शौचालये गेली चोरीला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » स्मार्ट सिटीत चक्क शौचालये गेली चोरीला\nस्मार्ट सिटीत चक्क शौचालये गेली चोरीला\nऑनलाईन टीम / पिंपरी-चिंचवड\nस्मार्ट सिटी म्हणल्या जाणाऱया पिंपरी-चिंचवड शहरात चक्क शौचालय चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ताथवडेत चक्क शौचालय चोरीला गेल्याचा अजब प्रकार घडला आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत महापालिकेने लोकांची वर्दळ पाहता मुंबई-बंगळूर महामार्गावर ताथवडे येथील चौकात सेवा रस्त्याच्या दुतर्फा 11 नोव्हेंबर 2017 रोजी तब्बल 15 लाख रूपये खर्चून लोखंडी ट्रॉलीत प्रत्येकी पाच फिरती शौचालये ठेवण्यात आली होती. शौचालयाचा वापर नागरिक करत मात्र 11 एप्रिल रोजी आरोग्य विभागाचे कर्मचारी येथील साफ सफाई गेले असता ट्रॉलीसह शौचालय गायब असल्याचे दिसले. याबाबत कर्मचाऱयांनी वरिष्ठांना कळविल्यानंतर या सर्वांनी मिळून परिसर पिंजून काढला. मात्र हाती काहीच लागले नाही. यानंतर त्यांनी पोलिसांची मदत घेतली. त्यांनीही सुरुवातीला शोधाशोध केली असून हाती काहीच लागत नसल्याने अखेर सोमवारी हे शौचालये चोरीचा गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दफ्तरी या ट्रॉलीसह शौचालयाची किंमत दीड लाख नोंदविण्यात आली आहे.\nतूर खरेदीसाठी मुख्यमंत्री केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या भेटीला\nरेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी अश्विनी लोहानी\nकमला मील्स आग्नीतांडव ; राहुल गांधींनी मराठीत व्यक्त केला शोक\nडीएसकेंना 15 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/navi-mumbai-international-airport-project-civilians-migration-1608119/", "date_download": "2018-09-22T07:24:49Z", "digest": "sha1:E3PKIV5AR4JYHPKO6455EVD3JL3PUMDA", "length": 14342, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Navi Mumbai International Airport project civilians migration | विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर सुरू | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nविमानतळ प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर सुरू\nविमानतळ प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर सुरू\nनवी मुंबई प्रकल्पासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन लागणार आहे.\nदहा गावांतील तीन हजार प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन; सिडकोकडून मार्चपर्यंत नवी गावे\nनवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या दहा गावांतील काही ग्रामस्थ आता गाव सोडू लागले असून ही संख्या ५२ पर्यंत झाली आहे. सिडकोने या प्रकल्पग्रस्तांना ऑक्टोबरपासून भाडे देण्याची तयारी दर्शवली आहे. मुलांचे शिक्षण, नोकरी धंदा यांच्या जवळपास स्थलांतरित होणाऱ्या या प्रकल्पग्रस्तांना पनवेल, उरण आणि बेलापूर ही जवळची ठिकाणे आहेत. सिडको मार्चपर्यंत या प्रकल्पग्रस्तांच्या ��वीन गावाची रचना पूर्ण करणार असून त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त पुढील दीड वर्षांत नवीन घरे बांधणार आहेत.\nनवी मुंबई प्रकल्पासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील १०६० हेक्टर जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. त्यावर सिडकोने दोन हजार कोटी रुपये खर्चाची प्रकल्पपूर्व कामे सुरू केलेली आहेत. सोळा हजार कोटी रुपये खर्चाच्या मुख्य कामाची निविदा मंजूर झालेली असून त्याचे काम पुढील वर्षांत सुरू होणार आहे.\nचार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित असलेल्या काही सार्वजनिक व वैयक्तिक मागण्याही मान्य केलेल्या आहेत. यात पती-पत्नीच्या नावे असलेल्या घरांच्या बदल्यात भूखंड देण्याची अटही मान्य करण्यात आलेली आहे. यापूर्वी सिडकोने एकच भूखंड देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या बहुतांशी मागण्या मान्य झालेल्या आहेत. ज्या गावांचे पुनर्वसन करण्यात येणार नव्हते त्यांनीही पुनर्वसन करण्यात यावे अशी नवीन मागणी केली आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर दहा गावांतील ५२ प्रकल्पग्रस्तांनी भाडे घेऊन गावे सोडण्याची तयारी सुरू केलेली आहे. नवीन वर्षांत ही संख्या वाढणार आहे.\nमार्च महिन्यात सिडको या प्रकल्पग्रस्तांसाठी वडघर, दापोली गावाशेजारी या गावांचे पुनर्वसन करणार आहेत. त्या ठिकाणी पायाभूत सुविधा व विकास आराखडा येत्या तीन महिन्यांत पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक ग्रामस्थाचे या ठिकाणी नवीन घर तयार होणार आहे. सिडको दीड वर्षांचे भाडे देणार असून याच काळात प्रकल्पग्रस्तांना आपल्या नवीन गावात घर बांधावे लागणार आहे.\nप्रकल्पग्रंस्तांसाठी ६७१ हेक्टर जमीन\nसिडकोने दहा गावांतील ३,००० प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन निधी जाहीर केला आहे. त्यानुसार विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी गावाच्या भोवतली ६७१ हेक्टर जमीन मोकळी करून देण्याचे संमतीपत्र दिलेली आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, को���्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=551", "date_download": "2018-09-22T07:15:17Z", "digest": "sha1:RW3YRYRPKGJ4CVV2KUI47R5Z7ANGUNAU", "length": 7998, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "नोटाबंदीचा नागरिकांना फायदाच नाही", "raw_content": "\nनोटाबंदीचा नागरिकांना फायदाच नाही\nरघुराम राजन यांचे मोदींवर टीकास्त्र\nनवी दिल्ली : नोटाबंदी ही विचार विमर्श करून बनविलेली योजना नव्हती, त्यामुळे या योजनेचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना झालेला नाही, अशे टीकास्त्र रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघूराम राजन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर सोडले आहे. नोटाबंदी लागू करत असताना सरकारला याबाबत इशारा देण्यात आला होता.\nरघूराम राजन केंम्ब्रिज येथील हार्वड केनेडी विद्यापीठात बुधवारला म्हणाले की, मला असे वाटते की, नोटाबंदीची योजना योग्य प्रकारे बनविण्या गेली नव्हती.\nत्यामुळे या योजनेचा कोणताही लाभ झालेला नाही. जेव्हा याबाबत मला विचारणा करण्यात आली तेव्हा मी माझे मत सरकारला सांगितले होते.\nराजन म्हणाले, नोटाबंदीदरम्यान ज्या नोटा बंद करण्यात आल्या त्या चलनातील ८७.५ टक्के होत्या. यावरून कोणताही व्यक्ती म्हणू शकेल की, जेव्हा तुम्ही ८७.५ टक्के नोटा बंद करत आहात तेव्हा प्रथम सुनिश्‍चित केले पाहिजे की, तेवढ्���ाच नविन नोटा छापायला हव्या होत्या.\nमात्र सरकारने अशे न करताच नोटाबंदी लागू केली. त्यामुळे नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रभाव पडला. काळेधन बाहेर आणणे यामागील उद्देश होता परंतु काळेधन बाहेर आले नाही. लोकांनी लवकरच यातुनही मार्ग काढला.\nज्यांना भारताबाबत माहिती आहे ते जाणतात की येथील लोक व्यवस्थेपासून वाचण्यासाठी नव नवीन पद्धती शोधून काढतात.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://tortlay.com/?auction_cat=furnitures&lang=mr", "date_download": "2018-09-22T07:06:54Z", "digest": "sha1:MZNGBPRR4NIPNQAQ5XB5LARWSZA34LX6", "length": 5240, "nlines": 98, "source_domain": "tortlay.com", "title": "Furnitures Archives - តថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव", "raw_content": "\nតថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव > लिलाव > फर्निचर\nभेटी झाडाकडे – साठी भेटवस्तू दुकान प्रदर्शन व्हिनाइल स्टिकर्स\n6 ऑक्टोबर 2015 11:21 सकाळी\nप्रकरण व्हिनाइल स्टिकर्स सेट\n19 ऑक्टोबर 2015 8:03 पंतप्रधान\nमुलभूत भाषा सेट करा\n3Samsung दीर्घिका S4 i9500 क्ष साफ एलसीडी गार्ड शिल्ड स्क्रीन संरक्षण चित्र��ट\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nप्रकरण व्हिनाइल स्टिकर्स सेट\nMophie रस पॅक अधिक आयफोन 4s / 4 बॅटरी केस – (2,000mAh) – किरमिजी\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nइंटेल कोर i7-4770K तुरुंग-कोर प्रोसेसर डेस्कटॉप (3.5 जीएचझेड, 8 एमबी कॅशे, इंटेल एचडी)\nनवीन आयफोन 7 अधिक सर्व रंग 256GB\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nकार्ल A1 DT638 प्रीमियम पेपर ट्रिमरमधील\nलक्झरी स्वतः युरोपियन चांदी चार्म महिला दागिने फुले चष्मा ब्रेसलेट\n9Samsung दीर्घिका S4 एच प्रीमियम समासाच्या ग्लास स्क्रीन संरक्षण चित्रपट\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nभेटी झाडाकडे – साठी भेटवस्तू दुकान प्रदर्शन व्हिनाइल स्टिकर्स\nकॉपीराइट © 2015 តថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/municipal-school-marketing-corporator-46631", "date_download": "2018-09-22T07:44:39Z", "digest": "sha1:ZSZV2T2KI3HBGME4JRFQQR4BNB5JYRXA", "length": 14973, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "municipal school marketing by corporator पालिका शाळांचे नगरसेवकांकडून ‘मार्केटिंग’ | eSakal", "raw_content": "\nपालिका शाळांचे नगरसेवकांकडून ‘मार्केटिंग’\nरविवार, 21 मे 2017\nपिंपरी - खासगी प्राथमिक शाळांशी स्पर्धा करत महापालिका प्राथमिक शाळाही मार्केटिंगमध्ये उतरल्या आहेत. घटत्या पटसंख्येवर उपाय म्हणून कृतीयुक्त अध्ययनाबरोबरच महापालिका शाळांमधूनही खासगीच्या तोडीस तोड सेमी इंग्रजी, संगणक शिक्षण, ग्रंथालय व शाळांमधील विविध उपक्रमांचे फ्लेक्‍सच्या माध्यमातून मार्केटिंग केले जात आहे. उपनगराच्या मुख्य चौकांच्या दर्शनी भागात शाळांचे फ्लेक्‍स लावून स्थानिक नगरसेवकांनी मार्केटिंग करण्याचे सकारात्मक पाऊल उचलले आहे.\nपिंपरी - खासगी प्राथमिक शाळांशी स्पर्धा करत महापालिका प्राथमिक शाळाही मार्केटिंगमध्ये उतरल्या आहेत. घटत्या पटसंख्येवर उपाय म्हणून कृतीयुक्त अध्ययनाबरोबरच महापालिका शाळांमधूनही खासगीच्या तोडीस तोड सेमी इंग्रजी, संगणक शिक्षण, ग्रंथालय व शाळांमधील विविध उपक्रमांचे फ्लेक्‍सच्या माध्यमातून मार्केटिंग केले जात आहे. उपनगराच्या मुख्य चौकांच्या दर्शनी भागात शाळांचे फ्लेक्‍स लावून स्थानिक नगरसेवकांनी मार्केटिंग करण्याचे सकारात्मक पाऊल उचलले आहे.\nखासगी मराठी अथवा इंग्रजी माध्यमांच्या शाळा जाहिरातीच्या माध्यमातूनच प्रसिद्धीस येतात. मात्र, महापालिका शाळांकडून तसे प्रयत्न होत नाही. किंबहुना सरकारी शाळ�� आहे, दर्जाहीन शिक्षण मिळत असेल अशी सर्वसामान्यांची धारणा झालेली आहे. खासगी शाळांचा ‘मार्केटिंग फंडा’ वापरूनच महापालिका शाळांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न नगरसेवक अभिषेक बारणे यांनी केला आहे. थेरगाव गावठाण, बेलठीका नगर, वनदेवनगर, तापकीर चौक या परिसरात महापालिका शाळेत राबविलेल्या उपक्रमांची माहिती असलेले मोठे फलक दर्शनी भागात लावले आहेत.\n‘आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या पाल्यास महापालिका शाळेत प्रवेश घ्या,’ अशा आशयाचे फलक लावून शाळेतील उपक्रमशील मुख्याध्यापिका रंजना बलकवडे व शिक्षक शरद लावंड यांनी शाळेने विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये मिळवलेले यश, बालवाडीपासून सेमी इंग्रजीचे वर्ग, ई-लर्निंग, सुसज्ज ग्रंथालय, संगणक शिक्षण, बेंच, मोफत शालेय व क्रीडासाहित्य, शैक्षणिक सॉफ्टवेअर, विविध शिष्यवृत्त्या, मोफत आहार, वार्षिक स्नेहसंमेलन यासह इतर माहिती दिली आहे. पालकांनाही या उपक्रमांची माहिती होऊ लागली आहे. अशा उपक्रमांमुळे महापालिका शाळांची पटसंख्या किती वाढते हे आगामी काळात दिसणार आहे. अशा पद्धतीने प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डातील शाळांचे मार्केटिंग केल्यावर निश्‍चितच पटसंख्या वाढेल, असे मुख्याध्यापिका बलकवडे म्हणाल्या.\nया परिसरात मध्यमवर्गीय राहताहेत. खासगी शाळांचे शुल्क परवडत नसतानादेखील ते खासगी शाळेत प्रवेश घेतात. महापालिका शाळांची वैशिष्ट्ये पालकांना माहिती नसल्यामुळे पालकांचा कल कमी झाला आहे. महापालिका शाळांचे मार्केटिंग केल्यामुळे पालकांची निश्‍चित मानसिकता बदलेल.\n- अभिषेक बारणे, नगरसेवक\nश्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nअकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा...\nगोमन्तकीय मुलींना व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ नकोय का\nपणजी : गोमन्तकीय मुलींना लग्न, शिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाखांपर्यंतची आर्थिक मदत लाडली लक्ष्मी या योजनेच्या माध्यमातून मिळते....\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त��याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nमुस्लिम एकतेतून जोपासला सामाजिक उपक्रम\nफुलंब्री : फुलंब्री येथिल गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम एकतेचे गेल्या अकरा वर्षांपासून दर्शन घडत आहे. गणेश महासंघाच्या कार्यकारिणीत गेल्या गेल्या...\nनिजामपूर: शालेय वक्तृत्व स्पर्धेत गायत्री धनगर प्रथम\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे दिवंगत संचालक कै....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/prime-minister-narendra-modi-announces-setting-up-of-task-force-for-next-three-olympics-1290903/", "date_download": "2018-09-22T07:24:14Z", "digest": "sha1:CAUB44LUPG3JW56S75RFPF2CEZKCDLQX", "length": 12622, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Prime Minister Narendra Modi announces setting up of task force for next three Olympics | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nऑलिम्पिक स्पर्धांसाठी कार्यदलाची स्थापना करण्याचा नरेंद्र मोदींचा निर्णय\nऑलिम्पिक स्पर्धांसाठी कार्यदलाची स्थापना करण्याचा नरेंद्र मोदींचा निर्णय\nऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी उंचावण्यासाठी कोणत्या गोष्टींवर काम करावे लागेल\nऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने क्रीडा सुविधा, सराव, निवड प्रक्रिया आणि इतर निगडीत गोष्टींबाबतचे धोरण या कार्यदलाकडून आखण्यात येणार आहे.\nपुढील तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश आणि खेळाडूंच्या कामगिरीत वाढ करण्याच्या दृष्टीने एक सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यासाठी कार्यदल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात येणार असल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवार�� जाहीर केला. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २०२० साली टोकियोमध्ये पुढील ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने क्रीडा सुविधा, सराव, निवड प्रक्रिया आणि इतर निगडीत गोष्टींबाबतचे धोरण या कार्यदलाकडून आखण्यात येणार आहे. या कार्यदलात देशातील क्रीडा तज्ज्ञांसोबत विदेशातील तज्ज्ञांचाही समावेश असणार आहे. येत्या काही दिवसात हे कार्यदल स्थापन करण्यात येईल, असेही मोदी यांनी जाहीर केले आहे. २०२०, २०२४ आणि २०२८ साली होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी उंचावण्यासाठी कोणत्या गोष्टींवर काम करावे लागेल, याचा आराखडा तयार करून त्यावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या कार्यदलावर असणार आहे.\nनुकतेच ब्राझीलच्या रिओ दी जानेरो येथे पार पडलेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक पाठविले होते. ११८ खेळाडूंचे पथक यावेळी भारताने रिओला पाठविले होते. त्यापैकी महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिने रौप्य, तर कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कांस्य पदकाची कमाई करून दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garodarpanat-papai-khaychee-ka-nahi", "date_download": "2018-09-22T08:15:07Z", "digest": "sha1:KOC46UZTVIPGHLVBJYWMZKI5R4DR2YEZ", "length": 12880, "nlines": 244, "source_domain": "www.tinystep.in", "title": "प्रेग्नन्सीच्या काळात पपई खावी की नाही ? - Tinystep", "raw_content": "\nप्रेग्नन्सीच्या काळात पपई खावी की नाही \nडॉक्टर आणि पालकांमध्ये प्रेग्नन्सीच्या काळात पपई खाणे सुरक्षित आहे की नाही हा खूप चर्चेचा विषय असतो. जर पपई खाणे सुरक्षित असेल, तर ती कधी खावी त्यातही कच्ची पपई आणि पिकलेली पपई खाण्यात काय फरक आहे त्यातही कच्ची पपई आणि पिकलेली पपई खाण्यात काय फरक आहे या काळात पपई खाणं खरचं लाभदायक आहे का या काळात पपई खाणं खरचं लाभदायक आहे का तुमच्याही डोक्यात हे प्रश्न असतील. तुम्हाला अनेकांनी प्रेग्नन्सीच्या काळात पपईपासून पूर्णपणे दूर राहण्याचा सल्लाही दिला असेल. तर काही जणांनी प्रेग्नन्सीच्या काळात सकाळच्या उलट्या उमाशे यासाठी पपई मदत करू शकते, असंही सांगितलं असेल. त्या दोघांच्याही म्हणण्यात काही प्रमाणाच तथ्य आहे. त्याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात.\n१) प्रेग्नन्सीच्या काळात कच्ची पपई असुरक्षित का \nकच्च्या पपईत लॅटेक्सच प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे गर्भाशय आकुंचन पावतं. त्यामुळे त्रास होऊ शकतो. या काळात कच्ची पपई खाल्यास गर्भपात होण्याचा धोका असतो. तसेच कच्च्या पपईत पॅपेन आणि पेप्सिनही असतं. त्यामुळे गर्भाची वाढ थांबू शकते. तसेच त्यामुळे गर्भाच्या पडद्यालाही इजा होऊ शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही होऊ शकतो. ते होणाऱ्या बाळाला आणि आईलाही घातक ठरू शकतं. गर्भपातसुद्धा पपई खाण्याने होत असतो. त्यामुळे कच्ची पपई खाणं हानीकारक मानल्या जातं.\n२) प्रेग्नन्सीच्या काळाच पिकलेली पपई खाणं सुरक्षित आहे \nप्रेग्नन्सीच्या काळात पिकलेली पपई खाणं महिलांसाठी खूप लाभदायक आहे. पिकलेल्या पपईत बॅटा कॅरोटिन, पॉटॅशिअम, पायबर, फॉलिक अॅसिड तसेच व्हिटॅमीन A, B, C आणि E असते. तसेच ही पपई खाल्या पचन शक्तीही सुधारते. तसेच पिकलेल्या पपईमुळे सकाळच्या आजारपणात मद��� होऊ शकते. प्रेग्नन्सीच्या काळात छातीत जळजळ होणे आणि बद्धकोष्ठता या समस्याही जाणवतात. पिकलेली पपईने त्या समस्याही दूर होऊ शकतात. तसेच प्रसुतीनंतर आईचे दुध वाढण्यासही पिकलेल्या पपईमुळ मदत होते.\nत्यामुळे प्रेग्नन्सीच्या काळात पिकलेली पपई खाताना कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. कच्च्या पपईच्या तुलनेत या पपईत हानीकारक ठरू शकणारे लॅटेक्स खूप कमी प्रमाणत असते. त्यामुळे शरिराला ते त्रासदायक ठरतं नाही. पण जर तुम्हाला लॅटेक्सची अॅलर्जी असेल, तर तुम्ही ही पपईही खाणे टाळा. तसेच जर यापुर्वीही तुमचा गर्भापात झाला असेल, तर पहिल्या तिमाहीत कोणत्याही प्रकारची पपई खाणे तुम्ही कटाक्षाने टाळायला हवं.\n* दुकानात पिकेलेली पपई कशी निवडायची \nपपई पूर्णपणे पिकलेली आहे की नाही हे ओळखण्यासाठी पपईचा रंग, नरमपणा तसेच तिचा स्मेल या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. चांगल्या पिकलेल्या पपईचा रंग खूप गडद असतो. तसेच काळे डाग असलेली पपई घेणे टाळा. त्याऐवजी गडद लाल किंवा पिवळे डाग असलेली पपई निवडा. तसेच पपई दाबून पाहा. जर ती नरम असेल, तर ती पूर्णपणे पिकलेली असते.\nमहत्वाचे - तरीही पपई खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/railway-station", "date_download": "2018-09-22T08:20:36Z", "digest": "sha1:HY54I2YSHFFCFSNFC4W7NHSFE6MGUCBE", "length": 25816, "nlines": 299, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "railway station Marathi News, railway station Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n‘कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायलाच हवी’\nइतक्या संपत्तीचे करायचे काय\nतालिबाननंतर सीपीआय-माओवादी सर्वात खतरनाक\nपूरग्रस्त केरळसाठी अतिरिक्त सेस\nSurgical Strike: सरकारकडून वादाचा स्ट्राइक...\nनन बलात्कार: अखेर बिशप मुलक्कल अटकेत\nहा पिझ्झा चक्क तीन वर्ष टिकणार\nरशियावरील निर्बंधांची व्याप्ती वाढवली\nमहिलेच्या गोळीबारात तिघे ठार\nइराणबाबतच्या दबावाला भारत विरोध करेल\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही:...\nदहशतवादाविरोधात भारताकडून प्रभावी उपाय\nजागतिक बँकेकडून भारताला मोठे अर्थसाह्य\nरोकडतुटीच्या भीतीने निर्देशांकाची पडझड\nपेट्रोल, डिझेलनंतर सीएनजीही महागणार\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nAsia Cup: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nइंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी चोख हवी\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\nटीम इंडियात २४ तासांत सुधारणा\nभारताची आज बांगलादेशविरुद्ध लढत\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\n...तर '३७७' वरील सिनेमात काम करेन: आयुषमान...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nकर्मचारी - सर, मला सुट्टी हवीय\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस..\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रु..\nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्..\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओ..\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर..\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर..\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार प..\nडोंबिवली, ठाकुर्लीत जूनपर्यंत नवे पादचारी पूल\nडोंबिवली रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील धोकादायक अरुंद पादचारी पूल तोडून त्या जागी नव्याने पूल उभारण्याचे काम आरेखनात अडकले असले तरी या पुलासोबत ठाकुर्ली स्थानकातील पादचारी पुलाचे काम जूनअखेर पूर्ण करणा��� असल्याचे शुक्रवारी मध्य रेल्वेचे डीआरएम संजय जैन यांनी सांगितले.\nहुबळी-वाराणसी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला\nपाचोरा रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावर हुबळी-वाराणसी या साप्ताहिक सुपरफास्ट गाडीच्या इंजिनामागील डब्याची चार चाके सोमवारी सायंकाळी ५.१५ वाजता घसरली. चाके रूळाच्या खाली उतरले असल्याची बाब लोकोपायलटच्या निदर्शनास आल्याने त्याने समयसूचकता दाखवली. रेल्वेचा वेग कमी करत गाडी पाचोरा रेल्वे स्थानकावर पोहोचली. तेव्हा विकलांग डब्याच्या पुढील भागाचे चार चाके रूळावरून घसरले. मात्र लोकोपायलटच्या सतर्कतेमुळे एक्स्प्रेसमधील ९५० प्रवाशांचा जीव वाचला.\nउपचारासाठी आलेल्या मुलाचा रेल्वेस्थानकातच मृत्यू\nजबलपूरहून नागपूरमध्ये उपचारासाठी आलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा रेल्वेस्थानकातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. आज सकाळी सव्वासात वाजता ही दुर्देवी घटना घडली.\nभारत बंद: अंधेरीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखली ट्रेन\nकल्याणच्या प्लॅटफॉर्मची कोंडी फुटणार\nदिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवासी संख्येमुळे कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म अपुरी पडू लागल्याची दखल अखेर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी घेतली. या स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र ४ व ५ वरील सर्व कार्यालये अन्यत्र हलवून ते मोकळे करण्याचा आदेश त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे प्रवाशांची या दोन्ही प्लॅटफॉर्ववरून ये-जा करताना होणारी कोंडी फुटणार आहे.\nमुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांवर जनौषधी दुकाने उपलब्ध करून देण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. प्लास्टिक बाटल्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी अशा बाटल्या क्रश करणाऱ्या मशिन्सही बसवण्याचा रेल्वेचा विचार असून प्रवाशांच्या हिताच्या असलेल्या या दोन्ही उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे.\nCCTV: कळव्यात तरुणाची धावत्या ट्रेनमधून उडी\nठाणे स्थानकात ‘डिजिटल म्युझियम’\nबोरीबंदर ते ठाणे असा ३५ किमीचा प्रवास करून भारतातील पहिली रेल्वे गाडी १६५ वर्षांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकात दाखल झाली असून या इतिहासाची साक्ष देणाऱ्या डिजिटल म्युझियमची निर्मिती करण्याच्या दृष्टीने रेल्वेकडून प्रयत्न केले जाणार आहेत.\nगर्भवती महिलेला रेल्वे प्रशासनाची ‘ई���ी’\nप्रसूतीच्या असह्य कळा होत असताना रेल्वेच्या शौचालयात एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना बुधवारी (दि. २२) सकाळी सव्वा अकरा वाजेदरम्यान अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये घडली. विशेष म्हणजे, या मुस्लिम महिलेला रेल्वेच्या पोलिस प्रशासनाने तातडीची मदत देत ऐन ईदच्या दिवशीच ‘ईदी’ दिल्याचे दिसून आले. ही महिला आपल्या पतीसोबत सिल्वासा गुजरातहून त्यांच्या मूळगावी दुमदुमा या ठिकाणी प्रसूतीसाठी जात होती. रेल्वे प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे सर्वत्रच कौतुक होत असून, महिलेवर अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऐन बकरी ईदच्या दिवशी रेल्वे प्रशासनाने हे कार्य करीत मुस्लिम महिलेला एकप्रकारे ‘ईदी’ दिली.\nवांद्रे स्थानक सातव्या स्थानावर झेप\nसर्व प्रमुख रेल्वे स्थानकांत देशात तळाचे स्थान गाठलेल्या कल्याण स्थानकाने मुंबईतील लोकल सेवांवरील ताण दाखवून दिला असला तरी पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकाने मात्र सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.\nजळगावसह भुसावळ, चाळीसगाव स्टेशन ‘अ’ श्रेणीत\nदेशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांचा अहवाल मंगळवारी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केला. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ३६ रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे. यात जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ व चाळीसगाव रेल्वेस्थानकाचा समावेश करण्यात आला आहे.\nswachh railway station: कल्याण स्थानक सर्वांत अस्वच्छ\nदेशभरात घेण्यात आलेल्या प्रमुख रेल्वे स्थानकांच्या आढाव्यात स्वच्छतेच्या दृष्टीने कल्याण स्थानक सर्वांत तळाशी असल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेवरील या स्थानकातील प्रवासी संख्या प्रचंड असून, देशभरातील ७१ अ १ श्रेणीतील स्थानकांत यावर्षी त्याचा ७४वा क्रमांक लागला आहे.\nकिकी डान्सः स्थानक स्वच्छता करण्याची शिक्षा\nविरार रेल्वे स्थानकावर लोकलसमोर 'किकी डान्स' करून जीव धोक्यात घालणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.\nधावत्या गाडीतून पडूनही तो 'असा' बचावला\n'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' या म्हणीचा प्रत्यय रविवारी ठाणे रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाला आला. ठाणे स्थानकावर स्टॉप नसणाऱ्या एका सुपरफास्ट एक्सप्रेसमधून प्लॅटफॉर्मवर उतरण्याच्या प्रयत्नात असलेला एक प्रवासी अक्षरश: अर्धा ट्रेनखाली येऊन फरफटत गेला. पण इतकं होऊनही त्याला साधं खरचटण्यापलीकडे काही इजा झाली नाही.\nधावत्या लोकलमधील प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांचे मोबाइल लुटणाऱ्या फटका चोराला तुर्भे आरपीएफच्या जवानांनी गुरुवारी सकाळी घणसोली रेल्वे स्थानकातून अटक केली. समीर फकरू शेख उर्फ अश्रफ (१९) असे या फटका चोराचे नाव असून त्याला वाशी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती तुर्भे आरपीएफ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लोकेश सागर यांनी दिली.\nराफेल खरेदी हा सैन्यावरचा सर्जिकल स्ट्राइकच: राहुल\nफसवाफसवी नको; उदयनराजेंचा पवारांना इशारा\nदानवेंना बच्चू कडूंचं आव्हान, जालन्यातून लढणार\nतालिबाननंतर 'CPI-माओवादी' सर्वात खतरनाक\nव्हिडिओ: करीनाच्या 'झिरो फिगर'चं रहस्य\nमर्जीतल्या खेळाडूसाठी 'सुवर्ण' विजेत्यास डावलले\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\n'हा' अनोखा पिझ्झा चक्क तीन वर्ष टिकणार\nइतक्या संपत्तीचं करायचं काय\nव्हिडिओ: चहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/raver", "date_download": "2018-09-22T08:24:10Z", "digest": "sha1:ZEVJP57CB5UHPGDH7LNW2I3HTRSDO2VZ", "length": 33027, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "raver Marathi News, raver Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n‘कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायलाच हवी’\nइतक्या संपत्तीचे करायचे काय\nतालिबाननंतर सीपीआय-माओवादी सर्वात खतरनाक\nपूरग्रस्त केरळसाठी अतिरिक्त सेस\nSurgical Strike: सरकारकडून वादाचा स्ट्राइक...\nनन बलात्कार: अखेर बिशप मुलक्कल अटकेत\nहा पिझ्झा चक्क तीन वर्ष टिकणार\nरशियावरील निर्बंधांची व्याप्ती वाढवली\nमहिलेच्या गोळीबारात तिघे ठार\nइराणबाबतच्या दबावाला भारत विरोध करेल\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही:...\nदहशतवादाविरोधात भारताकडून प्रभावी उपाय\nजागतिक बँकेकडून भारताला मोठे अर्थसाह्य\nरोकडतुटीच्या भीतीने निर्देशांकाची पडझड\nपेट्रोल, डिझेलनंतर सीएनजीही महागणार\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nAsia Cup: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nइंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी चोख हवी\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\nटीम इंडियात २४ तासांत सुधारणा\nभारताची आज बांगलादेशविरुद्ध लढत\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\n...तर '३७७' वरील सिनेमात काम करेन: आयुषमान...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nकर्मचारी - सर, मला सुट्टी हवीय\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस..\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रु..\nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्..\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओ..\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर..\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर..\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार प..\nफटकळ बोलण्यानेच मी नको\n‘माझा स्वभाव कडक आहे, मी फटकळ बोलतो म्हणून तर म्हणतात हा नकोच’, अशी कोपरखळी आमदार एकनाथ खडसे यांनी स्वपक्षाच्या नेत्यांना मारली. ते शनिवारी रावेर तालुक्याच्या वाघोडच्या भाजपच्या बुथ मेळाव्याप्रसंगी बोलत होते. ‘आपण तोंडावर बोलणारे असून, खुर्चीचे भुकेले नाहीत तर आम्ही तुमच्या कामाचे भुकेले आहोत’, असे वक्तव्यही आमदार खडसे यांनी केले.\nमद्यधुंद अवस्थेत पत्नीचा खून\nभुसावळ तालुक्यातील हतनूर येथे पतीनेच पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. मनीषा योगेश तायडे (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती योगेश अशोक तायडे (वय ३२, रा. सावतर निंभोंरा ता. भुसावळ ह. मु. हतनूर ता. भुसावळ) यास अटक करण्यात आली.\nसकाळी बंद, दुपारी सुरळीत\nदेशात वाढत्या पेट्रोल-डिझेल दराविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व समाजवादी पक्षासह देशातील १९ पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला सोमवारी (दि. १०) खान्देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जळगावात दुकानदारांनी आपली दुकाने काही वेळ बंद ठेवली. रावेरला सरकारविरोधात घोषणाबाजी करीत निषेध मोर्चा काढण्यात आला. तर धुळ्यासह साक्रीत दरवाढीचा विरोध करीत निदर्शने करण्यात आली. साक्रीत पेट्रोलपंपावरील मशिनला हार चढवित काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. जळगावात दुपारनंतर बससेवा सुरळीत सुरू झालेली दिसून आली.\nदेशातील सर्वांना सुखी ठेवून सर्वत्र शांतात अबाधित राहावी. केरळ येथे अतिवृष्टीमुळे ओल्या पुरग्रस्तांना सुरक्षित ठेव. त्यांच्यावर कृपादृष्टी ठेव यासह विश्वशांतीसाठी बुधवारी (दि. २२) शहरातील मुस्लिम बांधवांतर्फे सामूहिक प्रार्थना करण्यात आली. बकरी ईदनिमित्त ईदगाह मैदानावर बुधवारी सकाळी साडेआठ वाजता सामूहिक नमाज करण्यात आली. या वेळी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.\nमहाराष्ट्र राज्य धनगर समाजातर्फे धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या सवलती मिळण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (दि. १३) राज्यस्तरीय आंदोलन पुकारण्यात आले होते. त्याला खान्देशातूनही प्रतिसाद मिळाला. जळगाव शहरासह रावेर, साक्रीत धनगर समाजबांधवांनी रास्ता रोको केला. तर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सरकारविरोधी घोषणा देत धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, यासाठी समाजबांधव आग्रही होते.\nमुक्ताईनगर परिसरात वाघ मृतावस्थेत\nमुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा गावालगत पूर्णा नदीपात्रात पट्टेदार वाघ रविवारी (दि. १२) सकाळी मृतावस्थेत आढळून आला आहे. वढोदा वनपरिक्षेत्रात यापूर्वी तीन पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळून आले आहेत. आता या वाघांच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय याचा शोध घेण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.\n‘मेगा रिचार्ज’चे सर्वेक्षण आजपासून\nसातपुड्याच्या रांगेतून मध्य प्रदेशातील असीरगडपासून तापी नदीचे पाणी कालव्याद्वारे तालुक्यातील रावेर, यावल, चोपडासह विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या मेगा-रिचार्ज अर्थात महाकाय जलपूर्णभरण योजनेसाठीचे हवाई सर्वेक्षण आज (दि. १३) पासून सुरू होणार आहे. याबाबत रविवारी त्याची हवाई पाहणी करण्यात आली. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात हे सर्वेक्षण पुढील दहा दिवस चालणार आहे.\nचाळीसगाव तहसीलसमोर ठिय्या आंदोलन\nशहरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. तत्पूर्वी शहरातील स्टेशन रोडमार्गे मुख्य भागात ��ोर्चा काढण्यात येऊन जोरदार घोषणाबाजी करीत शहर दणाणून सोडले.\nखान्देशात मराठा समाजाचा एल्गार\nमराठा समाजाच्या आरक्षणासाठी क्रांतीदिनानिमित्त पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला गुरुवारी खान्देशातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी कडकडीत बंद पाळण्यात आल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, अमळनेर, चोपडा, रावेर, मुक्ताईनगरला प्रशासनाला निवेदने देऊन सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. धुळे शहरासह जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा तालुक्यात बंदला प्रतिसाद मिळाला. शिरपूरमध्ये बंद न पाळता प्रांताधिकारी कार्यालयासमोर भजन म्हणून आंदोलन करण्यात आले.\nसातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारकडून सुरू असलेल्या वेळकाढू धोरणाविरोधात राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (दि. ७) तीन दिवस लाक्षणिक संप पुकारला आहे. जळगाव जिल्ह्यातही ५० हजारावर कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील १०० टक्के कर्मचारी संपावर असल्याने दालने ओस पडली होती. तर कर्मचाऱ्यांकडून समोर धरणे आंदोलन सुरू होते.\nरावेर तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे निंभोरासीम-पिप्रीनांदू तापी नदी पूलावर गुरुवारी (दि. २६) सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रसंगी युवकांची संख्या मोठी होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जलसमाधी आंदोलन न करता ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी प्रांताधिकारी किंवा जिल्हाधिकारी आल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा पावित्रा आंदोलकांनी घेतल्यावर पाच तासांनी प्रांताधिकारी आल्यावर निवेदन देण्यात येऊन आंदोलन थांबवण्यात आले.\nमराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरात मंगळवारी बंद पुकारण्यात आला होता. त्याला खान्देशातही प्रतिसाद मिळाला होता. बुधवारी मुंबई बंदची हाक क्रांती मोर्चाकडून देण्यात आली होती. या बंदच्या हाकेचे पडसाद जळगाव जिल्ह्यात उमटले असून, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, रास्ता रोको करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.\nरावेर, यावल मुक्ताईनगरात निषेधसभा\nरावेर : तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी आवाहन केल्यानंतर शहरात बंद पाळण्यात आला. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्���ा सुमारास शहरातील प्रमुख मार्गावरील सर्व दुकाने बंद करण्यात आली.\nरावेर : तालुक्यात वादळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित भरीव मदत द्यावी, रावेरला एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, जळगावच्या बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी या मागण्यांसाठी रावेरला पीआरपीतर्फे रेलरोको आंदोलन करण्यात आले.\nजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकास मारहाण करून जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे सोपान पाटील यांनी शनिवारी (दि. ९) पत्रकार परिषदेत केला. तसेच यापूर्वीही महाजन यांनी अशाचप्रकारे पोरकटपणाच्या कृती केल्याचे त्यांनी सांगितले.\nवादळी वारा, पाऊस व गारपीटीमुळे केळीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यानंतर गुरुवारी (दि. ७) तालुक्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पूर्व भागातील शेती शिवाराची पाहणी केली. यावेळी मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.\nशहरासह परिसरात बुधवारी रात्री आठ वाजेपासून वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरू होताच निम्या शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यातील रावेर, चोपडा शहरासह तालुक्यातही वादळी पाऊस झाला. अनेकठिकाणी घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले असून, झाडेही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडल्याने बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.\nहिरापूरमध्ये प्रगती पॅनलची सरशी\nतालुक्यातील हिरापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रगती पॅनलची सरशी झाली असून, सरपंचपदासह सदस्यपदाच्या ६ जागांवर विजय मिळविला आहे. विरोधी नम्रता पॅनलला सदस्यपदाच्या ५ जागांवर समाधान मानावे लागले.\nरेल्वेतून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू\nकुर्ला- दरभंगा पवन एक्सप्रेसमधून तोल जाऊन पडल्याने एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. १६) रात्री ९.२० वाजता सावदा ते रावेर रेल्वेस्टेशनदरम्यान घडली. जखमी तरुणावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.\nमाजी महसूलमंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्यावर विविध आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी दाखल खटल्याच��या कामकाजप्रकरणी सामामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सोमवारी (दि. १६) रावेर न्यायालयात हजर झाल्या. न्यायालयाने त्यांची पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीपत्रावर जामिनावर मुक्तता केली. अजामीनपात्र पकड वॉरंट रद्द करण्यासाठी दमानिया यांना तीनशे रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.\nराफेल खरेदी हा सैन्यावरचा सर्जिकल स्ट्राइकच: राहुल\nफसवाफसवी नको; उदयनराजेंचा पवारांना इशारा\nदानवेंना बच्चू कडूंचं आव्हान, जालन्यातून लढणार\nतालिबाननंतर 'CPI-माओवादी' सर्वात खतरनाक\nव्हिडिओ: करीनाच्या 'झिरो फिगर'चं रहस्य\nमर्जीतल्या खेळाडूसाठी 'सुवर्ण' विजेत्यास डावलले\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\n'हा' अनोखा पिझ्झा चक्क तीन वर्ष टिकणार\nइतक्या संपत्तीचं करायचं काय\nव्हिडिओ: चहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/rio-olympics-2016-ethiopias-feyisa-lilesa-stays-in-brazil-1289784/", "date_download": "2018-09-22T07:59:29Z", "digest": "sha1:LCXH6UPI4LZ35BUWRSQDQ6NTRWUUBRUN", "length": 13668, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शिक्षेच्या भीतीने लिलेसाची मायदेशाकडे पाठ | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nशिक्षेच्या भीतीने लिलेसाची मायदेशाकडे पाठ\nशिक्षेच्या भीतीने लिलेसाची मायदेशाकडे पाठ\nइथियोपियातील दडपशाहीचा ऑलिम्पिकमध्ये केला निषेध\nइथियोपियातील दडपशाहीचा ऑलिम्पिकमध्ये केला निषेध\nआपल्या देशातील राजकीय दडपशाहीचा निषेध करण्यासाठी त्याने ऑलिम्पिकसारखे व्यासपीठ निवडले. हाच द्वेष मनात ठेवत तो ऑलिम्पकमध्ये धावला आणि मॅरेथॉनमध्ये रौप्यपदकही पटकावले. पण पदक पटकावल्यावर त्याने आनंद साजरा केला नाही, उलटपक्षी त्याने या दडपशाहीचा निषेधच केला. त्याचा हा निषेध साऱ्या जगाने पाहिला. पण आता त्याला मायदेशात जाणे अवघड होऊन बसले आहे. शिक्षेच्या भीतीने तो मायदेशात परतलेला नाही. तर त्य���ने अमेरिका किंवा अन्य मोठय़ा देशाचा आश्रय घेतला असल्याचे समजते. ही गोष्ट आहे इथिओपियाच्या फेयिसा लिलेसाची.\nइथिओपियाच्या ऑलिम्पिक संघाचे सोमवारी येथे आगमन झाले. मात्र या संघातील खेळाडूंबरोबर लिलेसा दिसला नाही. खेळाडूंना मिळणाऱ्या अवमानकारक वागणुकीबद्दल लिलेसाने अनेक वेळा जाहीररीत्या विरोध दर्शविला होता. त्यामुळे त्याला शासनाकडून शिक्षा केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्याला कोणतीही शिक्षा केली जाणार नाही, असे आश्वासन येथील शासनाकडून मिळाले असले तरी त्याने मायदेशात परत न जाण्याचा निर्णय घेतला होता. इथिओपियाच्या क्रीडाधिकाऱ्यांनी मायदेशात परतलेल्या पदक विजेत्यांचे अभिनंदन केले, मात्र त्यांच्या भाषणात कोठेही लिलेसाचा उल्लेख करण्यात आला नव्हता.\nलिलेसाचा मध्यस्थ म्हणून फेडरिको रोसा हे गेली तीन वर्षे काम करीत आहेत. त्यांनी सांगितले की, ‘लिलेसाने मायदेशात जाण्यास तीव्र विरोध दर्शविला होता. जरी शासनाने त्याला कोणतीही शिक्षा होणार नसल्याचे आश्वासन दिले असले तरी त्याने मायदेशी जाण्याचे टाळावे व अन्य देशात आश्रय घ्यावा, असा सल्ला त्याला अनेक संघटकांनी दिला होता. लिलेसाने कोणत्या देशात आश्रय घ्यायचे ठरविले आहे याची माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. कारण ऑलिम्पिकमधील शर्यतीनंतर माझ्याशी त्याचे बोलणे झालेले नाही.’\nलिलेसाने मॅरेथॉन शर्यत झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आपण देश सोडण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले होते. लिलेसाने अमेरिकेत आश्रय घेण्याचे ठरवले असल्याचे समजते, मात्र अमेरिकन गृह खात्याने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nPak vs Afg : सामना गमावल्यानंतर रडू कोसळलेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूची शोएब मलिकने काढली समजूत\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/477012", "date_download": "2018-09-22T07:32:56Z", "digest": "sha1:IQZLJIMW23A6FFNJMMILZ2YCYP4ZDRI4", "length": 13022, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘श्रीरंग’ च्या नाटय़लेखन स्पर्धेतून साकारली ‘संहिता बँक’! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘श्रीरंग’ च्या नाटय़लेखन स्पर्धेतून साकारली ‘संहिता बँक’\n‘श्रीरंग’ च्या नाटय़लेखन स्पर्धेतून साकारली ‘संहिता बँक’\nउत्तम नाटय़कलाकृती निर्माण होण्यासाठी आवश्यकता असते ती उत्तम संहितेची अर्थात उत्तम संहितांचे लेखन होण्यासाठी जाणकार नाटय़लेखकाची आवश्यकता असते. रत्नागिरीच्या नाटय़क्षेत्रातील अग्रणी नाटय़संस्था ‘श्रीरंग’चे अध्यक्ष भाग्येश खरे यांनी या गोष्टी जाणल्या आणि एक राज्यस्तरीय स्पर्धा प्रत्यक्षात आली ती म्हणजे ‘प्र. ल. मयेकर स्मृति नाटय़लेखन स्पर्धा’ अर्थात उत्तम संहितांचे लेखन होण्यासाठी जाणकार नाटय़लेखकाची आवश्यकता असते. रत्नागिरीच्या नाटय़क्षेत्रातील अग्रणी नाटय़संस्था ‘श्रीरंग’चे अध्यक्ष भाग्येश खरे यांनी या गोष्टी जाणल्या आणि एक राज्यस्तरीय स्पर्धा प्रत्यक्षात आली ती म्हणजे ‘प्र. ल. मयेकर स्मृति नाटय़लेखन स्पर्धा’ या स्पर्धेला यावर्षी एक तप पूर्ण होत आहे. या 12 वर्षात ‘श्रीरंग नाटय़संस्थे’कडे ‘संहिता बँक’ची निर्मिती झाली असून तब्बल 450 संहिता या ‘बँक’मध्ये उपलब्ध असल्याची माहिती भाग्येश खरे यांनी ‘जागतिक पुस्तक दिनाच्या’ पुर्वसंध्येला ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.\n‘श्रीरंग��तर्फे 2006 साली या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. आता ही स्पर्धा अगदी बेळगाव, इंदौर आदी शहरांपर्यांत पोहोचली आहे. प्रतिवर्षी या स्पर्धेत सुमारे 50 नाटय़लेखकांचा सहभाग घेतात त्यामुळे ‘श्रीरंग’च्या ‘संहिता बँक’मध्ये 50 नव्या संहिता जमा होतात. अशा प्रकारची स्पर्धा घेणारी ‘श्रीरंग’ ही राज्यातील एकमेव नाटय़संस्था आहे.\n‘संहिता बँक’बाबत माहिती देताना खरे म्हणाले की, पहिल्या वर्षीपासूनच या स्पर्धेला नाटय़लेखकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्या वर्षीच 63 नाटय़संहिता या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेमुळे नाटय़लेखक लिहिता झाला. यानिमित्ताने व्यवहारातील, कौटुंबिक, सामाजिक विविध विषयांची मांडणी होऊ लागली. नाटय़लेखकाकडून स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळे विषय हाताळले जाऊ लागले. हे या स्पर्धेचे फलित म्हणावे लागेल.\nसंहिता बँकेत नाटय़लेखिकांच्या संहिता\nनाटय़क्षेत्रात नाटय़लेखकांचीच नावे प्रकर्षाने डोळ्य़ासमोर येतात. नाटय़लेखिका त्यामानाने दिसून येत नाहीत. मात्र ‘श्रीरंग’च्या ‘संहिता बँक’कडे पाहिले असता, यामध्ये नाटय़लेखिकाही लिहित्या झाल्याचे दिसून येत आहेत. नाटय़लेखिकांच्याही संहिता ‘संहिता बँक’मध्ये जमा झाल्या आहेत. या संहितांतील अंजली पुराणिक, संध्या देशपांडे, नीता गद्रे यांच्या संहिता विशेष उल्लेखनीय ठरल्या आहेत. या स्पर्धेतून 8 ते 10 चांगले नाटय़लेखक नाटय़क्षेत्राला मिळाले आहेत. या स्पर्धेमुळे विद्यासागर अध्यापक, समीर मोने, सुबोध हर्डिकर यांसारखे नाटय़लेखक नाटय़क्षेत्राला मिळाले आहेत.\nनाटय़लेखन स्पर्धा असल्याने नाटय़लेखकांकडून समाजातील विविध गंभीर विषय, सामाजिक, कौटुंबिक विषय संहिता लिहिताना हाताळले जातात. मात्र विनोदी विषय मात्र अत्यंत कमी हाताळले जातात. विनोदी संहिताही लिहिल्या जाव्यात, अशी अपेक्षा भाग्येश खरे यांनी व्यक्त केली.\nरत्नागिरीतील नाटय़लेखकांचा सहभाग वाढावा\nकोकणातील विशेषतः रत्नागिरीतून नाटय़लेखकांचा मात्र या स्पर्धेत सहभाग म्हणावा तसा होत नसल्याची खंत खरे यांनी बोलून दाखवली. नाटय़क्षेत्रातील इतर क्षेत्रांत येथील मंडळी पुढे येत असल्याचे दिसून येते. मात्र नाटय़लेखनाकडे येथील क्षेत्र तितकेसे वळलेले नसल्याचे दिसून येते. तसेच युवा लेखकांचाही सहभाग स्पर्धेत कमी दिसत आहे, तो वाढावा अशी अपेक्ष��� आहे. यासाठी युवांनी आधी वाचण्याची आणि आजूबाजूला डोळसपणे पहाण्याची गरज असल्याचे खरे यांनी सांगितले.\nया स्पर्धेचे सुरूवातीचे परीक्षण दिवंगत प्रख्यात नाटय़लेखक प्र.ल. मयेकर आणि रत्नागिरीतील प्रतिभावान दिग्दर्शक अविनाश फणसेकर यांनी केले होते. आता पुण्याचे नाटककार समीर मोने हे या नाटय़स्पर्धेचे परीक्षण करत आहेत. पहिल्याच वर्षी समिक्षक कमलाकर नाडकर्णी यांच्याकडून या स्पर्धेचे कौतुक झाले होते. तर प्रसिद्ध विनोदी अभिनेते प्रदिप पटवर्धन यांनी ‘संहिता बँक’मधून 3 संहिता नेल्या. अशाचप्रकारे दिग्दर्शक, निर्मात्यांचा या ‘संहिता बँक’ला प्रतिसाद मिळून त्यातून उत्तमोत्तम नाटकांची निर्मिती व्हावी, हा या ‘संहिता बँक’, तसेच स्पर्धेमागचा मुख्य उद्देश असल्याचे खरे यांनी सांगितले.\nही नाटय़लेखन स्पर्धा अशीच पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार अध्यक्ष भाग्येश खरे यांनी ‘तरूण भारत’जवळ बोलून दाखवला. या स्पर्धेसाठी ज्येष्ठ रंगकर्मी किरण साळवी यांचे भक्कम प्रायोजकत्त्व लाभले आहे. तर सुरूवातीच्या कालावधीत आमदार उदय सामंत यांनीही या स्पर्धेला सहकार्य केले होते. या स्पर्धेतूनच आता पुढे ही ‘संहिता बँक’ आणखी उत्तमोत्तम नाटय़संहितांनी समृद्ध होईल, यात शंका नाही.\nजिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर\nहिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक हातिस उरूसाला प्रारंभ\nरक्तचंदन तस्करीचे धागेदोरे कर्नाटकात\nडिझेल संपल्याने एस.टीचा बोजवारा\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/story-of-vat-pournima/", "date_download": "2018-09-22T07:08:23Z", "digest": "sha1:T6WB72GB4L24CQNJLOBJJ65O36FQBWZQ", "length": 16563, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वटपौर्णिमा : सणाची कथा आणि महत्त्व | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › वटपौर्णिमा : सणाची कथा आणि महत्त्व\nवटपौर्णिमा : सणाची कथा आणि महत्त्व\nकोल्हापूर : सीमा पाटील\nभारत हा उत्‍सव म्‍हणून जीवन जगणार्‍यांचा देश. प्रत्‍येक गोष्‍टीत इश्वराचे रुप शोधून त्‍याची पूजा करणारा देश अशीच भारताची ओळख जगभर आहे. सृष्‍टीतील प्रत्‍येक सजीव, निर्जीवरुप पूजनीय आहे. भारत हा सण-उत्‍सवांचा देश आहे. सारे सणवार ही एक प्रतीके आहेत. समाजात जे जे योग्य आहेत ते टिकले जावे आणि त्यातून एक सदृढ समाज दीर्घकाळ टिकावा म्हणून हे सण साजरे करण्‍यापाठीमागचा उद्‍देश असतो. सणांना आपल्‍या जीवनशैलीत अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. आपल्‍या भारतीय संस्‍कृतीत अनेक सण उत्‍साहाने साजरे केले जातात. त्‍यापैकी एक सण म्‍हणजे वट पौर्णिमा हा आहे.\nप्रामुख्‍याने महाराष्‍ट्रात वट पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ज्‍येष्‍ठ महिन्‍यात येणारी पौर्णिमा ही वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हे व्रत विवाहीत स्‍त्रिया आपल्‍या पतीला उत्‍तम आरोग्‍य, दीर्घायुष्‍य प्राप्‍त व्‍हावे म्हणून करतात. यासाठी वटवृक्षाची, वडाच्‍या झाडाची पूजा व प्रार्थना करतात. आज वट पौर्णिमा यानिमित्त जाणून घेऊया वटवृक्षाबद्दल व वट पौर्णिमेविषयी....\nएक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला ७१२ किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे; म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता करणे. या झाडाला इतर झाडांच्या तुलनेत आकाराने मोठी व संख्येने भरपूर पाने असल्यामुळे तो जास्तीत जास्त कार्बन वायू आणि इतरही अनेक विषारी वायू शोषून घेतो व हवा शुद्ध ठेवतो. हा वृक्ष विशाल असल्यामुळे शुद्ध हवा आणि सावली देतोच परंतु आकाशातून धावणाऱ्या ढगा॑मधून पाणी खेचून आणण्याची ताकद या वृक्षात असते. त्यामुळे पाऊस पडण्यास मदत होते. उन्हाळ्यात या वृक्षामुळे हवेत आर्द्रता सोडली जाते त्यामुळे याच्या छायेत गारवा मिळतो. हा यज्ञीयवृक्ष असून विवाह प्रसंगी या वृक्षाच्या काड्या होमात अग्नीला अर्पण करतात. त्���ांना समिधा म्हणतात.\nवडाच्‍या झाडाचे औषधी गुणधर्म\nवटवृक्ष हा अत्यंत औषधी आणि गुणकारी वृक्ष म्हणून ओळखला जातो. या वृक्षाची पाने तोड्ल्यावर जो दवपदार्थ त्यातून निघतो त्याचा औषधामध्ये मलमासारखा उपयोग होतो. विंचवाचे विष कमी होण्यासाठी किंवा पायाच्या भेगा भरुन करण्‍यासाठी याचा उपयोग होतो. अवयवात लचक भरणे किंवा संधिवातामुळे सांधे दुखणे यावर वडाची पाने तेल लावून थोडी गरम करून दुखणार्‍या भागावर बांधल्यास सांधे मोकळे होतात. ताप कमी होण्यासाठी वडाच्या पारंब्यांचा रस देतात. त्यामुळे लगेच घाम येऊन शरीराचा दाह कमी होतो. पोटात जंत झाल्यास पारंब्यांचे कोवळे अंकुर वाटून त्याचा रस देतात. आव, अतिसार यावर पारंब्या तांदळाच्या धुवनात वाटून त्यात ताक घालून देतात.\n...म्‍हणून वडाच्या झाडाची पूजा करतात\nपुराणकथेप्रमाणे भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून रागावलेल्या पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेव्हादेखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेव्हादेखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणून त्याला अक्षयवट म्हटले गेले आहे. त्याच्या ह्या कालातीत अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात. गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील वटवृक्ष पूजनीय मानतात. नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबीयांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे. म्‍हणून वट पौर्णिमेला वडाच्‍या झाडाची पूजा करतात.\nसौभाग्यचं प्रतीक मानले जाणारे हळदी-कुंकू आणि काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तेथे अर्पण करतात. फळांचा राजा आंबा हा तेथे वटवृक्षाची पूजा करताना ठेवतात. पाच फळांचे पाच वाटे बनवतात. ते सुपामध्ये सजवतात आणि सुंदर रुमालाने तो झाकून घेतात. ते वाटे खाण्यासाठी लहान मुले पूजेच्या ठिकाणी आवर्जून गर्दी करतात. तसेच दूध साखरेचा नैवेद्यही दाखवतात. त्यानंतर वडाच्या झाडाला सफेद दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालतातआणि शेवटी त्या धाग्याची वडाच्‍या खोडाला गाठ मारतात.\nवट पौर्णिमेची प���राण कथा\nअनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता. त्याला सावित्री नावाची सुंदर आणि गुणी कन्या होती. सावित्री उपवर झाल्यावर पतीची निवड करण्याची परवानगी राजाने दिली. तिने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षच शिल्लक असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.\nसत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडताना त्याला चक्कर आली व तो जमिनीवर पडला. यमराज तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पतीशिवाय कोणतेही तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबध्द झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व सावित्री व्रत आचरतात.\nआधुनिकीकरणाच्या ओघात गावांचे आणि शहरांचे काँक्रिटीकरण झाल्याने वटवृक्षाचे अस्तित्व जवळपास संपत आले आहे. कुठेतरी दूरवर एखादा वटवृक्ष आढळतो आणि त्याची पूजा करण्यासाठी महिलांची रांगच रांग लागते. तसेच केवळ फांद्या आणून त्यांची पूजा करण्याऐवजी जागोजागी वटवृक्षाची किंवा अन्‍य वृक्षाची लागवड केली तर त्याचा फायदा नक्कीच होईल. वटवृक्षाची किंवा वटफांदीची पूजा करणारी प्रत्येक महिला सात जन्मी हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना करते. परंतु या वट पौर्णिमाला फांदीऐवजी वटवृक��षांची वटपौर्णिमेच्या निमित्ताने लागवड केली तर सात जन्मी हाच नवरा मिळेल की नाही हे सांगता येणार नाही पण आपल्‍या पुढच्‍या पिढीला नक्‍की सावली देईल.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/womens-death-in-Leopard-Attack/", "date_download": "2018-09-22T07:20:21Z", "digest": "sha1:7S5DPVO3ZGYHOUASAW6BBIM7OLLOFUTU", "length": 5796, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू\nबिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू\nगिरणा परिसरात बिबट्याच्या हल्लयात एका महिलेचा मृत्यू झाला. आतपर्यंत या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात पाच बळी गेले आहेत. यात २ लहान मुले तर २ महिलांचा समावेश आहे.\nबिबट्याने केलेल्या हल्लयात सुसाबाई धना भिल (वय ५५) या ठार झाल्या. त्यांच्या डोक्याकडील भाग बिबट्याने खाल्ला होता. गिरणा परिसरातील शिवारात काम करत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यापूर्वी बिबट्याने २ महिला आणि २ लहान मुलांना लक्ष केले होते. या घटनेने स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. त्यामुळे बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.\nगेल्या चार ते पाच महिन्यांपासून चाळीसगाव तालुक्यात बिबट्याची दहशत सुरू आहे. माणसांसह जनावरांवर हल्ला करण्याच्या घटना ताज्या असताना शनिवारी(२५) रात्रीच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील लोंढे शिवारातील शेतात बांधलेल्या वासरीवर बिबट्याने हल्ला केला होता. यावेळी गोऱ्ह्यावर हल्ला करून त्याची मानच तोडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले असून आतापर्यंत दोन महिला, दोन मुले अशा चार जणांचा मृत्यू झाला तर इतर पाच जण जखमी झाली आहेत. वनविभागाला हा बिबट्या पकडण्यास अपयश येत असल्याने वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nभक्कम बाजू मांडल्यानेच योग्य निकाल : महाजन\nअध्यक्ष पदासाठी कोकाटे, कोकणी आघाडीवर\nजिल्हा बँकेचा काटेरी मुकुट कोण स्वीकारणार\nपोलीस कँटीन नव्या जागेत सुरू\nआरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाका\nअन्, जेव्हा ठाण्यातच पोलिसांना घाम फुटतो\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Public-bicycle-sharing-in-45-locations-in-Pimpri/", "date_download": "2018-09-22T07:26:48Z", "digest": "sha1:AB23U4O3T6M5OCWT77PICRM5RE27QAXZ", "length": 6192, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरीत ४५ ठिकाणी ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरीत ४५ ठिकाणी ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’\nपिंपरीत ४५ ठिकाणी ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’\nपिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत पिंपळे सौदागर, वाकड व पिंपळे गुरव येथील बीआरटीएस मार्गावरील 45 ठिकाणी ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ (सार्वजनिक सायकल सुविधा) योजना उपक्रम 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत महापालिका व स्मार्ट सिटी कंपनी कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणार नाही. संबंधित प्रायोजक सायकल कंपन्या त्याचे नियोजन, नियंत्रण व देखरेख करणार आहे.\nपिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. त्यानुसार पालिका शहरातील पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव या ‘एरिआ बेस डेव्हलपमेंट’ (क्षेत्रीय पायाभूत सुविधा) परिसरात आणि ‘पॅन सिटी’ अंतर्गत विविध योजना राबवित आहे. त्यातील पहिला उपक्रम ‘एरिआ बेस डेव्हलपमेंट’ परिसरातील ‘पब्लिक शेअर सायकल’ हा आहे. त्यासाठी सुमारे 4 सायकल कंपन्या उत्सुक आहेत.\nस्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत 3 जुलैला बैठक झाली. त्यात या योजनेसंदर्भात अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. पुणे स्मार्ट सिटी लिमिटेडच्या धर्तीवर ही योजना प्रायोजक तत्त्वावर शहरात राबविली जाणार आहे. पालिका किंवा स्मार्ट सिटी त्यासाठी कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणार नाही. पालिका केवळ जागा उपलब्ध करून देणार आहे.\nसायकल कंपन्या स्वखर्चाने सायकल पुरवून, देखभाल व दुरुस्ती करणार आहेत. रात्रीच्या वेळी सायकल चालकाने इतर ठिकाणी सोडून दिलेल्या सायकली गोळा करण्याची जबाबदारी प्रायोजकाची आहे. सायकल वापरण्याचा भाडे दर ठरविण्याचा आणि त्यात वाढ व घट करण्याचा अधिकार प्रायोजकास देण्यात आला आहे. हा करार 5 वर्षांसाठी आहे. तक्रारी निवारणाची जबाबदारी कंपनीची असणार आहे.सायकलस्वाराचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी प्रायोजक कंपनीची राहणार आहे. इच्छुक प्रायोजक कंपन्यांशी करार करण्यास मान्यता देण्याचा विषय बुधवारी (दि.1) होणार्‍या स्थायी समिती सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/node/2986", "date_download": "2018-09-22T06:57:48Z", "digest": "sha1:XCCCVPCWEEOV5L2MQ62BPBLUMSJX2MNM", "length": 11350, "nlines": 99, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "मुंबईत पहिली आगगाडी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभारतात पहिली प्रवासी रेल्वे गाडी रुळांवरून पऴाली ती 16 एप्रिल 1853 रोजी, मुंबई आणि ठाणे यांच्या दरम्यान. रेल्वे वाहतुकीची योजना 1832 मध्ये मांडण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात भारतातील पहिली रेल्वे 22 डिसेंबर 1851 रोजी रुडकी येथे धावली. ती बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी वापरण्यात आली. मुंबई ते कोलकाता हा सुमारे सहा हजार चारशे किलोमीटर लांबीचा लोहमार्ग 1870 मध्ये तयार झाला. भारतात लोहमार्गाचे जाळे सध्या अंदाजे त्रेसष्ट हजार किलोमीटरचे आहे. देशात एकूण सुमारे आठ हजार रेल्वे स्थानके आहेत.\nयुरोपात आगगाडी धावली ती 1830 मध्ये. नंतर चौदा वर्षांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यापारी, समाजसेवक, शिक्षणप्रेमी नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी हिंदुस्थानात आगगाडी सुरू करावी असा प्रस्ताव मांडला व पाठपुरावा केला. म्हणून त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणू लागले. ब्रिटिशांनी त्यांचा ठराव मान्यही केला. नाना शंकरशेट यांनी त्यांच्या वाड्य़ातील जागाही रेल्वेच्या पहिल्या कचेरीसाठी देऊ केली.\nगव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी खासगी व्यावसायिकांना रेल्वे सुरू करण्यासाठी 1844 मध्ये परवानगी दिली. त्यानुसार दोन कंपन्यांची स्थापना करण्यात आली. गोऱ्यांचा हा ‘चाक्या म्हसोबा’ हिंदुस्थानातील पहिल्यावहिल्या रेल्वे प्रवासाला बोरिबंदर स्थानकातून दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी निघाला तो ठाण्याच्या दिशेने. गाडी साहिब, सिंध आणि सुलतान या इंजिनांनी खेचत नेली. गाडीला तोफांची सलामी देण्यात आली. मुंबई ते ठाणे हे चौतीस किलोमीटर अंतर कापण्यास गाडीने एक तास बारा मिनिटे घेतली. लोकांनी गाडीला चाक्या म्हसोबा असे नावही दिले.\nगाडीत पंचवीस व्हीआयपी प्रवासी होते. त्यामध्ये नाना शंकरशेठ स्वत:ही होते. रेल्वे सुरू करण्यात नानांचे योगदान मोठे होते. त्याबद्दल त्यांना पहिल्या वर्गाचा ‘सोन्याचा पास’ देण्यात आला होता.\nमहाराष्ट्रात रेल्वेची सातशे स्थानके आहेत. त्यांपैकी शंभर स्थानके मुंबई आणि उपनगरांतच आहेत. रेल्वेच्या एकूण उत्पन्नापैकी चाळीस टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे.\nरेल्वेसदृश्य वाहतुकीचे पहिले पुरावे जुन्या ग्रीसमध्ये सापडतात. नॅरोगेज रेल्वे युरोपातील कोळसा खाणींमध्ये सोळाव्या शतकात वापरात होत्या. त्यांचे रुळ लाकडी असायचे. युरोपात प्रवासी रेल्वे रुळावर आली ती 1830 साली. ती रेल्वे वाफेच्या इंजिनावर पळत असे. इंग्लंडमध्ये अठराव्या शतकाच्या आरंभी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला गेला. जगातील पहिली आगगाडी इंग्लंडमधील मँचेस्टर ते लिव्हरपूल दरम्यान धावली. रेल्वेसाठी वापरण्यात आलेल्या रुळांमधील अंतर नंतर जगभर मापदंड म्हणून वापरले गेले आहे.\nनितेश शिंदे हे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी अनेक महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स या महाविद्यालयात N.C.C आणि N.S.S मध्ये अनेक स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली आहेत. त्यांनी 2017 मध्ये 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या मुंबई विषयाच्या अंकाचे संपादन केले. ते सध्या 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलवर उपसंपादक पदावर कार्यरत आहेत.\nदुशेरे – जाधवांचे गाव\nसंदर्भ: गावगाथा, कराड शहर\nसंदर्भ: कोपरगाव तालुका, गावगाथा\nसंदर्भ: गावगाथा, sinnar tehsil, सिन्‍नर तालुका\nखेड्याचे दर्शन – कोल्हापूरचे सिद्धगिरी संग्रहालय\nसंदर्भ: संग्रहालय, पर्यटन स्‍थळे\nदेशपांडे यांचे आगळेवेगळे देशाटन\nसंदर्भ: रेल्वे, Indian Railway\nसंदर्भ: किरण क्षीरसागर, लोकल, प्रवास, Indian Railway\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/seo-how-google-track-visitors.html", "date_download": "2018-09-22T06:58:38Z", "digest": "sha1:DPDIUD2KYIPKRWYH5URA3UWLVSY6O5OF", "length": 14066, "nlines": 58, "source_domain": "marathifacebook.com", "title": "SEO how google track visitors - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/r-avinash-saoji-who-wants-to-live-for-100-years-tells-his-fitness-mantra/", "date_download": "2018-09-22T07:23:32Z", "digest": "sha1:SO4DXVH4ZI4SQFJORNJUQZYRXYUOOJQB", "length": 12230, "nlines": 138, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "जाणून घ्या: शंभरवर्ष जगण्यासाठी कसे फिट राहतात डॉ. सावजी? | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी जाणून घ्या: शंभरवर्ष जगण्यासाठी कसे फिट राहतात डॉ. सावजी\nजाणून घ्या: शंभरवर्ष जगण्यासाठी कसे फिट राहतात डॉ. सावजी\nवयाच्या ५६ व्या वर्षीही डॉ. अविनाश सावजी फिट आहेत. वयाची शंभरी गाठेपर्यंत त्यांना सामाजिक कामासाठी कार्यरत राहाणं हा त्यांचा उद्देश आहे. ते फिट कसे राहतात हे जाणून घ्या...\nअमरावतीमधल्या प्रयास या सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि संचालक डॉ. अविनाश सावजी यांची एक इच्छा आहे. त्यांना आपला १००वा वाढदिवस सर्वांच्या उपस्थितीत साजरा करायचा आहे. शिवाय त्यांना वयाच्या शंभरी पर्यंत कार्यरत राहायचंय. “मला अजून भरपूर काम करायचं आहे. वयाच्या शंभर वर्षांपर्यंत कार्यरत राहावं हीच माझी इच्छा आहे. त्यामुळे मला आजारपणात माझा वेळ वाया नाही घालवायचा. म्हणून मला फीट रहायचंय,” असं डॉ. सावजी यांनी सांगितलं.\nप्रयास संस्थेमार्फत शारीरिक, मानसिक, सामाजिक तसंच अध्यात्मिक आरोग्य सुधारण्याचं काम करण्यात येतं. फिटनेस कसा राखावा यासाठी डॉ. सावजी विविध कार्यशाळाही घेतात. वयाच्या ५६ व्या वर्षीही ते फिट आहेत आणि म्हणूनच फिटनेसच्या संदर्भात ते अनेकांचा आदर्शही आहेत.\nडॉ. अविनाश सावजी आठवड्यातून किमान ५ दिवस ५-६ किमी पायी चालतात. त्याचसोबत मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यसाठी ते योगासनंही करतात. कामामुळे महिन्यातून किमान १५ दिवस ते प्रवासातच असतात. अशावेळीही ते व्यायामासाठी वेळ काढतात. .\nप्रवासादरम्यान डॉ. सावजी कसे फीट राहतात\nशक्यतोवर ते पायऱ्यांचा वापर करतात\nबस किंवा ट्रेनमध्ये शक्य असल्यास योगासनं करतात\nट्रेन येईपर्यंत रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालतात\nयाविषयी डॉ. सावजी सांगतात की, “मी जरी प्रवासात असलो तरी दुसऱ्या पद्धतींच्या माध्यमातून व्यायाम करतो. वेळ मिळेल तिथे आणि शक्य असेल तेव्हा मी व्यायामासाठी वेळ काढतो.”\nआपल्या आहाराचा फीटनेसशी खूप जवऴचा संबंध आहे. डॉ. सावजी देखील आपल्या आहाराची विशेष काळजी घेतात.\nडॉ. सावजींनी आहाराविषयी दिलेल्या टीप्स\nतेलकट आणि तिखट पदार्थ खाणं टाळा\nगोड पदार्थ मर्यादेत खा\nगोड पदार्थ खाल्यानंतर जास्त व्यायाम करा जेणेकरून कॅलरीचं प्रमाण कमी होईल\n“आहारसंबंधी काही पथ्यं मी आवर्जून पाळतो. पण एखादी गोष्ट मी खाणारंच नाही हा अट्टहासही मी करत नाही. समोर श्रीखंड किंवा इतर कुठला गोड पदार्थ आल्यास त्याला नाकारत नाही. पण नंतर जास्त व्यायाम करतो. खूप कडक नियम पाळल्यास आपण आयुष्याचा आनंद घेऊ शकणार नाही. आपलं लवचिक धोरण असायला हवं.” असं डॉ. सावजी यांनी सांगितलं.\nडॉ. सावजी पुढे सांगतात की, “तुमच्या शरीराने कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी पुरेशी झोप घेतो. त्याउलट न झोपता देखील मी बराच वेळ काम करू शकतो. तसंच मी अन्नाशिवाय देखील काही दिवस राहू शकतो.”\nडॉ. सावजी यांच्या सांगण्यानुसार, आपल्या जगण्याला उद्देश असणं आवश्यक आहे. यामुळे त्या व्यक्तीला जगण्याची प्रेरणा आणि फीट राहण्यास देखील मदत मिळते. “आपल्या जगण्याचा उद्देश शोधून काढणं गरजेचं आहे. वयाच्या १०० वर्षापर्यंत समाजासाठी कार्यरत राहाणं हा माझ्या जगण्याचा उद्देश आहे. मी दररोज नवनवीन लोकांना भेटतो त्यामुळे मी दररोज काहीतरी नवीन शिकतो.” असं डॉ. सावजी म्हणाले.\nPrevious articleगर्भात असतानाच हृदयासंबंधीच्या आजारांचं निदान करणं शक्य\nNext article‘स्त्रियांनी आर्थिकरीत्या स्वावलंबी असणं आवश्यक’\nPCOS ग्रस्त महिलांसाठी डाएट टीप्स\nगुटखा विक्रेत्यांची अटक अटळ, सुटका नाहीच\n23 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत’\n…म्हणून हर्बल औषधं घेताना जरा जपून\nआयुर्वेद- ‘अग्निकर्म’ एका चटक्यात बरी करा सांधेदुखी\n‘योग’ केल्याने वाढेल शुक्राणूंच�� गुणवत्ता\n‘एफडीए’ने जप्त केली ५७ बनावट आयुर्वेदिक औषधं\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nजळगावात साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\n…जेव्हा चिमुकल्याच्या उपचारांसाठी ‘सुपरफास्ट एक्स्प्रेस’ थांबते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2018-09-22T07:43:22Z", "digest": "sha1:HZMSUDFMOTML4ACUYLBBTGCLJZQILNCV", "length": 9442, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काळा अवाक - विकिपीडिया", "raw_content": "\nस्यूडिबिस पॅपिलोसा [टीप १]\nरेड-नेप्ड आयबिस [टीप २]\nकाळा अवाक (शास्त्रीय नाव: Pseudibis papillosa, स्यूडिबिस पॅपिलोसा ; इंग्लिश: Red-naped Ibis / Black Ibis, रेड-नेप्ड आयबिस / ब्लॅक आयबिस ;) ही अवाकाद्य पक्षिकुळातील दक्षिण आशियात आढळणारी एक प्रजाती आहे. हे पक्षी साधारण ६८ सें.मी. आकारमानाचे असतात. यांचा मुख्य रंग विटकरी काळा असून, चोच तपकिरी रंगाची आणि बाकदार असते. यांच्या खांद्यावर ठळक पांढरा भाग असतो. डोक्यावर पिसांचा अभाव असून डोक्याचा मुख्य रंग काळा, तर त्यावर मागील बाजूस साधारण त्रिकोणी आकाराचा ठळक लाल तुरा असतो. काळ्या अवाकांत नर व मादी दिसायला सारखेच असतात.\nहे पक्षी दक्षिण आशियात आढळतात. भारताच्या मुख्य भूमीत, कोरड्या हवामानाच्या प्रदेशात हा पक्षी सर्वत्र आढळत असून तो पाकिस्तानामध्येही आढळतो. बांगलादेशामध्ये याची वेगळी उपजात आढळते.\nनद्या, तलाव, भातशेतीच्या प्रदेशात तसेच दलदली भागात राहणे याला पसंत असले तरी हा पांढर्‍या अवाकाएवढा पाण्यावर अवलंबून नसतो. काळा अवाक पाण्याजवळच्या भागातही आपले खाद्य शोधत फिरतो. सहसा एकाच प्रदेशात राहणे याला पसंत आहे, हा आपला ठरलेला प्रदेश सोडून अन्यत्र जात नाही. काळा अवाक जोडीने किंवा छोट्या थव्यात राहणे पसंत करतो. बगळ्यांसारखे काळे अवाकही सकाळ-संध्याकाळ एकाच झाडावर किंवा उंच ठिकाणी एकत्र जमतात आणि मोठा कलकलाट करतात.\nउथळ पाण्यात चोच बुडवून एकट्याने आणि लहान-मोठ्या थव्याने हे पक्षी दिवसभर खाद्य शोधत फिरतात. सरडे, गोगलगाय, बेडूक, मासोळ्या, खेकडे वगैरे पाण्यात राहणारे जीव काळ्या अवाकांचे खाद्य आहे.\nमार्च ते ऑक्टोबर हा या पक्ष्याचा विणीचा काळ असून याचे घरटे मोठे, काटक्या, पिसे ��गैरे वापरून केलेले असते. पाण्यापासून दूरच्या उंच झाडावर अवाक आपले घरटे बांधतो किंवा इतरांनी सोडून दिलेले आयते घरटे वापरतो. याचे घरटे झाडावर इतर पक्ष्यांसोबत असते. मादी एकावेळी २ ते ४ फिकट हिरव्या रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते.\n↑ स्यूडिबिस पॅपिलोसा (रोमन: Pseudibis papillosa)\n↑ रेड-नेप्ड आयबिस (रोमन: Red-naped Ibis)\n↑ ब्लॅक आयबिस (रोमन: Black Ibis)\n\"काळ्या अवाकांची चित्रे, आवाजांची ध्वनिमुद्रणे व अन्य माहिती\" (इंग्लिश मजकूर). द इंटरनेट बर्ड कलेक्शन.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ डिसेंबर २०१५ रोजी २२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/experience-of-an-art-of-light-arrangement-244840/", "date_download": "2018-09-22T07:45:50Z", "digest": "sha1:I2Y73XZZABA4QVVJIQDOLFVPEYOMOX6W", "length": 26523, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रकाशरचनांचे अनुभव | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nप्रकाशाचा अनुभव म्हणजे कशाचा अनुभव प्रकाशाच्या आपल्यावर होणाऱ्या परिणामाचा, असं पहिलं उत्तर येईल आणि ते बिनचूकही असेल.\nप्रकाशाचा अनुभव म्हणजे कशाचा अनुभव प्रकाशाच्या आपल्यावर होणाऱ्या परिणामाचा, असं पहिलं उत्तर येईल आणि ते बिनचूकही असेल. पण मग प्रकाश कोणत्या रचनेतून येतो आहे, हे महत्त्वाचं नसतं का प्रकाशाच्या आपल्यावर होणाऱ्या परिणामाचा, असं पहिलं उत्तर येईल आणि ते बिनचूकही असेल. पण मग प्रकाश कोणत्या रचनेतून येतो आहे, हे महत्त्वाचं नसतं का त्या रचनेचाही अनुभव आपण घेत असतो का त्या रचनेचाही अनुभव आपण घेत असतो का प्रकाशाधारित कलांचा इतिहास मोठा आहे, पण तो प्रकाशाइतकंच रचनेच्याही अनुभवाला महत्त्व देणारा आहे\n‘प्रकाशाचा सण दिवाळी’ वगैरे वाक्यं लिहिलेले भ्रमणध्वनी-संदेश अनेक वाचकांनी एव्हाना डिलीटही केले असतील. मंगळवारच्या भाऊबिजेसोबत प्रकाशाचा हा सण संपेल. दिवाळी संपली तरी आकाशकंदील मात्र बरेच जण काही दिवस तसाच ठेवतात. देवदिवाळीपर्यंत वगैरे. का ठेवतात बरं वाटतं म्हणून देवदिवाळी किंवा तुळशीचं लग्न वगैरे हे एक निमित्त.. एरवीच प्रकाश पाहिला की बरं वाटतं. रंगीत प्रकाशाचा खेळ दिसला की त्याहीपेक्षा अधिक बरं वाटतं. प्रकाश अडवायचा कुठे आणि प्रकाशाला कुठून बाहेर पडू द्यायचं याच्या निरनिराळ्या कल्पना आपल्यासमोर साकारलेल्या असतात तेव्हा, प्रकाशाचं ते डिझाइन पाहण्यात मन रमतं. काळोखात एकच प्रकाश-स्रोत असेल, तर तो नाटय़ निर्माण करतो. आकाशातल्या तारका, एकच दूरवरला दिवा, एकच तिरीप, एकच कवडसा, रांगोळीशेजारची किंवा डिनरच्या टेबलावरली एखादीच मिणमिणती ज्योत.. ही प्रकाशाची एकेकटी रूपं अपेक्षा ते उत्कंठा यांच्या चढत्या तारांतून एखादा सूर छेडतात. कशाच्या तरी आडून येणारा प्रकाश आभासाला आवाहन करतो. याउलट, रोषणाईचा भरपूर प्रकाश सामथ्र्य, भव्यता, शिस्तबद्ध कवायतीतून किंवा अन्य कुठल्या एकसारखेपणातून होतो तसा सामूहिक हुंकाराचा भास, प्रकाशाचेच आकार झाल्यासारखं वाटल्यामुळे येणारा विस्मय यांचा प्रत्यय देतो.. रोषणाईचं हे नेहमीचंच आहे.\nप्रेक्षकाला, श्रोत्याला येणारा अनुभव नटाला, गायकाला माहीत असतो. तरीही तो अनुभव तेव्हा मात्र नवा असतो. असंच प्रकाशाचं. दिसण्याशी संबंधित असणाऱ्या कला या प्रकाश वापरण्याच्या कला आहेत, एवढं तरी नक्की असतं. नाटकांतली प्रकाशयोजना, चित्रपट हे छायाप्रकाशाचंच माध्यम असल्याचं जाणून केलेली दृश्यरचना, वास्तूच्या सजावटीमध्ये प्रकाश वापरून घेणारी नवी शाखा.. अर्थातच छायाचित्रण कला आणि दूरान्वयानं रंगचित्रकला (पेंटिंग) यांच्याशी प्रकाशाचा संबंध आहेच. पण या साऱ्यांतून प्रकाशाचे कसकसे अनुभव यावेत, याचे आडाखे गेल्या कैक वर्षांत, किमान तेराव्या-चौदाव्या शतकापासून ठरत आलेले आहेत. प्रकाशाचा नवा अनुभव देता येईल का, हे शोधणं आजच्या कलावंतांचं काम आहे. ते एकीकडे मांडणशिल्पांच्या (इन्स्टॉलेशन) कलेतून होतं आहे, तर दुसरीकडे संगणकीय प्रकाशात बरंच काम सुरू आहे. आजपासून पाऊणशे वर्षांपूर्वी हे (प्रकाशाचे अपरिचित अनुभव शोधण्याचं) काम ‘फोटोग्राफी’ या त्या काळी तुलनेनं नव्या असलेल्या तंत्राकडे होतं. १९२० आणि ३० च्या दशकात मॅन रे, लाझ्लो मोहिले-नॅश (स्पेलिंगबरहुकूम उच्चार ‘मोहोली – नॅगी’) यांनी केवळ डार्करूममध्ये, म्हणजेच कॅमेरा न वापरता केवळ एन्लार्जरच्या साह्य़ानं ‘रायोग्राम’, ‘फोटोग्राम’ केले. त्यानंतर २०१२ साली संगणकीय कला हे या तंत्राचं डिजिटल पुनरुज्जीवनच आहे, असं मानून थॉमस रफ नावाच्या एका चतुर फोटोग्राफरनं संगणकीय कलाकृतींच्या मालिकेला ‘फोटोग्राम’ हेच नाव दिलं होतं. अर्थात, त्याही आधीपासून संगणकावरलं फ्रॅक्टल डिझाइन हे प्रकाशावरच आधारित आहे. तेच खरं तर, फोटोग्रामला अधिक जवळचं आहे. असो.\nतात्पर्य हे की, प्रकाशाचा अपरिचित अनुभव देणं हे फोटोग्राफी वा संगणक यांपेक्षा अन्य तंत्रांना हल्ली तरी अधिक साधलं आहे. इथं ‘तंत्रं’, ‘हल्ली’ हे शब्द जरा जपूनच वाचावेत, कारण ते निव्वळ शब्दसंक्षेपाची सोय म्हणून वापरलेले आहेत. उपयोगविरहित (अनुपयोजित) आर्किटेक्चर किंवा वास्तुरचना, ही कलाच.. ते निव्वळ ‘तंत्र’ नव्हे. शिवाय ते ‘हल्ली’च पुढे आलंय, असंही नाही. ‘बिल्डिंग फॉर व्हॉइड’ ही सूर्यप्रकाश आणि कुट्ट अंधारलेलं विवर यांचा मेळ घालणारी वास्तुकलाकृती अनिश कपूर या ब्रिटिश दृश्यकलावंतानं स्पेनमध्ये उभारली, ती १९९२ साली. त्यानंतरची महान वास्तुकलाकृती म्हणजे जेम्स टरेल या ‘महान प्रकाश-कलावंत’ (लाइट आर्टिस्ट) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलावंताची ‘रोडेन क्रेटर’ ही अमेरिकेतली कलाकृती. १९७९ पासून या ‘रोडेन क्रेटर’चं बांधकाम अमेरिकेतल्या एका मृत ज्वालामुखीच्या विवरामध्ये सुरू आहे आणि ते अद्यापही लोकांसाठी खुलं झालेलं नाही, तरीही महानच (का, ते कदाचित ‘कलाभान’मध्येच पुढल्या दोन-तीन आठवडय़ांत कधी तरी पाहू). जेम्स टरेलच्या आधी- १९७७ साली वॉल्टर डि मारिया या अमेरिकी दृश्यकलावंतानं ‘लायटनिंग फील्ड’ नावाची जी दृश्यकलाकृती केली होती, ती आता जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे.. ४०० खांबांमधून आकाशात फेकला जाणारा विजेचा (इलेक्ट्रिसिटी) प्रवाह आणि त्यामुळे आकाशात विजा कडाडण्याचा साधलेला परिणाम, असं या कलाकृतीचं स्वरूप आहे\nया महान कलाकृतींच्या तुलनेत अगदीच छोटी ठरेल, अशी एक कलाकृती चार-पाच महिन्यांपूर्वी फ्लोरेन्सला एका प्रदर्शनात पाहिली. ते मांडणशिल्प, मूळची पोलिश आणि आता जर्मन तरुण दृश्यकलावंत अ‍ॅलिसिया क���वेड हिनं केलं होतं. अगदी साधंसं वाटत होतं. मोठमोठय़ा काचा, एवढाच काय तो त्यातला जरा दडपवणारा भाग. तीन-तीन टेबललॅम्पची त्रिकुटं तिनं जमिनीवर मांडली होती. पण तेवढय़ासाठी तिनं एक खोलीच व्यापली होती. हे तिन्ही दिवे जणू एकमेकांकडे पाहत प्रकाश-संवाद साधताहेत, असं गॅलरीच्या त्या खोलीत शिरता क्षणी दिसत होतं. पण.. पण काचा होत्या ना मध्ये.. त्या कशाकरिता.. आणि हे काय तीनपैकी दोन टेबललॅम्पच्या वायरी बघितल्या का कशा कुठल्याही कनेक्शनविना तशाच भुंडय़ा पडल्यात ते\nतरीही प्रकाश दिसतोय, तिन्ही टेबललॅम्पमधून येणारा. ही काचांचीच करामत. प्रकाशाचं प्रतिबिंब थेट ‘यें हृदयींचे तें हृदयी’ घातल्यासारखं या टेबललॅम्पच्या दिव्यासाठी केलेल्या शंकूतून दुसऱ्या आणि तिसऱ्याही शंकूत सोडणारं. त्रिकुटातला एकच प्रकाशित. बाकीचे परप्रकाशित. हे काही तरी विषमता आणि आभासी ‘समता’ वगैरे असं आहे का नाही. म्हणजे, किमान अ‍ॅलिसिया क्वाडे हिला तरी तसं म्हणायचं नाही. तिनं या कलाकृतीचं नाव ‘टेलिपोर्टेशन’ असं ठेवलंय. संवाद, दूर असूनही ‘अ’ ते ‘ब’ आणि ‘क’ असा अगदी सहज शक्य झालेला संचार, या अर्थानं. हे फारच सकारात्मक आहे.\nया कलाकृतीमागची जी काही कल्पना आहे, ती अत्यंत साधी आहे. ती परिचितही आहे. तरीदेखील, आधी थोडासा संदेह, गोंधळ, फसगत आणि मग मात्र ‘हँ:’ म्हणत शहाणं होणं, या भावनांचा खेळ या कलाकृतीतला प्रकाश तुमच्याशी खेळू शकतो. आर्ट गॅलरीची अख्खी खोलीच व्यापण्यामधून या कलाकृतीला उगाचच्या उगाच आलेला दरारा, त्या दिव्यांची आणि काचांची ‘नेपथ्यरचना’ बेमालूमपणे करण्यामागचं अगदी हिशेबीच तंत्रकौशल्य, असं सारं या ‘टेलिपोर्टेशन’ नावाच्या मांडणशिल्पात आहे. तुम्ही तिला भुक्कड वगैरे म्हणा, पण ती कलाकृती हे आपलं आजचं उदाहरण आहे. हेच उदाहरण आहे म्हणजे कलाकृती महान किंवा चांगलीच असायला हवी, असं इथं अभिप्रेत नाही. हे उदाहरण प्रकाशाचा अनुभव देणाऱ्या ‘एका कुठल्या तरी रचने’चं आहे आणि त्या रचनेमागचं शास्त्रीय तत्त्व जरी बऱ्याच जणांना परिचित असलं तरी, गॅलरीत हे असं पाहण्याचा अनुभव मात्र निराळा होता, इतकंच.\nहे- नेमकं हेच प्रकाशाचा अनुभवांबद्दल होतं. प्रकाशाचे अनुभव आपल्याला या ना त्या प्रकारे परिचित असतात. त्यामागचं तत्त्व समजलं की, नावीन्य वाटेनासं होतं. पण तरीही, प्रकाशाच्या रचनेकडे पा��िल्यावर आकाराचा, घडणीचा प्रत्यय येतो.\nप्रकाशाच्या अनुभवाकडून या आकार/ घडण वगैरे अनुभवांकडे जाणं म्हणजे ‘प्लास्टिक आर्ट्स’च्या – सुघटित कलांच्या- अनुभवाचा विचार करणं.\nते आपण कमी वेळा करतो. सॉफ्टी आइस्क्रीमच्या कोनमध्ये वळीदारपणे भरलं जाणारं हंसशुभ्र आइस्क्रीम पाहून आपल्यापैकी फार थोडय़ा जणांना तशाच वेटोळेदार सीएफएल-दिव्याच्या आकाराची आठवण होत नाही. त्या वीजदिव्याचा आकार आपल्यासाठी महत्त्वाचा असतोच असं नाही. जे असे साधेच आकार पाहून क्षणभर हरखतात वगैरे, त्यांना आपण कलावंत तरी मानतो किंवा बालिश तरी. याच्या मधलं काहीच नसतं का\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकला : चित्रभाषेतून मदत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/hingoli-news-bjp-state-elections-51573", "date_download": "2018-09-22T07:38:33Z", "digest": "sha1:R3UCCKSP26HWKJWIFJE6CMSHN474FNYJ", "length": 15384, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "hingoli news; bjp state elections विधानसभेच्‍या निवडणुकीसाठी भाजपची जमवाजमव जोरात | eSakal", "raw_content": "\nविधानसभेच्‍या निवडणुकीसाठी भाजपची जमवाजमव जोरात\nशुक्रवार, 9 जून 2017\nबालविकासमंत्री पंकजा मुंडे व त्‍यांच्‍या कुटुंबीयांशी घुगे यांचा जुनाच स्‍नेह असून वारकरी संप्रदायातील राज्‍यव्यापी उपक्रमामध्ये सहभागी असतात. त्‍यामुळे भाजपला कळमनुरीत चांगला चेहरा मिळण्याची शक्‍यता आहे\nहिंगोली - भारतीय जनता पक्षात शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे यांनी प्रवेश केल्यानंतर बघता बघता भाजपने जिल्‍ह्यातील तिन्‍ही विधानसभा मतदारसंघामध्ये नेतृत्‍व उभारणी पूर्णत्‍वाला नेली आहे. स्‍वबळावर निवडणुका लढण्यासाठी पक्षनेत्‍यांचा आटापिटा असल्‍याचे मानले जात आहे.\nमागील विधानसभा निवडणुकीच्‍या वेळी भाजपची अवस्‍था फारशी मजबूत नव्‍हती. विधानसभा निवडणुकीत आमदार तान्‍हाजी मुटकुळे व वसमतमध्ये शिवाजीराव जाधव यांनी निवडणूक लढवली. आमदार मुटकुळे हे विजयी झाले. दुसरीकडे जाधव यांनी विधानसभेनंतर टोकाई साखर कारखाना सुरू करून सहकार क्षेत्रात स्‍थान मिळविले. वसमत विधानसभेत सहकारातून राजकारण असा पॅटर्न आहे. त्‍यानुसार जाधव यांनी टोकाई कारखाना सुरू केला. वसमत विधानसभा मतदारसंघात पन्नास हजारांपेक्षा अधिक मते घेऊन त्‍यांनी स्‍वतःचे वर्चस्‍व निर्माण केले.\nदुसरीकडे आमदार तान्‍हाजी मुटकुळे यांनी आमदारकीसोबत पक्षाचे जिल्‍हाध्यक्षपदही मिळविले. त्‍यासोबत त्‍यांनी जिल्‍ह्याच्‍या सर्वच विधानसभा मतदारसंघात जमवाजमव सुरू केली. जिल्‍हा परिषदेत शिवसेनेला सत्तेवरून पायउतार करता आले नाही तरी काही सदस्य निवडून आणले. तसेच हिंगोली विधानसभा मतदारसंघात त्‍यांनी कयाधू नदीवरील बंधारे व सिंचनाचा प्रश्न लावून धरला. त्‍यामुळे हिंगोली जिल्‍ह्याच्‍या सिंचन अनुशेषाची कामगिरी लक्षात घेता सिंचन संघर्ष समितीचे नेते तथा माजी खासदार शिवाजी माने यांनी भाजपमध्ये प्रवेश मिळविला.\nमाने यांच्‍या भाजप प्रवेशामुळे हिंगोली लोकसभेसाठी देखील हे उमेदवारीचा दावा करतील असे मानले जाते. याशिवाय त्‍यांच्‍यासोबत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खासदार सुभाष वानखेडे हेही भाजपमध्ये असल्‍याने लोकसभेसाठी देखील भाजप स्‍वतंत्र उमेदवार देईल अशी स्‍थिती निर्माण झाली आहे. त्‍यापाठोपाठ कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.\nकळमनुरी मतदारसंघात गेल्‍या वीस वर्षा���पासून घुगे यांचे राजकीय स्‍थान अढळ राहिले आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या सदस्यांना सत्तेची संधी मिळवून देण्यासाठी तर दुसरीकडे काँग्रेसला विरोध करण्यासाठी त्‍यांनी मोठी कामगिरी बजावली. या विधानसभा निवडणुकीत घुगे हेही निवडणूक लढवतील. भाजपतर्फे ही निवडणूक लढवतील असे मानले जात आहे. बालविकासमंत्री पंकजा मुंडे व त्‍यांच्‍या कुटुंबीयांशी घुगे यांचा जुनाच स्‍नेह असून वारकरी संप्रदायातील राज्‍यव्यापी उपक्रमामध्ये सहभागी असतात. त्‍यामुळे भाजपला कळमनुरीत चांगला चेहरा मिळण्याची शक्‍यता आहे. एकूणच विधानसभा मतदारसंघ व लोकसभेतून इच्‍छुकांची जमवाजमव पाहता भाजप सेनेला बाजूला ठेवून स्‍वबळावर निवडणूक लढवेल की काय असा अंदाज राजकीय जाणकार काढत आहेत.\n...तर देशमुख यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन, स्वाभिमानीचा ईशारा\nआटपाडी - माणगंगा सहकारी साखर कारखान्याने गेल्या दोन हंगामातील ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत. ती द्यावीत या मागणीसाठी सोमवार (ता.24)...\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\nपवारसाहेब, फसवाफसवी करु नका नाहीतर... : उदयनराजे\nसातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक नेते यांच्यात सुरु असलेल्या वादाचे प्रत्यंतर आज पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर पहायला...\nमुस्लिम एकतेतून जोपासला सामाजिक उपक्रम\nफुलंब्री : फुलंब्री येथिल गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम एकतेचे गेल्या अकरा वर्षांपासून दर्शन घडत आहे. गणेश महासंघाच्या कार्यकारिणीत गेल्या गेल्या...\nकारखांदारांनी साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे\nमंगळवेढा - कारखांदारांनी केवळ साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन आ.प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकि��ग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/node/1170", "date_download": "2018-09-22T07:36:47Z", "digest": "sha1:VFYE4K7GXRCD75YVRV7KOYY6PIWWKWZN", "length": 17669, "nlines": 112, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "जप्तीवाले! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवंचितांचा विचार करून त्यांच्या विकासासाठी झटणारी माणसे समाजात आहेत. अशा व्यक्ती स्वत:च्या पलीकडे विचार करतात, आचरण करतात. अशाच एका जोडप्याला मी भेटलो. या दांपत्‍याचे नाव सुनंदा आणि चंद्रहास जप्तीवाले. दोघांचे वय पन्नाशीच्या अलिकडे-पलीकडे. चंद्रहासांनी बॅंकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मग आपल्‍या हाती असलेल्‍या वेळेचा सदुपयोग करायचे उभयतांनी ठरवले आणि आपल्या घराजवळच्या पालिकां शाळेतील अल्प उत्पन्न गटातील मुलांसाठी सुट्टीच्या काळात ‘व्यक्तिमत्त्व विकास’ शिबिर आयोजित केले, ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांच्या सहकार्याने.\nसुनंदा आणि चंद्रहास जप्तीवाले यांची मुलगी अश्विनी हिचा वयाच्‍या तेविसाव्या व्‍या वर्षी, १ ऑगस्‍ट २००५ रोजी वाडिया कॉलेजजवळ अपघाती मृत्‍यू झाला. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही चंद्रहास जप्‍तीवाले यांनी अश्विनीच्‍या (तिने पूर्वी कळवलेल्‍या) इच्‍छेप्रमाणे तिचे नेत्रदान केले. अश्विनीच्‍या स्‍मृतीप्रीत्‍यर्थ त्या दांपत्‍याने तिच्‍या नावाचा कौटुंबिक खासगी ट्रस्‍ट तयार केला. अश्विनीने नोकरीतून साठवलेले तसेच जप्तीवाले दांपत्‍याने तिच्‍यासाठी ठेवलेले पैसे त्या ट्रस्‍टमध्‍ये ठेवण्‍यात आले. जप्‍तीवाले दांपत्‍य आपण करत असलेल्‍या कामासाठी कोणत्‍याही प्रकारची देणगी न स्‍वीकारता या ठेवीच्‍या व्‍याजातूनच आपले कार्य करत असतात.\nअश्विनीच्‍या प्रथम स्‍मृतिदिनी, १ ऑगस्‍ट २००६ रोजी ‘अॅश, तू जिंकलंस’ हे तिच्या आठवणींचे पुस्‍तक प्रकाशित करण्‍यात आले. त्या पुस्‍तकात काही समदुःखी पालकांचे त्यांच्या पाल्‍यांसंबंधीचे लेखही समाविष्‍ट करण्‍यात आले आहेत. जप्‍तीवाले दांपत्‍य समदुःखी दांपत्‍यांना भेटून हे पुस्‍तक भेट देतात. तळेगाव दाभाडे येथे ट्रस्‍टतर्फे देणगी देऊन ‘‍अश्विनी सभागृह’ बांधण्‍यात आले आहे. त्‍यानंतर १ ऑगस्‍ट २०१० पासून अश्विनीच्‍या स्‍मृतीप्रीत्‍यर्थ ‘अश्विनी जप्‍तीवाले स्‍मृती संजीवनी पुरस्‍कार’ देण्‍यास सुरूवात करण्‍यात आली. पाच हजार रुपये रोख, स्‍मृतिचिन्‍ह, गौरवपत्र असे या पुरस्‍काराचे स्‍वरूप आहे.\nमध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातील मुलांवर घरच्या घरी संस्कार होतात, मुलांच्या गरजा विनासायास पुरवल्या जातात. उलट परिस्थिती पालिका शाळांतील मुलांची असते. तिथे तर मूलभूत गरजा भागवण्याची मारामार मग कसले संस्कार आणि कसल्या सोयी मग कसले संस्कार आणि कसल्या सोयी हे सत्य पाहून, जाणून ह्या उभयतांनी ठरवले की त्या मुलांवर संस्कार घडवायचे, तेही त्यांच्या कलाने, आणि त्यांच्या छंदातून. त्यासाठी त्यांनी प्रथम एका आठवड्याचे शिबिर आयोजित केले. ओळखी ओळखीतून अनेक कुशल व्यक्ती ह्या शिबिरात विविध उपक्रम शिकवायला आपणहून पुढे आल्या, तेही विनामोबदला.\nअसे पहिले शिबिर ९ मे २००६ रोजी वारजे येथील ‘आपलं घर’ या अनाथालयात घेतले गेले. दुसरे ऑक्टोबर २००६ मध्ये बोपोडीच्या ‘विद्यानिकेतन’ शाळेत. शिबिरांत अल्प उत्पन्न गटातील मुलांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत विविध विषयांतील तज्ञ मंडळी मार्गदर्शन करतात. हे दांपत्य स्वखर्चाने शिबिरकाळात लागणारे सगळे साहित्य, सामग्री आणि संध्याकाळचा नाश्ता पुरवते. एप्रिल २००७ पासून पालिका शाळा क्र. १२८/ब, शास्त्रीनगर, पौड रोड, इथं पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी नियमित शिबिरे भरवली जाऊ लागली. प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे दोन-तीन तास मुलांमध्ये मूल होऊन रमले. त्यांनी चित्रांची खैरात केली. मुलांना गमतीजमतीतून विज्ञान, पर्यावरण, गणित, नकाशावाचन, ओरिगामी, जादूचे प्रयोग, आपत्कालीन सुरक्षितता इत्यादि विषय शिकवले जातात. जुन्या कपड्यांपासून पायपुसणी बनवणे, कागदी फुले, वस्तू, भेटकार्डं बनवणे, रांगोळी काढणे अशा कलांमधून मुलांच्या कल्पकतेला चालना दिली जाते. यातून व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो. आरोग्यतपासणी, खेळ, योगासने, पौगंडावस्थेतील शंकांचे निरसन असेही उपक्रम हाताळले जातात. मुलांना सहलीला नेले जाते. त्यातून निसर्ग निरीक्षण, पशु-पक्षी, पर्यावरण, विज्ञान यांचे ज्ञान मुलांना सहजरीत्या दिले जाते. तर कधी कधी, मुले आणि ज्येष्ठ नागरिक उत्स्फूर्तपणे ‘बाहुलाबाहुली’चे लग्न अगदी वाजत-गाजत, थाटामाटात लावतात. सर्व जण मोठ्या उत्साहाने आण�� आनंदाने हा सोहळा पार पाडतात. यातून आपुलकीचे नाते हळुहळू निर्माण होऊ लागले आहे. समजुतीचा सेतू बांधला जाऊ लागला आहे. शिबिराच्या शेवटी वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन बक्षिसे दिली जातात.\nह्या शिबिरांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू लागला आहे. खरे तर, अशी शिबिरे एकाच वेळी अनेक ठिकाणी भरवली जावीत असे मी सुचवले. त्यासाठी लागणारा वेळ, व्यवस्थापन आणि आर्थिक मदत उपलब्ध झाली तर जास्त मुलांचा फायदा होईल. त्यासाठी वेगवेगळ्या विभागांतील उत्साही मंडळींनी पुढाकार घ्यायला हवा, एकत्र यायला हवे आणि एक साखळी निर्माण व्हायला हवी असे त्या दोघांनाही वाटते. असे झाले तर पालिका शाळांतील मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला गती मिळेल आणि अशी सुसंस्कारित मुले वाममार्गाला जाणारही नाहीत, कदाचित.\nहे दांपत्य केवळ अशी शिबिरे घेऊन थांबलेले नाही. गरज मुलांना उच्च शिक्षणास आर्थिक मदत, मुले-महिला-वृद्धाश्रम यांना आर्थिक मदत मिळवून देणे, अनाथाश्रमातील मुलांसाठी कपडे- खेळणी-वस्तू-पुस्तकं गोळा करणे, गरीब गरजू व्यक्तींना वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत करणे- मिळवून देणे. अशा अनेक कामांबरोबर रक्तदान, नेत्रदान , देहदान या संकल्पनांचा ते प्रचारही करतात. रस्ते सुरक्षा अभियानातर्फे वाहतूक सुरक्षा कार्यक्रमात सहभागी होतात. त्यांनी पालिका शाळेत बालवाचनालय सुरू केले आहे. चंद्रहास जप्‍तीवाले यांनी आतापर्यंत ६८ वेळा रक्‍तदान केले आहे. वैयक्तिक पातळीवरही आपण काय काय करू शकतो याचा हे दांपत्य म्हणजे आदर्श आहे.\nअश्विनी जप्तीवाले मेमोरियल ट्रस्ट\n२, आराधना अपार्टमेंट, प्लॉट नं. ८७/६, डावी भुसारी कॉलनी, पौड रोड, कोथरुड, पुणे – ४११०३८\nसंदर्भ: संस्कार, शिबिर, रक्तदान, नेत्रदान, देहदान, वृद्धाश्रम\nस्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता\nबीडच्या प्रकाशयात्री चंद्रभागा गुरव\nलेखक: अमोल भास्कर मुळे\nसंदर्भ: नेत्रदान, अंध व्‍यक्‍ती, जनजागृती, Beed\nसोमवंशी क्षत्रिय समाज – संस्कार शिबिरे\nसंदर्भ: शिबिर, संस्‍कार शिबिर\nहरखचंद सावला यांची ‘जीवनज्योत\nसंदर्भ: रुग्‍णसेवा, Harakhachand Sawala, रक्तदान\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/priy-tatya", "date_download": "2018-09-22T07:20:28Z", "digest": "sha1:MZG6UXJXVEEGAT76A2QOXERGCQ4SHWZM", "length": 14328, "nlines": 389, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Nilima Tapasvi, Chandrashekher Dharmadikariचे प्रिय तात्या पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 60 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक नीलिमा तपस्वी, चंद्रशेखर धर्माधिकारी\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nचरित्र - चिंतक द. न. गोखले\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/author/wizeman/page/2", "date_download": "2018-09-22T07:38:07Z", "digest": "sha1:BYTY5X4URU2VMWG42SRYDVX5QDMSC6OH", "length": 13211, "nlines": 78, "source_domain": "marathifacebook.com", "title": "wizeman, Author at Marathi facebook - Page 2 of 4", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो ��ार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/cleaner-truck-success-cheating-crime-115362", "date_download": "2018-09-22T07:37:53Z", "digest": "sha1:ITTQNJJIXIO476VU7QCW34XJOSZSSIFX", "length": 13794, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "cleaner truck success cheating crime क्‍लीनर ते करोडपती! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 मे 2018\nऔरंगाबाद - धुळे येथे साधा क्‍लीनर असलेल्या एका तरुणाने चालक बनून नंतर ट्रकच्या धंद्यात पाय रोवत हेराफेरीला सुरवात केली. त्यात यश आल्यानंतर अनेकजणांना या धंद्यात आणून तो ट्रक फसवणुकीच्या धंद्यात मास्टर बनला आणि यातून या टोळीने कोट्यवधींची माया कमावली. त्याने आतापर्यंत सुमारे ३५ ट्रक विकल्याची बाब समोर आली आहे.\nऔरंगाबाद - धुळे येथे साधा क्‍लीनर असलेल्या एका तरुणाने चालक बनून नंतर ट्रकच्या धंद्यात पाय रोवत हेराफेरीला सुरवात केली. त्यात यश आल्यानंतर अनेकजणांना या धंद्यात आणून तो ट्रक फसवणुकीच्या धंद्यात मास्टर बनला आणि यातून या टोळीने कोट्यवधींची माया कमावली. त्याने आतापर्यंत सुमारे ३५ ट्रक विकल्याची बाब समोर आली आहे.\nट्रक चोरी, फसवणूक प्रकरण उजेडात आल्यानंतर शेख बाबर याला औरंगाबादेतील गुन्हेशाखा व एमआयएमचा नगरसेवक शेख जफर याला भिवंडी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आणखी दोघांना मंगळवारी (ता. आठ) अटक झाल्यानंतर रात्रीतून एका संशयिताला औरंगाबाद गुन्हे शाखा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चोरी करून तसेच गंडवून ट्रक चेसिस क्रमांक बदलून पुन्हा नव्याने ट्रक विक्री केले जात होते. यात जावेद मनियार मुख्य सूत्रधार असून, त्याला गुरुप्रितसिंग नामक एका गॅरेजमालकाची साथ होती. दोघेही पसार आहेत. औरंगाबाद, धुळेशी संबंधित ३५ ट्रक चोरी झाल्याचे व यातून कोट्यवधींची माया संशयितांनी गोळा केल्याची बाब सूत्रांनी सांगितली. ट्रक हेराफेरीप्रकरणी मनियारला जळगाव, नाशिक पोलिसांनी अटक केली होती, अशी माहिती गुन्हेशाखा पोलिसांनी दिली.\nकर्जात दबलेल्या मालकाचा ट्रक भाड्याने चालविण्यासाठी घेतला जात होता. या ट्रकचे स्पेअर पार्ट, चेसिस तसेच वाहन क्रमांक बदलला जात होता. त्यानंतर या ट्रकची परस्पर विक्री केली जात होती. ट्रक चोरी गेल्याचे मूळ मालकाला सांगून संशयितांची टोळी हात वर करीत असे. यानंतर मूळ मालक विमा कंपनीकडे दावा दाखल केला जाता होता. काही ट्रक चोरीही केले जात होते.\nदीड वर्षापूर्वी आणले धंद्यात\nशेख बाबर याचा गॅरेजचा व्यवसाय होता; परंतु, हेराफेरीचा ‘उद्योग’ वाढविण्यासाठी जावेद मनियार जाळे टाकीत होता. त्याने दीड वर्षांपूर्वी शेख बाबर याला गॅरेजला सोडचिठ्ठी देण्यास सांगत हेराफेरीत सहभागी करून घेतल्याची बाब गुन्हेशाखा पोलिसांनी सांगितली.\nपाच वर्षांपासून ट्रक हेराफेरीच्या धंद्यात\nपसार जावेद मनियारच मुख्य सूत्रधार\nआणखी एक संशयित ताब्यात\nगोमन्तकीय मुलींना व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ नकोय का\nपणजी : गोमन्तकीय मुलींना लग्न, शिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाखांपर्यंतची आर्थिक मदत लाडली लक्ष्मी या योजनेच्या माध्यमातून मिळते....\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nऔरंगाबाद: ट्रक-मोटारसायकलीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nगल्लेबोरगाव : औरंगाबाद-कन्नड महामार्गावर आलापूर फाटा (ता. खुलताबाद) येथे शुक्रवारी (ता. २१) रात्री उशीरा कन्नडहून औरंगाबादकडे येणारा ट्रक (एमएच...\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Khotigao-Sarpanch-Police-assault/", "date_download": "2018-09-22T07:55:11Z", "digest": "sha1:AWOZJOKIQYM37OPMMQ3KQ2PSUFUTOHJS", "length": 4060, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खोतीगाव सरपंचाला पोलिसाची मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › खोतीगाव सरपंचाला पोलिसाची मारहाण\nखोतीगाव सरपंचाला पोलिसाची मारहाण\nकाणकोण तालुक्यातील खोतीगाव पंचायतीचे सरपंच दया गावकर यांच्या हाताचा चावा घेऊन त्या���ना गेणू वेळीप (येडा, खोतीगाव) या काणकोण पोलिस स्थानकातील चालकाने मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. जखमी गावकर यांच्यावर मडगावातील हॉस्पिसियो इस्पितळात उपचार सुरू आहेत.\nकाणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच दया गावकर व पोलिस चालक गेणू वेळीप एकाच वाड्यावर रहात असून बेकायदेशीर नळजोडणी प्रकरणातून शनिवारी हा प्रकार घडला आहे. जखमी सरपंचांना काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रातून पुढील उपचारासाठी मडगावातील हॉस्पिसिओत पाठवण्यात आलेे.\nदया गावकर हे काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांचे कट्टर समर्थक समजले जातात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, तसेच पक्षाचे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी संध्याकाळी हॉस्पिसियो इस्पितळात जाऊन सरपंच दया गावकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याप्रकरणी गेणू वेळीप यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/amboli-forest-department-work-became-dangerous-for-tourist/", "date_download": "2018-09-22T07:20:51Z", "digest": "sha1:KWZCY67RSPTFEWY4S4NTMNEIQALDNY4F", "length": 6839, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंबोली वनविभागाचा गलथान कारभार; पर्यटन धोक्यात? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › आंबोली वनविभागाचा गलथान कारभार; पर्यटन धोक्यात\nआंबोली वनविभागाचा गलथान कारभार; पर्यटन धोक्यात\nआंबोली : निर्णय राऊत\nआंबोलीसह अनेक महत्वाची पर्यटनस्थळे वनविभागाच्या हद्दीत येतात. येथील पर्यटनस्थळांच्या विकास कामांचा निधि पालकमंत्र्यानी थेट वनविभागाकडे दिला. याचाच फायदा घेत विकासाच्या नावावर आंबोलीची ओळख असलेल्या मुख्य धबधब्यावर कॉंक्रीट व दगडांचे बांध घातल्याने धबधबा प्रवाहीत होण्यास अडथळा झाला आहे. तसेच हे बांध थेट धबधबा कोसळतो त्या ओहोळांवर चुकीच्या पद्धतीने घालण्यात आले आहेत. त्यात साध्या दगडाचे अनेक बांध घालून फक्त जाळी लावल्याने पावसात पूर्ण क्षमतेने ओहोळ वाहताना ते बांध तुटून त्यातील दगड थेट पाण्यातुन धबधब्याखाली कोसळू शकतात. यामुळे पर्यटक जखमी किंवा जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर अशी काही घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nपावसाळी पर्यटन म्हटल की आवर्जून समोर येते ते आंबोली. देश-विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. यात सर्वात आकर्षणाचा केंद्र म्हणजे येथील मुख्य धबधबा. याच मुख्य धबधब्या खाली असंख्य पर्यटक अंघोळ करत मनमुराद आनंद घेत असतात. मात्र गेल्यावर्षी पासून पर्यटन कर आकारणी व पर्यटनस्थाळांच्या विकासकामांसाठी भरघोस निधी पालकमंत्र्यानी वनविभागला दिला. संबंधित विभागाचे संबंधित अधिकारी/कर्मचारी आपल्याला हवा तसा निधि वापरत असल्याचे चित्र आहे. येथील मुख्य धबधब्यावरील ओहोळात कॉंक्रीट व दगडांचे बांध चुकीच्या पध्दतीने घातल्याचे दिसत असून त्यांची कामे ही योग्य दर्जाची झाल्याची दिसत नाहीत. त्यात भर म्हणून तेथीलच दगड फक्त एकमेकांवर ठेवत त्यावर जाळी लावण्यात आली आहे.\nजोराचा पाऊस लागला की ओहोळ क्षमतेबाहेर वाहतात. यावेळी पाण्यात (धबधब्यात) एकाचवेळी शेकडो/हजारो पर्यटक अंघोळीचा आनंद घेत असतात. बांध तुटुन अनेक दगड थेट पाण्याद्वारे खाली कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे धबधब्याखाली अंघोळ करणे पर्यटकांसाठी धोक्याचे बनले आहे. पाऊस संपल्यावर ओहोळ प्रवाह कमी झाल्यावर कॉंक्रीटच्या अनेक बांधामुळे धबधब्याचा प्रवाह बंद होण्याचीही शक्यता आहे. यामुळे संबंधित विभागचे अधिकारी येथील निसर्गामधे चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप केल्याने याचा परिणाम निसर्ग तसेच पर्यटनावर होत आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/597755", "date_download": "2018-09-22T07:36:40Z", "digest": "sha1:D3NBIZAKULA3F5PICCXW5B7BLMFIMEFT", "length": 19370, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जनरल मोटर्सची भारतीय चालक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जनरल मोटर्सची भारतीय चालक\nजनरल मोटर्सची भारतीय चालक\n‘सर्वे गुणाः कांचनम् आश्रयन्ते’ असं एक वचन आहे. संपत्तीच्या चमचमाटामुळे माणूस दबून जातो, नमतो. पैशाने सत्ता विकत घेता येते. सत्ताधाऱयाला आपल्या कह्यात ठेवता येतं. श्रीमंत माणसाच्या मताला भाव मिळतो. संस्थांना आर्थिक मदत, देणग्या वगैरे देऊन, राजकारण्यांना साह्य करून पैसा आपली सत्ता प्रस्थापित करत असतो. परंतु कल्याणकारी सरकार आल्यावर केवळ पोट भरण्यासाठी कुणाची गुलामगिरी करणं भाग पडत नाही. त्यामुळे प्रखर सत्तेची पकड सैल पडत चालली आहे. महाविद्यालयीन जीवनात अर्थशास्त्र अभ्यासताना अर्थतज्ञ जॉन केनेथ गालब्रेथ माझ्या वाचनात आले. खुल्या बाजारात सरकारी हस्तक्षेप आवश्यक आहे, असं त्यांचं मत होतं. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आर्थिक-सामाजिक उन्नती करून घेण्याची संधी मिळाली पाहिजे. सुसंस्कृत, विवेकी, सहृदय समाजाचं हे लक्षण आहे, असं गालब्रेथ म्हणायचे. साम्राज्यवादी-भांडवलशाही सत्तेचा नायनाट करा, असा साम्यवाद्यांचा नारा असतो. पण भांडवलशाही आहेच. उलट साम्यवादी देशच कुठे दिसतात का, हे शोधावं लागत आहे या भांडवलशाही देशांची मक्का म्हणजे अमेरिका. तिथल्या भांडवलशाहीच्या प्रतीकांमध्ये जनरल मोटर्स या कंपनीचा समावेश होतो. तिथे कुणी गौरवर्णीय युरोप वा अमेरिकन पुरुषच उच्चपदावर असतो, असं नाही. आता तर जनरल मोटर्स या आघाडीच्या वाहन उत्पादन कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून दिव्या सूर्यदेवरा यांची नेमणूक करण्यात आली आहे. 110 वर्षांचा इतिहास असलेल्या या कंपनीचं नेतृत्व करण्याची संधी एका भारतीय स्त्रीला मिळते आहे, ही अभिमानाची व कौतुकाची बाब नाही का या भांडवलशाही देशांची मक्का म्हणजे अमेरिका. तिथल्या भांडवलशाहीच्या प्रतीकांमध्ये जनरल मोटर्स या कंपनीचा समावेश होतो. तिथे कुणी गौरवर्णीय युरोप वा अमेरिकन पुरुषच उच्चपदावर असतो, असं नाही. आता तर जनरल मोटर्स या आघाडीच्या वाहन उत्पादन कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून दिव्या सूर्यदेवरा यांची नेमणूक करण्यात आली आहे. 110 वर्षांचा इतिहास असलेल्या या कंपनीचं नेतृत्व करण्याची संधी एका भारतीय स्त्रीला मिळते ��हे, ही अभिमानाची व कौतुकाची बाब नाही का तुम्ही उत्तम शिक्षण घेतलं असेल, तुमच्यात जर गुणवत्ता असेल, तर तुम्हाला कोणी अडवू शकत नाही, हेच खरं.\n39 वषीय दिव्याने वयाच्या बाविशीत वाणिज्य विषयात पदवी मिळवली. हार्वर्ड विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापन शिकण्यासाठी ती अमेरिकेला गेली. 2002 साली दिव्या जागतिक बँकेत प्रशिक्षणार्थी म्हणून लागली. तिथे तिचा दृष्टिकोन विस्तारला. मग यूबीएस वगैरे कंपन्यांमधून तिने नोकरी केली आणि त्यानंतर ती जनरल मोटर्समध्ये गेली. मागची 14 वर्षं ती या कंपनीत आहे. परंतु तिचं कार्यकौशल्य, नियोजन, दूरदृष्टी बघून दिव्याला ‘सीएफओ’सारखं पद देण्यात आलं आहे. ‘तिला अजून खूप शिकायचं आहे’, असं म्हणून तिला मागे ठेवण्यात आलं नाही. तिचे केस पांढरे होण्याची प्रतीक्षा केली गेली नाही.\nदिव्यावर कोणती जबाबदारी होती तुम्हाला सॉफ्टबँक माहीत असेल. भारतातही सॉफ्टबँकेची विविध क्षेत्रांमध्ये मोठमोठी गुंतवणूक आहे. या सॉफ्ट बँकेतून जनरल मोटर्स समूहातील एका कंपनीसाठी निधी मिळवणं ही जबाबदारी. दिव्या हे काम करून थांबली नाही. तिने बऱयाच स्टार्टअप्सना जी. एम. मध्ये आणलं. कंपनीचा खर्च घटवणं, त्यासाठी उत्पादनाच्या सर्व खात्यांवर लक्ष ठेवणं, स्वस्तात भांडवलाची तजवीज करणं या सर्व सीएफओच्याच जबाबदाऱया. पुन्हा हे करताना, आपली स्पर्धा फोर्डच्या तोडीच्या अमेरिकन आणि युरोपीय व चिनी कंपन्यांशी आहे याचं भान ठेवावं लागतं. त्याकरिता जी. एम.च्या त्रुटी कोणत्या, त्या कशा दूर कराव्या लागतील, भविष्यात काय करावं लागेल, याकडे दिव्याचं लक्ष असतं. दुसरीकडे, दिव्याला बॉक्सिंगची आवड आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी कंपनीला ठोसे लगावायचे, पण समोरून ठोस मारले गेले की ते चुकवायचे हे काम तिला लीलया जमत असणार\nदिव्याचे वडील ती लहान असतानाच वारले. त्यामुळे आईनेच आणि तिला आणि तिच्या दोन मोठय़ा बहिणींना वाढवलं. तिची आई सिंडिकेट बँकेत काम करायची. आज दिव्या व तिच्या दोन्ही बहिणी अमेरिकेत असतात. आई नि मुलीचे बंध खूप घट्ट असतात. बाईला वैधव्य आलं, तर ती आणखीनच कणखर बनते, हे आपण नेहमीच बघतो. प्रतिकूल परिस्थितीचा ती मोठय़ा धैर्याने मुकाबला करते. दिव्यामध्ये आईचे हे गुण आपोआप आले. शाळेत ती सर्व परीक्षांमध्ये पहिली यायची. चार्टर्ड अकौंटन्सी करत असतानाही ती रँक होल्डर होती. हार���वर्डमध्येही तिने नेत्रदीपक कामगिरी बजावली.\nदिव्याने यूबीएस फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये दीडेक वर्ष इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केलं. सरकार किंवा कंपन्यांसाठी निधी उभारणी करणं हे त्याचं काम असतं. क्लाएंटसाठी कर्जरोखे वा समभाग विक्री करून भांडवल उभारणं, डेरिव्हेटिव्हजसारख्या गुंतवणूक साधनांमध्ये संधी उपलब्ध आहे की नाही, याचा सल्ला देणं, ताबा व विलीनीकरणाबद्दल मार्गदर्शन करणं अशी बरीच कामं इन्व्हेस्टमेंट बँकरला करावी लागतात. गेल्या वषीपासून कॉर्पोरेट फिनान्स विभागाची उपाध्यक्ष असल्यापासूनच, दिव्यावरची जबाबदारी वाढली. जनरल मोटर्स ही कंपनी बुईक, कॅडिलॅक, शेवरलेट कार्स बनवण्याबद्दल प्रसिद्ध आहे, हे अनेकांना माहीत असेलच. या कंपनीचा एस अँड पीच्या 500 बडय़ा कंपन्यांमध्ये अंतर्भाव होतो. दिव्याचं वैशिष्टय़ हे की, दोन वर्षांपूर्वी तिला वाहन क्षेत्रातील ‘उगवता तारा’ हा किताब मिळाला आणि गेल्या वषी तर ती डेट्रॉइट उद्योगातील ‘टॉप फोर्टी’ मध्ये सामील झाली हे लक्षात घ्यायला हवं की, दिव्यावर कंपनीच्या रिटायरमेंट प्लॅनच्या 80 अब्ज डॉलर्स इतक्मया प्रचंड निधीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. भांडवल नियोजन, शेअर बाजारातील व्यवहार, जगभरातील कंपनीचे बँकिंग व्यवहार, जोखीम व्यवस्थापन, गुंतवणूकदारांबरोबरचे संबंध अशा कितीतरी गोष्टी दिव्याला पहाव्या लागतात.\nसुंदर पिचई हे आज गुगलचे सीईओ आहेत. दिव्याप्रमाणे तेही चेन्नईचे. अँड्रॉइड, क्रोम, मॅप्स वगैरे गुगलच्या प्रॉडक्ट्सचं श्रेय पिचईंकडेच जातं. कारण ते आधी प्रॉडक्ट हेड होते. ‘डोब’ या कंपनीच्या जागतिक संशोधन विभागाचे वरि÷ उपाध्यक्ष म्हणून लागलेले, मूळ हैदराबादचे शंतनु नारायण हे या कंपनीचे सीईओ आहेत. हैदराबादचेच सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे मुख्याधिकारी, म्हणजे सीईओ आहेत. मेमरी स्टोअरेज क्षेत्रातील सॉडिक कंपनीचे सहसंस्थापक संजय मेहरोत्रा आहेत. ग्लोबल फौंड्रीजचे (जिच्या सेमिकंडक्टर फौंड्रीत एएमडी, ब्रडकॉम वगैरे बडय़ा कंपन्यांना लागणाऱया चिप्सचं उत्पादन केलं जातं) सीईओ म्हणून संजय झा खूप नावाजले गेले आहेत. 2014 सालापासून नोकियाचे सीईओ म्हणून राजीव सुरी तळपत आहेत. बेस्टअप या कंपनीचे सीईओ व अध्यक्ष जॉर्ज कुरियन केरळचे. तर जगद्विख्यात कॉग्निझंट या कंपनीचे सीईओ आहेत फ्रान्���िस्को डिसूझा, हे नैरोबीत जन्मले असले, तरी ते आहेत मूळच्या गोव्याच्या कुटुंबातले. सॉफ्टवेअर क्षेत्रातील सर्वात तरुण सीईओ आहेत ते.\nतुम्ही ऑडिओ गिअरमधल्या ‘हरमन’ ब्रँडबद्दल कधीतरी ऐकलं असेलच. तर त्या हरमन इंटरनॅशनलचे अध्यक्ष आहेत दिनेश पालिवाल आणि अशोक वेमुरी हा भारतीय माणूस 110 वर्षांचा इतिहास असलेल्या ‘झेरॉक्स’ बिझिनेस सर्व्हिसेस एलएलसीचा सीईओ आहे. मात्र त्या मानाने जगद्विख्यात कंपन्यांवर अधिराज्य गाजवणाऱया भारतीय स्त्रिया कमी दिसतात. दिव्या तर वाहन क्षेत्रासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात आहे. जागतिकीकरण झाल्यापासून एका देशातून दुसऱया देशात भांडवल जात-येत असतं. बाजारपेठांमध्ये चढउतार खूप आहेत. ही वित्तीय भांडवलशाही आहे. साधारणतः स्त्रीला घर कसं चालवायचं हे ठाऊक असतं. मला वाटतं, आपण या जुन्या चौकटीत विचार करणं थांबवायला हवं. स्त्री घराबाहेरचे व्यवहारही तेवढय़ाच समर्थपणे सांभाळते. आपल्याकडे साहित्य किंवा राजकीय क्षेत्रात थोडं जरी यश मिळालं की माणसं एकदम खूश होतात. दिव्यासारख्यांनी तर आपलं यश मिरवायलाच हवं. पण तिने या पदाचा स्वीकार मोठय़ा विनम्रतेने केला आहे.\nसृष्टीसौंदर्य व संस्कृतीचा मिलाफ : दक्षिण पर्यटन\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/bharat-bandh-uddhav-thackeray-slams-bjp-and-opposition-parties-over-bharat-bandh/articleshow/65748462.cms", "date_download": "2018-09-22T08:22:42Z", "digest": "sha1:EX7AAJMZL3422KDGP45YCE6H3KQGE3IG", "length": 15261, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Uddhav Thackeray: bharat bandh : uddhav thackeray slams bjp and opposition parties over bharat bandh - bharat bandh: '२०१९ मध्ये जनताच सत्ताधाऱ्यांचे लंकादहन करेल' | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nbharat bandh: '२०१९ मध्ये जनताच सत्ताधाऱ्यांचे लंकादहन करेल'\nbharat bandh: '२०१९ मध्ये जनताच सत्ताधाऱ्यांचे लंकादहन करेल'\nवाढत्या महागाईवरून शिवसेनेने भाजपवर टीका करतानाच बंद पुकारणाऱ्या विरोधकांचेही कान उपटले आहेत. 'जनतेसाठी पुकारलेला ‘बंद’ हा नुकतेच झोपेतून उठलेल्यांचा ‘बंद’ ठरू नये', असं सांगतानाच 'महागाईने जनता होरपळलेली असून जनता जागी आहे. ही जनताच २०१९ मध्ये सत्ताधाऱ्यांचे लंकादहन करेल', असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.\nकाँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाने पुकारलेल्या बंदला शिवसेनेने पाठिंबा दिलेला नसला तरी वाढत्या महागाईवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला घेरले आहे. दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव यांनी भाजपसह विरोधकांचाही समाचार घेतला आहे. 'भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार आम्हाला महागाईत होरपळणार्‍या जनतेविषयी सहानुभूती आहे. जनतेचा आवाज बनून आम्ही सरकारात आकांडतांडव केले. विरोधी पक्षांचे ओझे आजपर्यंत आम्हीच वाहत राहिलो. आता आम्हाला विरोधी पक्षांची ताकद पाहायची आहे. विरोधी पक्षांतील तोंडपाटलांनाही हे कळू द्या की, ते नेमके कुठे आहेत आम्हाला महागाईत होरपळणार्‍या जनतेविषयी सहानुभूती आहे. जनतेचा आवाज बनून आम्ही सरकारात आकांडतांडव केले. विरोधी पक्षांचे ओझे आजपर्यंत आम्हीच वाहत राहिलो. आता आम्हाला विरोधी पक्षांची ताकद पाहायची आहे. विरोधी पक्षांतील तोंडपाटलांनाही हे कळू द्या की, ते नेमके कुठे आहेत', असा घणाघात उद्धव यांनी केला आहे.\n>> राष्ट्रीय जनता दल, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी हे पक्ष ‘बंद’मध्ये उतरले आहेत. त्यामुळे उत्तर भारतात ‘बंद’चा प्रभाव शंभर टक्के जाणवेल. ‘बंद’ची घोषणा राजकीय कारणासाठी नसून जनजीवनाशी संबंधित महागाईवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे.\n>> सरणावरील चिता पेटवण्यासाठी जशी आग लागते तशीच ही आग असून जनतेला जाळून मारण्यासाठीच ही महागाईची आग लावली आहे. त्यामुळे या आगीने होरपळलेली जनता जागी नाही व तिला जागे करावे यासाठी हा ‘बंद’ आहे हे ��त्त्वज्ञान पटणारे नाही.\n>> महाराष्ट्राचे एक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, एक दिवस भाजपचे नेते होऊन दाखवा. मग सरकार चालवणे किती अवघड आहे ते कळेल. आमचे पाटलांना सांगणे आहे, सरकार व भाजपकडे चारही बाजूने पैसाच पैसा येत आहे व त्यावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. आम्ही सांगतो, भाजप नेते होणे सोपे आहे. एक दिवस होरपळीत सापडलेल्या सामान्य जनतेचे जीवन जगून दाखवा. ते शक्य आहे काय\n>> २०१४ मध्ये मोदी यांनी आश्वासन दिले होते की, देशात दोन कोटी नोकर्‍या दरवर्षी तरुणांना मिळतील, पण उलटेच झाले. प्रतिवर्षी २० लाख नोकर्‍या कमी झाल्या आहेत. तरुणांना काम नाही, गृहिणींना स्वयंपाकाचा गॅस नाही. इंधनाचे दर रोजच वाढत आहेत. विकास दर वाढत असल्याची जाहिरात करता तशी इंधन दर रोजच वाढत असल्याचे सरकारी फलकही लावा. राहुल गांधी हे मांसाहार करतात म्हणून टीका करणार्‍यांनी वाढणार्‍या महागाईवर बोलायला हवे. भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार २०१९ ला विरोधी पक्षात बसल्यावर नवा ‘बंद’ पुकारून ते महागाईवर बोलणार आहेत काय २०१९ ला विरोधी पक्षात बसल्यावर नवा ‘बंद’ पुकारून ते महागाईवर बोलणार आहेत काय महागाईचा प्रश्न जनतेच्या जीवन-मरणाचा आहे हे ज्यांना समजले तोच राज्यकर्ता.\n>> देशातील २२ राज्यांत भाजपची सरकारे आहेत. भाजपने मनात आणले तर पेट्रोल-डिझेलचे भाव ते नक्कीच खाली आणू शकतील, पण केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या व्यापारातून तब्बल सुमारे दोन लाख २९ हजार कोटी इतका नफा कमवला. हे जनतेचे रक्त शोषून मिळवलेले पैसे आहेत. हे शोषण कसे थांबवणार\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदिल्लीत मुसळधार पाऊस; पारा घसरला\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\nजेट एअरवेज��धील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\n...तरच मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारेन: देवरा\nDJ ban: गणेश विसर्जनावेळी डीजेचा दणदणाट नाहीच\n'नालासोपारा प्रकरणी सरकारचा ATSवर दबाव'\nपवार पुरोगामी, मात्र ‘राष्ट्रवादी’ नाही\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1bharat bandh: '२०१९ मध्ये जनताच सत्ताधाऱ्यांचे लंकादहन करेल'...\n2Bharat Bandh LIVE : 'भारत बंद' आंदोलनाला सुरुवात...\n3आयुषी भावे 'महाराष्ट्राची श्रावणक्वीन'...\n4Bharat Bandh: शाळा सुरूच राहणार\n5क्षयरुग्णांमध्ये ३३ टक्के वाढ...\n6वयोवृद्ध महिलेला दहा वर्षांनी न्याय...\n7पथनाट्यांमध्ये 'सेंट मेरी'ची बाजी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/news/teachers-day-know-about-sarvepalli-radhakrishnan/teachers-day-2017/photoshow/60372692.cms", "date_download": "2018-09-22T08:20:52Z", "digest": "sha1:2HQDDCAKFX5MRPAIXH5VVOFQURGT3MAM", "length": 40280, "nlines": 310, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "teachers day know about sarvepalli radhakrishnan- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रु..\nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्..\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओ..\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर..\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर..\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार प..\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\n...म्हणून साजरा केला जातो शिक्षक दिन\n1/5...म्हणून साजरा केला जातो शिक्षक दिन\nआज देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षकांप्रति विद्यार्थ्यांनी आदर व्यक्त करण्याचा हा विशेष दिवस. अनेक शाळा-महाविद्यालयात विद्यार्थी आज शिक्षकांना आराम देत स्वत: शिक्षकांच्या भूमिकेत शिरतात आणि विद्यादानाचे हे पवित्र कार्य किती कठिण आहे त्याचा अनुभव घेतात. भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी 'शिक्षक दिन' साजरा केला जातो. जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/5डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ\nराधाकृष्णन हे हाडाचे शिक्षक. ते जेव्हा उपराष्ट्र���ती होते तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा आग्रह केला. त्यावर हा दिवस साजरा करायचाच आहे तर शिक्षक दिन म्हणून करा ते मला अधिक आवडेल, असे राधाकृष्णन म्हणाले. ते १९६२ मध्ये राष्ट्रपती बनले तेव्हा पासून हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रि��्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n3/5ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले\nराधाकृष्णन यांनी फिलोसॉफीमध्ये एम.ए. पूर्ण केल्यानंतर १९१६ मध्ये ते 'चेन्नई प्रेसिडन्सी विद्यालयात' सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. डॉ.राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठात कुलगुरूपद भूषविले. त्यानंतर त्यांनी १९३६ ते १९५२ पर्यंत ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछा���टें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nडॉ. राधाकृष्णन यांच्या कार्यानं प्रभावित होऊन ब्रिटीश सरकारनं त्यांना 'सर'ही उपाधी दिली. तर, १९५४ साली भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताबही बहाल केला होता. डॉ. राधाकृष्ण यांचं निधन १७ एप्रिल १९७५साली झालं.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मे��द्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nडॉ. राधाकृष्णन यांच्याशिवाय भारतात रामकृष्ण परमहंस, शंकराचार्य, स्वामी दयानंद सरस्वती यांचेही शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे. आधुनिक भारतात मिसाइल मॅन, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम, बिहारमधल्या गरीब मुलांना आयआयटीसाठी तयार करणारे सुपर-३० चे आनंद कुमार यांची नावे अग्रणी आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रि��ा आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shekharpatil.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-09-22T07:35:51Z", "digest": "sha1:JT553OPTSHRDROYHMDNQFP7ICVBQXC3D", "length": 38956, "nlines": 84, "source_domain": "shekharpatil.com", "title": "भाजपची ‘वाट’ आणि ‘चाल’ ! - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\nभाजपची ‘वाट’ आणि ‘चाल’ \nभाजपच्या स्थापनेला आज ३५ वर्षे पुर्ण झालीत. हा पक्ष नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्यासाठी सज्ज असल्याचे आजचे चित्र आहे. मात्र ही वाटचाल वाटते तितकी सोपी नाहीच.\nस्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासात सर्वात मोठा कॉंग्रेसेतर राष्ट्रीय पक्ष असणाच्या भाजपच्या स्थापनेला आज ३५ वर्षे पुर्ण झालीत. ‘सांस्कृतिक राष्ट्रावादा’चा नारा बुलंद करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रावर स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न आज साकार झालेले आहे. केंद्रातील भक्कम मोदी सरकारसह आज अनेक राज्यांमध्ये भाजपचीच सरकारे आहेत. मोदी-शहा जोडीने भाजपला ‘पॅन इंडियन’ पक्ष बनविण्यासाठी जोरदार रणनिती आखली आहे. यातून नगण्य अस्तित्व असणार्‍या राज्यांमध्ये भाजप जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारीत आहेत. नुकताच भाजपने सदस्य संख्येबाबत जगातील सर्वात मोठा पक्ष बनण्याचा सन्मान मिळवला आहे. एका अर्थाने जमीनीवर भक्कम पाय रोवून हा पक्ष नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्यासाठी सज्ज असल्याचे आजचे चित्र आहे. मात्र ही वाटचाल वाटते तितकी सोपी नक्कीच नाही.\nस्वातंत्र्योत्तर कालखंडात अनेक राजकीय पक्ष उदयास आले अन् विलयास गेले. यातील बहुतांश पक्षांची विचारधारा दीर्घ काळ सत्ता उपभोगणार्‍या कॉंग्रेसच्या विरोधात होती. खरं तर राममनोहर लोहिया यांनी गैर कॉंग्रेसवादाचा हिरीरीने पुरस्कार केला होता. तेच या विचारधारेचे शिल्पकार मानले जात असले तरी तरी हिंदुत्ववादी, समाजवादी, साम्यवादी आदींपासून ते प्रादेशिक पक्षांनी कुठे तरी कॉंग्रेस विरोधाचाच आधार घेतल्याचे उघड आहे. या पार्श्‍वभुमीवर देश स्वतंत्र झाल्यानंतर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारतीय जनसंघ’ स्थापन झाला तरी कॉंग्रेसला समर्थ पर्याय देण्यात हा पक्ष अपयशी ठरला. आणीबाणीनंतरच्या धगधगत्या वातावरणात जनसंघाचा जनता पक्षात विलय झाला. पक्षाचे नेते सत्तेत सहभागी झाले. म��त्र नेत्यांच्या अहंकाराने ही मोट फार काळ टिकली नाही. यातच जनसंघाच्या नेत्यांच्या दुहेरी निष्ठेबाबतचे आरोपही याला जबाबदार होते. जनता पार्टीच्या ठिकर्‍या उडल्यानंतर जनसंघाच्या नेत्यांना नव्हे खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नव्या राजकीय पक्षाची गरज होतीच. यातून सहाव्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पक्ष अस्तित्वात आला तेव्हा तळागाळापासून पक्षाला नव्याने बांधणी करावी लागणार हे निश्‍चित होते. पक्षाचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘अंधेरा हटेगा कमल खिलेगा’ असा आशावाद प्रकट केला तरी पहिल्या दशकाच्या प्रारंभी भाजपच्या प्रचार, प्रसाराला असणार्‍या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. इंदिराजींच्या हत्येनंतर १९८४च्या लोकसभा निवडणुकीतील सहानुभुतीच्या लाटेत अन्य पक्षांप्रमाणे भाजपचीही वाताहत झाल्यानंतर तर पक्ष नेतृत्वासह कार्यकर्ते सैरभैर झाले. मात्र राजीव गांधी यांनी अतिआत्मविश्‍वासात राम जन्मभुमी आंदोलनास गती दिल्यानंतर भाजपला दिल्लीतील सिंहासनापर्यंत घेऊन जाणारा रस्ता मिळाला.\nराज जन्मभुमीच्या प्रक्षोभक कालखंडातच मंडल आयोगाने दुसर्‍या ज्वलंत प्रश्‍नाला जन्म दिला. यातून अनेक अन्य मागासवर्गीय समुहांना राजकीय आत्मभान आले. अयोध्येच्या मुद्यासोबत भाजपच्या नेतृत्वाने अत्यंत कुशलतेने नव्वदच्या दशकात अनेक ओबीसी नेत्यांना लॉंच केले. या दुरदृष्टीचा पक्षाला खुप लाभ झाला. याचाच परिपाक म्हणजे याच समुहातील नरेंद्र मोदी यांच्या हातात आज देशाची धुरा सोपविण्यात आली आहे. मंडल व कमंडलचे राजकारण हे वैचारिकदृष्ट्या एकमेकांच्या विरूध्द वाटत असले तरी भारतीय जनता पक्षासाठी मात्र ते लाभदायक ठरले हे मात्र निश्‍चित. यातून पक्षाला केंद्रात सत्ता मिळाली. अटलजींना सहकारी पक्षाच्या कुबड्यांची गरज भासली. मोदींनी तर स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र, भाजपचा ताळेबंद हा लोकसभेतील दोन जागांपासून ते २८२ जागांइतकाच मर्यादीत नाही. या कालखंडात भाजपने अनेकदा लवचिक आणि अगदीच स्पष्ट म्हणायचे तर राजकीय लाभासाठी व्यवहारवादी भुमिका घेतली. जनसंघ ते भाजप या वाटचालीचा आढावा घेतला असता आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘सांस्कृतीक राष्ट्रवाद’ हा दिनदयाल उपाध्याय यांच्या ‘एकात्मिक ���ानववादा’च्या मार्गे कट्टर हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होत आज नरेंद्र मोदी यांच्या विकासवादापर्यंत येऊन पोहचल्याचे दिसून येते. आज राम जन्मभुमी, समान नागरी कायदा आदी महत्वाच्या मुद्यांना सोयिस्करपणे गुंडाळून ठेवण्यात आले असले तरी वेळ पडल्यावर ते पुन्हा समोर येऊ शकतात. आता एकाच वेळेला या सर्व विचारांना जपत भाजपचा गाडा हाकण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे खासमखास तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना करावयाचे आहे. मात्र त्यांच्यासमोर अनेक मोठी आव्हानेदेखील आहेत.\nभाजप नेत्यांवरील संघाचा असणारा ‘रिमोट कंट्रोल’ हा अनेकदा अधोरेखित होत असतो. यावरून अनेकदा टिका तसेच खिल्लीदेखील उडविण्यात येत असते. याप्रमाणे मोदींपासून भाजपच्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांवर संघाचा आजही वचक आहेच. मात्र इतिहासात आज प्रथमच मोदी यांच्या रूपाने एखादे नेतृत्व संघाला डोईजड झाल्याचेही चित्र आहे. मध्यंतरी संघ भाजपमधील काही बोलभांड नेते तथा संघ परिवारातील सदस्यांनी मोदींना अडचणीत आणण्यासाठी जाणीवपुर्वक वादग्रस्त वक्तव्ये केल्याचा आरोप झाला होता. ‘घरवापसी’सारख्या मोहिमादेखील पंतप्रधानांना अडचणीत आणणार्‍या ठरल्या आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदी आणि शहा यांचे विमान जमीनीवर आणण्यासाठी संघाने ‘आप’ला रसद पुरवल्याची राजकीय वर्तुळात झालेली कुजबुजदेखील या अर्थाने सुचक अशीच आहे. एका अर्थाने भविष्यात संघ नेतृत्व मोदींना आवर घालण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न करेल हे निश्‍चित. मात्र हे होत असतांना मोदी-शहा या दुकलीने याच ‘स्टाईल’ने अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा अडसर दुर करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. एक तर केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आदींना मंत्रीपदापासून वंचित ठेवून त्यांनी अर्धे काम आधीच केले होते. आता मंत्रीमंडळ विस्तारात कलराज मिश्र यांच्यासारख्या ज्येष्ठाला घरी बसविण्याची तयारी सुरू झाली आहे. या बाबींचा विचार करता येत्या काळात मोदींना आवर घालण्याच्या प्रयत्नात संघ; तर अन्य सहकार्‍यांना मुठीत ठेवण्यासाठी मोदींचे प्रयत्न या बाबी दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात याचा पक्षाच्या आगामी वाटचालीवर गंभीर परिणाम होणार आहे. परिणामी पक्षाच्या आगामी वाट��ालीत अंतर्गत शह-काटशहाच्या राजकारणामुळे गतिरोध येऊ शकतो. भाजपमध्ये आजवर कलह नव्हते असे कुणी म्हणणार नाही. याचे अनेक अध्याय पक्षाच्या आजवरच्या वाटचालीत आपल्या समोर घडलेत. मात्र अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे दिग्गजही ज्या पध्दतीने शालीनतेने एकमेकांशी वागले त्याचाच कित्ता आत्मविश्‍वासाचे वारे संचारलेले मोदी यांना जमेल का यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. आज अटल व अडवाणी यांचा भाजप हा मोदी आणि शहा यांच्याकडे हस्तांतरीत झाल्याचे चित्र आहे. मात्र पक्षाचा गाडा हाकतांना आपल्या पुर्वसुरींचे चातुर्य, लवचिकता, औदार्य आणि अर्थातच सर्वसमावेशकता मोदी व शहा यांना दाखवावी लागणार आहे.\nगेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी ‘कॉंग्रेसमुक्त भारत’चा नारा दिला आहे. यानंतरच्या विविध राज्यांमधील निवडणुकांमधून तरी खरोखर कॉंग्रेसचा सफाया झाला. हे करत असतांना देशात आपला पक्ष ‘शत-प्रतिशत’ वाढविण्यासही त्यांनी प्राधान्य दिले आहे. यातून महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या विश्‍वासू मित्रासोबत काडीमोड करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर जम्मू-काश्मिरात पीडीपीसारख्या नवीन पक्षासोबत मैत्री करण्यात आली. भाजपच्या या नितीमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांनी सावध पवित्रा घेतला आहे. भाजपच्या आगामी वाटचालीत मित्रपक्ष जोडणे आणि तोडणे याबाबत पक्षाचे नेतृत्व कसा पवित्रा घेते यावरही राजकीय यशापयश ठरणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपचे नगण्य अस्तित्व आहे. येथे पक्षाला भक्कम करण्यास प्राधान्य देण्याची रणनिती आपल्याला दिसून येत आहे. आगामी काळात आसाम, पश्‍चिम बंगाल, ओडिशा आणि तामिळनाडू आदींसारख्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील यशापयश हे महत्वाचे ठरणार आहे. यानंतर उत्तरप्रदेशच्या विधानसभेतही लोकसभेचा चमत्कार घडावा ही अपेक्षा आहेच.\n‘अच्छे दिन’ येणार असल्याची स्वप्ने दाखवत मोदी सरकार सत्तारूढ झालेय. अल्प काळात त्यांनी काही प्रमाणात तरी दमदार पावले टाकली आहेत. मात्र हे सरकार भांडवलदारांचे असल्याचा आरोप होतोय. धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक न्यायचा प्रश्‍नही आहेच. यातच भुसंपादन विधेयकावरून विरोधकांनी रान उठविले आहे. दिल्लीतील विजयाने केजरीवाल आणि कंपूचा आत्मविश्‍वास दुणावलाय. कॉंग्रेसही मरगळ झटकून भाजपशी दोन हात करण्याच्या पवित्र्यात आहे. विशेष म्हणजे मुलायमसिंग, लालूप्रसाद, नितीश, शरद यादव, देवेगौडा आदी मंडळी जनता परिवाराच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्याच्या प्रयत्नांत आहे. उत्तरप्रदेश, बिहार आणि काही प्रमाणात कर्नाटकात भाजपच्या झंझावाताला एकत्रित जनता परिवाराने काही प्रमाणात तरी थोपवले तरी भाजपच्या आगामी रणनितीला धक्का पोहचू शकतो. आधीच या दोन्ही राज्यांमधील पोट निवडणुका आणि बिहारमधील सत्तांतराच्या नाट्यात जनता परिवाराच्या ऐक्याची ताकद भाजपला दिसली आहे. तर इकडे कॉंग्रेसही नव्या दमाने समोर येऊ शकते. म्हणजे-भ्रष्टाचारविरोधी व स्वच्छ प्रशासनाचा नारा बुलंद करणारे अरविंद केजरीवाल, राहूल वा प्रियंकाच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आणि एकत्रित जनता परिवार यांच्याशी भारतीय जनता पक्षाला आगामी काळात झुंज घ्यावयाची आहे. यातच काही प्रादेशिक सुभेदारांशीही दोन हात करावेच लागणार आहेत. या सर्व अडथळ्यांवर मात केल्यानंतरच भारतीय जनता पक्षाचे ‘शत-प्रतिशत’चे स्वप्न खर्‍या अर्थाने पुर्ण होणार आहे.\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/kalamna-trelor-accident/", "date_download": "2018-09-22T07:07:00Z", "digest": "sha1:NPFWCTRULBQMQLJLCAMTAGRZ6XFMXZT7", "length": 14376, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "नागपूरच्या कळमना भागात खड्डय़ामुळे दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /नागपुर/नागपूरच्या कळमना भागात खड्डय़ामुळे दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू\nनागपूरच्या कळमना भागात खड्डय़ामुळे दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू\nशाळेत निघालेल्या एका सायकलस्वार विद्यार्थिनीला भरधाव ट्रकट्रेलरने चिरडले. कळमना परिसरात सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.\n0 239 एका मिनिटापेक्षा कमी\nनागपूर : शाळेत निघालेल्या एका सायकलस्वार विद्यार्थिनीला भरधाव ट्रकट्रेलरने चिरडले. कळमना परिसरात सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भारती अरुण वनवासे (वय १५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती चिखली कळमन्यातील म्हाडा कॉलनीत राहात होती.\nभारतनगरातील राम मनोहर लोहिया शाळेची दहावीची विद्यार्थिनी असलेली भारती नेहमीप्रमाणे शाळेत जायला सोमवारी सायकलने निघाली. सकाळी ११.३० च्या सुमारास ती गोमती शाळेजवळून जात होती. सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्याने हा मार्ग एकतर्फी करण्यात आला आहे. जागोजागी मातीचे ढिगारेही आहेत. रस्त्याच्या काठाने मार्ग काढत जात असलेल्या भारतीची सायकल घसरल्याने ती खाली पडली. त्याचवेळी भरधाव आलेल्या ट्रेलर क्रमांक एमएच ४०/ एन २५४७ च्या चालकाने तिला चिरडले. या भीषण अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली. संतप्त नागरिकांनी रस्त्याचे बांधकाम करणाºया कंत्राटदार तसेच महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करून घोषणाबाजी केली. तणाव निर्माण होत असतानाच कळमना पोलीस पोहोचले. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले. भारतीचा मृतदेह रुग्णालयात रवाना करून पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर आरोपी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.\nजागोजागी मातीचे ढिगारे पडून असल्याने नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी या भागातील लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासनाकडे केल्या, मात्र त्या दुर्लक्षित करण्यात आल्या. भारतीचा जीव गेल्यानंतर काही वेळेतच बधिर प्रशासनाला जाग आली. लगेच मातीचे ढिगारे साफ करून रस्ता व्यवस्थित करण्याचे काम सुरू झाले. हेच काम आधी झाले असते तर भारतीचा जीव वाचला असता.\nभारताकडे 180 पेक्षा जास्त धावांची आघाडी,भारताचे दोन गडी बाद.\nपाकमध्ये एका घराच्या भिंतीवर 'हिंदुस्तान जिंदाबाद'.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Four-injured-in-accident/", "date_download": "2018-09-22T07:53:03Z", "digest": "sha1:Z4GGLJNW57ZKXLWSY5VEJYZFJVQWV36G", "length": 4973, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अपघातात गोव्याचे चौघे जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › अपघातात गोव्याचे चौघे जखमी\nअपघातात गोव्याचे चौघे जखमी\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी येथील आरटीओ ऑफिस कार्यालयासमोर शनिवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास गोव्याहून मुंबईकडे निघालेल्या कारचा टायर फुटल्याने अपघात झाला. यामध्ये म्हापसा येथील चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nम्हापसा येथील रहिवासी सुभाष नारायण दारगलकर (वय 55) हे कारमधून गोव्याहून मुंबईकडे जात होते. कार कोगनोळी आरटीओ ऑफिससमोर आली असता वेगात असलेल्या कारचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटला. यावेळी चालक सुभाष यांचा ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजकावर जोरात आदळीत पलटी झाली. यावेळी कारमधील सुभाष यांच्यासह उषा दीपक दारगलकर (वय 55), सन्वीक दीपक दारगलकर (वय 26), अक्षय दीपक दारगलकर (वय 19) हे गंभीर जखमी झाले.\nअपघाताची माहिती मिळताच पुंजलॉईडच्या भरारी पथकाचे निरीक्षक एम. आर. घाटगे, कोगनोळी आऊट पोस्टचे सहाय्यक फौजदार एम. आर. अंची, हवालदार एन. एस. सगरेकर, के. एस. दड्डी यांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास ग्रामीणचे स्थानकाचे फौजदार निंगनगौडा पाटील करत आहेत.\nकाकतीजवळ जंगलात फिल्मी थरार\nखडक गल्ली परिसरात वाढीव बंदोबस्त\nशहरात‘ईद’च्या जुन्या चित्रफितीवरून वादंग\nसौंदत्ती डोंगरावर ‘आई उदो’ चा गजर\nभेसळयुक्त विषारी दुधाचा वाढता धोका \n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/-Readymade-engineers-to-get-industry/", "date_download": "2018-09-22T07:05:08Z", "digest": "sha1:D7OTQGPCICUCS7RWSXMCELPYMCJTNBXI", "length": 6535, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उद्योगांना मिळणार ‘रेडीमेड’ अभियंते | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › उद्योगांना मिळणार ‘रेडीमेड’ अभियंते\nउद्योगांना मिळणार ‘रेडीमेड’ अभियंते\nकोल्हापूर : प्रवीण मस्के\nरोजगाराच्या संधी वाढविणे आणि उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ पुरवणे, यासाठी अखिल भारतीय त���त्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी मॉडेल इंटर्नशिप लागू केली आहे. यामुळे उद्योग क्षेत्राला गुणवत्तापूर्ण कुशल ‘रेडीमेड’ अभियंते मिळणार आहेत. यावर्षीपासून ही इंटर्नशिप सुरू होणार आहे.\nदिवसेंदिवस उद्योग क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. त्याच्या तुलनेत उपलब्ध अभ्यासक्रमातून उद्योग क्षेत्रांना अपेक्षित मुनष्यबळ उपलब्ध होत नाही. यादृष्टीने ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या वतीने (एआयसीटीई) नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात 36 अभियांत्रिकी महाविद्यालये असून, चार वर्षांसाठी सुमारे 80 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.\nया वर्षीपासून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप अनिवार्य करण्यात आली आहे. दुसर्‍या, चौथ्या आणि सहाव्या सत्रानंतर अनुक्रमे 4 ते 6 व 6 ते 8 आठवड्यांची इंटर्नशिप विद्यार्थ्यांना अनिवार्य केल्यामुळे नवीन अभियंत्यांच्या प्रशिक्षणाचा खर्च व वेगळी शोधमोहीम वाचणार आहे.\nइंटर्नशिपला वेगळे गुण असल्यामुळे विद्यार्थीसुद्धा प्रामाणिकपणे व मन लावून उपक्रम करतील. अनेक तंत्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी शेवटच्या सत्राला असताना इंटर्नशिप करतात किंवा थेट प्रोजेक्ट सादर करतात. यापुढे असे करता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी इंटर्नशिप तीन प्रकारांत विभागण्यात आली आहे.\nअभियांत्रिकीच्या एवढ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी तेवढ्या कंपन्या उपलब्ध होणार का आणि त्यांच्याकडूनही तसा सकारात्मक प्रतिसाद मिळणार का आणि त्यांच्याकडूनही तसा सकारात्मक प्रतिसाद मिळणार का हे उपक्रमासमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. शासन, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रांनी मिळून पुढाकार घेतल्यास हे शक्य होईल. महाविद्यालये व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर केलेले सामंजस्य करार उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. हे शक्य झाल्यास गुणवत्तापूर्ण व प्रात्यक्षिक आधारित शिक्षणाची महत्त्वपूर्ण नांदी ठरेल.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधार���ार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/introduction-of-wandering-outcasts/articleshow/65536952.cms", "date_download": "2018-09-22T08:22:31Z", "digest": "sha1:F5IOEJHPKX6MS3MA5IKWXMSAHNLLDM3V", "length": 14023, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Editorial News: introduction of wandering outcasts - भटक्यांच्या बहिष्कृत जीवनाचा परिचय | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nभटक्यांच्या बहिष्कृत जीवनाचा परिचय\nभटक्या-विमुक्तांच्या शोकात्म लोकजीवनाच्या पाऊलखुणांचा धगधगता इतिहास आणि बदलत्या क्रांतीची शब्दरूपी प्रकाशज्योत, म्हणजे अलीकडेच प्रकाशित झालेला 'अंधारवाटा' हा संपादित ग्रंथ. संपादक प्रा. श्रीकांत मुद्दे हे स्वत: वडार जमातीतील आणि भटक्या-विमुक्त चळवळीतील सक्रीय कार्यकर्ता असल्यामुळे भटक्या-विमुक्तांचे जीवन त्यांनी जवळून पाहिले, अनुभवले व सोसले आहे. अशा या भटक्या-विमुक्तांच्या जीवनासंदर्भात लिहिणाऱ्या लेखकांच्या लेखणीची धार तीव्र व्हावी आणि त्यांना अज्ञानरूपी अंध:कारातून ज्ञानरूपी प्रकाशज्योत घेऊन जाता यावे यासाठी 'अंधारवाटा'चा प्रपंच केलेला दिसून येतो.\nसदरील संपादित ग्रंथात एकूण ८ विभाग असून, भटक्या-विमुक्तांच्या जीवनावरील २५ संशोधनात्मक लेख आहेत. ग्रंथाला ख्यातनाम साहित्यिक सूर्यनारायण रणसुभे यांची प्रस्तावना लाभली आहे. प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी ग्रंथसंपादनाची भूमिका मांडताना भटक्या-विमुक्तांच्या जीवनातील काळीज पिळवटून टाकणाऱ्या दु:खाचा पाढा वाचला आहे.\nपहिल्या भागात भटक्या-विमुक्त साहित्याच्या प्रेरणा व प्रयोजनाची मांडणी करण्यात आली आहे. यात श्रेष्ठ दलित कवी यशवंत मनोहर यांचे भटक्या-विमुक्त साहित्यावरील व्याख्यान आणि प्रा. दादासाहेब मोरे व डॉ.रमेश जाधव यांची व्याख्यानेही मौलिक आहेत. दुसऱ्या भागात डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्रा. मोतीराम राठोड, लक्ष्मण गायकवाड, प्रा. अशोक नारनवरे, प्रा. विजयकुमार पाईकराव या लेखकांच्या लेखनातून भटक्या-विमुक्तांचा इतिहास अधोरेखित केला गेला आहे. तिसऱ्या भागात डॉ. राजशेखर सोलापूरे, डॉ. नारायण भोसले, शिवमुर्ती भांडेकर, प्रा. करूणा गायकवाड यांनी भटक���या-विमुक्त स्त्री-जीवन जाणिवांची शोकात्मगाथा गायली आहे. चौथ्या भागातील डॉ. वीरा राठोड यांच्या लेखनातून महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्तांच्या चळवळीचे अचूक अवलोकन करण्यात आले आहे.\nपाचव्या भागातील डॉ. शिवदास शिरसाठ, प्रा. नेमिचंद चव्हाण व प्रा. जया शिंदे यांच्या लेखातून मराठी साहित्यातील भटक्या-विमुक्तांच्या आत्मकथनाचा आढावा घेण्यात आलेला आहे. सहाव्या भागात डॉ. मिलिंद कसबे आणि डॉ. रामशेट्टी शेटकार यांच्या लेखांनी भटके-विमुक्त आणि तमाशा कलेचा अनुबंध, या वेगळ्या नावीन्यपूर्ण विषयावर प्रकाश टाकलेला आहे. सातव्या भागात भरत विटकर, प्रा. पांडुरंग मुठ्ठे, प्रा. श्रीकांत मुद्दे, याडीकार पंजाब चव्हाण, डॉ. आशा मुंडे यांनी भटक्या-विमुक्त जाती-जमातींची सर्वांगीण दृष्टिकोनातून मांडणी केली आहे. शेवटच्या आठव्या भागात डॉ. शंकरानंद येडले, डॉ. शंकर विभुते यांनी भटक्या-विमुक्तांच्या कथा, कविता आणि कादंबरीचा अचूक वेध घेतला आहे.\nया ग्रंथाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ अत्यंत बोलके असून त्यातून भटक्या-विमुक्त समाजाचे जिवंत स्वरूप सहज लक्षात येते. अशा या आठ विभागातील भटक्या-विमुक्तांच्या जीवनदर्शनाचा दस्तऐवज म्हणजे 'अंधारवाटा' हा ग्रंथ होय.\nहा संपादित ग्रंथ साहित्यिक, वाचक, अभ्यासक, संशोधक, विचारवंत आणि समीक्षक अशा सर्वांसाठी एक आदर्श संदर्भग्रंथ ठरावा असा आहे.\nसंपादक : प्रा.श्रीकांत मुद्दे\nप्रकाशक : प्रवर्तन पब्लिकेशन, लातूर\nकिंमत : २६० रु.\nमिळवा अग्रलेख बातम्या(Editorial News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nEditorial News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदिल्लीत मुसळधार पाऊस; पारा घसरला\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1भटक्यांच्या बहिष्कृत जीवनाचा परिचय...\n3इयत्ता वाढणार कशी आणि कधी\n8विवेकवादाच्या हत्येची पाच वर्षे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/force-redears-to-pin-specific-link.html", "date_download": "2018-09-22T07:49:02Z", "digest": "sha1:AI4DTMVZMULUGRNP7Y6DQOSY2X7PY6EE", "length": 14487, "nlines": 56, "source_domain": "marathifacebook.com", "title": "force redears to pin specific link - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरी���ा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्�� आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4/", "date_download": "2018-09-22T07:21:30Z", "digest": "sha1:WHYUYW64UG67XJJ6L65LF2DY4SNRXEF2", "length": 6779, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केरळ सरकारने विदेशात मदतीची भीक मागू नये – कॉंग्रेस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेरळ सरकारने विदेशात मदतीची भीक मागू नये – कॉंग्रेस\nथिरूवनंतपुरम – केरळातील मार्क्‍सवादी सरकारने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या मंत्र्यांना विदेशात पाठवून तेथील अनिवासी भारतीयांकडून मदत गोळा करण्याची सूचना केली आहे. सरकारच्या या योजनेला कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे.\nराज्य सरकारने विदेशात जाऊन ही मदतीची भीक मागून केरळचा अवमान करू नये असे कॉंग्रेसचे नेते के. व्ही. थॉमस यांनी म्हटले आहे. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष एम. एम. हसन आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री ओमान चंडी यांनीही मुख्यमंत्र्यांना ही योजना रद्द करण्याची सूचना केली आहे.\nकेरळातील मंत्री आणि अधिकारी विदेशात जाऊन मदतीसाठी विनवणी करीत आहेत हे दृष्य अवमानास्पद असेल असे त्यांनी म्हटले आहे. मदतीच्या नावाखाली केरळातील मंत्री विदेशी दौऱ्याची हौस भागवून घेण्याच्या तयारीत असल्याची टीकाही काही जणांनी केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतेलंगणातील निवडणुकीचा सस्पेंन्स कायम\nNext article#चर्चा: कायम पर्यावरणपूरक वस्तूंचाच उपयोग करूया \nराफेल डील : पंतप्रधान मोदींनी देशाचा विश्‍वासघात केला\nबिटकॉईन व्यवहार प्रकरणी 42 कोटींची मालमत्ता जप्त\nयुजीसी 8 नोव्हेंबरलाही सर्जिकल स्ट्राईक दिन साजरा करणार का\nघटनेच्या 370 व्या कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nराष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नाही मग पाठिंबा घेतला कशाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-swachta-abhiyan-427925-2/", "date_download": "2018-09-22T07:36:11Z", "digest": "sha1:ZSJ2WRE3LJEUI5JKUSH7PBPSFMHJA6LT", "length": 7266, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वच्छता अभियानामुळे शहर विकास | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वच्छता अभियानामुळे शहर विकास\nनगर – चार वर्षांपूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान राबवून देश स्वच्छ करण्याचा संकल्प केला होता. नगर शहरात 15 दि��स शहरातील सर्व 17 प्रभागांमध्ये हे स्वच्छता अभियान भारतीय जनता पक्ष राबविणार आहे. सर्वांच्या सहभागाने या अभियानामुळे आपले नगर शहर स्वच्छ होऊन पुढे जाणार असल्याचा विश्‍वास शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरामध्ये शहर भाजपतर्फे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी कापड बाजार, तेलीखुंट, घासगल्ली, माणिकचौक आदि परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केला. खासदार गांधी यांनी स्व:खर्चाने तातडीने घमेले, फावडे, कुदळ आणुन कोपऱ्या कापऱ्यातील स्वच्छता केली. कापड बाजारचा संपूर्ण रस्ता, शहाजी रोड चौकातील डीपी परिसर, माणिकचौक, सेनापती बापट यांच्या पुतळा व कारंजा परिसर यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वच्छ केला.\nसंघटन सरचिटणीस किशोर बोरा, गटनेते सुवेंद्र गांधी, ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, नगरसेविका मालन ढोणे, नाना भोरे, जगन्नाथ निंबाळकर, अविनाश साकला आदी आंदोलनात सहभागी झाले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविस्ताराधिकारी, केंद्रप्रमुखाला निलंबित करा\nNext articleटंचाईच्या झळांनी बहिरोबावाडीकर त्रस्त\nइथेनॉल निर्मितीचा निर्णय योग्य ठरेल\nगणेशोत्सवातील भारनियमनामुळे नागरिक संतप्त\nमनपाकडून पोलिसांची बंगाल चौकी उद्‌ध्वस्त\nमोहरमची मिरवणूक ठरली ऐतिहासिक\nमहावितरण सुरू करणार पाचशे वाहन चार्जिंग केंद्र\nनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे 12 बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/kerala-fruit-no-entry-uae-120470", "date_download": "2018-09-22T07:49:15Z", "digest": "sha1:GGCIFPA6YGFBSEVPUYNJMNLG5L7Q6LWN", "length": 13289, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kerala fruit No Entry in UAE केरळच्या फळांना यूएईत \"नो एंट्री' | eSakal", "raw_content": "\nकेरळच्या फळांना यूएईत \"नो एंट्री'\nगुरुवार, 31 मे 2018\nनिपाह विषाणूच्या प्रसाराची धास्ती; कोलकत्यात एका संशयिताचा मृत्यू\nनवी दिल्ली - निपाह विषाणूपासून खबरदारीचे उपाय म्हणून यूएई सरकारने केरळहून भाजीपाला आणि फळांच्या आयातीवर बंदी घातली आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने केरळहून कोणत्याही प्रकराचे फळ किंवा भाजीपाला मागवण्यास मनाई केली आहे. दरम्यान, कोलकता येथे एका जवानाचा मृत्यू झा��ा असून, त्याला निपाह विषाणूची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.\nसंयुक्त अरब अमिरातीने मंगळवारी निपाह विषाणूच्या प्रसारामुळे केरळहून फळे आणि भाजीपाला आयात करण्यावर बंदी घातली आहे. केरळमध्ये निपाहचे 13 बळी गेले आहेत. भारतातही अनेक राज्यांत आरोग्य सजगतेचा इशारा दिला आहे. यात जमिनीवर पडलेले किंवा पक्ष्यांच्या दातांच्या खुणा असलेले फळ खाण्यास मनाई करण्यात आली आहे. यूएई मंत्रालयाच्या मते, वटवाघळांनी खाल्लेल्या फळापासून निपाह विषाणूचा प्रसार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आंबा, केळी ही वटवाघळाची आवडती फळे आहेत. यातूनच विषाणूचा प्रसार होत असल्याचे सांगितले जात आहे. निपाह विषाणूमुळे मेंदूविकार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसे पाहिले तर भारतात आतापर्यंत या विषाणूचा शोध लागलेला नाही आणि संशोधन सुरू आहे. दक्षिणेतील पेरांबरा येथे निपाहचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्याठिकाणी नमुन्याची सातत्याने तपासणी केली जात आहे. निपाह विषाणूवर अद्याप कोणताही उपचार सापडलेला नाही.\nकेरळमधील एका जवानाचा कोलकता येथे मृत्यू झाला असून, तो निपाह विषाणूचा संशयित असल्याचे सांगितले जात आहे. सीनू प्रसाद (वय 27) असे त्याचे नाव असून, तो 20 मेपासून दवाखान्यात उपचार घेत होता. सीनूची नियुक्ती कोलकता येथील फोर्ट विल्यम येथे झाली होती. तो केरळमधून महिनाभराच्या सुटीनंतर आला होता आणि 13 मे रोजी कामावर रुजू झाला. मात्र, त्याला लष्कराच्या कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे लष्कराच्या प्रवक्‍त्याने सांगितले. त्याला निपाह विषाणूची लागण झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, त्याच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या विषाणूशास्त्र प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nमालवण : पश्चिम किनारपट��टीवर चक्री वादळाचा परिणाम\nमालवण : पूर्व किनारपट्टीवरील चक्री वादळाचा परिणाम आज पश्चिम किनारपट्टीवर दिसून आला. वादळसदृश परिस्थितीमुळे वारे दक्षिणेकडे वळले असून यात पाण्याचा...\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/family-doctor/dr-balaji-tameb-article-exam-health-tips-99485", "date_download": "2018-09-22T08:03:24Z", "digest": "sha1:WSO3EQB2VQGROR64SSDHKXGMPTHRZRZQ", "length": 23318, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr balaji tameb article exam health tips परीक्षा | eSakal", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com\nशुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018\nऐन परीक्षेच्या वेळी ताण येणे हेसुद्धा स्वाभाविक असते. मात्र या ताणामुळे आजारपण येईल किंवा मानसिकता बिघडून जाईल असे होता कामा नये. यासाठी या लेखात सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी नक्की मत करतील. सर्वांना परीक्षेसाठी ‘ऑल द बेस्ट\nपरीक्षा या शब्दाशी आपल्या सगळ्यांचे एक अनोखे नाते असते. शाळा-कॉलेज संपून अनेक वर्षे झाली असली, तरी परीक्षा शब्दाभोवतीचे वलय वेगळे ते वेगळेच राहते. पुढे मुला-बाळांच्या परीक्षा, शेजाऱ्यांच्या, ओळखीच्या मुलांच्या परीक्षा या निमित्ताने परीक्षेशी आपला संबंध कायम जोडलेला राहतो. परीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या विद्यार्थ्याने आणि घरातील इतर सदस्यांनी थोडी काळजी घेतली तर हे कठीण दिवसही बघता बघता पार पडू शकतात.\nआहार साधा, पचायला हलका तरीही पोषक असण्यावर भर देणे, बाहेर��े पदार्थ किंवा घरातही वारंवार फॅन्सी पदार्थ खाणे टाळणे, प्यायचे पाणी शक्‍यतो उकळून पिण्यावरच भर ठेवणे चांगले होय. संतुलित आहार मनाची एकाग्रता साधण्याच्या दृष्टीने, बुद्धी, तसेच स्मरणशक्‍तीला ताकद देण्याच्या, तसेच प्रतिकारशक्‍ती टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने उत्तम असतो. उदाहरणार्थ दूध, पंचामृत, भिजवलेले बदाम यांची योजना करणे, वरण-भात-तूप, मुगाची खिचडी व तूप, लोणी-साखर, तूप-साखर, फार झणझणीत व तेलकट नाहीत, पण तरीही चविष्ट भाज्या, फुलका, भाकरी, मुगाची वा तुरीची आमटी असा साधा आहार, जेवणाच्या शेवटी ताजे, गोड ताक, अधूनमधून नारळाची बर्फी, पेठा, रव्याचा शिरा वगैरे गोड पदार्थ असा आहार काही दिवस घरातील सर्वच जण घेऊ शकतात.\nपरीक्षेच्या आधी व परीक्षा चालू असताना अभ्यासात व्यस्त राहण्याने व्यायाम, योगासने, चालायला जाणे वगैरेकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक असते, परंतु याचा परिणाम पचनावर होऊ शकतो. त्यामुळे भूक व्यवस्थित लागते आहे, रोजच्या रोज पोट साफ होते आहे याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते. कारण अपचनामुळे कित्येकदा शरीर व मन आळसावते, अभ्यास करावासा वाटत नाही. म्हणून या दिवसात जेवणाच्या आधी आल्याचा छोटा तुकडा सैंधवासह खाणे, रात्री झोपण्यापूर्वी कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप टाकून घेणे, अधूनमधून अविपत्तिकर, सॅनकूल सारखे चूर्ण घेणे चांगले होय.\nपरीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या दिवसात बऱ्याचदा विद्यार्थी अभ्यासाच्या ताणामुळे जेवणासाठी वेळ काढत नाहीत किंवा फार उशीर करतात. पण वेळच्या वेळी केलेले जेवण अभ्यासाला पूरकच असते.\nरात्री झोपा, पुरेसे झोपा\nरात्रंदिवस अभ्यास करायचे ठरविले तरी स्वतःच्या प्रकृतीप्रमाणे काही तास झोपणे, त्यातही योग्य वेळी झोपणे हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असते. पहाटेपर्यंत जागरण केले आणि नंतर दुपारपर्यंत झोपले तर त्यामुळे झोपेचे सर्व फायदे मिळत नाहीत, शिवाय शरीरात उष्णता वाढणे, डोके जड होणे वगैरे नुकसानही सोसावे लागते.\nआयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सकाळी लवकर उठून अभ्यास करणे ही लक्षात राहण्याच्या दृष्टीने सर्वांत चांगली गोष्ट आहे. ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या आधी सव्वा-दीड तास उठल्यास मेंदूची ग्रहणशक्‍ती, लक्षात ठेवण्याची क्षमता सर्वाधिक असते हे प्रत्यक्ष प्रयोगांनी सिद्ध झालेले आहे. तेव्हा रात्री डुलक्‍या घेत कसाबसा अभ्यास करण्यापेक्षा सकाळी लवकर उठून ताज्यातवान्या मानसिक स्थितीत अभ्यास करणे केव्हाही चांगले. मात्र हा बदल अगदी ऐन परीक्षेच्या वेळी करून चालणार नाही. शरीराची व मेंदूची सवय एकाएकी मोडणे प्रत्येकाला सोसवेलच असे नाही, तेव्हा अगोदरपासून अशी सवय असलेली चांगली. परीक्षेच्या ताणामुळे अधिकाधिक वाचण्याची इच्छा स्वाभाविक असली तरी वाचलेले लक्षात राहण्यासाठी मेंदूला पुरेशी विश्रांती देणे आवश्‍यक असते. तेव्हा मेंदू थकून जाईल, जागरणे कर-करून शरीर-मन थकून जाईल, असा अतिरेकी अभ्यास न करणे चांगले. अर्थात सुरुवातीपासूनच मनापासून अभ्यास केलेला असला तर शेवटच्या घडीला अभ्यासाचा असा अतिरेक करण्याची पाळीच येणार नाही.\nचांगला अभ्यास झालेला असला, सगळे माहिती असले तरी ऐन परीक्षेच्या वेळेला मनावर अवाजवी ताण आल्याने निम्मेच लिहिता आले, प्रश्नाचे उत्तर माहिती असूनही शिक्षकांच्या समोर काहीच उत्तर देता आले नाही, असे होताना दिसते. याचे कारण असते अकारण घेतलेला मानसिक ताण. जसे खूप वेळ चालल्यानंतर किंवा व्यायाम केल्यानंतर विश्रांती घ्यावी लागते तसेच सतत खूप वेळ अभ्यास केल्यानंतर मनाला ताजेतवाने करण्यासाठी मध्ये थोडे थांबणे आवश्‍यक असते. यासाठी कुणी फिरायला जाणे पसंत करते, कुणाला गप्पा माराव्याशा वाटतात. आपापल्या स्वभावानुसार मन कशात रिलॅक्‍स होईल हे ज्याने त्यानेच शोधून काढणे चांगले. ऐन परीक्षेच्या वेळेला ताण येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांला आधीपासूनच थोडे प्रयत्न करता येतात. उदा. सकाळ-संध्याकाळ दहा मिनिटे डोळे बंद करून शांतपणे बसणे, ॐकार म्हणणे किंवा रात्री झोपण्यापूर्वी पाच-दहा मिनिटे मन शांत करणारे स्वास्थ्यसंगीत ऐकणे वगैरे.\nमन रमवा, ताण पळवा\nअभ्यासाच्या ताणामुळे शरीरात उष्णता वाढली की डोळ्यांची आग होणे, तोंड येणे, डोके दुखणे वगैरे त्रास उद्भवतात. यावर अध्ये मध्ये डोळ्यावर थंड पाणी मारणे, सकाळी उठल्यावर तोंडावर थंड पाण्याचे हबके मारणे, डोळ्यांवर दुधाच्या वा गुलाबपाण्याच्या घड्या ठेवणे, डोळ्यांवरचा ताण नाहीसा करणारे ‘सॅन अंजन’सारखे अंजन घालणे, अति चमचमीत, अतितिखट व तेलकट पदार्थ खाणे टाळणे, औषधी तुपाचे दोन-तीन थेंब रात्री झोपण्यापूर्वी नाकात व कानात घालणे, दिवसभर नाही तर निदान रात्री झोपण्यापूर्वी ‘ब्रह्मलीन तेला’सारखे तेल टाळूवर चोळणे वगैरे सोपे सोपे इलाजही असतात.\nपरीक्षेच्या आधीपासूनच मेंदूची ताकद वाढावी, केलेला अभ्यास चांगल्या प्रकारे लक्षात राहावा, एकाग्रता वाढावी यासाठी काही आयुर्वेदिक औषधे व काही साध्या आयुर्वेदिक पाककृती उपयोगी पडू शकतात. उदा. ब्राह्मी, शंखपुष्पी, वेखंड वगैरे बुद्धी-स्मृतिवर्धक वनस्पतींपासून बनविलेले ‘ब्रह्मलीन सिरप’ किंवा ‘ब्रह्मलीन घृत’ परीक्षेच्या अगोदरपासून घेण्याचा चांगला उपयोग होतो. बरोबरीने रोज सकाळी पंचामृत, बदाम-केशर दूध, ‘संतुलन शतदाम’ घेण्याचाही चांगला उपयोग होतो.\nघरातील सर्वच सदस्यांनी परीक्षांच्या दिवसात घरात अकारण वाद, ताण-तणाव तयार होणार नाहीत याचे भान ठेवणे, विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढेल, त्याच्या मनातील भीती कमी होईल, असे मोकळे वातावरण घरात असणे चांगले.\nवर्षाच्या शेवटी परीक्षा येणार हे सर्वांनाच माहिती असते. तेव्हा त्यादृष्टीने आधीपासून कितीही प्रयत्न केले तरी ऐन परीक्षेच्या वेळी ताण येणे हे सुद्धा स्वाभाविक असते. मात्र या ताणामुळे आजारपण येईल किंवा मानसिकता बिघडून जाईल, असे होता कामा नये. यासाठी येथे सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी नक्की मत करतील. सर्वांना परीक्षेसाठी ‘ऑल द बेस्ट\nडॉ. श्री बालाजी तांबे\nश्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nअकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा...\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nवैद्यकीय तपासणीनंतरच निवडण��क कामांतून मुक्तता\nमुंबई - निवडणुकांच्या कामातून सुटका मिळवण्यासाठी राज्यातील अनेक शिक्षक बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र निवडणूक आयोगाला सादर करतात; मात्र यापुढे त्यांना तसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/commissioners-congratulatory-panel-45889", "date_download": "2018-09-22T07:55:17Z", "digest": "sha1:W7HIQ7DY3YJRDUYRHZI4BCNNNAX7KO7U", "length": 15703, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Commissioner's congratulatory panel आयुक्तांच्या अभिनंदनाचे फलक | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 18 मे 2017\nठाणे - ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी फेरीवाले, बेशिस्त रिक्षाचालक आणि वाहनचालकांना दणका दिला असून, त्यांच्या या कारवाईबद्दल शहरातून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या, तरी शहर भाजपने आयुक्तांची पाठराखण केली आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आयुक्तांचे फलक शहरातील वेगवेगळ्या भागांत लावून जाहीर अभिनंदन केले आहे.\nठाणे - ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी फेरीवाले, बेशिस्त रिक्षाचालक आणि वाहनचालकांना दणका दिला असून, त्यांच्या या कारवाईबद्दल शहरातून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या, तरी शहर भाजपने आयुक्तांची पाठराखण केली आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आयुक्तांचे फलक शहरातील वेगवेगळ्या भागांत लावून जाहीर अभिनंदन केले आहे.\nआयुक्तांच्या विरोधात राष्ट्रवादीने आवाज उठवला आहे. महापौरांनीही प्रशासनाच्या मनमानीविरोधात सूचक वक्तव्य केल्यानंतर आता भाजपने आयुक्तांच्या कारवाईचे समर्थन सुरू केले आहे. ठाणे रेल्वेस्थानक आणि नौपाडा परिसर आयुक्तांच्या या कारवाईमुळे मोकळा झाला आहे. या भागातील स्थानिक नगरसेवक असलेले संजय वाघुले, सुनेश जोशी, प्रतिभा मढवी आणि मृणाल पेंढसे या २१ नंबर प्रभागाच्या नगरसेवकांच्या नावाने हे फलक लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्याचे छायाचित्�� सोशल माध्यमातून व्हायरल करून आयुक्तांना पाठिंबा दिला जात आहे.\nठाणे शहरात वाढलेल्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करावी, यासाठी भाजपचे संजय वाघुले यांनी महापालिका प्रशासनाला एक लाखांच्या बक्षिसांची घोषणा केली होती. त्याच पार्श्‍वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्तांनी शहरातील फेरीवाल्यांविरोधात पालिकेची पथके सज्ज केली. यापैकी एका पथकाचे नेतृत्व करणारे उपायुक्त संजीव माळवी यांना गावदेवी येथील एका गाळेधारकाने बेदम मारहाण केली होती. त्याची दखल घेऊन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल थेट रस्त्यावर उतरले होते. महापालिका प्रशासनावर हात टाकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी गावदेवी येथील गाळे जमीनदोस्त केले.\nयाशिवाय स्थानक परिसरातील फेरीवाले, रिक्षाचालक यांनाही चांगलाच प्रसाद दिला. अनेकांनी आयुक्तांच्या या हिंसक पवित्र्याविषयी तक्रार आणि टीका सुरू केली. राष्ट्रवादी आणि इतर पक्षांनीही आयुक्तांच्या मनमानीविरोधात दंड थोपटले आहेत. आयुक्तांच्या झटापट आणि धक्काबुक्कीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या पाठिंब्यासाठी मैदानात उतरत त्यांच्या अभिनंदनाचे फलक रस्त्यावर लावले आहेत.\nफेरीवाल्यांविषयीच्या बॅनरवर नौपाड्यातील पदपथ व रस्ते फेरीवालामुक्त झाले, असे म्हटले आहे. याशिवाय मोकळे पदपथ, स्थानक परिसर आणि रस्त्यांचे फोटो टाकून हे चित्र असेच दिसावे, अशा उल्लेखासह आयुक्त आणि त्यांच्या पथकाचे कौतुक यात करण्यात आले आहे. दुसऱ्या फलकात रिक्षावाल्यांच्या मनमानीचे दर्शन घडवण्यात आले आहे. मी रिक्षावाला वाहतुकीचे नियम मोडणार... अशा आशयाचा मजकूर बॅनरवर मांडण्यात आला आहे.\nनौपाड्यातील आयुक्तांनी केलेल्या कारवाईमुळे रस्ते आणि पदपथ मोकळे झाले आहेत. नौपाड्यातील नागरिकांना फायदा झाल्यामुळे आम्ही त्यांच्या अभिनंदनाचे फलक आमच्या परिसरात लावले आहेत.\n- संजय वाघुले, नगरसेवक, नौपाडा.\nश्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nअकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा...\nएटापल्ली : माओवाद्यांची पोस्टर, बॅनर आढळले\nएटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त स��रजागड लोहखनीज पहाड़ी परिसरातील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी पोस्टर व बॅनर लावून पार्टी स्थापनेचा चौदावा वर्धापन...\nसोलापूर: मोहोळ तालुक्यात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश\nमोहोळ : कृत्रिम पावसासाठी ता 22 ते 24 सप्टेंबर या कालावधीत मोहोळ तालुक्यातील सर्व गावात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश जिल्हा प्रशासना कडुन...\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nसायबर गुन्ह्यांतील चार कोटी हस्तगत\nपुणे - डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांची तब्बल ३ कोटी ९३ लाख २२ हजार रुपयांची रक्कम सायबर गुन्हे शाखेने परत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/2079", "date_download": "2018-09-22T07:20:47Z", "digest": "sha1:EXPSMBCO2LZED7EMCHEDPCLQHZ2RNZZ3", "length": 4283, "nlines": 42, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "Mumbai City | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभारतात पहिली प्रवासी रेल्वे गाडी रुळांवरून पऴाली ती 16 एप्रिल 1853 रोजी, मुंबई आणि ठाणे यांच्या दरम्यान. रेल्वे वाहतुकीची योजना 1832 मध्ये मांडण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात भारतातील पहिली रेल्वे 22 डिसेंबर 1851 रोजी रुडकी येथे धावली. ती बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी वापरण्यात आली. मुंबई ते कोलकाता हा सुमारे सहा हजार चारशे किलोमीटर लांबीचा लोहमार्ग 1870 मध्ये तयार झाला. भारतात लोहमार्गाचे जाळे सध्या अंदाजे त्रेसष्ट हजार किलोमीटरचे आहे. देशात एकूण सुमारे आठ हजार रेल्वे स्थानके आहेत.\nयुरोपात आगगाडी धावली ती 1830 मध्ये. नंतर चौदा वर्षांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यापारी, समाजसेवक, शिक्षणप्रेमी नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी हिंदुस्था���ात आगगाडी सुरू करावी असा प्रस्ताव मांडला व पाठपुरावा केला. म्हणून त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणू लागले. ब्रिटिशांनी त्यांचा ठराव मान्यही केला. नाना शंकरशेट यांनी त्यांच्या वाड्य़ातील जागाही रेल्वेच्या पहिल्या कचेरीसाठी देऊ केली.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-license-suspended-vaidyanath-sugar-factory-beed-maharashtra-6798", "date_download": "2018-09-22T08:06:02Z", "digest": "sha1:WKG4HUVROD3HWPBMRXTI4EBVWFP6BWDM", "length": 16847, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, license suspended of vaidyanath sugar factory, beed, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘वैद्यनाथ साखर’चा परवाना दहा दिवसांसाठी निलंबित\n‘वैद्यनाथ साखर’चा परवाना दहा दिवसांसाठी निलंबित\nशनिवार, 24 मार्च 2018\nअन्न प्रशासनाने सुचविलेल्या सूचनांनुसार आम्ही पूर्तता करत आहोत. कारखान्याने यंदा चार लाख ६० हजार मेट्रिक टनांचे गाळप करून चार लाख २१ हजार पोती साखर उत्पादित केली आहे.\n- विठ्ठल दगडे, प्रभारी कार्यकारी संचालक, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, पांगरी, परळी.\nबीड : अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत आढळलेल्या त्रुटी ८८ दिवसांनंतरही पूर्ण न केल्याने पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा परवाना दहा दिवसांसाठी निलंबित करण्यात आला. निलंबन काळात गाळपासह कारखान्याला कुठलाही खरेदी-विक्रीचा व्यवहार करता येणार नाही.\nग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात अाठ डिसेंबरला रसाच्या टाकीचा स्फोट होऊन उकळता रस अंगावर पडल्याने झालेल्या अपघातात सात कामगारांचा मृत्यू झाला होता. कारखान्यातर्फे या मयत कर्मचाऱ्यांना मोठी आर्थिक मदतही देण्यात आली.\nया घटनेनंतर अन्न औषधी प्रशासनाच्या मुंबई येथील गुप्त वार्ता विभागाच्या पथकाने १६ डिसेंबरला कारखान्याला भेट दिली. अन्न सुरक्षा अधिकारी श���रीमती एस. टी. जाधवर यांच्यासह दक्षता व गुप्त वार्ता विभागाचे मि. ट. महांजद्रे, अ. व कांडेलकर, अ. द. खडके यांच्या पथकाने अानुषंगिक १५ मुद्द्यांची तपासणी केली. यामध्ये आढळलेल्या त्रुटी पूर्तता करण्याचे या पथकाने कारखाना प्रशासनाला सांगितले. त्यानंतर पुन्हा अन्न प्रशासनाच्या पथकाने त्रुटींची पूर्तता करण्याबाबत २३ जानेवारीला सुधारणा नोटीस बजावली. त्यावर १६ फेब्रुवारीला कारखान्याने ३० दिवसांचा वेळ मागितला.\nदरम्यान, त्यानंतर त्रुटींची पूर्तता केली की नाही याची अन्न प्रशासनाच्या पथकाने १५ मार्चला (८८ दिवसांनी) पुन्हा फेरतपासणी केली असता १५ पैकी सहा मुद्द्यांची कारखाना प्रशासनाने पूर्तता केली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कारखान्याचा परवाना निलंबित करण्याचे आदेश बीड येथील सहायक आयुक्त (अन्न) अभिमन्यू केरुरे यांनी १९ मार्चला पारित केले आहेत. ११ ते २० एप्रिल या दहा दिवसांच्या कालावधीसाठी कारखान्याचा परवाना निलंबित असेल. या विरोधात कारखान्याला मुंबई येथील अन्न सुरक्षा आयुक्तांकडे दाद मागता येणार आहे.\nपूर्तता न झालेल्या प्रमुख त्रुटी\nकारखान्याच्या विविध दहा खरेदीदारांना साखर विकली जाते. त्यांचा अन्न सुरक्षा मानद परवाना आढळला नाही.\nएकूण ७ टँकपैकी २ टँकचे इन्शुलेशनचे काम सुरूच होते.\nबंद असलेली यंत्रे आणि सामान तसेच अडगळीत पडलेले होते.\nअास्थापनेतील कामगार संरक्षक गणवेश व बूट वापरत नव्हते.\nचांगले उत्पादन/स्वच्छता पद्धतीच्या अानुषंगाचे कागदपत्रांची पूर्तता नाही.\nरंग देण्याचे काम अर्धवट.\nप्रशासन बीड सहकारी साखर कारखाना\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2018-09-22T07:37:39Z", "digest": "sha1:JBBECIZIMBIC3EOVOWVNM43SE7WN3CZI", "length": 4015, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मराठी (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\n(मराठी या पानावरून पुनर्निर्देशित)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nतुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात वरीलपैकी योग्य तो दुवा घालावा.\nमराठी या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १५:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A8_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-09-22T07:40:12Z", "digest": "sha1:6FVPBGAEWWV3ISGTI42PPALQ3SYD3TNC", "length": 6331, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९८२ फिफा विश्वचषक अंतिम सामना - विकिपीडिया", "raw_content": "१९८२ फिफा विश्वचषक अंतिम सामना\n१९८२ फिफा विश्वचषक अंतिम सामना\nसँटीगो बेर्नाबू मैदान, माद्रिद\nआर्नाल्डो सीझर कोएल्हो (ब्राझील)\nअल्टोबेली ८१' (रिपोर्ट) पॉल ब्रेट्नेर ८३'\nसँटीगो बेर्नाबू मैदान, माद्रिद\nपंच: आर्नाल्डो सीझर कोएल्हो (ब्राझील)\nकृपया फुटबॉल विश्वचषक-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nउरुग्वे १९३० • इटली १९३४ • फ्रान्स १९३८ • ब्राझील १९५० • स्वित्झर्लंड १९५४ • स्वीडन १९५८ • चिली १९६२ • इंग्लंड १९६६ • मेक्सिको १९७० • पश्चिम जर्मनी १९७४ • आर्जेन्टिना १९७८ • स्पेन १९८२ • मेक्सिको १९८६ • इटली १९९० • अमेरिका १९९४ • फ्रान्स १९९८ • कोरीया/जपान २००२ • जर्मनी २००६ • दक्षिण आफ्रिका २०१० • ब्राझील २०१४ • रशिया २०१८ • कतार २०२२\n१९३० • १९३४ • १९३८ • १९५० • १९५४ • १९५८ • १९६२ • १९६६ • १९७० • १९७४ • १९७८ • १९८२ • १९८��� • १९९० • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४\nफुटबॉल विश्वचषक विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/'-'-()-5942/", "date_download": "2018-09-22T07:10:15Z", "digest": "sha1:P3656R5ZUOL35MC2OSGBWTXQLF7P4FCX", "length": 4990, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-\"सावली...\"© चारुदत्त अघोर.(१८/८/११)", "raw_content": "\nकोणाला हि जीव न लावणे,हे आधी कधीच नाही पटलं,\nआयुष्य जसं लोकांवरच,स्वखुशिनी लुटलं;\nनिष्कारण मोहात पडून,आंधळी माया लावली;\nआयुष्यात जी साथ देणार,ती फक्त माझी सावली...\nनिव्वळ जनरीत म्हणून,उगाच जीव गोवायचा,\nएक एक क्षण त्या, व्यर्थ वेळात ओवायचा;\nन बाप,बंधू,भगिनी,न माय माझी माउली;\nआयुष्यात जी साथ देणार,ती फक्त माझी सावली...\nहा माझा तो माझा,म्हणून किती स्वतःला फसवायचे,\nघट्ट विणलेल्या माया चादरीचे,जीर्ण धागे उस्वायचे;\nया फसव्या माया चादरीने,का कधी थंडी उबावली;\nआयुष्यात जी साथ देणार,ती फक्त माझी सावली...\nन प्रपंच माझा,न बायको न मुले आहेत माझी,\nस्वार्था साठी होतात,सगळे वेळे पुरते राजी;\nथोडाही अपेक्षा भंग झाला तर,होते जीवाची तडपावली;\nआयुष्यात जी साथ देणार,ती फक्त माझी सावली...\nका मग या जगाशी,स्वतःला मिसळून एकवू,\nकोणता आपला खांदा आहे,ज्यावर मान टेकवू;\nकोणीच असा नाही,ज्यावर माया हक्कावली;\nआयुष्यात जी साथ देणार,ती फक्त माझी सावली...\nस्वार्थाची दुनिया हि,फक्त स्वार्थी हि जन-नाती,\nलुटून नेणार तुम्हास कायम,न ठेवता काही हाती,\nफक्त ईश्वरच तो माझा,ज्याकडे मार्गावी वाट पावली;\nआयुष्यात जी साथ देणार,ती फक्त माझी सावली...\nRe: \"सावली...\"© चारुदत्त अघोर.(१८/८/११)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-09-22T06:58:20Z", "digest": "sha1:CBRQCWHRVWBTHAOYWBONF4OQ56OARBFV", "length": 6065, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कडेपठार पतसंस्थेने घोषित केला 12 टक्‍के लाभांश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकडेपठार पतसंस्थेने घोषित केला 12 टक्‍के लाभांश\nजवळार्जून – कडेपठार ���्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 20वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच संपन्न झाली. संस्थेने सभासदांना 12 टक्के लाभांश घोषित केला आहे. यावेळी शैक्षणिक, अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल ज्ञानेश्वर भोईटे यांना कडेपठार समाजभूषण तसेच शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल संदीप काळाने यांना कडेपठार कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात पुरंदर तालुक्‍यातील विद्यार्थ्यांचा शालेय दप्तर देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील, डॉ. रामदास कुटे, निवृत्त सनदी अधिकारी संभाजी झेंडे, दिलीप बारभाई, जिल्हा परिषदेचे सदस्य सुदाम इंगळे समेत अध्यापक, विद्यार्थी आणि संस्थेचे सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ सोनवणे यांनी केले. तर आभार रोहिदास कुदळे यांनी मानले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुळशी क्रीडाशिक्षक संघातर्फे संपदाचा सत्कार\nNext articleबारामतीत एक दिवसीय ठिय्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-22T07:23:25Z", "digest": "sha1:UK3I4SBYVODY7BYH2DHBSNLQUCCBFJCB", "length": 9893, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे: पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे: पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात\n…म्हणून घ्यावा लागला निर्णय\nगेल्या अनेक वर्षांपासून महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या गणवेश आणि शालेय साहित्यामध्ये घोटाळे, भ्रष्टाचार असे प्रकार होत होते. याप्रकारामुळे विद्यार्थ्यांना अक्षरश: शैक्षणिक वर्ष संपतानाच गणवेश आणि शालेय साहित्य हातात मिळत होते. त्यामुळे या प्रकारात पारदर्शकता आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने मागील वर्षी डीबीटी कार्डचा पर्याय काढला मात्र त्यावरही आक्षेप नोंदवण्यात आले. यासाठी यंदा विद्यार्थ्यांच्या खात्यातच रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुळीक म्हणाले.\nपाहिजे त्या दुकानातून करता येणार शालेय साहित्य खरेदी\nमहापालिका स्थायी समितीचा महत्त्वाचा निर्णय\nपुणे – शालेय साह���त्य खरेदीसाठी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यांवर थेट रुपये जमा करण्याचा मंगळवारी स्थायी समितीने निर्णय घेतला. 12 ते 14 जून दरम्यान हे पैसे खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले. यावेळी संबंधित विभागाचे उपायुक्त तुषार दौंडकर उपस्थित होते. या निर्णयामुळे हव्या त्या दुकानातून पालकांना शालेय साहित्य खरेदी करता येणार आहे.\nमागीलवर्षी डीबीटी कार्डद्वारे रुपये देण्याचा प्रयोग केला गेला. मात्र त्यावर आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे यंदाच्यावर्षी थेट बॅंकखात्यातच रुपये जमा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मुलांना हव्या त्या दुकानातून, हव्या त्या प्रतीचे गणवेशासह साहित्य खरेदी करता येणार आहे. तसेच गणवेशाचा रंगही मागील वर्षीप्रमाणेच ठेवण्यात आला आहे.\nमहापालिका 287 शाळांमधून विद्यार्थ्यांची पटसंख्या सुमारे एक लाख आठ हजार 475 आहे. त्यापैकी 96 हजार 475 विद्यार्थी प्राथमिक मध्ये तर 12 हजार विद्यार्थी माध्यमिक मध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासाठी सुमारे 16 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय समाविष्ट झालेल्या गावांतील विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये समाविष्ट केली जाणार असल्याचे दौंडकर यांनी सांगितले.\nसध्या प्राथमिकच्या 52 हजार आणि माध्यमिकच्या 12 हजार विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याचे तपशील महापालिकेकडे आहेत. उर्वरीत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बॅंक खात्यांवर रक्कम जमा केली जाणार आहे. तत्पूर्वी याखात्यांची सत्यता पडताळून पाहिली जाणार असल्याचे दौंडकर यांनी स्पष्ट केले.\nशालेय साहित्यामध्ये गणवेश, स्वेटर, रेनकोट, वह्या, बूट आणि बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी पाटी-पेन्सिलचा समावेश आहे. या वस्तूंचे बाजारमूल्य पडताळूनच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणारी रक्कम ठरवण्यात आल्याचे दौंडकर यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकारच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू\nNext articleशिरूर तालुक्‍यातील 559 शिक्षकांच्या बदल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/firangi-movie-review/", "date_download": "2018-09-22T07:06:08Z", "digest": "sha1:HJP3NOKKLSL7ZHXQTIB6QGXI43B64PP3", "length": 12696, "nlines": 58, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Firangi Movie Review : ​बोअर करतो 'फिरंगी',कपिल शर्माचा 'अ‍ॅव्हरेज ड्रामा' | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nFirangi Movie Review : ​बोअर करतो ‘फिरंगी’,कपिल शर्माचा ‘अ‍ॅव्हरेज ड्रामा’\nप्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करणारा कॉमेडियन कपिल शर्मा याचा दुसरा बॉलिवूड सिनेमा आज शुक्रवारी रिलीज झाला. ‘फिरंगी’ हे या चित्रपटाचे नाव. कपिलचा हा चित्रपट पाहण्यास आपण सगळे उत्सूक आहात. तेव्हा जाणून घेऊ या, हा चित्रपट कसा आहे ते…\nकपिल शर्माचे देश-विदेशात कोट्यवधी चाहते आहे. निश्चितपणे कपिलचे चाहते ‘फिरंगी’ पाहण्यास उत्सूक होते, आहेत. कपिल शर्माच्या या चित्रपटात कपिल ऐवजी एक उत्साही दादी आणि अनेक प्रतिभावान कलाकारांची भरमार आहे, हे आधीच सांगितले पाहिजे. पण कपिलचा चित्रपट आहे म्हणून हसून हसून लोटपोट होण्याचा तुमचा इरादा असेल तर ‘फिरंगी’ तुम्हाला मोठा धक्का देऊ शकतो.\nकपिल शर्मा या चित्रपटाची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. अगदी तसाच कपिल हाच या चित्रपटाचा सर्वांत मोठा कमकुवत दुवा आहे.\n‘फिरंगी’ हा बेहरामपुरिया गावात राहणाºया एका साध्याभोळ्या मंग्याची (मंगत्रम या नावाचे लघू रूप मंग्या, कपिलने ही भूमिका साकारली आहे.) कथा. स्वातंत्र्यापूर्वीची म्हणजे १९२० सालची कथा यात दाखवली आहे. महात्मा गांधी ब्रिटीशांविरूद्ध आंदोलन छेडत विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करतात. या आंदोलनाचा जोर वाढत असताच मंग्या नोकरीसाठी धडपडत असतो. अनेक प्रयत्न करूनही मंग्याला पोलिस दलात वा अन्य कुठेही नोकरी मिळत नाही. म्हणायला मंग्या बेरोजगार असतो. पण मंग्याच्या पायात मात्र चांगलाच दम असतो. पाठीदुखी असलेल्या कुणालाही बरे होण्यासाठी मंग्याची एक लाथ पुरेशी असते. पायाळू असल्याने परमेश्वरी कृपेने त्याला हे वरदान मिळाले असते. यामुळे मंग्या अख्ख्या गावात सर्वांचा लाडका असतो. पुढे हेच वरदान मंग्याच्या कामी येते. ब्रिटीश अधिकारी डेनिअलला (एडवर्ड सोनेनब्लिक) पाठदुखीचा त्रास असतो. मंग्या त्याची मदत करतो आणि या मोबदल्यात डेनिअल त्याला नोकरी देऊ करतो. मंग्या अतिशय आनंदाने ही नोकरी स्वीकारतो आणि काहीच दिवसांत डेनिअलचा विश्वासू सहकारी बनतो. याचदरम्यान शेजारच्या गावात एका मित्राच्या लग्नात मंग्या व सरगीची(ईशिता दत्ता) नजरानजर होते. मंग्या पहिल्याच नजरेत सरगीच्या प्रेमात पडतो. सरगीही मंग्यावर ���ाळते. एकदिवस मंग्या सरगीचा हात मागायला तिच्या घरी पोहोचतो. पण सरगीचे आजोबा लालाजी (अंजन श्रीवास्तव) या लग्नाला नकार देतात. ब्रिटीशांच्या दरबारी नोकर असलेल्या माणसाला मी माझी नात देणार नाही, असे सांगून सरगीचे आजोबा मंग्याला हाकलून लावतात. ब्रिटीश वाईट नाहीत, हे लालाजींना पटवून देण्यासाठी मंग्या जीवाचे रान करतो, पण लालाजी बधत नाहीत. इकडे मंग्या लालाजींचे मन वळवण्यासाठी प्रयत्न करत असतो तर तिकडे ब्रिटीश अधिकारी डॅनिअल दृष्ट राजासोबत मिळून दारूच्या कारखान्यासाठी सरगीच्या गावाची निवड करतो. यानंतर सगळ्यांना गाव खाली करण्याचे आदेश मिळतात. लालाजी व गावकरी याचा विरोध करतात. मंग्या हीच संधी साधतो आणि लालाजींचे मन जिंकण्याच्या नादात या प्रकरणात मध्यस्थी करण्याची जबाबदारी स्वीकारतो. पण होते उलटेच. मंग्यालाच हाताशी धरून डेनिअल व राजा उलटी अशी काही उलटी चाल खेळतात की मंग्या लालाजींच्याच नाही तर सरगीच्याही मनातून उतरतो. सरगी व लालाजींचा गैरसमज दूर करण्यासाठी मंग्या नाही नाही ते करतो. लालाजी व सरगीचा गैरसमज दूर करण्यात मंग्याला यशस्वी ठरतो वा नाही, हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जावे लागेल.\nकपिल शर्माचा चित्रपट म्हणून यात एकापेक्षा एक विनोद पाहायला मिळतील, अशी अपेक्षा करणाºयांसाठी सांगायचे झाल्यास हा चित्रपट एक साधा चित्रपट आहे. ना चित्रपटात कपिलची कॉमेडी आहे ना, या कॉमेडीची उणीव भरून काढणारी पटकथा आहे. खरे तर मंग्याच्या भूमिकेत कपिल कुठेही फिट बसत नाही, हे चित्रपट पाहताना वारंवार जाणवते. या भूमिकेसाठी तो बराच वयस्क वाटतो. देशी गर्लच्या भूमिकेत ईशिता दत्ता जमून आलीयं. राजेश शर्मा, जमिल खान या सगळ्यांनीही उत्तम काम केले आहे. अभिनेता कुमुद मिश्रा याने साकारलेली राजाची भूमिकाही प्रभावी आहे. बनावटी ब्रिटीश उच्चार माफ केलेत तर मोनिका गिल हिचे कामही चांगले आहे. चित्रपटाचे संगीतही मधूर आहे. पण ढिसाळ पटकथा आणि मध्यवर्ती भूमिकेत कुठेही फिट बसत नसलेला कपिल यामुळे या चित्रपटाला केवळ ‘अ‍ॅव्हरेज’ असेच म्हणता येईल. त्यामुळेच कपिलला पाहायला अति आतूर असाल तरच हा चित्रपट पाहिलेला बरा. अन्यथा ‘फिरंगी’ टीव्हीवर येईपर्यंत प्रतीक्षा केलेलीच बरी.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकार���मुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nश्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\nआवश्यक कागदपत्रं सादर करण्याचे आदेश, शाहरूख खानला बचावासाठी तीन महिने\nशनायाच त्याचाशी ब्रेकअप , कोण आहे आता नवा जोडीदार \n‘पद्मावत’ – मुव्ही रिव्ह्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/page/3228", "date_download": "2018-09-22T07:41:29Z", "digest": "sha1:RTB7ANXXUSOT5J6LYEXI7T3BHPSGQUDJ", "length": 9847, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आवृत्ती Archives - Page 3228 of 3270 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nम्हापशातील ओरिएंटल बँकेला आग\nप्रतिनिधी/ म्हापसा म्हापसा चंद्रनाथ अपार्टमेंटमध्ये असलेल्या ओरिएंटल बँकेला आग लागून लाखो रुपयांची हानी झाली. या आगीत बँकेतील रक्कमही खाक झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून रात्री उशीरापर्यंत अग्निशामक दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याच्या कामात व्यस्त होते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही आग संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या दरम्यान लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. रविवार असल्याने बँक बंद होती. अचानक आगीचे ...Full Article\nगोव्यात नवा राजकीय इतिहास घडवण्यासाठीच मगो भाजपापासून दूर\nप्रतिनिधी/ वास्को पाच वर्षांपूर्वी काँग्रेसच्या सरकारने गोव्यात संकट निर्माण केले होते. गोव्यातील जनता घाबरली होती. त्यामुळे मगो पक्षाने परिवर्तनासाठी भाजपाला साथ दिली. त्या परिवर्तनात मगोचाही वाटा होता. भाजपाने एकटय़ाने ...Full Article\nभिलवडी घटनेतील आरोपी पोलीस यंत्रणेच्या रडारवर\nवार्ताहर/ भिलवडी येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खून झालेल्या घटनेच्या तपासासाठी भिलवडी माळवाडीतील शंभर हून अधिक संशयीत तरुण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत. अल्पवयीन मुलीच्या आईचा मोबाईल ...Full Article\nतारळीचे विघ्न दूर करण्यासाठी दोन पाटील धावले\nप्रतिनिधी/ सातारा पाटण तालुक्यातील तारळी खोऱयात असलेल्या तारळी धरणाच्या इमर्जन्सी गेटमधून पाणी येण्यास शुक्रवारी सुरुवात झाली. तेव्हापासून ते गेट खाली घेवून पाणी बंद करेपर्यंत धरणाचे अभियंता एस.आर.पाटील आणि खंडोबा ...Full Article\nगोळी लागून शिकाऱयाचाच मृत्यू\nवार्ताहर/ उंडाळे करा��� तालुक्यातील येणपे येथे रात्रीच्या वेळी शिकारीसाठी गेलेल्या कराड पंचायत समितीचे माजी सभापती किसनराव विष्णू जाधव (वय 75) यांच्या बंदुकीची गोळी लागून त्यांचा साथीदार कमलेश लक्ष्मण पाटील ...Full Article\nकोयना परिसरात पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्का\nवार्ताहर/ नवारस्ता कोयना धरणात शनिवारी सकाळी पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्याने धरण परिसरासह कोकण परिसर हादरला. शनिवारी सकाळी 9 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. त्याची रिश्टर स्केलवर 2.9 इतकी ...Full Article\nमेढा पोलिसांची छेडछाडीबाबत जनजागृती\nवार्ताहर/ कुडाळ कोपर्डी अत्याचारा नंतर समाजात मुलींवर व महिलांवर होणाऱया अत्याचाराबाबत पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. ‘आवाज तुमचा मदत आमची’ असा नारा सातारा जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्या ...Full Article\nप्रतिनिधी/ कोल्हापूर बँकींगक्षेत्रात प्रचंड स्पर्धा सुरु असून ग्राहक टिकवून ठेवणे हे जिल्हा बँकेला मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी तातडीने पॉस मशिन सुविधा सुरु केली आहे. तसेच मार्चपर्यंत सर्व ...Full Article\nटाळंबा धरण कामातील तिढा सुटला\nवार्ताहर/ कणकवली गेली अनेक वर्षे रखडलेल्या टाळंबा धरणाच्या कामातील तिढा अखेर सुटला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मान्य केल्या आहेत. या प्रकल्पात जात असलेल्या जमिनीवर लागू ...Full Article\nन्हयबाग येथील अपघातात कुडाळचा युवक जागीच ठार\nवार्ताहर/ सातार्डा मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावरील पत्रादेवी-पेडणे मार्गावरील न्हयबाग येथे शनिवारी रात्री दुचाकीला समोरून येणाऱया आयशर टेम्पोची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात कुडाळ हिंदू कॉलनी येथील रोहन रमेश नाईक (28, ...Full Article\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Wiki_letter_w.svg", "date_download": "2018-09-22T07:42:10Z", "digest": "sha1:IYN66K5AWW2T6CAVTVBDETJQMDDDAE42", "length": 13267, "nlines": 263, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Wiki letter w.svg - विकिपीडिया", "raw_content": "\nSize of this PNG preview of this SVG file: ४४ × ४४ पिक्सेल. इतर resolutions: २४० × २४० पिक्सेल | ४८० × ४८० पिक्सेल | ६०० × ६०० पिक्सेल | ७६८ × ७६८ पिक्सेल | १,०२४ × १,०२४ पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(SVG संचिका, साधारणपणे ४४ × ४४ pixels, संचिकेचा आकार: ७ कि.बा.)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nदिनांक जुलै २१, इ.स. २००६\nही संचिका खालील परवान्याअंतर्गत आहे - क्रीएटिव्ह कॉमन्स Attribution-Share Alike 3.0 Unported.\nसामायिक करा – नक्कल, वितरण आणि पारेषित करण्यास\nपुर्नमिश्रीत करण्यास – काम गरजेनुसार अनुकुलीत करण्यास\nखालील अटींच्या अधिन राहून:\nरोपण – आपण लेखकाने किंवा परवानाधारकाने दिलेल्या पद्धतीनुसारच त्याच्या कामाचे श्रेय द्यावे (परंतु, अशा स्वरुपात की, त्या कामाशी तुमचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही).\nजसेहोते-वाटातसेच (शेअर अलाईक) – जर तुम्ही या कामात काही बदल केलात, काटछाट केलीत, किंवा भर घातली, तर असे करून बनलेले नवीन काम तुम्ही केवळ या किंवा यासारख्याच परवान्याअंतर्गत प्रसारित करू शकतात.\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nया संचिके ला १०० पाने जोडली आहेत. खालील यादी या संचिके ला जोडलेल्या पहिल्या १०० पानांचे दुवेदर्शविते. संपुर्ण यादी उपलब्ध आहे.\nजागा भाड्याने देणे आहे (चित्रपट)\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ डिसेंबर २०११ रोजी २१:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉम���्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/27-thousand-voters-rejected-in-kolhapur-loksabha-voter-list/", "date_download": "2018-09-22T07:56:30Z", "digest": "sha1:SFRMUEDYWONU4DJZEEYAQIE3AH4AFX2X", "length": 5936, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 27 हजार मतदारांची नावे रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › 27 हजार मतदारांची नावे रद्द\n27 हजार मतदारांची नावे रद्द\nलोकसभेसाठी जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या मतदारयादीतील 27 हजार 62 मतदारांची नावे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सर्वाधिक 18 हजार 179 मतदारांचा समावेश आहे. यासह करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले व इचलकरंजी या मतदारसंघांतील मतदारसंख्येत घट झाली आहे. तर चंदगड, राधानगरी, कागल व शिरोळमध्ये मतदारांत वाढ झाली आहे.\nलोकसभा निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 4 जानेवारी 2019 रोजी मतदारयादी अंतिम केली जाणार आहे. याकरिता 1 सप्टेंबर रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध कण्यात आली. जिल्ह्याची यापूर्वी एक जानेवारी 2018 रोजी मतदारयादी प्रसिद्ध केली होती, त्यानुसार जिल्ह्यात 29 लाख 92 हजार 375 मतदार होते. एक सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयादीनुुसार जिल्ह्यात 29 लाख 65 हजार 313 मतदार आहेत.\nदरम्यान, ज्या मतदारांची नावे रद्द करण्यात आली आहेत त्यांना तसेच नव्याने मतदार म्हणून नोंदणी करणार्‍यांना दि. 31 ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. याच कालावधीत मतदारयादीतील दुरुस्तीही मतदारांना करता येणार आहे. तसेच प्रारूप मतदारयादीवर दाखल झालेल्या हरकतींची सुनावणी घेऊन त्या दि. 30 नोव्हेंबरपर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. वगळण्यात आलेली नावे, मतदारयादी पाहण्यासाठी संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत, संबंधितांनी आपल्या नावांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.\nदरम्यान, शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर दक्षिण, उत्तर व करवीर मतदारसंघातील बीएलओंची बैठक झाली. या बैठकीत मतदारयादी पुनर्रिक्षण कार्यक्रमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांन�� दिल्या. यावेळी तहसीलदार सचिन गिरी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Dead-Body-Screwed-By-Mouse-in-Hingoli/", "date_download": "2018-09-22T07:07:35Z", "digest": "sha1:ZXM25ZRICJBSHYYKXYGK2BBQY2DRH3KE", "length": 3843, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हिंगोली : शवागारातील मृतदेह उंदरांनी कुरतडला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › हिंगोली : शवागारातील मृतदेह उंदरांनी कुरतडला\nहिंगोली : शवागारातील मृतदेह उंदरांनी कुरतडला\nशवागारात ठेवण्यात आलेला मृतदेह उंदरांनी कुरतडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसमत येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवलेल्या मृतदेहाचे उंदरांनी लचके तोडल्याचा प्रकार समोर आला.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार ,‘वसमत तालुक्यातील कौठा येथील सुधीर खराटे यांचा गुरुवारी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवला होता. पण शवागारात त्यांच्या मृतदेहाचे उंदरांनी लचके तोडल्याचा प्रकार आज उघडकीस आला. या प्रकारानंतर संबंधित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली. जो पर्यंत दोषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत प्रेत हलवणार नसल्याचा पवित्रा घेत रुग्णालयासमोर नातेवाईकांसह लोकांनी गर्दी केली आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Not-only-did-the-forest-crystalline-clinic-be-replaced-by-railways/", "date_download": "2018-09-22T07:09:41Z", "digest": "sha1:IPPKJU5LMX5Y37LSUMCOBG73LE7YQ5AZ", "length": 7248, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वन रुपी क्‍लिनिकला रेल्वेने जागा दिलीच नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वन रुपी क्‍लिनिकला रेल्वेने जागा दिलीच नाही\nवन रुपी क्‍लिनिकला रेल्वेने जागा दिलीच नाही\nमुंबईसह देशभर यशस्वी ठरलेल्या ‘वन रुपी क्‍लिनिक’ला पुणे विभागाने मात्र धुडकावले असून, रेल्वेने त्यासाठी अद्याप जागा दिलेली नाही. मुंबईतील 20 स्थानकांवर ‘वन रुपी क्‍लिनिक’ ही संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात येत असून, पुणे रेल्वे स्थानकावर उपक्रम सुरू करण्यात यावा याकरिता गेल्या वर्षभरात संस्थेकडून विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दोनदा पत्र लिहिण्यात आले होतेे. मात्र, त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे प्राथमिक आरोग्य सुविधा सुरू करण्यास रेल्वेने त्यांना मोफत जागा उपलब्ध करावी, असे आदेश केंद्र सरकारने दिले होते.\nरक्तदाब, मधुमेह आदी तपासण्या मोफत, तर अन्य सल्ल्यांसाठी केवळ एक रुपया शुल्क, असा हा उपक्रम होता. मात्र, तो राबविण्यात न आल्याने प्रवाशांचे नुकसान होत असल्याचा आरोप संस्थेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, सशुल्क असणारे आणि चोवीस तास सुरू राहणार्‍या इमर्जन्सी मेडिकल केअर बूथचे उद्घाटन मात्र पुणे स्थानकावर करण्यात आले आहे. 9 एप्रिल रोजी खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते त्याचे वाजतगाजत उद्घाटन करण्यात आले.\nआदित्य बिर्ला रुग्णालयाने सीएसआरअंतर्गत हे मेडिकल बूथ उभारले असून, रेल्वे प्रवाशांना प्राथमिक आरोग्य सुविधा जरी मोफत उपलब्ध करण्यात आली असली, तरीदेखील विविध तपासण्या, ऑपरेशन, औषधोपचारासाठी लागणारा खर्च रुग्णाला भरावा लागणार आहे. वन रुपी क्‍लिनिकला जागा देण्याऐवजी सशुल्क मेडिकल केअर बूथला जागा दिल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुणे स्थानकावर वन रुपी क्‍लिनिक सुरू करून गरीब रुग्णांना मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.\nवन रुपी क्‍लिनिक फायद्याचेच\nवन रुपी क्‍लिनिक संकल्पनेला 10 मे रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 50 हजार रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले असून, तब्बल 12 क्‍लिनिक सुरू आहेत. मुंबईती�� ठाणे स्थानकावर नुकतेच एका 22 वर्षीय महिलेची यशस्वी प्रसूती झाली. टिटवाळा ते घाटकोपरदरम्यान लोकलमधून प्रवास करताना महिलेच्या पोटात दुखू लागले. ठाण्यात महिलेची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ऑनड्यूटी डॉक्टर व नर्सनी महिलेची प्रसूती केल्याची माहिती मॅजिक डीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी सांगितली. गेल्या सहा महिन्यांत 6 यशस्वी प्रसूती झाल्याचे देखील सांगण्यात आले.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-22T07:02:30Z", "digest": "sha1:6HAK54WVI6TEWNAHGD5SD3HL22IWMNPP", "length": 9747, "nlines": 164, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शहीद स्मारकास अभिवादन | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n येथील शहिद शिरीषकुमार व त्याच्या साथीदारांच्या हौतात्म्यास 76 वर्ष पूर्ण झाल्याने शहिद स्मृती संस्थेतर्फे तर्फे विवीध मान्यवरांनी शहिदांना अभिवादन केले.\nआज दि.9 सप्टेंबर रोजी शिरीषकुमार मेहता व त्यांच्या चार साथीदारांच्या हौतात्म्यास 76 वर्ष पूर्ण झाली.शहिद स्मृती संस्थेतर्फे गेल्या 51 वर्षापासुन 9सप्टेंबर हा दिवस कृतज्ञ स्मरण केले जाते त्या निमित्ताने दि.8 सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक वाचनालयात नई तालीम समिती सेवाग्रात आश्रम ाचे अध्यक्ष डॉ.सुमन बरंठ यांचे अभिवादन भाषण आयोजीत करण्यात आले होते.\nआज येथील माणिक चौकात असलेल्या शहिद स्मारकाजवळ अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी,जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील डॉ.सुमन बरंठ, उपनगराध्यक्षा शोभाताई मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार,\nभाजपा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी,डॉ.पितांबर सरोदे, अ‍ॅड.रमणभाई शहा,मनिष शहा,प्रा.राजेंद्र शिंदे,प्रदिप पारेख,निंबाजीराव, मुख्याध्यापिका सौ.सुषमा शाह, सुरेश माळी,बागुल,कैलास मराठे,प्रा.ईश्वर पाटील,हैदरभाई नुराणी,निलेश शहा,तुषार सोनवणे, पत्रकार दिपक कुलकर्णी, रमाकांत पाटील,शितल पटेल,जितेंद्र लुळे.राजुभाई सोमाणी,गोविंद अग्रवाल किर्तीकुमार सोलंकी, पांडुरंग माळी, आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस बँड पथक सहभागी झाला होता.बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.\nPrevious articleनवानगर भाजपा मेळाव्यात जुन्या-नव्या कार्यकर्तेमध्ये वाद\nNext articleमध्य प्रदेश बनावटीचा पाच लाखांचा मद्यसाठा जप्त\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Barvai-Trek-B-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:20:32Z", "digest": "sha1:SHGFGQV5XOOHTIWPODCCFVRJW4ZLCI3M", "length": 5277, "nlines": 28, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Barvai, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nबारवाई (Barvai) किल्ल्याची ऊंची : 800\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रत्नागिरी ,कोकण\nजिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम\nचिपळूणच्या जवळ असलेला हा दूर्ग सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळ्या असलेल्या डोंगरावर वसला होता. पेढांबे येथे सापडलेल्या ‘दसपटीचा इतिहास’ या पुस्तकात या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. किल्ल्याचे स्थान व रचना पाहता या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी करण्य��त आला असावा.\nकिल्ल्यावर कुठलेही अवशेष शिल्लक नाहीत. किल्ल्याच्या पठारावर देवराइत भैरी देवीची मुर्ती आहे. पठारावर पश्चिमबाजूच्या टेकडीवर एक वीरगळ उघड्यावर जमिनीत पुरलेली आहे. स्थानिक लोक त्याला ‘वेताळ’ म्हणून ओळखतात. त्याच्या थोडे पूढे जावून खाली उतरल्यावर एक छोटी गुहा आहे, पण आता ती बुजलेली आहे.\nकिल्ल्याच्या उत्तरेकडील टेकडीवर चढल्यावर दगडात कोरलेले खोदलेले ४ फूट X ४ फूटचे तीन चर दिसतात. यांचा पुढील भाग निमुळता होत जाऊन तो कड्याच्या टोकापर्यंत जातो. या चरांचे नक्की प्रयोजन समजत नाही. कदाचित गडवरून टेहळणी/मारा करतांना या चरांचा ऊपयोग आडोसा म्हणून होत असावा. याच टेकडीवर घरांच्या जोत्याचे अवशेष दिसतात गडावर कुठेही पाण्याची सोय नाही.\nगडावर रहाण्याची सोय नाही. खडपोलीतील सुकाइ मंदिरात किंवा उगवतवाडीतील मंदिरात रहाण्याची सोय होऊ शकते.\nगडावर जेवणाची सोय नाही.\nगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: B\nबळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort) बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) बाणकोट (Bankot)\nबारवाई (Barvai) बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) भगवंतगड (Bhagwantgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87/", "date_download": "2018-09-22T07:55:49Z", "digest": "sha1:FH7WWBHD2AIQGC3CTY6C4UTTBYSEDCTY", "length": 7242, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डी.एस.कुलकर्णी यांच्या मेहुणीला अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडी.एस.कुलकर्णी यांच्या मेहुणीला अटक\nपुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी.एस.कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने निगडीमधून अनुराधा पुरंदरेंना आज अटक केली आहे.\nडीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासोबत अनुराधा पुरंदरेंची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात अनुराधा पुरंदरेंचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर अनुराधा पुरंदरे गायब झाल्या होत्या. तपास पथकांना सापडत नव्हत्या. पण त्या निगडीमध्ये एका कुटुंबीयांकडे राहत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर त्यांना आज अटक केली.\nया प्रकरणात 13 जणांविरोधात गुन्हा ��ोंदवण्यात आला आहे. तर ही सातवी अटक आहे. याआधी डी एस कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, पुतणी सई वांजपे, तिचा पती केदार वांजपे (जावई), डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर आणि फायनान्स हेड विनयकुमार बंडगंडी यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर मुलगा शिरीष कुलकर्णीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 5 जूनला सुनावणी होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभंडारा-गोंदियातील 35 केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nNext article‘राझी’ने गाठला १०० कोटींचा टप्पा \nसमतोल विकासासाठी विशेष अर्थसहाय्य द्या\nइंधन दरवाढीचे सत्र कायम; मुंबईत पेट्रोल नव्वदीजवळ\nव्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेण्याची तरतूद रद्द\nजलसंधारण मंत्र्याच्या तालुक्यात टँकर सुरु करण्याची मागणी\nनिरुपम-फडणवीस भेटीने राजकीय चर्चांना उधाण\nमहाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना 10 “राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/19659", "date_download": "2018-09-22T08:36:52Z", "digest": "sha1:P6D566CQOJB3EEOHWLIIRPTTD7WXHAON", "length": 13636, "nlines": 143, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विनोदी कथा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विनोदी कथा\n२. अडुम्बाची विलक्षण सफर (भाग दुसरा )\nअडुम्बा देशाला निसर्गाचे जबरदस्त वरदान होते. रात्री एका सर्व साधारण हॉटेलात मुक्काम होता. रात्री जेवणात आपण जे चविष्ट सूप मिटक्या मारीत पिले ते रातकिड्याचे होते हे न कळाल्याने मास्तराचा आपण आजही अस्सल व्हेजिटेरियन आहोत हाच समज होता. रात्री झोपेत नाही म्हणायला बोकडेंच्या कानात एकदा वळवळत गोम गेली आणि मग कुणास ठाऊक मतपरिवर्तन होऊन ती स्वतःच रिव्हर्स घेऊन बाहेर आली वरील प्रसंग बाह्यजगात घडत असताना मास्तरांना आपण नयन बाई सोबत रंगपंचमी खेळत आहोत असे रोमँटिक स्वप्न पडत होते त्या मुळे गोम कानात जाताना साक्षात नयनबाई पिचकारीने कानात गुदगुल्या करत आहे असे त्यांना वाटले.\nRead more about २. अडुम्बाची विलक्षण सफर (भाग दुसरा )\nसमजा एखाद्या निबर रंगाच्या, मुच्छड आणि दांडगट माणसाला बघितल्यावर तुम्हाला दचकायला होत असेल आणि त्यातच जर त्याचे नाव रावण असेल तर, तुम्हाला काय वाटेल अशा माणसा बद्दल तुमच्या मनात काय भाव निर्माण होईल अशा माणसा बद्दल तुमच्या मनात काय भाव निर्माण होईल हे २०१७ साल असले तरी अशा वर्णनाचा रावण नावाचा माणूस हा सदवर्तनी, पापभीरु किंवा कवी हृदयाचा असेल असे तुम्हाला स्वप्नात तरी वाटेल काय हे २०१७ साल असले तरी अशा वर्णनाचा रावण नावाचा माणूस हा सदवर्तनी, पापभीरु किंवा कवी हृदयाचा असेल असे तुम्हाला स्वप्नात तरी वाटेल काय\nमित्रहो हेच तर मला म्हणायचे आहे की सामान्य लोकच काय पण मोठे मोठे विद्वान आणि आताशा मला स्थळ म्हणून सांगून आलेल्या पुण्यातील सुंदर ग्रॅजुएट मुली देखील केवळ माझ्या नावा मुळे आणि बाह्यरूपा मुळे माझ्या बद्दल पूर्वग्रह दूषित मत बनवितात.\nवर्गात येताच आधी झापड मारणे हा माझा शिरस्ता आहे. त्या प्रमाणे मी वर्गात येताच पहिल्या बाकावरच्या एका विद्यार्थ्याला खणsकन काना खाली ठेवून दिली. या कृती मुळे दोन फायदे प्रामुख्याने होतात एक तर आपला शाळेतील दरारा वाढत जातो आणि मुख्य म्हणजे कुठलीही मुले वात्रट शंका विचारत नाहीत.\nवर्गात चिडीचूप झाल्यावर मग मी शांतपणे मराठीचे पुस्तक काढले वाकून खिडकीतून तंबाखूची पिंक मारली आणि ओठाच्या कडा टिपीत कविता शिकविण्या साठी पुस्तक उघडले. नुकतेच पाठयपुस्तक महामंडळाने माझी चुकून एका रद्दी मासिकात छापून आलेली कविता \"फेसबुक चे बालगीत\" ही दहावीच्या अभ्यासक्रमात घेतली होती.\nRead more about फेसबुक चे बालगीत\nआपला कथा नायक पुण्यनगरी निवासी वीरभद्र या बत्तीस वर्षाच्या घोड युवकाला, लग्नासाठी अजिबात मुलगी न मिळणे, ही काही जागतिक दर्जाची समस्या नाही हे जरी मान्य असले तरी, त्याच्या आई-बापासाठी त्याला सांभाळणे ही नक्कीच समस्या होती.\nएकदाचे लग्न झाले की या रागीट, हट्टी, तर्कट आणि स्वार्थी पोराला त्याची बायको फुल्ल टू सरळ करेल या भारतीय रूढीवर त्यांची अपूर्व श्रध्दा होती.\nRead more about ना मारो पिचकारी\nबाहुबली धीवराने मृगनयनीचे अधीर अधर आपल्या तर्जनीने स्पर्शताच लाख लाख गुलाब उमलले…….\nRead more about पायथागोरसचे अदभूत प्रकरण\nबापू झाडा वर कसा गेला\nम्हणतात ना कधी कधी कलाकारापेक्षा देखील त्याची कलाकृती सुप्रसिध्ध असते. माझ्या \"बापू झाडा वर गेलाच कसा\" या कवीते बद्दल असे नक्की म्हणता येईल.\nमला अगदी ठार वेड्या पासून ते अती शहाण्या पर्यंत सर्वांनी अगदी आवर्जून कविता आवडल्याचे कळवले आहे.\nखरं म्हणजे आज इथे या कवितेचा उल्लेख या साठी महत्वाचा आहे कि मी जे का���ी रामायण तुम्हाला सांगणार आहे ते सारं या कवितेमुळेच घडलं आहे.\nमागच्याच महिन्यात मला माझी ही कविता बीए मराठीच्या अभ्यासक्रमात सामील करण्यात येत असल्याचे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम मंडळाचे पत्र आले आणि त्या बद्दल आमच्या महाविद्यालयाने माझा जाहीर सत्कार देखील केला. केव्हढा हा सन्मान\nRead more about बापू झाडा वर कसा गेला\nमाझ्या ओळखीने ती सिनेमाची ऑडीशन चालू होती. नटी माझ्या जुजबी ओळखीची. प्रोडुसर माझा घट्ट मित्र.\nती नटी मूलत: स्वभावाने जरी अजिबातच मृदू नसली तरी फॉर प्रायव्हसी सेक, लेट अस कॉल हर \"मृदू बाला\" आणि हीम ऐज \"भक्कम\" कारण तो मनाने सरळ असला तरी शरीराने चांगलाच भक्कम होता .\nऑडिशन साठी \"मृदू बालाने\" विचारपूर्वक \"घोड्या घोड्या दार उघड\" नाटकातील शेवटचे चार पानी स्वगत ज्यात व्याकुळ भामिनी त्या विदेशी घोडेस्वाराने परत यावे म्हणनू बॉलीवूड डान्स करत प्राण त्याग करते तो सीन केला. जाता जाता हे सांगावे वाटते की या मूळ नाटकाला त्याच्या नावातील \"प्राणी\" प्रेक्षकांनी लावले असे इतिहासकार सांगतात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T07:37:50Z", "digest": "sha1:ZHAIPXNGYG4UA2AMVIJCGKCU4FLKNMLY", "length": 34771, "nlines": 87, "source_domain": "shekharpatil.com", "title": "दोन मंत्री, दोन खासदार...आता उघडा विकासाचे दार ! - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\nचालू घडामोडी • राजकारण\nदोन मंत्री, दोन खासदार…आता उघडा विकासाचे दार \nजळगाव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच पहिल्या पाचपैकी दोन महत्वाच्या कॅबिनेट खात्यांसह दोन्ही खासदार आणि तब्बल दहा आमदार युतीचे असल्याची दुर्मीळ घटना घडली आहे.\nजळगाव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच पहिल्या पाचपैकी दोन महत्वाच्या कॅबिनेट खात्यांसह दोन्ही खासदार आणि तब्बल दहा आमदार युतीचे असल्याची दुर्मीळ घटना घडली आहे. यात स्थानिक स्वराज्य संस्थाच नव्हे तर राज्य आणि केंद्रातही युतीचीच सत्ता असल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. एका अर्थाने गल्लीपासून ते ��िल्लीपर्यंत सत्तेच्या सहकार्यात या नेत्यांची कारकिर्द बहरणार आहे. यामुळे आता कोणताही बहाणा न सांगता जिल्ह्यातील विकासचक्राला प्रचंड गती देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.\nसुमारे २० वर्षांपासून जळगाव जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २००९च्या निवडणुकीत युतीला मोठा धक्का देत राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारली होती. अर्थात या निवडणुकीत भाजपने पुन्हा गतवैभव मिळवत तब्बल सहा जागा पटकावल्या तर अमळनेरचे अपक्ष शिरीषदादा चौधरी यांनीही भाजपला पाठींबा दिल्याने त्यांचे बळ सात झाले आहे. मित्रपक्ष शिवसेनेलाही तीन जागा मिळाल्या आहेत. आता जिल्ह्यातील अकरापैकी तब्बल दहा आमदार हे राज्य आणि केंद्रात सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत. १९९५ साली राज्यात युतीची सत्ता असतांना जिल्ह्यातून नाथाभाऊंना महत्वाची खाती मिळाली होती. त्यावेळी त्यांनी सिंचनाच्या कामांना गती दिली होती. यातील तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना जिल्ह्यासाठी वरदान ठरली. मात्र केंद्रात भाजपची सत्ता नसल्याने काही प्रकल्पांना हवी तशी गती मिळाली नाही. १९९९ नंतर भाजप-सेना केंद्रात सत्तेत असली तरी राज्यात मात्र कॉंग्रेसची सत्ता असल्यानेही विकासाचे गणित जमले नाही. यातच २००४ ते २०१४ या कालखंडात तर केंद्र आणि राज्यातही विरोधी सत्ता असल्याने विकासाला आणखीच खिळ बसली.\nसाधारणत: १९९९ नंतर सत्ता नसल्याने ना. एकनाथराव खडसे, ना. गिरीश महाजन तसेच भाजप-सेनेच्या खासदारांनी सातत्याने विकासाचा पाठपुरावा केला. मात्र विरोधात असल्याने त्यांच्या प्रयत्नांना गती लाभली नाही. त्यांनी मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासह सत्ताधार्‍यांना वारंवार कोंडीत पकडले. यात सभागृहात सत्ताधार्‍यांवर घणाघात करतांनाच रस्त्यावर उतरून संघर्षही करण्यात आला. यात गिरीशभाऊंचे कापसाला सात हजाराच्या भावासाठी केलेले उपोषण तर देशभरात गाजले. एका अर्थाने या दोन्ही नेत्यांसह भाजपने प्रखर विरोधकाची भुमिका यशस्वीपणे पार पाडली. याचेच फळ म्हणून आता नाथाभाऊंना महसुल हे दुसर्‍या क्रमांकाचे मिळाले असून गिरीशभाऊंना ‘टॉप फाईव्ह’ खात्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या जलसंपदाची धुरा मिळाली आहे. यामुळे राज्यातील दोन मातब्बर मंत्रीपदे, केंद्रात दोन खासदार आणि जिल्ह्यातून शिवसेनेचे धरून तब्बल दहा आमदार अशी भाजप-सेना युतीची दणकेबाज फळी उभी राहिली आहे. यात स्थानिक पातळीवर अगदी ग्रामपंचायतींसह विविध पंचायत समित्या, नगरपालिका व सर्वात महत्वाची असणारी जिल्हा परिषदही युतीकडेच आहे. यामुळे विकासकामांचा पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी आणि याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थादेखील भाजप-सेनेच्या ताब्यात आहेत. आजवर युतीचे नेते सत्ता नसल्याचे कारण देत विकास रखडल्याचा आरोप करत होते. आता अनेक वर्षांमधून एकचदा सर्व सत्ता युतीकडे असल्याने आता ‘फक्त आणि फक्त विकास’ होणार ही जनतेने बाळगलेली अपेक्षा फोल ठरू नये.\nजळगाव जिल्ह्यात विकासाचा अनुशेष आहे. अगदी रस्ते,पाणी, सिंचन, आरोग्य आदी प्राथमिक गरजांपासून ते विविध औद्योगिक प्रकल्पांची जिल्ह्यात वानवा आहे. जिल्ह्यातील एकमेव अजस्त्र व जिवंत जलस्त्रोत असणार्‍या तापी नदीवरील शेळगाव बंधार्‍याच्या कामाला गती मिळाल्यास हजारो हेक्टर जमीन हिरवीगार होणार आहे. याचप्रमाणे पाडळसे धरणाच्या पुढील कामासाठी निधीही आवश्यक आहे. आ. हरीभाऊ जावळे यांनी अत्यंत उपयुक्त ठरू शकणार्‍या ‘मेगा रिचार्ज’ची संकल्पना मांडली आहे. या स्वप्नपुर्तीचा क्षणही प्रयत्नांती समीप येऊ शकतो. जिल्ह्याच्या काही भागांमध्ये अद्यापही सिंचनाची सुविधा मिळालेली नाही. नदीजोड प्रकल्पही बासनात गुंडाळण्यात आला आहे. बोदवड, वाघूरसारख्या उपसा सिंचन योजनांनाही गती मिळण्याची आवश्यकता आहे. जळगावसह भुसावळ, चाळीसगाव आदी औद्योगिक वसाहतींमध्ये मोठे प्रकल्प नाहीत. तर अन्य तालुक्यांमध्ये एमआयडीसी विकसितच झालेली नाही. जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असणार्‍या कृषी क्षेत्राशी संबंधित उद्योगाचीही अशीच बोंबाबोंब आहे. कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग अन्यत्र बहरत असतांना जळगाव जिल्ह्यातच ते का नाहीत हा विचार आता सत्तेत असणार्‍या समस्त धुरिणांनी करावयाचा आहे. सहकारातही फारसे आशादायक चित्र नाही. बेलगंगा, वसाकासह अनेक सहकारी कारखाने पुनरूज्जीवनाच्या प्रतिक्षेत आहेत. नाथाभाऊंनी मुक्ताई सुतगिरणीसाठी ५८ कोटींचा निधी आणून सकारात्मक पाऊले उचलली आहेत. अर्थात नाथाभाऊ आणि गिरीशभाऊ यांनी आपल्या मतदारसंघाबाहेरचाही विचार करून अन्य ठिकाणच्या कामांसाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. यात ए.टी.नाना पाटील आणि रक्षाताई खडसे यांच्या रूपाने केंद्रात पाठपुरावा करण्यासाठी खासदारही भाजपचेच आहेत हे विशेष.\nजळगाव जिल्ह्याचा विचार करता भुसावळ आणि वरणगाव येथील आयुध निर्माण (ऑर्डनन्स फॅक्टरीज) तसेच दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्राचा अपवाद वगळता गेल्या चाळीस वर्षात केंद्र वा राज्य शासनाशी संबंधित एकही मोठा प्रकल्प उभा राहिला नाही हे अगदी कटू वास्तव आहे. यामुळे दोन्ही खासदारांनी यासाठी केंद्रात पाठपुरावा करावा. यासाठी अगदी भूमी अधिग्रहणाच्या महसुलशी संबंधित खात्यापासून ते राज्य आणि केंद्रातील विविध खात्यांच्या परवानग्यादेखील आरामात मिळू शकतात. गरज आहे फक्त इच्छाशक्तीची जलदगती रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा या प्राथमिक मागणीसह या खात्याशी संबंधीत अनेक कामे प्रलंबित आहेत. भुसावळसारख्या देशातील सर्वात मोठे यार्ड असणार्‍या रेल्वे स्थानकात कोणताही प्रकल्प शक्य आहे. यात रोजगार निर्मितीसह शहराचा नावलौकीकही वाढू शकतो. याचसोबत भुसावळहून महत्वाच्या रेल्वे स्थानकांना जाणार्‍या रेल्वे गाड्यांची मागणीही मंजूर होऊ शकते. जिल्ह्यात काही ठिकाणी रेल्वे उड्डाण पुल तर भुसावळात भुयारी मार्गाची मागणी प्रलंबित आहे. जळगाव वा भुसावळमार्गे अजिंठा या रेल्वे मार्गाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अद्याप बाकी आहे. थोडक्यात सांगायचे तर खासदारांना करण्यासाठी खुप काही आहे.\nविरोधात असतांना राजकीय नेत्यांची बोलण्याची आणि कृतीची भाषा वेगळी असते. सत्तेत आल्यावर याला मर्यादा येतात. यामुळे कापसाला सात हजार रूपयांसाठी झंझावाती आंदोलन करणारे गिरीशभाऊ, यावरून विधानसभा गाजविणारे नाथाभाऊ, लोडशेडींगवरून आक्रमक होणारे गुलाबराव पाटील आदी नेत्यांची या विषयावरील भुमिका आता गुळमुळीत राहणार हे जनतादेखील ओळखून आहे. अर्थात हा केंद्र आणि राज्य पातळीवरील धोरणात्मक निर्णयांचा भाग असल्याने फक्त हे नेते त्यावर काहीही करू शकणार नाहीत. मात्र जिल्ह्यातील विकासाला गती देणे त्यांना सहजशक्य आहे. नाथाभाऊ आणि गिरीशभाऊ तसेच त्यांच्या सहकार्‍यांना आज सत्तेची उब मिळत असतांना जिल्ह्यातील जनताही त्यांच्याकडे खूप अपेक्षेने पाहत आहे. अगदी नजर लागेल अशी सत्ताकेंद्रे जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला आलेली आहेत. जमिनीपासून श���खरापर्यंतही आपलीच सत्ता आहे. याचा आपल्या राजकीय कारकिर्दीत लाभ होणारच आहे. आपले कार्यकर्तेही यावर पुढे जातीलच. या सर्व मोहाच्या वातावरणात जनतेच्या समस्यांना विसरू नका हीच आपल्या सर्वांना कळकळीची विनंती. असे झाल्यास येणार्‍या पिढ्या आपले उपकार विसरणार नाही. अन्यथा ‘तुम्हीही इतरांप्रमाणेच’ असा कायमचा ठपका आपल्या सर्वांच्या नावावर बसू शकतो.\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nलय भारी भाऊ आपल्या लेखणीच्या माध्यमातून ना.मञी खासदार साहेबांनी जिल्ह्यात सुजलाम सुफलाम करावे हिच अपेक्षा बाळगून आहोत\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/car-vip-no-132-cr/", "date_download": "2018-09-22T06:46:15Z", "digest": "sha1:ST3W63ZGTA7IG5FBPKMCADIEN27OBOHY", "length": 8096, "nlines": 164, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "एका नंबर प्लेटसाठी तब्बल 132 कोटी रुपये मोजले", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nएका नंबर प्लेटसाठी तब्बल 132 कोटी रुपये मोजले\nन्यूयॉर्क : उच्चभ्रू लोक आपली स्टाईल राहणीमान, जीवनमान जगण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. एका नंबर प्लेटच्या किमतीवरून त्याचीच प्रचिती आली आहे.\nब्रिटनमध्ये जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट विकण्यात आली आहे. एका धनकुबेराने त्या एका नंबर प्लेटसाठी तब्बल 132 कोटी रुपये मोजले आहेत. या नंबर प्लेटवर F1 असा क्रमांक आहे.\nसाऱ्या जगात हा क्रमांक अतिशय लोकप्रिय आहे. सोबतच, मर्सेडीज, मॅकलॅरेन SLR, रेंज रोव्हर आणि बुगाटीसह अनेक कंपन्या हा नंबर बनवतात.\nया नंबरच्या किमतीची भारतात मिळणाऱ्या मर्सेडीझ ए-क्लास कारच्या (29.31 लाख रुपये) किमतीशी तुलना केल्यास, ���्या एका नंबरच्या तुलनेत 400 मर्सेडीझ विकत घेता येतील. हौसेला मौल नसते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हि नंबर प्लेट होय.\nPrevious articleबिहारमध्ये विषारी वायूची गळती, ६ कामगारांचा मृत्यू\nNext articleट्विटरची लाखो बनावट अकाउंट होणार बंद\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमहिंद्रा ‘मॅराझो’कारचे 3 सप्टेंबरला नाशकात अनावरण\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/gargoti-nagar-panchayat-isuee/", "date_download": "2018-09-22T07:08:54Z", "digest": "sha1:63GHZ7TAAMY4L4DVJ7MQKUWVH33LJMP4", "length": 5535, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगरपंचायत मागणीसाठी गारगोटीत कडकडीत बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नगरपंचायत मागणीसाठी गारगोटीत कडकडीत बंद\nनगरपंचायत मागणीसाठी गारगोटीत कडकडीत बंद\nगारगोटी शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना सोयी-सुविधा पुरविणे ग्रामपंचायत यंत्रणेला कठीण झाले असून, शहराच्या विकासाला मर्यादा येत आहेत. गारगोटी शहराच्या विकासासाठी शासनाने गारगोटी नगरपंचायत करावी, या मागणीसाठी मंगळवारी कृती समितीसह सर्व राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने पुकारलेल्या गारगोटी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालये, दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शविला.\nगारगोटी हे भुदरगड तालुक्यातील मुख्य ठिकाण असून, येथे प्रमुख शासकीय कार्यालये आहेत. उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, दुय्यम उपनिबंधक कार्यालय, भूमिअभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण यासह शासकीय, निमशासकीय कार्यालये असल्यामुळे नागरिकांची मोठी वर्दळ असते. गारगोटी शहरात वास्तव्य करणार्‍या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. गारगोटी शहराचा विस्तार सुमारे 35 हजार लोकसंख्येच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला नागरिकांना सुविधा पुरविणे अडचणीचे ठरत आहे. शासनाकडून याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्यामुळे कृती समिती व सर्व राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने बंदची हाक दिली होती.\n‘गोकुळ’वर घाव घालणार्‍यापासून रहा दक्ष\nमहावितरणमुळे बळीराजा विनाकारण होतोय बदनाम\nमहापौर चषक कुस्ती स्पर्धेत २५६ मल्लांचा सहभाग\nशिरोळमध्ये तरुणाची आत्महत्या; जमाव अाक्रमक\nजिल्ह्याचा पुढील वर्षाचा ३६५कोटींचा आराखडा\nराजकीय हेतूने प्रेरित ‘गोकुळ’वरील टीका चुकीची\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/women-dead-in-kolhapur-by-swine-flu/", "date_download": "2018-09-22T07:34:53Z", "digest": "sha1:UH7NPCXUWXAYNLA5QXK7CYT225M4KFHI", "length": 4028, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापुरात स्वाईन फ्लूने आणखी एका महिलेचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापुरात स्वाईन फ्लूने आणखी एका महिलेचा मृत्यू\nकोल्हापुरात स्वाईन फ्लूने आणखी एका महिलेचा मृत्यू\nराजोपाध्येनगर येथील पुष्पलता प्रकाश धस (वय 42) यांचा स्वाईन फ्लूने उपचार सुरू असताना खासगी रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला.स्वाईन फ्लूने जिल्ह्यातील तिसरा बळी घेतल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण असून, जिल्हा आरोग्य विभाग हादरला आहे.\nपुष्पलता धस यांना 3 सप्टेंबर रोजी स्वाईन फ्लूची लक्षणे आढळली.त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी पन्हाळा तालुक्यातील एका तरुणाचा, तर येलूर (ता. वाळवा) येथील दोघांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला आहे. जानेवारी 2018 पासून आजअखेर 91 हजार 350 रुग्णांची स्वाईन फ्लू तपासणी झाली आहे. यामध्ये 1082 रुग्णांना स्वाईन फ्लूने बाधित आढळले असून, त्यापैकी चौघांचा या रोगाने बळी घेतला आहे. सध्या शहरातील खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे नऊ आणि संशयित पाच रुग्ण उपचार घेत आहेत.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Deepika-tea-business-left-bank-job-in-pune/", "date_download": "2018-09-22T07:19:03Z", "digest": "sha1:7B476DVETZCEPSMAUUMTY44IXKSRXDUF", "length": 5070, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बँकेची नोकरी सोडून घेतली चहाची किटली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बँकेची नोकरी सोडून घेतली चहाची किटली\nबँकेची नोकरी सोडून घेतली चहाची किटली\nवानवडी : सुरेश मोरे\nबँकेची सुखवस्तू नोकरी..प्रेस्टिजियस अन् अगदी फिमेल डॉमिनेटेड जॉब असूनही दीपिका यांनी चक्क चहाचा व्यवसाय करायचे ठरवले आणि थाटले चक्क फिरते चहाचे दुकान. आलेल्या संकटामुळे खचून जाण्यापेक्षा प्रत्यक्षात कृती करायला हवी, या एकाच ध्येयाने प्रेरित दीपिका ही जबाबदारी अगदी लीलया पार पाडत आहेत.\nस्वच्छ गणवेश, हातात किटली, अशा ‘स्टाईल’मध्ये आली चहावाली म्हणत दुकाने, बँका, शाळा, हॉस्पिटल, ज्येष्ठ नागरिकांच्या हास्य क्‍लबच्या आसपास मैदानात रेंगाळणारी चहावाली पाहून तिच्याबद्दल सर्वांनाच कुतूहल वाटते आहे. दीपिका कौर सिंग (29) यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले असून, मूळच्या आसामच्या असलेल्या त्या सध्या त्या नरेन हिल सोसायटीत राहतात. त्यांचे पती चाकण येथे काम करतात. दीपिका या महिंद्रा कोटक बँकेत असिस्टन्ट मॅनेजर कार्यरत होत्या. मात्र, महिना वीस हजाराची नोकरी सोडून त्यांनी हे आव्हान स्वीकारले.\nदीपिका म्हणाल्या, माझ्यावर आलेली संकटे इतरांना सांगण्यापेक्षा संघर्ष करणेच मला पसंत आहे. काही कारणास्तव मी बँकेतील नोकरीला रामराम केला आणि चहाची किटली हातात धरली. पहिल्यांदा त्रास झाला मात्र, या व्यवसायामुळे मला नवनवीन नाती मिळाली. अन���कजण मला बेटी म्हणून आवाज देतात त्यावेळी छान वाटते. मी आसामची असल्यामुळे मला चहातील बारकावे माहीत आहेत. एका तासानंतरचा चहा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे ताजा चहा बनवण्यावरच माझा भर असतो.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z70911220625/view", "date_download": "2018-09-22T07:38:38Z", "digest": "sha1:CPCKJBVP3GU3LBNR7U7YN4DO3KLSH6V6", "length": 10325, "nlines": 180, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सखये, या स्थानीं", "raw_content": "\n नजिकचा कुंभमेळा कोठे आहे \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १|\nकुस्करूं नका हीं सुमने \nडोळे हे जुलमि गडे \nठावा न सुखाचा वारा\nआशा, शब्द आणि दर्शन\nकां रे जाशी मज त्यजुनी \nतीनी सांजा सखे, मिळाल्या\nह्रदय सांग चोरिलें कशास सुंदरी \nतूं जिवलगे विद्यावती जाणती \nबिजली जशि चमके स्वारी \nये पहाटचा वर तारा\nशैशवदिन जरि गेले निघुनी\nआठवती ते दिन अजुनी\nललने चल चल लवलाही \nराजकन्या आणि तिची दासी\nहें कोण गे आई \nतर मग गट्टी कोणाशीं \nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात\nसखये, या स्थानीं ऽ वसावें वाटे दिनरजनीं,\nपर्णकुटी बांधूनि तरुतळीं गिरिवरि हरिभजनीं\nवसावें वाटे दिनरजनीं. ध्रु०\nवनदेवींची रम्य भूमि ही, सकळ इथे जमुनी\nसमंत्र गायन करिति, घालिती फेर चपल चरणीं. १\nवनसुमनांची माळा घालिन तुजला स्वकरांनी,\nस्नात मुक्तकच पाहुनि तुज त्या गणितिल निज राणी. २\nकविह्रदयांतुनि मंजुळ कवनें, तत्सम गिरिमधुनी\nखळखळुनी आवेशें निघती निर्मळ निर्झरिणी. ३\nदेतिल निर्मळ जळ त्या प्याया मधुर सुधेहूनी,\nस्मरणिं आणितिल ते प्रतिघोटीं प्रभुजीची करणी. ४\nदाट लागले पहा मनोहर तरु खोर्‍यांमधुनी,\nकंद, मुळें अणि फळें अर्पितिल अशना स्वकरांनीं. ५\nपापशून्य तीं मधुर भक्षुनी वसतां या विपनीं\nनिर्मळ, निश्चळ, तृप्त मनानें लागूं हरिचरणीं. ६\nसूर्योदयिं गातील तरुवरी पक्षि एकव��ुनी,\nउदात रस ते भरितिल ह्रदयीं, येइल जल नयनीं. ७\nमधुर रवें आळवितां हरिला गिरिशिखरीं बसुनी\nदिसशिल तूं भैरवी रागिणी रमणी, रविकिरणीं. ८\nवीणा घेउनि करीं रवें तव टाकुं दर्‍या भरुनी;\nअदृश्य रूपें वनदेवी मग डुलतिल परोसोनी. ९\nकविकुलगुरु उभयता प्राच्य आणि पाश्चात्यहि मिळुनी,\nवर्षांचें पळ करितिल मंत्रें गुजगोष्टी कथुनी. १०\nसखे, अशांची संगति मिळतां काय उनें विपिनीं \nनको नको ते मधुमुख विषह्रद् नगरमित्र फिरुनी \nपहा पहा गंभीर धीर हे गिरिवर चहुंकदुनी\nमूक कसे वक्‍तृत्व ओपिती श्राव्य दिव्य कर्णी \nप्रभुजीचे उपदेष्टे देती ज्ञान इथे बसुनी,\nकाय भटें त्यापरी श्रुतींचें दुकान घालोनी \nशांत रम्य या पुण्यभूमिचें दर्शन लाभोनी\nमहापातकी पवित्र होउनि रत हो हरिभजनीं. १४\nनको नको प्रासाद नृपांचे दूषित रक्तांनीं \nकुवासनांचे अकांडतांडव सदा नगरसदनीं \nकवी - भा. रा. तांबे\nनिग्रही ; आग्रह धरणारा ; हट्टी ; हेकेखोर . ( विशेषत : निंदाव्यंजक अर्थानें उपयोग ).\nचिकाटी - नेट धरणारा .\nआग्रह करणारा ; अगत्य दाखविणारा .\nदत्तकपुत्र घेण्याविषयी कांही धर्मशास्त्रीय निर्णय आहेत काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/director-vivek-agnihotri-forced-to-delete-abusive-tweet-against-actress-swara-bhasker/articleshow/65764218.cms", "date_download": "2018-09-22T08:24:37Z", "digest": "sha1:US6KL57HJLO7CEG5LTEDI57WLJXB2TTN", "length": 11422, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: director vivek agnihotri forced to delete abusive tweet against actress swara bhasker - स्वरा सोबत पंगा; विवेक अग्निहोत्रीचं ट्विटर ब्लॉक | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nस्वरा सोबत पंगा; विवेक अग्निहोत्रीचं ट्विटर ब्लॉक\nस्वरा सोबत पंगा; विवेक अग्निहोत्रीचं ट्विटर ब्लॉक\nअभिनेत्री स्वरा भास्करसोबत पंगा घेतल्यानं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आलं आहे. न्यायाची मागणी करणाऱ्या एका बलात्कारपीडित ननविरोधात केरळचे आमदार पी सी जॉर्ज यांनी अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळं चिडलेल्या स्वरानं ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली होती. ‘अतिशय घृणित आणि लज्जास्पद. भारताच्या राजकीय प्रवाहात आणि धार्मिक फुटीतील घोटाळा,’असं ट्विट स्नरानं केलं होतं.\nस्वरानं केलेल्या या ट्विटरला उत्तर देताना 'प्लेकार्ड कुठेय मीटूप्रॉस्ट्रिट्यूटनन’, असं आक्षेपार्ह ट्वि��� विवेक अग्निहोत्री यांनी केलं. अग्निहोत्री यांच्या ट्विटमुळं स्वराचा पारा चांगलाच चढला आणि स्वरा विरुद्ध विवेक अग्निहोत्री असं चित्र ट्विटरवर पाहायला मिळालं. या नंतर स्वरानं अग्निहोत्री यांच्या आक्षेपार्ह ट्विटविरोधात ट्विटरकडं तक्रार नोंदवली.\nस्वरानं केलेल्या या तक्रारीची ट्विटरनं देखील तत्काळ दखल घेतली आणि अग्निहोत्री यांचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक केल. ट्विटरनं तत्काळ दखल घेतल्यानं स्वरानं ट्विटरचे आभार मानले आहेत.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदिल्लीत मुसळधार पाऊस; पारा घसरला\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\nTriple Talaq: पायल रोहतगी काँग्रेसवर बरसली\nसलमानच्या लव्हरात्री चित्रपटाचे नाव बदलले\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\nविराट कोहलीची 'ट्रेलर'द्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री\nमी अरिजीतहूनही चांगलं गाऊ शकतो: मिका\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1स्वरा सोबत पंगा; विवेक अग्निहोत्रीचं ट्विटर ब्लॉक...\n अखेर 'बधाई हो'चे पोस्टर प्रदर्शित...\n3बधाई हो... अखेर आयुषमान खुराणानं दिली खूशखबर...\n5हेमा मालिनी माझी आई हवी होती: ट्विंकल...\n6आयुषमानची 'ती' खूशखबर उद्या कळणार\n9अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा...\n10सोनालीच्या निधनाची अफवा, गोल्डी बहल संतापले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/162?page=8", "date_download": "2018-09-22T07:25:36Z", "digest": "sha1:LKX6RJISIIFSW23AOYHHT42XDALGJ4HE", "length": 16654, "nlines": 204, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाककला : शब्दखूण | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उप���ब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /पाककला\nपद्मा आजींच्या गोष्टी १३ : फॅरेक्स चा तोटा पण मुलांचा फायदा\nमी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.\nहि माझ्या आईची गोष्ट. फार जुनी. माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी जेव्हा तीन महिन्याची होती तेव्हाची गोष्ट.\nमाझ्या बहिणीला डॉक्टरांनी सांगितले कि मुलीला फॅरेक्स द्या. फॅरेक्स म्हणजे तुम्ही लोकं आजकाल ज्याला baby cereal म्हणता.\nतेव्हा बाजारात फॅरॅक्स तसे नवीनच होते. मला वाटते कुठून तरी बाहेरच्या देशातून मागवायचे व्यापारी.\nRead more about पद्मा आजींच्या गोष्टी १३ : फॅरेक्स चा तोटा पण मुलांचा फायदा\nभाज्यान्चे रन्ग कसे टिकावणे\nभाज्यान्चे रन्ग कसे टिकावणे मी जेव्हा भाज्या करते तेव्हा भाज्याचा मूळ रन्ग न रहाता त्याना काळपाट रन्ग येतो......\nकाही टीप्स असतील तर सन्गा.\nRead more about भाज्यान्चे रन्ग कसे टिकावणे\nमुलींना स्वयंपाक करायला शिकवलेच नाही तर ...\nमुलगी शिकली, प्रगती झाली. पण स्त्रियांना चूल आणि मूल सुटले आहे का कधी. तुम्ही फुल टाईम गृहीणी असाल तर प्रश्नच नाही, पण नोकरीला असाल तर तरी आपल्या आणि आपल्या नवर्‍याच्या वाटणीचे घरकाम तुम्हाला करावेच लागते. पण हल्ली विभक्त कुटुंबात नोकरी सांभाळून सारेच घरकाम जमणे शक्य नसते. तेवढा वेळच नसतो.\nमग भांडी घासायला बाई ठेवली जाते. पण तिला घासायला भांडी काढून देणे आणि घासून झाल्यावर ती तिथेच रचून जात असेल तर जागच्याजागी ठेवायचे काम आपल्यालाच करावे लागते.\nमग कचरा साफ करायला देखील बाई ठेवली जाते. पण तिच्यावर लक्ष आपल्यालाच ठेवावे लागते. टोपलीतल्या जमलेल्या कचर्‍याची आपल्यालाच विल्हेवाट लावावी लागते.\nRead more about मुलींना स्वयंपाक करायला शिकवलेच नाही तर ...\nरुग्णास देण्यासाठी पातळ किंवा द्रवरूप आहार\nघरी जर कोणी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा वयाने ज्येष्ठ असे रुग्ण असतील तर त्यांच्या लहान-मोठ्या आजारांत आणि नंतर त्यांना खायला किंवा जेवायला काय द्यावे हा एक मोठा प्रश्न कायमच कुटुंबियांपुढे ठाकलेला असतो. वेगवेगळ्या चवींचं, पथ्यकर, रुचकर, पोषक व पचावयास हलके अन्न दिवसातील वेगवेगळ्या वेळांना त्या व्यक्तीला आवडेल अशा स्वरूपात सादर करणे व त्या अन्नाची योग्य मात्रा त्या व्यक्तीच्या पोटात जाईल याकडे निगुतीने लक्ष देणे हे खरोखरी कौशल्याचे काम आहे असा माझा गेल्या काही महिन्यांचा अनुभव ���हे.\nRead more about रुग्णास देण्यासाठी पातळ किंवा द्रवरूप आहार\nखाऊगल्ली - आजचा मेनू \nतो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय\nआपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.\nबस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.\nआज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.\nया धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही\nRead more about खाऊगल्ली - आजचा मेनू \nसध्या बाजारात भरपूर संत्री आहेंत . नेट वर संतरा बर्फी च्या बर्‍याच रेसिपी आहेंत. त्यापैकी ही रेसिपी काही बदल करुन केली . चवीला छान झाली.\n१ कप अगदी बारीक रवा\n२ मोठे चमचे साजूक तूप\n१ १/२ कप संत्र्याचा रस\n३/४ कप संत्र्याची बारीक चिरलेली साले\n१] साधारण ३ ते ४ सत्री सोलुन पाकळ्या सुट्या कराव्या. मिक्सर मधे फिरवुन तयार मिश्रण चाळणी तुन गाळुन घ्यावे .हा तयार संतरा रस साधारण १ १/२ कप होतो.\nबेत काय करावा- ३\nप्रश्न जुनेच, धागा नवीन\nथंडीसाठी गरम गरम सूप रेसिपी - २ ( मिनिस्ट्रोन सूप)\nस्वनिकच्या भाषेत आज 'पास्ता सूप' ची रेसिपी देणार आहे. भरपूर भाज्या असलेले हे सूप मस्त लागते. एकदम भारी त्यात मुख्य म्हणजे एक कुठलेही बीन्स घातल्याने प्रोटिन्सही भरपूर मिळते. नेहमीच्या टोमॅटो सूप पेक्षा वेगळी चव मिळते. इटालियन सूप आहे 'मिनेस्ट्रोन' नावाचे. ते एकच शाकाहारी( त्यात मुख्य म्हणजे एक कुठलेही बीन्स घातल्याने प्रोटिन्सही भरपूर मिळते. नेहमीच्या टोमॅटो सूप पेक्षा वेगळी चव मिळते. इटालियन सूप आहे 'मिनेस्ट्रोन' नावाचे. ते एकच शाकाहारी() सूप इथल्या इटालियन रेस्टॉरंट मध्ये मिळायचं जे बऱ्यापैकी भारतीय चवीचं आहे असं आम्हाला वाटायचं. हे सूप बरंचसं त्याच्यासारखं बनतं.मी भाज्या थोड्या घरात शिल्लक आहे त्याप्रमाणे टाकते आणि तयार पिझ्झा किंवा पास्ता सॉस घालते त्यामुळे जरा त्याला रंग आणि चव चांगली येते.\nRead more about थंडीसाठी गरम गरम सूप रेसिपी - २ ( मिनिस्ट्रोन सूप)\nथंडीसाठी गरम गरम सूप रेसिपी - १ (बटरनट स्क्वाश सूप)\nडिस्क्लेमरः मला रेसिपी मोजून मापून लिहिता येत नाहीत. त्यामुळे चु.भू.द्या.घ्या. आणि सूप गोड मानून खा.\nमागच्या आठवड्यात 'गोष्ट' लिहायला खूप मजा आ��ी आणि लोकांच्या कमेंट पाहून त्यांना वाचायलाही असं वाटलं. कधी खरंच वाटलं तर त्याचा पुढचाही भाग नक्की लिहीन. पण मागच्या आठवड्याच्या प्रतिसाद आणि प्रोत्साहनासाठी सर्वांचे मनापासून आभार. थँक यू ऑल \nRead more about थंडीसाठी गरम गरम सूप रेसिपी - १ (बटरनट स्क्वाश सूप)\nधुळे ,खान्देशात एक गरमा मसाला करतात, सगळे जिन्नस कच्चे अस्तात कोनस महिती अहे\nधुळे ,खान्देशात एक गरमा मसाला करतात, सगळे जिन्नस कच्चे अस्तात कोनस महिती अहे\nधुळ्याची माझी एक शेजारी काकु गरम मसाला आणत असे माहेरुन ,त्याचि चव फार युनीक होती\nखोबर त्यात किसुन टाकत असे धने भर्पुर आणि १० किलोचा ती तयार करत असे\nधुळे ,खान्देशात एक गरमा मसाला करतात, सगळे जिन्नस कच्चे अस्तात कोनस महिती अहे\nRead more about धुळे ,खान्देशात एक गरमा मसाला करतात, सगळे जिन्नस कच्चे अस्तात कोनस महिती अहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Bharatgad-Trek-B-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:22:01Z", "digest": "sha1:5DAKO3QM4RQXHDGVMMYUT5F3VKF3SSGU", "length": 10779, "nlines": 35, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Bharatgad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nभरतगड (Bharatgad) किल्ल्याची ऊंची : 225\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: मालवण, सिंधुदुर्ग\nजिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी\nमालवण तालुक्यातील कालावल खाडीच्या दक्षिण व उत्तर काठावर भरतगड व भगवंतगड हे दोन किल्ले उभे आहेत. ५ ते ६ एकरवर पसरलेला भरतगड मसुरे गावातील टेकडीवर उभा आहे. गडावर जाण्यासाठी चिरेबंदी पायर्‍या बांधून काढलेल्या आहेत. भरतगडावर खाजगी मालकीची आमराइ असल्यामुळे गड साफ ठेवला गेला आहे. भरतगडाचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग असून दोनही भागातील अवशेष सुस्थितीत आहेत.\nमसुरे गावात कालावल खाडीकाठी मोक्याच्या जागी उभ्या असलेल्या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी १६७० मध्ये शिवरायांनी पहाणी केली होती. पण डोंगरावर पाण्याची सोय नसल्यामुळे येथे गड बांधण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. १६८० साली वाडीकर फोंड सावंत व कोल्हापूरचे वावडेकर पंतप्रतिनिधी यांच्यात तंटा झाल्यावर फोंड सावं���ांनी मसुरे गावाजवळील डोंगरावर किल्ला बांधण्याचे ठरविले. त्यासाठी प्रथम त्यांनी विहिर खोदायला सुरुवात केली २२८ फूट खोल खोदल्यावर विहीरीला पाणी लागले. त्यानंतर १७०१ साली किल्ला बांधून झाला. पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यावर फोंड सावंत पेशव्यांच्या बाजूने उभे राहीले त्यामुळे चिडून तुळाजी आंग्रे यांनी भरतगडावर १७४८ साली हल्ला केला व गड जिंकून घेतला. पण लवकरच सावंतांनी गड परत ताब्यात घेतला. सन १७८७ मध्ये करवीरकरांनी भरतगड सावंतांकडून जिंकला पण नंतर त्याचा ताबा सावंतांकडेच दिला. १८१८ मध्ये कॅप्टन हर्चिसनच्या नेत्वृत्वाखाली इंग्रजांनी हा किल्ला जिंकला, त्यावेळी त्याला गडावरील विहिर कोरडी आढळली. गडावर झालेल्या तोफांच्या मार्‍यामुळे विहीरीच्या तळाला तडे जाऊन विहीरीतील पाणी नाहीसे झाले. त्यामुळे गडावर पाणी साठवण्यासाठी लाकडाच्या धोणी वापरल्या जात होत्या.\nचिरेबंदी पायर्‍यांच्या वाटेने गडावर पोहोचायला ५ मिनीटे लागतात. गडाचे प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे, पण बाजुचे बुरुज, तटबंदी शाबूत आहेत. गडाच्या भोवताली २० फूट खोल व १० फूट रुंद खंदक आहे; दाट झाडीमुळे तो झाकला गेला आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या हाताला तटबंदी ठेवून दक्षिणेकडे चालत गेल्यास तटबंदी व बुरुज लागतात. दक्षिणेकडे तटबंदी जवळ एक खोल खड्डा आहे, ते पावसाचे पांणी साठवण्यासाठी खोदलेले\"साचपाण्याचे तळे\" असावे. तटबंदीच्या कडेकडेने गडाला प्रदक्षिणा घालून उत्तर टोकाला यावे. गडाच्यामध्ये उंचावर बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याच्या चार टोकाला चार बुरुज व १० फूट ऊंच तटबंदी आहे. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर देवड्या आहेत. प्रवेशद्वाराजवळील बुरुजावर चढण्यासाठी जिना आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला महापूरूषाचे छोटे देऊळ आहे. देवळामागे कातळात खोदलेली खोल विहीर आहे. त्याच्या उजव्या हाताला दारु कोठार, धान्य कोठार यांचे अवशेष आहेत. दक्षिणे कडील बुरुजात चोर दरवाजा आहे. या दरवाज्याने बाहेर आल्यास आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येतो.\nभरतगड मसुरे गावात आहे. मालवण - मसूरे अंतर १६ किमी असून, मसूर्‍याला जाण्यासाठी बसेस व रिक्षा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मसुरे गावातील तलाठी ऑफिस समोरुन व मशिदीच्या बाजूने जाणारी चिरेबंद��� पायर्‍यांची वाट आपल्याला ५ मिनीटात गडावर घेऊन जाते.\nगडावर रहाण्याची सोय नाही , पण मालवणमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.\nगडावर जेवणाची सोय नाही, जेवणाची सोय मसूरे गावात व मालवणमध्ये होऊ शकते.\nगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.\n१) मालवणहून सकाळी निघून भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट हे किल्ले पाहून संध्याकाळी सिंधुदूर्ग व राजकोट हे किल्ले स्वत:च्या / खाजगी वहानाने (एस टी ने नव्हे) एका दिवसात पाहाता येतात\n२) भगवंतगड, सर्जेकोट किल्ला, सिंधुदूर्ग व राजकोट या किल्ल्यांची माहीती साईटवर दिलेली आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: B\nबळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort) बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) बाणकोट (Bankot)\nबारवाई (Barvai) बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) भगवंतगड (Bhagwantgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Trimbakgad-Trek-T-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:19:54Z", "digest": "sha1:J26ZW4V7VA5W4YQA6WILASDZUC4ECZNL", "length": 21668, "nlines": 37, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Trimbakgad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nत्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad) किल्ल्याची ऊंची : 4200\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: त्र्यंबकेश्वर\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nनाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग गेली आहे.. याच डोंगररांगेला त्र्यंबक रांग असेही म्हणतात. ही रांग दोन भागात विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर हे गड वसलेले आहेत, तर दुसर्‍या टप्प्यात ब्रम्हगिरी, अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. प्राचीन काळात महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा एक मार्ग याच रांगेतून जात असे, म्हणून त्याच्या संरक्षणासाठी ब्रम्हगिरी किल्ला उभारला गेला होता. हा किल्ला मध्ययुगीन काळापासून अजिंक्य आहे. हा किल्ला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असेलेले \"त्र्यंबकेश्वर\" या नावाने प्रसिद्ध आहे.\nत्र्यंबकेश्वर भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे असणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावरून उगम पावणारी गौतमी गंगा ऊर्फ गोदावरी या ठिकाणाहून दक्षिणवाहिनी होते, त्यामुळे तिला दक्षिणगंगा असेही म्हणतात. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील किल्ल्यांचे उल्लेख पुराणातही आढळतात. गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रम्हगिरीवर तपश्चर्या केली व महादेवाला प्रसन्न करून घेतले. त्यानंतर शंकराच्या जटेतल्या गंगेची मागणी गौतम ऋषींनी केली, पण गंगा मात्र राजी नव्हती तेव्हा शंकराने आपल्या जटा ब्रम्हगिरीवर आपटल्या व गंगा भूमंडळी आणली. गौतमांचं गोहत्येचं पाप निवारण करून गाईलाही सजीव केलं म्हणून तिचं नाव पडलं गोदावरी. सिंहस्थ काळात जेव्हा गुरू सिंह राशीत असतो, तेव्हा सर्व देव देवता, नद्या, सरोवरे, तीर्थ गोदावरीत वास करतात, त्यामुळे सिंहस्थात गोदावरीला जास्त महत्त्व आहे.\nब्रम्हगिरी हे नाव कसे पडले, यामागे सुद्धा एक आख्यायिका आहे. एकदा विष्णू ब्रम्हदेवाला म्हणाले की, पुष्कळ तप केले परंतु अजूनही शिवाचे ज्ञान मला झाले नाही तेव्हा त्या दोघांनी ठरविले की, ब्रम्हाने शिवाच्या मस्तकाचा शोध लावायचा आणि विष्णूने त्याच्या चरणांचा शोध लावायचा. पण पुष्कळ शोध घेऊनही त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. त्यांनी केतकी आणि पुष्प यांची खोटी साक्ष उभी केली आणि ब्रम्हाने सांगितले की मी महादेवाचा शोध लावला आणि केतकीच्या फुलाने व दुधाने त्याचा अभिषेक केला. शिवाने कृद्ध होऊन गायीलाही शाप दिला. त्यावर ब्रम्हदेवाने शिवाला प्रतिशाप दिला की, भूतलावर पर्वत होऊन राहशील. रागाचा हा आवेग ओसरल्यावर त्याने शाप मागे घेतला आणि त्याने भूतलावर पर्वताचे रूप घेतले आणि त्याचे नाव ब्रम्हगिरी ठेवले.\nइ.स. १२७१ - १३०८ त्र्यंबकेश्वर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. मोगल इतिहासकार किल्ल्याचा उल्लेख नासिक असा करतात. पुढे किल्ला बहमनी राजवटीकडे गेला. तिथून पुढे तो अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. इ.स. १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड करून हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. मोगल राजा शाहजान याने ८ हजाराचे घोडदळ हा परिसर जिंकण्यासाठी पाठवले. इ.स. १६३३ मध्ये त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांचा माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला. इ.स. १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने त्रिंबक किल्ला जिंकून घेतला.\nइ.स. १६८७ मध्ये मोगलांच्या अनेक ठिकाणी आक्रमक हालचाली चालू होत्या. याच सुमारास मोगलांचा अधिकारी मातबर खान याची नासिक येथे नेमण���क झाली. १६८२ च्या सुमारास सुमारास मराठ्यांची फौज गडाच्या भागात गेल्याने खानजहान बहाद्दरचा मुलगा मुझ्झफरखान याला मोगली फौजेत नेमण्यात आले. याने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळून टाकल्या. १६८३ च्या फेब्रुवारी महिन्यात राधो खोपडा हा मराठा अनामतखानाकडे जाऊन मराठयांना फितुर झाला. त्याच्यावर बादशाही कृपा झाली, तर तो मोगलांना त्रिंबकगड मिळवून देणार होता. या राधो खोपड्याने त्रिंबक किल्ल्याच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा प्रयत्न केला, पण किल्लेदार त्याला वश झाला नाही. तो संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहिला. राधो खोपड्याचे कारस्थान अयशस्वी झाल्यामुळे त्याला मोघलांनी कैद केले. पुढे १६८४ मध्ये नोव्हेंबर महिन्यात अकरमतखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या काही वाडया पुन्हा जाळल्या व तेथील जनावरे हस्तगत केली. १६८२ आणि १६८४ मध्ये मोगलांनी किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला, पण तो फसला. इ.स. १६८८ मध्ये मोगल सरदार मातबरखानाने ऑगस्ट महिन्यात किल्ल्याला वेढा घातला. त्याने औरंगजेबाला पत्र पाठविले आणि त्यात तो म्हणतो, ’‘त्र्यंबकच्या किल्ल्याला मी सहा महिन्यांपासून वेढा घातला होता किल्ल्याभोवती मी चौक्या वसविल्या आहेत. सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये लोकांचे येणे जाणे बंद आहे. किल्ल्यामध्ये रसदेचा एकही दाणा पोहोचणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील’’.\nयावर बादशहा म्हणतो, ‘‘त्र्यंबकचा किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न करावा, त्याचे चीज होईल हे जाणावे.’’\nयानंतर मातबार खान किल्ला कसा घेतला, हे औरंगजेबाला पत्रातून कळवितो, ‘ गुलशनाबाद नाशिकच्या ठाण्यात आमचे सैन्य फार थोडे होते. या भागात मराठ्यांच्या हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या पसरल्या ही परिस्थिती पाहून मी त्र्यंबकच्या किल्लेदाराला बादशाही कृपेची आश्वासने दिली. ८ जानेवारी १६८९ त्र्यंबक किल्ल्याचे अधिकारी तेलंगराव व श्यामराज हे किल्ल्यावरून खाली उतरले. आपल्या कृपेने त्र्यंबकचा किल्ला आमच्या ताब्यात आला. तेलंगराव व श्यामराज यांना कोणत्या मनसबी द्यावयाच्या याचा तपशील सोबतच्या यादीवरून दिसून येईल. त्याची अर्जी आणि किल्ल्याच्या किल्ल्या या काका मनसबदार भावाबरोबर पाठविल्या आहेत, त्या पहाण्यात येतील’.\nयाशिवाय मातबरखान म्हणतो, ‘‘त्र्यंबक किल्ल्याच्या मोहिमेत औंढा किल्ल्याचा श्यामसिंग, याचा मुलगा हरिसिंग याने जमेतीनशे कामगिरी केली आहे. त्याच्या बरोबर तीनशे स्वार व हजार पायदळ देऊन मी त्याला त्र्यंबकचा किल्ला सांभाळण्याच्या कामावर नेमले आहे. नवीन किल्लेदार नेमून येईपर्यंत तो हे काम सांभाळील.’‘ मातबरखान या पत्रात अशी मागणी करतो,’‘साल्हेरचा किल्ला नेकनामखान याने असोजी कडून ताब्यात घेतांना त्याला जशी बक्षिसी आणि मनसब देण्यात आली, तशीच बक्षिसी आणि मनसब त्र्यंबकचा किल्लेदार तेलंगराव व श्यामराज यांना दयावी.’’\nकिल्ला ताब्यात आल्यावर औरंगजेब फर्मान पाठवितो, ‘‘मातबरखानाने जाणावे की तुमची अर्जी पोहोचली. आपण त्र्यंबकचा किल्ला जिंकून घेतला असून त्र्यंगलवाडीच्या किल्ल्याला वेढा घातला असल्याचे कळविले आहे. त्र्यंबकच्या किल्ल्या आपण पाठविल्या त्या मिळाल्या तुमची कामगिरी पसंत करण्यात येत आहे. तुमच्या स्वत:च्या मनसबीत पाचशेची वाढ करण्यात येत आहे. तुम्हाला खिलतीचा पोशाख, झेंडयाचा मान आणि तीस हजार रूपये रोख देण्यात येत आहे.’’\nपुढे १६९१ च्या सुमारास या भागात मराठयांचे हल्ले वाढले. पुढे या भागातील अधिकारी मुकबरखान बादशहास कळवितो, ‘‘त्र्यंबकच्या किल्लेदाराचा मृत्यु झाला आहे. त्याचा मुलगा लहान आहे, तो कर्जबाजारी आहे. सावकाराचा तगादा चालू आहे. त्रिंबकगड सांभाळणे शक्य नाही. कोणीतरी उमदा आणि अनुभवी मनुष्य किल्लेदार म्हणून पाठवावा, नाहीतर किल्ल्यावर भयंकर संकट कोसळेल.’’\nइ.स १७१६ मध्ये शाहूने किल्ल्याची मागणी मोगलांकडे केली, पण ती फेटाळली गेली. इ.स. १७३० मध्ये कोळयांनी बंड करून तो घेतला. पुढे १८१८ पर्यंत तो पेशव्यांच्या ताब्यात होता.\nब्रम्हगिरी ऊर्फ त्रिंबकगडाचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठार आहे. पठारावर पोहोचल्यावर पायर्‍यांच्या वाटेने समोरच्या उंचवटयाच्या दिशेने चालावे. मध्येच एक वाट डावीकडे ‘सिद्धगुंफे’ पाशी जाते. या ठिकाणी कडयात खोदलेली एक गुहा आहे. ही पाहून पुन्हा वाटेला लागावे. पुढे थोडयाच वेळात पायर्‍यांची वाट दुभागते. प्रथम उजवीकडच्या वाटेला वळावे १५ मिनिटांतच आपण मंदिराजवळ पोहोचतो. या ठिकाणीच गौतमी गंगेचा ऊर्फ गोदावरी नदीच्या उगमाचे स्थान आहे. हे सर्व पाहून डावीकडच्या वाटेला वळावे. १० मिनिटांतच आपण दुसर्‍या मंदिराजवळ पोहोचतो. याच ठिकाणी शंकराने आपल्या जटा आपटून गोदावरी नदी भूतलावर आणली हे सर्व पाहून परतीच्या वाटेला लागावे.\nयाशिवाय किल्ल्यावर काही प्राचीन वाडयांचे अवशेष आहेत. समोरच त्र्यंबक रांगेतील अंजनेरी, हरिहर किल्ले दिसतात.\nकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग त्र्यंबकेश्वर गावातूनच जातो. त्र्यंबकेश्वर मंदिराकडून पुढे गंगाव्दाराकडे चालत जायचे. गंगाव्दाराकडे जाणार्‍या पायर्‍या जिथे सुरू होतात. तिथून डावीकडे एक पायवाट दिसते, त्या वाटेने चालत जायचे. ही वाट पुढे दुसर्‍या पायर्‍यांच्या वाटेला जाऊन मिळते. एक तास पायर्‍या चढून गेल्यावर किल्ल्याच्या पहिल्या व्दारापाशी येऊन पोहोचतो. पुढे कातळात खोदलेल्या पायर्‍यांच्या साहयाने दरवाजा गाठावा. मंदिरापासून गडमाथा गाठण्यास दीड तास लागतो.\nकिल्ल्यावर राहण्याची सोय नाही, मात्र पायथ्याच्या त्र्यंबकेश्वर गावात राहण्यासाठी धर्मशाळा आणि हॉटेल्स आहेत.\nजेवणाची सोय त्र्यंबकेश्वर गावात आहे.\nकिल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nत्र्यंबकेश्वर मंदिरापासून दीड तास लागतो.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: T\nतांदुळवाडी (Tandulwadi) टंकाई (टणकाई) (Tankai) तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort) थाळनेर (Thalner)\nतिकोना (Tikona) तोरणा (Torna) त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad) त्रिंगलवाडी (Tringalwadi)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95/", "date_download": "2018-09-22T07:01:32Z", "digest": "sha1:6GRUTTKGH23Z3ZGXB7LBTEBYUVQNVOGG", "length": 18338, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नंदुरबार जिल्ह्यातून बेकायदेशीर वाळू वाहतूक | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनंदुरबार जिल्ह्यातून बेकायदेशीर वाळू वाहतूक\n ता.प्र.- महाराष्ट्र-गुजरात सिमेवरुन खरेदी केलेली व नंदुरबार जिल्ह्यातून जिल्हाबाहेर जाणारी वाळू वाहतूक बंद करण्यात यावी. प्रशासनाकडून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणार्‍यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. तर बेरोजगार ट्रॅक्टर व मालक व चालकांवर दंडनिय कारवाई केली जाते.\nयाबाबत महसूल, गौणखनिज विभाग व संबंधित शासकीय विभागांनी सरकारचे धोरण स्पष्ट करावे, अन्यथा दि.7 सप्टेंबर रोजी तळोदा येथील सहाय्यक जिल्हाध��कारी कार्यालय व तहसिल कार्यालय तळोदा येथे सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आदिवासी हक्क संरक्षण समितीतर्फे देण्यात आला आहे\nयाबाबत आदिवासी हक्क संरक्षण समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना व इंदिरा आवास योजनेअंतर्गत हजारो घरकुल मंजूर आहेत. सन 2017-18 व 2018-19 या वर्षातील घरकुलांचे बांधकाम रेती उपलब्ध नसल्यामुळे रखडली आहेत. सदर घरकुल बांधकामाला लागणारी वाळू नंदुरबार जिल्ह्यात शासकीय ठिय्या नसल्याने उपलब्ध होत नाही. तसेच शासकीय इमारती बांधकाम, पुलांचे बांधकाम व खाजगी स्वरुपातील इमारत व इतर कामांना वाळू उपलब्ध होत नसल्याने गवंडी काम करणारे कौशल्यपुर्ण कामगार, मजूरी करणारे हातमजूर, सुशिक्षीत बेरोजगार व वाहनधारकांना मजूरीअभावी उपासमार होत आहे. तळोदा व परिसरात दुष्काळ सदृष्यपरिस्थिती आहे. त्यामुळे रोजगार बंद आहे.\nतळोदा तालुक्यातील तहसिल कार्यालयामार्फत वाळू आणण्यासाठी मागणी करणार्‍यांना रॉयल्टी परवानगी देण्यात येत नाही. तसेच तळोदा तालुका गुजरात सिमेवर असल्याने तळोदा शहरापासून 1 कि.मी. अंतरारावर गुजरात राज्याचा शासकीय ठिय्या हातोडा, सज्जीपूर, अंतुर्ली वाका चार रस्ता येथे 3 ठिकाणी वाळू खरेदी विक्री केली जाते. या ठिकाणाहून नंदुरबार कार्यालयामार्गे पिंपळनेर-नाशिक व मुंबईपर्यंत वाळू वाहतूक सुरु आहे. नंदुरबार ते मुंबईपर्यंत महसूल विभाग, पोलिस विभाग, आर.टी.ओ. विभाग यापैकी कोणतेही अधिकारी व संबंधित मंडळी त्यांना अटकाव करीत नाही. त्यामुळे बिनधास्तपणे दररोज सुमारे 500 वाहने निझर व कुकरमुंडा जि.तापी (गुजरात) तालुक्यातून वाळूची वाहतूक करत आहेत. सदर वाळू वाहतूकीला जिल्हाधिकारी, नंदुरबार, नाशिक, ठाणे, मुंबई उपनगर व महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे का असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.\nजिल्ह्यातून शहादा तालुक्यातील सारंखेडा परिसरातून दोंडाईचा, धुळे, मालेगांव नाशिकमार्गे मुंबईकडे दररोज शेकडो वाळूच्या गाड्या जातात. तरी त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई होत नाही. तळोदा तालुक्यातील आदिवासी मजूर व सुशिक्षीत बेरोजगार रिकामे झाले आहेत. ट्रॅक्टर मालक व चालककडून प्रत्येकी ए��� लाख अठरा हजार दंड आकारला जात आहे. सर्व तळोदा तालुका पेसा व अनुसुचीत क्षेत्रातील गावे असून आदिवासी व बिग आदिवासी नागरीकांना वाळू उपलब्ध होत नाही. तसेच वाळू दंडासोबत नोटरी पत्र घेवून वाहन जप्त करण्याची कारवाई व धमकी दिली जात आहे. तसेच निझर व कुकरमुंडा येथून अक्कलकुवामार्गे गुजरातेतील बडोदापर्यंत वाळू वाहतूक होत आहे. तरी तळोदा तालुक्यातील घरकुल लाभार्थी, शासकीय इमारत व खाजगी बांधकामासाठी गुजरात राज्यातील शासकीय ठिय्या हातोडा, सज्जीपूर, अंतुर्ली (वाकाचार रस्ता) ता.कुकरमुंडा व निझर जि.तापी येथून वाळू परमीट देण्यात यावेत. सदर वाळू गुजरातमध्ये रॉयल्टी घेत असल्याने व गुजरात सरकारची हरकत नसल्याने वाळू आणण्यास शासकीय अडथळा थांबविण्यात यावा. वाळू वाहतूक करणार्‍यांकडून नियमानुसार वाळू रॉयल्टी घेण्यात यावी\n,दंडात्मक कारवाई तात्काळ थांबविण्यात यावी. सुशिक्षीत बेरोजगारांकडून घेतलेली दंडाची रक्कम परत करण्यात यावी. तळोदा तालुक्यात वाळू महसूल विभागाने व सरकारने शासकीय केंद्र बनवून वाळू उपलब्ध करावी व खरेदी विक्री करुन सरकारने वाळूपासून सरकारी उत्पन्न घ्यावे. गुजरात राज्यातून वाळू वाहने पकडून तहसिलदार, तळोदा कार्यक्षेत्रात नसूनसुध्दा गुजरात राज्यातून महाराष्ट्रात तळोदा तहसिल कार्यालयात वाहने आणून दंड वसूल करतात हे तात्काळ थांबविण्यात यावे. महाराष्ट्र गुजरात सिमेवरुन शासकीय वाळू ठिय्या येथून खरेदी केलेली व नंदुरबार जिल्ह्यातून जिल्हा बाहेर जाणारी वाळू नंदुरबार जिल्ह्यात बंद करण्यात यावी. बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारी 10,15 ब्रास वाहतूक करणार्‍यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. फक्त बेरोजगार ट्रॅक्टर व मालक व चालकांवर दंडनिय कारवाई केली जाते. याबाबत महसूल, गौणखनिज विभाग व संबंधित शासकीय विभागांनी सरकारचे धोरण स्पष्ट करावे. घरकुल लाभार्थी हे गरीब असल्याने एकत्रित रॉयल्टी भरण्यास तयार आहेत. त्यांना मागणीप्रमाणे वाळू रॉयल्टी परवाना देण्यात यावा. गरीब बी.पी.एल. लाभार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे मोफत वाळू उपलब्ध करावी, अशी मागणी अ‍ॅड.वळवी यांनी केली आहे.\nनिवेदनातील मागण्यांची तात्काळ दखल घेवुन कार्यवाही व्हावी. अन्यथा दि.7 सप्टेंबर रोजी तळोदा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय तळोदा येथे आदिवासी समाज, सर्व आदिवासी संघटना, राजकीय पक्ष व कामगांरातर्फे सरकारचे विरोधात निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.\nPrevious articleशिरपूर येथे केरळ पूरग्रस्तांसाठी रिलीफ फंड रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद\nNext articleपरिवर्धेकरांनी भरपावसाळ्यात घेतला नदीनांगरटीचा उपक्रम\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/vaidya-parshuram-yashwant-khadiwale-passes-away-1608199/", "date_download": "2018-09-22T07:26:24Z", "digest": "sha1:WHTINZKWJOCCLMWXPX4EWNDM7AUTLP46", "length": 17022, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vaidya Parshuram Yashwant Khadiwale Passes Away | आयुर्वेदाचार्य | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nवैद्य प. य. तथा दादा खडीवाले हे एक अजब रसायन होते.\nभारताच्या वायुदलात सतरा वर्षे काम केल्यानंतर रीतसर निवृत्ती घेऊन नंतर सारे आयुष्य आयुर्वेदासाठी वेचणारे वैद्य प. य. तथा दादा खडीवाले हे एक अजब रसायन होते. दादांनी केवळ पुण्या-मुंबईतच नव्हे, तर साऱ्या महाराष्ट्रात जेथे जेथे शक्य आहे, तेथे आयुर्वेदाचे कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बीड जिल्ह्य़ातील अतिदुर्गम भागात किंवा ठाणे जिल्ह्य़ातील मोखाडा येथे त्यांनी रुग्णसेवा केली. वैद्य खडीवा���े केवळ वैद्यकी करीत नव्हते, तर समाजातील विविध घटकांसाठी अनेक उपक्रम राबवण्यात त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. वयाच्या चाळिशीत आयुर्वेदाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि वैद्यकीला प्रारंभ करणाऱ्या दादांचे वडील यशवंत हरि वैद्य यांच्या नावाने वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था स्थापन करून दादांनी या शास्त्राच्या संशोधनाला गती दिली. हरि परशुराम औषधालय हे आयुर्वेदीय औषधांचे विक्री केंद्र चालवताना दोनशेच्या वर औषधांची निर्मिती करणाऱ्या खडीवाले यांनी सर्वसामान्यांसाठी आयुर्वेदाचे ज्ञान सहज पोहोचण्यासाठी मोफत परिचय वर्ग सुरू केले. अव्याहतपणे गेली चार दशके हे वर्ग सतत चालवण्यात येतात. आयुर्वेदीय औषधे बनवताना आवश्यक असणाऱ्या वनस्पतींची उपलब्धता कमी होते आहे, असे लक्षात येताच, त्यांनी सगळ्या औषध कंपन्यांना एकत्र करून अशा वनस्पतींच्या लागवडीसाठी काय करता येईल, याचा विचार सुरू केला. अनेकांच्या मागे लागून उत्तम दर्जाच्या वनस्पतींची लागवड व्हावी, यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. दादा वायुदलात असताना, तेथील जवानांसाठी उत्तमोत्तम पदार्थ तयार करत. त्यातून त्यांना नवनवे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार करण्याचा छंदच जडला. अनेक नव्या पाककृती तयार करणे आणि त्यांची कृती लिहून ठेवणे, हा त्यांचा ध्यास. त्यातूनच ‘लोकसत्ता’च्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘पूर्णब्रह्म’ या वार्षिकांकात दोन वर्षे दादांनी तयार केलेल्या पाककृतींचा समावेश करण्यात आला. वनस्पतींचे औषधी गुणधर्म शोधणे हा त्यांचा संशोधनाचा विषय. त्यासाठी त्यांनी प्रचंड पायपीट केली. कोणत्या रोगावर कोणती वनस्पती उपयोगी ठरू शकते, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून वयाच्या ८४ व्या वर्षी कर्करोग, मधुमेह, किडनी, हृद्रोग, दमा, कावीळ यांसारख्या दुर्धर व्याधींवर नव्या औषधांची निर्मिती त्यांनी केली. पोलिसांच्या प्रकृतीत सातत्याने निर्माण होणाऱ्या तक्रारींवर त्यांनी एक छोटासा प्रकल्प दरवर्षी गणेशोत्सवात राबवला. सामान्यांना परवडतील, अशा दरात औषधे उपलब्ध करून देणे, यावर त्यांचा भर. त्यामुळे दादांच्या दवाखान्यात रुग्णांची अक्षरश: झुंबड उडत असे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या दादांनी जनसेवेचे घेतलेले हे व्रत अखेपर्यंत सुरूच ठेवले. पैसे मिळण्या���ेक्षा रुग्णाच्या चेहऱ्यावरील हसू अधिक मौल्यवान असते, यावर त्यांनी विश्वास ठेवला. त्यामुळे आयुष्यभर विनामूल्य काम करणे, हे त्यांच्यासाठी असीधारा व्रत ठरले. समाजातील सर्व घटकांत लोकप्रिय असणाऱ्या दादांच्या गप्पांच्या मैफलीत म्हणूनच सगळ्या राजकीय विचारधारेची माणसे सहज सामावली जात. प्रत्येकाचे उत्तम आणि सुग्रास पदार्थानी स्वागत करणे हा त्यांच्या आवडीचा भाग. पुरस्कार आणि पारितोषिके याबद्दल जरा फटकून वागणाऱ्या दादांना आपल्या कामावर दुर्दम्य विश्वास होता. आयुर्वेदाला जगात स्थान मिळण्यासाठी प्रयोगशाळेतील संशोधन महत्त्वाचे असते, याची जाणीव असल्यामुळे दादांनी हे सारे संशोधन लेखनरूपाने प्रसिद्ध केले. ‘लोकसत्ता’मध्ये गेली अनेक वर्षे त्यांनी केलेले सदरलेखन हे त्याचेच फलित. सुमारे दीडशे पुस्तके आणि किती तरी पुस्तिका दादा स्वखर्चाने प्रकाशित करीत असत. त्यांच्या निधनाने एका आयुर्वेदाचार्यास आपण मुकलो आहोत. त्यांना ‘लोकसत्ता’तर्फे श्रद्धांजली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्���ा महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/lg-oled65w7t-164-cm-65-price-prjkaN.html", "date_download": "2018-09-22T07:32:37Z", "digest": "sha1:3XCP2YZWS7DABG7GE6ZIBK6QIKQBFJZW", "length": 13422, "nlines": 346, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लग ओलंड६५व७त 164 कमी 65 सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलग ओलंड६५व७त 164 कमी 65\nलग ओलंड६५व७त 164 कमी 65\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलग ओलंड६५व७त 164 कमी 65\nलग ओलंड६५व७त 164 कमी 65 किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये लग ओलंड६५व७त 164 कमी 65 किंमत ## आहे.\nलग ओलंड६५व७त 164 कमी 65 नवीनतम किंमत Sep 21, 2018वर प्राप्त होते\nलग ओलंड६५व७त 164 कमी 65टाटा Cliq उपलब्ध आहे.\nलग ओलंड६५व७त 164 कमी 65 सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 11,16,710)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलग ओलंड६५व७त 164 कमी 65 दर नियमितपणे बदलते. कृपया लग ओलंड६५व७त 164 कमी 65 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलग ओलंड६५व७त 164 कमी 65 - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलग ओलंड६५व७त 164 कमी 65 - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nलग ओलंड६५व७त 164 कमी 65 वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 65 Inches\nडिस्प्ले रेसोलुशन 3840 x 2160 Pixels\nड़डिशनल ऑडिओ फेंटुर्स Dolby Digital Plus\nड़डिशनल विडिओ फेंटुर्स HDR Effect\nलग ओलंड६५व७त 164 कमी 65\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Bhamer-Trek-B-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:11:47Z", "digest": "sha1:XMZGD6RZW6XP75BEZXL5K2OUMDMBVFTP", "length": 20336, "nlines": 44, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Bhamer, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nभामेर (Bhamer) किल्ल्याची ऊंची : 2500\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: साक्री, धुळे\nजिल्हा : धुळे श्रेणी : मध्यम\nधुळे जिल्ह्यात असणार्‍या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात सुंदर किल्ला म्हणजे भामगिरी अथवा भामेर. एकेकाळी अहीर राजांनी राजधानी असलेला हा किल्ला, भामेर गावाभोवती नालेच्या आकारात (U) पसरलेला आहे. या किल्ल्याने गावाला ३ बाजूंनी कवेत घेतल्यामुळे गावाला नैसर्गिक संरक्षण लाभलेल आहे. उरलेल्या चौथ्या बाजूला तटबंदी व प्रवेशद्वार बांधून, त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी गावाला पूर्ण संरक्षित केले आहे. असा हा नितांत सुंदर किल्ला (आणि गाव) प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच पाहिजे असा आहे. बैल पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी गडावर यात्रा भरते.\nभामेर गावाचा इतिहास अतिप्राचीन आहे. प्राचिन काळी येथे भद्रवती नगर होते, तेथे युवनाश्व नावाचा राजा राज्य करीत होता. त्याची मुलगी भद्रावती हिच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे ‘‘भामेर’’ होय.प्राचीनकाळी सुरत - बुर्‍हाणपूर मार्गावरील वैभवशाली व संपन्न शहर म्हणून भामेर ओळखले जाइ. नाशिकला जाणारा व्यापारी मार्गही या शहरावरुन जात असे.\nअहिर घराण्याच्या ताब्यात हा किल्ला काही काळ होता. किल्ल्यावरील १८४ लेणी (गुंफा) याच काळात खोदल्या गेल्या असाव्या. आजही स्थानिक लोक या गुफांना अहिर राजाची घरे म्हणून ओळखतात.\nआपण धुळे - सुरत रस्त्यावरुन जसजसे भामेर कडे येऊ लागतो, तसतसे आपल्याला भामेर किल्ल्याच्या ३ डोंगरापैकी एका डोंगरावर एकाच ठराविक उंचीवर कोरलेली लेणी दिसायला लागतात. या डोंगरांना वळसा घालून आपण भामेर गावात प्रवेश करतो, आपल्या डाव्या बाजूस २० फूट उंच प्रवेशद्वार आपले स्वागत करते या प्रवेशद्वाराच्या खांबावर नक्षी कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला विहीर आहे विहीरीचे पाणी पोहर्‍याने काढून चरांमधून हौदात खेळवलेले आहे. त्याकाळी या हौदातील पाण्याचा उपयोग वाटसरुंची तहान भागवण्याकरीता होत असावा. आजही ही व्यवस्था कार्यान्वयित आहे गावातील माणसे हौद भरतात, पण आज हे पाणी गावातील गुरे पिण्यासाठी वापरतात.\nप्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या हाताला ४ फूट उंच दगडी जोत्यावर अखंड दगडात घडवलेले १२ फूटी गोल खांब उभे असलेले दिसतात. पेशव्यांच्या काळात या ठिकाणी त्यांचे कार्यालय होते. गावातून फिरताना ठिकठिकाणी, घरांच्या पायथ्यात, भिंतीत पुरातन कलाकुसर केलेल्या दगडी खांबांचे अवशेष दृष्टीस पडतात. गावातील नंदी गल्लीत २.५ फूटी नंदीची तुकतुकीत दगडाची मुर्ती रस्त्यावर उघड्या आभाळाखाली पडलेली आहे. त्यांच्या जवळ दोन ६ फूटी कोरीव काम केलेले खांब व काही मुर्त्या पडल्या आहेत. या खांबांचा जाता येता त्रास होतो म्हणून गावकर्‍यांनी हे खांब मातीची भर घालून पुरले आहेत. नंदीला सुध्दा रस्त्यातून हटवण्याचा त्यांचा विचार आहे, पण मुर्ती जड असल्यामुळे ते अजून शक्य झालेले नाही.\nगाव पार केल्यावर गावामागील ३ डोंगरांच्या आपण समोर येतो. यातील उजव्या हाताच्या डोंगरावर एक छोटी पांढरी मस्जिद आहे. समोरच्या डोंगरावर कोरीव लेणी किंवा गुंफा आहेत, तर डाव्या होताच्या डोंगरावर भामेर गडाचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याच्या खाली डोंगरात एक मानवनिर्मित मोठी खाच आहे, ती गावातूनही दिसते पण तीचे प्रयोजन त्याजागी गेल्यावरच कळते आणि आपण थक्क होतो.\nगावामागून उजव्या हाताला असलेल्या डोंगरावर एक मळलेली पायवाट दिसते, त्या वाटेने १० मिनीटात आपण भग्न प्रवेशद्वारापाशी येतो. येथे काटकोनात २ प्रवेशद्वारे असून त्या बाजूचा बुरुज कसाबसा तग धरुन उभा आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजव्या हाताला मस्जिदीचा डोंगर, समोर गुंफांचा डोंगर व डाव्या हाताला बालेकिल्ल्याचा डोंगर दिसतो. प्रथम उजव्या हाताच्या डोंगरावर चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराच्या स्थानाचे महत्त्व कळते या किल्ल्यात प्रवेशद्वार अशा ठिकाणी बांधले आहे की, प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रू बालेकिल्ल्यातून व उजव्या बाजूच्या डोंगरावरुन सहज टप्प्यात येइल. त्याला कुठलाही आडोसा मिळणार नाही. उजव्या हाताच्या डोंगरावर छोटासा दगडांचा टप्पा आहे. तो चढून गेल्यावर आपण मशिदीपाशी पोहचतो. तिथून खाली उतरुन परत प्रवेशद्वारापाशी येऊन मग छोटेसे मैदान / पठार पार करुन आपण लेण्यांच्या डोंगरापाशी येतो. या डोंगराला ��र्व बाजूंनी एकाला एक लागुन लेणी खोदलेली आहेत. एकूण १८४ लेण्यांपैकी १० लेणीच आपल्याला पाहता येतात १० * १० फूट ते २५ * १० फूट अशी लांबी रुंदी असलेली लेणी प्राथमिक अवस्थेतील आहेत. त्यात कोरीव काम, खांब अथवा मुर्त्या नाहीत. १० लेण्यांपुढील कडा कोसळल्यामुळे पुढील लेणी पाहता येत नाही. गव्हर्नमेंट गॅझिटीयर प्रमाणे डोंगराच्या मागील बाजूस असलेल्या लेण्यांमध्ये जैन मुर्त्या आहेत लेण्यांमध्ये पाणी व गाळ साठलेला आहे.\nलेण्या पाहून झाल्यावर आपण खडकात खोदलेल्या पायर्‍यांनी डाव्या हाताच्या डोंगरावर चढाइ सुरु करायची. या चढाइ दरम्यान किल्ल्याचे प्रवेशद्वार आपल्याला सतत खालच्या अंगाला दिसत रहाते पायर्‍या संपल्यावर पहिल्या टप्प्यावर परत काही गुंफा आहेत. तिथून थोडे वर चढून गेल्यावर ३ कोरीव गुंफा लागतात. या गुंफांच्या दाराच्या पट्टीवर मधोमध गणपतीची मुर्ती कोरलेली आहे. गुफांच्या दारावर नक्षी काढलेली आहे, तसेच भालदार चोपदार स्त्री पुरुषांच्या मुर्ती व बदकांच्या जोडी सुध्दा दरवाजावर कोरलेली आहे. गुफां २४ चौ मीटर असून चार दगडी खांबांवर त्याचे छत तोललेले आहे. गुंफांना दगडात कोरलेल्या खिडक्या आहेत. शेवटच्या गुंफेच्या पलिकडे ६ मी × ६ मी व २० फूट खोल गुंफा आहे. याचे तोंड कोरीव गुंफांच्या वरच्या बाजूला आहे. या कोरीव गुंफांचा वापर कचेरीसाठी केला जात होता.\nगुंफांपासून वर चढत गेल्यावर आपल्याला समोर बुरुज व त्यामागे किल्ल्याचे सर्वोच्च टोक दिसते, तर उजव्या हाताला दगडात खोदलेली प्रचंड खाच, जी आपल्याला पायथ्यापासून दिसत असते. शत्रूला फसविण्यासाठी ही मानव निर्मित खाच दगडात बनविण्यात आली आहे. १५ फूट × ३० फूट खाचेच्या दोन्हीं बाजूंना उंचावर बुरुज आहेत तर समोरच्या बाजूला खोल दरी ही खाच किल्ल्याच्या पायथ्यापासून दिसत असल्यामुळे तिथेच बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आहे असा शत्रूचा गैरसमज होत असे, अरुंद पायर्‍यांवरुन शत्रु ह्या खाचेत आल्यावर दोन्ही बुरुजांवरुन त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. समोरच्या बाजूला खोल दरी व मागिल बाजूस असलेल्या अरुंद पायर्‍यांमुळे शत्रुची कोंडी होत असे, त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असे. तसेच शत्रुने बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यास बुरुजावरुन दोर टाकून या खाचेत उतरुन पोबारा करणे सहज शक्य होते.\nदगडाचा थोडासा टप्पा चढून गेल्यावर आपण खाचेच्या बाजूवरील डोंगरात पोहचतो इथून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते. खाचेतून उतरुन बालेकिल्ल्याकडे चढत गेल्यावर आपल्याला बुरुज व तटबंदीचे अवशेष दिसतात. तिथून पुढे गेल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाक लागते. भामेर किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर जाण्यासाठी पुन्हा एक दगडी टप्पा चढावा लागतो. वर ३० फूट रुंद व लांबवर पसरलेले पठार आहे. या पठारावर एक छोटे मंदिर व त्याच्या बाजूला २० × २० फूटी पिण्याच्या पाण्याचे टाक आहे. या ठिकाणी आल्यावर आपला संपूर्ण किल्ला पाहून होतो. भामेर किल्ल्यावरुन पूर्वेकडे दोन जोड शिखरे दिसतात. ती राव्या - जाव्या या नावाने प्रसिध्द आहेत. त्याबद्दल दंतकथाही या भागात सांगितली जाते\nभामेर किल्ला, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात येतो. धुळे - सुरत महामार्गावर धुळ्यापासून ४८ किमी अंतरावर व साक्रीच्या अलिकडे ३ किमी अंतरावर नंदूरबारला जाणारा फाटा लागतो. या फाट्यावरुन ७ किमी अंतरावर भामेर गाव आहे\nगडावर असलेल्या खाचेत १० जणांची उघड्यावर झोपण्याची सोय होऊ शकते.\nगडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत: करावी .\nगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nसंपूर्ण गड व गावातील महत्त्वाची ठिकाणे पहाण्यासाठी ४ तास लागतात.\n१) गड पश्चिमाभिमुख असल्यामुळे सकाळी लवकर गड चढण्यास सुरुवात करावी म्हणजे गड चढताना ऊन लागत नाही. गड पाहून झाल्यावर गावातील प्रेक्षणीय ठिकाणे पहावीत.\n२) बलसाणे लेणी ही जैन लेणी साक्री - नंदूरबार रस्त्यावर भामेरपासून २० किमीवर आहेत.\n३) भामेर व रायकोट हे किल्ले एका दिवसात पाहून होतात.\n४) रायकोटची माहीती साईटवर दिलेली आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: B\nबळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort) बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) बाणकोट (Bankot)\nबारवाई (Barvai) बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) भगवंतगड (Bhagwantgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2/", "date_download": "2018-09-22T06:49:37Z", "digest": "sha1:L5WQ6R53BMPN4YDECHQFJOLQOM7R7VLN", "length": 8603, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एका अाठवड्यात स्वाईन फ्लूचे 50 रुग्ण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nएका अाठवड्यात स्वाईन फ्लूचे 50 रुग्ण\nआकडा शंभरी पार : “त्या’ 13 जणांचा मृत्यू\nपुणे ��� स्वाईन फ्लूची तीव्रता दिवसेंदिवस भयानक होत असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पन्नास रुग्ण बाधित असल्याचे आढळले आहे. आता एकूण रुग्ण संख्या 107 वर गेली आहे. तर, शहरात आणखी तेरा जण दगावल्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच यंदा गणेशोत्सवावर स्वाईन फ्लूचे सावट निर्माण झाले आहे.\nपालिका आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 107 रुग्ण आढळले असून त्यापैकी 45 जणांना उपचारांती घरी सोडले आहे. मात्र, 45 रुग्ण हे अद्यापही उपचार घेत आहेत. त्यापैकी 3 रुग्ण दगावले असून अन्य 13 रुग्णांबाबत नेमके काय झाले हे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले नाही.\nयाबाबत सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, 13 रुग्णांबाबत आताच माहिती जाहीर केली जाणार नाही. दरम्यान, या 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता आहे. आता पालिकेने याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेतली असून मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.\n– ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी\nसंसर्ग टाळण्यासाठी, अशी घ्या काळजी\n– वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुणे\n– लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश असावा\n– शिंकताना, खोकताना नाकावर रुमाल लावा\n– वापरलेल्या टिश्‍यू पेपरची कचराकुंडीत व्यवस्थित विल्हेवाट लावा, इतरत्र टाकू नका\n– सार्वजनिक ठिकाणी थंकू नका\n– डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका\n– फ्लू सदृश्‍य लक्षणे असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा\nकोणी अधिक काळजी घ्यावी\n– मधुमेह, उच्च रक्‍तदाब, हृदयरोग अथवा जुनाट आजार असणाऱ्या व्यक्‍तींनी तसेच गरोदर महिलांनी अधिक काळजी घ्या.\n– पाच वर्षांखालील विशेष करून एक वर्षाखालील बालकांची काळजी घ्या\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटायपिंग परीक्षेचा निकाल जाहीर\n18 ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट मिरवणूक\nशारदा गजाननाची मिरवणूक हलत्या झोपाळ्यावरून\nविश्‍वविनायक रथात निघणार वैभवशाली मिरवणूक\nमहापालिकेकडून 33 ठिकाणी ‘हिरकणी कक्षा’ची उभारणी\nभक्तांच्या आशा पूर्ण करणारा… आशापूरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/479679", "date_download": "2018-09-22T07:40:04Z", "digest": "sha1:LJRWMZKORM6UY4Q2VAGHYNAZWQD5Q5ED", "length": 9054, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चौपदरीकरणासाठी बांधकामांवर 1 सप्टेंबरनंतर ‘हातोडा’! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चौपदरीकरणासाठी बांधकामांवर 1 सप्टेंबरनंतर ‘हातोडा’\nचौपदरीकरणासाठी बांधकामांवर 1 सप्टेंबरनंतर ‘हातोडा’\nमुंबई-गोवा महामार्गाचा कंपन्यांकडून आराखडा तयार पावसाळय़ानंतरच प्रत्यक्षात कामाला प्रारंभ होण्याची शक्यता\nमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील जागा, इमारत मालकांना मोबदला वाटपाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असला तरी प्रत्यक्षात चौपदरीकरणातील मालमत्तांवर लगेचच ‘हातोडा’ टाकला जाणार नाही. पावसाळय़ानंतरच शक्यतो 1 सप्टेंबरनंतर त्या दृष्टीने कार्यवाही केली जाणार आहे. चौपदरीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या 11 टप्प्यांमध्ये जेथे 80 टक्के जागा ताब्यात येईल तेथेच ती प्रक्रिया सुरू केली जाणार असून त्या दृष्टीने ठेका घेतलेल्या बांधकाम कंपन्यांनी आराखडा तयार केला असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱयांकडून प्राप्त झाली आहे.\nमहामार्ग चौपदरीकरणाच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, संगमेश्वर येथील जागा मालकांना मोबदल्यापोटी 381 कोटी रुपये प्राप्त झाल्यानंतर शहर वगळून चिपळूण तालुक्यातील 13 गावांसाठी 268 कोटी प्राप्त झाले आहेत. मात्र अजूनही 77 कोटीची आवश्यकता असून तशी मागणी करण्यात आली आहे. मुळातच जिल्हय़ातील कशेडी ते सिंधुदुर्गतील झारापपर्यंत मार्गाच्या चौपदरीकरणासाठी निविदा जाहीर करून ठेकेदारही निश्चित केले आहेत. मात्र जमीन मोबदला न दिल्याने ठेकेदार कंपन्या काम करण्यास तयार झालेल्या नाहीत. त्यातच जवळपास 80 टक्के भूसंपादन झाल्याशिवाय कामाला प्रारंभ करता येत नसल्याने त्या दृष्टीने मोबदला वाटप आणि जागा ताब्यात याबाबतची प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतरच चौपदरीकरणाच्या दृष्टीने पुढील पावले टाकली जाणार आहेत.\nसद्यस्थितीत जमिनीच्या मोबदला वाटपाचे काम सुरू झाले असून चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपन्याही येथे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मोबदला वाटपानंतर लगेचच कामाला प्रारंभ होईल, अशी शक्यता काहींनी वर्तवली होती. तसे पाहिले तर काम सुरू करण्याबाबतचे आदेश अजूनही कंपन्यांना दिले गेलेले नाहीत. मोबदला वाटपानंतर जागा ताब्यात दिल्���ाची कागदपत्रे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सुपूर्द केल्यानंतर तसे आदेश दिले जाणार आहेत. तसेच ऍग्रीकल्चर, फॉरेस्टसह विभागाच्या परवानग्या, त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात पावसाळय़ाचा कालावधी या कंपन्यांना उपयुक्त ठरणारा असल्याने या कालावधीत मोबदला, आवश्यक परवानग्या यांची पूर्तता करून 1 सप्टेंबरपासून चौपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला जाणार आहे. त्या दृष्टीने बांधकाम कंपन्यांनी तयारी चालवली असल्याची माहिती या अधिकाऱयांकडून प्राप्त झाली आहे.\nनिर्मल सागर तट अभियानांतर्गत किनाऱयांचा कायापालट\nचिपळुणातील जलतरण तलाव अखेर खुला\nरिफायनरी विरोधी नेतृत्वासाठी शिवसेना सज्ज\nमाधव भांडारी देणार नाणार प्रकल्पाला गती\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/496850", "date_download": "2018-09-22T07:34:39Z", "digest": "sha1:3RY25NLTOQ7ZQLYCVZA5HIHD2IM25J4M", "length": 11869, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वस्तू-सेवा कर युगाचा भव्य प्रारंभ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » वस्तू-सेवा कर युगाचा भव्य प्रारंभ\nवस्तू-सेवा कर युगाचा भव्य प्रारंभ\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था\nमध्यरात्री 12 वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात घंटानाद करून ऐतिहासिक वस्तू-सेवा कर युगाचा शुभारंभ केला आहे. देशाच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि सर्वात महत्वाचे आर्थिक सुपरिवर्तन मानल्या गे���ेल्या या करप्रणालीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गतीमानता प्राप्त होऊन प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या प्रणालीचा प्रारंभ करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात संसदेचे बव्हंशी सर्व खासदार आणि अनेक आमंत्रित मान्यवर सहभागी झाले होते.\nअर्थव्यवस्था सुदृढ होण्यासाठी ‘एक देश, एक कर’, ही संकल्पना आचरणात आणली पाहिजे, अशी मागणी गेल्या 21 वर्षांपासून करण्यात येत होती. 2000 च्या वर्षात पहिल्या रालोआ सरकारच्या कार्यकाळात या मागणीला निश्चित आकार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर काहीवेळा ही प्रणाली लागू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि, त्याला विरोध झाल्याने ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. तथापि, 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रक्रियेला खती गती प्राप्त झाली. आता ही संकल्पना साकार करण्यात आली आहे.\nसंसदेचे हे विशेष अधिवेशन शुक्रवारी रात्री अकरा वाजता संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सुरू झाले. साधारण सव्वा अकरा वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभागृहात आगमन झाले. त्याबरोबरच कामकाजाला प्रारंभ झाला. प्रथम अर्थमंत्री अरूण जेटली यांनी प्रास्तविक केले. त्यात त्यांनी या करप्रणालीचा इतिहास, विविध राजकीय पक्ष आणि सरकारे यांनी त्यासंबंधी केलेले कार्य आणि ही प्रणाली लागू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वस्तू-सेवा कर मंडळाचे परिश्रम यांचा आढावा घेतला. या करप्रणालीचे लाभ आणि त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ घातलेले सुपरिणाम त्यांनी विषद केले. तसेच विरोधी पक्षांनी संसदेत केलेल्या अनमोल सहकार्याचाही त्यांनी आवर्जून आणि विशेषत्वाने उल्लेख केला.\nया करप्रणालीमुळे देशाच्या करव्यवस्थेत अमूलाग्र परिवर्तन होणार असून आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शित्व येणार आहे. आर्थिक दृष्टय़ा सारा देश आता एका बाजारपेठेत रूपांतरीत होणार आहे. स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे. आता करचुकवेगिरी आणि काळाबाजार तसेच काळा पैसा यांना रोखणे शक्य होणार आहे. कोणतीही वस्तू किंवा सेवा देशात कोठेही पोहचण्यात आता कोण्ताही अडथळा राहणार नाही. 27 वेगवेगळय़ा प्रकारचे केंद्रीय किंवा राज्य कर या एकाच प्रणालीत संमिलित करण्यात आल्याने करजंजाळ दूर होऊन व्यवहारांमध्ये सुलभता येणार आहे, अशा सुयोग्य शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वक्तव्यात या प्रणालीची भलावण केली. वस्तू-सेवा कर पद्धती हे कोणत्याही एका पक्षाचे यश नसून सर्व राजकीय पक्षाच्या संयुक्त प्रयत्नांचे यश आले, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.\nराष्ट्रपतींचे भाषण आणि घंटानादाने प्रारंभ\nसंसदेच्या या लघुअधिवेशनात अंतिमतः राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही या नव्या करप्रणालीचे स्वागत आणि कौतुक केले. नव्या प्रणालीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला शिस्त, सुसूत्रता आणि वेग लाभणार आहे. देशांतर्गत व्यापार आणि निर्यात यांना प्रोत्साहन मिळणार आहे. ही एकसूत्री कररचना देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी झळाळी देईल, असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केला. त्यानंतर घंटानाद करून वस्तू-सेवा कर प्रणालीचा प्रारंभ करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली.\nआगरा-लखनौ महामार्गावर उतरणार लढाऊ विमाने\nसाखर कारखान्यांसाठी 7 हजार कोटींचे पॅकेज मिळणार\nराफेल कराबाबत तुमच्याकडे चुकीची माहिती ; अंबानींचे राहुल गांधींना पत्र\n‘मॅन पोर्टेबल ऍन्टी टँक गाईडेड मिसाईल’ची यशस्वी चाचणी\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/marathi-cinema-nyud-first-song-release/", "date_download": "2018-09-22T06:47:00Z", "digest": "sha1:ZTCW3SJCLGGRH6MEQQVNUKI4PEO6G3BM", "length": 9956, "nlines": 164, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' सिनेमाचं पहिलं गाणं 'दिस येती' रिलीज", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ सिनेमाचं पहिलं गाणं ‘दिस येती’ रिलीज\nमुंबई : सध्या सर्वांच्या चर्चेचा तसेच उत्सुकतेचा विषय बनलेला रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचे पहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. सिनेमातील ‘दिस येती’ या गाण्याने न्यूड आर्टिस्टचं संपूर्ण आयुष्य प्रेक्षकांसमोर ठेवलं आहे. हे गाणं कल्याणी मुळे या अभिनेत्रीने गायलं आहे जिने न्यूड या सिनेमात न्यूड आर्टिस्टची भूमिका साकारली आहे. या गाण्यातून कल्याणी मुळे साकारत असलेल्या न्यूड आर्टिस्टचं जगणं समोर येत आहेत.\nचित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीपासूनच चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे. सिनेमाचे नावावरून चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. कोण आहे न्यूड आर्टिस्ट कशा तयार होतात न्यूड आर्टिस्ट कशा तयार होतात न्यूड आर्टिस्ट समाजात न्यूड आर्टिस्टला काय वागणूक मिळते समाजात न्यूड आर्टिस्टला काय वागणूक मिळते यासारख्या प्रश्नांवर रवी जाधवचा न्यूडा हा सिनेमा भाष्य करतो. दिस येती हे गाणं झी म्युझिक मराठीच्या अंतर्गत प्रदर्शित झालं असून ते सायली खरेने संगीतबद्ध केलं आहे.\nन्यूड सिनेमावर होती बंदी\nगोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही त्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर एस दुर्गा या महोत्सवातूनही हा सिनेमा वगळण्यात आला होता. इतकंच नाही तर सिनेमासाठी रवी जाधव कोर्टाची पायरीही चढले. या सगळ्यात मात्र मराठी सिनेसृष्टीने रवी जाधव यांना पाठिंबा दिला. अनेक खडतर अडचणीवर मात करत न्यूड प्रदर्शित होणार आहे.\nNext articleमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी नागपुर विद्यापीठातील प्राध्यापकांचे सर्वाधिक अर्ज\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\n‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपट अमेरिकेतील थिएटरमध्ये झळकणार\n२६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘माझा अगडबम’\nअक्षय कुमारचा ‘गोल्ड’ आता करणार विदेशवारी\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवा��्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-and-trends-blog-regarding-nature-and-rain/", "date_download": "2018-09-22T07:00:27Z", "digest": "sha1:3QWCKJRQQBDUFWWPMEIS5NWUATCS3D26", "length": 13997, "nlines": 174, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Blog : मृदगंधाने गंधाळला आसमंत | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nBlog : मृदगंधाने गंधाळला आसमंत\nसंध्याकाळी ऑफिसमधून घरी जाताना गोदावरी नदी ओलांडली आणि घारपुरे घाटावरुन घराची वाट पकडली…साडेपाच सहाच्या दरम्यान अचानक आभाळ भरुन आले. क्षणभरात सृष्टीचा नूर पालटला आणि तापलेल्या तृर्षात धरणीवर पावसाचा हलका शिडकावा झाला. तत्पूर्वी सूर्य मावळतीला जाताना नाशिकला समृद्ध करणार्‍या गोदामाईच्या शिरावर रंगपश्‍चिमेचा अप्रतिम खेळ पाहायला मिळाला.\nएव्हरी डार्क क्लाऊड हॅव अ सिल्वहर लाईन अर्थात प्रत्येक काळ्याकुट्ट ढगाला रुपेरी किनार असते, या म्हणीचा शब्दश: अर्थाचा प्रत्यय मला नभांगणात आला. काळ्याकुट्ट मेघांमधून सूर्यनारायण किरणे सोडवत होता. आणि क्षणभरच निळ्या मेघातून रुपेरी किनार पाहणार्‍याच्या डोळ्यांचे पारणे फडणारी नभकलाकृती सृष्टीने नभाच्या विशाल कॅनव्हासवर रेखाटली…. क्षणभरच हे दृश्य डोळ्यांसमोर आले आणि क्षर्णाधात गायबही झाले. आहाहा…..किती बरे सुंदर आहे हा निसर्ग..असे उत्स्फूर्त उच्चार तोंडातून बाहेर पडले…सारेच स्वर्गीय…..\nहा नजारा याची देही डोळ्यात साठवतो तोच हलक्या पावसाच्या शिडकाव्याने आसमंतात स्वर्गीय, अध्यात्मानुभूती देणारा मृदगंध भरुन राहिला..आहाहा…\nकुणी बरे तयार केला असेल हा मृदगंध…असा एक बाळबोध प्रश्‍न मनाला शिवला………\nमानवाला सारे फ्रेगनन्स, कृत्रिम गंध करताही येईल एखाद्यावेळी… परंतु माती��र पडलेल्या पावसाच्या पाण्याचा नव्हे अमृताचा स्पर्श झाल्यावर आसमंत गंधाळून सोडणारा हा परिमळ मानव कितीही विज्ञानात प्रगत झाला तरी तयार होणार नाही.\nएरवी तृषार्त धरणीवर आपण पाणी टाकले तरीही हा गंध होत नाही, मात्र त्या विधात्याने स्वर्गातून टाकलेले अमृतच हा गंध निर्मितात. मृदगंध तयार करण्यार्‍या निर्मात्याचे हात मला याक्षणी पाहावेसे वाटले……. किती बरे सुंदर असतो हा मृदगंध……..कुणी बरे भरला असेल त्यात हा परिमल…….. मी आंतरबाह्य गंधाळलो…गंधीत, सुंगधीत झालो; नव्हे तर आंतरबाह्य मृदगंध होऊन भरुन राहिलो…क्षणभर विचार आला……हा सुवास आत्ता याक्षणी कुपीत बंद करावा…अन् जीवनाचे राहटगाडगे ओढताना निराशेचे ढग, नकारात्मकतेचे मळभ दाटल्यावर ही अंतराची कुपी अलगत, अलवार उघडता यावी आणि क्षणात निराशेचे, नकारात्मकतेचे मळभ पळून लावावे…\nपण ….छे…….ही तर केवळ कवी कल्पना…..\nना हा मृदगंध माणसाला निर्माण करता येत नाही हा सुरेख वास एखाद्या अंतराच्या कुपीत सामावता येत त्यासाठी हवी अनुभूती जी प्रत्येक मानव घेऊ शकतो. तुम्ही तुमच्या डोळ्यांचे क्षितिज आणि घ्राणेंद्रियाचा परीघ वाढवा आणि बघा निसर्गाच्या प्रत्येक स्थित्यंतरात तो मानवला किती बरे काया काय भेट देत असतो…कधी ही भेट सौंदर्यानी तर कधी गंधाने तर कधी अलवार स्पर्शनार्‍या गार गारव्याने ……पण हे सर्व टिपून घेण्यासाठी तुमच्याकडे हवे एक तरल भावनाप्रधान संवेदनशील मन…….हवीत सौंदर्य ,गंधाळलेले क्षण शोधणारी डोळ्यांची दोन भिरभिरणारी पाखरे…… अन् आणि त्या बदलाला टिपणारे एक संवेदनशील निसर्गप्रेमी मन.\nभलेही हा वास अंतराच्या कुपीत बंदिस्त करता आला नाही, परंतु मी ऊरभरुन हा मृदगंध उरात भरुन घेतला…त्याची अनुभूती मनात साठवली. आणि देहाच्या अंतर्जाणिवांच्या खोळ गाभाऱ्यात हा मृदगंध अन् ढगातून सूर्यकिरण सोडवणारा ते रुपेरी दृश्य जतन करुन ठेवले..\nदररोजचे जिणे व्हावे रुपेरी कोंदण\nनवीनतेचा, लावण्याचा सूर्य दिसावा\nप्रगती अन् सौंदर्याचा मृदगंध होऊन दरवळावा….\nNext articleकृषी शिक्षणाची कास धरा : कविवर्य ना. धो. महानोर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी ��िवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://traynews.com/mr/news/blockchain-news-25-january-2018/", "date_download": "2018-09-22T07:23:32Z", "digest": "sha1:QX4W2SW2YS6FR43H5YAW2TXCXPDFD2G3", "length": 16385, "nlines": 90, "source_domain": "traynews.com", "title": "Blockchain बातम्या 25 जानेवारी 2018 - Blockchain बातम्या", "raw_content": "\nजानेवारी 25, 2018 प्रशासन\nBlockchain बातम्या 25 जानेवारी 2018\nइंडोनेशियन सरकारने गुंतवणूक म्हणून विकिपीडिया च्या उपयोगिता अभ्यास\nइंडोनेशियन सरकारने गुंतवणूक साधन म्हणून विकिपीडिया वापर विचार आहे, व्यापार मंत्रालयाने फ्यूचर्स एक्सचेंज पयर्वेक्षण मंडळ (Bappebti) म्हटले आहे.\n\"विकिपीडिया वापरणे एक देयक उपकरण प्रतिबंधित आहे म्हणून, पण गुंतवणूक साधन म्हणून वापर याबद्दल या परवानगी आहे किंवा नाही हे या परवानगी आहे किंवा नाही हे\"Bappebti डोके Bachrul Chairi जकार्ता मध्ये मंगळवारी सांगितले, kompas.com दिली.\nइंडोनेशियन कायदा नाही. 7/2011 चलन राज्यांवर रुपया देशातील एकमेव अधिकृत व्यवहार आणि देयक उपकरण आहे.\nBachrul Bappebti गुंतवणूक साधन म्हणून विकिपीडिया शक्य वापर अभ्यास आहे. \"अभ्यास माध्यमातून, आम्ही विकिपीडिया डिजिटल मालमत्ता म्हणून उपचार केले जाऊ शकतात तर पाहू इच्छित,\" तो म्हणाला.\nBappebti येथे बाजार देखरेख आणि विकास ब्यूरो डोके Dharmayugo Hermansyah संघटना विकिपीडिया उत्पादन व्यापारात महान सामर्थ्य पाहिले.\nवेगळे, अर्थमंत्री श्री Mulyani Indrawati देशात नियम cryptocurrency मध्ये गुंतवणूक नागरिकांना प्रतिबंधित, असे ते म्हणाले. \"तो एक गुंतवणूक साधन म्हणून विकिपीडिया वापरू लोकांना आहे,\"ती भर.\nप्रथम विकिपीडिया वाहतुक करार रशिया पासून तुर्की पर्यंत गहू वाहतूक\nCryptocurrencies अन्न कमोडिटी ट्रेडिंग मध्ये inroads करत आहेत.\nविकिपीडिया स्थायिक प्रथम वाहतुक करार तुर्की वरच्या जहाजावरुन माल पाठवण्याचे काम करणारा रशिया पासून गहू घेऊन एक भांडे गेल्या महिन्यात फाशी देण्यात आली, पंतप्रधान शिपिंग फाउंडेशन त्यानुसार, व्यवहार मागे उपक्रम.\nमाल मोठ्या प्रमाणात वस्तू पंतप्रधान शिपिंग फाऊंडेशन blockchain देयक प्रणाली पायलट चाचणी भाग होता, मुख्य कार्यकारी अधिकारी इव्हान Vikulov सांगितले.\nलेजर आधारित डिजिटल तंत्रज्ञान मध्ये आणि cryptocurrencies बाहेर देयके तातडीने प्रक्रिया आणि रूपांतरण सक्षम होईल, कंपनी त्यानुसार, जिब्राल्टर आधारित Quorum कॅपिटल लिमिटेड यांच्या भागीदारीत. आणि जहाज दलाल Interchart एलएलसी. गट देखील त्याच्या स्वत: च्या डिजिटल चलन तयार करण्याची योजना आहे.\nरशिया सर्वात मोठी बँक मुख्य कार्यकारी अधिकारी: Cryptocurrencies बंदी घातली जाऊ नये\nप्रभावी रशियन बँकेकडे हर्मन Gref, Sberbank प्रमुख, cryptocurrencies बंदी विरोध मध्ये त्याची जागा बहाल केला आहे.\nरशियन अधिकारी आणि आर्थिक अधिकारी cryptocurrencies आणि blockchain तंत्रज्ञान सहनशील असावे, रशियन बातम्या एजन्सी पेला सांगणे म्हणून Sberbank मुख्य कार्यकारी अधिकारी हर्मन Gref कोट्स. बँकेकडे पुढे एक पाऊल गेले, cryptocurrencies अद्याप समजले आहेत आणि कोणत्याही नियम मोजमाप आणि विचार करणे गरजेचे आहे की भर, प्रतिगामी नाही.\nGref सांगितले “हे [crypotocurrencies] बंदी घातली जाऊ नये, तो विकासात एक महान नवीन तंत्रज्ञान आहे म्हणून, जे कोणीही आकलन अजून आहे.”\nचेंडू 2016 मध्ये, मध्ये रशियन अर्थ मंत्रालयाच्या (अयशस्वी) adopters विकिपीडिया गुन्हेगारीकडे की एक विकिपीडिया बंदी विधेयक प्रयत्न, Gref उघडपणे विकिपीडिया एक लहान रक्कम असणारी आणि बिल विरोध बोलला. वेळी, रशिया च्या वित्त मंत्रालयाने पर्यंत तुरुंगात वाक्य प्रस्तावित 7 विकिपीडिया adopters वर्षे.\nब्रिज़्बेन जगातील पहिल्या डिजिटल चलन अनुकूल विमानतळ म्हणून स्वत: ब्रांडेड आहे.\nऑस्ट्रेलियन विमानतळ विक्रेते आणि TravelbyBit अनेक भागीदारी आहे. पर्यटकांनी लवकरच TravelbyBit च्या cryptocurrency देयक प्रणाली वापर करण्यास सक्षम असेल, विकिपीडिया व इतर डिजिटल चलने, ज्यात, दोन्ही टर्मिनल ओलांडून जेवण करणे आणि विविध स्टोअर्स अनेक खरेदी करण्यासाठी.\nभागीदारी स्थानिक व्यवसाय समर्थन ब्रिज़्बेन च्या उद्देश वाढली, प्रवासी अनुभव सुधारण्यासाठी, आणि विमानतळ डिजिटल नावीन्यपूर्ण जागेत एक नेता हो��े.\nहॉटेल निवास लक्झरी करण्यासाठी विमानतळ वाहतूक पासून, ब्रिस्बेन च्या मनोधैर्य खोरे आणि अन्न आणि मनोरंजन स्थळे, ब्रिस्बेन 'क्रिप्टो व्हॅली' म्हणून स्थानिक करून rebranded गेले पेक्षा जास्त आहे 20 परिसरात व्यापारी आता डिजिटल चलन देयके घेऊन.\nकालेब Yeoh, TravelbyBit मुख्य कार्यकारी अधिकारी, विदेशी प्रवास तेव्हा आपण एकाधिक चलने सामोरे आहेत आणि आपण बँका आपण चार्ज आहेत काय विनिमय दर माहीत म्हणाला, \". येथे TravelbyBit आम्ही विकिपीडिया प्रवास चळवळ प्रोत्साहन देत. वर्ल्ड वाइड प्रवास डिजिटल चलन. हे सोपं आहे, सुरक्षित आणि नाही बँक शुल्क आहे,\"श्री Yeoh सांगितले.\nशेअर ट्रेडिंग अनुप्रयोग Robinhood विकिपीडिया सुरू करण्यासाठी & Ethereum ट्रेडिंग\nकॅलिफोर्निया मध्ये ग्राहक, मॅसेच्युसेट्स, मिसूरी, मोन्टाना आणि न्यू हॅम्पशायर फेब्रुवारी मध्ये सुरुवात अनुप्रयोग द्वारे विकिपीडिया आणि ethereum व्यापार करण्यास सक्षम असेल, Robinhood गुरुवारी जाहीर. दरम्यान, सर्व ग्राहकांना आता दर ट्रॅक आणि अॅलर्ट प्राप्त करू शकता 16 अनुप्रयोग cryptocurrencies.\nRobinhood ग्राहकांना एक मार्ग म्हणून सुमारे सहा वर्षांपूर्वी सुरू, मुख्यतः तरुण गुंतवणूकदार, विनामूल्य त्यांच्या स्मार्टफोन माध्यमातून साठा व्यापार. Robinhood देखील एक प्रीमियम अदा सेवा आहे, आणि डिसेंबर मध्ये पर्याय ट्रेडिंग सुरू. कंपनी आता जास्त आहे 3 दशलक्ष वापरकर्ते, सह 78 टक्के तथाकथित हजार वय श्रेणी मध्ये घसरण 18 ते 35 वर्षांचे.\ncryptocurrency ट्रेडिंग, Robinhood गुंतवणूक किमान किंवा maximums आहे, आणि नाही पैसे काढणे मर्यादा. ऑफलाइन कोल्ड स्टोरेज म्हणतात काय प्रारंभ डिजिटल नाणी सर्वात करेल. सराव नाणी चोरी पासून हॅकर्स प्रतिबंधित करते.\nBlockchain बातम्या 25 जानेवारी 2018\nRobotrading किंवा मॅन्युअल ट्रेडिंग\nBlockchain बातम्या 13 जानेवारी 2018\nदक्षिण कोरियन नागरिक ...\n12 चीनी बँका मध्ये blockchain वापरले 2017\nमागील पोस्ट:भरणा ऑपरेटर पट्टी विकिपीडिया नकार\nपुढील पोस्ट:एक सशस्त्र हल्ला कॅनेडियन क्रिप्टो एक्सचेंज करण्यात आली\nऑगस्ट 21, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/investment-guidance-long-term-approach-on-investment-1609162/", "date_download": "2018-09-22T07:26:13Z", "digest": "sha1:UHI4WZSOF5TMFGHWFLKBPDCMWJRMGHGS", "length": 15905, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "investment guidance Long term approach on investment | गुंतवणूक कट्टा.. : थेंबे-थेंबे तळे साचे! | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nगुंतवणूक कट्टा.. : थेंबे-थेंबे तळे साचे\nगुंतवणूक कट्टा.. : थेंबे-थेंबे तळे साचे\nआनंदाचा अनुभव प्रत्यक्ष गुंतवणूकगिरीतूनच येईल.\nगुंतवणूक ही अंगी भिनवले जाणारे दीर्घावधीचा दृष्टिकोन असलेले आणि नियोजनबद्ध शिस्तीचे वळण.. हे सांगायला-ऐकायला सोपे अनुसरायला मात्र कठीणच म्युच्युअल फंड आणि शेअरमध्ये नेमके उद्दिष्ट राखून पैसे गुंतवायचे आणि ते यथावकाश वाढलेले पाहणे या सारखा दुसरा आनंद नाही. या आनंदाचा अनुभव प्रत्यक्ष गुंतवणूकगिरीतूनच येईल. या गुंतवणूकगिरीची भूमिका प्रत्यक्ष कशी निभावता येईल त्याचा साद्यंत मासला पेश करणारे पाक्षिक सदर पुढील वर्षभर, प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी.. गुंतवणूक ही अंगी भिनवले जाणारे दीर्घावधीचा दृष्टिकोन असलेले आणि नियोजनबद्ध शिस्तीचे वळण.. हे सांगायला-ऐकायला सोपे अनुसरायला मात्र कठीणच म्युच्युअल फंड आणि शेअरमध्ये नेमके उद्दिष्ट राखून पैसे गुंतवायचे आणि ते यथावकाश वाढलेले पाहणे या सारखा दुसरा आनंद नाही. या आनंदाचा अनुभव प्रत्यक्ष गुंतवणूकगिरीतूनच येईल. या गुंतवणूकगिरीची भूमिका प्रत्यक्ष कशी निभावता येईल त्याचा साद्यंत मासला पेश करणारे पाक्षिक सदर पुढील वर्षभर, प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी.. गुंतवणूक ही अंगी भिनवले जाणारे दीर्घावधीचा दृष्टिकोन असलेले आणि नियोजनबद्ध शिस्तीचे वळण.. हे सांगायला-ऐकायला सोपे अनुसरायला मात्र कठीणच म्युच्युअल फंड आणि शेअरमध्ये नेमके उद्दिष्ट राखून पैसे गुंतवायचे आणि ते यथावकाश वाढलेले पाहणे या सारखा दुसरा आनंद नाही. या आनंदाचा अनुभव प्रत्यक्ष गुंतवणूकगिरीतूनच येईल. या गुंतवणूकगिरीची भूमिका प्रत्यक्ष कशी निभावता येईल त्याचा साद्यंत मासला पेश करणारे पाक्षि�� सदर पुढील वर्षभर, प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी..\nनवीन वर्ष म्हणजे नव्याने सुरुवात, नव्या संधी, नवी उमेद आणि नवीन धोरणे आजवर खूप काही ऐकलं, बरंच काही वाचलं. तरीसुद्धा थोडी हुरहुर, थोडी उत्कंठा आणि थोडी काळजी वाटते. म्युच्युअल फंड आणि शेअरमध्ये पैसे गुंतवायचे की नाही – हा प्रश्न काही सुटत नाही\nचला तर मग, आजपासून सुरू होऊ दे. या वर्षी आपण एक प्रयोग करूया. प्रत्येक महिन्यात ५,००० रुपये गुंतवूया आणि बघूया वर्षांखेरीस आपली गुंतवणूक कशी तयार होते. त्यासाठी तयार केले आहेत खालील पाच प्रकारचे पोर्टफोलिओ:\nपुढील वर्षभर, प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी आपण या पोर्टफोलिओंचा आढावा घेत राहणार आहोत. शिवाय अध्येमध्ये जर थोडे पैसे महिन्याअखेरीला शिल्लक राहिले किंवा काही कारणास्तव मिळाले, तर तेसुद्धा आपण गुंतवू.\nपण त्याआधी या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष असू द्या:\nहे पोर्टफोलिओ प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. कृपया कोणतीही गुंतवणूक करताना स्वत:ची जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्याची किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.\nया सदरामध्ये गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाही.\nवरील नमूद केलेले परतावे हे मागील १० वर्षांच्या आढाव्यानुसार आहेत. यापुढे असे परतावे मिळतील याची कोणतीही शाश्वती नाही.\nसर्व म्युच्युअल फंड हे रेग्युलर ग्रोथ प्लान आहेत.\nयातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु माझ्या पोर्टफोलिओचा या सदरांमधील पोर्टफोलिओच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.\nम्युच्युअल फंडाचे एक्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर – यांचा विचार या सदरामध्ये केलेला नाही. कोणतीही गुंतवणूक करताना या खर्चाचा आणि कर नियमांचा आढावा घ्या.\nपाच प्रातिनिधिक पोर्टफोलियो मासिक गुंतवणूक ५,००० रुपये\n(लेखिका सनदी लेखाकार आणि लोकांच्या वित्तीय स्वास्थ्यविषयक तज्ज्ञ आणि स्वतंत्र सल्लागार म्हणून कार्यरत)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\n���ालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/timuktvimukt-news/article-on-hawkers-life-1162056/", "date_download": "2018-09-22T07:26:36Z", "digest": "sha1:VY6VHGVRNCJQQNSHKOJWQC4LJOYI5FKP", "length": 34481, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बेघरपणा आणि भूमिहीनता कायमचीच | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nबेघरपणा आणि भूमिहीनता कायमचीच\nबेघरपणा आणि भूमिहीनता कायमचीच\nनव्याने तयार केलेले जुने कपडे बाजारात विकून उपजीविका करणे हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे.\nगेल्या तीस वर्षांपासून हा व्यवसाय करत आहोत, पण अद्याप रस्त्यावरच आहोत.\n‘‘नव्याने तयार केलेले जुने कपडे बाजारात विकून उपजीविका करणे हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे. गेल्या तीस वर्षांपासून हा व्यवसाय करत आहोत, पण अद्याप रस्त्यावरच आहोत. स्वकष्टावर जिवंत राहू शकतो, पण विकास होत नाही, अशी आमची परिस्थिती आहे.’’ जुन्या कपडय़ांचा व्यवसाय करणाऱ्या काशी कापडी या भटक्या जमातीविषयी.\n‘‘गा वोगाव आणि घरोघर फिरून नवीन भांडी व इतर संसारोपयोगी वस्तू देऊन जुने-फाटके कपडे गोळा करणे, त्या कपडय़ांची फेरशिलाई करणे, त्यांची धुलाई करणे, त्यांना रंग देणे, त्याला इस्त्री करणे आणि अशा प्रकारे नव्याने तयार झालेले जुने कपडे बाजारात विकून आपली उपजीविका करणे हा आमचा पिढय़ान्पिढय़ापासून चालत आलेला परंपरागत व्यवसाय आहे. हा कच्चा माल शहरांसह जरी खेडय़ापाडय़ांतून गोळा केला जात असला तरी त्याचा पक्का माल तयार करून व त्याची विक्री करण्याचे काम मात्र शहरातच करावे लागते, कारण गिऱ्हाईक शहरातच जास्त मिळते. फक्त या व्यवसायासाठीच निदान दोन खोल्या एवढय़ा जागेची गरज असते. शिवाय पक्का माल विक्री करण्यासाठी बाजारात दुकानाची किंवा रिकाम्या जागेची गरज असते. तरच धंदा चांगला करता येतो. शहरात आम्हा लोकांकडे हक्काचे घर नाही, हक्काची जागा नाही. दरमहा तीन ते चार हजार रुपये भाडे देऊन एका खोलीत कुटुंबासह राहायचे व त्याच जागेत पक्का माल तयार करण्याचे काम करायचे अशी आमची अवस्था आहे. घराचे भाडे परवडत नाही म्हणून आमच्यापैकी बरेच जण कच्च्या घरात किंवा झोपडीत राहातात. त्यामुळे जेवढे करू शकतो त्यापेक्षा कमी काम होते. पक्का माल विक्रीसाठी आम्ही रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसतो. नगरपालिकांतर्फे किंवा पोलिसांकडून आम्हाला वारंवार उठविणे, आमचा माल जप्त करणे वगैरे घटनांना नेहमीच तोंड द्यावे लागते. जागेअभावी पावसाळ्यात माल भिजून नुकसान होते, काम वाढते. शिवाय केवळ एक महिला करू शकेल असा हा व्यवसाय नाही. घरचे इतर लोकही यात गुंतलेले असतात. बाजारातले दुकानदार त्यांच्या दुकानापुढे आम्हाला माल विक्रीसाठी बसू देत नाहीत. दुरुस्त व स्वच्छ केलेले जुने कपडे खरेदी करणारे आमचे गिऱ्हाईक मुळात गरीब लोकच असतात. त्यामुळे कष्टाच्या मानाने फायदा कमी असा हा आमचा व्यवसाय आहे. गेल्या तीस वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करत आहोत, पण रस्त्यावरच आहोत. बेघरपणा व भूमिहीनता कमी झालेली नाही. स्वकष्टावर जिवंत राहू शकतो, पण विकास होत नाही अशी आमची परिस्थिती आहे.’’ असा आपला अनुभव व विचार प्रकट करत होत्या जळगाव शहरातल्या दानाबाजार येथे जुन्या कपडय़ांचा व्यवसाय करणाऱ्या ‘काशी कापडी’ या भटक्या जमाती��्या चंद्रकलाबाई लोणकरकर, राधाबाई गंगारे, शोभाबाई वाडेकर, पर्वताबाई लोणकरकर, अनिता तेलकर, मंगलाबाई गंगारे, कलाबाई लोणकरकर.\nकाशी कापडी या भटक्या जमातीला अनेक वर्षांचा जुना इतिहास आहे. मुळातली ही जमात आंध्र प्रदेशातली आहे. खास करून हैदराबाद आणि वरंगल या शहरांच्या भोवतीच्या ग्रामीण प्रदेशातील ही जमात होय. या जमातीची मातृभाषा तेलगू आहे. त्या काळी या जमातीतील महिला डोक्यावरच्या टोपलीत दातवन, फणी, मणी, सागरगोटय़ा, कवडय़ा आदी वस्तू घेऊन घरोघर फिरायच्या आणि त्या वस्तूंच्या मोबदल्यात अन्न आणि धान्य स्वीकारायच्या. पुरुष खेडोपाडी जाऊन रामलीला सादर करून लोकांचे मनोरंजन करत असत. यासाठी त्यांना लोकांकडून अन्नधान्य, कपडे आणि काही प्रमाणात पैसेही मिळत. काही पुरुष देवळात राहून परिसर स्वच्छ ठेवणे, देवाच्या पूजाअर्चेच्या तयारीसाठी पुरोहितांना मदत करण्याचे कामही करत असत. या मोबदल्यात त्यांना देवळात भाविकांनी दानरूपाने दिलेल्या अन्नधान्य, कपडे व फळफळावळ यातला काही वाटा पुरोहिताच्या मर्जीनुसार दिला जायचा. म्हणून यांना तिथे ‘दासरोलू’ (सेवकजन) असेही संबोधले जायचे.\nसुमारे तीनशे वर्षांपूर्वी आंध्रात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे, न मिटणाऱ्या भुकेने या ‘दासरोलू’ना गटागटाने महाराष्ट्रात ढकलले ते तीर्थक्षेत्राचे यात्रेकरू या रूपात. काही नेवासे या तीर्थस्थानी, काही पंढरपूर येथे, तर काही नाशिक येथे स्थिर झाले. व्यवसायाचा शोध घेताना त्यांनी सामाजिक गरजांचाही शोध घेतला. काशी या पवित्र तीर्थक्षेत्री वसलेले भगवान विश्वनाथांचा प्रसाद आणि तेथील गंगेचे पवित्र पाणी प्राशन करण्यास मिळाले तर सगळे आजार नष्ट होतात, माणूस पापमुक्त होतो व स्वर्गात जागा मिळते, अशी विश्वासपूर्ण लोकभावना होती. मात्र सामान्य जनास त्या काळी काशी यात्रा करणे सोयीचे व सोपे नव्हते. ती एक दिव्य यात्रा समजली जायची. लोकांची ही गरज भागविण्याचे लोकसेवेचे काम या ‘दासरोलू’ जमातीच्या लोकांनी स्वीकारले. भगवान विश्वनाथाचा प्रसाद आणि पवित्र गंगाजलाची कावड काशीहून आणून तो प्रसाद व ते गंगाजल गरजू लोकांना पुरवठा करण्याचे काम यांनी सुरू केले. म्हणून त्याना ‘काशी कावडी’ असे म्हटले जायचे. प्रसाद व गंगाजलवाटपप्रसंगी अंगात स्वच्छ व शुभ्र धोतर, गळ्यात जानवे, कपाळी अष्टगंध व खांद्या���र गंगाजलाची कावड असे त्यांचे सोवळे रूप असायचे. हे कावड घेऊन गावोगाव भटकायचे तेव्हा यांना खेडय़ापाडय़ांत सन्मानाने वागवले जायचे. या सेवेच्या मोबदल्यात ते अन्नधान्य, फळफळावळ, पैसा व कपडे स्वीकारीत असत. हेच त्यांचे उपजीविकेचे साधन बनले. वारंवार काशी यात्रा करणे शक्य नव्हते. वेळेवर लोकांची गरज तर भागवली पाहिजे, कारण त्यावर आपले पोट अवलंबून आहे. म्हणून या लोकांनी शक्कल लढवली. भोवतीच्या नदीच्या स्वच्छ पाण्यात रात्री थोडीशी तुरटी मिसळून ठेवायची. सकाळी ते गाळून घेतले की ते आणखी स्वच्छ दिसते आणि हेच पाणी गंगाजल म्हणून गरजू लोकांना पुरवायचे. श्रद्धाळू लोक भक्तिभावाने ते स्वीकारायचे आणि सढळ हस्ते शक्य त्या वस्तू यांना दान द्यायचे. यात या लोकांना जरुरीपेक्षा जास्त मिळालेल्या वस्तूंत कपडय़ांचे गाठोडे किंवा ढीग उठून दिसायचे. शिवाय यांनी गरजेपेक्षा जादा मिळालेले कपडे विकायला सुरुवात केली. या कारणाने मूळ नाव ‘काशी कावडी’चा अपभ्रंश ‘काशी कापडी’ असा झाला. आज तीच त्यांची जात/जमात ठरली. प्रवासाच्या साऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या आधुनिक काळात, पवित्र समजल्या जाणाऱ्या काशी, प्रयाग, हरिद्वार, हृषीकेश आदी तीर्थक्षेत्रांना भेट देऊन गंगास्नान व गंगाजलाचा लाभ घेणे आता पूर्वीसारखे दुर्लभ राहिलेले नाही. म्हणून काशी कापडी समाजाचा गंगाजलाचा हा व्यवसाय संपुष्टात आला.\nनेवासे, पंढरपूर, नाशिक या तीर्थक्षेत्री स्थिर झालेल्या या लोकांनी आणखी एक नवा व्यवसाय शोधला, तो म्हणजे तुळशीच्या किंवा इतर योग्य त्या लाकडापासून मण्या व त्या मण्यांपासून माळा तयार करून त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय. अनेक लोक वैयक्तिक पातळीवर हा व्यवसाय करायचे. तीर्थक्षेत्रास भेट देणाऱ्या या भाविकांकडून या माळांना चांगली मागणी मिळत गेल्याने काही काळ हा व्यवसाय किफायतशीर ठरला, परंतु पुढे पुढे या व्यवसायात भांडवली गुंतवणूक आणि स्वयंचलित यंत्रे घुसली तेव्हा स्पर्धेत हे लोक फारच कमजोर ठरल्याने हा व्यवसाय त्यांच्या हातून निसटला. शेवटी जुन्या कपडय़ाच्या व्यवसायाला पर्याय उरला नाही.\nमुलाबाळांच्या काळजीबरोबर प्रपंचाचा सारा गाडा सांभाळून, जुन्या कपडय़ांचा व्यवसाय पूर्वीपासून महिलाच सांभाळत आल्या आहेत. प्रापंचिक कार्यात आणि इतर सर्व घडामोडींत पुरुषांबरोबर स्त्रियांचाही सहभाग असतो, किंबहुना पुरुषांपेक्षा जास्त सहभाग असतो. बहुतांशी आर्थिक व्यवहार स्त्रियांच्या हातात असल्याने आर्थिकदृष्टय़ा हा स्त्रीप्रधान समाज आहे असे म्हणता येईल; परंतु सामाजिकदृष्टय़ा मात्र स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. जात पंचायतीत स्त्रियांना स्थान नाही. स्त्रियांनी सासर व माहेर या दोन्ही घराण्यांच्या प्रतिष्ठेसाठी सोसले- भोगले पाहिजे असा जमातीतला सामान्य विचार आहे. म्हणून घटस्फोटाची मागणी महिलांकडून होणे समाजमनाला मान्य न होणारी गोष्ट आहे. म्हणूनच की काय, जात पंचायत पोटगीच्या दाव्यावर विचार करत नाही. तो विषय आपल्या अधिकाराबाहेरचा आहे असे समजते. पोटगीबद्दल स्त्रीचा आग्रह असेलच, तर तिला कायदेशीर न्यायालयात जावे लागते. पुरुष मात्र घटस्फोट मागू शकतो. त्याच्या मागणीचा जात पंचायतीत विचार होतो. अनारोग्य, मूल न होणे, उद्धट वर्तणूक, आळशीपणा, असहकार्याची भूमिका आदींपैकी कारण देऊन पुरुष घटस्फोट मागू शकतो. जात पंचायत त्यावर विचारविनिमय करते. या जमातीत एकूणच घटस्फोटाचे प्रमाण फार कमी आहे. कुटुंबात मुलामुलीत भेदभाव करण्याची भूमिका वरचेवर कमी होत असली तरी अजून बऱ्याच प्रमाणात कायम आहे. सामान्यपणे जमातीच्या शैक्षणिक परिस्थितीचे निरीक्षण करता मुलांच्या शिक्षणावर जोर दिला जातो तेवढा जोर मुलींच्या शिक्षणावर दिला जात नाही असे स्पष्ट होते. जमातीला आंतरजातीय विवाह मान्य नाहीत.\nसध्या जमातीत वरदक्षिणा किंवा वधूदक्षिणा देण्याची पद्धत नाही. लग्नाचा खर्च दोन्ही बाजूंनी वाटून घेतला जातो. लग्न हिंदू धर्मपद्धतीने केले जाते. पितृप्रधान समाजव्यवस्था असून पितृवंशीय लोक आहेत. महिलांची राहणी सामान्य महाराष्ट्रीय मराठी महिलांसारखीच आहे. त्यांना वेगळे ओळखता येत नाही. बहुतेक महिला सहावारी साडी नेसतात.\n‘भटकी जमात’ या नात्याने शासकीय सोयीसवलतींचा लाभ घेण्यास पात्र असूनसुद्धा या जमातीचे लोक तो लाभ घेऊ शकत नाहीत, कारण यांचा रहिवासी दाखला नाही, सरकारी दफ्तरात किंवा शाळेच्या दफ्तरात यांच्या वडीलधाऱ्यांची व त्यांच्या जातीची नोंद नाही आणि १९६० च्या आधीपासून महाराष्ट्रात राहात असल्याचा कागदोपत्री पुरावा नाही. म्हणून यांच्या मुलामुलींना जातीचा दाखला मिळत नाही. जळगाव शहरातील सुमारे ७० काशी कापडी मुलामुली���ना गेल्या पाच वर्षांपासून याच कारणाने जातीचे दाखले मिळत नव्हते. ‘अखिल भारतीय काशी कापडी समाज युवा मंचच्या’ सातत्यपूर्ण प्रयत्नातून सारी अडचण जेव्हा वरिष्ठांच्या व जिल्हाप्रमुखांच्या कानावर घातली गेली तेव्हा त्यांच्याकडून तातडीने व सहानुभूतीपूर्वक लक्ष घालून आठ दिवसांपूर्वीच त्या सर्वाना जातीचे दाखले देण्यात आले आहेत; पण महाराष्ट्रात सर्वदूर असे घडताना दिसत नाही. सध्या पंढरपूर, नाशिक, नेवासे, पुणे, मुंबई, जुन्नर, संगमनेर, सोलापूर, इगतपुरी, अहमदनगर, श्रीरामपूर, बारामती इ. भागांत मोठय़ा प्रमाणात स्थिरावलेला समाज मिळून महाराष्ट्रात या जमातीची लोकसंख्या सुमारे पन्नास हजार आहे.\nहा समाज रूढीप्रिय व अंधश्रद्ध असला तरी कष्टकरी व स्वाभिमानी आहे, इतरांच्या दु:खाबाबत संवेदनशील आहे. एक गोष्ट आनंददायी व आशा पल्लवित करणारी आहे ‘अखिल भारतीय काशी कापडी समाज’ आणि ‘अ.भा.का.का.स. युवा मंच’ अशा एकमेकांस पूरक असलेल्या दोन सामाजिक संघटना या जमातीत चालतात. अनेक कारणांनी शासकीय सोयीसवलतीचा आवश्यक तेवढा लाभ जमातीला मिळत नाही. या विषयावर चिंतन होते, उपायही शोधले जातात. शासकीय यंत्रणा हलत नाही म्हणून या संघटना रडगाणे गात बसत नाहीत. लोकांची अस्मिता जागवून, स्वबळावर, प्रसंगी काटकसर करून मुलामुलींना शाळेत घालण्याचा आग्रह प्रत्येक कुटुंबाला अनेक वर्षांपासून केला जात आहे. आज त्याचा दृश्य परिणाम असा दिसतो आहे की, जमातीतील आजच्या युवा पिढीतील ८० टक्क्यांपेक्षा जास्त मुलेमुली सुशिक्षित झालेली आहेत. इतर भटक्या जमातींच्या मानाने हे प्रमाण फार मोठे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, महिलांना प्राधान्य, जात पंचायतीत सुधारणा, स्पर्धेत भाग घेण्याची युवक-युवतींची क्षमतावृद्धी, माहिती केंद्र आदी विषयांवर संघटनात्मक कार्य करण्यात समाजातले ज्येष्ठ रमेश कुंदूर, संजय भिंगारे, बंडुआण्णा आंदेकर, विलास वाडेकर, जोती बद्दूरकर, गीता कुंदूर, अतुल भिंगारे सातत्याने कार्यरत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकले�� दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.ekvira.in/irrigation.php", "date_download": "2018-09-22T08:09:32Z", "digest": "sha1:B6YHMZ42G7SLXERJ6EM7JFYBZ7HL7U7G", "length": 9898, "nlines": 113, "source_domain": "www.ekvira.in", "title": "Injection Moulding | Industrial Packaging | Painting and Coating | Irrigation and Extrusion | Domestic Edible Oil Machine - India", "raw_content": "\nश्री एकविरा नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत बळीराजाला एकाच छताखाली जास्तीत जास्त किफायशीर आणि माफक दरात अनेक उपयुक्त आणि आधुनिक उत्पादने देण्यासाठी सज्ज आहे काळाची गरज लक्षात घेऊन आपल्या शेतकरी बांधवांना योग्य दरात आणि उत्तम प्रतीचे उत्पादने देणे हेच एकवीराचे उद्दिष्ट आहे. श्री एकविरा ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवांच्या घरात आणि मनामनात पोहचली आहेच. आता ठिंबक सिंचना बरोबरच फ्लॅट इन लाईन, हायड्रोगोल्ड, इनलाईन, ऑनलाईन तसेच मल्चिंग शीट, हायड्रोपोनीक ट्रे, रेन पाईप, फिल्टर अशी अनेक उत्पादने एकाच छताखाली देण्यासाठी श्री एकविरा प्रयत्नशील आहे. श्री एकवीराचे ठळक वैशिष्ठय म्हणजे विक्री पश्चात त्वरित सेवा.\nमल्चिंग चे ५o चमत्कार......\n१ ) तणांचा कायमचा बंदोबस्त होतो .\n२ ) पाण्याची ५० % बचत होते .\n३ ) सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमिनीत झपाटयाने वाढ होते .\n४ ) जमिनीची सुपिकता वाढते .\n५ ) जमिनीच��� पोत वाढतो .\n६ ) हवेतील ओलावा ओढून घेते .\n७ ) नत्र उपलब्ध होते .\n८ ) प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा 'वेग वाढतो.\n९ )सजिवता वाढते .\n१० ) पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते.\n११ ) जमिनीत संजिवकांची निर्मिती होते .\n१२ ) जमिनीत नविन घडण होते .\n१४ ) पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.\n१५ ) स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो.\n१६ ) आंतरकाष्टांगजन्य विघटन.\n१७ ) मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते.\n१८ ) सर्वच जैव रासायनिक क्रिया -प्रक्रियांचे नियंत्रण होते .\n१९ ) जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते.\n२० ) कर्ब- नत्र गुणोत्तर कमीत कमी होते.\n२१ ) एकदल-द्विदल आंतरपिकांचे आच्छादन मायेचा पदर असतो .\n२२ ) जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात .\n२३ ) मातीची धूप थांबून पाणी जिरते.\n२४ ) आच्छादनाने देशी गांडूळे चमत्कार करतात.\n२५ ) जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.\n२६ ) आंतरपिकांची मुळे कुजवून जमिनीस पहेलवान बनवण्याचे कार्य करते.\n२७ ) जमिनीत मुबलक सुर्यशक्ति साठविली जाते.\n२८ ) पिकाचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो.\n२९ ) पिकांत साखरेचे प्रमाण , उत्पादन वाढवते व काष्टांचे उपलब्धता होते .\n३० ) पिक प्रती पिक उत्पादन वाढतच राहते.\n३१ ) बेण्याची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते .\n३२ ) उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवून जगवते.\n३३ ) जिवाणू संख्या वाढतच राहते प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो.\n३४ ) जलधारणाशक्ती वाढते.\n३५ ) जमिनीचा सामू नियंत्रित होतो.\n३६ ) खारे पाणी सुसह्य होते.\n३७ ) फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात.\n३८ ) जमिनीतील व हवेतील उष्णता ह्यांचे मधील परस्पर अदलाबदली रोखली जाते.\n३९ ) जमिनीला अतिनील किरणांपासून वाचविते.\n४० ) जमिनीत शक्ती संतुलन बनते.\n४१ ) जमिनीत जैवगतीशास्त्राला चालना मिळते.\n४२ ) वैश्विक किरनांना पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते.\n४३ ) पिकांची व फळांची चव तर वाढतेच शिवाय टिकाऊपणा पण वाढतो .\n४४ ) हवेतील आर्द्रता वेळप्रसंगी मुळयांना व जिवाणूंना पुरवली जाते हवा खेळती राहते.\n४५ ) जमिन क्षारपड होण्यापासुन वाचते.\n४६ ) जमिनीवरिल वातावरण खेळते राहते.\n४७ ) जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक नियंत्रित होतो.\n४८ ) जमिनीचे शुद्धिकरण होऊन पिकांत प्रतिकारशक्ति निर्माण होते .\n४९ )जमिनीत गुरुत्वाकर्षण व केशाकर्षण शक्तींचे संतुलन साधले जाते .\n५० ) सर्वात महत्वाचे म्हणजे जमिन वापसा स्थितीत राहते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Ramnagar-truck-car-accidents/", "date_download": "2018-09-22T07:20:49Z", "digest": "sha1:ODR4W6UZBIIGUYYHEDHBQLNHGPQ5KYAZ", "length": 4653, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रक कार अपघात 2 ठार 6 जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ट्रक कार अपघात 2 ठार 6 जखमी\nट्रक कार अपघात 2 ठार 6 जखमी\nकर्नाटकातून गोव्याकडे जाणार्‍या भरधाव सिमेंटवाहू ट्रकने समोरून जाणार्‍या कारला जोरदार ठोकरल्याने कारचा चेंदामेंदा होऊन कारचालक विजयकुमार जाधव (वय 25, रा. तेलंगणा) आणि अवघ्या दीड वर्षाची बालिका जागीच ठार झाली असून, सहाजण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री 12.30 वा.च्या सुमारास गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ए वर दूध सागर मंदिराजवळील धोकादायक वळणावर घडला. या कारमधून चार महिला आणि चालकासह 8 जण प्रवास करीत होते. या दिवसात दाट धुक्यामुळे अनमोड घाटात लाईट पेटवूनसुद्धा स्पष्ट दिसत नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. त्यातच वाहनांची गर्दी वाढली आहे.\nअपघाताची खबर पोलिसांना मिळताच पोलिस पथकाने आणि अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन अपघातात सापडलेल्या कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. जखमींना बाहेर काढण्यासाठी कारचे पत्रे कटरने कापण्यात आले. जखमींना रात्री 2.50 वा. उपचारार्थ पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. अपघातातील मृत बालिका अक्षताच्या आई-वडिलांना मार लागला आहे. कोलेम पोलिस ठाण्याचे निरीक्षक दासतोडकर, उपनिरीक्षक सर्वेश सावंत आणि सदानंद देसाई यांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Unsafe-security-at-Pune-station/", "date_download": "2018-09-22T07:39:56Z", "digest": "sha1:SELFKVWM4UOCZYPP5ISATXAQECYJWDHJ", "length": 6017, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे स्टेशनवर सुरक्षेचे तीन-तेरा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे स्टेशनवर सुरक्षेचे तीन-तेरा\nपुणे स्टेशनवर सुरक्षेचे तीन-तेरा\nपुणे : निमिष गोखले\nपुणे स्टेशनवर सुरक्षेचे तीन-तेरा वाजले असून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्टेशनच्या पाठीमागील बाजूस (सेकंट एन्ट्री) राजा बहादूर मिल रोड येथून स्कायवॉकने चढताना मेटल डिटेक्टर, लगेज स्कॅनरचा पत्ताच नसून प्रवाशांची सुरक्षितता यामुळे धोक्यात आली आहे. पुणे स्टेशनवरून दररोज दोनशे रेल्वे ये-जा करतात. त्याचप्रमाणे तब्बल 2 लाख प्रवासी प्रवास करतात. एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असून देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने कोणतीही विशेष सोय केलेली नाही.\nपुणे शहरात अलीकडच्या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे पुणे अतिरेक्यांचे सॉफ्ट टार्गेट असून कायमच हिट लिस्टवर राहणार आहे, अशी माहिती खुद्द गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. परंतु, रेल्वे प्रशासन, आरपीएफ, जीआरपी यांनी यातून धडा घेतलेला नसून पुणे स्टेशनवर ‘आओ जावो घर तुम्हारा’, अशी स्थिती सध्या दिसत आहे. प्रवाशांचे सामान तपासण्याची कोणतीही यंत्रणा येथे नाही. पुणे स्टेशनवर प्लॅटफॉर्म एकवर शिरताना दोनच मेटल डिटेक्टर आहेत, मात्र ते सुरू नाहीत. शेजारीच लगेज स्कॅनर मशिन असून तेही बंदच असते.\nमशिनच्या शेजारी पोलिस कर्मचारी ठाण मांडून बसलेले आढळतात, मात्र प्रवाशांची कोणतीही तपासणी करण्यात येत नाही. सरकत्या जिन्याच्या बाजूच्या मुख्य पुलावरही तीच परिस्थिती असून तेथे देखील सुरक्षा यंत्रणा नसल्याचे धक्कादायक चित्र दिसते. वाहन तपासणी करण्याकरिता व्हेइकल स्कॅनर मशिन काही महिन्यांपूर्वी विकत घेण्यात आली. मात्र मुख्य प्रवेशद्वार व सेकंड एन्ट्रीच्या येथे त्याचा वापर होताना दिसत नाही. यामुळे नजीकच्या काळात पुणे स्टेशनवर अनूचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसून रेल्वे प्रशासनाने वेळीच जागे व्हावे, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख ���ुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Bank-files-mudra-loan-files-settle-in-slow/", "date_download": "2018-09-22T07:15:13Z", "digest": "sha1:ZYWJ233DHZQIJO4T4KUHI3O2BQ5TFWXB", "length": 10533, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बँकांकडून ‘मुद्रा’च्या फाईलींचा निपटारा संथ गतीने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › बँकांकडून ‘मुद्रा’च्या फाईलींचा निपटारा संथ गतीने\nबँकांकडून ‘मुद्रा’च्या फाईलींचा निपटारा संथ गतीने\nमुद्रांच्या फाईलींचा निपटारा धिम्या गतीने होत असून जून 2018 पर्यंतच्या मिळालेल्या आकडेवाडीनुसार मुद्रा कर्ज देणार्‍या बँकांच्या यादीत सोलापूर जिल्हा तिसर्‍या क्रमांकावर जाऊन पोहचला आहे. 15 जूनपर्यंतच्या मिळालेल्या आकडेवाडीनुसार 143.20 कोटी मुद्रा योजनेचे कर्ज मंजूर झाले आहे.\nमेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बँक अधिकार्‍यांच्या बदली प्रक्रियेमुळे केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेच्या फाईली रखडल्या होत्या. मार्च 2018 च्या आकडेवाडीनुसार सोलापूर शहरासह जिल्ह्यात 200 टक्क्यांचा टप्पा पार पडलेली मुद्रा योजना आता मात्र शुन्यावर येऊन पोहोचली होती. हळूहळू बँक अधिकारी बदली शाखेत रुजू होत आहेत. नवीन आलेले अधिकारी कर्ज प्रकरणांची फाईली हाताळण्यास विलंब करत असल्याने अनेक कर्ज प्रलंबित आहेत. केंद्र शासनाची मुद्रा तर जवळपास गोगलगायीच्या गतीने पुढे सरकत आहे.\nसोलापूर शहरासह जिल्हाभरातील बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक, आयडीबीआय बँक, देना बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसिज बँक, कॉर्पोरेशन बँक सह आदी बँकातील अधिकारी कर्जवाटप, कर्ज माफ, वसुली आदी कामात व्यस्त असल्याने मुद्रा योजना मात्र रखडली आहे. आता मुद्राचे अर्जदेखील मिळण्यास अवघड झाले आहेत. कोणत्याही एका सरकारी बँकेत गेले असता मुद्रा कर्जप्रकरणाचे अर्ज मागितल्यास बँक मॅनेजर किंवा लोन अधिकारी काहीना काही कारणे देऊन त्या ग्राहकाला परत पाठवित आहेत. ग्राहकांना हेलपाटे मारण्याशिवाय काहीही पर्याय राहिला नाही व तसेच अधिकारी एरियाची कारणे देऊन ग्राहकाला परत पाठवित आहेत.\nजिल��हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व तत्कालिन लीड मॅनेजर सुरेश श्रीराम यांनी सोलापुरात अनेक सेमिनार व व्याख्याने देत जनजागृती केली होती, मुद्राचे कर्ज घेण्यासाठी एरियाचे बंधन नाही. ज्या सरकारी बँकेत खाते(बचत खाते, चालू खाते) आहे त्या बँकेत जाऊन मुद्रा योजनेचा अर्ज करु शकता व लाभ घेऊ शकता. परंतु सध्या चित्र बदलत असून पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आता बँक अधिकारी ग्राहकांना तुमचा एरिया आमच्या शाखेच्या अंतर्गत येत नाही अशी माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु लागले आहेत.\nमुद्रा योजनेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळू शकते. ज्यांना नवा उद्योग, किंवा काम सुरु करायचे असेल, त्यांनाही कर्ज मिळेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. परंतु अनेक राष्ट्रीय बँका मुद्रा कर्ज मागण्यासाठी आलेल्या ग्राहकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात किंवा हेलपाटे मारण्यास भाग पाडतात.\nबँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक, आयडीबीआय बँक, देना बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसिज बँक, कॉर्पोरेशन बँक, सिंडीकेट बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आदी बँकांतील रखडलेल्या मुद्रा प्रकरणांची माहिती विचारली असता ती देण्यास अधिकारी टाळाटाळ करतात. या बँक अधिकार्‍यांवर कोणाचाही अंकुश नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.\nबँक अधिकार्‍यांकडून अपमानास्पद वागणूक\nबँकांतील अधिकार्‍यांकडून टाळाटाळ केली जात आहे. सोलापुरात एका सरकारी बँकेत उद्योजकाने मुद्रा योजनेतून अर्ज केला असता बँक मॅनेजरने अपमानास्पद वागणूक दिली व शिपायामार्फत बँकेच्या बाहेर काढले.अर्जदाराने जिल्हाधिकारी कार्यालयात 4 जून रोजी तक्रारी अर्ज केला. मात्र अद्यापपर्यंत लोन मिळाले नाही व कोणतीही कारवाई झाली नाही.\nमुद्रा कर्ज वाटपात सोलापूर आले तिसर्‍या क्रमांकावर\nकेंद्र शासनाच्या मुद्रा कर्ज वाटपात सोलापूर जिल्हा तिसर्‍या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे.15 जून पर्यंतच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार 43 हजार 646 खातेधारकांसाठी 160.85 कोटींची मंजुरी मिळाली. त्यामधून 143.20 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महाराष्ट्रात मुद्रा कर्ज वाटपात प्रथमस्थानी पुणे, द्वितीयस्थानी नागपूर, तर तृतीयस्थानी सोलापूर आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/supriya-sule-while-sitting-behind-inauguration-115209", "date_download": "2018-09-22T07:44:12Z", "digest": "sha1:WHRTI4B6J5CRUOH2AK46DPVIN7ASQBS7", "length": 16242, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Supriya Sule while sitting behind the inauguration सुप्रिया सुळे कर्मवीर पुण्यतिथीत खाली, तर संकुल उद्‌घाटनावेळी बसल्या मागे | eSakal", "raw_content": "\nसुप्रिया सुळे कर्मवीर पुण्यतिथीत खाली, तर संकुल उद्‌घाटनावेळी बसल्या मागे\nबुधवार, 9 मे 2018\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांची राजकीय ताकद मोठी आहेच. पण, त्यापेक्षाही त्यांच्या मनाचा मोठेपणा राजकारणात सातत्याने दिसून येतो. साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात त्यांनी खुर्चीवर बसण्यापेक्षा खाली गादीवर, तर केशवराव पाटील व्यापारी संकुलाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात मागील दुसऱ्या रांगेत बसून मनाचा मोठेपणा दाखवून दिला.\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांची राजकीय ताकद मोठी आहेच. पण, त्यापेक्षाही त्यांच्या मनाचा मोठेपणा राजकारणात सातत्याने दिसून येतो. साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात त्यांनी खुर्चीवर बसण्यापेक्षा खाली गादीवर, तर केशवराव पाटील व्यापारी संकुलाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात मागील दुसऱ्या रांगेत बसून मनाचा मोठेपणा दाखवून दिला.\nशरद पवार यांची कन्या म्हणून सुप्रिया सुळेंचा एक वलय असलातरी राजकारणातील पोच, अभ्यास आणि कर्तृत्व हे त्यांचे स्वत:चे गडद वलय आहेच. राष्ट्रवादी पक्षामध्ये शरद पवार, अजित पवार यांच्याबरोबरीने सुप्रिया सुळेंचे चालते. पक्ष बांधणीतही त्या अग्रेसर असल्याने पक्षातील त्यांची ताकद लक्षणीय आहे. राष्ट्रवादीची राज्यात सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचे नावही चर्चिले ज��ऊ शकते. त्याला त्यांची राजकीय ताकद हे कारण असलेतरी मनाचा मोठेपणा कारणीभूत आहे. यामुळेच राष्ट्रवादीतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांत त्यांच्याबद्दल कायम आपुलकी असते.\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात पवार घराणे नेहमीच हजर असते. तसे पाहिले तर रयत संस्थेवर पवार घराण्यांचे प्राभल्यही आहे. मात्र, त्याचा गर्व या घराण्याला दिसत नाही. आजच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात व्यासपीठावर शरद पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, बबनराव पाचपुते, \"रयत'चे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्यासह आजी-माजी आमदार, \"रयत'चे पदाधिकारी खुर्चीवर आसनस्थ झाले होते. मात्र, सुप्रियाताई खुर्चीवर न बसता शेजारी टाकलेल्या गादीवर हसतमुखाने विराजमान झाल्या होत्या. त्यांच्यासमवेत आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी विभागीय आयुक्‍त प्रभाकर देशमुख हेदेखील बसले.\nसदरचा कार्यक्रम संपल्यानंतर हे मान्यवर जिल्हा ग्राहक संघाच्या केशवराव पाटील व्यापारी संकुल इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमास पोचले. त्यावेळी सुप्रिया सुळे व्यासपीठावर जाऊन दुसऱ्या रांगेतील खुर्चीवर बसल्या. त्यावर आमदार मकरंद पाटील यांनी शरद पवार, रामराजे, वळसे-पाटील, अजित पवार यांच्याबरोबरीने पुढील रांगेत बसण्याची विनंती केली. मात्र, सुप्रिया सुळेंनी त्यांनाच पुढे बसण्याचा आग्रह धरला.\nत्यांच्या मनाचा मोठेपणा माहित असलेल्या अजित पवारांनी \"मकरंद तुम्ही पुढे बसा, ती बसणार नाही पुढे,' असे सांगून मकरंद पाटलांना पहिल्या रांगेत बसविले. यापूर्वीही जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांत सुप्रिया सुळे यांनी स्थानिक आमदारांना मोठेपणा देत असतात. त्यामुळे सहाजिकच सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आपुलकीही पक्षात वाढत आहे.\nश्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nअकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा...\n'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत\nमुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी च���त्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा...\nगोमन्तकीय मुलींना व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ नकोय का\nपणजी : गोमन्तकीय मुलींना लग्न, शिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाखांपर्यंतची आर्थिक मदत लाडली लक्ष्मी या योजनेच्या माध्यमातून मिळते....\nपवारसाहेब, फसवाफसवी करु नका नाहीतर... : उदयनराजे\nसातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक नेते यांच्यात सुरु असलेल्या वादाचे प्रत्यंतर आज पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर पहायला...\nनिजामपूर: शालेय वक्तृत्व स्पर्धेत गायत्री धनगर प्रथम\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे दिवंगत संचालक कै....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/610072", "date_download": "2018-09-22T07:34:16Z", "digest": "sha1:JUAS2TVD7S6MM6DYZ3C3MCL3LSWKFKI4", "length": 4807, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रेनच्या धडकेत तीन तरूणींचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » क्रेनच्या धडकेत तीन तरूणींचा मृत्यू\nक्रेनच्या धडकेत तीन तरूणींचा मृत्यू\nऑनलाईन टीम / नागपूर :\nनागपूरमधील अंबाझरी टी पॉईंटवर भीषण अपघात झाला. क्रेनने दुचाकीला धडक दिल्याने तीन तरूणींचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.\nअंबाझरी टी पॉईंट इथे मेट्रोचे काम सुरू आहे. या कामामुळे आजूबाजूचा परिसर अरूंद झाला असून रस्त्याव खड्डेही प्रचंड झाले आहेत. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास तिथे असलेली क्रेन क्लिनरशिवाय रिव्हर्स येत होती. तर तीन तरूणी ऍक्टिव्हावरून ट्रिपल सीट येत होत्या. यावेळी वेगाने मागे असलेल्या क्रेनने ऍटिव्हाला जोरदार धडक दिली आणि तिन्ही क्रेनच्या खाली आल्या. यात ऍक्टिव्हावरील दोघींचा जागीच मृत्यू झाला तर एका तर���णीने वोकहार्ट रूग्णालयात प्राण सोडले.\nलोकशाही दुबळी करण्याचे भाजपचे प्रयत्न ; शरद पवारांची टीका\nइसिससाठी काम करणाऱया तरुणांना 7 वर्षे तुरुंगवास\nमुंबईतील वाळकेश्वरमध्ये 31 मजली इमारतीला आग\nमुंबई-पुणे एक्स्प्रस वेवर कारचा अपघात; 3 ठार, 5 जखमी\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2011/12/", "date_download": "2018-09-22T07:08:52Z", "digest": "sha1:ACZEV72L2X3CQFTUMU3Y4PZIKTDNS6Z6", "length": 18703, "nlines": 201, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "एफ वाय – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nपूर्व बंगालमध्ये घडून आलेले धर्मभेदातीत सांस्कृतिक प्रबोधन (ले० आनंद हर्डीकर)\nरविवार, 18 डिसेंबर 2011 गुरूवार, 12 जानेवारी 2012 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nहर्डीकरांनी लेखात सादर केलेला इतिहास हा बव्हंशाने सर्वज्ञात आहे. त्याच ऐतिहासिक घटनांचा आधार घेऊन लेखकाने मांडलेले विचार आपल्याला याच सिद्धांताकडे घेऊन जातात की ’माणसाच्या मनात धर्मरूढींपेक्षादेखील लोकसंस्कृती अत्यधिक दृढपणे रुजलेली असते आणि माणसाच्या रक्तात धर्मबंधुत्वापेक्षादेखिल भाषाबंधुत्वाचे नाते अत्यंत दाटपणे भिनलेले असते’. हाच सिद्धांत अधोरेखित करण्यासाठी युनेस्कोने स्वभाषा व स्वसंस्कृतीसाठी हौतात्म्य पत्करणार्‍या बांगलादेशी जनांचा २१ फेब्रुवारी हा स्मृतिदिन ’जागतिक मातृभाषा-दिन’ म्हणून घोषित केलेला आहे, याकडेही हर्डीकरांनी वाचकांचे लक्ष वेधले आहे. ’कुठल्याही सु��ंस्कृत आणि प्रबुद्ध समाजाच्या दृष्टीने धर्मापेक्षादेखील (इथे धर्म या शब्दाचा इंग्रजीमधील रिलिजन एवढाच मर्यादित अर्थ अभिप्रेत आहे) स्वभाषा व स्वसंस्कृति हे त्या समाजाच्या अस्मितेचे मूलभूत घटक असतात आणि ते पूर्णतः धर्मभेदातीत असतात’ हा या लेखाचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष आपण सर्वांनीच लक्षात घेतला पाहिजे.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्या��� पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भ��षा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://govexam.in/category/krushi-sevek-paper/page/2/", "date_download": "2018-09-22T07:19:50Z", "digest": "sha1:7TAQDPNP75IF3YGB7YFKL6ABH3Z56G6X", "length": 15936, "nlines": 617, "source_domain": "govexam.in", "title": "Krushi Sevek Paper Archives - Page 2 of 5 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी कृषीसेवक सराव पेपर 11 चा पेपर देत आहो आम्ही रोज नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nLeaderboard: कृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 11\nकृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 11\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी कृषीसेवक सराव पेपर 10 चा पेपर देत आहो आम्ही रोज नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nLeaderboard: कृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 10\nकृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 10\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी कृषीसेवक सराव पेपर 8 चा पेपर देत आहो आम्ही रोज नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nLeaderboard: कृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 9\nकृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 9\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी कृषीसेवक सराव पेपर 8 चा पेपर देत आहो आम्ही रोज नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nLeaderboard: कृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 8\nकृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 8\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी कृषीसेवक सराव पेपर 7 चा पेपर देत आहो आम्ही रोज नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nLeaderboard: कृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 7\nकृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 7\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5690439382481015364&title=Lecture%20At%20Muktangan%20Exploratory%20Science%20Centre&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T07:06:03Z", "digest": "sha1:RWXSYDLG5QCNLV62GBSTV6XGRZHGOSJP", "length": 6834, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "वैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. प्रियदर्शनी कर्वे", "raw_content": "\nवैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. प्रियदर्शनी कर्वे\nपुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने २३ डिसेंबर वैज्ञानिक कट्ट्याचे आयोजन केले आहे.\nयेथील समुचित एन्व्हायरोटेकच्या संचालिका व पर्यावरण अभ्यासिका डॉ. प्रियदर्शनी कर्वे या कट्ट्यावर येणार असून, ‘मोजा आपला कार्बन वापर’ या विषयावर ते संवाद साधणार आहेत. ‘एमकेसीएल’ आणि ‘मविप’ यांच्यातर्फे आयोजित विज्ञान व्याख्यानमालेतील हे पाचवे पुष्प आहे\n‘हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, अधिकाधिक विज्ञानप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र. यांनी केले आहे.\nदिवस : शनिवार, २३ डिसेंबर २०१७\nवेळ : दुपारी चार वाजता\nस्थळ : मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राचे सभागृह, भारतीय विद्याभवनसमोर, सेनापती बापट रस्ता, पुणे\n‘सजीवांच्या अभ्यासात जैवमाहितीशास्त्र महत्त्वपूर्ण’ विज्ञानशोधिकेत विद्यार्थ्यांसाठी ‘रिच अँड थिंक’ प्रकल्प ‘कचरा व्यवस्थापन महत्त्वाचे’ ‘कष्टाऐवजी बुद्धीच्या कामांना प्राधान्य’ ‘रासायनिक अभियांत्रिकीमुळे दैनंदिन जीवन सुकर’\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू ���क चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/category/social/", "date_download": "2018-09-22T07:11:17Z", "digest": "sha1:2HUUS3QOZV75RGI3UZVKBEN372KIF726", "length": 7978, "nlines": 75, "source_domain": "rightangles.in", "title": "सामाजिक | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nअभियान मुलींना नव्या गुलामीत लोटण्याचे\nBy प्रा. प्रतिमा परदेशी September 15, 2018\nबनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयु), आयआयटी मध्ये ३ सप्टेंबर २०१८ पासून एक कोर्स सुरु करण्यात आला आहे. कोर्सची घोषण स्टार्टअपचे सीइओ नीरज श्रीवास्तव यांनी केली होती. ‘डॉटर्स प्राईड: बेटी…\nहिंदुत्व चळवळीतील अंतर्विरोध आणि श्रमविभाजन\nएकीकडे हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत आहे तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संस्था संघटना (सनातन संस्था, श्रीशिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान, श्रीराम सेना, हिंदू युवा वाहिनी, बजरंग दल) या समाजात आक्रमक झाल्या आहेत. कुणी…\nनिर्ऋती लेकींच्या गृहश्रमाचा सरकारी वापर \nBy प्रा. प्रतिमा परदेशी August 14, 2018\nदेशाचे सरकार जानेवार 2019 पासून एक सर्व्हेक्षण करणार आहे. ते सर्व्हेक्षण आहे स्त्रियांच्या गृहश्रमासंदर्भातील. सरकाच्यावतीने असे सांगितले गेले आहे की, देशातील रोजगाराच्या आकडेवारीत सुधारणा करण्यासाठीचे हे सर्व्हेक्षण असेल.…\nBy न्यायमूर्ती पी बी सावंत August 11, 2018\nआरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाची देश ढवळून निघाला असून मागास प्रवर्ग कोणता आणि मागासलेपण कसे ठरवायचे याविषयी चर्चा सुरू आहेत. घटनेतील तरतुदींच्या अर्थ लावून बाजू मांडली…\nद्वेष आणि हिंसाचाराशी सामना: अल्पसंख्याकांनी काय करावं\nगेल्या काही वर्षांत धार्मिक अल्पसंख्यांकांच्या विरोधात हिंसेच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामध्ये गोमाता आणि राष्ट्रवादाच्या नावावर ही हिंसा करून अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात आहे. त्याचा परिणाम असा झाली…\nBy प्रा. प्रतिमा परदेशी July 30, 2018\n‘ते’ फारच अजब असतात. ‘ते’ समाजावर वर्चस्व गाजवू पाहतात. त्या साठी वाट्टेल ‘ते’ करू धजतात. ‘ते’ सामान्यांना दहशतीखाली ठेवतात. धुरीणात्वासाठी भयाचे साम्राज्य पसवितात. ‘ते’ धर्म नावाच्या अफूच्या गोळीने…\n‘देशात व राज्यात सध्या सरकार नावाची यंत्रणा लुप्त पावली असून ‘व्यक्तीपुजकांच्या संघांची जोरदार परेड सुरू आहे. कितीही नाक कापलं तरी भोकं जाग्यावर आहेत. घसा कोरडा करून आक्रस्ताळी नकारात्मकता’…\nजमावाकडून होणार्‍या हिंसेचा रोग\nधुळे जिल्ह्यात भटक्या समाजातील पाच नागपंथी डवरी गोसावी जमातीतील भिक्षेकर्‍यांना ठेचून मारण्याची घटना घडली आहे. ही घटना अत्यंत दु:खद आणि निषेधार्ह आहे. याचप्रकारची घटना ओरीसामध्ये घडली आणि ओरीसामध्ये…\nमोदी सरकारला ४ वर्षे पूर्ण झाली आणि न्यू इंडियाचे पिल्लू बाजारात आले. पण या न्यू इंडियाच्या जुन्या दुखण्यांची आठवण सरकारला उशिरा येत आहे.आता हळू हळू शेती, शिक्षण, रोजगार, इ.बद्दल…\nमहाराष्ट्रात सध्या शैक्षणिक क्षेत्रात जोरदार घोडदौड सुरु आहे. म्हणजे तशी ही घोडदौड देशातच सुरू आहे म्हणा. न सुरू झालेल्या जिओ विद्यापीठाला उत्कृष्टतेचा दर्जा देऊन केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=67&catid=3", "date_download": "2018-09-22T07:27:56Z", "digest": "sha1:S4KCJL2IAAW2B4Q62YS5TEI5OFQCHUZE", "length": 9272, "nlines": 141, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\nमी सध्या नोंदणीकृत सदस्य आहे, एक मोठ्या आकाराचा सदस्य होते, पण ओळखले फक्त मिळत चालू असलेल्या समस्या होती जवळ मी ओरेगॉन राहतात विमानतळ लोड डाऊन करण्यासाठी 2 + तास लागतात. मी एक अतिशय जलद वाय-फाय सर्व्हर आहे जवळ मी ओरेगॉन राहतात विमानतळ लोड डाऊन करण्यासाठी 2 + तास लागतात. मी एक अतिशय जलद वाय-फाय सर्व्हर आहे\nऍलन डेव्हिस .... ईमेल ... हा ई-मेल पत्ता स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा आवश्यक आहे.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.091 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-crop-loan-distribution-status-varhad-maharashtra-12054?tid=124", "date_download": "2018-09-22T08:19:56Z", "digest": "sha1:BUJL5OYUHOL2ELQKON4JRWQAMW2MFLWN", "length": 16215, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, crop loan distribution status, varhad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवऱ्हाडात खरिपात केवळ ३० टक्क्यांपर्यंत पीककर्ज वितरण\nवऱ्हाडात खरिपात केवळ ३० टक्क्यांपर्यंत पीककर्ज वितरण\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nमी स्टेट बँकेच्या जानेफळ शाखेत माझी पीककर्जाची फाइल दिली अाहे. मला बँकेने २८ सप्टेंबरला बोलावले अाहे. खरीप हंगामाला सुरवात होऊन चार महिने लोटत अाहेत. तरीही पीककर्ज मिळालेले नाही. माझ्यासारखे असंख्य शेतकरी अाहेत.\n- अनिल रामकृष्ण सुरडकर, नायगाव देशमुख, ता. मेहकर, जि. बुलडाणा.\nअकोला ः शासनाने शेतकऱ्यांना अार्थिक पाठबळ देण्यासाठी या हंगामात पीक कर्जवाटपाच्या उद्दिष्टात मोठी वाढ केली; परंतु ही वाढ केवळ अाकड्यांपुरतीच शिल्लक राहिली असून, यंदाच्या खरीप हंगामात केवळ सरासरी ३० टक्क्यांपर्यंत पीककर्ज वितरित झाले आहे. पुढील महिन्यापासून रब्बी हंगाम सुरू होत असून, त्यासाठी पीक कर्जवाटप करण्याचे नियोजन अाहे.\nयंदा खरिपासाठी बुलडाणा जिल्ह्यात १७४५ कोटींचे पीककर्ज वितरणाचे नियोजन करण्यात अाले होते. त्यापैकी अातापर्यंत सर्व बँकांना मिळून ५०० कोटींचा टप्पाही गाठता अालेला नाही. अकोला जिल्ह्यात १३३४ कोटींचे पीक कर्जवाटपाचे नियोजन असताना येथेसुद्धा अाॅगस्टअखेर ४०० कोटींचेही वाटप होऊ शकलेले नाही. या दोन्ही जिल्ह्यांत अातापर्यंत ३० टक्क्यांपर्यंतही पीककर्ज वितरण झालेले नाही. पीककर्ज गतीने द्यावे, असे वारंवार सांगण्यात अाले. मात्र बँकानी शेवटपर्यंत कागदपत्रे व तांत्रिक अडचणी समोर करीत अादेशांना जुमानले नाही, हे स्पष्ट झाले.\nसप्टेंबर महिना अर्धा संपायला अाला. या महिनाअखेर खरीप पीक कर्जवाटपाचा कालावधी संपेल. त्यानंतर रब्बीची तयारी सुरू होईल. सध्या एकाही बँकेकडून पीक कर्जवाटपाला गती मिळताना दिसत नाही. प्रामुख्याने पीक कर्जवाटपात कर्जमाफीची अद्यापही पूर्ण न झालेली प्रक्रिया बहुतांश प्रमाणात कारणीभूत ठरली अाहे. अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ होऊनही अद्याप प्रक्रिया झाली नाही. या खरिपात शेतकऱ्यांनी तडजोडी करून पेरणी केली. मुगाचा हंगाम सुरू झाला अाहे. लवकरच उडीद, सोयाबीनचाही हंगाम सुरू होईल. त्यानंतर रब्बीची लागवड केली जाईल. खरिपासाठीच पीककर्ज मिळालेले नसल्याने रब्बीतसुद्धा बँका किती सहकार्य करतात हा संशोधनाचा विषय अाहे.\n२०१६-१७ अाणि २०१७-१८ मध्ये पीककर्ज काढलेल्या हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. शासनाने २०१६-१७ मधील थकीत कर्जदारांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे मागितल्याचे वृत्त अाहे. म��हिती मागितल्याने या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल काय, अशा चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झालेल्या अाहेत.\nपीककर्ज खरीप रब्बी हंगाम अकोला कर्जमाफी प्रशासन\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nखानदेेशातील शेतकऱ्यांना कांद्याच्या...जळगाव : मागील २० ते २२ दिवसांपासून कांद्याचे दर...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी...सिन्नर, जि. नाशिक : पावसाळा सपंत आला तरी...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nफळबागेसाठी दर्जेदार रोपांची निवड...औरंगाबाद : मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nभीमा कारखान्याकडून थकीत ‘एफआरपी' जमा मोहोळ, जि. सोलापूर : टाकळी सिकंदर येथील भीमा...\nकोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरीकोल्हापूर ः कोल्हापूर शहरासह परिसराला शुक्रवारी...\nप्रलंबित कृषिपंपांच्या वीजजोडणीचा मार्ग...सोलापूर : मार्च २०१८ अखेर प्रलंबित असलेल्या...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nसांगलीत पावसाळ्यातही तलाव कोरडेसांगली ः ऐन पावसाळ्यात तालुक्‍यातील बहुतांश...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-rain-temghar-dam-area-55024", "date_download": "2018-09-22T07:45:33Z", "digest": "sha1:G3BHKQASQ3V3VJS5PAYTHGSZIZHR2JEF", "length": 11474, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune news rain in Temghar dam area पुणे: टेमघरला 44 मिमी पाऊस | eSakal", "raw_content": "\nपुणे: टेमघरला 44 मिमी पाऊस\nरविवार, 25 जून 2017\nटेमघर, वरसगाव या धरणाच्या भिंतीत गळती आल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी ही धरणे पूर्ण रिकामी केली होती. त्यामुळे आता या धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर पानशेत धरणात 2.51 टीएमसी 23.60 टक्के तर खडकवासला धरणात 0.25 टीएमसी म्हणजे 12.59 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.\nपुणे - मागील चार दिवसांपासून पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चार धरणांत पाऊस सुरू झाला असून, टेमघर येथे 24 तासांत 44 मिलिमीटर पाऊस पडला आहे. अशी नोंद खडकवासला पाटबंधारे विभागाकडे नोंद झाली आहे.\nशनिवारी सकाळी सहा ते रविवारी सकाळी या 24 तासात हा पाऊस मोजण्यात आला आहे. पानशेतला २३ वरसगाव येथे २६ तर खडकवासला येथे ५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. एक जूनपासून टेमघर येथे १६८, पानशेत येथे १३६ वरसगाव येथे १३५ तर खडकवासला येथे ५२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अशी नोंद खडकवासला पाटबंधारे विभागाकडे झाली आहे.\nटेमघर, वरसगाव या धरणाच्या भिंतीत गळती आल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी ही धरणे पूर्ण रिकामी केली होती. त्यामुळे आता या धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर पानशेत धरणात 2.51 टीएमसी 23.60 टक्के तर खडकवासला धरणात 0.25 टीएमसी म्हणजे 12.59 टक्��े पाणीसाठा शिल्लक आहे. या चार ही धरणातील मिळून\n2.76 टीएमसी,9.47 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. मागील वर्षी 1.59 टीएमसी म्हणजे 5.47 पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षी पेक्षा यंदा 4 टक्के जास्त पाणी साठा आहे. अशी देखील माहिती पाटबंधारे विभागाने उपलब्ध करून दिली आहे.\nपुण्यात येताय जरा जपून, हे रस्ते आहेत बंद\nपुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर शनिवार (ता.21) पासूनच वाहतूकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे. पुणे महापालिकेजवळील शिवाजी...\nसोलापूर: मोहोळ तालुक्यात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश\nमोहोळ : कृत्रिम पावसासाठी ता 22 ते 24 सप्टेंबर या कालावधीत मोहोळ तालुक्यातील सर्व गावात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश जिल्हा प्रशासना कडुन...\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-congress-60408", "date_download": "2018-09-22T07:35:29Z", "digest": "sha1:H2PGJWNBWQQVMLULJOCKMYAZ3DGACEWP", "length": 10968, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news congress मतदानादरम्यान कॉंग्रेसचा \"वॉच' | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 18 जुलै 2017\nमुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या आमदारांची मते सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागतील, अशी चर्चा असल्यामुळे सोमवारी वरिष्ठ नेते विधान भवनात दिवसभर ठिय्या देऊन होते. दिल्लीतून पाठवण्यात आलेले निरीक्षक मनीष तिवारी विधिमंडळ परिसरात सकाळपासूनच दिसत असल्याने कॉंग्रेसचे सर्व आमदार याविषयी आपापसांत चर्चा करत होते.\nमुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या आमदारांची मते सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागतील, अशी चर्चा असल्यामुळे सोमवारी वरिष्ठ नेते विधान भवनात दिवसभर ठिय्या देऊन होते. दिल्लीतून पाठवण्यात आलेले निरीक्षक मनीष तिवारी विधिमंडळ परिसरात सकाळपासूनच दिसत असल्याने कॉंग्रेसचे सर्व आमदार याविषयी आपापसांत चर्चा करत होते.\nमते फुटण्याची शक्‍यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आमच्या पक्षाच्या सर्व आमदार व खासदारांनी मीरा कुमार यांनाच मते दिली असल्याचे जाहीर केले. कॉंग्रेसचे आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींना सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करा, असे आवाहन तिवारी यांनी केले होते. संजय दत्त व अनंत गाडगीळ या दोन विधान परिषद सदस्यांवर कॉंग्रेसचे सर्व सदस्य मतदानाला हजर राहतात की नाही, हे पाहण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.\nपवारसाहेब, फसवाफसवी करु नका नाहीतर... : उदयनराजे\nसातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक नेते यांच्यात सुरु असलेल्या वादाचे प्रत्यंतर आज पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर पहायला...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nलोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन\nपुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...\nबेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण मम्मा, आयॅम बॅक मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/crime-illegal-transport-pmp-route-44641", "date_download": "2018-09-22T07:41:45Z", "digest": "sha1:JEY3NLUINV4ROZYINRI6HBQ2O26MSMIQ", "length": 12117, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "crime on illegal transport on pmp route पीएमपी मार्गांवर अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई | eSakal", "raw_content": "\nपीएमपी मार्गांवर अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई\nशुक्रवार, 12 मे 2017\nपुणे - पीएमपीच्या मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 226 वाहनांवर पीएमपी, वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संयुक्त पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे. त्यात इन्फोसिस कंपनीसाठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसचाही समावेश आहे.\nपुणे - पीएमपीच्या मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 226 वाहनांवर पीएमपी, वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संयुक्त पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे. त्यात इन्फोसिस कंपनीसाठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसचाही समावेश आहे.\nशहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीच्या मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाला समजली होती. त्यानुसार वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून संयुक्त पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने स्वारगेट, कात्रज, वारजे, डेक्कन, नगर रस्ता, विमाननगर, सिंहगड रस्ता, कोथरूड, कर्वेनगर, हडपसर रस्ता, वाकड रस्ता, हिंजवडी आदी मार्गांवर गेल्या पंधरा दिवसांपासून तपासणी सुरू केली. त्यात 226 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर 76 वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यात जीप, तवेरा, मारुती व्हॅन, सहा आसनी रिक्षा, टाटा मॅजिक रिक्षा, पॅगो रिक्षा आदी वाहनांचा समावेश आहे. तसेच स्वारगेट ते वारजे माळवाडी या मार्गावर पन्नास प्रवाशांची वाहतूक करीत असताना एक बस पथकाला आढळली. एरवी इन्फोसिस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक या बसमार्फत होते. संयुक्त पथ���ाने बस जप्त केली आहे. संबंधित बसचालकावर खटला दाखल करण्यात आला आहे, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले.\nपुण्यात येताय जरा जपून, हे रस्ते आहेत बंद\nपुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर शनिवार (ता.21) पासूनच वाहतूकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे. पुणे महापालिकेजवळील शिवाजी...\nएटापल्ली : माओवाद्यांची पोस्टर, बॅनर आढळले\nएटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरातील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी पोस्टर व बॅनर लावून पार्टी स्थापनेचा चौदावा वर्धापन...\nसोलापूर: मोहोळ तालुक्यात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश\nमोहोळ : कृत्रिम पावसासाठी ता 22 ते 24 सप्टेंबर या कालावधीत मोहोळ तालुक्यातील सर्व गावात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश जिल्हा प्रशासना कडुन...\nऔरंगाबाद: ट्रक-मोटारसायकलीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nगल्लेबोरगाव : औरंगाबाद-कन्नड महामार्गावर आलापूर फाटा (ता. खुलताबाद) येथे शुक्रवारी (ता. २१) रात्री उशीरा कन्नडहून औरंगाबादकडे येणारा ट्रक (एमएच...\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6237-young-boy-beaten-by-4to-5-members-in-uttar-pradesh-for-money", "date_download": "2018-09-22T07:47:17Z", "digest": "sha1:RDQFPV2KLC2BK7AJ5JUSFZUOAJYIKFXT", "length": 5114, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पैसे परत न केल्याने झाडाला बांधून तरुणाला चोपले, उत्तर प्रदेशमधील धक्कादायक प्रकार - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपैसे परत न केल्याने झाडाला बांधून तरुणाला चोपले, उत्तर प्रदेशमधील धक्कादायक प्रकार\nउत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये चार ते पाच तरुणांनी एका तरुणाला झाडाला बांधून पट्ट्याने आणि काठीने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. हल्लेखोर तरूणांनी आपल्या या अमानुष कृत्याचा व्हिडीओ शूट केलाय.\nपीडित मुलाने काही पैसे उधार घेतले होते. हे पैसे परत न केल्यानेच धडा शिकवण्याच्या हेतूने ही मारहाण करण्यात आलीय. तरुणाला केलेली मारहाण इतकी अमानुष आहे, की मारहाणीची दृश्य पाहून अंगावर काटा येतोय.\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/464829", "date_download": "2018-09-22T08:08:20Z", "digest": "sha1:ZQ27PUQ2EB4OBWCLFXPU4QE3QMYLNX2N", "length": 15109, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पर्रीकर तुम्ही सुद्धा! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पर्रीकर तुम्ही सुद्धा\nसंरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपप्रणीत आघाडी सरकारची स्थापना आता झाल्यात जमा आहे. राज्यपालांकडे 21 आमदारांच्या सह्यांचे निवेदन सादर करून अत्यंत घाईगडबडीत काँग्रेस नेते पोचण्याअगोदरच पर्रीकर यांनी सत्तेसाठी दावा पेश करणे हा प्रकार निश्चितच विचार करण्यासारखा आहे. राज्यातील निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले ते पाहता सत्ताधारी भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. सत्तेपासून भाजप दूर असतानादेखील भाजपने केंद्रात सत्ता असल्याने इतर छोटय़ा पक्षांना सत्तेचे गाजर दाखवून, मंत्रीपदाचे प्रस्ताव दाखवून सत्तास्थापनेसाठी जी घाई केलेली आहे ती नैतिकतेला धरून निश्चितच नाही. वास्तविक लोकशाही नियमानुसार काँग्रेस हा पक्ष सत्तेच्या काठावर पोहोचलेला पक्ष होता. काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी केवळ 4 सदस्य कमी पडलेले होते. काँग्रेसला 17 ��र भाजपला केवळ 13 जागांचेच बळ प्राप्त झाले होते. अशावेळी सर्वात मोठा राजकीय पक्ष या नात्याने राज्यपाल काँग्रेस पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देत असतो व तसे निमंत्रण देण्याअगोदर पक्षाला राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा पेश करायला हवा. मात्र काँग्रेस पक्ष आपला नेता निवडण्यातच अडकून बसला. काँग्रेसमध्ये चार माजी मुख्यमंत्री निवडून आलेले आहेत. कोणाच्या हाती नेतृत्व द्यावे हा प्रश्न काँग्रेससाठी फार मोठा अडचणीचा ठरला व पक्षाला अंतर्गत संघर्षात सत्ता स्थापण्याचे अच्छे दिनकडे नेऊ शकला नाही. काँग्रेसमध्ये भांडण हे पाचवीलाच पूजलेले असते. त्याचा पुरेपूर लाभ उठवीत कोणत्याही परिस्थितीत गोव्यात सत्ता मिळवायची या एकमेव उद्देशाने भाजपने सत्ता स्थापनेचा जो दावा पेश केलेला आहे त्यातून भाजप हा देखील सत्तेपासून बाजूला राहू शकत नाही हे दिसून आले. सत्तेची समीकरणे बदलत असतात. तथापि, या देशाचे संरक्षणमंत्रीपद सांभाळत असलेल्या मनोहर पर्रीकर यांच्याकडे सर्वोच्च पद असताना ते गोव्यासारख्या छोटय़ाशा राज्यात येऊन मुख्यमंत्रीपदाचा दावा पेश करतात हे चित्रदेखील तितके योग्य वाटत नाही. पर्रीकर यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे व मुख्यमंत्रीपदाला ते योग्य न्याय देतील यात शंकाच नाही. परंतु पंतप्रधानांच्या रांगेत पहिल्या पाच मानकऱयांमध्ये बसणाऱया मनोहर पर्रीकरांना पुन्हा एका छोटय़ाशा राज्यात जाऊन मुख्यमंत्रीपदी बसणे हा प्रकार तसा फारसा उत्साही वा योग्य वाटत नाही. संरक्षणमंत्री या नात्याने मनोहर पर्रीकर हे या देशाचे राष्ट्रीय नेते बनले. जे इतरांना शक्य झाले नाही अशी अनेक महत्त्वाची कामे मनोहर पर्रीकर यांनी संरक्षणमंत्री या नात्याने केलेली आहेत. अशावेळी पर्रीकरांनी राज्यात जाऊन प्रादेशिक राजकारणात पुन्हा सहभागी व्हावे हे खटकणारे वाटते. भाजपला येनकेन प्रकारेण या राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करावयाची आहे. हा उद्देश व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पर्रीकरांना छोटय़ा मोठय़ा पक्षांना एकत्र आणून राजकीय कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रीय राजकारणात उतरलेल्या नेत्यांनी पुन्हा स्थानिक राजकारणात त्यातही प्रादेशिक राजकारणात उतरणे ही कल्पनाच तशी कोणाला आवडणार नाही. त्यातच जनतेने या निवडणुकीत भाजपला झिडकारलेले आहे. 15 पेक्षा��ी कमी संख्येने भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत. तसेच भाजपचे अनेक मंत्री व खुद्द मुख्यमंत्रीदेखील पराभूत झालेले आहेत. म्हणजेच जनतेने जो काही संदेश दिलेला आहे तो खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवा होता. असे असताना देखील सत्तेसाठी आपल्या तत्त्वांना, विचारांना, ध्येयाला आणि पक्षाच्या विचारसरणीला तिलांजली देवून भाजपने गोवा फॉरवर्ड सारख्या पक्षाबरोबर युती करून सरकार स्थापन करण्याचा दावा करणे हा निर्णय मुळीच अपरिहार्यतेतून आलेला नाही. उलटपक्षी सत्तेची लालसा हाच मुख्य उद्देश ठरतो. तेव्हा खुद्द मनोहर पर्रीकर यांनीदेखील स्थानिक राजकारणात उडी घेताना राष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्त्वाची असलेली जबाबदारी सोडून अस्थिरतेच्या राजकारणावर स्वार होणे हा प्रकार किमान पर्रीकरांसाठी तरी योग्य वाटत नाही. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने खेळलेली खेळी ही काही दिवस भाजपला पचून जाईलही. परंतु, अशा तऱहेच्या राजकीय खेळी काही वर्षानंतर अंगलटही येऊ शकतात. काँग्रेस राज्यात स्थिर सरकार देऊ शकत नाही या एकाच कारणामुळे भाजप नेत्यांनी सत्ता स्थापनेसाठी एवढी घाई करण्याची गरज नव्हती. सरकार स्थापन करण्याची पहिली संधी न्याय हक्काने काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे होती. परंतु काँग्रेसविरोधी सर्वांची मोळी एकत्रित बांधून विधानसभा निवडणुकीत कमी जागा मिळविलेला एखादा राजकीय पक्ष जेव्हा सत्तेचा दावा पेश करतो त्यावेळी खरोखरच नैतिकता उरली आहे का, हा सवाल उपस्थित होतो. ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ म्हणून सांगणाऱया पक्षाच्या नेत्यांकडून अशी अपेक्षा मुळीच नव्हती. पक्ष केंद्रात सत्तेवर आहे. राज्यात गेली 5 वर्षे सत्तेवर होता. जनतेने तुम्हाला सत्तेवरून उतरवले आहे. आता विरोधी पक्षात बसून काम करा. जनतेची सहानुभूती तुम्हालाच मिळणार होती. परंतु आता अशा मागील दाराने केलेल्या या प्रयत्नांने भाजपला मिळावयाची सहानुभूती देखील जाऊ शकते. प्रश्न निश्चितच नीतीमत्तेचा आहे. काँग्रेसने भले एवढी वर्षे ती पाळली नसेलही, म्हणून भाजपनेही त्याच मार्गाने जावे मग काँग्रेस व भाजपमध्ये फरक तो काय राहिला मग काँग्रेस व भाजपमध्ये फरक तो काय राहिला सुज्ञास अधिक सांगणे न लगे.\nशांतताप्रिय गोवा गुन्हेगारीच्या विळख्यात \nवाढवलेले हमीभाव मृगजळ न ठरो\nPosted in: संपादकिय / अग्रले��\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/younginstan/7790-health-if-you-sit-for-long-periods-of-work-then-be-careful", "date_download": "2018-09-22T06:48:33Z", "digest": "sha1:UH27WYGOROLTRAELJGCATACNSDZDZF62", "length": 6695, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "दात चमकदार बनवण्यासाठी करा हे सोपे उपाय - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदात चमकदार बनवण्यासाठी करा हे सोपे उपाय\nमोत्यासारखे चमकदार दात हे सौंदर्याचं लक्षण मानलं जातं. आपले दात पांढरेशुभ्र आणि चमकदार असावेत, असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र त्यासाठी नेमके उपाय काय करावेत, याचं ज्ञान नसतं. बहुतेकदा जास्तीत जास्त टूथपेस्ट घेऊन त्याने जास्तवेळा दात घासले, की दात आणखी शुभ्र होतील, असा सर्वसाधारण गैरसमज आहे. मात्र त्यात काही तथ्य नाही. मग टूथपेस्ट नेमकी किती वापरावी\nजास्त टूथपेस्ट वापरणंही हानीकारक असतं.\nसाधारणतः मटारीच्या दाण्याइतकीच टूथपेस्ट ब्रशवर घेऊन त्याने दात स्वच्छ करावेत.\nलहान मुलांचे दात स्वच्छ करण्यासाठी तर तांदुळाच्या दाण्याइतकी कमी टूथपेस्ट वापरावी.\nजास्त टूथपेस्टचा वापर केल्यास लहान मुलांना फ्लोरोसिस हा आजार होऊ शकतो.\nफ्लोरोसिसमुळे दातांवर भुरकट रंगाचे डाग तयार होतात.\nप्रौढांना मात्र फ्लोरोसिसचा धोका नसतो.\nदात घासण्यासाठी वापरण्यात येणारा ब्रश नेहमी सॉफ्ट असावा.\nम्हणजेच, ब्रशचे ब्रिसल्स हे जास्त कडक नसावेत. अन्यथा त्याने दातांवरील एनॅमल कमी होण्या��ा धोका असतो.\nत्यामुळे सॉफ्ट ब्रिसल्सचा टूथब्रश आणि योग्य प्रमाणात टूथपेस्टचा वापर केल्यास दातांना फ्लोराइड मिळतं आणि त्यामुळे दात चमकदार बनतात.\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nशेअर बाजारात मंदी, कुणाची चांदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/the-process-of-opening-the-tender-for-the-roads/articleshow/65773592.cms", "date_download": "2018-09-22T08:18:20Z", "digest": "sha1:Z4D2A4AAJ2CZRWT4GVOYKPIOFTMQWBAO", "length": 9708, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: the process of opening the tender for the roads - रस्त्यांच्या निविदा उघडण्याची प्रक्रिया सुरू | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nरस्त्यांच्या निविदा उघडण्याची प्रक्रिया सुरू\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nसव्वाशे कोटी रुपये किंमतीच्या रस्त्यांच्या कामांची निविदा उघडण्याची प्रक्रिया महापालिकेच्या प्रशासनाने सुरू केली आहे. जेपी कंस्ट्रक्शन, चार्निया कन्स्ट्रक्शन्स, मस्कट कंस्ट्रक्शन, वंडर कंस्ट्रक्शन्स आणि जीएनआय या कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्याचे मंगळवारी निविदा उघडल्यावर स्पष्ट झाले आहे. या सर्व निविदांचे मुल्यमापन करण्याचे काम सुरू आहे. मुल्यमापनाच्या नंतर कंत्राटदारांबरोबर वाटाघाटी केल्या जातील. वाटाघाटींच्या नंतर स्थायी समितीच्या समोर निविदा मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. येत्या आठ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला आहे.\nमिळवा औरंगाबाद बातम्या(Aurangabad + Marathwada News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nAurangabad + Marathwada News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहू�� थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदिल्लीत मुसळधार पाऊस; पारा घसरला\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\n... तर न्यायालयाचा वेळ विकत घ्यावा लागेल\nशिवसेनेशी काडीमोड; जाधव यांची घोषणा\nआईच्या आठवणीने बालकाचे पलायन\nसासऱ्याच्या छेडछाडीमुळे विवाहितेची आत्महत्या\nकन्नडमध्ये कचरा संकलनासाठी पाच नव्या घंटागाड्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1रस्त्यांच्या निविदा उघडण्याची प्रक्रिया सुरू...\n2इंधन दरवाढीचा निषेध; दुचाकीला दिली फाशी...\n3मराठा आरक्षणासाठी तरुणाची औरंगाबादेत आत्महत्या...\n4परभणीत पेट्रोलचा भडका; दराने नव्वदी ओलांडली...\n5रेल्वेखाली चिरडून दोन भावांचा अंत...\n6'अटल नव्हे अट्टल भाजप'...\n7उंटाची तस्करी; दोघांना बुधवारपर्यंत कोठडी...\n8खैरे- घोडेलेंसमोरच अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी...\n9'भूमिगत'चा कंत्राटदारच भूमिगत, पळून जाण्याच्या तयारीत \n10कचरा साचल्याने खंडपीठ नाराज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/other-sports/articlelist/20985329.cms?curpg=9", "date_download": "2018-09-22T08:19:08Z", "digest": "sha1:2ZV6FVOTHF323646VUPG5C4QTMARGDPW", "length": 8324, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 9- Sport News, Latest Sports News, Cricket News | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nमाईक टायसन भारतात येणार\nमाईक टायसन २९ सप्टेंबरला भारतात येणारमटा...\nशुभवार्ताः भारताला दोन सुवर्णपदकेUpdated: Sep 8, 2018, 04.00AM IST\nविश्वास जोशींची प्रशिक्षकपदी नियुक्तीUpdated: Sep 8, 2018, 04.00AM IST\nहिमा दासला आंतरखंडीय स्पर्धेसाठी विश्रांतीUpdated: Sep 8, 2018, 04.00AM IST\nशुभवार्ताः भारताला दोन सुवर्णपदकेUpdated: Sep 8, 2018, 04.00AM IST\nहिमा दासचे अभूतपूर्व स्वागतUpdated: Sep 8, 2018, 04.00AM IST\nकुटुंबाच्या मदतीसाठी ‘तो’ विकतोय चहाUpdated: Sep 8, 2018, 04.00AM IST\nकुटुंबाच्या मदतीसाठी ‘तो’ विकतोय चहाUpdated: Sep 8, 2018, 04.00AM IST\nकुस्ती चॅम्पियन्स लीग ऑक्टोबरमध्येUpdated: Sep 8, 2018, 01.42AM IST\nवाहतूक पोलिसांनीच बुजवले पुण्यातील खड्डे\nहुबळी: घोड्यांच्या शर्यतीत एकाचा मृत्यू\nमुंबई: लालब��गच्या राजाचं थ्रीडी दर्शन\nभर वर्गात शिक्षिकेचा विद्यार्थिनीकडून मसाज\nसुनो जिंदगी: शाळेतील 'या' गोष्टी आठवतात का\nभोपाळ: 'त्याने' वाचवले दुर्मिळ सापाचे प्राण\nअन्य खेळ याा सुपरहिट\nबजरंगने सरकारविरुद्ध शड्डू ठोकला\n'अर्जुन पुरस्कारा'मुळं बळ मिळालं: राही सरनोबत\nपहिल्या दिवशीपाच नवीन विक्रम\nमेरीने घटवले चार तासांत वजन\nविजेत्या खेळाडूंना ‘शिपाया’ची नोकरी\nBajrang Punia: विराट, मिराबाईपेक्षा बजरंगचे गुण अधिक\nAsian Games: मर्जीतल्या खेळाडूसाठी 'सुवर्ण' विजेत्यास डावलले\nAsia Cup: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nइंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी चोख हवी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8B", "date_download": "2018-09-22T06:52:11Z", "digest": "sha1:ILCVMTAID4TUC3CFRD2TJDH5G5ZMQ5KM", "length": 4581, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कांपोबास्सो - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ ५५ चौ. किमी (२१ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २,३०० फूट (७०० मी)\n- घनता ९३१.९ /चौ. किमी (२,४१४ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nकांपोबास्सो ही इटलीच्या मोलीझ प्रांताची राजधानी आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dhule-latest-marathi-news-trends-breaking-news-16/", "date_download": "2018-09-22T06:46:53Z", "digest": "sha1:MDZUQW3M545SABAHIMKSFMTKIG2O5TJJ", "length": 8841, "nlines": 166, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "#Video # धुळ्यात भाजपाचे रस्त्यातील खड्ड्यांविरोधात आंदोलन | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n#Video # धुळ्यात भाजपाचे रस्त्यातील खड्ड्यांविरोधात आंदोलन\n प्रतिनिधी : राज्यातील सर्व रस्त्यांनी खड्डेमय झालेले आहेत. खड्डे दूरूस्त करण्यासाठी नगरपालिका, महापालिकांकडे निधी नाही. केंद्रात, राज्यात भाजपाची सत्ता असतांना रस्त्यातील खड्डे दूरूस्त करण्याकडे लक्ष देण्यात येत नाही. असे असतानाही धुळ्यात भाजपाच्या पेठ विभागाच्या वतीने आज खड्डे दूरूस्तीसाठी अनोखे आंदोलन करण्यात आले.\nधुळे महापालिकेत भाजपा विरोधी पक्षात आहे. शहरातील रस्त्याच्या खड्डे दूरूस्तीसाठी भाजपाच्या पेठ विभागातर्फे अनेक निवेदने देण्यात आलीत. परंतू मनपा प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. आता दोनदिवसावर गणेशोत्सव येवून ठेपला असतांनाही खड्ड्यांच्या दूरूस्तीचे काम सुरू करण्यात आलेले नाही.\nत्यामुळे आज भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले.\nयावेळी जितेंद्र धात्रक, शिरीष शर्मा, तुषार भागवत, सागर कोंडगीर, विजय गवळी, स्वप्नील कुलकर्णी, सागर लाड, मंगलाताई कवडीवाले, मुनाफ अन्सारी, अनिल खोपडे, प्रविण मराठे आदी उपस्थित होते.\nPrevious articleपेठ शहर आणि तालुक्यात बंदला प्रतिसाद\nNext articleभुसावळात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/apple-ipad-3-32gb-wifi-4g-white-price-p4tPXc.html", "date_download": "2018-09-22T07:57:54Z", "digest": "sha1:76YVPE7ERRWAXGBNE6TUHZSO6J3QHOY5", "length": 11976, "nlines": 287, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "आपापले इप्ड 3 ३२गब वायफाय ४ग व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आ���ि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nआपापले पं३ प्लायर्स & इपॉड्स\nआपापले इप्ड 3 ३२गब वायफाय ४ग व्हाईट\nआपापले इप्ड 3 ३२गब वायफाय ४ग व्हाईट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nआपापले इप्ड 3 ३२गब वायफाय ४ग व्हाईट\nआपापले इप्ड 3 ३२गब वायफाय ४ग व्हाईट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये आपापले इप्ड 3 ३२गब वायफाय ४ग व्हाईट किंमत ## आहे.\nआपापले इप्ड 3 ३२गब वायफाय ४ग व्हाईट नवीनतम किंमत Sep 06, 2018वर प्राप्त होते\nआपापले इप्ड 3 ३२गब वायफाय ४ग व्हाईटहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nआपापले इप्ड 3 ३२गब वायफाय ४ग व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 44,900)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nआपापले इप्ड 3 ३२गब वायफाय ४ग व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया आपापले इप्ड 3 ३२गब वायफाय ४ग व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nआपापले इप्ड 3 ३२गब वायफाय ४ग व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nआपापले इप्ड 3 ३२गब वायफाय ४ग व्हाईट\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/author/john5170", "date_download": "2018-09-22T06:59:06Z", "digest": "sha1:BOPPLD5J2EEW7AU3CLNVPEFXFY243ZIJ", "length": 12278, "nlines": 60, "source_domain": "marathifacebook.com", "title": "john5170, Author at Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वा��ंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/blog-commenting-question.html", "date_download": "2018-09-22T07:06:58Z", "digest": "sha1:WWB3GXY4ZZDU6T7PLPMHOLJOKQEWM6FF", "length": 13984, "nlines": 58, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Blog commenting question - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स���कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-fish-marketing-issue-98716", "date_download": "2018-09-22T07:36:42Z", "digest": "sha1:WUBIL7SGUNC6HANG7HU3UY46K3QNEVGI", "length": 14916, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Fish marketing issue गोव्यात नेणारी मच्छी मुंबईसह कर्नाटककडे | eSakal", "raw_content": "\nगोव्यात नेणारी मच्छी मुंबईसह कर्नाटककडे\nसोमवार, 19 फेब्रुवारी 2018\nरत्नागिरी - मच्छी विकत घेण्यास गोव्यातील विक्रेत्यांकडून नकार मिळाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पंधरा कोटींची उलाढाल थांबली आहे. सलग तीन दिवस हे व्यवहार बंद झाले आहेत. याला पर्याय म्हणून रत्नागिरीकरांनी ही मासळी मुंबई, पुणे, कर्नाटकला वळवली आहे.\nरत्नागिरी - मच्छी विकत घेण्यास गोव्यातील विक्रेत्यांकडून नकार मिळाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पंधरा कोटींची उलाढाल थांबली आहे. सलग तीन दिवस हे व्यवहार बंद झाले आहेत. याला पर्याय म्हणून रत्नागिरीकरांनी ही मासळी मुंबई, पुणे, कर्नाटकला वळवली आहे. त्याचा परिणाम मच्छीमारांच्या नफ्यावर झाला आहे. तसेच बाजारातील मच्छीचे दरही तीस ते पन्नास टक्‍क्‍यांनी घसरले आहेत.\nमहाराष्ट्राच्या हद्दीत येऊन मासेमारी करणाऱ्या गोव्यातील मच्छीमारी नौकांची मालवण येथे धरपकड झाली. यामध्ये मालवणमधील स्थानिक मच्छीमार आक्रमक झाले होते. ही कारवाई स्थानिक मच्छीमारांकडून करण्यात आली होती.\nगोव्यातील मच्छी व्यावसायिकांनी दरोड्याची तक्रार दाखल केली होती.\nतीन दिवस गोव्यातील व्यवहार थांबले\nमच्छी दर ५० टक्‍क्‍यांनी घसरले\nप्रशासनाकडून लक्ष घालण्याची गरज\nगोवा विरुद्ध महाराष्ट्र असा वाद गेले काही दिवस रंगला आहे. ताब्यात घेतलेल्या नौकांना तहसीलदारांनी सोडून दिले असले तरीही गोव्यातील मच्छी व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. कोकणातील अनेक व्यावसायिक दुय्यम दर्जाची मासळी गोव्याकडे पाठवितात. त्यात लेप, बांगडा, सौंदाळे, खेकडे, सुरमईचा समावेश असतो. या अलिखित निर्णयानंतर रत्नागिरीतील मच्छीमारांनी गोव्यात गाड्या न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.\nगेले तीन दिवस मिरकरवाडा, हर्णै, नाटे, जयगड येथून जाणारी पूर्ण वाहतूक थांबलेली आहे. रत्नागिरी ते गोवा अंतर कमी असल्याने वाहतुकीचा खर्च कमी होतो. तोच मुंबई, पुण्यासह कर्नाटकला अधिक होतो. त्याचा परिणाम व्यावसायाच्या नफा-तोट्यावर होतो. रत्नागिरी जिल्ह्यातून प्रतिदिन दीडशे गाड्या मच्छी गोव्याकडे जाते. गेल्या तीन दिवसात सुमारे पंधरा कोटीची मासळी गोव्यात पाठविण्यात आली नसल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात आले.\nया परिस्थितीचा फटका मच्छीमारांना बसणार आहे. गोव्यातून निर्यातही केली असल्याने त्याचा फायदा मच्छीमारांना होत असे. मच्छीचे दरही घसरले आहेत. लेपाच्या किमती किलोला ४० ते ५० रुपये, सौंदाळे १०० ते ५० रुपये किलो, सुरमई ५०० रुपये किलो, कुर्ली एका जाळीला पाचशे रुपये, बांगडा १०० रुपये किलोने मिळत आहे. सध्या मच्छीमारांनी आपला मोर्चा अन्यत्र वळविला असला तरीही गोव्याकडील मार्केट कायमस्वरूपी बंद राहिले तर मोठा फटका बसू शकतो असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे.\nवेगवान वारे वाहत असल्यामुळे मासेमारीत अडथळा निर्माण झाला आहे. मच्छी कमी असून बंदरावरील उलाढाल घटली आहे. त्यामुळे गोव्याकडील व्यावहार ठप्प झाल��याचा उद्रेक जास्त प्रमाणात दिसून आलेला नाही.\nएटापल्ली : माओवाद्यांची पोस्टर, बॅनर आढळले\nएटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरातील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी पोस्टर व बॅनर लावून पार्टी स्थापनेचा चौदावा वर्धापन...\nमालवण : पश्चिम किनारपट्टीवर चक्री वादळाचा परिणाम\nमालवण : पूर्व किनारपट्टीवरील चक्री वादळाचा परिणाम आज पश्चिम किनारपट्टीवर दिसून आला. वादळसदृश परिस्थितीमुळे वारे दक्षिणेकडे वळले असून यात पाण्याचा...\nसोलापूर: मोहोळ तालुक्यात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश\nमोहोळ : कृत्रिम पावसासाठी ता 22 ते 24 सप्टेंबर या कालावधीत मोहोळ तालुक्यातील सर्व गावात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश जिल्हा प्रशासना कडुन...\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6976-koregao-bhima-violance-5-are-arrested", "date_download": "2018-09-22T07:46:01Z", "digest": "sha1:LI4GGJGBZIKH2XDODOV2VQBQB25MAXFK", "length": 10226, "nlines": 152, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "कोरेगाव-भीमा प्रकरणात पाच जणांना अटक, सर्वत्र खळबळ - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकोरेगाव-भीमा प्रकरणात पाच जणांना अटक, सर्वत्र खळबळ\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nपुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केल्याने खळबळ उडाल�� आहे.\nकोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी झालेल्या दंगलीमधील पीडित आणि तिथे राहणारी पूजा सकट हिच्या हत्या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी, या मागणीसाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आलं. तसंच यावेळी गिरीश बापट यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली.\nदरम्यान, पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी पहाटेपासूनच सुरु केलेल्या या कारवाईत एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर धवळे यांना त्यांच्या मुंबईतील गोवंडी येथील घरातून ताब्यात घेतले. तर अँड सुरेंद्र गडलिंग यांना नागपुरातील इंदोरा परिसरातून आणि माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.\nदरम्यान नागपूर विद्यापीठातील सोमा सेन यांच्या घरीही पोलिसांनी छापेमारी केली असून कारवाई सुरु आहे. आणि त्यांनाही अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर महेश राऊत यांनाही नागपुरातून अटक करण्यात आली आहे.\nपुण्यातील शनिवारवाड्याजवळ कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरने ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित एल्गार परिषदेत करण्यात आलेली चिथावणीखोर भाषणे व गाण्यांमुळे भीमा-कोरेगाव दंगल भडकल्याचा आरोप होता. या आयोजनामागे माओवाद्यांचा काही संबंध आहे का याची चाचपणी पुणे पोलिस करत आहेत.\nयाप्रकरणी काही दिवसांपूर्वी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथर कार्यकर्त्यांच्या घरीही छापे टाकण्यात आले होते. पुण्याचे सहपोलिस आयुक्त आणि नक्षलविरोधी अभियानाचे माजी पोलिस महानिरिक्षक रविंद्र कदम यांच्या नेतृत्वात ही कारवाई सुरु आहे.\nकोण आहेत अॅड. सुरेंद्र गडलिंग\nमाओवाद्यांचे खटले लढणारे वकील म्हणून अॅड. सुरेंद्र गडलिंग यांची ओळख आहे.\nदिल्ली विद्यापीठाचा प्रा. साईबाबासह अनेक नक्षलवादी समर्थक अथवा नेत्यांचे खटले अॅड. गडलिंग यांनीच लढवले आहेत.\nत्यामुळे ते कायम पोलिस यंत्रणेच्या रडारवर राहिलेले आहेत.\nकोण आहेत सोमा सेन \nया नागपूर विद्यापीठाच्या महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत.\nत्यांचे पती तुषार कांती यांना काही महिन्यांपूर्वी गुजरात पोलिसांनी अटक केली होती.\nसध्या ते जामीनावर आहेत. सोमा सेन यांच्या घराची आज पुणे पोलिसांनी झडती घेतली.\nया झडतीमध्ये नेमके काय आढळले, याबद्दल अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही.\nसोमा सेन या अनेक वर्षांपासून डाव्या चळवळीशी जुळलेल्या आहेत.\nतब्बल पन्नास तासाच्या अथक प्रयत्नानंतर 7 वर्षीय ओमची सुटका\nदंगल गर्लची छेड काढणारा अखेर अटकेत\nडॉक्टरांनी 3000 हजारांची मागणी केली, अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले\nवाळू माफीयांचे धाबे दणाणले, अमरावती पोलिसांची कारवाई\nअश्लिल व्हिडीओ प्रसारीत करणारा व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन अखेर अटकेत\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/597761", "date_download": "2018-09-22T07:33:53Z", "digest": "sha1:LSFIIM3HVTHQSJ27FTRA3KR3TZSPL3WT", "length": 16505, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोकणातील यशाचा भाजपा पॅटर्न - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कोकणातील यशाचा भाजपा पॅटर्न\nकोकणातील यशाचा भाजपा पॅटर्न\nविधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. विरोधकांवर मात करत डावखरे यांनी विजय मिळवला. समोर आलेला मुद्दा एवढाच असला तरी प्रत्यक्षात त्याचे अन्वयार्थ समजून घेण्यासारखा आहे.\nविधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या निरंजन डावखरे यांना 32,831 मते पडली तर संजय मोरे या शिवसेना उमेदवारांना 24,704 मते पडल़ी राष्ट्रवादी काँगेसचे नजीब मुल्ला यांना 14,821 मते पडल़ी निरंजन डावखरे हे गेली 6 वर्षे या मतदार संघात आमदार म्हणून कार्यरत होत़े ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत होत़े त्यांचे वडील वसंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्यावेळची निवडणूक पार पडली हेत़ी कोणतीच भूमिका न घेणाऱया समाजघटकांना आपल्या बाजूला वळवण्याचे कौशल्य वसंतरावांकडे होत़े एवढेच काय ते विरोधकांपैकी काही लोकांना आपलेसे करण्याची किमया करत असत़, असे राजकीय क्षेत्रात बोलले जात होत़े या सगळ्याचा लाभ निरंजन यांना 6 वर्षापूर्वी झाल़ा\nजितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे प्रस्थ आह़े पक्षांतर्गत दबदबा असलेले हे नेते डावखरे कुटुंबीयांचे विरोधक म्हणून ओळखले जातात़ त्यांच्यासारख्या पक्षांतर्गत विरोधकांवर मात करणे 6 वर्षापूर्वी निरंजन यांना वसंतरावांमुळेच शक्य झाल़े आव्हाड यांच्याविरुद्ध अनेकवेळा पक्ष नेतृत्वाकडे तक्रारी करून झाल्या पण आव्हाड यांना आवर घालणे नेतृत्वालाही शक्य झाले नाह़ी त्यानंतर त्यांनी पक्षांतर्गत कलहाचे कारण सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतल़े\nविरोधकांमधील निवडून येणाऱया चेहऱयांना पक्षात प्रवेश देण्याचा धडक कार्यक्रम भाजपा राबवत असल्याची टीका अजितदादा पवार यांनी यानंतर केली होत़ी राजेंद्र गावीत यांचा भाजपात प्रवेश आणि त्यानंतर पालघरमधून विजय या उदाहरणाच्या पार्श्वभूमीवर डावखरे यांचा भाजपा प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा मुद्दा ठरल़ा\n6 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत डावखरे यांच्याकडून भाजपाला पराभव स्वीकारावा लागला होत़ा गेल्या 6 वर्षात परिस्थिती पालटल़ी राज्यात व केंद्रात भाजपा सरकार कार्यरत झाले तरीही कोकण पदवीधर संघात भाजपाची परिस्थिती फारशी मजबूत झालेली नव्हती असा अंदाज मुख्यमंत्र्यांनी घेतल़ा यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराला भाजपा प्रवेशाचे अवताण देण्यात आल़े आयारामांना पदे दिली जातात हा आक्षेप आला तरी हरकत नाही परंतु निवडणूक म्हटल्यावर यश महत्त्वाचे हे लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने डावखरे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल़ा\nनिवडणुकीनंतरची आकडेवारी पाहता भाजपाचा निर्णय त्या पक्षासाठी योग्य ठरल़ा डावखरे यांच्यापैकी अन्य कोणाला उमेदवारी मिळाली असती तर पक्षाला यश मिळवणे अवघड ठरले असत़े डावखरे यांचा विजय 8 हजार मतांच्या अधिक्याने झाला असला तरी सुरुवातीपासूनच्या फेऱयांमध्ये त्यांची शिवसेनेच्या मोरे यांच्याशी कडवी झुंज झाल्याचे दिसून आल़े\nपहिल्या पसंतीच्या तीन फेऱयांमध्ये 29,035 मते मिळाली असली तरी अपेक्षित कोटा डावखरे मिळवू शकले नाहीत़ म्हणून दुसऱया फेरीची मोजणी सुरू झाल़ी या फेरीमध्ये संजय मोरे व नजीब मुल्ला सांख्यिकी नियमांप्रमाण�� बाद ठरल़े त्यानंतर डावखरे यांचा विजय झाल़ा दुसऱया फेरीची मते मोजत असताना संजय मोरे यांना ज्यांनी पहिल्या पसंतीची मते दिली त्यांची मते मोजण्यात आल़ी त्यावेळी मोरे यांच्या म्हणजे शिवसेनेच्या 10 टक्के मतदारांनी भाजपच्या डावखरे यांना मतदान केल़े\nशिवसेना पक्ष प्रमुख भाजपाच्या विरोधात दररोज वेगवेगळी विधाने करत असतात वैचारिक संदेश आपल्या कार्यकर्त्यांना व मतदारांना देत असतात़ भाजपाला सत्तेवरून दूर केल्याशिवाय शिवसेनेला बरे दिवस येणार नाहीत या विचारांना पेंद्रस्थानी ठेवून मांडणी होत असत़े ते सूत्र मतदारांपर्यंत झिरपल्याचे दिसून येत़े दुसऱया पसंतीची मते दिलेल्या शिवसेनेच्या 90 टक्के मतदारांनी राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला अथवा अन्य उमेदवारांना मतदान केले आहे हे अधोरेखित केले म्हणजे पक्षप्रमुखांचे विचार मतदारांपर्यंत किती पोहोचले आहेत, ते दिसून येईल़ मतदान होण्यापूर्वी भाजपाकडून शिवसेनेवर अनेक आरोप करण्यात येत होत़े भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे पडद्यामागे सुत जमल्याचे आरोप होत होत़े\nया मतदार संघात यापूर्वी कधीही शिवसेनेचा उमेदवार उभा राहिला नव्हत़ा पदार्पणातच शिवसेनेने प्रस्थापित भाजपला जबर आव्हान दिल़े आदित्य ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री अनंत गीते, सचिव खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेक दिग्गज रिंगणात उतरल़े शिवसेनेचे उपनेते, आमदार यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून शिवसेनेच्या मागे अधिकाधिक मतदारांना उभे केल़े राज्यमंत्री केसरकर यांनीही चोख कामगिरी बजावली असल्याचे दिसून आल़े शिवसेनेचे पदापर्णातील हे काम संघटनात्मक ताकद दाखवून देणाऱया सामान्य मतदारच नव्हे तर पदवीधर मतदार मंडळींमध्ये शिवसेनेचे वाढते आकर्षण लक्षणीय ठरणारे आह़े या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव जरी झाला असला तरी प्रतिस्पर्धेला दिलेली लढत नक्कीच महत्त्वाची ठरली आह़े\nमतदार नोंदणीसारख्या अनेक बारीक कामांकडे लक्ष देणे हा भाजपचा जनसंघापासून हातखंडा असलातरी या निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत एकवाक्यता नसल्याने पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या पारंपरिक मतदारांची नोंदणीच योग्य प्रकारे झाली नाह़ी भाजपच्या राज्य व कोकण विभागीय संघटनेची दुबळी निर्णय क्षमता हे त्याचे कारण म्हणावे लागेल़ या विपरीत परिस्थिती आमदार प्रसाद लाड यांच्याकडे या निवडणुकीची धुरा देण्यात आल़ी त्यांनी प्राप्त परिस्थितीत काय करता येईल याचा विचार केला आणि आजपर्यंत जवळ न आलेल्या शिक्षक संघटनांसह अन्य कर्मचारी संघटनांना सोबत घेतल़े ऍड़ दीपक पटवर्धन यांच्यासारख्या कार्यकर्त्याकडे जबाबदारी देऊन महत्त्वाची चाल खेळल़ी शिवसेनेचे मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी हालचाली केल्या आणि त्यात यशस्वी झाल़े प्रसाद लाड यांची राजकारणातील खेळी कशी असते त्याचा अंदाज यानिमित्ताने विरोधकांना आल़ा\nकुंदन शाह की दुनिया\nनवे वर्ष जुने होते\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5206870350444383929&title=Branding%20is%20not%20just%20Advertising&SectionId=4822001413905393102&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-09-22T07:56:47Z", "digest": "sha1:IM4T2CDBDFSNN23J4JSU43GC2ID2EYIF", "length": 14452, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘ब्रँडिंग म्हणजे फक्त जाहिरात नव्हे’", "raw_content": "\n‘ब्रँडिंग म्हणजे फक्त जाहिरात नव्हे’\nपुणे : ‘केवळ जाहिरात म्हणजे ब्रँडिंग नव्हे. ब्रँडिंग म्हणजे त्याहीपुढील संकल्पना आहे. उद्योग-व्यवसायात प्रगतीसाठी जिद्द आणि चिकाटीसोबतच ब्रँडिंगही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच मराठी उद्योजकांना आणि वाचकांना ब्रँड ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी, त्याची गरज पटवून देण्यासाठी ‘ब्रँडनामा’ हे पुस्तक लिहिले,’ अशा शब्दांत प्रसिद्ध ब्रँड कन्सल्टंट आणि ‘प्रतिसाद कम्���ुनिकेशन्स’चे अभिजित जोग यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी लिहिलेल्या आणि ‘रसिक आंतरभारती’ने प्रकाशित केलेल्या ‘ब्रँडनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दोन डिसेंबर) पुण्यात झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘बुकगंगा डॉट कॉम’ने या पुस्तकाचे ‘ई-बुक’ प्रकाशित केले आहे. ब्रँड या संकल्पनेची सर्वंकष ओळख करून देणारे ‘ब्रँडनामा’ हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे.\nविविध क्षेत्रांत आपापला ब्रँड निर्माण केलेले आणि अभिजित जोग यांनी ज्यांच्या व्यवसायांचे ब्रँडिंग करून त्यांच्या विस्तारासाठी साह्य केले अशा मान्यवरांना या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. अभिनेते सचिन खेडेकर, ‘परांजपे बिल्डर्स’चे शशांक परांजपे, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, ‘चितळे बंधू मिठाईवाले’चे श्रीकृष्ण चितळे, ‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स’चे सौरभ गाडगीळ यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. ‘बुकगंगा’चे सीईओ मंदार जोगळेकर, तसेच अन्य मान्यवरही या वेळी उपस्थित होते.\n‘येत्या काळात उद्योग, सेवा, व्यक्तिमत्त्व या प्रत्येकाच्या विकासासाठी ब्रँड या संकल्पनेची गरज आहे. हे मराठी उद्योजकांना, तसेच नागरिकांना कळण्याची गरज आहे. त्या प्रेरणेतूनच मी हे पुस्तक लिहिले,’ अशी भावना अभिजित जोग यांनी व्यक्त केली. ‘उद्योगविश्वात मराठी माणूस मोठा झाला असला, तरीही त्याचा ब्रँडिंग क्षेत्रावर प्रभाव पडू शकलेला नाही. या क्षेत्रात येण्यासाठी मराठी माणसांना कोणी मार्गदर्शन करत नाही. त्यामुळे मराठी माणसानेच मराठी माणसाला मदत करण्याची गरज आहे,’ असे मत अभिनेते सचिन खेडेकर यांनी मांडले.\nया वेळी युवा लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन याने घेतलेली प्रमुख पाहुण्यांची मुलाखत विशेष रंगली. अभिजित जोग यांनी ब्रँडिंगसाठी केलेल्या मदतीमुळे आपण व्यवसायात कशी ओळख निर्माण केली, याची रंगतदार कहाणी या सर्वांकडून उपस्थितांना ऐकायला मिळाली. ‘सेवा क्षेत्राला ब्रँडिंगची गरज काय, असे लोकांना वाटते; पण तिथेही त्याची नक्कीच गरज आहे. सहकारी बँकांमध्ये न्यूनगंड असतो; मात्र ‘सारस्वत बँक’ केवळ मुंबईपुरती किंवा सारस्वतांपुरतीच मर्यादित असल्याचा समज ब्रँडिंगमुळे पुसून टाकला गेला आणि आज आधुनिक आणि तत्पर सेवा देणारी देश पातळीवरील बँक म्हणून या बँकेचे ब्रँडिंग झाले आहे,�� असे ‘सारस्वत बँके’चे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी सांगितले.\n‘खाद्यपदार्थांची गुणवत्ता राखण्यासोबतच व्यवसायाचा विस्तार करताना ब्रँडिंग, ट्रेडमार्क याबाबत आम्ही आग्रही असतो,’ असे श्रीकृष्ण चितळे यांनी सांगितले. परदेशात पेप्सी, चॉकलेट्स, कॅडबरीज हे पदार्थ व्हेंडिंग मशीनद्वारे मिळत असतील, तर तिकडे ‘बाकरवडी’ची व्हेंडिंग मशीन्स बसवता येतील का, याचा विचार करत असल्याचेही चितळे यांनी सांगितले.\n‘पूर्वी आमची टॅगलाइन ‘प्रेरणा सचोटीची, विश्वासाची’ अशी होती. या गोष्टी आमचे प्रेरणास्थान आजही आहेतच; पण बदलता काळ, राहणीमान, जीवनशैली, विभक्त कुटुंबपद्धती यानुसार आम्ही ‘प्रेरणा नव्या भारताची’ अशी नवी ब्रँडलाइन अंगीकारली. ‘अथश्री’ हा ज्येष्ठांसाठीचा प्रकल्प उभारून आणि जाहिरातीतही त्याचा कल्पकतेने वापर करून ज्येष्ठांसाठी, वृद्धांसाठी सेवा देणारा वास्तुउद्योजक म्हणून ‘ब्रँडिंग’ केले,’ असे शशांक परांजपे यांनी सांगितले.\n‘‘ब्रँड अँबेसेडर’ म्हणून सलमान खानला निवडणे ही एक प्रकारे रिस्कच होती; मात्र ‘पीएनजी’च्या दुबई, अबूधाबी येथील शाखेत येणारे ग्राहक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला. ‘भाई यहाँ से सोना लेता है’ असे म्हणून तेथील ग्राहक दुकानात येतात. परंपरागत ग्राहक दूर जाणार नाही, याची काळजीही घेतली. अमेरिका, लॉस एंजलीस येथे ‘पीएनजी’चा विस्तार करताना तेथील ग्राहक ओळखून माधुरी दीक्षितला ब्रँड अँबेसेडर म्हणून निवडले,’ असे सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.\nअनीश जोग आणि ‘रसिक आंतरभारती’चे योगेश नांदूरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नम्रता वागळे यांनी सूत्रसंचालन केले.\n(‘ब्रँडनामा’ हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nरिकामा कॅनव्हास पोटली ऑनलाइन बँकिंगच्या जगात + ऑनलाईन शॉपिंगच्या जगात मंत्रात्मक श्लोक कर्दळीवन एक अनुभूती...\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी ��ुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/sonilex-r001-8gb-mp3-player-red-price-pjS6f8.html", "date_download": "2018-09-22T07:33:28Z", "digest": "sha1:IQHA4Q7MJNYKOUFS7PKJR3GIXSXHGJF3", "length": 15072, "nlines": 401, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनीलेक्स ह्र००१ ८गब पं३ प्लेअर रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनीलेक्स पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनीलेक्स ह्र००१ ८गब पं३ प्लेअर रेड\nसोनीलेक्स ह्र००१ ८गब पं३ प्लेअर रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनीलेक्स ह्र००१ ८गब पं३ प्लेअर रेड\nसोनीलेक्स ह्र००१ ८गब पं३ प्लेअर रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनीलेक्स ह्र००१ ८गब पं३ प्लेअर रेड किंमत ## आहे.\nसोनीलेक्स ह्र००१ ८गब पं३ प्लेअर रेड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसोनीलेक्स ह्र००१ ८गब पं३ प्लेअर रेडफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसोनीलेक्स ह्र००१ ८गब पं३ प्लेअर रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 330)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनीलेक्स ह्र००१ ८गब पं३ प्लेअर रेड दर नियमितपणे बदलते. कृपया सोनीलेक्स ह्र००१ ८गब पं३ प्लेअर रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनीलेक्स ह्र००१ ८गब पं३ प्लेअर रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 11 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनीलेक्स ह्र००१ ८गब पं३ प्लेअर रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनीलेक्स ह्र००१ ८गब पं३ प्लेअर रेड वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 8 hr\nसेल्स पाककजे mp3 player\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनीलेक्स ह्र००१ ८गब पं३ प्लेअर रेड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-marine-fish-cheap-due-bumper-arrival-99842", "date_download": "2018-09-22T07:38:20Z", "digest": "sha1:NLJ27GXF7NMDNTVYGHTI35UTOGYHDYDG", "length": 15110, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Marine fish cheap due to the bumper arrival कोल्हापूरात बंपर आवक झाल्याने समुद्री मासे स्वस्त | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूरात बंपर आवक झाल्याने समुद्री मासे स्वस्त\nरविवार, 25 फेब्रुवारी 2018\nकोल्हापूर - गेल्या १५ दिवसांपासून कोकणातून विविध प्रजातींच्या माशांची बंपर आवक झाल्यामुळे माशांचे दर प्रतिकिलोमागे १०० ते १५० रुपयांनी उतरल्याचे मासे विक्रेत्यांनी सांगितले.\nकोल्हापूर - गेल्या १५ दिवसांपासून कोकणातून विविध प्रजातींच्या माशांची बंपर आवक झाल्यामुळे माशांचे दर प्रतिकिलोमागे १०० ते १५० रुपयांनी उतरल्याचे मासे विक्रेत्यांनी सांगितले.\n‘‘गेल्या आठवड्यात अखंड सुरमईचा दर हा ६०० रुपये होता. हाच दर आता ५०० रुपये झाला. मांदेली, तारली, बांगड्याची आवकही भरपूर प्रमाणात आहे. मासे खवय्यांसाठी ही पर्वणी असून चवदार सुरमई घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढत आहे. समुद्री खेकड्यांनाही भरपूर मागणी आहे. सुरमईबरोबरच खास पापलेट विकत घेऊन खाणारे लोकही खूप आहेत.’’\nयाशिवाय स्थानिक मासे विक्रेत्यांकडून टिलापची ७० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. नदीतील खेकडा हा ३०० रुपयांना सहा नग याप्रमाणे विक्री करण्यात येत आहे. खेकड्यांनाही खूप मागणी आहे. नदीतील मासळीची आवकही चांगली आहे.\nब्लॅक, पॅसिफिक, यलोटेल किंगफिश असे सुरमईचे प्रकार आहेत; मात्र साधा सुरमई माशाशी या प्रकारांचा काही संबंध नाही. साध्या सुरमईला किंग मॅकेरल असे म्हणतात. अटलांटिक महासागरातील अमेरिकेच्या समुद्री तटालगत सुरमई मासा भरपूर प्रमाणात सापडतो. यामध्ये चरबी कमी असते. ओमेगा फॅटी-३ ॲसिड, प्रथिने, व्हिटॅमिन बी-१२, सेलेनियमचा भरपूर साठा सुरमईत असतो, म्हणूनच सुरमई हा आरोग्यास अतिशय उपयुक्त असतो. मात्र संशोधक म्हणतात, त्याप्रमाणे सुरमईत पाऱ्याचे प्रमाणही खूप असते. सुरमईच्या तीन औंस मांसात ११४ उष्मांक, २२ ग्रॅम प्रथिने, ४४ टक्के दररोज लागणारी प्रथिने, दररोज लागणारा दोन हजार उष्मांक असतो. दोन ग्रॅम चरबी, ५८ मिलीग्रॅम कोलेस्टेरॉल असते. म्हणजे, सुरमई तीन औंस पोटात गेली तर वर उल्लेख केलेले सर्व घटक शरीराला मिळतात.\nसुरमई ही आरोग्यासाठी चांगली असली तरी यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या इशाऱ्यानुसार, सुरमईत पाऱ्याचे प्रमाण खूप असल्यामुळे गरोदर स्त्रिया, उपचार सुरू असलेले रुग्ण, लहान मुलांनी सुरमई खाऊ नये.\nओमेगा फॅटी-३ ॲसिड हे मेंदू, हृदय, पेशींसाठी अत्यंत उपयुक्त असून ते दररोज स्त्रियांसाठी १.१ ग्रॅम तर पुरुषांसाठी १.६ ग्रॅम लागते. लाल रक्तपेशी अन्‌ डीएनएसाठी व्हिटॅमिन बी-१२ तर सेलेनियम हे चयापचय, थायरॉईड ग्रंथी, रोगप्रतिकारक शक्ती, पेशींची सुरक्षेसाठी लागते. याशिवाय सुरमईतून १० टक्के लोह, पोटॅशियम मिळते.\nमाशांचे दर असे (प्रतिकिलो रुपये)\nसुरमई अखंड : ५००\nसुरमई कटपीस : ६०० ते ७००\nलहान सुरमई : ३५० ते ४००\nताजा झिंगा : २०० ते ४००\nबांगडा : १२० ते १४०\nरावस : २२० ते २८०\nपापलेट : ६०० ते १२००\nसमुद्री खेकडा : १४०\nताजा बोंबील : १६०\nनदीचा टिलाप मासा : ७०\nनदीचा खेकडा : ३०० रुपयांना सहा नग (आकारमानानुसार)\nतळ्यातील पानगा : १२०\n...तर देशमुख यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन, स्वाभिमानीचा ईशारा\nआटपाडी - माणगंगा सहकारी साखर कारखान्याने गेल्या दोन हंगामातील ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत. ती द्यावीत या मागणीसाठी सोमवार (ता.24)...\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nमालवण : पश्चिम किनारपट्टीवर चक्री वादळाचा परिणाम\nमालवण : पूर्व किनारपट्टीवरील चक्री वादळाचा परिणाम आज पश्चिम किनारपट्टीवर दिसून आला. वादळसदृश परिस्थितीमुळे वारे दक्षिणेकडे वळले असून यात पाण्याचा...\nवैद्यकीय तपासणीनंतरच निवडणूक कामांतून मुक्तता\nमुंबई - निवडणुकांच्��ा कामातून सुटका मिळवण्यासाठी राज्यातील अनेक शिक्षक बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र निवडणूक आयोगाला सादर करतात; मात्र यापुढे त्यांना तसे...\nटेमघर नाल्यात मासे मृत्युमुखी\nमहाड - महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे सांडपाणी येथील टेमघर नाल्यात मिसळल्याने हा नाला प्रदुषित झाला असुन मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/cartoons/", "date_download": "2018-09-22T07:08:36Z", "digest": "sha1:F4CSXGNDOODNNEAF5PWOINKK5HEHQP2H", "length": 2306, "nlines": 40, "source_domain": "rightangles.in", "title": "व्यंगचित्रे | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nशनिवार, १७ फेब्रुवारी २०१८\nबुधवार, ७ फेब्रुवारी २०१८\nसोमवार, २२ जानेवारी २०१८\nरविवार, १२ नोव्हेंबर २०१७\nरविवार, ५ नोव्हेंबर २०१७\nरविवार, १ ऑक्टोबर २०१७\nरविवार, २४ सप्टेंबर २०१७\nनरेंद्रा अजब तुझे हे सरकार\nरविवार, १६ सप्टेंबर २०१७\nएकी कडे रोज साठ सत्तर लाख मुंबईकरांची वाहतूक करणाऱ्या लोकल ट्रेन व्यवस्थेचा बोजवारा उडतोय. त्यासाठी एक दमडी खर्चायला यांच्या जीवावर येत आणि मोदीजी आणतायत एक लाख कोटी खर्चून मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन\nसोनल आंबेकर व्यंगचित्रकार आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/delhi-weight-congress-contest/", "date_download": "2018-09-22T07:39:13Z", "digest": "sha1:EQP2RXZ7KOB3DEARELV2KBGEU367CFEP", "length": 13975, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दिल्ली वजनाची काँग्रेसमध्ये स्पर्धा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › दिल्ली वजनाची काँग्रेसमध्ये स्पर्धा\nदिल्ली वजनाची काँग्रेसमध्ये स्पर्धा\nराज्यासह देशातील सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे स्वप्न दाखविले होते. या पार्श्‍वभुमीवर देशामध्ये बॅकफूटवर गेलेल्या भारतीय काँग्रेस पक्षाने गु���रात विधानसभा निवडणुकीत जोरदार कमबॅक केले. त्यासाठी नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची प्रचंड मेहनत ही जमेची बाजू असली तरी पक्ष निरीक्षक म्हणून जिल्ह्यातील माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले. दरम्यान पक्षातील या चैतन्यपूर्ण वातावरणाच्या पार्श्‍वभुमीवर राहुल गांधी यांनी राज्यातील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना तातडीने दिल्लीला बोलावून राजकीय आढावा घेतला. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात सध्या दिल्ली दरबारी ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे वजन वाढल्याची चर्चा स्पर्धेत रूपांतरीत झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.\nराज्याच्या राजकारणात काँग्रेसचे ना. राधाकृष्ण विखे पाटील व आ. बाळासाहेब थोरात हे तुल्यबळ व वजनदार नेते असल्याबद्दल कुणाच्याही मनात संदेह नाही. त्यामुळेच आजपर्यंतच्या मंत्री मंडळात दोघांनाही महत्वाचे खाते देण्यात आली. नव्हे अहमदनगर जिल्ह्यातून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दोघांचेही नाव आघाडीवर असल्याचे चित्र अनेकदा अनुभवायास मिळाले आहे.\nआज राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरोधकांच्या भूमिकेत असली तरी राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून ना. विखे यांची कारकिर्द जिल्ह्यासाठी भूषणावह ठरली आहे. तीन वर्षापूर्वी राज्य व देशात सत्तांतर झाल्यानंतर अडीच वर्षाचा काळ विरोधकांसाठी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अवस्थेत गेला. ना केंद्रात, ना राज्यात काँग्रेसला चमकदार कामगिरी करता आली. परंतु गुजरात निवडणुकीपासून भाजपा विरोधकांना चुचकारून त्यांची एकमोट बांधण्यात काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांना जसे यश मिळाले. तसेच यश राज्यात ना. विखे यांना राष्ट्रवादी काँग्रेसला विश्‍वासात घेण्यात मिळाले आहे.\nराज्यातील सत्ता हातातून गेल्यानंतर प्रारंभी भाजपाला बाहेरून पाठींबा देण्याची भाषा करणारी राष्ट्रवादी काँग्रेस आता धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर मित्रपक्ष काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी आग्रही आहेत. सत्ताधार्‍यांच्या विरोधात ‘हल्लाबोल’ आंदोलनासह सर्वच आघाड्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस खांद्याला खांदा लावून एकजीवाने लढाई करीत असल्याचे चित्र महाराष्ट्र अनुभवतो आहे.\nयापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवून काम करणारे आ. बाळासाहेब थोरात यांना राजकीय लाभ झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेसशी वैर घेवून ना. राधाकृष्ण विखे यांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागली. त्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील आशिया खंडातील सहकारी तत्वावर चालणार्‍या एकमेव मुळा-प्रवरा विद्युत सहकारी संस्थेचा बळी गेल्याचा इतिहास ताजा आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमधील संघर्ष फारसा लाभाचा नसल्याची बाब ना. विखे व आ. थोरात यांच्या लक्षात आलेली आहे. म्हणूनच आ. थोरातांपाठोपाठ ना. विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून पक्षाला सकारात्मक विकासाचा आक्रमक चेहरा मिळवून देण्यात यश मिळविले आहे. परंतु जिल्ह्यात काँग्रेसच्या या वजनदार नेत्यांचे ‘विळा-भोपळ्यांचे नाते कार्यकर्त्यांच्या मानेवर तलवारी प्रमाणे सदैव टांगते राहिलेले आहे.\nजिल्ह्यात काँग्रेस पक्ष बळकटीसाठी ही दोन नेते एकत्र आले तर जिल्ह्याच्या राजकारणाची कूस बदलण्याची क्षमता यांच्यात असल्याचे कार्यकर्ते खाजगीत सांगतात. परंतु प्रत्यक्षात आपआपल्या नेत्याकडे आपली निष्ठा व्यक्त करताना स्वत:चे वजन वाढावे म्हणून दोन्ही नेत्यांमधील दुरावा कायम ठेवण्यात धन्यता मानतात. याची पक्षाला जिल्ह्यात मोठी किंमत मोजावी लागत असली तरी दोन्ही नेत्यांची दिल्लीतील वाढत्या वजनाची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.\nआ. बाळासाहेब थोरात यांनी गुजरात निवडणुकीत पक्ष निरीक्षक म्हणून केलेली उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या मितभाषी, विनम्र नेतृत्वाला कलाटणी देणारी ठरली आहे. पक्षाचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी आ. थोरात यांची हिमाचल प्रदेशच्या पक्ष बांधणीसाठी ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्याबरोबर निरीक्षक म्हणून वर्णी लावल्याने थोरात समर्थक कार्यकर्ते उत्साहाने प्रफुल्लीत झाले आहेत.\nदरम्यान दि. 4 जानेवारी रोजी काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी राज्याचे विरोधीपक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना तातडीने दिल्लीला बोलविले. समवेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरूपम व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांना बोलावून राज्यातील राजकारणाची दिशा ठरविली. त्यामुळे जिल्ह्यातील विखे समर्थक कार्यकर्तेही भलतेच फॉर्मात आले आहेत.\nना. विखे व आ. थोरात यांचे सध्या दिल्ली दरबारी वाढते वजन लक्षात घेता उद्या राज्यात सत्तांतर झाले तर मुख्यमंत्री म्हणून दोघांमधील एकाची वर्णी लागेल, असे ठणकावून सांगण्याची कार्यकर्त्यांची स्पर्धा जिल्हावासियांना आनंददायी वाटते आहे. सन 2019 च्या निवडणुकीत नेमके काय होणार हे सांगणे आज जरी अवघड वाटत असले तरी जिल्ह्यातील हे दोन नेते महत्वपूर्ण भूमिका बजावणार हे कमी नव्हे. परंतु या दोघांमधील ‘अबोला’ दूर करण्यासाठी खा. राहुल गांधी केव्हा बोलतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/unstoppable-scam-in-Ahmednagar-Municipal-Corporation/", "date_download": "2018-09-22T07:09:11Z", "digest": "sha1:JMSUICDRC42223JA2PRJXPOPTEJUA7GM", "length": 16551, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपात घोटाळ्यांची मालिका संपेना! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › मनपात घोटाळ्यांची मालिका संपेना\nमनपात घोटाळ्यांची मालिका संपेना\nपथदिवे घोटाळ्यानं अनेक अधिकार्‍यांची ‘वाट’ लावली असली तरी, आतापर्यंतच्या ‘काही करा, काहीच होत नाही’, या ‘अनुभवा’नं निगरगठ्ठ झालेल्या महापालिकेतील अधिकार्‍यांचा ‘मोह’ काही केल्या सुटत नसल्याचं, आता उद्यान विभागातील नव्या घोटाळ्यानं पुन्हा एकदा उघड झालंय. पथदिवे घोटाळ्यात थेट अधिकारी अन् ठेकेदारावर गुन्हे दाखल होऊन, अटकेची कारवाई झाल्यानंतरही पुन्हा दुसर्‍या विभागातही असाच घोटाळा घडतो, हे पाहून मनपातील कनिष्ठ अधिकारी अन् ठेकेदारांवर वरिष्ठ अधिकारी अन् पदाधिकारी, नगरसेवक यापैकी कुणाचाच अंकुश नसल्याचं दिसून येतंय. बजेट रजिस्टरला न खतवता अन् न केलेल्या कामांची तब्बल 35 लाखांची बिले बिनबोभाट काढण्याचा प्रकार पथदिवे घोटाळ्यातून उघड झाला होता. आता अशीच ‘करामत’ उद्यान विभागाच्या अधिकार्‍य��ंनी ठेकेदारांच्या संगनमताने करून दाखवलीय. प्रशासकीय मान्यता न घेता थेट कामांची देयके सादर करण्याचा प्रकार मुख्य लेखा परीक्षकांनी चव्हाट्यावर आणलाय.\nकामांची ही बिले पाहून वरिष्ठ अधिकारीही चांगलेच अचंबित झालेत. वरिष्ठ अधिकार्‍यांची मान्यता टाळण्यासाठी तब्बल 55.50 लाख रुपयांच्या कामांचा खर्च उद्यान विभागाने चक्‍क ‘किरकोळ’ म्हणून प्रस्तावित केलाय. विशेष म्हणजे वार्षिक निविदा मंजूर असतानाही ‘जेसीबी’च्या भाड्यापोटी मोठ्या प्रमाणात खर्च दाखवून, त्याची ‘किरकोळ’ बिले तयार करण्यात आलेली आहेत. त्यामुळं या सर्व देयकांवर पुन्हा एकदा संशयाचा मळभ चढलेला दिसतोय. लेखा परीक्षकांच्या आक्षेपानंतर आयुक्‍तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत उद्यान विभागप्रमुखांना नोटीस बजावून खुलासा मागविला असून, सर्व बिलांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत खरे. मात्र, आता आयुक्‍तच बदलून गेल्यानं ही चौकशी किती गांभिर्याने होणार, असा प्रश्‍न आहे. पथदिवे घोटाळा ‘दै. पुढारी’ने लावून धरल्यानं पुढील कारवाई झाली खरी. पण अद्यापि या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला कनिष्ठ अभियंता रोहिदास सातपुते पोलिसांना सापडलेला नाहीये, हे विशेष\nमहापालिकेत ज्याला काम करायचं नाही, अशा कर्मचार्‍यांचा ओढा हा कायम उद्यान विभागाकडे ठरलेला असतो. कारण तिथं गेलं की काम करावंच लागत नाही. संबंधित अधिकार्‍याला सांभाळलं की बस्स. त्यामुळं या विभागाचे ‘खास’ अधिकारी अन् कर्मचार्‍यांमार्फत खरंच नेमकं काय काम चालतं, असा प्रश्‍न पडतो. महापालिका क्षेत्रातील ओपन स्पेस साफ करणे, वृक्षारोपणासाठी खड्डे घेणे, अशा विविध कामांसाठी वापरण्यात आलेल्या भाडेतत्त्वावरील जेसीबीची लाखो रुपयांची देयके उद्यान विभागानं सादर केली आहेत. आता ही कामं नेमकी कुठं झाली, असा प्रश्‍न नगरकरांना पडावा. जेसीबीच्या भाड्याची सुमारे 22 लाख 47 हजार रुपयांची देयके काही दिवसांपूर्वी मुख्य लेखापरीक्षकांकडं सादर करण्यात आली होती.\nत्यातली बहुतांशी देयके ही 50 हजारांच्या आतील रकमेची आहेत. मात्र, तपासणी करताना लाखो रुपयांच्या काही कामांना प्रशासकीय मान्यता न घेताच थेट देयके सादर झाल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे निविदा मंजूर असलेल्या ठेकेदाराकडून जेसीबी उपलब्ध करून घेणे आवश्यक असताना, उद्यान विभागानं परस्पर जेसीबी मागवून काम करुन घेतल्याचंही दिसून आलंय. त्यानंतर या बिलांच्या रकमेसह एकूण 47 लाख 50 हजार रुपयांचे प्रस्तावही मंजुरीसाठी सादर करण्यात आलेत. शिवाय या कामांचा खर्च एवढा मोठा असताना त्याला वरिष्ठ अधिकार्‍यांची प्रशासकीय मान्यता नसताना त्याची ‘किरकोळ’ बिले करण्याची करामतही उद्यान विभागानं केलीय. आता या सर्व प्रकाराची सखोल चौकशी केली तर त्यातून सर्वकाही बाहेर येऊ शकेल. मात्र, अशी चौकशी होणार का, हा खरा प्रश्‍न आहे.\nमहापालिकेतील ही घोटाळ्यांची मालिका काही केल्या संपायला तयार नाही. पूर्वी घोटाळ्यांसाठी बांधकाम विभागच टार्गेट ठरलेला असायचा. मात्र, आता घोटाळ्यासाठी अनेक विभाग संगनमतानं उपलब्ध होतायेत. बांधकाम विभागतही चेंबर दुरुस्ती कामाची लाखो रुपयांची ‘किरकोळ’ बिले व त्यातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आलेला आहे. त्यानंतर ठेकेदारांनी विद्युत विभागाकडे लक्ष केंद्रीत करीत अधिकारी, कर्मचार्‍यांच्या संगनमताने पथदिवे घोटाळा केला. विद्युत विभागातील या घोटाळ्यात थेट उपायुक्‍त, कॉफो अशा वरिष्ठ अधिकार्‍यांसह कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी अन् ठेकेदारवरही कारवाई झाली. मात्र, त्यानंतरही मनपातील घोटाळेबाजांनी त्यातून धडा घेतलेला दिसत नाही, हे उद्यान विभागातील या घोटाळ्याने दिसून येत आहे. नगरसेवक निधीसह इतर निधींमधून 5 हजारांच्या आतील रकमांची बोगस बिले लाटण्याचा ‘सपाटा’ यामध्ये सुरू असून, यात नगरसेवकांचाही सहभाग नसेल तर नवलंच मानावे लागेल.\nउद्यान विभागातील हा घोटाळाही चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. कारण या देयकांच्या फायलीही आता मनपातून गहाळ झाल्या असून, ठेकेदार या फायली घेऊन गेल्याचे उद्यान विभागाकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे पथदिवे घोटाळ्याप्रमाणे या कामांबाबत संशय बळावला असून, यात बोगस बिलांचा समावेश असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रशासकीय मान्यता न घेताच काम करून देयके तयार करण्यात आल्याबाबत उद्यान विभाग प्रमुखांना नोटीस बजावून खुलासा मागण्यात आला आहे. मात्र, आता नोटीस बजावणारे आयुक्‍त बदलून गेले असून, आयुक्‍तपदाचा कार्यभार जिल्हाधिकार्‍यांवर आहे. त्यामुळे उद्यान विभागातील या घोटाळ्याची चौकशी गांभिर्याने होणार का, असा प्रश्‍न आहे.\nएकीकडं महापालिकेच्या स्थापनेला चौदा वर्षे पूर्ण होऊनही, नगरकरांचा मूलभ���त सोईसुविधा मिळण्याचा ‘वनवास’ अद्यापि संपलेला नाही. प्रभागात एखादा बल्ब किंवा ट्यूब मिळण्यासाठी मारामार करावी लागणार्‍या नगरसेवकांना पथदिवे घोटाळ्यानंतर त्याच कोडे उलगडले असावे. तत्कालीन नगरपालिकेच्या काळापासून आतापर्यंत अनेक घोटाळे झाले. मात्र, तत्कालीन पदाधिकारी, अधिकारी अशा सर्वांनीच सोईस्कर आणि संधीसाधू भूमिका घेतल्याने हे घोटाळे दाबले गेले. त्यामुळे ‘काळ सोकावत गेला’ अन् घोटाळे करणारे अधिकारी, कर्मचारी निगरगठ्ठ होत गेले. पथदिवे घोटाळ्यात झालेल्या कारवाईनंतर तरी मनपातील हे लोण थांबेल, असं वाटत होतं. मात्र, त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे उद्यान विभागातील या नव्या घोटाळ्यामुळं दिसून येत आहे. मुळातच घोटाळ्यांमध्ये दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईचा कडक बडगा उगारत त्यांना बडतर्फ करून थेट घरचा रस्ता दाखवायला हवा. तरच असे घोटाळे थांबून बोगस प्रकारांना आळा बसेल. त्यासाठी महापालिकेला आता तुकाराम मुंडे यांच्यासारख्या खमक्या आयुक्‍तांची गरज आहे. अन्यथा ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे पुन्हा घोटाळ्यांचा खेळ असाच सुरूच राहील अन् नगरकरांच्या पदरात विकासाचं माप काही पडणार नाही..\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/6-person-arreste-In-Case-Of-Fraud-In-Kolhapur/", "date_download": "2018-09-22T07:38:39Z", "digest": "sha1:24KFIGA74GTKSNB6LY4LX2EB62ER5IJ4", "length": 6288, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर : नोकरीच्या आमिषाने फसवणूक; टोळीला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर : नोकरीच्या आमिषाने फसवणूक; टोळीला अटक\nकोल्हापूर : नोकरीच्या आमिषाने फसवणूक; टोळीला अटक\nशिये (कोल्हापूर) : वार्ताहर\nवैद्यकीय विभागात शासकीय नोकरीचे आमिषाने सुमारे चाळीस तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला शिरोली एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. फसवणुकीचा अकडा एक कोटी रुपयांच्या घरात असल्याचे पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव व सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nफसवणूक प्रकरणी विजय चव्हाण, हेमंत पाटील, बजरंग सुतार, अधिकराव पाटील, भास्कर वडगावे व दिलीप कांबळे अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणातील मास्टर माईंड हेमंत पाटील याचा मावस भाऊ सचिन पाटील हा फरारी आहे. तावडे हॉटेल येथील एका हॉटेलसमोर मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दहा लाख रुपये रोख व एक स्विफ्ट मोटार असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.\nयाबाबत उपअधीक्षक सुरज गुरव यांनी दिलेली माहिती अशी की, हेमंत पाटील व सचिन पाटील यांनी फिर्यादी संभाजी बापू निकम ( वय ४२, रा. निकम गल्ली, संभापूर, ता. हातकणंगले ) यांना विश्वासात घेतले. लोणावळा येथे नेऊन बनावट वरिष्ठ शासकीय वैद्यकीय अधिकारी गोयल असल्याचे भासवून वैद्यकीय विभागात विविध पदे भरायची आहेत. यासाठी प्रत्येकी चार लाख रुपयांची मागणी करण्यात आली. यापैकी दोन लाख अगोदर व ऑर्डर मिळाल्यानंतर दोन लाख असे ठरविण्यात आले. याला बळी पडून फिर्यादी संभाजी निकम यांनी आपले नातेवाईक व मित्र सुशांत पाटील, सागर पाटील, तुषार पिष्टे, सुशांत दबडे, अमन जमादार, विशाल दबडे व संदीप दबडे यांच्याकडून चौदा लाख रुपये गोळा करून दिले. हा सर्व प्रकार मे २०१८ ते १५ ऑगस्ट या दरम्यान घडला आहे. यापैकी काही तरुणांना नोकरीची बनावट ऑर्डर देण्यात आली. तसेच काही कारणास्तव भरती थांबली आहे असे सांगून ऑर्डर थांबविण्यात आली. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक तरुणांची फसवणूक झाली असावी असा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे अशा प्रकारे फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिसात तक्रार दाखल करावी असे आवाहन सुरज गुरव यांनी पत्रकार परिषदेत केले.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/income-limit-niradhar-yojana-129848", "date_download": "2018-09-22T07:52:58Z", "digest": "sha1:AZB5OV5PA43AXEIS7CUMIUHP2P2UBYLR", "length": 13884, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "income limit for the Niradhar Yojana निराधार योजनेची उत्पन्न मर्यादा वाढवणार - राजकुमार बडोले | eSakal", "raw_content": "\nनिराधार योजनेची उत्पन्न मर्यादा वाढवणार - राजकुमार बडोले\nबुधवार, 11 जुलै 2018\nनागपूर - संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेसह इतरही योजनांमध्ये 21 हजारांची उत्पन्न मर्याद आहे. ही उत्पन्न मर्यादा वाढविण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.\nनागपूर - संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेसह इतरही योजनांमध्ये 21 हजारांची उत्पन्न मर्याद आहे. ही उत्पन्न मर्यादा वाढविण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.\nमहात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्नाने गौरविण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहचवणार असल्याचे सांगत ओबीसींना 2020 पर्यंत घरकुल उपलब्ध करून देण्यात येतील. डॉ. आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद येथील तळोदा येथे स्मारक उभारण्यास सरकार तयार होते. परंतु, जिल्हा परिषदेने जागा उपलब्ध करून न दिल्याचे विधानसभेत सामाजिक न्याय विभागासह इतर विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करतान बडोले म्हणाले.\n70 टक्के अनुसूचित जातीच्या उमेदवारांना शिष्यवृत्तीचे वितरण केल्याचे ते म्हणाले. आमदार वारिस पठाण यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली. बच्चू कडू यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी असलेली 21 हजारांची उत्पन्न मर्यादा 50 हजार किंवा एक लाखापर्यंत वाढविण्याची सूचना मांडली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेतून पुन्हा एकदा धनगर, मराठा तसेच मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर उजळणी झाली. मराठा आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने यावर बोलू शकत नसल्याचे आमदार सुनील प्रभू यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देत त्यांनी बगल दिली.\n\"टाटा संस्थेचा अहवाल अंतिम टप्यात'\nधनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या टाटा सामाजिक सेवा संस्थाचा अहवाल अंतिम टप्यात आला आहे. पाच राज्यां��ा अभ्यास केला जात आहे. हा अहवाल सरकारला प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली.\n'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत\nमुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा...\nपवारसाहेब, फसवाफसवी करु नका नाहीतर... : उदयनराजे\nसातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक नेते यांच्यात सुरु असलेल्या वादाचे प्रत्यंतर आज पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर पहायला...\nदुष्काळी परिस्थितीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या\nकेज : नापिकी व दुष्काळी परिस्थितीने शेतातील कापसाचे पीक करपल्याने शेतीच्या खर्चासाठी घेतलेली रक्कमेची परतफेड व घरखर्च भागवायचा कसा\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nमुस्लिम एकतेतून जोपासला सामाजिक उपक्रम\nफुलंब्री : फुलंब्री येथिल गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम एकतेचे गेल्या अकरा वर्षांपासून दर्शन घडत आहे. गणेश महासंघाच्या कार्यकारिणीत गेल्या गेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/460398", "date_download": "2018-09-22T07:34:25Z", "digest": "sha1:ADQEPMIDFQ357AQ5YE5TYMHL43W4CS2N", "length": 13312, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तीर्थस्थानी उसळला भाविकांचा प्रतिमहासागर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तीर्थस्थानी उसळला भाविकांचा प्रतिमहासागर\nतीर्थस्थानी उसळला भाविकांचा प्रतिमहासागर\nकुणकेश्वर ः पवित्र त���र्थस्नानासाठी येथील समुद्र किनारी दाखल झालेली देवस्वारी. वैभव केळकर\nदेवगड : श्री देव कुणकेश्वर यात्रेची सांगता रविवारी सायंकाळी पवित्र तीर्थस्नानाने झाली. लाखो भाविक श्री देव कुणकेश्वराला नतमस्तक होऊन सागरतीर्थावर पवित्र स्नानाचा आनंद घेत होते. ‘हर-हर महादेव’चा जयघोष सुरुच होता. रविवारी सायंकाळपर्यंत भाविकांनी गर्दी केली होती. शेवटचा दिवस असल्यामुळे भाविकांनी खरेदीसाठीही गर्दी केली होती. देवस्वाऱयांनीही तीर्थस्नान केले. यात्रोत्सवाच्या तीन दिवसांच्या कालावधीत लाखोंची आर्थिक उलाढाल झाली.\nरविवारी अमावस्येचा पवित्र दिन हा तीर्थस्नानासाठी ओळखला जातो. या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी लाखो भाविक श्री देव कुणकेश्वराच्या दर्शनासाठी सागर किनाऱयावर दाखल झाले होते. अमावस्येची सागराला भरती आली होती. तर समुद्र किनाऱयावर शिवभक्तीच्या सागराची भरतीच जणू आली होती. दुपारच्या प्रचंड उन्हातही भाविक भक्तगण तीर्थस्नान करीत होते. धार्मिक विधीचे कार्यक्रमही सागर किनाऱयावर उरकण्यात येत होते. तीनही दिवशी महसूल प्रशासन यंत्रणेने तसेच पोलीस यंत्रणेने योग्य नियोजन केले होते. महसूलच्यावतीने तहसीलदार वनिता पाटील, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली सेवा प्रशासन यंत्रणेकडून प्राप्त झाली होती. वीज वितरण कंपनीकडून कोणत्याही प्रकारे वीजपुरवठा खंडित होता नये, याची खबरदारी घेण्यात आली होती. स्वतंत्र कक्षात वीज वितरणचे कर्मचारी अहोरात्र तैनात ठेवण्यात आले होते.\nसुलभ दर्शन व्यवस्थेचे कौतुक\nयावर्षी यात्रेत येणाऱया सर्व भाविकांना श्रींचे दर्शन वेळेत मिळण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आलेल्या व्यवस्थेचे भाविकांनी कौतुक केले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर व ट्रस्टचे पदाधिकारी, कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष प्रकाश वाळके, पदाधिकारी तसेच कुणकेश्वर सरपंच नयना आचरेकर, उपसरपंच रामानंद वाळके, ग्रामसेवक पांडुरंग शेटगे यांनीही चोख व्यवस्था राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले. ग्रामस्थांकडून दिवस-रात्रीचे नियोजन करून येणाऱया भाविकांना सेवा देण्याचे काम करण्यात आले. वाडी मंडळांचे विविध स्वयंसेवक या कामात दाखल झाले होते.\nभाविकांना दंतचिकित्सा मोफत ठेवण्यात आली होती. कुणकेश्वर ��ेवा मंडळ मुंबई व ट्रस्टच्यावतीने मुंबई नायर दंतचिकित्सा रुग्णालयातील वैद्यकीय पथक दाखल झाले होते. आरोग्य यंत्रणेकडून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कोंडके व त्यांच्या सहकाऱयांनी चांगले काम केले. विविध सेवाभावी संस्थांनीही भाविकांच्या सेवेसाठी मदतीचा हात दिला.\nप्रवासासाठी मिठमुंबरी-तारामुंबरी पुलाला पसंती\nदेवगड, मालवण, कणकवली या एसटी आगाराने प्रवासी वर्गासाठी योग्य नियोजन केल्यामुळे भाविकांना जास्त काळ एसटी बसची प्रतीक्षा करावी लागली नाही. नव्याने उभारण्यात आलेला मिठमुंबरी-तारामुंबरी पूल पादचाऱयांसाठी खुला करण्यात आला. याचा फायदा हजारो भाविकांना झाला. या पुलावरून जाताना भाविकांना निर्सग सौंदर्याचा आनंदही लुटता आला. पुलावर मोठी वर्दळ पाहता आली. अनेक भाविकांनी केलेल्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. तारामुंबरी नाका येथे व मिठमुंबरी बागवाडी येथे खासगी व रिक्षा वाहतूक व्यवस्थेचा फायदा पुलावरून जाणाऱया भाविकांना झाला. अवघ्या काही मिनिटाच कुणकेश्वर येथे पोहोचल्याचे समाधान चेहऱयावर होते.\nरविवारी बाजारपेठांत खरेदीसाठी भाविकांची गर्दी\nरविवारी सकाळपासूच बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भर उन्हातही भाविकांनी खरेदीकडे जास्त लक्ष दिले होते. लाखोंची आर्थिक उलाढाल यात्रा कालावधीत झाली. उन्हाचा पारा चढल्यामुळे आईस्क्रीम, कोल्ड्रींक्सची दुकाने तेजीत होती. कलिंगडाचा बाजारही वाढत्या तापमानामुळे तेजीत होता. समुद्र किनारी विविध खाद्य पदार्थांची दुकाने मांडण्यात आली होती. तसेच करमणुकीचे विविध स्टॉल उभारण्यात आले होते. उंटाची सफरही लक्षवेधी होती.\nमहसूल, पोलीस व ट्रस्टकडून चोख बंदोबस्त\nतीर्थस्नानाचा आनंद लुटत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी देवस्थान ट्रस्ट व प्रशासन यंत्रणेकडून दखल घेण्यात आली होती. जीव रक्षकांबरोबरच स्वयंसेवकही तैनात करण्यात आले होते. समुद्राच्या मध्यभागी सुरक्षिततेच्यादृष्टीने महाराष्ट्र पोलिसांची स्पीडबोट तैनात करण्यात आली होती. तसेच स्वच्छतेच्यादृष्टीने कुणकेश्वर ग्रामपंचायतीकडून खास व्यवस्था करण्यात आली होती.\nशेळीगट वाटपात फसवणूक झाल्याचा शेतकऱयाचा आरोप\nकुंब्रल येथील तरुणाचा म्हापसा येथे अपघातात मृत्यू\nसातवायंगणी येथे दोन लाखाची दारू जप्त\nकुडाळला आणखी एक दुकान फोडले\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/618276", "date_download": "2018-09-22T07:59:24Z", "digest": "sha1:CG2UYWKFBB37CUFHQF6TLQKZJ5WW5J6B", "length": 6180, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पाच लाखांसाठी महिलेचा खून करून मृतदेह लटकवला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पाच लाखांसाठी महिलेचा खून करून मृतदेह लटकवला\nपाच लाखांसाठी महिलेचा खून करून मृतदेह लटकवला\nऑनलाईन टीम / हिंगोली :\nपाच लाख रूपयांसाठी विवाहितेचा गळा दाबून हत्या केल्याची घटना हिंगोलीच्या वसमत तालुक्मयात घडली आहे. हत्या केल्याचा संशय येऊ नये यासाठी तिचा मृतदेह लटकवण्यात आला. या प्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वसमतमधील गुलशननगर भागात 13 सप्टेंबरला सकाळी ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेंव्हा सलमा बेगम अब्दुल रहमान या महिलेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता.\nमृत सलमा बेगम यांचे वडील मोहम्मद खलील महम्मद शिकूर यांच्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींचा व्यवसाय वाढवण्यासाठी 4 ते 5 लाख रुपयांची मागणी करत होते. पण मागणी पूर्ण न झाल्याने सासरची मंडळी कायम सलमा बेगमचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. त्यानंतर 13 तारखेला त्यांनी तिचा गळा दाबून खून केला. हत्येचा संशय येऊ नये यासाठी तिने आत्महत्या केल्याचं दाखवण्यासाठी सासरच्या लोकांनी मृतदेह लटकवला. या प्रकरणी मृत महिलेचा पती अब्द���ल रहमान गुलाम अहमद, दीर आरेफ गुलाम अहमद, जाऊ समीनाबी आरेफ, सासरा गुलाम अहमद, सासू जैनबी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर सगळय़ांवर कलम 498(अ), 302, 34, भांदवि अंतर्गत वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु आहे.\nसोलापूर-दुधणी स्थानकादरम्यान मालगाडीचे डबे घसरले\nविमानतळ, मॉलमध्ये एमआरपीपेक्षा जास्तची किंमत आकारण्यावर बंदी\nहे सरकार अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे – एकनाथ खडसे\nआरबीआयच्या रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/adinath-kothare-new-blog-esakal-news-53495", "date_download": "2018-09-22T07:36:58Z", "digest": "sha1:QO4AQCBRFQO46MNY6TTC3BCGFI3W3FAX", "length": 10598, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Adinath kothare new blog esakal news ब्लाॅग लिहून आदिनाथने दिले आजोबांना सरप्राईज | eSakal", "raw_content": "\nब्लाॅग लिहून आदिनाथने दिले आजोबांना सरप्राईज\nरविवार, 18 जून 2017\nफादर्स डे असल्यामुळे अनेक कलाकारांनी आपल्या वडिलांसोबतचे फोटो सोशल साइटवर पोस्ट केले. तर काहींनी आपल्या मुलांसोबत फोटो काढून आपल्या आवडीचा मेसेज लिहीला. याला अपवाद ठरला तो अभिनेता, निर्माता आदिनाथ कोठारे.\nमुंबई : फादर्स डे असल्यामुळे अनेक कलाकारांनी आपल्या वडिलांसोबतचे फोटो सोशल साइटवर पोस्ट केले. तर काहींनी आपल्या मुलांसोबत फोटो काढून आपल्या आवडीचा मेसेज लिहीला. याला अपवाद ठरला तो अभिनेता, निर्माता आदिनाथ कोठारे.\nफादर्स डेचे औचित्य साधून त्याने ब्लाॅग ��िहायला सुरूवात केली. त्याने पहिला ब्लाॅग लिहीला असून, आपले आजोबा अंबर महादेव कोठारे यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवताना आपल्या 94 वर्षीय आजोबांना फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. यापुढे हा ब्लाॅग सतत अपडेट करण्याकडे त्याचा कल असेल.\nआदिनाथ एक उत्तम अभिनेता आहेच. शिवाय महेश कोठारे यांच्यासोबत आता कोठारे व्हिजनची धुरा तो समर्थपणे हाताळतो आहे.\nसंगमेश्‍वरचा चित्रकार कोल्हापुरात झळकणार\nसाडवली - पुणे सेंट्रल रेल्वे विभागाच्या पुढाकाराने कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटण्याचे काम सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवाजी...\nसत्याच्या बाजूने लढणार 'मंटो'; अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीशी खास बातचीत\n'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमुळे सध्या चर्चेत असणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच 'मंटो' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या...\nमहेश भट यांच्या 'सडक 2' मध्ये आलिया भट\nमुंबई : 1991 साली बॉलिवूडमध्ये सुपर डुपर हिट ठरलेल्या सडक या चित्रपटाचा सीक्वल 'सडक 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश भट दिग्दर्शित...\n‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांनी गायलेले ‘चंद्रमुखी’ गाणं लाँच\nप्रविण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांचा ‘चंद्रमुखी’ हे धमाल हळदीचं गाणं प्रदर्शित झालं आहे. अशोक...\nभिगवणला मिरवणुकीत पोलिसांचे 'दबंग' नृत्य\nभिगवण, (पुणे) : \"कहते है करते है जो भी मर्जी, सुनते नही है किसी की अर्जी ठाणा मे बैठे है ऑन ड्यूटी, बजावे हाय पांडे जी शिटी... \"दबंग'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z80623212348/view", "date_download": "2018-09-22T08:09:49Z", "digest": "sha1:72SDMQGQYTBBXPNBOGODEPSINRILQ4H5", "length": 11492, "nlines": 162, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय २२", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्री कृष्णा माहात्म्य|\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय २२\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nदेखोनि कृष्णापंचानन ॥ दग्ध होय पापमदन ॥ परी जाहला ज्ञाननंदन ॥ तारक अज्ञान हराया ॥१॥\nम्हणे ऋषींसी तारकारि ॥ आणिक आयका तीर्थे थोरी ॥ दुःखे होतील नष्ट सारी ॥ भक्तिपूर्वक सेवने ॥२॥\nपूर्वी कथियेले वाल्मीकतीर्थ ॥ पंच धनु पुढे स्कंदतीर्थ ॥ तेथोनि दश धनु वामनतीर्थ ॥ ब्राह्मतीर्थ दश धनु ॥३॥\nपापनाशनतीर्थ तेथोनी ॥ जेथे कृष्णा उत्तरवाहिनी ॥ सप्त जन्मींचे पाप झणी ॥ नुरे तत्तीर्थसेवने ॥४॥\nपापनाशनतीर्थमहिमा ॥ काय वानू सकल तुम्हा ॥ पूर्वी देवर्षीसह ब्रह्मा ॥ पीडिला दैत्यवरांनी ॥५॥\nक्षीराब्धिशायी नारायण ॥ तया जावोनि तदा शरण ॥ देवांसहित चतुरानन ॥ करी स्तवन पित्याचे ॥६॥\nभक्तवत्सला मधुसूदना ॥ कैटभारी दुःखहरणा ॥ महिषासुराचे जाच नाना ॥ सोसवेना मुरारि ॥७॥\nऐसी ऐकोनि देवस्तुति ॥ म्हणे देवांसी लक्ष्मीपति ॥ तपश्चर्या करोनि अति ॥ महिष वराप्रती लाधला ॥८॥\nस्त्रियेपासाव मृत्यु नेमिला ॥ तया म्हणोनि शरण देवीला ॥ जाता भवानी महिषवधाला ॥ करील निश्चये देव हो ॥९॥\nनारायणाची मधुर वाणी ॥ ऐसी ऐकोनि देवांनी ॥ स्तविली भुवनेश्वरी भवानी ॥ दैत्यनाशिनी भक्तीने ॥१०॥\nजय जय अंबिके सिद्धिप्रदे ॥ अभिष्टदायिनि मुक्तिप्रदे ॥ अभयप्रदे भक्तकामदे ॥ महानंदे भवानी ॥११॥\nसर्वव्यापके विष्णुरूपिणी ॥ महाकालि दुःखहारिणी ॥ अज्ञानपटलध्वंसकारिणी ॥ देवि मृडाणी सर्वगे ॥१२॥\nकरोनि यापरी देवीस्तव ॥ नमिती ऋषींसहित देव ॥ देखोनि तयांचा शुद्ध भाव ॥ प्रगट सत्वर जाहली ॥१३॥\nमारोनिया महिषासुरा ॥ म्हणे देवादि मुनीश्वरा ॥ काय इच्छा विदित करा ॥ वरद तुम्हांसी जाहले ॥१४॥\nजगदंबिकेची यापरी उक्ति ॥ ऐकोनि ऋषी देव बोलती ॥ माते करावी येथ वस्ती ॥ कृष्णावेणीमांजि तू ॥१५॥\nसदा असावे तुझे दर्शन ॥ हेचि मागणे आमुचे जाण ॥ पुरवी असेल दया पूर्ण ॥ तरी भक्तवत्सले ॥१६॥\nदेवी म्हणे तये वेळी ॥ वास करोनि कृष्णाजळी ॥ भक्तजनांची पुरवीन आळी ॥ नमनपूजनदर्शने ॥१७॥\nतुम्ही माझे स्तोत्र केले ॥ श्रद्धापूर्वक ते ऐकिले ॥ तरी जे जे असेल चिंतिले ॥ ते ते सफळ होईल ॥१८॥\nकृष्णास्नान करोनिया ॥ पठण करि��ा स्तोत्रासि या ॥ पुनश्चरणकामना जया ॥ सिद्धि तया होईल ॥१९॥\nयापरी बोलोनि दैत्यनाशिनी ॥ खड्‌गखेटकधारिणी ॥ राहिली कृष्णातटी भवानी ॥ भक्तसंतोष कराया ॥२०॥\nस्कंद म्हणे पापनाशिनी ॥ स्नान करोनि पूजा भवानी ॥ धूपदीपपुष्पचंदनी ॥ नैवेद्यवस्त्रतांबूले ॥२१॥\nमंत्रपुष्पांजळीनंतर ॥ करा साष्टांग नमस्कार ॥ भावे पठण करा स्तोत्र ॥ तरा दुःखभवाब्धि ॥२२॥\nपुढले अध्यायी कार्तिकेय ॥ सांगेल तीर्थ मार्कंडेय ॥ ऐकता कृष्णाकृपा होय ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥२३॥\nकृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ द्वाविंशोऽध्याय हा ॥२४॥\nइति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये पापनाशनतीर्थवर्णनं नाम द्वाविंशोऽध्यायः ॥२२॥\nकांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा\nफलाचें श्रेय थोडथोडें प्रत्येकाला आहेच. कार्यसिद्धीला निरनिराळे गुण लागतात. -निशाप्र. २६२.\nविवाह जमवतांना गुणमेलनाचे महत्व काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A4%97%E0%A5%87", "date_download": "2018-09-22T06:52:33Z", "digest": "sha1:JPMET7UWCXW4ZQPKSXO3YS2NCKT6ED5K", "length": 24884, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आशा बगे - विकिपीडिया", "raw_content": "\nआशा बगे या मराठी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार व लेखिका आहेत. त्यांच्या भूमी या कादंबरीला २००६ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.\nआशा बगे यांचे बालपण नागपूर येथे गेले. त्यांचे वडील वकील होते. बगे यांचे मराठी साहित्य व संगीतात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. नोकरी न करता घरसंसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासला. आशा बगे यांच्या लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’पासून झाली. त्यांची गाजलेली कथा ‘रुक्मिणी’ १९८० साली प्रसिद्ध झाली. मौजचे श्री.पु. भागवत व राम पटवर्धन यांनी मग आशा बगेंच्या लेखनशैलीला आकार दिला व नंतर मौज व बगे असे समीकरण जुळून गेले. मौजच्या दिवाळी अंकात नेमाने लेखन करणाऱ्या आशा बगे यांचा २०१८ सालापर्यंतचा प्रकाशित ग्रंथसंभार १३ लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या, ललितलेखांची दोन पुस्तके असा व्यापक आहे.\nआशा बगे यांचा ‘मारवा’ हा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे, तर ‘भूमी’ व ‘त्रिदल’ या कादंबऱ्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. ‘भूमी’ला २००७ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यात त्यांनी प्रथमच एका तमिळ मुलीचे भावविश्व रेखाटले आहे. ‘दर्पण��� हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह. या पुस्तकासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार त्यांना मिळाला.\nआशाताईंना संगीताची खूप आवड आहे. संगीतावर त्यांनी अनेकदा लिहिलेही आहे. त्यांच्या लेखनातसुद्धा संगीताचा संदर्भ हमखास येतोच. त्यांचे आयुष्य मोठय़ा व एकत्रित कुटुंबात गेले. त्याहीमुळे असेल, पण अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे.\n१ आशा बगे यांचे प्रकाशित साहित्य\n२ पुरस्कार आणि सन्मान\n३ संदर्भ आणि नोंदी\nआशा बगे यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]\nधर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे (ललित कथा)\nपिंपळपान भाग १, २, ३ (कथासंग्रह; सहलेखक - शं.ना. नवरे, हमीद दलवाई)\nभूमिला आणि उत्सव (कथासंग्रह)\nवाटा आणि मुक्काम (अनुभव कथन; सहलेखक - भारत सासणे, मिलिंद बोकील, सानिया)\nवामन चोरघडे यांच्या निवडक कथा भाग १, २ (संपादित)\nदर्पण या कथासंग्रहासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार\n'भूमी'साठी २००६चा साहित्य अकादमी पुरस्कार\n२०१२चा मालतीबाई दांडेकर पुरस्कार\n२०१८ : राम शेवाळकर यांच्या नावाचा (पहिला) साहित्यव्रती पुरस्कार\nविदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद[१]\n↑ \"आशा बगे\". Loksatta (Marathi मजकूर). 16 मार्च 2018. 13-04-2018 रोजी पाहिले. \"विदर्भ साहित्य संघाने पहिल्यांदा लोखिका संमेलन घेतले तेव्हा त्यांनी अगदी आनंदाने अध्यक्षपद स्वीकारले.\"\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n· लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर · मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे · उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहात��� · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात · चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ · सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंड��लकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n· चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर · शंकर नारायण नवरे · गुरुनाथ नाईक · ज्ञानेश्वर नाडकर्णी · जयंत विष्णू नारळीकर · नारायण धारप · निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर · स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार · प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे · सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१८ रोजी ११:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Bandra_Fort-Trek-B-Alpha.html", "date_download": "2018-09-22T06:48:06Z", "digest": "sha1:UY3AAG7SZ5XE3N6NKONVLXMYOXBZAORH", "length": 5581, "nlines": 23, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Bandra Fort, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nबांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) किल्ल्याची ऊंची : 0\nकिल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : मुंबई श्रेणी : सोपी\nमाहीमच्या खाडीमुळे, मुंबई बेटे, मुख्य जमिनीपासून वेगळी झाली होती. माहीमच्या खाडीमार्गे चालणार्‍या व्यापारामुळे इतिहासात ह्या भागाला खुप महत्व होते. या भागाचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांनी १६४० साली साष्टी बेटाच्या समुद्रात शिरलेल्या भूशिरावर \"बांद्रयाचा किल्ला\" बांधून ह्या भागाच्या रक्षणाचा कायमचा बंदोबस्त केला.\nबांद्रा किल्ल्याची पुरातत्व विभागाने डागडूजी केलेली आहे. त्यामुळे किल्ला फार सुंदर दिसतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर एक पोर्तुगिज शिलालेख कोरलेला आहे. तो पाहून किल्ल्यात प्रवेश केल्यावर, डाव्या हातास दुसरे प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारापासून किल्ल्यात जाण्यासाठी पायर्‍या आहेत. किल्ल्यात ‘बांद्रा लँड एण्ड गार्डन‘ या सोसायटीने बाग तयार केलेली आहे. किल्ल्यात इतर काही अवशेष उरलेले नाहीत.\nपश्चिम रेल्वेच्या बांद्रा स्थानकावर पश्चिमेकडे उतरुन बेस्ट बसने किंवा रिक्षाने \" बांद्रा बॅण्ड स्टँड \" ला जावे. तिथून ताज लॅण्ड एंड हॉटेलच्या पुढे बांद्रयाचा ऐतिहासिक किल्ला उभा आहे.\nकाळा किल्ला, रिवा किल्ला, सायनचा किल्ला हे तीनही किल्ले सायन मध्ये आहेत. हे तीनही किल्ले अर्ध्या दिवसात पाहून होतात. स्व:तचे वाहान असल्यास एका दिवसात या तीन किल्ल्यांबरोबर शिवडीचा किल्ला, वरळीचा किल्ला, माहिमचा किल्ला, व बांद्र्याचा किल्ला हे किल्ले पाहाता येतात.\nमुंबईच्या इतर किल्ल्यांची माहिती साईट्वर दिलेली आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: B\nबळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort) बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) बाणकोट (Bankot)\nबारवाई (Barvai) बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) भगवंतगड (Bhagwantgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616893", "date_download": "2018-09-22T07:53:00Z", "digest": "sha1:FBJB6RMPZFBLL6EGMLQXPXP7RQQUYNKS", "length": 18832, "nlines": 63, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘ढाई किलो के’ दात! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘ढाई किलो के’ दात\n‘ढाई किलो के’ दात\nजांभवडे : सोडणासह नारळ दाताने सोलणारा संतान फर्नांडिस.\nजांभवडे-भूतवळच्या 62 वर्षीय अपंग वृद्धाच्या दातांमधील अनोखी ताकद : नारळ सोलणे जणू ‘किस झाड की पत्ती’\nएक हजार नारळ दाताने सोलण्याचा विक्रम\nएकाचवेळी सलग 25 नारळ सोलण्याची क्षमता\nकेवळ तीन ते चार मिनिटांत सोलला जातो नारळ\nभरत सातोस्कर / वेंगुर्ले:\n‘यह ढाई किलो का हाथ जब किसी पे पडता है ना..’ हा सनी देवोलचा फिल्मी डायलॉग खूपच लोकप्रिय झाला. अर्थात हा डायलॉग फिल्मी असला, तरी तगडय़ा सनी देवोलला बिलकुल शोभायचा. सि���धुदुर्गातील जांभवडे-भूतवळ (ता. कुडाळ) येथील असाच एक अवलिया संतान आवेलीन फर्नांडिस आपल्या मजबूत दातांनी असाच ‘फेमस’ झाला आहे. विशेष म्हणजे संतान यांचे वय आहे 62 वर्षे. ज्या वयात अनेकांच्या तोंडात ‘कवळी’ येते, असे वय. पण हा अवलिया दाताने नारळ सोलतो. तीन ते चार मिनिटात अख्खा नारळ सोलतो. असे सलग 25, तर एका बैठकीत मध्येमध्ये थांबून हजार नारळ सोलण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा आहे. आणखी एक विशेष म्हणजे हा अवलिया जन्मजात हातापायांनी अपंग आहे.\nआई-वडिलांचे छत्र अकालीच हरपलेले जांभवडे-भूतवळ (ता. कुडाळ) येथील संतान आवेलीन फर्नांडिस हे 62 व्या वर्षीही केवळ तीन ते चार मिनिटांत सुक्या सोडणातील नारळ आपल्या दाताने सोलतात. अपंग म्हणून नोंद असलेल्या संतान फर्नांडिस यांनी सावंतवाडी, कुडाळ व कसाल येथील कार्यक्रमात एक हजार नारळ सोलण्याचा विक्रम केला आहे. आजही जेथे-जेथे अपंग मेळावे भरविले जातात, त्या ठिकाणी त्यांना खास निमंत्रित केले जाते आणि तेही अपंगांनी मनाने खचू नये, हा संदेश आपल्या कृतीतून देत असतात.\nसंतान आवेलीन फर्नांडिस यांचा जन्म 1 जानेवारी 1957 रोजी झाला. फोंडा (कणकवली) येथील आजीकडेच तिसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण झाले. दोन्ही हात व पाय यांना जन्मतः अपंगत्व असल्याने पुढील शिक्षण घेणे त्यांना कठीण झाल्याने त्यांचे शिक्षण अर्धवटच राहिले. त्यांचे वडील पोष्ट खात्यात नोकरीला होते, तर आई गृहिणी होती. 1984 मध्ये त्यांची आईचे निधन झाले. या दुःखातून सावरेपर्यंत साधारण दोन वर्षात त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. या आघातांमुळे त्यांच्या मनावर गंभीर आघात तर झालाच, पण त्यासोबतच रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला. सुरुवातीच्या काळात पाळीव जनावरे गुरे चरविण्यासाठी नेण्याचा व ती आणण्याच्या प्रयत्न केला. मात्र, संबंधितांनी त्याचा मेहनतानाच दिला नाही. त्यानंतर आचरा येथून मच्छी आणून ती विकण्याचे प्रयत्न केले. मात्र, वाहन नसल्याने तो व्यवसाय परवडला नाही. त्यामुळे अखेरीस साल्वासाव आल्बेटा भुतोरो यांच्या पिठाच्या चक्कीवर काम करू लागले.\nवेगळे काहीतरी करण्याचा संकल्प\nसाधारण 15 वर्षांपूर्वी जिद्द आणि आत्मविश्वासाने जगायचे आणि जगाला वेगळे काहीतरी वेगळे करून दाखविण्याचा संकल्प त्यांनी केला. यातूनच सुक्या सोडणाचा नारळ दाताने सोलण्याचे कौशल्य आत्मसात केले. त्यांना चांगल्या प्रकारे नारळ सोलता येऊ लागले. आणि याच कलेतून त्यांनी अपंगांना जिद्दीने जगा हा संदेश देण्यास सुरू केले.\nघरात नाही वीज, नाही पाणी\nजांभवडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इंदिरा आवास योजनेंतर्गत घर बांधले. त्यासाठी गावातील त्यांच्या एका समाज बांधवाने स्वतःची जमीनही दिली. सुमारे 68 हजार रुपयांच्या खर्चातून त्यांनी सहा वर्षांपूर्वी घर बांधले. मात्र, महावितरण कंपनीकडे वीज कनेक्शनसाठी अर्ज करूनही त्यांच्या घरात आजही अंधारच आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्जही केला. मात्र, पाणी कनेक्शनही मिळाले नाही. त्यांना आधाराशिवाय चालता येत नसल्यामुळे दूरवर असणाऱया विहिरीचे पाणी आणू शकत नाहीत. शासनाच्या संजय गांधी योजनेतून दरमहा मिळणारे 600 रुपये हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. अलिकडे अपंग मेळाव्यांमधून बक्षीस रुपात त्यांना काही रक्कम मिळते.\nचुली विकण्याचा व्यवसायही बंद\nजांभेथर दगडाची (चिऱयाची) चूल बनविण्याचा व्यवसायही त्यांनी करून पाहिला. एका जांभा दगडाचा आकार 13 इंच लांब, रुंदी 9 इंच व जाडी 7 इंच असते. या दगडाची किंमत 40 रुपये, तो दगड घरापर्यंत आणण्यासाठी 10 रुपये मजुरी त्या दगडाची चूल बनविण्यासाठी येणारा एकूण खर्च 100 रुपये असतो. हा त्यांचा व्यवसाय काही कालावधीपुरताच चालला. मात्र, घरोघरी गॅस येत असल्याने हा व्यवसायही अल्पकाळाचाच ठरला. चुलीसाठी घेतलेले दगडही अद्याप शिल्लक आहेत.\nसाईकृपा अपंग संस्था, ओरोस व साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, वेंगुर्ले या अपंग संस्थांचे ते सदस्य आहेत. शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे त्यांना दोन वर्षांपूर्वी तीन चाकी सायकल, तर महिन्यापूर्वी दोन कुबडय़ा मिळाल्या. मात्र, प्रत्यक्षात उदरनिर्वाहासाठी ठोस उत्पन्नाची त्यांना गरज आहे. साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित केलेल्या वेंगुर्ले येथील दिव्यांगाच्या मेळाव्यात त्यांनी सादर केलेल्या दाताने नारळ सोलण्याचे कौशल्याच्या कार्यक्रमास एक हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.\n..तर होऊ शकतो स्वावलंबी – फर्नांडिस\nअपंगांना इंजिन असणारी तीन चाकी गाडी मिळते. ही गाडी मिळाली, तर आपण स्वावलंबी होऊ शकतो. आपणाला मच्छीमारी व्यवसाय खरेदी-विक्रीची माहिती आहे. या गाडीसाठी आपण वर्षभरापूर्वी समाजकल्याण विभागाकडे मागणी केली होती. ���ात्र, वयोमर्यादेमुळे आपली मागणी नाकारण्यात आली. अपंगांना सन्मानाने वागणूक देणाऱया शासनाने वयोवृध्द अपंगासाठी पेन्शन वा मानधन योजना राबविलेली नाही. त्यामुळे अपंग व्यक्ती संजीव गांधी निराधार योजनेच्या मासिक 600 रुपयांमध्ये उदरनिर्वाह कसा करणार याचा विचार शासनाने करायला हवा, असे संतान फर्नांडिस यांनी सांगितले.\nनिराधार असलेल्या संतान यांना शासनाच्या आधाराची गरज आहे. दिव्यांगांसाठीच्या योजनांमधून त्यांना आधार मिळावा, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी कायमस्वरुपी उपाय करण्याचा प्रयत्न साहस प्रतिष्ठानतर्फे करण्यात येणार आहेत, असे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. रुपाली पाटील यांनी सांगितले.\nमुंबई येथील गुलगुले फाऊंडेशनच्या पुढाकाराने मुंबई येथे आर. एस. एस.चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत 22 डिसेंबरला अपंग मेळावा होत आहे. या मेळाव्यात संतान फर्नांडिस यांचा सन्मान करण्याचा प्रस्ताव साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. रुपाली पाटील यांनी पाठविला होता. हा प्रस्ताव आयोजकांनी मान्य केला असून या मेळाव्यात संतान फर्नांडिस यांना गुलगुले फाऊंडेशनतर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.\nगेली दहा वर्षे सोलताहेत नारळ\nसंतान हे तीन ते चार मिनिटात एक नारळ आपल्या दाताने सोलतात. एकाच वेळी सलग 25 नारळ न थांबता सोलतात. पुढील पाच मिनिटांच्या विश्रांतीनंतर नारळ सोलतात. गेली दहा वर्षे सातत्याने ते सुक्या सोडणातील नारळ सोलतात. सुक्या सोडणातील नारळ सोलणे ही कठीण गोष्ट असते. मात्र, संतान हे वयाच्या 62 व्या वर्षीही दातांनी नारळ सोलतात. नारळ सोलताना अपंगत्व असलेल्या हातांचा आधार ते घेतात. तसेच अपंगत्व असलेले पाय त्यावेळी जोराने एकमेकांवर दाबले गेलेले असतात. नारळ सोलतानाची ते करीत असलेली प्रक्रिया पाहून पाहणारा थक्क होऊन जातो.\nकुंभार समाजातील महिलांनी समाजकार्यात पुढाकार घ्यावा\nअवकाळी पावसासह वादळी वारे\nप्रभूंकडे लवकरच संरक्षण किंवा अर्थखाते\nनिवडणुकीच्या रागातून ओमनीच्या काचा फोडल्या\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ravindra-jadeja-taken-to-hospital-due-to-viral-fever-doubtful-for-first-test-1610759/", "date_download": "2018-09-22T07:26:40Z", "digest": "sha1:Z7CAFEXOS4EXAHZPUDDIR7UFZ5YUJSY6", "length": 12402, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ravindra Jadeja taken to hospital due to viral fever doubtful for first test | पहिल्या कसोटीआधी भारताला धक्का तब्येत बिघडल्याने रविंद्र जाडेजा रुग्णालयात दाखल | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nपहिल्या कसोटीआधी भारताला धक्का, तब्येत बिघडल्याने रविंद्र जाडेजा रुग्णालयात दाखल\nपहिल्या कसोटीआधी भारताला धक्का, तब्येत बिघडल्याने रविंद्र जाडेजा रुग्णालयात दाखल\nकेप टाऊन कसोटीत सहभागावर प्रश्नचिन्ह\nरविंद्र जाडेजा आणि विराट कोहली (संग्रहीत छायाचित्र)\nभारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात, पहिली कसोटी सुरु होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटीआधीच भारतीय संघाचा महत्वाचा फिरकीपटू रविंद्र जाडेजा हा आजारी पडल्याचं समजतंय. बीसीसीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, गेल्या दोन दिवसांपासून रविंद्र जाडेजाला त्रास जाणवत होता त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्याला आम्ही रुग्णालयात दाखल केलं आहे.\nअवश्य वाचा – दक्षिण आफ्रिकेतला दुष्काळ भारतीय संघाच्या पथ्यावर\nस्थानिक डॉक्टरांच्या मदतीने बीसीसीआयचं वैद्यकीय पथक जाडेजाच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहे. पुढील ४८ तासात जाडेजाच्या प्रकृतीत सुधारणा होईल असा अंदाज स्थानिक डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. ५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटीसाठी जाडेजाचा संघात समावेश करायचा की नाही याचा निर्णय अंतिम दिवशी घेण्यात येईल.\nअवश्य वाचा – भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत डेल स्टेनच्या सहभागावर प्रश्नचिन्ह\nयाआधीही भारताचा सलामीवीर शिखर धवन पायाला झालेल्या घोट्याच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. शिखर धवनच्या जागी लोकेश राहुल भारतीय संघात सलामीच्या जागेवर फलंदाजीसाठी येणार आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत भारतीय संघ आफ्रिकेच्या आव्हानाला कसं तोंड देतो हे पहावं लागणार आहे.\nअवश्य वाचा – दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी भारतीय संघाला अपशकुन\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://ekata.ca/Ekata_April2011_glimpses.htm", "date_download": "2018-09-22T07:18:45Z", "digest": "sha1:5DJWCZJEK4DWFBNJH45DZS2FK6TK7PRJ", "length": 3027, "nlines": 89, "source_domain": "ekata.ca", "title": "EKATA Publication - Subscription Information", "raw_content": "\nचैत्र शके १९३३ / एप्रिल २०११ व��्ष ३३वे\nमूल्य सात डॉलर्स अंक १३०वा\nअसा अफलातून गायक होणे नाही\nभारतरत्न पं. भीमसेन जोशी\nभीमाण्णा - पं. भीमसेन जोशी\nअमेरिकन सैन्यात....( भाग ८)\nमराठी मंडळे - चिंता आणि चिंतन\nकाव्य शास्त्र विनोदेन (लेखांक : ५८ )\nराजदूताची रोजनिशी ( लेखांक: ४ )\nचित्रगुप्त ( क्रमांक ३९ )\nशब्दकोडे (क्रमांक ५९ )\nसमस्यापूर्ति ( स्पर्धा क्रमांक ६६ )\nस्टारी, स्टारी नाईट, एमीज्‌\nमी आणि माझा वेंधळेपणा\nसौ. सुधा नि. दीक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5526225456743169670&title=Nitin%20Gadkari%20Unplugged&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-09-22T07:29:48Z", "digest": "sha1:TFXOB6CUKFF5JRYQD3PCOGXHKSZGIGAX", "length": 12143, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘राजकीय वाटचालीबाबत मी समाधानी’", "raw_content": "\n‘राजकीय वाटचालीबाबत मी समाधानी’\nपुणे : ‘मी मनाला येईल, पटेल तेच करतो. कोणाच्या सल्ल्याने आणि कोणाच्या दबावाखाली काम करण्याचा माझा स्वभाव नाही. यामुळे मी अनेकदा अडचणीत आलो आहे. परंतु याचमुळे मी अशक्य कामे देखील शक्य करून दाखवली आहेत. माझ्यातली हिंमत आणि धाडस या स्वभाववैशिष्ट्यांमुळे राजकारणात मला अपेक्षेपेक्षा अधिक पदे मिळाली असून, मी माझ्या राजकीय वाटचालीबाबत पूर्णतः समाधानी आहे,’ असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या राजकीय वाटचालीचे पदर उलगडून दाखवताना सांगितले.\nजागतिक मराठी अकादमीतर्फे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ‘शोध मराठी मनाचा’ या १५व्या जागतिक संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी एक जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. या मुलाखतीत ते राजकीय आणि वैयक्तिक आयुष्याविषयी बोलले. रेणुका देशकर आणि रामदास फुटाणे यांनी गडकरी यांच्याशी संवाद साधला.\nआपल्या कुटुंबाविषयी ते म्हणाले, ‘मी फार कमी काळ कुटुंबासाठी उपलब्ध असतो. कुटुंबातील लग्न-समारंभांना उपस्थित राहायला फारसे जमत नाही. परंतु जेव्हा संधी मिळते, तेव्हा कुटुंबासोबत वेळ व्यतीत करायलाही आवडतो.’\nया वेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. विजय जोशी, खासदार अनिल शिरोळे, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, स्वागताध्यक्ष असलेले भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, कार्याध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, संमेलनाचे प्र��ुख संयोजक सचिन ईटकर, कार्यकारिणीचे उपाध्यक्ष यशवंतराव गडाख, ज्येष्ठ साहित्यिक आणि कार्यकारिणी सदस्य मधू मंगेश कर्णिक, कार्यकारिणीचे उपाध्यक्ष गिरीश गांधी, मार्गदर्शक रघुनाथ येमूल, नितीन गुप्ता, कोषाध्यक्ष उदय लाड, कार्यकारिणी सदस्य केसरी पाटील, मोहन गोरे, कुमार नवाथे, जयराज साळगावकर, चंद्रकांत नाईक, सिसिलिया कार्व्हालो, राजीव मंत्री, भारताचे फिजीमधील राजदूत विश्वास सपकाळ, सनदी अधिकारी आनंद पाटील, अनिल सोमलवार, योगेश गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते.\nमुलाखतकर्त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे देताना गडकरी म्हणाले, ‘मी नेहमी विकासाचे राजकारण केले. म्हणून मला नागपूरमधील मुस्लिमबहुल भागातूनदेखील मोठ्या संख्येने मते मिळाली. माझ्या निवडून येण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. अलीकडील राजकारणात निवडून येणे, हा सर्वांत मोठा निकष तिकीट देताना लक्षात घ्यावा लागतो. त्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात. परंतु मी कधीच माझ्या कुटुंबीयांकरता तिकीट मागितले नाही. माझे कुटुंबीय त्यांच्या व्यवसायात आणि समाजकारणात व्यस्त आणि आनंदी आहेत. माझ्या विचारांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा आहे. जातीचे राजकारण करणाऱ्यांची मला प्रचंड चीड येते. आमच्या पक्षात कोणी जातीचे कार्ड घेऊन माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तर मी त्याला हाकलून लावतो. कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून येण्यात त्याच्या कुटुंबीयांपेक्षा, त्याच्यामागे उभे असलेल्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असतो. कार्यकर्ते तो उमेदवार निवडून यावा म्हणून आयुष्य खपवतात. तरी तिकीट वाटपाच्या वेळी कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडून आलेला तोच उमेदवार कुटुंबातील व्यक्तीची शिफारस करतो, त्या वेळी मनस्वी चीड येते.’\n(संमेलनाच्या उद्घाटनाचा आणि त्या वेळी नितीन गडकरी यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nTags: PuneShodh Marathi ManachaNitin Gadkariपुणेशोध मराठी मनाचानितीन गडकरीप्रेस रिलीजBOI\n‘इंधन दरवाढ नियंत्रणासाठी सरकारचा पर्यायी इंधनवापरावर भर’ जमीन हस्तांतरण प्रक्रियेला तत्त्वतः मान्यता ‘अंतर्गत जलवाहतुकीत मुळा-मुठेचा समावेश’ कल्याण जाधव यांना ‘इन्फ्रा आयकॉन’ पुरस्कार शोध मराठी मनाचा संमेलनाचा समारोप\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrassc.wordpress.com/2012/12/25/ssc-hots-tips-science-question/", "date_download": "2018-09-22T06:49:50Z", "digest": "sha1:STFBNFT6MVOYS7EKMGQRURXA2WMNSJTA", "length": 7156, "nlines": 91, "source_domain": "maharashtrassc.wordpress.com", "title": "SSC HOTS Science Tips | MAHARASHTRA SSC", "raw_content": "\nविद्यार्थी मित्र / मैत्रिणींनो,\nScience विषयाचे अनुभवी शिक्षिका डॉ. सौ. सुलभा विधाते तुमच्या सोबत काही important टिप्स share करणार आहेत\nScience विषयातील HOTS प्रश्नांचा अभ्यास करताना खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे :\n– HOTS प्रश्नांमध्ये विषयांतर्गत विविध शाखांचे एकत्रीकरण असते. उदा. जीवशास्त्रातील पेशीची रचना आणि त्यात घडणाऱ्या रासायनिक प्रक्रिया यांचे एकत्रीकरण करून HOTS प्रश्न तयार होतो.\n– पूर्वी तार्किक (Logical) विचारसरणीनुसार प्रश्न विचारले जायचे . आत्ता या तर्कसंगत विचारसरणीला विस्तृत करून बहुविध प्रज्ञेची ( Multiple Intelligence ) जोड लावली जाणार आहे.\n– HOTS प्रश्नांची काही उदाहरणे :\n• आधुनिक आवर्तसारणीतील मूलद्रव्ये लिहा (प्रमुख) हा झाला स्मरणावरील प्रश्न . तर आधुनिक आवर्तसारणीतील\n‘ A ‘ या आद्याक्षरापासून सुरु होणाऱ्या दोन मूलद्रव्यांची नावे लिहा व त्यांची वैशिष्ट्ये लिहा हा झाला ‘HOTS प्रश्न ‘. येथे स्मरण , आकलन व उपयोजन या तीनही क्षमता आजमावल्या जातात.\n• धातूंचे गुणधर्म अभ्यासा किंवा लिहा याऐवजी धातूंचा मानवावर कशाप्रकारे परिणाम होतो ते तुमच्या स्वतःच्या अनुभवातून सांगा हा झाला ‘ HOTS ‘ प्रश्न .\n• जर आपल्या आहारात ‘ लोह ‘ नसेल तर काय होईल त्याचे शरीरावर कोणते परिणाम होतील\n• एखाद्या मूलद्रव्याचा अणुक्रमांक दिला असता त्याचे आवर्तसारणीतील स्थान, कारण व गुण वैशिष्ट्ये विचारणे हा झाला उच्चतम क्षमतेचा (HOTS) प्रश्न.\n– काही प्रश्न मुक्तोत्तरी स्वरूपांचे असतील . या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी त्यांचे आकलन , दृष्टीकोन यानुसार लिहीतील त्यामुळे ती उत्तरे वेगवेगळी असू शकतील . म्हणजेच एकाच प्रश्नाला एकापेक्षा जास्त बरोबर उत्तरे असू शकतील . या उत्तराची भाषा पाठ्यपुस्तकाची नसून विद्यार्थ्याची स्वतःची असेल.\n– आकृतीमधील चुका दुरुस्त करणे किंवा गाळलेले भाग पायऱ्या शोधणे या प्रकारचे HOTS प्रश्न असू असतील.\n– एखादा परिच्छेद देऊन त्यावर आधारित HOTS प्रश्न विचारले जाऊ शकतात.\n– HOTS प्रश्नांचा अभ्यास करताना गणित व विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील कृतींवर , स्वाध्यायांवर व आकृत्यांचा सराव\nकरण्यावर भर द्या. नवीन प्रश्नप्रकारांचा अभ्यास करा . Scienceच्या पाठ्यपुस्तकात ‘ HOTS ‘ प्रश्नांचा समावेश आहे. हा समावेश काही प्रमाणात कृतींमध्ये आहे तर काही प्रमाणात स्वाध्यायात आहे . फक्त ‘ HOTS प्रश्न ‘ म्हणून निर्देशित केलेला नाही. म्हणूनच, पाठ्यपुस्तकाचा सखोल अभ्यास हीच यशाची गुरुकिल्ली आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t4059/", "date_download": "2018-09-22T07:03:32Z", "digest": "sha1:YIYMS5PLU5NB6E2ORW5LFWFXDXXBPZM3", "length": 4201, "nlines": 89, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-वे द ने ची संवेदना", "raw_content": "\nवे द ने ची संवेदना\nवे द ने ची संवेदना\nएवढे आले की मज दु:ख आवडाया लागले\nअन् सुखाचे मग वावडे वाटाया लागले (१)\nरोज मी वेदनेला कुरवाळाया लागलो\nअन् तिच्यासाठी जखमाही उकराया लागलो (२)\nवेदना शमताच पुन्हा जागवाया लागलो\nवेदनेला रोमरोमात भिनवाया लागलो (३)\nवेदनेची वासना जेव्हा वाढावया लागली\nपरमेश्वराकडे वेदनेची कामना कराया लागलो (४)\nसुख अव्हेरुन वेदना कवटाळाया लागलो\nर्शुंगारासम वेदना भोगावया लागलो (५)\nवेदनेच्या नसण्याने व्याकुळ व्हाया लागलो\nप्रार्थनेत ही वेदनेची याचना कराया लागलो (६)\nवेदनेच्या संवेदनेने बेभान व्हाया लागलो\nवेदनेचे हलाहल लिलया पचवाया लागलो (७)\nवेदनेच्या धुंदित जेव्हा झिंगाया लागलो\nमदिरेसम वेदना तेव्हा प्यावया लागलो (८)\nफ़क्त वेदनाचं शाश्वत मानावया लागलो\nवेदना सखी-सोबती सर्वां सांगावया लागलो (९)\nवेदना अमुल्य/अलौकिक मानावया लागलो\nवेदनेला इतरांपासुन लपवाया लागलो (१०)\nदुसरयांच्या वेदनेची आस धराया लागलो\nत्यांच्या वेदनेला (ही) आपली मानावया लागलो (११)\n- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)\nवे द ने ची संवेदना\nRe: वे द ने ची संवेदना\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: वे द ने ची संवेदना\nवे द ने ची संवेदना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Karnala-Trek-K-Alpha.html", "date_download": "2018-09-22T06:57:40Z", "digest": "sha1:CSUBDDIGPAT7IWYUZMQUKQFCVCATHJU6", "length": 8339, "nlines": 38, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Karnala, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nकर्नाळा (Karnala) किल्ल्याची ऊंची : 2500\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: माथेरान\nजिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम\nपनवेल विभागात येणारा आणि रायगड जिल्ह्यात मोडणारा हा किल्ला त्याच्या अंगठ्या सारख्या आकारामुळे सर्वांचे लक्ष नेहमीच वेधून घेतो. कर्नाळ्या खालचे पक्षी अभयारण्य हे संरक्षित प्रदेश म्हणून राखले गेले आहे.\nकिल्ल्यांमध्ये असणार्‍या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा असे वाटते. मात्र याचा उल्लेख यादवकाळात आढळतो. शिवरायांनी इ.स १६५७ मध्ये किल्ला घेतला. पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात येणार्‍या २३ किल्ल्या मध्ये कर्नाळा किल्ल्याचा समावेश होता. यानंतर सन १६७० नंतर महाराजांच्या सैन्याने छापा घालून कर्नाळा किल्ला सर केला आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कल्याण प्रांत काबीज केला. पुढे संभाजी महाराजांच्या काळात किल्ला पुन्हा मोगलांनी घेतला. त्यानंतर तो पेशव्यांकडे गेला. सन १८१८ मध्ये जनरल प्रॉथरने हा किल्ला घेतला.\nकिल्ल्याचा माथा फारच लहान आहे. किल्ल्याचे प्रवेशव्दार ढासळलेल्या अवस्थेत आहे. प्रवेशव्दा्रातून आत शिरल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. समोर एक मोठा वाडा आहे, वाडा संपूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे. वाड्याच्या जवळ शंकराची पिंड आहे. समोरच अंगावर येणारा सुळका आहे. सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहेत.\nसुळका चढण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. सोबत प्रस्तरारोहणासाठी आवश्यक असणारे साहित्य सुद्धा हवे. या व्यतिरिक्त किल्ल्यावर पाहण्यासारखे काहीच नाही. कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य हे सर्व एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. गड फिरण्यास साधारण ३० मिनिटे पुरतात.\n१ मुंबई - गोवा मार्गाने:-\nमुंबई - गोवा मार्गाने पनवेल सोडल्यानंतर शिरढोण गाव लागते. या गावानंतर लगेसच पुढे कर्नाळ्याचा परिसर लागतो. महामार्गाच्या डावीकडेच शासकीय विश्रामधाम आणि काही हॉटेल्स आहेत. एसटी बस येथे थांबते, समोरच असणार्‍या पक्षी संग्रहालया जवळून किल्ल्यावर जाण्यास वाट आहे. वाट चांगली प्र���स्त आहे. साधारण किल्ल्यावर पोहचण्यास अडीच तास लागतात.\n२ रसायनी - आपटा मार्गाने :-\nरसायनी - आपटा मार्गाने आकुळवाडी गाव गाठावे. या गावातून येणारी वाट मुख्य वाटेला येऊन मिळते. या वाटेने साधारण ३ तास लागतात.\nकिल्ल्यावर रहाण्याची सोय नाही. मात्र किल्ल्याच्या पायथ्याच्या असणार्‍या शासकीय विश्रामधामात, हॉटेल्स मध्ये रहाण्याची सोय होते.\nगडावर बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nकर्नाळा पायथ्यापासून २ १/२ तास लागतात.\nकर्नाळा किल्ल्याच्या सुळक्यावर मधमाश्यांची पोळी आहेत. त्यामुळॆ येथे आरडाओरड करु नये तसेच आग पेटवू नये..\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: K\nकोकणदिवा (Kokandiwa) कोळदुर्ग (Koldurg) कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) कोंढवी (Kondhavi)\nकोरीगड (कोराईगड) (Korigad) कोर्लई (Korlai) कोटकामते (Kotkamate) कुलंग (Kulang)\nकुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4942849471471625198&title=Bamboo%20Day%20Celebreted%20At%20Bhor&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T07:07:03Z", "digest": "sha1:XLFQ6KMKDHDT3D3W5BELVSLSPH4Q66CB", "length": 11156, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कुरुंजी येथे ‘बांबू डे’ साजरा", "raw_content": "\nकुरुंजी येथे ‘बांबू डे’ साजरा\n​पुणे : ​‘सिनर्जी, कॅज्युअरिना हॉलिडे व्हिलेज’तर्फे ​​​​‘बांबू डे’​ साजरा करण्यात आला. बांबूच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गृहनिर्मिती’ला चालना देणे आणि ​स्थानिक बांबू कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश ​होता.\n‘गृहनिर्मितीमध्ये बांबूचा कल्पक उपयोग’ या विषयावर तज्ज्ञांचा परिसंवाद,​ ​बांबूपासून केलेल्या घरांच्या प्रतिकृती,​ ​फर्निचरचे प्रदर्शन,​ ‘बांबू हाऊस’ला भेट,​ ​बांबू कलाकारांचा सत्कार,​ ​बांबू लागवड असे याचे स्वरूप ​होते. ‘बांबूच्या साहाय्याने पर्यावरणपूरक बांधकामाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे’, असा सूर या परिसंवादात उमटला.\nहा कार्यक्रम रविवारी (३ डिसेंबर) कुरुंजी (ता. भोर) येथील कॅश्युरिना प्रकल्प येथे आयोजित केला होता​. ‘बांबू हाऊस’मध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बांबू संशोधक आणि ‘नेटिव्ह कॉनबेक बांबू प्रा. लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक संजीव करपे, ‘बांबू टेल्स’चे विवेक कोलते, स्थानिक बांबू कलाकार सचिन महाडिक, गडचिरोली येथील बांबू आणि वनहक��क चळवळीतील कार्यकर्ते सुबोध कुलकर्णी, बांबू​ ​गृहनिर्मिती क्षेत्रातील उद्योजक मंदार देवगावकर, अपर्णा देवगावकर, राजेंद्र आवटे यां​चे परिसंवाद झाले.\nकरपे म्हणाले, ‘जगभर बांबूपासून घरे, फर्निचर, पूल अशा गोष्टी बनाविल्या जात आहेत. बांबूच्याबाबतीत भारतीय संशोधन सर्वोत्कृष्ट असून त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. बांबूचा वापर पर्यावरणस्नेही असून ग्लोबल वॉर्मिंगवरदेखील उपयुक्त ठरणार आहे. बांबू आग आणि कीडरोधक करता येतो. त्यामुळे तो गृह बांधणीत निर्धोक ठरतो. गोवा, मालदीव, हैद्राबाद, जपान, थायलंड येथे बांबूपासून गृहनिर्मिती आणि शोभिवंत बांधकामे करण्याचे प्रमाण वाढत आहे. पूर्वोत्तर राज्यात अशी घरे आहेत; मात्र भारतातील उर्वरित राज्यांनी बांबूला आपलेसे करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगातून संजीवनी मिळू शकते. महाराष्ट्र सरकार गडचिरोली येथे बांबू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभारत असून वर्षभरात ती पूर्ण होईल.’\nआवटे यांनी निसर्गरम्य ठिकाणी पर्यटन विकसित करताना बांबू हाऊस उभारणे हे आकर्षण ठरत असल्याचे नमूद केले. म्हणूनच सिनर्जी, कॅज्युअरिना हॉलिडे प्रकल्पात संजीव करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक बांबू हाऊस उभारण्यात आल्याचे ते म्हणाले. देवगावकर यांनी ‘बांधकाम व्यावसायिकांनी पारंपरिक रचना बाजूला ठेऊन बांबू हाऊस संकल्पना अंगिकारली पाहिजे,’ असे सांगितले.\nअमृता देवगावकर म्हणाल्या, ‘पर्यटंकाना बांबू हाऊस आवडत असून त्यातून थंडीत उबदार वातावरण आणि उन्हाळ्यात थंडावा मिळतो. बांबूचे फायदे गृहनिर्मितीमध्ये असून आवड निर्माण करण्याची गरज आहे.’\nमंदार देवगावकर, अमृता देवगावकर यांनी बांबू कलाकारांचा सत्कार केला. राजेंद्र आवटे यांनी स्वागत केले. गणेश शिरोडे, श्री. मिरकुटे यांसह ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.\nTags: पुणेKurunjiPuneBhorSynergy Casuarina Holiday Villageपुणेसिनर्जी कॅज्युअरिना हॉलिडे व्हिलेजकुरुंजीभोरबांबू डेBamboo Dayप्रेस रिलीज\nभात लावणी महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चार क्षण निवांत घालवायचेत वक्रतुंड कृषी पर्यटन केंद्रात जा... भोर तालुक्यात ‘भात लावणी’ महोत्सव ग्रामस्थांसाठी रीझो लायब्ररी साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञाना���ून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/neil-patel-acquired-another-forum-affiliatefix.html", "date_download": "2018-09-22T07:40:20Z", "digest": "sha1:DUQX2J6HHQSAQWV462UHGNK4EF5VAWNE", "length": 14387, "nlines": 62, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Neil Patel acquired another forum -AffiliateFix- Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्���ा जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्���े* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-serial-title-tracks/t4158/", "date_download": "2018-09-22T07:02:47Z", "digest": "sha1:2TZRFSTJ4O36TVPQG2ZWFQACHSUDSXTJ", "length": 6388, "nlines": 113, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Serial Title Tracks-मी मराठी वाहिनी - शिर्षक गीत", "raw_content": "\nमी मराठी वाहिनी - शिर्षक गीत\nमी मराठी वाहिनी - शिर्षक गीत\nउत्तुंग भरारी घेऊ या \nएकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी\nदरिखो-यातून नाद घुमू दे एकच दिनराती\nमी मराठी ..... मी मराठी .....\nसंतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली\nऋषिमुनी अन् थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले\nआदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले\nयुक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी\nएकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी\nदरिखो-यातून नाद घुमू दे एकच दिनराती\nमी मराठी ..... मी मराठी .....\nयळकोटाचा भंडार उधळी खंडोबाची आण घेउनी\nसमृद्धीची पावनगंगा भरून येथे नित्य वाहते\nमनगटात यश अमुच्या आहे अमुच्या आणि किर्ती ललाटी\nमी मराठी ..... मी मराठी .....\nअभंग, ओवी, फटका, गवळण, धुंद पवाडा, धुंद लावणी\nमाय मराठी भाषा अमुची नक्षीदार भरजरी पैठणी\nज्ञान-कला-भक्ती-विद्येचे वैभव येथे सदा नांदते\nजे जे अनुपम अभिनव आहे ते ते सारे येथे घडते\nशिकवू आम्ही भारताला देऊन आव्हाने मोठी\nएकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी\nदरिखो-यातून नाद घुमू दे एकच दिनराती\nमी मराठी ..... मी मराठी .....\nघोर संकटे झेलून घेतील अमुचे अजिंक्य बाहू\nकाळाशीही झुंज देउनी सदैव विजयी राहू\nजरी रांगडा बाणा अमुचा जीवास जीवही देऊ\nअंगावर कोणी आले शिंगावरती घेऊ\nसाधे भोळी दिसतो परी गुण अमुच्या ठायी कोटी\nएकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी\nदरिखो-यातून नाद घुमू दे एकच दिनराती\nमी मराठी ..... मी मराठी .....\nमहाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई\nतुझ्या कुशीतुन सकळांसाठी अंकुरते अंगाई\nसंघर्षाचे शौर्य दिले तू धैर्य दिले जगण्याचे\nतुझ्याच ठायी कृतार्थ व्हावे अवघे जीवन अमुचे\nतुझाच जयजयकार असावा सदैव अमुच्या ओठी\nदरिखो-यातून नाद घुमू दे एकच दिनराती\nमी मराठी ..... मी मराठी .....\nस्वर - सुरेश वाडकर, रवींद्र साठे, अवधूत गुप्ते, अमेय दाते, उदेश उमप, आरती अंकलीकर\n, साधना सरगम, वैशाली सामंत\n(शीर्षक गीत, वाहिनी:मी मराठी)\nमी मराठी वाहिनी - शिर्षक गीत\nRe: मी मराठी वाहिनी - शिर्षक गीत\nRe: मी मराठी वाहिनी - शिर्षक गीत\nमी मराठी वाहिनी - शिर्षक गीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/tumhi-avshyktepeksha-zop-ghet-nahi-na", "date_download": "2018-09-22T08:16:02Z", "digest": "sha1:24HOZSR6M32R6BXIS7YN22PNJWVG6OGK", "length": 9408, "nlines": 252, "source_domain": "www.tinystep.in", "title": "जाणून घ्या वयानुसार किती वेळ झोप घेणे आवश्यक असते. - Tinystep", "raw_content": "\nजाणून घ्या वयानुसार किती वेळ झोप घेणे आवश्यक असते.\nनवजात बाळ जन्माला आल्यापासून अगदी वयस्क व्यक्ती पर्यंत प्रत्येकाला झोपेची आवश्यकता असते.परंतु वयानुसार कोणाला साधरणतः किती झोपेची आवश्यकता असतेहे आपण पाहणार आहोत.\n१. नवजात ते तीन महिने (०-३ महिने )\nनवजात बाळ ते ३ महिन्याचे बाळ यांना दिवसातून १४ ते १७ तास झोप आवश्यक असते.\n२. ४ ते ११ महिन्यांचे मूल (४ ते ११ महिने )\n४ महिन्याचे बाळ ते दिवसातून ११ महिन्याच्या मुलाला १२ ते १५ तासाच्या झोपेची आवश्यकता असते.\n३. एक वर्ष ते दोन वर्ष (१ ते २ वर्ष )\nएक वर्ष ते २ वर्षाच्या मुलाला ११ ते १४ तासाच्या झोपेची आवश्यकता असते.\n४. तीन ते पाच वर्ष(३-५ वर्षे )\n३ वर्ष ते ५ वर्षाच्या मुलांना १० ते १३ तासाच्या झोपेची आवश्यकता असते.\n५. सहा वर्ष ते तेरा वर्ष ( ६ ते १३ )\n६ वर्ष ते १३ वर्षाच्या मुलांना ९ ते ११ तासाच्या झोपेची आवश्यकता असते.\n६.चौदा ते सतरा वर्षे (१४ ते १७ वर्षे )\n१४ वर्ष ते १७ वर्षाच्या मुलांना ९ ते ११ तासाच्या झोपेची आवश्यकता असते. ८ ते १० तासाची झोप आवश्यक असते.\n७.अठरा ते चौसष्ट वर्षे (१८ ते ६४ वर्षे )\n१८ वर्ष ते ६४ वर्षाच्या व्यक्तींना ८ ते ९ तासाच्या झोपेची आवश्यकता असते.\n८. पासष्ट ते पुढील (६५ ते पुढील )\nपासष्ट ते पुढील व्यक्तींना ७ ते ८ तासाच्या झोपेची आवश्यकता असते.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4972473075416562941&title=Book%20Publication%20Ceremony&SectionId=4822001413905393102&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-09-22T07:53:29Z", "digest": "sha1:YLAMQPBH5LGCVR2YTMYW3MTFR3D3X4P6", "length": 12272, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कादंबरी, कवितासंग्रहाचे प्रकाशन", "raw_content": "\nमुंबई : पार पब्लिकेशनतर्फे प्रसाद कुमठेकर लिखित ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या कादंबरीचे आणि महेश लीला पंडित लिखित ‘चष्मांतरे’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.\nज्येष्ठ चरित्रकार वीणा गवाणकर, डॉ. आशुतोष पाटील, गणेश वसाईकर प्रा. विवेक कुडू आणि वर्जेश सोलंकी यांच्या हस्ते विरार येथील वि. वा. कॉलेजमध्ये हा प्रकाशन सोहळा झाला. या वेळी नाटककार, कथालेखक जयंत पवार यांच्या मनोगताचे वाचन कवी इग्नेशियस डायस यांनी केले.\nजयंत पवार म्हणाले, ‘‘चष्मांतरे’ आणि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ ही दोन्ही पुस्तके आजची आहेत आणि आजच्या संदर्भात महत्त्वाची आहेत. ‘सत्यमेव जयते’ हे जपलेले ब्रीद कोसळून बघताना आपण पाहत आहोत या काळात नाकासमोर जगणाऱ्या माणसाची होणारी गोची, त्यांच्या शोकांतिका होताना पाहणाऱ्यांची होणारी गोची आणि बदलेले जगण्याचे निकष-नॉर्म्स महेश लीला पंडित आणि प्रसाद कुमठेकर या दोन युवकांनी त्यांच्या अनवट शैलीत शब्दबद्ध केले आहेत.’\nप्रा. कुडू यांनी ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या कादंबरीचे मर्म उलगडून सांगितले. कादंबरीत अगदी वेगळ्या शैलीत लिहिलेले उदगीरे आणि बोली या प्रकरणामुळे कादंबरी अतिशय वाचनीय झाली आहे. या प्रकरणामुळे आणि बोलीतील शब्दाची अर्थसूची दिल्यामुळे आशयाची दारे किलकिले झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.\n‘इतक्या लवकर म्हणजेच ‘बगळा’नंतर दुसरे पाऊल इतके दमदार टाकले याचा आनंद वाटतो. ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ��या’ ही कादंबरी म्हणजे बोलीचा समर्थ आविष्कार आहे. ही कादंबरी म्हणजे उदगीर गावाचे चरित्र आहे. गावची परिस्थिती हीच हा कादंबरीचा नायक आहे. या परिस्थितीचे लेखकाने केलेले निरीक्षण आणि त्याचे लेखकाला झालेले आकलन बारकाईने नोंदवत लेखकाचा कॅमेरा नुसता दर्शन करवत नाही, तर गावाच्या एकूण जगण्यात तळ गाठतो. यातील भाषिक आणि गोष्ट सांगण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे वाचक या कादंबरीच्या अधिक जवळ पोहोचतो,’ असे विवेचन जेष्ठ चरित्रकार वीणा गवाणकर यांनी केले.\nमहेश लीला पंडित लिखित ‘चष्मांतरे’ या कवितासंग्रहावर बोलताना कवी गणेश वसईकर म्हणाले, ‘महेशची कविता ही भाषेविषयी कमालीची आस्था व्यक्त करते. वर्तमानात जगताना माणसाची होणारी दमछाक, नातेसंबंधातील कुरूपता व स्वतःविषयी वाटणारा संशय, माणसाचा संकोच, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दबलेपण ही कविता प्रकट करते.’\nडॉ. पाटील म्हणाले, ‘समकाळातील औपचारिक, पण मुळात ढोंगी, दिखाऊ अशा मानवी जीवनव्यवहाराचा सामना कसा करावा, याने अस्वस्थ असलेले हे कविमन आशय, अभिव्यक्ती आणि त्यांच्या मुळाशी असणारी भाषा अशा सगळ्याच स्तरांवरून तिरसटपणे व्यक्त होते. माणूस म्हणून आपल्या अस्तित्वाच्या खुणा सांभाळू पाहणारे हे कविमन संवेदना, विचारांपासून स्वत:ला दूर नेऊन जगू शकत नाही. त्यामुळेच वैयक्तिक ते सामाजिक अशा सर्व स्तरांवरून गोची झालेल्या समकालीन माणसाचे म्हणणे अगदी त्याच्या मराठी-इंग्लिश शब्दांच्या मिश्रणातून अभिव्यक्त करणारी ही रचना आहे.’\nकवी फेलिक्स डिसोजा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शैलेश साळवी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.\n(‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या पुस्तकाबद्दलच्या कार्यक्रमाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)\n‘‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’मध्ये निखळ निसर्गरूप आणि माणूसरूप’ दुर्गसंवर्धनासाठी तरुणाईचा पुढाकार भारती विद्यापीठ, सिम्बायोसिसला ‘नॅक’कडून मिळाली ‘ए प्लस’ श्रेणी भारतीयांच्या मापाच्या आरामदायी पादत्राणांना पेटंट सुबोध भावे म्हणतोय ‘दुनिया गोल है’\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/prostate-cancer-risk-for-mens-in-rural-areas/", "date_download": "2018-09-22T07:10:54Z", "digest": "sha1:MC7BEDGRYNJTBDOECRBOHJLOYJDLOXZP", "length": 11015, "nlines": 148, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "ग्रामीण भागातील पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी ग्रामीण भागातील पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका\nग्रामीण भागातील पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका\nकॅन्सर नोंदणी केंद्रामधून समोर आलेल्या माहितीनूसार, १ लाख कॅन्सर रुग्णांमध्ये २० टक्के प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण असतात. यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे.\nभारतामध्ये कॅन्सर रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होतेच आहे. देशातील विविध कॅन्सर नोंदणी केंद्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. यानुसार २०२० पर्यंत प्रोस्टेट कॅन्सर रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा अंदाजही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.\nदिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमधील कॅन्सर नोंदणी केंद्रामधून समोर आलेल्या माहितीनुसार, १ लाख कॅन्सर रुग्णांमध्ये २० टक्के प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण असतात. यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. या कॅन्सरचा शरीरातील इतर ठिकाणीही फैलाव होतो आहे. लोकसंख्येनुसार उभारण्यात आलेल्या इतर कॅन्सर नोंदणी केंद्रांमधूनही अशाच प्रकारची माहिती पुढे आली आहे.\nयामुळे ग्रामीण भागात यासंबंधी जास्त जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. याचसोबत या प्रोस्टेट कॅन्सरमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी उपचारांच्या अद्यावत सुविधा पुरवणंही आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय.\nयासंबंधी बोलताना वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि सफदरजंग रुग्णालयातील युरोलॉजी आणि रेनल प्रत्यारोपण केंद्राचे प्रमुख डॉ. अनुप कुमार यांनी सांगितलं की, “सरकारी रुग्णालयांतील ���ेवांची गुणवत्ता वाढवण्याची गरज आहे. तसंच, सध्या उपचारांचा खर्च ३-४ लाख रुपये येतो. हा खर्च सामान्यांना परवडेल एवढा कमी करणं गरजेचं आहे. तसंच ग्रामीण भागात यासंबंधी जागृती करणंही गरजेचं आहे.”\nएम्स रुग्णालयातील युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. पी. एन. डोग्रा म्हणाले की, “ग्रामीण प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. त्या भागात अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांच्या सुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत या सोयी पुरवण्याचं आव्हान सरकार समोर आहे. तसंच, डॉक्टरांनीही रुग्णांना हा कॅन्सर कशामुळे होतो हे सांगणं गरजेचं आहे.”\nजगभरात कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर सहाव्या क्रमांकावर आहे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार २०३० पर्यंत जगात १७ लाख प्रोस्टेट कॅन्सरचे नवे रुग्ण असतील तर जवळपास ५ लाख मृत्यू यामुळे होतील.\nPrevious article‘स्त्रियांनी आर्थिकरीत्या स्वावलंबी असणं आवश्यक’\nNext articleस्वाईन फ्लूवर मात करत ‘ती’नं दिला मुलीला जन्म\nPCOS ग्रस्त महिलांसाठी डाएट टीप्स\nगुटखा विक्रेत्यांची अटक अटळ, सुटका नाहीच\n23 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत’\n…म्हणून हर्बल औषधं घेताना जरा जपून\nआयुर्वेद- ‘अग्निकर्म’ एका चटक्यात बरी करा सांधेदुखी\n‘योग’ केल्याने वाढेल शुक्राणूंची गुणवत्ता\n‘एफडीए’ने जप्त केली ५७ बनावट आयुर्वेदिक औषधं\nजळगावात साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी\nखोकला, होमिओपॅथी आणि उपचार\nहोमिओपॅथी- औषधं घेताना ‘ही’ काळजी घ्याल\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\n…नाहीतर भातामुळे विषबाधा होईल\nगरजू रूग्णांना आर्थिक सहाय्यासाठी ‘हेल्प मी सर्व्ह’ वेबसाईटचा आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/In-Out-Point-on-Local-Trains-Stations/", "date_download": "2018-09-22T07:09:55Z", "digest": "sha1:KLPE5DPWDSOYFRJQFSZC5KXGMPAUJHS6", "length": 3537, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकल रेल्वेस्थानकांवरही इन-आऊट पॉईंट! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकल रेल्वेस्थानकांवरही इन-आऊट पॉईंट\nलोकल रेल्वेस्थानकांवरही इन-आऊट पॉईंट\nमेट्रोच्या स्थानकामध्ये ज्याप्रमाणे इन आणि आऊट एन्ट्री पॉईंट बसवण्यात आले आहेत, त्याप्रमाणे उपनगरीय रेल्वेस्थानकांमध्ये देखील इन आणि आऊट एन���ट्री पॉईंट बसवण्यात येणार आहे.\nउपनगरीय रेल्वेमार्गावरील रेल्वेस्थानकांमध्ये अनधिकृतपणे घुसणार्‍या प्रवाशांना आणि स्थानिकांना रोखण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे नवीन योजना आखण्यात येत आहे. मात्र हा प्रयोग लोकल स्थानकांवर किती यशस्वी होईल याबद्दल साशंकता आहे. सध्या वर्सोवा-अंधेरी मेट्रो स्थानकातील एन्ट्री पॉईंटमधून एका मिनिटाला 60 प्रवासी ये-जा करू शकतात. उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज 80 लाख प्रवासी प्रवास करतात. एका लोकलमधून सुमारे 8 ते 10 हजार प्रवासी ये-जा करतात.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/maharashtra-government-confidence-resolution-motion-haribhau-bagade/", "date_download": "2018-09-22T07:10:19Z", "digest": "sha1:APQK3DEEG43WHVD6UUPO6NSXLTBYEJ4B", "length": 7028, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विधानसभा अध्यक्षांच्या बाजूने सरकारचा विश्वास ठराव सादर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधानसभा अध्यक्षांच्या बाजूने सरकारचा विश्वास ठराव सादर\nविरोधकांना चपराक; अविश्वास प्रस्तावाआधीच अध्यक्षांच्या बाजूने ‘विश्वास’\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nविधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विश्वास ठराव आज (23 मार्च) विधानसभेत मंजूर करण्यात आला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा ठराव विधानसभेत मांडल्याने अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांना चपराक बसली आहे. आवाजी मतदानाने हा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला.\nविधानसभेचे कामकाम सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती बागडे यांच्या बाजून विश्वास प्रस्ताव मांडला. विश्वास प्रस्तावाला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मजूर करण्यात आला. विरोधक अविश्वास प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत असतानाच सरकारन‘विश्वास’ प्रस्ताव मांडून विरोधकांवर पलटवार केला.\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात विरोधकांनी (५ मार्च) रोजी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. विरोधकांनी बागडे हे सभागृहात पक्षपाती व नियमबाह्य काम करीत असल्याचा आरोप बागडे यांच्यावर केला होता. यामुळे सभापती बगाडे यांना अध्यक्षपदावरून दूर करण्यात यावे अशी मागणीही विरोधकांनी केली होती.\nविधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निलंबनाच्या मागणीवरुन विधानसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला होता. या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज पुढे रेटताना विरोधी पक्षांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा विरोधकांचा आरोपही सभापती बागडे यांच्यावर करण्यात आला होता.\nहा तर सरकारचा पळपूटेपणा : अजित पवार\nविधानसभा अध्यक्ष एकाच पक्षाची बाजू घेतात, विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात हे चर्चेत आम्हाला सांगायचे होते. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधी घडले नव्हते. आम्ही सत्तेत असतानाही अविश्वासदर्शक ठराव आले पण आम्ही असे कधी वागलो नाही. सरकार मुस्कटदाबी करण्याचे काम करत आहे, असी टीका राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केली.\nशिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीही त्या ठरावाला अनुमोदन दिले, हे अन्यायकारक आहे. आम्हाला यावर चर्चा करायची होती मात्र तालिका अध्यक्षांनी सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब केले. सरकारने हे कृत्य करून पळपुटेपणा आहे, असेही ते म्हणाले.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Padmabhushan-Vasantdada-Patil-Pratishthans-College-of-Engineering-get-second-number-in-Tifan-2018-national-level-competition/", "date_download": "2018-09-22T07:15:37Z", "digest": "sha1:QUY7KUNKY3GIPZ5EJVG2SFETNM2WJGRQ", "length": 6035, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘बुधगाव अभियांत्रिकी’तील ‘टीम ट्रोजन’चे मशीन देशात दुसरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘बुधगाव अभियांत्रिकी’तील ‘टीम ट्रोजन���चे मशीन देशात दुसरे\n‘बुधगाव अभियांत्रिकी’तील ‘टीम ट्रोजन’चे मशीन देशात दुसरे\nराहुरी महात्मा फुले कृषी ‘तिफन- 2018’ ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा झाली. या स्पर्धेत देशभरातून 18 संघांनी सहभाग घेतला होता. बुधगाव येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यात द्वितीय क्रमांक पटकाविला.\nया स्पर्धेचे उद्दिष्ट शेतकर्‍यांना ध्यानात ठेवून स्वयंचलित कांदा काढणी यंत्र बनविणे हे होते. पहिली फेरी पुणे येथे पार पडली. यात देशातून 28 संघ सहभागी झाले होते. 17 संघ दुसर्‍या फेरीसाठी पात्र ठरले. राहुरी येथे दुसर्‍या फेरीत ब्रेक, स्पीड, डिझाईन, चलनक्षमता आदी तांत्रिक बाबी पडताळण्यात आल्या. ‘टीम ट्रोजन’च्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मशीनने देशात दुसरा क्रमांक मिळविला. एक लाखाचे पारितोषिक, ट्रॉफी तसेच साधनांचा योग्य वापर व कमीत कमी खर्चात मशीनची बांधणी यासाठी 25 हजार रुपयांचे विशेष पारितोषिक मिळाले. संघप्रमुख स्वराज चव्हाण, नंदिकेश कल्याणी, सुमीत हरगुडे, नागेश पुजारी, सायली पवार, स्नेहा गडदे, तुषार निकम यांच्यासह अन्य विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रा. अमरसिंह पाटील, प्रा. विशाल पाटील, प्रा. पी. एस. पोळ, प्रा. सी. जी. हारगे, प्रा. एन. व्ही. हरगुडे यांचे त्यांना मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्ष विशाल पाटील, सचिव आदिनाथ मगदूम, प्रा. पी. एल. रजपूत, प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे, रजिस्टार किरण पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.\nसांगली, मिरजेत कुंटणखान्यांवर छापे\nताकारी कालव्यात पडून देवराष्ट्रेतील वृद्धेचा मृत्यू\nमुलींचे अपहरण : सावत्र आईस कारावास\nगुंड बाळू भोकरेच्या भाच्याला अटक\nडॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\nकस्तुरी क्‍लबच्या व्यासपीठावर उलगडला संभाजीराजेंचा जीवनपट\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Solapur-first-class-ticket-GST-issue/", "date_download": "2018-09-22T07:07:43Z", "digest": "sha1:ZDUED3AJ2KXBMAIONMUBGL4Y4FTJOFVV", "length": 3983, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फर्स्ट क्‍लास तिकिटांमधून 5% जीएसटी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › फर्स्ट क्‍लास तिकिटांमधून 5% जीएसटी\nफर्स्ट क्‍लास तिकिटांमधून 5% जीएसटी\nरेल्वेच्या फर्स्ट क्‍लास किंवा वातानुकुलित तिकिटांमधून अप्रत्यक्षपणे जीएसटीची वसुली केली जात आहे. त्यामध्ये 2.5 टक्के सीजीएसटी व 2.5 एसजीएसटीचा भरणा प्रवाशी करत आहेत. 1 जुलै 2017 पासून भारतात ‘एक देश एक कर’ ही संकल्पना राबविण्यात आली. 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के व 28 टक्के अशी त्याची रचना करण्यात आली आहे. रेल्वेमधून वातानुकुलित किंवा फर्स्ट क्‍लास ए.सी.मधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना 5 टक्के जीएसटी भरणा करावा लागत आहेत.\nराजधानी शताब्दी व दुरांतो या गाड्या पूर्णत: वातानुकूलित आहेत. तसेच या गाड्यांमध्ये रेल्वे प्रशासन जेवणाची देखील व्यवस्था केली आहे. शताब्दी, दुरांतो किंवा राजधानी गाड्यांचे तिकिटाचे आरक्षण देताना रेल्वेकडून केटरींग दर आकारले जाते. त्यासोबत जीएसटीची देखील वसुली केली जात आहे. मेल, एक्स्प्रेसचे वातानुकूलित किंवा फर्स्ट क्‍लास ए.सी. तिकीट काढल्यास सीजीएसटी व एसजीएसटी 5 टक्के भरणा करावा लागत आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/india-vs-pakistan-asia-cup-live-match-on-19th-september-2018/", "date_download": "2018-09-22T07:43:09Z", "digest": "sha1:STC3D222TQ3RCH3Z3CY3KYBCOSBQIBOT", "length": 10363, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "१९ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n१९ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) | पारंपरिक कट्टर प्रतिस्स्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे आशिया चषकात येत्या १९ सप्टेंबर रोजी एकमेकांसोबत भिड��ार आहेत. पण, हे दोघे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाक क्रिकेट मतच म्हणजे एक प्रकारचें युद्धच हे युद्ध प्रत्येक वेळेस अत्यंत अटीतटीचे आणि उत्कंठावर्धक असते दोन्ही संघांचे खेळाडू हे मैदानाबाहेर एकमेकांशी मित्रत्वाने वागतात.\nमात्र, मैदानात अत्यंत खुनशी नजरेतून बघतात. भारतीय क्रिकेट प्रेमींचे आपल्या लाडक्या बाप्पाकडे प्रत्येक स्पर्धेत एकाच मागणे असते. आशिया चषक भारत जिंकला नाही तरी चालेल, पण भारत पाकिस्तानसोबचा क्रिकेट सामना जिंकायला हवा.\nभारतीय संघ येत्या दीपावलीत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या परिस्थितीत भारतीय संघ निवड समितीने आपला १६ सदसीय वनडे संघ जाहीर केला असून यात त्यांनी नियमित कर्णधार कोहलीला मात्र आराम दिला आहे.\nटीम इंडियाचा हिटमॅन मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार व भारतीय वनडे आणि टी २० संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा टीमचा कर्णधार असणारा आहे.\nतर दुसरीकडे पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि मधल्या फळीचा अनुभवी फलंदाज शोएब मलिक याने आपल्या ट्विटर वॉर स्पष्ट केले आहे.\nकी, यंदाच्या स्पर्धेचे जेतेपद जिंकण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू पाक संघाचा नाव कर्णधार सर्फराज अहमद याच्या नेतृत्वात पाक संघाने गतवर्षी चॅम्पिअनस करंडक स्पर्धेवर आपले नाव कोरले होते. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर दिसणार आहे.\nPrevious articleगणेशोत्सव विशेष लेख : गणपती बाप्पा मोरया…\nNext articleभगूर येथे बलकवडे व्यायामशाळेत मुलींच्या कुस्ती स्पर्धा संपन्न\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोल��सांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Ballalgad-Trek-B-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:02:56Z", "digest": "sha1:IVALWP5YYUMMEPKRSSJ7L5V64IX6JEJH", "length": 12830, "nlines": 40, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Ballalgad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nबल्लाळगड (Ballalgad) किल्ल्याची ऊंची : 500\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पालघर\nजिल्हा : श्रेणी : सोपी\nमहाराष्ट्र गुजरातच्या सीमेजवळ सेगवा आणि बल्लाळगड हे दोन किल्ले आहे. पालघर जिल्ह्यात आणि तलासरी तालुक्यात, मुंबई - अहमदाबाद महामार्गाला खेटुन बलाळगड किल्ला आहे. काजळी गावातील छोट्याश्या टेकडीवर बल्लाळगड हा टेहळणीचा किल्ला होता. या भागात असणार्‍या इतर किल्ल्यांच्या मानाने (सेगवा, असावा, अशेरीगड इत्यादी) बल्लाळगडाची उंची पायथ्याच्या काजळी गावापासून कमी असल्याने अर्ध्या तासात किल्ला सहज पाहून होतो. सेगवा आणि बल्लाळगड हे दोनही किल्ले एका दिवसात पाहून होतात.\nकाजळी गावात गोरखचिंचेचे (African Baobab) अनेक अवाढव्य वृक्ष पाहायला मिळतात. पोर्तुगिजांनी भारतात आणलेली ही दिर्घायुष्यी झाडे वसई परीसरातील किल्ल्यांच्या आसपास दिसुन येतात.\nकेळवे माहिमचे मुळ नाव मत्स्यमत्‌, त्याचे पुढे झाले महकावती व नंतरच्या काळात माहिम. प्राचिनकाळी प्रतापबिंब राजाने दमणपासून वाळूकेश्वरापर्यंतच्या (आजची मुंबई) समुद्र किनार्‍यावर आपले राज्य स्थापन करुन त्याची राजधानी म्हणून महिकावतीची निवड केली. त्याच काळात बल्लाळगड किल्ला बांधण्यात आला असावा. १४ व्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा परीसर घेतला तेंव्हा हा गडही त्याचा ताब्यात गेला असावा. पुढील काळात या भागावर रामनगरच्या कोळी राजांचे अधिपत्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७२ ते १६७७ याकाळात मोरोपंताना ६००० ची फौज देउन उत्तर कोकणात पाठवले. इ.स. १६७७ ला रामनगरच्या कोळी राजाच्या ताब्यात असलेला प्रांत महाराजांच्या अधिपत्याखाली आला. त्याच काळात बल्लाळगड स्वराज्यात दाखल झाला असावा. इ.स. १६८३ पासून पुढील ६६ वर्ष हा किल��ला पोर्तुगिज आणि रामनगर यांच्याकडे होता. चिमाजी आप्पानी काढलेल्या वसई मोहिमेत इ.स. १७३९ मध्ये कृष्णाजी महादेव चासकर यानी सेगवागड जिकुन घेतला, तेंव्हा बल्लाळगड जिंकला असावा. पुन्हा इ.स. १७५४ मधे हा किल्ला रामनगरच्या कोळी राजाकडे गेला. इ.स. १८०२ मधे झालेल्या तहात सेगवा किल्ला पेशव्यांकडे आला. इ.स. १८१७ मधे गोगार्डच्या अधिपत्या खालील सैन्याने बल्लाळगड जिंकला.\nबल्लाळगडाच्या माथ्याच्या अलिकडे एका झाडाखाली एक वीरगळ ठेवलेली आहे. महाराष्ट्रात अनेक वीरगळ आहेत त्याहून ही वीरगळ वेगळी आहे. या वीरगळावर एक योध्दा घोड्यावर बसलेला दाखवलेला आहे. याचा घोडा काठेवाडी पध्दतीचा आहे. सुण्दर सजवलेला आहे. त्या वीरगळावर सूर्य चंद्र दाखवलेले आहेत. महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर असलेल्या या किल्ल्यावर वीरमरण आलेल्या वीराचा वीरगळ पाहाण्या सारखा आहे.\nवीरगळ पाहून बलाळगडाच्या माथ्याकडे चालू लागावे. बल्लाळगडाचा माथा चार बुरुज व तटबंदीने संरक्षित केलेला आहे. त्यातील ४ बुरुजांचे आणि तटबंदीचे अवशेष आजही पाहायला मिळतात. तटबंदी १५ फ़ूट उंच असुन ५ फ़ुट रूंद आहे. तटबंदी प्रचंड मोठे दगड वापरून ती बनवलेली आहे. तटबंदीमधे शौचकुप बनवलेले पाहायला मिळतात. तटबंदीच्या आत दोन मोठे हौद आहेत. त्यात दगड आणि पालापाचोळा पडल्याने ते भरून गेले आहेत. त्यांचे नक्की प्रयोजन कळत नाही. कदाजित धान्या किंवा दारुगोळा यांच्या साठवणुकीसाठी याचा वापर झाला असावा. हौदांची साफ़सफ़ाई झाल्यास त्यांचे नक्की प्रयोजन कळू शकेल.\nकाजळी हे बल्लाळगडाच्या पायथ्याचे गाव आहे. तेथे जाण्यासाठी मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील १३० किमी वरील तलासरी गाठावे. त्यापुढे अंदाजे १९ किमीवर (मुंबई पासून १४९ किमीवर) काजळी गाव आहे. पण या गावाचा बोर्ड महामार्गावर न लावल्यामुळे गाव आल्याचे कळत नाही. या गावच्या बाहेर महामार्गा लगत (मुंबई कडून अहमादाबादला जाताना डाव्या बाजूला) काजळी गावाला जाणारा फ़ाटा आहे. या फ़ाट्या वरुन पुढे गेल्यावर गावातील शाळेपाशी पोहोचतो. या शाळेसमोरील टेकडीवर बल्लाळगड आहे.\nरेल्वेने तलासरीला / अच्छाड/ भिलाड/ संजाण यापैकी कुठल्याही रेल्वे स्थानकावर उतरून स्टेशन बाहेर मिळणार्‍या खाजगी जीप/ओमनी या वाहानानी काजळी फ़ाट्यावर उतरावे. तेथुन चालत ५ मिनिटात आपण गावातील शाळेजवळ पोहोचतो.\nशाळे समोर हातपंप आहे. त्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. त्यातून पाणी भरुन गड चढावा. कारण गडावर पाणी नाही आहे.\nकाजळी गावाच्या मागे बल्लाळगड आहे. गावाच्या शाळेसमोर एक गोरखचिंचेच झाड आहे. त्याच्या उजव्या बाजूने एक कच्चा रस्ता टेकडीवर जातो. परंतू या रस्त्याने न जाता डाव्या बाजुच्या मळलेल्या पायवाटेन १० मिनिटाचा खडा चढ चऊन आपण गडावर पोहोचतो.\nगडावर राहाण्याची सोय नाही. गावतील शाळेत होऊ शकेल\nमुंबई - अहमादाबाद महामार्गावरील हॉटेलात होते.\nगडावर पिण्याचे पाणी नाही.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nकाजळी गावातून १० मिनिटात बल्लाळगडावर पोहोचता येते.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\n१) सेगवा आणि बल्लाळगड हे किल्ले एका दिवसात पाहून होतात.\n2) सेगवागडची माहिती साईतवर दिलेली आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: B\nबळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort) बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) बाणकोट (Bankot)\nबारवाई (Barvai) बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) भगवंतगड (Bhagwantgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/breastfeeding-beneficial-to-both/", "date_download": "2018-09-22T07:39:52Z", "digest": "sha1:FJH26WXRKPG4HE6L7VO7VI5ERM575AE7", "length": 12474, "nlines": 160, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "जाणून घ्या, स्तनपानाचे फायदे | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome तज्ज्ञांचं मार्गदर्शन जाणून घ्या, स्तनपानाचे फायदे\nजाणून घ्या, स्तनपानाचे फायदे\nस्तनपानामुळे मुलांबरोबरच त्याच्या आईलाही फायदा होतोच. तसंच स्तनपानामुळे मातेच्या कॅलरीज कमी होण्यास मदत होते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्तनपान दिल्यामुळे मातेचं स्तनांच्या कर्करोगापासून रक्षण होतं. स्तनपानाविषयी अधिक माहिती देतायत वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, हिरानंदानी रुग्णालय, वाशी- फोर्टीस समूहातील रुग्णालयाच्या डॉक्टर वंदना गावडी.\nनवजात बाळासाठी स्तनपान अत्यावश्यक आहे, आईचे दूध हा मुलाच्या वाढीसाठी व विकासाठी पोषणाचा सर्वोत्तम स्रोत आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र आईच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील स्तनपान गरजेचं असतं हे अनेकांना अजून माहीत नाही.\nस्तनपानाची यशस्वीरित्या सुरुवात करणं आणि ते सातत्यानं बाळाला पाजत राहणं हे नवमातेसाठी खूपच महत्त्वाचं ठरतं. तर या विषयातील अभ्यासकांच्या सांगण्यानुसार, नैसर्गिकरित्या योनीमार्गाद्वारे बाळंतपण झाले असेल तर, लवकरात लवकर म्हणजे बाळाच्या जन्मानंतर काही मिनिटांतच त्याला स्तनपानासाठी घेतले पाहिजे. दीर्घ बाळंतवेणा सहन केल्यानंतर बाळाचा स्पर्श मातेला शांत करतो. या स्तनपानामुळे मिळणारा आराम मातेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो.\nनवजात अर्भकासाठी स्तनपान सुखावह असते. कारण, बाळाला आईच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात. त्यापूर्वीचे नऊ महिने ते हा आवाज ऐकत असतं. अलीकडे सिझेरियनद्वारे झालेल्या बाळंतपणानंतरही अर्भकाला त्वरित स्तनपान दिले जाते. आईला पाठीच्या कण्यातून भूल दिलेली असेल, तर अगदी शस्त्रक्रिया कक्षातच परिचारिका व भूलतज्ज्ञांच्या मदतीने स्तनपान सुरू करता येते.\nबाळाला स्तनपान दिले जात असेल, तर आईला बाळंतपणानंतर नैराश्य येण्याची शक्यता कमी होते, ताणही कमी होतो, असे निरीक्षणातून आढळले आहे. हार्मोन्समध्ये होणारे बदल, अपुरी झोप, थकवा आणि टाक्यांमुळे होणा-या वेदना या कारणांनी येणारे नैराश्य, बाळाच्या जन्मानंतर पहिल्या २४ तासांत त्याला स्तनपान देणा-या मातांमध्ये कमी प्रमाणात आढळतं. स्तनपानामुळे गर्भाशय आकुंचन पावून आपल्या मूळ जागी, ओटीपोटात परत येण्यासही मदत होते. गर्भाशय चांगले आकुंचन पावल्यास रक्तस्राव कमी होतो आणि यामुळे माता बाळंतपणाच्या थकव्यातून लवकर बाहेर येते.\nस्तनपान सुरू असताना तिने चांगला आहार घेतल्यास बाळाचे पोषण चांगले होते. बाळाचे स्तनपान सुरू असताना, आईही आपोआप तिच्या आहाराची काळजी घेते. स्तनपानामुळे मातेच्या कॅलरीज कमी होण्यास मदत होते आणि गरोदरपणात वाढलेलं वजन लवकर कमी होतं. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्तनपान दिल्यामुळे मातेचं स्तनांच्या कर्करोगापासून रक्षण होते हे फार कमी लोकांना माहीत आहे.\nस्तनपान हे नैसर्गिक गर्भनिरोधक मानलं जातं. स्तनपान सुरू असेपर्यंत मासिक पाळी पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी असते आणि त्यामुळे गर्भधारणा नैसर्गिकरित्या टाळली जाते. या सगळ्यांतून हेच सिद्ध होते की, आई आणि बाळाच्या भावनिक, शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी स्तनपान अत्यंत आवश्यक आहे.\nPrevious articleस्वाईन फ्लूवर मात करत ‘ती’नं दिला मुलीला जन्म\nNext articleपुण्यात ‘हेड अँड नेक’ कॅन्सर रुग्णांसाठी ‘सपोर्ट ग्रुप’\nPCOSने ग्रस्त महिलांसाठी डाएट टीप्स\nगुटखा विक्रेत्यांची अटक अटळ, सुटका नाहीच\n23 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत’\n…म्हणून ���र्बल औषधं घेताना जरा जपून\nआयुर्वेद- ‘अग्निकर्म’ एका चटक्यात बरी करा सांधेदुखी\n‘योग’ केल्याने वाढेल शुक्राणूंची गुणवत्ता\n‘एफडीए’ने जप्त केली ५७ बनावट आयुर्वेदिक औषधं\nजळगावात साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\nहोमिओपॅथी डॉक्टरांसाठी ‘ब्रीजकोर्स’ प्रवेश प्रक्रिया सुरु\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\nजीम करताना हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष द्या\nजाणून घ्या: दिर्घकाळ मधुमेहाचे शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2010/03/28/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-22T07:07:44Z", "digest": "sha1:ZU2ITM7LFQQRLZPRXEBHVP4C77R2H27E", "length": 79341, "nlines": 418, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "महाराष्ट्र विधिमंडळात अनावश्यक अशा त्रिभाषासूत्राची स्थापना? – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक\nमहाराष्ट्र विधिमंडळात अनावश्यक अशा त्रिभाषासूत्राची स्थापना\nरविवार, 28 मार्च 2010 अमृतयात्री21 प्रतिक्रिया\nत्रिभाषासूत्र हा केंद्र सरकारने (राज्यघटनेने नव्हे) केवळ स्वतःच्या केंद्र सरकारी विभागांद्वारे व उपक्रमांद्वारे सर्वसामान्य जनतेशीशी संवाद/संज्ञापन साधण्यासाठी निर्माण केलेला देशाच्या भाषाविषयक धोरणावर आधारित असा नियम आहे. अर्थात त्याप्रमाणे देखिल कुठल्याही राज्यात त्या राज्याच्या राज्यभाषेचे स्थान सर्वप्रथमच आहे आणि त्यानंतरच हिंदी व इंग्रजी भाषांना स्थान मिळालेले आहे. राज्यघटनेप्रमाणे कुठल्याही राज्यात राज्यभाषा हीच सर्वोच्च आहे आणि राज्यशासनाला संज्ञापनासाठी त्रिभाषासूत्र आवश्यकच नाही ही बाब स्पष्टपणे लक्षात घ्यावयास हवी. अशी कायदेशीर वस्तुस्थिती असली तरीही विधिमंडळाच्या व्यवहारासाठी स्वखुषीने व विनाकारण स्वतःवर त्रिभाषासूत्र (मराठी, हिंदी, इंग्रजी) लादून घेणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य असावे. विधिमंडळात तसा अधिनियम करून महाराष्ट्राने आपल्याच पायांवर कुर्‍हाड मारून घेतली आहे. सुदैवाने विधिमंडळातील विधेयकांसाठी, इतर अधिकृत कागदोपत्री कामांसाठी व राज्यकारभारासाठी (शासनव्यवहा���ासाठी) मात्र मराठीचा उपयोग अनिवार्य केलेला आहे. (अर्थात ह्या नियमाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत होते हा प्रश्न वेगळा\nविधिमंडळात त्रिभाषा लादून घेणार्‍या या अधिनियमासारख्या इतरही काही कचखाऊ नियमांमुळे महाराष्ट्रातील श्री० अबू आझमींच्या सारख्या अमहाराष्ट्रीय (स्वतःला महाराष्ट्रीय न समजणार्‍या व घटनेला अपेक्षित असल्याप्रमाणे स्थानिक संस्कृतीशी एकजीव होण्याच्या संकल्पनेच्या विरुद्ध असणार्‍या) पुढार्‍यांचे फावते. त्यांना आपल्या चेल्यांच्या मराठीविरोधी भावना भडकवून महाराष्ट्रातील जनतेत फूट पाडण्यास एक अधिकृत हत्यार सापडते. आणि हे हत्यार उत्तर प्रदेशातून अनधिकृतपणे आयात होणार्‍या रामपुरी चाकू, तलवारी व गावठी बंदुकांपेक्षा कितीतरी अधिक घातक आहे.\nअसा नियम इतर कुठल्याही राज्यात आढळत नाही, अगदी मोठ्या प्रमाणात कानडीतर जनता असणार्‍या कर्नाटकातही नाही. हा अधिनियम राज्यघटनेतील व भाषावार प्रांतरचनेमागील तत्त्वांच्या विरोधातच आहे. कारण ह्या अधिनियमामुळे जनतेच्या एकात्मतेस बाधा आणून महाराष्ट्र राज्यात उ०प्र०, बिहार अशी लहान-लहान राज्ये स्थापन करून राज्यामध्ये भावनिक दृष्ट्या फूट पाडण्यास उत्तेजन मिळते. सर्वोच्च न्यायालयाचे ह्या विषयीचे मत जाणून घेतल्यावर हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल.\nमहाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षणात पाचवी ते दहावीच्या वर्गाना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरुद्धचा रिट अर्ज फेटाळताना महात्मा गांधींच्या मताचा हवाला देऊन सर्वोच्च न्यायालय म्हणाले, “वस्तुत: एखाद्या राज्यात वास्तव्य करणार्‍या लोकांना तेथील स्थानिक भाषा शिकण्यास सांगता कामा नये असे प्रतिपादन मुळीच मान्य करता येणार नाही. परक्या प्रदेशात राहताना भाषिक अल्पसंख्याकांनी स्थानिक भाषा शिकून घ्यायला पाहिजे हे तत्त्व पूर्णपणे उचितच आहे. आमच्या मते स्थानिक भाषा शिकण्यास विरोधाच्या भावनेचे पर्यवसान समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहापासून अलग होण्यात होते आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यात भाषेवर आधारित विखंडन (तुकडे-तुकडे पडणे) होते व तसे घडणे ही राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने निंद्य गोष्ट आहे.” (अर्थात या प्रकरणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात जिंकूनही आपण निवडून दिलेले राज्यकर्ते तो निर्णय अमलात आणण��याच्या बाबतीत मात्र सपशेल हरलेले आहेत हे महाराष्ट्रीय जनतेचे मोठेच दुर्दैव.)\nवर चर्चिलेल्या ’महाराष्ट्र राजभाषा अधिनियम क्र० ५ (१९६५) दिनांक ११ जानेवारी १९६५’ ची प्रत खालील दुव्यावर उपलब्ध आहे. काळजीपूर्वक वाचून पहावी.\nआता ह्या नियमाची तुलना इतर राज्यांतील रूढी, नियमांशी करावी. ह्याच अमृतमंथन अनुदिनीवरील “विधानसभेत राज्यभाषा मराठीला तिचा अधिकार आणि मान मिळू शकतो ” ह्या लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे श्री० अबू आझमींच्या उत्तर प्रदेशात हिंदीच्या जोडीने उर्दू ही देखील अधिकृत राजभाषा असली तरीही उत्तर प्रदेशाच्या विधानसभेत हिंदी व्यतिरिक्त कुठल्याही भाषेत, अगदी राज्यभाषेचा दर्जा असलेल्या ऊर्दूतही, आमदारास शपथ घेऊ देत नाहीत. आणि इथे आम्ही मात्र आमच्या राज्याची अधिकृत राज्यभाषा नसलेली हिंदी भाषा व आमच्या देशाची भाषा नसलेली परदेशी इंग्रजी भाषा ह्या दोघांचाही विधिमंडळात मुक्तसंचार होऊ दिला आहे. ह्याला जबाबदार आपणच नाही तर दुसरे कोण” ह्या लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे श्री० अबू आझमींच्या उत्तर प्रदेशात हिंदीच्या जोडीने उर्दू ही देखील अधिकृत राजभाषा असली तरीही उत्तर प्रदेशाच्या विधानसभेत हिंदी व्यतिरिक्त कुठल्याही भाषेत, अगदी राज्यभाषेचा दर्जा असलेल्या ऊर्दूतही, आमदारास शपथ घेऊ देत नाहीत. आणि इथे आम्ही मात्र आमच्या राज्याची अधिकृत राज्यभाषा नसलेली हिंदी भाषा व आमच्या देशाची भाषा नसलेली परदेशी इंग्रजी भाषा ह्या दोघांचाही विधिमंडळात मुक्तसंचार होऊ दिला आहे. ह्याला जबाबदार आपणच नाही तर दुसरे कोण संबंधित लेख खालील दुव्यावर वाचा.\nविधानसभेत राज्यभाषा मराठीला तिचा अधिकार आणि मान मिळू शकतो \nवरील अधिनियमाबद्दलची माहिती आपल्याला आपले ज्येष्ठ, अनुभवी मराठीप्रेमी मित्र श्री० वि० गो० जांबवडेकर ह्यांनी पाठवली.\nआपले प्रतिमत (feedback) लेखाखालील रकान्यात अवश्य मांडा.\nअधिकृत भाषा, अधिकृत भाषा कायदा, घटना, त्रिभाषा सूत्र, भारताची राज्यघटना, भाषाभिमान, मराठी, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठीचे प्रश्न, महाराष्ट्र, मायबोली, राजभाषा, राज्यभाषा, राष्ट्रभाषा, विधानसभा, संविधान, स्वाभिमान, Hindi, legislative assembly, Maharashtra, Marathi, Marathi language, National Language, Official Language, Official Languages Act, Three Language Formula\nमराठी जनतेची राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका (मराठी+एकजूट)\nशहाणा भार��� आणि वेडा जपान (ले० प्रा० मनोहर राईलकर)\n21 thoughts on “महाराष्ट्र विधिमंडळात अनावश्यक अशा त्रिभाषासूत्राची स्थापना\nसोमवार, 29 मार्च 2010 येथे 9:27 सकाळी\nमंगळवार, 30 मार्च 2010 येथे 4:17 pm\nप्रिय श्री० मनोहर पणिंद्रे यांसी,\nइतर अनेक भाषा शिकाव्यात, पण जबरदस्तीने नव्हे आणि आपल्या मायबोलीची हेळसांड व विटंबना करून तर नक्कीच नाही.\nसोमवार, 29 मार्च 2010 येथे 12:12 pm\nमराठीची सक्ती महाराष्ट्रात अवश्य असावी. परंतु इतर भाषिकांच्या सोयी साठी आपण हिंदी व इंग्रजीत नियम अधिनियम उपलब्ध करुन दिली तर हरकत नसावी. भारतीय घटनेची मूळ प्रत केवळ इंग्रजीत मान्य केली जाते. सुप्रीम कोर्टात अन्य कोणत्याच भारतीय भाषेतील पुरावे,विनंती अर्ज ग्राह्य धरले जात नाही. अशावेळी आपण घटना व सुप्रीम कोर्टातील आदेश निर्णय इ. मराठीत वाचत असतो. त्यामुळे त्रिभाषा सुत्राला विरोध होउ नये असे मला वाटते. नाहीतर या देशात आता इंग्रजी शिवाय पर्यायच राहणार नाही.शेवटी भाषेच्या भांडणात इंग्रजी बोक्याचेच फावणार आहे.\nमंगळवार, 30 मार्च 2010 येथे 6:20 pm\nप्रिय श्री० विजय प्रभाकर कांबळे यांसी,\n{{भारतीय घटनेची मूळ प्रत केवळ इंग्रजीत मान्य केली जाते. सुप्रीम कोर्टात अन्य कोणत्याच भारतीय भाषेतील पुरावे,विनंती अर्ज ग्राह्य धरले जात नाही.}}\nसर्वोच्च न्यायालयात हिंदी व इंग्रजी ह्या दोन्ही भाषा अधिकृतपणे स्वीकारल्या गेल्या आहेत. इतर भारतीय भाषेतील पुरावे ग्राह्य धरले जात नाहीत हे विधान चुकीचे आहे. उच्च न्यायालयात सादर केलेले पुरावे सर्वोच्च न्यायालयात अचानक रद्द होत नाहीत. आवश्यकता भासल्यास न्यायालय त्यांचे भाषांतर करून मागवू शकते.\nहिंदीबद्दल आम्हाला विरोध मुळीच नाही. आमच्या या मावशीबद्दलही आम्हाला प्रेम वाटते. इंग्रजी बोक्यापेक्षा ती कितीतरी आपली व जवळची वाटते. पण हिंदीच्या मनीमावशीला पुढे करून आमच्या मातेची कुचंबणा, हेळसांड केलेली मात्र आम्ही खपवून घेणार नाही. इतर कुठल्या राज्यात स्थानिक राज्यभाषेला वगळून रेलवे, टपाल, राष्ट्रीयीकृत बॅंका, ह्याच्या बाबतीत त्रिभाषासूत्र लागू असतानाही त्यांची जाणून-बुजून पायमल्ली केली जाते मग राज्यशासनाच्या पातळीवर त्रिभाषासूत्र मुळीच संबंध नसताना आम्हीच का पाळावे मग राज्यशासनाच्या पातळीवर त्रिभाषासूत्र मुळीच संबंध नसताना आम्हीच का पाळावे स्वतःच्या आईवर अन्या�� होत असताना तिथे दुर्लक्ष करून मावशीचे कौतुक आणि आदर करणे आम्हाला योग्य वाटत नाही.\nशिवाय त्रिभाषासूत्राच्या मूळ संकल्पनेप्रमाणे हिंदीभाषिक राज्यांत हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त दुसरी एक भारतीय भाषा शाळेत शिकवणे अपेक्षित होते. त्याचे पालन किती हिंदी राज्यांत होते ते स्वतः जे तत्त्व पाळीत नाहीत त्याचे अवलंबन इतरांनी लागू नसतानाही करावे अशी त्यांनी अपेक्षा करणे म्हणजे अतिमर्यादाच झाली \nदेशात संपर्क भाषा म्हणून हिंदी भाषेचा प्रसार व्हावा असे आम्हाला नक्कीच वाटते. अर्थात त्यासाठी हिंदीचे जुजबी ज्ञान आवश्यक आहे. शाळेत ५वी ते ८वी मध्ये तेवढे शिक्षण नक्कीच देता येईल. त्याहून अधिक बोजा आमच्या मुलांवर कशाला घालावा इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात राज्यभाषा मात्र निदान ५वी ते १०वी पर्यंत अनिवार्य हवीच.\nआमच्या राज्यात आमची मायबोली सर्वत्र प्रस्थापित करणे हे आमचे प्रथमकर्तव्य आहे. त्यासाठी सहकार्य न करू इच्छिणार्‍या परप्रांतीयांनी आमच्याकडून भव्य, उदात्त, विशालहृदयी वर्तनाची अपेक्षा करणे म्हणजे मांजरीने उंदराला उपवासाचे माहात्म्य शिकवण्यासारखी गोष्ट झाली.\nशनिवार, 3 एप्रिल 2010 येथे 8:28 pm\nसोमवार, 5 एप्रिल 2010 येथे 12:53 सकाळी\nप्रिय श्री० पराग सुतार यांसी,\nभाषकसंख्येच्या दृष्टीने इंग्रजी सर्वोच्च भाषा नसली तरी जगभरात व्यावहारिक संज्ञापनासाठी ती सर्वाधिक महत्त्वाची आहे हे खरे. पण आपल्या देशात इंग्रजीपेक्षा कितीतरी अधिक पटीने हिंदी भाषा समजते.\nगुजराथ व महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जनता लक्षात घेता त्यांना इंग्रजीपेक्षा हिंदी कळण्याची शक्यता अधिक आहे. म्हणूनच हिंदी ही आपल्या देशात संपर्कभाषा होऊ शकते. पण हिंदीमुळे आपल्या भाषेची गळचेपी होणार नाही अशी सर्वांना खात्री वाटली पाहिजे. नाहीतर हिंदीच्या विरोधासाठी सर्व इंग्रजीला अनावश्यक महत्त्व देतात.\nयुरोपातील देशातही इंग्रजीला आंतरराष्ट्रीय संज्ञापनाव्यतिरिक्त शासनव्यवहार, न्यायसंस्था, पोलिस, सार्वजनिक समाजव्यवहार अशा देशांतर्गत कामांसाठी काहीही महत्त्व दिले जात नाही.\nसतीश रावले म्हणतो आहे:\nसोमवार, 29 मार्च 2010 येथे 10:08 pm\nजोपर्यंत कॉग्रेसची सत्ता ह्या महाराष्ट्रावर आहे तोपर्यंत तरी ह्या अधिनियमात काही बदल होणे शक्य नाही. कॉंग्रेस व रा.कॉ. सोडून इतर पक्ष उरलेत ते म्��णजे शिवसेना व म.न.से. ह्या दोन पक्षांकडे किंवा दोघापैकि एकाकडे लेखी विनंती जास्तीत जास्त जनतेच्या सह्यांसोबत दिली जायला हवी.\nमंगळवार, 30 मार्च 2010 येथे 6:27 pm\nप्रिय श्री० सतीश रावले यांसी,\nआपल्या भावना आम्हाला समजतात, पटतात आणि आम्ही त्यांचा आदर करतो. पण शिवसेना आणि मनसे ह्यांच्यातील लढाई म्हणजे ’दोघांची लढाई आणि तिसर्‍याचा लाभ’ अशी मराठीच्या दुर्दैवाने परिस्थिती आहे. शिवाय कॉंग्रेस सत्तेवरून गेली म्हणजे आपोआपच सर्वत्र आबादीआबाद होईल असे नाही. शिवसेना सत्तेवर असताना फोडणीसाठी दोनचार गोष्टी वगळता त्यांनी फार भरीव, प्रचंड काम (शक्य असूनही) केले असे दुर्दैवाने म्हणता येत नाही. असो. आता तरी सर्व मराठीधार्जिणे पक्ष धडा शिकतील, वर्तन सुधारतील व एकत्र येऊन मराठी विरोधकांना धूळ चारतील अशी आशा धरू.\nसतीश रावले म्हणतो आहे:\nमंगळवार, 30 मार्च 2010 येथे 10:09 pm\nशिवसेना वा मनसे ह्या मराठी दोनच माणसांची संघटना मराठीधार्जिणे पक्ष आहेत. ह्या मंडळी धडा शिकतील, वर्तन सुधारतील व एकत्र येऊन मराठी विरोधकांना धूळ चारतील अशी केवळ आशा धरणं. योग्य नाही. नव्या विचारांच्या, शहरी वा ग्रामिण तरुणांना काय हवंय त्यांची स्वप्ने काय आहेत. ती वास्तवात आणताना त्यांना कोणत्या अडचणी येतात. ह्याचा पाठपुरावा करणारी, एक बॅकअप असणारी व्यवस्था असायला हवी. जसे शिवसेनेचे जूने नेतृत्व पक्ष बळकट करण्यापेक्षा, राष्ट्रीय नेतृत्व करण्याच्या मागे धावले व पायाखालची जमिन सरकल्यावर जागे झाले तसे मनसेचे होता कामा नये. यासाठी अशी होकायंत्रा सारखी व्यवस्था हवी.\nबुधवार, 31 मार्च 2010 येथे 5:25 pm\nप्रिय सतीश रावले यांसी,\nआपले म्हणणे खरे आहे. ह्या तथाकथित राष्ट्रीय पातळीवरील पक्षांना मराठीची बाजू घेणे कमीपणाचे वाटते. अर्थात हेच पक्ष इतर राज्यांत स्थानिक भाषा व संस्कृतीबद्दलचे प्रेम दाखवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असतात. इथे शिवसेना व मनसे हे आपली शक्ती एकमेकांशी लढण्यात फुकट घालवीत असतात. त्यामुळे निवडणुकीत शेवटी मराठी माणसाचे हित जपणारे मागेच राहतात. सामान्य मराठी माणसाची तर पूर्णपणे बावचळल्याची स्थिती होते.\nगुरूवार, 1 एप्रिल 2010 येथे 8:48 pm\n>>भारतीय घटनेची मूळ प्रत केवळ इंग्रजीत मान्य केली जाते. सुप्रीम कोर्टात अन्य कोणत्याच़ भारतीय भाषेतील पुरावे,विनंती अर्ज ग्राह्य धरले ज़ात नाहीत.<<\nश्���ी. विजय प्रभाकर कांबळे यांच्या वरील विधानातले पहिले वाक्य, कितीही आवडले नाही, तरी सत्याला धरून आहे. घटना मुळात इंग्रजीत लिहिली गेली. तिचे़ जगातल्या कोणत्याही भाषेत भाषांतर केले तरी ते भाषांतर शंभर टक्के मुळाबरहुकूम नसण्याची शक्यता गृहीत धरून, फक्त इंग्रजी भाषेतली घटनाच़ प्रमाण मानली ज़ाते.\nइतर भाषेतले पुरावे आणि अर्ज यांचे़ अधिकृत आणि विश्वसनीय व्यक्तीकडून न्यायमूर्तींना समजेल अशा भाषेत भाषांतर करून दिले की तेही ग्राह्य समजले जातात. जगातल्या कुठल्याही देशात हे असेच़ च़ालते.–SMR\nशनिवार, 3 एप्रिल 2010 येथे 12:47 सकाळी\nप्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,\n{{सुप्रीम कोर्टात अन्य कोणत्याच़ भारतीय भाषेतील पुरावे,विनंती अर्ज ग्राह्य धरले ज़ात नाहीत.}}\nकुठलेही पुरावे इत्यादी, ते केवळ इंग्रजी नाहीतच एवढ्या कारणावर अग्राह्य ठरू शकणार नाहीत असे वाटते. ती भाषा न्यायाधीशांना समजत असेल तर किंवा त्याचे भाषांतर/गोषवारा अधिकृतपणे सादर केल्यावर मूळ पुराव्याच्या आशयाबद्दल काहीच अवैधता, अग्राह्यता असू नये.\n{{भारतीय घटनेची मूळ प्रत केवळ इंग्रजीत मान्य केली जाते.}}\nघटनेच्या अधिकृत प्रती सर्वच घटनामान्य भाषांत उपलब्ध आहेत. शिवाय मूळ घटना जरी इंग्रजीत लिहिली गेली तरी त्याच घटनेत केंद्र सरकार व सर्वोच्च/उच्च न्यायालयांची अधिकृत भाषा म्हणून हिंदीच्या बरोबरीने तात्पुरती तडजोड म्हणून इंग्रजी भाषा स्वीकारण्यात आली व जास्तीत जास्त १५ वर्षात इंग्रजीची गच्छंती करून तिच्या जागी पूर्णपणे हिंदी प्रस्थापित करावी असेच घटनेत लिहिले आहे. घटनेच्या दृष्टीने इंग्रजीचे स्थान घटनेच्या आठव्या परिशिष्टातील सर्व भारतीय भाषांच्या पेक्षाही खालचे आहे. अर्थात स्वदेश स्वतंत्र झाल्यावर आधीचा स्वाभिमान गहाण ठेवला जाऊन गुलामगिरी हाच स्वभावधर्म झाला त्याला कोण काय करणार संपूर्ण जग (इंग्रजांसकट) हसले तरी आम्ही आमची गुलामगिरी सोडणार नाही असे हट्टाने सांगणार्‍या व त्यातच धन्यता मानणार्‍या आम्हा लोकांबद्दल काय बोलावे\nश्री० विजय प्रभाकर कांबळे ह्यांनी लिहिल्याप्रमाणे भारतीय भाषांच्या भांडणात इंग्रजी बोकाच लोणी खाऊन जातो हे सत्यच आहे. अर्थात यास हिंदी राजकारण्यांनी स्वातंत्र्यानंतर केलेली दादागिरीही काही प्रमाणात कारणूभूत आहे. त्यामुळेच इतर स्वाभिमानी (महाराष्ट्र नव्हे), अहिंदी राज्ये बिथरली. हिंदी राजकारण्यांच्या अशा वर्तनाबद्दल स्वतः घटनाकार डॉ० बाबासाहेब आंबेडकरांनीही नापसंती व्यक्त केली होती. शिवाय त्रिभाषासूत्राप्रमाणे हिंदी राज्यांनी हिंदी व इंग्रजीव्यतिरिक्त एक भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय ठेवण्याच्या मुद्द्याबाबत काहीही कार्यवाही केली नाही व केवळ इतरांनी हिंदी शिकायलाच पाहिजे ह्याचाच घोष करीत राहिले. त्यामुळे ते तत्त्व कधीच नीटसे यशस्वी झाले नाही. अर्थात ह्याला दिल्लीपुढे सतत नाक घासणार्‍या महाराष्ट्र राज्याचा अपवाद म्हणावा लागेल.\nरविवार, 11 एप्रिल 2010 येथे 3:44 pm\nएका दुसर्‍या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेला मजकूर खाली देत आहे. :\n“हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा पक्का गैरसमज मराठी माणसाने करून घेतला आहे. मुलायमसिंग, लालूप्रसादांसारखे उत्तरेतील राजकारणी व हिंदी प्रसारमाध्यमे या गैरसमजाला खतपाणी घालून तो अधिक बळकट करतात. त्यामुळे राष्ट्रभाषा ( ) हिंदीला विरोध करणे म्हणजे देशद्रोह असे त्याला वाटते.\n“ही चुकीची समजूत आहे. महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार सभेची स्थापना पुण्यात २२-५-१९३७ रोजी झाली, तर राष्ट्रभाषा प्रचार समितीची स्थापना वर्ध्याला १९३६ मध्ये. साधारण अशाच नावाच्या संस्था मुंबईत १९३८ मध्ये, केरळ १९३९, म्हैसूर १९४२ तर मद्रासमध्ये १९१८ साली स्थापन झाल्या. म्हणजे अगदी १९१८ पासून हिंदी ही राष्ट्रभाषा आहे किंवा होणार आहे अशी दक्षिण हिंदुस्थानातील तमाम लोकांची (गैर)समजूत होती. त्यावेळी मुलायमसिंग-लालूप्रसाद यांसारखे उत्तरी राजकारणी नव्हते आणि तेव्हा, हिंदी प्रसार माध्यमेही या (तथाकथित गैर)समजूत होती. त्यावेळी मुलायमसिंग-लालूप्रसाद यांसारखे उत्तरी राजकारणी नव्हते आणि तेव्हा, हिंदी प्रसार माध्यमेही या (तथाकथित गैर)समजुतीला खतपाणी घालत नव्हती. असे म्हणतात की उर्दुमिश्रित हिंदुस्थानी ही राष्ट्रभाषा व्हावी असे गांधींना वाटत होते तर राष्ट्रभाषा संस्कृत असावी असे आंबेडकरांचे मत होते.\n“राष्ट्रभाषेवर मतैक्य न झाल्याने जेव्हा १९४९ मध्ये भारताची राज्यघटना लिहून तयार झाली , तेव्हा तिच्या अनुसूची ८ अन्वये भारतातील त्यावेळच्या १४ भाषांना अधिकृत देशभाषा म्हणून मान्यता मिळाली. हे समजल्यावर काय परिणाम झाला तर, मद्रास प्रांतातील हिंदी शिकवणार्‍��ा शेकडो संस्था धडाधड बंद झाल्या. रामस्वामी नायकर आणि अशाच अन्य तमिळ नेत्यांचा उदय झाला आणि जे जे काही उत्तर भारतीय आहे, ते ते त्याज्य असा धडाकेबाज प्रचार सुरू झाला. मुळात मद्राशांचा हिंदीला मुळीच विरोध नव्हता. स्वातंत्रपूर्व काळात हिंदी शिकून भारत सरकारच्या नोकर्‍यांत हजारो मद्रासी दाखल होत होते. हिंदीशिवाय या नोकर्‍या सुखाने करता येणार नाहीत हे या लोकांना पक्के माहीत होते.\n“हिंदी ही राष्ट्रभाषा आहे या समजुतीमुळेच मराठी माणसे थोडेफार हिंदी शिकली. नाही तर ती कूपमंडूक वृत्तीने आपल्याच बिळात बसून मराठीच्या वेगवेगळ्या बोलीभाषांत कुचुकुचू करत बसली असती”.\n तर हिंदीचा दक्षिणी भारतातील प्रचार स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा आहे.- SMR\nगुरूवार, 15 एप्रिल 2010 येथे 3:01 pm\nप्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,\nआपल्या ह्या पत्रात दुसर्‍या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले जे काही मुद्दे उद्धृत केले आहेत ते बहुतेक सर्व मुद्दे आपण स्वतः देखील आपल्या ३ एप्रिलच्या पत्रातही (थोड्या वेगळ्या शब्दांत) मांडले होते. त्यावर आपण चर्चा केलेली आहेच.\nबुधवार, 31 मार्च 2010 येथे 12:01 सकाळी\nइथे जे प्रश्न चर्चिले जातात ते आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवले पाहिजेत जेणेकरून लोकांमध्ये भाषिक प्रश्नांविषयी जागृती निर्माण होईल.\nत्यासाठी आपणांस काय करता येईल\nबुधवार, 31 मार्च 2010 येथे 5:42 pm\nआपल्या भावना योग्य आहेत. पण आज मराठी वर्तमानपत्रे, मराठी चित्रवाणी वाहिन्या व इतर माध्यमे फारच मर्यादित प्रमाणात ह्या प्रश्नावर मदत करायला तयार असतात. ह्यातल्या कुठल्याही मुद्द्याकडे ते एक तत्त्व म्हणून नाही तर एखादी चमचमीत बातमी देणारा विषय एवढ्याच मर्यादित स्वरूपात पाहतात. पूर्वीप्रमाणे जनजागृती, जननेतृत्व करण्याची कोणाचीही क्षमता राहिलेली नाही. अशा परिस्थितीत आपणच शक्य तेवढा ह्या भावनांचा प्रसार करून जागृती करण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाआम्हासारख्या मराठीप्रेमींनी एकत्र येऊन शक्य तितका सहयोग करण्याचा प्रयत्न करू. महाजाल, अनुदिनी, ई-मेल ही माध्यमे तर प्रसारासाठी वापरूच पण तोंडीही प्रसार करून आपल्या मित्र-मंडळी-बांधवांत ह्या भावना रूजवण्याचा व वाढवण्याचा प्रयत्न करूया.\nमराठी माणसाने महाराष्ट्रात नेहमी, शक्य तिथे सर्व ठिकाणी मराठीत बोलणे, तशी मागणी करणे व रोज���ार, सज्ञापन, सेवाक्षेत्र इत्यादी प्रत्येक क्षेत्रात मराठीलाच प्राधान्य व सन्मान मिळेल ह्यासाठी सातत्याने प्रयत्न केला तरच ही परिस्थिती सुधारू शकेल.\nगुरूवार, 1 एप्रिल 2010 येथे 12:33 सकाळी\nअवश्य , आपण सर्वांनी शक्य तितका प्रचार करूयात .\nशनिवार, 3 एप्रिल 2010 येथे 12:12 सकाळी\nप्रिय श्री० सागर यांसी,\nह्या स्वाभिमानरोगाची लागण लवकरात लवकर जास्तीतजास्त मराठीजनांना होवो हीच इच्छा.\nगुरूवार, 1 एप्रिल 2010 येथे 2:30 pm\nशनिवार, 3 एप्रिल 2010 येथे 11:40 pm\n>>घटनेच्या अधिकृत प्रती सर्वच घटनामान्य भाषांत उपलब्ध आहेत.ती भाषा न्यायाधीशांना समजत असेल तरहिंदी राजकारण्यांनी स्वातंत्र्यानंतर केलेली दादागिरीही काही प्रमाणात कारणूभूत आहे. <\nहे जरी सत्य असले अंशतःच आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा होणार या कल्पनेने स्वातंत्र्यपूर्व काळात फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण दक्षिणी भारतात, बंगाल आणि ओरिसात डझनावारी हिंदी प्रचार संस्था स्थापन झाल्या. त्यांतल्या दक्षिणेच्या संस्था महाराष्ट्रातील संस्थांच्या अगोदरच्या आहेत. (त्यांच्या स्थापनेच्या तारखा एका अनुदिनीवर आहेत, सापडल्या की लिहीन.) या संस्थातून गंभीरतापूर्वक शिक्षण घेऊन त्याचा फायदा महाराष्ट्राखेरीज अन्य प्रांतांतील लोकांनी घेतला. आणि म्हणून उत्तरेच्या राजकारणात आज या सर्व प्रांतांतील लोकांचा वरचष्मा आहे. केवळ हिंदी धड येत नाही म्हणून मराठी माणसे उत्तरेच्या राजकारणात सक्रिय नाहीत.\nहिंदी ही अतिशय सोपी आणि उपयुक्त भाषा आहे, तिचा अभ्यास शालेय स्तरावर झालाच पाहिजे. परदेशी शाळांमधून शालान्त परीक्षेपर्यंत मुले चारपाच भाषा शिकून घेतात. असाच प्रकार दक्षिणी भारतात आहे. बंगलोरमधली आमची मोलकरीण तमिळ, कन्नड, तुळू, हिंदी आणि इंग्रजी समजत होती. आमची बोलणी ऐकून तिला मराठी समजायला लागले होते. राज्याची भाषा कन्नड असली तरी बंगलोरमध्ये मुले घरी आपली मातृभाषाच बोलतात. आणि मित्रांच्या संगतीने इतर भाषा शिकतात. केरळ, महाराष्ट्र आणि गुजराथ सोडला तर उर्वरित भारतात संस्कृतचे महत्त्व अबाधित आहे. त्यांना अन्य भाषा शिकणे फार सोपे वाटते. महाराष्ट्रात शाळांमधून संस्कृतची जवळजवळ हकालपट्टी झालेली आहे. इथली मुले काय इतर भाषा शिकणार\nरविवार, 4 एप्रिल 2010 येथे 3:30 pm\nप्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,\nस्वातंत्र्यानंतर लगेचच कॉंग्र���सच्या राजगोपालाचारी, राधाकृष्णन्‌ व इतर ज्येष्ठ नेत्यांच्या प्रभावामुळे व स्वातंत्र्य लढ्यामागच्या भावना ताज्या असल्यामुळे सुरुवातीस संपूर्ण मद्रास प्रांतात (तमिळनाडूच नव्हे) हिंदी शाळा निघाल्या खर्‍या. (तशाच कारणास्तव हे इतरही सर्वच प्रांतात घडले.) पण लवकरच उत्तरेच्या हिंदी भाषकांनी दादागिरी सुरू केल्यामुळे दुखावले गेलेल्या किंबहुना हिंदीचा पुरस्कार करून इतर भाषा व संस्कृती, विशेषतः दक्षिणेची संस्कृती नामशेष करण्याचा हा घाट आहे असे वाटल्यामुळे, दक्षिणवासी बिथरले व त्यांनी हिंदीला जीव तोडून, सर्व मार्गांनी विरोध करण्याचे ठरवले. अर्थात पंजाबी, बंगाली व इतर स्वाभिमानी (म्हणजेच महाराष्ट्रीय नव्हे) लोकांनीही हिंदी राजकारण्यांना स्पष्ट विरोध केलेला आहे. हिंदी मंडळींच्या दादागिरीबद्दल डॉ० बाबासाहेब आंबेडकरांनीही केवळ असमाधानच नव्हे तर गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे. हिंदीला होणारा वाढता विरोध पाहिल्यावर व त्यामुळे प्रकरण कॉंग्रेसवर शेकण्याची शक्यता लक्षात आल्यावर हुशार राजकारणी असलेल्या पंडित नेहरूंनी हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून मुळीच लादली जाणार नाही, परिशिष्ट-८ मधील सर्वच १४ भाषा ह्या राष्ट्रभाषाच आहेत इत्यादी बचावात्मक विधाने केली. तथापि मद्रास प्रांतात द्रविड नाडूची संकल्पना पुढे येऊन कॉंग्रेसी सत्ता झुगारून दिली गेली (तमिळनाडूत त्यानंतर कॉंग्रेस कधीही नीटपणे सत्ता प्रस्थापित करू शकली नाही.) व मद्रास प्रांतात, विशेषतः तमिळ भाषिक क्षेत्रात अधिकाधिक हिंदी विरोधी, ब्राह्मणविरोधी, आर्यसंस्कृती विरोधी, संस्कृत भाषाविरोधी कृती केली गेली. एकेकाळी करुणानिधी आदी मंडळींनी वेगळे द्रविड राष्ट्र, वेगळा ध्वज व अशाच इतर मागण्या केल्या होत्या. काश्मीरचे उदाहरण सोडता भारतातील इतर कुठलेही राज्य इतके टोकाला गेलेले नाही. आजही केवळ तमिळनाडू राज्याला त्रिभाषासूत्रातून अधिकृतपणे अपवाद केलेले आहे. अशी सर्व वस्तुस्थिती असतानादेखील तमिळ लोकांना हिंदीबद्दल अतिशय प्रेम आहे व त्यात ते पारंगत आहेत असे आपले मत असेल तर आमचे काहीच म्हणणे नाही. भूतपूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम, भू०पू० पंतप्रधान देवेगौडा, भू०पू० अर्थमंत्री व सध्या गृहमंत्री असलेले चिदंबरम ह्यांच्या हिंदी भाषेवरील प्रभुत्वामुळेच ते केंद्रीय राजकारणात वरचष्मा गाजवू शकले असे म्हणणे असेल तर तेही मान्य करूया. बहुधा त्यांनी आपली ही हिंदीच्या उच्च ज्ञानाची गुरूकिल्ली मराठी माणसांच्या नजरेस पडू नये म्हणूनच लपवून ठेवलेली दिसते आहे. त्यामुळे ते आपापसात जरी उत्कृष्ट हिंदीत वार्तालाप करीत असले तरीही प्रकटपणे कटाक्षाने हिंदीला फाटा देऊन स्वराज्यात स्वभाषेत व इतर राज्यांत व दिल्लीमध्ये परदेशी इंग्रजीतच बोलतात असे दिसते.\nआपल्या हिंदीभाषेच्या गुणांविषयीची असलेल्या व्यक्तिगत मतांबद्दल आम्हाला आदर आहे. त्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचे नाही. प्रत्येकाला व्यक्तिगत आवडीचा अधिकार आहे. बंगाली, पंजाबी, कन्नड, आसामी अशा इतर भाषकांनाही आपापल्या मातृभाषेबद्दल प्रचंड अभिमान असतो, किंबहुना असायलाच हवा. पण व्यक्तिगत आवडीप्रमाणे घटनेने प्रत्येक राज्यभाषेला दिलेले अधिकार व महत्त्व कमी किंवा अधिक होऊ शकत नाही.\n’इतरांहून अधिक लोकांना समजणारी’ ह्या एकमेव निकषामुळे हिंदी ही संपर्कभाषा म्हणून मान्य व्हावी असे आम्हालाही वाटते. पण प्रथम हिंदी भाषकांनी “राष्ट्रभाषा हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि त्यामुळे हिंदीशिवाय इतर भाषा दुय्यमच आहेत” ही मनोवृत्ती आवरून सामंजस्याचे धोरण स्वीकारायला हवे असे आम्हाला वाटते.\nकर्नाटकात कन्नड भाषकांचे प्रमाण इतर राज्यांमधील राज्यभाषेच्या भाषकांपेक्षा कमी असले तरीही तिला दुसरी भाषा म्हणून मानणार्‍यांची संख्या गेल्या दोन दशकांत फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याला कारण म्हणजे राज्यशासनाचे अत्यंत कडक भाषिक धोरण. (https://amrutmanthan.wordpress.com/2010/02/26/पोलिसांची-भाषा-दै०-सकाळ-म/) हा लेख त्याच संबंधातील एक पैलू स्पष्ट करतो.\nएकेकाळी तमिळ ही सर्वाधिक संस्कृत शब्द असलेली भाषा होती. पण गेल्या ४०-५० वर्षांत तमिळनाडू मध्ये तमिळ मधील संस्कृतोद्भव शब्द वेचून-वेचून काढून टाकण्यात आले. (जे आपण अगदी परकीय इंग्रजीच्या बाबतीतही केले नाही.) आर्य संस्कृती व संस्कृत भाषेसंबंधीच्या अनेक संकल्पनांना तिलांजली देण्यात आली. (आता चैत्र-वैशाख ही महिन्याची नावेदेखील बदलयाचे ठरले आहे.) आर्य संस्कृती व संस्कृतभाषा ह्यांच्या संबंधित संस्था, शिक्षणक्रम, शिष्यवृत्ती, विद्यावेतन, रूढी, विधी, संकल्पना ह्यांचाही मोठ्या प्रमाणात संकोच केला गेला. आर्य संस्कृती व संस्कृत भाषा ह्यांच्��ाशी आमचा काडीचाही संबंध नाही; त्या उत्तरेकडील संस्कृतीचे द्योतक आहेत असे तमिळ पुढारी व त्यांच्या प्रभावामुळे व त्यामुळे मिळणार्‍या राजकीय महत्त्वामुळे इतर दक्षिणी पुढारीही म्हणू लागले व तसे वागून जनतेला बहकावू लागले. असे असूनही तिथे संस्कृतचे स्थान अबाधितच आहे असे आपले म्हणणे असेल तर त्यालाही आम्ही विरोध करणार नाही.\nआपली गृहिते आज नाही तरी उद्या सत्यात येतील अशी आशा बाळगूया.\nआपला अभिप्राय इथे नोंदवा. उत्तर रद्द करा.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भ���षिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4807191784915836977&title=Year%20Review%202017%20%E2%80%93%20Deaths,%20Records%20&%20Economy.&SectionId=4620495166449073492&SectionName=%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE", "date_download": "2018-09-22T07:55:14Z", "digest": "sha1:HZRXXNB6GOF2IQITFNXASXYTOIL5MN3W", "length": 15394, "nlines": 177, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अलविदा २०१७ - भाग ५", "raw_content": "\nअलविदा २०१७ - भाग ५\n२०१७ या वर्षात देशभरात काही विक्रम घडले. अर्थविषयक अनेक घडामोडीही घडल्या. तसेच राज्यासह देश-विदेशातील अनेक मान्यवर व्यक्तींचे निधनही वर्षभरात झाले. यातील निवडक घटनांची ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने केलेली ही नोंद...\n२१ जानेवारी : गुजरातमध्ये राष्ट्रगीत गायनाचा जागतिक विक्रम. राजकोट जिल्ह्यातील कागवाड इथे साडेतीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रगीतगायन केले.\n१० फेब्रुवारी : प्रख्यात वाळुशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी येथील समुद्रकिनारी सर्वाधिक उंचीचा वाळूचा किल्ला रचून विश्वविक्रम केला.\n१८ नोव्हेंबर : १९१६-१७ मध्ये यशवंत पाध्ये यांनी इंग्लंडहून एका दुकानातून बाहुला आणून ‘अर्धवटराव’ नावाने त्याचे प्रयोग करायला सुरुवात केली. पुढे त्यांचे पुत्र रामदास पाध्ये यांनी तोच बहुला वापरून प्रयोग सुरू ठेवले. या बोलक्या बाहुल्याने शंभरी गाठली, हा एक आगळा विक्रमच\n५ मार्च : देशातील बेरोजगारीत घट झाल्याची एसबीआय इकोफ्लेश अहवालात नोंद. बेरोजगारीचा दर ऑगस्ट २०१६ मधील ९.५ टक्क्यांवरून फेब्रुवारी २०१७मध्ये ४.८ टक्के झाला.\n६ मार्च : ‘सेन्सेक्स’चा दोन वर्षांचा उच्चांक. २९ हजारांचा टप्पा सर.\n७ मार्च : देशातील म्युच्युअल फंडांची मालमत्ता विक्रमी टप्प्यावर. १७.८९ लाख कोटी रुपये मालमत्तेची नोंद.\n१८ मार्च : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे काटकसरीला प्राधान्य. रस्ते, शहरी वाहतूक, कृषी, ग्रामविकास या क्षेत्रांकडे विशेष लक्ष.\n२० मार्च : आयडिया आणि व्होडाफोन कंपन्यांच्या विलिनीकरणाला मंजुरी. मोबाइल महाकंपनीचा उदय.\n२१ मार्च : ‘डी मार्ट’च्या समभागाची शेअर बाजारात दुप्पट भावाला नोंदणी. २९९ रुपये किंमतीचा समभाग नोंदणी होताना ६०४ रुपयांवर.\n६ जून : भारताच्या विकासाचा दर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज. जागतिक बँकेच्या अहवालात आशावाद व्यक्त.\n९ डिसेंबर : वर्षभरात सेन्सेक्स सुमारे सात हजार, तर निफ्टी दोन हजार अंकांनी वाढला. ८ डिसेंबर २०१६ (शुक्रवार) रोजी सेन्सेक्स २६ हजार ७४७, तर निफ्टी आठ हजार २६१ एवढा होता. ९ डिसेंबर २०१७ (शुक्रवार) रोजी सेन्सेक्स ३३ हजार २५०, तर निफ्टी १० हजार २६५एवढा नोंदवला गेला.\n२६ डिसेंबर : २०१७ या वर्षभरात म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीत सहा लाख कोटी रुपयांची वाढ होऊन ती २३ लाख कोटींवर पोहोचल्याचे जाहीर.\n६ जानेवारी : ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी\n२२ जानेवारी : हिंदी चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ गीतकार, शायर नक्श लायलपुरी तथा जसवंतराय शर्मा\n१८ फेब्रुवारी : स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक जांबुवंतराव धोटे\n१९ फेब्रुवारी : माजी सरन्यायाधीश अल्तमश कबीर\n२८ फेब्रुवारी : ज्येष्ठ साहित्यिक व सत्यशोधक विचारवंत प्राचार्य गजमल माळी\n१ मार्च : ‘तारक मेहता का उलटा चष्मा’चे लेखक तारक मेहता\n७ मार्च : समाजशास्त्रज्ञ डॉ. द. ना.धनागरे\n९ मार्च : ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे\n२१ मार्च : अमेरिकेतील उद्योजक डेव्हिड रॉक���ेलर (१०१)\n२२ मार्च : ज्येष्ठ पत्रकार, लेखक गोविंद तळवलकर\n२ एप्रिल : कथालेखक, निर्माते अजेय झणकर\n३ एप्रिल : गानसरस्वती किशोरी आमोणकर\n१३ एप्रिल : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वा. ना. दांडेकर\n१३ एप्रिल : इंटरनेटच्या शोधात महत्त्वाची भूमिका बजावणारे रॉबर्ट टेलर\n१५ एप्रिल : जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती (११७ वर्षे) एम्मा मार्टिना ल्युईगिया मोरानो (इटली)\n२० एप्रिल : साहित्यिक प्रा. रामनाथ चव्हाण\n२७ एप्रिल : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना\n७ मे : प्रख्यात सतारवादक उस्ताद रईस खाँ\n९ मे : मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मेहरुन्निसा दलवाई\n१२ मे : क्रीडा अध्वर्यू भीष्मराज बाम\n१६ मे : पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे\n१८ मे : ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू\n१८ मे : केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे\n२३ मे : जेम्स बाँड अजरामर करणारे सर रॉजर मूर\n२६ मे : आयपीएस अधिकारी के. पी. एस. गिल\n१६ जून : माजी सरन्यायाधीश पी. एन. भगवती\n२ जुलै : लेखक, दिग्दर्शक, अभिनेते मधुकर तोरडमल\n११ जुलै : ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर\n१९ जुलै : प्रसिद्ध अभिनेत्री उमा भेंडे\n२४ जुलै : ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष प्रा. यू. आर. राव\n२ सप्टेंबर : ‘हायकू’कर्त्या आणि लेखिका शिरीष पै\n१२ सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिल्पकार व छायाचित्रकार विठोबा पांचाळ\n२ ऑक्टोबर : ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे\n७ ऑक्टोबर : चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व लेखक कुंदन शहा\n२४ ऑक्टोबर : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजादेवी\n२४ ऑक्टोबर : उद्योगपती रसिकलाल माणिकचंद धारिवाल\n१४ नोव्हेंबर : प्रसिद्ध अभिनेत्री श्यामा\n२३ नोव्हेंबर : प्रसिद्ध पार्श्वगायिका मीना कपूर\n४ डिसेंबर : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर\n१४ डिसेंबर : हिंदी सिनेमा कथाकार, अभिनेता, दिग्दर्शक नीरज व्होरा\n१८ डिसेंबर : पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे\n२८ डिसेंबर : ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ परशुराम यशवंत खडीवाले ऊर्फ वैद्य खडीवाले\n(२०१७चा अन्य क्षेत्रांतील आढावा https://goo.gl/aLBXVz या लिंकवर वाचता येईल.)\nTags: Year Review 2017२०१७चा आढावा2017Year ReviewIndiaBOIInternationalNationalराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयDeathsEconomyRecordsविक्रमअर्थव्यवस्थानिरोपनिधन\nअलविदा २०१७ - भाग ४ अलविदा २०१७ – भाग १ अलविदा २०१७ - भाग २ अलविदा २०१७ - भाग ३ मद्य विक्रीच्या 682 दुकानांना लागणार कुलपे\nएका वेगळ्या मूर्ति��ाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-22T07:40:50Z", "digest": "sha1:FKVD7OY33BDNIOSAC2AZLOYZLOUN7AQT", "length": 7590, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "क्रिकेट स्पर्धेत दिवेकर अकादमीला विजेतेपद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nक्रिकेट स्पर्धेत दिवेकर अकादमीला विजेतेपद\nपिंपरी – आदिनाथ क्रिकेट क्‍लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 11 वर्षाखालील आदिनाथ चषक क्रिकेट स्पर्धेत दिवेकर क्रिकेट अकादमीने मुंबईचा अविनाश साळवी फाउंडेशनचा 43 धावांनी पराभव करीत विजेतपद पटकावले.\nस्पर्धेत पुणे इन्स्टिट्यूट ऑफ क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक तर रायसिंगस्टार क्रिकेट क्‍लबने चतुर्थ क्रमांक पटकविला. अण्णासाहेब मगर स्टेडियम नेहरूनगर येथील मैदानावर अंतिम सामना पार पडला. स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ क्रीडा अधिकारी रजाक पानसरे, संतोष लांडगे, विवेक दरेकर, संजय लांडे, चेतन जाधव, ऍड. संजय जगदाळे, सुनील दिवेकर यांच्या उपस्थित पार पडला.\nनाणेफेक जिंकून दिवेकर संघांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. हर्ष बारमुख याने अर्ध शतक ठोकत 52 धावा केल्या. त्याला चंद्रास 23 व स्पंदन 19 धावा करीत निर्धारित 20 षटकात 5 बाद 132 केल्या. साळवी संघाकडून अभिज्ञान व आदित्य याने प्रत्येकी एक गडी बाद केले. 152 धावांचा पाठलाग करताना साळवी संघास फक्‍त 89 धावा केल्या. अभिज्ञान कुंडू ने एकाएकी लढत देत सर्वाधिक 33 धाव केल्या. विजयी संघाकडून हर्ष बारमुख ने 3 गडी बाद केले. उत्कृष्ट फलंदाज स्पर्धेत एकमेव शतक ठोकत 306 धावा करणारा अविनाश साळवी फाउंडेशनचा अभिज्ञान कुंडू, उत्कृष्ट गोलंदाज गौरविण्यात आले. तर “मॅन ऑफ दि सिरीज’ हर्ष बारमुख याने पटकविला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाणी हे मन जोड���ारी पवित्र गोष्ट\nNext articleधामणीकरांनी दुष्काळ हटवण्यासाठी केला रात्रीचा दिवस\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\nवारीतील भाविकांना आरोग्य सुविधा पुरवण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ganeshotsav-2018-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-22T07:42:48Z", "digest": "sha1:VVSVECBWQUYRHZ4MDMH53YSUSVKMYAXU", "length": 6615, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#Ganeshotsav 2018 : अशी केली माधुरीने ‘बाप्पांच्या’ आगमनासाठी तयारी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#Ganeshotsav 2018 : अशी केली माधुरीने ‘बाप्पांच्या’ आगमनासाठी तयारी\nअवघा देश आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिला देखील बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागली असून माधुरीने ‘इन्स्ट्राग्राम’वर एक फोटो शेअर करून गणेशोस्तवासाठी तिने केलेल्या तयारीची एक झलक प्रेक्षकांना दाखवली आहे.\nया फोटोबरोबरच तिने ‘गणेशोस्तवा’बाबतच्या आपल्या भावनांना देखील वाट मोकळी करून देताना “गणेशोस्तव म्हणजे संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन उत्साहात साजरी करायचा सण, गणेशोस्तवात आम्ही गाणी, नृत्य आणि मोदक यांचा आस्वाद घेतो. गणेशोस्तव माझा सर्वात आवडीचा सण आहे.” असे म्हंटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसह्याद्रीतील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’\nNext articleGaneshotsav 2018: घ्या… लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन \nहिरो बनण्यासाठी विराट कोहलीने सोडला आशिया कप \n#HBD : फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी बेबोनेही केले स्ट्रगल\n‘शुभ लग्न सावधान’चा पार पडला मंगलमय ट्रेलर सोहळा\nरीमाताईंच्या ‘होम स्वीट होम’ला सलमान खानच्या मराठीतून शुभेच्छा…\n‘देवसेना’ अनुष्का बनणार ‘अम्मा’\n“लव्हरात्री’चे चक्‍क नावच बदललं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-d-s-kulkarni-98815", "date_download": "2018-09-22T07:47:03Z", "digest": "sha1:4IA4VXKSLOOGE7Z2A4FE5EUMXBJJRCUK", "length": 11148, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news D S kulkarni डी. एस. कुलकर्णी यांची प्रकृती स्थिर | eSakal", "raw_content": "\nडी. एस. कुलकर्णी यांची प्रकृती स्थिर\nमंगळवार, 20 फेब्रुवारी 2018\nपुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना न्यायालयाच्या परवानगीनंतर ससून सर्वोपचार रुग्णालयातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले आहे.\nपुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना न्यायालयाच्या परवानगीनंतर ससून सर्वोपचार रुग्णालयातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले आहे.\nदीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, त्यांना दम लागत असल्यामुळे अतिदक्षता विभागामध्ये \"व्हेंटिलेटर'वर ठेवण्यात आले होते; परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या तीन ते चार डॉक्‍टर त्यांची देखरेख करीत आहेत. मंगळवारी (ता. 20) सकाळी आठच्या सुमारास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून सर्व तपासणी अहवाल घेऊन ससून रुग्णालयाच्या \"मेडिकल बोर्ड' पुढे नेण्यात येणार आहे. त्यांच्या तपासणीनंतर त्यांना कुठे हलवायचे, याबाबत कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले.\nश्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nअकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा...\n'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत\nमुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा...\nएटापल्ली : माओवाद्यांची पोस्टर, बॅनर आढळले\nएटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरातील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी पोस्टर व बॅनर लावून पार्टी स्थापनेचा चौदावा वर्धापन...\nसोलापूर: मोहोळ तालुक्यात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश\nमोहोळ : कृत्रिम पावसासाठी ता 22 ते 24 सप्टेंबर या कालावधीत मोहोळ तालुक्यातील सर्व गावात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश जिल्हा प्रशासना कडुन...\nकपाशीला चार बोंड, ���क्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/nanded-have-green-corridor-13891", "date_download": "2018-09-22T07:53:40Z", "digest": "sha1:3Q2EDOE4C5DYKN6L7UEIUGXKLTM724QD", "length": 16276, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "nanded to have green corridor अवयदानासाठी नांदेडला 'ग्रीन कॉरिडॉर' | eSakal", "raw_content": "\nअवयदानासाठी नांदेडला 'ग्रीन कॉरिडॉर'\nशुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016\nविष्णुपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अवयवदानासाठीच्या सुविधा उपलब्ध करून, अवयव प्रत्यारोपणासाठी पाठविण्याची प्रक्रिया नांदेडसारख्या तुलनेने लहान शहरातही यशस्वी करून दाखविली आहे.\nनांदेड - अवयवदान आणि या अवयवांच्या वाहतुकीसाठी \"ग्रीन कॉरिडॉर‘ म्हणजे जलदगती सुविधा उपलब्ध करून देण्यात नांदेडकर बुधवारी यशस्वी झाले. ब्रेन डेड झालेल्या सुधीर रावळकर या रुग्णाचे हृदय नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंगजी विमानतळावरून मुंबईकडे रवाना करण्यात आले, तर यकृत पुण्याकडे रवाना करण्यात आले.\nनांदेडच्या सुधीर रावळकर यांच्या अवयवांमुळे पाच जणांचे आयुष्य सावरले जाणार आहे. अवयवाच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी विविध यंत्रणांशी समन्वय साधला. \"ग्रीन कॉरिडॉर‘साठी पोलिस यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, विमानतळाशी निगडित व्यवस्था आणि आरोग्य यंत्रणांना गतिमान केले. विष्णुपुरीतून विमानतळापर्यंत हेलिकॉप्टरनेही हृदय पाठविण्याची शक्‍यता पडताळून पाहण्यात आली. विष्णुपुरी ते विमानतळ हे अंतर कापण्यासाठी एरवी 45 मिनिटे तरी लागतात; मात्र आज हे अंतर विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या 13 मिनिटांत पार करण्यात आले.\nमुखेड तहसीलमधील रोहयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी सुधीर रावळकर (वय 35) यांचा नरसी-मुखेड रस्त्यावर सोमवारी (ता. 17) रात्री अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना सुरवातीला नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी रावळकर यांचा मेंदू मृत झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय कुटुंबाने मंगळवारी सायंकाळी घेतला.\nजिल्हा प्रशासन आणि डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाने रावळकर यांच्या अवयदान समंतीपत्रानुसार रावळकर यांच्या अवयवांचे दान करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याबाबत अवयदानाशी निगडित औरंगाबाद येथील विभागीय समितीशी संपर्क साधण्यात आला. वैद्यकीय चाचण्या आणि अन्य अनुषंगिक सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर बुधवारी सकाळी हृदय घेऊन जाण्यासाठी मुंबईतील फोर्टिंस हॉस्पिटलचे हृदय-प्रत्यारोपणतज्ज्ञ, तर यकृत घेऊन जाण्यासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलचे डॉक्‍टर, मूत्रपिंड घेऊन जाण्यासाठी औरंगाबादच्या कमलनयन बजाज रुग्णालयाचे डॉ. अजय ओसवाल नांदेडमध्ये दाखल झाले. दुपारी दोन वाजून अट्ठावीस मिनिटांनी हृदय घेऊन डॉ. मुळे आणि त्यांचे सहकारी विमानतळाकडे रवाना झाले. अवघ्या 13 मिनिटांत हा ताफा विमानतळावर पोचला आणि दोनच मिनिटांत हृदय घेऊन विमान मुंबईकडे झेपावले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात यकृत घेऊन पुण्याचे पथक विमानाने रवाना झाले, तर औरंगाबादचे पथक मूत्रपिंड घेऊन मोटारीने रवाना झाले.\nथॅंक्‍यू नांदेड आणि प्रशासनाचे अश्रू\nहृदय घेऊन डॉ. मुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या लिफ्टमधून वाहनाकडे जाताना तेथील उपस्थितांकडे पाहून \"थॅंक्‍यू नांदेड, थॅंक्‍यू‘ असे म्हणाले. विष्णुपुरी ते विमानतळ हा एरव्ही 45 मिनिटांचा कालावधी लागणारा प्रवास विक्रमी 13 मिनिटांत पार पाडला. त्यानंतर हृदयासह मुंबईकडे रवाना होतानाही डॉ. मुळे यांनी कृतज्ज्ञतेपोटी हात हलवून निरोप घेतला. एकीकडे नांदेडसारख्या शहरात अवयवदानाचा प्रयोग यशस्वी झाला. हृदय, यकृत आणि मूत्रपिंड, डोळे यांसारखे अवयव दान करण्यात यश आले. दुसरीकडे नांदेड जिल्हा प्रशासनाशी निगडित एक उमदा सहकारी-मित्र गमावल्याची खिन्नता जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये होती.\nश्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nअकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा...\nपुण्यात येताय जरा जपून, हे रस्ते आहेत बंद\nपुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर शनिवार (ता.21) पासूनच वाहतूकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे. पुणे महापालिकेजवळील शिवाजी...\n'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत\nमुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा...\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nएटापल्ली : माओवाद्यांची पोस्टर, बॅनर आढळले\nएटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरातील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी पोस्टर व बॅनर लावून पार्टी स्थापनेचा चौदावा वर्धापन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-hiring-glyphosate-ban-maharashtra-11732", "date_download": "2018-09-22T08:09:40Z", "digest": "sha1:JCBQKF6VPJMQCPUZNA4EHNI36RJCCE5H", "length": 19434, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, hiring on glyphosate ban, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘ग्लायफोसेट’ बंदीप्रकरणी सुनावणीला सुरवात\n‘ग्लायफोसेट’ बंदीप्रकरणी सुनावणीला सुरवात\nबुधवार, 29 ऑगस्ट 2018\nपुणे : राज्यात ‘ग्लायफोसेट’ तणनाशकावर बंदी आणण्याबाबत बजावलेल्या नोटिसांवर कृषी खात्याने सुनावणीला सुरवात केली आहे. ‘‘कंपन्यांनी सुनावणीदरम्यान मांडलेल्या तांत्रिक मुद्द्यांचा अभ्यास सुरू असून, गरज भासल्यास पुन्हा माहिती मागवून सुनावणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल,’’ असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले.\nआयुक्तालयात सोमवारी दिवसभर सुनावणीचे कामकाज सुरू होते. गुण नियंत्रण विभागाचे संचालक विजयकुमार इंगळे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुभाष काटकर यांनी कंपन्यांची बाजू ऐकून घेतली.\nपुणे : राज्यात ‘ग्लायफोसेट’ तणनाशकावर बंदी आणण्याबाबत बजावलेल्या नोटिसांवर कृषी खात्याने सुनावणीला सुरवात केली आहे. ‘‘कंपन्यांनी सुनावणीदरम्यान मांडलेल्या तांत्रिक मुद्द्यांचा अभ्यास सुरू असून, गरज भासल्यास पुन्हा माहिती मागवून सुनावणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल,’’ असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले.\nआयुक्तालयात सोमवारी दिवसभर सुनावणीचे कामकाज सुरू होते. गुण नियंत्रण विभागाचे संचालक विजयकुमार इंगळे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुभाष काटकर यांनी कंपन्यांची बाजू ऐकून घेतली.\n‘‘सुनावणीचे काम अजून पूर्ण झालेले नाही. पहिल्या टप्प्यात ‘ग्लायफोसेट’ उत्पादक कंपन्यांनी आपआपल्या पातळीवर खुलासे, दावे आणि तांत्रिक मुद्दे मांडले. मात्र, त्याचा अभ्यास कृषी खात्याने सुरू केला आहे. अभ्यासाअंती आम्हाला काही मुद्द्यांवर अजून माहिती हवी असल्यास कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलावले जाईल. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच बंदीबाबत अंतिम निर्णय दिला जाईल,’’ असे कृषी विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.\nमानवी आरोग्यास होणारा धोका तसेच परवानगीच्या व्यतिरिक्त इतर कामासाठी होणारा गैरवापर अशा मुख्य मुद्द्यांवर कृषी खात्याने ‘ग्लायफोसेट’ला आक्षेप घेतला आहे. या तणनाशकावर बंदी का घालू नये अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा मोन्सॅन्टोसह इतर उत्पादक कंपन्यांना यापूर्वीच बजावण्यात आलेल्या आहेत.\n‘‘नोटिसा बजावून लगेचच बंदी घालणे शक्यत नव्हते. सुनावणी न घेता बंदी घातल्यास कंपन्या न्यायालयात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कायद्यानुसार कंपन्यांना आपली बाजू मांडण्याची संधी कृषी आयुक्तालयाकडून दिली जात आहे,\" असे सूत्रांनी स्पष्ट केले.\nकृषी खात्याच्या म्हणण्यानुसार, ‘‘या कंपन्यांना ‘ग्लायफोसेट’ उत्पादन व विक्रीचा परवाना केवळ चहा पिकावर तसेच मोकळ्या जागेतील गवतावरच वापरण्यासाठीच दिलेला आहे. मात्र, कंपन्यांकडून परवान्याचा गैरवापर आहे. त्यामुळे कायद्याचा उघडपणे भंग होतो आहे. तणनाशकाच्या उत्पादनावर बंदी घालणेच योग्य राहील, अशी भूमिका कृषी खात्याने घेतली आहे.\"\n‘ग्लायफोसेट’ उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सुनावणीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे गुण नियंत्रण संचालकांच्या कार्यालयाला दिवसभर जत्रेचे स्वरूप आले होते. सुनावणीला मोन्सॅन्टोसह दहा प्रमुख उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, तांत्रिक सल्लागार उपस्थित होते. ‘ग्लायफोसेट’वर बंदी आणण्यास या कंपन्यांनी ठाम विरोध केला आहे.\n‘‘कृषी खात्याने ‘ग्लायफोसेट’वर बंदी आणू नये. त्यामुळे मानवी आरोग्यास बाधा आल्याची तक्रार नाही. तसेच या तणनाशकाचा गैरवापर होत असल्याचे आम्हाला आढळून आलेले नाही,\" अशी भूमिका कंपन्यांकडून सुनावणीदरम्यान घेतली जात आहे.\nपर्याय नाही ही वस्तुस्थिती\n‘‘राज्यात ‘ग्लायफोसेट’ उत्पादन व वापरावर बंदी आणण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. मात्र, या तणनाशकाला दुसरा पर्याय देखील नसल्याची वस्तुस्थिती आहे,\" असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. ‘‘लव्हाळा, हरळी नियंत्रणासाठी फक्त हेच चांगले व स्वस्त तणनाशक शेतकऱ्यांच्या हाती आहे. तण नियंत्रणासाठी मजुरीचा खर्च तसेच मजुरांच्या टंचाईची समस्यादेखील मुद्दादेखील विचारात घ्यावा लागेल,\" असेही हा अधिकारी म्हणाला.\nतण कृषी आयुक्त मका विजयकुमार कृषी विभाग आरोग्य\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त सा��र उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nराज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...\nचीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...\nभाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...\nमिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...\nइजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...\nठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...\nकमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...\nपावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/8145", "date_download": "2018-09-22T08:19:44Z", "digest": "sha1:32XQ6YORSITJTZ5K7FYGM7VO4HEAWT3C", "length": 14794, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, karonda plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकरवंदाची लागवड कशी करावी\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nकरवंदाची लागवड कशी करावी\nकरवंदाची लागवड कशी करावी\nकृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली\nशनिवार, 12 मे 2018\nकरवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढते. ते हलक्‍या, मुरमाड, तसेच कातळ असलेल्या जमिनीतही चांगले येते.करवंदाच्या जाती फळाच्या आणि गराच्या रंगावरून ठरविल्या जातात.\nकरवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढते. ते हलक्‍या, मुरमाड, तसेच कातळ असलेल्या जमिनीतही चांगले येते.करवंदाच्या जाती फळाच्या आणि गराच्या रंगावरून ठरविल्या जातात.\nडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ‘कोकण करवंद बोल्ड'' नावाची नवीन जात प्रसारित केली आहे. या जातीची फळे मोठी (१२-१६ ग्रॅम) व घोसाने लागतात, तसेच फळाची प्रत उत्कृष्ट आहे. फळे गोलाकार असून, गराचे प्रमाण ९२ टक्के आहे. फळांचा टिकाऊपणा चांगला आहे. फळे गडद काळ्या रंगाची असतात. कच्च्या व पक्व फळांपासून विविध प्रक्रिया केलेले टिकाऊ पदार्थ तयार करता येतात.\nकुंपणासाठी लागवड करताना दोन रोपांतील अंतर ९० ते १५० सें. मी. ठेवावे, सलग लागवड करताना तीन ते चार मीटर अंतरावर कलमे लावून लागवड करावी. लागवड केल्यावर कलमांना आधार द्यावा. लागवडीसाठी एप्रिल-मे महिन्यात ४५ x ४५ x ४५ सें.मी. आकाराचे खड्डे खणून माती, चांगले कुजलेले शेणखत (दोन किलो) आणि २०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून पाऊस सुरू होण्याच्या अगोदर भरून ठेवावे. कलम लावल्यानंतर हिवाळ्यात १५ दिवसांच्या अंतराने व उन्हाळ्यात आठवड्याच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या लागवडीच्या पहिल्या वर्षी द्याव्यात, म्हणजे कलमांची वाढ जोमदारपणे होईल. कलमांचे जगण्याचे प्रमाण वाढेल.\nसंपर्क : ०२३५८- २८०५५८\nकृषी तंत्रज्ञान म��हिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली\nकोकण खड्डे सिंगल सुपर फॉस्फेट ऊस पाऊस\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्��्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5193266422974696959&title=Sawai%20Gandharv%20Bhimsen%20Mahotsav%20Starts%20at%20Pune&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-09-22T07:06:21Z", "digest": "sha1:QLTC6E45TY2E4VHKNUCATI6TZ2T3TCCJ", "length": 11795, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘सवाई’चा तिसरा दिवस तरुणांचा", "raw_content": "\n‘सवाई’चा तिसरा दिवस तरुणांचा\nपुणे : ६५व्या वर्षातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा तिसरा दिवस (१५ डिसेंबर) तरुण तुर्कांनी गाजविला आणि पंडित उल्हास कशाळकरांच्या घरंदाज गायकीने त्यावर कळस चढविला.\n‘सवाई’चा तिसरा दिवस तरुणांचा होता, असे म्हटल्यास अगदीच योग्य ठरेल, इतका तरुण कलाकारांचा वावर स्वरमंचावर दिसून आला. तिसऱ्या दिवसाची सुरुवात गायिका गायत्री जोशी यांनी केली. आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या शिष्या असलेल्या गायत्री यांना घरातूनच गाण्याचा वारसा लाभला आहे. २००३ साली तानपुरा वाजविण्यासाठी या स्वरमंचावर पाय ठेवलेल्या गायत्री आज १४ वर्षांनंतर स्वतः गायनासाठी तेथे उपस्थित झाल्या. त्यांनी राग मधुवंतीने आपल्या गायनास सुरुवात केली. पुढे ‘पिया बिन मोरे’ व ‘काहे मन करो’ या रचना सादर करून त्यांनी रसिकांची दाद मिळविली. त्यांना अजिंक्य जोशी (तबला), सागर कुलकर्णी (हार्मोनियम) व संतोष बोराडे (टाळ) यांनी साथसंगत केली. ‘म्हारे घर आओजी’ ही मीराबाईची रचना सादर करून त्यांनी रसिकांना भक्तिरसात न्हाऊ घातले. वडील शंकरराव वैरागकर यांच्या ‘येई पांडुरंग’ या रचनेने त्यांनी सादरीकरणाचा शेवट केला.\nपहिल्या सत्रातील मधुर आवाजाच्या सादरीकरणानंतर कुशल दास यांच्या सतारीने स्वरमंच ताब्यात घेतला. यांचाही ‘सवाई’तील हा पहिलाच परफॉर्मन्स होता. मोठ्या हुशारीने राग मारवा निवडत त्यांनी सुरुवात केली. अर्थातच काही क्षणांतच त्यांनी रसिकांची मने जिंकली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुळातच सुंदर दिसणाऱ्या सतारीच्या स्वरांनी अवघा मंडप झंकारून टाकला. एकूणच श्रोत्यांना स्वरांची विलक्षण अनुभूती देत, कुशल दास यांनी स्वरमंचाचा निरोप घेतला.\nदिवसाच्या द्वितीय सत्राची सुरुवात पतियाळा घराण्याचे युवा गायक सम्राट पंडित यांच्या गायनाने झाली. राग ‘गोरख कल्याण’ने सुरुवात करून त्यांनी केलेल्या बहारदार गायनाला श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. प्रख्यात तबलावादक पं. रामदास पळसुले (तबला), दिलशाद खाँ (सारंगी), डॉ. राजेश्री महाजनी आणि प्रलय मंडल (तानपुरा) यांनी त्यांना समर्थ अशी साथसंगत केली. नंतर त्यांनी ‘मारे सय्या’ ही बंदिश सादर केली व मिश्र खमाज रागातील ठुमरीने आपल्या सादरीकरणाची सांगता केली.\nदिवसाचे सर्वांत मोठे आकर्षण असलेले पंडित उल्हास कशाळकर यांचे शेवटच्या टप्प्यात स्वरमंचावर आगमन झाले. त्यांना साथसंगत करत असलेल्या कलाकारांची ओळख करून देताना निवेदक आनंद देशमुख यांनी तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या व कशाळकर यांच्या मैत्रीबाबत बोलतानाच पुढील वर्षीच्या ‘थीम कॅलेंडर’चा विषय सुचवत असल्याची मिश्किल टिप्पणी केली. जयपूर, ग्वाल्हेर व आग्रा या तिन्ही घराण्यांच्या गायकीचा सुरेल मिलाफ असलेल्या त्यांच्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकले. त्यांनी राग ‘नंद’ने आपल्या गायनास सुरुवात करून विलंबित व द्रुत त्रितालातील रचना सादर केल्या. ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर (तबला), श्रीराम हसबनीस (हार्मोनियम), समर्थ नगरकर आणि सौरभ नाईक (तानपुरा) यांनी त्यांना साथसंगत केली. ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या अद्वितीय गायनाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचा समारोप झाला.\n(तिसऱ्या दिवशीच्या सादरीकरणांची झलक दाखविणारे व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nसवाई, बहुरंगी मेजवानी.. ‘विस्ताराने गायला जाणारा राग ऐकण्याचा सराव करायला हवा’ भारलेल्या वातावरणात ‘सवाई’ची सांगता सूर ऐकू येणारी छायाचित्रे स्वराभिषेकाने रसिक मंत्रमुग्ध\nएका वेगळ्���ा मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%82/", "date_download": "2018-09-22T07:38:45Z", "digest": "sha1:SPJQDO77UCWSNETCYLGMTMWM4Y3YKPBK", "length": 37099, "nlines": 86, "source_domain": "shekharpatil.com", "title": "सोडवा ‘कोड’चं कोडं ! - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\nचालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\n‘‘नवीन व्हिडीओ गेम फक्त विकत घेऊ नका-स्वत: तयार करा; लेटेस्ट अॅप्स फक्त डाऊनलोड करू नका-ते डिझाईन करा आणि स्मार्टफोनसोबत फक्त खेळू नका…स्वत: प्रोग्रॅम करा’’ अशा शब्दांत बराक ओबामा यांनी नव्या युगाची भाषा कोड असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित केले आहे.\n‘‘नवीन व्हिडीओ गेम फक्त विकत घेऊ नका-स्वत: तयार करा; लेटेस्ट अॅप्स फक्त डाऊनलोड करू नका-ते डिझाईन करा आणि स्मार्टफोनसोबत फक्त खेळू नका…स्वत: प्रोग्रॅम करा’’ अशा शब्दांत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकन विद्यार्थ्यांना साद घालून नव्या युगाची नवीन भाषा हा संगणकाचा कोड असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित केले आहे. ओबामा तेवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी स्वत: एक संगणकाचा लहानसा प्रोग्रॅम लिहून ‘अवर ऑफ कोड’ या उपक्रमात भागदेखील घेतला. याच अनोख्या उपक्रमाबाबत हा लिखाण प्रपंच.\nजगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा प्रमुख अर्थात नरेंद्र मोदी हे हातात झाडू घेऊन देश स्वच्छ करण्याची मोहिम सुरू करत असतांना अमेरिकेसारख्या दुसर्‍या बलाढ्य लोकशाहीचा अध्यक्ष हा आपल्या भावी पिढीला संगणकाची भाषा शिकवण्याचे आवाहन करतोय या बाबींमधील फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. यातील ओबामा यांचा पवित्रा हा वास्तववादावर आधारित आहे. जगभरात शिक्षणपध्दतीवर मंथन होत आहे. प्राथमिक शाळेपासूनच मुलांना त्यांना भविष्यात उपयुक्त ठरणारे शिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ प्रयत्नशील आहेत. विशेषत: बालवयात ग्रहणशक्ती उत्तम असल्याने शालेय जीवनातच बहुआयामी पध्दतीने शिकवण्याकडे आता कल वाढत आहे. मुलांच्या विकासासाठी भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भुगोल, समाजशास्त्रे आदी प्रमुख विषयांसह अनेक उपविषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांचा शारिरीक आणि मानसिक विकास व्हावा म्हणून अनेक उपक्रम राबविण्यात येतात. अलीकडच्या काळात शालेय विद्यार्थ्यांमध्ये ‘सॉफ्ट स्किल्स’ विकसित करण्याचेही जाणीवपुर्वक प्रयत्न होत आहेत. बाल वयातच संगीत, परकीय भाषा शिकणे, वाचन आदी अभिरूची विकसित करण्याकडेही लक्ष दिले जाते. सरकार, शिक्षण खाते, शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि पालक आदी सर्व जण त्या विद्यार्थ्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील असतात. मात्र या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचा घटक अर्थात संगणकीय भाषेचा समावेश नसतो. बहुतांश अध्ययनांचा विचार करता अमेरिकेसारख्या अत्याधुनिक राष्ट्रांमध्येदेखील दहा टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रोग्रॅमिंगचे शिक्षण मिळत नाही. मग अन्य देशांची तर बातच नको. नेमकी हीच स्थिती लक्षात घेत ‘कोड’ या स्वयंसेवी संस्थेने गेल्या वर्षी एका नाविन्यपुर्ण उपक्रमाचे आयोजन केले.\n(कोडविषयी काय म्हणतात ओबामा)\n‘कोड’ ही संस्था गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात हादी आणि अली पारतोवी या भावंडांनी सुरू केली आहे. संगणक भाषा साक्षरतेसाठी त्यांनी अगदी प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर तरूणांना उपयुक्त ठरणार्‍या मोफत अभ्यासक्रमांची निर्मिती केली. त्यांची ही धडपड पाहून मार्क झुकरबर्ग व बिल गेटस् आदींसारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना प्रोत्साहन दिले. यातून डिसेंबर महिन्यातील ८ ते १५ तारखेच्या दरम्यान ‘संगणक विज्ञान शिक्षण सप्ताह’च्या अंतर्गत ‘अवर ऑफ कोड चॅलेंज’ या अभिनव उपक्रमाची संकल्पना त्यांना सुचली. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांपासून ते कोणत्याही वयोगटातील जनतेला एक तास वेळेत ‘कोड’ अर्थात संगणकीय भाषेचा परिचय देण्यात आला. यासाठी जोरदार पुर्वतयारी करण्यात आली. ‘कोड’ संस्थेच्या या धडपडीला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह विविध विख्यात कंपन्यांनीही पाठींबा दिला. परिणामी पहिल्याचा वर्षी हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी ठरला. तब्ब�� दोन कोटी आबालवृध्द यात सहभागी झाले. यातून ६० कोटी ओळींचे संगणकीय कोड लिहण्यात आले.\nया प्रतिसादाने उत्साह दुणावलेल्या ‘कोड’ संस्थेने आपला हा उपक्रम जागतिक पातळीवर नेण्याचे ठरविले. यासाठी सुटसुटीत आणि सुलभ अभ्यासक्रम तयार करण्यात आला. याचे नावही ‘अवर ऑफ कोड’ असे ठेवण्यात आले. जगातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थाने, स्वयंसेवी संस्था आदींपासून ते सर्वसामान्य जनतेला यात प्रवेश देण्याचे ठरले. अमेरिकेतून जागतिक पातळीवर जातांना ‘कोड’ या संस्थेने आपल्या उपक्रमात अजून लवचिकता आणि वैविध्य आणले. या अनुषंगाने जगातील ३० भाषांमध्ये (यात भारतातील हिंदीचा समावेश आहे.) अभ्यासक्रम तयार करणे; जगातील १० कोटी विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करणे; यासाठी दहा हजार प्राथमिक, पाचशे माध्यमिक तर दोनशे उच्च माध्यमिक शिक्षक तयार करणे आदी कामांसाठी या संस्थेला सुमारे पन्नास लक्ष डॉलर्सची (अंदाजे तीन कोटी रूपये) आवश्यकता भासली. यासाठी कोणती कंपनी वा संस्थेकडून मदत न घेता ‘कोड’ने ‘इंडिगोगो’ या क्राऊडफंडिंग जमा करणार्‍या वेबसाईटवर ८ ऑक्टोबर २०१४पासून निधी जमा करण्यासाठी मोहीम सुरू केली. यात अगदी एक डॉलर्सपासून निधी घेण्यात आला. मदत करणार्‍याने पैसे देण्यासोबत आपल्या भोवताली ‘अवर ऑफ कोड’ या उपक्रमाबाबत जनजागृती करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले. ‘इंडिगोगो’ साईटवरून पाच दशलक्ष डॉलर्स जमा करण्याच्या कल्पनेला प्रारंभी सर्वांनी वेडात काढले. मात्र आश्‍चर्याची बाब म्हणजे पन्नास लक्ष डॉलर्सपेक्षा जास्त पैसे तर जमा झालेच पण हा उपक्रमही प्रचंड यशस्वी ठरला. या मोहिमेला मार्क झुकरबर्ग आणि त्याची पत्नी प्रेसिला चान तसेच बिल अँड मेलिंडा गेटस फाऊंडेशन आदींनी तर प्रत्येकी दहा लाख डॉलर्सची मदत केली. ‘अवर ऑफ कोड’मध्ये या वर्षी सव्वा सात कोटींपेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला आहे. जगभरातील हजारो शाळा यात सहभागी झाल्या. ‘कोड’च्या या उपक्रमात अन्य संस्थादेखील सहभागी झाल्या. यात मायक्रोसॉफ्ट, अॅपल, खान अकादमी, गुगल आदींचा समावेश आहे. या माध्यमातून एकाच वेळेस जगात संगणकीय भाषेविषयी रस निर्माण होण्यात काही प्रमाणात तर यश आले आहे. अत्यंत सुलभ मॉड्युलमुळे लोकांना हा उपक्रम खूप आवडला आहे. यात व्हिज्युअलवर जास्त भर देण्यात आलाय. महत्वाची बाब म्हणजे संगणक नसणार्‍यांसाठीही कोड शिकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी आपल्याला मात्र संबंधीत संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे.\nजगाचे भविष्य संगणकीय भाषेत आहे. जीवनाचे कोणतेही क्षेत्र अखेर संगणकीय भाषेवरच येते. मग ते स्मार्टफोनमधील अॅप वा गेम असो की अवकाशास्त्र जनुकीय तंत्रज्ञान असतो की गृहोपयोगी वस्तू जनुकीय तंत्रज्ञान असतो की गृहोपयोगी वस्तू प्रत्येकात ‘प्रोग्रॅम’ आहेच. आता तर प्रत्येक उपकरण ‘स्मार्ट’ होत आहे. येत्या काळात आपली सर्व उपकरणे स्मार्ट असतील. याहूनही पुढचा टप्पा ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’च्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे. यातून चराचर वस्तू ‘वाय-फाय’शी जुळून एका स्मार्ट महाजालाची निर्मिती करतील. या भंपक बाता नव्हेत. हे तंत्रज्ञान दरवाजावर धडक देत आहे. या सर्वांचा आत्मा आहे अर्थातच संगणकीय भाषा. मग त्या एचटीएमएल, सी++, जावा, पीएचपी, सीएसएस वा अन्य कोणत्याही भाषा असतील. संगणकीय भाषा शिकण्याचे अवघड काम एका तासात होणे शक्य नसल्याची जाणीव ‘अवर ऑफ कोड’च्या निर्मात्यांना आहे. मात्र यातून प्रोग्रॅमची आवड विकसित होऊ शकते. विशेष बाब म्हणजे आवड निर्माण झालेल्यांना अगदी बेसिकपासून ते अत्युच्च दर्जाचे कोडींग शिकण्याची सर्व व्यवस्था या उपक्रमात करण्यात आली आहे. यामुळे अगदी हसत-खेळत संगणकीय भाषेची ओळख करून घेण्यासाठी असल्या स्वरूपाचा उपक्रम अत्यंत उपयुक्त असाच आहे. जगात संगणकाची एकच भाषा आहे. कोडींग करणारा जगातील कोणतीही भाषा बोलत असला तरी प्रोग्रॅमची भाषा युनिव्हर्सल आहे. यामुळे जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर ‘कोड’ आवश्यक आहे. यामुळे आपल्या भावी पिढीला याचे आजच बाळकडू पाजणे भाग आहे. अन् रस असेल तर आपण स्वत:च यात डुंबण्यात हरकत काय प्रत्येकात ‘प्रोग्रॅम’ आहेच. आता तर प्रत्येक उपकरण ‘स्मार्ट’ होत आहे. येत्या काळात आपली सर्व उपकरणे स्मार्ट असतील. याहूनही पुढचा टप्पा ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’च्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे. यातून चराचर वस्तू ‘वाय-फाय’शी जुळून एका स्मार्ट महाजालाची निर्मिती करतील. या भंपक बाता नव्हेत. हे तंत्रज्ञान दरवाजावर धडक देत आहे. या सर्वांचा आत्मा आहे अर्थातच संगणकीय भाषा. मग त्या एचटीएमएल, सी++, जावा, पीएचपी, सीएसएस वा अन्य कोणत्याही भाषा असतील. संगणकीय भाषा शिकण्याचे अवघड काम एका तासात होणे शक्य नसल्याची जाणीव ‘अवर ऑफ कोड’च्या निर्मात्यांना आहे. मात्र यातून प्रोग्रॅमची आवड विकसित होऊ शकते. विशेष बाब म्हणजे आवड निर्माण झालेल्यांना अगदी बेसिकपासून ते अत्युच्च दर्जाचे कोडींग शिकण्याची सर्व व्यवस्था या उपक्रमात करण्यात आली आहे. यामुळे अगदी हसत-खेळत संगणकीय भाषेची ओळख करून घेण्यासाठी असल्या स्वरूपाचा उपक्रम अत्यंत उपयुक्त असाच आहे. जगात संगणकाची एकच भाषा आहे. कोडींग करणारा जगातील कोणतीही भाषा बोलत असला तरी प्रोग्रॅमची भाषा युनिव्हर्सल आहे. यामुळे जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर ‘कोड’ आवश्यक आहे. यामुळे आपल्या भावी पिढीला याचे आजच बाळकडू पाजणे भाग आहे. अन् रस असेल तर आपण स्वत:च यात डुंबण्यात हरकत काय जगात जसा ‘डीजिटल डिव्हाईड’ आहे त्याच प्रकारे तंत्रज्ञान शिक्षणातही दरी आहे. जगातील विविध धर्म, वर्ण, वंश, भाषांमधील हा भेद नाहीसा करणेही या उपक्रमाचा उद्देश आहे. गुगल, फेसबुकसारख्या कंपन्यांनी अलीकडच्या काळात आपल्या कर्मचार्‍यांच्या जाहीर केलेल्या पार्श्‍वभुमीवरून ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. यातून लिंगभेदही दिसून आल्याने गुगलने मुलींना कोड शिकण्यासाठी प्रेरित केले आहे. या वर्षाची शांततेचे नोबेल मिळवणारी मलाला युसुफजई हिनेही या उपक्रमात भाग घेतला असून जगातील मुलींनी यात सहभागी होण्याचे आवाहन या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.\nभारतीय शिक्षणप्रणालीत अनेक अनुपयुक्त बाबींवर अब्जावधी रूपयांचा चुराडा करण्यात आला असून आजही सुरूच आहे. यामुळे अली बंधूसारखे धडपडे अल्प पैशांत जगापर्यंत पोहचण्याचा संकल्प सिध्दीस नेत असतांना अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. शासकीय पातळीवरील लालफितशाहीमुळे कुणी अपेक्षा करणार नाही. मात्र एखादी मोठी शैक्षणिक संस्था यासाठी पुढाकार सहज घेऊ शकते. अर्थात त्यांनी पुढाकार नाही घेतला तरी ‘अवर ऑफ कोड’ने आपल्यासमोर ज्ञानसागर खुला केलाय…घोटभर प्या की…हा महासागर पचवण्याची आकांक्षा बाळगा…सगळे आपल्यासाठीच आहे\n‘अवर ऑफ कोड’बाबत माहिती देणारा व्हिडीओ.\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/20024", "date_download": "2018-09-22T07:32:12Z", "digest": "sha1:7JGVY7XSJ3BLXD5HEOVB5I27EQABRRER", "length": 35773, "nlines": 273, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गजालीकर गटग २५/०९/१० (पुणे) वृत्तांत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /केदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान /गजालीकर गटग २५/०९/१० (पुणे) वृत्तांत\nगजालीकर गटग २५/०९/१० (पुणे) वृत्तांत\n(परतीच्या वाटेवर भावना, निलू ताई आणि जाये ह्यांच्या विनंती वजा हुकुमावरून २५/०९/२०१० रोजी पुणे येथे श्री रवळनाथाच्या कॄपेने पार पडलेल्या ग ट ग चा वॄत्तांत लिहीण्याचा हा किडूक-मिडूक प्रयत्न.)\nमला वॄत्तांत लिहीयला जमत नाही पण देवाचे स्मरण करून आणि \"व्रुत्तांत-वर्धक वटी\" घेऊन लिहीण्यास प्रारंभ करत आहे.\nखुप दिवस होणार होणार म्हणून गाजत असलेला गटग २५/०९ रोजी पुणे येथे शैलजा हीच्या घरी यथासांग पार पडला. हा गटग २६/०९ म्हणजेच रविवारी आहे अशी माझी आणि आणखीही एका मायबोलीकराची गोंधळ कम समजूत होती परंतू मॅनेजरांनी योग्य वेळी सर्वांना फोन करून गटग २५/०९ रोजीच आहे ह्यावर योग्य वेळी शिक्कमोर्तब केले आणि पुढचा गोंधळ आणि आमचा उद्धार टळला. त्यातच आणिक एका मायबोलीकराने \"गटग शैलूच्या घरी आहे ना मग मी नक्की कुठे यायच\" अशी विचारणा केल्याच दुसर्‍या एका मायबोलीकराने आपल आणि त्या मायबोलीकाअच नाव जाहीर न करण्याच्या अटीवर मला सांगितल.\nमी साधारण ११-३० च्या सुमारास शैलजाच्या घराजवळ पोहोचलो. (त्यातही शिवाजीनगर येथे न उतरता कोथरूड येथे उतरलो आणि मग पत्ता विचरात विचारत 'विचारे' कुरीयरने शैलजाच्या घराजवळ पोहोचला हा धांदरट पणा मुद्दाम सांगत नाही). वाटेवर निलू आणि जाये बरोबर \" मै यहा तुम कहा\" वगैरे वगैरे संवाद फोनवर चालूच होता. घराजवळ पोहोचतो न पोहोचतो तोच मला नेण्यासाठी स्पेशल होंडा फोर वील ड्राईव्ह दिसली. मला गहीवरून आल. पण गहीवर पूर्ण व्हायच्या आधीच जाये ने बाजूच्या बाईकवर बस असा आदेश दिला आणि तो मी पाळला (न पाळून करतो काय बापडा). शैलजाच्या घरी पोहोचतो न पोहोचतो तोच \" शैलजा, काही कापयच आहे का\" असा योगीचा आवाज कानी पडला. आणि इतके दिवस बँकेत आहे बॅकेत आहे असे सांगणारा योगी नक्की बँकेतच आहे ना असा संशय सर्वांना आला.\nघरी पोहोचतो न पोहोचतो तोच शैलजाने फर्मास चहा सर्वांना पाजला. आणि त्याबरोबर मस्त खेकडा भजी सर्वांसमोर ठेवली. भजी बरोबरच \" ओळखा पाहू मी कोण \" हा कार्यक्रम रुपाले, निलू, भावना आणि जाये ह्या सर्वांनी सम्या बरोबर सुरू केला. सम्याने काँफीडेंटली 'निलू हीच रुपाली , आणि रुपाली हीच निलू असे छाती ठोक पणे ठोकून दिले आणि मग जाये हीने \" योग्य मायबोली कर ओळखण्याची बुद्धी सम्याला देण्याचे गार्‍हाणे रवळनाथाकडे घातले\" सम्यानेही भजी खात खात आपल्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून तमाम गजालीकरांना आईस्क्रीम देण्याचे मान्य केले.\nजेवणात बांगड्याचे तिकले, चिकन, वांगा बटाटा भाजी , वालीच्या दाण्याची मसाल्याची भाजी, तांदळाची भाकरी असा समस्त गजालीकरांना आवडणारा बेत होता. आणि त्यांनंतर गुलाब्जामून डीप्ड इन केसर पिस्ता आईस्क्रीम असा गोडधोडाचा कार्यक्रम झाला. जेवणानंतर सर्वांनी बसल्या जागेवरच वामकुक्षी पार पाडली. आणि मग उखाण्याचा कार्यक्रम झाला. त्यात मास्तरांनी मस्तरीण बाईंच्या समोरच एक हायटेक उखाणा घेत धमाल उडवून दिली. मी ही मग एक साधेच 'नाव' घेत स्वताचे नाव राखले.\nमधेच दबांग ऑफीसर आणि मुन्नी ह्यांनी धमाल उडवली आणि तेंव्हाच \" अप्सरा आली\" हा आयटम डांस झालाच पाहीजे अशी फर्माईश शैलजाने तमाम गजालीकरांच्या वतीने केली. आणि मग सर्वांच्या विनंतीचा मान राखून परतीच्या प्रवासाच्या आधी लचकत मुरडत अप्सरा प्रकट झाली. सर्वात शेवटी या यादगार दिवसाची आठवण म्हणून समस्त गजालीकरांचा एक ग्रुप फोटो काढण्यात आला. त्यावेळी तमाम गजालीकरांनी आपले मुळातलेच हसरे चेहेरे अधिकच हसरे केले.\nपरतीच्या वाटेवर ही तोषांच्या सेक्रेटरीने उद्या आपणास साप्ताहीक सुटी आहे अशे सांगून मजा उडवून दिली.\nहा गटग यशस्वी केल्या बद्दल शैलजा, देसाई मास्तर आणि मास्तरीण बाई, महेश आणि त्यांच्या सौ, सम्या, जाये, निलू ताई, भावना, रुपाली, योगी, आशुतोष ह्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आणि फोनवर हजर असलेले दिप्या,सुन्या आणि हजर नसलेले इतर मायबोलीकर पुढच्या गटग ला नक्की येतील अशी आशा व्यक्त करत हा गटग व्रुत्तांत संपूर्ण करतो.\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nसकाळीच फोनवर ऐकला वृतांत,\nसकाळीच फोनवर ऐकला वृतांत, आता वाचायचेही भाग्य लाभले.. बाकी जेवणाचा मेन्यु आणि त्यात बांगड्याचे तिकले वाचुन अंमळ वाईट वाटले...\nकेदार, short n sweet वॄत्तांत\nकेदार, short n sweet वॄत्तांत\nचुलबुल पांडे आणि 'टुन्नी'बाई यांनी गटगला उपस्थित गजालीकरांच्या मनोरंजनाची जबाबदारी पार पाडली.\nखतरनाक मेनु एकदम. बांगड्याचे\nखतरनाक मेनु एकदम. बांगड्याचे तिकलं.. हाय...\nसगळे मेनु एकदम मस्तच. वृतांत छान. फिरत फिरत इथे आले व वाचण्यात आले.\nमाझी आटवण काढलात नाय मा रे,\nमाझी आटवण काढलात नाय मा रे, तरी म्हणा होयत माक उचक्ये कशे नाय लागाक\nअम्या मी काढलय रे तुझी आणि\nअम्या मी काढलय रे तुझी आणि निलिमाचीव.\nकेदारा मस्त मस्त मस्त\nरच्याकने घरी पोचलास कितीला नीट पोचलास ना पूर्ण दिवसाचा भिरभिरलेला तू म्हणून \nयेस्स तोषानु.... दबंग पांडे आणि टुन्नी कम सेक्रेटरी बायने मनोरंजनाची बाजू किंचितव खाली पडून दिली नाय.\nकोण ता \"टुन्न\" होउन इलला \nकोण ता \"टुन्न\" होउन इलला \nबिन रंपा सगळेच टुन्न अम्या,\nबिन रंपा सगळेच टुन्न\nअम्या, खरा तर दबंग पांडे सोबत मुन्नी होयीच आणि कर्मधर्माने मुन्नीची जबाबदारी जाजुवर येवन पडली तर मुन्नी आणि जाजुची कायेक टोटल लागा नाय. मगे शेवटी 'मु' चा 'टु' के ल्यार नाव नी व्यक्ति एकदम फिट झाला.\nकेदार.. मस्तच लिहीलयस..तू खरच \"विचारे\" कुरियर ने आलास का.. \nपण कायव म्हणा.. काल सगळ्यांका भेटान मस्तच वाटला एकदम... फुलट्टू धमाल, खादाडमस्ती नि अर्थातच रंगलेल्या गजाली.. \nशैलू, निलुटाय नि जाजू... गटग यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन नि सहभागी झालेल्या सगळ्या गजालिकरांका धन्यवाद.. असाच अधूनमधून भेटत रवा.. हसत खेळत रवा..\nक्षणचित्रे माझ्या नजरेतून :\n१. माझी पहिली हजेरी\n२. माका अर्जंट काम इला म्हणान जमूचा नाय असा गंडवत गजालिकरांची घेतलेली फिरकी..\n३. सम्या.. खूपजणांका पहिल्यांदाच भेटीत व्हतो म्हणान ह्याचो गजालिकरांनि बकरो बनिवलो.. जितका चुकीचा उत्तर तसा एक भजी बक्षिस.. ���ल्ला अख्खी डिश खाली झाली पण ह्याका काय ओळखुक जमणा नाय.. शेवटी त्याका मालवणीत्सून गार्‍हाणा घालूक लावला तेव्हा कुठे सोडण्यात इला.. (गार्‍हाण्याचो सिन कसलो कॉमेडी व्हतो.. जाजू फाडफाड बोलीत शिकवत व्हता नि सम्याक एकेक शब्द बोलुक बॉउन्सर जात व्हता.. शेवटी कसाबसा मास्तरांच्या मदतीने गार्‍हाणा म्हटला..) बकरो बनविलो मगे कापूक व्हयोच मा.. म्हणान त्याच्याकडसून एक मोठ्ठा आईसक्रिम पॅक \n४. बाकी धमाल सुरुच व्हती पण त्यात दबांग ऑफीसर नि टुन्नी एकदम जोरात \n५. जेवण : एकसे बढकर एक मेनु.. पण डोळ्यासमोर बांगडे,चिकन नि भाकरी दिसल्यावर मगे माका बाकी कायव दिसूक नाय.. एकीकडे मास्तरांनी आणलेली उसळ पण झकास बाकी केदारने मेनुच दिला आसय.. त्यात फक्त रुप्सने आणलेल्या पुपो रवल्या.. खाउक पोटात जागा शिल्लक उराक नाय म्हणान की काय... पण मी परतीच्या प्रवासात फस्त केल्लय.. जेवताना पसरलेली शांतता अस्वस्थ करणारी व्हती.. पण काय करणार...... सगळेजण कॉन्सनट्रेटींग ऑन जबरदस्त जेवण \n६. महेश आणि मिसेस देशपांडे ह्यांचा उशीराने का होईना पेशवाई थाटात झालेला आगमन\n७.उखाणे घेण्याचो प्रोग्रामः 'माका जमूचा नाय.. येणत नाय' अशी नाटका (:P) करत मास्तरांनी शेवटी काय मस्तच नाव घेतला.. केदार बिचारो घामाघूम झालो नाव घेईपर्यंत..\n८. निलुटायची कला : आणलेल्या मेणबत्त्या मस्तच नि सुंदर.. बरेचजणांनी विकत घेतल्या.. त्यातपण गजालिकरांच्या आवडी मिळत्या जुळत्या असल्याने पंचाईत झाली.. माका जेव्हा लागात तेव्हा टायग्या पेशल बनवुन गिफ्ट देतली ह्या ठाउक असल्याने मी काय घेवुक नाय.. पण हॅट्स ऑफ टू निलुटाय.. खूपच छान कला (क्रेडीट गोज टू.. मुलूंडचा लोडशेडिंग )\n९. चहापान : सगळ्यांका जेवण नि आईसक्रिम जड झाला म्हणान कोणीच घेवुक नाय.. पण एकीकडे 'आपणा़क व्हयी' म्हणान सम्याने महेश्याक चाय दी असा सांगितला नि आयटीने विचारल्यावर.. \"नाय माका पण व्हयी\" म्हणाक लागलो\n१०.भागोने दिलेल्या शेअर मार्केटच्या टिप्स.. आता गजालीकर पण ला़खांत इंट्रा बिंट्रा खेळतले..\n११. खाण्यात गप्पा करण्यात वेळ कधी गेलो ता कळूकच नाय.. मगे जाउची तयारी.. त्यात माझा समस्त सोसायटीच्या साक्षीने वायच गजालिकरांसाठी झालेलो धावतो पळतो मिनी नटरंग ड्यान्स.\n पुन्हा भेटुया म्हणत एकमेकांचे निरोप घेणारे गजालिकर ..\n१३. धावते पळते पुणेदर्शन : माका पुणा फिरुचा व्हता पण आधीच उशीर झालेलो त्यात पावसाची सुरवात म्हणान रवलाच.. तरीपण सम्याने माका शनिवारवाडा, दगडुशेठचा गणपती नि तिकडचा सार्वजनिक गणेशोत्सवातलो मंडप नि इतर वाटेत काय पुणे पेशल दिसला ता दाखवला... आधीच मस्त झालेलो गटग नि पुणेभेटीचा शेवट दगडुशेठच्या गणपतीदर्शनाने झाला याबद्दल तुका थँक्स रे \nइति क्षणचित्रे समाप्त.. बाकी माझा काय सांगूचा रवला तर समजान घ्या की \"बाकीच्यांका पण लिवुक चान्स दिलय \"\n>>पण डोळ्यासमोर बांगडे,चिकन नि भाकरी दिसल्यावर मगे माका बाकी कायव दिसूक नाय>> यावर प्रचंड अनुमोदन.. शैलूच्या जेवणाक योग्य न्याय फक्त तूच दिलस.\nटून्नी निलूताय बस काय मिळाक\nनिलूताय बस काय मिळाक नाय मागीर रीक्षान गेलय घराक ८.३० झाले घराक\nछोटो अन छान वृ\nछोटो अन छान वृ केदोबा\nयोग्या, क्षणचित्रां मस्तच तुया सम्या वांगडाच कित्या गेल्लंस तां कळलो नाय. मियाव थंयसूनच जातंय रे घराक. माकाव दगडूशेठ गणपतीचो दर्शन घेवाक गावलो असतो.\nतुजी अप्सरा मस्तच. शैलु फोटु टाक बगया.\nरे महेशा.. तुझ्यावांगडा जाउक\nरे महेशा.. तुझ्यावांगडा जाउक कायेक प्रॉब्लेम नव्हतो रे.. बस्स मुड इलो म्हणान त्याच्या बाईकवरुन.. नि येत्या कुलंग ट्रेकला त्याचा येवुचा तळ्यात मळ्यात आसय म्हणान वायच बोलुचा पण व्हता.. पण नेक्स्ट टाईम तुझ्या गाडीत्सून हा...\nशैलूच्या जेवणाक योग्य न्याय फक्त तूच दिलस. >> व्हय तर.. रात्री पण जेवुक नाय\nमस्तच झालो ना गटग... टांगरूचो\nमस्तच झालो ना गटग... टांगरूचो खुप भरपूर निषेध... निषेध.... निषेध....\nअरे व्वा, पुण्यात झाला हा\nअरे व्वा, पुण्यात झाला हा गटग\nह्याका, तू किडूक्-मिडूक वृतांत म्हणताव का रे.. \nसुन्या मेल्या............ तू भेट तुका चेचतय बघ. ता कंत्राट जाजुने घेतल्यानच हा मी आसय सोबतीक तिच्या.\nसुकि ह्यो केदारचो विनय आसा.\nकेदारा, वृ लिवची जबाबदारी\nकेदारा, वृ लिवची जबाबदारी अगदि योग्य माणसाक दिलव बघ बरा लिवलस रे.\n<<\"व्रुत्तांत-वर्धक वटी\" >> हेचो बरोच फायदो झालो\nयो, कॅटवॉक नि अप्सरा भन्नाट रे.. काय आमका सुखद धक्को दिलस अगोदर हजेरी लावन.. नाय येवचस कळल्यार टांगारुचो उद्धार झाल्लोच ह्या बरा हा आम्ही पुण्याक जावन गणेशाचा दर्शन नाय करुक पण तु मात्र केलस.\nसुनल्या अजिबात बोला नकोस जा.\nकेदार व्रु मस्त लिवलोस..\nकेदार व्रु मस्त लिवलोस..\nसम्याक पिडुन खुप मज्ज्जा मज्ज्जा इली.\nशैलु, टुन्नी अणि दबंगचे खुप खुप आभार\n>> हेच्या साठी गटगक येवक होयो\nनिलगे, माज्या कडसूनय सुन्याक दोssन दे टांगारू मेलो....\nरुप्स तुज्या पुपो मस्तच हां\nसंक्षिप्त पण ठळक नोंदी:- १)\nसंक्षिप्त पण ठळक नोंदी:-\n१) रस्ताभर मेंढपाळांचे कार्यक्रम बघुक गावले.\n२) पुण्यातले खास आकर्षण बुरखाधारी मुली बघितल्या.\n३) पुणेरीस शिस्तबद्धता पण बघुक मिळाली (१ - ४ची)..\n४) सम्याचा बकरा हिट ठरला अणि त्य निमित्ताने त्याका ठाण्यची भजी खाउक मेळली.\n५) केदाराक नुकतेच स्वातंत्र्य मिळल्याने तो गटगक येउ शकला हे कळले(जुनमधील तुरुंगवासास एकवर्षपुर्ण)\n६) बांगड्याचे तिखले एकदम अप्रतिम.. बनानेवाले के हाथो को चुमना पडेगा\n७) चॉकलेट अणि गुलाबजामदेखील सुंदर..\n८) योगल्याची एक झलक माझ्या मोबाईलमध्ये बंद..\n९) पुण्यातुन निघतान पडलेला पाउस, निसर्गरम्या वातावरण, लोणवळाचे धुके अणि रंगलेल्या गजाली.. वो शाम हि कुछ और ही थी..\n१०) महेशा अणि मास्तर सपत्नीक इले म्हणुन विषेश आभार.. माका खुप आवडला.\nशैलुचा:- शैलुचे आयोजन, आगत स्वागत सुंदर तसेच \"झुलु डान्सदेखील\".\nटुन्नी आणि दबंगः- पुर्ण प्रवासभर आणि गटगक मनोरंजनाची जबाबदारी उचलल्यामुळे विषेश आभार.\nसरतेशेवटी अ‍ॅडमिनचे आयोजनाबद्दल अणि केलेल्या पाठपुराव्यांबद्दल विशेश आभार..\nत.टी :- सुनल्याचा जाहिर त्रिवार निषेध निषेध\nअरे वा.. मस्त मजा केली ,\nअरे वा.. मस्त मजा केली , कोणीच फोटो नाही टाकले...\nमेंढपाळ आश्वे तुला काल\nआश्वे तुला काल मनिषाचा फोन नाही का आला\nसुन्याला अनुमोदन केदार, यो\nकेदार, यो धम्माल वृत्तांत\nमी साधारण ११-३० च्या सुमारास\nमी साधारण ११-३० च्या सुमारास शैलजाच्या घराजवळ पोहोचलो. (त्यातही शिवाजीनगर येथे न उतरता कोथरूड येथे उतरलो आणि मग पत्ता विचरात विचारत 'विचारे' कुरीयरने शैलजाच्या घराजवळ पोहोचला हा धांदरट पणा मुद्दाम सांगत नाही).>>>\nएवढं का शोधायला लागलं तुला 'घराबाहेर (आफ्रिकन)हत्ती पार्क केलेलं घर कुठंय 'घराबाहेर (आफ्रिकन)हत्ती पार्क केलेलं घर कुठंय' असं विचारलं असतं तर कोणीही सांगितलं असतं, हो ना ग शैलजा\nबाकी मज्जा केलीत ना खूप\n बघ केदार, येवढा नाय कळूक तुका\nवृत्तांत मस्त लिवल्यात केदारा, योग्या आणि रुपल्या\nतुम्ही सगळे विनंतीक मान देवन आयल्यात, पाहूणचार गोड मानून घेतल्यात ह्या माकाय खूप बरा वाटला. खूप धमाल केली खरी परत भेटाया. मी परत एकदा खादाडी आयोजन वगैरे करुक तयार आसय\n तुमका मिसलव हो काका.\n तुका आणि सत्याक मिसलय मी\nकधी येवचो काय प्लान आसा काय माका कळव हां. भेटाया.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sowing-scarcity-due-lack-rain-pune-maharashtra-9328", "date_download": "2018-09-22T08:20:08Z", "digest": "sha1:A6RATKTRSQL3XBFIGL2HXZ5MQZN4BKVD", "length": 15174, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sowing scarcity due to lack of rain, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपावसाअभावी पुणे जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या\nपावसाअभावी पुणे जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या\nशनिवार, 16 जून 2018\nयंदा चांगल्या पावसाचा अंदाज जाहीर झाला असल्याने मी दोन एकरांवर पेरणीचे नियोजन केले होते. खरिपाच्या तोंडावर पाऊस गायब झाला असल्याने अजूनही पेरणी केलेली नाही. येत्या महिनाअखेर पाऊस झाल्यास पेरणी करता येणार आहे.\n- गीताराम कदम, न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे.\nपुणे : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर पावसाने दांडी मारल्याने पुणे जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी द्विधा मनःस्थितीत असून पाऊस न झाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.\nयंदा जिल्ह्यात २ लाख ३० हजार हेक्‍टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाचा होता. त्यानुसार खते, बियाणे वाटपाचे नियोजन कृषी विभागाने केले होते. सध्या जिल्ह्यातील सर्व भागात निविष्ठांचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी असतानाही पीक कर्ज घेऊन शेतकरी हंगामाचे नियोजन करीत आहे.\nपश्‍चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्‍यांत भात रोपवाटिकेची कामे सुरू आहेत. पूर्वेकडील पट्ट्यात खेड, शिरूर, दौंड, इंदापूर, पुरंदर, हवेली, बारामती तालुक्‍यात मशागतीची कामे अंतिम टप्यात असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात भाताव्यतिरिक्त सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांची सुमारे दीड लाखाहून अधिक हेक्‍टरवर पेरणी होण��याची शक्‍यता होती.\nजून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील काही भागांत पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्साहात पेरण्यांना सुरवात केली होती. परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने अनेक भागांत पेरण्या खोळंबल्याचे चित्र आहे. चालू वर्षी वेळेवर पाऊस झाला असता, तर खरिपाच्या पेरण्या वेगाने होण्याची शक्‍यता होती. मात्र पावसाअभावी पेरण्यांच्या गतीवर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षावर पाणी फेरल्याची स्थिती आहे.\nपाऊस शिरूर पुणे कृषी विभाग खेड आंबेगाव इंदापूर बारामती सोयाबीन तूर मूग उडीद\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pimpri-murder-case/", "date_download": "2018-09-22T07:05:14Z", "digest": "sha1:XJOU4L3JNU5MHUGBPXAIFK4IGIN4ORGM", "length": 3170, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरीत तरुणाचा खून; कारमध्ये मृतदेह | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरीत तरुणाचा खून; कारमध्ये मृतदेह\nपिंपरीत तरुणाचा खून; कारमध्ये मृतदेह\nपिंपरी : पुढारी ऑनलाईन\nनिगडी येथील भक्‍ती शक्‍ती चौकात एका कारमध्ये कुजलेल्या अवस्‍थेत तरुणाचा मृतदेह आढळला. दोन तीन दिवसांपूर्वी तरुणाचा खून झाला असल्याचा पोलिसांना संशय असून राहुल खुळे रा. सेक्‍टर २७ असे मृताचे नाव आहे.\nयेथील कारमध्ये कुजलेल्या अवस्‍थेत मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पाहणी केली. मृताची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. मृत राहुल खुळे हा सेक्‍टर २७ येथील राहणारा असून त्याचा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्‍पष्‍ट झाले नाही. याचा पोलिस शोध घेत आहेत.\nसातारा : कार आणि टेम्पोची ध���क; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Illegal-alcohol-Sale-In-Banwadi/", "date_download": "2018-09-22T07:10:41Z", "digest": "sha1:GF7772CWWHP3D5DLRGZIZMAIF4VQQGFE", "length": 8859, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तळीराम ठरताहेत बनवडीकरांची डोकेदुखी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › तळीराम ठरताहेत बनवडीकरांची डोकेदुखी\nतळीराम ठरताहेत बनवडीकरांची डोकेदुखी\nकोपर्डे हवेली : जयवंत नलवडे\nबनवडीमध्ये (ता. कराड) अवैध दारू विक्रीला उधाण आले असून दिवसभर तळीरामांचा वावर सुरू असतो दारू पिऊन धुंद झालेल्यांना चालताना रस्ताही अपुराच पडू लागला आहे. त्यामुळे दिवसाही महिलांना, लहान मुलांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.\nशासनस्तरावर विविध क्षेत्रामध्ये बनवडीचे नाव पूर्ण महाराष्ट्रभर लौकिक मिळवला आहे. परंतु याच बनवडीत अवैध दारू विक्री गेल्या अनेक वर्षांपासून उजळमाथ्याने होत आहे. त्यामुळे या अवैध दारूविक्रेत्यांना कुणाचे अभय आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कराडपासून केवळ तीन कि. मी. अंतरावर असलेले बनवडी गाव कराड शहर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असून ते ओगलेवाडी ओ पी ला जोडले आहे.\nबनवडीचे नागरीकरण झपाट्याने वाढत असून शांत आणि सर्व सुविधा उपलब्ध असल्याने सुशिक्षित लोकांची रहाण्यासाठी पहिली पसंती बनवडीस मिळत आहे. परंतु अलीकडच्या काळात याठिकाणी अवैध व्यवसायांत वाढ होत चालली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुख्य रस्त्यापासून पाचशे मीटर अंतरामध्ये परवानाधारक दारूविक्रेत्यांना विक्री करण्यास मनाईचा कायदा केला आहे, तसा आदेशही काढला आहे परंतु बनवडी येथे होत असलेली दारू विक्री ही कायद्याच्या कुठल्याच चौकटीत बसत नसून ती बेकायदा आहे. तरीही खुलेआम होत असलेल्या या व्यवसायाला अनेक वर्षापासून पायबंद का घातला जात नाही हा संशोधनाचा विषय असुन याबाबत उत्पादन शुल्क विभाग आणि कायद्याचे रक्षण करणार्‍या पोलिसाकडेच तरी याचे उत्तर आहे का हा संशोधनाचा विषय असुन याबाबत उत्पादन शुल्क विभाग आणि कायद्याचे रक्षण करणार्‍या पोलिसाकडेच तरी याचे उत्तर आहे का असा सामान्य जनतेचा सवाल आहे.\nबनवडीत सध्या जोमात सुरू असलेल्या दारुधंद्याची चर्चा सुरू असून संपूर्ण गावामध्ये पहाटेपासून तळीरामांच्या वार्‍या सुरू होतात. मुलांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पहाटे तीन वाजल्यापासून दारूड्यांच्या रांगा लागत आहेत तर दिवसभर बनवडीसह आजूबाजूच्या पार्ले, उत्तर पार्ले, कोपर्डे, विरवडे, एम एसईबी सैदापूर या ठिकाणाहूनही लोक दारू खरेदीसाठी येत असतात ते रात्री बारा-एकपर्यंत यांचा वावर असतो. हा दारू व्यवसाय बनवडीमध्ये कॉलनीत मध्यावधी मुख्य रस्त्याच्या कडेला सुरू आहे. याबाबत ओगलेवाडी पोलिसांना माहिती देऊनही कार्यवाही होत नाही ही आश्‍चर्याची बाब आहे.\nबनवडीत बेकायदेशीर दारूविक्री सूरु आहे दारु पिऊन रस्त्याने फिरणार्‍यांची संख्या वाढत आहे संध्याकाळ झाली की लहान मुलांना महिलांना व निर्व्यसनी लोकांना घरातून बाहेर पडणे अडचणीचे बनले आहे. दारुबंदीचा कायदा असताना राजरोजपणे दारुविक्री होत आहे. पोलिस ठाण्यापासूनपासून केवळ तीन ते चार कि. मी. अंतरावर ही दारुविक्री सुरू आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जेथे ज्ञानदानाचे काम चालते देशाचे भविष्य घडवण्याचे कार्य केले जाते जे भविष्यात देशाचा आधारस्तंभ बनणार आहेत अशा ज्ञानमंदिरासमोरच बेकायदा दारू व्यवसायाची पाळेमुळे खोल रोवली आहेत. याचा विपरीत परीणाम बालमनावर होत असतो तरीही याकडे सोयस्कर रीत्या दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्‍त होत आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-drought-village-99487", "date_download": "2018-09-22T07:55:57Z", "digest": "sha1:UA6OZT67SRBYK3OM6MCKQVHIWR4G2DSG", "length": 26196, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Maharashtra Drought village घोषणांचा सुकाळ कार्यवाही दुष्काळ | eSakal", "raw_content": "\nघोषणांचा सुकाळ कार्यवाही दुष्काळ\nशुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018\nमहाराष्ट्रातील अनेक महापालिकांत अपवाद वगळता साधारणत- वर्षापूर्वी सत्तांतर झाले. निवडणुकीवेळी पक्ष, आघाड्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. सत्तेवर आलेल्यांना जाहीरनाम्यांचा विसर पडला आहे. कामे प्रलंबित आहेत. शहराचे सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, रस्ते अशी कामे रखडलेली आहेत. कमाई कमी आणि खर्च अधिक, अशी महापालिकांची स्थिती आहे. दायित्व वाढलेय. घोषणांचा सुकाळ; कार्यवाहीचा सुकाळ, अशी ही स्थिती आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. उत्पन्न वाढवून दायित्व कमी केल्यासच विकासासाठी निधी मिळेल.\nमहाराष्ट्रातील अनेक महापालिकांत अपवाद वगळता साधारणत- वर्षापूर्वी सत्तांतर झाले. निवडणुकीवेळी पक्ष, आघाड्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. सत्तेवर आलेल्यांना जाहीरनाम्यांचा विसर पडला आहे. कामे प्रलंबित आहेत. शहराचे सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, रस्ते अशी कामे रखडलेली आहेत. कमाई कमी आणि खर्च अधिक, अशी महापालिकांची स्थिती आहे. दायित्व वाढलेय. घोषणांचा सुकाळ; कार्यवाहीचा सुकाळ, अशी ही स्थिती आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. उत्पन्न वाढवून दायित्व कमी केल्यासच विकासासाठी निधी मिळेल.\nगटबाजीचा विकास; शहर भकास\nसोलापूर : दोन मंत्र्यांच्या समर्थनासाठी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकेमुळे त्यांच्यातील गटबाजीचा विकास झाला, शहर मात्र भकास झाले. ही वर्षभरातील कामाची ‘प्रगती’ आहे. सोलापूर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपची सत्ता आली. स्मार्ट सिटीचे स्वप्न पूर्ण होणार, रोज पाणी मिळणार, या आनंदात सोलापूरकर होते. मात्र, पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या समर्थक नगरसेवकांनी गटबाजीला जन्म देऊन सोलापूरकरांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. महापालिकेवर असलेले दायित्व (कर्ज) कोटी रुपयांत - कर्मचारी व सेवानिवृत्त देणी (११९.४१), भूसंपादन व इतर (८), नगरोत्थान योजना (१२), मलनिस्सार�� वाढीव खर्च (२५), स्मार्ट सिटी हिस्सा (८७), सरकारी कर्जे (२७.६९), मक्‍तेदार देय रक्कम (१४०.८), एकूण (४२१.१८). भाजपने वचननाम्यात मान्य केलेल्या बहुतांश कामांची सुरवात झालेली आहे. स्मार्ट सिटी योजनेतील कामे प्राधान्याने आहेत. दररोज पाणीपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी सांगितले; तर भाजपच्या वचननाम्यातील अनेक कामांची अद्याप सुरवात झालेली नाही. भाजपच्या कालावधीत अनेकदा पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी सांगितले.\nवर्षभरात नियोजनच; आश्‍वासन पूर्तता नाही\nअमरावती - निवडणुकीत सर्वाधिक ४५ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष अमरावती महापालिकेत सत्तेत आला. सत्तांतरास वर्ष होत असताना विकासकामे आणि जाहीरनामा कार्यवाहीचा आढावा घेतल्यास मतदारांच्या पदरी निराशाच पडते. महापालिकेवर कर्ज नसले तरी एकूण ३३६ कोटी रुपयांचे दायित्व आहे. वर्षभरात योजनांचे नियोजन झाले. पूर्तता एकाही कामाची नाही. शहरातील दैनंदिन साफसफाईसाठी प्रभाग पद्धत मोडीत काढून एकल कंत्राटाचे नियोजन झाले. त्यासाठी २९ कोटी ३८ लाख रुपयांची निविदा काढली. मात्र, कंत्राटदार निश्‍चित झालेला नाही. साफसफाई पारंपरिक पद्धतीनेच होत आहे. उत्पन्नवाढीसाठी मालमत्ताकर सर्वेक्षण आणि करनिर्धारण योजना अंतिम टप्प्यात असताना राज्य सरकारकडून स्थगिती आणि मंत्रालयातून एजन्सी नियुक्त झाल्याने महापालिका प्रशासनावर अविश्‍वास दिसला. ४८ कोटी रुपये दरवर्षी या माध्यमातून महसूल मिळतो. तो सर्वेक्षण व करनिर्धारणातून शंभर कोटींवर जाण्याची अपेक्षा होती, त्यास खीळ बसली.\nपरभणी - महापालिकेच्या मार्च-एप्रिल २०१७ मधील निवडणुकीसाठी एकाही पक्षाने जाहिरनामा प्रसिद्ध केला नव्हता; परंतु प्रभागातील परिस्थिती आणि मुख्यत- पाणी, रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे महापालिकेला या वर्षात अमृत योजनेचे १०४ कोटी वगळता अन्य विकासकामांसाठी अनुदान मिळालेले नाही. गत सत्ताधाऱ्यांच्या काळात मंजुरी मिळालेली कामेच सध्या सुरू आहेत. महापालिकेला एप्रिल २०१८ मध्ये विविध योजनांतर्गत सोळा कोटींचे अनुदान मिळणार असल्याचे सांगितले जाते. अमृत योजनेतून मिळालेल्या १०४ कोटींपैकी ६३ कोटी नवीन पाणीपुरवठा योजनेकडे वर्ग करण्यात आले. जलशुद्धीकरण केंद्रासह आठ जलकुंभ उभारले जातील. जलकुंभांचे काम सुरू आहे. गत सत्ताधाऱ्यांच्या काळात मंजुरी मिळालेल्या रस्त्यांची २० ते २१ कोटींचे कामे सुरू झाली. त्यातील काही पूर्ण, तर काही प्रगतिपथावर आहेत.\nआठ महिन्यांत एकही योजना नाही\nलातूर - निवडणुकीत भाजपच्या वतीने मोठी स्वप्ने दाखविण्यात आली. त्यांची सत्ता येऊन आठ महिने उलटले. रोज पाणीपुरवठा, गंजगोलाईत स्काय वॉक बनवणे, रस्ते चकाचक करणे, चौकांचे सुशोभीकरण, लातूर-अजमेर रेल्वे सुरू करणे, उद्याने, अद्ययावत विमानतळ, शहरालगतचे रिंग रोडचे चौपदरीकरण इत्यादींबाबत घोषणा आणि जाहीरनाम्यात समावेश होता; पण आठ महिन्यांत याबाबत हालचाली नाहीत. परिणामी एकही योजना अस्तित्वात आली नाही किंवा हातीही घेतली गेली नाही. सध्या शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. आठ महिन्यांत फक्त १३९ कोटींची मलनि-सारण योजना मंजूर झाली; मात्र कामाला सुरवात नाही.\nमालेगाव - राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात उद्याने, भुयारी गटार, उड्डाण पूल, अभ्यासिका, उर्दूघर, क्रीडांगण, क्रिकेट स्टेडियम, अतिक्रमणमुक्त मालेगाव, घनकचरा व्यवस्थापन, मोसम नदी स्वच्छता, कचरा प्रक्रिया, नियमित पाणीपुरवठा, पथदीप सुधारणा, चौक सुशोभीकरण इत्यादी प्रमुख आश्‍वासने दिली होती. यापैकी भुयार गटार योजनेचे काम निविदा प्रक्रियेत आहे. उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. चार कोटींच्या उर्दूघराचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर सव्वा कोटीची अभ्यासिका आकाराला आली आहे. क्रिक्रेट स्टेडियमच्या कामाला सुरवात झाली आहे.\nनाशिक - महापालिकेत सत्ता आणण्यासाठी घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या भाजपला मात्र आश्‍वासनांचा विसर पडलाय. आश्‍वासनांची दहा टक्केदेखील पूर्तता झाली नाही. शिवाय बांधकाम, उद्योग व्यवसायाचे प्रश्‍नदेखील प्रलंबित आहेत. भाजप नाशिकच्या विकासाला चालना देईल, ही आशा फोल ठरली आहे. विमानसेवेचे आश्‍वासन उडान योजनेतून पूर्ण झाले. अमृत योजनेतून गंगापूर, पिंपळगाव खांब एसटीपीसाठी सरकारकडून निधी मिळाला. स्मार्ट सिटी योजनेचा हप्ता मिळाला; परंतु सिंहस्थ निधीच्या बचतीतून मिळालेल्या ६५ कोटींच्या व्याजाची रक्कम महापालिकेला मिळालेली नाही. एलईडी दिवे बसविणे, शहर बससेवा सुरू करणे, नोकरभरती हे प्रश्‍न येत्या काळात मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. नाशिकमधील बांधकामातील कपाटांचा वाद, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, विकास नियंत्रण नियमावलीतील त्रुटी दूर करणे, गोदावरी पूररेषेत अडकलेली बांधकामे, पार्किंग व मैदाने विकास, नाशिकला धार्मिक पर्यटनाचा दर्जा हे अद्याप प्रलंबित विषय आहेत.\nऔरंगाबाद - औरंगाबादचे २०२०चे संकल्पचित्र तयार करून शहराची औद्योगिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख होण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम राबविणे, शहराला सात दिवस चोवीस तास पाणी, विविध भागांत सुसज्ज भाजीमंडई, ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ तत्त्वावर शीतकरण सुविधेसह फळबाजार उभारणार, अशा आश्‍वासनांचा शिवसेना-भाजप युतीचा ३३ कलमी जाहीरनामा होता. अडीच वर्षांपूर्वी, एप्रिल २०१५ मधील निवडणुकीत तो जाहीर करण्यात आला. मात्र, दोन महापौरांचा कार्यकाळ पूर्ण होऊनही यातील एकाही आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही. महापालिकेकडे सध्या स्मार्ट सिटी योजनेचे सुमारे ३०० कोटी, समांतर पाणी योजनेचे अडीचशे कोटी, तसेच राज्य सरकारने रस्त्यांसाठी दिलेला १०० कोटींचा निधी पडून आहे. तो वेळेत खर्च करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. चोवीस नव्हे, तर सध्या पाच-सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nएटापल्ली : माओवाद्यांची पोस्टर, बॅनर आढळले\nएटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरातील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी पोस्टर व बॅनर लावून पार्टी स्थापनेचा चौदावा वर्धापन...\nमुस्लिम एकतेतून जोपासला सामाजिक उपक्रम\nफुलंब्री : फुलंब्री येथिल गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम एकतेचे गेल्या अकरा वर्षांपासून दर्शन घडत आहे. गणेश महासंघाच्या कार्यकारिणीत गेल्या गेल्या...\n'नर्मदा वानखडे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा'\nअकोला : जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व डफरीन जिल्हा सामान्य रुग्णालय या रुग्णालयामधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळ नर्मदा नरेश वानखडे या रुग्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/4798-supreme-court-relief-to-padmavat", "date_download": "2018-09-22T06:48:42Z", "digest": "sha1:UD5CVSOM5MFRYMRW4YZITD5L3T2744JD", "length": 6817, "nlines": 142, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पद्मावत ला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपद्मावत ला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nपद्मावत सिनेमाच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार हा सिनेमा देशातील सर्वच राज्यात रिलीज होणार आहे. भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली.\nजर, राज्य या सिनेमावर प्रतिबंध लावत आहेत तर, हा भारतीय व्यवस्थेवर हल्ला आहे. हा गंभीर विषय आहे. जर कुणाला याबाबत समस्या असेल तर ते कायद्याची मदत घेऊ शकतात. असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. राज्य सिनेमाच्या कथेला हात लावू शकत नाहीत’. आणि चित्रपटाला सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे आणि ती त्यांनी पार पाडायला हवी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.\n‘पद्मावती’मधील दिपीकाच्या ड्रेसची किंमत तुम्हाला थक्क करुन टाकेल\nअक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाचा पहिला लूक\nरणवीर-दीपिकामध्ये नक्की चाललयं तरी काय \nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nशेअर बाजारात मंदी, कुणाची चांदी\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय... रोहितची दमदार खेळी असा रंगला खेळ वाचा सविस्तर - https://t.co/PwqbS76rBR… https://t.co/DVO7fGWnTs\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर सलग इतके वाढले दर वाचा सविस्तर - https://t.co/ORQHpL9GcY #Petrol… https://t.co/frSu1P4ea5\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/computer/articlelist/2957404.cms?curpg=4", "date_download": "2018-09-22T08:24:19Z", "digest": "sha1:H5NLIGA6VBKR5YAPU5JQCZRJ2Q3WZS5L", "length": 8192, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 4- Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nआतापर्यंत जर तुम्ही स्वतःच्या कम्प्युटरमध्ये पायरेटेड विंडोजचा वापर करीत असाल तर, आता तरी ओरिजिनल विंडोज १०चा अंतर्भाव करा.\nगुगलला १७ हजार कोटींचा दंड\nभाषांतर करणारे 'ट्रांसलेट वन टू वन' इअरफोनUpdated: Jun 22, 2017, 02.43PM IST\nडिजिटल फूटप्रिंट ठरू शकतात धोकादायकUpdated: Jun 13, 2017, 11.30AM IST\n'झोमॅटो' हॅक, १ कोटींहून अधिक ग्राहकांचा डेटा धोक...Updated: May 18, 2017, 03.13PM IST\nपुन्हा सायबर हल्ल्याची भीती\nआता फेसबुक करणार सर्वात जलद भाषांतरUpdated: May 11, 2017, 10.29AM IST\nजिओचा ब्रॉडबँड धमाका; स्पीड १०० mbps\nGmailवरची 'ही' लिंक चुकूनही उघडू नका\nफेसबुक करणार ३००० कर्मचाऱ्यांची भरती\nचीनने बनवला पहिला क्वाँटम कम्प्युटरUpdated: May 5, 2017, 02.24AM IST\n...म्हणून झोपलेल्या कुत्र्याची कधीच छेड काढू ...\nलग्नात मिळाला 'महागडा' आहेर\n'ही' मराठी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये चमकणार\nडॉ. काशिनाथ घाणेकर पुन्हा येताहेत\nपाहा: जीएसबीच्या गणपतीचा थाट\nऑनर किलिंग: प्रणय आणि अमृताचा व्हिडिओ व्हायरल\nजीमेलचं नवं फिचर: आपोआप डिलीट होणार मेल\njio giga fiber: जिओ फायबरचा धमाका; अर्ध्या किंमतीत डेटा\nRedmi 6 Pro: शाओमी रेडमी ६ प्रोचा पहिल्यांदाच अॅमेझॉनवर सेल\nजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलची ऑफर\nरेडमी ६ आणि ५ए चा आज फ्लिपकार्टवर सेल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dhule-latest-marathi-news-trends-breaking-news-1748/", "date_download": "2018-09-22T07:16:55Z", "digest": "sha1:L7NBDXIUNTOJSQIIV5PTEVEJD5AW2BMB", "length": 9538, "nlines": 164, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जुनवणेत पिसाळलेल्या कुत्र्याचा 27 जणांना चावा", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजुनवणेत पिसाळलेल्या कुत्र्याचा 27 जणांना चावा\n तालुक्यातील जुनवणे गावासह परिसरात आज पहाटे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. घराबाहेर झोपलेल्या लोकांच्या अंगावर धावून जावून चावा घेतला. त्यात 27 जण जखमी झालेत. त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेमुळे गावात घबराट पसरली आहे.\nजुनवणे गावात आज पहाटे 2 ते सकाळी 5 वाजेदरम्यान एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. गावात अंगणात ओट्यावर झोलेल्या लोकांना चावा घेत पळत सुटला. त्यामुळे घाबरुन जागे झालेल्या लोकांनी कुत्र्याला पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्रा ग्रामस्थांच्या अंगावर येवून चावा घेतला.\nकाही तरुणांनी लाठ्या काठ्यांनी कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न केला. पिसाळलेले कुत्रे गल्ली बोळातून पळत सुटले. कुत्र्याच्या हल्ल्यात महिला, पुरुषांसह काही बालकेही जखमी झाले. जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये राकेश निकम, राहुल पाटील, केवळबाई चित्तेवान, आधार पाटील,\nविजय पाटोळे, यशवंत पाटील, विजय पाटील, रतन पाटील, विलास पाटील, मेघना जगदाळे, दीपक गोसावी, हर्षल शिंदे, राहुल ब्राह्मणे, आशा मराठे, संदीप पाटोळे, दिनेश पाटोळे, चंद्रकांत गव्हाण, प्रल्हाद वाघ, सविता बागुल, ललिता शिंदे, मनोहर खैरनार, राजेंद्र पाटील, सीताबाई मोरे सर्व (रा. जुनवणे व वाघाडी) यांचा समावेश आहे.\nPrevious articleअहमदनगर (कर्मयोगिनी) : अंजली अंगद गायकवाड – स्वरांजली \nNext articleबर्‍हाणपूर येथे जाळपोळ : पोलीस जखमी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या ���ृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/ranking-a-youtube-channels-music-covers.html", "date_download": "2018-09-22T07:19:59Z", "digest": "sha1:GD5CNJL75RQVR7T7IGU5K4W3ZO7DZUD7", "length": 15004, "nlines": 62, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Ranking a YouTube channel's music covers - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशं���ा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटा��वाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kolhapur-district-rain-11509", "date_download": "2018-09-22T08:16:31Z", "digest": "sha1:RK7PZZHASZAYNUAPMKXTB75JLRGO4YBC", "length": 15536, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, kolhapur district in rain | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापूर जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग सुरूच\nकोल्हापूर जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग सुरूच\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nकोल्हापूर : जिल्ह्यात पश्‍चिम भागात पावसाचा जोर काहीसा ओसरला. धरणक्षेत्रात थांबून थांबून पाऊस असल्याने धरणांतील पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरूच असल्याने येत्या दोन दिवसांत नद्यांच्या पाण्यात वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nसोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील ४९ बंधारे पाण्याखाली होते. गगनबावड्यात सर्वाधिक ४४ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल राधानगरीत २० मि.मी.पावसाची नोंद झाली. पूर्वेकडील तालुक्‍यात ढगाळ हवामान कायम होते. धरणांच्या पाणी सोडण्यात येत असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.\nकोल्हापूर : जिल्ह्यात पश्‍चिम भागात पावसाचा जोर काहीसा ओसरला. धरणक्षेत्रात थांबून थांबून पाऊस असल्याने धरणांतील पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरूच असल्याने येत्या दोन दिवसांत नद्यांच्या पाण्यात वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nसोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील ४९ बंधारे पाण्याखाली होते. गगनबावड्यात सर्वाधिक ४४ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल राधानगरीत २० मि.मी.पावसाची नोंद झाली. पूर्वेकडील तालुक्‍यात ढगाळ हवामान कायम होते. धरणांच्या पाणी सोडण्यात येत असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.\nजरी पाऊस थांबला तरी थोड���या थोड्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नद्यांच्या पात्रात सुरुच रहाणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले. यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत तरी पाण्याचे पाणी गतीने ओसरण्याची शक्‍यता कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. परिणामी पाण्याखाली गेलेले बंधारे अतिशय धीम्या गतीने पूर्ववत होतील असे सांगण्यात आले.\nजिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २०१.१४ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली. सरासरी १६.७६ टक्के पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पाऊस मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे ः हातकणंगले ४.७५, शिरोळ २.८५, पन्हाळा १२.८६, शाहुवाडी ४३.१६, राधानगरी २०.१७, करवीर ९.६३, कागल १३, गडहिंग्लज ४.८५, भुदरगड १६.२०, आजरा १३ व चंदगड १६.६७ अशी एकूण २०१.१४ मि.मी.\nपूर धरण ऊस पाऊस विभाग sections नगर राधानगरी हवामान सकाळ कागल गडहिंग्लज भुदरगड चंदगड chandgad\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nखानदेेशातील शेतकऱ्यांना कांद्याच्या...जळगाव : मागील २० ते २२ दिवसांपासून कांद्याचे दर...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी...सिन्नर, जि. नाशिक : पावसाळा सपंत आला तरी...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nफळबागेसाठी दर्जेदार रोपांची निवड...औरंगाबाद : मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील...\nमाळेगावकरांचा औद्यो��िक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nभीमा कारखान्याकडून थकीत ‘एफआरपी' जमा मोहोळ, जि. सोलापूर : टाकळी सिकंदर येथील भीमा...\nकोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरीकोल्हापूर ः कोल्हापूर शहरासह परिसराला शुक्रवारी...\nप्रलंबित कृषिपंपांच्या वीजजोडणीचा मार्ग...सोलापूर : मार्च २०१८ अखेर प्रलंबित असलेल्या...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nसांगलीत पावसाळ्यातही तलाव कोरडेसांगली ः ऐन पावसाळ्यात तालुक्‍यातील बहुतांश...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/earn-upto-10010000-visits-best-payout-rate.html", "date_download": "2018-09-22T06:58:35Z", "digest": "sha1:QPXWVMJZLS22CH45YTVDYPQN4OXAAP6L", "length": 13535, "nlines": 56, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Earn Upto $100/10000 Visits | Best Payout Rate - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nप��न्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्या��ील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4694606321073160142&title=Year%20Review%202017&SectionId=4620495166449073492&SectionName=%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE", "date_download": "2018-09-22T06:46:20Z", "digest": "sha1:MCIDWENEPYPZOBQTKNQRFNDPTFPBLQKN", "length": 16055, "nlines": 152, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अलविदा २०१७ – भाग १", "raw_content": "\nअलविदा २०१७ – भाग १\nअखेर ३१ डिसेंबरचा दिवस जवळ आलाय. अनेक चांगल्या-वाईट घटना या वर्षभरात घडल्या. २०१७ या सरत्या वर्षाला निरोप देताना या वर्षभरात विविध क्षेत्रांत घडलेल्या काही निवडक घटनांचा आढावा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर २७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या पाच दिवसांत घेतला जाणार आहे. त्यातील हा पहिला भाग...\n१२ जानेवारी : ‘खांदेरी’ पाणबुडीचे जलावतरण. टॉर्पिडो, जहाजभेदी क्षेपणास्त्रे आदींनी सज्ज असलेली ही पाणबुडी नौदलाच्या क्षमतेत उल्लेखनीय वाढ करणारी आहे.\n११ फेब्रुवारी : ‘पृथ्वी डिफेन्स व्हेइकल’ (पीडीव्ही) या क्षेप���ास्त्रभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.\n६ मार्च : ५७ वर्षे भारतीय नौदलात कर्तव्य बजावणाऱ्या आयएनएस विराट या युद्धनौकेला निरोप.\n११ मार्च : ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. तीनशे किलो अस्त्रे वाहून नेण्याची क्षमता.\n२५ मार्च : राजस्थानच्या तनुश्री पारीक (२५) सीमा सुरक्षा दलात पहिल्या महिला लढाऊ अधिकारी म्हणून रुजू.\n१२ मे : नर्सिंग सेवेसाठी देण्यात येणारा फ्लोरेन्स नाइटिंगेल हा राष्ट्रीय पुरस्कार मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील नर्सिंग सुपरिटेंडन्ट स्वप्ना सतीश जोशी यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान.\n१८ मे : भारतीय लष्करात तीस वर्षांनी तोफा दाखल.\n२० जून : एफ १६ ही लढाऊ विमाने भारतात बनविण्यासाठी टाटा समूह आणि लॉकहीड मार्टिन यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार.\n३ सप्टेंबर : स्वतंत्र कार्यभार असलेल्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी घेतली संरक्षणमंत्रिपदाची शपथ.\n१० सप्टेंबर : आयएनएसव्ही तारिणी या शिडाच्या नौकेतून नौदलाच्या सहा महिला अधिकारी जगप्रदक्षिणेला निघाल्या. नाविका सागर परिक्रमा असं या प्रकल्पाचं नाव.\n२४ नोव्हेंबर : केरळची शुभांगी स्वरूप नौदलातली पहिली महिला वैमानिक बनली. आस्था सेहगल, रूपा ए. व माया एस. या तिघी नौदलाच्या शस्त्रास्त्र विभागातील पहिल्या महिला अधिकारी बनल्या.\n२२ नोव्हेंबर : सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरात अचूक लक्ष्यभेद केला. त्यामुळे भारताची संहारक शक्ती अनेक पटींनी वाढल्याचे सिद्ध.\n१४ डिसेंबर : आयएनएस कलवरी या पाणबुडीचे माझगाव गोदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत निर्मिती. भारतीय नौदलाच्या पाणबुडी विभागाला पन्नास वर्षे पूर्ण.\n२८ फेब्रुवारी : आयएफआरएस या लेखापालांच्या आंतरराष्ट्रीय परीक्षेत पुण्याची प्राजक्ता जगताप जगात दुसरी.\n४ एप्रिल : गीता जोहरी यांच्या रूपाने गुजरातच्या पोलीस प्रमुखपदी प्रथमच महिला.\nजगातील अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानींची ३३व्या स्थानावरून विसाव्या स्थानावर झेप. सलग चौथ्या वर्षी बिल गेट्स प्रथम स्थानावर.\n२४ मार्च : इंद्रा नूयी, फरीद झकेरिया यांना एलिस आयलंड पुरस्कार. स्थलांतरित नागरिकांस��ठीचा अमेरिकेतील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. यात दिनेश पालीवाल, डॉ. अन्नपूर्णा एस. किणी, यशवंत पटेल, मोहन पटेल व डॉ. आदिल भारतीय या भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांचाही समावेश.\n६ मे : इंग्लंडमधील राजगौरी पवार या बारा वर्षीय भारतीय वंशाच्या मुलीने बुद्ध्यांक (आयक्यू) चाचणीत १६२ गुण मिळवून ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि ख्यातनाम शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांना मागे टाकले.\n२१ मे : अरुणाचल प्रदेशातील दोन मुलांची आई असलेल्या अंशू जामसेनपा या महिलेने एव्हरेस्ट शिखर पाच दिवसांत दोनदा आणि एकूण पाच वेळा सर केले. अशी कामगिरी करणारी पहिली महिला.\n२७ जून : फेमिना मिस इंडिया २०१७ या सौंदर्यस्पर्धेमध्ये हरियाणाची सौंदर्यवती मानुषी छिल्लरने ‘मिस इंडिया वर्ल्ड’चा किताब पटकावला. पुढे १८ नोव्हेंबर रोजी ती झाली मिस वर्ल्ड. भारताची सहावी मिस वर्ल्ड. १७ वर्षांनी भारताला मान.\n२३ जून : वृत्तपत्र, दूध यांच्याप्रमाणे डिझेलही घरपोच मिळणारे बेंगळुरू हे जगातील पहिले शहर बनले.\n१३ जुलै : आकाश ‘सरस्वती’चा शोध. आकाशगंगेपासून चार अब्ज प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या दीर्घिकांचा अतिशय घन असा महासमूह भारतीय खगोलशास्त्रज्ञांना सापडला.\n२२ सप्टेंबर : संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी दूतावासातील प्रथम सचिव ईनम गंभीर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानला टेररिस्तान असे संबोधून खडे बोल सुनावले.\n७ ऑक्टोबर : पोलंडमधील मिस व्हीलचेअर जागतिक सौंदर्यस्पर्धेत बेंगळुरूची दंतशल्यचिकित्सक डॉ. राजलक्ष्मी एस. जे. हिला ‘मिस पॉप्युलॅरिटी टायटल.’\n५ डिसेंबर : श्रीनगरच्या रस्त्यावर उतरून पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या अफ्शान आशिकची जम्मू काश्मीरच्या महिला फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड. आता देश आणि राज्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करणार तिच्या या विलक्षण प्रवासावर हिंदी सिनेमा बनणार.\n७ डिसेंबर : देशातली पहिली हॅप्लोआयडेंटिकल ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया मुंबईत चर्नी रोडमधील एचएन रिलायन्स फाउंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये यशस्वी. डॉ. श्वेता बन्सल यांनी ‘नन्ही’ या रक्ताचा कर्करोग झालेल्या मुलीच्या उपचारांसाठी तिच्या वडिलांच्या बोन मॅरोतून स्टेम सेल्स काढून त्यांचे नन्हीच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केले.\nअलविदा २०१७ - भाग २ अलविद�� २०१७ - भाग ५ अलविदा २०१७ - भाग ४ अलविदा २०१७ - भाग ३ \"उत्तम अर्थसंकल्प' मांडल्याचे मत - नरेंद्र मोदी\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nराह पकड तू एक चलाचल...\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7747-blockpeta-hashtag-in-trending-as-peta-appeals-hindus-to-celebrate-janmashtami-with-non-dairy-products", "date_download": "2018-09-22T06:48:22Z", "digest": "sha1:EMM6Q4KGXUIRT5DP7BDNU3AXFVOIWFSP", "length": 9028, "nlines": 155, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "गोकुळाष्टमीला #BlockPeta जोमात, 'हॅशटॅग'मुळे 'पेटा' कोमात! - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगोकुळाष्टमीला #BlockPeta जोमात, 'हॅशटॅग'मुळे 'पेटा' कोमात\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 03 September 2018\nप्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा संदेश देणारी आणि प्राण्यांच्या रक्षणासाठी तत्पर असणाऱ्या‘पीपल्स फॉर दी एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स’ म्हणजेच PETA (पेटा) ही संस्था जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र गोकुळाष्टमीचा मुहुर्त या संस्थेसाठी तापदायक ठरणार असल्याचं दिसत आहे. कारण ट्विटर आणि फेसबुकवर #BlockPeta हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आलाय. या हॅशटॅगनुसार पेटा संस्थेलाच हद्दपार करण्याचा नारा हिंदू धर्मातील अनेकांनी दिलाय.\nगोकुळाष्टमी उत्सवानिमित्त दही दुधाच्या सढळ वापरावर पेटा संस्थेने वेगळं मत मांडलं आहे.\nया सणाला दही दूध तूप वापरणं टाळून वनस्पती तूप वापरावं, असा संदेश पेटा संस्थेने दिलाय.\nवनस्पती तूप बनवण्याचा विधीही त्यांनी आपल्या व्हिडिओमार्फत दाखवलाय.\nजनावरांचं दही दूध तूप वापरल्यामुळे प्राण्यांना त्रास होतो.\nम्हणून डेअरीमधील पदार्थांचा वापर टाळून उत्सव साजरा करावा असा संदेश पेटाने दिलाय.\nवनस्पती तूप वापरल्यामुळे गायदेखील आनंदी होईल, असंही पेटा संस्थेने आपल्या संदेशात म्हटलं आहे.\nमात्र या संदेशावर अनेक हिंदूंनी आपत्ती दर्शवली आहे. अनेकांच्या मते पेटा संस्था ही केवळ हिंदू उत्सवांनाच ट��र्गेट करते. यापूर्वीही पेटा संस्थेने बैलगाडा शर्यतीवर निर्बंध घालण्याची मागणी केली होती, त्यावेळी पेटा संस्थेवर अनेक हिंदूंनी नाराजी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी जेव्हा बकरी ईद हा सण साजरा झाला, त्यावेळी पेटा संस्था कुठे असते असा सवाल अनेकांनी केलाय. पेटाचं ऐकून आम्ही आमचे सण बंद करण्याऐवजी पेटा संस्थेलाच ब्लॉक करू असं म्हटलं आहे. त्यातूनच BlockPeta हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला. अनेक लोकांनी ट्विटरवर पेटाला ब्लॉक केलं आहे.\nपेटा संस्था दुतोंडी असल्याचा अनेकांनी आरोप केला आहे. त्यामुळे जरी पेटा संस्थेने प्राण्यांच्या प्रेमापोटी दुग्धजन्य पदार्थ टाळण्याचा संदेश दिला असला, तरी तो लोकांना फारसा रूचला नसल्याचंच दिसून येतंय.\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nशेअर बाजारात मंदी, कुणाची चांदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/456398", "date_download": "2018-09-22T07:35:08Z", "digest": "sha1:MWYBE26HK4WEC5PIEWJ3ZKGMVM23LEG3", "length": 9685, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जि.प.साठी 268 तर प.स.साठी 462 उमेदवार रिंगणात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » जि.प.साठी 268 तर प.स.साठी 462 उमेदवार रिंगणात\nजि.प.साठी 268 तर प.स.साठी 462 उमेदवार रिंगणात\nजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीचे आज चित्र स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेच्या 66 जागेसाठी तब्बल 268 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर पंचायत समितीच्या 130 जागेसाठी तब्बल 462 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेची एक जागा बिनविरोध होऊन भाजपाने आपले खाते उघडले आहे. तर जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या सहा मतदार इच्छूक उमेदवार न्यायालयात गेल्याने येथील चित्र स्पष्ट होऊ शकले नाही.\nजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज अर्ज माघा��ी घेण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्हा परिषदेच्या एकून 68 जागेसाठी 581 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 313 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे 66 जागेसाठी तब्बल 268 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर माळशिरस तालुक्यातील वेळापूर आणि उत्तर सोलापूर जिल्हय़ातील नानज गटातील इच्छूक उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्याने येथील प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.\nजिल्हय़ातील 11 तालुक्य़ात पंचायत समितीच्या 136 जागा आहेत. पण, यापैकी माळशिरस तालुक्यातील झांबुड, अक्कलकोट तालुक्यातील मुगळी, हिरवड आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप, भंडार कवठे आणि निबंरर्गी या सहा मतमदार संघातील इच्छूक उमेदवार न्यायालयात गेल्याने 130 मतदार संघातील अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हय़ातील 130 मतदार संघात एक हजार 125 उमेदवारी अर्ज वैद्य ठरले होते. आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 663 जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले त्यामुळे 462 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे.\nजिल्हा परिषदेच्या निवडणूकीसाठी सर्वाधिक उमेदवार हे माळशिरस तालुक्यातून निवडणूकीसाठी रिंगणात उतरले आहे. या तालुक्यातील 11 जागेसाठी 41, करमळा तालुक्यातील पाच जागेसाठी 21, माढा सात जागेसाठी 27, बार्शी सहा जागेसाठी 21, उत्तर सोलापूर दोन जागेसाठी सहा, मोहळ सहा जागेसाठी 29, पंढरपूर आठ जागेसाठी 20, सांगोला सात जागेसाठी 33, मंगळवेढा चार जागेसाठी 17, दक्षिण सोलापूर सहा जागेसाठी 33, अक्कलकोट सहा जागेसाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या 130 जागेपैक करमळा तालुक्यातून 10 जागेसाठी 35, माढा 14 जागेसाठी 43, बार्शि 12 जागेसाठी 34, उत्तर सोलपूर चार जागेसाठी 20, माहोळ 12 जागेसाठी 48, पंढरपूर 16 जागेसाठी 51, सांगोला 14जागेसाठी 37, मंगळवेढा आठ जागेसाठी 38 दक्षिण सोलापूर 12 जागेसाठी 42, अक्कलकोट 12 जागेसाठी 34 आणि माळशिरस तालुक्यातून 22 जागेसाठी 80 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.\nजिल्हा परिषदेमध्ये आत्तापर्यत आपले खाते उघडले नव्हते. पण, पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपचे उमेदवार गणेश अंकुशराव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहील्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत.\nइस्लामपुरात घरफोडीत अडीच लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास\nमाजी खा��दार विश्वासदाजी पाटील यांचे निधन\nसमाजावरचा गुन्हेगारी डाग पुसण्यासाठी भीमराव गुरुजींनी आयुष्य वेचले : शरद पवार\nत.शेटफळमध्ये नदीत बुडून बालिकेचा मृत्यू\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/node/2854", "date_download": "2018-09-22T06:58:25Z", "digest": "sha1:OPSPSUWQKIDROKEVGWSPWBCTSE3PHSUT", "length": 15616, "nlines": 107, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "स्वप्नील – तुझ्या जीवनाचा तूच आधार! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nस्वप्नील – तुझ्या जीवनाचा तूच आधार\nभवानीनगर ही झोपडपट्टी भांडूपमध्ये आहे. तो दारिद्र्य रेषेखालील विभाग म्हणून गणला जातो. मी त्याच विभागातील, ‘एम.डी. केणी विद्यालया’त सहाय्यक शिक्षिका आहे. शाळा ‘श्री गुरुजन शिक्षण प्रसार मंडळा’तर्फे चालवली जाते. मला परिसराची बिकट परिस्थिती, तेथील शिक्षणाबद्दलची उदासीनता आणि पालकांचे अज्ञान अशा प्रश्नांना सामोरे जावे लागते. परंतु तशा परिस्थितीतही समाधानकारक एक गोष्ट म्हणजे काही गरीब होतकरू विद्यार्थी सहवासात येतात आणि मग, जोमाने शिकवण्याची उर्मी प्रत्येक वेळी नव्याने जागृत होते.\nमाझ्या काही धडपड्या विद्यार्थ्यांच्या सहवासातून स्मरणात राहिला आहे तो विद्यार्थी म्हणजे स्वप्नील राजेश गजरे. स्वप्नीलचे आई-वडील तो दोन महिन्यांचा, नवजात बाळ असताना मरण पावले. त्याचा सांभाळ आजी -आजोबांनी केला. त्यांनी स्वप्नीलला पोटाला चिमटा काढून चौथीपर्यंत शिकवले. स्वप्नील त्यानंतर आश्रमशाळेत गेला. गावच्या शाळ���त प्रथम क्रमांक मिळवणारा स्वप्नील तेथे रमेना. ती गोष्ट आजी- आजोबांच्या लक्षात येताच, त्यांनी स्वप्नीलच्या भविष्याचा विचार करून ते त्यांच्या नातवासह गाव सोडून मुंबईत आले.\nस्वप्नीलने मुंबईत आमच्या शाळेत इयत्ता आठवीत प्रवेश घेतला. स्वप्नील मुंबईच्या वातावरणाशी, शाळेशी लवकरच समरस झाला. परंतु त्याच्या लक्षात आले, की त्याची आर्थिक परिस्थिती शालेय फी भरण्यासारखी नाही. ती बाब त्याच्या वर्गशिक्षक स्नेहल मॅडम यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याची त्या वर्षाची शालेय फी भरली. त्यामुळे स्वप्नील माझ्या सान्निध्यात आला. तो जिद्दीने अभ्यासाला लागला. मी आमचा शिक्षक-विद्यार्थी सहवास आणि त्याची जिद्द पाहून त्याला म्हटले, “मी तुला सर्वतोपरी मदत करीन, पण तू चांगला वाग, अभ्यास कर.”\nपरंतु स्वप्नीलला मधल्या काळात वाईट संगत लागली. त्याचा परिणाम त्याच्या वागण्या-बोलण्यातून जाणवू लागला. त्याची घरची परिस्थिती दुर्बल होतीच, त्यात त्याला नातेवाईकांकडून वाईट वागणूक मिळू लागली. तो दंगामस्ती करणाऱ्या, वाईट व्यसन असलेल्या मित्रपरिवारात राहू लागला. साहजिकच, तो उद्धट बोलणे, व्यसन यांच्या आहारी गेला. त्याने शाळा व्यसनाच्या नादात सोडली. त्याची करूण कहाणी त्याच्या शाळेतील मराठी निबंधलेखनातून मला वाचण्यास मिळाली. माझे डोळे त्याचे निबंध वाचताना पाणावले. मी हेलावून गेले. मग मी त्याची इत्थंभूत माहिती मिळवली. मी त्याला माझी खरी त्याच वेळी गरज आहे हे ओळखून त्याला भेटले. त्याचे मनपरिवर्तन करून त्याला पुन्हा शिक्षणप्रवाहात सामील करून घेतले.\nअशाच आम्हा दोघांच्या संवादात त्याने मला प्रश्न केला, की ‘मी कोण आहे मी शून्यासारखा का आहे मी शून्यासारखा का आहे’ मला काहीच कळत नाही. मला तुमचाच आधार आहे.’ तेव्हा मी त्याला म्हटले, ‘मी तुझ्यासोबत कायम असणार आहे, पण तरी तू स्वतः स्वत:चा आधारस्तंभ बन. कोणाकडून तसे होण्याची अपेक्षा ठेवू नकोस. उत्तम शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहा, मग बघ, जग तुझे असेल. तू स्वतःला शून्य समजू नकोस. शून्याच्या आधी एक लाव. बघ’ मला काहीच कळत नाही. मला तुमचाच आधार आहे.’ तेव्हा मी त्याला म्हटले, ‘मी तुझ्यासोबत कायम असणार आहे, पण तरी तू स्वतः स्वत:चा आधारस्तंभ बन. कोणाकडून तसे होण्याची अपेक्षा ठेवू नकोस. उत्तम शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ�� राहा, मग बघ, जग तुझे असेल. तू स्वतःला शून्य समजू नकोस. शून्याच्या आधी एक लाव. बघ यश तुझेच असेल.’ मी इतरही प्रकारे त्याचे मन राखण्याचा प्रयत्न करत असे. गेल्या रक्षाबंधन दिनाची गोष्ट. स्वप्नील त्याच्या मनगटावर राख्या असूनही निराश वाटला. मी त्याला राखी बांधली, तेव्हा मात्र त्याची कळी खुलली.\nआमचे असे वारंवार बोलणे होई. त्यातून त्याला धीर मिळत गेला. त्याच्यात बदल घडू लागला. त्याच्या मनातील अविचारांचे द्वंद्व कधीकधी डोके वर काढते. मग पुन्हा त्याच्या मनाची तगमग चालू होते. तो पुन्हा माझ्याशी संपर्क साधतो. त्याला जणू तो डोस अधुनमधून गरजेचा वाटतो. त्याला दहावीच्या परीक्षेत 2017 मध्ये 73.27 टक्के गुण मिळाले. मी त्याची वर्गशिक्षिका त्या सर्व प्रवासात त्याची गुरू न राहता त्याची ‘आई’ बनून गेले होते.\nत्याने तशाच एका झटक्यात महाविद्यालयीन शिक्षण अकरावीच्या प्रवेशानंतरही तीन महिन्यांत सोडून दिले. मी त्याला पुन्हा भेटून नव्या विचारांची दिशा दाखवली. तो आता एका कंपनीत लेखापाल म्हणून नोकरी करून रात्र महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. स्वतःच स्वतःचा आधारस्तंभ बनलेला स्वप्नील परदेशात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे.\nशिक्षिकेला मैत्रीण, बहीण, आई या भूमिकांतून जावे लागते. माझ्यासाठी मी शिक्षिका न राहता स्वप्नीलची आई झाले हा मोठा पुरस्कारच होय\nगुरु-शिष्य नाते कसे असावे याची नव्याने ओळख करून दिली. तुमचे कार्य असेच व्दिगुणीत होऊ दे\nप्रोयुषा प्रवीण भोसले या मुंबईच्या रहिवासी. त्यांनी एमए.(एज्यु.) बी.एससी., बीएड. चे शिक्षण घेतले आहे. त्या एम.डी. केणी विद्यालय येथे 1999 पासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार, तसेच आदर्श शिक्षिका, राष्ट्रीय एकात्मता प्रतिभा रत्न या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.\nस्वप्नील – तुझ्या जीवनाचा तूच आधार\nगौरीश तळवळकर - ध्यास घेतला रचिण्याचा पाया\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, गौरीश तळवळकर, शास्त्रीय संगीत\nसमर्पित शिक्षक व ध्येयाने झपाटलेले विद्यार्थी…\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षक, शाळा\nविद्यार्थ्यांत दडलेला भावी शिक्षक\nप्रशांत मानकर - तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना\nसंदर्भ: प्रशांत मानकर, शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षणातील प्रयोग\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊं���ने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Moragad-Trek-M-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:02:03Z", "digest": "sha1:NX5JT7WNAGIMJLLTQEOIAHLN7L6KKPJD", "length": 5863, "nlines": 34, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Moragad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nमोरागड (Moragad) किल्ल्याची ऊंची : 4450\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बागलाण\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nभौगोलिक दृष्टया पाहिले तर मोरागड हा मुल्हेर किल्ल्याचाच एक भाग आहे. मोरागड म्हणजे मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच होय.\nइतिहासात या गडाचा स्वतंत्र असा उल्लेख करणारे एकही कागदपत्र उपलब्ध नाही.\nगडमाथ्यावर जाताना दुसर्‍या दरवाजाच्याजवळ एक गुहा आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत. एक सुंदर बांधीव तलाव आहे. दोन तीन वाड्यांचे अवशेष आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाकी गडावर काही नाही. गडावरून मुल्हेरचे पठार व माची, हरगड, मांगीतुंगी, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमान टेकडी यांचे विहंगम दृश्य दिसते.\nमोरागडावर जाणारी एकच वाट आहे. ती मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावरून जाते. मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावर भडंगनाथाच्या मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवीकडे वर जाणारी वाट पकडावी. या वाटेने थोडे वर गेल्यावर समोरच खाली मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. येथून मोरागडावर जाण्यास अर्धा तास पुरतो. मुल्हेरमाचीवर असणार्‍या सोमेश्वर मंदिरापासून वर जाणारी वाटसुद्धा मोरागडावर जाते. पुढे या दोन्ही वाटा एकमेकांना मिळतात. गडावर जातांना तीन दरवाजे लागतात.\nमोरागडावर राहण्याची सोय नाही. मात्र मुल्हेर किल्ल्यावर आपण राहू शकतो.\nजेवणाची सोय आपणं स्वत: करावी.\nपिण्याच्या पाण्याची टाकी आहेत, मात्र गडावर उन्ह्याळ्यात पाणी नसते.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nमुल्हेरगडावरून ४५ मिनिटे लागतात.\n१) साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, हरगड हे आसपासचे किल्ले ३ दिवसात पाहाता येतात.\n२) साल्हेर, सालोटा, मुल्हेर, हरगड यांची माहिती साईटवर दिलेली आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: M\nमलंगगड (Malanggad) ��ालेगावचा किल्ला (Malegaon Fort) मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) मंडणगड (Mandangad)\nमार्कंड्या (Markandeya) मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka)) मोहनगड (Mohangad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-09-22T06:54:03Z", "digest": "sha1:5Z6AJ3ZXVCXLAL3UIMMAEFYNZTSDVUKX", "length": 6482, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nबीड – बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, ही घटना मंगळवारी (5 सप्टेंबर) रात्री दहाच्या दरम्यान उघडकीस आली. कालिदास पोकळे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.\nशिवाजीनगर पोलीस ठाण्यात ते पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते आजारी रजेवर होते. रात्री दहाच्या सुमारास त्यांनी शिवाजीगर भागातील राहत्या घरी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. त्यांच्या पश्‍चात वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.\nमहत्त्वाचे म्हणजे पत्नी मुलांसह माहेरी गेल्यानंतर घरात कोणीच नसताना त्यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसोलारिस-रावेतकर करंडक जिल्हास्तरीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धा\nNext articleन्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी वकिलाला कारावास\nबिटकॉईन व्यवहार प्रकरणी 42 कोटींची मालमत्ता जप्त\nयुजीसी 8 नोव्हेंबरलाही सर्जिकल स्ट्राईक दिन साजरा करणार का\nअमेरिकेला रशियापेक्षा चीनकडून अधिक धोका – पॉम्पिओ\nघटनेच्या 370 व्या कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nराष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नाही मग पाठिंबा घेतला कशाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9/", "date_download": "2018-09-22T06:59:16Z", "digest": "sha1:ZBF2JGUES7OCTJ324PPJKIHTZ4YLA5I2", "length": 7651, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोशल मिडीयामुळे सापडला हरवलेला मुलगा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसोशल मिडीयामुळे सापडला हरवलेला मुलगा\nरहिमतपूर पोलिसांनी सोशल मिडीयाचा अत्यंत खुबीने क���लेल्या वापरामुळे मुलाला आई-वडील मिळाल्याने पोलिसांचे कौतूक होत आहे.\nसातारा, दि. 23 (प्रतिनिधी) – आजकाल समाजमाध्यमांचा वापर अन् त्यामुळे समाजात वाढत असलेली तेढ हा यंत्रणा व समाजाची डोकेदुखी ठरत असताना रहिमतपूर पोलिसांनी मात्र याच सोशल मिडीयाचा अत्यंत खुबीने वापर करत हरवलेल्या मुलाला त्याच्या आई-वडीलांच्या ताब्यात देत नवा आदर्श निर्माण केला आहे.\nरहिमतपुर शहरातील रोकडेश्वर गल्लीतील बारा वर्षाचा मुलगा हरवल्याची तक्रार त्या मुलाच्या आईने रहिमतपूर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करत रहिमतपूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सोशल मिडीयाचा वापर करण्याचे ठरवत पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ’रहिमतपूर बीट 100’ नावाचा एक व्हाट्स अ‍ॅपला ग्रुप तयार केला होता. पोलिसांनी या घटनेची अधिक तपासणी करत लगेच हरवलेल्या लहान मुलाची छायाचित्रे आणि व्हाट्सएप ग्रुपवरील त्याचे वर्णन शिवाय, विविध दैनिकात प्रकाशित झालेल्या बातम्या असे सगळे सोशल मिडीयावर टाकत तसा मुलगा दिसून आल्यास रहिमतपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. पोलिसांच्या अवाहनाला साद देत त्याच व्हाट्सएप ग्रुपवरील सदस्यांनी पोलिसांना हरवलेल्या मुलाची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार रहिमतपूर पोलिसांनी शहरातील भैरोबा गल्ली या ठिकाणी जात त्या मुलाला ताब्यात घेत त्याच्या आई-वडीलांच्या हवाली केले. रहिमतपूर पोलिसांनी सोशल मिडीयाचा अत्यंत खुबीने केलेल्या वापरामुळे मुलाला आई-वडील मिळाल्याने पोलिसांचे कौतूक होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबंडारू दत्तात्रय यांना पुत्रशोक\nNext articleविवाहितेचा छळ : पतीसह सासूवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panchayat-member-beat-up-at-police-station-in-Margao/", "date_download": "2018-09-22T08:01:31Z", "digest": "sha1:43VCBIOX7TNSQDMZE37BCIP7P4ZDE5FV", "length": 7133, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंचायत सदस्याला पोलिस स्थानकात मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › पंचायत सदस्याला पोलिस स्थानकात मारहाण\nपंचायत सदस्याला पोलिस स्थानकात मारहाण\nवाडे पंचायतीचे पंचायत सदस्य जानू झोरे यांना पोलिस स्थानकात झा��ेल्या मारहाणीच्या घटनेमुळे सांगे पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर अडचणीत सापडले आहे. पोलिस निरीक्षकांनी केलेल्या मारहाणीत झोरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिसियो इस्पितळात उपचार सुरू आहेत.\nप्राप्त माहितीप्रमाणे पंचायत सदस्य जानू झोरे यांचा भाऊ लक्ष्मण झोरे यांच्या विरोधात एका मुलीने आपली छळवणूक करत असल्याची तक्रार सांगे पोलिसांत केली होती. या तक्रारीवरून झोरे यांच्या विरोधात 151 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला होता. शनिवारी या प्रकरणी झोरे याला चौकशी साठी पोलिस स्थानकात बोलाविण्यात आले होते.\nलक्ष्मण झोरे हा आपला भाऊ पंचायत सदस्य जानू झोरे व वकील प्रवेश मिसाळ यांना घेऊन पोलिस स्थानकात उपस्थित झाला. उपनिरीक्षक मनोज वेळीप हे या प्रकरणाचे चौकशी अधिकारी आहेत. त्यांच्या समोर दोन्ही पक्षांनी सामोपचाराने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला होता.\nजानू झोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर हे त्याठिकाणी आले आणि त्यांनी सर्वांना आपल्या केबिन मध्ये बोलावून घेतले. चर्चा सुरू असताना एकोस्कर यांनी आपल्या आई आणि बहिणीविषयी अपशब्द वापरले. आपण त्यांना आई व बहिणीला अपशब्द वापरू नका, अशी विनंती केली. त्यावर तुम्ही आम्हाला सांगणारे कोण, असा प्रश्‍न करत त्यांनी आपल्याला मारहाण करण्यास सुरू केले.\nरात्री उशिरा जानू झोरे यांना सांगे प्राथमिक आरोग्य केंद्रातून मडगावात हॉस्पिसियो इस्पितळात पाठवण्यात आले. या घटनेमुळे धनगर समाजामध्ये तीव्र पडसात उमटले आहे. काले पंचायतीचे उपसरपंच बाबलो खरात यांनी एकोस्कर यांच्या या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. ते म्हणाले, धनगर समाजाला कमी लेखले जात आहे. अधिकारी जर असे वागू लागले तर न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्‍नही त्यांनी उपास्थित केला. मारहाणीचा हा विषय अतिशय गंभीर असून धनगर समाज हा विषय पुढे नेणार आहे, असे खरात यांनी सांगितले.\nवकील मिसाळ यांनी सांगितले, की कायदा हाती घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. लक्ष्मण हा दोषी असेल तर पोलिसांनी त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्याची आवश्यकत होती. केपेचे उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी सांगितले,की आपण सुट्टीवर असून सोमवारी या प्रकरणावीषयी माहिती घेऊनच काही सांगू शकतो.\nऑस्‍करसाठी 'व्हिलेज रॉ���स्टार'ची ऑफिशिअल एन्‍ट्री, मराठी चित्रपटाची निवड नाही\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Inauguration-of-Indiradevi-Jadhav-College-building-in-kolhapur-district-gadhinglaj-taluka-nul-Village/", "date_download": "2018-09-22T08:01:30Z", "digest": "sha1:N3MM5KZFENTDY5EZQMOWOQDBN4WCWJSM", "length": 15636, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साधे मंदिर ते भव्य ज्ञानमंदिर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › साधे मंदिर ते भव्य ज्ञानमंदिर\nसाधे मंदिर ते भव्य ज्ञानमंदिर\nगडहिंग्लज तालुक्यामध्ये नूलसारख्या ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक मानाचा मुजरा ठरण्यासारखा प्रसंग घडला असून, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहकार्यातून इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स व सायन्सच्या नूतन इमारतीचा शुभारंभ होत असून छोट्या मंदिरापासून सुरुवात झालेली ही शाळा आज अतिशय देखण्या व सुसज्ज अशा इमारतीमध्ये जात आहे. राज्याचे शिक्षणमंत्री\nविनोद तावडे यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यानिमित्त चार शब्द...\nगडहिंग्लज येथे महाराणी राधाबाई तथा एम. आर. हायस्कूल आणि संकेश्‍वर येथे एस. डी हायस्कूल या स्वातंत्र्यपूर्व काळातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा वगळता, सुमारे शंभर कि. मी.च्या परिघात दुसरी माध्यमिक शाळा नव्हती. ती सुरू करण्याचा पराक्रम नूल येथील लोकांनी केला. हा त्याकाळचा विचार करता आश्‍चर्यकारक घटना होती. ‘गरज ही शोधाची जननी आहे’ या युक्‍तीप्रमाणे नूलमधील काही लोकांना आपल्या गावात माध्यमिक शाळा असावी, असे वाटले. यामागे उच्च आणि व्यापक विचारांची बैठक होती. कै. अनंतराव तेलवेकर, कै. आनंदराव चव्हाण,\nकै. दिनकरराव शिंदे, कै. भि. आ. चौगुले गुरूजी, डॉ. लिंगाप्पा नाईकवाडी, अंबालाल शहा, शंकराप्पा नडगदल्‍ली, गुरूसिद्धाप्पा वाली, पराप्पा आरबोळे, संबय्या हिरेमठ, महालिंगाप्पा नडगदल्‍ली, बाळासाहेब देसाई, बसगोंडा पाटील ही सगळीच मंडळी साम��जिक कार्यात पुढे होती.\nशिक्षण, वैद्यकीय व्यवसाय, राजकारण, व्यापार हे सगळे करताना स्वातंत्र्य चळवळीला रसद पुरविण्याचे कामही त्यांच्याकडून सुरू होते. गांधी विचारांचा मोठा पगडा या मंडळींवर होता. त्यामुळे बहिष्कार, असहकार, चलेजाव, सत्याग्रह यासारख्या महात्मा गांधीजींच्या सर्वत्र आदेशांना या लोकांनी उचलून धरले होते. त्यामुळे इंग्रजांच्या डोकेदुखीत भर घालणारे नूल गाव हे लक्षवेधी ठरले होते. स्वातंत्र्यसैनिकांचे गाव ही बिरूदावली मोठ्या सन्मानाने या गावाला प्राप्‍त झाली. या सर्व व्यक्‍तींमध्ये काजव्याप्रमाणे ठळक कार्य करणारी एक विशेष व्यक्‍ती होती, ती म्हणजे कै. ईश्‍वराप्पाण्णा शंकराप्पा नडगदल्‍ली. सामानगडावरून परागंदा होऊन आसपासच्या खेड्यांतून स्थायिक झालेल्या अनेक कुटुंबीयांपैकी नडगदल्‍ली हे कुटुंब कसबा नूल येथे स्थायिक झाले.\n21 फेबु्रवारी 1915 मध्ये ईश्‍वराप्पाण्णाचा जन्म झाला. वडिलांचा परंपरागत शेती व तंबाखूचा व्यापार सांभाळत त्यांनी प्राथमिक शिक्षण नूल येथेच पूर्ण केले. एकीकडे कर्नाटक राज्याची हद्द तर दुसरीकडे पूल नसलेली हिरण्यकेशी नदी. अशा नैसर्गिक कचाट्यात सापडलेल्या नूल गावाला गावातील प्राथमिक शाळेमधून घेतलेल्या शिक्षणावरच थांबावे लागत होते. व्यापारानिमित्ताने नडगदल्‍ली कुटुंबीयांचा गडहिंग्लज, संकेश्‍वर आणि निपाणी या गावांशी संपर्क आला. तेथील माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण देणार्‍या संस्था आणि त्याचा लाभ घेऊन उच्च पदावर पोहोचणार्‍या व्यक्‍ती यांची माहिती कै. ईश्‍वराप्पाण्णांना होती. त्यामुळे शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरित होऊन वरील सर्व सहकार्‍यांना आपल्या पेठ गल्‍लीतील घरी एकत्र करून माध्यमिक शाळा काढण्याची कल्पना व त्यातूनच शिक्षण प्रसारक मंडळाचा जन्म या गोष्टी पार पडल्या.\nया संस्थेमार्फत 15 जून 1956 रोजी न्यू इंग्लिश स्कूल नूल या बॅनरखाली ग्रामदैवत श्री हनुमान मंदिराच्या माडीवर आठवीचा वर्ग सुरू करण्यात आला. याकामी तत्कालीन शिक्षणाधिकारी श्री. जावडेकर व तालुक्याचे तहसीलदार श्री. नेनेसाहेब यांचे सहकार्य लाभले. याशिवाय एस.डी. हायस्कूल संकेश्‍वरचे मुख्याध्यापक श्री. व्हसमोट यांनी शिक्षण संस्थेची घटना तयार करण्यास मदत केली. आठवीचा वर्ग सुरू झाला.\n‘इवलेसे रोप लाविले दारी- त्याचा वे�� गेला गगनावरी’ या उक्‍तीप्रमाने ही शाळा वाढत चालली. बसर्गे, हलकर्णी, येणेचवंडी, नौकूड, चन्‍नेकुप्पी, जरळी, मुगळी, खणदाळ, नांगनूर, कडलगे, अरळगुंडी, इदरगुच्ची, तनवडी, हणमंतवाडी, खमलेहट्टी, शिंदेवाडी, हिटणी आदी गावांहून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी नूलला येऊ लागले. जागेचा प्रश्‍न निर्माण झाला. मात्र, तो प्रश्‍न संचालकांनीच निकालात काढला. काही दिवस पाटलांच्या वाड्यात आणि नंतर श्री रामनाथगिरी समाधीमठात ही शाळा स्थलांतरित झाली. बसर्गे येथील श्री. आबासाहेब चौगुले हे या शाळेचे पहिले मुख्याध्यापक. संस्था मुख्याध्यापक आणि समाज यांची चांगली नाळ बनविण्याचे काम आबासाहेबांनी केले. गेल्या 60 वर्षांत पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर पोहोचले.\nसंस्थेचे कामकाज आणि शिक्षणाची तप्तरता पाहून नूल ग्रामपंचायतीने निलजी रस्त्याकडेला संस्थेसाठी सुमारे दहा एकर जागा दिली. या जागेवर संस्थेने आदर्शवत इमारत बांधली. त्यानंतर समाजातील अनेक दानशूर व्यक्‍ती, साखर कारखाना, सहकारी संस्था यांच्या आर्थिक योगदानातून दोन नंबरची इमारतीपाठोपाठ तीन नंबरची दुमजली इमारत उभी राहिली.\nसंस्थेला 1983 साली तंत्रशिक्षणासाठीची परवानगी मिळाली. 1987 साली दहावी बोर्ड परीक्षा केंद्र म्हणून 1990 साली तत्कालीन आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या सहकार्यातून ज्युनिअर कॉलेजची परवानगी तर 2011 साली सेमी इंग्रजीचे वर्ग, 2014 साली ई-लर्निंग तसेच यशवंतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठ अभ्यासक्रम तर 2017 साली विज्ञान शाखेची परवानगी मिळाली.\nहॉकीमध्ये तर या शाळेने राज्यस्तरावर आपली मजल मारली असून, अशाप्रकारे हॉकीमध्ये यशस्वी होणारी राज्यातील ती एकमेव शाळा असेल. यामुळे शाळेच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुराच आहे. दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या मातोश्री इंदिरादेवी यांचे हे गाव असल्याने डॉ. जाधव हे या गावाला कार्यक्रमप्रसंगी भेट देत असत. यावेळी शाळेच्या संचालक मंडळाने डॉ. जाधव यांची भेट घेऊन संस्थेला नवीन इमारत बांधून द्यावी, असा प्रस्ताव ठेवला. शाळेला व ज्युनिअर कॉलेजला मातोश्रींचे नाव देण्याचा ठराव केला. अवघ्या 10 महिन्यांतच शाळेची सुंदर अशी इमारत उभी केली. या नव्या सुसज्ज इमारतीमुळे या भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेचे शिक्षण शहरी दर्जाप्रमाण��� घेता येणार असून, यामुळे या भागातील पालकांतून डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे आभारच व्यक्‍त केले जात आहेत.\nऑस्‍करसाठी 'व्हिलेज रॉकस्टार'ची ऑफिशिअल एन्‍ट्री, मराठी चित्रपटाची निवड नाही\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/About-4500-vehicles-in-four-months-in-Ratnagiri/", "date_download": "2018-09-22T07:11:22Z", "digest": "sha1:XYUHXCB2NDLEN2LSH22IRNUUZOVG3H5W", "length": 6131, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चार महिन्यांत सव्वाआठ हजार वाहनांची नोंदणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › चार महिन्यांत सव्वाआठ हजार वाहनांची नोंदणी\nचार महिन्यांत सव्वाआठ हजार वाहनांची नोंदणी\nजिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून वाहनांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून गेल्या चार महिन्यांत तब्बल सव्वाआठ हजार वाहनांची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. या चार महिन्यांत परिवहन विभागाने कोटीच्या कोटी उड्डाणे केली असून नोंदणी व कारवाईपोटी 20 कोटी 77 लाखांचा महसूल जमा झाला आहे.\nआंबा, काजू व मासळीबरोबरच भाताची शेती आणि चाकरमान्यांवर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. आंबा व मासळी हंगामादरम्यान दुचाकी, चारचाकी वाहनांबरोबरच माल वाहतुकीची वाहने खरेदीकडे कल दिसून येतो. वाहन कर्ज व्यवस्थाही सुलभ असल्याने वाहन खरेदी सोयीस्कर झाली आहे. दर महिन्याला वाहन खरेदीची संख्या दीड हजारांच्या आसपास असते. गणपती, दसरा, दीपावली - बलिप्रतिपदा, गुढीपाडवा, अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त साधत अनेक जण वाहने घरी आणतात. या कालावधीत वाहनांची संख्या दोन ते तीन हजारांपर्यंत नोंदविली जाते.\nगत आर्थिक वर्षात जिल्ह्यामध्ये 20,941 वाहनांची नोंद झाली असून एकूण वाहनांची संख्या जिल्ह्यात 3 लाख 32 हजारांहून अधिक आहे. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीत 15,870 दुचाकी वाहनांची, तर 2,974 नव्या चारचाकी वाहनांची नोंद जिल्ह्यात झाली होती. एप्रिल 2018 ते जुलै 2018 या चार महिन्यांमध्ये 6,723 दुचाकी वाहनांची तर कार, जीप आदी चारचाकी 858 वाहनांच��� नोंदणी झाली आहे. दुचाकी, कार, अवजड वाहने, जेसीबी, बस यासह विविध प्रकारची 8,265 वाहनांची नोंद करण्यात आली आहे. वाहन नोंदणी व कारवाई पोटी चार महिन्यांत 20 कोटी 77 लाख 66 हजार 753 रुपयांचा महसूल जमा झाला आहे.\nवाहन नोंदणी शुल्क, विविध कर, परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येणार्‍या सुरक्षा मोहिमा यातून परिवहन विभागाला महसूल प्राप्‍त होत असतो. वाहनधारकांना अधिक सोयीसुविधा पुरविण्यावर व सेवा पारदर्शक देण्यावर परिवहन विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. -विनोद चव्हाण (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,रत्नागिरी)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Express-Way-dew-due-to-agitation-in-pune/", "date_download": "2018-09-22T07:38:16Z", "digest": "sha1:3FWRE7K2EM77CZJYMYG43IGMXDWE5B3R", "length": 6679, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंदोलनामुळे ‘एक्सप्रेस वे’ ओस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आंदोलनामुळे ‘एक्सप्रेस वे’ ओस\nआंदोलनामुळे ‘एक्सप्रेस वे’ ओस\nमराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला मागील दोन दिवसांपासून हिंसक वळण लागल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे-मुंबई महामार्ग आणि यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग अक्षरशः ओस पडले होते. या मार्गावरील वाहतूक बंद झाल्यामुळे उर्से टोलनाक्यावरही शुकशुकाट दिसून येत होता. मावळात मात्र, या बंदचा परिणाम जाणवला नसून सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले.\nसकल मराठ समाजाच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनाला मुंबई आणि परिसरात हिंसक वळण लागल्याच्या बातम्या दिवसभर धडकत होत्या. दुरचित्रवाणीवर याबाबतचे वृत्त सातत्याने दाखविले जात होते. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्ग आणि यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक अतिशय विरळ झाली होती. प्रतिदिन सरासरी 43 हजार वाहनांची क्षमता असणार्‍या या द्रुतगती मार्गाव�� उर्से टोलनाक्यावरही शुकशुकाट दिसून आला.\nराष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 (मुंबई-पुणे महामार्ग) वरही वाहतूक विरळ झाली होती. छोट्या मोटारी तसेच स्थानिक वाहने, दूध टँकर आदी वाहनेच रस्त्यावर धावताना दिसत होती. देहूरोड-लोणावळा दरम्यान, महामार्ग तसेच द्रुतगती मार्गावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने खबरदारी घेण्यात आली होती. गहुंजे, सोमाटणे या ठिकाणी द्रुतगती मार्गाला जोडणार्‍या रस्त्यांवर पोलिसांनी अडथळे उभारले होते. किवळे पुलाजवळ पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. तसेच आयआरबीच्या गस्तीपथकाकडून गस्त वाढविण्यात आली असल्याचे समजते.\nदरम्यान, देहूरोड, किवळे, रावेत, देहुगाव या देहुरोड पोलीस हद्दीतील गावांतील प्रमुख गावकारभार्‍यांची पोलिसांकडून बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे. पोलिसांकडून निगडी नाका, किवळे पूल, मुकाई चौक, देहुगाव मुख्य चौक, तळवडे या महत्त्वाच्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त नेमला आहे. तसेच, पोलीस हद्दीत गस्त वाढविण्यात आली आहे, अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली. बुधवारी या परिसरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. दिवसभरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Injustice-on-Pimpri-Chinchwad/", "date_download": "2018-09-22T07:05:28Z", "digest": "sha1:MA52LQ4OWJLCDYBC6B2J42WGKRYJYPIL", "length": 8482, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरी-चिंचवडवर अन्याय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरी-चिंचवडवर अन्याय\nपिंपरी : मिलिंद कांबळे\n‘पुणे मेट्रो’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या 31.25 किलोमीटर अंतरापैकी पिंपरी-चिंचवड शहरातून मेट्रो केवळ 7. 25 किलोमीटर अंतर इतकीच धावणार आहे. यापाठोपाठ हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गात, तर ��ेट्रो केवळ शहरातील केवळ एका चौकातून वळसा घेणार आहे. या प्रकल्पात उद्योगनगरीचा केवळ नावापुरताच समावेश झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड शहराबाबत पुण्याच्या ‘कारभार्‍यां’नी भेदभावाची परंपरा कायम ठेवत एकप्रकारे अन्यायच केल्याचे चित्र आहे.\nमहामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी एकत्रितपणे पुणे मेट्रो प्रकल्प राबविला जात आहे. मेट्रोच्या नावामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश नसल्याचे येथील स्थानिकांची खंत कायम आहे. मेट्रोचे काम शहरासह पुण्यात ठिकठिकाणी वेगात सुरू आहे. पिंपरी ते स्वारगेट या 16.589 आणि वनाज ते रामवाडी या 14.665 किलोमीटर अंतरापैकी केवळ सव्वासात किलोमीटरवरच मेट्रो शहरातून धावणार आहे. स्वारगेट ते निगडी मेट्रो पहिल्या टप्प्याच करण्याची आग्रही मागणी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत, पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर पिंपरीपर्यंत अर्ध्यापर्यंत मेट्रोचे काम केले जात आहे. संपूर्ण शहरात केवळ या ठिकाणी तेही अर्धवट मार्गावर मेट्रो होणार असल्याने नागरिकांची\nत्यातच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर या 23.3 किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गामध्येही पिंपरी-चिंचवड शहरावर पुन्हा अन्याय केला गेला आहे. ही मेट्रो हिंजवडी या ग्रामपंचायत हद्दीतून निघून, वाकड चौकातील उड्डाणपुलापासून मुंबई-बंगलोर महामार्गाने म्हाळुंगे-बालेवाडी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलासमोरून बाणेरमार्गे सकाळनगर, पुणे विद्यापीठ, शिवाजीनगर अशी जाणार आहे. या मार्गात केवळ उड्डाणपूल ते मधुबन हॉटेल हा केवळ 300 मीटरचा मार्ग पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील आहे.\nहिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ही मेट्रो धावणार असे सांगितले जात आहे. मात्र, हिंजवडीतील सर्वाधिक अभियंते वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, सांगवी, औंध रस्ता, पिंपळे गुरव या पट्ट्यात वास्तव्यात आहेत. वाकड, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, सांगवी, औंध रस्ता, पुणे विद्यापीठ या मार्गाने मेट्रो मार्ग केला असता, तर या परिसरातील आयटी अभियंत्यांसह कामगार, व्यावसायिक व विद्यार्थ्यांना अधिकाधिक वापरता आला असता. पर्यायाने मेट्रोच्या प्रवाशांची संख्याही वाढली असती. घराजवळून मेट्रो धावत असल्याने आयटी अभियंत्यांनी आपली वाहने घरीच ठेवून मेट्रोने सुरक्षिपणे ये-जा करण्यास प्राधान्य दिले असते. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास अधिक मदत झाली असती. मात्र, येथील नागरिक व आयटी अभियंत्यांना त्याचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे. दरम्यान, या संदर्भात पीएमआरडीचे अध्यक्ष किरण गित्ते यांच्याशी संपर्क साधला असता, ते मुंबईत असल्याने त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/today-the-new-municipal-corporation-is-functioning/", "date_download": "2018-09-22T07:45:36Z", "digest": "sha1:HXQPVRN7LJXS447VRFCQZO3T3VCZ2UXO", "length": 6226, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आजपासून नवे नगरमंडळ कार्यरत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आजपासून नवे नगरमंडळ कार्यरत\nआजपासून नवे नगरमंडळ कार्यरत\nमहापालिका निवडणुकीत सत्तांतरानंतर तत्कालीन काँग्रेस सत्तेचा कार्यकाल सोमवारी (13 ऑगस्ट) संपुष्टात आला. आता भाजप सत्तेचा प्रारंभ झाला आहे. मंगळवारपासून (दि. 13) मनपाचे नवे सभागृह ( नगरमंडळ) अस्तित्वात येणार आहे, कार्यरत होणार आहे.या सभागृहामध्ये भाजपचे 42 (सहयोगी सदस्यांसह) काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे 35 तर स्वाभिमानी विकास आघाडीचा एक असे 78 नगरसेवक आहेत. आजपासून त्यांच्या कामकाजाला प्रारंभ होईल. परंतु खर्‍या अर्थाने 20 ऑगस्टरोजी महापौर निवडीनंतरच कामकाजाला प्रारंभ होणार आहे.\nआतापर्यंत महापालिकेत महाआघाडीचा कार्यकाल वगळता एकहाती काँग्रेसनेते स्व. मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. गेल्या पाच वर्षांपासून मदनभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकहाती काँग्रेसची सत्ता होती. मदन पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादीच्या टेकूवर कशीबशी मदनभाऊ गटाची सत्ता टिकली. उपमहापौर गटाच्या माध्यमातून कारभारात कुरघोड्या सुरूच र��हिल्या.\nदरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपला रोखण्यासाठी महापालिका निवडणुकीत आघाडी केली होती. पण भाजपने स्वबळावर प्रथमच 78 जागांवर उमेदवार उभे करून आव्हान निर्माण केले होते. परंतु भाजपने आघाडीचा पराभव करीत 41 जागांसह सत्तांतर घडविले. अपक्ष गजानन मगदूम यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. आघाडीचे 35 सदस्य निवडून आले. स्वाभिमानीकडून मावळते उपमहापौर विजय घाडगे एकमेव निवडून आले.\nआता भाजपकडून महापौर,उपमहापौर, गटनेता, सभागृहनेता निवडीसाठी, तर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता, राष्ट्रवादीकडून गटनेता निवडीसाठी हालचाली सुरू आहेत. दि. 20 ऑगस्टरोजी महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे. यासाठी भाजप, आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. गुरुवारी अर्जभरणा होणार आहे. सर्व नव्या उमेदवारांना अजेंडाही पाठविण्यात आला आहे. त्यानुसार आजपासून निवडून आलेल्या नवीन कार्यकारी मंडळाचे सभागृह अस्तित्वात येत आहे.\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/america-pakistan-hafiz/", "date_download": "2018-09-22T07:07:26Z", "digest": "sha1:ECA3TMO5JCO6NU5ORDHKF6DQIV7TTYUS", "length": 12316, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले खडेबोल ! | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पाय���ीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/International/अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले खडेबोल \nअमेरिकेने पाकिस्तानला सुनावले खडेबोल \nहाफिजविरोधात खटला चालवा, अमेरिकेचा दम\n0 96 एका मिनिटापेक्षा कमी\nनवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाने दहशतवादी म्हणून घोषित केलेला मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदवरून अमेरिकेने पाकिस्तानला झापले आहे. हाफिज मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे, त्याच्याविरोधात खटला चालवा, असा दमच अमेरिकेने पाकला भरला आहे.\nअमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्या हीथर नॉर्ट यांनी आज पाकिस्तानला फैलावर घेत दम भरला आहे. ‘हाफिज सईदला आम्ही दहशतवादी म्हणूनच पाहतो. तो २००८ मध्ये मुंबईत झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड असून या हल्ल्यात अनेक अमेरिकन नागरिकही मारल्या गेले आहेत. त्यामुळे हाफिजवर खटला भरा,’ असं हीथर नॉर्ट यांनी पाकला बजावलं आहे. दरम्यान, मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी हाफिजवर कोणतेच गुन्हे नसल्याचं सांगताना हाफिजचा उल्लेख ‘हाफिज साहिब’ असा केला होता.\nत्यावर हीथर यांनी जोरदार आक्षेप घेतला. लष्कर-ए- तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याने संयुक्त राष्ट्र संघाने हाफिजचा मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आम्ही पाकसमोर मांडलं आहे, असंही त्या म्हणाल्या.\n‘अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधाबाबत संपूर्ण अमेरिकन प्रशासनाचं एकमत आहे. त्यामुळेच या महिन्याच्या सुरुवातीला आम्ही पाकला देण्यात येणारी दोन अब्ज डॉलरची मदत थांबविली होती. पाकिस्तानने दहशतवादाविरोधात ठोस कारवाई न केल्यानेच आम्ही हे पाऊल उचलले होते,’ असंही हीथर यांनी शेवटी स्पष्ट केलं\nपत्रकारांनी टाकला जिग्नेश मेवाणींवर बहिष्कार\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिन���ता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/welcome-new-diwali-ank/", "date_download": "2018-09-22T07:19:09Z", "digest": "sha1:7JOXJVSZ6L5UNDNAP2MJKVI3OGPF47DU", "length": 21990, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्वागत दिवाळी अंकांचे – ६ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n उदयनराजेंचा शरद पवारांना इशारा\nजास्त वेळ टॉयलेटमध्ये बसला म्हणून वृद्धाचा खून केला, आरोपीला अटक\nकुरियर बॉय बनून चोर घरात घुसले, ३ लाखांचा ऐवज घेऊन फरार\nडांबर घोटाळ्यातील इतर आरोपी शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान\nमोदीजी तुम्ही देशासोबत गद्दारी केली आहे; राहुल गांधींची कडकडून टीका\nवाढदिवसादिवशी कापला संसदेच्या आकाराचा केक, भाजप खासदारावर जोरदार टीका\nमहिलेने पहिल्या नवऱ्याच्या नववधूला पळवलं, मित्रांनी केला सामूहिक बलात्कार\nपर्रीकरांना हटवले तर सरकार पडेल ना\nगुजरात दंगली वेळी मोदी गप्प होते\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\n तुमच्या जीमेलमधील डाटा चोरी होण्याची भीती\nही सुंदर तरुणी कोण आहे माहिती आहे का \nमगरीने लाडक्या शिंगरूची केली शिकार, महापौरांनी असा घेतला बदला\nजेव्हा पुतिन अत्याधुनिक रायफल्सने 1968 फुटांवरील लक्ष्याचा अचूक भेद करतात\nपृथ्वी, अय्यर, अंकित भिडणार विंडीजला, बोर्ड अध्यक्षीय इलेव्हन संघात निवड\nचायना ओपन बॅडमिंटन; हिंदुस्थानचे आव्हान संपुष्टात\nअजिंक्य, श्रेयसचा शतकी धमाका, मुंबईकडून कर्नाटकचा धुव्वा\nAsia cup 2018 – हिंदुस्थानचा बांगलादेशवर 7 विकेट्सने विजय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\nलेख : दे दयानिधे..\n– सिनेमा / नाटक\nपद्मावत, राझीला मागे सारत व्हिलेज रॉकस्टारला ऑस्कर नामांकन\n‘बाटला हाऊस’चे ‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘मेड इन चायना’सोबत एन्काऊन्टर\nअबलख सिनेमात पुन्हा झळकणार प्रार्थना आणि अनिकेतची जोडी\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\n माणसाच्या कानात घुसून कोळ्याने जाळं विणलं\nऑनलाईन गेम हरल्याच्या दु:खात मुलाने स्वत:चे मुंडके उडवले\nफोटोच्या गोष्टी…सोळा हजारांत देखणी\nस्वागत दिवाळी अंकांचे – ६\nचिंतन आदेशचा अंक प्रेम या विषयाला वाहिलेला आहे. सुरेश द्वादशीवार, अरविंद गोखले, नंदिनी आत्मसिद्ध, श्रद्धा बेलसरे-खारकर, सुरेशचंद्र पाध्ये आदींनी प्रेम हा विषय फुलवला आहे. शास्त्र्ाज्ञ मंडळींचे त्यांच्या कुटुंबावरचे, अर्धांगिनीवरील प्रेम डॉ. अनिल लचके यांनी लिहिले आहे. प्रदीप निफाडकर यांनी प्रेमाची स्वर्गात रंगलेली मैफल फँटसीच्या स्वरूपात जमवून आणलेय. त्यामध्ये सुरेश भट, मीर- गालिब, फैज, फिराक गोरखपुरी यांच्या शायरी वाचावयास मिळतात. डॉ. सदानंद मोरे यांची वादळाची फुले झेलताना, इंद्रजित भालेराव यांची फिट्टमफाट, कविता क्षीरसागर यांची प्रेमाचे व्याकरण, प्रेम एक अनुभूती ही मिताली लिमये यांची कविता आणि अन्य कविता वाचकांच्या नक्कीच पसंतीत उतरतील.\nसंपादक – अभिनंदन थोरात\nमूल्य – १०० रु., पृष्ठ – ३२२\nधर्मभास्करच्या दीपावली विशेषांकात नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला आहे. महिला शक्तीची विविध रुपे मांडली आहेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, लेफ्टनंट स्वाती महाडीक, इंद्रा नुई, विजयालक्ष्मी पंडित, मृदुला साराबाई, प्रमिला दंडवते आदी स्त्र्ायांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. १९६५ च्या हिंदुस्थानच्या विजयाचा इतिहास उलगडला आहे, दुर्गेश पुरळकर यांनी. जीएसटीबद्दलचे समज गैरसमज यावर अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी मार्मिक भाष��य केले आहे. याशिवाय बाळ फेंडके, डॉ. गिरीश दाबके, विंग कमांडर अशोक मोटे यांचे लेखन आहे.\nसंपादक – ऋतावरी अवधूतशास्त्र तुळापूरकर\nमूल्य – ८० रु., पृष्ठ – २००\nपुण्याच्या इतिहास वर्तमानाचं आणि बदलत्या चेहऱया मोहऱयाचं प्रतिबिंब या अंकातून उमटतं. पुणेरी वाडे यामधून ‘नामशेष होत चाललेल्या संस्कृतीची कहाणी’ अविनाश सोहनी यांनी मांडली आहे. तर इतिहासाच्या पानांमधून या सदरामध्ये पुणे शहराचे वर्णन करणारा ना. वि. जोशी यांचा लेख वाचनीय आहे. पुण्याच्या प्रेमात पडलो, तो पडलोच हा प्रसिध्द साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांचा लेख वाचताना खूप मजा आणतो. पुण्याच्या सांस्कृतिक राजधानीचा कानोसा घेणारे दक्षिणी रसरंग, पुण्याच्या फॅशनविश्वाचा रनवे, आर्यभूषण – माहेरघर लोककलांच्या राणीचं, पुण्यातली वनचरी, पुणे कसे उद्योनगरी झाले आहे हे दाखवून देणारा वृषाली जोगळेकर यांचा ‘ पुणेकरांच्या जिवाभावाचे ब्रॅण्डस, पाळंदे कुरियर्स, एकबोटे फर्निचर्सचा धांडोळा घेण्यात आला आहे. पुण्याच्या लौकिकात भर घालणाऱया मान्यवर व्यक्तींवर विशेष लेख आहेत.\nसंपादक – डॉ. सतिश देसाई\nमूल्य – १५० रु., पृष्ठs – २०८\nआईसारखे दैवत या जगतावर नाही, हे सांगणारे लेख या अंकात आहेत. स्वामी गोविंद गिरी महाजांचा ‘मातृत्वाचा मंगल प्रवास’ उलगडणारा लेख आहे. हिंदुस्थानची आई असलेल्या गंगा नदीवर लिहिलेला भारत सासणे यांचा गंगेमध्ये गगन वितळले हा लेख गंगा मातेची अनेक वैशिष्टये उलडत जातो. राजन खान यांचा मी नाही लिहीत आईबद्दल हा लेख आईचे आयुष्यातील स्थान किती महत्वाचे आहे हे अधोरेखित करतो. रवी परांजपे यांचा माझी मातृभूमी काय होती… काय बनली… हा आपले देशाच्या सद्यस्थितीकडे लक्ष वेधतो. तर पीयुष पांडे यांचा आई वरील लेखामध्ये ते काळानुसार बदलत गेलेल्या आव्हानांनुसार ती कशी बदलत गेली हे स्पष्ट करतो.\nसंपादक – दिनकर शिलेदार\nमूल्य – २५० रु., पृष्ठ – २२८\n‘असेच खा व छान जगा’ हा मूलमंत्र देत आरोग्य ज्ञानेश्वरी दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. वाढत्या वयातील मुलांच्या आहारासंबंधी लेख वाचनीय आहे. ‘डाएटरी गाईडलाइन्स फॉर इंडियन्स’ या इंग्रजी पुस्तकातील शिफारसींचे भाषांतर वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल. आपल्या देशात उच्च रक्तदाब या मधुमेही रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. हे रोग होऊ नयेत व झाले तर काय करावे या��िषयी डॉ. राजेंद्र आगरकर यांनी नेटके मार्गदर्शन केले आहे. तसेच डॉ. विनायक हिंगणे यांचा मासिक पाळी, स्तनपान, ईसीजी या विषयी सोप्या भाषेत माहिती देणारा लेख आहे.\nसंपादक – डॉ. हेमंत जोशी, डॉ. अर्चना जोशी/ डॉ. राजेंद्र आगरकर\nमूल्य – २०० रु., पृष्ठ – १६०\nयंदाचा हा दिवाळी अंक विविध विषयांची मेजवानी घेऊन वाचकांच्या भेटीला आला आहे. वसंत वाहोकार, अनघा तांबोळी, प्रा. प्रतिभा सराफ, राजेंद्र वैद्य, अशोक लोटणकर आदी मान्यवरांच्या कथा वाचनीय आहेत. प्राचार्य गोपाळराव मयेकर, प्राचार्य पु. द. कोडोलीकर, वर्षा रेगे यांचे लेखही वाचनीय आहेत. कवितेच्या समृद्ध दालनात कवी बर्नड लोपीस यांची ‘राट बोलवितॅ ’ या कवितचे ‘सामवेदी कादोडी’ या बोलीभाषेत केलेले रूपांतर व सिरियन अरबी भाषेतील कवयित्री मरम अल मसरी यांची ‘ग्लॅडिस’ ही कविता वेगळेपण दाखवणारी ठरली आहे. सुरेखा कुलकर्णी यांचे ‘न्यूझीलंडचे दर्शन’ हे प्रवासवर्णन झकास आहे.\nसंपादक – डॉ. मधुकर केशव वर्तक\nमूल्य – २०० रु., पृष्ठ – २९६\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलपोलिसांना मिळणार आवडीनुसार बदली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/any-bhwers-in-boise.html", "date_download": "2018-09-22T07:42:41Z", "digest": "sha1:GAZTJCXROA7NVVXJHHHRIAILGXPAIYZQ", "length": 13736, "nlines": 56, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Any BHWers in Boise? - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्री��ंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. ��ण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-deshdoot-tejas-puraskar-2018-technical-mahesh-sanghavi/", "date_download": "2018-09-22T07:18:49Z", "digest": "sha1:MIYVOKCO3CXPJWBMX7F67QNXNQOLPKXZ", "length": 17410, "nlines": 177, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक । शिक्षणातील 'डिजिटलगुरू' : डॉ. महेश संघवी ( तंत्रज्ञान ) | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n शिक्षणातील ‘डिजिटलगुरू’ : डॉ. महेश संघवी ( तंत्रज्ञान )\nतंत्रज्ञानाच्या जोरावर चांदवड महाविद्यालयातील प्रशासकीय, कार्यालयीन कामे डिजिटल झाल्याने शैक्षणिक गतिमानता वाढीस लागली आहे. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील युवकांना अनेक उपक्रमांमधून शिकवणे, तसेच त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करण्यासाठी अध्यापनाला तंत्रज्ञानाची जोड दिली आणि यातून अंधारमय भिंती प्रकाशित होत आहेत. तंत्रज्ञानाची गुढी उभारून समाजपयोगी शिक्षित पिढी घडवण्याचे काम करतो आहे.\nजळगाव जिल्ह्यातील पाचोरा हे माझे गाव. गोविंदराव सेसरीया हायस्कूल येथे माझे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. शिक्षणाची गोडी असल्यामुळे मी बाहेर पडलो. प्रथम खूप अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर चांदवडच्या एसएनजेबी महाविद्यालयात पॉलिटेक्निक डिप्लोमाला प्रवेश घेतला. आवड असल्याने संगणक अभियांत्रिकी या विषयात पदवी ग्रहण केली. याच दरम्यान महाविद्यालयीन कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून माझी निवड झाली. प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर आजोबांच्या निधनामुळे अवघ्या 3 दिवसांत परतावेे लागले.\nघरची परिस्थिती तशी बेताचीच. घरी किराणा दुकान होते आणि त्यामुळे व्यवसाय करताना किती मेहनत घ्यावी लागते, याची मला कल्पना होती. त्यामुळे आता काय करायचे, असा यक्षप्रश्न माझ्यापुढे आ वासून उभा होता. मात्र जिद्द सोडली नाही. अध्ययनाच्या आवडीबरोबर मला अध्यापनाची गोडी लागली आणि मित्रांच्या सांगण्यावरून मी अध्यापन करण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी अभियांत्रिकी शिकलो, त्याच ठिकाणी मला अध्यापनाची संधी चालून आली. मग कुटुंबासहित मी चांदवडला स्थायिक झालो.\nअध्यापनाची आवड असल्यामुळे मी चांगल्या पद्धतीने अध्यापन करत गेलो. 2002 ते 2007 या दरम्यान अध्यापनाबरोबरच किराणा व्यवसाय तसेच चांदवडमधील मोबाईल व संगणक दुरुस्तीचे दुकान चालू केले. यासाठी माझे मेहुणे यांच्याकडे मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण एक महिनाभर घेतले. नांदेड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर जोधपूर विद्यापीठातून पीएच.डी पूर्ण केली. महाविद्यालयांत जम बसल्यानंतर संगणक आणि आयटी विभागप्रमुख म्हणून काम बघू लागलो. या दरम्यान वेगवेगळ्या महाविद्यालयांत, कंपन्यांत जाऊन चर्चासत्र, कार्यशाळा या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने देण्याचे काम केले.\nअनुभवामुळे पेठ, सुरगाणा, ननाशीसारख्या ग्रामीण भागात जाऊन तेथील युवकांना अभियांत्रिकीबद्दल माहिती, महत्त्व पटवून या क्षेत्रात येण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यामुळे येथील अनेक युवक अभियांत्रिकीला येऊन आता चांगल्या कंपनीत नोकरीलादेखील लागले. तसेच अनाथाश्रमात जाऊन विद्यार्थ्यांना संगणक शिकवणे, विविध सण साजरे करणे, मोबाईलऐवजी जुन्या खेळांचे महत्त्व पटवून देणे, अशा पद्धतीचे उपक्रम आम्ही त्याठिकाणी राबवले आहेत. नोटबंदीच्या काळात आम्ही ग्रामीण भागात खाते कसे उघडावे, आधारकार्ड बँकेशी संलग्न करणे, पैसे जमा करणे अथवा काढणे तसेच इतर बँकिंग संदर्भात माहिती देणे, सोशल मीडियाबाबत जनजागृती करणे, अश�� प्रकारचे उपक्रम राबवले आहेत.\nतसेच या देशपातळीवरील आयटी कंपन्यांतर्गत अनेक उपक्रम राबवत आहोत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यशाळा, चर्चासत्र भरवून त्याद्वारे अनेक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमावर संशोधन करण्याचे काम चालू आहे.\nआज तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून महाविद्यालय डिजिटल केले असून येथील प्रत्येक फाईल ही आपल्याला ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यामध्ये शिक्षकांच्या वेबसाईट्स आहेत. त्याद्वारे नोट्स, विद्यार्थ्यांची हजेरी, विषयासंदर्भात असलेले ब्लॉग्स, प्रात्यक्षिके या गोष्टी विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राप्त होतात. तसेच महाविद्यालयातील शिपाई ‘स्मार्ट शिपाई’ म्हणून ओळखले जातात. कोणतेही कागद हे लिखित नसून डिजिटल असल्याने फक्त व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पुरवण्याचे काम शिपाई करत असतो.\nकालांतराने अध्यापन शैली विकसित झाल्याने लेखणीतून Recent trends in engineering and technology नावाचे पुस्तकही साकार झाले. तसेच इतर दोन पुस्तके प्रकाशित केली. स्वच्छ भारत अभियानाचा दृष्टिकोन समोर ठेऊन ‘स्मार्ट डस्टबिन’ नावाचे पेटंट तयार केले असून त्याचा वापर महाविद्यालयात करत आहोत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.\nअनेक महाविद्यालयांत पन्नासपेक्षा अधिक संशोधन पेपर सादर केले आहेत. बॅडमिंटन, क्रिकेट या खेळाबरोबरच संगीतही आवडते. त्यामुळे महाविद्यालयांतील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असतो. लग्न झाल्यानंतर पत्नीही माझ्यासोबत अध्यापन करीत आहे. यापुढेही तंत्राधारित शिक्षणरुपी वसा असाच पुढे चालू ठेवणार असून येणार्‍या काळात नवनवीन उपक्रम राबवून ग्रामीण भागातील युवकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याचा मानस आहे.\n(शब्दांकन : गोकुळ पवार )\n शोध तंत्रज्ञानाचा ‘दीप’ : जयदीप शाह ( तंत्रज्ञान )\nNext articleसात हजार 70 घरकुले पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/doctor-post-vacancy-in-solapur-district/", "date_download": "2018-09-22T07:50:33Z", "digest": "sha1:LM4QA677XOA5KPFTECU3NHZDZCUNVIX7", "length": 8266, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंधुदुर्गात डॉक्टरांच्या १९८ मंजूर पदांपैकी तब्बल १०५ पदे रिक्‍त! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सिंधुदुर्गात डॉक्टरांच्या १९८ मंजूर पदांपैकी तब्बल १०५ पदे रिक्‍त\nसिंधुदुर्गात डॉक्टरांच्या १९८ मंजूर पदांपैकी तब्बल १०५ पदे रिक्‍त\nसिंधुदुर्गनगरी : लवू म्हाडेश्‍वर\nसिंधुदुर्ग हा निसर्गरम्य पर्यटन जिल्हा व 100 टक्के साक्षरता असलेला जिल्हा म्हणून संपूर्ण देशात परिचित आहे. मात्र, या सुशिक्षित जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आपल्याकडील तुटपुंज्या मनुष्यबळावर जिल्हावासीयांचे आरोग्याचे रक्षण करत आहे. जिल्हा रुग्णालयासह उप आणि ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि उप प्राथमिक केंद्र अशा सर्व आरोग्य केंद्रांमधून तज्ज्ञ डॉक्टर नसतानाही रुग्णांना जास्तीत जास्त चांगली रुग्णसेवा जिल्हा आरोग्य विभागाकडून दिली जात आहे.डॉक्टरांच्या एकूण 198 मंजूर पदांपैकी तब्बल 105 एवढी पदे रिक्‍त आहेत.\nपर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘स्वच्छ जिल्हा’ म्हणूनही किताब मिळाला आहे. मात्र, सद्यस्थितीत जिल्ह्यात आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मलेरिया,स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू याचबरोबर माकडताप यासारखे अचानक उद्भवणारे आजारही समोर येत आहेत. यातच अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा तेवढीच सक्षम असणे आवश्यक आहे.\nडॉक्टरांची तब्बल 105 पदे रिक्‍त\nजिल्हा रुग्णालयाअंतर्गत वर्ग 1 ची 28 पदे मंजूर असून यापैकी केवळ 10 पदे भरलेली आहेत.तर 16 पदे रिक्‍त आहेत. वर्ग 2 ची 95 पदे मंजूर असून यातील 49 पदे भरलेली 46 पदे रिक्‍त आहेत. जिल्हा रुग्णालयांतर्गत 3 उपजिल्हा आणि 7 ग्रामीण रुग्णालये मिळून एकूण 11 रुग्णालय आहेत. यातील जिल्हा रुग्णालयात वर्ग 1 ची 18 पदे मंजूर असून यातील केवळ 5 पदे भरलेली आहेत. तर वर्ग 2 ची 32 पदे मंजूर असून यातील फक्‍त 23 पदे भरलेली आहेत. या रुग्णालयांतर्गत अतिरिक्‍त जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी बाह्य संपर्क अधिकारी, फिजिशियन, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थिव्यंग, रेडियोलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक ही सर्व वर्ग 1 ची पदे रिक्‍त आहेत.\nजि.प.आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यात 38 प्रा.आ.केंद्रांमध्ये केवळ 44 पदे भरलेली आहेत. तर जि.प.चे 9 दवाखाने असून यात 10 डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ 4 पदे भरलेली आहेत. जिल्ह्यात एकूण 248 आरोग्य उपकेंद्रांमध्ये 248 एएनएम पदे मंजूर असून यापैकी केवळ 18 पदे भरलेली आहे. तर180 एमपीडब्ल्यू मंजूर असून यातील केवळ 23 पदेच भरलेली आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणेबरोबरच एक आयुर्वेदिक, एक होमिओपॅथिक महाविद्यालय तसेच 333 खाजगी दवाखानेही जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेत रुजू आहेत.\nतक्रारींसाठी १२ डिसेंबरपर्यंत मुदत\nसाटेली-भेडशीत जुगार अड्ड्यावर छापा; दोघे फरार\nसख्ख्या भावांचे पाठोपाठ निधन\nकुडाळ येथे राज्यस्तरीय पशुपक्षी मेळावा\nसिंधुदुर्गात डॉक्टरांच्या १९८ मंजूर पदांपैकी तब्बल १०५ पदे रिक्‍त\nतेरा कोटी वृक्ष लागवडीवर वनरक्षक व वनपालांचा बहिष्काराचा निर्णय\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Most-of-the-ponds-dry-in-Kavathe-Mahankal-taluka/", "date_download": "2018-09-22T07:20:47Z", "digest": "sha1:FFYZBRBJTS65FTSWKGDDVSEZIESOA2UX", "length": 6674, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कवठेमहांकाळ तालुक्यात बहुसंख्य तलाव कोरडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कवठेमहांकाळ तालुक्यात बहुसंख्य तलाव कोरडे\nकवठेमहांकाळ तालुक्यात बहुसंख्य तलाव कोरडे\nम्हैसाळ योजना केवळ नावाला सुरू असून, ती वारंवार बंद पडत असल्यामुळे तालुक्यात टंचाई अधिक तीव्र झाली आ���े. तालुक्यातील 11 पैकी बहुसंख्य तलाव कोरडे पडले आहेत. केवळ टेंभूच्या पाण्यामुळे तीन तलावात साठा दिसतो आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांना टेंभू योजनेमुळे दिलासा मिळाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी काही गावांतून टँकरची मागणी होत आहे; मात्र टँकरमुक्तीच्या शासनस्तरावरच्या बडग्यामुळे टंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत.\nतालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून टंचाई भासू लागली आहे. शेतीच्या पाण्याची अवस्था कठीण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचीही भीषणता जाणवू लागली. पूर्व भागातील काही गावांना टेंभू योजनेचे पाणी मिळाल्यामुळे टंचाई कमी झाली. दुधेभावी, घोरपडी, लंगरपेठ तलावामध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे त्या परिसरातील गावांना फायदा झाला. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी झाली.\nमोठ्या राजकीय वादानंतर म्हैसाळ योजना सुरू झाली. त्यानंतर टंचाई कमी होईल, अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र योजना सुरू नसल्याचे चित्र दिसते आहे. तालुक्यातील 33 ते 35 गावांची पिण्याच्या पाण्याची सोय या योजनेतून होते. गेल्या पंधरवड्यात सलगपणे तीन दिवसही कालव्यातून पाणी वाहताना दिसलेले नाही. अधिकारी केवळ पाणीपट्टी भरा, असा तगादा लावत आहेत. त्यामुळे म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.\nतालुक्यातील 11 पैकी 6 कोरडे आहेत. त्यापैकी नांगोळे, बसप्पाचीवाडी, बंडगरवाडी, लांडगेवाडी या चार तलावांमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी सोडता येते. काळव्यामध्येच पाणी नसल्यामुळे आता तलाव कसे भरणार हा प्रश्न आहे. दुसरीकडे काही गावांतून टंचाईमुळे टँकरची मागणी केली जात आहे; मात्र शासन स्तरावरून टँकर मुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी व्हावे यासाठी टँकर देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार लोक करू लागले आहेत. तालुक्यातील रांजणी, जाखापूर या गावांत टँकरची मागणी होत आहे. त्याचबरोबर तालुक्यातील अनेक गावांच्या वाड्या वस्तीवर टंचाई जाणवत आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळ��पत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/hotel-spot-in-karad-satara/", "date_download": "2018-09-22T07:08:42Z", "digest": "sha1:MOSU6MDDO2RH23474S6JFO62XPRZJWIB", "length": 3932, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड : हॉटेलमधील स्फोटाने कराड हादरले (व्‍हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड : हॉटेलमधील स्फोटाने कराड हादरले (व्‍हिडिओ)\nकराड : हॉटेलमधील स्फोटाने कराड हादरले (व्‍हिडिओ)\nकराडमधील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखला जाणाऱ्या चावडी चौकातील बसवेश्वर कॉम्पलेक्समधील स्वप्नील रेस्टॉरंटमध्ये सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे चावडी चौक परिसरातील सुमारे 10 ते 12 दुकानाच्या, तसेच अनेक घरांच्या काचा पूर्णपणे फुटल्या आहेत. या घटनेत लाखो रूपयाचे नुकसान झाले असून स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nसकाळी सहाच्या सुमारास स्फोट झाल्यानंतर कराडमधील शनिवार पेठ, कन्या शाळा, सोमवार पेठ या परिसरात लोकांना स्फोटाचा आवाज ऐकू आला. घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली आहे. स्वप्नील रेस्टॉरंटलगतच्या पार्श्वनाथ बँक, व्होडाफोन स्टोअरच्या काचा, स्वामी समर्थ दवाखान्याचे शटर तसेच अन्य साहित्य, बहार ब्युटी पार्लर तसेच परिसरातील अन्य सात ते आठ दुकानांचे शटर, साहित्य यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Guardian-Minister-Eknath-Shinde-Furious-Question-Officers/", "date_download": "2018-09-22T07:34:11Z", "digest": "sha1:NC3LWJLIMR2GQTZ7HUWGX37ZEBXW6HFR", "length": 8008, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खड्ड्यात पडून लोक मरताहेत,जबाबदारी कुणी घ्यायची ? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › खड्ड्यात पडून लोक मरताहेत,जबाबदारी कुणी घ्यायची \nखड्ड्यात पडून लोक मरताहेत,जबाबदारी कुणी घ्यायची \nकल्याण/ डोंबिवली/ ठाणे : वार्ताहर/ प्रतिनिधी\nकल्याण-डोंबिवली आणि ठाण्यातील खड्डेबंबाळ रस्त्यांवर एकामागोमाग एक अपघातबळी जात असल्याने जनमानस कमालीचे संतप्त आहे. शनिवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे तसेच कल्याण-डोंबिवलीच्या खड्डेग्रस्त रस्त्यांना भेट देऊन अधिकार्‍यांना अक्षरशः धारेवर धरले. रस्ता कुणाचा या वादात पडू नका, खड्ड्यात पडून लोक मरताहेत, त्याची जबाबदारी आपण घेणार आहोत की नाही असा संतप्त सवाल अधिकार्‍यांना करताना खड्डेग्रस्त रस्त्यांवर संबंधित अभियंत्याचे नाव, फोटो आणि फोन नंबर लावण्याची सूचनाही त्यांनी कल्याण-डोंबिवलीचे आयुक्‍त गोविंद बोडके यांना केली.\nकल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्डे आणि राजकारण अशी सांगड मुंबईत घातली गेली असली तरी कल्याण-डोंबिवलीत परिस्थिती वेगळी आणि भीषण आहे. आठवडाभरात कल्याणच्या खड्ड्यांमध्ये पडून पाच जणांचा बळी गेला. खड्ड्यातील जीवघेणे अपघातांच्या मालिका सुरू असतानाही या दुर्घटनांची महापौर, नगरसेवक, आयुक्‍त, नगर अभियंते यापैकी कुणीही त्याची दखल घेतली नाही. राजकीय नेते राजकारणात आणि अधिकारी आपापल्या केबिनमध्ये बसून होते. रस्त्यातील खड्ड्यांविरोधात सुरुवातीपासून मनसे तेवढी आक्रमक होती. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही खड्ड्यात उतरून आंदोलने केली. मात्र त्यांचा सूर ना अधिकार्‍यांच्या कानी पडला ना कारभार्‍यांच्या. अखेर नागपूरला सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातून पालकमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आले, तेच शनिवारी कल्याण-डोंबिवलीच्या खड्ड्यांमध्ये उतरले. प्रशासनाबरोबरच आपल्याच पक्षाच्या सत्ताधारी सदस्यांनाही त्यांनी या खड्ड्यांमध्ये गाठत धारेवर धरले.\nरस्त्यांच्या दुर्दशेबाबत संताप व्यक्त करत पालकमंत्री म्हणाले, रस्ते कोणाच्या ताब्यात आहेत यासारखी कारणे न देता कार्यालयात बसून काम न करता रस्त्यावर उतरा, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा... शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. कामात निष्काळजीपणा करणार्‍या संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करून शहर अभियंता प्रमोद कुलकर्णीला निलंबित करा, असे आदेशच त्यांनी पालिका आयुक्तांना दिले. शिंदे यांनी मुंबई-नाशिक मार्गावरील माणकोली, राजनोळी नाका, तर कल्याण-भिवंडी रोडवरील गोवे नाका, कोनगाव, कल्याणातील शिवाजी चौक, रामबाग परिसरात खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णीसह अधिकार्‍यांच्या लवाजमा सोबत होते. अपघात झालेल्या शिवाजी चौक व कोनगाव येथील खड्ड्यांचीही त्यांनी पाहणी केली.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-Traffic-jam-in-the-Andheri-Goregaon-and-Parli/", "date_download": "2018-09-22T07:10:43Z", "digest": "sha1:CIVQG3N44MOVTJEVGL7VXYDXTNZI7JUO", "length": 6508, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंधेरी, गोरेगाव,पार्ल्यामध्ये वाहतूक कोंडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरी, गोरेगाव,पार्ल्यामध्ये वाहतूक कोंडी\nअंधेरी, गोरेगाव,पार्ल्यामध्ये वाहतूक कोंडी\nदुर्घटनाग्रस्त गोखले पूल वाहतूकीसाठी बंद केल्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांना पर्यायी रस्त्यांचा अवलंब करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे गोरेगाव, अंधेरी आणि विले पार्ले तसेच वेस्टर्न हायवेला जोडलेल्या सर्वच मार्गांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. वाहतुक पोलीस ही कोंडी हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.\nमंगळवारी सकाळी अंधेरी-विलेपार्ले येथील पूल अचानक कोसळल्यामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. आजदेखील पश्चिम रेल्वेच्या धीम्या गतीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पुलाच्या दुरुस्तीसाठी हा पादचारी पूल बंद ठेवण्यात आला आहे. मात्र यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे तसेच अंधेरी आणि विलेपार्ले येथे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच अंधेरीतील पंप हाऊस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, जुना नागरदास, नवीन नागरदास रोड, आंबोली ��ाटक, एसव्ही रोड, लिंक रोड, विलेपार्ले, बाळासाहेब ठाकरे उड्डाण पूल या रस्त्यांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे १५ मिनीटांच्या मार्गासाठी दीड ते दोन तास लागत होते. गोखले पूल बंद केल्यामुळे पश्चिम भागातील सर्वच वाहतूक मार्गांवर गाड्यांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.\nमुंबईकरांसाठी वाहतूक कोंडी काही नवीन नाही. थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला तरी रस्त्यांवर गाड्यांची रांग लागते. सकाळी चाकरमानी लोकल, बस, खासगी गाड्यांतून प्रवास करत ऑफिसच्या दिशेने जातात. त्यामुळे एरव्हीदेखील ९ ते १२ या वेळेत हायवेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. अशातच एका पूलाचा पर्याय बंद झाल्याने इतर मार्गांवर त्या गाड्या वळवल्यामुळे नेहमीपेक्षा जास्त गर्दी या पर्यायी रस्त्यांवरही पाहायला मिळाली. वाहतूक पोलिसांसोबतच प्रवासी, मुंबईकरांनी गाडीतून उतरून वाहतूकीला वाट करून दिली. सकाळी जरी हायवेवर गाड्यांची रिघ लागलेली दिसत असली तरी संध्याकाळी परतीच्या मार्गावरही हेच चित्र पाहायला मिळणार यात शंका नाही.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-in-Bhatgher-neera-region-water-storage-in-dam-is-in-good-position-because-of-good-rain/", "date_download": "2018-09-22T07:57:26Z", "digest": "sha1:2AVKRABSBFO3ZGUGAPED5FQ2WHN6ZT3D", "length": 6670, "nlines": 55, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : भाटघर, नीरा - देवधर व वीर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : भाटघर, नीरा - देवधर व वीर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ\nसोलापूर : भाटघर, नीरा - देवधर व वीर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ\nबोंडले : विजयकुमार देशमुख\nनिरा खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेल्या निरा खोर्‍यातील भाटघर, निरा - देवधर व वीर धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. आज सकाळी ६ पर्यंत या तिन्ही धरणांमध्ये एकूण पाणीसाठा १६.६० टीएमसी एवढा झालेला आहे. एकूण सरासरी टक्केवारी ३६.३९ टक्के एवढी आहे. जर का पावसाचा जोर असाच कायम राहिला तर येत्या दोन ते तीन दिवसांत या धरणातील पाणीसाठा ५० टक्यावरती जाईल असा अंदाज आहे.\nमागील वर्षीच्‍या तुलनेत पाणीसाठ्‍यात वाढ :\nमागील वर्षी .१३ जुलै २०१७ रोजी भाटघर ५.८१ टीएमसी, नीरा - देवधर ३.०४ टीएमसी व वीर धरनात १.५० टीएमसी असा एकुन १०.३५ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. त्या तुलनेत आज रोजी या तीन धरणांमध्ये एकूण पाणीसाठा १६.६० टीएमसी एवढा आहे. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजरोजी ६.२५ टीएमसी एवढा पाणीसाठा जास्त आहे.\nपालखी सोहळ्यासाठी कालव्यामधुन सोडले पाणी :\nदरम्यान वीर धरणामधून पालखी सोहळ्यासाठी निरा उजवा व डावा कालव्यामधून प्रत्येकी ५०० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आलेले आहे.\nभाटघर, निरा - देवधर व वीर या तीन धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गुरुवारी सकाळी ६ ते शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे पावसाची नोंद झालेली आहे. धरणाचे नाव, २४ तासातील पाऊस, एक जूनपासूनचा एकुण पाऊस, भाटघर ३० मि.मी(२६३ मि.मी), नीरा देवधर ५८ मि.मी (७६९ मि.मी) व वीर ३ मि.मी (१९९ मि.मी) अशाप्रकारे नोंद झालेली आहे.\nशुक्रवार .१३ जुलै २०१८ सकाळी ६ वाजता धरणांची स्थिती पुढिल प्रमाणे :\nपाणी पातळी : ६०९.२० मी.\nएकुण साठा : २६५.५१ द.ल.घ.मी.\nउपयुक्त साठा : २५८.४३ द.ल.घ.मी.\nउपयुक्त साठा टीएमसी मध्ये : ९.१३ टीएमसी.\nनिरा देवधर धरण :\nपाणी पातळी : ६४९.३० मी.\nएकुण साठा : १२७.४४ द.ल.घ.मी.\nउपयुक्त साठा : १२२.१८ द.ल.घ.मी.\nटक्केवारी : ३६.७९ %\nउपयुक्त पाणीसाठा टीएमसी मध्ये : ४.३१ टीएमसी.\nपाणी पातळी : ५७२.२६ मी.\nएकुण साठा : १०१.५१ द.ल.घ.मी.\nउपयुक्त साठा : ८९.४२ द.ल.घ.मी.\nउपयुक्त पाणीसाठा टीएमसी मध्ये : ३.१६ टीएमसी.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/zp-Against-the-CEO-Claim-breakdown/", "date_download": "2018-09-22T07:11:57Z", "digest": "sha1:LAYVUNJSOHBIYYSPKPUX64A3Y7BPUGXQ", "length": 6129, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जि. प. सीईओविरुद्ध हक्कभंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › जि. प. सीईओविरुद्ध हक्कभंग\nजि. प. सीईओविरुद्ध हक्कभंग\nविधान परिषद सदस्य आमदार रामहरी रूपनवर यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिलेली अवमानकारक वागणूक भोवण्याची शक्यता आहे. आ. रूपनवर यांच्या तक्रारीनंतर विधिमंडळ सचिवांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करून घेत कारवाईची नोटीसही बजावली आहे.\nआ. रामहरी रूपनवर हे शासकीय कामासाठी जिल्हा परिषदेत गेले होते. तत्पूर्वी त्यांनी माळशिरस तालुक्यात होत असलेल्या चुकीच्या विकासकामांबाबत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारूड यांना पत्रही दिले होते. त्याबाबत पुढे काय कारवाई झाली याची चौकशी केली असता, डॉ. भारूड यांनी पत्र मिळाले नसल्याचे सांगितले. आ. रूपनवर यांनी त्यांना त्या पत्राची पोहोच दाखविल्यानंतर न वाचताच पत्र मोघम असल्याचे सांगून उद्दामपणे फेकून दिले होते. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भारूड यांनी जाणीवपूर्वक कोणतेही कारण नसताना उद्दामपणे पत्राला मोघम म्हणून पत्रच मिळाले नाही, असे म्हणून पत्राला लेखी उत्तर न देता, मोठ्याने ओरडून, मी आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे वारंवार बजावत आमदार व सरकार माझे काहीही करू शकत नाही, असे म्हणाले होते. तुम्ही नवीन अर्ज द्या, असे सांगून हे माझे चेंबर आहे, येथे माझी सत्ता चालते, असे म्हणून विचित्र हावभाव केल्यामुळे आ. रूपनवर यांना नाईलाजाने त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडावे लागले होते.\nत्यांच्या दालनात लोकप्रतिनिधींना अशा प्रकारची वागणूक देत आ.रुपनवर यांच्याबाबत कसल्याही प्रकारचा राजशिष्टाचार पाळला नाही. त्यामुळे याबाबत आ.. रुपनवर यांनी डॉ. भारुड यांच्यावर विधिमंडळात हक्कभंग दाखल केला आहे. त्यावर विधिमंडळाचे प्रधान सचिव यांनी तत्काळ नोटीस काढून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. डॉ. भारुड यांनी राजशिष्टाचार पाळला नाही यासाठी त्यांची चौकशी होऊन कारवाई होण्यासाठी मुख्यमंत्री व राजशिष्टाचार मंत्री यांनादेखील आ. रुपनवर यांनी निवेदने दिलेली आहेत.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख म���स्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-deshdoot-tejas-puraskar-2018-adv-uttam-abhale-law/", "date_download": "2018-09-22T07:54:03Z", "digest": "sha1:TJRONZLMTYPAGYK6UMF7QTXFXGTAM54B", "length": 17926, "nlines": 173, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक । 'उत्तम' समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी ) | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nलहानपणी खूप कष्ट बघितले. दहावीपर्यंत घरात विजेचे कनेक्शन नव्हते. कंदिल, चिमणीच्या उजेडात अभ्यास करायचो. पुढे वडिलांना हातभार म्हणून पार्टटाईम जॉब करून शिक्षण पूर्ण केले. अगदी वकिलीची सुरुवातीच्या काळात असणारी इंटर्नशिपदेखील पार्टटाईम जॉब करून केली. भावंडांच्या शिक्षणासाठी हातभार लावला. भाऊदेखील स्वतःच्या पायावर उभे आहेत. आम्ही ज्या गरिबीतून दिवस काढले आहेत तसे दिवस कुणावर येऊ नये यासाठी मी समाजकार्यासाठी तत्पर असतो.\nमी मूळचा एकलहर्‍याचा. येथील शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. वडील येथील औष्णिक वीज केंद्रात नोकरीला होते. त्यामुळे आम्ही नाशिकरोडला राहायला आलो. मुलांचे शिक्षण, घरचा उदरनिर्वाह यामुळे आर्थिक चणचण क्षणोक्षणी भासत होती. मग वडिलांनी नाशिककरोडला एक इलेक्ट्रॉनिक दुकान सुरू केले. त्यातून हातभार लागत होता. मी मोठा असल्यामुळे मीही वडिलांना मदत करू लागलो. मिळेल तिथे पार्टटाईम जॉब केला, परंतु शिक्षण थांबवले नाही. यामुळे वडिलांनाही आधार मिळाला. घरातील कर्ता व्यक्ती म्हणून सर्व जबाबदार्‍या पार पाडू लागलो. आज दोन्ही भावंडे स्वतःच्या पायावर उभी आहेत. पुढे मी एनबीटी लॉ कॉलेजला प्रवेश घेत वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.\nआमच्या घरात दहावीपर्यंत वीज नव्हती. मग आम्ही दिवसा अभ्यास करायचो तसेच परीक्षा काळात अगदी कंदिल आणि चिमणीच्या प्रकाशात अभ्यास केला. शहरातील केटीएचएम महाविद्यालयात माझा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याचवेळेस मी एनसीसी (नॅशनल कॅडेट कोर्स) म���्ये सहभागी झालो. या काळातच मला समाजकार्याची आवड निर्माण झाली. तेव्हापासून आजपर्यंत मी कुठल्या ना कुठल्या प्रकारे समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना डोळ्यासमोर ठेवून समाजकार्य करत आहे.\nमुंबई विद्यापीठातून सायबर लॉमध्ये पदवी मिळवली. दिवंगत अ‍ॅड. बाबूराव गणपतराव ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी वकिलीचा सराव त्यांचे पुत्र अ‍ॅड. नितीन बाबूराव ठाकरे यांच्या सान्निध्यात राहून केला. वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केले. अनेक केसेस हाताळताना त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. पुढे सरकारी वकील सुधीर शिवाजी कोतवाल यांच्याकडे वकिलीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.\nघरची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे जीवनात काहीतरी करायचे, यासाठी प्रचंड कष्ट घेत होतो. एका ठेकेदाराच्या कार्यालयातही मी वकिलीची इंटर्नशिप सुरू असताना काम केले. कधीही वेळ वाया जाऊ दिला नाही. तद्नंतर माझ्या वकिलीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सिव्हील प्रॅक्टिस हे माझे क्षेत्र आहे. कोटक महिंद्रा, टाटा कॅपिटल, एसबीआय कार्डस्, नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या अनेक केसेस हाताळल्या. कनव्हेंसिंग, टायटल व्हेरिफिकेशन आणि कायदेशीर बाबी समजावून सांगण्यासाठीही मी काम करत आहे. कलम 136 मध्ये आलेल्या चेक बाऊन्सच्या केसेस हाताळून माझ्या अनेक पक्षकारांना न्याय मिळाला आहे.\nआतापर्यंत अनेक गरीब पक्षकारांना मोफत सल्ला तसेच त्यांच्या केसेसही लढलो. एकदा एका आजीची केस माझ्याकडे होती. ती मी लढलो. आजीला न्याय मिळवून दिला. आजीच्या चेहर्‍यावर खूप समाधान दिसत होते. केसचा निकाल तर आपल्या बाजूने लागला, मात्र ज्या वकिलाने आपली केस जिंकली त्याला देण्यासाठी आपल्याकडे दमडीसुद्धा नाही, असे त्या आजीला वाटायचे. मात्र परत जाताना शेतातील कोबीचा कंद आणि एक फ्लॉवरचा कंद त्या आजीने मला दिला होता. तो कंद मी अगदी आनंदाने स्वीकारला. अनेक दिवस ते कुटुंब चांगल्या संपर्कातदेखील राहिले. विधी क्षेत्रामुळे मी अशी माणसे जोडू शकलो. रोज नवनवीन केस हाताळणे, त्यातून मार्ग काढणे ही आता सवय झाली आहे. वकिली करत असताना मी ‘आई’ या सोशल ग्रुपशी जोडलो गेलो. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच त्यांच्या शिक्षणाची फीदेखील भरतो.\nगरजवंतांन��� हिवाळ्यात ब्लँकेट तसेच कपड्यांचे वाटपदेखील करतो. मी या क्षेत्रात ज्युनिअर असताना मला अनेकांनी खूप सहकार्य केले. तोच वसा मी पुढे चालवत असून माझ्याकडे आलेल्या प्रत्येक विद्यार्थी वकिलास मी माझ्यापरीने सहकार्य करतो. मी कष्ट करून इथवर पोहोचलो आहे. त्यामुळे कुठलाही गर्व न बाळगता मी नातेवाईक असो वा मित्र परिवार त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करतो. अनेकांना वेळोवेळी आर्थिक मदतही करत असतो. वकिलीस सुरुवात करण्याआधी कुठल्यातरी वकिलाकडे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करावी लागते. याकाळात फक्त वकिलीचे प्रत्यक्ष शिक्षण घेता येते. त्यापलीकडे एक रुपयादेखील मिळत नाही. त्यातून अनेक विद्यार्थी नैराश्यात जातात, परंतु याकाळात केलेल्या कष्टाचे फळ हे नक्की मिळते. वकिलीत सुरुवातीचेे चार ते पाच वर्षे खूप संघर्षाची असतात. ती एकदा तुमच्या जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर पार केली की पुढे आपोआप तुमचे नाव होत जाते.\nवकिली करत असताना मी एकलहरे येथील शेतीदेखील करतो. दर आठवड्याला गावाकडे जाऊन पुढील आठवड्याची तयारी करत खत, खाद्य, बी-बियाणांत लक्ष घालून संपूर्ण शेती बागायती केली आहे.\n( शब्दांकन : दिनेश सोनवणे )\n ‘समाजकार्याचा’ वसा : अॅड. अर्चना भूसनार-महाबळ ( विधी )\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nमंजूर कामांचा निधी दडवला\nउत्तम हे अतिशय मृदुभाषी सडेतोड आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व असून चांगले कामे करायची प्रचंड क्षमता त्याच्यात आहे\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nअमेझॉन खरेदी करणार ‘मोअर’\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nअमेझॉन खरेदी करणार ‘मोअर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Rain-water-in-the-soil-need-to-swindle-For-groundwater-level/", "date_download": "2018-09-22T07:08:56Z", "digest": "sha1:BH774ZAWK6JM5OLR4WFC7KHWJ73NN44U", "length": 6537, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ’भूजल पातळी’साठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ’भूजल पातळी’साठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’\n’भूजल पातळी’साठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’\nजिल्ह्यात दरवर्षी दुष्काळ पडतो. नद्या, नाले, तलाव, जलाशये कोरडी पडतात. यंदाही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रत्येकाने पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. शासनानेही लक्ष देऊन जागृती करायला हवी.\nजिल्ह्यात एप्रिल-मे च्या दरम्यान भूजलपातळी खालावते. यामुळे शहरी व ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा कोठून कसा करावा, या समस्येने जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे. भूपृष्ठावरील वाहते पाणी अडविणे व मुरविणे हा यावर प्रभावी उपाय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nपावसाळा सुरु होण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. यासाठी आतापासूनच हा प्रयोग करणे गरजेचे आहे. दरवर्षी पावसाळा सुरु होतो, त्यावेळी बेळगाव शहरातील नागरिकांनी व शासकीय संस्थांच्या अधिकार्‍यांनी इमारतीवरून पडलेले पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यामुळे भूजल पातळी वाढण्यासाठी मदत होते.\nबेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यातील नाल्यावर लहान बंधारा बांधून पाण्याचा साठा करून ठेवावा. अशा तलावामध्ये पावसाळ्यात पाणी साठून राहते. त्याचा वापर पावसाळ्यानंतर जलसिंचनासाठी किंवा गरज भासली तर पिण्यासाठी, जनावरांसाठी करता येतो. याप्रकारे दरवर्षी येणार्‍या पावसाळ्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची प्रक्रिया प्रभावी पद्धतीने राबविली पाहिजे. दुष्काळ पडला तर त्यावर मात करता येऊ शकते. कूपनलिकांद्वारे भूजलाचा वापर करता येऊ शकतो.\nदरवर्षी उपलब्ध होणारे पावसाचे पाणी नाहक वाहत जाते. ते तलाव, नाल्यावरील व नद्यावरील बंधार्‍यामध्ये साठवून ठेवले पाहिजे. केवळ जलाशये भरली म्हणून पाणी साठविण्याची प्रक्रिया बंद होता कामा नये. नद्यांवर आवश्यक त्या ठिकाणी ब्रिज कम बंधारे उभारून पाण्याचा साठा करण्याची नितांत गरज आहे.\nराष्ट्रीय जल प्राधिकारच्या बेळगावातील कार्यालयाच्या व्याप्तीमध्ये कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू व आंध्र ही राज्ये येतात. त्या ठिकाणच्या भूपृष्ठ व भूजलाचे सतत संशोधन सुरू असते. त्या संदर्भात राज्य व केंद्र सरकारला अहवाल सादर केला जातो.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Wrong-question-given-in-physics-exam/", "date_download": "2018-09-22T07:05:18Z", "digest": "sha1:5QEPTHHOUU4R44CLFNHZLUZPMMCFSZYE", "length": 4297, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भौतिकशास्त्र परीक्षेत दिला चुकीचा प्रश्‍न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › भौतिकशास्त्र परीक्षेत दिला चुकीचा प्रश्‍न\nभौतिकशास्त्र परीक्षेत दिला चुकीचा प्रश्‍न\nएक मार्चपासूनची बारावी परीक्षा सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, शुक्रवारी परीक्षेच्या दुसर्‍या दिवशी भौतिकशास्त्र विषयात एक प्रश्‍न चुकीचा आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. क्रमांक 31 हा प्रश्‍न चुकीचा आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एन, यू, व्ही, क्यू, आर अशा इंग्रजी अक्षरांना भौतिकशास्त्रात काहीच अर्थ नाही. तरीही ‘त्या अक्षरांना निर्दिष्ट अर्थ आहे’ आणि क्यू या संज्ञेचा अर्थ विद्युत भार आहे असे मानून उत्तरे द्या, असा तो प्रश्‍न आहे. तथापि, विद्युत भार क्यू या अक्षराने दर्शवला जात नाही.\nपरिणामी, हा प्रश्‍नच चुकीचा असून, त्या प्रश्‍नाचे गुण सार्‍या विद्यार्थ्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांनी शिक्षण आयुक्‍तांकडे इ-मेलद्वारे तक्रारही केली आहे. तसेच commissioner.pue@gmail.com या पत्त्यावर तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील वर्षी बारावीच्या प्रश्‍नपत्रिका फुटल्या होत्या. यामुळे राज्य सरकारची नाचक्‍की होण्याबरोबरच तब्बल तीन वेळा फेरपरीक्षा घ्यावी लागली होती.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधा���कार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Dhule-The-girl-Suicide/", "date_download": "2018-09-22T07:08:08Z", "digest": "sha1:MDS33DNQURZM7YETTAA5EFX4RQZO4Y63", "length": 5027, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अभोण्याच्या युवतीची प्रियकरासह आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › अभोण्याच्या युवतीची प्रियकरासह आत्महत्या\nअभोण्याच्या युवतीची प्रियकरासह आत्महत्या\nसाक्री तालुक्यातील धाडणे शिवारात प्रेमीयुगुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.19) उघडकीस आली आहे. मुलगा साक्री तालुक्यातील धाडणे येथील तर मुलगी कळवण तालुक्यातील अभोणा येथील आहे. या दोघांनी केलेल्या प्रेमविवाहाला विरोध असल्यानेच आपण आत्महत्या करीत असल्याचे आणि याबाबत कुणालाही दोषी धरण्यात येऊ नये असे चिठ्ठीत त्यांनी नमूद केले आहे.\nकैलास रमेश बागूल (21), दीपाली सोमनाथ चव्हाण (20) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. साक्री तालुक्यातील धाडणे फाट्यावर एका वडाच्या झाडास एकाच दोरीच्या साह्याने या युगुलाने आत्महत्या केल्याची बाब सकाळी उघडकीस आली. एका पोल्ट्रीवर कामास असताना त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी मे 2017 मध्ये विवाह केला. मात्र, ही बाब दोघांच्याही घरी कळू नये यासाठी दोघे वेगळे राहत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या परिवाराला याबाबत कुणकुण लागली. त्यानंतर मंगळवारी दि.19) मृतदेह आढळून आले.\nआत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीचे गूढ वाढले\nपंचवटीतील मृत अर्भकाच्या नातेवाइकांचा मनपात ठिय्या\nसिन्नरला ‘त्या’ पीडितेचा इन कॅमेरा जबाब\nराज्यमंत्र्यांच्या पुत्रासह तिघांवर गुन्हा\nकर्मचार्‍यांअभावी सीटी स्कॅन करण्यासाठी रुग्ण ताटकळत\nअभोण्याच्या युवतीची प्रियकरासह आत्महत्या\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअं��्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Amitabh-Bachchan-Will-Not-Be-Starring-In-Nagraj-Manjules-Bollywood-Film-Jhund/", "date_download": "2018-09-22T07:43:00Z", "digest": "sha1:EUOB63K73U4DZ2B33MRXFRBFCHDVYC5X", "length": 4323, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नागराज मंजुळेंच्या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांची माघार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › नागराज मंजुळेंच्या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांची माघार\nनागराज मंजुळेंच्या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांची माघार\nअमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित ‘झुंड’ या चित्रपटामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमाच्या तारखा पुढे पुढे जात असल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. याबाबत त्यांनी निर्मात्याकडून घेतलेले पैसे परत करून आपण हा सिनेमा सोडत असल्याचे कळवले आहे.\nअमिताभ यांच्या पीआर टीमनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सैराट या सिनेमाच्या प्रचंड यशानंतर नागराज यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्याच हिंदी सिनेमात काम करण्यासाठी अमिताभ यांना राजी केले होते. त्यासाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात भव्य सेट लावण्यात आला होता. मात्र, त्याला काही संघटनांनी विरोध केल्यामुळे तो काढावा लागला. त्यामुळे सिनेमाच्या शेड्युलवर त्याचा परिणाम झाल्याने अखेर बिग बींनी या सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागराज यांच्या टीमसाठी हे निश्चितच धक्कादायक आहे.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Cosmos-Bank-Cyber-Attack-Case-Investigate-SIT/", "date_download": "2018-09-22T07:08:48Z", "digest": "sha1:V7JT5DWX3O6QB6RCREJNXUOQLRGZZ2ZA", "length": 6385, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कॉसमॉस बँक सायबर हल्ल्याचे कोल्हापूर कनेक्शन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कॉसमॉस बँक सायबर हल्ल्याचे कोल्हापूर कनेक्शन\nकॉसमॉस बँक सायबर हल्ल्याचे कोल्हापूर कनेक्शन\nपुणे-कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील सर्व्हर वर झालेल्या सायबर हल्ला करत रुपे डेबिट कार्ड आणि व्हिसा कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून ९४ कोटी ४२ लाख रूपयांची रक्कम लांबविल्याच्या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले आहे. यामध्ये पोलीस अधिकार्‍यांसह सायबर तज्ज्ञांचा समावेश आहे. तर, या प्रकरणात कोल्हापूरातून काही पैसे काढण्यात आल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर कोल्हापूर कनेक्शनचा छडा लावण्यासाठी पोलिसांचे पथक कोल्हापुरात रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nकॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हल्ला करत अनेक खातेदारांच्या रुपे कार्डची डाटा चोरून खात्यातून कोट्यवधी रूपयांची रोकड लुटल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास सायबर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, राधिका फडके, सहा पोलीस कर्मचारी तसेच सायबर गुन्हे विषयक तज्ज्ञांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करण्यासाठी बँक अधिकार्‍यांकडून काही तांत्रिक माहिती मागविली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.\nकोल्हापूर कनेक्शन शोधासाठी पथक रवाना\nसायबर हल्ला करणाऱ्या चोरट्याने बँकेच्या खात्यातील रक्कम हाँगकाँग येथील हॅनसेंग बँकेचे खाते तसेच देशातील आणि परदेशातील काही खात्यातून काही रक्कम काढली. त्यापैकी काही रक्कम कोल्हापूरातून काढण्यात आली असल्याचे तपासात समोर आले आहे. सायबर गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखेतील काही कर्मचाºयांचे पथक तपासासाठी कोल्हापुरला रवाना झाले आहे. कोल्हापुरातून महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्���ा रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/MP-nilesh-rane-says-prakash-ambedkar-will-not-be-allow-to-stay-in-Maharashtra-if-they-appose-Maratha-arkshan/", "date_download": "2018-09-22T07:26:50Z", "digest": "sha1:RXHWKA5YDJSIXKCI6K3DEJXIQJFODIJ7", "length": 8189, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ... तर प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात राहता येणार नाही : निलेश राणे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ... तर प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात राहता येणार नाही : निलेश राणे\n... तर प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात राहता येणार नाही : निलेश राणे\nराणे समितीच्या अहवालाचा बट्टयाबोळ झाल्याचे विधान भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी मध्यंतरी केले होते. या विधानावर निलेश राणेंनी आज प्रतिक्रिया दिली. समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम ते करतात. त्यांना यामध्ये बोलण्याची गरज नाही. हा विषय आयोग आणि सरकारचा असताना आणि तुम्हाला कोणी विचारले नसताना त्यामध्ये उडी मारायची गरज नव्हती. मराठा आरक्षण हा आमचा अधिकार असून आंबेडकरांना पाठिंबा दयावाच लागतो, अन्यथः महाराष्ट्रात तुम्हाला राहता येणार नाही, असा टोला स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी लगावला.\nसोमवारी आयोजित केलेल्या येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, त्यास उशीर व्हावा, म्हणून आंबेडकर यांच्यासारखे काही नेते विलंब करतात. त्यात मराठा तरुणांचे नुकसान होते. राणे समितीच्या जो अहवाल गेला, त्यावर चुकीचे स्टेटमेंट करतात. जेणेकरुन आमच्या समाजाला आरक्षण मिळण्यास वेळ लागावा किंवा ते आरक्षण मिळू नये म्हणून आंबेडकरांचे प्रयत्न असून आम्ही ते हाणून पाडू. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नारायण राणे यांच्यासह अनेक मराठा नेते, कार्यकर्ते हे पाठपुरावा, संघर्ष करीत आहेत. याविषयी उच्च न्यायालयानेही मराठा आरक्षणाचे काय झाले. अशी विचारणा राज्य सरकारकडे केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि कोपर्डीतील आमच्या बहिणीला न्याय मिळावा ही आमची मागणी सरका��कडे मागणी आहे. अन्यथः मराठा समाज कोणत्याही थराला जावू शकतो.\nकोपर्डीच्या येथील घटनेला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झालेली आहेत. या घटनेतील आरोपींवर हल्ला करणार्‍यांचे प्रकरण खूप गाजले. या प्रकरणी ज्या चार जणांना अटक करण्यात आली. त्यांना तीन आठवड्यापूर्वी जामीन मिळाला आहे. त्यांच्यामध्ये अमोल कुणे, गणेश कुणे, बाबू वाळेकर आणि राजू जराड अशी त्यांची नांवे आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मी अधिक भाष्य करणार नाही. मात्र, आमच्या बहिणीला न्याय मिळविण्यासाठी मराठे हे कोणत्याही टोकाला जावू शकतात.\nसंभाजी भिडे यांच्याबद्दल काय वाटते असे छेडले असता ते म्हणाले की, जर कोणी महाराष्ट्राचे हिताचे बोलत असेल तर मला मान्य आहे. चुकीचे असेल तर अमान्य आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचे नाही.\nखासदार राजु शेट्टी यांच्या दुधाला पाच रुपयांचे अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी सुरु केलेल्या आंदोलनावर बोलताना राणे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या मागणीसाठी स्वाभिमान पक्ष कायम त्यांच्या सोबत आहे. आज आम्ही शेतकर्‍यांबरोबर आहोत, कालही होतो आणि उद्याही असणार आहे. खा. शेट्टी यांनी दूध आंदोलनाचा निकाल लावावा, असेही ते म्हणाले.\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-apply-for-PMRDA/", "date_download": "2018-09-22T07:34:46Z", "digest": "sha1:UDXRCKZYXZCW4HF2JB3P5X22UKEY5MSH", "length": 5995, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंतप्रधान आवाससाठी ‘पीएमआरडीए’कडे अर्ज करता येणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पंतप्रधान आवाससाठी ‘पीएमआरडीए’कडे अर्ज करता येणार\nपंतप्रधान आवाससाठी ‘पीएमआरडीए’कडे अर्ज करता येणार\nसर्वांना घर मिळावे म्हणून सुरु करण्यात आलेली प्रधानमंत्री आवास योजना पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) वर्ग करण्यात आली आहे. या याजनेत घर घेण्याची इच्छा असणार्‍यांस��ठी ‘पीएमआरडीए’च्या संकेतस्थळावर 15 जानेवारीपासून योजनेचे अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. गित्ते म्हणाले, शहरात 2022 पर्यंत 2 लाख 19 हजार 75 घरे बांधण्याचे उद्दीष्ट आहे. मात्र, त्यातील केवळ 10 हजार 496 घरांनाच मंजूरी मिळाली आहे. गरजूना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मिळतील असे शहरात 167 प्रकल्पांचे काम सुरु आहे. घर घेण्याची इच्छा असणार्‍यांंनी ‘पीएमआरडीए’च्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. पुण्यात घरांची मागणी लाखात असून सध्या केवळ काही हजारांमध्येच घरे तयार होत आहेत.\nत्यामुळे घर उभारणीला वेग देवून या योजनेंतर्गत पुढील चार वर्षात दोन लाखांहून अधिक घरे उभी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगत गित्ते म्हणाले, पूर्वी म्हाडाकडे घरांसाठी अर्ज आले असतीत तर संबंधित अर्ज ‘पीएमआरडीए’डे घेतले जातील. तसेच बँकेचे कर्ज, शासनाचे अनुदान याबाबत मार्ग दर्शन करण्यासाठी मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे, असेही गित्ती यांना सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दुर्बल घटक व अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना 30 ते 60 चौरस मीटर एवढया क्षेत्रफळापर्यंत नवीन घर बांधण्यासाठी किंवा जुन्या घराची वाढ करण्यासाठी बँकांमार्फत अत्यल्प व्याज दराने कर्ज मिळणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे ज्यांच्या नावावर घर नाही, अशा नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, याबाबत जागृती केली जात असल्याचे गित्ते यांनी सांगितले.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5010601450376698681&title=Awareness%20About%20'TB'&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-09-22T07:08:27Z", "digest": "sha1:RC6KMSI3ZXA7XA7LYY6IACI2BONUGN3F", "length": 7384, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुणे येथे आरोग्य दिंडीचे आयोजन", "raw_content": "\nपुणे येथे आरोग्य दिंडीचे आयोजन\nपुणे : क्षय रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि या रोगाबाबत जनतेमध्ये जागृती करण्यासाठी बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्यातर्फे आरोग्य जनजागृती दिंडीचे आयोजन आठ जुलै रोजी करण्यात आले होते. या वेळी शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या वारकऱ्यांना क्षय रोगाची लक्षणे, रोगनिदान, क्षय रोगाचा प्रसार, उपचार याबद्दल माहिती देणारे ‘क्षय रोगाला घालूया आळा’ हे पथनाट्य सादर करण्यात आले.\nससून रुग्णालयाच्या स्त्री व पुरुष परिचारिकांनी हे पथनाट्य बसविले होते. खोकला, रस्त्यावर कुठेही थुंकणे, वाईट सवयी, व्यसने व त्यांचे दुष्परिणाम आहाराकडे दुर्लक्ष, कुटुंबातील नातेसंबंध, श्रद्धा-अंधश्रद्धांचा परिणाम या सर्व बाबींची विनोदी कौटुंबिक नाटिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.\nअधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाने प्राध्यापक विभाग प्रमुख डॉ. संजय गायकवाड, वॉर्ड क्रमांक २७च्या इन्चार्ज सिस्टर गंधे व पुरुष परिचारिका व विद्यार्थी यांच्या समूहाने हा अनोखा उपक्रम कर्मचारी क्वार्टर्स ससून रुग्णालय व संत गाडगे महाराज धर्मशाळा येथे सादर केला.\nTags: पुणेबै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयससून रुग्णालयआरोग्य दिंडीB. G. Govt Medical CollegeSassoon HospitalPuneप्रेस रिलीज\nससून लिव्हर ट्रान्सप्लांट सेंटरचा लोकार्पण सोहळा ‘फिनोलेक्स’तर्फे वारकऱ्यांना कापडी बॅग, हरिपाठाचे वाटप ‘ससून’मध्ये आधुनिक लेसर मशीनद्वारे दंतरोपण ‘रुग्णांना चांगल्या सुविधांसाठी ‘मुकुल माधव’ प्रयत्नशील’ ‘ससून रुग्णालय बनतेय सामान्यांचा आधार’\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/553119", "date_download": "2018-09-22T07:35:53Z", "digest": "sha1:KHHYIGF5EMPHNESZRUSNLYMWRXQU3Y57", "length": 4802, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नायर रुग्णालय प्रकरण; तिघांवर गुन्हा दाखल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » नायर रुग्णालय प्रकरण; तिघांवर गुन्हा दाखल\nनायर रुग्णालय प्रकरण; तिघांवर गुन्हा दाखल\nआमदार लोढांच्या धरणे आंदोलनानंतर कार्यवाहीला गती\nऑनलाईन टीम / मुंबई\nमुंबईच्या नायर रुग्णालयात आपल्या नातेवाईकाला पहायला गेलेल्या तरुणाचा रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला. त्यानंतर मृत राजेशला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या कुटुंबियांसह आमदार लोढां यांनी डीनच्या केबिनमध्ये धरणे आंदोलन केले.\nदरम्यान, रुग्णालय प्रशासनाने तिघांवर निलंबनाची कार्यवाही करून गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये डॉक्टर, वार्डबॉय, व एका महिला कर्मचाऱयाचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी मृत तरूणाच्या कुटुंबियांना तात्काळ पाच लाख रूपयाची मदत जाहीर केली आहे.\nरत्नागिरीत भीषण आपघात, सात जणांचा मृत्यू\nदहावी बारावीचा परीक्षांचा वेळापत्रक जाहीर\nऔरंगाबादेत एमबीएचा पेपर फुटला\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616056", "date_download": "2018-09-22T07:32:40Z", "digest": "sha1:MY5NERHB4VLZHC44C4PFYTLBOIO3F33I", "length": 5536, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भाजपाने ‘बेटी भगाओ’कार्यक्रम सुरू केला का ? -उद्धव ठाकरे - तरुण भारत | तरुण भा��त", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » भाजपाने ‘बेटी भगाओ’कार्यक्रम सुरू केला का \nभाजपाने ‘बेटी भगाओ’कार्यक्रम सुरू केला का \nऑनलाईन टीम / मुंबई :\nलग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱया भाजपा आमदार राम कदमांवर सर्वच स्तरातून टीका होत असतांनाच विरोधकांनी राम कदमांच्या विधानावरून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम कदमांच्या आडून भाजपावर शरसंधान केले आहे.\nमुंबईत आयोजित प्रत्रकार परिषदेत ते म्हणाले, राम कदमांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, यापुढे कोणत्याही पक्षानं त्यांना उमेदवारी देऊ नये, राम कदम, छिंदम आणि परिचारक हे एकाच माळेचे मणी आहेत. राम कदम, छिंदम आणि परिचारक यांना माफी देणे म्हणजे वाल्मिकींचा अपमान करण्यासारखे आहे. बेटी बचाव, बेटी पढावचा नारा बदलून भाजपाने आता बेटी भगाओचा नारा दिलेला दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी राम कदमांचा राजीनामा घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी कदमांवर धाडस दाखवून कारवाई करावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.\nदेशावर पुन्हा चलनटंचाईचे सावट\nहिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद चकमकीत ठार\nबिहारच्या धर्मशाळेत बॉम्बस्फोट ; एक जखमी\nचंदा कोचर गोत्यात व्हिडीओकानचे 3 हजार कोटींचे कर्ज वादात\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2015/09/07/%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-22T07:25:45Z", "digest": "sha1:NLDCI2O2JKW2T2ZTRA4FL7R4RHAU2TSJ", "length": 24647, "nlines": 257, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "दे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ ! (ले० विद्युल्लेखा अकलूजकर) – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nसोमवार, 7 सप्टेंबर 2015 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nआई आपल्याला जन्म देते, बालपणी लालन-पालन करते. पण लवकरच आपल्याला स्वतःच्या पायांवर उभे राहावे लागते आणि स्वकर्तृत्वावरच आपले सर्व जीवनव्यवहार करावे लागतात. जन्मल्याबरोबर आईच्या तोंडून जी भाषा ऐकली, ज्या भाषेनेच पुढे आपल्यावर संस्कार केले आणि आपले विचार-स्वभाव-सदसद्विवेक-व्यक्तिमत्व घडवले, ज्या भाषेतून आपण आपल्या सुख-दुःखाच्या, आनंद-पश्चात्तापाच्या भावना स्वतःशी आणि जिवलगांशी व्यक्त करतो, अशी आपली मायबोली जन्मभर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या मागे आईसारखीच उभी असते आणि आपल्याला वेळोवेळी धीर देत असते, मार्गदर्शन करीत असते. अशा ह्या मायबोलीबद्दल आपल्या आईप्रमाणेच प्रेम, अभिमान, कृतज्ञता, वाटणे आणि तिची काळजी घेणे, जपणूक करणे, रक्षण करणे, हे आपले स्वाभाविक कर्तव्य नाही काय\nकॅनडादेशामधील टोरांटो शहरातील मराठीप्रेमी मंडळींनी चालवलेल्या ‘एकता’ ह्या त्रैमासिकाच्या जुलै १९९४ च्या अंकामध्ये विद्युल्लेखा अकलूजकर ह्या मराठीतील प्रसिद्ध कवयित्री-लेखिकेने लिहिलेला संपादकीय लेख इथे पुनःप्रसिद्ध करीत आहोत. कै० गंगाधर रामचंद्र मोगरे ह्या कवीच्या ‘मराठी ग्रंथकारांस प्रार्थना’ ह्या शतकापूर्वी लिहिलेल्या कवितेतील “दे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ ” ह्या ओळीचे सूत्र धरून लेखिकेने हा लेख लिहिलेला आहे. दुर्दैव असे की लेखिकेने जवळजवळ वीस वर्षांपूर्वी ज्या परिस्थितीबद्दल खंत व्यक्त केली, त्या परिस्थितीत आज फारसा फरक तर पडलेला नाहीच; किंबहुना थोडीफार आणखीनच अधोगतीच झाली असावी, असे वाटते. त्यामुळे आजही हा लेख तितकाच तात्कालिक, समयोचित वाटतो.\nसंपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावा.\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ (ले० विद्युल्लेखा अकलूजकर)\nह्या लेखात व्यक्त केलेल्या विचारांबद्दल आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा.\nस्वभाषाप्रेम, स्वसंस्कृतिप्रेम ह्या विषयांवरील अनेक लेख आपल्या ह्या अमृतमंथन अनुदिनीवर प्रसिद्ध झालेले आहेत. नमुन्यासाठी काही निवडक लेखांचे दुवे खाली दिले आहेत. अवश्य वाचून पहा.\nपिठांत मीठ (ले० लोकमान्य टिळक)\nमातृभाषेचं मानवी जीवनातलं स्थान (ले० प्रा० मनोहर राईलकर)\nआपल्या आईचा मान आधी आपणच राखला पाहिजे (‘अंतर्नाद’ दिवाळी अंकातील लेख)\nमराठीचा उत्कर्ष – कसा करावा (ले० प्रा० मनोहर राईलकर)\nइंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता ४ ऑक्टोबर २००९)\nसमांतर अर्थव्यवस्थासुद्धा चालेल का\nस्वातंत्र्यदेवीची विनवणी आणि समजावणी\nमहेश एलकुंचवार यांचे विश्व-मराठी-साहित्यसंमेलनातील अध्यक्षीय भाषण\nपालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद (ले. प्रा० मनोहर राईलकर)\nजपाननं विज्ञानावर प्रभुत्व कसं मिळवलं (ले० प्रा० मनोहर राईलकर)\nअस्मिता, भाषाभिमान, भाषाशुद्धी, मराठी, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मातृभाषा, मायबोली, विद्युल्लेखा अकलूजकर, शुद्धलेखन, संस्कृती, स्वाभिमान, culture, language, Lokmanya Tilak, Marathi, Marathi language, mother tongue, pride, self esteem, Vidyullekha Aklujkar\nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nआपला अभिप्राय इथे नोंदवा. उत्तर रद्द करा.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/labour-welfare-industrial-hygiene", "date_download": "2018-09-22T07:15:36Z", "digest": "sha1:52EGY7JQX6SCLAAIHUZDD2RBU7245XFQ", "length": 15289, "nlines": 419, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा nirali prakashanचे Labour Welfare & Industrial Hygiene पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 250 (सर्व कर समावेश)\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला सूचित करा.\nलेखक डॉ. भूषण बी अगलगट्टी\nशैक्षणिक टप्पा मास्टर पदवी\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमहाराष्ट्राचा भूगोल (शासकीय सांख्यिकीय विश्लेषण...\nचालू घडामोडी डायरी अंक २\nचालू घडामोडी डायरी अंक २\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-530-new-weather-centers-be-started-country-6536", "date_download": "2018-09-22T08:17:07Z", "digest": "sha1:BEXNBU7Y6LCHZBBH4PSQ2DVJ5KN5E57N", "length": 18072, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 530 new weather centers to be started in country | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी हवामान सल्ल्यासाठी ५३० नवी केंद्रे सुरू करणार\nकृषी हवामान सल्ल्यासाठी ५३० नवी केंद्रे सुरू करणार\nगुरुवार, 15 मार्च 2018\nपुणे : कृषी उत्पादन क्षमता आणि उत्पन्न वाढविण्यासाठी देशात १३२ क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र कार्यरत अाहेत. यातून शेतकऱ्यांना आठवड्यातून दोन वेळा एसएमएसच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज देण्यात येतो. अधिकाधिक शेतकऱ्यांना अचूक हवामान सल्ला देण्यासाठी पुढील वर्षभरात आणखी ५३० केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती दिल्ली येथील हवामान केंद्राचे उपमहासंचालक डाॅ. एस. डी. अत्री यांनी दिली.\nपुणे : कृषी उत्पादन क्षमता आणि उत्पन्न वाढविण्यासाठी देशात १३२ क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र कार्यरत अाहेत. यातून शेतकऱ्यांना आठवड्यातून दोन वेळा एसएमएसच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज देण्यात येतो. अधिकाधिक शेतकऱ्यांना अचूक हवामान सल्ला देण्यासाठी पुढील वर्षभरात आणखी ५३० केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती दिल्ली येथील हवामान केंद्राचे उपमहासंचालक डाॅ. एस. डी. अत्री यांनी दिली.\nराज्याचा कृषी विभाग, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय आयोजित कृषी-हवामान सल्ला सेवा पुरविणाऱ्या भागधारकांच्या बुधवारी (ता.१४) राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. राज्याचे कृषी आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, बंगळूरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या डाॅ. सुलोचना गाडगीळ, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या हवामान संशोधन व सेवा विभागाचे प्रमुख डॉ. ए. के. सहाय, डाॅ. एन, चटोपाध्याय, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. प्रमोद रसाळ व विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दादाभाऊ पोखरकर आदी या वेळी उपस्थित होते.\nडाॅ. अत्री म्हणाले, की देशभरातील सर्व शेतकऱ्यांना हवामान सल्ला देताना विविध विषयांत क्षमता विकसित करणे आवश्‍यक आहे. यात शेती, फलोत्पादनाबरोबरच पशुसंवर्धन, मस्यव्यवसाय ���ांचाही विचार करावा लागेल. डाॅ. सचिन्द्र प्रताप सिंह म्हणाले, की माॅन्सून हा शेतकऱ्यांसाठी जुगार ठरत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान कमी करून, गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी योग्य वेळी सल्ला मिळाला पाहिजे. त्यासाठी हवामान खाते, कृषी विज्ञान केंद्र, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यावश्‍यक सेवा द्याव्यात.\nडाॅ. गाडगीळ म्हणाल्या, की हरितक्रांतीच्या वेळी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला. मात्र, हवामानाकडे दुर्लक्ष झाले होते. हवामानात वेगाने होणारे बदल विचारात घेऊन यापुढे प्राधान्याने विचार करावे लागेल. शेतकऱ्यांना हवामानविषयक सेवांचा मिती उपयोग होतो, याचा अभ्यास केला जावा. आवश्‍यतेनुसार विविध विषयांच्या समन्वयाने किफायतशीर सेवा द्याव्यात. डॉ. सहाय म्हणाले, की सध्या हवामान विभागातर्फे जिल्हास्तरावर अंदाज देण्यात येत असून, तालुकास्तरावरील अंदाज देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, हा अंदाज अचूक नसून, शक्यतांवर अधारित असतो. डॉ. रसाळ म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी गुणवत्तापूर्ण पीक उत्पादन आणि संरक्षणासाठी हवामान सल्ला महत्त्वाचा ठरत आहे. शेतीशी निगडित सर्व विभागांनी यासाठी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे.\nउत्पन्न हवामान कृषी विभाग agriculture department भारत भारतीय हवामानशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university शिवाजीनगर नगर कृषी आयुक्त agriculture commissioner शेती माॅन्सून\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खर���प हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t5515/", "date_download": "2018-09-22T07:47:45Z", "digest": "sha1:2XIHYS7QWJLSFUEKEHWEGUL6B7CZTVJE", "length": 2211, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-तराजू", "raw_content": "\nभाषा आहे पण शब��द नाही\nशब्द आहेत पण धैर्य नाही\nधैर्य आहे पण काळीज नाही\nकाळीज आहे पण भावना नाही\nभावना आहेत पण संवेदना नाही\nसंवेदना आहे पण वेदना नाही\nवेदना आहे पण उपयोग नाही\nउपयोग आहे पण सवड नाही\nसवड आहे पण ईच्छा नाही\nईच्छा आहे पण आवड नाही\nआवड आहे पण पश्चाताप नाही\nपश्चाताप आहे पण व्यक्त होत नाही\nव्यक्त होतो पण माणूस नाही\nमाणूस आहे पण, पण आयुश्यच नाही... आयुश्यच नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Mangalgad-Trek-M-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:49:19Z", "digest": "sha1:M3WICTX45QF6HN47D5RXNOQRCP2RUQFG", "length": 16198, "nlines": 38, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Mangalgad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nमंगळगड (Mangalgad) किल्ल्याची ऊंची : 2475\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड\nजिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम\nसह्याद्रीतल्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले. त्यापैकी मंगळगड उर्फ कांगोरी गड जावळीच्या खोर्‍यातील एका उंच पहाडावर बांधण्यात आला. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगळगड, चंद्रगड, प्रतापगड, कावळा किल्ला व पारघाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीत जावळीच खोर वसलेल आहे. हा भाग उंच पहाड, घनदाट जंगल व खोल दर्‍यांनी नटलेला आहे. या जावळीच्या खोर्‍यावर मोरे घराण्याने पिढ्यान पिढ्या राज्य केल त्यांना ‘‘चंद्रराव’’ हा किताब मिळाला होता.\nसावित्री नदीकाठी वसलेल्या महाड शहरातून परदेशांशी व्यापार चालत असे. महाडात उतरलेला माल अनेक घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांत जात असे. ह्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी घाटमार्गाच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीवर व घाटमाथ्यावर अनेक किल्ले बांधण्यात आले. कांगोरी उर्फ मंगळगड हा किल्ला जावळीच्या खोर्‍यातील भोप घाट, वरंध घाट व अस्वल खिंड यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी व व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला.\nकांगोरी गड चंद्रराव मोर्‍यांनी जावळीच्या खोर्‍यात बांधला. त्याचा उपयोग घाटमार्गाच्या संरक्षणासाठी व टेहाळणीसाठी केला गेला. १५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला केला व जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर कांगोरी गड, ढवळगड, रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजी सारखा कसलेला योध्दा मिळाला. कांगोरीगडाची डागडूजी करुन त्याचे नाव बदलून ‘‘मंगळगड’’ ठेवले. स्वराज्यांची राजधानी रायगडच्या जवळ असल्यामुळे याचा उपयोग राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला गेला. संभाजी महाराजांचा वध केल्यावर औरंगजेबाने इतकादरखान उर्फ जुल्फीकारखानास रायगड घेण्यास सांगितले. रायगडची नाकेबंदी करण्यासाठी मार्च १६८९ मध्ये खानाने आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला. त्यावेळी मंगळगड मोघलांच्या ताब्यात गेला. इ.स १६९० मध्ये छ. राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी ‘मंगळगड’ जिंकून घेतला. इ.स १८१७ मध्ये सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर व मॉरीसन या इंग्रज अधिकार्‍यांना अटक करुन मंगळगडावर तुरुंगवासात ठेवले होते. इ.स १८१८ मध्ये कनेल पॉथर या इंग्रजाने हा किल्ला जिंकला.\nपूर्वपश्चिम लांबी १४८५ फूट व दक्षिण-उत्तर रुंदी २६४ फूट असलेल्या मंगळगडाचे प्रवेशद्वार अस्तित्वात नाही. प्रवेशद्वाराबाजूचे भग्न बुरुज आणि तटबंदी मात्र अजुन शाबूत आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूची वाट बालेकिल्ल्याकडे जाते व डाव्या बाजूची वाट पूर्वपश्चिम पसरलेल्या माचीवर जाते. माचीवर कांगोरी देवीचे मंदीर आहे. मंदीराकडे जाताना उजव्या हाताला दगडात खोदून काढलेल पाण्याच टाक लागत. या टाक्यात उतरण्यासाठी दगडात खोदून काढलेल्या पायर्‍या आहेत.\nडाव्या हाताला दगडात कोरलेल पण आता बुजलेले टाक दिसत. या टाक्याजवळ किल्ल्यावर सापडलेल्या अनेक मुर्ती ठेवलेल्या आहेत. कांगोरी देवीचे मंदिर दगडी जोत्यावर बांधलेले आहे. १० पायर्‍या चढून मंदिरात गेल्यावर प्रवेशद्वाराची विटांनी बनवलेली अर्धवर्तुळाकार कमान दिसते. देवळावरील मुळ छत काळाच्या ओघात नष्ट झालेल आहे. गाभार्‍यात भैरवाची व कांगोरी देवीची अशा दोन दगडी मूर्त्या आहेत. मंदीराच्या गाभार्‍याबाहेर भिंतीला टेकून दगडी भग्न मूर्त्या ठेवलेल्या आहेत.\nमंदिराच्या मागील बाजूस गेल्यावर आपण अरुंद होत जाणार्‍या माचीच्या टोकावर पोहचतो. या माचीला दोनही बाजूंनी तटबंदी बांधून काढलेली आहे. माचीच्या टोकावर विस्तिर्ण अर्धगोलाकार बुरुज व ध्वजस्तंभ आहे. माचीच्या या टोकावरुन विस्तिर्ण प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.\nमाचीवरुन बालेकिल्ल्याकडे जाताना कड्याच्या टोकाला एक अरुंद पाण्याच��� टाक दिसत. बालेकिल्ल्यावर पाण्याच विस्तिर्ण टाक आहे. तेथून वर चढून गेल्यावर दोन वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यातील एका वाड्याच दगडी जोत फक्त शिल्लक आहे, दुसर्‍या वाड्याच्या पडक्या भिंतीही शाबूत आहेत. वाड्याच्या मागील वाट आपल्याला पश्चिम टोकावरील बुरुजावर घेऊन जाते. किल्ला चढताना किल्ल्याचे नाक सतत दिसत असते. त्या नाकावर आपण पोहचलेलो असतो. बालेकिल्ल्याला फेरी मारतांना अजून दोन पाण्याची टाक दिसतात. यात बारमाही रुचकर पाणी असते. बालेकिल्ला उतरुन माचीवरील प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.\n१) ठाण्याहून रात्री सुटणार्‍या पिंपळवाडी बसने दुधाणेवाडी/कांगोरीगड या बस थांब्यावर उतरावे. बस थांब्यावरच कांगोरी सिध्देश्वराचे मंदिर आहे. मंदिराला लागूनच टेकडी आहे. मंदिरामागून शेताच्या बांधावरुन जाणारी वाट आपल्याला टेकडीच्या माथ्यावर अर्धा/पाऊण तासात घेऊन जाते. (टेकडीवर जाताना जेथे वाटेला २ फाटे फुटतात तेथे उजव्याबाजूची वाट पकडून टेकडीच्या माथ्यावर जावे. (डाव्या बाजूला जाणारी वाट मोठी (ठळक) आहे. परंतू ती डाव्या हाताला दूर दिसणार्‍या घराकडे जाते.) टेकडीच्या माथ्यावर विस्तिर्ण पठार आहे. हा झाला पहिला टप्पा. इथून डाव्या हाताला गडावर कांगोरी देवीचे मंदीर व समोर पश्चिम टोकावरील बुरुज दिसतो. त्या बुरुजाकडे तोंड करुन सरळ चढत जाणार्‍या वाटेने चालत गेल्यावर मध्ये छोटासा दगडांचा टप्पा(रॉक पॅच) पार करावा लागतो. तो चढून गेल्यावर आपण दुसर्‍या टप्प्यावर येतो. इथून डावीकडे जाणारी वाट आपल्याला गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाते. या टप्प्यावर उभा चढ चढावा लागतो.\n२) दुधाणेवाडीतील कांगोरीसिध्देश्वराच्या मंदिरा समोरुन एक वाट पायर्‍या पायर्‍यांनी बनवलेल्या शेतातून टेकडीवर जाते. टेकडीच्या माथ्यावर कमी वेळात या वाटेने जाता येते. परंतु या या वाटेने टेकडीवर जाताना उभा चढ चढावा लागतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच खुप दमछाक होते या वाटेचा उपयोग टेकडी उतरताना करावा.\nमुंबई, ठाण्याहून पिंपळवाडीला जाण्यासाठी थेट बस न मिळाल्यास महाड बस स्थानकातून बीरवाडीला जावे. तेथून बीरवाडी -पिंपळवाडी बस दर दोन तासांनी आहे. तसेच बीरवाडीतून माणशी रुपये २०/- दराने जीप किंवा १० आसनी रिक्षा दुधाणेवाडीत जाण्यासाठी मिळतात.\nपावसाळा सोडून इतर ऋतुत १० ��णांची देवळात रहाण्याची सोय होऊ शकते.\nजेवणाची सोय गडावर नाही, स्वत: करावी.\nबारामाही पाण्याची सोय आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nकिल्ल्यावर जाण्यास दुधाणेवाडीतून २ तास लागतात.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: M\nमलंगगड (Malanggad) मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) मंडणगड (Mandangad)\nमार्कंड्या (Markandeya) मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka)) मोहनगड (Mohangad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/controllers-watch-in-13-milk-Sangh-in-the-Ahmednagar-district/", "date_download": "2018-09-22T07:48:11Z", "digest": "sha1:K4ZLE2PUUNNW7BFPBWMRADHMMSJCLR5X", "length": 8780, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगर जिल्ह्यात १३ दूध संघांवर नियंत्रकांचा‘वॉच’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › नगर जिल्ह्यात १३ दूध संघांवर नियंत्रकांचा‘वॉच’\nनगर जिल्ह्यात १३ दूध संघांवर नियंत्रकांचा‘वॉच’\nसरकारने दूधउत्पादकांना गुणवत्तेनुसार प्रतिलिटर 25 रुपये भाव मिळावा, याकरिता जिल्ह्यातील सहकारी 5 संघ, खासगी 3 संघ व पावडर निर्मिती करणार्‍या 5 प्लॅन्ट अशा 13 ठिकाणी शासन नियंत्रक म्हणून प्रत्येकी एक कर्मचारी नियुक्त केला आहे. मात्र, उर्वरित खासगीसह सरकारी व मल्टिस्टेट अशा तब्बल 150 छोट्या-मोठ्या दूध संघांवर अशा नियंत्रकांचा ‘वॉच’ नसल्याने अनेक शेतकर्‍यांसाठी 25 रुपयांचा हा दर मृगजळ ठरण्याची भीती आहे.\nजिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे सहकारी 12 दूध संघ, खासगी 145 दूध संघ, तसेच मल्टिस्टेट 6 संघांच्या माध्यमातून दैनंदिन 25 लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. हे दूध पुणे, मुंबईसह नागपूर व अन्य ठिकाणी पाठविले जाते. त्यामुळे कोल्हापूरच्या पाठोपाठ नगरच्या दुधाची मागणी शहरी भागात वाढताना दिसत आहे. असे असताना दुधाच्या दरात मात्र मध्यंतरी झालेली घसरण लक्षात घेता अनेक आंदोलने झाली. शहरी भागाचा दूधपुरवठा बंद करण्यात आला. परिणामी सरकारने 3.5 फॅट व 8.5 डिग्री लक्षात घेऊन 25 रुपये दर देण्याच्या सूचना केल्यानंतर हे आंदोलन शमले होेते. या निर्णयाचे दूधउत्पादकांनीही स्वागत केले. तसेच हा दर शेतकर्‍यांना मिळावा, याकरिता प्रशासनाने मोठ्या संघांवर शासन नियंत्रक म्हणून एका कर्मचार्‍याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.\nयानुसार संगमनेर, राहाता, राहुरी, अकोले व बाभळेश्‍वर या पाच सहकारी दूध संघांवर नियंत्रक नियुक्त करण्यात आला. तसेच खासगी जय हनुमान (निमगाव जाळी), साईकृपा (काष्टी) व चितळकर डेअरी ( नगर तालुका), या ठिकाणीही वॉच ठेवण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले. याशिवाय पावडर प्लॅन्ट असलेले प्रभात (श्रीरामपूर), मळगंगा (निघोज), एस.आर.थोरात (संगमनेर), व्ही.आर. एस. फूड (नेवासा), आणि पतंजली (नेवासा फाटा) या पाच ठिकाणीही अधिकृत कर्मचारी नियुक्त करून दूधउत्पादकांना निर्धारित दर देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यामुळे दुग्धउत्पादकांनाही त्यांच्या प्रतवारीनुसार 25 रुपयांचा दर मिळू लागला आहे.\nएकीकडे ज्या संघांवर वॉच आहे, त्या दूध संघाकडे दूध घालणार्‍या संकलन केंद्रातील शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 25 रुपयांचा दर वर्ग केला जात आहे. मात्र, तेथे 3.2 पासून 3.5 पर्यंतचे दूध स्वीकारले जात आहे. यापेक्षा कमी प्रतवारी असलेले दूध शासन नियंत्रक स्वीकारत नाही, अशावेळी संबंधित दूध हे नियंत्रक नसलेले खासगी संघ कमी भावात स्वीकारत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे सहकारी, खासगी, मल्टिस्टेटच्या 150 पेक्षा अधिक संघावर सरकारचे कर्मचारी नियुक्त करण्याची गरज आहे.\nगावातील छोटे-मोठे दूध संकलन केंद्र चालक हे अनेक खासगी व सहकारी दूध संघांना दूध पाठवतात, मात्र त्याठिकाणी अधिकारी नियुक्त नसल्याने शेतकर्‍यांनी उच्च प्रतीचे दूध घालूनही तेथे मात्र रहस्यमयरित्या प्रतवारी घसरते आणि 22 रुपयांचाच भाव शेतकर्‍यांच्या पदरात पडतो. जिल्ह्यातील सर्वच दूध संघावर शासन नियंत्रक अचानक भेटी देतात. मात्र, मुळातच फॅट मशीन रिव्हर्स असल्याने शेतकर्‍यांचे खिसे कापले जात आहेत.\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Camp-from-8th-to-LBT-on-Municipal-Corporation-behalf/", "date_download": "2018-09-22T07:08:32Z", "digest": "sha1:BA5FNA2267SXJTXBTV5SWUIOO5UXXOTE", "length": 6439, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एलब���टीसाठी ८ पासून कॅम्प | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › एलबीटीसाठी ८ पासून कॅम्प\nएलबीटीसाठी ८ पासून कॅम्प\nकोल्हापूर शहरातील व्यापार्‍यांच्या स्थानिक संस्था करासाठी (एलबीटी) सोमवारपासून (8 ते 15 जानेवारी) महापालिकेच्या वतीने कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी मार्केटमधील महापालिकेच्या स्थानिक संस्था कर कार्यालयात कॅम्प भरेल. व्यापार्‍यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एलबीटी अधिकारी सुनील बिद्रे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.\nपत्रकात म्हटले आहे की, स्थानिक संस्था कर अभय योजनेतील भाग घेतलेल्या व्यापार्‍यांचे कर निर्धारण मार्च 2018 अखेर पूर्ण करण्याबाबत राज्य शासनाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार अभय योजनेत सहभागी बहुतांश व्यापार्‍यांचे कर निर्धारण पूर्ण झाले आहे. उर्वरित व्यापार्‍यांचे कर निर्धारण असोसिएशननिहाय पूर्ण करण्याच्या नियोजनातून विविध असोसिएशनला पत्राने कळविण्यात आले आहे. बहुतांश असोसिएशनकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे.\nत्यानुसार आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी 15 जानेवारी 2018 अखेर अभय योजनेत समाविष्ट व्यापार्‍यांची सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअंतर्गत व्यापार्‍यांकडून कागदपत्रे स्वीकारणे, त्यांचे म्हणणे व तक्रारी ऐकून घेण्याकरिता कॅम्प आयोजित केला आहे. नियमातील तरतुदीनुसार व्यापार्‍यांना संधी म्हणून यापूर्वी नोटिसा देण्यात आलेल्या आहेत.\nयाबाबत विहीत मुदतीनंतरही कागदपत्रे न आल्यास एकतर्फी निर्णय घेऊन कर निर्धारण पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या व्यापार्‍यांनी अद्याप कागदपत्रे सादर केली नाहीत, त्यांनी आपली कागदपत्रे या कॅम्पमध्ये देऊन कर निर्धारण पूर्ण करून कराचा भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही बिद्रे यांनी पत्रकात केले आहे.\nभीमा कोरेगाव प्रकरण : ‘बंद’वेळी प्रचंड दगडफेक, तोडफोड\nगुण्यागोविंदाने नांदण्याच्या परंपरेला गालबोट नको : पालकमंत्री पाटील\nम्हाकवेतील सहलीचे १५० विद्यार्थी आळंदीत अडकले\nकोल्हापूरकरांनी एकोपा जपावा : खा. संभाजीराजे\n... तरीही सरकार गप्प का\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/farmer-strike-in-kolhapur/", "date_download": "2018-09-22T07:23:18Z", "digest": "sha1:GV3R46XFYGYZ67CTF4TH2NCTATPETSN6", "length": 6142, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भर उन्हात शेतकरी रस्त्यावर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › भर उन्हात शेतकरी रस्त्यावर\nभर उन्हात शेतकरी रस्त्यावर\nदेवस्थान इनाम जमिनी कसणार्‍यांच्या नावे करून वारसा नोंदी तत्काळ करा, यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली भर उन्हात शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चावेळी शेतकर्‍यांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.\nमहाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी 1 जून 2017 ला ऐतिहासिक संप केला. यावेळी 89 लाख शेतकर्‍यांचा सात- बारा कोरा करण्याची घोषणा सरकारने केली. मात्र, प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून जाचक निकष लावून शेतकर्‍यांना वंचित ठेवले आहे. देशात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले असताना पाकिस्तानातून लाखो टन साखर आयात करून साखरेचे भाव पाडले जात आहेत. साखर कारखानदारांकडून 2500 रुपये प्रतिटन दर देण्यात येत असल्याने ऊस उत्पादकांना फटका बसला आहे. याबाबत सरकार काहीच बोलायला तयार नाही.\nकृषी विद्यापीठांनी गायीच्या दुधाला किमान 35 रुपये हमीभाव द्यावा, असे सूचविले असताना सरकारने 27 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तोही दूध संघाकडून देण्यात आलेला नाही. उलट प्रतिलिटर 10 रुपये कपात करण्यात आली आहे.\n6 ते 12 मार्च या कालावधीत पायी लाँग मार्च काढून आत्मक्लेष आंदोलन केले. यानंतर सरकारने सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या. प्रधान सचिवांनी अंमलबजावणीचे पत्र दिले आहे. अधिवेशनात मंजुरी होऊनही याची अंमलबजावणी होत नाही. सरकार राज्यघटनेविरोधी कारभार करीत आहे, याचा निषेध करीत आहोत. कागल तालुक्यातील चिकोत्रा खोरे प्रकल्पातील पाण्याअभावी 40 गावांतील शेतकरी कुटुंबे बाधि�� झाली आहेत. पाटबंधारे खाते व सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका बसला आहे.\nआंदोलनात प्रा. डॉ. सुभाष जाधव, कॉ. सुभाष निकम, कॉ. मनोहर यरगट्टी, संभाजी यादव, नारायण गायकवाड, बाळासाहेब कामते आदी सहभागी झाले होते.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/mahanubhav-sahity-samelan-parabhani/", "date_download": "2018-09-22T07:08:16Z", "digest": "sha1:TWDOR4YVKXKL2DTCHTNLTMGBYBTHU4IN", "length": 7570, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आजपासून महानुभाव संत संमेलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › आजपासून महानुभाव संत संमेलन\nआजपासून महानुभाव संत संमेलन\nतालुक्यातील असोला येथील श्री कृष्णधाम परिसरात 31 मार्च व 1 एप्रिल दरम्यान अखिल भारतीय महानुभाव संत संमेलननाचे आयोजन करण्यात आले असून या दोन दिवसीय संत संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन असोला येथील महंत दुधगावकरबाबा शास्त्री यांनी केले आहे.\nपरभणी-वसमत मार्गावरील असोला पाटी येथील श्री कृष्णधाम मंदिर परिसरात 31 मार्च व 1 एप्रिल दरम्यान अखिल भारतीय महानुभाव संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संत संमेलनास देशभरातील अनेक संताची उपस्थिती राहणार आहे. या संत संमेलनास 31 मार्च रोजी दुपारी 1 ते 4 या दरम्यान परभणी शहरातील नवा मोंढा भागात प्रवचन सभा होईल. महिला माता भगिनींच्या वतीने महापूजा होणार असून, कृष्ण मूर्तीची सव्वालाख फुलांनी महिलांच्या हस्ते महापूजा होणार असून महाआरती पूजा महापौर मीनाताई वरपुडकर यांच्या हस्ते होणार आहे. तीन ते चार तर चार ते सात भव्य शोभायात्रा नवा मोंढा परभणी येथून ते संत तुकाराम महाविद्यालय या ठिकाणी होईल. या ठिकाणी महापूजा आरतीचे आयोजन होणार आहे. तर खा. संजय जाधव, आ.राहुल पाटील, आ.विजय भाबळे, आ. मधुसूदन केन्द्रे, आ. मोहन फड, आ. रामराव वडकुते, आ. बाबाजानी दुर्राणी, मेघनाताई बोर्डीकर , अभय चाटे ,आनंद भरोसे, विठ्ठलराव रबदडे, रत्नाकर गुठे, रवीराज देशमुख यांच्या हस्ते शस्त्रदीप महाआरतीने शोभायात्रेचे विसर्जन करण्यात येईल. याचवेळी प्रार्थना ह.भ.प अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या मधुरवाणीने होईल.\nया अखिल भारतीय महानुभाव संत संमेलनास ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंढे , पशुसंवर्धनमंत्री महादेवराव जानकर, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारणमंत्री राम शिंदे, मत्सविकासमंत्री अर्जुनराव खोतकर, खा.राजीव सातव, आ.प्रताप पाटील चिखलीकर, आ.हेमंत पाटील, आ.तानाजी मुककुळे, जयप्रकाश मुंदडा यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. विविध राज्यातून येणार्‍या हजारो साधू-संत, भाविक भक्त यांच्या भेटीचा योग परभणीकरांना लाभणार आहे. भाविकांनी असोला येथील श्री कृष्णधाम मंदिर परिसरात होणार्‍या दीक्षाविधी, श्रीपंचावतार उपहार, भव्य शोभायात्रा आणि अखिल भारतीय महानुभाव संत संमेलनास उपस्थित राहून संतवचन, दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.\nजिल्हाभरात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन\nधानोरा येथील मजुरांचे रास्ता रोको आंदोलन\nपोलिसांच्या एनओसीनंतरच फटाके लायसन्सचे नूतनीकरण\nअपघात विमा योजनेतून 175 शेतकर्‍यांना मदत\nडिजिटल महाराष्ट्र, पेपरलेस ग्रामपंचायती कागदावर\nश्रीगोंद्यात दोन हरणांचा मृत्यू\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Kisan-Morcha-Ajit-Nawale-Hope-Shivsena-Udhav-Thackeray-Treat-Farmer-AS-Like-Balasaheb-Thakre/", "date_download": "2018-09-22T07:36:02Z", "digest": "sha1:XLTJGDPLT2N55QDQLROVETY77HN4RWTE", "length": 6316, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाळासाहेबांप्रमाणे उद्धव यांनी शेतकऱ्यांसोबतचे नाते जपावे : अजित नवले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाळासाहेबांप्रमाणे उद्धव यांनी शेतकऱ्यांसोबतचे नाते जपावे : अजित नवले\nबाळासाहेबांप्रमाणे उद्धव यांनी शेतकऱ्यांसोबतचे नाते जपावे : अजित नवले\nमुंबई : पुढारी ���नलाईन\nशिवसेना आणि विविध पक्षांनीच नव्हे तर ह्रदय जिंवत असणाऱ्या प्रत्येकाने शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन किसान मोर्चात सहभागी झालेले काँम्रेड नेते अजित नवले यांनी केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक प्रसंगात आरपार बाण्याची भुमिका घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्यासोबत हेच नाते कायम ठेवतील, अशी आशा नवले यांनी व्यक्त केली. आमची विचारधारा वेगळी असली तरी शेतकऱ्यांसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.\nवाचा : लाँग मार्च का काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या\nठाण्यात पोहचलेल्या किसान मोर्चाला पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ खडसे यांनी भेट दिली. यावेळी नवले म्हणाले की, ज्याप्रमाणे पाहुणचार केला त्याप्रमाणेच शिवसेनने उद्याही आमच्यासोबत उभे रहावे. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर १७ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे ही कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.\nस्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्या, शेतकरी कसत असणाऱ्या जमीनीचा सातबारा त्यांच्या नावे व्हावा, शेतमालाला योग्य भाव मिळावा, या मागण्यांसाठी हजारोच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. ७ दिवस आम्ही चालत आहोत. आम्ही रिकाम्या हाती परत जाणार नाही. जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ती मानवतेची हार असेल, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. शिवसेना आणि विविध पक्षांनीच नव्हे तर ह्रदय जिवंत असणाऱ्या सर्वांनी शेतकऱ्यांना साथ द्यावी, असे ते म्हणाले.\nवाचा : शेतकऱ्यांचा लाल हुंकार मुंबईत; वाहतूक व्यवस्थेत बदल\nवाचा : किसान मोर्चा Live : अर्धे सरकार आमच्यासोबत - जयंत पाटील\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nप���्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-humera-Shaikhane-win/", "date_download": "2018-09-22T07:16:55Z", "digest": "sha1:UGSX3FDGZJH6UVSQGL72RE37K7BAS3FA", "length": 3483, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हुमेरा शेखचा धक्कादायक विजय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › हुमेरा शेखचा धक्कादायक विजय\nहुमेरा शेखचा धक्कादायक विजय\nमुंबई : क्रीडा प्रतिनिधी\nतेलंगणाच्या सहाव्या मानांकित हुमेरा शेखने तमिळनाडूच्या दुस-या मानांकित साई समहिताला सरळ सेटमध्ये नमवित अनिरुद्ध देसाई अखिल भारतीय टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीतील सामन्यात धक्कादायक निकालाची नोंद केली. जुहु विलेपार्ले जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेमध्ये हुमेराने साई समहितावर 6-4, 7-5 असा सरळ सेटमध्ये पराभव करत आगेकूच केली.\nसामन्यातील पहिला सेट 6-4 असा जिंकल्यानंतर दुस-या सेटमध्ये साई समहिताने चांगले आव्हान दिले पण, हुमेराने आपला खेळ उंचावत विजय मिळवला. मिहिका यादवने भुवाना कालवाचा 6-3, 7-5 असा पराभव केला. तर, महक जैनने आठव्या मानांकित निधी चिलुमुलावर 6-1, 6-2 असा विजय मिळवत पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Dhananjay-Munde-Talk-About-2019-elections/", "date_download": "2018-09-22T07:08:39Z", "digest": "sha1:3755AGCMRYOLHFD2J23WZX5SCUC3EZEC", "length": 4093, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 2014ची चूक 2019ला दुरुस्त करायची आहे: मुंडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › 2014ची चूक 2019ला दुरुस्त करायची आहे: मुंडे\n2014ची चूक 2019ला दुरुस्त करायची आहे: मुंडे\nनाशिक : पुढारी ऑनलाईन\nभाजपला मत देऊन आम्ही चूक केली आता आम्ही त्यांना मत देणार नाही, असे देशभरात बोलले जात असले तरी याची सुरूवात नाशिकमधील सटाणा तालुक्यातून झाली होती. याविषयी बोलताना ‘हा तालुका जे बोलला ते आता महाराष्ट्र आणि देश बोलू ला��ला आहे. 2014 झालेली ही चूक आता 2019 ला दुरुस्त करायची आहे’ असे सांगत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपचा समाचार घेतला. हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या दिवशी सटाणा येथे सभेत ते बोलत होते.\n‘भाजपला मत देऊन आमच्याकडून चूक झाली, असा संदेश लिहिलेले डिजीटल फलक देशात सर्वात पहिल्यांदा सटाणा तालुक्यात लागले होते, असेही ते यावेळी म्हणाले.\n‘२००८ साली शरद पवारांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी विनासायास आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात दिली होती. पण फडणवीस सरकारला इतके महिने होऊनही कर्जमाफी द्यायला जमली पाहीजे, असेही ते म्हणाले.\nकर्जमाफी हवी असेल तर, ‘'येथे पाहीजे जातीचे, येड्या गबाळ्याचे काम नाही’ असा टोलाही त्यांनी फडणवी सरकारकला लगावला.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Dr-Pawan-Chandak-a-cycle-ride-from-Alandi-to-Pandharpur-for-the-five-year/", "date_download": "2018-09-22T07:54:51Z", "digest": "sha1:CSUZ7SDWQLAOAQ27AP332R2TKSLPQ3O7", "length": 4480, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एड्सबाधितांसाठी सायकलवारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › एड्सबाधितांसाठी सायकलवारी\nएड्स बाधितांच्या रक्षणासाठी पंढरीच्या विठुरायाला साकडे घालण्यासाठी डॉ. पवन चांडक सलग पाचव्या वर्षी आळंदी ते पंढरपूर अशी सायकल वारी करीत आहेत. डॉ. चांडक व त्यांचे सहकारी आकाश गीते या दोघांनी शुक्रवारी (दि.13) सकाळी संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन घेऊन वारीला सुरूवात केली.\nएड्स बाधितांच्या पुनर्वसनासाठी परभणीतील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेचे अध्यक्ष डॉ.चांडक काम करीत आहेत. पंढरीच्या पाडुरंगाला एड्सबाधित मुलांच्या संरक्षण व हितसंवर्धनासाठी साकडे घालण्यासाठी ते दरवर्षी आषाढी वारीनिमित्त सायकल वारी उपक्रम राबवतात.\nडॉ. चांडक व सहकारी गीते यांनी शुक्रवारी पंढरीच्या दिशेने वारी सुरू केली. पुण्यातील शनिवारवाडा येथे जाऊन ���ुढे भिगवणमध्ये ते मुक्काम करणार आहेत. शनिवारी (दि.14) इंदापूर, वेळापूरमार्गे पंढरपुरात जाऊन विठ्ठल मंदिराचे दर्शन घेणार आहेत. नंतर 85 एड्सग्रस्त विद्यार्थांच्या पालवी प्रकल्पाला भेट देऊन रविवारी (दि.15) पंढरपूरजवळील कुर्डुवाडी येथे वारीचा समारोप करणार आहेत. केवळ स्वयंसेवी संस्थ्यांच्या भेटी गाठी घेत हे दोघे जण सायकल वारी करत आहेत. डॉ. चांडक व पत्नी आशा चांडक एड्सबाधित मुलांचा सांभाळ करत आहेत.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/pregancy-test-mhanje-kay-ani-ti--kashay-prkare-kam-karte", "date_download": "2018-09-22T08:12:37Z", "digest": "sha1:OCBCSX46JAURD4RE23DKAHVLVSBQXT2X", "length": 12843, "nlines": 255, "source_domain": "www.tinystep.in", "title": "प्रेग्नन्सी टेस्ट कशा प्रकारे काम करते? - Tinystep", "raw_content": "\nप्रेग्नन्सी टेस्ट कशा प्रकारे काम करते\nप्रेग्नन्सी टेस्ट म्हणजे काय आणि ती कशा प्रकारे काम करते\n'होम प्रेग्नन्सी टेस्ट' ही सामान्यतः साधी लघवीची तपासणी असते, जी ती स्त्री गर्भवती आहे की नाही, हे शोधते. या टेस्ट्स 'ह्युमन कोरिओनिक गोन्डोट्रोपिन (HCG)' नावाचे हार्मोन शोधतात. हे हार्मोन जेव्हा फलित अंडपेशी गर्भाशयाच्या कडेला आकर्षित होते; तेव्हा उत्सर्जित होते. हे एखादी स्त्री गर्भवती असतानाच तिच्या शरीरात सापडते.\nचाचणीचा परिणाम पुढील प्रकारे दर्शविला जातो\nसामान्य चाचणीमध्ये HCG च्या डिटेक्टरचा वापर होतो आणि तो रेषांच्या वा रंगांच्या माध्यमातून गरोदरपणाची अवस्था दर्शवतो.\nप्रेग्नन्सी टेस्टचे विविध प्रकार:\nमूलभूतपणे प्रेग्नन्सी टेस्टचे दोन प्रकार आहेत. ते पुढीलप्रमाणे:\nब्लड टेस्ट- हे HCG या प्रेग्नन्सी हार्मोनसाठी रक्ताची चाचणी करते. ही ब्लड टेस्ट करून घेण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जायची गरज आहे. ब्लड टेस्ट्स या लघवीच्या चाचणीच्या तुलनेत लवकर HCG शोधू शकतात. अंडाशयाच्या उत्सर्गानंतर सहा-आठ दिवसांनंतर ब्लड टेस्ट्स परिणाम सांगू शकतात. हे HCG चे अग��ी छोटे प्रमाणही मोजू शकते: म्हणून हे अगदी अचूक आहे.\nब्लड टेस्ट्सचे दोन प्रकार आहेत:\nहे रक्तातील HCG चे प्रमाण शोधते आणि अर्भकाचे वयही सांगते. जेव्हा पालकांना अंडपेशी केव्हा फलित झाली, हे जाणून घ्यायचे असते; तेव्हा ही चाचणी केली जाते.\nहे फक्त हो किंवा नाही हे परिणाम दाखवते. हे फक्त HCG ची उपस्थिती दाखवते; पण HPT च्या तुलनेत हे जास्त प्रभावी असते.\nअगोदर सांगितल्याप्रमाणे घरी केलेल्या प्रेग्नन्सी टेस्टलाच 'होम प्रेग्नन्सी टेस्ट' असे म्हणतात, जे सहजपणे मेडिकल स्टोअर्समध्ये मिळते. आणि ती चाचणी गरोदरपणा ओळखण्यासाठी वापरली जाते. हे ब्लड टेस्टपेक्षा कमी किमतीत होऊन जाते. याला पूर्ण होण्यास काही कालावधी लागू शकतो. कधी कधी तिचा अचूकपणादेखील संशयास्पद असतो; पण तिची सहज उपलब्धता, वेगळेपणा आणि कमी किंमत यांमुळे ती सर्वाधिक लोकप्रिय चाचणी आहे.\nलघवीच्या चाचणीचे दोन प्रकार आहेत:\nतुम्ही लघवीच्या धारेमध्ये एक विशिष्ट पट्टी पकडू शकता. HCG च्या उपलब्धतेनुसार, ही चाचणी रचनेनुसार तिचा रंग बदलते. सामान्यतः या चाचणीस परिणाम दर्शवण्यास चार-सात मिनिटे लागतात.\nतुम्हाला एका कप किंवा भांड्यामध्ये लघवीचा नमुना घ्यावा लागेल आणि नंतर टेस्टचे उपकरण कपमध्ये बुडवावे लागेल. रचना आणि संकेतांनुसार ही चाचणी परिणाम दर्शवेल.\nप्रेग्नन्सी टेस्ट कधी घ्यावी\nजर तुमची पाळी वेळेवर झाली नसेल; तर लगेचच तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट घेऊ शकता. ब्लड टेस्ट्ससारख्या काही चाचण्या वेळेवर न आलेल्या पाळीच्या काही दिवस अगोदरदेखील काम करू शकतात; कारण त्या HCG दर्शवण्यामध्ये अधिक संवेदनशील असतात.\nहोम प्रेग्नन्सी टेस्टसाठी तुम्ही ती टेस्ट कधी प्रभावी असेल, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या लेबलवरील संकेत वाचू शकता. साधारणपणे तुमच्या नियोजित पाळीच्या एका आठवड्यानंतर हे काम करते.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्य���\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/04/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%82-%E0%A4%86%E0%A4%9D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2018-09-22T07:34:14Z", "digest": "sha1:KDPH7I5N6T3YJEGWKKANXGXNHB7K7DW4", "length": 40154, "nlines": 349, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "अबू आझमीने उस्ताद अब्दुल करीम खानसाहेबांचा कित्ता गिरवावा (ले० जावेद नकवी, इंग्रजी दै० डॉन, पाकिस्तान, दि० १९ नोव्हें० २००९) – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\n०५.२ वेचक वेधक - टिपणे व लेख\nअबू आझमीने उस्ताद अब्दुल करीम खानसाहेबांचा कित्ता गिरवावा (ले० जावेद नकवी, इंग्रजी दै० डॉन, पाकिस्तान, दि० १९ नोव्हें० २००९)\nशुक्रवार, 4 डिसेंबर 2009 बुधवार, 9 डिसेंबर 2009 अमृतयात्री13 प्रतिक्रिया\nहिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध किराणा घराण्याचे संवर्धक-प्रवर्तक उस्ताद अब्दुल करीम खान साहेब यांच्या महाराष्ट्र व मराठी संस्कृतीला दिलेल्या योगदानाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याचा सल्ला अबू आझमीला देण्यासाठी श्री० जावेद नकवी ह्या पाकिस्तानातील डॉन या अग्रगण्य दैनिकाचे प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक ह्यांनी लिहिलेला हा इंग्रजी लेख.\nजरी श्री० नकवी यांची काही राजकीय मते आपल्याला कदाचित पटणार नाहीत; पण तरीही त्यांचा भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास, तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संपन्नता आणि प्रगल्भतेबद्दलची जाण आणि आदरभावना ह्या गोष्टी आश्चर्यचकित करतात आणि अटकेपार झेंडे रोवलेल्या मराठ्यांच्या कीर्तीचे पडघम अजुनही दूरपर्यंत वाजताहेत हे समजल्यावर छाती अभिमानाने फुलून येते.\nज्या उस्ताद अब्दुल करीम खान साहेबांचे उदाहरण लेखकाने अबु आझमीला घालून दिले आहे ते किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक मूळचे उत्तर प्रदेशातील किराणा ह्या ठिकाणचे रहिवासी. त्यांच्या गा���न कलेच्या प्रसिद्धीमुळे ते प्रथम बडोदे संस्थानाला आले आणि नंतर ते मुंबई, पुणे इथे व शेवटी मिरजेस वास्तव्याला होते. त्यांची द्वितीय पत्नी ताराबाई माने ही बडोदे संस्थानातील सरदार मारुतीराव माने यांची कन्या. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे गुरू पंडित सवाई गंधर्व, सुरश्री केसरबाई केरकर, रोशन आरा बेगम, तसेच त्यांची स्वतःची अपत्ये सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाई राणे ही त्यांच्या अत्यंत कीर्तिवंत शिष्यांपैकी होत. करीम खान साहेब हे भाषा, कला, संस्कृती अशा सर्वच दृष्टीने महाराष्ट्राशी एकरूप झाले व आपल्या कलेने महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीमध्ये मौलिक भर घातली. याच करीम खानांचा कित्ता गिरवण्याचा सल्ला श्री० जावेद नकवी यांनी अबु आझमीला दिलेला आहे. केवळ काही दशकांपूर्वी उत्तर प्रदेशाहून रिकाम्या हाताने आलेल्या या कला आणि विद्याविहीन अबू आझमीने हल्लीच निवडणूकीच्या वेळी अधिकृतपणे दीडशे कोटीची संपत्ती घोषित केली होती. त्यानंतर पोटापाण्याच्या उद्योगामुळे मराठी शिकणे राहून गेले असे म्हणणार्‍या आणि दुबईसारख्या ठिकाणी अंमली पदार्थाच्या संबंधात पकडल्या गेलेल्या आपल्या पराक्रमी चिरंजीवास पैसा आणि राजकीय संबंधांच्या बळावर सोडवून आणणार्‍या या माणसाची करीम खान साहेबांच्या पायाशीही बसण्याची लायकी नाही ही गोष्ट तर कोणीही मान्य करील.\nश्री० नकवी यांचा पूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावयास मिळेल.\nअमृतमंथन-अबू आझमीने उस्ताद करीम खानांचा कित्ता गिरवावा_जावेद नकवी_दै० डॉन_191109\nआपले मराठीप्रेमी मित्र डॉ० श्रीपाद पांडे तसेच श्री० सौरभ देशमुख ह्या दोघांनी ह्या लेखाचा दुवा पाठवला आहे.\nप्रस्तुत लेखाबद्दलचे आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील रकान्यात अवश्य लिहा.\nमराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन (वृत्त: प्रेषक सुशांत देवळेकर)\nमराठीच्या अभिमानगीताची निर्मिती – लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी (वृत्त आणि आवाहन)\n13 thoughts on “अबू आझमीने उस्ताद अब्दुल करीम खानसाहेबांचा कित्ता गिरवावा (ले० जावेद नकवी, इंग्रजी दै० डॉन, पाकिस्तान, दि० १९ नोव्हें० २००९)”\nशुक्रवार, 4 डिसेंबर 2009 येथे 1:36 pm\nमंगळवार, 8 डिसेंबर 2009 येथे 6:59 pm\nप्रिय श्री० महेश यांसी,\nआपल्या अभिप्रायाबद्दल आभार. पत्रोत्तरास उशी�� झाल्याबद्दल क्षमा असावी.\nपाकिस्तानी पत्रकारासही मराठी भाषेची व संस्कृतीची जेवढी जाण आहे तेवढी दिल्लीश्वरांपुढे उठाबशा काढणार्‍या मराठी राजकारण्यांना नसेल हा ह्यातील सर्वात सुरस (interesting) मुद्दा आम्हाला वाटतो.\nबुधवार, 9 डिसेंबर 2009 येथे 10:34 pm\nगुरूवार, 10 डिसेंबर 2009 येथे 11:20 pm\nअत्यंत आभारी आहोत. असाच लोभ असू द्या.\nआपल्याला आवडलेले लेख जास्तीतजास्त मराठीप्रेमी मित्रमंडळींपर्यंत पोचवावेत. स्वाभिमानाचा वणवा सर्वकडे पसरवून मराठी माणसाची एकजूट बांधून अन्यायाविरुद्ध एकत्रपणे आवाज उठवू.\nबुधवार, 9 डिसेंबर 2009 येथे 8:44 सकाळी\nबुधवार, 9 डिसेंबर 2009 येथे 7:05 pm\nप्रिय अपर्णा लालिंगेकर यांसी,\nजी गोष्ट परदेशी, तेसुद्धा पाकिस्तानी, जाणू शकतात; ती आपलेच, आपणच निवडून दिलेले आमदार, खासदार, मंत्री, संत्री जाणू शकत नाहीत, किंबहुना त्यांच्या गळी उतरवण्यास आपण अक्षम ठरतो. मराठी माणसाने एकजुटीने त्यांना वठणीवर आणायला हवे.\nआपल्याला आवडलेला प्रस्तुत लेख आपल्या जास्तीत-जास्त मित्र-मैत्रिणींना, मराठी व अमराठीसुद्धा, अग्रेषित करावा. मराठी माणसाच्या स्वाभिमानाला उत्तेजन देणारे ते कार्य ठरेल.\nबुधवार, 9 डिसेंबर 2009 येथे 12:53 pm\nपाकिस्तानी पत्रकारांना आपल्या बद्दल किति माहिति आहे. आणि ते आपल्या इथे घडाणार्‍या प्रसंगा बद्दल लिहितात. लेख वाचनीय आहे.\nबुधवार, 9 डिसेंबर 2009 येथे 7:20 pm\nप्रिय श्री० किशोर दीक्षित यांसी,\nआपले म्हणणे खरेच आहे. पाकिस्तानी विद्वानांनासुद्धा पूर्वीच्या हिंदुस्थाना बद्दल बरीच माहिती असते आणि तशी अधिकाधिक माहिती मिळवण्याची त्याम्ना इच्छाही असते. कारण पाकिस्तानातील संस्कृतीचा इतिहास हा त्यांनी उर्दू भाषा व मुघल संस्कृती एवढाच मर्यादित ठेवला तर पाचशे वर्षांच्या मागे त्यांना जाताच येणार नाही. अमेरिकेसारखीच ती शोकांतिका ठरेल. हिंदुस्थानाला हजारो वर्षांचा इतिहास आहे हे तेही जाणतात. पाकिस्तानात इतिहास संशोधनासाठी आजही संस्कृतचा अभ्यास होतो. इतर कुठल्याही भाषक गटापेक्षा मराठ्यांनीच इंग्रज व विविध मुसलमान राजवटींना प्रखर सशस्त्र विरोध केला. अटकेपार जाण्यासाठी मराठे पाकिस्तानपार गेले होते. हे सर्व तेही स्वतः जाणतातच. मराठ्यांच्या इतिहासाबद्दल संपूर्ण भारतीय उपखंडात आदर बाळगला जातो. पण एवढे असूनही आपणाला स्वतःला आणि आपल्या @#% राजकारण्यांना स्वतःबद्दल अत्यंत न्यूनगंडच वाटतो. आणि त्या न्यूनगंडाच्या भावनेमुळेच आज सर्वत्र आपली उपेक्षा होते आहे.\nमराठा एकजुटीने पेटून उठला तर आपण खूप काही करू शकतो. त्यासाठी बेकीचा शाप प्रथम संपवला पाहिजे आणि एकीने सर्व क्षेत्रात आपल्या हितशत्रूंशी लढा द्यायला पाहिजेत.\nबुधवार, 9 डिसेंबर 2009 येथे 8:12 pm\nप्रिय श्री० किरण खेडेकर यांसी,\n“प्रत्यक्षात कृती व्हायला हवी” हे आपले म्हणणे पूर्णपणे अचूकच आहे. पण कृती ही नीट विचार करून व्हावी. कृती करण्याआधी मराठी माणसाने एकजूट करून, व्यूहनीती आखून, मोजक्या व कुठल्या लक्ष्यांवर हल्ले करायचे ते ठरवून मगच थेट कृती करावी. चर्चेचा अर्थ हा एवढाच. चर्चा ही कृतीला पर्याय ठरणार नाही हे खरेच. पण फोडा आणि झोडा अशा डावपेच आखणारे ह्या शासनकर्त्यांना आपण पुरून (अक्षरशः जमिनीखाली पुरून) उरायला पाहिजे.\nप्रथम लहान गोष्टींनी सुरुवात करून मग मोठी आव्हाने स्वीकारणे हे योग्यच आहे.शिवाजी महाराजांनीसुद्धा प्रथम तोरण्याने सुरुवात केली, कोंडाणा, राजगड अशा मोठ्या किल्ल्यांनी नव्हे.\nगंगा नदीसुद्धा उगमाजवळ एखाद्या ओहोळाप्रमाणे असते, पुढे तिचा महाकाय नद बनतो.\nउशीरा सुचलेल्या शहाणपणाबद्दल म्हणाल तर आपण याच अनुदिनीवरील ’इंग्रजी भाषेचा विजय’ हा लेख वाचावा. आपल्याहून वाईट परिस्थितीतून अभिमानाने व जिद्दीने त्यांनी इंग्रजीला बाहेर काढली व मगच तिची भरभराट होऊ शकली.\nबुधवार, 9 डिसेंबर 2009 येथे 2:56 pm\nबुधवार, 9 डिसेंबर 2009 येथे 8:33 pm\nप्रिय श्री० संदीप सबनीस यांसी,\nश्री० किशोर दीक्षित यांचेही मत आपल्यासारखेच आहे. कृपया त्यांच्या पत्राला लिहिलेले उत्तर पहावे.\nशेवटी आपल्या सर्वांची मते बरीचशी सारखीच आहेत. मात्र आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे.\nबुधवार, 9 डिसेंबर 2009 येथे 6:34 pm\nबुधवार, 9 डिसेंबर 2009 येथे 9:04 pm\nप्रिय श्री० विश्वास देशमुख यांसी,\nमराठीत लिहिण्यासाठी आपण जी-मेलवर मराठी हा पर्याय निवडून तिथे उपलब्ध असलेली लिप्यंतराची (transliteration) सुविधा वापरू शकता. अधिक चांगले म्हणजे थेट मराठीतच टंकलेखन करणे. त्यासाठी आपण याच अनुदिनीवरील खालील दुवा वापरावा.\nआपण फार विपुल प्रमाणात लेखन करणार नसाल तर बराहा अन्यथा इन्स्क्रिप्ट पद्धत वापरावी. अर्थात कुठल्याही पद्धतीने लिहिण्यास थोडा प्रयत्न, धीर हे सर्व पाहिजेच. लहानपणी आपण प्रथम पेन्सिलीने ल���हिणे शिकतो त्या मानाने हे सर्व बरेच सोपे आहे.\nस्वामी हरिदासांचे पट्टशिष्य तानसेन हे सुद्धा आपण सांगितल्याप्रमाणेच मुसलमान झाले. मगच त्यांचा समावेश अकबराच्या नवरत्नात झाला असावा.\nआपले निरीक्षण योग्यच आहे. आपलेही उच्चभ्रू अशाच प्रकारे बडेजावाच्या खोट्या कल्पनेने भाषा व संस्कृती बदलून पाश्चात्य (इंग्रज) झाले की मग इतरांना वाटू लागते की इंग्रजी शिवाय या जगात ज्ञान अशक्यच आहे.\nआपला अभिप्राय इथे नोंदवा. उत्तर रद्द करा.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाष��क व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठी वि���्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-09-22T07:26:31Z", "digest": "sha1:NLNKP7EH246VSUQVU4X7XQ4NJBYXBXOS", "length": 9573, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आयुक्‍त-विरोधी पक्षनेत्यांचे “पॅचअप’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपिंपरी – महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या वादाचे पडसाद महासभेत उमटले. महासभेत आयुक्‍तांनी जाहिरपणे दिलगिरी व्यक्‍त केल्यामुळे राष्ट्रवादीनेही सामंजस्याने घेतले. त्यामुळे साने आणि आयुक्‍तांमध्ये “स्मार्ट सिटी’च्या बैठकीत झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या शहर सल्लागार समितीची बैठक 31 ऑगस्ट रोजी झाली. त्यावेळी खासदार, आमदार, पालिकेतील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते आणि आयुक्‍त यांच्यात खडाजंगी झाली होती.\n“स्मार्ट सिटी’अंतर्गत कास��रवाडी आणि सेक्‍टर 23 येथे प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या “सोलर सिस्टीम’मधून वीज महापालिका प्रति युनीट साडेतीन रुपये या दराने विकत घेणार आहे. तर, महापालिका कचरा व राडारोड्यापासून तयार होणारी वीज साडेसहा प्रति युनीट दराने विकत घेणार आहे. याला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आक्षेप घेतला होता. यावर आयुक्‍त हर्डीकर यांनी, “”दोन्ही विषय वेगळे असून, गफलत करु नका. अज्ञानातून असे काही बोलू नका”, असे उत्तर दिले होते. आयुक्‍तांचे उत्तर ऐकून विरोधी पक्षनेते दत्ता साने संतापले होते. आक्रमक होत त्यांनी आयुक्‍तांवर हल्लाबोल करीत बैठकीतून काढता पाय घेतला होता.\nदरम्यान, गुरुवारी झालेल्या महासभेत महासभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी डोक्‍याला काळीपट्टी बांधून सभागृहात प्रवेश केला. महापालिका आयुक्‍तांच्या वक्‍तव्याचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले की, महापालिका आयुक्‍त शहराचे असतात. एखादा विषय नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधींना समजला नसेल, तर त्यांनी त्याबाबत योग्यरित्या माहिती दिली पाहिजे. माहिती विचारल्यास अज्ञान आणि सज्ञान असा वाद निर्माण करू नये. आयुक्‍तांच्या वक्‍तव्यातून नगरसेवकांचा अवमान होत असेल, तर मी त्यांचा निषेध करतो.\nयानंतर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी विरोधी पक्षनेते आणि आयुक्‍तांना आपली बाजू मांडण्याची विनंती केली. त्यानंतर साने यांनी बैठकीत घडलेला घटनाक्रम सांगितला. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलगिरी व्यक्‍त केली. त्यामुळे विरोधी पक्षनेते आणि आयुक्‍त यांच्यातील वादावर पडदा पडला.\nमी शहराच्या हिताचे काम करत आहे. मनोभावे काम करत असताना सर्वांचा आदर, सन्मान राखणे माझे कर्तव्य आहे. माझ्याकडून अनुचित शब्द गेले असेल. त्यातून कुणाचा अवमान झाला असेल तर मी दिलगीर आहे.\n– श्रावण हर्डीकर, आयुक्‍त, महापालिका.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकॉंग्रेसकडून 10 सप्टेंबरला भारत बंदचे आवाहन\nNext articleसामाजिक सुरक्षा विभागाचा “हाय प्रोफाईल फोकस’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-22T06:50:32Z", "digest": "sha1:BDVUV54RIC55TMNOAYMJUCM2CN3PDLUH", "length": 7991, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे: ‘ते’ सिलिंडर विक्रेते रडारवर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे: ‘ते’ सिलिंडर विक्रेते रडारवर\nमहापालिकेने मागविली गॅस वितरकांची माहिती\nपुणे – महापालिकेने अतिक्रमण कारवाईत अनेक सिलिंडर जप्त केले आहेत. यात महापालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र नसतानाही अनेक वितरकांनी अनधिकृतपणे सिलिंडर विक्री केली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.\nशहरातील वितरक तसेच त्यांच्या गोडाऊनची माहिती महापालिकेने या गॅस कंपन्यांकडे पत्राद्वारे मागितली आहे. तसेच वितरकरांनी अशा प्रकारे गॅस सिलिंडर देऊ नयेत, अशा सूचना त्यांना देण्यात याव्यात अशी विनंतीही करण्यात आली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिका शहर फेरीवाला धोरण-2013 ची अंमलबजावणी करत आहे. यानुसार पथ विक्रेत्यांना रस्त्यावर खाद्य पदार्थ शिजविण्यास बंदी आहे. मात्र, त्यानंतर अनेक विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून ते परवानगी न घेताच गॅस वितरकांकडून घेतल्याचे समोर आले आहे. असे सुमारे 1 हजारहून अधिक सिलिंडर पालिकेने जप्त केले असून ते अतिक्रमण विभागाच्या गोडाऊनमध्ये ठेवले आहेत. त्यामुळे पालिकेच्या गोडाऊनला आगीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे सिलिंडर गॅस वितरकांकडे ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने माहिती मागविली आहे. याशिवाय, या वितरकांकडे एकदा सिलिंडर दिले आणि त्यानंतर पुन्हा केलेल्या कारवाईत संबंधित वितरकाकडून सिलिंडर देण्यात असल्याचे आढळल्यास अशा वितरकरांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#पत्रसंवाद: …असे आंदोलन करणे कितपत योग्य\nNext articleफर्नेस ऑईल,उर्जा निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प राबवणार\n18 ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट मिरवणूक\nशारदा गजाननाची मिरवणूक हलत्या झोपाळ्यावरून\nविश्‍वविनायक रथात निघणार वैभवशाली मिरवणूक\nमहापालिकेकडून 33 ठिकाणी ‘हिरकणी कक्षा’ची उभारणी\nभक्तांच्या आशा पूर्ण करणारा… आशापूरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-42369133", "date_download": "2018-09-22T07:40:57Z", "digest": "sha1:X5TFLPAYSBAFQ5WYR3PT2AFGYWQ3SMS4", "length": 10175, "nlines": 119, "source_domain": "www.bbc.com", "title": "सोशल - EVM मेहरबान तो... हार्दिक यांच्या सवालावर प्रतिक्रियांचा पाऊस - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nसोशल - EVM मेहरबान तो... हार्दिक यांच्या सवालावर प्रतिक्रियांचा पाऊस\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nईव्हीएम वापरून देखील निवडणुकीचा निकाल उशीराने येत असेल तर ईव्हीएमचा उपयोग काय असा सवाल पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी केला आहे. यासंदर्भात त्यानी काही ट्वीट्स केली.\nनिवडणुका जलद पार पडाव्यात यासाठी ईव्हीएमचा वापर केला जातो. मात्र निवडणुका संपल्यानंतर 7-8 दिवस ती मशिन्स बंद खोलीत ठेवण्यात येतात. यापेक्षा बॅलेट पेपरचा वापर करणं कधीही चांगला. त्यालाही तेवढाच वेळ लागतो, असं हार्दिक यांनी म्हटलं आहे.\nहार्दिक पटेल का वाटतोय गुजरातच्या तरुणांना 'तारणहार'\n'मोदीनॉमिक्स' ने खरंच विकास झाला आहे का\nहार्दिक पटेल यांच्या या मतांबद्दल काय वाटतं, असा प्रश्न आम्ही वाचकांना विचारला होता. बीबीसीच्या फेसबुक पेजवर यावर व्यक्त झालेल्या मतांचा हा गोषवारा.\nप्रणीव शेंडे यांनी \"हरणारा नेहमीच इव्हीएमच्या नावाने गळे काढतो\", असं म्हटलं आहे. तसंच, \"ईव्हीमबद्दल शंका उपस्थित करणारे आपले अपयश झाकण्यासाठी तसा बनाव करत असल्याचंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.\nसंदीप पाटील यांनी हार्दिक पटेल यांच्या विधानाचं समर्थन करत निवडणूक आयोगाची आणि आयुक्तांची भूमिका संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे.\n\"ही शक्यता नाकारता येत नाही,\" असं म्हणत अनिरुद्ध पाटील यांनी हार्दिक पटेल यांच्या म्हणण्याला पाठिंबा दिला आहे. अनेकांनी हार्दिक पटेल यांचं मत बरोबर असल्याचं म्हटलं आहे.\n\"हा घोटाळा आहे हे सिद्ध करून दाखवा, नाहीतर आपला पराभव स्वीकारा,\" असं भानूदास यांनी म्हटलं आहे.\nनाइट शिफ्टमुळं शरीराचं काय नुकसान ���ोतं\nमुख्यमंत्री ते पंतप्रधान : मोदींच्या देहबोलीत कसा झाला बदल\n\"भाजप सोडलं तर, सगळ्यांचा ईव्हीएमवर अविश्वास आहे. मात्र हॅक करायला सांगितलं तर कोणीही पुढे येणार नाही. काही जागी ईव्हीएममध्ये दोष आढळला, परंतु संपूर्ण गुजरातमध्ये ईव्हीएम दोषपूर्ण आहेत हे म्हणणं चुकीचं आहे,\" असं मत सौरभ निंबार्टे यांनी मांडलं आहे.\n\"एक्झिट पोलचे अंदाज खरे झाले, तर आता ईव्हीएमवर खापर फोडायला सगळे मोकळे\", असं मत सुनील कांझरकर यांनी व्यक्त केलं आहे. यशोधन जोशी यांनी हार्दिक यांना त्यांच्या पराभवाची खात्री वाटतं असल्याचं म्हटलं आहे.\nआसाराम बापू प्रकरणातला साक्षीदार सचिव दोन वर्षांपासून गूढरित्या बेपत्ता\nअमेरिकेत नेट न्युट्रॅलिटीला तडा : भारतात काय स्थिती\n'निवडणुकांमुळे अधिवेशन पुढे ढकलणं भारतीय लोकशाहीसाठी घातक\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nराफेल : भारतानेच सुचवली अंबानींची कंपनी - फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष\n'मी हाऊस हसबंड आहे म्हणून मित्र माझी टिंगल उडवतात'\nकाश्मीरमध्ये पोलिसांना का मारलं जात आहे\n'आम्ही प्रेमात आहोत, पण कधी सेक्स करत नाही'\nसंघाचा भागवत-धर्म : हिंदुत्व, इस्लाम, संस्कृती आणि राष्ट्रवाद\nननवर बलात्कार प्रकरणी अखेर बिशपला अटक\nसाच्यात अडकून न पडता स्वेच्छेनं जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषांसाठी\nडॉल्बी-डीजेचा दणदणाट ठरू शकतो गर्भपाताचंही कारण\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/fashion-funda-news/brachium-related-jewelry-1218974/", "date_download": "2018-09-22T07:53:01Z", "digest": "sha1:SGWEW5THGBAHEYWAJXG2N76HDEFYU3XL", "length": 23973, "nlines": 266, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आभूषणांचा दंड | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nआत्ताच्या काळात काही मोजके दागिन्याचे दंडावरचे प्रकार आहेत, त्यातलेच काही प्रकार आपण पाहू.\nगळ्यात, कानात, हातात, प���यात, बोटात घालायचे दागिने जसे लोकप्रिय आहेत, तसेच दंडात घालायचे दागिनेही लोकप्रिय आहेत. पण जुना काळ दाखवणाऱ्या टीव्ही मालिका आल्या की या दंडात घालायच्या दागिन्यांचे पुनरुज्जीवन होते.\nराजघराण्यातील प्रसिद्ध असलेला बाजूबंद हा दागिना सध्याच्या काळात फारसा पाहायला मिळत नाही. अंगठी आणि बांगडय़ा यांचा वापर आपण अजूनही मोठय़ा प्रमाणात करतो. परंतु पेशवाईच्या अखेरच्या काळात दंडावरच्या दागिन्यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता हे आढळून येते. बहुभूषणांमध्येही अनेक प्रकार त्या काळात उपलब्ध होते हे इतिहासाची पारखणी करताना समजते. आत्ताच्या काळात काही मोजके दागिन्याचे दंडावरचे प्रकार आहेत, त्यातलेच काही प्रकार आपण पाहू.\nवाकी हा दंडावरचा दागिना अजूनही स्त्रियांमध्ये लोकप्रिय आहे. हा दागिना सोन्याचा, चांदीचा, पितळेचा असतो. सध्या अँटिक सिल्व्हर, अँटिक गोल्ड यामध्येही हा दागिना पाहायला मिळतोय. पूर्वी वाकी ही बहुधा ग्रामीण भागातील स्त्रियांच्या दंडावर पाहायला मिळायची, आता दंडावरील दागिन्यांचा प्रकार कमी झाला असल्यामुळे वाकी फारशी घातली जात नाही. तरीदेखील चटईच्या व रुद्रगाठीच्या नक्षीची वाकी स्त्रियांच्या जास्त पसंतीस पडते हे आढळून येते. नागर समाजातील उच्चवर्णीय स्त्रिया पूर्वी वाकीचा मोठय़ा प्रमाणात वापर करत. त्यांच्या वाक्यांवरील नक्षी ही अगदी कोरीव असे. नाजूक घडणावळीच्या सोन्याच्या वाक्या या स्त्रिया वापरत, तर याउलट ग्रामीण समाजातील स्त्रिया ठोसर व चांदीच्या वाक्या वापरत. वाकी हा दंडावरील दागिन्यांचा प्रकार दंडावर घट्ट बसेल अशा रीतीने प्रेस करून घातला जातो. वाकीला एक विशिष्ट माप नसल्यामुळे स्त्रिया एकमेकींच्या वाक्यांची देवाणघेवाणदेखील करू शकतात. गोलाकार, उभट, वळणदार असे वेगवेगळे वाकीचे प्रकार आहेत.\nनागोत्र या दंडावरील दागिन्याला ग्रामीण भागात नागोत्तर या नावाने ओळखले जाते. वेटोळे घालून बसलेल्या नागाप्रमाणे नागोत्र हा दागिना असतो. पूर्वीच्या काळी ग्रामीण व नागर भागात हा दागिना मोठय़ा संख्येने वापरात होता. कालांतराने शहरी भागातील लोकांनीही नागोत्र वापरण्यास सुरुवात केली, परंतु शहरातील नागोत्र अगदी आखीव-रेखीव, सुबक नक्षीकाम असलेलं सुवर्णजडित असे तर गावाकडील नागोत्र चांदीचं आणि ठसठशीत असे. धनगर समाजातील लोक या दागिन्यांचा जास्त वापर करत असल्यामुळे चांदीचे नागोत्र जास्त प्रचलित आहे व आता ऑक्सिडाइज, अँटिक सिल्व्हरमध्ये हे नागोत्र बाजारात उपलब्ध आहे व तरुण मुली हौसेने असे नागोत्र फॅशन म्हणून घालताना दिसतात. जय मल्हार मालिकेतील बानू या पात्रालादेखील अशाच प्रकारचे नागोत्र देण्यात आले आहे व तिच्यासोबत असणाऱ्या सख्या, मंजी वगैरे पात्रांच्या दंडावरही नागोत्र हा दागिना पाहायला मिळतो.\nनागबंद या दागिन्याला फक्त नाग असेही संबोधतात. नागबंद हे वाकीप्रमाणेच असते. एखाद्या नागाने दंडाला घट्ट वेटोळे घालून बसावे व त्याचा फणा उभारावा अशाप्रकारे नागबंदांची रचना असते. चित्रात किंवा मूर्तीमध्ये शंकराच्या पिंढीसमोर बसलेल्या नागाची रचना जशी असते तशीच नागबंद दागिन्याची असते. हा दागिनादेखील पूर्वी धनगर व ग्रामीण समाजात फार प्रचलित होता. सोने, चांदी, पितळ, तांबे, पंचधातू अशा विविध धातूंमध्ये हा दागिना पाहायला मिळतो. पूर्वी शिवभक्तांच्या दंडावर अशा प्रकारचा दागिना आढळून येई आता स्टाइल म्हणून त्याचा वापर होतोय.\nशहरी भागात प्रसिद्ध असलेला व आजही तितक्याच संख्येने वापरला जाणारा बाजूबंद हा दंडावरील दागिना आहे. वाकीप्रमाणे बाजूबंद प्रेस करून न घालता त्याला दंडाच्या आकारानुसार अडकवायचा फास असतो. त्यामुळे हा दागिना दंडाच्या आकारानुसार खास बनवून घ्यावा लागतो. सुरेख घडणावळीचा, सुवर्णाचा, रत्नजडित असा हा दागिना लग्नकार्यात मोठया प्रमाणात पाहायला मिळतो. या दागिन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कोरीव नक्षी पाहायला मिळते. शिवाय याला लटकन म्हणून खाली घुंगरू जोडलेले असतात, त्याने याची शोभा आणखीन खुलून दिसते. विविध फुलांची, पानांची, कुयरीची, बदामाची अशा एक ना अनेक नक्षी बाजूबंदमध्ये आढळून येतात. जय मल्हार मालिकेतील म्हाळसा आणि लक्ष्मी तर गणपती बाप्पा मोरया या मालिकेतील पार्वती या पात्रांचा भरगच्च बाजूबंद लोकांचे लक्ष लगेच वेधून घेतो. यावरून राजघराण्यातील स्त्रिया या दागिन्यांचा वापर मोठया प्रमाणात करत असतील हे समजते व अशा मालिकांचे अनुकरण करून पुन्हा स्त्रिया सणावाराला असे पारंपरिक दागिने घालू लागल्या आहेत.\nताळेबंद हा दागिना जास्त करून चांदी या धातूपासून बनवतात. खेडेगावात हा दागिना पूर्वी फार प्रचलित होता. किंबहुना अजूनही त्याचा ��ापर गावामध्ये होतो. चटईची नक्षी असलेल्या वाकीप्रमाणे या दागिन्याचीदेखील रचना असते; परंतु वाकीपेक्षा हा दागिना भरगच्च, भक्कम अशा स्वरूपातील असतो. ग्रामीण भागात या दागिन्याला खूप मागणी आहे.\nआदिवासी समाजात वापरात असलेला वेळा हा दागिना त्याच्या पेहरावाचा एक भाग आहे. ताळेबंदासारखाच हा दागिनादेखील अगदी जाडजूड स्वरूपाचा असतो. आदिवासी, ठाकर लोक आजही हा दागिना वापरतात. यावरील कोरीव नक्षीकाम अगदी पाहण्यासारखे असते. या दागिन्यांचा प्रसार आदिवासी समाजात जास्त दिसत असला तरी शहरी भागात वेळा हा दंडावरील दागिन्यांचा प्रकार अँटिक सिल्व्हरमध्ये पाहायला मिळतो. या दागिन्याला वेळा असे म्हणतात हे जरी शहरी भागातील लोकांना माहीत नसले तरी दंडावरील दागिन्यांचा एक प्रकार म्हणून तो विकत घेण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. हा दागिनादेखील मुख्यत: चांदीचाच असतो; परंतु चांदी आणि सोने महाग झाल्यामुळे आता रोजच्या वापरासाठी किंवा एखाद्या खास कार्यक्रमासाठी लोक ऑक्सिडाइज, अँटिक सिल्व्हरमध्ये हा दागिना घेतात.\nअसेच काही दंडावरच्या दागिन्यांचे पारंपरिक प्रकार जे लोकांना नावाने माहीत नाहीत, परंतु त्यांच्या कलात्मक रूपाने, त्यावरील नक्षीकामाने लोकांना आवडू लागलेत आणि पुन्हा ते प्रकार नव्याने, नव्या ढंगाने नवीन पिढीपर्यंत येऊन पोहोचलेत. पारंपरिक दागिन्यांचे असेच अनेक प्रकार आपण जपले पाहिजेत आणि पुढच्या पिढीपर्यंत ते घेऊन गेले पाहिजे हे यावरून लक्षात येतं. नव्या दागिन्यांसोबतच ऐतिहासिक दागिन्यांची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे आणि आपण ते नक्कीच पार पाडूया.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखा��िण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/hello-seo-experts-https-or-http.html", "date_download": "2018-09-22T07:22:11Z", "digest": "sha1:6SRHOJLCMAXI4KGHMN4H4KX5WSJRR67P", "length": 14282, "nlines": 62, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Hello SEO experts ! HTTPS or HTTP ? - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://tortlay.com/?auction_cat=others&lang=mr", "date_download": "2018-09-22T07:33:36Z", "digest": "sha1:CMIGLVJEULE4A4E4JT3LEKFN3XKRPAXV", "length": 8347, "nlines": 175, "source_domain": "tortlay.com", "title": "Others Archives - តថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव", "raw_content": "\nតថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव > लिलाव > दुसरे काही\nकार्ल A1 DT638 प्रीमियम पेपर ट्रिमरमधील\n25 सप्टेंबर 2015 6:41 पंतप्रधान\nलक्झरी स्वतः युरोपियन चांदी चार्म महिला दागिने फुले चष्मा ब्रेसलेट\n29 ऑक्टोबर 2015 9:41 सकाळी\n3 मे 2016 1:54 पंतप्रधान\nजी-स्टार तंत्रज्ञान बनावट डिटेक्टर पेन मार्कर\n11 मे 2016 4:24 पंतप्रधान\n100मिली बजेट रोलर REJUVINATOR, क्लिनर पेपर गोलाकार मशीन फोल्डर inseterter\nवर पोस्टेड मे 20, 2016 करून ttadmin\n20 मे 2016 10:03 पंतप्रधान\nवर पोस्टेड मे 20, 2016 करून ttadmin\n20 मे 2016 10:10 पंतप्रधान\nमुलभूत भाषा सेट करा\n3Samsung दीर्घिका S4 i9500 क्ष साफ एलसीडी गार्ड शिल्ड स्क्रीन संरक्षण चित्रपट\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nप्रकरण व्हिनाइल स्टिकर्स सेट\nMophie रस पॅक अधिक आयफोन 4s / 4 बॅटरी केस – (2,000mAh) – किरमिजी\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nइंटेल कोर i7-4770K तुरुंग-कोर प्रोसेसर डेस्कटॉप (3.5 जीएचझेड, 8 एमबी कॅशे, इंटेल एचडी)\nनवीन आयफोन 7 अधिक सर्व रंग 256GB\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nकार्ल A1 DT638 प्रीमियम पेपर ट्रिमरमधील\nलक्झरी स्वतः युरोपियन चांदी चार्म महिला दागिने फुले चष्मा ब्रेसलेट\n9Samsung दीर्घिका S4 एच प्रीमियम समासाच्या ग्लास स्क्रीन संरक्षण चित्रपट\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nभेटी झाडाकडे – साठी भेटवस्तू दुकान प्रदर्शन व्हिनाइल स्टिकर्स\nकॉपीराइट © 2015 តថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%AC", "date_download": "2018-09-22T07:34:31Z", "digest": "sha1:PTQ6QOAGS7VO7OOPV3PKTWWDUW2VNXQU", "length": 16476, "nlines": 695, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नोव्हेंबर ६ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< नोव्हेंबर २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nनोव्हेंबर ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१० वा किंवा लीप वर्षात ३११ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१५२८ - समुद्री वादळात आपले जहाज बुडाल्यावर किनाऱ्यावर आलेला स्पेनचा आल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका टेक्सासमध्ये पाय ठेवणारा पहिला युरोपीय झाला\n१८४४ - डॉमिनिकन प्रजासत्ताकने आपले पहिले संविधान अंगिकारले\n१८६० - अब्राहम लिंकन अमेरिकेचा १६वा राष्ट्राध्यक्ष झाला\n१८६१ - जेफरसन डेव्हिस कॉन्फेडरेट स्टेट्स ऑफ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला\n१८६५ - अमेरिकन यादवी युद्ध - जगप्रदक्षिणा करून आलेल्या दक्षिणेच्या सी.एस.एस. शेनान्डोआह या युद्धनौकेने उत्तरेच्या सैन्यासमोर आत्मसमर्पण केले\n१९१३ - दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक\n१९४१ - दुसरे महायुद्ध - जोसेफ स्टालिनने आपल्या राजवटीत फक्त दुसर्‍यांदा सोवियेत संघाला उद्देशून भाषण केले सोवियेत संघाचे ३.५ लाख सैनिक ठार झाले असले तरी जर्मनीचे ४५ लाख सैनिक ठार झाल्याचा दावा केला\n१९४३ - दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाने क्यीव परत घेतले. शहर सोडण्याआधी जर्मन सैनिकांनी तेथील जुन्या इमारतींची नासधूस केली\n१९६५ - क्युबा आणि अमेरिकेने क्युबाच्या अमेरिकेस जाण्यास तयार असलेल्या नागरिकांना हलविण्याचे सुरू केले. १९७१पर्यंत सुमारे अडीच लाख क्युबन यामार्गे अमेरिकेत आले\n१९८५ - कोलंबियामध्ये दहशतवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयाची इमारत काबीज करून ११ न्यायाधीशांसह ११५ व्यक्तींना ठार मारले\n१९८६ - ब्रिटिश इंटरनॅशनल हेलिकॉप्टर्सचे बोईंग २३४एलआर प्रकारचे हेलिकॉप्टर कोसळून ४५ ठार\n२००२ - पॅरिसहून व्हियेनाला जाणाऱ्या रेल्वेगाडीला आग. १२ ठार\n२००४ - इंग्लंडमध्ये उफ्टन गावाजवळ मोटारगाडीला रेल्वेगाडीची धडक. ६ ठार, १५० जखमी\n२००५ - अमेरिकेच्या एव्हान्सव्हिल शहराजवळ टोर्नॅडोमुळे २५ ठार\n२००५ - म्यानमारच्या लश्करी राजवटीने राजधानी रंगूनहून प्यिन्मना शहरास हलवली\n१४९४ - सुलेमान, ऑट्टोमन सम्राट\n१६६१ - कार्लोस दुसरा, स्पेनचा ��ाजा\n१८४१ - आर्मांड फॅलियेरेस, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष\n१८६० - इग्नास पादेरेव्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष\n१८७६ - अर्नी हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू\n१८९३ - एड्सेल फोर्ड, अमेरिकन उद्योगपती\n१८९७ - जॅक ओ'कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू\n१९१९ - ऍलन लिसेट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू\n१९२१ - जॉफ राबोन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू\n१९२७ - एरिक ऍटकिन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू\n१९४६ - सॅली फील्ड, अमेरिकन अभिनेत्री\n१९४८ - ग्लेन फ्रे, अमेरिकन संगीतकार\n१९५६ - ग्रेम वूड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू\n१२३१ - त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट\n१४०६ - पोप इनोसंट सातवा\n१६३२ - गुस्ताफस ऍडोल्फस, स्वीडनचा राजा\n१६५६ - होआव चौथा, पोर्तुगालचा राजा\n१७९६ - कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी\n१८३६ - चार्ल्स दहावा, फ्रांसचा राजा\n१८९३ - पीटर इल्यिच त्चैकोव्स्की, रशियन संगीतकार\n१९२५ - खै दिन्ह, व्हियेतनामचा राजा\n१९२९ - मॅक्सिमिलियन फोन बाडेन, जर्मनीचा चान्सेलर\n१९८७ - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते\nसंविधान दिन - डॉमिनिकन प्रजासत्ताक, ताजिकीस्तान\nगुस्ताफस ऍडोल्फस दिन - स्वीडन.\nनोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर महिना\nबीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: सप्टेंबर २०, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी ११:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-latest-marathi-news-trends-breaking-news-441/", "date_download": "2018-09-22T07:01:28Z", "digest": "sha1:O6CFYX4FFWEN4LKAZ3IXQC2MOICPPJUX", "length": 12590, "nlines": 172, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मुख्याध्यापकांनी शाळेच्या गुणवत्तेवर भर द्यावा- तेजोराव गाडेकर", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमुख्याध्यापकांनी शाळेच्या गुणवत्तेवर भर द्यावा- तेजोराव गाडेकर\n ता.प्र.-मुख्याध्यापकांनी शाळेच्या गुणवत्त्ेवर लक्ष घालावे जेणेकरून विद्यार्थी शिक्षीत होवून भविष्यातील पिढी गुणवंत पिपजेल असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी तेजोराव गाडेकर यांनी मुख्याध्यापक सहविचार सभेत केले.\nअप्रशिक्षीत शिक्षक, वेतनातील त्रुटी स्पर्धा परीक्षा, अतिरीक्त शिक्षक समायोजन व अन्य शैक्षणिक विषयांवर मुख्याध्यापक सभेचे आयोजन श्रॉफ हायस्कुल येथे करण्यात आले होते.\nयावेळी उपशिक्षणाधिकारी रोकडे, वेतनपथक अधिक्षक एस.आय. चव्हाण, विज्ञान तज्ञ दिनेश देवरे, मुख्याध्यापिका सौ.सुषमा शाह, विद्या सचिव निमेश सुर्यवंशी, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष जयदेव पाटील, दत्तात्रय सुर्यवंशी, रफिक जहांगीरदार, बिर्‍हाडे आदी उपस्थित होते.\nयावेळी वेतन पथक अधिक्षक यांनी देयके वेळेवर व उपस्िित होते. यावेळी वेतनपथक अधिक्षक यांनी देयके वेळेवर व अचुक सादर करावी असे आवाहन केले. भविष्यनिर्वाह निधीचा हिशोब सर्वांना लवकर देण्याचे आश्वासन केले.\nभविष्य निर्वाहनिधीचा हिशोब सर्वांना लवकर देण्याचे आशवासन दिले. दिनेश देवरे यांनी एन.टी.एस., एन.एम.एम.एस यावर मार्गदर्शन केले.\nप्रसंगी मार्गदर्शन करतांना शिक्षणाधिकारी तेजोराव गाडेकर यांनी सांगितले की, शिक्षणहक्क कायद्यान्वये शिकवण्यासाठी प्रशिक्षीत शिक्षकच आवश्यक आहे व तस ठराव संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केला आहे.\nयाबाबत शाळांमध्ये अप्रशिक्षीत शिक्षक नसल्याचे हमीपत्र मुख्याध्यापकांकडून लिहून घेतले. अप्रशिक्षीत शिक्षक असतील तर 31 मार्च 2019 पर्यंत त्यांनी प्रशिक्षीत व्हावे असे आवाहन केले.\nदि.1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक शाळेतर स्वच्छता पंधरवाडा साजरा करावा यात स्वच्छता शपथ, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी, गीतगायन, ग्रामस्वच्छता, चित्रकला, वादविवाद स्पर्धांचे आयोजन करावे. असे आवाहन यावेळी शिक्षणाधिकार्‍यांनी सर्व उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करतांना केले. सर्व मुख्याध्यापक यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.\nसुटीच्या दिवशीच शिक्षक दिनाचे कार्यक्रम घ्यावे\nदि.5 सप्टेंबर शिक्षक दिनाला अनंत चतुर्दशीची सुटी असली तरी हा शिक्षक गौरव दिवस असल्याने कार्यक्रमांचे आयोजन करून तसा अहवाल पाठवण्याची सूचना केली.\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र यातील तरतूदीनुसार प्रत्येक शाळेत गुणवत्ता कक्ष स्थापन करावा, शाळाबाहय विद्यार्थी शोधकेंद्र सुरू करावे. ज्ञानरचनावादवर भर द्यावा, स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी तयार करावेत शालेय आवारात व शालेय परिसरात तंबाकू गुटका, धु��्रपान केले जाणार नाही याची काळजी घ्यावी.\nत्यासंबंधी प्रतिबंधात्मक सूचना चित्रीत कराव्यात व शाळा 100 टक्के तंबाकू मुक्त करावी असे आवाहन केले.\nPrevious articleनाशिक ई-पेपर (दि. ०१ सप्टेंबर २०१७)\nNext articleतलवारीचा धाक दाखवून 22 हजाराची लुट\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t1216/", "date_download": "2018-09-22T07:02:27Z", "digest": "sha1:EMJTROYF665J4VK2QOGG2A7TVJ7SBJL2", "length": 7290, "nlines": 191, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-राख़ ...-1", "raw_content": "\nमी माझ्या मनापासून पाळले होते...\nतू नाही ठेवली किम्मत त्यांची\nम्हणुन काल मी माझे प्रेत जाळले होते...\nझाली होती गर्दी फार\nकाही जनांना घाई फार\nआग पूर्ण विझली तरी\nप्रेत माझे जळतच होते...\nहाथ आगिने सलत होते...\nराख़ अजूनही गरम होती\n'' उद्या वाहू '' म्हणुन गेले...\nमागच्या मागे वलुन गेले ....\nकुणीतरी तिच्या स्पर्शासम उब देत होत्तं...\nमी उठून पाहिले तर\nशेजारी एक प्रेत जळत होत्तं...\nआलेत मागोमाग राख़ वेचनारे\nवेचुन मला त्यांनी घरी नेले...\nअनोळखी कुजबूज करून गेले ...\nएक राख़ मडकी होती शेजारी...\nमाझ्या सारखेच तिचे रूप\nजणू काही म्हणत होती बिचारी ...\nवाहिली दोन्ही मडकी होती ...\nत्या राखेचा स्पर्श होताच कळल\nदूसरी राख़ तिची होती ...\nराहुल राव...मस्तच हो..डोळ्यात आश्रू आले आमच्या.. :'(\nवाहिली दोन्ही मडकी होती ...\nत्या राखेचा स्पर्श होताच कळल\nदूसरी राख़ तिची होती ...\nमी मा���्या मनापासून पाळले होते...\nतू नाही ठेवली किम्मत त्यांची\nम्हणुन काल मी माझे प्रेत जाळले होते...\nझाली होती गर्दी फार\nकाही जनांना घाई फार\nआग पूर्ण विझली तरी\nप्रेत माझे जळतच होते...\nहाथ आगिने सलत होते...\nराख़ अजूनही गरम होती\n'' उद्या वाहू '' म्हणुन गेले...\nमागच्या मागे वलुन गेले ....\nकुणीतरी तिच्या स्पर्शासम उब देत होत्तं...\nमी उठून पाहिले तर\nशेजारी एक प्रेत जळत होत्तं...\nआलेत मागोमाग राख़ वेचनारे\nवेचुन मला त्यांनी घरी नेले...\nअनोळखी कुजबूज करून गेले ...\nएक राख़ मडकी होती शेजारी...\nमाझ्या सारखेच तिचे रूप\nजणू काही म्हणत होती बिचारी ...\nवाहिली दोन्ही मडकी होती ...\nत्या राखेचा स्पर्श होताच कळल\nदूसरी राख़ तिची होती ...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nप्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-pitale-colony-chain-snashing/", "date_download": "2018-09-22T06:47:22Z", "digest": "sha1:6DUJFRNW5JYOEFH6A6TSZ2UDE6H62GQL", "length": 6020, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पितळे कॉलनीत दिवसाढवळ्या धूमस्टाईलने चोरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपितळे कॉलनीत दिवसाढवळ्या धूमस्टाईलने चोरी\nनगर – एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे सत्र थांबायला तयार नाही. पितळे कॉलनीत दिवसाढवळ्या धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरांनी दुचाकीवरून येऊन लांबवली. सोनादेवी शर्मा (वय 50, रा. नागापूर) यांच्या गळ्यातून 20 हजार रुपयांची सोनसाखळी चोरांनी चोरून नेली आहे.\nएमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सोनादेवी या भाजीपाला आणण्यासाठी रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून त्यांच्या मागून आलेल्या दोघा चोरांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. आठवड्याभरात धूमस्टाईलने चोरी करण्याची ही दुसरी घटना आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसाथीच्या आजारांचा शहरवासीयांना “डंक’\nNext articleआशियाई क्रीडा स्पर्धां: हिमा दासने केली रौप्यपदकाची कमाई\nPhotos : भाविनिमगाव (जिल्हा : नगर) गणपती दर्शन\nPhotos : नगर गणेश दर्शन…\nPhotos : कोपरगाव (जिल्हा – नगर) गणपती दर्शन\nशेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी\nव्याजाच्या पैशांसाठी व्यापाऱ्यास मारण्याची सुपारी\nसावेडीतील कचऱ्याचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pimpalevandi-leopard-injured-dogs-aattack-120357", "date_download": "2018-09-22T07:48:50Z", "digest": "sha1:ZM7KIB3MBV7ESDMGHKY3N5XUTOYCRKZK", "length": 15161, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pimpalevandi leopard injured in a dogs aattack पिंपळवंडीला कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्या जबर जखमी | eSakal", "raw_content": "\nपिंपळवंडीला कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्या जबर जखमी\nबुधवार, 30 मे 2018\nजुन्नर - पुणे - नाशिक मार्गावरील पिंपळवंडी- चाळकवाडी ता.जुन्नर येथे मंगळवार(ता.२९) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन कुत्र्यांनी चढविलेल्या हल्ल्यात बिबटया जबर जखमी झाला. हा बिबटया येथील अनिल सोनवणे यांच्या शेतात बसलेला होता. दोन कुत्र्यांनी एकत्रितपणे केलेल्या हल्ल्यात बिबट्याच्या तोंडाला व पोटाला मोठया जखमा झाल्या आहेत. तर बिबट्याने केलेल्या प्रतिकारात एका कुत्र्याच्या कानाला व उजव्या पायाला जखम झाली आहे. ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी पिंपळवंडी येथील प्राणीप्रेमी व सर्पमित्र आकाश माळी यांना येथे बोलवले.\nजुन्नर - पुणे - नाशिक मार्गावरील पिंपळवंडी- चाळकवाडी ता.जुन्नर येथे मंगळवार(ता.२९) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन कुत्र्यांनी चढविलेल्या हल्ल्यात बिबटया जबर जखमी झाला. हा बिबटया येथील अनिल सोनवणे यांच्या शेतात बसलेला होता. दोन कुत्र्यांनी एकत्रितपणे केलेल्या हल्ल्यात बिबट्याच्या तोंडाला व पोटाला मोठया जखमा झाल्या आहेत. तर बिबट्याने केलेल्या प्रतिकारात एका कुत्र्याच्या कानाला व उजव्या पायाला जखम झाली आहे. ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी पिंपळवंडी येथील प्राणीप्रेमी व सर्पमित्र आकाश माळी यांना येथे बोलवले.\nआकाश माळी आणि काही स्थानिक ग्रामस्थानीं काठीच्या सहाय्याने बिबट्यावर हल्ला करणाऱ्या कुत्र्यांना पळवुन लावून कुत्र्याच्या हल्ल्यातून बिबट्याची सुटका केली. या परिसरात बिबट्याने शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला केला होता आणि त्यात त्यांचे नुकसान झाले होते. यामुळे संतप्त ग्रामस्थांकडून बिबटयास मारहाण होऊ नये यासाठी माळी यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले. बिबट्याला कोणीही दुखापत करू नये अशी विनंती केली. यानंतर वनविभागाला संपर्क साधला ओतुर वनपरिक्षेत्र विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले त्यांनी जखमी बिबट्याला पकडले.\nया हल्ल्यात बिबट्या जबर जखमी झाला असुन, त्याला पुढील उपचारासाठी तातडीने माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल केले आहे. बिबट निवारण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय देशमुख यांनी सांगितले की, हा दीड वर्षाचा नर बिबट असुन त्यावर उपचार सुरु आहेत पण बिबट्याची प्रकृती खुप नाजुक आहे. या बिबटच्या डाव्या डोळ्याला अगोदरच दुखापत झालेली असुन, तो आजारी असावा. यामुळे तो कुत्र्याच्या हल्यात जखमी झाला.\nओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान यांनी सांगितले की हा बिबट्या अगोदर जखमी अथवा आजारी असावा हा कुत्र्याच्या हल्यात जखमी झाला नसावा तो पहिल्या पासुनच जखमी असल्याचे दिसत आहे. तो जखमी कशामुळे झाला असावा याचा शोध घेण्यात येत आहे. पिंपळवंडी परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. अनेकदा बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याची पाळीव जनावरे, कुत्रा बिबट्याचे भक्ष बनले आहेत. वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र वनविभाग सोयीस्कर पणे त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची स्थानिक ग्रामस्थांची भावना झाली आहे.\n'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत\nमुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा...\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर��थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/555774", "date_download": "2018-09-22T07:36:44Z", "digest": "sha1:SWA5IIDB3FUMEO2Y3IITPAJ43D26BV2W", "length": 7145, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "झुणका भाकर केंद्रातील हालचालीमुळे प्रशासनाची तारांबळ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » झुणका भाकर केंद्रातील हालचालीमुळे प्रशासनाची तारांबळ\nझुणका भाकर केंद्रातील हालचालीमुळे प्रशासनाची तारांबळ\nन्यायालयाच्या आदेशानंतर महसूल प्रशासन आणि एसटी प्रशासनाने सातारा बसस्थानकातील असलेले अतिक्रमीत झुणका भाकर केंद्राचा ‘सातारी पाहुणचार’ घेतला होता. परंतु त्याच जागेवर तथाकथीत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी अचानक जुळवाजुवळ करुन मंडप टाकण्याचा प्रयत्न करण्यास सुरवात केल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली. होत असलेल्या अतिक्रमणाबाबत लगेच सातारा पोलिसांनी त्या ठिकाणी हजर झाले. मात्र, एसटीच्या अधिकाऱयांच्या काळजात धस्स झाले. सायंकाळी उशीरा बसस्थानकात पोलीस बंदोबस्त असल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.\nन्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बसस्थानकातील झुणका भाकर केंद्राचे अतिक्रमण हटवण्यात आले. त्यावरुन एक सामाजिक कार्यकर्त्या अन तिच्या महिला कार्यकर्त्यां व एसटीच्या तात्कालिन आगारप्रमुख नीलम गिरी यांच्यात शाब्दीक चकमक झाली. त्यावेळी केलेल्या धाडसामुळे गिरी यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हाही दाखल झाल्याची खंत आजही एसटीच्या कर्मचारी व अधिकारी यांच्यात आहे. सोमवारी दुपारी त्याच संस्थेचे काही कार्यकर्ते तेथे जमून मंडपाचा छत बाधून बोर्ड लावत होते. त्यांच्या हालचालीवरुन पुन्हा अतिक्रमण करत असल्याची माहिती मिळताच सातारा पोलीस दल वातावरण तणावपूर्ण होवू नये म्हणून उपस्थित राहिले. पोलिसांना त्या कार्यकर्त्यांनी आमचे शिबिर असल्याचे सांगून पोलिसांच्या डोळय़ात ���ुळ फेकण्याचे काम केले. तर सातारा आगारप्रमुख कोळी यांनाही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सातारा पोलीस दलाला तशी माहिती दिली. दुपारी या प्रकारामुळे प्रशासन वेठीला धरल्याची जोरदार चर्चा सुरु होती.\nकराडमध्ये उंडाळकर-भोसलेंचे मैत्रिपर्व संपुष्टात\nमहागाई नियंत्रणासाठी शेतीमालाचे दर पाडले\nसांबधीतानी फलटणमधील अतिक्रमण न काढल्यास बुलडोझर चालवणार\nअपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावर भर : मंत्री पाटील\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/on-page-problem-need-urgent-help.html", "date_download": "2018-09-22T07:24:58Z", "digest": "sha1:6DEC2L6ESFRHFEDRYV4HDVEPHZJBUBVK", "length": 14893, "nlines": 61, "source_domain": "marathifacebook.com", "title": "on-page problem need urgent help - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे म��लदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/113-maharashtra-news?start=20", "date_download": "2018-09-22T08:02:11Z", "digest": "sha1:VRYW45JLDHYS5D4GTCRUOU7IMCFJQBDZ", "length": 4463, "nlines": 116, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "maharashtra news - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअकोला मध्ये ऐतिहासिक परंपरा व अनोखा कावड उत्सव\n त्यांनी चक्क बंगलाचं उचलला...\nआता अस्वच्छता पसरवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर होणार दंडात्मक कारवाई\nआता पुण्यातही जातवैधता प्रमाणपत्रावरुन 7 नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव\nआपल्या लाडक्या बाप्पाची विज्ञाननिष्ठा\nआपल्या लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक करताय तर पुढील टीप्स जरूर वाचा\nआंबेनळी बस दुर्घटनेत बचावलेल्या 'त्या' अधिकाऱ्याची बदली करण्यात आली\nएका वर्षभरात मुलं होतात मग पाणी पुरवठा योजनांसाठी पैसे खर्चायला 2 वर्ष कशी लागतात\nएस.टी महामंडाळाला नवीन 500 बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी - सुधीर मुनगंटीवार\nकराडमधील या गणेश मंडळाचा अनोखा समाजपयोगी उपक्रम\nकोल्हापूरातील बसचालकाने केली एसटीची कायापालट\nछोट्या दुका���दारांना प्लास्टिक वापरण्याची परवानगी - रामदास कदम\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nजळगावमध्ये अमानुष प्रकार, चिमुकल्याच्या डोळ्यात काड्या खुपसून काचेने ओरखडेही ओढले\nदूध दरवाढीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे आंदोलन...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617020", "date_download": "2018-09-22T08:02:05Z", "digest": "sha1:LHFNA3K7XB2VGPMJPA25B7QRSDR4RBHA", "length": 12262, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महाडीकांच्या ‘गोविंदा’चा शिराळा विधानसभेच्या दहीहंडीवर डोळा ! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » महाडीकांच्या ‘गोविंदा’चा शिराळा विधानसभेच्या दहीहंडीवर डोळा \nमहाडीकांच्या ‘गोविंदा’चा शिराळा विधानसभेच्या दहीहंडीवर डोळा \nयुवराज निकम / इस्लामपूर\nपेठनाक्याच्या महाडिकांचा गोविंदा तथा सम्राट महाडीक हे बेरकी आहेत. अल्प वयात राजकीय खेळी करण्यात ते पारंगत बनले आहेत. त्यातूनच त्यांनी पहिल्यांदा पेठ जिल्हा परिषदेची जीत साधली. त्यानंतर थेट सरपंच निवडणूकीत आईंना निवडून आणण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. आता तर या गोविंदाने शिराळा विधानसभा मतदार संघावर डोळा ठेवून धडक मारली. महाडीक-राणे पॅटर्न राबवून शिराळ्याची दहीहंडी फोडण्याचा इरादा निश्चित झाला आहे.\nवनश्री नानासाहेब महाडिक यांनी पाठीमागील काळात दोन वेळा विधानपरिषद निवडणूक लढवून राज्याच्या राजकारणात जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. कोल्हापुरचे महाडिक आमदारकी व खासदारकीचे फड मारत असताना, पेठनाक्याचे महाडिक काहीसे मागे राहीले. पण वाळवा व शिराळ्याच्या राजकारणात ते नेहमीच ‘किंगमेकर’च्या भूमिकेत राहिले आहेत. या दोन्ही मतदार संघात त्यांनी सर्वानांच आलटून-पालटून मदत केली आहे. आता तर नानासाहेबांना दोन्ही पुत्र राहूल व सम्राट यांची मोलाची साथ मिळत आहे. राहूल यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि शैक्षणिक कामातून संघटन केले आहे. तसेच सम्राट यांनीही राजकारण, समाजकारण, क्रिडा क्षेत्राच्या माध्यमातून युवकांचे भक्कम संघटन केले आहे.\nसम्राट महाडिक हे बेरकी आहेत. त्यांची राजकीय प्रगल्भता वाढत आहे. शिवाय टायमिंग साधण्यात ते पटाईत आहेत. येलूर जिल्हा परिषद मतदार संघापुरत्या असणाऱया राजकीय वर्चस्वाची कोंडी फोडून त्यांनी गत वेळच्या जिल्हा प���िषद निवडणूकीत पेठ मतदार संघावर कब्जा केला. परिणामी शिराळा विधानसभा मतदार संघात असणाऱया वाळव्यातील 48गावांत महाडिक गटाची ताकद वाढण्यास मदत झाली. त्या बळावरच योग्य टायमिंग साधून सम्राट यांनी पेठ ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण महिला सरपंच आरक्षण पडल्यानंतर आई मिनाक्षीताई महाडिक यांना उतरवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय नानासाहेब, राहूल व सर्वच महाडिक कुटुबियांचा सामुहिक होता. पण येथील विजय संपादन करण्यासाठी खरी कंबर सम्राट यांनी कसली. आणि जीतही साधली. आजपर्यंतच्या सर्वच निवडणुकांत हात घातला की, गुलाल ही किमया सम्राट यांनी साधली.\nसम्राट यांनी आता शिराळा विधानसभा मतदार संघाचे सन 2019 चे मिशन हाती घेतले आहे. स्वत:च्या वाढदिवसापासूच त्यांनी त्या मतदार संघाचा संपर्क वाढवला आहे. विविध उपक्रमांवर भर दिला आहे.आजपर्यंत जल्लोशात इस्लामपुरात साजरी होणारी दहिहंडी यावेळी शिराळ्यात सरकली. तिथेही अमाप प्रतिसाद मिळाला. गोविंदा पथकांनी महाडिक युवा शक्तिची हंडी फोडली. पण महाडिक यांनी त्याच दिवशी खऱया अर्थाने शिराळा विधानसभेची दहिहंडी फोडण्याचा इरादा स्पष्ट केला. खा.धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी थेट सम्राट यांच्या उमेदवारीची घोषणा केली. ही घोषणा पक्षीय झुल बाजूला ठेवून ‘महाडिक’ म्हणून केल्याने त्याला महत्व आहे. त्याचवेळी आमदार डॉ.निलेश राणे यांनी सन 2019चे शिराळ्याचे आमदार सम्राट असतील, असे सांगून बळ दिले. त्यामुळे महाडिक वादळ शिराळ्यात घुसणार यात तिळमात्र शंका राहिलेली नाही. पुलाखालून अजून बरेच पाणी जाणार आहे. पण शिराळ्यातील सर्वच पक्षांच्या प्रस्थापितांसमोर हे वादळ थोपवण्याचे आव्हान आहे.\nगेल्या काही वर्षापासून बहुतांशी पक्ष संघटना दहीहंडी उत्सावातून राजकीय शक्तीप्रदर्शन करीत आहेत. पाठीमागील काळात शक्तीप्रदर्शनाचे मुळ केंद्र इस्लामपूर हे होते. महाडीक युवा शक्तीने या उत्सवाला सुरुवात करुन अमाप प्रतिसाद मिळवला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही जयंत दहीहंडी उत्सव सुरु केला. सन 2019ची निवडणूक डोळयासमोर ठेवून इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील हे शक्तीप्रदर्शनाचे केंद्र आष्टा, तर शिराळा विधानसभा मतदार संघाचे केंद्र शिराळा बनले आहे. नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील समर्थक व जयंत पाटील समर्थकांनी आष्टयात या उत्सवाचे आयोजन केले. तर महाडीक युवाशक्तीने हा उत्सव शिराळयात साजरा करुन मोठा प्रतिसाद मिळवला.\nजत पालिकेच्या मनमानी बाबत आज शहर बंद : संजय कांबळे\nपक्षनेतृत्वाला कारवाईचा आनंद घेऊ द्या : सदाभाऊ खोत\nशासनदरबारी साखरेच्या एक किलोचीही नेंद नाही\nचांदोली धरण 70 टक्के भरले\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1956", "date_download": "2018-09-22T06:58:42Z", "digest": "sha1:WU57MHASFA2PPNFWXHLXDCPWZGD2T7XT", "length": 5352, "nlines": 45, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "समाजशास्त्र | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nविश्वनाथ खैरे - संस्कृती संशोधक\nसमाजशास्त्राचा अभ्यास करू पाहणाऱ्या विद्यार्थ्याला दोन गोष्टींनी गोंधळल्यासारखे होते. एक म्हणजे परदेशी समाजशास्त्रज्ञांनी समाजाविषयी मांडलेले सिद्धांत. ते सिद्धांत भारतीय समाजाला कितपत लागू होतील असा प्रश्न तर पडतोच, पण मुख्य म्हणजे ते फार रूक्ष, कोरडे आणि रटाळ वाटतात. त्यांनी मनाचे समाधान होत नाही. पण दुसरी आणि त्याहीपेक्षा गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे भारतीय समाजाविषयीचेच अपुरे ज्ञान, विशेषत: भारतीय सामाजिक इतिहासासंबंधीचे. भारतीय समाजाचा इतिहास फार लांबचा असला तरी तो सुसंगत लिहिला गेलेला नाही. भारतीय उपखंडात मानवी वस्ती कधीपासून झाली, तीत बदल कोणकोणते झाले, समाजाची घडण निरनिराळ्या कालखंडांत कशी होती, जी अफाट विविधता आणि विषमता त्यात दिसते तिचा उगम कसा झाला, एकाच भूभागात अगदी भिन्न-भिन्न म्हणाव्यात अशा संस्कृत�� कशा काय नांदत राहिल्या... असे अनेक प्रश्न अभ्यासकाला पडत राहतात. त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत की शास्त्र शिकूनही गोंधळल्यासारखे होते.\nहे प्रश्न अनेक असले तरी ढोबळ मानाने तीन प्रकारचे आहेत. एक म्हणजे भारतात निरनिराळे म्हणावे असे जनसमूह निर्माण कसे झाले निरनिराळे गट निरनिराळ्या काळात भारतात वस्तीला आले, की ते एकाच कोणत्या तरी समाजातून निर्माण झाले निरनिराळे गट निरनिराळ्या काळात भारतात वस्तीला आले, की ते एकाच कोणत्या तरी समाजातून निर्माण झाले गट निरनिराळे असले तर त्यांच्यात एवढी एकात्मता का गट निरनिराळे असले तर त्यांच्यात एवढी एकात्मता का आणि ते एकाच समाजातून उत्पन्न झाले असे मानले तर मग एवढे भेदाभेद का\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/author/amysilva", "date_download": "2018-09-22T07:55:51Z", "digest": "sha1:FMIZ4UBKGH4SRRG5BNU7AZPWV3SXISLB", "length": 12597, "nlines": 78, "source_domain": "marathifacebook.com", "title": "amysilva, Author at Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फा��त आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत अस���ं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/11274", "date_download": "2018-09-22T08:21:32Z", "digest": "sha1:R3DIJTQLBCD6ONYF4A5AVSTYIEJB77ZC", "length": 28533, "nlines": 186, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, TECHNOWON, redy to cook products from egg | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअंड्यापासून रेडी टू कूक उत्पादने\nअंड्यापासून रेडी टू कूक उत्पादने\nडॉ. आर. टी. पाटील\nसोमवार, 13 ऑगस्ट 2018\nअमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये अंड्यापासून अर्ध प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती आणि वापर मोठ्या प्रमाणात होतो. तेथील धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अंड्यापासून रेडी टू कूक पद्धतीच्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. अशा काही पदार्थांच्या निर्मितीच्या पद्धती जाणून घेऊ.\nअमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये अंड्यापासून अर्ध प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती आणि वापर मोठ्या प्रमाणात होतो. तेथील धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अंड्यापासून रेडी टू कूक पद्धतीच्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. अशा काही पदार्थांच्या निर्मितीच्या पद्धती जाणून घेऊ.\nभारतामध्ये पोल्ट्री व्यवसायाची वाढ वेगाने होत असली तरी तुलनेने कोंबडीची अंडी ही शक्यतो ताज्या स्वरूपामध्ये खाल्ली जातात. त्यामुळे पोल्ट्रीतील अंडी उत्पादन आणि विक्री व्यवस्था या दोन टप्प्यांमध्ये उद्योजकता अडकलेली आहे. अशा वेळी विकसित देशांप्रमाणे अर्ध प्रक्रियायुक्त अंडी उत्पादनाच्या निर्मितीला मोठा वाव आहे. आपल्याकडे विकसित देशांप्रमाणे रेडी टू कूक उत्पादनाच्या मागणीमध्ये वाढ होत आहे.\nशिजवलेली अंडी सॅंडवीच, बुर्जी या सारख्या आहारामध्ये वापरता येतात. कापून, तुकडे करून सॅलडमध्येही वापर होतो. ही तयार करताना जास्त न शिजवण्याची काळजी घ्यावी. त्यातील आतील बलकाभोवतीची करडी रिंग तशीच राहू द्यावी. यामुळे किंचित रबराप्रमाणे पोत येतो.\nभांड्यामध्ये एका थरामध्ये अंडी ठेवून, थंड पाणी टाकावे. अंड्याच्या उंचीपेक्षा एक इंच किंवा किचिंत अधिक पाणी ठेवावे.\nवरून झाकण लावून तीव्र आचेवर अंडी शिजू द्यावी.\nआचेवरून अंडी बाजूला करून ठेवावीत. मोठ्या आकाराची अंडी तशीच १२ मिनिटांपर्यंत राहू द्यावीत. आकारानुसार हा वेळ थोडा कमी अधिक करावा.\nअंड्याभोवतीचे पाणी काढून टाकावे. त्यावर थंड पाणी टाकून अंड्याचे तापमान कमी करावे. एकदम थंड करण्याच्या या क्रियेमुळे बलकाभोवती हिरवी रिंग तयार होणे रोखता येते.\nअंड्यावरील कवच काढून टाकावे. जर अंडी रेफ्रिजरेटरमध्ये अधिक काळ साठवलेली असल्यास किंवा ताजी अंडी नसल्यास कवच काढणे तुलनेने सोपे जाते. कवच काढण्यासाठी अंडे कठीण पृष्ठभागावर सर्व बाजूने हलके आपटावे. त्यानंतर कवच मोकळे करण्यासाठी हाताने दाबत फिरवावे. मोठ्या बाजूकडून कवच काढावे. ही प्रक्रिया वाहत्या थंड पाण्यामध्ये किंवा बाऊलमध्ये थंड पाण्यात केल्यास वेगाने होते.\nकाही वेळी कवचसहही शिजवलेली अंडी विकली जातात. कवचासह अंडी हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये एक आठवड्यासाठी ठेवता येतात.\nशिजलेले अंडी किंवा कच्चे अंडे ओळखण्याची पद्धत - अंडी कठीण पृष्ठभागावर ठेवून फिरवावे. ते सलगपणे गोल फिरल्यास ते हार्ड कुक्ड अंडे असल्याचे समजावे. जर अंडे फिरताना हेलकावे खात असल्यास कच्चे असल्याचे ओळखावे.\nवेगवान पद्धत ः अंडे हार्ड बॉईल करण्याची आणखीही एक पद्धत आहे. भांड्यामध्ये कमी पाणी घेऊन, ते उकळू द्यावे. त्यात अंडी सोडावीत. यामुळे अंडी शिजवण्यासाठी लागणारा वेळ एक तृतीयांशने कमी होतो.\nहार्ड बॉईल्ड अंड्यासाठी बाजारपेठ ः\nमोठ्या हॉटेल्समध्ये अंडी शिजवून त्यावर आवरण काढण्यासाठी वेळ नसतो. खाद्यपदार्थामध्ये अंड्याचे कवच मिसळले जाण्याचा धोका टाळता येत��.\nहार्ड बॉईल्ड अंडी एकजीव असून, स्वयंपाकासाठी वापरण्यास सोपे असतात.\nही अंडी ९० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाला शिजवलेली असल्याने हानीकारक जिवाणूंचा (सॅलमोनेल्लासारख्या) प्रादुर्भाव रोखला जातो. त्यामुळे अशा शिजवलेल्या अंड्यांना मागणी असते.\nहार्ड बॉईल्ड अंड्याची साठवण ः\nघाऊक पद्धतीने साठवणीसाठी, मिठाच्या पाण्याचा पीएच कमी करून त्यात अंडी साठवता येतात. या द्रावणाचा पीएच हा कमी (४ ते ५ च्या दरम्यान) ठेवल्यास त्यात जिवाणूंची वाढ रोखली जाते. मात्र, या पद्धतीमुळे अंडी खारट होण्याचा धोका असतो. त्याऐवजी आधुनिक वातावरण किंवा हवारहित पॅकेजिंगचा पर्याय योग्य ठरतो. शास्त्रीय माहितीनुसार, कवच काढलेल्या हार्ड बॉईल्ड अंड्याचा साठवण कालावधी कार्बन डाय ऑक्साईड वायूयुक्त वातावरणामध्ये अधिक असतो. अशा वातावरणामध्ये अंड्यातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी असते. परिणामी साठवणीमध्ये त्याची आम्लता काही प्रमाणात कमी होते. अंड्याचा हा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ऑक्सिजनरहित पॅकेजिंगचा वापर उपयुक्त ठरतो.\nगोठवलेली अंडी उत्पादने ः\nगोठवलेल्या अंडी उत्पादनामध्ये अंड्याचा पांढरा भाग, पिवळा बलक, संपूर्ण अंडे, संपूर्ण किंवा पांढऱ्या किंवा पिवळ्या बलकाचे मिश्रण.\nयातील काही मिश्रणे ही दूध, मीठ, साखर किंवा मक्याच्या रस या पैकी एका घटकांचा वापर करून तयार केली जातात.\nमीठ किंवा कर्बोदके अंड्याचा बलक किंवा संपूर्ण अंड्यामध्ये मिसळले जाते. यामुळे गोठवणूकीमध्ये पिवळ्या बलकाचे जिलेटीन होण्यापासून रोखले जाते.\nअंड्याची उत्पादने गोठवून किंवा शीतगृहामध्ये साठवता येतात. परदेशामध्ये रेफ्रिजरेशन किंवा थंड वाहत्या पाण्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये साठवली जातात. ही उत्पादने प्रत्यक्ष वापरण्यापूर्वी डिफॉर्स्टिंग करून घेतली जातात. डिफॉर्स्टिंगनंतर तीन दिवसांमध्ये वापरली पाहिजेत.\nवाळवलेली किंवा निर्जलित अंडी उत्पादने ः\nयाला एज सॉलिड, वाळवलेली अंडी या नावाने ओळखले जातात. अमेरिमध्ये १९३० पासून अशी उत्पादने तयार केली जातात. दुसऱ्या महायुद्धापर्यंत त्याची मागणी अल्प असली तरी पुढे मात्र वेगाने वाढत गेली.\nआधुनिक तंत्रज्ञानामुले निर्जलित अंड्यातील ग्लुकोज काढणे किंवा एकापेक्षा अधिक स्तराच्या ड्रायरमध्ये वाळवणे शक्य होते. यामुळे अंड्याच्या दर्जामध्ये वाढ होते. ही उत्पादने हवाबंद डब्यामध्ये सामान्य थंड आणि कोरड्या वातावरणामध्ये दीर्घकाळ साठवता येतात. मात्र, डब्यातून बाहेर काढल्यानंतर त्वरित त्याचा वापर करावा.\nवैशिष्ट्यपूर्ण अंडी उत्पादने ः\nअलीकडे अंड्यापासून ओल्या वा वाळवलेल्या स्वरूपामध्ये वेगवेगळी उत्पादने तयार केली जातात. त्यात कवच काढलेले, शिजवलेले, संपूर्ण, काप, तुकडे किंवा खारवलेले असे प्रकार पडतात. हार्ड बॉईल्ड अंड्याचे लांब रोलही उपलब्ध आहेत.\nगोठवलेल्या पदार्थांमध्ये शिजवून तळलेले अंडे, स्क्रॅम्बल्ड एग, मिक्सचे शिजवण्यायोग्य पॅकेजिंग पाऊच, ऑम्लेट, अंडी पॅटीस, फ्रेंच टोस्ट, क्वाची, क्वाची मिक्स असे अनेक पदार्थ येतात.\nसाठवण कालावधी वाढवण्यासाठी अल्ट्रा पाश्चरायझड् द्रवरूप अंडीही उपलब्ध आहेत.\nसॅलडमध्ये अंडी, तेल, लिंबू रस किंवा व्हिनेगारचा वापर केला जातो. त्यात अंड्याचा बलक हा तेल आणि लिंबू किंवा व्हिनेगार या वेगळे ठेवण्यामध्ये इमल्सिफायिंग घटक म्हणून मोलाची भूमिका निभावतो. मेयोनिझचा वापर स्प्रेड, ड्रेसिंग आणि सॉसप्रमाणे किंवा अन्य घटकांमध्ये बेस म्हणून केला जातो. सुरक्षिततेसाठी अंडी बलक किंवा द्रव हा कमी आचेवर शिजवला जातो. या मिश्रणाचे तापमान ७१ अंश सेल्सिअसला गेल्यानंतर त्यात एकदम सावकाश तेल मिसळले जाते. त्यामुळे तेल त्यात योग्य प्रकारे मिसळले जाते.\nशिजवण्याची मायक्रोवेव्ह पद्धत ः\nवास्तविक मायक्रोवेव्हचे अनेक फायदे असले तरी अंड्यापासून ऑम्लेट तयार करण्यामध्ये अडचणी येतात. विशेषतः ऑम्लेटला नेहमी मिळतो, तसा विशिष्ट मऊ आणि स्पंजी पोत मायक्रोवेव्हमध्ये मिळत नाही.\nमायक्रोवेव्हमध्ये अंड्याचे पदार्थ करताना खालील बाबी लक्षात ठेवा.\nअंड्यामधील बलकामध्ये मेद (फॅट)चे प्रमाण अधिक असल्याने तो पांढऱ्या बलकापेक्षा लवकर शिजतो. असे पदार्थ उच्चतम ऊर्जेवर शिजवावेत. मायक्रोवेव्हमध्ये शिजवताना अंड्याचा आकारही महत्त्वाचा ठरतो. मोठ्या आकाराची अंडी शिजवण्यासाठी अधिक वेळ गृहीत धरावा.\nमायक्रोवेव्हमध्ये अंडी शिजवण्यासाठी कमी वेळ ठेवावीत. अधिक शिजवणे टाळण्यासाठी १० ते १५ सेकंद पुरेसे होतात. मायक्रोवेव्हमधून बाहेर काढल्यानंतरही काही काळ शिजण्याची प्रक्रिया तशीच सुरू राहते, हे लक्षात ठेवावे.\nकवचासह अंडे मायक्रोवेव्हमध्ये कधीही ठेवू नये, ते फुटण्याचा धोका असतो.\nजीवनशैली भारत व्यवसाय profession खत fertiliser दूध साखर\nअंड्यापासून रेडी टू कूक उत्पादने\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा...\nयोग्य पद्धतीने वापरा मळणी यंत्रसुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले...\nघरीच तयार करा सौरकुकरआपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे,...\nतण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्तलहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर...\nगुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा...गुणवत्तापूर्ण शेती उपयोगी अवजारे व ट्रॉलीच्या...\nडेअरी उत्पादनातील साखर कमी करण्याची...जगभरामध्ये डेअरी उत्पादनांची लोकप्रियता मोठी असून...\nट्रॅक्‍टर, कृषी अवजारे उत्पादकांची...मजुरांचा तुटवडा आणि बैल सांभाळण्यातील चाऱ्यासह...\nइलेक्ट्रीक ट्रॅक्टरमध्य फ्रान्स येथील ॲलेक्झांड्रे प्रेवॉल्ट (वय ३०...\nताणस्थितीतही मिळतील अधिक चवदार टोमॅटोतुर्कस्तान येथील इझमीर तंत्रज्ञान संस्थेतील...\nदर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...\nजमीन व्यवस्थापनातून जागतिक तापमानवाढीचा...कर्बवायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी जमिनीच्या...\nयोग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापरपिकांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे...\nआधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून...नेदरलॅंड येथील पिएट जॅन थिबाऊडीअर (वय ३१ वर्षे)...\nड्रॅगन फ्रूटपासून आरोग्यवर्धक जेली, जॅम...कमी शर्करा असलेल्या फळांमध्ये ड्रॅगन फ्र��ट हे...\nकाकडीच्या फुलांचा खाद्यपदार्थ...खाद्य पदार्थांच्या बाजारपेठेत कंपन्या वेगवेगळ्या...\nटाकाऊ घटकांपासून दर्जेदार ‘...बुद्धीचा कल्पक व कार्यक्षम वापर करून जयकिसन...\nखते देण्यासाठी ब्रिकेटस टोकण यंत्रसध्या विदर्भातील भात उत्पादक पट्ट्यामध्ये भाताची...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nवनस्पतीयुक्त भिंती सांगतील घराचे आरोग्यवनस्पतिशास्त्र आणि इमारत आरेखनशास्त्र या दोहोंचा...\nट्रॅक्टरचलित कुट्टी यंत्र, खड्डे खोदाई...मजूर टंचाई लक्षात घेता विविध यंत्रांची निर्मिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4884723419270988114&title=Meeting%20by%20Anil%20Shirole%20about%20JICA%20Project&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T06:46:28Z", "digest": "sha1:XBZVJ4ETNELUZWMUBUMEW2LOG5YOXEB3", "length": 7063, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "खासदार अनिल शिरोळे यांची जायका प्रकल्पासंदर्भात बैठक", "raw_content": "\nखासदार अनिल शिरोळे यांची जायका प्रकल्पासंदर्भात बैठक\nपुणे : पुण्यातील मुळा मुठा नदी सुधारणेसंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या 'जायका' प्रकल्पाच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांची केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत दिल्लीत एक बैठक झाली. भारत सरकारच्या NRCD (राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय) आणि जपान मधील JICA ( Japan International Corporation Agency) या संस्थांमार्फत प्रकल्प सल्लागार नेमण्याचे बैठकीत नक्की करण्यात आले. या निर्णयानुसार लंडनमधील मेसर्स पेल फ्रिचमन (लीड पार्टनर) यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली असून, त्यासंबंधीचे अधिकृत पत्र १५ डिसेंबर रोजी संबधित मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली.\nकेंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांचे आभार मानून “सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे जायका प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने पूर्ण होईल,” असा विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला.\nTags: PuneJICA ProjectMeetingAnil Shiroleपुणेजायका प्रकल्��मुळा मुठा नदी सुधारणाखासदार अनिल शिरोळेप्रेस रिलीज\nशालेय विद्यार्थ्यांची ‘सायन्स व्हिलेज’ला भेट विमानतळासंबंधी खासदार शिरोळे यांचे गडकरी यांना निवेदन खासदार शिरोळेंनी घेतला स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामांचा आढावा दिव्यांगांना बॅटरीवरील स्कूटरचे वाटप शिरोळे यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nराह पकड तू एक चलाचल...\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Rameshkumar-or-Suresh-Kumar-as-the-President-of-the-Legislative-Assembly/", "date_download": "2018-09-22T07:06:41Z", "digest": "sha1:4X57Q6MJIAII7UA5UKRYPJAMZPHFUNWP", "length": 4492, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विधानसभेच्या अध्यक्षपदी सुरेशकुमार की रमेशकुमार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › विधानसभेच्या अध्यक्षपदी सुरेशकुमार की रमेशकुमार\nविधानसभेच्या अध्यक्षपदी सुरेशकुमार की रमेशकुमार\nनिजद-काँग्रेस युती सरकार सुरळीतपणे चालण्यासाठी विधानसभाध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी शुक्रवार (दि. 25) विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. गुरुवारी या पदासाठी काँग्रेसतर्फे रमेशकुमार आणि भाजपतर्फे सुरेशकुमार यांनी अर्ज दाखल केले. पक्षीय बलाबल पाहिल्यास युतीला अध्यक्षपद मिळणार हे निश्‍चित आहे. मात्र, पक्ष विरोधात मतदान झाल्यास भाजपला संधी मिळू शकते. भाजपकडे एकूण 104 जागा आहेत. तर काँग्रेस 78 आणि निजदकडे 37 व 2 अपक्ष अशा एकूण 117 जागा युतीकडे आहेत. आतापर्यंत 19 जणांनी विधानसभाध्यक्षपद भूषविले आहेत. विसाव्या अध्यक्षांची निवड उद्या होणार आहे.\nदरम्यान, ऑपरेशन कमळची भीती लागून राहिल्याने काँग्रेस निजद आमदार आजही रिसॉर्टमध्ये वास्तव्यास होते. शुक्रवारी विश्‍वासदर्शक ठराव आणि विधानसभाध्यक्षपद निवडणूक होणार असल्याने निजद, काँग्रेससह भाजपने आपापल्या आमदारांना व्हीप जारी केले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी चार दिवसांपूर्वी असणारी भीती आता कमी झाली असून युती सरकार पाच वर्षे टिकविण्याचा विश्‍वास कुमारस्वामी व्यक्‍त करत आहेत.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/eman-mumbai-days/", "date_download": "2018-09-22T07:05:32Z", "digest": "sha1:BDQ74NXVH5JBHLSJY5VJGKKRUCDABEAZ", "length": 11368, "nlines": 133, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "इमानचे मुंबईतील ते ८२ दिवस… | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी इमानचे मुंबईतील ते ८२ दिवस…\nइमानचे मुंबईतील ते ८२ दिवस…\nभारतात ८२ दिवस उपचार घेतल्यानंतर एकेकाळी जगातली सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असणारी इमान अबूधाबीला रवाना झाली. मुंबईतील सैफी रुग्णालयात इमानवर उपचार करण्यात आले. डॉ. मुफज्जल लाकडावाला यांच्या टीमने इमानवर मुंबईत उपचार केले.\n११ फेब्रुवारीला, इजिप्तएअरच्या कार्गो विमानाने इजिप्तची ३६ वर्षीय इमान अहमद मुंबईत पोहोचली. इमानचं वजन, तब्बल ५०० किलो होतं. इमानला मुंबईत आणण्यासाठी विमानात एक खास बेड बनवण्यात आला होता.\nइमान मुंबईत तर पोहोचली. पण, तिच्या वजनामुळे तिला सैफी रुग्णालयात नेणं शक्य नव्हतं. यासाठी तिचा बेड एका क्रेनच्या माध्यमातून उचलण्यात आलं. आणि इमानला पहिल्या मजल्यावरील तिच्यासाठी खास बनवण्यात आलेल्या रुममध्ये ठेवण्यात आलं.\nइमानला तिच्यासाठी खास बनवलेल्या रूममध्ये ठेवण्यात आलं. सैफी रूग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचारी यांनी इमानवर उपचार करण्यास सुरुवात केली.\nवजन कमी करण्यासाठी इमानवर ७ मार्च २०१७ला यशस्वी बेरिअट्रीक सर्जरी करण्यात आली. सैफी रुग्णालयाचे बेरिअट्रीक सर्जन डॉ. मुफज्जल लाकडावाला आणि त्यांच्या टीमने इमानवर शस्त्रक्रिया केली.\nशस्त्रक्रियेनंतर इमान डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली होती. इमानला हाय प्रोटीन डाएट (आहार) देण्यात येत होतं.\nमुंबईतील डॉक्टरांच्या उपचारांमुळे इमानचं वजन १७० किलोपर्यंत कमी झालं. इमान भारतात आली तेव्हा तिचं वजन तब्बल ५०० किलो होतं. भारतातून जाताना सैफीच्या डॉक्टरांनी २८ पानांचा डिस्चार्ज रिपोर्ट बुर्जीलच्या डॉक्टरांना दिला होता. ज्यात अजून एक बेरियाट्रीक सर्जरी धोक्याची असल्याची माहिती देण्यात आली होती.\nइमानचं वजन कमी झाल्यानंतर तिला सैफी रुग्णालयातील ७०१ क्रमांकाच्या रूममध्ये ठेवण्यात आलं होतं. ६ नर्सची टीम तिची देखरेख करत होती. रुग्णालयातील नर्सच्या म्हणण्याप्रमाणे, इमानला अबूधाबीला जायचं नव्हतं. पण, बहिणीने अबूधाबीला जाण्याचा निर्णय घेतला.\nइमानची बहिण शायमाने सोशल मिडीयावर इमानचा एक व्हिडीयो अपलोड करून सैफीच्या डॉक्टरांवर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. तर डॉ. लाकडावाला यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला. शायमाचे सर्व आरोप डॉ. लाकडावाला आणि त्यांच्या टीमने फेटाळून लावले.\nशायमाच्या आरोपांनंतर २७ एप्रिलला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी डॉ. मुफज्जल लाकडावाला यांच्याशी चर्चा केली. तर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सैफीमध्ये जाऊन इमानच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.\nशायमाच्या आरोपांनंतर अबूधाबीच्या बुर्जील रुग्णालयाने इमानवर उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला. बुर्जीलच्या डॉक्टरांची टीम मुंबईत आली. त्यांनी इमानची प्रकृती पाहिली आणि मुंबईतील डॉक्टरांशी चर्चा केली.\n४ मे २०१७ला इमान ८२ दिवस मुंबईत राहिल्यानंतर अबूधाबीला रवाना झाली. इजिप्तएअरच्या कार्गो विमानाने इमानला अबूधाबीला नेण्यात आलं.\nPrevious articleजगातली सर्वात लठ्ठ महिला इमानचं अबू-धाबीत निधन\nNext articleनवरात्री स्पेशल: दर्शन घ्या, अवयवदानाचा संकल्प करा\nPCOS ग्रस्त महिलांसाठी डाएट टीप्स\nगुटखा विक्रेत्यांची अटक अटळ, सुटका नाहीच\n23 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत’\n…म्हणून हर्बल औषधं घेताना जरा जपून\nआयुर्वेद- ‘अग्निकर्म’ एका चटक्यात बरी करा सांधेदुखी\n‘योग’ केल्याने वाढेल शुक्राणूंची गुणवत्ता\n‘एफडीए’ने जप्त केली ५७ बनावट आयुर्वेदिक औषधं\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\nहोमिओपॅथी- औषधं घेताना ‘ही’ काळजी घ्याल\nपावसाचं थैमान…कॅन्सर रुग्णांच्या मदतीला धावली महापालिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/2017/06/24/cultural-supression-of-women/", "date_download": "2018-09-22T07:10:46Z", "digest": "sha1:54TCFKIACMHALWI7UVHZTHOR7MMDSORM", "length": 26766, "nlines": 71, "source_domain": "rightangles.in", "title": "संस्कारी गर्भवती – स्त्रियांच्या लैंगिकतेवर मनुवादी पहारा! | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nसंस्कारी गर्भवती – स्त्रियांच्या लैंगिकतेवर मनुवादी पहारा\nBy प्रा. प्रतिमा परदेशी June 24, 2017\nसंस्काराचा संबंध संस्कृतीशी असतो. आपल्या देशातील संस्कृती एकसाची, एकजिनसी स्वरुपाची नाही, तर ती बहुविध स्वरुपाची आहे. बहुजनांच्या या बहुविविध संस्कृतीला नेस्तनाबूत करुन ब्राह्मणी-पुरुषसत्ताक संस्कृती म्हणेज एकमेव संस्कृती आणि त्यानुसार वर्तन म्हणजेच फक्त संस्कार या नव्या भ्रमात भारतीयांना गुंतवण्याचाही हा एक डाव आहे. ग्रामीण बोली, देशी बोली, मांसाहार करणे, बेधडकपणे जीवन जगणे, मनाला आवडेल त्यांची चरित्र्ये वाचणे, त्यावर लिहिणे, स्वच्छंदी वागणे याही बाबी संस्कारात येतात, पण त्या `आमच्या’ संस्कारात येत नाहीत म्हणून तुम्ही करायच्या नाहित हा दहशतवाद कशासाठी\nसंस्कारी गर्भवती निर्माण करण्याचा केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांपासून जणू विडाच उचलला आहे. आयुश मंत्रालय तर कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आघाडी `आरोग्य भारतीच्या’ वतीने संस्कारी गर्भवती निर्माण करण्यासाठी विविध उपाय ते सुचवत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञातुन उंच, गोरी मुले निर्माण करण्याचा फंडा मांडला होताच. आता केंद्र सरकारच्या आयुश खात्याकडुन एक पुस्तिका प्रसिध्द करण्यात आली आहे, ज्यातुन संस्कारी गर्भवती चे धडे दिले गेले आहेत. या पुस्तकातुन तीन बाबी ते स्त्रियांवर थोपवत आहेत. (१) गर्भवती स्त्रियांनी मांसाहार करु नये (२) गर्भवती झाल्यानंतर शरीर संबंध ठेऊ नये. (३) गर्भधारणेनंतर प्रभावी व्यक्तिंविषयी वाचन करावे.\n`संस्कारी गर्भवती’ ही योजना रा.स्व.संघाच्या आदेशावर चालणार्‍या सरकारने जाहीर केल्यामुळे पहिली शंका उपस्थित होते ती म्हणजे संस्कारी गर्भवती म्हणजे नेमकं काय संस्कारी गर्भवती आहोत हे सिध्द करण्याचा पहिला मार्ग सांगितला आहे तो मांसाहार न करण्याचा. मांसाहारी व्यक्तिंमध्ये संस्कार नाहीत हे त्यांनी आधीच जाहीर करुन टाकले आहे. याला कोणताच वैज्ञानिक, सैध्दांतिक आधार नाही. वास्���विक मांसाहार सर्वात प्रथिनयुक्त आणि हिमोग्लोबिनयुक्त आहार असल्याचे स्त्रीरोगतज्ञापासून सर्वच डॉक्टर सांगतात. त्याला वैज्ञानिक आधारही आहे. परंतु आपल्या उदरात वाढणार्‍या जीवाच्या चांगल्या भरणपोषणासाठी गर्भवतींनी हा प्रथिनयुक्त आहार त्याज्य करावा असा आदेश दिला गेला आहे. ब्राह्मणी मूल्यकल्पनांनुसार अभक्ष भक्षण म्हणून मांसाहाराकडे बघितले गेले आहे. इतकेच नाही तर जातीनिर्मितीचे एक कारण जे अभक्ष भक्षण करत होते त्यांना हिन मानले जाऊ लागले असे दिले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी `भारतातील जाती’ या निबंधात या मताचे खंडन केले आहे. `अभक्ष भक्षण’ यातुन नव्हे तर स्त्रियांवर बंधने लादुनच जातीव्यवस्था घट्ट केली गली हा महत्वपूर्ण सिध्दांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला आहे. परंतु याला आरएसएसचा पूर्ण विरोध आहे.\nजातीव्यवस्थेला अधिक दृढमूल करण्यासाठी ते आता स्त्रियांच्या लैंगितेवर, जननक्षमतेवर नियंत्रण घट्ट करुन जातीव्यवस्था नव्या स्वरुपात संस्कारी गर्भवती या गोंडस नावाखाली पुनरुत्पादित करत आहेत.\nसंस्काराचा संबंध संस्कृतीशी असतो. आपल्या देशातील संस्कृती एकसाची, एकजिनसी स्वरुपाची नाही, तर ती बहुविध स्वरुपाची आहे. बहुजनांच्या या बहुविविध संस्कृतीला नेस्तनाबूत करुन ब्राह्मणी-पुरुषसत्ताक संस्कृती म्हणेज एकमेव संस्कृती आणि त्यानुसार वर्तन म्हणजेच फक्त संस्कार या नव्या भ्रमात भारतीयांना गुंतवण्याचाही हा एक डाव आहे. ग्रामीण बोली, देशी बोली, मांसाहार करणे, बेधडकपणे जीवन जगणे, मनाला आवडेल त्यांची चरित्र्ये वाचणे, त्यावर लिहिणे, स्वच्छंदी वागणे याही बाबी संस्कारात येतात, पण त्या `आमच्या’ संस्कारात येत नाहीत म्हणून तुम्ही करायच्या नाहित हा दहशतवाद कशासाठी काय खायचे आणि काय खायचे नाही याचे फतवे काढणे म्हणजे संस्कृतीतील बहुविविधता नाकारण्यासारखेच आहे. बीफ बंदी, आता मांसांहार बंदी हे ब्राह्मणी आहारशास्त्र बहुजनांच्या माथी मारणे हा सांस्कृतिक दहशतवादच आहे. आहाराचे स्वातंत्र्यच नाही असे म्हणणे संविधानविरोधी आहे. गर्भवतींनी म्हणे सात्विक आहार घ्यावा. सात्विक आहार म्हणजे काय, तर दुध, तुप, फळे इ. शूध्द शाकाहारी अन् मांसाहार काय अशूध्द काय खायचे आणि काय खायचे नाही याचे फतवे काढणे म्हणजे संस्कृतीतील बहुविविधता ���ाकारण्यासारखेच आहे. बीफ बंदी, आता मांसांहार बंदी हे ब्राह्मणी आहारशास्त्र बहुजनांच्या माथी मारणे हा सांस्कृतिक दहशतवादच आहे. आहाराचे स्वातंत्र्यच नाही असे म्हणणे संविधानविरोधी आहे. गर्भवतींनी म्हणे सात्विक आहार घ्यावा. सात्विक आहार म्हणजे काय, तर दुध, तुप, फळे इ. शूध्द शाकाहारी अन् मांसाहार काय अशूध्द कोणी ठरवले हे निकष कोणी ठरवले हे निकष या मनुवादी संकल्पनाव्युहांचा परिणाम अनेक अन्नपदार्थ बनविण्याचे मार्गदर्शन करणार्‍या व्यावसायिक पुस्तकातुनही ओतप्रोत भरला आहे. या रेसिपीज बुक मध्ये घडीच्या पोळ्या, सुरळीची वडी, पुरणपोळी इ. इ. पदार्थ भारतीय थाळी म्हणून सांगितले जातात. बोंबलाची चटणी, सोडे (सुके झिंगे) घालुन केलेली वांग्याची भाजी, इ. इ. भारतीय थाळी नाही का या मनुवादी संकल्पनाव्युहांचा परिणाम अनेक अन्नपदार्थ बनविण्याचे मार्गदर्शन करणार्‍या व्यावसायिक पुस्तकातुनही ओतप्रोत भरला आहे. या रेसिपीज बुक मध्ये घडीच्या पोळ्या, सुरळीची वडी, पुरणपोळी इ. इ. पदार्थ भारतीय थाळी म्हणून सांगितले जातात. बोंबलाची चटणी, सोडे (सुके झिंगे) घालुन केलेली वांग्याची भाजी, इ. इ. भारतीय थाळी नाही का खाद्यसंस्कृती ते आहारशास्त्राचे सनातनीकरण आजवर केले गेले आहेच. आता गर्भवतींचा अनाहुत सल्ले देताना सरकारस्तरावरुन हे घडत आहे हा मोठा धोका आहे.\nगर्भवती स्त्रियांना काही पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. डोहाळे जेवणाचे सोहळे करुन ते पुरविले जाण्याची पध्दत आहे. मग मांसाहाराचे डोहाळे लागले तर सुकटीची चटणी खाविशी वाटली तर सुकटीची चटणी खाविशी वाटली तर संस्कारी अपत्ये जन्मणार नाहीत की काय संस्कारी अपत्ये जन्मणार नाहीत की काय मांसाहाराच्या डोहाळ्यांचे करायचे काय मांसाहाराच्या डोहाळ्यांचे करायचे काय की ब्राह्मणी राष्ट्रासाठीच्या तथाकथित संस्कारित मुलांसाठी स्त्रियांनी नेहमीप्रमाणे त्यागच करायचा की ब्राह्मणी राष्ट्रासाठीच्या तथाकथित संस्कारित मुलांसाठी स्त्रियांनी नेहमीप्रमाणे त्यागच करायचा हा दहशतवाद स्त्रियांनी गाडलाच पाहिजे. या सांस्कृतिक दहशतवादाला आमचा ठाम नकार आहे हे उच्चरवाने सांगण्याची गरज आहे.\nगर्भवतींनी शरीर संबंध करु नये हे स्त्रीपुरुष संबंधांवरचे सरकारी नियंत्रण कशासाठी. पालक होणार्‍या स्त्रीपुरुषांना याची समज असते, ब���ळंतपणात काही अडचणी येणार असतिल तर डॉक्टर्सही सल्ला देतात. पण जबाबदार पालकांना शरीरसंबंध ठेऊ नका हे सांगणे हे व्यक्तिच्या सर्वांगीण जीवनावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचाच एक भाग आहे. आरोग्य भारतीने स्त्री-पुरुष कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी, कसे एकत्र आले तर पुत्र ऊंच – गोरा होणार हे सांगणे आणि आता आयुश खात्याने पुस्तिका प्रसिध्द करुन असे फतवे देणे यात साम्य आहे.\nयाच पुस्तिकेत गर्भवतींनी प्रभावशाली व्यक्तिंविषयी वाचन करावे हा धडा ही फारच निसरडा आहे. या देशात विद्येची देवता म्हणे सरस्वती नावाची एक स्त्री, बाळाच्या कपाळावर भविष्य लिहून जाते ती म्हणे सटवाई. पण मनुस्मृतीनुसार तर मन स्त्रीशूद्राय मतिम् दध्यातफचा दंडक स्त्रियांवर ज्ञानबंदी लादणार्‍या धर्म-संस्कृतीतुन सटवाई, सरस्वती निर्माण होणार तरी कशा स्त्रियांवर ज्ञानबंदी लादणार्‍या धर्म-संस्कृतीतुन सटवाई, सरस्वती निर्माण होणार तरी कशा ज्ञानबंदीच्या ब्राह्मणी दंडकामुळे आज २१ व्या शतकातही बहुजन मुलींचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण अधिक आहे. वयात येताच विवाह करुन टाकण्याचा दंडक इ. कारणांमुळे मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण जेमतेम आहे. यावर उपाय सांगायचे नाहित आणि गर्भवती असताना वाचन करा असा सल्ला द्यावचा ही ज्ञानव्यवहारातुन मनुवादाच्या परिणामातुन परिघा बाहेर फेकल्या गेलेल्या स्त्रियांचा उपहास करण्यासारखेच आहे. आजचे जातपुरुषसत्ताक – वित्तभांडवली समाजव्यवस्थेत स्त्रिया असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फेकल्या गेल्या आहेत, अब्जावधी स्त्रिया अंगमेहनतीची कामे करत आहेत, गर्भवती असणार्‍या अशा स्त्रियांना नवव्या महिन्यापर्यंत काबाडकष्ट करावे लागत आहेत, त्यांना प्रभावशाली व्यक्तिंविषयी वाचा असा सल्ला सरकार देऊ तरी कसे शकते ज्ञानबंदीच्या ब्राह्मणी दंडकामुळे आज २१ व्या शतकातही बहुजन मुलींचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण अधिक आहे. वयात येताच विवाह करुन टाकण्याचा दंडक इ. कारणांमुळे मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण जेमतेम आहे. यावर उपाय सांगायचे नाहित आणि गर्भवती असताना वाचन करा असा सल्ला द्यावचा ही ज्ञानव्यवहारातुन मनुवादाच्या परिणामातुन परिघा बाहेर फेकल्या गेलेल्या स्त्रियांचा उपहास करण्यासारखेच आहे. आजचे जातपुरुषसत्ताक – वित्तभांडवली समाजव्यवस्थेत स्त्रिया असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फेकल्या गेल्या आहेत, अब्जावधी स्त्रिया अंगमेहनतीची कामे करत आहेत, गर्भवती असणार्‍या अशा स्त्रियांना नवव्या महिन्यापर्यंत काबाडकष्ट करावे लागत आहेत, त्यांना प्रभावशाली व्यक्तिंविषयी वाचा असा सल्ला सरकार देऊ तरी कसे शकते आधी त्यांना समान कामाला समान दाम मिळाला पाहिजे, सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. सरकार त्याबाबत मूग गिळुन गप्प बसले आहे.\nशिवाय प्रभावशाली व्यक्ति म्हणजे कोण सध्या देशात एक आणि एकमेव प्रभावी व्यक्ति म्हणजे नरेंद्र मोदी सध्या देशात एक आणि एकमेव प्रभावी व्यक्ति म्हणजे नरेंद्र मोदी असाही फतवा अघोषितपणे जारीच आहे. त्यांच्यावर टिका करण्यांबद्दल, काही प्रश्‍न उपस्थित करणार्‍यांबद्दल काय आणि कशाप्रकारे बोलले जाते, धमाकवले जाते याचा अनुभव आपण सोशल मिडीयावरुन दररोज घेत आहोत. मग काय गर्भवतींनी `मोदी चालीसा’ पठण करायचा काय असाही फतवा अघोषितपणे जारीच आहे. त्यांच्यावर टिका करण्यांबद्दल, काही प्रश्‍न उपस्थित करणार्‍यांबद्दल काय आणि कशाप्रकारे बोलले जाते, धमाकवले जाते याचा अनुभव आपण सोशल मिडीयावरुन दररोज घेत आहोत. मग काय गर्भवतींनी `मोदी चालीसा’ पठण करायचा काय यावर कदाचित असे उत्तर संघभाजपाकडून दिले जाईल की राम, कृष्ण अशा राष्ट्रपुरुषांविषयी त्यांनी वाचावे. फारतर पुढे जाऊन आपण फार आधुनिक विचारांचे आहोत असे भासविण्यासाठी ए.पी.जे. अब्दुल कलाम, धिरुभाई अंबानी इ. यांची चरित्रे वाचावित असाही अनाहुत सल्ला दिला जाऊ शकतो. पण या पुस्तकात आणि संघ-भाजपाच्या प्रभावळीकडून कधी स्त्रीसत्ताक गणराज्याची राणी निर्ऋती, बळीराजा,गौतम बुध्द, चार्वाक, संत बसवेश्‍वर, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे…अशी नावे घेतली जात नाहीत आणि घेतली जाणारही नाहीत. कारण ती समताधिष्ठत समाजासाठी विचार-कार्य करणारी विचार परंपरा आहे.\nत्यानी सांतिलेल्या तीनही सूत्रांमधुन त्यांनी अत्यंत चालाखपणे अल्पसंख्यांक स्त्रियांना वगळले आहे. वि. दा. सावरकरांनी जसे हिंदु शब्दाची व्याख्याच ज्यांची पित्रु भू व पुण्य भू अशी करुन मुस्लिमांना वगळण्याचे राजकारण केले होते. `आयुश विभाग’ त्याच मार्गाने चालला आहे. हिंदु, बौध्द, ख्रिश्‍चन धर्मिय स्त्रियांच्या आहारात मांसाहाराला महत्वाचे स्थान आहे. त्यांना `संस्कारी गर्भवती’ करायचे नाही रास्वसंघाने हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षात १५ पुस्तिकांचा संच प्रसिध्द केला होता. त्यात हिंदु कुटुंब, हिंदु समाज जीवन अशा अनेक पुस्तिका आहेत. त्यातही व्यक्तिच्या जीवनावर सर्वांगिण नियंत्रण हेच सूत्र आहे. तो विचार मोदी सरकार आज अमलात आणू पहात आहे. अल्पसंख्यांकांना दुय्यम नागरिकत्व देणे याकडे त्यांची वाटचाल आहे. तेच सूत्र मसंस्कारी गर्भवतीफ च्या निमित्ताने गेली तीन वर्ष ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.\nवादाच्या भोवर्‍यात अडकले की घुमजाव करायचा हीदेखील त्यांची परंपरा आहे. आरक्षण सपवण्याचा मुद्दा मांडायचा आणि अंगावर आला की घुमजाव करायचे याचा अनुभव आपण घेतला आहेच. `संस्कारी गर्भवती’ प्रकरण अांगलट येणार असे लक्षात येताच आयुश खात्याने माघार घेतली आहे. तो फक्त सल्ला आहे, मानायचा की नाही याचे बंधन नाही वगैरे सांगायला त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांनी वादावर पडदा टाकायचा जरी प्रयत्न केला असला तरी स्त्रियांच्या कडेकोट नियंत्रणाचा विचार हा त्याच्या एकंदर विचारांचा गाभाभूत भाग आहे. तो ते तात्पुरता बाजुला ठेवतील पण कायमस्वरुपी नाही हे आपण लक्षात ठेवायलाच हवे. जातपुरुषसत्ताक मूल्यांच्या पुरुज्जीवनाचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडायलाच हवा.\nलेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.\nअभियान मुलींना नव्या गुलामीत लोटण्याचे\nहिंदुत्व चळवळीतील अंतर्विरोध आणि श्रमविभाजन\nनिर्ऋती लेकींच्या गृहश्रमाचा सरकारी वापर \nआता काही दिवसांनी बायकांनी घरून बाहेर पडायचे नाही,शाळा महाविद्यालयात जायचे नाही हे बाकी राहिलंय, अष्टपुत्रा सौभाग्यवती असा आशीर्वाद देणारी आपली संस्कृती,अन्य काय अपेक्षा ठेवणार\nमोहन मद्वाण्णा 1 year ago Reply\nगर्भ संस्कार आणि सुवर्ण प्राशन यासारख्या फॅडानी सध्या धुमाकूळ घातला आहे. जे जुन्या ग्रंथात सांगितलेले आहे ते प्रमाण अशा समजावर हे आधारित आहे. सामान्याना काहीं तारतम्य असेल तर त्यास बळी न पडता जो आहार आपले वाडवडील करीत होते तो घ्यावा. आहारात कृत्रिमरीत्या बदल करण्यासारखे काहींही नाही.\nआपलं लेख खूप वास्तवातावादी असून हे खरे आहे, या ��ाठी आपण प्रबोधन लेखाचे द्वारें करून janprabodn केले त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/man-tarang-news/article-on-willing-and-unwilling-nature-in-human-being-1528685/", "date_download": "2018-09-22T07:44:31Z", "digest": "sha1:HYGEFGIJF6AMP2SZJY4GZ4XU4EU7MELZ", "length": 25703, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on willing and unwilling nature in human being | हवं-नकोच्या पलीकडं.. | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nकधी तसा योग येतोही. पहिल्यांदा गेल्यावर अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं.\n‘हवं-नको’च्या पलीकडच्या शाश्वत आनंदापर्यंत सावधानतेनं, प्रयत्नपूर्वक जाण्याची झेप फक्त आपल्या या मनुष्यजीवनातच आहे\nजगातल्या प्रत्येक ‘हव्याशा’ वाटणाऱ्या नाण्याच्या छापामागं ‘नकोसं’चा काटा आधीच कोरलेला असतो. दुसरी बाजू कुणाची कधी उलटून पाहिली जाईल, तेव्हा ती दिसते एवढंच. काही गोष्टी बदलता येतात, पण अनेक गोष्टी ‘नकोशा’ म्हणून टळत नाहीत आणि ‘हव्याशा’ म्हणून मिळत नाहीत\nनोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना एखाद्या कंपनीच्या कार्यालयात अर्ज द्यायला जावं लागतं किंवा वॉक्-इन पद्धतीनं थेट मुलाखत द्यायला जावं लागतं. तिथल्या अत्याधुनिक यंत्रणा, स्वच्छता, कार्यपद्धती, संपर्क यंत्रणा, बठक व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा, उत्तम प्रकाश व्यवस्था-असं सारं पाहिलं की बाहेर पडताना अशी नोकरी हवीशी वाटते.\nकधी तसा योग येतोही. पहिल्यांदा गेल्यावर अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. आपण आता बाहेर नसून ऑफिसमध्ये आत आहोत, याच्यावर कधी कधी विश्वास बसत नाही. मन सुखावतं. नवं काम, नवी माणसं, नवे संबंध-अशा अनेक गोष्टी समोर येत असतात. त्यात पहिले काही दिवस, काही महिने कसे निघून जातात ते कळत नाही. पहिल्या पहिल्यांदा तर रोज जाण्याची-पोचण्याची उत्सुकता असते.\nपण काही दिवसांनी काय होतं कुणास ठाऊक, ते काम हळूहळू अंगवळणी पडतं. त्याच त्याच कामाचा कंटाळा येतो. कधी त्या कामात काही बदल मिळाला, तरी पुन्हा काही दिवसांनी तिथंही पुन्हा ते काम हळूहळू कंटाळवाणं वाटायला लागतं. तिथं काम करणाऱ्या माणसांचे पहिल्यांदा खूप उत्सुकतेनं संबंध ठेवले जातात. शिकण्याच��, बरोबर काम करण्याचा आनंद असतो. पण त्यातही पुन्हा असं वाटायला लागतं की, बाहेरून आपल्याला जे एवढं अपूर्वाईचं वाटत होतं, ‘हवंसं’ वाटत होतं, तसं तेवढं इथं काही नाही\nमाणसं चारचौघांसारखीच आहेत. त्यांच्यात स्पर्धा आहेत, हेवेदावे आहेत, मत्सर आहेत. सुरुवातीला आवरून बाहेर पडण्यातली उत्सुकता कमी होत जाऊन तेही कंटाळवाणं होतं. अनेकदा ते इतकं नकोसं वाटतं, की काही कारण सांगून, आज येत नाही म्हणून सांगावं असं वाटतं. ज्या ठिकाणी केव्हा एकदा जाईन म्हणून आवरून घडय़ाळाकडं पाहात असतो, त्याच घडय़ाळाकडं आता वेळ होत आली जावं लागणार, म्हणून पाहिलं जातं\nयात गमतीचा अनुभव पुढंच आहे. कंटाळवाणं वाटलं आणि शक्य असलं म्हणून महिनाभर रजा टाकली जाते. आठवडाभर आता घडय़ाळाचा काटा नाही, सक्तीनं आवरायला नको, तेच काम, तीच माणसं यांतलं आता काही नाही, म्हणून एकदम हलकंहलकं वाटतं. पुरुषांचा-महिलांचा वेळ निवांत उठण्यात, चहापाण्यात, जेवणात, नवीन पदार्थात, मित्रमंडळींच्याकडं चक्कर टाकण्यात, आवडीच्या वाचनांत, फोन करण्यात, मनोरंजनात जातो. पहिले दोन-तीन दिवस वाटतं, बसऽऽऽ, हे आपल्याला ‘हवंसं’ वातावरण आहे. एखादा आठवडा जातो, नंतर पुन्हा हळूहळू हे मोकळेपणही बरोबर आहे की नाही, अशा शंकेनं सुरुवात होते. निवांत बसण्याचा, फिरण्याचा, खाण्याचा कंटाळा वाढायला लागतो. रजेवर असताना फोन करायचा नाही, असं ठरवलेलं असूनही दोन आठवडे गेले की असं वाटतं, सहज बघू तरी, सध्या तिकडे काय चालू आहे. फोनवरचा सहकारी नेमका उत्साहात असतो. कोणाची बदली, कुठली नवीन स्कीम, नवं प्रोजेक्ट-असली माहिती उत्साहानं सांगतो.\nमग मात्र मन बंड केल्यासारखं उठून बसतं. रजा घेऊन मिळालेला निवांतपणा आता ‘नकोसा’ वाटायला लागतो. तो आता ‘आळशीपणा’ वाटतो. असंच काय नुसतं लोळत राहायचं, नेहमीचं काम सुरू झाल्याशिवाय आपल्याला उत्साह येणार नाही असं वाटतं. त्याच उत्साहात कुणा वरिष्ठांना फोन केला जातो. माझी रजेतली कामं आवरली आहेत, उरलेली रजा रद्द करून उद्यापासून हजर व्हावं असं म्हणतो, असं सांगितलं की, ते एकदम उत्साहानं, या, या म्हणतात. मग ऑफिसला जाणं फारच ‘हवंसं’ आणि बरोबर वाटायला लागतं. दुसऱ्या दिवशी उत्साहानं पाच मिनिटं आधीच ऑफिस गाठलं जातं. दोन-चार महिने गेले की पुन्हा रजा, घरचा निवांतपणा ‘हवासा’ वाटायला लागतो.\nहे इथंच संपत नाही. तसंच ते ऑफिसपुरतंच किंवा मोठय़ांपुरतंच मर्यादित असतं असं नाही. लहान मूल कुठंतरी कुठला तरी खेळ बघतं, त्याला तो ‘हवासा’ वाटतो. तो खेळ घरी आणलेल्या दिवशी मूल तासन्तास खेळत बसतं. मग ते ठोकळे जुळवायचा कंटाळा यायला लागतो. तोवर कुठंतरी खेळण्यातली गाडी दिसते. झोपतानासुद्धा ती गाडी मुलाला उशाशी लागते. इतकी ती ‘हवीशी’ वाटते हवीशी वाटणारी ती गाडी चार-आठ दिवस स्वत: खेळली जाते, मित्रमंडळींना दाखवून होते. मग हळूहळू खेळण्याचं प्रमाण कमी होतं. मग ती सरळच चालत नाही, तिच्यातला दिवाच लागत नाही-असल्या काहीतरी कुरबुरी सुरू होतात. ती इतकी ‘नकोशी’ होते की, कुणा मित्राला देऊन टाकायलासुद्धा मूल तयार होतं. मग ठोकळ्याशेजारी आता एक गाडी दाखल होते. तोवर तिसरं काहीतरी ‘हवंसं’ वाटायला लागलेलं असतं.\nमुलांचं एकवेळ सोडून देऊ. पण आधी पाहिलं तसं, मोठय़ांचंही वेगेवगळ्या पातळीवर तेच चालू असतं, हे क्वचित लक्षात येतं. एखाद्या ड्रेसचा कंटाळा येतो, दुसरा कुठला तरी नवीन, कुणाचा तरी पाहिलेला ‘हवासा’ वाटतो, कधी आणीन असं होतं, आणला जातो. पहिला कपाटात जाऊन पडतो. नवा ‘हवासा’ असलेला दोन दोन, तीन तीन दिवस उत्साहानं घातला जातो. कुणीतरी छान म्हणतं, बाकीचे बरेचसे कुणी काही म्हणतच नाहीत. पुढच्या आठवडय़ात वाटायला लागतं, पहिलाच छान आहे. पुन्हा आधीचाच ‘हवासा’ वाटतो आणि अगदी गणवेश असल्यासारखा घालायला सुरुवात होते. पुन्हा काही दिवसांनी ये रे माझ्या मागल्या होतं.\nहेच एखाद्या लग्नाळू मुलाचं किंवा मुलीचं होतं. मुलीला वाटतं ते घर किती छान आहे. ‘हवंसं’ असतं, मिळतं. काही दिवस छान जातात. नंतर एखाद्या दिवशी घरातला पदार्थच आवडत नाही, कुणाचं बोलणंच आवडत नाही, कुणाचे नातेवाईक पसंत पडत नाहीत. त्यात पुन्हा आपल्या पतीनं त्यांचं सगळं बरोबर आहे असं म्हटलं किंवा त्याला त्यात न पटण्यासारखं-पसंत न पडण्यासारखं असं काही वाटलंच नाही, तर एकदम तो ‘हवासा’ मुलगाच बरोबर नाही आणि हळूहळू ‘नकोसा’ वाटायला लागतो. आपण आधी छान होतो, कुठल्या या माणसांत येऊन पडलो असं वाटतं. तो नको, ती माणसं नको, तसले ते नातेवाईक नकोत, ते घर नको-सगळं असं ‘नकोसं’ होऊन जातं\nहे असं किती ठिकाणी घडत असतं. माणसाला एखादं सामाजिक कार्य ‘हवंसं’ वाटतं, केलं जातं. मग तिथले पदाधिकारी, त्यांची एकमेकांतली वितुष्ट, न पटणारे व्यवहार-असं करीत करीत आधी इतकं ‘हवंसं’ व��टलेलं ते कार्य ‘नकोसं’ होऊन जातं काहींना पर्यटन स्थळं ‘हवीशी’ वाटतात. जाण्यासाठी ते आटापिटा करतात. अनेकदा, खट्ट होऊन परत येतात. निदान पुन्हा न जाण्याइतपत तरी ते ‘नकोसं’ होतं. असं अनेक बाबतीत दिसेल.\nखरं तर हे ओळखावं की, जगातल्या अशा प्रत्येक ‘हव्याशा’ वाटणाऱ्या नाण्याच्या छापामागं ‘नकोसं’चा काटा आधीच कोरलेला असतो. दुसरी बाजू कुणाची कधी उलटून पाहिली जाईल, तेव्हा ती दिसते एवढंच. हेही लक्षात येईल की, काही गोष्टी बदलता येतात, पण अनेक गोष्टी ‘नकोशा’ म्हणून टळत नाहीत आणि ‘हव्याशा’ म्हणून मिळत नाहीत, म्हणून मुळातच त्या पेचात न अडकणं उत्तम मनाला वाटणाऱ्या तात्कालिक सुखाच्या, गरजांच्या, अपेक्षांच्या, बदलांच्या, नावीन्याच्या ओढीपोटी असे अनेक ‘हवेपणा’चे छाप उचलले जातात, हे लक्षात घेतलं, तर दुसऱ्या बाजूचा काटा गृहीत धरला जाईल, त्रास कमी होईल, नाणी फेकली जाणार नाहीत.\nजे विचार करून आणखी पुढं जाऊ शकतील, ते मुळातच मनाच्या या ‘हवं-नको’च्या पेचातूनच सुटतील. कारण, शाश्वत आनंद मनाच्या या ‘हवं-नको’च्या पेचाच्या पलीकडं जाण्यात आहे. ज्यांचं ध्येय ‘हवं-नको’च्या पलीकडं जाण्याचं असतं, त्यांना या ‘हवं-नको’च्या गतिरोधकांनी त्या ध्येयाची सावधानता येते. मग आयुष्याच्या वाटेवर लागणारे हे ‘हवं-नको’चे गतिरोधक ते अलगद पार करीत ध्येय गाठतात. ‘हवं-नको’च्या पलीकडच्या शाश्वत आनंदापर्यंत सावधानतेनं, प्रयत्नपूर्वक जाण्याची झेप फक्त आपल्या या मनुष्यजीवनातच आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स��किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/students-union-threaten-to-boycott-llm-exams-1616065/", "date_download": "2018-09-22T07:23:47Z", "digest": "sha1:YDZR2D246T63AC7UJKT7DIBPVNAFCBFU", "length": 14625, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Students union threaten to boycott LLM exams | विधि परीक्षांवर बहिष्काराचा विद्यार्थी संघटनेचा इशारा | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nविधि परीक्षांवर बहिष्काराचा विद्यार्थी संघटनेचा इशारा\nविधि परीक्षांवर बहिष्काराचा विद्यार्थी संघटनेचा इशारा\nसहा दिवसांनी परीक्षा पुढे ढकलत विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे.\nफक्त सहा दिवसांनी परीक्षा पुढे ढकल्याने विद्यार्थी संतप्त\nमुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळामुळे लांबलेली प्रवेश प्रक्रिया, उशिराने सुरु झालेले वर्ग आणि अर्धवट राहिलेला अभ्यासक्रम या कारणास्तव विधिच्या पदव्युत्तर शाखेच्या प्रथम वर्षांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत फक्त सहा दिवसांनी परीक्षा पुढे ढकलत विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी संघटनांनी विधिच्या या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या धमकीवजा इशारा विद्यापीठाला शुक्रवारी दिला आहे.\nविद्यापीठाच्या संगणकाधारित मूल्यांकन पद्धतीचा बोजवारा उडाल्यामुळे विधिच्या निकाल विलंबासोबतच पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियाही लांबल्या गेल्या आहेत. या शाखेचे वर्ग भरुन ज���मतेम ६० दिवस झाले असताना मात्र विद्यापीठाने १७ जानेवारीपासून परीक्षा जाहीर केल्यामुळे अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली होती. परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मात्र विद्यापीठाने १७ जानेवारीची परीक्षा २३ जानेवारीपासून घेण्याचे गुरुवारी जाहीर केले.\nविद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचे ढोंग करणाऱ्या विद्यापीठाने फक्त सहा दिवस परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ केला आहे. सहा दिवसांमध्ये अर्धवट राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही, याची विद्यापीठाला पुरेपुर कल्पना असूनही विद्यापीठाने मुद्दाम असा निर्णय घेतला आहे. तेव्हा या निर्णयाचा निषेध करत परीक्षांवर बहिष्कार टाकत असल्याचे विद्यापीठाला लेखी पत्राद्वारे कळविले आहे, असे स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केले आहे.\nप्रवेश घ्या आणि दहा दिवसांत परीक्षा द्या\nमुंबई विद्यापीठाच्या विधिच्या पदव्युत्तर शाखेच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशाची सहावी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली असून यामध्ये सुमारे २० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. १२ जानेवारी रोजी या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होणार आहेत. मात्र पुढील दहा दिवसांतच म्हणजेच २३ जानेवारीपासून परीक्षा सुरु होणार आहेत. त्यामुळे प्रवेश घ्या आणि दहा दिवसांत परीक्षा द्या, असे विद्यापीठाने सांगितल्याने निकाल विलंबामुळे पोळलेल्या या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने आता परीक्षेतही मोठा फटका सोसावा लागणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5038790771385039143&title=Anutham%20sports%20and%20social%20organization&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-09-22T07:06:32Z", "digest": "sha1:J5IVKCVBUSGCXZBQFSCO4JXK2WSMXGGL", "length": 17134, "nlines": 135, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "भावी खेळाडूंना सक्षम बनवणारी ‘अनुथम’", "raw_content": "\nभावी खेळाडूंना सक्षम बनवणारी ‘अनुथम’\nसुरुवातीपासूनच समाजसेवेचं व्रत घेतलेल्या आणि आपल्याला अवगत असलेल्या कलेचा आणि आपल्या कामाचा या समाजकार्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेणाऱ्या कमल सावंत हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. ‘अनुथम’ ही त्यांची संस्था खेळ आणि समाजकार्य या विषयांत काम करते. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज प्राची साळुंखे यांनी घेतलेली कमल सावंत यांची मुलाखत...\nमाझ्यासाठी कोणी काय करून ठेवलं याचा विचार करण्यात आणि इतरांना दोष देण्यात बऱ्याच जणांचं अवघं आयुष्य निघून जातं, मात्र आयुष्याचा खरा अर्थ ज्याला कळला, त्याने हे जग जिंकलंच म्हणून समजा. असाच जग जिंकण्याचा वसा घेतलेल्या आणि खऱ्या अर्थाने प्रेरणेचा स्रोत असलेल्या कमल सावंत देशातील भावी खेळाडूंसाठी आपलं आयुष्य वेचत आहेत. त्या भारतीय क्रिकेट संघाच्या माजी गोलंदाज आणि समाजसेविका आहेत. खरं तर त्यांना समाज सुधारक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्या ‘अनुथम स्पोर्ट्स अँड सोशल ऑर्गनायझेशन’च्या माध्यमातून कमलताई खेळाडूंना त्यांच्या स्वप्नातले नवे विश्व साकार करण्यात मदत करत आहेत.\nखेळाच्या साहित्यांची उणीव आणि त्यातूनच निर्माण झालेला कुटुंबियांचा विरोध पत्करून आपल्या खेळाची आवड जोपासणाऱ्या कमल सावंत यांनी शालेय विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देण्यासाठी सुरुवातीला ‘अनुथम’ संस्थेची स्थापना केली. कमलताईंच्या आणि या संस्थेच्या वाटचालीबद्दल त्यांच्याशी चर्चा करताना त्यांच्या या कामाचा नेमका आवाका लक्षात आला.\nक्रिकेट या खेळाबद्दल आकर्षण कसे व कधी निर्माण झाले\n- अहमदनगर मधील श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी या छोट्याशा गावात राहणारी मी शालेय वयापासूनच खेळाकडे आकर्षित झाले. तेव्हा मुलांच्या खांद्याला खांदा लावून खेळणारी मी तिथली एकमेव मुलगी होते. आट्यापाट्या, कबड्डी या खेळांमधूनच माझ्यातील खेळाडू जागा झाला होता. साधारण १९७५ चा तो काळ, तेव्हा क्रिकेट या खेळाबद्दल फारशी माहिती नव्हती. घरापासून शाळेचं अंतर खूप असल्यामुळे मोठ्या बहिणीने शिक्षणासाठी मला पुण्यात बोलावून घेतलं. गावाप्रमाणेच तिथेदेखील आम्हा मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप तयार झाला. आम्ही सर्व मिळून वाड्यात क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी रबरी चेंडू आणि टायरच्या ट्युबने गुंडाळलेल्या फळीचा वापर करून आम्ही क्रिकेट खेळायचो.\nमाझी क्रिकेटची आवड पाहून माझ्या एका मित्राने मला नेहरू स्टेडियम ला जाऊन क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आणि मी पोहोचले नेहरू स्टेडियमला. आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यातच तेव्हा अर्थात क्रिकेट हा मुलांचा खेळ समजला जायचा. त्यामुळे कुटुंबियांचा क्रिकेट खेळायला विरोध. अशातच कबड्डी खेळण्याचा सल्ला मला दिला गेला, मात्र मला ते रुचलं नाही. मी क्रिकेटच खेळायचं ठरवलं. दररोज स्टेडियमवर जाऊन सरावाला मी सुरुवात केली आणि तेव्हापासूनच मी क्रिकेटची होऊन बसले.\nखेळ आणि सामाजिक कार्य यांची सांगड कशी घातलीत.. आजही कशी घालता..\n- ‘अनुथम सोशल अँड स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन’ ही आमची संस्था मुळातच खेळ व सामाजिक कार्य या दोन्हींसाठी काम करते. १९७५च्या तुलनेत आत्ताचा हा काळ खूप चांगला आहे. मात्र आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांना खेळायला पुरेसे खेळाचे साहित्य उपलब्ध नसते. त्यातही बऱ्याच ठिकाणी आजही मुलींना खेळण्याची मुभा दिली जात नाही. म्हणूनच ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांची शारीरिक वाढ यामध्ये खेळाचे कसे महत्त्व आहे, याबाबत जागृती करण्याची गरज असल्याचे जाणवले. यासाठी जास्तीत जास्त मुला-मुलींनी खेळाकडे वळावं हा ‘अनुथम’चा मानस आहे. यात कोणाच्या वैयक्तिक जीवनात जर काही समस्या असतील तर तेही सोडवण्याचं काम आम्ही करतो.\nतुम्ही म्हणालात, की क्रिकेट ची आवड जोपासताना आर्थिक दृष्ट्या बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं.. असा एखादा प्रसंग सांगाल\n- जमशेदपूर नॅशनलला माझी ओपनिंग बॉलर म्हणून निवड झाली होती. त्यावेळी पांढऱ्या रंगाचे स्पाईक शूज अनिवार्य होते. मात्र साधारण ६०० ते ७०० रुपये किंमत असलेले ते शूज तेव्हा मला घेणं शक्य नव्हतं. मी शिरूरला गेले आणि तिथल्या माझ्या नेहमीच्या चप्पल शिवणाऱ्याला तसे शूज तयार करून देण्यास सांगितले. पांढऱ्या रंगाचं लेदर आणून त्यांनी अक्षरशः खिळे लावून ते शूज तयार करून दिले. शूज तर मला मिळाले होते, पण एका शूजचं वजन साधारण दोन किलो होतं... तेव्हा चार किलोंचे ते शूज घालून मी गोलंदाजी केली होती. साहजिकच पुढे त्याचा परिणाम खेळावर होणार होता. योग्य साहित्य न मिळाल्यास त्याचा खेळावर किती परिणाम होऊ शकतो हे तेव्हा मला कळलं.\n‘अनुथम’ ही संस्था कशा पद्धतीने काम करते\n- मुलांचा बौद्धिक विकास होणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकाच त्यांचा शारीरिक विकासदेखील महत्त्वाचा आहे. अनुथम संस्थेमार्फत चालणारे काम हे विशेषतः ग्रामीण भागात केले जाते. यामध्ये आम्ही ग्रामीण भागातील शाळांना व लहान मुलांच्या आश्रमांना भेटी देतो. त्यांना खेळाचे महत्त्व पटवून देणे, त्यासाठीचे आवश्यक साहित्य सांगणे, ते उपलब्ध होऊ शकत नसल्यास त्यासाठीची मदत करणे, ते साहित्य पुरवणे हे काम सध्या अनुथम करत आहे. यापुढेही कायम करत राहील.\nसमाजातील जाणत्या व दानशूर लोकांनीदेखील या उपक्रमात सहभाग घ्यावा असं आवाहन आमच्या वतीने मी करेन. शेवटी आपली एक छोटी मदत आपल्या देशाला भविष्यात योग्य खेळाडू मिळवून देऊ शकते.\nअनुथम सोशल अँड स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन\nमोबाइल : ९९६०४ ७४७१४ / ९३७२० ७००८३\n(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)\n(कमल सावंत यांनी संस्थेबद्दल दिलेल्या माहितीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nदेणाऱ्या हातांना घेणाऱ्या हातांपर्यंत पोहोचवणारा ‘दिशा परिवार’ स्त्री-प्रबोधनासाठी झटणारी संस्था संवेदनशीलतेतून बहरतेय ‘स्नेहवन’ देणे सद्भावनेचे स्वमग्नांसाठी ‘प्रसन्न’पणे कार्यमग्न असल���ली संस्था\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A/", "date_download": "2018-09-22T07:04:06Z", "digest": "sha1:WRLITXL424USCFWRGPIQUEM5EPWN2DEG", "length": 6088, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्टेट बॅंकेच्या शेअर्सचा भाव वधारला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्टेट बॅंकेच्या शेअर्सचा भाव वधारला\n4थ्या तिमाहीत स्टेट बॅंकेच्या तोट्यात वाढ होऊनही शेअर बाजारात मात्र बॅंकेच्या शेअर्सची खरेदी वाढल्यामुळे शेअरचा भाव पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढला. यामुळे बॅंकेच्या भांडवली मूल्यात मंगळवारी एकाच दिवसात 8077 कोटी रुपयांची वाढ झाली. यामुळे स्टेट बॅंकेचे मूल्य आता 226818 कोटी रुपयांवर गेले आहे. आता जरी तोटा झाला तरी आगामी काळात नफा वाढण्याची शक्‍यता गुंतवणुकदारांना वाटते. त्याचबरोबर भूषण स्टीलप्रमाणे इतर प्रकरणांचा निपटारा वेगाने होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कर्ज परतफेड वाढून आगामी काळात बॅंकेचा ताळेबंद सुधारण्याची शक्‍यता शेअर खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना वाटते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरस्त्यावरील राडारोडा उचलण्याची मागणी\nNext articleमाणूस : पर्यावरणाला लागलेली कीड\nछोट्या उद्योगांकडून कर्जाचा वापर वाढला\nऑटोमेशनचा रोजगारावर परिणाम होणार नाही\nइन्फोसिसप्रकरणी राजीव बन्सल यांच्याकडून कॅव्हेट\nसारस्वत बॅंकेचा आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलशी सहकार्य करार\nविक्रमी कृषी उत्पादन होण्याची शक्‍यता\nअयोग्य व्यापार करून चीनने केला स्वत:चा विकास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/pune-woman-combats-swine-flu-and-delivers-child/", "date_download": "2018-09-22T07:51:58Z", "digest": "sha1:NG3GZE5OKL46UQJMLQBIGQLUFSK7Q24O", "length": 11468, "nlines": 152, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "स्वाईन फ्लू��र मात करत ‘ती’नं दिला मुलीला जन्म | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी स्वाईन फ्लूवर मात करत ‘ती’नं दिला मुलीला जन्म\nस्वाईन फ्लूवर मात करत ‘ती’नं दिला मुलीला जन्म\nगर्भवती महिलांना स्वाईन फ्लूचा धोका जास्त असतो. मात्र पुण्यातील ३२ वर्षीय महिलेने स्वाईन फ्लूवर मात करत एका मुलीला जन्म दिलाय.\nमहाराष्ट्रात स्वाईन फ्लूची साथ अजूनही आहे. स्वाईन फ्लूचा गर्भवती महिलांना जास्त प्रमाणात धोका असतो. मात्र पुण्यातील ३२ वर्षीय महिलेने स्वाईन फ्लूवर मात करत एका मुलीला जन्म दिलाय. पुण्याच्या वानवरी भागातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये या महिलेची प्रसूती करण्यात आली.\n३२ वर्षीय शिल्पा निंबाळकर या आठ महिन्यांच्या गरोदर असताना त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांना ताप आणि घसा खवखवणे या तक्रारी होत्या. रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्या बेशुद्ध झाल्या आणि त्यावेळी त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं. तपासणी केल्यानंतर त्यांना स्वाईन फ्लू असल्याचं निदान झालं.\nशिल्पा जवळपास १२ दिवस व्हेंटिलेटवर होत्या. मात्र इतक्या समस्यांना तोंड देऊनही शिल्पा यांनी ८ मे रोजी एका मुलीला जन्म दिला. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, त्यावेळी आई आणि बाळाची तब्येत उत्तम होती.\nयाविषयी शिल्पा निंबाळकर सांगतात की, “जेव्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा मला स्वाईन फ्लू झालाय याचा काहीच अंदाज नव्हता. शिवाय तपासण्या करण्याअगोदरच मी बेशुद्ध झाली. आणि त्यानंतरच्या १२ दिवसांमधल्या कुठल्याचं घडामोडी मला आठवत नाही.”\nशिल्पा पुढे सांगतात की, बेशुद्ध होताना मला खूप थकल्यासारखं आणि अशक्त वाटतं होतं. मात्र, तरीही माझ्या बाळाला पाहण्याची माझी इच्छा होती. अशा परिस्थितीमध्ये माझ्या कुटुंबीयांनी आणि डॉक्टरांनी मला फार मदत केली.”\nरूबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, शिल्पाला जेव्हा रूग्णालयात आणलं तेव्हा तिची प्रकृती फार गंभीर होती. रूबी हॉलच्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. शिल्पा कुलकर्णी म्हणाल्या की, “ती जेव्हा रूग्णालयात आली तेव्हा तिच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी फार कमी होती. त्यामुळे तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं. अशा प्रकरणांमध्ये रूग्णाचा रक्तदाब नियंत्रणात ठेवणं हे फार आव्हानात्मक असतं.”\nडॉ. ���ुलकर्णी पुढे सांगतात की, “अशा परिस्थितीतमध्ये आम्ही नेहमी आईच्या जीवाला प्राधान्य देतो. पणं आम्ही फार खूश आहोत की, या प्रकरणामध्ये आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.\nपुण्याच्या जहांगिर रूग्णालयाच्या आत्पकालीन विभागाच्या प्रमुख डॉ. सय्यद पाशा सांगतात की, “अशी प्रकरणं फार दुर्मिळ असतात. त्यामुळे अशा रूग्णांना तातडीने रूग्णालयात दाखल करावं. अशा रूग्णाला श्वसनासंबंधी कोणतीही समस्या येऊ नये, याची दखल घेणं अत्यंत गरजेचं असतं.”\nPrevious articleग्रामीण भागातील पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका\nNext articleजाणून घ्या, स्तनपानाचे फायदे\nPCOSने ग्रस्त महिलांसाठी डाएट टीप्स\nगुटखा विक्रेत्यांची अटक अटळ, सुटका नाहीच\n23 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत’\n…म्हणून हर्बल औषधं घेताना जरा जपून\nआयुर्वेद- ‘अग्निकर्म’ एका चटक्यात बरी करा सांधेदुखी\n‘योग’ केल्याने वाढेल शुक्राणूंची गुणवत्ता\n‘एफडीए’ने जप्त केली ५७ बनावट आयुर्वेदिक औषधं\nखोकला, होमिओपॅथी आणि उपचार\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\nजळगावात साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी\nहोमिओपॅथी डॉक्टरांसाठी ‘ब्रीजकोर्स’ प्रवेश प्रक्रिया सुरु\n‘आई मला मदत कर…’ पाकिस्तानी मुलीचं सुषमा स्वराज यांना ट्विट\nआता खासगी रुग्णालयांची मनमानी होणार ‘बंद’..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/526395", "date_download": "2018-09-22T07:33:05Z", "digest": "sha1:ITBV4MSC3PWQWVJFHE6HNSPCW3ZR7B5N", "length": 4924, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ठाण्यात मनसेचा फेरीवाल्यांविरोधात खळ खट्टय़ाक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » ठाण्यात मनसेचा फेरीवाल्यांविरोधात खळ खट्टय़ाक\nठाण्यात मनसेचा फेरीवाल्यांविरोधात खळ खट्टय़ाक\nऑनलाईन टीम / मुंबई :\nरेल्वे स्टेशनच्या आवारातील फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी दिलेले अल्टिमेटम संपल्यानंतर शनिवारी सकाळ मनसैनिकांनी ठाण्यात पेरीवाल्यांना हटवले. पेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड करत मनसैनिकांनी फेरीवाल्यांना हाकलून दिले.\nगेल्या महिन्यात एल्फिन्स्टन रोड पुलावर चेंगराचेंगरीत 23 लोक मरण पावल्यानंतर सर्वत्र रेल्वे प्रशासनाविरोधात आणि के���दातील भाजप सरकारविरोधात तीव्र संताप निर्माण झाला होता. राज ठाकरे यांनी 5 ऑक्टोबर रोजी मेट्रो ते चर्चगेट असा ‘संताप मोर्चा’चे आयोजन केले होते. या मोर्चात राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला इशारा दिला होता.\nमनसेचा बॅनरबाजीतून कामाचा आढावा\nकाय म्हणतात शरद पवार\nअजित पवारांना सेनेवर टीका करण्याचा अधिकार नाही : उद्धव ठाकरे\nझारखंडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात सहा जवान शहीद\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/user/6161", "date_download": "2018-09-22T07:19:35Z", "digest": "sha1:AKWTQFA4YSBTYU44WNLCW6LLPPJPQUB2", "length": 3429, "nlines": 39, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "रमेश पडवळ | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nरमेश पडवळ दैनिक 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये वरिष्ठ उपसंपादक पदावर कार्यरत अाहेत. त्यांना पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याचा चौदा वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे ‘नाशिक तपोभूमी’ हे नाशिकचा इतिहास उलगडणारे पुस्तक 2015 साली प्रसिद्ध झाले आहे. पुरातत्त्व व इतिहास हे त्यांच्या लिखाणातील मुख्य विषय आहेत. त्यांनी आतापर्यंत नाशिकच्या पाचशेहून अधिक गावांची भटकंती केली असून, महाराष्ट्र टाइम्समधील ‘वेशीवरच्या पाऊलखुणा’ या सदरात त्यांचे 110 लेख प्रसिद्ध झाले आहेत. रमेश प्रत्येक रविवारी गोदावरी परिक्रम, हेरिटेज वॉक व गोदाकाठची गावे या उपक्रमांतून लोकांना वारसा स्थळांची भेट घडवतात.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइ��� डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=581", "date_download": "2018-09-22T07:11:46Z", "digest": "sha1:W6AOBX5BH244NRF7IH3UOPI7XS2FUPFX", "length": 9168, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "वैज्ञानिक दृष्टीकोण जपण्याच्या मागणीसाठी शास्त्रज्ञ उतरले रस्त्यांवर", "raw_content": "\nवैज्ञानिक दृष्टीकोण जपण्याच्या मागणीसाठी शास्त्रज्ञ उतरले रस्त्यांवर\nउच्च शिक्षणात मूलभूत संशोधनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे, उच्च शिक्षणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात यावा,\nमुंबई : उच्च शिक्षणात मूलभूत संशोधनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे, उच्च शिक्षणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अवैज्ञानिक बाबींना महत्त्व न देता समाजात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार व्हावा यासह विविध वैज्ञानिक मागण्यांसाठी देशभरातील शास्त्रज्ञ पुन्हा एकदा रस्त्यांवर उतरणार आहेत.\nमागील वर्षीप्रमाणेच यंदाही देशातील अनेक शहरात इंडीया मार्च फॉर सायंस या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात अनेक जेष्ठ शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. विज्ञानाची होत असलेली गळचेपी रोखण्यासाठी आपला आवाज बुलंद करणार आहेत.\nआज देशभरातील शास्त्रज्ञ विविध शहरांमध्ये विज्ञानाची होत असलेली गळचेपी पाहून रस्त्यांवर उतरणार आहेत. विज्ञानाचा प्रसार व वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार संपूर्ण भारतात पोहोचावा तसेच अवैज्ञानिक बाबींना महत्त्व न देता केवळ विज्ञानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी, हा उद्देश समोर ठेऊन देशभरात गतवर्षी ९ आगस्ट रोजी इंडीया मार्च फॉर सायंस या माध्यमातून शास्त्रज्ञ, विज्ञानाचे अभ्यासक, संशोधक, विज्ञान लेखक, विद्यार्थी व अनेक सामाजिक संघटना आणि हजारोंच्या संख्येने नागरिक एकवटले आहेत.\nपुणे शहरातही सुमारे ७०० जण मोर्चात सहभागी झाले होते. यानंतरही देशातील विज्ञानाविषयी असलेल्या परिस्थितीत फारसा बदल झाल्याचे दिसून येत नसल्यामुळे पुन्हा एकदा हा मोर्चा काढण्यात येणार आहे.\nविविध प्रकारच्या अवैज्ञानिक बाबींना आणि अंधश्रद्धांना सध्याच्या काळात मोठी प्रतिष्ठा मिळत आहे. या बाबी समाजासाठी व शिक्षणासाठी फारच धोकादायक आहेत. त्यामुळे समाजात याबाबत जागृती करण्यासाठी काढला जात असल्याचे सांगितले जात आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617179", "date_download": "2018-09-22T07:33:47Z", "digest": "sha1:SPHTERCUUMUF5OPCSB344SKRRDB4LDGY", "length": 4808, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य सोमवार दि. 10 सप्टेंबर 2018 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 10 सप्टेंबर 2018\nआजचे भविष्य सोमवार दि. 10 सप्टेंबर 2018\nमेष: शुभ कार्यातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करा, यशस्वी व्हाल.\nवृषभः लक्ष्मीला अभिषेक करुन कुंकुमार्चन करा, आर्थिक लाभ होतील.\nमिथुन: पूर्वजांच्या दोषामुळे प्रगतीत अडथळे येतील.\nकर्क: प्रेमप्रकरणे अथवा प्रेमविवाहाचे योग येतील.\nसिंह: समजुतीच्या घोळामुळे विचित्र परिस्थिती निर्माण होईल.\nकन्या: जोडीदाराकडून फसवणूक, नको त्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल.\nतुळ: आर्थिक बाबतीत जास्तीत जास्त सावधगिरी बाळगावी.\nवृश्चिक: दांपती दोषांमुळे संसारात विघ्ने येण्याची शक्यता.\nधनु: निष्कारण संशय, आरोप, नको ते प्रकार यापासून दूर राहा.\nमकर: नोकरचाकर फसवतील, नातेवाईकांची प्रकरणे हाताळू नका.\nकुंभ: घटना घडतील, नवे बेत यशस्वी होतील.\nमीन: कुणाला केलेली मदत ऐनवेळी उपयोगी पडेल.\nआजचे भविष्य मंगळवार दि. 17 जानेवारी 2017\nआजचे भविष्य गुरुवार दि. 19 जानेवारी 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 14 जुलै 2017\nआजचे भविष्य मंगळवार दि. 7 नोव्हेंबर 2017\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.wysluxury.com/gulfstream-aerospace-aircraft-private-jet-charter-list/?lang=mr", "date_download": "2018-09-22T07:38:04Z", "digest": "sha1:VPDMKO6IES7UAWZFHD3B7JDT4BLZNQSD", "length": 11341, "nlines": 90, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "Gulfstream Aerospace Aircraft Private Jet Charter List", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nपासून किंवा घरगुती अमेरिका मला जवळ खाजगी जेट सनद उड्डाणाचा सेवा शोधा\nअलाबामा इंडियाना नेब्रास्का दक्षिण कॅरोलिना\nअलास्का आयोवा नेवाडा साउथ डकोटा\nऍरिझोना कॅन्सस न्यू हॅम्पशायर टेनेसी\nआर्कान्सा केंटकी न्यू जर्सी टेक्सास\nकॅलिफोर्निया लुईझियाना न्यू मेक्सिको युटा\nकोलोरॅडो मेन न्यू यॉर्क व्हरमाँट\nकनेक्टिकट मेरीलँड नॉर्थ कॅरोलिना व्हर्जिनिया\nडेलावेर मॅसेच्युसेट्स नॉर्थ डकोटा वॉशिंग्टन\nफ्लोरिडा मिशिगन ओहायो वेस्ट व्हर्जिनिया\nजॉर्जिया मिनेसोटा ओक्लाहोमा विस्कॉन्सिन\nहवाई मिसिसिपी ओरेगॉन वायोमिंग\nइलिनॉय मोन्टाना र्होड आयलंड\nआम्ही आपला अभिप्राय आवडेल संबंधित आमच्या सेवा\nरेटिंग अजून कुणीही बाकी. प्रथम व्हा\nआपले रेटिंग जोडा एक तारा क्लिक करा\n5.0 पासून रेटिंग 4 पुनरावलोकने.\nअनुभव सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रथम वर्ग होता.\nमी अटलांटा खासगी जेट चार्टर ग्राहक सेवा प्रभावित करणे सुरू धन्यवाद सर्वकाही इतका - मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक\nही ट्रिप तरल रोजी सेट केले होते आणि उत्तम प्रकारे साधले होते. अप्रतिम काम आणि एक उत्कृष्ट उड्डाण\nसर्व काही परिपूर्ण होते - सुधारण्यासाठी काहीही. खुप आभार\nखासगी सनद जेट बुक\nखाजगी जेट सनद खर्च\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nशीर्ष 10 ख्यातनाम सर्व सुविधांनी युक्त खाजगी जेट्स\nपासून किंवा कॅलिफोर्निया खाजगी जेट सनद उड्डाणाचे शोधा\nपासून किंवा कोलंबस खाजगी जेट सनद उड्डाणाचा, OH\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी द�� खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://exactspy.com/mr/how-can-i-spy-on-my-boyfriends-text-messages-for-free/", "date_download": "2018-09-22T07:14:18Z", "digest": "sha1:7AN5AHQLYV5Q6CB6NGRUHEURU7U5HXXD", "length": 20915, "nlines": 155, "source_domain": "exactspy.com", "title": "How Can I Spy On My Boyfriends Text Messages For Free", "raw_content": "\nOn: फेब्रुवारी 26Author: प्रशासनकॅटेगरीज: Android, सेल फोन Spy, सेल फोन Spy कुपन, सेल फोन ट्रॅकिंग, कर्मचारी देखरेख, मोबाइल Spy स्थापित, आयफोन, आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर, मोबाइल फोन नियंत्रण, मोबाइल Spy, मोबाइल Spy ऑनलाईन, इंटरनेट वापर निरीक्षण, Android साठी पाहणे, IPhone साठी पाहणे, गुप्तचर iMessage, पाहणे मोबाइल स्मार्टफोन कोणत्याही टिप्पण्या नाहीत\nकार्यक्षमता चांगली रक्कम सेलफोन गुप्तचर अनुप्रयोग सह दिल्या जातात\n1. ग्लोबल स्तिती प्रणाली स्थान परीक्षण\nExactSpy might be set up to track Gps navigation location of your respective focus on cell phone. तुमचा मुलगा तो आपल्या कर्मचार्यांसाठी वाहतूक ठप्प मध्ये खरोखर आहे तर असू किंवा नवं आहे जेथे तर जाणून घेणे.\n2. ट्रॅक एसएमएस संदेश\nहा मोबाइल फोन तपासणी अनुप्रयोग आपण उद्देश फोन ग्राहक सह मेल किंवा प्राप्त सर्व ग्रंथातील सामग्री संदेश आणि मल्टिमिडीया माहिती वाचा करू देते. या जलद तरीही हटविणे बघत सादर आहेत.\n3. दूरध्वनी वर लक्ष ठेवा\nExactSpy allows you to see all incoming/outbound calls using their duration and timestamp. देखील, सॉफ्टवेअर या पोर्टेबल ठेवत ट्रॅक किंवा आपल्या पूर्वनिर्धारित विविध हेतू इतिहास कॉल सेट केले जाऊ शकते. आपण काहीसे दुर्लक्ष करणार नाही\n4. इंटरनेट वापर निरीक्षण\nपहा सर्व URL सेल फोन वेब ब्राउझर मध्ये ग्राहक द्वारे थांबले. त्यांच्या ब्राउझि��ग इतिहास माध्यमातून Rummaging करून, ते ऑनलाइन पर्यंत आहात काय तपासा.\nप्रत्येक तपासा आणि प्रत्येक राखीव सह फोन करार केला संपर्क करा आणि फोन अनुसूची पासून प्रत्येक फंक्शन मागोवा ठेवू.\n6. जलद ई-मेल वाचा\nस्काईप पासून pursuits नोंदवण्यासाठी हा वैशिष्ट्यपूर्ण वापरा, iMessage आणि WhatsApp आणि Viber संदेशवहन व्यावसायिक सेवा संभाव्य फोन लागू. सोशल मीडिया बोलतो, पर्यवेक्षण आणि मोबाइल फोन ग्राहक लक्ष केंद्रीत बद्दल मजकूर संदेश पाठवित आहे कसे सहसा आणि नक्की काय जाणून.\n7. सभोवतालची बचत किंवा रहात ध्वनी\nलक्ष द्या आणि मोबाइल फोन सुमारे अहवाल.\n8. पहा मल्टी मीडिया फायली\nहे पोर्टेबल सुरक्षा सॉफ्टवेअर कार्यक्रम ध्येय सेल फोन वर जतन होते की कोणत्याही व्हिडिओ आणि फोटो पाहण्यासाठी सक्षम. प्रत्येक वेळी आपल्या मुलाला किंवा कर्मचारी डेटा संबंधित व्हिडिओ किंवा त्यांच्या डिजिटल कॅमेरा सेल फोन वापरून फोटो आहे, it will be quickly uploaded to the ExactSpy accounts.\nसेल फोन फक्त अनेकदा हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास जात, माहिती घरफोडी अतिशय सामान्य मिळत आहे. दूरस्थपणे आपल्या लक्ष्य फोन डाटा नष्ट किंवा डिव्हाइस लॉक करून, आपल्याला खात्री वैयक्तिक डेटा चुकीच्या हातांमध्ये नाही करा.\nतो उद्देश टेलिफोन वापरात खोली अभ्यास मध्ये निर्माण करण्यासाठी हा मोबाईल ट्रॅकिंग अनुप्रयोग तयार करणे शक्य आहे. आपण नियंत्रित आणि एकाच वेळी अनेक सेल फोन ट्रॅक करणे आवश्यक असल्यास, हे वैशिष्ट्य वापर.\nExactSpy, तो खरोखर कंपन्या आणि आई आणि वडील केले एक मोबाइल अॅप आहे. हे एक प्रमुख अस्वीकरण समावेश: “ExactSpy is made for monitoring your staff, आपण फक्त वैयक्तिक किंवा योग्य अधिकृतता आहे की एक मोबाइल फोन किंवा सेल फोन मुले किंवा इतर जाताना वाटेत निरीक्षण करण्यासाठी.\nअनुप्रयोग खर्च म्हणून, प्रीमियम गुणविशेष यादी खर्च $15.99 त्यासाठी लागणारा खर्च एक महिना. आपल्या साथीदाराबरोबर किंवा कर्मचारी आपण किंवा आपल्या कंपनीने वर याच्यावर असल्यास, या खर्च एक शंका न आहे, एक लहान किंमत निर्धारित करण्यासाठी भरावे. हे स्वस्त किंमत गुप्तचर अर्ज, एमएसपीवाय तीव्रता मध्ये, मोबाइल फोन Spy, Steathgeine..\nHow Can I Spy On My Boyfriends Text Messages For Free, मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone वर गुप्तचर, Spy on text messages free from computer, मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन, मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nAndroid सेल फोन Spy सेल ��ोन Spy कुपन सेल फोन ट्रॅकिंग कर्मचारी देखरेख मोबाइल Spy स्थापित आयफोन आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर मोबाइल फोन नियंत्रण मोबाइल Spy मोबाइल Spy ऑनलाईन इंटरनेट वापर निरीक्षण पालकांचा नियंत्रण पाहणे फेसबुक मेसेंजर Android साठी पाहणे IPhone साठी पाहणे गुप्तचर iMessage पाहणे मोबाइल स्मार्टफोन कॉल वर शोधणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर स्काईप गुप्तचर Viber गुप्तचर WhatsApp, ट्रक GPS स्थान अश्रेणीबद्ध\nअनुप्रयोग दुसर्या फोनवर मजकूर संदेश ट्रॅक करण्यास सर्वोत्कृष्ट सेल फोन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मुक्त सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन बेस्ट मोफत सेल फोन Spy अनुप्रयोग मोफत iPhone साठी सेल फोन पाहणे अनुप्रयोग सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर मुक्त सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन सेल फोन स्पायवेअर सेल फोन ट्रॅकर सेल फोन ट्रॅकिंग अनुप्रयोग सेल फोन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मोफत सेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर Android साठी मोफत सेल फोन गुप्तचर अनुप्रयोग Free cell phone spy applications for android मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड मोफत सेल फोन ट्रॅकर अनुप्रयोग मोफत सेल फोन ट्रॅकर ऑनलाइन मोफत आयफोन गुप्तचर सॉफ्टवेअर मोफत मोबाइल पाहणे अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाईल Spy अनुप्रयोग IPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य ऑनलाइन मजकूर संदेश वर टेहळणे कसे मजकूर संदेश मोफत डाउनलोड वर टेहळणे कसे How to spy on text messages free without target phone सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मजकूर संदेश वर टेहळणे कसे Mobile spy app free download मोफत अनुप्रयोग सेल फोनवर गुप्तचर सेल फोन मोफत अनुप्रयोगावरील पाहणे सेल फोन मोफत डाउनलोड वर गुप्तचर सेल फोन मुक्त ऑनलाइन वर गुप्तचर मोफत डाउनलोड सेल फोन मजकूर संदेश वर शोधणे मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone वर गुप्तचर मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर मजकूर संदेश वर गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मोफत फोन न करता मोफत पाहणे मजकूर संदेश Whatsapp मेसेंजरवर पाहणे Someones मजकूर संदेश मोफत गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=582", "date_download": "2018-09-22T07:12:41Z", "digest": "sha1:IPFIJKINFE4LLA63V3SYXNLRAWNYPABY", "length": 8443, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "कठुआ बलात्कार प्रकरणी नराधमांना कठोर शासन हवे", "raw_content": "\nकठुआ बलात्कार प्रकरणी नराधमांना कठोर शासन हवे\nसंयुक्त राष्ट्र संघाची भूमिका\nदिल्ली : मूलनिवासी वृत्तसंस्था\nकठुआ या ठिकाणी ८ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची क्रूर पणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाची दखल आता संयुक्त राष्ट्रांनीही घेतली आहे. या प्रकरणातल्या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका आता संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटिनो गेटर्स यांनी मांडली आहे.\nकठुआमधील आठ वर्षांच्या आसिफा या चिमुरडीची नराधमांनी बलात्कारानंतर हत्या केली होती. आसिफाला तिच्या कुटुंबीयांनी दत्तक घेतल्याचे समोर आले आहे. आसिफाचे वडिल सांगतात, मी आसिफाला बहिणीकडून दत्तक घेतले होते.\nती तीन महिन्यांची होती आणि माझ्या दोन मुलींचा अपघातात मृत्यू झाला. म्हणून मी तिला बहिणीकडून दत्तक घेतले. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना भारतात घडल्यानंतर याप्रकरणी अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटींनी पीडित मुलीला न्याय मिळावा अशी भूमिका घेत सोशल मीडियावरही मोहीम राबवली.\nकठुआ आणि उन्नाव या दोन ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. मुस्लिम समाजाच्या या मुलीवर मंदिरात आठ दिवस बलात्कार झाला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाने आपला देश हादरला.\nतर कॉंग्रेसने या प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर टीका करत ते या प्रकरणी गप्प का असा प्रश्‍न विचारला. यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कठुआ आणि उन्नाव प्रकरणातल्या नराधमांना मुळीच माफ करणार नाही असे म्हटले आहे. या आरोपींना कठोरातले कठोर शासन होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ���० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-22T06:55:23Z", "digest": "sha1:J2VNUX4ZS55AWJNYZNVLM6YJTTDALSFN", "length": 8863, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कायद्यापेक्षा न्यायाचे राज्य महत्त्वाचे -सरन्यायाधीश दीपक मिश्रा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकायद्यापेक्षा न्यायाचे राज्य महत्त्वाचे -सरन्यायाधीश दीपक मिश्रा\nपुणे- देशाची लोकशाही न्यायाचे राज्य या संकल्पनेने संरक्षित आहे. मात्र, ही संकल्पना जपली नाही तर कायद्याचे राज्य कोसळल्याशिवाय राहणार नाही. न्याय शाश्‍वत आहे. मात्र, परिस्थिती, काळानुसार बदलतात. त्यामुळे कायद्याच्या राज्यापेक्षा न्यायाचे राज्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी केले. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती विद्यापीठ आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने डॉ. पतंगराव कदम स्मृती प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेत “घटनात्मक अधिकाराचे संतुलन’ या विषयावर मिश्रा बोलत होते.\nयावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय खानविलकर, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कमद, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कार्यवाह आणि प्र – कुलगुरू डॉ. विश्‍वजित कदम, लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. मुकुंद सारडा आदी उपस्थित होते.\nयावेळी न्यू लॉ कॉलेज आणि आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राचे उदघाटनही मिश्रा यांच्या हस्ते झाले.\nमिश्रा म्हणाले, एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करीत समाजाची उभारणी व्हावी. लोकशाहीत प्रत्येक अधिकाराला महत्त्व आहे. पण सर्वच अधिकार परिपूर्ण नाहीत. मात्र, हक्‍क आणि अधिकारांच्याबाबत कोणतीही तडजोड झालेली नाही. आपण सध्या लोकशाही व्यवस्था आणि मुक्‍त समाजात राहत आहोत. लोकशाहीच्या परिघात असलेल्या एकमेकांच्या अधिकारांविषयी आपण सजग राहिले पाहिजे. आपल्याकडे एक घटनात्मक लोकशाही आहे. संविधानिक संरचनेत संरक्षित आणि हमी मिळणे हे कोणत्याही लोकशाही आणि मुक्‍त समाजाची लक्षणे आहेत. आपल्याकडे हक्‍क आहेत. पण ते घटनेच्या चौकटीत वापरणे आवश्‍यक आहे. योग्य न्यायनिवाडा होणे हा कायद्याने दिलेला अधिकार आहे. संघर्ष जेव्हा अंतर्गत असेल तेव्हा समाजाचा विचार करून न्याय देणे गरजेचे आहे. न्याय हा आरोपीला नाही, तर समाजाला अपेक्षित असावा. वकिलांनी सामाजिक दायीत्वाच्या भावनेतून काम करणे अपेक्षित आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलोणी देवकर औद्योगिक वसाहतीत सुजय पॅकेजिंगचा भव्य प्रकल्प\nNext articleतीघाही पोलीस कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-rush-purchase-aagot-devhare-market-120173", "date_download": "2018-09-22T08:00:28Z", "digest": "sha1:7YUOF5T5JNOZGRDAZC2YEJMYA6H2PAW7", "length": 13447, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News rush for purchase aagot in Devhare Market \"आगोट 'च्या खरेदीसाठी देव्हारे बाजार गर्दीने फुलला | eSakal", "raw_content": "\n\"आगोट 'च्या खरेदीसाठी देव्हारे बाजार गर्दीने फुलला\nमंगळवार, 29 मे 2018\nमंडणगड - तालुक्‍यात आगोटीच्या कामाची लगबग सुरु झाली असून मसाले, सुकी मच्छी, प्लास्टिक खरेदीसाठी मंगळवारच्या देव्हारे आठवडा बाजारात नागरिकांनी गर्दी केल्याने बाजार फुलला. सुकी मासळीला प्रचंड मागणी असल्यामुळे दर काही अंशी वाढला. परतीच्या प्रवासाला निघालेल्या मुंबईकरांनी देव्हारेसह मंडणगड, कुंबळे, म्हाप्रळ येथील आठवडा बाजाराला आवर्जून उपस्थिती लावली. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली.\nमंडणगड - तालुक्‍यात आगोटीच्या कामाची लगबग सुरु झाली असून मसाले, सुकी मच्छी, प्लास्टिक खरेदीसाठी मंगळवारच्या देव्हारे आठवडा बाजारात नागरिकांनी गर्दी केल्याने बाजार फुलला. सुकी मासळीला प्रचंड मागणी असल्यामुळे दर काही अंशी वाढला. परतीच्या प्रवासाला निघालेल्या मुंबईकरांनी देव्हारेसह मंडणगड, कुंबळे, म्हाप्रळ येथील आठवडा बाजाराला आवर्जून उपस्थिती लावली. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली.\nवाढलेल्या महागाईचा फटका सर्व घटकांना बसत असून सर्वच वस्तुंचे भाव वाढले आहेत. पावसापुर्वी सुकी मच्छी, तीखट, मीठ कांदे, अगदी लाकूड फाटा चार महिन्यांकरात साठवून ठेवण्याची मानसीकता आजही कायम आहे. पावसाळ्यातील गरम मसाल्याची बेगमी म्हणून गावठी आणि घाटी मिरची कुटून उत्कृष्ट, तिखट व रुचकर मसाले करण्याच्या तयारीला प्रामुख्याने वेग आला आहे. हल्ली बाजारात मसाल्यासह सर्व वस्तू आयत्या मिळत असल्या तरी अनेक घरांत आजही कुटुंबाच्या पारंपरिक पद्धतीनुसार मसाला तयार करण्यात येतो.\nविविध राज्यातील विविध जातींच्या लाल मिरच्या बाजारात दाखल झाल्या आहेत. यंदा घाऊक बाजारातील उत्तम मिरचीचे दर 150 ते 200 रुपये किलोवर आहेत. आठवडा बाजारामध्ये स्वस्त समजल्या ठिकाणी यंदा भावात तोलमोल झालेली नाही. सुक्‍या मच्छीचा दर यंदा वाढला असून सहज उपलब्ध असणा-या सुकट व बोंबळाचा दरही किलोसाठी पाचशे रुपयांच्या घरात पोहचला आहे. त्यामुळे महिलांना बजेटसाठी मोठी कसरत करावी लागत आहे.\nतालुक्‍यातील अन्य आठवडा बाजार-\nबुधवार - मंडणगड, रविवार - कुंबळे, म्हाप्रळ - शुक्रवार\nसुकी मासळी (किलो प्रमाणे) - सुकट 240, कोळंबी 400, बघी 400, बोंबील 500, मच्छि सुकट 400, मांदेली 200\nपालेभाजी - मटार 100, टोमॅटो 15, फ्लावर 50, वांगी 20, कोथिंबीर 10 जुडी, कांदे 10, बटाटा 30,\nप्लास्टिक कागद - 80 आणि 40 रुपये मीटर\nगोमन्तकीय मुलींना व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ नकोय का\nपणजी : गोमन्तकीय मुलींना लग्न, शिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाखांपर्यंतची आर्थिक मदत लाडली लक्ष्मी या योजनेच्या माध्यमातून मिळते....\nतबला वादनाने आरती करून बाप्पांना निरोप\nजुनी सांगवी - जुनी सांगवी येथील राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थींच्या गणेश परण, व आरती बरोबर दादरा तालातील वेगवेळे तबला वादन सादर करत...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची सा�� अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nमुंबई - प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजावणीच्या घोषणेला तीन महिने उलटूनही मुंबईत आजही सर्रास प्लॅस्टिक विकले जात असल्याचे धक्कादायक वास्तव \"सकाळ'च्या...\nशहरी नक्षलवाद्यांचे राहुल समर्थन करताहेत: अमित शहा\nरायपूर (छत्तीसगड): \"पंतप्रधानांच्या हत्येचा कट करणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी समर्थन करत आहेत. त्यांनी जनतेसमोर भूमिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/blog/5410-shailaja-blog", "date_download": "2018-09-22T07:14:03Z", "digest": "sha1:5YNBMPDPRWAUFKZ2CBBFN4FMPDDGP66L", "length": 12007, "nlines": 136, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "राष्ट्रवादीच्या इतिहासातले एक सुवर्ण पान… आबा...! - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराष्ट्रवादीच्या इतिहासातले एक सुवर्ण पान… आबा...\nरावसाहेब रामराव पाटील उर्फ आर.आर.पाटील. जिल्हा परिषद सदस्य,6 वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, NCP प्रदेशाध्यक्ष असा सत्तापदांचा प्रवास करुनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले. त्यांनी स्वत:चा कधी आबासाहेब होऊ दिला नाही...आबांची स्वच्छ प्रतिमा कायम लक्षात राहते. राजकारणी असूनही त्यांनी त्यांच्यातला माणूस कधीच मरु दिला नाही. अत्यंत साधं राहणीमान, सर्वसामान्यांशी असलेला थेट संवाद त्यामुळे ते सगळ्यांना कायम आपलेसे वाटल. आबांच्या कुटुंबाने सुद्धा हा साधेपणा कायम टिकवला .\nशाळकरी वयातच प्राचार्य पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन आबांना मिळाले. पुढे सांगलीतल्याच शांतीनिकेतन महाविद्यालयातून ते बीए झालेमग एलएलबी केलं.गरिब शेतकरी कुटुंबातल्या या तरुणाचे नेतृत्वगुण सुरवातीला हेरले ते वसंतदादा पाटलांनी. कोणतीही राजकीय पार्श्वभुमी नसतानाही मनाला भिडणारी भाषणशैली, स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काही करण्याची जिद्द यांच्या जोरावर आबांनी राजकारणात वाटचाल सुरु केली.\nबारामतीच्या शारदा व्याख्यानमालेत एकदा आबा बोलत होते. कॉलेजमध्ये असताना तेव्हा त्यांच टिव्हीवर ते ऐकलेल भाषण आठवलं की आजही अंगावर शहारा येतो. गरिबी क्लेशकारक असते, याचा अनुभव आबांनी घेतला होता. वडिलांच्या मृत्युनंतर त्यांचेच कपडे घालून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी माती वाहिली. त्यातून मिळालेल्या पैशातून बहिणीचे, स्वत:चे शिक्षण पूर्ण केले. सत्य तेच बोलायचे. हे ध्येय ठेवून काम केल्यामुळेच एक सामान्य मुलगा राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकला. वक्तृत्व स्पर्धेतून अनेक बक्षिसे मिळविली. त्या स्पर्धांमधूनच आबा तयार झाले. जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर आबांच्या पायात चप्पल आली. सलग 2 तास ते बोलत होते.\nआबा हे धडाडीचे निर्णय घेऊ शकले त्याला कारण आहे. त्यांच्या पाठीशी शरद पवार भक्कमपणे उभे राहिले. अगदी सुरुवातीपासून सर्व विरोध डावलून पवारांनी आबांच्या पाठीवर हात ठेवला. युती सरकारच्या काळात पवारांनी आबांना पक्षाचा मुख्य प्रतोद केल्यानंतर काँग्रेसमध्ये अनेकांच्या भुवय्या उंचावल्या होत्या. पण आबांनी युतीच्या मंत्र्यांचे विधानसभेत वाभाढे काढले... आणि शरद पवारांचा विश्वास सार्थ करून दाखवला. म्हणूनच पवारांनी सगळ्यांना बाजूला करुन आबांना थेट उपमुख्यमंत्री केलं.\nआबा पदावर असताना खूप महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. डान्सबार बंदी, पोलिसांचे वेतनवाढ, भरतीतील गैरप्रकार आबांच्या काळातले महत्त्वाचे निर्णय... तर गृहमंत्रीपदाच्या काळात त्यांनी राबवलेले महात्मा गांधी तंटामुक्त अभियानही अभिनव होते. डान्सबार बंदीवरचा आबांचा निर्णय धाडसी आणि वादग्रस्त ठरला, पण बार मालकांचे धाबे दणाणले.\nनक्षलग्रस्त गडचिरोलीचंही पालकत्व स्वीकारून आदिवासींच्या नेमक्या समस्या जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. फार कमी जणांना माहित असेल पण आबांच्या काळात सगळ्यात जास्त नक्षलग्रस्तांनी समर्पण केलं एवढंच नाही, तर आदिवासी मुलांना दत्तक घेऊन इंग्रजी शाळेत त्यांनी घातलं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणलं.\nआबांच्या जाण्याने उभा महाराष्ट्र हळहळला. राष्ट्रवादीचा स्वच्छ, सोज्ज्वळ चेहरा म्हणून आबांची ओळख होती. एकदा शरद पवार म्हणाले होते काही माणसे अशी असतात की त्यांच्या कर्तृत्वाने, वागण्याने, समाजाच्या उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी त्यांनी केलेल्या कष्टाने, सार्वजनिक जीवनामध्ये लोकांच्यामध्ये कसे राहावे याचा ते आदर्श ठरतात. त्यांचं वाक्य खरं ठरलं. कारण आबा तसेच होते. त्यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावून गेली. महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली...\nअँकर, जय महाराष्ट्र न्यूज\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/node/2861", "date_download": "2018-09-22T07:44:53Z", "digest": "sha1:WU2LHANGWFXMGPPXIBOLPELM2FKBAM4S", "length": 12743, "nlines": 102, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "ना. गो. चापेकर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनारायण गोविंद उर्फ नानासाहेब चापेकर यांचा जन्म 5 ऑगस्ट, 1869 रोजी मुंबईमध्ये झाला. ते मराठीतील ऐतिहासिक विषयावर लेखन करणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक, समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण यांसारख्या विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत.\nचापेकरांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे झाले. पुढे एक वर्ष ते पुण्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये होते. तेथे त्यांना वा. गो. आपटे, आगरकर, गोखले, गोळे आणि धारप या नामवंत शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. देशाभिमान जागृत होण्यासाठी, बहुश्रुतता येण्यासाठी आणि विचारशक्तीला चालना मिळण्यासाठी हा अल्प काळ त्यांना पोषक ठरला. त्यानंतरचे हायस्कूलमधील शिक्षण त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये घेतले. 1887 साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचे महविद्यालयीन शिक���षण मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये झाले. तेथे त्यांना स्कॉट, प्रा. गार्डनर आणि प्रा. जिनसीवाले हे नामवंत प्राध्यापक लाभले. 1891 मध्ये ते बीए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबईतून 1894 साली कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ वकिली केली आणि मग ते न्यायखात्यात नोकरी करू लागले. पंचवीस वर्षे न्यायाखात्यात काम करीत असताना तत्कालीन मुंबई इलाख्यात अनेक ठिकाणी त्यांना भ्रमंती करावी लागली. ते 1925 साली प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. त्यांनतर औंध संस्थानचे मुख्यन्यायाधीश झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी औंध संस्थानातील न्यायव्यवस्थेत अनेक सुधार घडवले. ना. गो. चापेकर यांनी कार्यकुशल आणि नि:स्पृह न्यायाधीश म्हणून ख्याती मिळवली. ते 1925 साली ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे वास्तव्यास गेले.\nबडोद्याला 1934 मध्ये भरलेल्या विसाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. 'वाड्:मय ही समाजाची नाडी आहे. कोणत्याही समाजाच्या वाड्:मयीन स्वरूपावरून तो समाज संस्कृतीच्या कोणत्या पायरीवर आहे हे समजते'. असे विचार त्यांनी अध्यक्षपदावरून मांडले.\nचापेकरांनी साहित्य व संस्कृती या क्षेत्रांत लक्षणीय स्वरूपाचे कार्य केले. ते कुशल संघटक होते. त्यांनी सेवानिवृत्तीनंतरच्या काळात 'भारत इतिहास संशोधक मंडळ', 'मराठी ग्रंथोत्तेजक सभा', 'राजवाडे संशोधन मंडळ', 'धर्मनिर्णय मंडळ' आदी अनेक संस्थांमधून काम केले. अनेक नव्या-जुन्या साहित्यिकांना एकत्र आणून त्यांनी 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'ला ऊर्जितावस्थेला आणले. पुणे विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत. ना.गो. चापेकर यांना पुणे विद्यापीठाकडून 1966 साली डी.लिट्‌. ही सन्माननीय पदवी देण्यात आली.\n'मराठी ग्रंथरचना करण्याचा उद्देश मनात धरला म्हणजे विषयाध्यायन विशेष काळजीपूर्वक करावे लागते व फुरसतीचा काळ आळशीपणात न घालवता योग्य कामाकडे खर्च होऊन लेखकाची स्वत:ची मन:संस्कृती तयार होते.' असा आपला लेखनविषयक दृष्टीकोन त्यांनी व्यक्त केलेला आहे. निवृत्तीनंतर त्यांनी विपुल लेखन केले.\nत्यांनी लेखनास 1895 पासून प्रारंभ केला. त्यांची वृत्ती संशोधकाची होती. अरुणोदय, ग्रंथमाला, विश्ववृत्त, विविधज्ञानविस्तार, लोकशिक्षण, पुरुषार्थ आणि महाराष्ट्र साहित्य पत्रिका इ. नामांकित नियतकालि���ांतून त्यांनी लेखन केले. लोकमान्य या वृत्तपत्रातून त्यांनी गच्चीवरील गप्पा ही लेखमाला लिहिली.\nत्यांची एकूण चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची ‘आमचा गाव बदलापूर’, ‘एडमंड वर्कचे चरित्र’, ‘चित्पावन’, ‘वैदिक निबंध’, ‘पेशवाईच्या सावलीत’, ‘समाज नियंत्रण’, ‘शिवाजी निबंधावली’ (संयुक्त – न. चिं. केळकर व वागोकले सहलेखक) ही काही गाजलेली पुस्तके. त्यांनी समीक्षण केलेल्या पुस्तक परीक्षणांचे संकलन 'साहित्य समीक्षण' या ग्रंथात करण्यात आलेले आहे.\nना. गो. चापेकर यांचे निधन 5 मार्च, 1968 साली बदलापूर येथे झाले.\nमुक्ताई: मेहूण येथील समाधी\nसंदर्भ: कमळ, बाग, सतीश गदिया\nसंदर्भ: वाचन, वाचनालय, उपळवे\nवसंत नरहर फेणे - सेलिब्रेशन ऑफ हिज लाइफ\nसंदर्भ: लेखक, कादंबरी, वसंत नरहर फेणे\nहिंदुस्तानातील पहिले इंग्रजी पुस्तक लिहिणारा साके दीन महोमेत\nशकुंतला परांजपे यांची चढाओढ\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=585", "date_download": "2018-09-22T07:09:47Z", "digest": "sha1:AFNMZNFDRL44XDW5B4GFVVW7D6XAIUD3", "length": 11246, "nlines": 86, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "संविधानाच्या बचावावरुन कॉंग्रेस-भाजपची नौटंकी सुरूच", "raw_content": "\nसंविधानाच्या बचावावरुन कॉंग्रेस-भाजपची नौटंकी सुरूच\nनवी दिल्ली : भारतीय संविधानाच्या बचावावरून कॉंग्रेस-भाजप आमनेसामने आले आहेत. दोचांच्याही मनात संविधानाप्रती कुठलीही सहानुभूती नाही, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत या दोन्ही पक्षांची नौटंकी सुरू झाली आहे.\nत्यामुळे सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार प्रमुख विरोधी पक्षांनी भाजपला घेरण्यासाठी संविधान बचाव अभियान महूपासून सुरु केले.\nमात्र भाजपने यावर पलटवार करत कॉंग्रेसने डॉ.आंबेडकरांचा वेळोवेळी अपमान केला, असे सांगितले. मध्य प्रदेशचे मुख्यंमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.\nजी कॉंग्रेस आज संविधान बचाव अभियान करत आहे त्या कॉंग्रेसने संविधानाची खिल���ली उडवत १९७५ मध्ये आणीबाणी लादली. राष्ट्राध्यक्ष रामनाथ कोविंद व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केव्हाच स्पष्ट केले आहे की संविधानाला धोका नाही ते सुरक्षित आहे.\nतत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी षड्यंत्र रचून आंबेडकरांना लोकसभेच्या निवडणुकीत पाडले आणित्यांना संसदेमध्ये प्रवेश करु दिला नाही, असे शिवराज सिंह यांनी स्पष्ट केले.\nज्या कॉंग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमीच अपमान केला तीच कॉंग्रेस आज संविधान वाचविण्याची भाषा करत आहे. हे अनाकलनीय आहे. दरम्यान, डॉ.आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळांना पंचतिर्थ म्हणून घोषित करण्यात आले आहे.\nथावरचंद गहलोत यांनीही कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. २००८ मध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकारने महू येथील आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण केले. त्यावेळी कॉंग्रेसने कुठल्याही प्रकारे रुची दाखविली नव्हती.\nज्यावेळी संविधानावर संकट येते त्यावेळी आम्हीच ते वाचविण्यासाठी पुढे असतो असे अकलेचे तारे गहलोत यांनी तोडले आहेत. तर मध्य प्रदेशचे कॉंग्रेस अध्यक्ष अरुण यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आम्ही बाबासाहेबांच्या विचारधारेला सदैव पुढे घेऊन जात आहोत.\nआम्ही सामाजिक समरसतेच्या माध्यमातून देशातील बंधुभाव मजबूत करत आहोत. परंतु आजची भाजपची विचारधारा समाजात तंटे लावण्याचे काम करत आहे. बाबासाहेबांनी बनविलेले संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे.\nतर आरक्षण व्यवस्थेला आव्हान दिले जात आहे, असे अरुण यादव यांनी सांगितले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजयसिंह म्हणाले, गेल्या ६० वर्षात आम्ही बाबासाहेबांना सन्मान दिला. परंतु भाजपच्या राज्यात त्यांची प्रतिमा मलीन केली जात आहे.\nसंविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेले आरक्षणाला कोणी छेडछाड करणार नाही अशी आमची अपेक्षा आहे त्यांनी सांगितले. यावेळी कॉंग्रेसचे सचिव संजय कपूर व अन्य विरोधी पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७��� टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\nमोदी सरकारच्या राजवटीत थकीत कर्जाचे प्रमाण तिप्पट, रिझर�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5399551627944445849&title=Devdas&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-09-22T07:12:13Z", "digest": "sha1:RTRMPVNCNOVTPPIDYVUNEO3FOFFO4Q6B", "length": 36869, "nlines": 144, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "देवदास", "raw_content": "\nआपल्याला आवडलेल्या व्यक्तीला वेळच्या वेळी आपल्या प्रेमाची कबुली नाही दिली, तर आपण कायमचे दुरावतो त्या व्यक्तीला आणि मग तो सल कायमचा राहतो.... मग काही जण आयुष्यभर ते दु:ख मनात साठवत, ती खंत उराशी बाळगून कसंबसं जीवन कंठतात, तर काही जण त्या प्रेमभंगामुळे मुळापासून उखडले जातात..आयुष्य उद्ध्वस्त होतं अशांचं.... अशाच प्रेमभंगामुळे उद्ध्वस्त झालेल्या तरुणाची दर्दभरी कहाणी मांडणारा १९५५ सालचा ऑल टाइम ग्रेट सिनेमा ‘देवदास’... पाहू या आजच्या ‘सिनेसफर’मध्ये...\nदेवदास... शरदबाबूंची अजरामर प्रेमकथा असफल प्रेमाचा त्रिकोण देवदास आणि पार्वती बालपणीचे सवंगडी. त्यांची बालपणीची मैत्री तरुणपणी प्रेमात बदलते. देवदासचं प्रेम अव्यक्त आणि संदिग्ध. तिने मात्र मनोमन त्यालाच वरलंय आणि म्हणून धीटपणे आपलं प्रेम व्यक्तही करते; पण ऐन वेळी त्याचा भिडस्तपणा आड येऊन तो ते स्वीकारत नाही आणि त्यांची ताटातूट. काही काळाने त्याला आपण काय गमावतोय याची जाणीव होऊन तो तिच्याकडे येतो खरा; पण एव्हाना उशीर झालाय. आपण प्रेम कायमचं गमावलंय हे कळून तो उद्ध्वस्त हो���ो. त्याला सहारा देते चंद्रमुखी. ती त्याच्या प्रेमात पडते, त्याचं पारोवर प्रेम आहे हे माहीत असूनसुद्धा तो एव्हाना पारोला गमावल्याच्या दु:खात खचलेला आणि एकाकी झालेला. स्वतःचं दु:ख आणि स्वतःवरचा राग तो दारूत बुडवतो. आणि तिघांच्याही नशिबी शेवटी शोकांतिकाच येते. ना चंद्रमुखीला देवदास मिळत ना देवदासला पारो तो एव्हाना पारोला गमावल्याच्या दु:खात खचलेला आणि एकाकी झालेला. स्वतःचं दु:ख आणि स्वतःवरचा राग तो दारूत बुडवतो. आणि तिघांच्याही नशिबी शेवटी शोकांतिकाच येते. ना चंद्रमुखीला देवदास मिळत ना देवदासला पारो बिमल रॉय यांचं कसलेलं दिग्दर्शन, राजिंदरसिंग बेदींचे भिडणारे संवाद, साहिरची अर्थगर्भ गाणी, सचिनदांचं समर्पक संगीत आणि दिलीपकुमार, सुचित्रा सेन, वैजयंतीमाला, मोतीलालबरोबरच इतरही सर्वांचीच अप्रतिम अदाकारी - यामुळे मनात कायमची घर करून राहणारी ही आगळी आणि अजरामर प्रेमकहाणी - ‘देवदास’\nपूर्वी कुणीसं म्हटलं होतं- देवदास तीन वेळा मेला. सर्वप्रथम शरदबाबू गेले तेव्हा त्याचा मानसपुत्र त्यांच्याबरोबर गेला, नंतर त्याला रूपेरी पडद्यावर अमर करणारे कुंदनलाल सैगल वारले तेव्हा देवदास पुन्हा गेला आणि नंतर दिलीपकुमारने त्याला पडद्यावर ‘साकारला’ तेव्हा देवदास पुन्हा मेला - या उद्गारातली दिलीपकुमारसारख्या मातब्बर अभिनेत्याला कुणीतरी मुद्दाम दिलेली कुत्सित दूषणं बाजूला ठेवू. कारण खरं पाहता दिलीपकुमारने शरदबबूंच्या देवदासला पुरेपूर आणि चोख न्याय दिलाय (भन्साळी आणि शाहरुखने नंतर काय केलं ते आपण पाहिलं असेल म्हणा, पण तो विषय नको (भन्साळी आणि शाहरुखने नंतर काय केलं ते आपण पाहिलं असेल म्हणा, पण तो विषय नको). दिलीपकुमारने देवदासची विषण्ण अवस्था, आपल्याच चुकीमुळे आपण प्रेम गमावलंय हे कळून होणाऱ्या चिडचिडीतून आलेली वेदना आणि एकाकी अवस्थेतून चेहऱ्यावर उमटणारं आर्त दु:ख विलक्षण प्रभावीपणे व्यक्त केलंय). दिलीपकुमारने देवदासची विषण्ण अवस्था, आपल्याच चुकीमुळे आपण प्रेम गमावलंय हे कळून होणाऱ्या चिडचिडीतून आलेली वेदना आणि एकाकी अवस्थेतून चेहऱ्यावर उमटणारं आर्त दु:ख विलक्षण प्रभावीपणे व्यक्त केलंय त्याला अर्थातच फिल्मफेअरचा बेस्ट अॅक्टर अॅवॉर्ड मिळाला होता आणि तो ‘ट्रॅजेडी किंग’ असण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. मुळात मीनाकुमारी, न��्गिस, बीना रॉय, सुरैया अशा चार जणींना हुलकावणी दिलेल्या पार्वतीच्या (पारो) रोलमध्ये हिंदी सिनेमामधल्या आपल्या पदार्पणातच सुचित्र सेनने कमाल केलीय, तर चंद्रमुखीचा रोल वैजयंतीमाला अक्षरशः जगलीय. तिला या रोलबद्दल सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. असाही एक किस्सा, की त्यातल्या एका प्रसंगात मोतीलालच्या सहजसुंदर अभिनयासमोर दिलीपकुमार थोडा फिका वाटत होता. त्यामुळे दिलीपकुमारने त्या शॉटचे बरेच रिटेक करायला लावले; पण मोतीलाल सरसच वाटत होता. शेवटी म्हणे मोतीलालने त्याला सांगितलं. ‘युसुफ तुम इस तरह से मुझे मात नहीं दे पाओगे त्याला अर्थातच फिल्मफेअरचा बेस्ट अॅक्टर अॅवॉर्ड मिळाला होता आणि तो ‘ट्रॅजेडी किंग’ असण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. मुळात मीनाकुमारी, नर्गिस, बीना रॉय, सुरैया अशा चार जणींना हुलकावणी दिलेल्या पार्वतीच्या (पारो) रोलमध्ये हिंदी सिनेमामधल्या आपल्या पदार्पणातच सुचित्र सेनने कमाल केलीय, तर चंद्रमुखीचा रोल वैजयंतीमाला अक्षरशः जगलीय. तिला या रोलबद्दल सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. असाही एक किस्सा, की त्यातल्या एका प्रसंगात मोतीलालच्या सहजसुंदर अभिनयासमोर दिलीपकुमार थोडा फिका वाटत होता. त्यामुळे दिलीपकुमारने त्या शॉटचे बरेच रिटेक करायला लावले; पण मोतीलाल सरसच वाटत होता. शेवटी म्हणे मोतीलालने त्याला सांगितलं. ‘युसुफ तुम इस तरह से मुझे मात नहीं दे पाओगे\nशरदचंद्र चॅटर्जींची ‘देवदास’ ही १९१७ सालची गाजलेली आणि लोकप्रिय कादंबरी. अर्थात त्यात त्या काळच्या चालीरीतींचं आणि समाजमनाचं प्रतिबिंब उघडच असलेलं. १९वं शतक संपून विसाव्या शतकाला सुरुवात झाल्यावरचा काळ. देवदास हा एका श्रीमंत ब्राह्मण जमीनदाराचा (मुराद) मुलगा. त्याची मैत्रीण पार्वती ऊर्फ पारो ही त्या मानाने कनिष्ठ जातीच्या नीलकंठ चक्रवर्ती यांची (शिवराज) मुलगी. सिनेमाला सुरुवात होते ती देवदासच्या शाळेच्या दृश्याने. भोलू (मोहन चोटी) हा मास्तरांचा (कन्हैयालाल) असिस्टंट, मुलांकडून पाढे पाठ करून घेतोय. छोट्या देवदासची मैत्रीण पारो (बेबी नाझ) त्याच्याच शेजारी बसणारी. दोघांची गाढ मैत्री. देवदास मुळात व्रात्य, त्याचं अभ्यासात बिलकुल लक्ष नाही आणि त्याचा हूडपणा इतर मुलांना त्रासदायक. त्याची मारामारी आणि खोड्यांची तक्रार घेऊन मास्टर त्याच्या वडिलांकडे (मुराद) जातात. ते छडीने देवदासला फोडून काढतात. देवदास चिडून रानांत जाऊन झाडावर लपून बसतो. पारो बिचारी त्याच्यासाठी परकरात लपवून खायला आणून वगैरे देते. ती दोघं मजेत रानात हुंदडतात (गाणं- ओ अलबेले पंछी तेरा दूर ठिकाना है..’.....\nदेवदासच्या खोड्या थांबायचं नाव नसतं. लोकांच्या नित्य तक्रारी ऐकून चिडलेले त्याचे वडील त्याला शिक्षा म्हणून कलकत्त्याला दूर बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवून देतात. देवदासची आणि पारोची ताटातूट. (गाणं – आन मिलो आन मिलो शाम सावरे...’) पण दोघांचं मैत्र कायम.\nकाही वर्षं उलटतात. आता मोठा झालेला देवदास (दिलीपकुमार) गावात परत आलाय. आल्या आल्या तो आपल्या बालमैत्रिणीला भेटायला तिच्या घरी आलाय. पारो (सुचित्रा सेन) स्त्रीसुलभ लज्जेने वरच्या मजल्यावर जाऊन लपलीय. देवदास तिला शोधत वर येतो. पारो पणती लावते. देवदास तिच्या खोलीत प्रवेशतो. पणतीचा उजेड पारोच्या सुंदर चेहऱ्यावर. इतक्या वर्षांनी बालमित्रांची भेट; पण जुजबी बोलून तो निघतो. पारोच्या आजीला देवदासला पाहून आणि पारो आणि त्याची मैत्री पाहून दोघांचं लग्न व्हावं असं वाटतं. ती पारोच्या आईला तसं बोलून दाखवते आणि देवदासच्या आईजवळ विषयसुद्धा काढते; पण देवदासच्या आई-वडिलांचा या लग्नाला साफ नकार असतो. जातीचा अभिमान आड येत असतो. दुसऱ्या दिवशी देवदास आणि पारोची भेट. बालपणी देवदास तिच्या घराच्या पत्र्यावर फळ टाकून तिला बोलवायचा अगदी तश्शीच (फारच गोड सीन हा (फारच गोड सीन हा\nइकडे पारोच्या वडिलांना देवदासच्या आई-वडिलांनी पारोचा हात झिडकारल्याचं समजून ते प्रचंड संतापतात आणि पारोसाठी देवदासपेक्षाही श्रीमंत वर शोधण्याची प्रतिज्ञा करतात, नव्हे जवळच्याच गावातला चाळीशी उलटलेल्या एका विधुर, पण श्रीमंत माणसाबरोबर पारोचं लग्न ठरवूनही येतात. पारोने मनोमन देवदासलाच आपला स्वामी मानलंय. त्यामुळे आपल्या लग्नाची चाललेली बोलणी ऐकल्यावर ती तडक देवदासकडे येते, तेही रात्रीच्या अंधारात. बालपणी ज्याच्याबरोबर इतके अतीव आनंदाचे क्षण जगलो, त्या आपल्या मित्राबरोबरच लग्न करून आपण सुखी राहू हा तिच्या मनाचा कौल तिला धीट बनवून गेलाय. रात्रीचे दोन वाजलेत; पण ती निग्रहाने देवदासला शोधत त्याच्या घरात घुसलीय. भिडस्त देवदास तिला बघून दचकतो. इतक्या रात्री ती आ��ेली पाहून. त्याला तिचं असं बेधडकपणे रात्री त्याच्या खोलीत येणं भलतंच धाडसी वाटलंय... कुणीतरी नोकरचाकराने पाहिलं असेल आणि या गोष्टीचा बभ्रा होऊ शकतो हेच त्याच्या मनात. ‘समाज काय म्हणेल’ ही आशंका; पण पारो एकाच भरवशावर, की तिची प्रेमदेवता तिला वाचवेल, तिचा पत्नी म्हणून स्वीकार करून’ ही आशंका; पण पारो एकाच भरवशावर, की तिची प्रेमदेवता तिला वाचवेल, तिचा पत्नी म्हणून स्वीकार करून देवदासच्या मनातली खळबळ दिसत नाही. तो घरच्यांची संमती मिळवेल असा भरवसा देऊन पहाटेच्या अंधारात पारोला घरी सोडतो.\nदुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणेच त्याने पारोशी लग्नाचा विषय काढल्यावर त्याची आई (प्रतिमादेवी), मोठा भाऊ (इफ्तेकार) त्याची निर्भर्त्सना करतात. वडील तर रुद्रावतार धारण करून ‘दूर हो जा मेरी नज़रोंसे’ ऐकवतात...कच खाल्लेला, खचलेला, पराभूत देवदास त्या तिरीमिरीत बॅग भरून सरळ गाव सोडतो. पारोला न भेटताच ती बिचारी देवदासच्या मनात काही योजना असतील अशा विचारात दु:ख गिळून बसते.\nतिकडे कोलकात्यात जाऊन देवदास आपलं लग्न पारोशी होऊच शकत नाही या सत्याचा स्वीकर करतो आणि आणखीच निराश होऊन त्या निराशेच्या भरातच पारोला पत्र लिहून मोकळा होतो. ‘आपलं लग्न होणं हे घरच्यांना कदापि मान्य होणार नाही आणि मी घरच्यांच्या मर्जीविरुद्ध जाऊ शकत नाही आणि तसंही मी तुझ्याकडे मैत्रीण म्हणून पाहिलं पत्नी म्हणून नाही. सबब आपण एकमेकांना विसरणं हेच दोघांच्या हिताचं.... वगैरे वगैरे लिहून... चिठ्ठी पोस्टात पडून मार्गस्थ होते; पण इकडे त्याची द्विधा मनःस्थिती... आपण केलं ते योग्य केलं नाही... नव्हे आपलं चुकलंच हे त्याला कळून चुकतं... तो पुढच्याच गाडीने पुन्हा गावाला परततो... पण हाय तोपर्यंत ते पत्र पारोच्या हातात पडलेलं असतं. ती उन्मळून पडते. दुसऱ्या दिवशी देवदास तिला नदीकिनारी गाठतो. ‘पारो माझी चूक झाली... मी नादान होतो... काय करावं, काय लिहावं ते मला सुचत नव्हतं आणि मी वेड्यासारखं काहीबाही लिहून बसलो.... पण मला आता चूक कळलीय... मी अजूनही काही तरी करून माझ्या आई-वडिलांचं मन वळवेन’...वगैरे सांगतो; पण अभिमानी पारो त्याचं ऐकत नाही... त्याच्या चंचल स्वभावावरचा तिचा विश्वास आता उडलाय... तो कशावरून हिम्मत दाखवेल लग्नाची, असंही वाटतंय... आणि शिवाय तिच्या घरच्यांची तिला काळजी आहेच... त्यांच्या मनाविरुद्ध जाणं आता कितपत जमेल हेही तिच्या मनात आहे.... तिचा नकार ऐकून देवदासचा अहंकार दुखावतो.. उलट तीच अहंकार दाखवतेय, असं त्याला वाटतं.. तो तिला तसं ऐकवतोही आणि वर तिला या प्रसंगाची आठवण राहावी याची शिक्षा म्हणून तिच्या कपाळावर हातातल्या काठीने घाव घालून तिथे जखम करतो... तो व्रण तिला आयुष्यभर आपली आठवण देईल असं सांगतो.... आणि तिथून सुरू होते पराभूत आणि एकाकी देवदासची शोकांतिका... निराश आणि दु:खी पारोच्या मनःस्थितीवर आणखी वेदना वाढवतात तिच्या घरात आलेले गाणारे ‘साजन की हो गयी...गोरी...’ साहिरचे चपखल शब्द..... \nउद्ध्वस्त देवदास कोलकात्यात परतून चुनीलालबरोबर (मोतीलाल) चंद्रमुखीच्या (वैजयंतीमाला) कोठीवर जातो, आपलं दु:ख विसरण्याचा तो एक मार्ग समजून आणि इकडे पारोचं लग्न होऊन बिदाई....\nतिकडे प्रेमभंगाच्या दु:खात डुबलेली पारो आपला मनाविरुद्ध लादलेला संसार सुरू करते आणि इकडे केवळ आपल्या भिडस्त आणि भित्र्या स्वभावामुळे मिळू शकणारं प्रेम गमावलेला देवदास त्याच प्रेमाच्या आठवणीत झुरत कोलकात्यात दारूचा सहारा घेतो. अतिरिक्त दारू पिणं त्याचं शरीर आतून पोखरत जात असतं. त्याची ती दु:खी मनोवस्था आणि दिवसेंदिवस खचत जाणारी तब्येत चंद्रमुखीला बघवत नाही. न राहवून ती त्याला सुनावते आणि त्यावर तो त्याचं लॉजिक मांडतो ...तो दोघांचा संवाद हिंदी चित्रपटांच्या इतिहासातल्या अमर आणि अविस्मरणीय संवादांपैकी एक\nचंद्रमुखी : और मत पियो देवदास..\nचंद्रमुखी : कुछ ही दिन हुए पीना शुरू किया है. इतनी ज्यादा बर्दाश्त न कर सकोगे\nदेवदास : कौन कम्बख्त है जो बर्दाश्त करने के लिये पिता है.. मैं तो पीता हूँ के बस सांस ले सकू... और ऐसी जगह से उठकर जाने की ताकत तक नही है नं.. मैं तो पीता हूँ के बस सांस ले सकू... और ऐसी जगह से उठकर जाने की ताकत तक नही है नं तभी तो यहाँ पडा रहता हू तभी तो यहाँ पडा रहता हू बस देखता रहता हूँ तुम्हारी मूँह की तरफ, तो भी मैं बिलकुल बेहोष नही होता... होश से कह दो कभी होश ना आने पाए... न जाने कितना दु:ख हुआ... जो मैंने पीना शुरू किया... तुम लोग क्या ये बात समझ सकोगी बस देखता रहता हूँ तुम्हारी मूँह की तरफ, तो भी मैं बिलकुल बेहोष नही होता... होश से कह दो कभी होश ना आने पाए... न जाने कितना दु:ख हुआ... जो मैंने पीना शुरू किया... तुम लोग क्या ये बात समझ सकोगी... लोग नाटक करते है... प्यार के न जाने कितने ढोंग रचाते है... फिर भी प���रो की बहोत याद आती है.. पलभर में सब कुछ खतम हो गया... वो शादी के रस्ते चल दी... और मै बरबादी के रास्ते पे... लोग नाटक करते है... प्यार के न जाने कितने ढोंग रचाते है... फिर भी पारो की बहोत याद आती है.. पलभर में सब कुछ खतम हो गया... वो शादी के रस्ते चल दी... और मै बरबादी के रास्ते पे... और एक कभी न खतम होनेवाला नाटक शुरू हो गया... एक छोटीसी भूल और उसकी इतनी बडी सजा... और एक कभी न खतम होनेवाला नाटक शुरू हो गया... एक छोटीसी भूल और उसकी इतनी बडी सजा.. क्यूँ पारो की याद हररोज सताती है मुझे.. क्यूँ पारो की याद हररोज सताती है मुझे.. क्यूँ मैं उसे नही भुला सकता.. क्यूँ मैं उसे नही भुला सकता.... कोई उम्मीद नही.. कोई भरोसा नही... कोई सुख नही.. कोई ख्वाहिश भी नहीं... वा बहोत अच्छे .... (राजेंद्रसिंग बेदींच्या संवादांना दिलीपकुमारने अप्रतिम न्याय दिलाय.... कोई उम्मीद नही.. कोई भरोसा नही... कोई सुख नही.. कोई ख्वाहिश भी नहीं... वा बहोत अच्छे .... (राजेंद्रसिंग बेदींच्या संवादांना दिलीपकुमारने अप्रतिम न्याय दिलाय\nवडील वारल्याचं कळून तो घरी परतल्याचं कळल्यावर पारो त्याला भेटायला येते... तो बडबड करतोय... ती मूक.... आपण तिला रागाच्या भरात कसं मारलं ते त्याला आठवतंय... उलट त्याने दिलेली प्रेमाची निशाणीच तर आपली सुखसंपत्ती आहे, सहारा आहे अशी पारोची भावना... आपण दोघे एकत्र असतो तर कसे जगलो असतो ती स्वप्नं तो बोलत सुटलाय... त्याने दारू सोडण्याचं वचन द्यावं अशी ती मागणी करते... त्यावर तो तिला उलट विचारतो, की तिने त्याची आठवण काढणं बंद करणं तिला शक्य होईल... आपण दोघे एकत्र असतो तर कसे जगलो असतो ती स्वप्नं तो बोलत सुटलाय... त्याने दारू सोडण्याचं वचन द्यावं अशी ती मागणी करते... त्यावर तो तिला उलट विचारतो, की तिने त्याची आठवण काढणं बंद करणं तिला शक्य होईल... तसं असेल तरच तो दारू सोडेल म्हणून... तसं असेल तरच तो दारू सोडेल म्हणून... त्याने काय दशा करून घेतलीय, हे पाहून कळवळून पारो त्याला म्हणते ‘माझ्या घरी चल... मी तुझी सेवा करीन... ते माझं स्वप्न आहेच...’ त्यावर तो तिला वचन देतो एकदा जरूर येईन म्हणून... (हा प्रसंग अप्रतिम... त्याने काय दशा करून घेतलीय, हे पाहून कळवळून पारो त्याला म्हणते ‘माझ्या घरी चल... मी तुझी सेवा करीन... ते माझं स्वप्न आहेच...’ त्यावर तो तिला वचन देतो एकदा जरूर येईन म्हणून... (हा प्रसंग अप्रतिम\nआणि पुढे कोलकात्यात परतलेला देवदास परी��्या आठवणीत झुरत तिच्यापासून दूर जाण्यासाठी पुन्हा दारूत बुडतो... चंद्रमुखी तीळ तीळ तुटत असते... एकदा मात्र तो ‘पुढचा जन्म असलाच तर तुझ्याबरोबर असेल’ असं तिला सांगतो आणि ती सुखावतेही.... पारोला विसरावं म्हणून तो ट्रेनने अख्खा भारतप्रवास करत सुटतो... त्याच्याबरोबर त्याच्यावर लहानपणापासून त्याची काळजी घेणारा धरमदास (नझीर हुसेन) असतो... देवदासची दारू सुटत नाही. शेवटी त्याची तब्येत सुधारण्यापलीकडे ढासळते... खोकल्याची उबळ आली की तोंडातून रक्त सांडायला लागतं... आपला शेवट जवळ आलाय, हे जणू कळल्यामुळे देवदास पारोला शेवटचा एकदा भेटण्यासाठी एकटाच बैलगाडीने रात्रीचा प्रवास करून तिच्या घरापर्यंत पोहोचतो.... वाटेत त्याला त्यांचे सर्व क्षण आठवतात... तिच्याजवळ जायचंय... तिच्या मांडीवर डोकं टेकवायचंय.... पण शरीर साथ देत नाही आणि तिच्या घरासमोरच्या पारावर तो प्राण सोडतो....\nतिकडे नियतीचा संकेत असा, की तो तिच्या घराजवळ आल्यापासूनच पारोच्या मनाची तगमग सुरू झालेली असते... तिला काहीतरी वेगळं जाणवत असतं... मध्यरात्री दचकून उठून ती गॅलरीत उभीही राहिलेली असते... पण घरासमोरच्या पारावरचा देवदास अंधारात कुठचा दिसायला... आणि मग सकाळी घरातल्या नोकरांकडून कुजबुज कानावर येते आणि देवदास घरासमोर पारावर मेल्याचं घरच्या मोठ्या मुलाकडून कळतं... ती हादरते.... देवदास गेलाय हे ऐकून ती गदगदून त्याच्या नावाचा आक्रोश करत धावत सुटते त्याच्याजवळ जाण्यासाठी... आपल्या लाडक्याला, आपल्या प्रेमदेवतेला भेटण्यासाठी... .तिचा पती जोरात ओरडून दरबानाला हवेलीचा मोठा दरवाजा बंद करून घ्यायला सांगतो... ती दरवाज्यापर्यंत धावत जाते... ती बाहेर पडण्याआधी तो अजस्र दरवाजा बंद होतो आणि त्यावर धडकन डोकं आपटून ती उन्मळून तिथे कोसळते....\nदेवदासची चिता... तलत काळजात घुसणारं गीत गातोय ‘मितवा... मितवा...’ आणि भरून आलेल्या आभाळात एक पक्ष्यांचं जोडपं उडत जाताना दिसतं... सिनेमा संपतो...आपण सुन्न...\nबिमल रॉय आणि अख्ख्या टीमला दंडवत...साहिरची अप्रतिम शायरी आणि सचिनदांची सुरेल गाणी – ‘आन मिलो आन मिलो शाम सावरे’, ‘ जिसे तू कबूल कर ले वो दिल कहाँ से लाऊ’, ‘किस को खबर थी, ‘मितवा लागी रे कैसी ये’, ‘साजन की हो गयी...गोरी,’ ‘वो न आयेंगे पलटकर उन्हें लाख हम बुलाये’....\nएक अप्रतिम अधुरी प्रेमकहाणी...डोळ्यांत पाणी आणणारी....अवश्य बघा हा १९५५ सालचा देवदास\n(दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सिनेसफर’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/YbA9uN या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nखिळवून ठेवणारी त्रि-सिनेधारा युद्धस्य कथा रम्या... रोमन हॉलिडे फॉन रायन्स एक्स्प्रेस कॅसाब्लांका\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-22T07:39:27Z", "digest": "sha1:PZIZ5UIWE4JELP6K7NDPYP6FWWAMKG2M", "length": 40430, "nlines": 96, "source_domain": "shekharpatil.com", "title": "अदभूत विश्‍व ‘डिजीटल ड्रग्ज’चे...! - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\nअदभूत विश्‍व ‘डिजीटल ड्रग्ज’चे…\nसुमधुर आवाजाची भुरळ न पडणारा विरळच पावसाची रिपरिप, गर्जणारा सागर, अवखळ वार्‍याचे संगीत, पक्षांचा किलबिलाट, जलप्रपाताचा धीरगंभीर तर निर्झराचा निर्मळ आवाज आदींनी आपण भावविभोर होतो. निसर्गातील या किमयेला मानवाने संगीताच्या साच्यात बसविण्याचे प्रयत्न केले. अभिजात ते पॉप आणि लोकगीते ते संगणकीकृत संगीताचा मूळ हेतू हा मानवी मनाला स्पर्श करणे हाच असतो. मेंदूवरील संगिताच्या परिणामाविषयी मानवाला प्राचीन काळापासून ज्ञान आहे. विविध धार्मिक विधींमध्ये संगीत हा अविभाज्य घटक असतो. काही पंथांनी तर संगितातील दिव्यतेवरच मुख्य भर दिला. आधुनिक काळातील विविध प्रकारच्या मनोचिकित्सेतही याला महत्वाचे स्थान आहे. आता तर ध्वनीचा औषध व एवढेच नव्हे तर अंमली पदार्थ म्हणून विपुल प्रमाणात उपयोग करण्यात येत असल्याने दिसून येत आहे. याला ‘डिजिटल ड्रग्ज’ असे नाव देण्यात आलेले आहे. गेल्या आठवड्यात विज्ञान-तंत्रज्ञानावर लिखाण करणार्‍या जगविख्यात स्तंभलेखिका किम कोमेंदो यांनी या क्षेत्रातील अत्यंत भयावह पैलू जगासमोर आणला आहे. यामुळे ‘डिजिटल ड्रग्ज’ विषयी क��तुहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nमानवाच्या प्रत्येक अनुभुतीशी मेंदुतील एक लहर संबंधीत असते. झोपेत असतांना मेंदू विशिष्ट फ्रिक्वन्सीवर असतो. जागृतावस्थेत वेगळी, दारू पिल्यावर भिन्न तर गहन ध्यानातही मेंदू विशिष्ट लहरींवर स्थिर झालेला असतो. यामुळे बाह्य रितीने मेंदूतल्या लहरी ‘फिक्स’ करून आपणास हवी तशी अनुभुती शक्य असल्याचे शास्त्रज्ञांच्या कधीच लक्षात आले होते. या अनुषंगाने संगीत हे परिणामकारक ठरू शकते;\nया संकल्पनेनुसार करण्यात आलेल्या संशोधनातून ‘डिजीटल ड्रग्ज’ ही संकल्पना उदयास आली. ‘डिजिटल ड्रग्ज’ समजून घेण्याआधी त्यामागील तत्वाचे आकलन होणे आवश्यक आहे. १८३९ साली जर्मन शास्त्रज्ञ हेन्रीक विल्यम डोव्ह यांनी ‘बायनॅऊरेल इफेक्ट’ शोधून काढला. मानवाच्या दोन कानांमध्ये दोन विविध वारंवारितेचे (फ्रिक्वेन्सी) ध्वनी ऐकवले असता त्यांच्यातील फरकाचा तिसरा ‘बीट’ तयार होतो. याचा मेंदूवर थेट परिणाम होत असल्याचे प्रतिपादन डोव्ह यांनी केले होते. त्या काळातील तुटपुंज्या सुविधेमुळे ते यावर सखोल संशोधन करु शकले नाही. विज्ञान जगतासाठीही हा विषय काहीसा गुढच राहिला. १९७३ साली गेरॉल्ड ओस्टर या शास्त्रज्ञाने ‘सायंटिफिक अमेरिकन’ या नियतकालिकातील आपल्या प्रबंधात या विषयाचा अत्यंत सखोल आणि व्यापक आयाम मांडताच प्रचंड खळबळ उडाली. यात त्यांनी ‘बायनॅऊरेल बीटस्’वर अतिशय सखोल असे विवेचन केले होते. त्यांनी स्टीरिओ हेडफोनच्या मदतीने दोन कानांमध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेनसीचे ध्वनी ऐकवले असता ‘बायनॅऊरेल बीटस्’ तयार होत असल्याचे दाखवून दिले. यानंतर मेंदूमध्ये ‘फ्रिक्वेन्सी फॉलोइंग रिस्पॉन्स’ या तत्वानसार प्रक्रिया घडून येत असते. या ‘बीट’नुसार मेंदूची फ्रिक्वेन्सी बदलत असल्याचेही त्यांना दिसून आले. याचा अर्थ असा की, बाह्य उपचाराने मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम करणे शक्य असल्याचे यातून दिसून आले. ही बाब अत्यंत महत्वाची होती. ओस्टर यांनी कंपवात (पार्किन्सन) झालेल्या एका रुग्णाला हे ध्वनी ऐकवले असता एक आठवड्यापर्यंत त्या रुग्णाला याचे आकलन झाले नाही. यानंतर मात्र त्यांच्या मेंदूने याला स्विकारले. याशिवाय त्या रुग्णावर याचे अनुकुल परिणाम झाल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले.\nमानवाला होणारे ध्वनीचे आकलन आणि मेंदूची का���्यप्रणाली समल्यावर ‘बायनॅऊरेल बीटस्’ची परिणामकारकता समजू शकते. मानवाला २० हर्टझ् ते २० हजार हर्टझ् इतकी फ्रिक्वेन्सी असणारा कोणताही ध्वनी ऐकू येतो. याच्या विपरीत मेंदूची दिवसभरातील विविध अवस्थांमध्ये ० ते ३० हर्टझ् इतकी वारंवारीता असते. याचाच अर्थ असा की मेंदूच्या कामकाजावर प्रभाव टाकण्यासाठी याच ‘फ्रिक्वेन्सी रेंज’चा ‘बीट’ हवा. आपल्या विविध ‘मूडस्’शी संबंधीत फ्रिक्वेन्सीची माहिती या लेखातील कोष्टकात देण्यात आलेली आहे. समजा आपल्याला अत्यंत प्रगाढ निद्रेचा ‘इफेक्ट’ हवा आहे. यासाठी संगीताचा एक ट्रॅक १०० हर्टझ्चा असल्यास दुसरा १०४चा घ्यावा लागेल. यातून चार हर्टझ्चा ‘डेल्टा बीट’ तयार होईल. मेंदूमध्ये ही संख्या निद्रेशी संबंधित असल्याने हे संगीत ऐकणार्‍या व्यक्तीला प्रगाढ निद्रेचा अनुभव येईल. हाच प्रयोग विविध फ्रिक्वेन्सीवर करता येणे शक्य असल्याचे प्रतिपादन ओस्टर यांनी आपल्या प्रबंधात केले होते.\nया अभिनव संशोधनामुळे शास्त्रीय जगतात बर्‍याच अंशी खळबळ उडाली होती. काळानुरुप या क्षेत्रात अत्यंत सखोल अध्ययन करण्यात आले. याचा मानसोपचार तज्ञांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला. आज अनेक मानसिक रोगांनी मानवाला ग्रासले आहे. या सर्व मनोविकारांवर यशस्वीपणे मात करण्यासाठी ‘बायनॅऊरेल बीटस्’ उपयुक्त असल्याचे दिसून आले. १९७०च्या दशकाच्या शेवटी ‘वॉकमन’ वापरात येताच या क्षेत्रात अभुतपूर्व क्रांती घडून आली. यापूर्वी अशा स्वरुपाच्या थेरपीसाठी चिकित्सकाकडे जावे लागतहोते. ‘वॉकमन’ हेडफोनच्या मदतीने अगदी वैयक्तीक पातळीवरही अशा स्वरुपाच्या संगीताचा आस्वाद घेणे सहजशक्य झाले. इंटरनेटच्या आगमनानंतर तर हा प्रकार अजूनच फोफावला. याचे ‘डिजिटल ड्रग्ज’ म्हणून नामकरण करण्यात आले.\nआज इंटरनेटवर ‘डिजिटल ड्रग्ज’शी संबंधित विपुल सामग्री उपलब्ध आहे. यात नवीन संशोधन, लेख, विचारांची देवाण-घेवाण करणारे समूह, डाऊनलोड करता येणारे संगीत आदींचा समावेश आहे. मेंदूच्या विविध ‘मूडस्’साठी संगीताचे खास प्रकार (याला I-doze अथवा I-dose असे म्हटले जाते) आता विकसित करण्यात आलेले आहेत. या डोसेसची परिणामकारकता कुणीही अनुभवू शकते. काही कंपन्यांनी या संगीताच्या सीडीज व्यावसायीक पातळीवर उपलब्ध केलेल्या आहेत. बर्‍याच साईटस्वर तर हे संगीत एमपीथ्रीच्या स्व��ुपात मोफत उपलब्ध आहे. काही विकारांवर मात करण्यासाठी ‘डिजिटल ड्रग्ज’ हे मानवाला अत्यंत उपयुक्त ठरु शकते. आज मानवाचे बहुतांशी विकार हे सायकोसोमॅटिक अर्थात शरीर आणि मन या दोघांशी संबंधित असल्यावर शास्त्रज्ञांचे मतैक्य आहे. याचाच अर्थ असा की, प्रत्येक रोगाचा मानवी मनावर पर्यायाने मेंदूवर परिणाम होतच असतो. यावर मात करण्यासाठी आवश्यक त्या ‘बायनॅऊरेल बीटस्’ने युक्त ‘डिजिटल ड्रग्ज’ अत्यंत उपयुक्त ठरु शकतात. आधुनिक युगातील तणावाने मानवाची झोप हिरावून घेतली आहे. आज जगभर सुखदायक निद्रेसाठी दरवर्षी अब्जावधी डॉलर्स मूल्याच्या औषधांचा वापर करण्यात येत आहे. हा उपाय मात्र वरवरचा असून या ‘ट्रॅक्विलायझर्स’ प्रकारच्या गोळ्यांचे व्यसन जडण्याचा धोका असतो. अत्यंत गाढ निद्रेसाठी डेल्टा (०.५ ते ४ हर्टस्) या प्रकारचा ‘बीट’ असणारे संगीत उपयुक्त ठरु शकते. फक्त एक तासभर अशा स्वरुपाचे संगीत ऐकल्याने चार तासाची स्वप्नरहित गाढ निद्रा घेतल्याचा अनुभव बर्‍याच जणांना येतो. परिणामी ‘नॉन मेडिसिनल ट्रॅक्विलायझर्स’ म्हणून ‘डिजिटल ड्रग्ज’ उपयुक्त ठरु शकतात. याच्याशी संबंधीत पीझीझ (pzizz) हे उपकरण बर्‍यापैकी लोकप्रिय झाले आहे. अनिद्रा, नैराश्य, तणाव, आत्मविश्‍वासाचा अभाव, भग्न व्यक्तीमत्व आदींवर याच्या मदतीने उपचार शक्य असल्याचेही दिसून आले आहे. याशिवाय ग्रहणशक्ती, आकलनक्षमता व सृजनशक्ती वाढवण्यासाठीही याचा वापर करण्यात येत आहे. काही शास्त्रज्ञांनी तर अतिंद्रिय शक्तींचा विकास करणारे संगीत तयार केल्याचा दावा केला आहे. ‘डिजिटल ड्रग्ज’चे आध्यात्मिक उपयोग कोष्टकात दिलेले आहेत. या सर्व बाबी मानवाला उपकारक असल्या तरी किम कोमेंदो यांनी मात्र याची काळी बाजूही जगासमोर आणली असून आता सर्वांसाठी तोच चिंतेचा विषय बनला आहे.\nआता काही कंपन्या आणि इंटरनेटवरील समूह हे ‘बायनॅऊरेल बीटस्’च्या मदतीने चक्क अंमली पदार्थाची झिंग आणणार्‍या संगीताची निर्मिती करत असल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ असा की, विशिष्ट प्रकारचे संगीत ऐकल्यावर अल्कोहोल, मरिजुआना, हेराईन वा अफूची ‘किक’ बसू शकते. इंटरनेटवरील काही संकेतस्थळांवर या प्रकारचे संगीत अगदी मोफत उपलब्ध आहे. काही ठिकाणी तर अगदी लैगिक संबंधाची अनुभूती देणारे संगीत उपलब्ध आहे. या संदर्भात जगभर जागृती झालेली नसल्याने कायद्यात याविषयी काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. अंमली पदार्थ बाळगणे अथवा याचा वापर करणे हा जगातील सर्व देशांमध्ये गुन्हा असला तरी असाच परिणाम देणार्‍या संगीताविषयी कायदे करण्यात आलेले नाहीत. परिणामी आगामी कालखंडात संगीतावर आधारित व्यसनांची संख्या वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे अल्पवयीन अथवा पौगंडावस्थेतील मुलांना याचा विळखा बसण्याची जास्त भिती आहे.\n‘डिजिटल ड्रग्ज’च्या निमित्ताने तंत्रज्ञानाचा वापर हा सुजाणतेनेच करायला हवा हे प्रकर्षाने अधोरेखीत झाले आहे. कोणताही नवा शोध वा तंत्रज्ञान हे निरपेक्ष असते. याचा योग्य वापर करणे मात्र मानवाच्याच हातात असते. ‘डिजिटल ड्रग्ज’च्या माध्यमातून मानवजातीला शारिरीक आणि मानसिक विकारांसाठी एक अत्यंत उपयुक्त उपचारप्रणाली मिळण्याची शक्यता आहे. मात्र ही बाब मेंदूशी संबंधित असल्याने याचा प्रयोग जपूनच करायला हवा.\nविविध फ्रिक्वेन्सीचा मेंदूवर होणार्‍या परिणामाला विशिष्ट नावे देण्यात आलेली आहेत. यात विविध फ्रिक्वेन्सीमुळे मेंदूवर खाली नमूद केल्याप्रमाणे परिणाम होतो.\nडेल्टा ०.५-४ हर्टज् प्रगाढ निद्रा\nथेटा ४-८ हर्टज् निद्रापूर्व अवस्था\nअल्फा ८-१३ हर्टज् शिथिल पण जागृतावस्था\nबीटा १३-३० हर्टज् जागृतावस्था\nगॅमा ३० पेक्षा जास्त अत्यंतिक जागृतावस्था\nध्यानाची क्षमता आणि मानवी चेतना वाढवण्यासाठी ‘डिजिटल ड्रग्ज’ अत्यंत उपकारक आहेत. यासाठी मेंदूला योग्य त्या ‘सूचना’ देण्याची सुविधा याद्वारे उपलब्ध झाली आहे. ध्यानावस्थेत प्रगती करण्यासाठी ‘बायनॅऊरेल बीटस्’युक्त संगीताच्या विपुल सीडीज तयार करण्यात आलेल्या आहेत. या संगीताच्या मदतीने टेलीपॅथी, शरिराबाहेरचा प्रवास, दुसर्‍यांच्या मनातील विचार ओळखणे, विविध चक्रांना उर्जा प्रदान करत त्यांना जागृत करणे. पूर्वजन्मातील स्मृती जागवणे, संमोहन आदी बाबीदेखील शक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन’ अर्थात सृजनशील कल्पनाचित्रे रंगविणे अथवा आपल्याला हवे तसे स्वप्न पाहणेही (ल्युसिड ड्रीम) यामुळे शक्य झाले आहे. या संदर्भात जगभर अत्यंत सखोल पातळीवर संशोधन करण्यात येत आहे. याकडे आध्यत्मिक क्षेत्राचेही लक्ष लागल्याचे दिसून येत आहे.\n(प्रसिद्धी दिनांक १७ ऑगस्ट 2009)\ndigital drugs डि���ीटल ड्रग्ज\nविलक्षण सकारात्मक: ‘लाईफ इज ब्युटीफुल’ \nप्रमोद तावडेंचा ‘खाकी’तल्या वेदनेला हुंकार\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nपकडला गेला तो चोर \nFeatured • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nचॅलेंज ‘ब्ल्यू व्हेल’चे…परीक्षा पालकांची \nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/bawkhaleshwar-temple-trust-plot-cost-rs-400-crore-1613872/", "date_download": "2018-09-22T07:24:01Z", "digest": "sha1:CAH4SHCIMZ25RVSKCVY764NEWO3J3RN4", "length": 14161, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bawkhaleshwar temple trust plot cost Rs 400 crore | बावखळेश्वरची जागा ४०० कोटींची? | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nबावखळेश्वरची जागा ४०० कोटींची\nबावखळेश्वरची जागा ४०० कोटींची\nभूखंडविक्रीतून एमआयडीसीला मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता\nभूखंडविक्रीतून एमआयडीसीला मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता\nबावखळेश्वर मंदिराची उभारणी करून गिळंकृत करण्यात आलेला खैराणे येथील भूखंड सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोकळा होणार असल्यामुळे एमआयडीसीला मोठा आर्थिक लाभ होणार आहे. एमआयडीसी या विस्तीर्ण जागेचे प्लॉट तयार करून त्यांची कंपन्यांचा विक्री करणार आहे, त्यातून सुमारे ४०० कोटींचे उत्पन्न मिळण्याची शक्यता, एमआयडीसीतील सूत्रांनी वर्तवली आहे. १ लाख ३२ हजार ४८० चौरस मीटरचा हा भूखंड आहे.\nबावख��ेश्वर मंदिर ट्रस्टच्या माध्यामातून हा भूखंड गिळंकृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या भूखंडावर अलिशान बावखळेश्वर मंदिर बांधण्यात आले होते. त्या संदर्भात सामजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी जनहित याचिका केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मंदिरातील मूर्ती काढून घेऊन बांधकाम १५ फेब्रुवारीच्या आता निष्कासित करण्याचे आदेश सोमवारी दिले. या मंदिरावर कारवाई झाल्यांनतर एमआयडीसीचा हा एक लाख ३२ हजार ४८० चौरस मीटरचा भूखंड अतिक्रमणमुक्त होणार आहे. त्यानंतर त्याचे प्लॉट पाडून त्यांची निविदा काढण्यात येईल. त्यद्वारे हे भूखंड कंपन्यांना विकण्यात येतील. या भूखंडातून एमआयडीसीला शासकीय बाजारभावानुसार ४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे एमआयडीसच्या सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.\nखरणे येथे एमआयडीसीच्या जागेत पारसिक डोंगराच्या पायथ्याशी बावखळेश्वर मंदिर ट्रस्टने तीन आलिशान मंदिरे बांधली आहेत. त्यांच्या सुशोभीकरणासाठी एमआयडीसीच्या परिसरातील १ लाख ३२ हजार ४८० चौरस मीटरचा भूखंड अतिक्रमण करण्यात आला होता. उच्च न्यायलयाने मंदिरावर कारवाई करून ही जमीन परत घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एमआयडीसीने मंदिराचे प्रवेशद्वाराला सील केले होते. मंदिर व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायलयात दाद मागतिली होती. सर्वोच्च न्यायलयानेदेखील उच्च न्यायलयाचा आदेश कायम ठेवत मंदिर ट्रस्टला दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत मंदिरातील मूर्ती हटवून मंदिर जमीनदोस्त करण्यात येईल, असे ट्रस्टच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.\nदिघ्यातील भूखंडविक्रीतून २०० कोटी\nयाआधी एमआयडीसीने दिघ्यातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यांनतर अनाधिकृत बांधकामाला आळा बसला आहे. तर अतिक्रमणमुक्त करण्यात आलेले भूखंड एमआयडीसीने विकले असून या व्यवहारातून २०० कोटींचा महसूल मिळवला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=587", "date_download": "2018-09-22T07:12:01Z", "digest": "sha1:O2ULTFQLBQ6JDFAN3LUIIYQRJNUNQ4WS", "length": 7178, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "सरकारी कामाकाजात ‘दलित’ शब्दप्रयोग वापरु नका", "raw_content": "\nसरकारी कामाकाजात ‘दलित’ शब्दप्रयोग वापरु नका\nसंविधानात असा उल्लेख नसल्याने सरकारचे स्पष्टीकरण\nनवी दिल्ली : केंद्र व राज्य सरकारच्या कामकाजात ‘दलित’ शब्दप्रयोग वापरु नका, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहे. संविधानात ‘दलित’ हा शब्दप्रयोग नसल्याचे सांगत त्यांनी असे स्पष्टीकरण दिले आहे.\n१० फेबु्रवारी १९८२ मध्ये गृहमंत्रालयाच्या निर्देशाचा हवाला देत अनु.जातींसाठी हरिजन शब्द वापरु नका, असे सांगण्यात आले होते. याची आठवण सामाजिक न्यायमंत्रालयाने राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशांना करुन दिली आहे.\nराज्यांच्या सर्व मुख्यसचिवांना मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयामार्फत १५ जानेवारीला पत्र पाठविण्यात आले आहे. या आदेशात केंद्र व राज्य सरकार तसेच अनु.जाती, जमातीसाठी ‘दलित’ शब्द प्रयोग करु नका, असे सांगण्यात आले आहे.\nकारण भारतीय संविधानामध्ये ‘दलित’ हा शब्दच नाही. कलम क्रमांक ३४१ नुसार सर्व सरकारी कामकाज, प्रमाणपत्र यांच्यासह अन्य कामांसाठी शेड्यूल्ड कास्ट असाच शब्दप्��योग करावा, असे बजावण्यात आले आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathiljalgaon-dist-jalgaon-agrowon-maharashtra-8155?tid=163", "date_download": "2018-09-22T08:12:17Z", "digest": "sha1:C5UAKT2DUEAVO2KPGQJ7CN5FVQF5PFGR", "length": 24355, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi,ljalgaon dist. jalgaon, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्‍वत स्त्रोत\nगिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्‍वत स्त्रोत\nगिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्‍वत स्त्रोत\nगिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्‍वत स्त्रोत\nगिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्‍वत स्त्रोत\nरविवार, 13 मे 2018\nजळगाव शहरातील पुष्पा विजय महाजन यांनी एका पिठाच्या गिरणीपासून सुरू केलेला व्यवसाय आज��डीला २५ गिरण्यांपर्यंत पोचला आहे. धान्य दळण तसेच उपवासाचे साहित्य दळण्यापासून ते कडधान्यापासून डाळी तयार करण्याची यंत्रणा त्यांच्याकडे आहे. सचोटी, सातत्य आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी व्यवसाय विस्तारत गेला आहे.\nजळगाव शहरातील पुष्पा विजय महाजन यांनी एका पिठाच्या गिरणीपासून सुरू केलेला व्यवसाय आजघडीला २५ गिरण्यांपर्यंत पोचला आहे. धान्य दळण तसेच उपवासाचे साहित्य दळण्यापासून ते कडधान्यापासून डाळी तयार करण्याची यंत्रणा त्यांच्याकडे आहे. सचोटी, सातत्य आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी व्यवसाय विस्तारत गेला आहे.\nमहाजन कुटुंब मूळचे पिळोदे (ता. यावल, जि. जळगाव) येथील आहे. १९८१ पासून महाजन कुटुंबीय जळगाव शहरातील संत मुक्ताई तंत्रनिकेतनजवळील मुक्ताईनगरात राहत आहेत. पुष्पाताई यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांचे पती विजय हे जिल्हा सहकारी दूध संघात कार्यरत होते. ते आता निवृत्त झाले असून, पुष्पाताई यांना पापड निर्मिती व धान्य दळण्याच्या व्यवसायात मदत करतात. त्यांचा मुलगा चंदन हा वाणिज्य शाखेतील पदवीधर आहे. तोदेखील आपल्या आईवडिलांना या व्यवसायात मदत करतो.\nपुष्पाताईंनी १९८९ मध्ये नऊ बाय नऊ फूट आकाराच्या लहानशा खोलीत एक पिठाची गिरणी सुरू केली. घराला आर्थिक हातभार लागावा आणि आपण घरच्या घरी काही तरी उद्योग समर्थपणे करायला हवा, या विचारातून पुष्पाताईंनी ‘स्वाती फ्लोअर मिल` या नावाने गिरणी सुरू केली. या गिरणीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या वेळेस सुशिक्षित बेरोजगार म्हणून त्यांनी एका राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून २५ हजार रुपये कर्ज घेतले होते. या वेळी त्यांना सहा हजार रुपये अनुदान मिळाले होते. या कर्जाची परतफेड त्यांनी केली. त्या वेळेस त्यांचे पती विजय हे जिल्हा सहकारी दूध संघात कार्यरत होते. दूध संघ मुक्ताईनगरपासून अगदी जवळ असल्याने तेथून आल्यानंतर विजय हे पुष्पाताईंना गिरणीच्या कामात मदत करायचे. सुटीच्या दिवशीही विजय हे गिरणीचे काम सांभाळायचे. दोघांमध्ये कमालीची कष्टी वृत्ती असल्याने अनेकदा रात्री उशिरापर्यंत पिठाची गिरणी सुरू राहायची.\nगिरणीचा व्यवसाय चांगला चालत असल्याचे लक्षात घेता पुष्पाताईंनी मिरची मसाला दळण्याची लहान गिरणी घेतली. या गिरणीचा व्यवसायही जोमात सुरू होता. परिसरातील गृहिणींनीच या गिरणीचा प्र��ार केला. कारण त्या वेळेस मिरची मसाला दळण्याची गिरणी हे नवीन तंत्रज्ञान मानले जायचे. आणखी एक पिठाची गिरणी त्यांनी घेतली. गिरण्यांमध्ये जे नवे तंत्रज्ञान यायचे ते लागलीच पुष्पाताई यांच्यापर्यंत पोचायचे. कारण त्यांनी या गिरणीच्या व्यवसायाची आवड, जिज्ञासा जोपासली आहे.\nगिरणी चालवीत असतानाच शेवया तयार करण्याची आधुनिक यंत्रणाही पुष्पाताईंनी घेतली. शहरात पारंपरिक पद्धतीने शेवया तयार करायला चाकरमानी, नोकरदार मंडळीला पुरेसा वेळ नसल्याने पुष्पाताई यांच्याकडून यंत्रावर शेवया तयार करून घेणाऱ्या गृहिणींची संख्या दिवसागणिक वाढतच गेली.\nव्यवसायासाठी लागणारी यंत्रणा जशी वाढत गेली, तशी जागेची गरजही भासू लागली. त्यामुळे २००४ मध्ये विजय यांनी जुन्या पिठाच्या गिरणीजवळच १५०० चौरस फूट जागा घेतली आणि त्यावर २०१० मध्ये पत्रांचे शेड उभारले. याठिकाणी पिठाच्या व इतर गिरण्या, शेवयांचे यंत्र आणि इतर यंत्रणा बसविल्या.\nउत्पादनांना वाढती मागणी आणि पुरेशी जागा मिळाल्याने पुष्पाताईंनी २०१० मध्ये उडीद पापड निर्मितीचे यंत्र आणले. त्याद्वारे पापड तयार व्हायचे, पण ते वाळविण्यासाठी वेगवेगळे ठेवायला लागायचे. यावर उपाय म्हणून २०११ मध्ये त्यांनी ड्रायर घेतला. यामुळे पापड तयार केल्यानंतर ते ड्रायरमध्ये कोरडे होतात आणि ते लागलीच खाण्यासाठी वापरता येतात. त्यामुळे विविध उत्पादनांना मागणी वाढू लागली.\nलोकांच्या प्रतिसादामुळे पुष्पाताईंनी जशी गरज पडेल तशी गिरण्यांची संख्या वाढवत नेली. आता त्यांच्याकडे २५ वेगवेगळ्या गिरण्या आहेत. व्यवसाय वाढल्याने गिरण्यांच्या नियोजनासाठी दोन कर्मचारी आहेत. शिवाय विजय, चंदन आणि पुष्पाताई हेदेखील स्वतः दिवसभर काम करीत असतात. नोव्हेंबरपासून पापड, शेवयांचा हंगाम सुरू होतो. मार्च ते मे दरम्यान पापड, शेवयांचा हंगाम जोमात असतो. दिवसाला किमान २०० ग्राहक या काळात रोज पापड, शेवया, डाळी तयार करणे आदी कामांसाठी येतात. पापड तयार करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या अलीकडे वाढली आहे. कारण उडदाची डाळ दळण्यासह पीठ ओले करण्याचे काम आणि नंतर कोरडे कुरकुरीत पापड निर्मितीचे काम पुष्पाताई यांच्या गिरणीमध्ये होते.\nपुष्पाताई पहाटे पाच ते रात्री ९.३० वाजेपर्यंत या व्यवसायात पूर्णवेळ लक्ष देतात. फक्त जेवणापुरती विश्रांती घेतली जाते. पावसाळ्यात शेवया, पापड निर्मितीचे काम फारसे नसते. उडदाचे पापड तयार करण्यासाठी ४० रुपये प्रतिकिलो तर शेवया तयार करण्यासाठी २५ रुपये प्रतिकिलोचा दर आहे. यासोबत गहू, दादर (ज्वारी) स्वच्छ करण्याचे कामही केले जाते. नागली, हळद, धने, मसाले, शिकेकाई, सर्व प्रकारचे धान्य, आले, लसूण, ओले मसाले, साखर, खारीक, खोबरे पुष्पाताईंच्या गिरणीत दळले जाते. लाडू तयार करण्याचे मिश्रण रगडण्याचे कामही त्यांच्या गिरणीत होते. बटाटे चिप्स तयार करण्यासह बटाट्याचा ओला लगदा, कोरडा कीस तयार करण्याची यंत्रणाही पुष्पाताई यांच्याकडे आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार सतत नवीन संकल्पना आणि यंत्रणा उभारत पुष्पाताईंनी व्यवसाय वाढवत नेला आहे.\nसंपर्क : पुष्पा महाजन, ९४०३७८८८८८\nजळगाव विजय व्यवसाय साहित्य कडधान्य डाळ यंत्र मुक्ता शिक्षण दूध बेरोजगार कर्ज उडीद गहू हळद साखर\nपुष्पाताईंना प्रक्रिया उद्योगात पती विजय आणि मुलगा चंदन यांची चांगली मदत होते.\nयंत्रावर उडीद पापड निर्मिती\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nथेट भाजीपाला विक्रीने शेतीला दिली नवी...बोरामणी (जि. सोलापूर) येथील सौ. अनिता सिद्धेश्‍वर...\nशिवण काम, कंपोस्ट खत निर्मितीतून...सांगली शहरातील नवचैतन्य महिला बचत गटाने...\nमहिला बचत गटांमुळे सावरले संसारमजुरी करून संसार बळकट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या...\nआरोग्यासाठी जवस फायदेशीरयंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थ���क...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...\nहातसडी तांदळाची थेट ग्राहकांना विक्रीतिकोणा (ता. मावळ, जि. पुणे) गावातील शांताबाई...\nशेतीला दिली नवतंत्रज्ञान, पशुपालनाची जोडबुर्ली (ता. पलूस, जि. सांगली) येथील महिला शेतकरी...\nडाळप्रक्रिया उद्योगातून मिळविली आर्थिक...पूर्णा (जि. परभणी) येथील सपना रामेश्वर भाले विना...\nजमिनीची सुपीकता जपत वाढविले पीक उत्पादनकुडजे (ता. हवेली, जि. पुणे) येथील शुभांगी विनायक...\nबचत गटाने दिली शेती, पूरक व्यवसायाला साथचिंचोली काळदात (ता. कर्जत, जि. नगर) गावातील दहा...\n‘एकी'मुळे मिळाले आत्मविश्वासाचे बळ नऊ वर्षांपासून असलेले ‘एकी'चं महत्त्व नाशिक...\nझाडू व्यवसायातून आशाताईंच्या हाती आली ‘...कोणतीही व्यवसायिक पार्श्‍वभूमी नसताना केवळ जिद्द...\nशाश्वत उपजीविकेची संधी देणारे ‘उमेद’स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे रूपांतर...\nबॅंकेत सारी माणसं सारखीच...ताराबाईला कर्ज मिळालं ही बातमी वाऱ्यासारखी गावात...\nउपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...\nगिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्...जळगाव शहरातील पुष्पा विजय महाजन यांनी एका...\nजिद्द, आत्मविश्वासातून उद्योगात भरारीयशासाठी काय हवं असतं\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\nहस्तकलेतून सुरू झाला पूरक उद्योगशिक्षण घेण्यासाठी वय नाही, तर जिद्द लागते. मिरज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Give-water-of-Koyna-to-Guhagar/", "date_download": "2018-09-22T07:29:02Z", "digest": "sha1:WT4A5JZOVKQ73GP3ZISKDUEZQB6AACIW", "length": 6452, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कोयने‘चे पाणी गुहागरला द्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘कोयने‘चे पाणी गुहागरला द्या\n‘कोयने‘चे पाणी गुहागरला द्या\nकोयनेचे वीजनिर्मिती झाल्यानंतरचे वाशिष्ठी नदीतून वाया जाणारे पाणी कालव्याद्वारे गुहागर तालुक्यात फिरविल्यास गुहागर तालुक्यात समृद्धी येईल. तालुक्याला बेरोजगारीचा मोठा शाप आहे. या पाण्यामुळे शेती, बागायती व छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायाला चालना मिळून गुहागरचे आर्थिक चित्र बदलेल, अशी मागणी येथील उद्योजक राजन दळी यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nना. गिरीष महाजन यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, कोयनेचे वाया जाणारे पाणी गुहागरात आर्थिक समृद्धी आणेल. सध्या कोयनेच्या पाण्याद्वारे आरजीपीपीएल प्रकल्पाला पाईपलाईनद्वारे पाणी पाठवले जाते. ही पाईपलाईन सध्या गंजली आहे. त्यामुळे मार्चनंतर प्रकल्पाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यासाठी लाखो रूपये खर्च होतात. आरजीपीपीएलमध्ये महिन्यातून एक किंवा दोनवेळा पाणी सोडून स्टोरेज करण्यात येते. त्यामुळे आजुबाजूच्या अंजनवेल, वेलदूर, धोपावे, रानवी या गावांना पाण्याचा उपयोग होत नाही. शिरळ ते अंजनवेल पाईपलाईनवर गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी गावोगावी टॅप मारून बेकायदेशिररित्या नळ जोडण्या होत्या. या नळजोडण्या एमआयडीसीने तोडल्या आहेत.\nदरम्यान, या परिस्थितीचा विचार करता गंजलेली पाईपलाईन बदलणे आवश्यक आहे. तसेच येथील नागरिकांना पिण्यासाठीही एमआयडीसी पाणी द्यायला तयार नाही. त्यामुळे या पाण्याचा पूर्वीकडील दुष्काळी भागात वापर व्हावा. यासाठी कोयना ते अंजनवेल अशा कालव्याद्वारे येणारे पाणी जनतेस देणे आवश्यक आहे.\nगुहागर तालुक्याला अशाप्रकारे पाणी उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागात भाजीपाला व शेतीच्या माध्यमातून येथील गरीब जनतेचा आर्थिक विकास होऊ शकतो. पर्यटनाबरोबरच लोकांच्या हाताला शेतीच्या माध्यमातूनही रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कोयना ते अंजनवेल या कालव्याच्या आग्रही मागणीसाठी लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी तसेच सर्व समाजसेवी संस्थांनीही पुढे यावे, असे आवाहनही राजन दळी यांनी केले आहे.\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Former-RPI-corporator-Accidental-Death/", "date_download": "2018-09-22T07:27:00Z", "digest": "sha1:YBVNHYTGCQADIS7BTZL2Z6DSRAEXF27P", "length": 4118, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिपाइंच्या माजी नगरसेवकाचा आकस्मिक मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिपाइंच्या माजी नगरसेवकाचा आकस्मिक मृत्यू\nरिपाइंच्या माजी नगरसेवकाचा आकस्मिक मृत्यू\nरिपाइं (आठवले) गटाचे धारावी मुकुंदनगर परिसरातील माजी नगरसेवक साबा रेड्डी बोरा यांचे मंगळवारी लीलावती रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्ययात्रेसाठी बोरा यांचा भाऊ अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक डी. के. राव येणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nबोरा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक प्रभावी कामे केली. त्यामुळे त्यांच्या जाण्याने धारावीच्या मुकुंदनगर परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे. त्यांनी पालिकेचे बाजार उद्यान अध्यक्षपद देखील भूषवले.\nत्यामुळे त्यांच्या निधनाने रिपाइंचे मोठे नुकसान झाले, असल्याची चर्चा धारावीत होती. अंत्ययात्रा निघण्याच्या काही मिनीटे अगोदर गँगस्टार डी.के.रावला चोख पोलीस बंदोबस्तात धारावी पोलीस ठाण्यात आणले. तिथे नोंद करून अंतिम दर्शनासाठी घरी नेण्यात आले. डी.के. राव सध्या खंडणीच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे. अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क स्मशानभूमीवर गर्दी उसळली होती.\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Shivsenas-criticism-on-the-BJP/", "date_download": "2018-09-22T08:00:27Z", "digest": "sha1:QHUJ6YKEIF6HM2YGHRQKHUUIIUWXFGIS", "length": 6126, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हिंदुत्ववादी भाजप राजकारणासाठी सेक्युलर होतोय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिंदुत्ववादी भाजप राजकारणासाठी सेक्युलर होतोय\nहिंदुत्ववादी भाजप राजकारणासाठी सेक्युलर होतोय\nख्रिश्‍चन समाजाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना माझ्या वाणी स्वातंत्र्यावर अशी गदा येत असेल तर नको ते पद, अशी भूमिका घ्यावी लागली. यावरून त्यांचा किती मानसिक छळ झाला असेल याची कल्पना येईल. शेट्टींच काय चुकल हिंदुत्ववादी भाजप राजकारणासाठी सेक्युलर होत आहे, असा टोला भाजप नेतृत्वाला लगावत शिवसेनेने शेट्टी यांची पाठराखण केली आहे.\nभारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या एका वक्तव्यावरून नव्या वादास तोंड फुटले आहे. सहज केलेल्या विधानाबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे (मागायला लावली). त्यामुळे या विषयास पूर्णविराम मिळायला हरकत नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हिंदू आणि मुस्लिम खांद्याला खांदा लावून लढले होते. मात्र इंग्रजांचे देशावर राज्य असल्याने ख्रिश्‍चनांचा या लढ्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग नव्हता. या वक्तव्यामुळे ख्रिश्‍चन समाज जेवढा भडकला नसेल तेवढे आपले विविध राजकीय पक्षांचे झगेवाले भडकले आहेत; कारण इथे ख्रिस्ती बांधवांच्या प्रेम-आदराचा विषय नसून सरळसरळ मतपेटीचा विषय आहे; म्हणून शेट्टी यांना गुन्हेगार ठरविले जात असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.\nख्रिश्‍चन समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजपच्या दिल्लीतील सर्वोच्च हायकमांडने त्यांना झापले व माफी मागायला लावली. या दबावामुळे भावनाविवश शेट्टी खासदारकीचा राजीनामा द्यायला निघाले. यावरून त्यांचा किती मानसिक छळ झाला असेल याची कल्पना येईल.\nहिंदुत्ववादी भाजपफ राजकारणासाठी सेक्युलर होत आहे व सर्वच धर्माचे लोक त्यांना हवे आहेत. त्यामुळे अयोध्येत रामजी कायमचे वनवासात गेले तरी चालतील. पालघरची लोकसभा निवडणूक येनकेनप्रकारे जिंकावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वसईतील चर्च व मिशनर्‍यांच्या पायर्‍या झिजवल्या, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.\nऑस्‍करसाठी 'व्हिलेज रॉकस्टार'ची ऑफिशिअल एन्‍ट्री, मराठी चित्रपटाची निवड नाही\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/father-killed-he-young-daugther-in-arewadi-near-sangli/", "date_download": "2018-09-22T07:10:09Z", "digest": "sha1:D5W3TRRNOUX4HXM2VVGFFCRKMTBBZQVB", "length": 7072, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरेवाडीत तरुणीचा खून बापाकडूनच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आरेवाडीत तरुणीचा खून बापाकडूनच\nआरेवाडीत तरुणीचा खून बापाकडूनच\nवारंवार सांगूनही लग्‍नानंतरही प्रियकराशी अनैतिक संबंध ठेवत असल्याच्या कारणावरून प्रियांका काशिनाथ हाके (वय 20, रा. तळंदगे, ता. हातकणंगले) हिचा आरेवाडीत तिच्या वडिलांनीच खून केल्याचे निष्पन्‍न झाले आहे. हणमंत ज्ञानोबा खांडेकर (वय 40, रा. खोतवाडी, इचलकरंजी) असे त्याचे नाव असून त्याला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे.\nपोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रियांका हिचे वडील हमालीचे काम करतात. प्रियांकाचा विवाह अकरा महिन्यांपूर्वी तिचा मामा काशिनाथ यमनाप्पा हाके (वय 24, रा. तळंदगे, ता. हातकणंगले) याच्याशी झाला होता. खोतवाडी येथील अंबादास कुंभार याच्याशी प्रियांकाचे लग्‍नाआधीपासून अनैतिक संबंध होते. लग्‍नानंतरही ते सुरू होते. महिनाभरापूर्वी पुन्हा ती त्याच्याबरोबर पळून गेली होती. ती परत आल्यावर पती तिला नेण्यास तयार नव्हता.\nवडिलांनी तिला आठ दिवस तिच्या सांगलीतील चुलत्यांच्या घरी ठेवले होते. ‘प्रियकराशी असलेले अनैतिक संबंध सोड’, असे वडील, आई व पतीने वारंवार सांगितले होते. पण तिच्या वर्तनात बदल होत नव्हता. त्यामुळे आपल्या मुलीला कायमचेच संपवण्याचा निर्णय वडिलांनी घेतला होता. रविवारी वडील ( खांडेकर) प्रियांकाला प्रतापपूर, धावडवाडी ( ता. जत) येथे सोडतो असे सांगून मोटारसायकल ( एम.एच.09 1242) ने घेऊन गेले.शिरढोण येथे नाष्टा करून दोघेही आरेवाडीच्या बिरोबा बनात गेले.\nरात्री तिथे पत्र्याच्या शेडमध्ये प्रियांका आणि तिचे वडील हणमंत खांडेकर यांच्यात वादावादी झाली. ‘तू सांगूनही प्रियकराशी असलेले संबंध तोडत नाहीस. माझी इज्जत घालवलीस’ असे म्हणून खांडेकर याने तिच्या डोक्यात दगड घातला. ‘पप्पा मला मारू नका’अशी प्रियांकाने किंकाळी फोडली. जवळपास असलेल्यांना ‘काय झाले ’ म्हणून विचारले. पण ‘काही नाही’ असे खांडेकर याने सांगितले.त्यानंतर प्रियांकाचा मृतदेह तेथेच टाकून त्याने मोटारसायकलवरून पलायन केले.\nसंशयित खांडेकर याच्या मोटारसायकलचा क्रमांक आरेवाडी येथील एकाने पाहिला होता.त्या क्रमांकावरून कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने पोलिसांनी तपास केला. प्रियांकाचा पती काशीनाथ हाके आणि आई लक्ष्मी हणमंत खांडेकर या दोघांनी संशियताचे नाव लपवले होते. बुधवारी प्रियांकाचा मृतदेह ताब्यात घेतला होता. मात्र पोलिसांनी खुनाचा छडा लावला होता.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/mangalvedha-theft-attack-women-killed/", "date_download": "2018-09-22T07:06:45Z", "digest": "sha1:3VHDFJ2VBZTH364E5OZRWEHHM6NCQN35", "length": 6847, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोड्डीत दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोड्डीत दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार\nसोड्डीत दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार\nमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी\nतालुक्याच्या दक्षिण भागातील सोड्डी गावात गुरुवारी मध्यरात्री बारानंतरच्या सुमारास चार घरांवर दरोडा टाकून दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. त्यात कस्तुराबाई रामण्णा बिराजदार (वय 65) या महिलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, तर मलकाप्पा रेवगोंडा बिराजदार (वय 65) यांना गंभीर जखमी करण्यात आले. यात एकूण 15 हजार रुपये किमतीचा अर्धा तोळ्याचा सोन्याचा ऐवज चोरीस गेला आहे.\nगुरुवारी रात्री 10 नंतर शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत सोड्डी येथे हा दरोडा टाकण्यात आला आहे. यात कस्तुराबाई बिराजदार या शिवलिंगप्पा बिराजदार यांच्या घरी झोपले असताना या घरात अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करीत घराच्या दरवाजाची कडी काढून आत गेल्यानंतर कस्तुराबाई बिराजदार यांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिना ओढून काढत त्यांच्या छातीवर, पाठीवर डाव्या बाजूस हत्याराने वार करून हत्या केली. तसेच मलकप्पा रेवगुंडा बिराजदार यांना चोरट्यांनी जबर मारहाण केली. याशिवाय गावातील शिवक्का हिरेमठ, मुत्तवा नरूठे, आक्काव्वा पुजारी यांच्या घरी प्रवेश करून चोरी केली असून ते कर्नाटकच्या दिशेने फरार झाले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nजखमी मलकाप्पा बिराजदार यांना उपचारासाठी जतला नेण्यात आले आहे. चोरी प्रकरणाने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी सकाळी जिल्हा पोलिसप्रमुख वीरेश प्रभू, अतिरिक्त पोलिसप्रमुख मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली.\nयावेळी श्‍वानपथकाकडून परिसरातील ठिकाणी चाचपणी करण्यात आली. यावेळी गावालगतच्या स्मशानभूमिकडे दिशा मिळाली असून मृत कस्तुराबाई बिराजदार यांचे दुपारी मरवडे येथे शवविच्छेदन करण्यात आले. अज्ञात दरोडेखोरां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची फिर्याद त्याां मुलगा सिधराया बिराजदार यांनी दिली आहे\nया गावातील बहुसंख्य लोक उपजीविका करण्यासाठी सांगली व कोल्हापूर भागात ऊसतोडणीसाठी गेले आहेत. गावात वयोवृद्ध महिला आहेत. हे गाव कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने दरोडेखोरांना चोरी करून कर्नाटकाचा आसरा घेणे शक्य होते. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AC%E0%A5%A8%E0%A5%AB", "date_download": "2018-09-22T07:06:14Z", "digest": "sha1:ZSOTROQPQOIXU4H6YHLCFFBTJCRC3QF7", "length": 4512, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ६२५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ८ वे शतक - पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक\nदशके: पू. ६४० चे - पू. ६३० चे - पू. ६२० चे - पू. ६१० चे - पू. ६०० चे\nवर्षे: पू. ६२८ - पू. ६२७ - पू. ६२६ - पू. ६२५ - पू. ६२४ - पू. ६२३ - पू. ६२२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ६२० चे दशक\nइ.स.पू.चे ७ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/petrol-price-hike-in-nashik/", "date_download": "2018-09-22T07:55:34Z", "digest": "sha1:H42AY6DYA6LBTXXX2OIFKF6VBYDIPHPH", "length": 8641, "nlines": 165, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिकमध्ये आज पेट्रोल पोहोचले ८८ रुपयांवर | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनाशिकमध्ये आज पेट्रोल पोहोचले ८८ रुपयांवर\nनाशिक, ता. ७ : डॉलरच्या तुलनेत घटलेला रुपया आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत सतत वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे इंधनाचे दर वाढत असून आज नाशिक शहरात पेट्रोल डिझेलचे दर उच्चांकी झाल्याचे दिसून आले.‍\nआज शहरात पेट्रोलचे दर ८७.९३ अर्थातच ८८ रुपये आणि डिझेलचे दर ७५.९४ अर्थातच ७६ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले.\nगेल्या १५ दिवसांत नाशिक शहरातील पेट्रोलच्या दरात तब्बल २.३० रुपयांनी वाढ झाली असून डिझेलच्या दरात तब्बल ३.१० रुपयांनी वाढ झाली आहे.\nमहाराष्ट्रात अतिरिक्त कर लागल्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर जास्त आहेत. गुजरातमध्ये पेट्रोलचे हेच १० रुपयांपेक्षा कमी आहेत.\nनाशिक जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या गुजरात राज्यातील सापुतारा येथील इंधनाचे दर लिटरमागे तब्बल १० रुपयांनी कमी असल्याने अनेक परिसरातील अनेक वाहनचालक पेट्रोल भरायला गुजरात राज्यात जातात.\nPrevious articleBlog : स्मार्टफोनमधील नॉच डिस्प्लेचा ट्रेंड होतोय लोकप्रिय\nNext articleकविता राऊतला ही उपजिल्हाधिकारी पद द्या : भुजबळ\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nपेट्रोलचे दर विचारणाऱ्यास भाजप नेत्याची मारहाण\nनाशिकमध्ये पेट्रोल ८८.५० वर; बंदच्या काळातही पंपांवरील गर्दी कायम\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना क��षी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nअमेझॉन खरेदी करणार ‘मोअर’\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nअमेझॉन खरेदी करणार ‘मोअर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://kher.org/blog/page/2/", "date_download": "2018-09-22T07:48:38Z", "digest": "sha1:OJNXUWCYMI3BOCZWZNWACNVECOQS3PC2", "length": 14541, "nlines": 109, "source_domain": "kher.org", "title": "Aditya Kher - Personal Web Site", "raw_content": "\nदक्षिणेकडचे खवय्येगिरी -3 चिकन चेट्टीनाड करी\nचिकन अतिशय व्हर्सटाईल जिन्नस आहे – हजारोंनी रेशीप्या असतील. पण जेव्हा चिकन + नारळाच्या दुधाला, खमंग मसाल्याची जोड मिळते तेव्हा चेट्टीनाड करी नावाचा स्वर्गीय पदार्थ तयार होतो.\nखवय्येगिरीच्या आधीच्या पोस्ट सारखीच(दक्षिणेकडची खव्वयेगिरी–१, दक्षिणेकडची खव्वयेगिरी–२), ही रेशिपी सुद्धा अगदी पारम्पारिक – दक्षिणेतल्या चेट्टेनाड (तमिळनाडूचा किनारपट्टीचा भाग)भागातील आहे. करायला थोडी वेळखाऊ आणि किंचित किचकट आहे पण श्रमाचे सार्थक करणारी आहे. Continued…\nश्री हनुमान वडवानल स्तोत्रम्\nॐअस्य श्रीहनुमान् वडवानल स्तोत्र मंत्रस्य॥\nश्रीरामचंद्र ऋषी: श्रीवडवानल हनुमान् देवता ॥\nमम समस्तरोगप्रशमनार्थं आयुरारोग्यैक्ष्वर्याभिवृध्द्यर्थं समस्त पापक्षयार्थं सीतारामचंद्रप्रीत्यर्थं हनुमान्वडवानल स्तोत्रजपमहंकरिष्ये ॥१ ॥\nपुस्तक परिचय -“कॉफी ट्रेडर”\nअ‍ॅमस्टरडॅम, १६५९. मायगेल लिएन्झो कर्जात गळ्यापर्यंत बुडाला आहे. त्यात दोष सर्वस्वी त्याच्या एकट्याचा नाही म्हणा. सट्टेबाजीला कायदेशीर मैत्रिण मानणार्‍या जगातल्या त्या पहिल्या-वहिल्या शेअर-बाजारात एका रात्रीत जसे रंकाचे राव होतात तसे मायगेल सारखे रावाचे रंक झालेलेदेखील अनेक होते.\nभावाच्या घरात, ओलीने आणि कुबट हवेने भरलेल्या अंधार्‍या तळघरात उधारीवर राहताना मायगेलला भविष्यात फक्त निराशेचा मिट्ट काळोखच दिसतोय.\nदरम्यान अवचितच त्याची एका भुरळ पाडणार्‍या डच स्त्रीशी – गर्ट्र्युडशी ओळख होते. एकदा, गर्ट्र्युड पुर्वी कधी न चाखलेल्या पण एकदा प्यायल्यावर चटक लावणार्‍या कॉफीची चव मायगेलला देते.\nआणि दोघे मिळून एक महत्वाकांक्षी योजना आखतात – इतर व्यापार्‍यांना सुगावा लागण्या आधीच ���्या जादुई पदार्थाचा संपुर्ण युरोपात दणकून प्रचार करायचा आणि कॉफीच्या व्यापारावर पुर्ण कब्जा मिळवायचा बेत यशस्वी झाला तर मग अनेक पिढ्या बसून खातील एव्ह्ढ्या पैशांचे ढिग आपल्या पायांनी चालत येणार बेत यशस्वी झाला तर मग अनेक पिढ्या बसून खातील एव्ह्ढ्या पैशांचे ढिग आपल्या पायांनी चालत येणार मात्र त्यासाठी मायगेलला आपले कौशल्य आणि बाजारतली पत पणाला लावावे लागेल मात्र त्यासाठी मायगेलला आपले कौशल्य आणि बाजारतली पत पणाला लावावे लागेल शिवाय मधाळ बोलीने, केसांनी गळा कापणारे मैत्रीचा आव आणणारे कट्टर शत्रू जागोजागी टिपून बसले आहेत\nरविवारची मुखशुद्धी – पोच्ड पीचेस्\nवर्षातले ४-५ महिने कडाक्याची थंडी तुमच्या देशात पडत असेल तर कधी एकदा जून उजाडतोय आणि सोबत उन्हाळ्याची उबदार हवा कधी घेऊन येतोय याची तुम्ही नक्की वाट पाहत असणार.\nउन्हाळा म्हणजे उंडारणं, पोहणं आणि मित्रमंडळींसोबत बागेत केलेले बार्बेक्यु\nमित्रपरिवारासोबत हसत खिदळत झालेल्या अशा पेटभर मेजवान्यांमधे अजून रंगत भरायची असेल तर पोच्ड पीचेसची चैनदार मुखशुद्धी हवीच\nमला बरेच वेळा प्रश्न पडतो की फळांचा राजा कोण पिवळा धमक रसरशीत देवगडचा आंबा की कौतुकाचं नाजूकसं पीच असो – फळांचा राजा या दोन्ही पैकी त्याक्षणी जो समोर असेल तो असे मी माझ्यापुरते ठरवून टाकले आहे 🙂\nमुळात पीच हे एक अति नाजूक आणि नखरेल फळ. गुलाबी-लालसर रंगाच्या नाजूक छटांच्या मखमली बाह्यरंगापासून वेडावून टाकणारा गंधासोबत, पूर्ण पिकलेल्या रसरशीत मधाळ अंतरंगापर्यंत – नजाकत कुठे म्हणून लपत नाही. त्याला वाईन आणि मधाची साजेशी किंचित मादक जोड असेल तर मग जीभेवर स्वर्ग उतरायचाच बाकी राहतो \n(दक्षिणेकडची खव्वयेगिरी–२) अप्पम् व व्हेजिटेबल स्ट्यु\nकेरळ ट्रीपवर गेलात तर सकाळी ६-७ च्या सुमारास केरळातल्या कुठल्यातरी स्टेशनात गाडी शिरते आणि प्लॅटफॉर्मवर “अप्पम-मुट्टै ऽऽ” अशा आरोळ्या ऐकू येतात. आपण धडपडून उठतो आणि खिडकीतून हात बाहेर काढून ते पुडकं हातात घेतो.\nपुडक्यातले केळीच्या हिरव्यागार पानात गुंडाळलेले वाफाळते जाळीदार अप्पम आणि सोबत खमंग गरमा-गरम मुट्टै हा एक न्याहारीचा स्वर्गीय प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तसंही केरळला “गॉडस् ओन कंट्री” असंच म्हणतात म्हणा ( आता तिकडच्या लोकांना “डेव्हिलस् ओन पिपल” म्हणतात ते जाउद्या ). मल्याळी कट्टर ब्राम्हणी (नंबियार वगैरे) घरात मुट्टैला( म्हणजे अंडाकरी) स्ट्यु हा एक उत्तम पर्याय असतो.\nअसो. आठवणींत अधिक न रमता लुसलुशीत आणि नाजूक जाळीदार अप्पम् बनविणे किती सोपं आहे ते बघूया.\n(दक्षिणेकडची खव्वयेगिरी – १): कोडी पचडी – चिकनचे लोणचे\nही आंध्रदेशीय पाककृती अनेक वेळा करून – “ट्राईड अँड टेस्टेड” अशी आहे.\nअनेक पायर्‍या असल्यामुळे कदाचित किचकट आणि वेळखाऊ वाटण्याची शक्यता आहे पण जर त्या पायर्‍या जशाच्या तशा करत गेलात तर निकाल हमखास बरोबर येणार हे नक्की(न झाल्यास पैसे परत ).\nअजून एक म्हणजे हा पदार्थ एखादी निवांत दुपार हाताशी असेल तरच करा. घाई-घाईत केल्यास/पायर्‍या गाळल्यास चव हमखास बिघडेल.\nपुस्तक परिचय -“काबूल इन विंटर”\nमी अफगाणिस्तानात आले ते बाँबहल्ले थांबल्यानंतर लगेचच…\n११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर मी सुन्न झाले होते. (अमेरिकन सामर्थ्याची जणु प्रतिकं असणार्‍या) वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती जमीनदोस्त झाल्यावर आलेलं हरवलेपण मनात घर करून बसलं होतं. … जॉर्ज बुशच्या सरकारने ह्या हल्ल्यावरचा उपाय म्हणजे हजारो मैल दूर असलेल्या, अनेक दशकांच्या युद्धांनी उध्वस्त झालेल्या एका अफगाणिस्तान नावाच्या देशावर हल्ला करणं हाच आहे असं जेव्हा जाहिर केलं, तेव्हा मात्र त्या मुजोरी बादरायण संबधाने माझ्या मनातल्या भीतीची जागा संतापाने घेतली… “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%86/", "date_download": "2018-09-22T07:28:39Z", "digest": "sha1:O53BAE4XAX2A5JKUMYYLBZNIQCFKJXX3", "length": 10766, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#चर्चेतील चेहरे : शाहिदुल आलम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#चर्चेतील चेहरे : शाहिदुल आलम\nढाका – बांगलादेशामध्ये मागच्या आठवड्यात विद्यार्थ्यांनी प्रचंड आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान अमेरिकेच्या राजदूतांच्या कारवरही हल्ला करण्यात आला होता. विद्यार्थ्यांची मागणी साधी सरळ होती, देशातील रस्ते सुरक्षित केले जावेत. भरधाव धावणाऱ्या एका बसने एक मुलगा आणि एका मुलीला चिरडल्यावर हे आंदोलन सुरू झाले होते. हे आंदोलन राजकीय अजिबात नव्हते.\nविद्यार्थ्यांनी केलेली न्याय मागणी ऐकण्याऐवजी सरकारने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्‍त होणारा आक्रोश टिपण्यासाठी रस्त्यावर आलेले फोटोग्राफर शाहिदुकल आलम आणि त्यांची एक सहकारी रहनुमा अहमद यांना सरकारने ताब्यात घेतले.\nआंदोलनाचे भडक आणि प्रक्षोभक फोटो व्हायरल केल्याबद्दल त्यांना तुरुंगात डांबले आहे. रहनुमा अहमदने “द वायर’च्या ऑनलाईन साईटवर आंदोलनाचे फोटो पोस्ट केले. ते शाहिदुलने काढलेले होते. हे फोटो फेसबुक आणि अन्य सोशल मिडीयावरही व्हायरल झाले म्हणून त्या दोघांनाही ही शिक्षा. आता या दोघांच्याही सुटकेसाठी दुसरे मोठे आंदोलन सुरू झाले आहे.\nशाहिदुल आणि रहनुमा यांच्यावर इंटरनेट कायद्यांतर्गत खटलाही सुरू आहे. आपण केवळ आपले काम केले, हिंसा भडकावण्यात आपला हात नसल्याचे शाहिदुल यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांच्या स्पष्टिकरणाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. आंतरराष्ट्रीये कीर्तीच्या फोटोग्राफरला अशाप्रकारे तुरुंगात डांबल्याच्याविरोधात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने दबाव आणायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये शेकडो फोटोग्राफर, लेखक आणि कलाकारही सहभागी झाले आहेत.\nशाहिदुल यांची सुटका करण्यात यावी यासाठी आता लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे. शाहिदुल यांनी यापूर्वी बांगलादेशातील कित्येक मोठ्या घटनांचे फोटो मोठ्या मासिके आणि वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या फोटोच्या प्रभावामुळे बांगलादेशातील 1980 च्या दशकातील दमनकारी जनरल हुसैन मोहंम्मद इर्शाद यांची सत्ता उलथवली गेली होती.\n1990 च्या दशकात बांगलादेशातील राजकीय हत्यांच्या विषयावर “क्रॉसफायर’नावाची फोटोंची मालिकाच त्यांनी प्रसिद्ध केली होती. यामुळे त्यांच्या फोटो गॅलरीवर पोलिसांनी बंदी आणली होती. तेंव्हाही आताप्रमाणेच शाहिदुल यांच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले होते. बांगलादेशातील जातीय हिंसा, वांशिक भेदाभेद, दारिद्रय, व्यसनाधिनता, पूरासारखी नैसर्गिक आपत्ती, क्रूर सैनिकी जाच आणि शेतीबद्दलची अनास्था आदी विषयांवरचे त्यांचे फोटो इतके बोलके होते, की त्यांना आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त झाली. जागतिक छायाचित्रण दिवसानिमित्त शाहिदुल आलम यांच्या लढ्याचा हा आढावा.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकर्मनकौर थांडी आणि दिविज शरणची विजयी सलामी\nNext article“गोल्ड तांबा’ ग���ण्यावर शाहिद-श्रद्धाचा जबरदस्त डान्स\nअमेरिकेला रशियापेक्षा चीनकडून अधिक धोका – पॉम्पिओ\nआरोपी बिशप फ्रॅंको मुलक्कलला अटक\nदिल्लीतील एका गटाला चर्चा नकोय – पाकिस्तानचा कांगावा\nरशियाकडून क्षेपणास्र खरेदी केल्यास भारतावर निर्बंध\nअफगाणिस्तानमधील संघर्षात वर्षभरात 13 पत्रकारांचा मृत्यू\nदिल्लीतून चीनी हेराला केले गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AC/", "date_download": "2018-09-22T06:46:07Z", "digest": "sha1:TM5MUEBEQBWDDAD22XSHPDAFTUDBGWR5", "length": 8994, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाडलेले बांधकाम पुन्हा बांधून द्या… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाडलेले बांधकाम पुन्हा बांधून द्या…\nउच्च न्यायालयाचा पालिकेला आदेश ः तुकाराम मुंढे यांची बिनशर्त माफी\nसुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब\nमुंबई – उच्च न्यायालयाचा मनाई आदेश असताना नाशिक महापालिकेच्या हद्दीतील गोदावरीच्या तीरावरील बेकायदा बांधकाम तोडल्याचे प्रकरण भोवल्यानंतर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल आज न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. तसेच न्यायालयाच्या आदेशापूर्वी पाडण्यात आलेली बांधकाम पालिकेने तात्काळ स्वखर्चात उभारावीत, असा आदेश उच्च न्यायालयाने पालिकेला दिला.\nउच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेश असताना पालिकेने बांधकामाविरोधात कारवाई केल्याने अभिजित पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊ याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एच काथावाला आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी झाली.\nन्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन पालिका आयुक्तांना आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र पालिका आयुक्त तुकाराम मुंढे गैरहजर राहिले. या प्रकरणी हायकोर्टाने संताप व्यक्त करत स्थगितीचे आदेश दिलेले असताना पुढच्या दोन तासांत पालिकेच्या अभियंत्यांनी कारवाई कशी काय केली असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.\nपालिकेने केलेली कारवाई ही न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा अवमान आहे, असे स्पष्ट करून न्यायालयाने पालिका आयुक्तां विरोधात न्यायालयाचा अवमाना केल्याप्रकरणी नोटीस बजावून आज दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर रहाण्याचे आदेश दिले. त्यानुसार मुंढे यांनी द���पारी 3 वाजता न्यायालयात हजर राहून झालेल्या प्रकाराची न्यायालयात बिनशर्त माफी मागितली.\nयाची दखल घेऊन न्यायालयाने अवमान नोटीस रद्द करून पालिकेने पाडलेली संरक्षक भिंत आणि एक ओटा याच्या पुनर्बांधणीचे काम पालिकेने स्वखर्चातून तातडीने सुरू करावे, असे निर्देश हायकोर्टाने देत या प्रकरणाची सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे-सोलापूर महामार्गावर क्रुझ-ट्रॅक्‍टरची धडक\nNext articleपुणे: “त्या’ झोपडीधारकांचे होणार सशुल्क पुनर्वसन\nबिटकॉईन व्यवहार प्रकरणी 42 कोटींची मालमत्ता जप्त\nयुजीसी 8 नोव्हेंबरलाही सर्जिकल स्ट्राईक दिन साजरा करणार का\nघटनेच्या 370 व्या कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nराष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नाही मग पाठिंबा घेतला कशाला\nआरोपी बिशप फ्रॅंको मुलक्कलला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5/", "date_download": "2018-09-22T07:52:37Z", "digest": "sha1:AZLF25RR6YGZ5ICHQ5WYMSE7WNXNMF5J", "length": 7838, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यातील विसर्जन मिरवणुकीचा मार्ग निश्‍चीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसाताऱ्यातील विसर्जन मिरवणुकीचा मार्ग निश्‍चीत\nसातारा -गेली अनेक दिवस गाजत असलेला विसर्जनाचा प्रश्‍न अन त्यामुळे प्रलंबीत विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाचा तिढा अखेर सुटला. जिल्हा पोलिस प्रशासनाने सातारा शहरातील विसर्जन मिरवणुकीचा मार्ग निश्‍चीत केला आहे.\nसातारा शहरातील गणेश मंडळांना चांदणी चौकातून मिरवणुकीला सुरूवात करता येणार आहे. त्यानंतर मिरवणुका चांदणी चौक ,तांदुळ आळी, मोती चौक,कमानी हौद,शेटे चौक,501 पाटी या मार्गावरून मोती चौकात थांबतील. असे पोलिस प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे. तर शहरातील मंडळांच्या व घरगुत्ती मुर्ती विसर्जनासाठी नगरपालीकेचा पोहण्याचा तलाव,हुतात्मा स्मारक येथील कृत्रीम तळे, दगडी शाळा कृत्रीम तळे,कल्याणी शाळा कृत्रीम तळे, गोडोली येथील तळे, कण्हेर येथील खाण हे विसर्जनाचे पर्याय देण्यात आले आहेत.\nमिरवणुका संपल्यानंतर चार फुटापेक्षा मोठया मुर्ती मोती चौक,राधिका रोडने एसटी स्टॅंड मार्गे हुतात्मा स्मारका जवळील कृत्रीम तळ्याकडे किवा गोडोली तळ्याकडे जातील. याठिकाणी बारा फुटाच्या आतील मुर्तींचे विसर्जन करता येणार आहे. तसेच ज्या मंडळांना व नागरिकांना घरगुत्ती मुर्तींचे विसर्जन कण्हेर धरणाजवळील खाणीत करायचे आहे. त्यांच्यासाठी हुतात्मा स्मारकाजवळ नगरपालीकेच्या वतीने मुर्ती खाणीकडे नेण्याची व्यवस्था केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमेरिकेत कुत्री आणि मांजरे खाण्यावर कायद्याने बंदी\nNext articleवीज दरवाढीविरुद्ध न्यायालयात जाणार\nडेंग्यू व स्वाईनप्लूचा सातारकरांना विळखा\nबोलबच्चनगिरी करणारा की कामगिरी करणारा खासदार हवा याचा सातारकरांनी विचार करावा : शिवेंद्रसिंहराजे\nभरत फडतरे व त्याच्या टोळीवर मोक्कयाची कारवाईस मंजुरी\nमहागाई विरोधात सेनेचे निवेदन\nयुतीच्या माध्यमातून ‘टेंभूची गंगा’ अवतरणार खटाव माणच्या अंगणी\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्‍सिंग स्पर्धेत सातारा ऍकॅडमीचा दबदबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/agro/chikhli-agro-chili-farming-46690", "date_download": "2018-09-22T07:39:16Z", "digest": "sha1:MONWJXOJNRDEKF3KSTO5RGJH5ZKI5PNJ", "length": 23524, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "chikhli agro chili farming चिखलीकरांनी जपली मिरचीसह विविध पिकांत प्रयोगशीलता | eSakal", "raw_content": "\nचिखलीकरांनी जपली मिरचीसह विविध पिकांत प्रयोगशीलता\nरविवार, 21 मे 2017\nपूरक व्यवसायाचाही शेतीला आधार\nचिखली (ता. जि. भंडारा) हे गाव मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांना मिरचीचे मार्केटही गावात आहे. या पिकाबरोबरच मुख्य व पारंपरिक धान (भात) पिकात सेंद्रिय शेतीचे प्रयोग शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. जोडीला पूरक दुग्ध व्यवसायातही आघाडी घेतली आहे. त्यातून गावातील शेतीचे अर्थकारण समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.\nभंडारा जिल्ह्यातील चिखली गाव हे मिरची पिकासाठी प्रसिद्ध आहे. गावची लोकसंख्या सुमारे १२०० पर्यंत आहे. गावात सुमारे ९० ते १०० एकरांपर्यंत त्याचे क्षेत्र असते. हे क्षेत्र मागे-पुढे होते. शेतकरी जून-जुलैच्या दरम्यान बियाणे टाकतात. साधारण आॅगस्टच्या दरम्यान रोपांची लागवड होते. पुढे हे पीक अधिक कालावधीसाठी चालत राहते. मिरची घेण्याचा फायदा गावातील शेतकरी तानाजी गायधने यांनी असा सांगितला की, आम्हाला मार्केट बांधावर मिळते. मिरची व्यवहारासाठी मौदा (जि. नागपूर) येथील बाजारही प्रसिद्ध आहे. या बाजारात दिल्लीच्या व्यापाऱ्यांची रेचलेल राहते. गावातूनच वजन करून स्थानिक व्यापाऱ्यांपर्यंत माल पोचविला जातो. त्याकरिता गावात दररोज सायंकाळी वजन काटे लावले जातात. गावातून एकत्रितपणे मिरची बाजारात नेली जात असल्याने वाहतुकीवरील खर्चाचा बोजा कमी होतो. व्यापाऱ्यांचे मध्यस्थही गावात येऊन खरेदी करतात. केवळ हमालीचाच काय तो खर्च होतो. वाहतुकीचा खर्च वाचतो.\nमिरचीचे सरासरी उत्पादन दहा क्‍विंटलपर्यंत असल्याचे गावातील शेतकरी खेमराज वाघमारे यांनी सांगितले. गायधने म्हणाले की, काही वेळा हिरव्या मिरचीला अपेक्षित दर मिळत नाही. अशावेळी लाल मिरची विक्रीचा निर्णय घेतला जातो. हिरव्या मिरचीला किलोस १० रुपयांपासून ते २५ रुपयांपर्यंत दर मिळतो. तर लाल मिरचीस हाच दर ६० ते ७० रुपये तर काही वेळा तो १०० रुपयांपर्यंत मिळतो. शहापूर व कळमना (नागपूर) येथे लाल मिरचीला चांगले मार्केट आहे. तेथे मध्य प्रदेशातील व्यापारी येऊन खरेदी करतात. अनेक वर्षांपासून गावातील शेतकऱ्यांचे मिरची घेण्यावर सातत्य अाहे. सुरवातीला लांब आकाराची मिरची घेतली जायची. आता मार्केटच्या मागणीनुसार त्यात बदल केला आहे. मिरचीतून एकरी २० हजारांपासून ते ४० हजार रुपये व त्यापुढेही नफा मिळतो. सर्व अर्थकारण आवक, मालाची टंचाई व हवामान यावर अवलंबून असते.\nपेंच प्रकल्पातील पाण्याचा उपयोग\nपेंच प्रकल्पाचे पाणी शेती बागायती करण्यासाठी वापरले जाते. गावशिवारात असलेल्या कालव्यातील पाणी उपसा करीत ते पिकांना दिले जाते. खेमराज यांची स्वतःची तीन एकर शेती असून या संपूर्ण क्षेत्रावर ते मिरचीच घेतात. काही शेतकरी आता ठिबककडे वळले आहेत.\nचिखलीच्या शेतकऱ्यांनी पूरक दुग्ध व्यवसायातही चांगले लक्ष घातले आहे. गावातील अनेकांच्या घरी एक ते दोन दुधाळ जनावरे आहेत. गावात सुमारे २०० ते २५० लिटरपर्यंत दूध संकलन होते. त्यामुळेच एका खासगी कंपनीचे दूध संकलन केंद्र सुरू झाले आहे. महिन्याकाठी लागणाऱ्या पैशांची सोय या व्यवसायातून होते.\nभात (धान) हे चिखलीकरांचे मुख्य पीक. मात्र रासायनिक खतांचा वापर या पिकात अलीकडील काळात वाढला होता. त्यामुळे मागील वर्षापासून सुमारे ५० एकरांवर सेंद्रिय शेतीचा प्रकल्प ‘आत्मा’ यंत्रणेच्या सहकार्याने राबविला जात आहे. यात ५० शेतकऱ्यांचा समावेश आहे. गावातील आदर्श शेतकरी गटाच्या माध्यमातून ही सेंद्रिय चळवळ सु��ू झाली आहे. तानाजी गोपाळ गायधने समूहाचे अध्यक्ष आहेत.\nरासायनिक पद्धतीत एकरी २० ते २२ क्विंटल उत्पादन येथील भात उत्पादक घेतात. सेंद्रिय पद्धतीत उत्पादन फार वाढलेले दिसले नसले तरी निविष्ठा खर्चात सुमारे ४० ते ५० टक्के बचत झाल्याचे गायधने म्हणाले. सेंद्रिय शेतीसाठी व्हर्मी कंपोस्ट युनिट, एस-९ कल्चर, अझोला युनिट आदी साहित्य ‘आत्मा’ यंत्रणेकडून पुरविण्यात आले.\nकृषी विभागाच्या माध्यमातून गेल्या वर्षी २५ एकरांवर पीकेव्ही एनएन-२६० या जवस वाणाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले. त्याच्या खरेदीचा करारदेखील पाच हजार रुपये प्रति क्‍विंटल या दराप्रमाणे पुण्यातील एका व्यवसायिकाशी करण्यात आला. आत्माचे प्रकल्प संचालक प्रज्ञा गोळघाटे (भगत), तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी श्री. पात्रीकर यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळते.\nभात उत्पादनासोबतच पिकांची विविधता\nगावशिवारात सरासरी ४०० एकरांवर धानाची (भात) लागवड होते. त्याचबरोबर वांग्याचे पीकदेखील घेतले जाते. विक्री साकोली, लाखनी, भंडारा आणि नागपूर येथे केली जाते.\nविविध प्रयोग करण्याची चिखलीतील शेतकऱ्यांची सवय आहे. गायधने व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मागील वर्षी सलग तूर घेण्याचा प्रयोग केला. यापूर्वी हे पीक गावात शेतीच्या बांध्यापुरते मर्यादित होते. या प्रयोगात एकूण क्षेत्र १५ ते १७ एकर होते. एकरी उत्पादन सुमारे ७ ते ९ क्विंटलपर्यंत आले. मात्र दर काही समाधानकारक मिळाला नसल्याचे गायधने यांनी सांगितले.\nमाझ्याकडे बारा एकर शेती असून मिरची, वांगी, धान या पिकांची लागवड करतो. पूर्वी रासायनिक शेतीवर भर होता. आता सेंद्रिय शेती कसण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून बऱ्याच अंशी उत्पादन खर्च कमी होऊ लागला आहे.\n- सौ. नीलाबाई गणपत मेहेर\nआमच्या कुटुंबीयांद्वारे गेल्या सात वर्षांपासून मिरची लागवड होते. बाजारपेठ उपलब्ध असल्याने या पिकाच्या लागवडीत सातत्य ठेवले आहे. धानापासून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने पर्यायी पिके घेण्यावर भर दिला आहे.'\nतंटामुक्‍त आणि व्यसनमुक्त गाव\nशेतीमध्ये प्रयोगशीलता जपत शेतीक्षेत्रात गावाला पुढारलेपणा प्राप्त करून देणाऱ्या चिखली गावाने ग्रामविकासातील पूरक उपक्रमांच्या अंमलबजावणीतही आघाडी घेतली आहे. तंट���मुक्‍तीसाठी २००४-०५ या वर्षात गावाला दोन लाख रुपयांचा तालुकास्तरीय पुरस्कार मिळाला होता. व्यसनमुक्‍त गाव म्हणूनही गावाने परिसरात लौकीक प्राप्त केला आहे. ग्रामपंचायतीने व्यसनमुक्‍त गावाचा ठराव घेतला. सामूहिक प्रयत्नांना अल्पावधीतच यश आले. गावातील काही घरांवर तर दारू पिऊन येऊ नये अशा पाट्याच लावण्यात आल्या आहेत. परमात्मा संस्था, त्यासोबतच गायत्री परिवार व वर्षाकाठी गावात होणारा भागवत सप्ताह या माध्यमातूनही व्यसनमुक्‍तीसाठी प्रबोधन करण्यात आले.\nराज्य शासनाचा स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम पुरस्कार यांनी गावाला गौरविण्यात आले आहे. संपूर्ण गावात सिमेंट रस्ते आहेत. गावालगत असलेला नाला, उपनलिका येथून पाणी उपसा करून तो मुख्य टाकीपर्यंत पोचविला जातो. सकाळ-संध्याकाळ अशा दोन वेळा गावाला पाणीपुरवठा होतो. गावात प्रवेश करताच ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्नातून फुलविलेली बाग नजरेस पडते.\nखेमराज वाघमारे - ९९२३५०३३६५.\nतानाजी गायधने - ८००७२८५३०५.\nअध्यक्ष, आदर्श शेतकरी समूह\n'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत\nमुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा...\nगोमन्तकीय मुलींना व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ नकोय का\nपणजी : गोमन्तकीय मुलींना लग्न, शिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाखांपर्यंतची आर्थिक मदत लाडली लक्ष्मी या योजनेच्या माध्यमातून मिळते....\nदुष्काळी परिस्थितीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या\nकेज : नापिकी व दुष्काळी परिस्थितीने शेतातील कापसाचे पीक करपल्याने शेतीच्या खर्चासाठी घेतलेली रक्कमेची परतफेड व घरखर्च भागवायचा कसा\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nमुस्लिम एकतेतून जोपासला सामाजिक उपक्रम\nफुलंब्री : फुलंब्री येथिल गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम एकतेचे गेल्या अकरा वर्षांपासून दर्शन घडत आहे. गणेश महासंघाच्या कार्यकारिणीत गेल्या गेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/node/2865", "date_download": "2018-09-22T06:57:31Z", "digest": "sha1:YQGVY2LCXYXCITWHFQZMYVXPV3XK524V", "length": 27901, "nlines": 108, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "स्वच्छतादूत गिधाड : जगण्यासाठी धडपड! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nस्वच्छतादूत गिधाड : जगण्यासाठी धडपड\nखूप मोठे पंख, लांब मान, डोके व मान यांच्या पुढील भागावर छोट्या गाठी आणि गळ्याखाली सुरुकुतलेली व लोंबणारी कातडी असलेला गिधाड हा कुरूप पक्षी पाहून वा ऐकून माहीत असतो. गिधाड म्हणजे जटायू. ते मानवी आरोग्यासाठी अतुलनीय कार्य करत असते. गिधाड अर्थात जटायूची गगनभरारी मात्र सद्यकाळात दुर्मीळ झाली आहे.\nमृत प्राण्यांचे सडलेले मांस हे गिधाडांचे मुख्य अन्न आहे. बाकदार टोक असलेली त्यांची चोच सांडशीप्रमाणे विशिष्ट रचनेची असते. त्यामुळे ते पक्षी कुजलेल्या मांसाचा फडशा क्षणार्धात पाडू शकतात. तो निसर्गातील ‘सफाई कामगार’ म्हणूनच ओळखला जातो. गिधाडे मृत प्राण्यांचे शरीर फुगून फुटेपर्यंत वाट पाहतात. गिधाडे फक्त मेलेली जनावरे किंवा माणसे यांची मृत शरीरे खातात. गिधाड हे नाव ऐकल्यावर मानवी मनात किळसवाणे विचार येतात, त्याचे कारण म्हणजे त्यांची खाण्याची, विचित्र आणि विक्षिप्त पद्धत.\nगिधाड हा पक्षी आकाराने भलामोठा असून त्यांच्या पंखाची लांबी तीन ते चार फूटांपर्यंत असते. मानेच्या खालील बाजूस शर्टच्या कॉलरसारखी करड्या रंगाची पिसे असतात. त्याला चाळीस ते पन्नास वर्षें आयुष्य असते. मात्र त्या पक्षाची प्रजनन क्षमता फार कमी आहे. त्यांची नर व मादी यांची जोडी वयाच्या सातव्या वर्षांपासून तयार होते व ती मरेपर्यंत टिकून राहते. एक जोडी प्रियाराधनात वर्षातून एकदाच डिसेंबर ते एप्रिल दरम्यान, रममाण होते. मादी विणीच्या काळात केवळ एक अंडे उंच कपारीत किंवा खडकांच्या खोबणीत; तसेच, कधी कधी जंगलातील झाडांच्या बुंध्याच्या पोकळीत देते. अंडी उबवण्याचे काम मादीच करते. त्या काळात नर घर���्याची काळजी घेतो. पिल्लू अंड्यातून बाहेर पडल्यावर चार ते साडेचार महिने घरट्यातच राहते. संगोपनाचे काम नर व मादी एकत्रितपणे करतात. प्रजनन काळात जर काही कारणांमुळे, उदाहरणार्थ, पृथ्वीच्या तापमानात वाढ (ग्लोबल वॉर्मिंग), हवा, पाणी व ध्वनिप्रदूषण इत्यादींमुळे त्या पक्ष्यांच्या जीवनावर ताण पडल्यास पक्षी दोन ते तीन वर्षांतून एक अंडे देतो.\nभारतात गिधाडांच्या नऊ प्रजाती आढळतात. त्यातील लांब मानेचा, मोठ्या पंखांचा पक्षी या वर्णनाशी जुळणाऱ्या पाच प्रजाती आहेत. तर बाकीच्या चार प्रजाती थोड्या वेगळ्या आकार-रंगाच्या आहेत. 'जिप्स' प्रकारची गिधाडे थव्याने राहणारी असून, वीस-पंचवीस वर्षांपूर्वी ती सर्वत्र सहज आढळत. इतकेच काय, पण भारताची राजधानी-दिल्ली, ही गिधाडांवरील एका वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षणासाठी प्रसिद्ध होती. ती म्हणजे, 1971 मध्ये शिकारी पक्ष्यांवर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना असे आढळून आले होते, की या शहरात व्हाईट-बॅक्ड (पांढऱ्या पाठीचा) गिधाडांची संख्या सर्व जगात विक्रमी आहे. एका शास्त्रीय अंदाजानुसार त्या काळात संपूर्ण भारतात चार कोटींपेक्षा जास्त गिधाडे होती. आज ही संख्या काही हजारांवर आली आहे.\nगिधाड ही पक्षीजात सध्या मरणासन्न होऊन विनाशाच्या कडेवर येऊन थांबली आहे. ती पक्षीजात परिसंस्थेतील अन्नसाखळीतून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. त्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस फार वेगाने कमी होत चाललेली आहे. त्याची कारणे अनेक आहेत. झपाट्याने वाढत चाललेल्या वैश्विक तापमानाचा परिणाम या पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर होत आहे. त्या शिवाय खाद्याची कमतरता, जनावरांमध्ये जंतुनाशक व वेदनाशामक औषधांचा वापर, विषबाधा, गिधाडांची शिकार या इतर कारणांमुळेही गिधाडांची संख्या रोडावत चाललेली आहे. गुरांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरात येत असलेल्या डायक्लोफेनिक (Diclofenic) या वेदनाशामक औषधामुळे गिधाडांचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे हे आता सिद्ध झाले आहे. जर ते औषध गिधाडांना दिले तर किंवा औषधांचा मृत जनावरांच्या मांसामार्फत त्यांच्या शरीरात प्रवेश झाला तर त्यांच्या मूत्रपिंडात बिघाड होऊन त्यांचा मृत्यू होतो. पशुवैद्यकीय क्षेत्रातील तंत्रक्रांतीमुळे जनावरे मरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय मेलेल्या जनावरांची कातडी सोलून वापरात आणतात. त्यांच्या हाडांचाही उपयोग विविध कारणांसाठी केला जातो. या कारणामुळे गिधाडांना अन्नाचा तुटवडा होतो व त्यांची उपासमार होते. गिधाडांना वास्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले चिंच, पिंपळ, वड यांसारखे मोठे वृक्षही ग्रामीण भागात दुर्मीळ होत चालले आहेत. त्यामुळे गिधाडांच्या वसतीचाही प्रश्न निर्माण झाला आहे.\nगिधाडांना देखील गाय, बैल, कासव, साप, मोर इत्यादी प्राण्यांप्रमाणे काही धर्मांत मान दिला गेला आहे. तिबेटमधील बौद्ध धर्मपंथात मानवी मृतदेहाचे मस्तक, हात, पाय इत्यादी अवयव वेगवेगळे करून डोंगरभागात गिधाडांसाठी ठेवले जातात. पारशी धर्मामध्ये मानवी मृत शरीर त्यांच्या प्रार्थनास्थळाच्या टेरेसवर विशिष्ट रीत्या बनवलेल्या टॉवरवर ठेवून सूर्यप्रकाश आणि गिधाडे यांच्या मदतीने त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु गिधाडांच्या संख्येत घट होत असल्यामुळे दोन्ही समाजांवर धर्मसंकट उभे ठाकले आहे हिंदू धर्मामध्ये देखील गिधाडांना मान दिलेला आहे. रामायणातील अपहृत सीतेला वाचवण्यासाठी प्राणाहुती दिलेला शूर जटायू पक्षी म्हणजे गिधाडच\nपरिसर स्वच्छ ठेऊन निसर्गाचा समतोल राखणार्‍या या गिधाडांना वाचवण्याची गरज आहे. दुर्मीळ होत चाललेल्या त्या पक्ष्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी काही ठोस उपाय योजले गेले पाहिजेत. गिधाडांच्या मूत्रपिंडावर परिणामकारक असलेले व गुरांमध्ये वेदनाशामक म्हणून वापरात असलेले ‘डायक्लोफेनिक’ या औषधावर बंदी घालून त्याचा संपूर्ण वापर थांबवला पाहिजे. मृत गिधाड आढळल्यास त्याच्या मृत्यूचे कारण शोधले पाहिजे. तरच लोककल्याणकारी काम करून ‘मोहक जगाचे सुंदर दर्शन’ घडवणार्‍या या महाकाय जटायूला आकाशात झेप घेताना पाहता येईल\nमहाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे वन विभाग व स्थानिक स्वयंसेवक यांच्यामार्फत गिधाडांच्या संवर्धनाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. तसेच, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे व नाशिक जिल्ह्यातही या पक्ष्यांच्या संवर्धनाचे काम चालते. नाशिकच्या त्र्यंबक तालुक्यातील खोरीपाडा येथे वनविभाग आणि ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून गिधाड रेस्टॉरंट ही संकल्पना राबवली जाते. गिधाड रेस्टॉरंट म्हणजेच मेलेल्या जनावरांना एका मोकळ्या जागी ठेवण्यात येते. मोकळी जागा निवडण्यामागचा उद्देश म्हणजे गिधाडांना दुरूनही त�� खाद्य सहज दिसावे म्हणून. मात्र हे खाद्य पुरवताना मेलेल्या जनावरांची तपासणी करून ‘डायक्लोफेनिक’ या वेदनाशामक औषधी द्रव्याचे अंश प्राण्यांमध्ये नसल्याची सर्वप्रथम खात्री केली जाते, मगच ते खाद्य गिधाडांना दिले जाते. वेंगुर्ले, सिंधुदुर्ग येथे ‘घरटी दाखवा बक्षीस मिळवा’ ही मोहीम राबवण्यात आली होती. बक्षीस म्हणून एक हजार रुपये दिले जायचे. तसेच महाराष्ट्राशिवाय हरियाणा, पश्चिम बंगाल, आसाम येथेही ‘गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र’ उभारण्यात आले आहे. येथे पिलांचे संगोपन केले जाते. पिल्लांना ‘डायक्लोफेनिक’चा अंश नसलेले बकऱ्याचे मांस दिले जाते.\nराजस्थानातील 'केवलदेव राष्ट्रीय उद्यान' हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' या संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. विभू प्रकाश यांना तेथे पक्ष्यांची गणना व अभ्यास करताना जाणवले, की गिधाडांची संख्या कमी होत आहे. त्यावर त्यांचा संशोधनपर लेख प्रसिद्ध झाला आहे. लगोलग भारतभर पाहणी करून गिधाडांची संख्या इतरत्र कितपत बदलली आहे हे बघण्याची मोहीम सुरू झाली. तो काळ 2000 चा होता आणि गिधाडांची संख्या भारतभर लक्षणीयरीत्या घटली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात गिधाडे का कमी झाली याचा अभ्यास करण्याची निकड शास्त्रज्ञांना आणि निसर्गप्रेमींना भासू लागली.\nसध्या भारतात केवळ चार ठिकाणी ‘गिधाड प्रजनन केंद्रे’ आहेत. पहिले हरियाणा राज्यात - पिंजौर येथे, दुसरे पश्चिम बंगाल मध्ये - राजाभातखावा येथे, तिसरे आसाममध्ये गुवाहाटीत तर चौथे मध्यप्रदेशात - भोपाळ येथे आहे. त्या व्यतिरिक्त नेपाळ आणि पाकिस्तानातही अशा प्रकारचे एक-एक केंद्र आहे.\nप्रजननाचे प्रयोग या प्रजातींच्या बाबतीत कधीच झाले नव्हते. त्यामुळे त्यांची अन्न आणि निवास या दोन प्राथमिक गरजांची विशेष काळजी घेत हा प्रकल्प सुरू केला.\nअन्न - गिधाडांना रोज अन्न मिळण्याची शाश्वती नसते. त्यामुळे एका बैठकीत गिधाड सुमारे दिड-दोन किलो मांस खाते. आठवड्यातून दोन वेळा त्यांना असे अन्न पुरवले जाते. गिधाडांना रोजच्या व्यवहारासाठी लागणारी ऊर्जा आणि पुरवले जाणारे अन्न यांचे शास्त्रीय समीकरण यासाठी वापरले गेले आहे.\nनिवारा आणि व्यवस्थापन - प्रजनन केंद्रात येणारी गिधाडे कमीत कमी दीड महिना वेगळी ठेवली जातात. त्या काळात त्यांना कोठलाही आजार नसल्याची खात��री करून घेतली जाते. जर नवीन आलेले पक्षी पिल्ले असतील तर त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची व्यवस्था असते. त्यात, घरट्यासारख्या भासणाऱ्या कृत्रिम घरट्यात त्यांना ठेवले जाते आणि त्यांचे संगोपन करण्यात येते.\n'कॉलनी पक्षीगृह' म्हणजे या प्रजनन केंद्रातील सर्वात मोठे दालन. शंभर फुट लांब आणि चाळीस फुट रुंद अशा पिंजऱ्यात अगर पक्षीगृहात गिधाडांचा थवा ठेवला जातो. प्रजननासाठी योग्य वयातील गिधाडे येथे अगदी वन्य अवस्थेत राहवीत अशी ठेवली जातात. तेथे ती थव्याने राहतात, एकत्र खातात, पाणी पितात, अंघोळ करू शकतात आणि मुख्य म्हणजे स्वत:ची घरटी स्वत:च बांधतात\nआज संपूर्ण देशभरात गिधाडांच्या संख्येत अमुलाग्र वाढ व्हावी असा ध्यास घेऊन उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्यामुळे ऱ्हासाकडे चाललेली गिधाडे भविष्यात पुन्हा गगन भरारी घेतील असे वाटते.\n- प्रा. डॉ. अरविंद कुंभार\nडॉ.आरविंद कुंभार यांचा *गीधाड* हा आप्रतिमा व ऋभ्यासपुर्ण असा लेख वाचला.यातुन खुप काही नविन माहितीचे ज्ञानार्जन झाले.तर जुन्या माहितीला सुवर्णमय उजाळा मीळला.सर्वांनाच उपयुक्त असा लेख आहे.\nहा लेख म्हणजे \"जे जे अपणाशी ठावे तेते जनाशी सांगावे.\nशहाणे करुण सोडावे अवघे जन हे\"\nहा वसा डॉ.अरविंद कुंभार सर व थिंक महाराष्ट्र टीम जपत आहे.\nअरविंद कुंभार हे मूळचे कर्नाटकातील विजापूर जिल्‍ह्याचे. नोकरीच्‍या निमित्‍ताने गेली चाळीस वर्षे ते महाराष्‍ट्रात वास्‍तव्‍यास आहेत. ते सोलापूरच्‍या अकलूज गावातील 'शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालया'त प्राणिशास्‍त्र विषयाचे प्राध्‍यापक म्‍हणून कार्यरत आहेत. कुंभार यांनी भारतातील विविध पक्षी अभयारण्‍यांना भेटी देऊन तेथील पक्ष्‍यांचा अभ्‍यास केला आहे. त्‍यांच्‍याकडे पक्ष्‍यांची दहा हजारांहून अधिक छायाचित्रे संग्रहित आहेत. ते सोलापूर विद्यापीठाचे पीएच.डी. मार्गदर्शक असून त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थी पक्षीशास्‍त्र आणि पर्यावरणशास्‍त्र या विषयांवर संशोधत करत आहेत.\nसंदर्भ: रोहित पक्षी, माळढोक, स्‍थलांतर, पक्षिनिरीक्षण\nस्वच्छतादूत गिधाड : जगण्यासाठी धडपड\nतणमोरांचा प्राणहर्ता रक्षणकर्ता होतो तेव्हा...\nसंदर्भ: तणमोर, पक्षी संवर्धन, पक्षीवैभव, फासेपारधी, दुर्मीळ, संवेदना संस्था\nवन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था\nसंदर्भ: वृक्षसंव���्धन, जलसंवर्धन, पक्षी संवर्धन\nसंदर्भ: पक्षी संवर्धन, सर्पमित्र\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62190", "date_download": "2018-09-22T07:18:18Z", "digest": "sha1:A77NTT5233VAQ2Q5HTSOOP2CHXSM3KZS", "length": 37700, "nlines": 239, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सणाला खरेदी केल्यास काही फायदा होतो का? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सणाला खरेदी केल्यास काही फायदा होतो का\nसणाला खरेदी केल्यास काही फायदा होतो का\nअसं म्हणतात केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. पण सणाला खरेदी केल्याने खरेच काही फायदा होतो का\nझाले काय, आमच्या एका फ्रिजने आज गचके देत आचके सोडले. तात्काळ नवीन घ्यायची वेळ झाली. पण नेमके परवाच गुढीपाडवा उलटला. तेवढीच कुठेतरी ‘लूट लो’ ऑफर मध्ये घुसलो असतो तर चार पैसे फायदा झाला असता. पण नजीकच्या काळात कुठलाही सण दृष्टीक्षेपात नाही जो रेफ्रिजरेटर घेत साजरा करता येईल. तर नाईलाजाने आताच घ्यावा लागणार. पण त्या आधी मनाचे समाधान म्हणून हा धागा.\nफ्रिज कुठला घ्यायचाय हा सल्ला मी फ्रिजच्या एखाद्या जुन्या धाग्यावर मागेनच. पण एकूणच सणासुदीच्या दिवसांत एखाद्या ऑफरला बळी न पडता असे मधल्या एखाद्या दिवशी फ्रिज, टीव्ही, एसी वगैरेंची खरेदी केल्यास काही फायदा / तोटा होतो का सणवारांना मिळणारी सूट बोले तो डिस्काऊंट साधारण टक्केवारीत किती असते सणवारांना मिळणारी सूट बोले तो डिस्काऊंट साधारण टक्केवारीत किती असते जर समजा माझे फ्रिजचे बजेट २५ हजार असेल तर आता २५ हजारला मिळणारा फ्रिज एखाद्या पंधरा ऑगस्टच्या वा दिवाळीच्या सेलला मला कितीला पडेल जर समजा माझे फ्रिजचे बजेट २५ हजार असेल तर आता २५ हजारला मिळणारा फ्रिज एखाद्या पंधरा ऑगस्टच्या वा दिवाळीच्या सेलला मला कितीला पडेल कि असे तर नाही ना, दिवाळीच्या महिनाभर आधी त्या फ्रिजची किंमत २५ वरून २८ हजार करायची आणि मग ३ हजार डिस्काऊंट दिल्याचा आव आणायचा\nतसेच मागे एक जण म्हणालेला की अश्या सेल मध्ये जुना न खपलेला माल बाहेर काढतात. तर त्यावर विरोध करताना दुसरा मित्र म्हणालेला की आरे हाट, उलट नव्या स्टॉकची निर्मिती अश्या सणवारांनाच होते. आणि मग उर्वरीत वर्ष त्यातलाच उरलेला माल विकत राहतात.\nतर यातले काय खरे समजावे\nम्हणजे पैसेही ज्यादा गेले आणि मालही खरकटा मिळाला असे नको ना व्हायला\nधागा काढलाच आहे तर एक प्रश्न ज्यादा विचारतो,\nऑनलाईन शॉपिंगच्या वाटेने फ्रिज घेणे ही चांगली आयडीया आहे का\nतुम्ही अश्या वस्तू कधी ऑनलाईन घेतल्या आहेत का आणि अनुभव कसे आलेत आणि अनुभव कसे आलेत खात्रीशीर चांगला अनुभव असेल तरच मला हिरवा झेंडा दाखवा. कारण माझ्या आईला समजले की मी दुकानात न जाता ऑनलाईनच फ्रीज बूक करतोय तर ती देव पाण्यात ठेवेल आणि मला घराबाहेर काढेन\nमाझेही लॅपटॉप नेमके डिसेंबरमध्ये, ब्लॅक फ्रायडे सेल होऊन गेल्यावर बंद पडतात. योगच असतो काहींच्या नशिबात...\nअसो, पुढचा सण येईपर्यंत माठातलं पाणी पी.\nकेंव्हाहि खरेदी केली तरी\nकेंव्हाहि खरेदी केली तरी व्यापाराचा फयदाच असतो. अगदी प्रचंड मोठे सेलसुद्धा फार गणिते करून ठरवलेले असतात.\nगिर्‍हाईक प्रत्येक वस्तूची किंमत वेगळी वेगळी धरून विचार करतो की ही वस्तू या किंमतीला घेतली तर स्वस्त की महाग. व्यापारी सहसा एकच विचार करतात - गेल्या महिन्यात सबंध दुकानात माल भरायला २५ लाख रु. घातले, महिना अखेर मला त्यावर फायदा झाला पाहिजे - मग फ्रीज स्वस्त नि मायक्रोवेव्ह महाग की काय ते महत्वाचे नाही. कुणितरी तो माल घ्या. स्वस्त फ्रीज घ्यायला दुकानात येऊन इतर दहा गोष्टी घ्या, म्हणजे गोळाबेरीज मला हवे तेव्हढे पैसे मिळतील.\nहो खूप फायदा होतो. नवीनच\nहो खूप फायदा होतो. नवीनच प्रॉडक्त मिळतात. ऑनलाईन डिल्स असतील तर मस्त. एसी, टीव्ही घेतलंय ऑनलाईन. फ्रिज नाही. दुकानात चांगलं डील मिळाल, दसऱ्याला.\nमाझ्या माहितीत ज्यांनी ज्यांनी फ्रिज ऑनलाइन घेतला त्या सगळ्या​च लोकांना पश्चाताप करावा लागला....\nआमची कंपनी (रिटेल) नवीन\nआमची कंपनी (रिटेल) नवीन उत्पादन सणालाच आणते (थॅन्क्स गिव्हिंग- ब्लॅक फ्रायडे च्या साधारण २ आठवडे आधी ऑन श्लेफ) त्यानंतर ख्रिसमस पर्यंत रिटेल दुकानदार मार्केट प्राईसवर सेल लावून काही टक्के कमीने ते विकतात. त्यानंतर किंमत वाढते.\nअ‍ॅपलायंसेस सेल असताना घेतले तर नक्कीच फायदा होतो. या या गोष्टीवर पुढचा सेल कधी असणार आहे याची अमेरिका/ कॅनडा मध्ये तरी सेल्स पर्सन योग्�� माहिती देतात.\nमाल रिफरबिश्ड आहे हे जर तुमचा दुकानदार पाटी लावून सांगत नसेल तर एखादा माल आज रिफरबिश्ड नाही, आणि सेल असतानाच रिफरबिश्ड आहे यात आतली माहिती असल्याशिवाय कोण कसं सांगू शकेल\nरुन्मेश्वाव तुम्ही माठातलं पाणी कसं गारेगार आणि फळं भाज्या फ्रीज मध्ये का ठेवू नयेत, आणि आईस्क्रिम उन्हाळ्यात खा सांगून परराष्ट्रीय (एमएनसी हो) कंपन्या कसा फायदा करतात यावर व्हॉटस अप फोर्वार्ड लिहा. धंदा जोरात बंदा कोमात. टाईप र्हाईमिंग वर्ड विसरू नका. (नोट: धागे काढून लिहू नये)\nआणि हो... कॅन्सर, एड्स हे गार पाणी पिऊन होतात. लोक माठातलं पाणी प्यायचे तेव्हा एडस झालेला ऐकलाय का कोणी\nदादा कोंडके जोक आठवला.. पण परत कधीतरी.\nफ्रिजचे पाणी मी असेही पित\nफ्रिजचे पाणी मी असेही पित नाही. त्याने सर्दी होते. एकवेळ तुमचा तो एडस परवडला. हल्ली एडसग्रस्तांना सहानुभुती देण्याचे फॅड आले आहे. पण सर्दी झालेल्यांपासून लोक दूर पळतात. स्वत:ची गर्लफ्रेन्ड चार फूट अंतरावर नाक दुमडून बसते तर ईतरांच्या विचारायलाच नको.\nबाकी ऑनलाईन च्या फंदात पडायचे नाही, रिस्क असते हे समजले.\nतसेच आता फ्रिज घेण्यात घाटा आहे हे देखील समजले.\nजुन्या काळात ऐंशीच्या दशकात लोक फ्रिज शिवाय कशी गुजराण करायचे हे आता शोधायला हवे. ईथे दूध सकाळचे फ्रिजमध्ये टाकयला विसरलो तर संध्याकाळी फाटते. चिकनमटण आणि मासे आठवडाभर पुरवून खाणे आता विसरायलाच हवे. आईसक्रीम खायचा मूड आला की तेव्हाच जाऊन दुकानातून आणावे लागेल किंवा तिथेच खावे लागेल. रात्री बेरात्री दोनतीन वाजता झोपेतून उठून आईसक्रीम खायची चंगळ तर आता बंदच होईल. अरे देवा आणखी विचार करता बरेच काही आठवत आहे. या फ्रिजच्या जागी टीव्हीच फुटला असता तर परवडले असते.\nया फ्रिजच्या जागी टीव्हीच\nया फ्रिजच्या जागी टीव्हीच फुटला असता तर परवडले असते.> अरे मग फोड की\nतर त्यावर विरोध करताना दुसरा\nतर त्यावर विरोध करताना दुसरा मित्र म्हणालेला की आरे हाट, उलट नव्या स्टॉकची निर्मिती अश्या सणवारांनाच होते. आणि मग उर्वरीत वर्ष त्यातलाच उरलेला माल विकत राहतात.\nतर यातले काय खरे समजावे\nम्हणजे पैसेही ज्यादा गेले आणि मालही खरकटा मिळाला असे नको ना व्हायला\nसणांच्या सेल मधून उरलेला फ्रिज माल म्हणजे खरकटा माल \nजरी नविन स्टॉक वर्षभर खपवत असतील तरी (खरं तर दुसरा कुठला मोठा खरेदी मूहूर्त असणारा सण वर्षाच्या आतच येईल, तरी पूर्ण वर्ष गृहीत धरलेय) समजा आपण घेतलेला फ्रिज १ वर्षापूर्वी उत्पादित केला होता आणि फ्रिजचे लाइफ १५ वर्षाचे आहे तर आपल्याला तो एक वर्ष कमी म्हणजे १४ वर्ष साथ देइल. फार तर सुरवातीला कोल्ड स्टार्टची एखादी छोटीशी तक्रार उद्भवू शकते, जी आपसूकच अथवा वॉरंटी सर्व्हीस मध्ये सॉल्व्ह होईल.\nसणासुदीला खप वाढतो तरी सुद्धा वर्षभर खप सुरुच असतो आणि प्रॉडक्शन वर्षभर सुरुच असते.\nया फ्रिजच्या जागी याचा लॅपटॉप\nया फ्रिजच्या जागी याचा लॅपटॉप , कीबोर्ड फुटला असता तर परवडले असते.\nऑनलाईन शॉपिंगच्या वाटेने फ्रिज घेणे ही चांगली आयडीया आहे का\nतुम्ही अश्या वस्तू कधी ऑनलाईन घेतल्या आहेत का आणि अनुभव कसे आलेत आणि अनुभव कसे आलेत खात्रीशीर चांगला अनुभव असेल तरच मला हिरवा झेंडा दाखवा.\nदुकानातून घेतलेल्या मालाबाबत दुकानदारानी सर्व्हिस द्यायचे गेले ते दिन गेले.\nफ्रिज अगदी ब्रँडेड दुकानातून (क्रोमा, रिलायन्स डिजिटल, ई-झोन वगैरे) घेतला काय, ब्रँड स्पेसिफिक शोरूम ( सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल वगैरे) मधून घेतला काय, कोपर्‍यावरच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानातून घेतला काय, किंवा ऑनलाईन घेतला काय इन्स्टॉलेशन अन डेमो पासून सर्व सर्व्हिस ही कॉल सेंटरला कॉल करूनच मिळवावी लागते. ती द्यायलाही थर्ड पार्टी काँट्रॅक्टरचे लोक येतात. ही पार्टीही बदलत राहते.\nत्यामुळे ऑनलाईन खरेदीनी काहीही फरक पडत नाही. (सर्व पावत्या, वॉरंटी कार्ड वगैरे गोष्टी सांभाळून ठेवल्या म्हणजे झालं)\nमी स्वतः वॉशिंग मशीन (पेटीएम), लॅपटॉप (स्नॅपडील), एसी (क्रोमा) या वस्तू ऑनलाईन घेतल्या आहेत.\nअन (टचवुड) काहीही प्रॉब्लेम नाही.\nया फ्रिजच्या जागी याचा लॅपटॉप\nया फ्रिजच्या जागी याचा लॅपटॉप , कीबोर्ड फुटला असता तर परवडले असते.>>>\nलांडगा आला रे आला... ह्या गोष्टीतल्या मुलासारखी काहीशी परिस्थिती आहे ऋन्मेश यान्ची इथे...\nखरोखर मदतीची गरज असली...तरीही कोणी सिरियसली घेत नाही...\nहिंदू रितीरिवाजानुसार अखंड भारतात पुर्वीपासून चालत आलेल्या परंपरांबरोबर जे जे जोडलेले होते ते अत्याधिक महत्त्वाचे होते. आपले शास्त्र आणि आपले पुर्वज यांनी नीट प्रचंड विचार करून ही परंपरा चालू केली होती. त्यामागे शास्त्रशुध्द पध्दतीचे शास्त्र वैज्ञानिक कारणे आहे. जे आताच्या पाश्चात्य वैज्ञानिकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. आपली हिंदुत्त्वसंस्कृतीही जगात महान अशी आहे जीची तुलना करण्यासाठी विश्वात दुसरी कुठली संस्कृती अस्तित्वात याआधी आली नाही आणि त्यानंतर येणार ही नाही थोडक्यात आपली संस्कृती ही अतुलनिय आहे. हे सर्वप्रथम तु लक्षात घे.\nअशा महान अतुलनिय संस्कृती साजरे केले जाणारे विविध सण हे मानवाच्या कल्याणानासाठी आणि संवंर्धनाकरिता आहे. अगदी गुढीपाडवा ते दिवाळी विविध सणामागे शास्त्रोत्क वैदिक कारणे आहे. पर्यावरणाच्या संवर्धनाकरीता कल्याणाकरीता आपले सण हे जगात आदर्श निर्माण करतात.\nआपले सण हे सरळ दैवी शक्तींशी जोडले गेले आहे. त्यामुळे ते साजरे करताना आपल्यात दैवी शक्तींचा संचार होतो त्यांचा आशिर्वाद प्राप्त होतो.\nपुन्हा आपल्या सणांवर प्रश्न उभे करू नकोस\n* जाहीर सांत्वना *\n* जाहीर सांत्वना *\nगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर टूव्हीलर्स घेणार्‍यांच्या दु:खाची आम्हास कल्पना आहे.\nह्या दु:खातून सावरण्याचे बळ आपणास मिळो, हीच प्रभूचरणी प्रार्थना\nट्रेडर्स जो, मार्केट बास्केट,\nकावेरि, मदत करणे ही एक वृत्ती\nकावेरि, मदत करणे ही एक वृत्ती असते, ज्यांची ती असते ते लोकं मदत करतातच\nवर अँकी यांनी नं १ माहिती दिली आहेच. एखाद्या शोरूममध्ये जाऊन मॉडेल बघून यायचे आणि घरून ऑनलाईन बूक करायचे, या पर्यायात जर काही ऑनलाईन डिल मिळत स्वस्त पडणार असेल तर चांगलेच आहे. पण ते तसे स्वस्त पडते का हे बघायला हवे.\nअवांतर - गुढीपाडवा आणि टूव्हीलर हे काय मध्येच काही लेटेस्ट न्यूज आहे का\nआणि प्रॉडक्शन वर्षभर सुरुच\nआणि प्रॉडक्शन वर्षभर सुरुच असते. >>> हे मात्र खरेय. हा विचार केलाच नव्हता. आणि सणाचे तरी कुठे गरमागरम जिलेब्या तळल्यासारखे असणार .. त्यांचेही प्रॉडक्शन काही महिने आधीपासूनच करत असतील ना\nगुढीपाडवा आणि टूव्हीलर हे काय\nगुढीपाडवा आणि टूव्हीलर हे काय मध्येच काही लेटेस्ट न्यूज आहे का काही लेटेस्ट न्यूज आहे का---+++ आता सगळंच नाही सांगणार आयतं---+++ आता सगळंच नाही सांगणार आयतं बातम्या बघत जा हो जरा\nबातम्या बघायला मिळत नाहीत.\nबातम्या बघायला मिळत नाहीत. म्हणून वाचतो. किमान लिंक तर द्या, मला सापाडत नाहीये\nहोंडाच्या टू व्हीलरवर 18 हजारांची सूट, गाड्या खपवण्यासाठी धावाधाव\nमुंबई: सुप्रीम कोर्टाने BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातल्याने, ���ाबे दणाणलेल्या वाहन कंपन्यांनी गाड्यांवर भरघोस सूट दिली आहे.\nहोंडाने स्कूटरवर तब्बल 13 हजार 500 रुपये इतकी भरघोस सूट दिली आहे. तर मोटारसायकलवर तब्बल 18 हजार 500 रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे.\nआज आणि उद्यापर्यंतच गाड्या बूक करणाऱ्यांना ही सूट मिळणार आहे. या गाड्या खरेदी केल्यानंतर उद्यापर्यंतच नोंदणी करायची आहे. त्यानंतर या गाड्यांची नोंदणी होणार नाही.\nतुम्हाला कोणत्या शहरात, कोणती बाईक हवी आहे, हे कंपनीला तातडीने कळवावं लागले. किंवा थेट डिलरशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेता येईल.\nआज आणि उद्या या बाईक खरेदी केल्यानंतर उद्यापर्यंतच त्याची नोंदणी (रजिस्ट्रेशन) होणं आवश्यक आहे. कारण 1 एप्रिलपासून BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या नोंदणीला मनाई करण्यात आली आहे.\n1 एप्रिलपासून BS-III इंजिन असलेल्या गाड्यांची खरेदी-विक्री आणि नोंदणी करता येणार नाही, असा निर्णय काल दिला आहे. त्यामुळे BS-III इंजिन असलेल्या जवळपास 6 लाख दुचाकींसह एकूण 8 लाखापेंक्षा अधिक नवी वाहनं शोरुममध्ये उभी आहेत.\nही वाहनं खपवण्यासाठी वाहन कंपन्यांनी आता मोठी आणि भरघोस सूट दिली आहे.\nकोणत्या गाडीवर किती डिस्काऊंट\n1) ड्युएट, मेस्ट्रो एज, प्लेजर – 12 हजार 500 रु. सूट\n2) HFडिलस्क सिरीज – 5 हजार रुपये सूट\n3) स्प्लेंडर प्लस – 5 हजार सूट\n4) ग्लॅमर, एक्स्प्रो, आयस्मार्ट 100 – 7 हजार 500 सूट\nमिरजेतील टीव्हीएस शोरुममध्ये किती सूट\nज्युपिटर – 9 हजार सूटव्हिक्टर – 9 हजार सूटस्कूटी – 5 हजार सूटअपाचे – 9 हजार सूटXL 100 – 5 हजार सूटTVS वि गो – 8 हजार सूटफिनिक्स – 12 हजार सूट\nऔरंगाबादेत गाड्या खरेदीसाठी गर्दी\nहोंडाकडून ही ऑफर जाहीर होताच औरंगाबादमध्ये गाड्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. औरंगाबदेतील होंडा शोरुममध्ये BS3 इंजिन असलेल्या गाड्यांवर 10 ते 22 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे.\nअॅक्टिव्हा 3G –13 हजारपर्यंत सूट\nसीबीआर स्पोर्ट्स बाईक – 22 हजार हजारपर्यंत सूट\nहोंडा नवी – 20 हजारापर्यंत सूट\nआज-उद्या बिलिंग, उद्या नोंदणी\nदरम्यान, औरंगाबादेतील होंडाच्या शोरुममध्ये BS3 इंजिन असलेल्या सर्व गाड्यांसाठी ऑफर देण्यात येत आहे. या गाड्यांचं आज आणि उद्या बिलिंग होईल आणि उद्या पासिंग होईल, असं औरंगाबादच्या होंडा शोरुमच्या व्यवस्थापकांनी सांगितलं.\nगाडी पुन्हा विक्रीला काहीही अडचण नाही\nदरम्यान, आज-उद्या गाडी खरेदी करुन, तिची नोंदणीही झाल्यास, ती गाडी पुन्हा विकण्यास काहीही अडचण नसेल. कारण एकदा नोंदणी झालेल्या गाडीचा मालक बदलेल, त्यामुळे भविष्यात कोणतेही प्रश्न निर्माण होणार नाहीत, असंही व्यवस्थापकांनी सांगितलं.\nBS-III इंजिनच्या गाड्या भंगारात, खरेदी-विक्रीला बंदी : सुप्रीम कोर्ट\nBS-III इंजिन असलेल्या जुन्या गाड्यांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. यापुढे BS-III इंजिन असलेल्या गाड्यांची खरेदी-विक्रीच बंद करण्याचा निर्णय कोर्टाने दिला.\nपर्यावरणाचं प्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या निर्णयामुळे BS-III इंजिन असलेल्या तब्बल 8 लाख 14 हजार गाड्यांच्या विक्रीवर संक्रात आली आहे.\nया निर्णयामुळे भारतात आता केवळ BS IV इंजिन असलेल्या गाड्यांच्याच खरेदी-विक्रीला परवानगी असेल.\nBS-III आणि BS IV इंजिन म्हणजे काय\nBS म्हणजे भारत स्टॅण्डर्ड स्टेज. इंजिनाच्या अंतर्गत वहनामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या नियमनासाठी, केंद्र सरकारने दिलेलं मानक म्हणजे BS होय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे त्यावर नियंत्रण ठेवतं.BS मानकं ही भारतात धावणाऱ्या सर्व वाहनांसाठी लागू आहेत.भारतात जसं BS मानकं आहेत, तशी युरापोत Euro, अमेरिकेत Tier 1, Tier 2 अशी मानकं आहेत.वाहनाच्या इंजिनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी BS मानांकनात वेळोवेळी सुधारणा होत असते. BS IV हा त्याचाच भाग असून, कमीत कमी वायू प्रदूषणाच्या दृष्टीने आता भारतात वाहनांमध्ये BS IV इंजिन बंधनकारक आहे.\nकावेरि, मदत करणे ही एक वृत्ती\nकावेरि, मदत करणे ही एक वृत्ती असते, ज्यांची ती असते ते लोकं मदत करतातच>>> हो,बरोबर आहे...\nमी फक्त गम्मत केली होती....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=589", "date_download": "2018-09-22T07:37:08Z", "digest": "sha1:BQVAUKA3LYKD4U4EABU7GEOSBYXLV2PG", "length": 8484, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "केरळमध्ये बलात्कारी जनता पार्टी अशी पोस्टरबाजी", "raw_content": "\nकेरळमध्ये बलात्कारी जनता पार्टी अशी पोस्टरबाजी\nकठुआ सामूहिक बलात्काराचे पडसाद\nनवी दिल्ली : कठुआ सामूहिक बलात्काराचे पडसाद केरळमध्ये उमटले आहेत. काही घरांवर भाजपचे नाव बदलून बलात्कारी जनता पार्टी अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. अभिनव पद्धतीने चालविण्यात येणार्‍या या अभियानात ‘या घरात दहा वर्षापेक्षा कमी वयाची मुलगी राहत आहे’, अशातर्‍हेची टॅग लाईन देण्यात आली आहे.\nकठुआ सामूहिक बलात्काराचा राग केरळमध्ये भारतीय जनता पार्टीवर काढण्यात आला आहे. काही घरांवर भाजपचे नाव हॅशटॅग ‘बलात्कारी जनता पार्टी’ असे करण्यात आले आहे. या घरात दहा वर्षापेक्षा कमी वयाची मुलगी राहत आहे, असेही बजावण्यात आले आहे.\nदरम्यान केरळमध्ये भाजपविरोधात चालविले गेलेले अभियान भाजपला महाग पडण्याची शक्यता आहे. कारण लवकरच चेंगन्नूर या जागेवर फेरनिवडणूक होत आहे.\nतर केसरी रंगाचे धोतर घालून व हातात कमंडलू आणि कपाळावर टिका लावून भाजप समर्थक लोक ज्यावेळी निवडणूक प्रचारासाठी बाहेर जातात त्यावेळीत्यांना फेटाळले जाते. मतदान द्या असे म्हणणारे भाजपाचे लोक घराबाहेर पत्रक सोडून निघून जातात.\nअशा प्रकारे विरोध करण्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, याबाबत भाजपच्या कुठल्याही नेत्याची प्रतिक्रिया आलेली नाही.\nपोस्टरबाजी केलेला संदेश सोशल मीडियावर पाठविला जात आहे. तर या निष्पाप असलेल्या छोट्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. यासाठीही पावले उचलली जात आहेत.\nकठुआच्या या प्रकरणावर एक विवादास्पद पोस्ट टाकणारा कोच्ची येथील कोटक महेंद्र बँकेचा सहाय्यक व्यवस्थापक विष्णू नंदकुमार याला नोकरीवरुन काढण्यात आले आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडि���ासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T07:41:34Z", "digest": "sha1:M6ISWJX7QTXCMQZDLQBZLJYYO657G47O", "length": 57708, "nlines": 314, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "राष्ट्रभाषा – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nरविवार, 7 मे 2017 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदीय राजभाषा समितीच्या नवव्या अहवालातील शिफारशी स्वीकाल्यानंतर हिंदी भाषा लादली जाण्याच्या भीतीने आपल्या मातृभाषेविषयी कमालीच्या संवेदनशील असलेल्या अनेक अहिंदी राज्यांतील, विशेषत: दक्षिणेकडील राज्यांतील जनतेत अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थतेची दखल तेथील राज्य सरकारांनी न घेतल्यास १९६५ नंतर पुन्हा एकदा भारतात हिंदी विरोधी लाट निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोचण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील जनता तेवढी जागरुक नसल्यामुळे व सध्याच्या राजकर्त्यांच्या हिंदी-शरण वृत्तीमुळे या शिफारसींचे सर्वाधिक विपरित परिणाम महाराष्ट्रालाच भोगावे लागतील.\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nसोमवार, 5 ऑक्टोबर 2015 रविवार, 16 जुलै 2017 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nजिनांनी पाकिस्तानच्या राष्ट्रभाषेसाठी उर्दूची शिफारस केली आणि भावनेच्या भरात ती तेव्हा स्वीकारली गेली. हा निर्णय झाल्यापासून पूर्व पाकिस्तान, सिंध, बलुचिस्तान, वायव्य-सरहद्द-प्रांत या भागात जो भाषिक संघर्ष पेटला, तो अजूनही चालूच आहे. याच संघर्षातून स्वातंत्र्यानंतर केवळ २४ वर्षात पाकिस्तानची भाषिक तत्वावर फाळणी झाली. या फाळणीच्या मुळाशी केवळ बांगला भाषिक आणि सांस्कृतिक अस्मिता असल्याने नव्या देशाचे नाव पूर्व पाकिस्तान न ठेवता देशाला बांगला हे भाषेचे/संस्कृतीचे नाव दिले गेले.\nएकच राष्ट्रभाषा असावी असा हट्ट धरून भारताचे विभाजनाची बीजे रोवण्याऐवजी सर्व भारतीय भाषांचा परस्पर-समन्वय वाढवून एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.\nराष्ट्रभाषेचे खूळ देशाच्या विभाजनाचे कारण ठरेल म्हणून ते खूळ सोडून आपला देश बहुभाषिक असल्याचे वास्तव मोकळेपणाने स्वीकारणे भारताच्या एकात्मतेसाठी आवश्यक आहे.\nजपाननं विज्ञानावर प्रभुत्व कसं मिळवलं (ले० प्रा० मनोहर राईलकर)\nशनिवार, 11 डिसेंबर 2010 रविवार, 2 ऑक्टोबर 2011 अमृतयात्री5 प्रतिक्रिया\nनिरनिराळया क्षेत्रांत संशोधन करणार्‍या वैज्ञानिकांकरता जागतिक संशोधनाची अद्यावत माहिती उपलब्ध व्हावी याकरता जपाननं एक अफाट यंत्रणा उभारली आहे. जगात कोणत्याही देशात, कोणत्याही भाषेत कोणत्याही विज्ञानशाखेत काहीही संशोधनात्मक माहिती आली की ती अगदी अल्प काळात जपानी संशोधकांना स्वभाषेत उपलब्ध करून देण्याची अगदी साधी सोपी यंत्रणा जपाननं उभारली आहे.\nहिंदीवाल्यांचे उघडे पडलेले दबावतंत्र (ले० वि० भि० कोलते)\nरविवार, 15 ऑगस्ट 2010 अमृतयात्री6 प्रतिक्रिया\n“…… हा युक्तिवाद म्हणजे हिंदी भाषिक गटाच्या बहुमताच्या जोरावर इतर सर्व भाषिकांवर हिंदी सक्तीने लादण्याचा प्रयत्न आहे, याचीही स्पष्ट कल्पना इतर भाषिकांना आली. त्यामुळे झाले काय की, एरवी हिंदीच्या बाजूने असणारे अन्यभाषिक सभासदही विरोधी पक्षाला जाऊन मिळाले. या व अशा भूमिकेमुळेच हिंदीला राष्ट्रभाषेचे स्थान गमवावे लागले आणि केवळ official language – कामकाजाची भाषा या बिरुदावर समाधान मानावे लागले.”\nगुरूवार, 5 ऑगस्ट 2010 रविवार, 2 ऑक्टोबर 2011 अमृतयात्री7 प्रतिक्रिया\nहिंदीमुळे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील मराठी भाषा, संस्कृती व स्वत्व नष्ट होण्याचा धोका (तमिळ ट्रिब्यून)\nबुधवार, 21 जुलै 2010 शुक्रवार, 26 जून 2015 अमृतयात्री35 प्रतिक्रिया\n“ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नाही, आपलं वाङ्मय, आपल्या परंपरा यांच्याबद्दल अभिमान नाही, तो समाज आपलं स्वत्व, आपली अस्मिताच हरवून बसतो. मराठीच्या रक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारनं आणि महाराष्ट्रातील जनतेनं काही प्रभावी कृती केली नाही तर मराठीला अशी भीषण अवस्था लवकरच येईल, अशी स्पष्ट चिन्हं दिसत आहेत…”\n“तेव्हा आज मराठी जनतेपुढं दोनच पर्याय आहेत. मराठी टिकवून धरण्यासाठी काही निश्चित कृतियोजना आखायची अन्यथा महाराष्ट्रात मराठीचा र्‍हास आणि नाश पत्करायचा \nमहाराष्ट्र विधिमंडळात अनावश्यक अशा त्रिभाषासूत्राची स्थापना\nरविवार, 28 मार्च 2010 अमृतयात्री21 प्रतिक्रिया\nत्रिभाषासूत्र हा केंद्र सरकारने (राज्यघटनेने नव्हे) केवळ स्वतःच्या केंद्र सरकारी विभागांद्वारे व उपक्रमांद्वारे सर्वसामान्य जनतेशीशी संवाद/संज्ञापन साधण्यासाठी निर्माण केलेला देशाच्या भाषाविषयक धोरणावर आधारित असा नियम आहे. अर्थात त्याप्रमाणे देखिल कुठल्याही राज्यात त्या राज्याच्या राज्यभाषेचे स्थान सर्वप्रथमच आहे आणि त्यानंतरच हिंदी व इंग्रजी भाषांना स्थान मिळालेले आहे. राज्यघटनेप्रमाणे कुठल्याही राज्यात राज्यभाषा हीच सर्वोच्च आहे आणि राज्यशासनाला संज्ञापनासाठी त्रिभाषासूत्र आवश्यकच नाही ही बाब स्पष्टपणे लक्षात घ्यावयास हवी. अशी कायदेशीर वस्तुस्थिती असली तरीही विधिमंडळाच्या व्यवहारासाठी स्वखुषीने व विनाकारण स्वतःवर त्रिभाषासूत्र (मराठी, हिंदी, इंग्रजी) लादून घेणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य असावे. विधिमंडळात तसा अधिनियम करून महाराष्ट्राने आपल्याच पायांवर कुर्‍हाड मारून घेतली आहे. सुदैवाने विधिमंडळातील विधेयकांसाठी, इतर अधिकृत कागदोपत्री कामांसाठी व राज्यकारभारासाठी (शासनव्यवहारासाठी) मात्र मराठीचा उपयोग अनिवार्य केलेला आहे. (अर्थात ह्या नियमाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत होते हा प्रश्न वेगळा\nहिंदी आणि मराठीचे महाभारत (ले० अब्दुल कादिर मुकादम, लोकसत्ता, १४ मार्च २०१०)\nरविवार, 14 मार्च 2010 रविवार, 14 मार्च 2010 अमृतयात्री3 प्रतिक्रिया\n“सलील कुलकर्णी यांच्या १५ नोव्हेंबरच्या लेखात हिंदी ही राष्ट्रभाषा नसून ती केंद्र सरकारच्या व्यवहाराची राजभाषा आहे आणि तरीही ती राष्ट्रभाषा असल्याचा आभास जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आल्याचे आग्रही प्रतिपादन करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रतिपादनाला पाठिंबा देणारी वाचकांची पत्रेही प्रसिद्ध झाली. कुलकर्णी यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज करून केंद्र सरकारकडून तसे कबुलीपत्रही मिळविले. याबरोबरच मराठी शिवाय इतर कुठल्याही भाषेला महाराष्ट्रात स्थान मिळणार नाही. तेव्हा अमराठी लोकांनी मराठी शिकले पाहिजे, असा आणखी एक मुद्दा या वादाला जोडण्यात आला आहे.”\nपोलिस���ंची ‘भाषा’ (दै० सकाळ, मुक्तपीठ, १५ फेब्रु० २०१०)\nशुक्रवार, 26 फेब्रुवारी 2010 शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2010 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nवाटले, यात बिचार्‍या कानडी पोलिसांची काय चूक, त्यांना हिंदी येत नसेल तर ते काय करणार पण आम्हीच वेडे ठरलो. त्यातील एक हवालदार चौकीबाहेर आल्यावर आमच्याशी हिंदीतून बोलला आणि त्याने सांगितले, “इथे सर्वांना हिंदी येते, पण कोणीही बोलणार नाही. आम्हाला आमच्या भाषेचा अभिमान आहे.”\nतेलुगूमधील सहीविणा पगारवाढ रोखली (प्रेषक: श्री० आरोलकर)\nशुक्रवार, 19 फेब्रुवारी 2010 मंगळवार, 6 एप्रिल 2010 अमृतयात्री12 प्रतिक्रिया\nलोकसत्तेत २० डिसेंबर २००९ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या ’एकच अमोघ उपाय – मराठी+एकजूट’ या लेखात केलेल्या आवाहनाला मराठीप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. पत्राद्वारे व ई-मेलद्वारे अनेक मराठी+एकजुटीचे पाईक आपली विविध मते, अनुभव मांडले आहेत व सूचनाही कळवीत आहेत. त्यापैकीच एक सुरस पत्र ’मराठी+एकजूट’ उपक्रमाने आमच्याकडे प्रसिद्धीस पाठवले, ते सोबत टाचले आहे.\nसोमवार, 25 जानेवारी 2010 मंगळवार, 4 जुलै 2017 अमृतयात्री13 प्रतिक्रिया\nगृहमंत्रालयही म्हणते हिदी राष्ट्रभाषा नव्हे (वृत्त: दै० लोकमत, १४ जाने० २०१०)\nगुरूवार, 21 जानेवारी 2010 शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2010 अमृतयात्री10 प्रतिक्रिया\nहिदी ही राष्ट्रभाषा असल्याची कोणतीही घटनात्मक तरतूद राज्यघटनेत नाही, असे स्पष्टीकरण खुद्द गृहमंत्रालयानेच दिले आहे. पुण्यातील मराठी अभ्यास केंद्राचे सलील कुलकर्णी यांनी गृहमंत्रालयाच्या राजभाषा भवनकडे माहिती अधिकारात अर्ज करून ही माहिती प्राप्त केली आहे.\n“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)\nशनिवार, 2 जानेवारी 2010 मंगळवार, 4 जुलै 2017 अमृतयात्री59 प्रतिक्रिया\n“महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी उत्तरेकडील अवकृपा होऊ नये म्हणून “हिंदी-राष्ट्रभाषा एके हिंदी-राष्ट्रभाषा” ह्याच पाढ्याची घोकंपट्टी करीत बसले आहेत. तेव्हा एकदा शेवटचाच “हा सूर्य आणि हा जयद्रथ” असा निवाडा करण्यासाठी सर्वश्रेष्ठ अस्त्राचा आपल्याला आता प्रयोग करायचा आहे आणि ते अस्त्र म्हणजे स्वतः केंद्र सरकारच्या अधिकृत भाषा विभागाने दिलेली कबुली.”\nमुंबई महानगरीच्या अभिमानगीताच्या निर्मितीमध्ये मराठीची उपेक्षा (संपादकांस पत्र – ��े० सलील कुळकर्णी)\nसोमवार, 28 डिसेंबर 2009 रविवार, 2 ऑक्टोबर 2011 अमृतयात्री32 प्रतिक्रिया\nमुंबई पोलिस खात्याने मुंबई महानगराचे अभिमानगीत (city anthem) तयार करण्यासाठी सोनू निगम यांना पाचारण केले आहे अशी बातमी ऐकली. हे गीत २६/११ च्या हत्याकांडात जीव गमावलेल्या शेकडो व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने तयार केले जाणार आहे. मुंबई पोलिसांनी करू घातलेले हे गीत अर्थातच मराठीत नाही तर हिंदी भाषेत असेल आणि असेल अमराठी गायकांनी गायलेले आणि अर्थातच अमराठी भाषकांसाठी.\nव्यर्थ न हो बलिदान (ले० डॉ० दत्ता पवार)\nसोमवार, 28 डिसेंबर 2009 बुधवार, 30 डिसेंबर 2009 अमृतयात्री6 प्रतिक्रिया\nडॉ० दत्ता पवारांनी महाराष्ट्र राज्याच्या रजत जयंतीच्या वेळी लिहिलेल्या या लेखातील समस्यांनी आज राज्याच्या सुवर्ण जयंतीच्या वेळी फारच भयानक स्वरूप धारण केलेले दिसते. अर्थात यातील प्रत्येक समस्येला मूलतः मराठी माणूस स्वतःच कारणीभूत आहे.\nएकच अमोघ उपाय – मराठी एकजूट (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९)\nसोमवार, 21 डिसेंबर 2009 मंगळवार, 4 जुलै 2017 अमृतयात्री38 प्रतिक्रिया\nभाषाप्रेम व राष्ट्रप्रेम या भावना परस्परविरोधी (contradictory) किंवा परस्पर-व्यतिरेकी (mutually exclusive) मुळीच नाहीत; हे नीट समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी माझ्या आईच्या पोटी ज्या क्षणी जन्म घेतला, त्याच क्षणी आणि त्याच घटनेमुळे, मी माझ्या आजीचा (आईच्या आईचा) नातूसुद्धा ठरलो. ही दोन्ही नाती मी एका वेळीच स्वीकारतो आणि दोन्ही नात्यांचा मला सारखाच अभिमान वाटतो. या सर्व विधानांमध्ये काही विरोधाभास आहे असे आपल्याला वाटते का त्याचप्रमाणे मी महाराष्ट्रीय आहे आणि म्हणूनच मी भारतीय आहे व या दोन्ही निष्ठांचा मला अभिमान वाटतो, ही विधानेही सुसंगतच आहेत, हे मनाला स्पष्टपणे उमगायला हवे.\n’ – वाचकांच्या प्रतिक्रिया (दै० लोकसत्ता, २९ नोव्हें० २००९)\nमंगळवार, 15 डिसेंबर 2009 बुधवार, 16 डिसेंबर 2009 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\n“कायद्याने नेमून दिलेले आणि इतर राज्यभाषांना दिले जाणारे सर्व कायदेशीर अधिकार, मान, महत्त्व आमच्या मराठी भाषेला द्यायलाच पाहिजेत-त्याहून जास्त नको; पण किंचितही कमी नको. हे म्हणणं अयोग्य, बेकायदेशीर, अनैतिक म्हणता येईल का\nया संबंधी एक अभ्यासपूर्ण लेख १५ नोव्हेंबरच्या लोकमुद्रामध्ये सलील कुलकर्णी यांनी लिहिला होता. या लेखावर देशा-परदेशातून अनेक प्रतिक्रिया आल्या. जागेअभावी या सगळ्या प्रतिक्रिया छापता येणं तर अशक्यच आहे, पण सर्व पत्रलेखकांची नावंही छापणं अशक्य आहे. त्यामुळे काही निवडक प्रतिक्रियाच येथे देत आहोत. (लोकसत्ता, लोकमुद्रा, २९ नोव्हेंबर २००९)\nअबू आझमीने उस्ताद अब्दुल करीम खानसाहेबांचा कित्ता गिरवावा (ले० जावेद नकवी, इंग्रजी दै० डॉन, पाकिस्तान, दि० १९ नोव्हें० २००९)\nशुक्रवार, 4 डिसेंबर 2009 बुधवार, 9 डिसेंबर 2009 अमृतयात्री13 प्रतिक्रिया\nहिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध किराणा घराण्याचे संवर्धक-प्रवर्तक उस्ताद अब्दुल करीम खान साहेब यांच्या महाराष्ट्र व मराठी संस्कृतीला दिलेल्या योगदानाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याचा सल्ला अबू आझमीला देण्यासाठी श्री० जावेद नकवी ह्या पाकिस्तानातील डॉन या अग्रगण्य दैनिकाचे प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक ह्यांनी लिहिलेला हा इंग्रजी लेख.\nजरी श्री० नकवी यांची काही राजकीय मते आपल्याला कदाचित पटणार नाहीत; पण तरीही त्यांचा भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास, तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संपन्नता आणि प्रगल्भतेबद्दलची जाण आणि आदरभावना ह्या गोष्टी आश्चर्यचकित करतात आणि अटकेपार झेंडे रोवलेल्या मराठ्यांच्या कीर्तीचे पडघम अजुनही दूरपर्यंत वाजताहेत हे समजल्यावर छाती अभिमानाने फुलून येते.\nद्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित (प्रेषक: राजेश पालशेतकर – वाचकमित्र)\nमंगळवार, 1 डिसेंबर 2009 रविवार, 25 जून 2017 अमृतयात्री6 प्रतिक्रिया\nभारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विविध भाषांची भाषिक वर्चस्वासाठी साठमारी सुरू झाली होती. लोकसंख्येमुळे हिंदी भाषेला संसदेमध्ये इतरांहून अधिक सदस्यसंख्याबल लाभलं होतं. अशा वेळी पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री असलेले आणि देशाची राज्यघटना तयार करण्यात सिंहाचा वाटा असणारे डॉ० बाबासाहेब आंबेडकर यांनी पन्नासाहून अधिक वर्षांपूर्वी केलेला वास्तव्याचा अभ्यास आणि त्यावरून आराखडे बांधून दूरदृष्टीने केलेले भाकित किती अचूक ठरले हे आपण सर्वच पडताळून पाहू शकतो. त्यांच्या ह्या अचूक भविष्यकथनासाठी ज्योतिषशास्त्राचे ज्ञान नव्हे तर राज्यशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, कायदा, भाषाविज्ञान अशा विविध विषयांचा त्यां��ा केवळ अभ्यासच नव्हे तर त्यांवरील प्रभुत्व हेच आधारभूत होते हे सहजच समजून चुकते.\nविधानसभेत राज्यभाषा मराठीला तिचा अधिकार आणि मान मिळू शकतो \nबुधवार, 25 नोव्हेंबर 2009 गुरूवार, 26 नोव्हेंबर 2009 अमृतयात्री11 प्रतिक्रिया\nउत्तर प्रदेशात राज्यस्थापनेच्या नंतर १९५१ वर्षी हिंदी ही राज्याची राज्यभाषा अशी घोषित करण्यात आली. बर्‍याच काळानंतर काही (अर्थातच राजकीय) कारणांस्तव १९८९ वर्षी ऊर्दू भाषा ही देखिल हिंदीच्या जोडीने राज्यभाषा म्हणून घोषित करण्यात आली. पण तरीही उत्तर प्रदेशाच्या विधानसभेत हिंदी व्यतिरिक्त कुठल्याही भाषेत, अगदी राज्यभाषेचा दर्जा असलेल्या ऊर्दूतही, आमदारास शपथ घेऊ देत नाहीत. आणि हीच मंडळी आमच्या राज्यात येऊन आमच्या राज्यभाषेऐवजी एका परप्रांताच्या भाषेत (हिंदीत) शपथ घेण्याबद्दल आमच्याशीच दादागिरी करतात आणि आमचेच राज्यकर्ते त्यांची भलामण करतात. अर्थात असे सर्व केवळ आपल्या महाराष्ट्रातच घडू शकते.\n’मणभर कर्तृत्वाचा कणभर देश’ (ले० सुधीर जोगळेकर, लोकसत्ता)\nरविवार, 22 नोव्हेंबर 2009 शनिवार, 6 ऑगस्ट 2011 अमृतयात्री4 प्रतिक्रिया\nभारताच्या मानाने इस्रायल हा खरोखरच चिमूटभर देश. विकिपीडियामधील माहितीप्रमाणे इस्रायलचे भौगोलिक क्षेत्रफळ हे सुमारे २२,०७२ चौरस कि०मी० म्हणजे भारताच्या ०.६७% आणि लोकसंख्या ७४,६५,००० म्हणजे भारताच्या ०.६२% आहे. म्हणजे भारत देश इस्रायलच्या दीडशे पटीहून अधिक मोठा आहे. मुंबईशी तुलना केल्यास इस्रायलचे क्षेत्रफळ मुंबईच्या सुमारे ३७ पट असून लोकसंख्या जेमतेम निम्मी (सुमारे ५४% ) आहे. अशा या चिमुकल्या पण अत्यंत स्वाभिमानी देशाचे अफाट कर्तृत्व पाहिले की कोणीही भारतीय आदराश्चर्याने चकित होऊन जाईल आणि त्याला स्वतःबद्दल न्यूनदंड वाटू लागेल.\n (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)\nरविवार, 15 नोव्हेंबर 2009 मंगळवार, 4 जुलै 2017 अमृतयात्री40 प्रतिक्रिया\n“मराठी भाषेला आणि मराठी माणसाला स्वत:च्या राज्यात न्याय्य अधिकाराचे व सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाला देशाच्या भाषिक धोरणांसंबंधीची कायदेशीर पार्श्वभूमी माहित असावी, या उद्देशाने मी हा लेख लिहीत आहे.\nभारताच्या घटनेमध्ये कुठल्याही भाषेचा उल्लेख ‘राष्ट्रभाषा’ असा केलेला नाही. उलट घटनेच्या अनुसूची-८ मधील सर्वच भाषा या राष्ट्रभाष���च्या दर्जाच्या मानल्या जाव्यात असा अप्रत्यक्ष संकेत दिला आहे.”\nहिंदीच्या वर्चस्वाविरुद्ध लढा (ले० आर० जगन्नाथन – डी०एन०ए०)\nशनिवार, 14 नोव्हेंबर 2009 अमृतयात्री3 प्रतिक्रिया\nस्वातंत्र्यपूर्व अखंड हिंदुस्थानची राष्ट्रभाषा म्हणून संस्कृताधारित हिंदी भाषा निवडली होती. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात संपूर्ण देशात हिंदीबद्दल राष्ट्रभाषा म्हणून ममत्वाची व आपुलकीची भावनाच होती. माझ्या ऐकीवाप्रमाणे अगदी मद्रास प्रांतातही काही हजार शाळांनी हिंदी विषय शिकवणे सुरू केले होते. पण स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी राजकारण्यांनी जेव्हा जबरदस्तीने हिंदीचे वर्चस्व गाजवणे सुरू केले तेव्हा इतर हिंदीतर भाषक राज्ये बिथरली. आपल्या भाषेची पीछेहाट करून आपल्या डोक्यावर हिंदी लादायचा हा प्रयत्न आहे; अशी त्यांची भावना झाली. आणि या भावनेमुळे निर्माण झालेल्या त्यांच्या प्रतिक्रियेमुळे दक्षिणी, बंगाली व इतर भाषाभिमानी राज्यांनी हिंदीला विरोध करून तिला राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्याची योजना हाणून पाडली.\n) आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2009 रविवार, 13 ऑगस्ट 2017 अमृतयात्री11 प्रतिक्रिया\nप्रिय स्वाभिमानी मराठी बांधवांनो,\nजगाची भाषा इंग्रजी असल्यामुळे आपण इंग्रजी शिकलो नाही तर जगातच नव्हे तर देशात, राज्यातही आजच्या स्पर्धायुगात मागे पडू अशी आपल्याला भीती असते. पण इंग्रजी खरोखरच संपूर्ण जगाची भाषा आहे का\n’इंग्रजी भाषेचा विजय’ या लेखाविषयी वाचकांच्या काही उल्लेखनीय प्रतिक्रिया\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2009 रविवार, 2 ऑक्टोबर 2011 अमृतयात्री4 प्रतिक्रिया\n‘इंग्रजी भाषेचा विजय’ या लेखाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांबद्दल श्री० सलील कुळकर्णी यांनी केलेले विवेचन.\nकाही महिन्यांपूर्वी अटल बिहारी वाजपेयींनी लोकसभेत केलेल्या भाषणाबद्दलचा लेख मला पुण्यातील आमचे ज्येष्ठ सुहृद प्रा० राईलकर यांच्याकडून मिळाला. प्रा० राईलकर हे आमच्या दृष्टीने समर्थ रामदासांप्रमाणे ऋषितुल्य गुरू व मार्गदर्शकच आहेत. अशा व्यक्तींच्या संपर्कात राहण्यास मिळते हे माझे मोठेच भाग्य\nवाजपेयींच्या भाषणामध्ये इंग्रजांनी ६०० वर्षांच्या आपल्या भाषाविषयक न्यूनगंडावर व मानसिक दास्यत्वावर निश्चयाने कसा विजय मिळवला याब���्दलचा उल्लेख वाचला व माझे कुतुहल मला स्वस्थ बसू देईना. इंग्रजांची सतराव्या शतकातील मानसिक स्थिती व आपली आजची स्थिती यात मला अनेक बाबतीत विलक्षण साम्य वाटले व ह्याबद्दलची सर्व माहिती जमवून आपल्या मराठी बांधवांसमोर ठेवलीच पाहिजे असे मला प्रकर्षाने वाटू लागले.त्याबद्दलची माहिती महाजाल, वाजपेयींनी संदर्भित केलेले पुस्तक इत्यादी स्रोतांमधून मिळवली व मग प्रस्तुत लेख तयार केला.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-market-buzz-ducati-india-launch-news-bikes/", "date_download": "2018-09-22T07:01:08Z", "digest": "sha1:AUCRLKPQ2OWSYGZ3AHVSNTK3UZGZDO53", "length": 8324, "nlines": 163, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दुकाटी इंडियाची नवी बाईक बाजारात दाखल | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदुकाटी इंडियाची नवी बाईक बाजारात दाखल\nमुंबई : आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे बाजारात चर्चित असलेल्या डुकाटी इंडियाने भारतीय बाजारात Ducati Scrambler 1100 आणली आहे. या स्कुटीची एक्स शोरूम किंमत 10.91 लाख रुपये आहे. ही स्कुटीबाइक तीन प्रकारात उपलब्ध आहे.\nसाधारण या तीन स्कुटर मध्ये सारखेच वैशिष्ट्य दिसून येत आहे. यामध्ये 1079 cc इंजिन आहे. 7600 rpm मुळे या बाईक कमीत कमी 85 bhp पावर जेनरेट होते.\nतसेच या बाइकमध्ये ब्रेक प्रक्रिया चांगल्या पद्धतीची आहे. त्यामुळे बाईकवर ताबा मिळवणे सोपे जाते. तसेच समतोल चांगल्या पद्धतीचा असल्याने बाईक चालवण्यास योग्य वाटते. स्क्रैम्बलर 1100 62 पिवळ्या आणि शाइनिंग ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. स्क्रैम्बलर स्पोर्ट आणि स्पेशल मॉडल वाइपर ब्लॅक आणि कस्टम ग्रे रंगात उपलब्ध आहे.\nPrevious articleलोकशाहीर अण्णाभाऊ साठें यांना भारतरत्न देण्याबाबत आरपीआय (ए) च्या वतीने निवेदन\nNext articleनगर टाइम्स ई-पेपर : मंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Jarkiholi-Administration-RV-Revenue-to-them/", "date_download": "2018-09-22T07:20:30Z", "digest": "sha1:S5Y6ILLD4ERNSMQ62FG7A2RBEXQJFGVH", "length": 6256, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जारकीहोळींना नगरप्रशासन, आर.व्ही. यांना महसूल खाते | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जारकीहोळींना नगरप्रशासन, आर.व्ही. यांना महसूल खाते\nजारकीहोळींना नगरप्रशासन, आर.व्ही. यांना महसूल खाते\nबेळगाव जिल्ह्यातून मंत्रिपद मिळालेले एकमेव आमदार रमेश जारकीहोळी यांना नगरप्रशासन आणि क्रीडा खाते मिळणार आहे. तर ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे यांना महसूल खाते दिले जाणार आहे. मंत्र्यांचे खातेवाटप निश्‍चित झाले असून, मंजुरीसाठी ते राज्यपालांकडे पाठविण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्रीएच. डी. कुमारस्वामी यांनी दिली.\nखातेवाटपाची घोषणा शुक्रवारी उशिरा रात्री किंवा शनिवारी 9 रोजी होऊ शकते. मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन तब्बल 48 तास उलटल्यानंतर खातेवाटप निश्‍चित झाले आहे. खातेवाटपाची लिफाफाबंद यादी राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. ���ाज्यपाल अहमदाबादला गेले असून शुक्रवारी रात्री ते परतल्यानंतर निर्णय जाहीर करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nनिश्‍चित झालेल्या यादीनुसार मुख्यमंत्र्यांकडे अर्थ, ऊर्जा, गुप्‍तचर विभाग, माहिती आणि प्रसारण ही खाती राहतील. तर उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांना गृह आणि बंगळूर नगरविकास खाते देण्यात येणार आहे.\nकाँग्रेस- निजद युती घडविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे डी. के. शिवकुमार यांना पाटबबंधारे आणि वैद्यकीय शिक्षण ही खाती देण्यात येतील. तर ज्येष्ठ नेते मल्‍लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांना समाज कल्याण मंत्रालय मिळणार आहे. कुमारस्वामींचे बंधू एच. डी. रेवण्णा यांना सार्वजनिक बांधकाम खाते मिळेल.\nगटबाजी नाही : खर्गे\nकाही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नसल्यामुळे नाराजी असली तरी गटबाजी नाही, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्‍लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. काही लोक प्रसिद्धीसाठी असे वक्‍तव्य करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. गुलबर्गा येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेले आमदार नाराज होणे स्वाभाविक आहे. मात्र, कर्नाटक काँग्रेस संघटित आहे आणि संघटित राहील.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Four-Dead-and-one-injured-in-aape-auto-and-travels-Accident-in-beed/", "date_download": "2018-09-22T07:08:49Z", "digest": "sha1:QRX4NBHQBCDHDJQXPPJSO26GQKSIO6XG", "length": 3365, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बीड : ऑटो आणि ट्रॅव्हल्स अपघातात चार ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › बीड : ऑटो आणि ट्रॅव्हल्स अपघातात चार ठार\nबीड : ऑटो आणि ट्रॅव्हल्स अपघातात चार ठार\nपरळीरोडवर ॲपे रिक्षा आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. ॲपे रिक्षा पांगरीहुन परळीकडे जात होती. ट्रॅव्हल्सची धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात चार जण जागी�� ठार झाले असून एक गंभीर जखमी आहे. गुरूवारी (५ एप्रिल) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.\nया आपघातात मौजे पांगरी या एकाच गावातील बन्सी(बाळु)रामभाऊ पाचांगे (वय.२४), श्रावण नागोराव पाचांगे (वय.२०), सुशिल उत्तम पाचांगे(२१) प्रकाश विलासख पंडित(२१)याचा मृत्यू झाला. तर गंगाधर अशोक पाचांगे हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला लातुर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने पांगरी (ता:परळी) गावावर शोककळा पसरली आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/IIT-students-Stress-and-suicide/", "date_download": "2018-09-22T07:11:45Z", "digest": "sha1:3S7KCU7JRF62LBG5I4BOVLDOSR6O4QBO", "length": 7453, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आयटीयन्स’ला ताण नेतोय आत्महत्येकडे... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘आयटीयन्स’ला ताण नेतोय आत्महत्येकडे...\n‘आयटीयन्स’ला ताण नेतोय आत्महत्येकडे...\nपिंपळे गुरव : प्रज्ञा दिवेकर\nबदलणारी जीवनशैली, स्पर्धेत टिकून राहण्याची धडपड, असमतोल आहार, व्यायामाचा अभाव यामुळे आजची तरुणाई नैराश्येच्या गर्तेत सापडत आहे. मनासारखे न घडल्याने परिणामी तरूणाई आत्महत्येचा पर्यायही अवलंबत असल्याचे निदर्शनास आले आहे. ताणतणावातून येणार्‍या नैराश्यामुळे आयटीयन्समध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच पिंपरी चिंचवडमधील एका अभियंत्याने निराशेतून आत्महत्या केल्याचे उदाहरण समोर आले आहे. या प्रकरणामुळे आयटीयन्समधील वाढत्या ताणतणावाचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला आहे. डब्लूएचओच्या सर्वेक्षणानुसार दरवर्षी एक मिलियन नागरिक आत्महत्येचा पर्याय निवडतात. जगामध्ये दर चाळीस सेकंदाला आत्महत्या होत असल्याचे निदर्शनास आले आहे.\n2010 च्या एनसीआरबीच्या अहवालानुसार 5.9 टक्क्यांनी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. यापैकी भारतातील आठ टक्के नागरिकांना नैराश्याने ग���रासले असल्याचे अहवालातून समोर आले आहे.यासंदर्भात मानसोपचार तज्ज्ञ जयदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दिवसेंदिवस वाढणार्‍या स्पर्धेतून व बदलत्या जीवनशैलीतून नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. निराश वाटणे, चिडचिड होणे, भूक कमी लागणे, रडू येणे, नकारात्मक विचार करणे ही सारी नैराश्याची लक्षणे आहेत. सध्या एकत्रित कुटुंब पद्धतीऐवजी विभक्त कुटुंब पद्धती उदयास येत आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये अपुरा संवाद होत असल्याने नैराश्याचे प्रमाण वाढत आहे.\nनैराश्यावर मात करण्यासाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. या समस्येवर मात करण्यासाठी सोशल मीडियाचा जपून वापर करावा, कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे हे ठरवणे गरजेचे आहे. यासंदर्भात आयटी अभियंता निलेश नवले म्हणाले, नोकरीतील अनिश्चितता, वाढत्या सुख-सोयींच्या अपेक्षा, ऐकमेकांबद्दलची वाढती इर्षा यामुळे व्यक्तींना नैराश्य येते. परदेशात कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांसाठी व्यायामाची सोय असते. त्यांचे वेगवेगळे छंद जोपासण्यावर भर दिला जातो. नैराश्य घालवण्यासाठी वेळेचा सदुपयोग करून सार्वजनिक उपक्रमात भाग घेतला पाहिजे, मन मोकळा संवाद साधला पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हिंजवडीच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरूण वायकर म्हणाले, हिंजवडी भागात 2017-2018 या वर्षात आयटी क्षेत्रातील आठ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. असमाधानी वृत्ती, नैराश्य, प्रेम यांसारख्या कारणांतून या आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/ITI-five-thousand-seats-will-increase/", "date_download": "2018-09-22T07:08:10Z", "digest": "sha1:EPFHITJEUPFAYKWZR2XUTTQGK2E2DG55", "length": 6427, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयटीआयच्या पाच हजार जागा वाढणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आयटीआयच्या पाच हजार जागा वाढणार\nआयटीआयच्या पाच हजार जागा वाढणार\nराज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशामध्ये यंदा तब्बल पाच हजार जागांची वाढ होणार आहे. यातील अडीच हजार जागांची वाढ झाली असून येत्या आठ दिवसांमध्ये आणखी अडीच हजार जागा वाढणार आहेत. त्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर पुढील पंधरा दिवस विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील यांनी दिली आहे.\nपारंपरिक शिक्षणातून रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध होत नसल्यामुळे गेल्या तीन- चार वर्षांपासून विद्यार्थ्यांचा आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे आयटीआय प्रवेशासाठी दरवर्षी 2 लाखांपेक्षा अधिक अर्ज येत आहेत.\nवेल्डर, फीटर, टर्नर, वायरमन, इलेक्ट्रीशीयन, कारपेंटर, प्लंबर अशा तब्बल 75 ते 80 विविध अभ्यासक्रमांना दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. यातील ठराविक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची मागणी असते. शासकीय व खासगी आयटीआय प्रवेशासाठी तात्पुरता प्रवेश अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे. त्याबाबत संचालनालयाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतील. मात्र यंदा काही नवीन खासगी संस्थांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे खासगी आयटीआय सुरू होणार असल्याने, प्रवेश क्षमतेत वाढ झाली आहे. सध्या अडीच हजार जागा वाढल्या असून येत्या आठ दिवसांमध्ये आणखी अडीच हजार जागा वाढणार आहेत.\nराज्यात शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये अमरावती 17 हजार 124, औरंगाबाद 18 हजार 82 ,मुंबई 19 हजार 581,नागपूर 26 हजार 354, नाशिक 26 हजार 870 तर पुणे 28 हजार 182 अशा एकूण प्रवेशासाठी 1 लाख 36 हजार 193 जागा उपलब्ध असल्याचे व्यवसाय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. यातील शासकीय 93 हजार 672 तर खासगी 42 हजार 521 जागा असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे क��बॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/mahabaleshwar-crime-news-today/", "date_download": "2018-09-22T07:09:23Z", "digest": "sha1:WDH3SFCLV3YWERN2MPF72NIOEISKO3MO", "length": 7573, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तरुणांना महाबळेश्‍वरच्‍या जंगलातील पार्टी भोवली (व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › तरुणांना महाबळेश्‍वरच्‍या जंगलातील पार्टी भोवली (व्हिडिओ)\nतरुणांना महाबळेश्‍वरच्‍या जंगलातील पार्टी भोवली (व्हिडिओ)\nमहाबळेश्‍वरपासून जवळच असलेल्या लिंगमळा धबधब्याजवळील घनदाट जंगलात पार्टी करणे, तरुणांना चांगलेच भोवले आहे. बुधवारी रात्री सुरू असलेल्या पार्टीवर वनविभागाने रात्री नऊ वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत कारवाई करून नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्यांपैकी आठ जणांना आज (गुरुवार) महाबळेश्‍वर न्यायालयात हजर केले आहे. हे तरुण मिरज, नगर आणि मुंबई येथील उद्योजकांची मुले आहेत. पाचगणीतील एका शाळेचे ते माजी विद्यार्थी आहेत.\n'लिंगमळ्याच्या धबधब्याच्या पार्किंगमध्ये दिव-दमण पासिंगची दोन वाहने तसेच 'एमएच-१६' पासिंगचे एक वाहन उभे आहे. या वाहनातील पर्यटक धबधब्यातून परत आलेले नाहीत' अशी माहिती आरएफओ रणजित गायकवाड यांनी बुधवारी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी महाबळेश्‍वर पोलिसांना कळवली. पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन शोधमोहिम राबवली. मात्र, हे पर्यटक कुठेही सापडले नाहीत.\nयामुळे पोलिसांनी महाबळेश्‍वर येथील रेस्क्‍यू ऑपरेशनच्या साहित्यासह महाबळेश्‍वर ट्रेकर्स ग्रुप आणि सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप अशा १६ जणांच्या पथकाने लिंगमळा जंगल परिसरात शोधमोहिम हाती घेतली. या पथकास जंगलात नऊ तरुण आढळले. गायकवाड यांनी त्या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अपप्रवेश नियमांतर्गत कारवाई केले.\nयात आकाश महाबळ (वय २३, मिरज), संभाजी गाडे (वय २४, नगर), हर्षल पटेल (वय २४, मुंबई), हेमचंद्र शहा (वय २४, मुंबई), प्रियंक पटेल (वय २५, मुंबई), ऋषिकेश गाडे (वय २४, नगर), शुभम जिने (वय २४, नगर), उमंग पटे��� (वय २४, मुंबई), चांद पटेल (मुंबई) या तरुणांना पोलिसांनी महाबळेश्‍वरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. या तरुणांनी मादक पदार्थांचे सेवन केले आहे का, याची तपासणी रुग्णालयात करण्यात आली. यापैकी आठ तरुणांनी मद्यार्काचे सेवन केले होते; पण ते मद्यार्कांच्या अंमलाखाली नव्हते, असा अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. या तरुणांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियमाचे कलम ११०-११७ अंतर्गत कारवाई झाली आहे. त्यांना आज महाबळेश्‍वरच्या न्यायालयात हजर करण्‍यात आले.\nतरुणांना महाबळेश्‍वरच्‍या जंगलातील पार्टी भोवली (व्हिडिओ)\nपाटण बाजार समिती सभापतींवर अविश्‍वास\nलाचप्रकरणी ‘एमआयडीसी’चा क्लार्क ‘जाळ्यात’\nअनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीलाच पेटवले\nसालपेच्या उपशावर कोणाची मेहरनजर\nतरुण आमदारांचा आघाडीसाठी दबाव\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://itstechschool.com/mr/course/configuring-operating-hybrid-cloud-microsoft-azure-stack-m20537/", "date_download": "2018-09-22T07:13:45Z", "digest": "sha1:Z7ITPGQOO2RPT7AUJU6O7HPPWWXM3HMX", "length": 36830, "nlines": 557, "source_domain": "itstechschool.com", "title": "M20537 - Configuring and Operating a Hybrid Cloud with Microsoft Azure Stack", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मो��ाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्��िलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nप्रथम साइन इन करा\nफक्त / कोणत्याही अभ्यासक्रमांमध्ये खरेदी नोंदणी करण्यापूर्वी एक खाते तयार करा.\nविनामूल्य एक खाते तयार करा\nसूचना: JavaScript ही सामग्री आवश्यक आहे.\n** मायक्रोसॉफ्ट अॅझूर स्टॅक प्रशिक्षण पाठ्यक्रम आणि प्रमाणन सह एक हायब्रिड क्लाऊड संरचीत आणि ऑपरेट करण्यासाठी आपल्या मायक्रोसॉफ्ट व्हाउचर (एसएटीव्ही) ची पूर्तता करा **\n���ा कोर्स आपल्याला Microsoft Azure Stack उपयोजित आणि कॉन्फिगर करण्यासाठी आवश्यक ज्ञान प्रदान करतो. आपण मायक्रोसॉफ्ट अॅझ्युरे स्टॅक, मायक्रोसॉफ्ट अॅझूर, आणि विंडोज ऍझूर पॅक यातील फरकाची चर्चा करू. त्यानंतर आपण मायक्रोसॉफ्ट अॅझूर स्टॅकमधील सॉफ्टवेअर डिफाइन्ड नेटवर्किंग आणि रिसोअर्स प्रदाता विनंत्या तसेच मॉनिटरिंग आणि समस्यानिवारण करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींची तपासणी कराल.\nमायक्रोसॉफ्ट अॅझूर स्टॅकच्या घटक आणि आर्किटेक्चरचे वर्णन करा\nमायक्रोसॉफ्ट अॅझूर स्टॅकमध्ये वापरलेल्या विंडोज सर्व्हर 2016 वैशिष्ट्यांचा समजून घ्या\nमायक्रोसॉफ्ट अॅझूर स्टॅकमधील रिसोअर्स ऑफर करा\nMicrosoft Azure Stack मधील अद्यतने व्यवस्थापित करा\nMicrosoft Azure Stack मध्ये परीक्षण आणि समस्यानिवारण करा\nMicrosoft Azure Stack मध्ये परवाना आणि बिलिंग कसे कार्य करते हे समजून घ्या\nहा कोर्स सेवा प्रशासकांसाठी, DevOps आणि क्लाऊड आर्किटेक्टच्या उद्देशाने आहे जे आपल्या अंतिम वापरकर्त्यांना किंवा ग्राहकांकडून क्लाऊड सेवा प्रदान करण्यासाठी Microsoft Azure Stack वापरण्यास इच्छुक आहेत माहिती केंद्र.\nहा कोर्स उपस्थित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे खालील असणे आवश्यक आहे:\nविंडोज सर्व्हर 2016 चे कार्य ज्ञान\nएस क्यू एल सर्व्हर 2014 काम ज्ञान\nमायक्रोसॉफ्ट अॅझ्यूरचे कार्य ज्ञान\nकोर्स बाह्यरेखा कालावधी: 5 दिवस\nऍझूर स्टॅक म्हणजे काय\nमायक्रोसॉफ्ट अॅझरसह ऍझूर स्टॅकची तुलना करणे\nऍझूर स्टॅकची तुलना विंडोज अझर पॅकशी करणे\nमायक्रोसॉफ्ट अॅझूर स्टॅकचे मूलभूत घटक\nविंडोज सर्व्हर 2016 आणि सिस्टम सेंटर 2016\nमायक्रोसॉफ्ट अॅझूर स्टॅक आर्किटेक्चर\nऍझूर स्टॅक स्थापित करीत आहे\nप्लॅन आणि ऑफर्स सह कार्य करणे\nमायक्रोसॉफ्ट अॅझ्युअर स्टॅक मार्केटप्लेस\nअॅझूर स्टॅकमध्ये मल्टी-टेन्न्सींग सक्षम करणे\nविंडोज ऍझूर पॅकसह ऍझूर स्टॅक एकत्रित करणे\nमायक्रोसॉफ्ट अॅझूर स्टॅक आणि डिवॉप्स\nDevOps साठी Microsoft Azure Stack मध्ये वापरलेली तंत्रज्ञान\nऍझूर रिसोर्स व्यवस्थापक टेम्पलेट\nएक सेवा आणि Microsoft Azure Stack म्हणून आधारभूत संरचना\nMicrosoft Azure Stack आणि Windows Server 2016 सह सॉफ्टवेअर परिभाषित नेटवर्किंग सुधारणा\nमायक्रोसॉफ्ट अॅझूर स्टॅक मधील वर्च्युअल मशीन्स\nएक सेवा आणि Microsoft Azure Stack म्हणून प्लॅटफॉर्म\nप्लॅटफॉर्म एक सेवा म्हणून समजून घेणे\nMicrosoft Azure Stack मधील SQL सर्व्हर आणि MySQL सर्व्हर प्रदाते\nअॅप सेव�� संसाधन प्रदाता\nमायक्रोसॉफ्ट ऍझूर स्टॅकमधील मॉनिटरिंग\nऍझूर स्टॅक कंट्रोल प्लेन मॉनिटरींग\nअॅझूर स्टॅक इन्फ्रास्ट्रक्चर पॅचिंग\nमायक्रोसॉफ्ट ऍझूर स्टॅकमध्ये अतिथी वर्कलोड्सचे परीक्षण करणे\nऍझ्यूर स्टॅक आणि भाडेकरू वर्कलोड्सचे संरक्षण करणे\nMicrosoft Azure Stack आणि बिलिंग भाडेकरार परवान्या\nअॅझूर स्टॅकसाठी परवाना आणि पेआऊज कसा करावा\nअझर कंझिसंटेंट वापर API\nऍझूर स्टॅकसह व्यवसाय खर्च आणि मॉडेल\nयेथे आम्हाला लिहा info@itstechschool.com आणि पाठ्यक्रम किंमत आणि प्रमाणन खर्च, वेळापत्रक आणि स्थानासाठी + 91-9870480053 वर आमच्याशी संपर्क साधा\nआमच्यास एक प्रश्न ठेवा\nअधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nधन्यवाद आणि तो एक आश्चर्यकारक आणि माहितीपूर्ण सत्र होता\nसखोल डोमेन ज्ञानाने उत्कृष्ट ट्रेनर चांगले प्रशिक्षण पायाभूत सुविधा.\nबदला आणि क्षमता व्यवस्थापक\nसेवा व्यवस्थापन प्रक्रिया लीड\nतो चांगला सत्र होता. ट्रेनर चांगला होता. मला शिकवण्याचा त्यांचा मार्ग आवडला.\nसुस्थापित आणि व्यवस्थित प्रशिक्षण\nखूप चांगले प्रशिक्षण आणि ज्ञानी ट्रेनर\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/2018/02/12/let-me-fight-the-war/", "date_download": "2018-09-22T07:55:12Z", "digest": "sha1:K65N6DZMQOMCBP5SQJKKZEXUBEFOXBJJ", "length": 23498, "nlines": 62, "source_domain": "rightangles.in", "title": "आई, मला छोटीशी तलवार दे ना ! तलवार घेईन l सरदार होईन l शत्रूला कापीन l सप सप सप | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nआई, मला छोटीशी तलवार दे ना तलवार घेईन l सरदार होईन l शत्रूला कापीन l सप सप सप\nBy मकरंद सहस्रबुद्धे February 12, 2018\nदेशाच्या सिमेवर समज�� पारंपरिक शत्रू पाकिस्तान किंवा चीन यांनी आक्रमण केल्यास आता बिलकूलच घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण प.पू. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी बिहारमधील संघाच्या एका शिबीरात बोलताना स्पष्ट केले आहे की, सिमेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना तैनात करायचे असल्यास अवघ्या तीन दिवसांत हे काम होऊन जाईल. हेच काम करण्यास लष्कराला मात्र सहा-सात महिन्यांचा कालावधी लागेल.\nकुठल्याही देशाचे सैन्य हे सिमेवर तैनात नसते. सैन्य सिमेवर तैनात करणे म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार युद्धजन्य परिस्थिती असल्याचे लक्षण समजले जाते. त्यामुळेच भारत काय किंवा पाकिस्तान काय किंवा चीन काय या देशांकडून आपापल्या सिमांच्या सुरक्षेसाठी सीमासुरक्षा दलाची मदत घेतात किंवा त्यांना सिमेवर तैनात करतात. ज्याला प्रशासकीय भाषेत निमलष्करी दल असे म्हणतात. युद्ध सुरू होते किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा सैन्याला सिमेवर हलविण्यात येते. अगदी मध्ययुगापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत सैन्याला सिमेवर हलविण्याची प्रक्रिया ही सोपी नाही. सैन्यात केवळ लढणारे सैनिक नसतात. त्यांच्यासोबत त्यांना लढावयास लागणारा दारूगोळा, शस्त्रास्त्रे, ज्यात बंदुकांपासून ते मशिनगन्स, स्वयंचलित असॉल्ट रायफल्स, तोफा, तोफांचा दारूगोळा, रणगाडे आदी अवजड सामुग्री असते. सैन्यातील विविध विभाग, जसे की दूरसंचार यंत्रणा, सैन्याचे हेरखाते, सैनिकांच्या जेवणाची व्यवस्था करणारे खानसामे, त्यांना लागणारा शिधा असा प्रचंड मोठा व्याप असतो. त्यामुळेच सिमेवर सैन्य तैनात करायचे तर त्यात वेळ जातो. अर्थात सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करता प.पू. सरसंघचालक मोहनराव भागवत यांना वाटते तसा सहा-सात महिन्यांचा कालावधी त्याकरिता लागत असेल किंवा कसे याबाबत टिप्पणी करण्यासाठी आपले काही त्यांच्यासारखे लष्करी विषयातील नैपुण्य नाही. त्यामुळे याबाबत फारशी अक्कल पाजळून प.पू. सरसंघचालकांच्या विधानाला नाट लावण्याचे काम करता कामा नये.\nमात्र त्यांनी सव्वाशे कोटींच्या या देशाला ज्या पद्धतीने आश्वस्त केले आहे ते खरोखरीच वाखाणण्यासारखे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे, असे संघाच्या नेत्यांनी गांधीहत्येनंतर आलेली बंदी उठावी म्हणून दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. याचा पुनरुच्चार अनेक सरसंघचालकांनी केला आहे. तरीही संघाच्या स्थापनेपासूनच लाठ्या काठ्या चालविण्याचे प्रशिक्षण संघाच्या शाखाशाखांमधून दिले जाते. कदाचित लाठी चालविणे हा केवळ संस्कृतीचाच नव्हे तर सुसंस्कृतपणाचाच भाग असावा, असे त्यांना वाटत असावे. या लाठ्या काठ्या चालविण्यात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्यांना नंतर विविध शस्त्रांस्त्रांचे जसे की, ढाल, तलावर, खंजीर, इथपासून ते बंदुका वगैरेंचे विशेष प्रशिक्षण बजरंग दल, दुर्गा वाहिनी वगैरे जाज्ज्वल्य देशप्रेमाने व धर्माभिमानाने भरलेल्या संघटनांमधून दिले जात असावे. याची छायाचित्रे व याबाबतचे रिपोर्ताज काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत. अर्थात याची सतत्यता आपणास माहित नाही. मात्र प.पू. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी बिहारमधील शिबिरात केलेल्या या वक्तव्यामुळे संघ म्हणजे केवळ दाहिने रूख बाये रुख असे अर्धी खाकी चड्डी घालून देशभरातील मैदानात पीटी करणाऱ्या निरागस मुलांचा चमू नाही हे सप्रमाण सिद्ध झाले. ही मुले केवळ शिवाजी म्हणाला… या खेळातच कौशल्य दाखवू शकतात असे नाही. तर या प्राणांहूनही प्रिय मातृभूकडे जो कुणी वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करील, त्याला योग्य तो धडा शिकविण्याचे सामर्थ्य अंगी बाणविलेल्या निष्णांत सैनिकांची ही फौज आहे हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे.\nयुद्ध हे शत्रूला नामोहरम करण्यासाठी लढले जाते. त्यामुळे कुठल्याही देशातील व्यवसायिक लष्कराला प्रशिक्षणातच शूत्रूला यमसदनी धाडण्याचे कौशल शिकवतात. कुठल्याही शासन संस्थेच्या रक्षणासाठी विविध दले सज्ज असतात. आंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस दल असते. मात्र पोलिसांच्या प्रशिक्षणात माणसाला ठार मारण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही. अगदी कितीही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तरी पोलिसांचे प्रशिक्षण किंवा त्यांना दिल्या जाणाऱ्या आज्ञा या कमरेखाली गोळीबार करण्याच्या असतात. कारण समोर उद्रेक करणारी माणसे ही देशाचे नागरिक आहेत. एखाद्या प्रश्नावरून त्यांचे शासन संस्थेशी मतभेद झाले असतील व त्यांनी काही काळापुरता कायदा हातात घेतला असेल, तरी त्यांचा जीव घेण्याचा शासन यंत्रणेला अधिकार नसतो. हे माझे नाही हे घटनाकारांचेच म्हणणे आहे आणि सर्व विकसित आधुनिक लोकशाही मानणाऱ्या देशांच्या घटनांमध्ये तसेच नमूद केलेले आहे. लष्कराचे मात्र तसे नसते. शत्रू राष्ट्राचा सैनिक जेव्हा समोर येतो तेव्हा त्याच्या कमरेखाली गोळी मारणे हा लष्कराच्या दृष्टीने प्रमाद ठरतो. किंबहुना शत्रूला एकाच गोळीत संपविणे किंवा प्रसंगी गोळीही न वापरता संपविणे याचेच प्रशिक्षण त्यांना दिले जाते.\nहा फरक सांगण्याचा उद्देश हा की, अशा प्रकारचे प्रशिक्षण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांपाशी असावे, असा अर्थ प.पू. सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या बिहारमधील शिबिरात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून निघतो. आता अशा प्रकारचे लष्करी प्रशिक्षण देशातील सर्वसामान्या नागरिकांसाठी सहज उपलब्ध नाही. खरेतर अशा प्रकारचे प्रशिक्षण कोणालाही सरकारच्या परवानगीशिवाय घेता येणे हे कायदेशीररित्या योग्य की अयोग्य या प्रश्नाची उकल कायदेतज्ज्ञांनी करायला हवी. कारण लष्करासारखे प्रशिक्षण असलेली इतक्या मोठ्या कार्यकर्त्यांची फौज जर एखाद्या संघटनेपाशी वा नेत्यापाशी असेल, तर या देशातील लोकशाही पद्धतीलाच त्याने धोका संभवू शकतो. कारण लष्कराचे काम हे या देशातील सीमा सुरक्षित ठेवणे असते. सीमा सुरक्षित ठेवणे म्हणजे, `अाओ जाओ घर तुम्हारा’ अशी पद्धत राबविली तर या देशातील लोकशाहीचे धिंडवडे निघण्यास किंचितसाही वेळ लागणार नाही. त्यामुळे लष्कर हे एका अर्थाने या देशातील लोकशाहीचे संरक्षक कवच आहे. या देशातील लष्कर हे राजकारणरहित राहिल्यामुळेच या देशातील लोकशाही सत्तर वर्षे बिनदिक्कत टिकू शकली. जर या देशातील लष्कर हे हे राजकीयदृष्ट्या प्रेरित झाले असते तर देशातील लोकशाहीचे नक्की काय झाले असते या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आपल्या शेजारच्या पाकिस्तान नामक राष्ट्राच्या अवस्थेकडे पाहून तात्काळ मिळू शकते.\nतर सांगण्याचा मुद्दा असा की, या देशातील लष्कराकडे असलेले प्राविण्य, त्याच्याकडे शत्रूला नामोहरम करण्याचे असलेले कौशल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांकडे नक्कीच असावे, असे प.पू. सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या विधानावरून मानण्यास हरकत नाही. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेली एक सांस्कृतिक संघटना असली तरी त्या संघटनेची म्हणून काही ठाम अशी मते आहेत. ही मते देशातील इतर काही संघटना, पक्ष, स्वयंसेवी स��घटना किंवा इतर सांस्कृतिक संघटना यांच्या विरोधात आहेत व हे संघाने कधीही लपवून ठेवलेले नाही. त्यामुळे एका विशिष्ट विचारसरणीच्या अशा देशातील एका विशिष्ट संघटनेस हे लष्करी प्राविण्य कसे काय प्राप्त झाले हा खूप महत्त्वाचा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. असेच कौशल देशातील इतर विचारांच्या पक्ष, संघटना यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना द्यायला सुरुवात केली तर चालेल काय अशाच प्रकारचे लष्करी प्रशिक्षण स्वतःला नक्षलवादी म्हणविणाऱ्या काही संघटना आपल्या कार्यकर्त्यांना देत असतात. त्यांच्या हिंसाचारात शासन संस्थेचे किती नुकसान होते याची वेगळी आकडेवारी व माहिती देण्याची फारशी गरज नाही.\nजर भारतीय लष्करापेक्षाही कितीतरी पटीने अधिक कौशल संघाच्या स्वयंसेवकांपाशी असेल. म्हणजे अगदी जी गोष्ट करण्यास भारतीय लष्कराला सहा ते सात महिन्यांचा कालवधी लागू शकतो तीच गोष्ट संघाचे कार्यकर्ते अवघ्या तीनेक दिवसांमध्ये पार पाडू शकत असतील, तर संघ त्या बळावर देशातील त्यांच्या विरोधी मते असणाऱ्या इतर संघटनांवर निश्चितच बलाचा प्रयोग करू शकते. हे लोकशाहीला पूर्णपणे मारक आहे. कारण लोकशाहीत समोरच्याचे मत मान्य नसले तरी त्याला ते मत मांडण्याचा पूर्ण अधिकार मान्य करावा लागतो किंबहुना त्याला आपल्या विरोधी मत मांडता यावे यासाठी संघर्षरत राहणे म्हणजेच लोकशाही होय, अशी लोकशाहीची व्याख्या अनेक विद्वानांनी केली आहे. मग एका विशिष्ट विचारसरणी कडे जर अशी लष्करी प्राविण्य असणारी व्यवसायिक फौज तैनात असेल, तर त्यांनी हे कौशल्य कुठून मिळवले. त्यांच्या ज्या कार्यकर्त्यांनी ही कौशल्य मिळवले आहे, त्याचा काही गैरवापर ते दररोजच्या जगण्यात करत तर नाहीत ना, त्या संघटनेचे हे कौशल्य मिळविण्या मागचे कारण काय, त्यांना जर हे कौशल्य देशाच्या संरक्षणासाठी मिळवायचे होते, तर त्या स्वयंसेवकांना थेट लष्कर भरतीच्या वेळी परीक्षा देण्यासाठीच त्यांनी का पाठवले नाही, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. प.पू. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी देशप्रेमाच्या उद्दात हेतूपोटी ही जी बाब स्पष्ट केली आहे, त्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची दखल सांप्रतचे सरकार घेईल, याची बिलकूलच शाश्वती नाही. मात्र उद्या हे सरकार जाऊन दुसरे सरकार आले, तरी इतक्या बलाढ्य लष्करी बळाच्या संघटनेबाबत निर्माण झालेल्या या प्रश्नांची उकल केली जाईल का, या मूळ प्रश्नाबाबत देशातील सर्वसामान्या माणसांनी विचार करण्याची वेळ आली आहे.\nलेखक राईट अँगलचे वाचक आहेत.\nशेतकरी स्त्रिया आजही तुरुंगातच\nअभियान मुलींना नव्या गुलामीत लोटण्याचे\nहिंदुत्व चळवळीतील अंतर्विरोध आणि श्रमविभाजन\nनिर्ऋती लेकींच्या गृहश्रमाचा सरकारी वापर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/can-someone-please-reflect-with-me-about-im.html", "date_download": "2018-09-22T07:59:19Z", "digest": "sha1:XEYL45JNDDZBOCLZFVRJWPB2PGSGQ4YF", "length": 14913, "nlines": 58, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Can someone please reflect with me about IM - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याच��ुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z90423221319/view", "date_download": "2018-09-22T07:42:11Z", "digest": "sha1:66VPL52KG4CQ25N5M54IIPKG7W6GHF7Y", "length": 25167, "nlines": 163, "source_domain": "www.transliteral.org", "title": "बृहज्जातक - अध्याय ५", "raw_content": "\nनजर लागते किंवा दृष्ट लागते म्हणजे काय\nमराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|बृहज्जातक|\nलग्न किंवा राशि कोष्टक\nबृहज्जातक - अध्याय ५\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.\nजन्माची लक्षणे पित्याच्या परोक्ष जन्म\nअर्थ -- जर जन्मलग्नावर चन्द्राची दृष्टी असेल, तर पित्याच्या परोक्ष ( असमक्ष ) जन्म. सूर्य दशमभावाचे समीप - अलीकडे पलीकडे ( असोन ) चरराशीस असेल, तर पिता विदेशी असतां जन्म होतो.\nअर्थ -- जन्मलग्नीं शनि असतां किंवा सप्तमभावस्थ मंगळ असतां किंवा बुधशुक्राचे मध्यंतरी चन्द्र सांपडला असेल तर, याचा जन्म पितृपरोक्ष जाणावा.\nअर्थ -- चंद्र किंवा लग्न ( पापग्रहांचे ) मंगळाच्या द्रेष्काणी असेल व त्यांच्या द्वितीर्थकादशस्थानी शुभग्रह असतील तर, सर्प किंवा सर्पवेष्टित याचा जन्म होतो.\nअर्थ -- जन्मकाळी लग्न -- मेष, सिंह किंवा वृषभ असून तेथें शनि किंवा मंगळ यांचा योग असतां चालू नवांश ज्या राशीचा, त्याच राशीच्या अंगावयवास ( अध्याय १ ला श्लोक ४ था पहा ) नालाचे वेष्टन असतां जन्म होतो.\nअर्थ -- जन्मकाळी जर लग्नालां किंवा चन्द्राला गुरु पहात नाहीं, किंवा सूर्य व चन्द्र एकत्र असून तेथे गुरुची दृष्टी नाहीं किंवा चन्द्राशी पापग्रहाचा योग पुरुषसंगमापासून उत्पन्न झाला असे निश्चयपूर्वक सांगतात.\nपिता कैदेत असता जन्म\nअर्थ -- जन्मकाळी सूर्यापासून सप्तम, नवम किंवा पंचम स्थानी दोघे क्रूर ग्रह, कूरक्षेत्रीं असतील तर, सूर्य चर, स्थिर किंवा द्विस्वभाव राशीस असेल त्या अनुक्रमानें विदेशी - स्वदेशी - किंवा मार्गामध्ये -- बालकाचा पिता बंधांत होता अस�� जाणावें.\nनीकेत जन्म ( वैतालिका )\nअर्थ -- जन्मकाळी पूर्ण असा चंद्र कर्क राशीस असून बुध लग्नी व चतुर्थस्थानी सौम्यग्रह असतां किंवा लग्न जलचर राशीस असून सप्तमस्थानी चन्द्र असतां नीकेमध्ये जन्म जाणावा.\nअर्थ -- जन्मकाळी लग्न व चन्द्र जलराशीस असतां किंवा लग्न जलराशीस असून तेथें पूर्ण चन्द्राची दृष्टि असतां किंवा जलराशिस्थ चन्द्र दशम, चतुर्थ अथवा लग्न वा स्थानी असतां -- तो जन्म पाण्याच्या आश्रयास झालेला असतो यांत शंका नाही.\nकैदेत किंवा भुयारांत जन्म ( वैतालिका )\nअर्थ -- जन्मकाली लग्न किंवा चंद्र यापासून व्ययस्थानी शनि असून तो दापदृष्ट असेल, तर माता प्रतिबंधांत असतां जन्म, शनि वृश्चिक किंवा कर्कराशीस लग्नीं असून चन्द्रदृष्ट असेल तर भुयारात वगैरे. ( जमिनीच्या अन्तर्भागांत ) जन्म.\nक्रीडास्थानीं, देवालयांत वगैरे जन्म\nअर्थ -- जन्मकाली शनि जलराशीच्या लग्नी असून तेथे अनुक्रमें बुधाची -- सूर्याची -- किंवा चन्द्राची -- दृष्टि असतां, क्रीडामंदिरांत -- देवालयात अथवा नापीक जमिनींत जन्म.\nअर्थ -- जन्मकालीं लग्नीं मनुष्य राशीस शनि असतां, तेथें मंगळाची दृष्टि असल्यास स्मशानांत -- चन्द्रशुक्राची दृष्टि असल्यास रम्यस्थानी -- गुरुची दृष्टि असल्यास अग्निहोत्राच्या भूमीत -- सूर्याची दृष्टि असल्यास राजवाडा, देऊळ किंवा गोशाला यामध्ये बुधाची दृष्टी असल्यास शिल्पशाळेंत -- जन्म होतो.\nजन्मस्थानें ( उपजागत )\nअर्थ -- जन्मकाली राशि व त्याचा नवांश, यापैकीं जो बलवत्तर असेल त्याचे राशिशीलाच्या अनुरोधाने, तो चरात्मक असल्यास मार्गात, स्थिरात्मक असल्यास घरांत, वर्गोत्तम असल्यास स्वमंदिरांत, वगैरे ठिकाणीं प्राण्यांचा जन्म असतो.\nअर्थ -- जन्मकालीं शनि, मंगळ एक राशींत असतां तेथून चंद्र नवम, पंचम किंवा सप्तम असा असल्यास, बालकास त्याची माता टाकून देईल; पण चंद्रावर बृहस्पतीची दृष्टि असतां त्यांतल्या त्यात तें बालक पुष्कळ दिवस सुखी राहील.\nअर्थ -- जन्मकाली चंद्र पापदृष्ट, असा लग्नी असून मंगळ सप्तम असेल तर, बालकास मातेनें त्यागिल्यामुळें मृत्यु; शनि, मंगळ एकादशस्थ असून लग्नस्थ चन्द्रावर सौम्य ग्रहाची दृष्टि असेल तर, त्या सौम्य ग्रहाच्या शीलाशी सदृश अशा मनुष्याच्या हातीं तें बालक जाईल; तशा चंद्रावर पापग्रहाची दृष्टि असतां परहस्तो बालक गेला तरी आयुष्यहीन जाणावा.\nजन्मस��थानें ( वसंततिलका )\nअर्थ -- प्रसूतकालीं पितृसंज्ञक अगर मातृसंज्ञक इत्यादि ग्रह बलवशात (अ. ४ श्लो, ५ ) मातुलादि किंवा पितृसंबंधीं घरांत जन्म सांगावा. सर्व शुभग्रह नीचस्थ असल्यास झाडाखाली, प्राकारासमीप, पर्वताजवळ इत्यादि जन्म होतो. वरील योग असतां पुनः लग्न व चंद्र एका राशीत असोन त्याजवर सौम्यग्रहांची दृष्टि नसेल तर, जनरहित प्रदेशी जन्म जाणावा.\nजन्मस्थानें व मातेस अशुभयोग\nअर्थ -- जन्मकाली चंद्र -- शनीशीं युक्त किंवा धनीचें नवांशीं किंवा चतुर्थ भवनी जलराशीचे नवांशी किंवा शनीनें दृष्ट असेल -- असा असता अन्धकारांत जन्म. बरेंच ग्रह नीचस्थ असतील तर भूमिशयनीं जन्म, लग्न ज्याप्रमाणें उदय पावलें असेल ( अभिमुख किंवा पाठमोरे ) त्याप्रमाणें गर्भमोक्ष जाणावा. पापग्रह चंद्रापासून चतुर्थ किंवा सप्तम असल्यास तो योग मातेस क्लेशदायक होय.\nपृष्ठोदय लग्नें पाठमोरी व शीर्षोदय लग्नें अभिमुख उदय पावतात. तशीच उभयोदय लग्ने अभिमुख व पराङमुख अशा दोन्हीं अंगांनी उदय पावतात.\nप्राप्तलक्षणें ( इंद्रवज्रा )\nअर्थ -- जन्मकाली चंद्रावरुन तेल, लग्नाप्रमाणें वात, सूर्यस्थित राशि चरस्थिर असेल, त्याप्रमाणें दीप व त्याची दिशा आणि केन्द्रस्थित ग्रहांमध्ये बलिष्ट असेल, त्याचें दिशेस सूतिकांग्रहांचें द्वार सांगावें.\nउदाहरण -- पूर्णिमेस चंद्र पूर्ण असतो म्हणून तेलानें दीपपात्र जन्मकाली पूर्ण भरलें होते इत्यादि प्रकार सांगावा.\nअर्थ -- जन्मकाली बलिष्ट ग्रह शनि असल्यास जीर्ण, मंगळ असल्यास जळके. चंद्र असल्यास नवें, सूर्य असल्यास पुष्कळ लाकडांचें पण गैरमजबूत, बुध असल्यास चित्रविचित्र, गुरु असल्यास मजबूत, शुक्र असल्यास रम्य, चित्रविचित्र व नूतन. याप्रमाणें सूतिकाग्रह सांगावें.\nत्याच वेळी राशिचक्राची जशी स्थिनि असेल, त्याप्रमाणें कल्पनेंनें सूतिकामंदिराची आसपासची धरें वर्गरे रचना सांगावी.\nजन्म मंदिर किती मजल्याचें होतें किंवा त्याची दालनें किती होती, या संबंधानें लघुजातकांत असा उल्लेख आहे -\n'' गुरु रुच्चे दशमस्थे द्वित्रिचतुर्भूमिकं करोतिं गृहं ॥\nधनुषि सबले न्निशालं द्विशाल मन्येषु विमलेषु ॥१॥''\nसूतिकास्थान ( वैटालिका )\nअर्थ -- जन्मकालीं लग्न किंवा तद्गत नवांश मेष, कर्क, तुला, वृश्चिक व कुंभ यापैकी असल्यास घरांत पूर्व बाजूस धनु, मीन, मिथुन व कन्या यांपैकी असल���यास उत्तर बाजूस, वृषभावर पश्चिमेस, आणि मकर व सिंह असल्यास दक्षिणेंस याप्रमाणें सूतिकागृह सांगावें.\nशय्यास्थान ( वैतालिका )\nअर्थ -- जन्मकालीं मेष व वृषभ लग्नी किंवा नवांशावर सूतिकागृहांत पूर्व भागी, मिथुनावर आग्नेयभागी, कर्क सिंहावर दक्षिण भागी, कन्येवर नैऋत्यभागी, तूला वृश्चिकावर पश्चिम भागी, धनवर वायव्य भागी, मकर कुंभावर उत्तरभागी आणि मीनावर ईशान्यभागी, याप्रमाणें बाळंतिणीची शय्या जाणावी, तृतीय, षष्ठ, नवम व द्वादश, या भावराशीवरुन बाजेचें पाय सांगावें.\nउपसूतिका ( अनुष्टप )\nअर्थ -- चंद्र व लग्न त्यांच्या दरम्यान जितके ग्रह असतील, तितक्या उपसूतिका ( सुईणी ) सांगाव्या. पैकी दृश्य चक्रार्धात असतील तितक्या सूतिकागहाबाहेर व अदृश्य चक्रर्धात असतील तितक्या सूतिकागृहांत होत्या; पण दुसर्‍या कितीएक आचार्याचें मत यांच्या उलट आहे. ( चक्रार्धातील शुभाशुभ ग्रहानुसार उपसूतिकाचें रुप लक्षण वगैरे जाणावें.\nस्वरुप ( दोधक )\nअर्थ -- जन्मलग्नी नवांश असेल त्याचें स्वामी प्रमाणें अथवा सर्व ग्रहांत जो अधिक बलवान असेल त्याचे स्वरुपाप्रमाणे बालकाची शरीराकृति आणि चन्द्रगत नवांशाच्या स्वामीप्रमाणें वर्ण जाणावा. शिर इत्यादि अवयव राशींच्या ( अ. १ श्लो. १९ ) प्रमाणानें अनुक्रमेकरुन सांगावे.\nभावपरत्वे अवयव -- १ मस्तक, २ मुख, ३ ऊर इत्यादि पहिल्या अध्यायांत ४ श्लोकांत सांगितल्याप्रमाणें घ्यावें.\nअर्थ -- जन्मकाली जें चक्रार्ध दृश्य असेल तद्गत राशीचें डावे देहार्ध व अदृश्य असेल तद्गत राशीचें उजवे अग जाणावें. लग्न प्रथम धरुन मागे व पुढे ७ राशीच्या अनुक्रमानें द्रेष्काणपरत्वें पुढील अंगे घ्यावीं ती अशी -- १ मस्तक, २ नेत्र, ३ कर्ण, ४ नाक, ५ गाल, ६ हनुवटी, ७ मुख, येणेंप्रमाणें पहिल्या द्रेष्काणी. १ कंठ, २ खांदे, ३ दंड, ४ कुशी, ५ हदय, ६ उदर, ७ नाभि. येणे प्रमाणें दुसर्‍या द्रेष्काणी आणि १ बस्ति ( ओंटी ) २ लिंग व गुह्य, ३ वृषभ ४ मांड्या, ५ गुडघे, ६ पोटर्‍या आणि ७ पावलें. येणेंप्रमाणें तिसर्‍या द्रेंष्काणी तिलकादिकांविषयी अंगविभाग जाणावा.\nअर्थ -- जन्मकालीं ज्या अंगराशीमध्ये पापग्रह असेल, त्या अवयवास व्रण व शुभ ग्रह असेल त्या अंगावर लांसे, मच्छ, तीळ वगैरे चिन्ह असतें. तो ग्रह स्थिर राशीस, स्थिरनवांशीं, स्वक्षेत्रा, स्वनवांशीं असेल, तर तो व्रण अगर तें चिन्ह जन्मतः असतें; किंवा त्या ग्रहाच्या दशेत उत्पन्न होते.\nआगंतुक व्रण उत्पन्न होतात ते शनि असल्यास दगडानें अगर वात व्याधीपासून, मंगळ असल्यास शस्त्र, अग्नि, विष यांपासून; बुध असल्यास जमिनीवर आपटून, भिंत लागून इत्यादि सूर्य असल्यास लांकूड किंवा जनावरापासून चन्द्र -- ( पापग्रह असेल तर ) शिंगानें किंवा जलचर प्राण्यांकडून, याप्रमाणे जाणावें. इतर शुभ ग्रहांचे शुभ फल जाणावें.\nअर्थ -- जन्मकालीं एकाच भवनी बुधाशीं मिळन दुसरें तीन ग्रह असतील तर, ते शुभ असोत कीं अशुभ असोत - आपले शुभाशुभात्मक घटित फळ निश्चयेकरुन ( व्रण, तिलक, चिन्हें इत्यादि ) देतील. षष्टस्थानीं पापग्रह असल्यास तो त्या अवयवावर ( अध्याय १ ला श्लोक ४ प्रमाणे ) व्रण उत्पन्न करील. मात्र त्यावर शुभ ग्रहांची दृष्टि असतां तीळ व ग्रह समागम असल्यास लांसें वगैरे तरीं उत्पन्न करील.\nभावाला राखी बांधण्यामागील धार्मिक अथवा भावनिक महत्व काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82-2/", "date_download": "2018-09-22T07:51:27Z", "digest": "sha1:YZPVLDOSGRQ32MMGZNUSCMFEPIKB6Y2C", "length": 6425, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांच्या निधनाने कला क्षेत्राची मोठी हानी- विनोद तावडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांच्या निधनाने कला क्षेत्राची मोठी हानी- विनोद तावडे\nमुंबई: विविध मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांच्या निधनाने कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, या शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.\nशुभांगी जोशी यांनी ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील गौरीच्या आजीची , ‘कुंकू,टिकली आणि टॅटू’ या मालिकेतील जिजीची साकारलेली भूमिका अतिशय लोकप्रिय झाली. अल्पावधीतच विविध मराठी मालिकांद्वारे घराघरात पोहोचलेल्या शुभांगी जोशी यांच्या निधनाबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दुःख व्यक्त केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext article40,000 च्या टप्प्यावर पडणारे काही प्रश्‍न (भाग-1)\nदाभोलकर हत्येमागील शक्तींना युतीचा पाठिंबा – विखे पाटील\nमध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्‍यता\n…तर महाराष्ट्राची राज्यभाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका- धनंजय मुंडे\nएमआयडीसीच्या जमिनीवरील आयकर वसुली रद्दबातल\nचारा-पाण्याचा प्रश्न गंभीर; मेंढपाळांचे स्थलांतर\n पत्रास कारण की…- जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/2018/01/12/aadhar-compulsion-unfounded/", "date_download": "2018-09-22T07:08:53Z", "digest": "sha1:WXVHTDIAUZAKB5QCXZ5R4LPMVDJ2EOHC", "length": 33521, "nlines": 100, "source_domain": "rightangles.in", "title": "आधारची सक्ती निराधार | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nदि ट्रिब्युनच्या पत्रकार रिचा खैरा, यांनी “अवघ्या ५०० रुपयात आधार चा डेटा विकला जातोय”, ही बातमी केली आणि आधार कार्डचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. संबंधित बातमीची चौकशी करून दोषींना शासन करण्याऐवजी UIDIA ने या पत्रकारांवरच केस केली. हा प्रकार म्हणजे “shoot the messenger” असाच झाला. यावर भारतातील काही डोकं ठिकाणावर असणाऱ्या पत्रकारांनी आपला आवाज उठवला. तर एडवर्ड स्नोडेनने देखील या प्रकरणावर ट्विट करत UIDIA चुकीची पावलं उचलत असल्याचं निक्षून सांगितलं.\nएकूणच आधार कार्ड आणि त्याची सुरक्षितता,आणि गोपनीयता यावर देशभरातील अनेक माध्यमांमध्ये चर्चा सूरु झाली. आपणदेखील “आधार नेमके काय आहे त्याची उपयुक्तता काय आहे त्याची उपयुक्तता काय आहे त्याची गरज नेमकी काय आहे त्याची गरज नेमकी काय आहे आधारचा गैरवापर सरकार करू शकते का आधारचा गैरवापर सरकार करू शकते का आधार अनिवार्य आहे का आधार अनिवार्य आहे का आधार संबंधी तज्ज्ञांची मत नेमकी काय आहेत आधार संबंधी तज्ज्ञांची मत नेमकी काय आहेत असे अनेक विषय जे आधारशी संबंधीत आहेत ते समजून घेतलं पाहिजे.\nआधार नेमकं काय आहे..\n२८ जानेवारी २००९ रोजी भारत सरकार तर्फे Unique Identification Authority Of India (UIDIA) नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली. देशातील प्रत्येक नागरिकाला एक बहुउद्देशिय असे राष्ट्रीय ओळखपत्र देणे, हा संस्थेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे.\nइन्फोसिसचे सह संस्थापक नंदन निलकेणी यांना, या UIDIA चे पाहिले अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले.\nया संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या ओळखपत्रांना “आधारकार्ड” असे म्हटले जाते. आधार कार्ड हा एक १२ अंकी विशिष्ट असा क्रमांक आहे. जो देशातील नागरिकाला त्याची ओळख म्हणून दिला जातो. एका व्यक्तीला एकच आधार नंबर देण्यात येतो. या ओळखपत्रासाठी संबंधित व्यक्ती भारताची नागरिक असणे, ही प्रमुख अट आहे.\nआधार कार्ड बनवताना बोटांचे ठसे आणि बुबळांचे स्कॅन करण्यात येते. याला बायोमेट्रिक डेटा कलेक्ट करणं अस म्हणतात. थोडक्यात ही एक तुमची बायोमेट्रिक ओळख देखील आहे. आज घडीला भारताचा बायोमेट्रिक डेटाबेस हा जगातला सगळ्यात मोठा डेटाबेस म्हणून ओळखला जातोय, आणि हा बायोमेट्रिक डेटाच “आधार संबंधी” सुरू असलेल्या एकूणच कोलाहलाचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. त्यासंबंधी आपण पुढे पाहुयात.\nदेशातली खूप मोठी लोकसंख्या ही या आधार सिस्टमच्या आधी वाऱ्यावरच सोडलेली होती. आजच्या घडीला ६.५ कोटी लोकांकडेच पासपोर्ट आहे. २० कोटी लोक हे ड्रायव्हिंग लायसेन्स बाळगतात. इलेक्शन कमिशन कडून देखील देण्यात येणारे मतदान कार्ड हे देशातल्या प्रत्येक नागरिकांकडे आहे असे नाही. शिवाय १८ वर्षांखालील एक मोठी लोकसंख्या या मतदान कार्डशी संलग्न नसते. थोडक्यात देशातील जनतेला एक सिस्टममध्ये बांधू शकेल, एकसारखी ओळख प्रदान करू शकेल, अशी कोणतीच व्यवस्था आधारपूर्वी अस्तित्वात नव्हती. अश्या परिस्थितीत एक हक्काचं ओळखपत्र प्रदान करायचं काम आधारने केलं आहे.\nसध्या हे आधारकार्ड सरकारच्या आदेशानुसार अनेक ठिकाणी वापरण्यात येत आहे. यामध्ये, बँक खाते, टॅक्स फायलिंग, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप्स, पेन्शन, नवीन मोबाईल क्रमांक, तसेच रेशन कार्ड, विविध आरोग्य संबंधित योजना सारख्यांच्या समावेश आहे.\nसरकार जरी अनेक ठिकाणी आधारची सक्ती करत असली तरी, आधारकार्ड अनिवार्य आहे का, हे देखील समजून घेणं आवश्यक आहे.\nआधार अनिवार्य आहे का..\nहा विषय समजावून घेताना आपल्याला आधार संदर्भात सुप्रीम कोर्टाचे वेळोवेळी काय म्हणणे आहे, हे समजावून घ्यावे लागेल.\n१). २३ सप्टेंबर २०१३ –\n“सरकारच्या काही विभागांनी,आधारला अनिवार्य बनवलेले आहे. हे जरी खरे असले तरी,”आधार” न बनविणाऱ्या लोकांना या गोष्टींमुळे कोणतेही नुकसान होता कामा नये, कारण आधारकार्ड अनिवार्य नाही.\n२). २४ मार्च २०१४ –\nदेशाच्या नागरिकांना, आधारकार्ड नसल्याच्या परिस्थितित कोणत्याही सुविधांपासून वंचित ठेवता येणार नाहीये,ज्यांचे ते हक्कदार आहेत, कारण आधारकार्ड हे अनिवार्य नाही आहे.\n३). १६ मार्च २०१५ –\n“सुप्रीम कोर्ट आशा करते की, २३ सप्टेंबर २०१३ रोजी “आधार अनिवार्य नसल्याच्या” आदेशाचा,केंद्र आणि राज्य सरकार पालन करतील.\n४). ११ ऑगस्ट २०१५ –\nभारत सरकारला, नागरिकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी, देशातील प्रसारमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर करून, हे सांगितलं पाहिजे की,”आधार अनिवार्य नाही.”\nसामान्य परिस्थितीत देशातील कोणताही नागरिक, हा आधारकार्ड नसल्याच्या परिस्थितीत त्याला मिळणाऱ्या कोणत्याही सुविधांपासून वंचित राहता कामा नये, ज्यावर त्याचा हक्क आहे.\n५). १५ ऑक्टोबर २०१५\nसुप्रीम कोर्ट इथे स्पष्ट करते की,”आधार कार्ड ही योजना पूर्णतः ऐच्छिक आहे.जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय या प्रश्नावर कोणताही अंतिम तोडगा काढत नाही,तोवर आधार कार्डला अनिवार्य बनवता येऊ शकत नाही.\nथोडक्यात सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी हे स्पष्ट केले आहे की,”आधार कार्ड” हे अनिवार्य नसून ऐच्छिक आहे. तरीदेखील सध्याचे सरकार, या आधार कार्डसंबंधी योग्य ती जनजागृती न करता, अनेक ठिकाणी हे कार्ड वापरण्यास जनतेला प्रवृत्त करत आहे. अश्या परिस्थितीत, आधार कार्ड खरेच सुरक्षित आहे का हा प्रश्न देखील देशातील जनतेच्या मनात निर्माण होऊ शकतो.\nआधार सुरक्षित आहे का.\nभारत सरकार आणि UIDIA ही संस्था वेळोवेळी,”आधारकार्ड सुरक्षित आहे का” या प्रश्नाचं उत्तर देताना, असे प्रतिपादन करते की,”आधारसाठी जमविण्यात आलेला बायोमेट्रिक डेटा हा, अतिशय सुरक्षित पद्धतीने एनक्रिप्टेड स्वरूपात संग्रहित आहे. अश्या परिस्थितीत हा डेटा लीक होणे, हे संभवत: अशक्य आहे.”\nपण हा आधार कार्ड डेटा लीक होण्यासंबंधीची वस्तुस्थिती काय आहे हे देखील पाहणे गरजेचे आहे. कारण दर २-३ महिन्याला हजार -पाचशे रुपयात हा डेटा विकला जातोय, अश्या बातम्या देशभरात ठिकठिकाणी उजेडात येताहेत.\n२९ मार्च २०१७ ला, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आधार संदर्भातील माहिती एका कंपनीने चक्क ट्विटरवर सार्वजनिक केली होती. धोनीच्या पत्नीने नंतर थेट माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांना टॅग करून जाब विचारला होता.\nविद्यार्थी, पेन्शनधारी, आणि अनेक जनकल्याण योजनांचा लाभ घेणाऱ्या करोडो लोकांची यादी देशातल्या अनेक वेबसाईट्स वर उपलब्ध असल्याच्या अनेक बातम्या अनेक वर्तमानपत्रे, न्यूजचॅनेल यांनी वेळोवेळी दाखवल्या आहेत.\nया सर्वांवर कडी म्हणजे, Center for Internet & Society (CIS) च्या एका रिपोर्टनुसार, भारत सरकारच्या चार महत्वाच्या जनकल्याणकारी य���जनांमधून १३.५ कोटी आधार क्रमांक, तसेच पेन्शन आणि मनरेगा सारख्या योजनांमधून १० कोटी बँक खात्यांची माहिती बाहेर पडली आहे. यातील सर्वात इंटरेस्टिंग आणि दुर्दैवी फॅक्ट म्हणजे आजमितीला देशातील २३ कोटी जनतेला आधारद्वारे सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय आणि गुप्त माहिती सार्वजनिक होण्याचे आकडेदेखील जवळपास तितकेच आहेत.\nयाचा परिपाक म्हणून, ३४ हजार सर्व्हिस प्रोव्हायडर UIDIA ने ब्लॅकलिस्टेड केले आहेत. शिवाय, आत्तापर्यंत ८५ लाख नकली आधारकार्ड देखील रद्द करण्यात आलेले आहेत.\nआधार कार्डच्या सुरक्षेतविषयी काम करणाऱ्या अनेक तज्ज्ञांच,खुद्द प्रशासनमधीलच अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे याविषयीचे मत जाणून घेणे देखील आवश्यक आहे.\nआधारकार्ड सुरक्षतेविषयी एका रिपोर्टवर काम करणारे श्रीनिवास कोडोली म्हणतात,” आधार कार्डद्वारे गोळा करण्यात आलेली माहिती ही एक प्रकारे तुमच्या खाजगीपणावर घाला आहे. हे ओळखपत्र एक प्रकारे तुमच्या अनेक संवैधानिक अधिकारांवर गदा आणते आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देखील धोकादायक आहे. परंतु या सिस्टमचा सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे,भविष्यात सरकारला तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवायला आधार मदत करू शकेल. हे कसं शक्य आहे हे आपण खालील उदाहरणावरून समजावून घेऊयात.\nजून २०१४ पासून चीनने त्यांच्या देशामध्ये Social Credit System (SCS) नावाची योजना प्रायोगिक तत्वावर लागू केली आहे. जी २०२० पासून प्रत्येक नागरिकांसाठी अनिवार्य करण्यात येणार आहे. तर या योजनेनुसार, देशातील प्रत्येक नागरिकाला एक विशिष्ट मेरिट त्याच्या एकूणच वागणुकीनुसार देण्यात येईल. म्हणजे तो काय करतो, कुठे फिरतो, सोशल मीडियावर काय लिहितो, काय खरेदी करतो, कुठला पिक्चर बघतो, या आणि अश्या सर्व अॅक्टिव्हिटीवर सरकारचे नियंत्रण असेल. यासाठी मदत करेल तो त्यांचा एक विशिष्ट क्रमांक जो आपल्या आधार कार्डसारखा आहे. या सर्व गोष्टींचे विश्लेषण करून मग चीन सरकार त्या नागरिकाचे मूल्यमापन करेल. त्यानुसार त्याला मार्क देईल. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, समजा हा पेपर १० मार्कांचा आहे तर, जो नागरिक सरकारच्या ध्येयधोरणासोबत असेल तर त्याला १० पैकी १० किंवा ९ गुण मिळतील.जे तळ्यात मळ्यात आहेत त्यांना ५ किंवा ६ गुण. जे विरोधात असतील त्यांना २ किंवा ३ गुण. आता यापुढचा जो सिन आहे ���ो खूप घातक आणि डेंजर आहे. आता या गुणांनुसार चिनी सरकार त्या देशातल्या नागरिकांना सुविधा देईल. म्हणजे सरकारला अनुकूल असणाऱ्या लोकांना सर्व सुविधा आरामात मिळतील आणि विरोधात असणाऱ्या लोकांना मात्र प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागेल. जे लोकशाहीच्या दृष्टीने आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत घातक की आहे. ही एक प्रकारची “डिजिटल अस्पृश्यताच” झाली. असा प्रकार आपल्या देशात देखील घडू शकतो का.. तर हो घडू शकतो. सध्याच्या सरकारच्या एकूणच भूमिका पाहता ही शक्यता अगदीच दुरापास्त आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल. असो. तर आधार कार्डच्या सुरक्षतेविषयी शंका निर्माण करणारी अनेक पत्रं याच सरकारच्या प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी देखील वेळोवेळी लिहिली आहेत. यामध्ये वित्त आयोगाचे माजी प्रमुख एम.के.बेझबारूआ, उत्तराखंडचे माजी मुख्य सचिव सूरज किशोर दास, केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचे माजी प्रमुख कमलकांत जयस्वाल, इत्यादींचा त्यात समावेश आहे.\nआधारकार्डच्या सुरक्षतेविषयी इतक्या शंका खुद्द प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, या क्षेत्रातील तज्ञ मंडळी जाहीर करत असताना, या प्रकल्पाचे पाया रचणारे नंदन निलकेणी यांचं देखील मत आपण समजावून घेतले पाहिजे. ते म्हणतात की,\n“आधार विरोधातल्या सर्व बातम्या या मीठ मसाला लावून जनतेसमोर मांडण्यात येत आहेत.”\nपुढे निलकेणी साहेब असे देखील म्हणतायत की,”आधारमुळे समाजाला शिस्त लागेल, हा देश नियमानुसार चालेल. या सिस्टममुळे डुप्लिकेट लोकांना ओळखता येईल, भ्रष्टाचारावर अंकुश ठेवता येईल. सध्या आपण बदलाच्या फेजमध्ये आहोत. तसेच आधार पूर्णतः सुरक्षित आणि एनक्रिप्टेड आहे.”\nसोबतच या सर्व दाव्यांच समर्थन करण्यासाठी निलकेणी साहेब हे देखील निक्षून सांगतात की,”जगभरातील ६० देशांनी, बायोमेट्रिक डेटा सिस्टम वापरात आणली आहे.\nपण जेव्हा आपण निलकेणी साहेबांच्या या दाव्याची वस्तुस्थिती जाणून घेतली तर काय दिसतंय आपल्याला\nउदा. – तुर्कस्तान या देशाची लोकसंख्या ७.५ कोटी आहे. तिथे २०१५ मध्ये जवळपास पाच कोटी लोकांचा बायोमेट्रिक डेटा लीक झाला होता.\nअसाच प्रकार २०१५ मध्येच अमेरिकेत देखील घडला आहे. अमेरिकन सरकारच्या नेटवर्कवरून (जे जगातले सर्वात सुरक्षित नेटवर्क समजलं जातं) ५० लाख लोकांचा बायोमेट्रिक डेटा काही हॅकर्सनी चोरला होता.\nतसेच, २०११ साली इस्त्रायलमध्ये लाखो लोकांच्या बायोमेट्रिक डेटाची चोरी फ्रान्सच्या एथिकल हॅकर्सनी पकडली होती.\nआता जेंव्हा अश्या बायोमेट्रिक डेटा चोरीच्या घटना घडतात किंवा घडू शकतात तेंव्हा तो आपसूकच आपल्या “राईट टू प्रायव्हसी”च्या अधिकारावर हल्ला असतो. कारण या सर्व गोळा केलेल्या डेटाची काळजी घेणे, त्याची सुरक्षितता तपासणे हे सरकारचे काम आणि कर्तव्य आहे.\n२४ ऑगस्ट २०१७च्या एका निर्णयात सुप्रीम कोर्ट असे म्हणते की, “राईट टू प्रायव्हसी” हा तुमच्या मौलिक अधिकाराचा एक हिस्सा आहे.” याचाच अर्थ असा होतो की,आता तुमची खाजगी माहिती ही सार्वजनिक होणार नाही. सोबतच सुप्रीम कोर्टाने हे देखील तेंव्हा स्पष्ट केले आहे की, “आधारकार्डला विविध योजनांना जोडण्याच्या संबंधी पाच न्यायाधीशांचा गठीत करण्यात आलेला विशेष “आधार बेंच” निर्णय घेईल. यानंतर या “आधार बेंच” ने नऊ न्यायाधीशांच्या विशेष संविधान पिठाकडे या प्रकरणाला वर्ग केले.\nयाच संबंधी पूढे सुप्रीम कोर्टाने सरकारला हे देखील विचारले होते की,”आम्ही हे जाणतो की देशातील सर्वसामान्य नागरिकांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून सरकार आधार द्वारे डेटा गोळा करत आहे. पण म्हणूनच हा प्रश्न महत्वाचा आहे की, गोळा करण्यात येत असलेला डेटा हा पूर्णतः सुरक्षित आहे का जर तो सुरक्षित नसेल तर तो “राईट टू प्रायव्हसी” वर घाला असेल. त्याचवेळी याच डेटा प्रोटेक्शनसंबंधी कायदा आणायचा अधिकार मात्र सरकारला आहे. पण हा डेटा इतरत्र विकायचा किंवा त्याचा इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापर करायचा अधिकार मात्र सरकारला नाही आहे. थोडक्यात या सर्व दोलायमान परिस्थितीत हा बायोमेट्रिक डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काही मजबुत, ठोस उपाय योजना सरकारकडे आहे का जर तो सुरक्षित नसेल तर तो “राईट टू प्रायव्हसी” वर घाला असेल. त्याचवेळी याच डेटा प्रोटेक्शनसंबंधी कायदा आणायचा अधिकार मात्र सरकारला आहे. पण हा डेटा इतरत्र विकायचा किंवा त्याचा इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापर करायचा अधिकार मात्र सरकारला नाही आहे. थोडक्यात या सर्व दोलायमान परिस्थितीत हा बायोमेट्रिक डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काही मजबुत, ठोस उपाय योजना सरकारकडे आहे का असा सरळ प्रश्न देखील सन्म��ननीय न्यायालयाने उपस्थित केला होता.\nथोडक्यात, आधार संबंधित कायद्यात जनतेसाठी सुस्पष्ट आणि सहमती असणाऱ्या आराखड्याचीच कमकरता आहे. सोबतच या नियमांमध्ये ज्या काही सूचना आहेत, त्यासंबंधी पण काहीच परदर्शीपणा नाहीये.शिवाय आधार कार्डच्या अनुषंगाने तुमच्या “राईट टू प्रायव्हसी”च्या अधिकाराचे प्रोटेक्शन करणाऱ्या कायद्यांची देखील काही तरतूद नाही आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, जनतेकडून गोळा करण्यात आलेल्या या सर्व आधार बायोमेट्रिक डेटाचा जर सरकारनेच गैरवापर केला, त्याच्याशी छेडछाड केली, तर काय यावर देखील आश्वासक असे उत्तर सरकारकडे नाहीये. थोडक्यात या योजनेत म्हणावी तितकी सुसूत्रता अशी नाहीच. अमेरिकेत या आधार कार्ड सारखीच एक सिस्टम आहे. तीचे नाव आहे सोशल सिक्युरिटी नंबर (SSN). या योजनेअंतर्गत सर्व काही प्लॅन्ड आहे. म्हणजे हा सोशल सिक्युरिटी नंबर कुठे आणि कोणत्या योजनेअंतर्गत वापरता येणार, त्याची ऑथोरिटी कोणाकडे असणार, या आणि अनेक गोष्टी व्यवस्थित ठरवलेल्या आहेत. पण आधार बाबतीत असे काहीच नाहीये. सगळा भोंगळा कारभारच चालू असल्यासारखे दिसते आहे.\nशेवटी,आधाराची उपयुक्तता आणि गोळा करण्यात आलेला बायोमेट्रिक डेटा आणि त्याची सुरक्षितता या गोष्टींचा विचार केल्यास, आधार ऐच्छिक असावं. त्याला अनिवार्य करणे ही देशातील जनतेसाठी घोडचूक ठरेल हे मात्र नक्की\nलेखक पत्रकार व सामाजिक, राजकीय चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते आहेत.\nसावधान – असे आहेत यांचे उद्याचे कार्यक्रम\nअभियान मुलींना नव्या गुलामीत लोटण्याचे\nहिंदुत्व चळवळीतील अंतर्विरोध आणि श्रमविभाजन\nनिर्ऋती लेकींच्या गृहश्रमाचा सरकारी वापर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/2018/01/24/dilemma-of-cpim/", "date_download": "2018-09-22T07:30:11Z", "digest": "sha1:IARAVXDS3KHJ5D7EREC4LIUQ7SUSEFYP", "length": 22202, "nlines": 61, "source_domain": "rightangles.in", "title": "द्विधा मनःस्थितीत कम्युनिस्ट पक्ष | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nद्विधा मनःस्थितीत कम्युनिस्ट पक्ष\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये सध्या जोरदार वाद सुरू झाला आहे. हा वाद पक्षाचे विद्यमान सरचिटणीस सिताराम येचुरी व माजी सरचिटणीस प्रकाश करात यांच्या दरम्यान सुरू आहे. अर्थात कम्युनिस्ट पक्षातील कुठलेही वाद हे व्यक्तिगत पातळीवरचे नसतात. माकपचे हे दोन्ही नेते पक्षातील वेगवेगळ्या गटांचे किंवा वेगवेगळ्या रणनितींचे प्रतिनिधित्व करतात. प्रकाश करात हे केरळ गटाचे तर येचुरी हे पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व करतात. या दोन गटांमध्ये सद्य राजकीय परिस्थितीला तोंड देताना नक्की कोणत्या प्रकारची रणनिती पक्षाने अवलंबिली पाहिजे यावरून मतभेद आहेत. पश्चिम बंगाल गटाचे ज्याचे प्रतिनिधित्व सिताराम येचुरी करतात, त्यांच्या मते देशापुढे फॅसिजमचा धोका आ वासून उभा आहे. देश फॅसिजमच्या उंबरठ्यावर उभा असून या धोक्यापासून देशाला वाचवायचे असेल तर देशातील उदारमतवादी बुर्झ्वा पक्षांची मोट बांधणे आवश्यक आहे.\nतर दुसरीकडे प्रकाश करात भाजप आणि संघ परिवाराच्या हातात आलेल्या सत्तेला फॅसिस्ट मानायला तयार नाहीत. त्यांच्या मते फॅसिजम आणि धर्मांध हुकुमशाही याच्यात फरक करणे गरजेचे आहे. आणि या आव्हानापुढे माकप व देशभरातील कम्युनिस्टांना टिकायचे असेल व या आव्हानाला तोंड द्यायचे असेल तर सर्व उदारमतवादी बुर्झ्वा पक्षांची मोट बांधण्याच्या नावाखाली काँग्रेसबरोबर आघाडी करणे हा काही योग्य पर्याय ठरणार नाही.\nमाकप या पक्षातील मुख्य दोन गट केरळ आणि पश्चिम बंगाल वगळता देशभरातील इतर राज्यांमधील पक्षाच्या बहुतांश कार्यकर्त्यांचा करात यांच्या मागणीला पाठिंबा आहे. कारण अनेक राज्यांमध्ये आपला जनाधार विस्तारू पाहणाऱ्या माकपचा संघर्ष व स्पर्धा ही काँग्रेस व अन्य उदारमतवादी बुर्झ्वा पक्षांशीच आहे. माकपच्या देशभरातील कार्यकर्त्यांबरोबरच देशभरातील विविध विद्वान, उदारमतवादी बुद्धिवंत, कलाकार, पत्रकार आदींच्या पाठी भक्कम वैचारिक पाठबळ उभे करण्याचे कामही एका अर्थाने माकपच करत असतो. त्यामुळे या क्षेत्रातील मंडळींच्या भूमिका तांत्रिकदृष्ट्या माकप पक्षाच्या निर्णय प्रक्रियेशी थेट संबंधित नसल्या तरी त्याचा प्रभाव माकपच्या राजकीय निर्णयांवर अपरिहार्यपणे होतच असतो. या पक्षाशी संबंधित नसलेल्या विविध क्षेत्रांमधील बुद्धिवंतांमध्ये मात्र भाजप व संघ परिवाराबाबत प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. शिक्षण क्षेत्रात संघ परिरावाचा सुरू असलेला धुडगुस, गोहत्याबंदीच्या नावाखाली सुरू असलेले देशातील हत्यासत्र, अनेक विवेकवादी मंडळींचे पाडले गेलेले खून हे पाहता याचा जर वेळीच इलाज केला नाही तर देशातील उदारमतवादी, लोकशाही परंपरा मानणाऱ्यांच्या घरात घुसून त्यांना गॅस चेंबरमध्ये पाठवणाऱ्या गेस्टॅपोंची फळी या देशात लवकरच हैदोस घालताना दिसेल.\nतर सांगण्याचा मुद्दा असा की येत्या २०१९ साली होणाऱ्या निवडणुका व त्यापूर्वी देशभारातील कुरुक्षेत्रात उडणाऱ्या रणधुमाळीत माकपने नक्की काय करावे यावरून हा वाद आहे. पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत पक्षाचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी जो राजकीय ठराव मांडला होता त्याला सुचवलेली त्याच्या विरोधातील सुधारणा ३१ विरुद्ध ५५ मतांनी मान्य झाली. कम्युनिस्ट पक्षात असे साधारणत: होत नाही. झाले तर सरचिटणीस अल्पमतात आल्याने त्याने राजीनामा देणे गृहित धरले जाते. अर्थात येचुरींनी तात्काळ राजीनामा देऊ नये, असे त्यांना बंगाल तसेच केरळमधीलही पक्ष प्रतिनिधींनी सांगितल्याने तो प्रसंग टळला. मात्र पक्षाच्या पुढील दोन तीन महिन्यात होणाऱ्या काँग्रेसमध्ये याचे जोरदार पडसाद उमटताना दिसणार हे मात्र आता नक्की आहे.\nदेशातील परिस्थीतीला फॅसिजम म्हणावे की धर्मांध हुकुमशाही म्हणावे हा बुद्धिवादी वादाचा विषय असूही शकतो. मात्र देशातील परिस्थिती भयावह वाटावी अशी नक्कीच आहे. आमच्या भावनांचा प्रश्न आहे असे सांगत माणसे मारण्यापासून ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल धुडकावून सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्यापर्यंत आणि उत्क्रांतीच्या नियमाला केराची टोपली दाखवणाऱ्या शिक्षणमंत्र्यांपासून ते अनादी काळात या देशात प्लास्टिक सर्जरी होत होती असे सांगणाऱ्या पंतप्रधानांपर्यंतची मांदीयाळी सध्या देशात जे काही करत आहेत,ते एखाद्या सुसंस्कृत माणसाने पाहिल्यास याच देशात होमी भाभा, डीडी कोसंबी, पां. वा. काणे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, राहुल सांकृत्यायन, बिमल राॅय, के. आसीफ, गुरुदत्त, सत्तजित राय, विक्रम साराभाई आदींनी जन्म घेतला होता का, असा प्रश्न त्याला नक्कीच पडावा.\nसर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशापासून ते सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत सर्व क्षेत्रात एक सततची अस्वस्थता भरून राहिली आहे. या अस्वस्थतेला कोणत्याही माध्यमातून वाट मोकळी करून द्यावी तर थेट देशद्रोहाची प्रमाणपत्रे वाटणारी बथ्थड भक्त मंडळी सर्वत्र यथेच्छ टपोरीगिरी करत धाक दाखवत फिरत असतात. समाजात थोडे वेगळे मत मांडणाऱ्यांना घरात घुसून गोळ्या घातल्या जात आहेत व मारणारे कोण असू शकतात याचा सामान्यातल्या सामान्य माणसाला अंदाज असूनही एकही अटक होत नाही. कुणी काय खावे इथपासून ते स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाची चाचणी सक्तीची करावी इथपर्यंत वाट्टेल त्या गोष्टींच्या सक्तीचे इशारे केंद्रातील व विविध राज्यांमधील भाजपचे मंत्री दररोज जारी करत असतात. नोटाबंदीसारखे अर्थशास्त्राच्या परिभाषेत अनाकलनीय असणाऱ्या निर्णयांसाठी कुणीतरी बोकील नावाचे गृहस्थ मधुनच उपटतात व जाॅन म्येनार्ड क्येन्सने त्यांचे फाऊंटनपेन दररोज भरून ठेवावे, व मिल्टन फ्रिडमनने त्यांचा बिछाना अंथरावा अशा थाटात त्याचे समर्थन करतात व देशभरातील भक्तोबांना जणुकाही तुकोबाच सापडल्यासारखे ते त्यांचे भजन करत सुटतात. सर्व प्रसाराध्यमे कणा नसल्यासारखी सरकारच्या पायाशी गिळगिळीत प्राण्यांप्रमाणे सरपटू लागतात. असं एकही क्षेत्र दिसत नाही की जिथे साठत चाललेल्या या अपेक्षाभंगाच्या वाफेला जागा मिळावी. त्यामुळे हा फॅसिजम आहे की धर्मांध हुकुमशाहीचा भाग हा प्रश्न या क्षणी तरी गौणच मानायला हवा.\nमात्र याला दुसरी बाजूही आहे. हा फॅसिजम किंवा धर्मांध हुकुमशाहीचा जो प्रकार आहे त्याच्या विरोधातील राजकीय लढ्याचा कणा किंवा त्या लढ्यातील व्हॅनगार्ड ही काँग्रेस पक्षच असणार आहे, असा समज देशातील काही उदारमतवाद्यांचा झाला आहे. काँग्रेस पक्षाचा देशातील प्रत्येक गावा खेड्यात असलेला विस्तार व स्वातंत्र्यापासून सत्तेची त्याला मिळालेली जोड पाहता देशातील उदारमतवादी परंपरा मानणाऱ्या पक्षांतील तो सर्वात मोठा पक्ष आहे यात वादच नाही. परंतु त्यामुळेच त्या पक्षावर या फॅसिजम वा धर्मांध हुकुमशाहीला संपविण्याच्या जवाबदारीचे ओझेही सर्वाधिकच असायला हवे. भाजप व संघ परिवाराच्या विरोधातील राजकीय लढाई बरोबरच वैचारिक लढाईतही या पक्षाने तितकेच योगदान द्यायला हवे. तसा या पक्षाचा इतिहास दिसत नाही. इतिहास तर सोडूनच द्या परंतु गुजरात निवडणुकीत सर्व मंदिरांना भेटी देणारे या पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहूल गांधी तसेच त्यांच्या गळ्यात जानवे आहे हे ठासून सांगणारे त्यांचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला हे कसले द्योतक आहे\nजर २०१९च्या निवडणुकीत भाजपला चारीमुंड्या चित करायचे असेल तर त्यासाठी भाजपेतर ��दारमतवादी पक्षांची मोट बांधण्याचे कर्तव्य काँग्रेस पक्षाच्याच माथी मारायला हवे. तशी मोट बांधायची झाल्यास निवडणुकीच्या राजकारणात काँग्रेस पक्षाला त्यागाची तयारी ठेवावी लागेल. आम्ही सेक्युलर आहोत. भाजप कम्युनल आहे. त्यामुळे ज्यांना या देशात सेक्युलरिजम टिकायला हवा त्यांनी आमच्या मागे फरफटत या हा हेका योग्य नाही. कारण काँग्रेसचा सेक्युलरिजम हा शहाबानो खटल्याचा निकाल बदलताना आणि त्यानंतर राम मंदिराचे टाळे उघडताना, भिंद्रावालेला प्रचारात घेऊन फिरताना व नंतर त्याचा नायनाट करण्यासाठी स्वर्ण मंदिरात रणगाडे घुसवताना, गुजरात दंगलीनंतर एहसान जाफ्रींच्या घरी पक्षाध्यक्षांनी जाऊ नये म्हणून फिल्डिंग लावताना व इतर असंख्य वेळा समोर आलेला आहे.\nसांगण्याचा मुद्दा इतकाच की सद्य राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करात यांना जसे वाटते तसे त्यांनी करण्यात काहीही अयोग्य नाही. मात्र पिसाळलेल्या कुत्र्याला हाड हाड केलं किंवा यु यु करून चुचकारलं तरी ते चावतच हे त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. त्याच बरोबर गेली साडे तीन वर्षे या सरकारच्या अनेक जनविरोधी गोष्टींच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून एकदाही संघर्ष न करणाऱ्या काँग्रेसने सेक्युलॅरिजम हा त्यांचा पेटंट खचितच नाही, सेक्युलॅरिजमची व्याख्या त्यांच्या ०.०१ टक्का कार्यकर्ते व नेत्यांना घड सांगताही येणार नाही. तेव्हा निवडणुकीच्या राजकारणातील कावेबाजपणा सोडून खऱ्या अर्थाने त्यांनीही उदारमतवाद टिकवण्यासाठी आपण खरोखरीच उदार झालो आहोत, हे दाखविणे हीच काळाची गरज आहे. हा शहाणपणा दोन्ही बाजूंनी दाखविल्यास पुढच्या पिढ्या या इतिहासाला गौरवाने मिरवतील अन्यथा या भयावह वातावरणात कोण कुठे कधी वाफ होऊन उडून जाईल याचा इतिहासही लिहिला जाणार नाही हे लक्षात ठेवलेले बरे.\nलेखक न्यू जर्सी स्थित राजकीय विश्लेषक आहेत.\nअंगात नाही बळ तर चिमटा घे‌उन पळ \nयेचुरींचे तत्वज्ञान : आ‌ऊचा का‌ऊ तो म्हणे मावसभा‌ऊ\nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \nमुखवट्यासोबतचा भोंगळ पुरोगामी अव्यापरेषु व्यापार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/savedi-jugar-ahmednagar/", "date_download": "2018-09-22T08:01:08Z", "digest": "sha1:IR2YY3FNDD7N4TQIPUCEVESRLKFN64VC", "length": 12015, "nlines": 187, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सावेडीतील जुगार क्लबवर रेड | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशद��त तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसावेडीतील जुगार क्लबवर रेड\n18 अटकेत, सहा लाख हस्तगत\nअहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी परिसरात सुरू असणार्‍या जुगार अड्ड्यावर डिवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी तब्बल सहा लाखा मुद्देमाल हस्तगत केला असून पोलिसांनी जागाचा मालकसह 18 जुगार्‍यांना रंगेहात पकडत रोकडसह सहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.\nसागर प्रकाश गर्जे (रा.गुलमाहेर रोड) अंबादास सुदर्शन चैन्नुर (दातरंगे मळ), ज्ञानेश्‍वर मच्छिंद्र दौंडकर (तोफखाना), स्वप्निल राजेंद्र दातरंगे (दातरंगे मळा), विकास मायकल शिंदे (डॉनबासको कॉलनी), रविंद्र सुरेश बारस्कर (झारेकर गल्ली), विशाल क्रांतीलाल गांधी (माळीवाडा), सागर हिरालाल कासवा (पटवर्धन चौक), नंदकिशोर गेंडालाल बिंद्रे (मोचीगल्ली), सचिन दिलीप सुरसे (नालेगांव), सुरज दिपक तोरटकर (शिवाजीनगर), शहानवाय लियाकत शेख (मुकूंदनगर), संतोष लक्ष्मण होनराव (डावरे गल्ली), कुणाल आसाराम कुराने (मुकूंदनगर), हेमंत कुंडलिक गिरवले(गोविंदपूरा), चैतन्य जाधव (जागा मालक) अशी जुगार्‍यांची नावे आहे.\nसावेडीतील हुंडेकरी लॉनच्या पाठीमागे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती डिवायएसपी संदीप मिटके यांना खबर्‍यामार्फत मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे, सफौ. मंडलिक, हेकॉ.घोरपडे, गिरवले, चव्हाण, सलीम शेख, बारवकर, शेख, गाडळीळकर, सुपारे, अभिजित अरकल यांच्या पथकाला त्यांनी छाप्याचे आदेश दिले. या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. पोलिसांनी जुगार अड्ड्यावरील 18 जणांना रंगेहाथ पकडत त्यांच्याकडून जुगार्‍याचे साहित्य, रोकड असा 6 लाख 3 हजार 40 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nPrevious articleराष्ट्रवादी विद्यार्थी परिषद ; आजचा मेळावा उद्या\nNext articleयुवा सेनेच्या युवराजाची ‘भाईगिरी’\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo : अहमदनगर शहरातील कोठला परिसरात मोहरम सवाऱ्यास सुरुवात\nनगरमधील अत्याचार घटनेविरोधात अधिवेशनात आवाज उठविणार\n‘सार्वमत- नगर टाइम्स’ च्या बाप्पांना निरोप\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nसुरेगावातील पाचवीच्या विद्यार्थ्याचा गळा कापणार्‍या वाबळेला जन्मठेप\nस्वाईन फ्लूचे थैमान, आणखी तिघांचा बळी\nरेकॉर्ड ब्रेक… सव्वा पाचला सवारी दिल्लीगेट बाहेर…\nजायकवाडीच्या चार टीएमसी पाण्याबाबत एकत्रित निर्णय घ्यावा लागणार : मधुकरराव पिचड\nअनावश्यक खर्चाला जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी पायबंद घालावा : ना. विखे\nअ‍ॅक्सिस बँकेच्या धास्तीने शेतकर्‍यांची उडाली झोप\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nMahendra Jagtap on नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )\nSanket naikade on नाशिक | सचिन गडाख (वाचक श्रेणी) , सुबक अक्षरे गिरवीन…\nTejas Ghorpade on मतदानातून निवडा ‘ऑनलाईन तेजस’ पुरस्काराचा मानकरी\nजयललितांच्या बायोपिकचे पहिले पोस्टर प्रदर्शित\nअनुष्काला ‘स्मिता पाटील मेमोरियल’ पुरस्कार\nअमेझॉन खरेदी करणार ‘मोअर’\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nजयललितांच्या बायोपिकचे पहिले पोस्टर प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/brokerage-business-share-market-1609876/", "date_download": "2018-09-22T07:25:26Z", "digest": "sha1:FEZIUW7CLU2OX45PN3NFO2DB5R3CW3UO", "length": 22988, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Brokerage business share market | दलाली व्यवसाय : बाजारानुरूप बदलते कल | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nदलाली व्यवसाय : बाजारानुरूप बदलते कल\nदलाली व्यवसाय : बाजारानुरूप बदलते कल\nदेशात आर्थिक वृद्धीचे पुनरुज्जीवन झाले. किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये समभागातील नफा लोकप्रिय होत गेला.\nएक काळ होता जेव्हा फक्त २२ भांडवली बाजाराचे दलाल (ब्रोकर) च्या छोटेखानी अनौपचारिक गटाने मुंबईतील चर्चगेट भागातील वडाच्या झाडाखाली भारतीय शेअर बाजार क्षेत्राचा विस्तार केला. हे उद्योगक्षेत्र भारतातील एक आश्वासक क्षेत्र ठरले. देशात आर्थिक वृद्धीचे पुनरुज्जीवन झाले. किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये समभागातील नफा लोकप्रिय होत गेला. हा उद्योग आता एका भरीव वळणावर येऊन ठेपला आहे. भारताची लोकसंख्या झपाटय़ाने वाढते आहे. वाढत्या समृद्धीची ती संधी आहे. वित्तीय जागरुकता वाढली आहे. निम—शहरी भागांमध्येही त्या क्षमता आहेत. उद्योग क्षेत्रात भांडवलाकरिता मोठी मागणी आहे. तसेच गुंतवणूक बँकिंग आणि सल्लागार सेवा वृद्धिंगत होत आहेत.\nआगामी काळात पाच प्रमुख कल हे भारतीय वाढीच्या आलेखाला आकार देऊ शकतात, असा आमचा विश्वास आहे.\nतंत्रज्ञानाचा फायदा करून घेणे :\n‘डिस्काऊंट ब्रोकरेज’च्या आगमनामुळे उद्योगक्षेत्राला काही प्रमाणात व्यत्यय सहन करावा लागला. पुढची पायरी परिवर्तनशील आहे. त्यात रोबो—अ‍ॅडव्हायजर्स आणि कल्पक अल्गोरिदम ट्रेडिंग प्लॅटफॉम्र्स असतील. रोबो—अ‍ॅडव्हायजर्स हे गुंतवणूकदारांना अल्प दरातील गुंतवणूकविषयक सल्ला वेब—मोबाईल आधारित मंचांद्वारे पुरवतील. ते गुंतवणूकदारांच्या भावना प्रदर्शित करण्यासाठी किंवा विशिष्ट समभागाचे विविध मुलभूत आणि तांत्रिक मापदंडांची मोठय़ा प्रमाणावरील माहिती मिळवून त्याची प्रक्रिया करतील. काही आधीच ट्रेडिंग टूल्स आणि गुंतवणूकदारांकरिता असलेल्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये समाविष्ट असते. ज्यामुळे भांडवली बाजारातील व्यवहाराची प्रकिया सुलभ होते. काही ठिकाणी कस्टमाईज्ड प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येतो. याद्वारे वापरकर्ता स्वत:चे अल्गोरिदम तयार करून सोपी पद्धती – धोरणे सुलभतेने हाताळू शकतील्२ा. काहींनी अशीही अ‍ॅप्लिकेशन्स तयार केली आहेत ज्यामध्ये वापरकर्ते सातत्याने शिफारस नमूद करू शकतील. तसेच याबाबतचे कलही समाज माध्यमांवर सादर करता येतील. याचा फायदा गुंतवणूकदारांना होऊन ते आवडत्या वापरकर्त्यांच्या धोरणांतून मदत मिळवतील.\nमोठय़ा डेटावर सौदा :\nभारतीय दलाली पेढय़ा (ब्रोकरेज हाऊस) आता मोठी माहिती विश्लेषक यंत्रणा बनली आहेत. ते बाजाराची हालचाल आणि डेटा—आधारित शिफारसी देऊ करतात. यामुळे ग्राहकही माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील. आज तांत्रिक विश्लेषण किंवा किंमतीचा परस्पर संबंध नमुना किंवा दिशादर्शकासाठी दलाली हे उद्योग क्षेत्र तांत्रिक विश्लेषण मिळवण्याकरीता क्वचितच ऐतिहासिक डेटाचा वापर करते. बाजारातील काही मंच गुंतवणूकदाराला सरकार आणि केंद्रीय बँकांच्या प्रत्येक हालचाली, विलीनीकरण आणि ताबा, मि���कतीच्या घोषणा इत्यादीचे वृत्त अविरत लक्षावधी पर्यायांनी कळवत असतात.\nग्राहकांना टिकवून ठेवण्यावर वाढते लक्ष्य :\nभांडवली बाजारांमध्ये अलीकडे आलेल्या वाढीमुळे त्वरित ग्राहक तळ विस्तारण्याची कवाडे खुली झाली. दलाली उद्योगक्षेत्र टप्याटप्याने मात्र खात्रीपूर्वक निम शहरी आणि ग्रामीण भागात ग्राहक संपादन तसेच त्यांना टिकवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित करून आहे. त्यांनी कामाच्या प्रक्रियेची पुनर्रचना करत स्वत:ला पुरेसे खंबीर ठेवत ग्राहक समाधानाची खातरजमा केली. अनेक दलाल घराण्यांनी आपल्या ऑनलाइन मंच अद्ययावत केला आणि ग्राहकांचा डेटा निरिक्षण करून त्यांना पुन्हा खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले. आणखी एक पाऊल पुढे म्हणजे दलाली घराण्यांमध्ये वर्तणुकीशी संबंधित विश्लेषण करून ग्राहकांना गरजेनुसार उत्पादने आणि सेवा पुरविल्या जातात. ग्राहकाशी नातेसंबंध बळकट करण्यासाठी वैयक्तिक संपर्क साधला जातो. ग्राहक डेटाचे विश्लेषणदेखील नवीन व्यवसाय संधी निर्माण करणारे ठरते.\nकमी खर्चात कामात वृद्धी :\nव्यापारातील वाढलेली स्पर्धा आणि मंदीचे वातावरण पाहता व्यापारात वाढ करण्याच्या दृष्टीने बहुतांश दलाल कमी मालमत्ता आणि कमी खर्चाची वाट चोखाळत आहेत. काही लोक ‘फ्रेंचाइज मॉडेल’चा मार्ग स्वीकारत आहेत तर भविष्यातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काही जण त्यांच्याच समवयस्कांशी हातमिळवणी करून मजबूत आणि स्थिर दलाल घराणी तयार करण्यासाठी एकत्र येत आहेत. सकारात्मक स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी आणि एकदंर ग्राहक अनुभव सुधारण्याच्या दृष्टीने तसेच किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने समवयस्क सहाय्यक ठरू शकतील. हल्ली ‘डिस्काऊंट ब्रोकर्स’ (सवलत देणारे दलाल) आणि ‘फुल सर्विस ब्रोकर्स’ (संपूर्ण सेवा दलाल) अशी नवी संकल्पना तयार झाली आहे. ‘डिस्काऊंट ब्रोकर्स’ व्यापाराच्या संधी देतात परंतु ते सल्ला देत नाहीत. अशाप्रकारे ते त्यांच्या ग्राहकांना कमी खर्चात सेवा देऊ करतात. तर ‘फुल सर्विस ब्रोकर्स’ हे व्यापाराच्या संपूर्ण संधी देण्यासोबतच ग्राहकांना सल्लादेखील देऊ करतात.\nशाश्वत व्यापार सुनिष्टिद्धr(१५५)त करणे :\nलक्षणीय वचनबद्धता असूनदेखील भारतीय भांडवल व्यापाराच्या चक्रीय स्वरूपामुळे दलाली उद्योग मोठय़ा प्रमाणावर प्रभावित होतो. जोखीम टाळणे आणि समभागांमधून पैसे काढून घेणे यांसारखे निर्णय घेण्यात भारतीय किरकोळ गुंतवणूकदार फार वेळ खर्च करत नाहीत. बाजारातील सततच्या चढ—उताराच्या परिणामांना नियंत्रित करण्याच्या दृष्टीने, अनेक दलाली पेढय़ा त्यांच्या व्यापारात विविधता आणत आहेत तसेच बँकिंग व्यतिरिक्त अन्य आर्थिक सेवा विस्ताराचा संपूर्ण समावेश करता यावा यादृष्टीने त्यांची उत्पादने तयार करत आहेत. एकाच छताखाली विविध वित्तीय उत्पादने देण्याचे महत्त्व लक्षात घेऊन म्युच्युअल फंड वितरण आणि अन्य पक्ष (थर्ड पार्टी) यांकडे जास्त लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.\nउद्योगातील या उदयोन्मुख कल्पनेमुळे घरगुती दलालांना बळकटी मिळू शकेल आणि कामकाजाच्या कठीण वातावरणासाठी आणि व्यापाराच्या चक्रीय स्वरूपाला तोंड देण्यासाठी ते अधिक खंबीर होतील. अलीकडच्या काळात ‘लिक्विड एन्हांसमेंट’ योजना बंद केल्यानंतर तसेच वैकल्पिक व्यवहाराकरिता किमान करारात वाढ केल्यानंतर या उद्योगाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. अशा प्रकारचा दबाव असूनदेखील ‘आयसीआरए’ सारख्या पतमानांकन संस्थेला चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीत दलाली व्यवसायात १२ ते १५ टक्के वाढ होईल, अशी आशा आहे.\n(लेखक रिलायन्स सिक्युरिटीजचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5740678769980919170&title=Yes%20Bank%20Receives%20SEBI%20Approval&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T07:05:54Z", "digest": "sha1:QS5UJKHVF6XMDLKD3LDKI34EKCL4GAPU", "length": 12092, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘येस बॅंके’ला ‘म्युच्युअल फंड’साठी ‘सेबी’कडून मंजुरी", "raw_content": "\n‘येस बॅंके’ला ‘म्युच्युअल फंड’साठी ‘सेबी’कडून मंजुरी\nमुंबई : भारतामधील खासगी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची बॅंक असलेल्या येस बॅंकेने आपल्याला ‘सेबी’कडून (सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) म्युच्युअल फंडाचा व्यवसाय करण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाल्याची घोषणा केली. ‘रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया’ने (आरबीआय) येस बॅंकेला नुकतीच एका म्युच्युअल फंडाला ‘स्पॉन्सर’ करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर ‘सेबी’कडून‘येस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायात उतरण्याची मंजुरी मिळाली आहे.\nयाबद्दल येस बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर म्हणाले, ‘येस अॅसेट मॅनेजमेंट (इंडिया) लिमिटेड (वायएएमआयएल) आपला येस बॅंकेचा बॅंकिंग क्षेत्रातील सर्व अनुभव उपयोगाला आणेल. त्याद्वारे ही बॅंक भांडवली, रिटेल, कॉर्पोरेट तसेच वित्तीय गुंतवणूक संस्थांची विविध कर्जरूपी रकमेचा विनियोग भांडवली बाजार, तसेच कर्ज भांडवली बाजारात परिणामकारकरित्या करील. या उपक्रमाचा येस बॅंकेच्या रिटेल ‘लायबिलीटीज’ आणि संपत्ती व्यवस्थापनाला मदत होईल. त्याद्वारे ‘वायएएमआयएल’ बॅंकेचे ‘DIGICAL’ वितरण जाळे प्रस्थापित करेल. त्याचा उपयोग ग्राहकांना अखंड आणि उत्तम बॅंकिंग अनुभवासाठी होईल. येस बॅंकेच्या ध्येयधोरणांनुसार ‘वायएएमआयएल’ भक्कम पायाभूत तंत्रज्ञानाचा पाया उभारून ग्राहकांना आपल्या गुंतवणुकदारांसाठी सर्वोत्तम सेवा तसेच उत्कृष���ट मानवी भांडवल उपलब्ध करील.’\n‘वायएएमआयएल’चे कामकाज येस बॅंकेच्या लोअर परळ येथील मुख्यालय इमारतीच्या बाहेर चालेल. ‘वायएएमआयएल’ तसेच भक्कम तंत्रज्ञान, वास्तूविशारद, फंड लेखापरीक्षणासाठी भागीदारी, कस्टोडियन सेवा, नोंदणी-बदली एजंट सेवेच्या कामकाजासाठी सेटअप उभारण्यात आला आहे. हे कामकाज पाहण्यासाठी कंपनीचे संचालक तसेच विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत परिपक्व अशा व्यवस्थापकीय टीमची निवड करण्यात आली आहे. ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये सध्या पारंगत आहेत.\nयेस बॅंकेने अंगिकारलेल्या ‘नॉलेज बॅंकिंग’ पद्धतीमुळे बॅंकेला अर्थव्यवस्थेमधील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अनुभवी आणि तज्ज्ञांचे वित्तीय मार्गदर्शन मिळत आहे. या वेगळ्या पद्धतीच्या अनुभवामुळे ‘वायएएमआयएल’ला कर्ज आणि भांडवली बाजारात पुढील सहा महिन्यांमध्ये फंडाचे सादरीकरण करता येणार आहे.\nयेस बॅंकेच्या अलायन्सेस अॅंड रिलेशनशीप्स ड्रीव्हन बाय टेक्नॉलॉजीमुळे (एआरटी) ‘वायएएमआयएल’द्वारे वाढणाऱ्या गुंतवणुकदारांच्या संख्येकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे; तसेच कल्पक वित्तीय मार्ग शोधून ग्राहकांच्या बॅंकिंग अनुभवात क्रांतिकारी बदल घडविले जातील. ‘वायएएमआयएल’तर्फे ‘डिजीटल फर्स्ट’ वितरण जाळे उभारले जाणार आहे. म्युच्युअल फंड क्षेत्रामधील वाढती संधी साधण्यासाठी भक्कम प्रक्रिया आणि सर्वोत्तम मानवी भांडवलाद्वारे हे जाळे उभारले जाईल.\n‘सेबी’ची ही मंजुरी म्हणजे येस बॅंकेच्या भारतीय वित्तीय बाजारपेठेमधील अस्तित्वासंदर्भात एक महत्त्वाचा माइलस्टोन आहे; तसेच बॅंकेला ‘सेबी’कडून नुकतेच ‘कस्टोडियन ऑफ सिक्युरिटीज’ व्यवसाय करण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाली. याखेरीज रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या परवानगीनुसार येस बॅंक आपल्या युएइ आणि अबूधाबी येथील कार्यालयांव्यतिरिक्त लंडन आणि सिंगापूर येथे आपले कार्यालये सुरू करणार आहे.\n‘येस बँके’ला ‘सेबी’कडून परवाना ‘येस बॅंके’ला ‘केअर रेटिंग’द्वारे ‘एएए’ दर्जा ‘फेअरसेंट’ला ‘आरबीआय’चे ‘एनबीएफसी-पी२पी’ प्रमाणपत्र येस बँकेतर्फे निधीची उभारणी ‘लेनदेनक्लब’ला बिगरबँकिंग वित्तीय कंपनीची मान्यता\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्ष��� ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Meenanath-Jadhav-a-devotee-of-Balasaheb-Thackeray-honors-the-of-Nashik/", "date_download": "2018-09-22T07:58:38Z", "digest": "sha1:Q4GVIENEJCLV34ZXT3V2NCYKWJ5HIJQK", "length": 5152, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देणारा नाशिकचा असाही भक्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देणारा नाशिकचा असाही भक्त\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देणारा नाशिकचा असाही भक्त\nकार्यकर्ते अन् समर्थक अनेक असतात. परंतु, त्यापैकी एखादाच निस्सीम भक्त होतो आणि तेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. नाशिकमधील मीनानाथ जाधव असे या भक्ताचे नाव आहे. 20 वर्षांपासून न चुकता तो शिवसेनाप्रमुखांच्या भेटीला जातो. यावेळीही मीनानाथ 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या समाधीवर डोके टेकवून त्यांना मानवंदना देण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहे. केवळ मुंबई येथील भेटच नव्हे, तर घरी आणि दररोज व्यवसायाची सुरुवात करण्यापूर्वीदेखील तो शिवसेनाप्रमुखांची आरती करतो आणि मगच कामाला लागतो.\nराजकारण असो की चित्रपटसृष्टी. या दोन्ही क्षेत्रातील मान्यवरांचे अनेक चाहते असतात. त्यांच्या गोष्टीही थक्क करणार्‍या असतात. नाशिकमधील या मावळ्याने शिवसेनाप्रमुखांची ते ह्यात असेपर्यंत 15 वेळा भेट घेतली. तसेच, आता त्यांच्या जयंतीनिमित्त गेल्या पाच वर्षांपासून तो शिवाजी पार्कवर स्मारकावर डोके टेकविण्यासाठी न चुकता जातो. दोन भगवे झेंडे, मानवंदना देण्यासाठी दोन तुतारीवाले आणि स्मारकावर टाकण्यासाठी जय श्रीराम अक्षरे लिहिलेली शाल तो सोबत घेऊन जातो. घरात बाळासाहेब ठाकरे यांची साडेसहा फुटाची प्रतिमा आणि दुकानातही प्रतिमा लावून तो दररोज सकाळ सायंकाळी न विसरता पूजा अर्चा करतो. नसेल त्या दिवशी घरातील त्याची पत्नी मीना जाधव या पूजा करतात. इतकेच नव्हे, तर त्याने गळ्यात सोन्याच्या लॉकेटमध्ये शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा लावली आहे.\n...तर गणेश विसर्जन करण���र नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Appointed-administrator-on-solapur-district-central-bank/", "date_download": "2018-09-22T07:42:06Z", "digest": "sha1:YFI2DLBFMUNI5TYPR2HV2OQYBKAC3IQJ", "length": 7971, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रशासक जिल्हा बँकेच्या रिकव्हरीच्या मागे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › प्रशासक जिल्हा बँकेच्या रिकव्हरीच्या मागे\nप्रशासक जिल्हा बँकेच्या रिकव्हरीच्या मागे\nशेतकर्‍यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नियुक्‍त केल्याने ठेवीदारांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. तरीही नूतन प्रशासक बँकेची परिस्थिती चांगली असून भीतीचे कारण नसल्याचे सांगत दिलासा देत आहेत. दुसरीकडे वसुलीच्यादृष्टीने दुसर्‍याच दिवशी बैठकावर भर दिला.\nकमालीची थकबाकी आणि नॉबार्डने त्रुटी दाखवून दिल्यानंतर मातब्बर नेते असलेले संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. त्याच्या दुसर्‍याच दिवशी गुरुवारी प्रशासक अर्थात जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी तालुक्यातील सर्व वरिष्ठ शाखा निरीक्षकांची बैठक घेतली. त्यांच्याकडून सर्व शाखांची आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला.\nखासदार, आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषदेतील मोठमोठे पदे भोगलेले, माजी मंत्री असलेल्या संचालकांनीच कोट्यवधीची कर्ज बँकेतून घेतली. मात्र भरण्याचे नाव घेतले नाही. संचालकांनी तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्ज वाटप केले होते. मूल्यांकन कमी असताना त्याच्या अधिकचे कर्ज दिले गेले. नियम धाब्यावर ठेवून वारेमाप कर्ज देऊन स्वकियांनीच बँकेवर कर्जाचा मोठा डोंगर उभा केला. परिणामी बँकेच्या शताब्दी महोत्सवात प्रशासक नियुक्‍त करण्याची पाळी आली. जिल्ह्याचा विकास हा सहकारावरच झाला असला तरी चुकीच्या धोरणामुळे सहकाराचा स्वाहाकार झाल्याचे दिसून आले. आता बँकेचा अधिकार प्रशासकाच्या हाती गेला तरी पूर्वीप्रमाणेच शेतकर्‍यांना कर्जाचे वाटप करवेच लागणार आह��. मात्र मातब्बर नेत्यांकडून वसुली करुन घेणे प्रशासकासमोर मोठे आव्हान राहणार आहे. चालू संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नियुक्‍त झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर वार्‍यासारख्या फिरू लागल्या आहेत. त्यात नेटकरी आपल्या जिल्ह्यातील बँक सुखरूप आहे का हे तपासण्याचे आव्हान करीत आहेत. या कारवाईने राज्यातील इतर जिल्ह्यांतही जिल्हा बँकांवर परिणाम झाला आहे.\nप्रशासक नियुक्‍त झाल्याने ठेवीदारांना धसका, तर दुसरीकडे सर्वसामान्यांना आता प्रशासक नियुक्‍त झाल्याने थकबाकी लवकर वसूल होऊन बँक पूर्वस्थितीत येईल, अशी आशाही वाटू लागली आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून निर्माण झालेली जिल्हा बँक सुस्थितीत यावी, अशी सर्वांचीच धारणा आहे.\nजिल्हा बँकेने 30 सहकारी व खासगी साखर कारखान्यांना बिगरशेती कर्ज दिले. बँकेच्या 14 संचालकांशी संबंधित सहकारी संस्था, खासगी कंपन्यांकडून 31 मार्च 2017 अखेर सुमारे 648 कोटी कर्ज व त्यावरील व्याज 223 कोटी येणे आहे. येणे कर्जांपैकी 351 कोटी मुद्दल व 223 कोटी व्याज असे एकूण 574 कोटी थकीत आहे. बँकेच्या संचालकांनी दहा साखर कारखान्यांना कर्ज मर्यादेचे उल्लंघन करुन कोटींच्या घरात कर्जवाटप केले आहे.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/514194", "date_download": "2018-09-22T07:43:26Z", "digest": "sha1:EHOLHMW5UT7GHCFT23WR6Q3KEWWPGVGP", "length": 5186, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राज्य मंत्रिमंडळ विस्तार आठवडय़ाभरात ? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » राज्य मंत्रिमंडळ विस्तार आठवडय़ाभरात \nराज्य मंत्रिमंडळ विस्तार आठवडय़ाभरात \nऑनलाईन टीम / मुंबई :\nपंतप्रधान नरेंद मोदी यांच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी करण्यात आला. त्यानतंर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या आठवडय़ाभरात होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहेत.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. यामध्ये सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यात बदल करुन त्यांना नव्या खात्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असून, या विस्तारात नव्या चेहऱयांना संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कमी आणि मंत्रिमंडळात फेरबदल जास्त असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.\nदरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या मंत्र्यांच्या खात्यात बदल होणार, कोणत्या नव्या चेहऱयांना यामध्ये संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nजीएसटीसाठी 17 मे रोजी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन\nबस उलटल्याने एकाचा मृत्यू\nसीमाप्रश्नी सुनावणीसाठी तारीख मागणार\nकेडीएमसी करणार कागद बचत\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/tag/dies/", "date_download": "2018-09-22T07:23:53Z", "digest": "sha1:5K3BNZU6MH7UN6A6AHB5ZYVP4DCMF5HN", "length": 7858, "nlines": 185, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "dies | Maharashtra City News", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nकेंब्रिज: ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी…\nश्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\nअवघ्या ५४ व्या वर्षी बॉलिवूडच्या ‘हवा-हवाई’ची म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांची आयुष्याच्या स्क्रीनवरून एक्झिट लाखो चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. श्रीदेवी…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/518353", "date_download": "2018-09-22T07:35:44Z", "digest": "sha1:CNI7ZYMQC2LVQOI2YQ2SMC442U54VWSM", "length": 8057, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रामलिंगखिंड गल्लीतील पार्किंग व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रामलिंगखिंड गल्लीतील पार्किंग व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी\nर���मलिंगखिंड गल्लीतील पार्किंग व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी\nरामलिंगखिंड गल्लीतील रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी न होता पार्किंगसाठी होत आहे. व्यावसायिक व रहिवाशांच्या प्रवेशद्वारावरच वाहने पार्क करण्यात येत असल्याने पार्किंगला शिस्त लावण्यात यावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यानुसार रहदारी पोलीस प्रशासनाने मंगळवारच्या मुहूर्तावर मोहीम राबविली. पण दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे पार्किंग एकाच बाजूला करण्याचा प्रयोग राबविण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.\nरामालिंगखिंड गल्लीतील रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर दुतर्फा चार चाकी आणि दुचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. यामुळे येथील रस्त्याचे रुंदीकरण पार्किंगसाठी करण्यात आले का असा प्रश्न येथील रहिवासी करीत आहेत. दोन्ही बाजूने पार्क करण्यात येणारी वाहने व्यावसायिक आणि रहिवाशांना डोकेदुखीची बनली आहे. व्यावसायिक, रहिवासी आणि वाहनधारकांमध्ये रोज भांडणे होत आहेत. याची दखल घेऊन मध्यंतरी रहदारी पोलिसांनी रस्त्यावर पांढऱया रंगाने मार्किंग करण्याचा प्रयत्न केला. पण बेशिस्त वाहनचालकांनी मार्किंगप्रमाणे वाहने पार्क केली नाहीत. यामुळे शिस्त लावण्याची मोहीम गेल्या सहा महिन्यांपासून रखडली होती.\nपार्किंगबाबतच्या तक्रारी वाढल्याने वाहनधारकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न मंगळवारी पुन्हा एकदा झाला. पण यावेळी एका बाजूला बॅरिकेड्स लावून वाहने पार्किंग करण्यास मज्जाव करण्यात आला होता. दुसऱया बाजूला दुचाकी आणि चार चाकी वाहने पार्क करण्यात आल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. एका बाजूला दुचाकी आणि दुसऱया बाजूला चार चाकी वाहने पार्क करण्यासाठी व्यवस्थित मार्किंगची गरज आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिकांना आणि रहिवाशांना ये-जा करण्यासाठी रस्ता सोडून उर्वरित जागेत वाहने पार्क करण्यासाठी मार्किंग करण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीचे नियोजन रहदारी पोलीस प्रशासनाने करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. मंगळवारी प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या पार्किंग सुविधेमुळे वाहनधारकांसह रहदारी पोलिसांनाही कसरत करावी लागली.\nहिंडलगा येथील गटार कामाचे पाईप परत नेले\nतरूण भारत कार्यालयास सदिच्छा भेट\nफुटपाथवर पार्किंग, व्यावसायिकांचा विळखा\nदहशत माजविण्य��साठी समाजकंटकांचा धुडगूस\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/618145", "date_download": "2018-09-22T07:53:03Z", "digest": "sha1:YQ76ORTONS3BN6L7XBWOPJTECEXWDLCT", "length": 6672, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लॉरिसवर 20 महिन्यांची ‘ड्रायव्हिंग’ बंदी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » लॉरिसवर 20 महिन्यांची ‘ड्रायव्हिंग’ बंदी\nलॉरिसवर 20 महिन्यांची ‘ड्रायव्हिंग’ बंदी\nमद्यपान करून ड्रायव्हिंग केल्याने विश्वचषक विजेत्या कर्णधारावर कारवाई\nफ्रान्सचा विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार हय़ुगो लॉरिस याच्यावर 20 महिन्यांची ड्रायव्हिंग बंदी घालण्यात आली. याशिवाय त्याला दंडही करण्यात आला आहे. मद्यपान करून ड्रायव्हिंग केल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे ब्रिटिश माध्यमांनी बुधवारी सांगितले.\n31 वषीय टॉटनहॅम हॉटस्परचा गोलरक्षक असलेल्या लॉरिसने मद्यपानाची मर्यादा ओलांडल्याचे मान्य केले. 35 मायक्रोग्रॅम मद्यपान करून ड्रायव्हिंग करण्याची मर्यादा आहे. गेल्या महिन्यात मध्य लंडनमध्ये पोलिसांनी त्याला अडविले तेव्हा या मर्यादेहून अधिक मद्यप्राशन केले असल्याचे त्याने सुनावणीत मान्य केल्यानंतर त्याच्यावर ही कारवाई झाली. गेल्या जुलैमध्ये फ्रान्सने विश्वचषक जिंकला, त्या संघाचा लॉरिस कर्णधार होता. 20 महिन्यांच्या ड्रायव्हिंग बंदीबरोबर वेस्टमिन्स्टर न्यायालयाने त्याला 50,000 पौंड्स (65130 डॉलर्स) दंडही ठोठावला आहे.\nवकील हेन्री फिच म्हणाले की, 30 एमपीएच वेगाच्या झोनमध्ये लॉरिस 15 एमपीएच वेगाने कार चालवित असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याने आपली कार अन्य पार्क केलेल्या ठिकाणी नेली आणि नंतर रेड लाईट लावून पुढे नेली. लॉरिसचे वकील म्हणाले की, ‘15 जुलै रोजी जगातील सर्वश्रे÷ व्यक्ती ठरलेल्या लॉरिसला 40 दिवसांनंतर अटक झाली आणि बेडय़ा घालून एक रात्र पोलिस स्टेशनात घालवावी लागल्याने त्याला मानभंगाचा अनुभव घ्यावा लागला.’ या घटनेबद्दल लॉरिसने त्याच्या पाठिराख्यांची माफी मागितली आहे.\nजर्मनी, चिलीची शेवटच्या चारमध्ये धडक\nटोकियो ऑलिम्पिक तिकीट दर जाहीर\nचाचणीस नकार दिल्याने पिंकीच्या जागी रितूची निवड\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5303709366096332085&title=Atlas%20Copco's%20new%20Subsidiary%20Epiroc&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T07:45:15Z", "digest": "sha1:CNTUV62TJMSET4V42FA5WL2Z3BA5NQZV", "length": 8102, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अॅटलास कॉपको ची नवी उपकंपनी ‘एपिरॉक’", "raw_content": "\nअॅटलास कॉपको ची नवी उपकंपनी ‘एपिरॉक’\nपुणे : ‘एपिरॉक’ या आपल्या उपकंपनीने एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून काम करण्यास सुरुवात केल्याचे आणि ग्राहकांना खाणकाम, पायाभूत सुविधा व नैसर्गिक संसाधने या क्षेत्रांतील आघाडीची उत्पादने व सेवा देण्यास सुरूवात केल्याचे ‘अॅटलास कॉपको’ या स्विडिश औद्योगिक कंपनीने जाहीर केले आहे.\nअॅटलास कॉपको व एपिरॉक यांचे व्यवसाया���े मार्ग भिन्न असतील; पण सर्व ग्राहकांच्या फायद्याच्या दृष्टीने त्यांचा नावीन्य व बांधिलकीचा वारसा एकच असेल. अॅटलास कॉपकोची ‘कामगिरीमध्ये एकता व नाविन्याने प्रेरित’ ही एकशे ४४ वर्षांची परंपरा एपिरॉक कायम ठेवणार आहे. कंपनी भारतातील खाणकाम क्षेत्राला नाविन्यपूर्ण व सक्षम स्थानिक ग्राहक सेवेमार्फत अत्यंत उत्पादक उपकरणे देणार आहे.\nयानिमित्त बोलताना ‘एपिरॉक मायनिंग इंडिया लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक जेरी अँडरसन म्हणाले, “आम्ही नव्या बिझनेस एंटिटीविषयी आनंदी असून, खाणकाम व सिव्हिल इंजिनीअरिंग उपकरणे या क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी उत्सुक आहोत. एपिरॉक अर्गोनॉमिक उत्पादने व सेवा देणार असून; त्यामुळे आमच्या ग्राहकांना उत्पादकता, ऊर्जाक्षमता व सुरक्षितता यामध्ये वाढ करण्यासाठी मदत होईल.”\nएपिरॉकचे अद्ययावत कारखाने नाशिक व हैदराबाद येथे असून, बेंगळुरू येथे जागतिक दर्जाचे इंजिनीअरिंग केंद्र आहे. देशभर कंपनीची विक्री व प्रादेशिक कार्यालये आहेत. याशिवाय चॅनेल पार्टनरचे नेटवर्क अत्यंत सक्षम असून, त्यामध्ये समर्पित व उत्साही टीम सहभागी आहे. एपिरॉक इंडियाचे भारतात एक हजारपेक्षा कर्मचारी आहेत.\nTags: PuneAtlas CopcoEpirocJerry Andersonपुणेअॅटलास कॉपकोएपिरॉकजेरी अँडरसनप्रेस रिलीज\nअॅटलास कॉप्कोचे नवीन कॉम्प्रेसर अॅटलास कॉपकोच्या नव्या एअर कॉम्प्रेसरचे उद्घाटन ‘अॅटलास कॉप्को’तर्फे भारतात जागतिक बैठक अॅटलास कॉप्कोमध्ये सोलार पॅनलद्वारे वीजपुरवठा साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-5075/", "date_download": "2018-09-22T07:01:24Z", "digest": "sha1:L74NVYJUOMGXCPOJAA5EDHY7B5YUJDRF", "length": 10813, "nlines": 170, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अन् त्यांनी केले गाईचे डोहाळे जेवण : न्हावीच्या प्रकाश तळ��ले व उज्वला तळेले यांचे गो प्रेम", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n# Video # अन् त्यांनी केले गाईचे डोहाळे जेवण : न्हावीच्या प्रकाश तळेले व उज्वला तळेले यांचे गो प्रेम\nललित फिरके | न्हावी, ता. यावल वार्ताहर : हिंदु धर्मात गायीला माता समजले जाते. गाईच्या उदरात 36 कोटी देवांचा निवास असल्याचे मानले जाते. त्यामुळे गाईची पूजा म्हणजे या सर्व देवांची पूजा केल्याचे पूण्य मिळत अणल्याचा समज आहे. गाय ही कामधेनूहीही समजली जाते. त्यामुळे अशा गायीवर गोपालक आपल्या कुटूंबातील सदस्यांप्रमाणे तीची काळजी घेत असतात.\nअसाचा प्रकार न्हावी येथे पहावायस मिळाला.येथील रहिवासी प्रकाश तळेले व त्यांच्या पत्नी यांनी आपल्या गाभण गाईचे चक्क डोहाळे पुरविले आहेत.\nप्रकाश तळेले व उज्वला तळेले यांची गाय सात महिन्यांची गाभण आहे. आता अधिक मास सुरू असल्याने त्यांनी आपल्या गायीचे डोहाळे पुरविण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी गायीला हिरवी लाल साडी नेसविली. शिंगांना गळ्यात फुलांच्या माळा घालून सजविले. चारही पायात बाजु बंद सारख्या फुलांच्या माळाही बांधल्यात.\nआजुबाजुच्या लोकांना गायीच्या डोहाळे जेवणासाठीचे खास आमंत्रणही दिले. त्यानुसार ब्राम्हणवृंदाच्या मंत्रोच्चारात त्यांनी गायीचे डोहाळे पुरविले. गायीची अधिक मासानिमित्ताने विधीवत पूजा करून पूण्य पदरात पाडून घेतले.\nअन शिर्‍याचे दिले जेवण\nगाईची विधीवत पूजा करण्यावरच हे दाम्पत्य थांबले नाही तर त्यांनी परिरातील लोकांना वरण बट्टी, वांग्याची भाजी व गोड म्हणून शिर्‍याचे जेवण दिले.\nपरिवाराने साजरे केले डोहाळे जेवण\nगायीच्या डोहाळ्यांसाठी प्रकाश तळेले, उज्वला तळेले, त्यांचा मुलगा चेतन तळेले यांनी मोठ्या उत्साहात काम केले. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरीकांनी कौतूक केले असून गावात या आगळ्या वेगळ्या गायीच्या डोहाळे जेवणाची चर्चा होत आहे.\nPrevious articleवादळात जखमी झालेल्या कुसुमबाईंना आर्थिक मदतीचा हात; दवाखान्याचा खर्चही उचलणार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लव��रच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://youthgiri.com/gossip/happy-navratri/happy-navratri-whatsapp-facebook-messages-status-quotes-sms-wishes-in-marathi-font/12252/.html/", "date_download": "2018-09-22T06:49:29Z", "digest": "sha1:PVYATKVLCHCXGIGAFALAPJEJTADG3N3V", "length": 12044, "nlines": 114, "source_domain": "youthgiri.com", "title": "Happy Navratri Whatsapp Facebook Messages Status Quotes SMS Wishes In Marathi Font - Youthgiri.com", "raw_content": "\nलांब साठी नवरात्र हिंदू संस्कृती परंपरा राहतात आणि पिढ्या हिंदू संस्कृती निघून म्हणून तो चालू ठेऊ देतात मजबूत आणि मजबूत मिळत आहे. सर्वोत्तम शुभेच्छा\nभाग्यवान एक मत, पण मत्सर नाही शिकलो आहे आहे. शांती व समृद्धी भरपूर एक आनंदी नवरात्रोत्सव आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा चांगले शुभेच्छा …\nहेच नवरात्रीचे, आपण जोपर्यंत चांगले दैव Ganeshji च्या ट्रंक, त्याच्या पोटात म्हणून मोठे म्हणून संपत्ती व समृद्धी आशीर्वाद जाऊ शकते, आनंद त्याच्या ladoos आणि आपल्या समस्या आपल्या माउस म्हणून लहान असू शकतात. खूप आनंद झाला नवरात्री गोड\nएअर प्रकाश म्हणून त्रास, खोल हिरे म्हणून महासागर, मित्र घन, आणि गोल्ड तेजस्वी म्हणून यशस्वी म्हणून … हे आपण आणि आनंदी नवरात्रीच्या दिवशी आपल्या कुटुंबासाठी शुभेच्छा आहेत प्रेम\nरोज सूर्य उगवतो आम्हाला एक संदेश अंधार नेहमी प्रकाश मारहाण केली जाईल, असे वाईट पराभव सण देणे. आम्हाला त्याच नैसर्गिक नियम अनुसरण करू द्या आणि आनंद घ्या. क्षण आठवणी एकत्र कायमचे माझ्या मनात संलग्न गेले आहेत की क्षण साजरा केला . करा माझी आठवण आपल्याला अधिक या नवरात्री. या नवरात्री चांगले दैव आणि आपण लांब चिरस्थायी आनंद आणते अशी आशा\nरंगीत समारंभ वाटत होता … रंगहीन मला … आणि सण मधुर संगीत … तुझ्या अनुपस्थितीत … कंटाळवाणा आणि गंभीर बनले … नवरात्रीच्या वर आपण गहाळ\nकी हा नवरात्रोत्सव, हसू पूर्ण वर्ष आपण अप आणि प्रकाश आहे. आनंदी वेळा आणि स्वप्नांच्या आशा इच्छा खूप आनंद झाला नवरात्री\n नवरात्र, खूप आनंद झाला नवरात्रीच्या या धार्मिक वृत्तीचा उत्सव आनंद भरले जाऊ शकते\nत्या रिक्त जागांवर, माझे शांत प्रार्थना होते मार्गदर्शन आणि नेहमी आपण संरक्षण करण्यासाठी माँ दुर्गा विचारून, जे काही आपण करणे आणि आपण जेथे आहात\nया विजया Dashmi Godess दुर्गा तिला उत्तम blessings.Wishing तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंदी नवरात्री संपूर्ण माणुसकीच्या usand आशीर्वाद द्या\nनव दुर्गा आशीर्वाद देईल आपण आणि आपल्या कुटुंबातील एक खूप आनंद नवरात्री always.Wish\nनवरात्री 9 भक्ती. अध्यात्म रात्री अर्थ. उत्सव. संगीत. नृत्य. गरबा. Stuti. माँ दैवी आशीर्वाद नेहमी आपल्याबरोबर असू अशी आशा आहे. खूप आनंद झाला आहे नवरात्री\nतिने पृथ्वीवरील राहिला परत करा … देणे आम्हाला घरी, उत्सव होऊ आणि परदेशात … त्यामुळे brightest diyas प्रकाश … गा गोड sangeets सुंदर ऐटबाज पोशाख स्वत: ला सुंदर … ते भव्य नेमलेले पवित्र सण तयारी करा … मौज मध्ये चैन … एक वैभवशाली आहे नवरात्री\nहेच नवरात्रीचे, आपण चांगले दैव आशीर्वाद जाऊ शकते, हा सण, आनंद आणि समृद्धी पुढे काय होणार याची बातमी देणारा असू शकते नवरात्रीच्या पवित्र प्रसंगी येथे या आशेने आहे, येथे आहे, आणि वातावरण आनंद प्रेम & आत्म्याने त्याला भरले आहे सण आपण महान होईल. इच्छा खूप आनंद झाला नवरात्री …\nत्रास दूर फटाके आणि तुमचा आनंद सारखे गुणाकार दहा वेळा फोडणे शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/lg-55eg960-1226cm-55-inch-ultrahd-4k-curved-oled-tv-price-prwsuC.html", "date_download": "2018-09-22T07:29:47Z", "digest": "sha1:4MRS5L43NRXLTCPPQGR5GU4CWIVKEWK4", "length": 14736, "nlines": 363, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लग ५५एग्९६० 122 ६कॅम 55 इंच उलत्रहद ४क करवंद ओलंड तव सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन���स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलग ५५एग्९६० 122 ६कॅम 55 इंच उलत्रहद ४क करवंद ओलंड तव\nलग ५५एग्९६० 122 ६कॅम 55 इंच उलत्रहद ४क करवंद ओलंड तव\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलग ५५एग्९६० 122 ६कॅम 55 इंच उलत्रहद ४क करवंद ओलंड तव\nलग ५५एग्९६० 122 ६कॅम 55 इंच उलत्रहद ४क करवंद ओलंड तव किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये लग ५५एग्९६० 122 ६कॅम 55 इंच उलत्रहद ४क करवंद ओलंड तव किंमत ## आहे.\nलग ५५एग्९६० 122 ६कॅम 55 इंच उलत्रहद ४क करवंद ओलंड तव नवीनतम किंमत Aug 09, 2018वर प्राप्त होते\nलग ५५एग्९६० 122 ६कॅम 55 इंच उलत्रहद ४क करवंद ओलंड तवटाटा Cliq उपलब्ध आहे.\nलग ५५एग्९६० 122 ६कॅम 55 इंच उलत्रहद ४क करवंद ओलंड तव सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 2,79,994)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलग ५५एग्९६० 122 ६कॅम 55 इंच उलत्रहद ४क करवंद ओलंड तव दर नियमितपणे बदलते. कृपया लग ५५एग्९६० 122 ६कॅम 55 इंच उलत्रहद ४क करवंद ओलंड तव नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलग ५५एग्९६० 122 ६कॅम 55 इंच उलत्रहद ४क करवंद ओलंड तव - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलग ५५एग्९६० 122 ६कॅम 55 इंच उलत्रहद ४क करवंद ओलंड तव वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 55 Inches\nडिस्प्ले रेसोलुशन 3840 x 2160 Pixels\nकॉन्ट्रास्ट श Mega Dynamic\nड़डिशनल ऑडिओ फेंटुर्स AC3 (Dolby Digital)\nड़डिशनल विडिओ फेंटुर्स HDTV\nइन थे बॉक्स Main Unit\nइतर फेंटुर्स 4K 3D+\nलग ५५एग्९६० 122 ६कॅम 55 इंच उलत्रहद ४क करवंद ओलंड तव\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=10", "date_download": "2018-09-22T07:03:05Z", "digest": "sha1:IBADZRIKXIEG4HHLFG7RBBWTENM4XK4G", "length": 49652, "nlines": 362, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास cfc@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्�� साधावा.\nमनपाची एकुण रुग्णालये / दवाखाने (3)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड मनपा हददीमध्ये मनपाची एकुण किती रुग्णालये / दवाखाने आहेत\nउत्तर : पिंपरी चिंचवड मनपा हददीमध्ये मनपाची एकुण 8 रुग्णालये व 21 दवाखाने आहेत.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड मनपा हददीमध्ये विशेष, अतिविशेष व इतर सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध असणारे रुग्णालय कोणते\nउत्तर : सर्व पकारच्या वैद्यकीय सेवा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी 18 येथे उपलब्ध आहेत. याशिवाय इतर रुग्णालयातील सेवासुविधांची माहिती मुद्या क्र. 5 मध्ये नमूद आहे.\nप्रश्न : मनपा परीसरात असणा-या रुग्णालये / दवाखाने यांचे पत्ते व संपर्क क्रमांक काय आहेत\n1 यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय संत तुकाराम नगर पिंपरी- 18\n2 तालेरा रुग्णालय काकडे पार्क जवळ, चिंचवडगाव, पुणे – 33,\n3 भोसरी रुग्णालय भाजी मंडई समोर, पीसीएमटी चौकाजवळ,\n4 जिजामाता रुग्णालय जयहिंद हायस्कुल समोर, पिंपरी गाव पुणे 17\n5 आकुर्डी रुग्णालय मनपा शाळेच्या मागे, पुणे मुंबई हायवेजवळ,\nसांगवी रुग्णालय सांगवी मनपा शाळेशेजारी, पुणे-27,\n7 थेरगाव रुग्णालय मनपाच्या टाकीजवळ,गुजरनगर, थेरगाव पुणे 33\n8 यमुनानगर रुग्णालय सेक्टर नं 22, निगडी पुणे 44,\nएम.आर.आय./ सी टी स्कॅनिंग (1)\nप्रश्न : वायसीएम रुग्णालयामध्ये एम.आर.आय./ सी टी स्कॅनिंगची तपासणी करणेसाठी बुकिंग कुठे करता येईल\nउत्तर : वायसीएम रुग्णालय, तळमजला येथे एम.आर.आय सेंटरसाठी संपर्क 020-67332317\nवायसीएम रुग्णालय, तळमजला येथे सि टी स्कॅन सेंटर साठी संपर्क020-67332170\nआंतररुग्ण तथा बाहय रुग्ण सेवा (1)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड मनपाच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणा-या आंतररुग्ण तथा बाहय रुग्ण सेवा सुविधांची माहिती.\nउत्तर : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय- (24 तास सेवा उपलब्ध)\nतातडीक सेवा बाह्यरुग्ण विभाग,\nबाहय रुग्ण व अंतररुग्ण सेवा -\n1. मेडिसिन व आयसीयु\n2. बालरोग चिकित्सा, शस्त्रक्रिया, एन.आय.सी.यु,\n3.मनोविकार उपचार व समुपदेशन\n4. चेस्ट ओ.पी.डी. व क्षयरोग उपचार केंद्र,\n5. त्वचारोग चिकित्सा व उपचार कुष्ठरोग चिकित्सा व उपचार\n7. रुबी एलकेअरचे हदयरोग विभाग\n9. अस्थिरोग चिकित्सा, शस्त्रक्रिया,\n10. नेत्ररोग चिकित्सा, शस्त्रक्रिया, मोतीबिंदु शस्त्रक्रिया\n11. नाक,कान,घसा चिकित्सा, शस्त्रक्रिया\n12. कर्करोग बाहयरुग्ण उपचार,\n13. दंतरोग चिकित्सा, उपचार व शस्त्रक्रिया\n14. प्रसुती व स्त्री रोग चिकित्सा व शस्त्रक्रिया,\n15. सोनोग्राफी व एक्स रे सुविधा\n16. पॅथॉलॉजी लॅबोरेटरी व रक्त संकलन केंद्र.\n17. सरकारमान्य गर्भपात केंद्र नसबंदी शस्त्रक्रिया.\n18. कृत्रिम अवयव केंद्र.\nबाहय रुग्ण सेवा –\n1. मॅमोग्राफी व स्कॅनिंग सेंटर,\n4. ART सेंटर (एच.आच.व्ही. बाधित रुग्णांकरिता मार्गदर्शन व उपचार केंद),\n5. एकात्मिक समुदेशन व तपासणी केंद्र,\n6. आयुर्वेद उपचार पध्दती.\n7. होमिओपॅथी उपचार केंद्र.\n8. ऍ़न्टी रेबीज क्लिनीक\nजन्म मृत्यु नोंदणी विभाग\nतालेरा रुग्णालय- (स.9 ते सायं 5 तज्ञ सेवा व 5 नंतर तातडीक)\nचापेकर बंधु रक्तपेढी (24 तास कार्यरत) तातडीक सेवा बाह्यरुग्ण विभाग,\nबाहय रुग्ण व अंतररुग्ण सेवा -\n2. बालरोग चिकित्सा, शस्त्रक्रिया.\n3. चेस्ट ओ.पी.डी. व क्षयरोग उपचार केंद्र,\n4. त्वचारोग चिकित्सा व उपचार कुष्ठरोग चिकित्सा व उपचार\n6. अस्थिरोग चिकित्सा, शस्त्रक्रिया\n7. नेत्ररोग चिकित्सा, शस्त्रक्रिया, मोतीबिंदु शस्त्रक्रिया\n8. नाक,कान,घसा चिकित्सा, शस्त्रक्रिया\n9. दंतरोग चिकित्सा, उपचार व शस्त्रक्रिया\n10. प्रसुती व स्त्री रोग चिकित्सा व शस्त्रक्रिया,\n11. सोनोग्राफी व एक्स रे सुविधा\n13. सरकारमान्य गर्भपात केंद्र नसबंदी शस्त्रक्रिया.\nबाहय रुग्ण सेवा –\n4. National AIDS Research Institute मार्फत एच.आच.व्ही. एडस्‍ रुग्णांकरिता मार्गदर्शन व उपचार केंद,\n5. एकात्मिक समुदेशन व तपासणी केंद्र.\n6. ऍ़न्टी रेबीज क्लिनीक.\n7. माता बाल संगोपन, राष्ट्रीय आरोग्य कार्यकमांतर्गत सेवा.\nजन्म मृत्यु नोंदणी विभाग\nभोसरी रुग्णालय- (स.9 ते सायं 5 तज्ञ सेवा व 5 नंतर तातडीक)\nबाहय रुग्ण व अंतररुग्ण सेवा -\n2. बालरोग चिकित्सा, शस्त्रक्रिया\n3. चेस्ट ओ.पी.डी. व क्षयरोग उपचार केंद्र,\n5. अस्थिरोग चिकित्सा, शस्त्रक्रिया\n6. नेत्ररोग चिकित्सा, शस्त्रक्रिया, मोतीबिंदु शस्त्रक्रिया\n7. दंतरोग चिकित्सा, उपचार व शस्त्रक्रिया\n8. प्रसुती व स्त्री रोग चिकित्सा व शस्त्रक्रिया,\n9. एक्स रे सुविधा\n11. ऍ़न्टी रेबीज क्लिनीक\n12. सरकारमान्य गर्भपात केंद्र नसबंदी शस्त्रक्रिया\nबाहय रुग्ण सेवा –\n3. एकात्मिक समुदेशन व तपासणी केंद्र.\n4. माता बाल संगोपन, राष्ट्रीय आरोग्य कार्यकमांतर्गत सेवा.\nजन्म मृत्यु नोंदणी विभाग\nजिजामाता रुग्णालय- (स.9 ते सायं 5 तज्ञ सेवा व 5 नंतर तातडीक)\nबाहय रुग्ण व अंतररुग्ण सेवा -\n2. बालरोग चिकित्सा, शस्त्��क्रिया\n3. चेस्ट ओ.पी.डी. व क्षयरोग उपचार केंद्र,\n4. मधुमेह उपचार व चिकित्सा\n६. नेत्ररोग चिकित्सा, शस्त्रक्रिया, मोतीबिंदु शस्त्रक्रिया\n7. प्रसुती व स्त्री रोग चिकित्सा व शस्त्रक्रिया,\n8. एक्स रे सुविधा\n10. ऍ़न्टी रेबीज क्लिनीक.\n11. सरकारमान्य गर्भपात केंद्र नसबंदी शस्त्रक्रिया.\nबाहय रुग्ण सेवा –\n3. एकात्मिक समुदेशन व तपासणी केंद्र.\n4. माता बाल संगोपन, राष्ट्रीय आरोग्य कार्यकमांतर्गत सेवा.\nजन्म मृत्यु नोंदणी विभाग\nआकुर्डी रुग्णालय- (स.9 ते सायं 5 तज्ञ सेवा व 5 नंतर तातडीक)\nबाहय रुग्ण व अंतररुग्ण सेवा –\n1. प्रसुती व स्त्री रोग चिकित्सा व शस्त्रक्रिया,\n2. बालरोग चिकित्सा, शस्त्रक्रिया\n3. चेस्ट ओ.पी.डी. व क्षयरोग उपचार केंद्र,\n6. ऍ़न्टी रेबीज क्लिनीक.\n7. माता बाल संगोपन, राष्ट्रीय आरोग्य कार्यकमांतर्गत सेवा.\n8. सरकारमान्य गर्भपात केंद्र नसबंदी शस्त्रक्रिया.\nबाहय रुग्ण सेवा –\nजन्म मृत्यु नोंदणी विभाग\nसांगवी रुग्णालय- (स.9 ते सायं 5 तज्ञ सेवा व 5 नंतर तातडीक)\nबाहय रुग्ण व अंतररुग्ण सेवा –\n1. बालरोग चिकित्सा, शस्त्रक्रिया\n2. चेस्ट ओ.पी.डी. व क्षयरोग उपचार केंद्र,\n3. प्रसुती व स्त्री रोग चिकित्सा व शस्त्रक्रिया,\n5. ऍ़न्टी रेबीज क्लिनीक.\n6. माता बाल संगोपन, राष्ट्रीय आरोग्य कार्यकमांतर्गत सेवा.\n7. सरकारमान्य गर्भपात केंद्र नसबंदी शस्त्रक्रिया.\nबाहय रुग्ण सेवा –\nजन्म मृत्यु नोंदणी विभाग\nथेरगाव रुग्णालय -(स.9 ते सायं 5 तज्ञ सेवा व 5 नंतर तातडीक)\nबाहय रुग्ण व अंतररुग्ण सेवा –\n1. बालरोग चिकित्सा, शस्त्रक्रिया\n2. चेस्ट ओ.पी.डी. व क्षयरोग उपचार केंद्र,\n3. प्रसुती व स्त्री रोग चिकित्सा व शस्त्रक्रिया,\n5. ऍ़न्टी रेबीज क्लिनीक.\n6. सरकारमान्य गर्भपात केंद्र नसबंदी शस्त्रक्रिया.\nबाहय रुग्ण सेवा –\n3. माता बाल संगोपन, राष्ट्रीय आरोग्य कार्यकमांतर्गत सेवा.\nजन्म मृत्यु नोंदणी विभाग\nयमुनानगर रुग्णालय- (स.9 ते सायं 5 तज्ञ सेवा व 5 नंतर तातडीक)\nबाहय रुग्ण व अंतररुग्ण सेवा –\n1. बालरोग चिकित्सा, शस्त्रक्रिया\n3. चेस्ट ओ.पी.डी. व क्षयरोग उपचार केंद्र,\n4. प्रसुती व स्त्री रोग चिकित्सा व शस्त्रक्रिया,\n6. ऍ़न्टी रेबीज क्लिनीक.\n7. सरकारमान्य गर्भपात केंद्र नसबंदी शस्त्रक्रिया.\nबाहय रुग्ण सेवा –\n3. माता बाल संगोपन, राष्ट्रीय आरोग्य कार्यकमांतर्गत सेवा.\nजन्म मृत्यु नोंदणी विभाग\nरक्तपेढी (ब्लड बँक) (2)\nप्��श्न : पिंपरी चिंचवड शहरामध्ये रक्तपेढी (ब्लड बँक) कोठे आहे रक्तपेढीची कामकाजाची वेळ व त्यासाठी असलेले दर याबाबतची माहिती द्या.\nअ.क. रक्त/ रक्तघटक नाव मनपा रुग्णालयासाठी दर खाजगी रुग्णालयासाठी दर\nयाव्यतिरिक्त खालील खाजगी रुग्णालयांमध्ये रक्तपेढीची सुविधा उपलब्ध आहे. १. आदित्य बिर्ला हॉस्पीटल रक्तपेढी, थेरगाव 020-30717664 २. विश्वेश्वर रक्तपेढी, डी.वाय.पाटील कॉलेज, पिंपरी 020-27423844 ३. पिंपरी सिरॉलॉजीकल इन्स्टीट्युट,खराळवाडी,पिंपरी 020-27421179/27422279\nप्रश्न : पिंपरी चिंचवड ब्लड बँकेमध्ये बुकिंग करणे शक्य आहे का\nउत्तर : होय, आवश्यक रक्तगटाचे रक्त उपलब्ध असल्यास बुकिंग करणे शक्य आहे.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड शहरामध्ये नेत्रदान करावयाचे असल्यास कोठे संपर्क करावा\nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पीटल यांचे संयुक्त् विद्यमाने पी.सी.एम.सी.-आदित्यज्योत नेत्रपेढी आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पीटल येथे कार्यरत आहे. त्यासाठी डॉ. रितेश काकरानिया यांचेशी 020-30717500 या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा.\nप्रश्न : मनपा परीसरात रुग्णवाहिका सेवा यासाठी संपर्क कसा करावा\nउत्तर : मनपा परीसरात खाजगी व मनपा रुग्ण वाहिका सेवा उपलब्ध आहे. याबरोबरच महानगरपालिकेच्या वाय.सी.एम. रुग्णालयामार्फत 11 रुग्णवाहिका 24 तास सेवेसाठी उपलब्ध आहे.\nमहानगरपालिकेच्या हद्दीत रुग्ण वाहतुक करण्यासाठी रु. 110/ प्रती ट्रिप शुल्क आकारले जाते.\nमनपा हद्दीबाहेर रुग्ण वाहतुक करण्यासाठी आरोग्य्‍ वैद्यकीय अधिका-यांची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे व वाहतुकीसाठी प्रति किलोमीटर रु. 10/- इतके शुल्क आकारले जाते.\nपत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे –18\n24 तास उपलब्ध मेडिकल दुकाने (1)\nप्रश्न : पी.सी.एम.सी. मधील 24 तास उघडी असलेली मेडिकल दुकाने कोणती\nउत्तर : पिंपरी चिंचवड शहरामध्ये खालील ठिकाणी २४ तास औषध पुरवठा उपलब्ध आहेत.\n1 आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पीटल 020-30717632\n2 निरामय हॉस्पीटल, चिंचवड 020-7463224\n3 लोकमान्य हॉस्पीटल, निगडी 020-30612010\n4 लोकमान्य हॉस्पीटल, चिंचवड 020-46606822\nजळीत रुग्ण सेवा (1)\nप्रश्न : जळीत रुग्णांकरिता कोणती सेवा उपलब्ध आहे\nउत्तर : जळीत रुग्णांकरिता वाय.सी.एम.रुग्णालयाच्या तातडीच्या विभागामध्ये प्राथमिक उपचार देण्यात येतात. तथापि, पुढील उपचाराकरिता ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे संदर्भित करण्यात येते.\nयाव्यतिरिक्त खालील ठिकाणी जळीत रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयामध्ये उपचाराची सोय उपलब्ध आहे.\nपुणे इंटरनॅशलन बर्न्स ऍ़ण्ड कॉस्मेटीक्स सेंटर,\nशिवगंगा कॉम्प्लेक्स, चांदणी चौक,\nसेवा विकास बँकेच्या वर, भोसरी,\nप्रश्न : वैद्यकीय विभागामार्फत अंपगत्वाचा दाखला देण्यात येतो का\nउत्तर : मपनाच्या वाय.सी.एम. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांचेमार्फत अपंगत्वाचा दाखला विहित अटी शर्तीनुसार देण्यात येतो.\nगरोदर माता व बालके सेवा (1)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयामध्ये गरोदर माता व बालके यांना कोणत्या प्रकारच्या सेवा मोफत मिळतात\nउत्तर : 1 .सर्व गरोदर मातांना गरोदरपणातील तपासण्या, रक्त चाचण्या, सोनोग्राफी (वायसीएम व तालेरा रुग्णालय) व मोफत प्रसुती या सेवा मनपा रुग्णालयातून मोफत पुरविल्या जातात व 30 दिवसापर्यंतच्या नवजात बालकांना मोफत उपचार या सेवा मोफत पुरविल्या जातात (जननी शिशु सुरक्षा योजनांतर्गत) 2 . सर्व बालकांना १६ वर्षापर्यंत मोफत लसीकरण केले जाते.\nखर्चाची बाब पुरुष नसबंदी (सर्व लाभार्थ्यांसाठी) स्त्री नसबंदी (फक्त दारिद्रय रेषेखालील/एस.सी./एस.टी. लाभार्थ्यांसाठी) स्त्री नसबंदी (फक्त दारिद्रयरेषे खालील लाभार्थ्यांसाठी) शेरा\nलाभार्थ्यास मोबदला 100 600 250 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यास जर लाभार्थी स्वत:हुन प्रवृत्त झाल्यास प्रवर्तकास देय असलेली रक्कम लाभार्थ्यास शासननिर्णयानुसार देणेत येते.\nप्रवर्तक (प्रवृत्त व पाठपुरावा करणा-यांसाठी) 200 150 150\nमलेरिया, डेंग्यू आजारांचा फैलाव रोखने (1)\nप्रश्न : मलेरिया, डेंग्यू, यांसारख्या आजारांचा फैलाव कसा रोखण्यात येऊ शकतो व त्यासाठी महानगरपालिका काय करते\nउत्तर : 1 वैयक्तिक पातळीवर घ्यावयाची दक्षता –\nपाण्याचे साठयावर घटट झाकण लावणे,\nआठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे,\nअंगणात गच्चीवर असलेल्या; पाणी साचु शकेल अशा तुटक्याफुटक्या वस्तु नष्ट करणे,\nघरांसमोर खडडा असल्यास बुजविणे,पाणी साचले असेल ते वाहते करणे,\nडास नियंत्रण औषधांचा वापर करणे,\nसेप्टीक टँकच्या पाईपला जाळी बसविणे.\n2 पिंपरी चिंचवड मनपा स्तरावर घेण्यात येणारी प्रतिबंधात्मक कार्यवाही –\nडासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे,\nकिटकनाशक फवारणी व धुर फवारणी करण्यात येते,\nडेंग्यू, मलेरिया व चिकनगुन्या साठी घरांचे सर्वेक्षण, ताप सर्वेक्षण करण्यात येते.\nतसेच ज्या भागात या आजाराचा रुग्ण आढळून येतो त्या भागातील घरांमध्ये किटकनाशक फवारणी व धूर फवारणी करण्यात येते.\nरुग्णांना शासकीय अनुदान (1)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयातून उपचार घेणा-या कोणत्या रुग्णांना शासकीय अनुदान मिळते\nउत्तर : 1.स्त्री व पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करुन घेणा-यास आर्थिक लाभ दिला जातो.\n2.गर्भवती मातांचे वय 19 वर्षांच्या वर आहे व ती अनुसुचित जाती जमातीची व दारिद्रय रेषेखालील असेल व तिने किमान तीन वेळा गरोदरपणी तपासणी करुन घेतली आहे व तीची प्रसुती मनपाच्या रुग्णालयात झाली असेल अशा स्त्रीला जननी सुरक्षा योजनेअंतर्गंत आवश्यक कागदपत्रे असल्यास सात दिवसांत आर्थीक लाभ दिला जातो.\nप्रश्न : जन्म/मृत्युची नोंद कशी करण्यात येते \nउत्तर : 1.जन्म-मृत्युची नोंद करणे कायद्याने बंधनकारक असुन त्यासाठी जन्म-मृत्यु सुचना पत्र भरुन देणे आवश्यक आहे.\n2.जन्म-मृत्युची नोंद ही घटना घडल्यापासुन 30 दिवसांपर्यंत उपनिबंधक यांच्या पातळीवर करता येते. 30 दिवसानंतर परंतु 1 वर्षाच्या आत निबंधक (आरोग्य वैद्यकीय अधिकारी) यांच्या अधिकार कक्षात करता येते.\n3.जन्म-मृत्युची नोंद ही घटना घडल्यापासून 1 वर्षा नंतर करावयाची असल्यास तहसिलदार यांच्या लेखी आदेशान्वये विलंब शुल्क आकारुन करता येते\nप्रश्न : जन्म – मृत्यु चे दाखले कोठे व किती दिवसांत मिळू शकतात \nउत्तर : 1.जन्म – मृत्यु चे दाखले हे उक्त नमूद केलेप्रमाणे नोंद झालेनंतर घटना घडलेल्या हद्यीतील संबंधित खाली नमूद केलेल्या जन्म – मृत्यु कार्यालयात उप निबंधक यांच्यामार्फत विहित नमुन्यात अर्ज करुन व योग्य ती फी भरुन 3 दिवसांनंतर मिळू शकतात. 2.दाखला मिळण्याची ठिकाणे\n1 यशंवतराव चव्हाण स्मृति रुग्णालय 020-67332222\n2 तालेरा रुग्णालय 020-27610042\n3 आकुर्डी रुग्णालय 020-27244035\n4 जिजामाता रुग्णालय 020-27416985\n5 भोसरी रुग्णालय 020-27120089\n6 सांगवी रुग्णालय 020-27280324\n7 खिंवसरा पाटील रुग्णालय,थेरगाव 020-27276613\n8 प्राधिकरण दवाखाना 020-27653890\n9 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर दवाखाना 020-27457189\n10 फुगेवाडी दवाखाना 020-27146117\nप्रश्न : जन्म-मृत्यु दाखले मिळण्यासाठी किती फी लागते \nउत्तर : जन्म-मृत्युची घटना घडल्यापासून २१ दिवसांचे आत नोंदणी झाल्यास प्रमाणपत्राची प्रथम प्रत मोफत देण्यात येते.\nजन्म-मृत्युचा दाखला चालू वर्षाचा असेल तर पहिल्या नक्कल साठी रु.20/- इतका खर्च येतो व त्यापुढील प्रत्येक प्रती साठी रु. 10/-आकारले जातात.\nजन्म-मृत्युचा दाखला हा जुना असेल तर त्याकामी प्रतीवर्ष रु.5/- शोधणावळ फी तसेच उपरोक्त नक्कल फी भरावी लागते.\nप्रश्न : जन्म-मृत्युची नोंद नसल्यास काय केले पाहिजे \nउत्तर : 1.जन्म-मृत्युची नोंद नसल्यास जन्म-मृत्यु ज्या ठिकाणी घडली आहे त्या ठिकाणच्या हद्यीतील वर नमूद करण्यात आलेल्या दवाखाना-रुग्णालयातुन उपनिबंधक यांच्याकडून विहित नमुन्यातील नोंद नसल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करावे व त्यासोबत लागणारी विहित कागदपत्रे मा. तहसिलदार यांचेकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करुन जन्म-मृत्युची नोंद करण्याबाबत आदेश मिळवावा लागतो.\n2.नोंद नसल्याचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी उक्त नमुद केलेल्या हददीतील रुग्णालय-दवाखान्यामध्ये विहित नमुन्यात अर्ज करुन त्याबरोबर त्यावेळेचा रहिवासी पुरावा जोडण्यात यावा.\nप्रश्न : जन्म – मृत्युच्या नोंदीमध्ये दुरुस्तीसाठी काय प्रक्रीया आहे \nउत्तर : जन्म-मृत्युची नोंदी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे हि वर नमूद करण्यात आलेल्या रुग्णालय-दवाखान्या मध्ये उपनिबंधक यांना सादर केल्यानंतर सदर दुरुस्ती प्रकरणे निबंधक वैद्यकीय विभाग, मुख्य कार्यालयास पाठविण्यात येतात व निबंधक यांचाकडून दुरुस्ती आदेश काढण्यात येतो व त्यानंतर उपनिबंधक दुरुस्ती करतात.\nतथापि मा.उपसंचालक आरोग्य सेवा यांच्याकडील परीपत्रक क्र.आमाजीआ/कक्ष-83/नावात बदल/8153-332/2008, दि.8 सप्टेंबर 2008 अन्वये बाळाच्या जन्म नावाची एकदा नोंद झालेवर सदर नोंदीत कोणताही बदल करता येत नाही.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात पोस्ट मार्टेमची सोय कुठे आहे व त्या ‍ठिकाणी शीतगृह आहे का\nउत्तर : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णलयाच्या आवारात नागरिकांच्या सोईकरीता पोस्ट मार्टेम सेंटर सुरु करण्यात आले आहे. तसेच मनपाचे हददीत महाराष्ट्र शासनाच्या औंध येथील जिल्हा रुग्णालयात पोस्ट मार्टेम सेंटर कार्यरत आहे. उपरोक्त दोन्ही ठिकाणी पोस्ट मार्टेम सोय उपलब्ध करुन देणेत आलेली आहे.\nसद्यस्थितीत वायसीएम रुग्णालयाच्या पोस्ट मार्टेम सेंटर मध्ये 36 शव ठेवण्यासाठी शितगृहाची सो�� उपलब्ध आहे.\nप्रश्न : पोस्ट मार्टम करण्यासाठी काय प्रक्रीया असते त्यास उशीर का लागतो \nउत्तर : 1.अकस्मात मृत झालेल्या व्यक्तीचे, मृत्‍युचे कारण नेमके माहित नसल्यामुळे डॉक्टर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना सदर मृत व्यक्तीचे पोस्ट मार्टम करण्याची गरज आहे असे सांगतात, त्यासाठी स्थानिक पोलिस चौकीमध्ये कळविणे आवश्यक असते.\n2.सदर पोलिस तेथे येऊन मृत व्यक्तीचा पंचनामा करतात.\n3.त्यानंतर शव विच्छेदनासाठी पोस्ट मार्टम सेंटरला पाठवितात.\n4.वैद्यकीय अधिकारी शव विच्छेदन करतात.\n5.शव अंतिम विधीसाठी नातेवाईकांकडे सोपविण्यात येते.\n6.शव विच्छेदनाचा अहवाल पोलिसांकडे देतात व त्यांच्यामार्फत नातेवाईकांनाअहवाल प्राप्त होतो.\nम्हणुन सदर प्रक्रियेस उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nप्रश्न : काही अडचणीमुळे शीतगृहात जर शव ठेवावयाचे असल्यास ते वायसीएमच्या शवगारात ठेवता येते काय असल्यास त्यासाठी किती दर आकारण्यात येतो\nउत्तर : होय, वायसीएमच्या शवागरात शव ठेवता येते. त्यासाठी खालीलप्रमाणे दर आकारले जातात.\n1 महापालिकेच्या रुग्णालयातील शव रु. 110/- प्रति दिन\n2 महापालिकेच्या हददीतील इतर रुग्णालयातील शव रु. 220/- प्रति दिन\n3 महापालिकेच्या हददीबाहेरील शव असल्यास रु. 330/- प्रति दिन\nप्रश्न : स्मशान पास कोठे व कसा मिळेल\nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 8 रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी दिलेला मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर स्मशान पास देण्यात येतो. सदरची सेवा ही 8 रुग्णालयांमध्ये 24 तास उपलब्ध आहे. सेवा उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची नावे खालीलप्रमाणे –\n1 यशंवतराव चव्हाण स्मृति रुग्णालय 020-67332222\n2 तालेरा रुग्णालय 020-27610042\n3 आकुर्डी रुग्णालय 020-27244035\n4 जिजामाता रुग्णालय 020-27416985\n5 भोसरी रुग्णालय 020-27120089\n6 सांगवी रुग्णालय 020-27280324\n7 खिंवसरा पाटील रुग्णालय,थेरगाव 020-27276613\n8 प्राधिकरण दवाखाना 020-27653890\n9 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर दवाखाना 020-27457189\n10 फुगेवाडी दवाखाना 020-27146117\nराजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना (4)\nप्रश्न : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना महानगरपालिकेच्या कोणत्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे\nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना उपलब्ध आहे.\nप्रश्न : राजीव गांधी जीवनदायी आ��ोग्य योजनेकरिता कोणकोणते नागरिक पात्र आहेत व त्यामध्ये कोणकोणत्या आजारांवर उपचार उपलब्ध आहेत\nउत्तर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही महाराष्ट्र राज्यातील पिवळे, केसरी रेशनकार्ड धारक तसेच अंत्योदय व अन्नपूर्णा कार्डधारक नागरिकांकरिता मोफत उपलब्ध आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत ९७२ प्रकारच्या प्रक्रिया व शस्त्रक्रियांचा समावेश असून त्यापैकी ३७८ प्रकारच्या शस्त्रक्रिया व उपचार यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत.\nप्रश्न : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेकरिता पात्रतेसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते\nउत्तर : १. पिवळे व केसरी रेशनकार्ड, तसेच अंत्योदय व अन्नपूर्णा कार्ड\n२. वैध ओळखपत्र (उदा. वाहन परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इ.)\n3.नवजात बालकांचे बाबतीत सक्षम प्राधिका-याने जारी केलेला बालकाचा जन्म दाखला तसेच नवजात बालकाचा माता / पित्यासमवेत काढलेला फोटो\nप्रश्न : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत कोणकोणत्या सुविधांचा समावेश आहे\nउत्तर : योजनेमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना अंतररुग्ण सेवा, बाह्यरुग्ण सेवा, औषधोपचार, जेवणाची सुविधा तसेच राज्य शासनाचे परिवहन दराप्रमाणे घरापर्यंत पोचविण्याची सुविधा उपलब्ध आहे.\nप्रश्न : महानगरपालिकेच्या अन्य रुग्णालयांत / दवाखान्यांमध्ये कोणत्या सुविधा मोफत पुरविण्यात येतात\nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये व दवाखान्यांमध्ये पिंपरी चिंचवड शहराचे हद्दीतील पिवळे व केसरी रेशनकार्डधारक नागरिकांना रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सेवा मोफत स्वरुपात पुरविण्यात येतात. तसेच केसपेपरकरिताही शुल्क आकारण्यात येत नाही.\nप्रश्न : महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत सुविधा उपभोगण्याकरिता कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे\nउत्तर : महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये मोफत सेवा प्राप्त करून घेण्याकरिता संबंधित नागरिकांनी त्यांचेकडील पिवळे अथवा केसरी रेशनकार्ड व वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस ��धीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/603595", "date_download": "2018-09-22T07:48:12Z", "digest": "sha1:ZI5OBSCBE3C3FIOOENFKOAE2LTS7XJCP", "length": 10421, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे सावंतवाडीत थाटात उद्घाटन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे सावंतवाडीत थाटात उद्घाटन\nजगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे सावंतवाडीत थाटात उद्घाटन\nसावंतवाडी : 1.जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या येथील पेढीचे उद्घाटन करतांना खासदार नारायण राणे, नीलम राणे. बाजूला ज्वेलर्सचे संचालक आनंद पेडणेकर, संचालिका जयश्री पेडणेकर, आसावरी पेडणेकर, सतीश सावंत. अनिल भिसे\nपहिल्याच दिवशी असंख्य ग्राहकांची भेट\nसावंतवाडी : पेडणेकर ज्वेलर्समधील दागिन्यांची पाहणी करतांना नारायण राणे, नीलम राणे. अनिल भिसे\nकलाकुसरीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या अकराव्या पेढीचे शानदार उद्घाटन सोमवारी येथील कॉलेज रोडवरील रामेश्वर प्लाझा संकुलात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले. झाले. चिपळूणच्या स्वरब्रह्म ढोलपथकाने उद्घाटन सोहळय़ात अधिकच रंगत आणली. राणे यांनी पेढीची पाहणी करून ग्राहकांना सर्व प्रकारच्या सुवर्णलंकार खरेदीसाठी दालन उपलब्ध करून दिल्याबद्दल जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे कौतुक केले.\nयावेळी नीलम राणे, जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जि. प. माजी अध्यक्ष अशोक सावंत, सभापती रवींद्र मडगावकर, उपसभापती निकिता सावंत, स्वाभिमानचे प्रदेश सरचिटणीस संदीप कुडतरकर, तालुकध्यक्ष संजू परब, जि. प. सदस्या शर्वणी गावकर, नगरसेवक राजू बेग, सुधीर आडिवरेकर, दीपाली भालेकर, माजी सभापती प्रमोद सावंत, ऍड. परिमल नाईक, उत्कर्षा सासोलकर, उदय नाईक, दिलीप भालेकर, पेडणेकर ज्वेलर्सच्या संचालिका जयश्री जगन्नाथ पेडणेकर, संचालक आनंद जगन्नाथ पेडणेकर, संचालिका आसावरी आनंद पेडणेकर, शिवानंद पेडणेकर आदी उपस्थित होते.\nप्रारंभी संचालिका जयश्री पेडणेकर, आसावरी पेडणेकर, संचालक आनंद पेडणेकर यांनी खासदार राणे, नीलम राणे यांचे स्वागत केले. पेडणेकर ज्वेलर्सच्या सावंतवाडीतील पे��ीमध्ये असंख्य डिझाईन्सचे दागिने आहेत. या दागिन्यांची पाहणी खासदार राणे आणि नीलम राणे यांनी केली. या पेढीमुळे विविध डिझाईन्सचे दागिने ग्राहकांना एकाच छताखाली खरेदी करता येणार आहेत. ही संधी पेडणेकर ज्वेलर्सने सावंतवाडीकरांना उपलब्ध करून दिली. त्याबद्दल राणे यांनी पेडणेकर ज्वेलर्सचे कौतुक केले. पेडणेकर ज्वेलर्सच्या मुंबईतील दादरमध्ये तीन शाखा तसेच वाशी, डोंबिवली, पनवेल, विरार, मुलुंड, रत्नागिरी, चिपळूण येथे शाखा आहेत. या शाखांमध्ये ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कोकणातही शाखा व्हावी, अशी ग्राहकांकडून मागणी होती. त्यानुसार पेडणेकर ज्वेलर्सने सावंतवाडीत\nग्राहकांच्या मागणीनुसार शाखा सुरू केली. त्याचे उद्घाटन सोमवारी झाले.\nएकाच छताखाली असंख्य डिझाईन्स\nपेडणेकर ज्वेलर्स नावाजलेले ज्वेलर्स आहे. या ठिकाणी विविध डिझाईन्सचे दागिने विक्रीसाठी ठेवण्यात आले. ते पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी ग्राहकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली होती. दागिन्यांचे दालन पाहून ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. एकाच छताखाली असंख्य डिझाईन्सचे दागिने पसंतीनुसार खरेदी करण्याची संधी पेडणेकर ज्वेलर्सने उपलब्ध करून दिल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केली. रात्रीपर्यंत पेढीला असंख्य ग्राहकांनी भेट देऊन खरेदी केली. तसेच भिशी योजनेची माहिती घेतली.\nकोळंब पूल दुरुस्तीसाठी जुलै अखेरपर्यंत ‘डेडलाईन’\nनॅशनल असो.ऑफ फिशरमेन सचिवपदी अरविंद मोंडकर\nआडाळीत साकारणार एफडीडीआयचे इन्स्टिटय़ूट\nशहरांच्या स्वच्छतेसाठी ‘स्वच्छ ऑगस्ट क्रांती’ मोहीम\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/uncategorized/page/28", "date_download": "2018-09-22T07:44:41Z", "digest": "sha1:MTDIK5Y5AKNUELBCCCPNMHUSEYZDE6G6", "length": 9529, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Top News Archives - Page 28 of 534 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमुस्लिम महिलांकडुन मोदींना राखी\nऑनलाइन टीम / वाराणसी बहिण भावाच्या नात्यासंबंधी मानण्यात येणाऱया ‘रक्षा बंधन’ या विशेष सणानिमित्त मान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष राखी पाठविण्यात आली आहे. वाराणसी मुस्लीम महिला संघटनेच्यावतीने ही राखी पाठविण्यात आली आहे. सन 2013 पासुन दरवर्षी या संघटनेतर्फे मोदीजींना राखी पाठविण्यात येत असल्याचे या संघटनेच्या सदस्यांनी यावेळी सांगितले.Full Article\nरायगडमध्ये शिवशाही बसचा अपघात, 31प्रवासी जखमी\nऑनलाईन टीम / मुंबई : रायगड जिलह्यातील लोणेरेजवळ राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बस उलटून झालेल्या अपघतात 31 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...Full Article\nखड्डे दाखल्याबद्दल आदित्य ठाकरेंना हजार रूपये पाठवा ; धनंजय मुंडे\nऑनलाईन टीम / मुंबई : खड्डा दाखवा बक्षीस मिळवा योजनेतील हजार रूपये आता मित्रपक्ष शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठवा, असा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ...Full Article\nभाऊ रंगारींनी केली गणेशोत्सवाची सुरूवात ;पुणे मनपाच्या वेबासाईटवर माहिती\nऑनलाईन टीम / पुणे : पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कुणी केली लोकमान्य टिळकांनी की भाऊ रंगारी यांनी लोकमान्य टिळकांनी की भाऊ रंगारी यांनी यावरुन यावषीही नव्याने वाद उभा राहण्याची शक्मयता आहे. कारण, पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर ...Full Article\nकोकण म्हाडाची लॉटरी सोडत आज\nऑनलाईन टीम / मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीची आज, शनिवारी सोडत काढण्यात येणार आहे. वांदे येथील म्हाडाच्या मुख्यालयात सकाळी 10 वाजता 9,018 घरांसाठी सोडत निघेल. तब्बल 55 हजार ...Full Article\nठेवीदारांचे वाटोळे करणाऱया ‘शुभ कल्याण’च्या दिलीप आपटेला अटक\nऑनलाईन टीम / बीड : ठेवीदारांना जवळपास 10 कोटींपेक्षा जास्त रकमेला गंडा घातल्याप्रकरणी शुभ कल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन दिलीप अपटेला अटक करण्यात आली आहे. ठेवीदारांना जास्त व्याजदराचे आमिष ...Full Article\nगुप्तधनासाठी चिमुकलीचा बळी देण्याचा प्रयत्न, तीघे ताब्यात\nऑनलाईन टीम / औरंगाबाद : गुप्तधनासाठी चिमुकलीचा बळी देण्याचा प्रत्यन झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत उघडकीस आली आहे. फुलंब्री तालुक्यातील रांजणगावमध्ये एका चिमुकलीचा बळी दिला जणार होता. मात्र अंधश्रद्धा निर्मुलन ...Full Article\nमी पुन्हा मुख्यमंत्री होणार\nऑनलाइन टिम / बेंगळूरू ‘मी पुन्हा मुख्यमंत्री होणार व अधिकार पदाची सुत्रे स्विकारणार’ असा आत्मविश्वास कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी व्यक्त केला. हासन येथील होळेनरसिंहपूरमधील मंडय़ा या गावाला भेटीवेळी ...Full Article\nयुएईने केरळला 700 कोटींची मदत जाहीर केल्याची बातमी खोटी \nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : केरळमधील पुरग्रस्तांना युएई सरकारने जाहीर केलेल्या 700 कोटींच्या मदतीनी वरून देशात गदरोळ माजला असतनाच आता या मदतीबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.भारतात अशा ...Full Article\nआईच्या अस्थी कुरियरने पाठवा, पोटच्या मुलीची अजब मागणी\nऑनलाईन टीम / पालघर : निधन झालेल्या आपल्या आईच्या अंत्यसंस्कारला येऊ न शकलेल्या मुलीने चक्क अस्थी कलश कुरियर करण्याची मागणी गावकऱयांकडे केल्याची माहिती समोर आली आहे. पालघर जिह्यातील मनोर ...Full Article\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-newsgram-today-main-headline-7/", "date_download": "2018-09-22T07:00:07Z", "digest": "sha1:JEDPXJCOUCRQZSCBYX73QWFGIO2JGE4B", "length": 8010, "nlines": 181, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPrevious articlePhotoGallery : श्रावणमासामुळे फराळाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी गर्दी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nMahendra Jagtap on नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )\nSanket naikade on नाशिक | सचिन गडाख (वाचक श्रेणी) , सुबक अक्षरे गिरवीन…\nTejas Ghorpade on मतदानातून निवडा ‘ऑनलाईन तेजस’ पुरस्काराचा मानकरी\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\n406 घरकुलांसाठी 24 कोटींचा प्रस्ताव\nपाळधी बायपासजवळ मोटारसायकल-स्कूलव्हॅनच्या धडकेत तिघे ठार\nवैद्यकीय महाविद्यालयाची सहाय्यक संचालकांकडून पाहणी\nरेल्वेतून पर्स लांबविणार्‍या चोरट्यास अटक\nओव्हरटेकच्या प्रयत्नात भरधाव मोटारसायकल स्कूलव्हॅनवर धडकली\nसुरेगावातील पाचवीच्या विद्यार्थ्याचा गळा कापणार्‍या वाबळेला जन्मठेप\nस्वाईन फ्लूचे थैमान, आणखी तिघांचा बळी\nशहराचा विकास हेच ध्येय – उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=11", "date_download": "2018-09-22T08:00:18Z", "digest": "sha1:YJQJIWLPRUYMHZCGA6QFT54ZUPYEKIZT", "length": 20759, "nlines": 129, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास ptax@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nप्रश्न : मिळकतकराची आकारणी कोणत्या मिळकतींवर केली जाते \nउत्तर : महापालिकेच्या कार्यक��षेत्रातील सर्व इमारती व मोकळ्या जमिनींवर मिळकतकराची आकारणी केली जाते.\nप्रश्न : इमारतीची करआकारणी करताना कारपेट/बिल्टअप क्षेत्रफळांपैकी कोणते क्षेत्रफळ विचारात घेतले जाते \nउत्तर : इमारतीची करआकारणी करताना मिळकतीचे बिल्टअप क्षेत्रफळ विचारात घेतले जाते.\nप्रश्न : मिळकतीवर करआकारणी कशा प्रकारे केली जाते \nउत्तर : मिळकतीच्या खालील बाबी विचारात घेऊन करआकारणी केली जाते :\n1) मिळकतीचे बिल्टअप क्षेत्रफळ\n2) मिळकतीचे प्रकार – निवासी / बिगरनिवासी / मिश्र / औद्योगिक / मोकळ्या जागा\n3) मिळकत ज्या विभागात आहे, त्या विभागातील वार्षिक करयोग्यमूल्याचा प्रती चौरस फूट दर\n4) बांधकामाचा प्रकार – आर.सी. बांधकाम / साधे बांधकाम / पत्रा शेड\nप्रश्न : मिळकतीवर करआकारणीची कार्यवाही किती दिवसात पूर्ण केली जाते \nउत्तर : करआकारणीबाबत हरकत न आल्यास 21 दिवसात व हरकत आल्यास 45 दिवसात मिळकतीवर करआकारणीची कार्यवाही पूर्ण केली जाते.\nमिळकतकराचे बिल व भरणा (7)\nप्रश्न : मिळकतकराचे बिल कुठे मिळेल \nउत्तर : 1) सर्व मिळकतधारकांना मिळकतकराच्या बिलाचे वाटप महापालिका कर्मचारी मिळकतीच्या ठिकाणी करतात.\n2) मिळकत ज्या विभागीय करसंकलन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येते, त्या विभागीय कार्यालयात किंवा महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर e-services मध्ये Property tax & water tax या link वरही मिळकतकराचे बिल मिळेल.\nप्रश्न : मिळकतकर भऱण्याची अंतिम मुदत काय असते \nउत्तर : पहिली सहामाही दिनांक 01 एप्रिल ते 30 सप्टेंबर,या कालावधीची संपूर्ण मिळकतकराची रक्कम भरण्यास दिनांक 30 सप्टेंबर अखेर अशी मुदत असून, दुसरी सहामाही दिनांक 01 ऑक्टोबर ते 31 मार्च,या कालावधीची संपूर्ण मिळकतकराची रक्कम भरण्यास दिनांक 31 डिसेंबर अखेर अशी मुदत देण्यात आलेली आहे.\nप्रश्न : मिळकतकर वेळेत भरला नाही तर किती दंड अथवा विलंबशुल्क भरावे लागते \nउत्तर : 1) पहिल्या सहामाहीची रक्कम ३० सप्टेंबर अखेर न भरल्यास दिनांक १ ऑक्टोंबरपासून प्रती महा २% व दुस-या सहामाहीची रक्कम ३१ डिसेंबर अखेर न भरल्यास दिनांक १ जानेवारीपासून प्रती महा २% दराने मनपा दंडाची आकारणी करते.\n2) थकबाकी रक्कमेवर प्रती महा २% दराने शास्तीची आकारणी केली जाते.\n3) विहित मुदतीत मिळकतकराची रक्कम भरणा न केल्यास शिक्षणकर, रोजगार हमी कर या शासनकरावर वार्षिक १% दराने शिक्षणकर नोटीस फी व रोजगार ह��ी कर नोटीस-फीची आकारणी केली जाते.\nप्रश्न : मिळकतकराचे बिल अथवा मिळकतकराची आकारणी यांबाबत तक्रार असल्यास कुठे संपर्क साधावा\nउत्तर : मिळकत ज्या विभागीय करसंकलन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येते, त्या विभागीय कार्यालयामध्ये तक्रारीच्या निराकरणासंदर्भात संपर्क साधावा.\nप्रश्न : मिळकतकराचा भरणा कोणत्या स्वरुपात व कुठे स्वीकारला जातो \nउत्तर : 1) मिळकतकराची रक्कम रोख/चेक/ ऑनलाईन स्वरुपात स्वीकारली जाते.\n2) करसंकलन-विभागाच्या 15 विभागीय कार्यालयांत किंवा महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये रक्कम रोख/चेकने या मिळकतकराची रक्कम स्वीकारली जाते.\n3) महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in>e services> Property & Water tax या संकेतस्थळावर मिळकतकराची रक्कम ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.\nप्रश्न : धनादेश, पे ऑर्डर कोणाच्या नावे काढावी \nउत्तर : धनादेश, पे ऑर्डर आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांच्या नावे काढावी.\nप्रश्न : मिळकतकर ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे का \n3) खालील नमूद केल्याप्रमाणे आपल्या मिळकतीचा क्रमांक Enter करून Show बटणावर click करा.\n4) आपल्या मिळकतीचा तपशील तपासून Make Payment वर click करा.\nसवलत व योजना (2)\nप्रश्न : मिळकतकरामध्ये सवलत मिळावी यासाठीच्या काही योजना आहेत काय\nउत्तर : संपूर्ण मिळकतकराचा भरणा थकबाकीसह 30 जूनपर्यंत केल्यास चालू वर्षाच्या संपूर्ण सामान्यकरात खालीलप्रमाणे सवलत दिली जाते.\n1) माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक यांच्या राहत्या निवासी घराच्या सामान्यकरात 50% सवलत\n2) फक्त महिलांच्या नावे असलेल्या राहत्या निवासी घरास सामान्यकरात 50% सवलत\n3) निवासी वापराच्या स्वतंत्र नोंद असलेल्या मिळकतीस सामान्यकरात 10% सवलत\n4) बिगरनिवसी/औद्योगिक/ जमिनी इ. मिळकतीस सामान्यकरात 05% सवलत\nयापैकी एकाच सवलतीचा लाभ मिळकतधारकास घेता येईल. (या सवलतींचा लाभ घेण्यासाठी दोन्ही सहामाहीची संपूर्ण बिलाची रक्कम आगाऊ भरण्याची मुदत 30 जूनपर्यंत आहे)\nप्रश्न : करमाफी कोणत्या मिळकतीस लागू आहे \nउत्तर : ज्या मिळकतीचा सार्वजनिक, धार्मिक पूजा / अर्चेसाठी वापर होतो व ज्‍या मिळकती धर्मादाय प्रयोजनासाठी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहेत, अशा मिळकतींना करमाफी मिळते.\nप्रश्न : ग्रीन बिल्डींग रेटींगसाठी मिळकतकरात काही सवलत आहे का\nउत्तर : बांधकाम परवानगी विभागामार्फत देण्यात येणा-या अंतिम भोगवटापत्रकाच्या वेळेस अंतिम ग्रीन बिल्डींग सर्टिफिकेट देण्यात येणा-या मिळकतीस सामान्यकरात खालीलप्रमाणे सवलत आहे (स्टार रेटिंगचे तपशील महापालिकेच्या वेबसाईटवर पहावेत)\n3 स्टार रेटिंग – 5% रक्कम सवलत\n4 स्टार रेटिंग – 08% रक्कम सवलत\n5 स्टार रेटिंग – 10% रक्कम सवलत\nप्रश्न : मिळकतीच्या करआकारणी प्रकरणी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत \nउत्तर : 1) जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रे (खेरदी-खत / इंडेक्स II / 7/12 उतारा / सिटीसर्व्हे उतारा\n2) बांधकामपरवाना विभागाकडील खालील कागदपत्रे :\nI.\tबांधकाम परवाना दाखला\nII.\tबांधकाम पूर्णत्वाचा दाखला\nIII.\tबांधकाम मंजूरीचा नकाशा\nएम.आय.डी.सी/प्राधिकरण क्षेत्रातील मिळकतींबाबत वेगळी कागदपत्रे आवश्यक आहेत.\nमिळकतीची करआकारणी करताना कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही. तथापि मिळकतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मिळकतधारकाने १५ दिवसांच्या आत महापालिकेस कळविणे बंधनकारक आहे.\nप्रश्न : एम.आय.डी.सी/प्राधिकरण क्षेत्रातील मिळकतींच्या करआकारणी प्रकरणी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत \nउत्तर : एम.आय.डी.सी व प्राधिकरण क्षेत्रातील मिळकतीसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे :\n1) ताबा पत्र व रजिस्टर अग्रीमेंट\n2) रजिस्टर बक्षीसपत्र / वाटणीपत्र\nमिळकतीची करआकारणी करताना कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही. तथापि मिळकतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मिळकतधारकाने 15 दिवसाच्या आत महापालिकेस कळविणे बंधनकारक आहे.\nप्रश्न : मिळकतीचे वारसा हक्काने हस्तांतरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती \nउत्तर : वारसा हक्काने हस्तांतरण करण्याकरिता खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :\n1) मिळकतधारकाचा मृत्यू दाखला\n2) वारसाहक्काबाबत प्रतीज्ञापत्र / कोर्ट-प्रमाणपत्र\n3) रजिस्टर्ड मृत्यूपत्र असल्यास त्याची सत्यप्रत/ इच्छापत्राची सत्यप्रत\n4) चालू आर्थिक वर्षाअखेर संपूर्ण कर भरलेली पावती\n5) हस्तांतरण फी करयोग्य मूल्याच्या 1%\n6) महानगरपालिका मिळकतकर उतारा\nवाढीव बांधकामाची करआकारणी (1)\nप्रश्न : वाढीव बांधकामाची करआकारणी करताना आकारणी झालेल्या पूर्वीच्या जुन्या दरानेच केली जाते का\nउत्तर : नाही, वाढीव बांधकामाची करआकारणी चालू सरकारी वर्षाच्या प्रचलित दरानेच केली जाते.\nमिळकतीच्या वापरात बदल (1)\nप्रश्न : निवासी मिळकतीच्या वापरात बदल करुन बिगरनिवासी वापर सु��ु केल्यास करआकारणी कशी केली जाते \nउत्तर : मिळकतीच्या वापरातील बदलास परवानगी असल्यास बिगरनिवासी वापराच्या प्रचलित दराने करआकारणी केली जाते.\nप्रश्न : मिळकतीच्या हस्तांतरणाकरिता आवश्यक कागदपत्रे कोणती \nउत्तर : मिळकतीच्या हस्तांतरणाकरिता खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :\n1) मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदीखत/ इंडेक्स II)\n2) मूळ मालकाचा अथवा सोसायटी असल्यास सोसायटीचा ना हरकत दाखला,\n3) चालू आर्थिक वर्षाअखेर संपूर्ण कर भऱलेली पावती\n4) हस्तांतरण फी - करयोग्य मूल्याच्या 1%\n5) महानगरपालिका मिळकतकर उतारा\nप्रश्न : मिळकतीच्या हस्तांतरणाची कार्यवाही किती दिवसात पूर्ण केली जाते \nउत्तर : मिळकत - हस्तांतरण करण्याबाबत हरकत नसल्यास 21 दिवसात व हरकत आल्यास 45 दिवासात मिळकत हस्तांतरणाची कार्यवाही पूर्ण केली जाते.\nप्रश्न : मिळकतीचा उतारा कुठे मिळेल \nउत्तर : मिळकत ज्या विभागीय करसंकलन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येते, त्या विभागीय कार्यालयामध्ये रक्कम रुपये 10/- फी भरणा केल्यानंतर मिळकत उतारा मिळेल.\nप्रश्न : मिळकतधारकाची थकबाकी नसल्याचा दाखला कुठे मिळेल\nउत्तर : मिळकत ज्या करसंकलन विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येते, त्या विभागीय कार्यालयामध्ये रुपये 5/- दाखला फी व मिळकतकराची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर थकबाकी नसल्याचा दाखला मिळेल.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5235238304502955187&title=Meeting%20for%20Pune%20Metro&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T07:35:27Z", "digest": "sha1:AFHIYQYK6AQQ7NZWLYEWEPYE76WMFBYD", "length": 6477, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुणे मेट्रो बैठक", "raw_content": "\nपुणे : ‘पुणे मेट्रोच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात उद्भवणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी लवकरच महानगर पालिका, संरक्षण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय या प्रत्येक विभागाशी स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे,’ खासदार अनिल शिरोळे यांनी पुणे मेट्रोचे अध्यक्ष ब्रजेश दीक्षित यांच्यासोबत १० जानेवारी र���जी घेतलेल्या बैठकीनंतर सांगितले.\nपीएमपीएमएलशी संबधित असलेला, स्वारगेट येथील मल्टीनोडल हबसंबंधी प्रश्न, तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा करून तातडीने सोडविणार असल्याची माहिती नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी बैठकीत दिली.\nमेट्रोच्या कामामुळे कर्वे रस्त्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, पुढील आठवड्यात महानगरपालिका अधिकारी तसेच वाहतूक विभाग यांच्यासमवेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती शिरोळे यांनी दिली.\nTags: PuneAnil ShiroleSiddharth ShiroleMetro Meetingपुणेअनिल शिरोळेसिद्धार्थ शिरोळेमेट्रो बैठकप्रेस रिलीज\nपुण्यात अत्याधुनिक व स्वयंचलित ई-टॉयलेट शिरोळे यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा उज्वला योजनेमुळे महिलांना सन्मान दिव्यांगांना बॅटरीवरील स्कूटरचे वाटप लोहगाव विमानतळ पायाभूत समितीची बैठक\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-17-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%85/", "date_download": "2018-09-22T06:49:36Z", "digest": "sha1:DZMRXIUT2YFCVY7KL23FOMC3EUPUHFZI", "length": 10031, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यावर्षीही 17 शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयावर्षीही 17 शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर\nमहापालिका शिक्षण विभाग : मागील वर्षीच्या 7 शाळांचा समावेश\n15 जूननंतर सुरू झालेल्या शाळांना 1 लाख रूपये दंड\nपुणे – महापालिकेच्या शिक्षण विभागाने मागील वर्षी 29 तर, या वर्षी 17 शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यातील 7 शाळा मागील वर्षीही अनाधिकृत होत्या. तसेच यावर्षीदेखील अनाधिकृत शाळांच्या यादीत आहेत. त्यामुळे या शाळांना आता पालिकेकडूनच अभय मिळते आहे का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.\nराज्यस्तरावरील सरकारी परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र न घेता राज्यमंडळ तसेच ��न्य शिक्षण मंडळाच्या शाळा सुरू असतात. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यानुसार ही यादी त्या-त्या स्थानिक पातळीवर जाहीर करणे गरजेचे आहे. याबाबत राज्य शासनाकडून वेळोवेळी सूचना येतात, तरीही याबाबत प्रभावी अंमलबजावणी मात्र होत नाही. मागील वर्षी पालिकेने ज्या 29 शाळांची यादी जाहीर केली होती. त्यातील 7 शाळा यंदाच्या वर्षीदेखील अनधिकृतच्या यादीत आहेत. यामध्ये रोझरी स्कूल, महात्मा गांधी इंटरनॅशनल स्कूल, इ कोल हेरिटेज स्कूल, द होली मिशन इंग्लिश मिडियम स्कूल, न्यू होरिझोन स्कूल, दर ए अर्कन उर्दू स्कूल व ज्ञानप्रबोधिनी शाळेचा समावेश आहे.\nदरम्यान ही अनधिकृत शाळांची यादी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा सुरू होण्यापूर्वी जाहीर करणे अपेक्षित असताना यंदा ही यादी सर्व शाळांमध्ये प्रवेश झाल्यानंतर सुरू झाली. त्यामुळे अर्थातच आता विद्यार्थ्यांचे कारण पुढे करत या शाळा सुरू ठेवल्या जातील, असे निदर्शनास येते आहे. दरम्यान या शाळांकडून किती दंड वसूल केला, याचीही ठोस माहिती जाहीर नसल्याने सर्वत्र अनधिकृत शाळांचा अनागोंदी कारभार चालत असल्याचे समोर येते आहे.\nशिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 18 नुसार शासन अथवा स्थानिक प्रशासनाच्या परवानगी अथवा मान्यतेशिवाय सुरू असणाऱ्या शाळांवर कारवाई करणे आवश्‍यक आहे. 15 जूननंतर या शाळा सुरू राहिल्यास अनधिकृत शाळेच्या व्यवस्थापनास 1 लाख रूपये दंड व जोपर्यंत शाळा बंद होत नाही, तोपर्यंत प्रतिदिन 10 हजार रूपये दंडाची तरतूद आहे.\nकाही अनधिकृत शाळांच्या मान्यतेच्या प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्या मागील वर्षी आणि या वर्षीही अनधिकृत शाळांमध्ये दिसत आहेत. या शाळांकडून किती दंड वसूल केला, हे आत्ताच सांगता येणे कठीण आहे. परंतु दंडात्मक कारवाई होत असते.\n-शिवाजी दौंडकर, प्रभारी शिक्षणप्रमुख, महापालिका शिक्षण विभाग\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारतातून धातूचे पाईप आयात करण्यावर अमेरिकेचे प्राथमिक निर्बंध\nNext articleमहाविद्यालये, विद्यापीठांच्या आवारात जंक फुड विक्रीवर बंदी घालावी\n18 ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट मिरवणूक\nशारदा गजाननाची मिरवणूक हलत्या झोपाळ्यावरून\nविश्‍वविनायक रथात निघणार वैभवशाली मिरवणूक\nमहापालिकेकडून 33 ठिकाणी ‘हिरकणी कक्षा’ची उभारणी\nभ���्तांच्या आशा पूर्ण करणारा… आशापूरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4/", "date_download": "2018-09-22T07:24:15Z", "digest": "sha1:F2UV7CTXQIMU6QP5IVVOPH6GEK6TVID4", "length": 9044, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वरामुळे विवेक अग्निहोत्रीचे अकाउंट ब्लॉक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वरामुळे विवेक अग्निहोत्रीचे अकाउंट ब्लॉक\nस्वरा भास्करबाबत एक आक्षेपार्ह ट्‌विट करणे विवेक अग्निहोत्रीला महागात पडले आहे. या एका ट्‌विटमुळे त्याला त्याचे ट्‌विटर अकाउंटच गमवावे लागले आहे. स्वराने केलेल्या तक्रारीवरून ट्‌विटरनेच ही कारवाई केली आहे. ट्‌विटरने विवेक अग्निहोत्रीचे अकाउंटच ब्लॉक करून टाकले आहे.\nखरे तर हे सगळे प्रकरण थेट स्वरा किंवा विवेक अग्निहोत्रीशी संबंधित नाही. केरळमध्ये एका बिशपवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या ननशी संबंधित आहे. केरळमधील आमदार पी.सी. जॉर्ज यांनी या ननवर बेताल टीका केली होती. त्यावरून सोशल मीडियावरून या जॉर्ज महाशयांवर खूप टीकाही झाली. महिलांबाबत अशी आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल स्वरा भास्करनेही जॉर्ज यांच्यावर टीका केली होती. जॉर्ज यांची टीका म्हणजे “अत्यंत लाजिरवाणी, बेशरम आणि हीन दर्जाची होती. भारतातील राजकीय आणि धार्मिक बाबतीतला हा गैरव्यवहारच आहे. याचा खरोखर निषेध व्हायला हवा.’ असे स्वराने तिच्या ट्‌विटमध्ये म्हटले होते.\nतिच्या या ट्‌विटला विवेकने रिप्लाय केले आणि तेथूनच वादाला सुरुवात झाली. ननने केलेला बलात्काराचा हा आरोप म्हणजे “मी टू’ सारखे सोशल मीडियावरचे अभियानच झाले आहे, असे तो म्हणाला. त्यानंतर त्याने संबंधित ननबाबत आक्षेपार्ह भाषेत विधानही केले. त्याचे काहीही समर्थन केले जाऊ शकत नाही. खरे तर विवेकला या वादामध्ये पडण्याचे काहीच कारण नव्हते. त्याने उगाचच हा वाद ओढवून घेतला. या रिप्लायनंतर स्वरा भास्कर गप्प राहणे शक्‍यच नव्हते. तिने ट्‌विटरकडे या संबंधात रितसर तक्रार नोंदवली. महिलांबाबत हीन वक्‍तव्य केल्याचे हे प्रकरण ट्‌विटरनेही गांभीर्याने घेतले आणि विवेक अग्निहोत्रीचे अकाउंट तत्काळ बंद करून टाकले. ट्‌विटरने केलेल्या कारवाईबद्दल स्वराने ट्‌विटरचे आभारही मानले आहेत. काही काळानंतर विवेकचे अकाउंट अनलॉक झाल्याचे दिस���े आहे. मात्र त्याचे ते वादग्रस्त ट्‌विट मात्र डिलीट केले गेले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपालकांनी वेळीच दक्षाता घेणे गरजेचे -भोईटे\nNext article१५० ‘इंजिनियर्स’ बनले पोलीस शिपाई\nहिरो बनण्यासाठी विराट कोहलीने सोडला आशिया कप \n#HBD : फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी बेबोनेही केले स्ट्रगल\n‘शुभ लग्न सावधान’चा पार पडला मंगलमय ट्रेलर सोहळा\nरीमाताईंच्या ‘होम स्वीट होम’ला सलमान खानच्या मराठीतून शुभेच्छा…\n‘देवसेना’ अनुष्का बनणार ‘अम्मा’\n“लव्हरात्री’चे चक्‍क नावच बदललं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/5800-priya-warrior-getting-8-lakhs-on-one-post", "date_download": "2018-09-22T06:48:08Z", "digest": "sha1:JZHQ2VIVR42EHF6ZGQ453V7GDRR4BHRR", "length": 6480, "nlines": 145, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "एका पोस्टमागे ‘ति’ला मिळतात 8 लाख - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nएका पोस्टमागे ‘ति’ला मिळतात 8 लाख\nकाही सेकंदाच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका रात्रीत 'स्टार' झालेल्या प्रिया प्रकाशला तिच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टसाठी तब्बल 8 लाख रुपये मिळतात, अशी माहिती समोर आलीय.\nप्रिया प्रकाशच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून तिच्या फॉलोअर्सची संख्या आता 51 लाखांच्यापुढे गेली आहे.\nकमी वेळात फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झालेल्या स्टार्सच्या यादीत तिचा समावेश झाला आहे. 'ओरू अडार लव्ह' या मल्ल्याळी चित्रपटातून ती चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे.\nप्रिया प्रकाशचा हा पहिलाच चित्रपट असून तो जून 2018 रोजी प्रदर्शित होत आहे.\nबोबड्या बोलीत धोनीच्या लेकीनं गायलं श्रीकृष्णाचं भक्तीगीत\nव्हाटसअॅप तुमच्यासाठी घेऊन येतयं एक खास अपडेटेड फिचर...\nइंस्टाग्रामची आता यूट्यूबला टक्कर....\nदिशाचा हा व्हिडिओ पाहून टायगरही होईल थक्क \nइरफान खान म्हणाला 'शुक्रिया जिंदगी'...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुख���च्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nशेअर बाजारात मंदी, कुणाची चांदी\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय... रोहितची दमदार खेळी असा रंगला खेळ वाचा सविस्तर - https://t.co/PwqbS76rBR… https://t.co/DVO7fGWnTs\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर सलग इतके वाढले दर वाचा सविस्तर - https://t.co/ORQHpL9GcY #Petrol… https://t.co/frSu1P4ea5\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/identification-of-heart-defects-in-mothers-womb/", "date_download": "2018-09-22T07:16:27Z", "digest": "sha1:CVRXRHRBRTH6Q5KKFIHVHM5OEOIG27VJ", "length": 11099, "nlines": 160, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "गर्भात असतानाच हृदयासंबंधीच्या आजारांचं निदान करणं शक्य | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी गर्भात असतानाच हृदयासंबंधीच्या आजारांचं निदान करणं शक्य\nगर्भात असतानाच हृदयासंबंधीच्या आजारांचं निदान करणं शक्य\nफीटल इको या अत्याधुनिक पद्धतीच्या वापराने आईच्या पोटात असलेल्या गर्भाच्या हृदयासंबंधीच्या आजाराचं निदान करणं शक्य आहे. भारतातील १२० मुलांपैकी १ मूल हे हृदयाच्या आजाराने ग्रस्त असल्याचं दिसून येतं.\nबऱ्याच लहान मुलांना जन्मतः हृदयासंबंधीचे आजार असतात. अनेकवेळा या आजारांचं उशीरा निदान होतं. भारतातील\n१२० मुलांपैकी १ मूल हे हृदयाच्या आजाराने ग्रस्त असल्याचं दिसून येतं. मात्र आता आईच्या गर्भात असतानाच हृदयासंबंधीच्या आजाराचं निदान करणं शक्य होणार आहे.\nफीटल इकोकार्डियोग्राफी (फीटल इको) या अत्याधुनिक पद्धतीचा वापर करुन हे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आईच्या पोटात असलेल्या गर्भाच्या हृदयासंबंधीच्या आजाराचं निदान करणं शक्य आहे.\nया तंत्रज्ञानाविषयी पी.डी. हिंदुजा, नानावटी रूग्णालय आणि इतर रूग्णालयांत बाल-हृदयरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असणारे डॉ. क्षितीज सेठ म्हणाले की, “गर्भधारणेला १८ किंवा २० आठवड्यांचा कालावधी झाल्यावर ही पद्धत वापरता येते. याद्वारे गर्भाच्या हृदयाची लक्षपूर्वक तपासणी केली जाते आणि त्यावरुन गर्भाला हृदयासंबंधीचा कोणता आजार आहे का हे समजण्यास मदत होते.”\nडॉ.सेठ पुढे सांगतात की, “काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे एक १९ आठवड्यांची गर्भवती आली होती. जेव्हा त्या महिलेवर फीटल इको पद्धतीचा वापर करण्यात आला. या महिलेच्या गर्भात असणाऱ्या बाळ��ला हृदयासंबंधीचा गंभीर आजार आहे, हे पुढे आलं. त्यानंतर त्या जोडप्याने गर्भपात करण्याचं ठरवलं.”\nयाविषयी चेन्नईमध्ये एक संशोधन करण्यात आलं. फीटल इकोकार्डियोग्राफीच्या सहाय्याने एकूण १८० जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४ प्रकरणांमध्ये गर्भातील बाळाच्या हृदयाला आजार असल्याचं आढळून आलं. तर १२ गर्भांनाही काही आजार असल्याचं पुढे आलं. यानंतर त्यांचा गर्भपात करण्यात आला. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इंफॉरमेशन या संस्थेद्वारे हे संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता.\nयासंदर्भात फोर्टिस रुग्णालयातील बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. स्वाती गारेकर म्हणाल्या की,“गर्भाच्या अवस्थेबद्दल समुपदेशन करण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो. याद्वारे आईनं कुठली काळजी घ्यावी या संदर्भात समुपदेशनही होतं. या तंत्राचा वापर चांगल्या कारणांसाठी होणं गरजेचं आहे.”\nPrevious articleडॉ. अमरापुरकर मृत्यू: ‘मॅनहोल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उघडलं नाही’\nNext articleजाणून घ्या: शंभरवर्ष जगण्यासाठी कसे फिट राहतात डॉ. सावजी\nPCOS ग्रस्त महिलांसाठी डाएट टीप्स\nगुटखा विक्रेत्यांची अटक अटळ, सुटका नाहीच\n23 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत’\n…म्हणून हर्बल औषधं घेताना जरा जपून\nआयुर्वेद- ‘अग्निकर्म’ एका चटक्यात बरी करा सांधेदुखी\n‘योग’ केल्याने वाढेल शुक्राणूंची गुणवत्ता\n‘एफडीए’ने जप्त केली ५७ बनावट आयुर्वेदिक औषधं\nहोमिओपॅथी- औषधं घेताना ‘ही’ काळजी घ्याल\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\n या राज्यातील माशांत आढळलं घातक रसायन\nवृद्धाश्रमांवरील जीएसटी रद्द करण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=12", "date_download": "2018-09-22T07:13:45Z", "digest": "sha1:U5YVCGKNJ4DHEE6JS34WCVXDIJVUIP6C", "length": 14215, "nlines": 101, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. जलनि:सारण विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांची यादी व संपर्क क्र. म.न. पा. च्या www.pcmcindia.gov.in > Quick Links > Engg. Staff या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n2. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास sewerage@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क सा���ावा.\nतक्रार व माहिती (1)\nप्रश्न : ड्रेनेज लाईन चोकअपची तक्रार कोठे करावी चेंबर दुरूस्ती साठी तक्रार कोठे करावी\nउत्तर : सदरची तक्रार संबंधित प्रभाग कार्यालयाचे (क्षेत्रीय कार्यालयाचे) उप अभियंता ड्रेनेज यांचेकडे करण्यात यावी.\nप्रश्न : बांधकाम परवानगीसाठी ड्रेनेज NOC मिळवण्यासाठी अर्ज कोठे व कसा करावयाचा \nउत्तर : मुख्य कार्यालय तसेच प्रभाग कार्यालये ( क्षेत्रीय कार्यालये ) येथील नागरी सुविधाकेंद्रात लायसन्स आर्कीटेक्ट मार्फत अर्ज करता येईल.\nप्रश्न : बांधकाम परवानगीसाठी ड्रेनेज विभागाची NOC किती दिवसात मिळेल \nउत्तर : अर्ज केल्यानंतर 5 दिवसात ऑनलाईन (online) देण्यात येईल.\nप्रश्न : ड्रेनेज कनेक्शन परवानगी कशी मिळवावी.\nउत्तर : म.न.पा चे लायसन्स प्लंबरमार्फत अर्ज सादर केल्यानंतर प्रभागाचे उपअभियंता यांच्याकडून परवानगी देण्यात येते.\nप्रश्न : ड्रेनेज कनेक्शन करण्यासाठी अर्ज कोठे द्यावा \nउत्तर : नागरी सुविधा केंद्र मुख्य कार्यालय तसेच संबंधित प्रभाग कार्यालयाच्या (क्षेत्रीय कार्यालय) नागरी सुविधा केंद्रात अर्ज सादर करावा.\nप्रश्न : बांधकाम परवानगीच्या पुर्णत्वाच्या दाखल्यासाठी ड्रेनेजविभागाच्या NOC साठी अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.\nउत्तर : बांधकाम परवानगीच्या पुर्णत्वाच्या दाखल्याच्या NOC साठी उपअभियंता यांनी मंजुर केलेला; ड्रेनेज कनेक्शन पुर्णत्वाचा दाखला जोडण्यात यावा.\nप्रश्न : नवीन प्लंबिंग लायसेन्ससाठी अर्ज कोठे करायचा\nउत्तर : महानगरपालिकेत सहशहर अभियंता, जलनि:सारण विभाग , मुख्य कार्यालय यांच्याकडे अर्ज करावा.\nप्रश्न : नवीन प्लम्बिंग लायसेन्सच्या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतील \nउत्तर : अर्जासोबत खालील कागदपत्रे कागदपत्रे सादर करावी लागतील.\n1. 2 कलर फोटो,\n2. रहिवासी पुरावा ( रेशन कार्ड, ड्रायव्हिंग परवाना, लाईट बिल , दुरध्वनी बिल ),\n5.शाळा सोडल्याचा दाखला इ.\nप्रश्न : बांधकाम परवानगीसाठी ड्रेनेज विभागाच्या NOC च्या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.\nउत्तर : 1.ज्या ठिकाणी नवीन इमारत बांधावयाची आहे त्या ठिकाणी मनपाची ड्रेनेज लाईन आहे किंवा कसे त्याबाबत लोकेशन प्लॅन.\n2.नवीन बांधकाम करण्यासाठी बांधकाम परवानगी विभागासाठी सादर केलेल्या नकाशावर प्रस्तावित केलेली ड्रेनेज व्यवस्था दा��विण्यात यावी.\nप्रश्न : ड्रेनेज कनेक्शनसाठी अर्ज कसा करावा \nउत्तर : म.न.पा चे लायसन्स प्लंबरमार्फत अर्ज संबंधित प्रभाग कार्यालयाच्या (क्षेत्रीय कार्यालय) नागरी सुविधा केंद्रात अर्ज सादर करावा. अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडण्यात यावीत.\n2.मार्च 2012 पूर्वी मालमत्ताकर भरल्याची पावती, किंवा बांधकाम परवानगी दाखला\n3. लोकेशन प्लॅन इ. सादर करणे आवश्यक आहे.\nप्रश्न : अर्ज केल्यानंतर ड्रेनेज कनेक्शन परवानगी किती दिवसात मिळेल \nउत्तर : अर्ज केल्यानंतर ड्रेनेज कनेक्शन परवानगी 5 दिवसात मिळेल.\nप्रश्न : ड्रेनेज कनेक्शनचे चार्जेस किती आहेत \nउत्तर : ड्रेनेज कनेक्शनसाठी खालीलप्रमाणे चार्जेस पडतात.\n1. रू 150 /- ड्रेनेज कनेक्शन शुल्क\n2. रू 100/- (प्रति.मीटर) रस्ता खोदाई शुल्क (डांबरी रस्ता, कॉंक्रीट रस्ता, दगडी फरशी रस्ता)\n3.रू 50/- (प्रति.मीटर) रस्ता खोदाई शुल्क (खडी मुरूम रस्ता)\n4.रू 21/- (प्रति.मीटर) रस्ता खोदाई शुल्क (मातीचा भाग)\nप्रश्न : ड्रेनेज कनेक्शनचे चार्जेस कुठे भरावयाचे \nउत्तर : नागरी सुविधा केंद्र मुख्य कार्यालय तसेच संबंधित प्रभाग कार्यालयाच्या (क्षेत्रीय कार्यालय) सुविधा केंद्रांमध्ये भरण्याची सुविधा आहे.\nप्रश्न : ड्रेनेज कनेक्शन करण्यासाठी लायसन्स प्लंबरची माहिती कोठे मिळतील \nउत्तर : प्रभाग कार्यालयात (क्षेत्रीय कार्यालयात) ड्रेनेज विभागाकडे तसेच महापालिकेच्या वेब साइटवर लिस्ट उपलब्ध आहे. www.pcmcindia.gov.in >General info > plumbers\nप्रश्न : प्लंबिंग लायसन्सचे नुतनीकरण किती वर्षांनी करावे लागते \nउत्तर : प्लंबिंग लायसन्सचे नुतनीकरण दर 5 वर्षांनी करण्यात येते.\nप्रश्न : प्लंबिंग लायसन्सचे नुतनीकरणासाठी अर्ज कोठे करायचा\nउत्तर : नागरी सुविधा केंद्र,मुख्यालय तसेच प्रभाग कार्यालये (क्षेत्रीय कार्यालये) यांच्याकडील नागरी सुविधा केंद्रात अर्ज करावा.\nप्रश्न : प्लंबिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठीच्या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतील \nउत्तर : प्लंबिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठीच्या अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी\n2.मुदत संपलेल्या परवान्याची मुळ प्रत,\n4.रहिवासी पुरावा ( रेशन कार्ड, ड्रायव्हिंग परवाना, लाईट बील, दूरध्वनी बील),\n5.चालू वर्षात केलेल्या कामांची यादी,\n6.र.रू 1500/- फी भरलेची पावती\nप्रश्न : प्लंबिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी साठी फी कोठे भरावयाची \nउत्तर : नागरी सुविधा केंद्र, मुख्यालय तसेच प्रभाग कार्यालयाचे( क्षेत्रीय कार्यालयाचे ) नागरी सुविधा केंद्रात येथे फी भरण्याची सुविधा आहे.\nप्रश्न : प्लंबिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी किती फी भरावी लागते. \nउत्तर : प्लंबिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी साठी रू 1500/-इतकी फी भरावी लागते.\nप्रश्न : प्लंबिंग लायसन्सच्या नुतनीकरणसाठी अर्ज केल्यानंतर किती दिवसात नुतनीकरण करून मिळेल \nउत्तर : प्लंबिंग लायसन्सच्या नुतनीकरणसाठी अर्ज केल्यानंतर 15 दिवसात नुतनीकरण करून मिळेल.\nप्रश्न : ड्रेनेज कनेक्शन केल्यावर पुर्णत्वाचा दाखला घेणे आवश्यक आहे का \nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-americachina-trade-war-7469", "date_download": "2018-09-22T08:15:43Z", "digest": "sha1:JWWPISQMTTC7H6A3VRFVSFEV2JYBSQA7", "length": 16398, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, america_china trade war | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारतावर परिणाम\nअमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारतावर परिणाम\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे अमेरिका आणि चीन या दोन बलाढ्य राष्ट्रांमध्ये व्यापार युद्ध (ट्रेड वॉर) छेडले गेले आहे. अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर जबर आयात कर लावले आहेत. अमेरिकेतून त्या वस्तूंची आयात बंद व्हावी, हा त्यामागचा हेतू आहे. त्याला उत्तर म्हणून चीननेही अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या शेतमालावर (कापूस, सोयाबीन इ.) २५ टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यापार युद्धाचा भारतीय बाजारपेठेवरही मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे अमेरिका आणि चीन या दोन बलाढ्य राष्ट्रांमध्ये व्यापार युद्ध (ट्रेड वॉर) छेडले गेले आहे. अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर जबर आयात कर लावले आहेत. अमेरिकेतून त्या वस्तूंची आयात बंद व्हावी, हा त्यामागचा हेतू आहे. त्याला उत्तर म्हणून चीननेही अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या शेतमालावर (कापूस, सोयाबीन इ.) २५ टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यापार युद्धाचा भारतीय बाजारपेठेवरही मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.\nभारत हा अमेरिकेच्या खालोखाल जगात दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश आहे.\nचीन दरवर्षी साधारण ५० लाख गाठी कापूस आयात करतो. त्यातील सुमारे ४० टक्के वाटा अमेरिकेचा.\nचीनने अमेरिकेतून कापूस आयातीवर २५ टक्के शुल्क लावले आहे.\nत्यामुळे भारतासाठी चीनला कापूस निर्यात करण्याची मोठी संधी.\nचीनमध्ये भारतातून आयात होणाऱ्या कापसावर कोणतेही शुल्क नाही. त्यामुळे अमेरिकेच्या तुलनेत भारतीय कापूस स्वस्त पडेल.\nसध्या भारतातून चीनला सहा ते सात लाख गाठी कापसाची निर्यात. परंतु पूर्वी भारताने ४० लाख गाठींच्या घरात कापूस निर्यात केलेला आहे.\nचीन अमेरिकेकडून ९३४ लाख टन सोयाबीन आयात करतो.\nव्यापारयुद्धामुळे ही आयात मार खाईल. तिथेही भारताला मोठी संधी आहे.\nचीनने भारतीय सोयापेंड आयातीवर घातलेले निर्बंध उठवल्यास भारत चीनला मोठा पुरवठा करू शकतो.\nनिर्बंध उठवावेत म्हणून वाणिज्य मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू.\nचीनमध्ये पशुखाद्य आणि कोंबडीखाद्यात वापरल्या जाणाऱ्या सोयापेंडचा पुरवठा करण्याची भारताला मोठी संधी.\nतसेच चीन ज्या देशांना थोडक्या प्रमाणात सोयापेंड निर्यात करत होता त्या जपान, दक्षिण कोरिया व व्हिएतनामची बाजारपेठही भारताला खुली होण्याची शक्यता.\nडोनाल्ड ट्रम्प अमेरिका चीन व्यापार कापूस सोयाबीन भारत दक्षिण कोरिया\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जु���ा मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nस्वदेशी इथेनॉलमुळे एक लाख कोटींची होणार...सोलापूर : यंदा पेट्रोलियम मंत्रालयास...\nनियोजनबद्ध, हंगामनिहाय पीकपद्धतीतून...पाल (जि. सातारा) येथील जयवंत बाळासाहेब पाटील...\n\"पतंजली'चे डेअरी प्रॉडक्‍टमध्ये पदार्पणनवी दिल्ली ः योग गुरू बाबा रामदेव यांच्या \"पतंजली...\nगहू, हरभरा, गवार बीच्या भावात वाढया सप्ताहात कापसाखेरीज इतर पिकांचे भाव घसरले....\nइथेनॉलच्या भावात वाढीचा निर्णयनवी दिल्ली : इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देऊन...\nमहाराष्ट्रातील सोयाबीन पेंड खरेदीसाठी...मुंबई : राज्यात उत्पादित होणाऱ्या सोयाबीन...\nपडझडीनंतर सुधारणा; वाढत्या प्लेसमेंटचा...श्रावणाच्या शेवटच्या आठवड्यात साचलेल्या मालामुळे...\nगव्हाच्या फ्युचर्स भावात मर्यादित वाढया सप्ताहात कापूस व हरभरा यांचे भाव घसरले....\nपोल्ट्रीतील मंदीचे सावट दिवाळीपर्यंत...नागपूर : धार्मिक सण-उत्सवाच्या परिणामी ब्रॉयलर...\nशेतमाल विक्री व्यवस्थेत सुधारणांची गरजशेतमाल आणि अन्य उत्पादनांच्या विक्री व्यवस्थेत...\nकापूस उत्पादनासह प्रक्रियेचाही घेतलाय...१२५ एकरवरील कपाशीचे काटेकोर नियोजन करत उत्पादकता...\nवजनरूपी पुरवठ्यात वाढ; बाजारात नरमाईनाशिक विभागात शनिवारी (ता. १) ६२ रु....\nप्राथमिक प्रक्रियेतून मूल्यवर्धनआजच्या शेतीच्या बहुतांश समस्या या कापणी-मळणीनंतर...\nनोंदी आणि सांख्यिकी विश्लेषणाशिवाय...उद्योगाचे अर्थचक्र हे मागणी आणि पुरवठ्याच्या...\nभारतीय कापसाला कमी उत्पादकतेचे ग्रहणजगभरात कापूस हे एक प्रस्थापित नगदी पीक आहे. या...\nसोयाबीन, कापसाच्या फ्युचर्स भावात घटया सप्ताहात चांगल्या पावसामुळे गहू वगळता सर्व...\nखप घटल्याने ब्रॉयलर्स नरमले, बाजार...नाशिक विभागात शनिवारी (ता. २५) रोजी ६६ रु....\nहळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात शेतमालाच्या किमती स्थिर राहिल्या. मका...\nराजस्थानात थेट शेतकऱ्यांकडून कापूस...कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) यंदाच्या...\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे...२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसक��ळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=13", "date_download": "2018-09-22T08:10:52Z", "digest": "sha1:SSYAP322GNBEWAHERROY5LT7HX3AUA5L", "length": 50975, "nlines": 277, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. नगररचना विभागाचे नगररचनाकार उपशहर अभियंता, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांची यादी व संपर्क क्र. म.न. पा. च्या www.pcmcindia.gov.in > Quick Links > Engg. Staff या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n2. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास townplan@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nप्रश्न : विकास योजना म्हणजे काय \nउत्तर : शहर विकासाचा व नियोजनाचा पुढील 20 वर्षांचा नियोजित आराखडा.\nप्रश्न : विकास योजना कालावधी किती वर्षांचा असतो \nउत्तर : 20 वर्षे.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड शहराची विकास योजना केव्हा मंजूर झाली \nउत्तर : 1) पिंपरी चिंचवड शहराच्या जुन्या हद्दीची विकास योजना (12 गावे) दि. 18 /9 /1995 रोजी मंजूर झाली.\n2) पिंपरी चिंचवड प्राधिकरणाची विकास योजना दि. 28 /11 /1995 रोजी मंजूर झाली.\n3) सन 1997 साली हद्द वाढ झालेल्या क्षेत्राची विकास योजना (17 गावे) दि. 30 /5 /2008, दि.\n09 /7 /2008, दि. 18 /8 /2009, दि. 18 /8 /२०१० या प्रमाणे टप्प्याटप्प्याने भागशः मंजूर झाली.\n4) ताथवडे गावाची विकास योजना अद्याप मंजूर झालेली नाही.\nप्रश्न : विकास योजनेचा झोन दाखला, भाग नकाशासाठी अर्ज कुठे करावा \nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रात अर्ज करावा. याशिवाय www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावरील Town Planning याठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.\nप्रश्न : विकास योजनेचे नकाशे कोठे मिळतील \nउत्तर : सदर नकाशे नगररचना व विकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुख्य इमारत, पिंपरी, पुणे - 411018 येथे मिळतील. तसेच मनपाच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर Town Planning येथे अवलोकनार्थ उपलब्ध आहेत.\nप्रश्न : विकास योजना नकाशे विक्रीचे दर काय आहेत \nउत्तर : 1) जुन्या हद्दीचा डी.पी. नकाशा - संपूर्ण संच रु. 8000/- ( प्रति शीट र.रु. 310/-)\n2) वाढीव हद्दीचा डी.पी. नकाशा - संपूर्ण संच रु. 10000/- ( प्रति शीट र.रु. 500/-)\n3) विकास योजना नकाशे (गावनिहाय) विक्री दरसूची मनपाच्या www.pcmcindia.gov.in\nया संकेतस्थळावर Town Planning येथे अवलोकनार्थ उपलब्ध आ��े.\nप्रश्न : विकास योजना नकाशे किती दिवसात मिळतील \nउत्तर : विकास योजना नकाशे अर्ज केल्यानंतर 15 दिवसात मिळतील.\nप्रश्न : विकास योजना अभिप्रायासाठी अर्ज कोठे करावा \nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रात अर्ज करावा.\nप्रश्न : विकास योजना अभिप्राय फी किती आहे व सदर अभिप्राय किती दिवसात मिळेल \nउत्तर : विकास योजना अभिप्राय फी रु. 250 /- प्रति 100 चौ.मी. क्षेत्र याप्रमाणे असून सदर अभिप्राय 15 दिवसात मिळेल.\nप्रश्न : माझी मिळकत विकास योजना प्रस्तावाने बाधीत होत आहे काय याची माहिती कोठे मिळेल \nउत्तर : आपल्या मिळकतीची शासकीय मोजणी करुन घ्यावी व महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रात विकास योजना अभिप्रायासाठी अर्ज करावा. म्हणजे आपल्या मिळकतीमधील विकास योजना प्रस्तावांची माहिती समजेल.\nप्रश्न : विकास योजनेतील आरक्षणांची माहिती कोठे मिळेल \nउत्तर : मनपाच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर Town Planning येथे विकास योजनेतील आरक्षणांची गावनिहाय, प्रयोजननिहाय, स.नं./गट नं. नुसार शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेत व विकास नियंत्रण नियमावलीमध्ये शासनाने मंजूर केलेल्या फेरबदलाची माहिती मनपाचे वेबसाईटवर कोठे उपलब्ध आहे \nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in/admin/cms_upload/ rti_manual/1695238631418376026.pdf या लिंकवर शासनाने मंजूर केलेल्या फेरबदल प्रस्तावांची माहिती नागरिकांचे अवलोकनार्थ उपलब्ध आहेत.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेत / विकास नियंत्रण नियमावलीत प्रस्तावित फेरबदलाबाबत हरकत/ सूचना कधी व कोणाकडे दाखल करावी \nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेत / विकास नियंत्रण नियमावलीत महानगरपालिकेने प्रस्तावित केलेली महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनमय, १९६६ चे कलम ३७ अन्वयेची फेरबदलाची सूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासून एक महिन्याचे कालावधीत लेखी स्वरुपात मा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे – ४११ ०१८ यांचे नावे दाखल करावी लागते. महाराष्ट्र शासन राजपत्राशिवाय वर्तमानपत्रात, विभागाचे सूचना फलकावर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in/marathi/townplanning.php या संके��� स्थळावर “इतर माहिती” मध्ये “नगररचना जाहिर नोटीस” या ठिकाणी देखील फेरबदलाची सूचना नागरिकांचे अवलोकनार्थ प्रसिध्द केली जाते.\nमहानगरपालिकेची स्थापना व हद्दवाढ (2)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना कधी झाली\nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना शासन अधिसूचना क्र. पीसीसी 1082 /210 (i) युडी -20,\nदिः 5 /10 /1982 अन्वये होऊन दिः 11 /10 /1982 पासून महापालिका आस्तित्वात आली आहे.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची हद्दवाढ कधी झाली\nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची हद्दवाढ खालीलप्रमाणे झाली आहे.\n1) शासन अधिसूचना, दिनांकः- 11 /9 /1997 अन्वये खालील क्षेत्र समाविष्ट झाले आहे. तळवडे, चिखली ( उर्वरित), मोशी (उर्वरित), डुडूळगाव, वडमुखवाडी, दिघी (उर्वरित), दापोडी, भोसरी ( उर्वरित), सांगवी (उर्वरित), पिंपळे निलख ( उर्वरित – रक्षक सोसायटी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. कॉलनी), वाकड (उर्वरित), पुनावळे, किवळे (उर्वरित), मामुर्डी (उर्वरित), चोविसावाडी (उर्वरित), च-होली बु. (उर्वरित), बोपखेल (उर्वरित), रावेत (उर्वरित).\n2) शासन अधिसूचना, दिनांकः- 30 /7 /2009 अन्वये ताथवडे गावाचा समावेश झाला.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र किती आहे\nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे एकूण क्षेत्र 177 .00 चौ. कि. मी. आहे.\n1) सन 1982 प्रमाणे जूनी हद्द = 86 .00 चौ.कि.मी.\n2) सन 1997 ची वाढीव हद्द = 84 .51 चौ.कि.मी.\n3) ताथवडे गाव = 6 .49 चौ.कि.मी.\nमनपा एकूण क्षेत्र = 177 .०० चौ.कि.मी.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात किती नियोजन प्राधिकरणे आहेत व कोणती\nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत खालील तीन नियोजन प्राधिकरणे आपआपले कार्यक्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत आहेत.\n1. पिंपरी चिंचवड महानगरपालिका.\n2. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण.\n3. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ.\nप्रश्न : विकास योजना झोन दाखला फी किती आहे व झोन दाखला किती दिवसात मिळेल \nउत्तर : फी र.रु. 100 /- प्रति स.नं./ गट नं. असून दाखला 10 कार्यालयीन दिवसात मिळेल.\nप्रश्न : विकास योजनेचा झोन दाखला, भाग नकाशासाठी अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतात\nउत्तर : विकास योजनेचा झोन दाखला, भाग नकाशासाठी अर्जासोबत मिळकतीचा 7/12 उतारा ( चालू तारखेचा) जोडणे आवश्यक आहे.\nप्रश्न : विकास योजना भाग नकाशा फी किती आहे व भाग नकाशा किती दिवसात मिळेल \nउत्तर : फी रु. 150 /- प्��ति स.नं./ गट नं. असून भाग नकाशा 15 कार्यालयीन दिवसात मिळेल.\nविकास योजना अभिप्राय कागदपत्रे (3)\nप्रश्न : विकास योजना अभिप्राय अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतात \nउत्तर : विकास योजना अभिप्राय अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.\n1) शासकिय मोजणी नकाशा ( 6 महिन्याच्या आतील),\n2) 7/12 उतारा/ प्रॉपर्टी कार्ड उतारा ( नजिकच्या तारखेचा - मूळ प्रती),\n3) मोजणी नकाशाच्या दोन ब्ल्यू प्रिंट्स.\nप्रश्न : विकास योजनेचा झोन दाखला, भाग नकाशासाठी अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतात \nउत्तर : विकास योजनेचा झोन दाखला, भाग नकाशासाठी अर्जासोबत मिळकतीचा 7/12 उतारा ( चालू तारखेचा) जोडणे आवश्यक आहे.\nप्रश्न : विकास योजना अभिप्राय म्हणजे काय \nउत्तर : अर्जदारांच्या मिळकतीमधील महापालिकेच्या व अन्य शासकीय संस्थांच्या विकास योजना प्रस्तावांची माहिती म्हणजे विकास योजना आभिप्राय होय.\nसेट बॅक तपासणी (3)\nप्रश्न : सेट बॅक तपासणी दाखला कोठे मिळेल \nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रात अर्ज करावा.\nप्रश्न : सेट बॅक तपासणी दाखला फी किती व सदर दाखला किती दिवसात मिळेल \nउत्तर : सदर फी र.रु. 250/- प्रति 100 चौ.मी. क्षेत्र याप्रमाणे असून हा दाखला 15 दिवसात मिळेल.\nप्रश्न : सेट बॅक तपासणी दाखला अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतात \nउत्तर : अर्जासोबत इमारतीचा मंजूर बांधकाम परवानगी नकाशा सत्यप्रत ( लायसन्स आर्किटेक्टची ) जोडणे आवश्यक आहे.\nविकास योजनेतील बाधीत मोबदला (2)\nप्रश्न : विकास योजनेतील जागा आरक्षणाने बाधित असल्यास मोबदला कशाप्रकारे मिळु शकेल\nउत्तर : विकास योजनेतील आरक्षणाने जागा बाधित असल्यास मोबदला खालील पैकी एका पर्यायाव्दारे\n१) खाजगी वाटाघाटीव्दारे ( रोख स्वरुपात),\n२) भूसंपादन कायद्यान्वये ( रोख स्वरुपात),\n३) टी.डी.आर. व्दारे ( एफ.एस.आय.चे स्वरुपात).\nप्रश्न : विकास योजनेतील रस्ता / रस्तारुंदीचे जागेचा मोबदला कशाप्रकारे मिळु शकेल \nउत्तर : विकास योजनेतील रस्ता / रस्तारुंदीचे जागेचा मोबदला खालीलपैकी एका पर्यायाद्वारे मिळू शकेल.\n1) खाजगी वाटाघाटीव्दारे ( रोख स्वरुपात),\n2) भूसंपादन कायद्यान्वये ( रोख स्वरुपात),\n3) टी.डी.आर. व्दारे ( एफ.एस.आय.चे स्वरुपात),\n4) वाढीव एफ.एस.आय. व्दारे ( उर्वरित भूखंडावर अतिरिक्त एफ.एस.आय. अनुज्ञेय करुन).\nप्रश्न : टी.डी.आर. म्हणजे काय \nउत्तर : टी.डी.आर. म्हणजे हस्तांतरणीय विकास हक्क. विकास योजनेतील सार्वजनिक प्रयोजनाची जागा महापालिकेस ताब्यात दिल्यानंतर रोख मोबदल्याऐवजी हस्तांतरणीय विकास हक्क प्रमाणपत्र ( D.R.C.) अदा करण्यात येते. ज्यामध्ये देण्यात आलेला टी.डी.आर. (एफ.एस.आय. स्वरुपात ) व टी.डी.आर. वापराचा तपशिल नोंदविण्यात येतो. सदरचा एफ.एस.आय. D.R.C.धारक स्वतः वापरु शकतो किंवा दुस-यास विकू शकतो.\nप्रश्न : टी.डी.आर. मिळविण्यासाठी प्रस्तावासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतात \nउत्तर : टी.डी.आर.मिळविण्यासाठी प्रस्तावासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.\n1) मालकी हक्काची कागदपत्रे (7/12 उतारा, प्रॉपर्टी कार्ड उतारा, त्यावरील सर्व फेरफार) - चालू तारखेचे मूळप्रतीत,\n2) शासकीय मोजणीचा नकाशा - 6 महिन्याचे आतील ( मूळप्रत),\n3) विकास योजना अभिप्राय,\n4) 30 वर्षांचा सर्च व टायटल रिपोर्ट,\n5) कुलमुखत्यारपत्र व विकसन करारनामा प्रमाणित प्रती ( लागू असल्यास),\n6) खरेदीखत/ साठेखत (प्रमाणित प्रत - आवश्यकतेप्रमाणे),\n7) रु. 200 चे स्टँम्पपेपरवर बंधपत्र,\n8) रु.100 चे स्टँम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र,\n9) रु.300 चे स्टँम्पपेपरवर शपथपत्र व बंधपत्र,\n10) बाधित क्षेत्रास सीमांकन करुन कॉक्रींट पोल लावल्याचा रंगीत फोटो.\nप्रश्न : टी.डी.आर. खर्ची टाकण्याच्या प्रस्तावासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतात \nउत्तर : टी.डी.आर. खर्ची टाकण्याच्या प्रस्तावासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.\n1) मालकी हक्काची कागदपत्रे (7/12 उतारा, प्रॉपर्टी कार्ड उतारा) - चालू तारखेचे मूळप्रतीत,\n2) विकास योजना अभिप्राय,\n3) कुलमुखत्यारपत्र व विकसन करारनामा प्रमाणित प्रती ( लागू असल्यास),\n4) मंजूर बांधकाम परवानगी नकाशा सत्यप्रत (लायसन्स आर्किटेक्टची),\n5) मूळ डि.आर.सी. प्लास्टिक फोल्डरसह,\n6) रु.100 चे स्टँम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र,\n7) रु.200 चे स्टँम्पपेपरवर हमीपत्र,\n10) नोंदणीकृत टी.डी.आर. हस्तांतरण करारनामा (मूळप्रत / प्रमाणित प्रत).\nप्रश्न : टी.डी.आर. व्दारे जागा ताब्यात देण्याचा प्रस्ताव व टी.डी.आर. खर्ची टाकण्याचा प्रस्ताव कोठे दाखल करावा \nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रात दाखल करावा.\nप्रश्न : टी.डी.आर. प्रकरणी छाननी शुल्क किती आहे \nउत्तर : छाननी शुल्क र.रु. 5/- प्रति चौ.मी. याप्रमाणे असून किमान रु.1000/- व कमाल रु. 20000/- अशी मर्यादा आहे.\nप्रश्न : टी.डी.आर. खर्ची टाकण्याचे प्रस्तावासाठी छाननी शुल्क किती आहे \nउत्तर : छाननी शुल्क रु.10/- प्रति चौ.मी. प्रमाणे आहे.\nप्रश्न : मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 205 अन्वये घोषित रस्त्यासाठी टी.डी.आर. मिळतो काय \nउत्तर : नाही. टी.डी.आर. हा फक्त मंजूर विकास योजनेतील आरक्षणे/ रस्ते/ रस्तारुंदी साठी अनुज्ञेय आहे.\nप्रश्न : टी.डी.आर. झोन किती व कोणते \nउत्तर : टी.डी.आर. चे ए, बी,सी झोन असे टी.डी.आर. चे 3 झोन आहेत.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजन नियंत्रणाचे क्षेत्र खालील प्रमाणे टी.डी.आर. झोनमध्ये विभागले आहे.\n1) ए झोन :- सर्व गावठाणे.\n2) बी झोन :- पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी, रावेत या गावांचे ए झोनचे क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्र.\n3) सी झोन :- सांगवी, पिंपळे सोदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड, रहाटणी, थेरगाव, मोशी, चिखली, दापोडी, तसेच महापालिका नियोजना खालील उर्वरित सर्व क्षेत्र ( ए झोन व बी झोन मधील क्षेत्र सोडून).\nप्रश्न : टी.डी.आर. वापरासंबंधी काय तरतुद आहे. (कोणत्या झोनचा टी.डी.आर. कुठल्या झोनमध्ये वापरा येतो) \nउत्तर : टी.डी.आर. वापराबाबत नियम क्र. एन 2.4.9 मध्ये खालील प्रमाणे तरतुद नमूद आहे.\n1) टी.डी.आर. ए झोन मध्ये वापरता येत नाही.\n2) ज्या ठिकाणी स्लम डेव्हलपमेंट स्किमसाठी परिशिष्ट टी नुसार अतिरिक्त एफ.आस.आय. अनुज्ञेय आहे व ज्या ठिकाणी 1 एफ.एस.आय. पेक्षा कमी एफ.एस.आय. अनुज्ञेय आहे अशा ठिकाणी टी.डी.आर. वापरास परवानगी नाही.\n3) बी.आर.टी. कॉरिडॉरमध्ये कोणत्याही झोनचा टी.डी.आर. वापरता येतो. परंतु त्यासाठी प्रिमियम मनपास अदा करावा लागतो.\n4) ए झोनचा टी.डी.आर. हा बी, सी झोनमध्ये वापरता येतो.\n5) बी झोनचा टी.डी.आर. हा बी, सी झोनमध्ये वापरता येतो.\n6) सी झोनचा टी.डी.आर. हा फक्त सी झोनमध्ये वापरता येतो.\nप्रश्न : एखाद्या टीडीआर प्रस्तावाचे मालकी हक्काबाबत तक्रार कोणाकडे व कधी करावी \nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in/marathi/townplanning.php या लिंक वर जाहिर नोटीस” या ठिकाणी किंवा वर्तमानपत्रात टीडीआर प्रस्तावाचे मालकी हक्काची शहानिशा करण्याची जाहीर सूचना प्रसिध्द झाल्यानंतर नोटीसमध्ये नमूद केलेल्या ७ दिवसाचे कालावधीत मालकी हक्काचे संदर्भाने पुराव्यासह उपसंचालक, नगररचना , पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे – ४११ ०१८ यांचे नावे लेखी आक्षेप नोंदवावा.\nप्र���्न : मंजूर विकास योजनेतील आरक्षण / रस्ता बाधित जागा निळी पुररेषा, हरित / ग्रीन बेल्ट मध्ये असल्यास त्याचा टीडीआर मिळू शकेल काय \nउत्तर : मंजूर विकास योजनेनुसार आरक्षण/ रस्ता बाधीत जागा विकास योजनेच्या हरित विभागात, हरित पट्ट्यात, कचरा डेपोचा बफर झोन, संरक्षण विभागाचे प्रतिबंधित क्षेत्रात (रेड झोन) किंवा पाटबंधारे विभागाचे निळी पुररेषा यामध्ये येत असल्यास तुर्तास टीडीआर व्दारे या क्षेत्राचा ताबा घेऊन टीडीआर स्वरुपात मोबदला देण्यात येत नाही. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार विकास योजनेच्या झोननिहाय अनुज्ञेय करावयाचे “टीडीआर इंडेक्स” बाबत फेरबदलाची कार्यवाही महानगरपालिकेने सुरु केली आहे. सदर फेरबदलाची प्रक्रिया पुर्ण होऊन प्रस्ताव शासनास सादर केल्यानंतर त्यावरील शासन निर्णयानुसार अनुज्ञेय “टीडीआर इंडेक्स” प्रमाणे टीडीआर व्दारे जागा ताब्यात घेणे मनपास शक्य होईल.\nप्रश्न : टीडीआरचे माध्यामातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ताब्यात आलेल्या आरक्षण/ रस्ता बाधीत जागा, डीआरसी क्र.,टीडीआर,झोन व डीआरसीधारक इ. माहिती कोठे उपलब्ध होईल \nउत्तर : मंजूर विकास योजनेतील आरक्षण/ रस्ता प्रयोजनाने बाधीत जागा टीडीआर नियमानुसार महानगरपालिकेच्या ताब्यात येऊन डीआरसी प्रदान केल्यानंतर टीडीआर प्रकरणासंबंधीची सविस्तर माहिती विभागातील “टीडीआर जनरेशन रजिस्टर” मध्ये नोंदविण्यात येते. सदर “टीडीआर जनरेशन रजिस्टर” मध्ये याविषयींची माहिती नमूद असून नागरिकांचे अवलोकनार्थ विभागात उपलब्ध आहे.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रदान केलेल्या डीआरसी, डीआरसीचे एकूण क्षेत्र, टीडीआर झोन, टीडीआरचे खर्ची टाकलेले व शिल्लक असलेले क्षेत्र इ. माहिती कोठे उपलब्ध होईल \nउत्तर : “टीडआर जनरेशन रजिस्टर” मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकामार्फत प्रदान केलेल्या डीआरसी, डीआरसीचे क्षेत्र, टीडीआर झोन इ. विषयीची माहिती नमूद असते. तसेच डीआरसी वापराची माहिती उदा. डीआरसीचे खर्ची टाकलेले व शिल्लक टीडीआर क्षेत्र इ. माहिती “टीडीआर युटीलायझेशन रजिस्टर” मध्ये नोंदविण्यात येते. “टीडीआर जनरेशन रजिस्टर” व “टीडीआर युटिलायझेशन रजिस्टर” नागरिकांचे अवलोकनार्थ विभागात उपलब्ध आहे.\nप्रश्न : डी.पी. रस्त्यात जाणा-या क्षेत्राचा उर्व��ित भूखंडावर एफ.एस.आय. मिळतो का व किती \nउत्तर : होय. रस्ताबाधित क्षेत्र किंवा रस्ताबाधित क्षेत्र सोडून उर्वरित भूखंड क्षेत्राचे 40 टक्के यापैकी कमी एवढ्या क्षेत्राइतका जादा एफ.एस.आय. भूखंडधारकास वापरता येतो.\nप्रश्न : एफ.एस.आय. व्दारे रस्ताबाधित क्षेत्र ताब्यात देण्यासाठी कोणती कागदपत्रे प्रकरणा सोबत दाखल करावी लागतात \nउत्तर : एफ.एस.आय. व्दारे रस्ताबाधित क्षेत्र मनपाच्या ताब्यात देण्यासाठी प्रस्तावासोबत खालील कागदपत्रे दाखल करावी लागतात.\n1) मालकी हक्काची कागदपत्रे (7/12 उतारा, प्रॉपर्टी कार्ड उतारा, त्यावरील सर्व फेरफार) - चालू तारखेचे मूळप्रतीत,\n2) शासकीय मोजणीचा नकाशा - 6 महिन्याचे आतील (मूळप्रत),\n3) विकास योजना अभिप्राय,\n4) ३० वर्षांचा सर्च व टायटल रिपोर्ट,\n5) कुलमुखत्यारपत्र व विकसन करारनामा प्रमाणित प्रती ( लागू असल्यास),\n6) खरेदीखत/ साठेखत (प्रमाणित प्रत - आवश्यकतेप्रमाणे),\n7) रु.300 चे स्टँम्पपेपरवर शपथपत्र व बंधपत्र,\n8) रु.100 चे स्टँम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र.\n9) रु.200 चे स्टँम्पपेपरवर बंधपत्र,\n10) बाधित क्षेत्रास सीमांकन करुन कॉक्रींट पोल लावल्याचा रंगीत फोटो.\nप्रश्न : बी.आर.टी. कॉरिडॉर म्हणजे काय\nउत्तर : बी.आर.टी. रुट्स व फीडर रुट्सच्या दोन्ही बाजूस 100 मी. अंतरापर्यंतचे क्षेत्र म्हणजे बी.आर.टी. कॉरिडॉर होय.\nप्रश्न : बी.आर.टी. कॉरिडॉरमध्ये किती एफ.एस.आय. अनुज्ञेय आहे \nउत्तर : भूखंडाचा मूळ एफ.एस.आय = 1.00\nअ) रोड एफ.एस.आय. किंवा रोड टी.डी.आर.\nब) आरक्षण टी.डी.आर. = 0.40\nक) स्लम टी.डी.आर. = 0.20\nयाप्रमाणे अतिरिक्त एफ.एस.आय. = 1.00\n(अतिरिक्त टी.डी.आर. हा प्रिमियम आकारुन अनुज्ञेय आहे.)\nप्रश्न : बी.आर.टी. कॉरिडॉरमध्ये टी.डी.आर खर्ची टाकण्यासाठी प्रिमियमचे दर काय आहेत \nउत्तर : बी.आर.टी. कॉरिडॉरमध्ये टी.डी.आर खर्ची टाकण्यासाठी तरतूद दिनांक 03/02/2010 अन्वये मंजूर असून प्रिमियमचे दर आजमितीस खालीलप्रमाणे आहेत\n1)नविन गावातील टीडीआर असल्यास = रु. 1200/- प्रति चौ.मी.\n2)जून्या हद्दीतील विकास योजनेतील सी झोन =रु. 9000/- प्रति चौ.मी.\n3) जून्या हद्दीतील विकास योजनेतील बी झोन =रु. 6000/- प्रति चौ.मी.\n4) जून्या हद्दीतील विकास योजनेतील ए झोन = रु. 3000/- प्रति चौ.मी.\nसदर प्रिमियम दरामध्ये भविष्यात बदल होण्याची शक्यता आहे.\nप्रश्न : बी.आर.टी. रुट्स व फीडर रुट्स कोणते \nउत्तर : अ) बी.आर.टी. रुट्स खालील प्रमाणे.\n1) औंध रावेत रोड ( स्व.राजीव गांधी पुल ते किवळे - एक्सप्रेस वे जंक्शन ),\n2) मुंबई पुणे रस्ता ( हॅरिस ब्रिज ते भक्ती शक्ती - निगडी जकात नाका),\n3) नाशिक फाटा ते वाकड,\n4) काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता,\n5) देहू आळंदी रस्ता (तळवडे जकात नाका ते डुडूळगाव जकात नाका - आळंदी नगरपालिका हद्द),\n6) नाशिक फाटा ते इंद्रायणी नदी ( मोशी),\n7) विश्रांतवाडी ते आळंदी (दिघी जकात नाका ते काळे कॉलनी, च-होली - आळंदी नगरपालिका हद्द),\n8) टेल्को रस्ता (लांडेवाडी ते अंकुश चौक – निगडी),\nब) फीडर रुट्स खालीलप्रमाणे.\n1) एक्सप्रेस वे ते भक्ती शक्ती,\n2) हिंजवडी आय.टी. पार्क ते तळवडे आय.टी. पार्क,\n4) औंध रावेत रस्त्यास समांतर रस्ता.\nप्रश्न : रेड झोन म्हणजे काय \nउत्तर : दिघी मॅगझिन (दारूगोळा कोठार) सभोवतालचे 1145 मी. अंतराचे संरक्षित क्षेत्र, तसेच देहूरोड अँम्युनिशन डेपोचे सभोवतालचे 2000 यार्डचे संरक्षित क्षेत्र.(याबाबत न्यायालयात दावे चालू आहेत) याक्षेत्रात संरक्षण विभागाच्या प्रतिबंधामुळे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास अनुमती नाही.\nकचरा डेपोसाठी बफर झोन (1)\nप्रश्न : कचरा डेपोसाठी बफर झोन किती मीटरचा आहे \nउत्तर : मोशी कचरा डेपो व पुनावळे कचरा डेपो साठी 500 मी अंतराचा ना विकास विभाग प्रस्तावित आहे. त्यास बफर झोन संबोधितात. यामध्ये पर्यावरण खात्याच्या अभ्यासाअंती नाविकास क्षेत्र शासन मान्यतेनंतर अंतिम करण्या येईल.\nप्रश्न : पूररेषा म्हणजे काय \nउत्तर : पूररेषा दोन प्रकारच्या आहेत.\n1) निळी (निषेधक) पूररेषा :- जे क्षेत्र कोणत्याही वर्षी पूर येण्याच्या शक्यतेमुळे बांधकामाच्या दृष्टीकोनातून ते निषिध्द ठरवितात. ( सरासरीने 25 वर्षातून एकदा या वारंवारितेने येणारा पूरविसर्ग वाहून नेण्यासाठी जे नदीचे पात्र व लगतचे क्षेत्र आवश्यक ते क्षेत्र म्हणजे \"निषिध्द क्षेत्र\")\n2) लाल ( नित्रंयक) पूररेषा :- पर्जन्यमानाच्या दृष्टीने कोणत्याही वर्षी ( साधारणतः 100 वर्षात एकदा) ज्या ठिकाणापर्यंत पूर येऊ शकतो तो तलांकदर्शक.\nप्रश्न : निळी व लाल पूररेषा यामधील भूखंडात बांधकाम करता येईल काय \nउत्तर : होय. तथापी नियंत्रित क्षेत्रामध्ये बांधकामाच्या तळमजल्याच्या जोत्याची पातळी ही लाल ( नियंत्रक) पूररेषा आणि नजिकचा पोहोच रस्ता याची पातळी यामधील जी पातळी वर असेल त्यापेक्षा 0.50 मी. वर असावी लागते.\nप्रश्न : नदी व निळी पूररेषा यामध्ये बांधकाम करता येते काय\nउत्तर : नदी हद्द ते निळी पूररेषा यामधील क्षेत्र निषिध्द क्षेत्र असून अशा क्षेत्राचा उपयोग फक्त मोकळ्या जमिनीच्या स्वरुपाने उदा. उद्याने, खेळाची मैदाने किंवा हलकी पिके घेणे अशासारख्या कारणांसाठीच केला जावा, असे महाराष्ट्र शासन, पाटबंधारे विभागाचे सन 1989 चे परिपत्रकात नमूद आहे.\nप्रश्न : शासकीय मोजणीसाठी अर्ज कोठे करावा \nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिका नियोजन नियंत्रण क्षेत्रासाठी खालील 3 भूमापन कार्यालये कार्यरत आहेत.\n1) नगर भूमापन अधिकारी, पिंपरी चिंचवड, पिंपरी , पुणे - ४११ 018.\nकार्यक्षेत्र :- पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख,पिंपळे सौदागर, रहाटणी, किवळे ( भाग), मामुर्डी (भाग), रावेत (भाग),चिखली (भाग).\n2) उपअधिक्षक भूमी अभिलेख, हवेली, पुणे - 411 001.\nकार्यक्षेत्र :- च-होली, चोविसावाडी, वडमुखवाडी,दिघी, बोपखेल, मोशी, डुडूळगाव, किवळे (भाग), मामुर्डी (भाग), रावेत (भाग), चिखली (भाग).\n3) उपअधिक्षक भूमी अभिलेख, मुळशी, पौड, पुणे - 412 108.\nकार्यक्षेत्र :- वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव.\nप्रश्न : 7/12उतारा कोठे मिळेल \nउत्तर : संबधित गावाचे तलाठी कार्यालयात.\nप्रश्न : प्रॉपर्टी कार्ड कोठे मिळेल \nउत्तर : नगर भूमापन कार्यालय, पिंपरी चिंचवड, पिंपरी , पुणे - 411 018.\nनगररचना विभागाची माहिती (1)\nप्रश्न : नगररचना विभागाची माहिती संकेतस्थळावर कोठे मिळेल तसेच नगर रचना विभागाशी संबधित तक्रार कोणत्या ई- मेलवर करावयाच्या\nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरील Town Planning या ठिकाणी नगररचना विभागाशी संबधित माहिती उपलब्ध आहे.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/485095", "date_download": "2018-09-22T07:34:11Z", "digest": "sha1:DG4UOA5MCPNQHTIVSVTZ5M6KXHFH5GVP", "length": 8819, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "हंगामी सभापतीना खंडपीठाची नोटीस - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » हंगामी सभापतीना खंडपीठाची नोटीस\nहंगामी सभापतीना खंडपीठाची नोटीस\nविश्वजित राणे यांच्या विरुद्ध अपात्रता याचिका सादर करण्याप��र्वी काँग्रेस पक्षाने सभापती किंवा हंगामी सभापती यांच्याकडे याचिका सादर करायला हवी होती. सभापतीनी बाजू ऐकून घेतल्याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ हस्तक्षेप करू शकत नाही, अशी बाजू विश्वजित राणे यांच्या वकिलांनी मांडली. यामुळे खंडपीठाने सभापती किंवा हंगामी सभापतीना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी 7 जून रोजी ठेवली आहे.\nविश्वजित राणे यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयातील वकील जे. कोडियंथरा यांनी बाजू मांडली. न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांनी सदर याचिकेवर आपण सुनावणी घेण्यास राणे यांची हरकत आहे का, याची विचारणा केली. यापूर्वी याचिकादार व प्रतिवाद्याच्या वतीने आपण वकील म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे जर कोणाची हरकत असेल तर आपण या याचिकेपासून दूर राहतो, असे न्या. सोनक यांनी सूचविले तेव्हा विश्वजित यांच्याकडून कोणतीच हरकत नसल्याचे ऍड. जे. कोडियंथरा यानी खंडपीठाला सांगितले.\nविश्वजित यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने आता आमदारही नाहीत व नसलेल्या आमदाराला अपात्र करण्याची मागणी हा विचित्रपणा असल्याची बाजू त्यांनी मांडली. निवडणूक अपात्रता याचिका थेट उच्च न्यायालयात सादर करता येते पण पक्षांतर केल्याने अपात्रता ठरवायचे असल्यास तो अधिकार सभापतींचाच आहे. त्यासाठी आधी सभापतींसमोर याचिका सादर करायला हवी, अशी बाजू त्यांनी मांडली.\nविश्वजित यांनी काँग्रेसचा व्हीप मानला नाही, हे उघड आहे. विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी मतदानाला ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे ते अपात्र ठरतात. अपात्र ठरलेल्या आमदाराला 6 वर्षे निवडणूक लढवता येत नाही. येत्या सहा महिन्याच्या कालावधीत वाळपई मतदारसंघासाठी नव्याने निवडणूक होणार आहे. राणे अपात्र ठरल्यास ते या निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे सदर अपात्रता याचिका महत्त्वाची आहे.\nआमदारकीचा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी पक्षांतर करून भाजप प्रवेश केला होता. हे सिद्ध करण्याची संधी याचिकादारांना द्यायला हवी, अशी बाजू याचिकादाराचे वकील ऍड. शिवन देसाई यांनी मांडली.\nआधी सर्वांना नोटीस बजावून प्रतिज्ञापत्र स्वीकारून बाजू ऐकून घेणे योग्य असल्याचे सूचवून पुढील सुनावणी 7 जून रोजी ठेवली व सर्व प्रतिवाद्याना नोटीस बजावली. सरकारच्या वतीने सरकारी वकील पी. डांगी यांनी नोटीस स्वीकारली. सभापतींच्य�� वतीने ऍड. एस. आर. रिवरणकर यांनी इतर प्रतिवाद्यांच्यावतीने ऍड. शशिकांत जोशी व खैफ नुरानी यांनी नोटीस स्वीकारली.\nकला संस्कृती संचालनालयाच्या ऍनिमेशन कार्यशाळेचे उद्घाटन\nविधानसभेत सरकारला ‘सळो की पळो’ करणार\nकाँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांची अनामत जप्त होणार\nभाजपच्या निर्णयाचे मगोकडून जोरदार स्वागत\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=14", "date_download": "2018-09-22T07:24:16Z", "digest": "sha1:7ZULLWLER7TG6XWZ4M7WVTXA6CRWS4GD", "length": 10127, "nlines": 82, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. पाणी पुरवठा विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांची यादी व संपर्क क्र. म.न. पा. च्या www.pcmcindia.gov.in > Quick Links > Engg. Staff या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n2. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास water@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nFAQ - पाणी पुरवठा\nनवीन नळ-कनेक्शन अर्ज (2)\nप्रश्न : नवीन नळ-कनेक्शन घेण्यासाठीचा अथवा रिकनेक्शन घेण्यासाठीचा अर्ज कोठे मिळेल\nउत्तर : हे अर्ज सर्व प्रभागातील (क्षेत्रीय कार्यालय ) व मुख्य कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रावर मिळतील. याशिवाय म.न.पाच्या www.pcmcindia.gov.in > Downloads > forms and attachments या\nप्रश्न : नवीन नळ-कनेक्शन घेण्यासाठी अथवा रिकनेक्शन घेण्यासाठीचा अर्ज कोठे करायचा\nउत्तर : आपण राहत असलेल्या परिसरातील अथवा प्रभागातील नागरी सुविधा केंद्रात यासंबंध���चा अर्ज आपण देऊ शकता.\nनवीन नळ-कनेक्शन कागदपत्रे (1)\nप्रश्न : नवीन नळ-कनेक्शन घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते\nउत्तर : 1) नळ-कनेक्शनचा विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज.\n2) मिळकत-कर भरल्याची पावती किंवा अर्ज केल्याची तारीख\n3) मिळकतीचा स्थळदर्शक नकाशा.\n4) बांधकाम चालू करण्याचा / बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला/पूर्णत्वाचा दाखला मिळावा यासाठी केलेल्या अर्जाची प्रत.\n5) विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र.\nनवीन नळ-कनेक्शन खर्च (1)\nप्रश्न : नवीन नळ-कनेक्शन मंजुरीसाठी किती खर्च येईल\nउत्तर : नळ-कनेक्शनच्या व्यासानुसार व रस्त्याच्या प्रकारानुसार हा खर्च ठरतो. याबाबत सविस्तर माहिती मनपाच्या www.pcmcindia.gov.in > general info> water charges या संकेतस्थळावर व सर्व प्रभाग कार्य़ालयात (क्षेत्रीय कार्यालय )उपलब्ध आहे.\nप्रश्न : पाण्याचा नवीन मिटर कसा व कोठे मिळेल\nउत्तर : मान्यताप्राप्त कंपनीचे व्यासनिहाय पाण्याचे मिटर बाजारात उपलब्ध आहेत.\nEuropean Economic Commission (EEC) मान्यताप्राप्त काही कंपन्यांची नावे.\nतक्रार व माहिती (3)\nप्रश्न : पाण्याची उपलब्धता, पाणी –वितरणाचे वेळापत्रक व दूषित पाणी या संबंधीची तक्रार कशी व कोठे करावी तसेच पाणी-बिलासंबंधीची तक्रार कोणाकडे करावी\nउत्तर : पाणीपुरवठा विभागाच्या हेल्पलाईनवर 8888006666 आपण या तक्रारी करू शकता. तसेच पाणी-बिलसंबंधीची तक्रार संबंधित प्रभाग कार्यालयात (क्षेत्रिय कार्यालय )किंवा कार्यकारी अभियंता जल शुद्धीकरण प्रकल्प यांना करता येईल.\nप्रश्न : पाणी पुरवठ्य़ाबाबतचा अभिप्राय कोठे नोंदविता येतो\nउत्तर : मनपाच्या संकेतस्थळावर www.pcmcindia.gov.in > General info > SLB reporting system येथे अभिप्राय नोंदवता येतो.\nप्रश्न : पाणीगळतीबद्दल तक्रार कोठे करावी \nउत्तर : मनपाच्या हेल्पलाईनवर 8888006666 किंवा संबंधित प्रभागाच्या (क्षेत्रिय कार्यालय ) कार्यकारी अभियंत्यांकडे पाणीगळतीबद्दलची तक्रार करता येईल.\nतक्रार निवारण कालावधि (1)\nप्रश्न : पाणीपुरवठ्यासंबंधीच्या विविध तक्रारींच्या निवारणासाठी किती कालावधी लागतो\nउत्तर : 1) नळकनेक्शन मंजूरी – विहित नमुन्यातील अर्ज सादर केल्यानंतर 7 दिवस\n2) गळतीबाबतची तक्रार –\nअ) वितरणव्यवस्थेतील गळती - 24 तास. ब) मुख्य जलवाहिनीतील गळती – गळतीच्या स्वरूपावर अवलंबून; परंतु साधारणत: 3 दिवसांच्या आत.\nप्रश्न : पाणीपट्टीचे दर काय आहेत\nउत्तर : पाणीपट्ट��चे दर हे पाणीवापराच्या परिमाणानुसार ठरलेले आहेत. ते सन २०१३ साठी खालीलप्रमाणे:\nघरगुती वापराकरिता दर – रु.2.50 प्रति हजार लीटर (यापेक्षा जास्त पाणी वापरास वाढीव दर)\nबिगर घरगुती वापराकरिता सरसकट – रु. 35/- प्रति हजार लीटर\nप्रश्न : पाण्याच्या टँकरसंबंधित मागणी कोठे नोंदवता येईल तसेच त्याचे दर काय आहेत\nप्रश्न : मनपाकडे मान्यताप्राप्त परवानाधारक प्लंबर आहेत का\nउत्तर : मनपाकडे मान्यताप्राप्त परवानाधारक प्लंबर आहेत. त्यांची यादी मनपाच्या www.pcmcindia.gov.in general info > plumbers या संकेतस्थळावर तसेच प्रभाग कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध आहे.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=15", "date_download": "2018-09-22T06:47:06Z", "digest": "sha1:3EFZDHTFTS2T5K3LLA4ZLTWIIPVFCXDN", "length": 6042, "nlines": 66, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास info@pcsciencepark.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nFAQ - सायन्स पार्क\nप्रश्न : पिंपरी चिंचवड सायन्स सेंटरचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक काय आहे\nउत्तर : पिंपरी चिंचवड सायन्स सेंटरचा पत्ता ऑटोक्लस्टर समोर, चिंचवड 411019,\nअसा असून दूरध्वनी क्रमांक (020) 32428687 हा आहे.\nसायन्स पार्क उभारणी बाबत (1)\nप्रश्न : सायन्स पार्क कोणी चालू केले \nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व भारत सरकारचे सांस्कृतिक खाते यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरू झालेला आहे.\nप्रश्न : सायन्स पार्कचे अधिकृत संकेतस्थळ काय आहे \nउत्तर : www.pcsciencepark.in हे सायन्स पार्कचे अधिकृत संकेतस्थळ आहे.\nप्रश्न : सायन्स पार्कचे तिकिटदर काय आहेत \nउत्तर : तिकिटदर खालील प्रमाणे आहेत:\nसायन्स सेंटर थ्री डी शो तारामंडल\n१५ वर्षांपर्यंतची मुले रु. 30/- रु. 20/- रु. 20/-\n१५ वर्षांवरील व्यक्ती रु. 50/- रु. 30/- रु. 30/-\nविद्यार्थ्यांच्या गटासाठी रु. 20/- रु. 20/- रु. 20/-\nसायन्स पार्कमधील विभाग (1)\nप्रश्न : सायन्स पार्कमध्ये कोणकोणते विभाग आहेत \nउत्तर : सायन्स पार्कमध्ये थ्रीडी शो, ऑटोमोबाईल गॅलरी, फन सायन्स,वातावरणातील बदलाचे दर्शन, तारामंडल, ऊर्जा विभाग, डायनासोर उद्यान व विज्ञान उद्यान हे विभाग आहेत.\nसायन्स पार्कची वेळ (1)\nप्रश्न : सायन्स पार्कची वेळ काय आहे \nउत्तर : सायन्स पार्कची वेळ स. 10 ते सायं. 5 पर्यंत आहे.\n(दर सोमवारी बंद असते )\nसायन्स पार्कचे अधिकारी (1)\nप्रश्न : सायन्स पार्कचे अधिकारी कोण आहेत \nउत्तर : श्री. मदन मोहन सावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. संपर्कासाठी :9922501536\n२) श्री. नंदकुमार कासार , शिक्षणाधिकारी – 94232944564\n३) श्री. सुनील पोटे, सहाय्यक शिक्षणाधिकारी - 9552994294\nसायन्स पार्क येथे कसे पोहचावे (1)\nप्रश्न : सायन्स पार्क येथे कसे पोहचावे\nउत्तर : जर आपण पुण्याहून येणार असाल तर पिंपरी चिंचवड म.न.पा मुख्य इमारती जवळील मोरवाडी / फिनोलेक्स केबल चौक येथे उतरा. जर आपण निगडीहून\nयेणार असाल तर जयहिंद कलेक्शन, चिंचवड स्टेशन येथे उतरा. तेथून डी.पी.रोडने सुमारे 1 कि.मो. अंतरावर ऑटो ऑटोक्लस्टर समोर सायन्स पार्क आहे.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/519747", "date_download": "2018-09-22T07:34:02Z", "digest": "sha1:NPXC4GQSPU62GFLNPSGNCUJR56BWFU4Q", "length": 11308, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भारतभूमीत जन्मलो हेच माझे सौभाग्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भारतभूमीत जन्मलो हेच माझे सौभाग्य\nभारतभूमीत जन्मलो हेच माझे सौभाग्य\nभारत देशात साधूसंत, महापुरुष जन्माला आलेत. भारत हा पुण्यवान देश आहे. या देशात माझा जन्म झाला हेच माझे भाग्य समजतो. मी देशवासीयांच्या सेवेतून ऋण फेडण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन योगमहर्षि रामदेव बाबा यांनी केले.\nहुक्केरी येथील गुरुशांतेश्वर हिरेमठाचा दसरा महोत्सव व श्री चंद्रशेखर स्वामीजींचा पीठारोहण रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगमहर्षि रामदेवबाबा यांना ‘रेणुका श्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला श्री चंद्रशेखर शिवाचार्य (हुक्केरी), श्री शिवलिंगेश्वर स्वामीजी (निडसोसी), श्री मुरगेंद्र स्वामीजी (मुगळखोड) यांचे दिव्य सानिध्य लाभले होते.\nरामदेवबाबा पुढे म्हणाले, श्रीराम, श्रीकृष्ण, परमेश्वर, शिवाजी महाराज, गौतमबुद्ध, महावीर अशा साधूसंतांच्या जन्माचे ठिकाण असणाऱया भारतभूमीत आपलाही जन्म झाला. या सौभाग्याचे ऋण फेडण्यासाठी आपण सर्वांनी देशाच्या सेवेसाठी आघाडीचे प्रयत्न करायला हवेत. साधूसंत, आईवडील यांच्यातच आपण भगवंत पाहिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.\nदेशाला सुदृढ बनवायचे असेल तर देशातील प्रत्येकाने योगाच्या माध्यमातून आपला देह सुदृढ, निरोगी ठेवायला हवा. देह स्वच्छ, प्रामाणिक असेल तर जातीधर्माच्या मतभेदी राजकारणाला निश्चितच तिलांजली मिळते. कर्म करणाऱयांत कर्तव्याची नेहमीच जाण असते. माझी कंपनी आहे, या कंपनीच्या माध्यमातून स्वदेशी वस्तूंचे उत्पादन बनवून स्वदेशवासीयांना विक्री करतो. यातून मी नफ्याची कधीच अपेक्षा केली नाही. त्यासाठी ट्रस्टी स्थापन करून या कंपनीचा कारभार पारदर्शक ठेवला आहे.\nकार्यक्रमातही योगाचे धडे दिले\nरामदेवबाबा यांनी भाषण करत असतानाच योगाचे प्रकार प्रदर्शित केले. प्रत्येक प्रकाराचे स्पष्टीकरण देत योगाची आरोग्यास होणारी मदत कशी, याचे यावेळी विश्लेषण केल्याने उपस्थित नागरिकांना कार्यक्रमातच योगा करण्याचे भाग्य लाभले होते.\nप्रारंभी ‘श्री नुडी’ हे मठासह स्वामीजींच्या कार्याबद्दलची माहिती असणारे पुस्तक रामदेवबाबा यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. यानंतर स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, रोख 50,000 रुपये व शाल-श्रीफळ देऊन रामदेवबाबा यांना श्री रेणुकाश्री पुरस्कार श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी, श्री शिवलिंगेश्वर स्वामी, श्री मुरगेंद्र स्वामी, खासदार प्रभाकर कोरे, बिदरचे खासदार भगवंत खुबा व रमेश कत्ती यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, आमदार पी. राजू, माजी मंत्री शशिकांत नाईक, नगराध्यक्ष जयगोंडा पाटील, उपाध्यक्ष गुरुराज कुलकर्णी या मान्यवरांसह 108 स्वामीजी उपस्थित होते.\nश्री चंद्रशेखर स्वामीजींचा सत्कार\nपीठाभिषेक सोहळय़ाला 25 वर्षे पूर्ण झाली. त्याप्रित्यर्थ श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींचा रामदेवबाबा यांच्यासह व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्देशून बोलताना चंद्रशेखर स्वामीजी म्हणाले, रामदेवबाबा यांचे योगा देशाला उत्तेजित करीत बलशाली बनवित आहे. ते आपल्या दृष्टीने वरदान असून योगा देशातील प्रत्येक कुटुंबात पोहचवण्याचे प्रभावी कार्य त्यांनी केले आहे. त्यांचा गौरव हाच योगाचा गौरव असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.\nसुरुवातीला माजी खासदार रमेश कत्ती यांनी स्वागत भाषण केले. तर शिक्षक सी. एम. दरबारे, रामचंद्र काकडे, शैला कोकरे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला 20 हजाराच्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता\nदुचाकी अपघातात निवृत्त जवानाचा मृत्यू\nएक देश, एक अभ्यासक्रम ही काळाची गरज\nचित्ररथ मिरवणुकीची सीडी जमा करण्यास मुदतवाढ\nशिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T07:35:47Z", "digest": "sha1:3YYP6PG56DFALPVOU626HYH3VRTKDHGI", "length": 39043, "nlines": 98, "source_domain": "shekharpatil.com", "title": "सत्तेच्या सावलीतला ‘सहकार’ - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\nचालू घडामोडी • राजकारण\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला आहे. या निकालास अनेक कंगोरे असले तरी यातील महत्वाचा गाभा हा सत्ताकारण आणि त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट आहे.\nजळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला आहे. या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच ना. एकनाथराव खडसे यांच्याकडे या महत्वाच्या संस्थेचा ताबा आला आहे. या निकालास अनेक कंगोरे असले तरी यातील महत्वाचा गाभा हा सत्ताकारण आणि त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.\nग्रामपंचायतपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांपेक्षा मुठभर मतदार असणार्‍या सहकार क्षेत्रातील निवडणुका अगदी भिन्न असतात. गाव ते राज्य पातळीवरील सहकारात त्या-त्या ठिकाणच्या सत्तेचा प्रभाव अवश्य असतो. याचा विचार करता जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतही साहजीकच दीर्घ काळ सत्ता गाजविणार्‍या कॉंग्रेस व अलीकडच्या काळातील या पक्षासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने अधिराज्य गाजविणे स्वाभाविक होते. मध्यंतरी युती सरकार आले तरी सहकारात कॉंग्रेसची स्थिती मजबुत असल्याने त्यांना यावर कब्जा करणे शक्य झाले नाही. २००८ साली झालेल्या निवडणुकीत ईश्‍वरबाबूजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या पॅनलने विजय मिळवला होता. (तेव्हा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष अत्यंत प्रबळ होता ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.) त्या निवडणुकीत एकनाथराव खडसे आणि सुरेशदादा जैन एकत्र असल्यावरही युतीच्या पॅनलला सत्ता मिळवण्यात अपयश आले होते. मध्यंतरी राष्ट्रवादीतल्या सत्ता संघर्षात शिवसेनेच्या चिमणराव पाटील यांनी अध्यक्षपद भुषविले तरी या निवडणुकीत राष्ट्रवादी भुईसपाट होईल अशी कोणतीही स्थिती नव्हती. मात्र असे झाले. अर्थात यामागे अनेक कारणे आहेत.\nअनेकदा सहकारातील जागा या दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांना देण्यात याव्यात अशी चर्चा होत असते. जिल्हा मध्यवर्ती बँकेसारख्या महत्वाच्या संस्थेत मात्र नेते सहजासहजी सुत्रे सोडण्यास तयार होत नाहीत. आज निवडून आलेल्या उमेदवारांच्या यादीवर नजर फिरवली असता खासदार ए.टी. पाटील हे निवडून आले आहेत. याशिवाय आ. गुलाबराव पाटील, आ. डॉ. सतीश पाटील, आ. उन्मेष पाटील, आ. शिरीष चौधरी आणि हरिभाऊ जावळे या पाच जणांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व आमदार विजयी झाले आहेत. यापैकी पहिल्या दोघांना रिंगणात उतरण्याची संधी मिळाली नाही तरी उर्वरित दोघे तांत्रिक चुकीमुळे रिंगणातून बाद झाले. याशिवाय आधी आमदारकीच्या निवडणुकीत उतरलेले चिमणराव पाटील, वाडीलाल राठोड, अनिल भाईदास पाटील, रवींद्र पाटील आदींनीही विजय मिळवला. याचाच अर्थ असा की आपापल्या तालुक्यावर पुर्णपणे राजकीय पकड असणारे वा तसा प्रयत्न करणारे जिल्हा बँकेत पोहचले आहेत. म्हणजेच ही लढाई पहिल्या फळीतल्या शिलेदारांमधीलच होती. अन् ती त्याच पध्दतीने लढली गेली.\nदुसरी महत्वाची बाब म्हणजे मुठभर मतदारांमध्ये निवडणूक लढविणे ही एक ‘कला’ आहे. यात पैसा, राजकीय वलय आणि क्वचितप्रसंगी दबावतंत्रही मुक्तपणे वापरण्यात येते. तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्या मतदानाचा हक्क देण्यासाठी जो ठराव करतात तेथेच पुढील लढतीचा निकाल ठरत असतो. यामुळे विविध कार्यकारी सोसायट्यांना वेळोवेळी जिल्हा बँकेतून मदत करणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे आदी कामे करणारे आधीपासूनच यासाठी ‘फिल्डींग’ लावतात. सध्याच्या संचालक मंडळात सर्वाधीक अनुभवी असणारे मावळते अध्यक्ष चिमणराव पाटील यांनी आपल्यासह आपल्या पुत्राला याच पध्दतीने बिनविरोध निवडून आणले. साहजीकच नाथाभाऊंनाही विरोध झाला नाही. याचप्रमाणे जिल्हा बँकेचा अत्यंत गाढा अभ्यास असणारे संजय पवार यांनी विरोधक मोर्चेबांधणी करत असतांनाच आपलीही जागा बिनविरोध पदरात पाडून घेतली. जळगावात सुरेशदादा जैन यांच्या गटाला सर्व पातळ्यांवर मात देणार्‍या राजूमामांनी सहज बाजी मारली. चोपड्यातून माजी आमदार कैलास पाटील यांची माघार मात्र अनपेक्षित होती. या घडामोडी खासदार ईश्‍वरबाबूजी जैन, डॉ. सतीश पाटील वा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या लक्षात आल्या नसतील हे म्हणणे मुर्खपणाचे ठरणार आहे. यामुळे त्यांनी नंतर धोका दिल्याचा आरोप केला तरी यात तथ्य नव्हते. अर्थात या जागा बिनविरोध झाल्यानंतरही ते लढा देऊ शकत होते. मात्र खरी मेख इथेच होती. खासदार ईश्‍वरबाबूजी आणि त्यांचे पुत्र मनीष हे अडचणीत सापडले आहेत ही उघड बाब आहे. जैन पिता-पुत्राला कारागृहात धाडण्याचा नाथाभाऊंनी जाहीर विडा उचलला आहे. यामुळे गेल्या २० वर्षांपासून जामनेर तालुका विविध कार्यकारी सोसायटीतून निवडून येणार्‍या बाबूजींनी चक्क मैदान सोडत ना. गिरीश महाजन यांच्या हातात सुत्रे सोपवली. खुद्द बाबूजींच्या हक्काच्या हिवरखेडा सोसायटीतून ना. महाजन यांचा ठराव झाला तेव्हाच हे गणित सर्वांच्या लक्षात आले. नाथाभाऊंना टक्कर देण्यासाठी वा किमान त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी ‘दुश्मन का दुश्मन अपना दोस्त’ या न्यायाने त्यांनी ना. गिरीशभाऊंना पुढे केले. याचे प्रतिबिंब त्यांच्या एकतर्फी विजयातून दिसूनच आले आहे. आता ना. महाजन यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेत नाथाभाऊंच्या एकतर्फी वर्चस्वाला काही प्रमाणात तरी छेद देण्याचे त्यांचे मनसुबे असतीलच. ही बाब भविष्यात आपल्यासमोर येण्याची शक्यतादेखील आहे.\nखासदार ईश्‍वरबाबूजी आणि आ. डॉ. सतीश पाटील यांनी रणांगणातून माघार घेत इतर शिलेदारांच्या बळावर गर्जना सुरू केल्या असतांनाच माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी राजकीय चातुर्याचे दर्शन घडवत ना. एकनाथराव खडसे यांच्याशी हातमिळवणी केली तेव्हाच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा दारूण पराभव पक्का झाला होता. कुणाला ही बाब फारशी ज्ञात नाही. मात्र गेल्या २० वर्षांपासून इतर सहकारी संस्थांच्या मतदारसंघांमधून देवकर यांनी स्वत:सह अन्य दिलेले उमेदवारच सातत्याने निवडून आलेले आहेत. या मतदारसंघांमध्ये विविध कार्यकारी सोसायट्या वगळता अन्य सहकारी संस्थांचा समावेश होता. ते यात मुरब्बी असून यातील बहुतांश मतदार त्यांचे हक्काचे आहेत. या निवडणुकीचा विचार केला असता खुद्द देवकर हे इतर संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून उभे होते. त्यांच्यासह महिला राखीव मधून उभ्या असणार्‍या तिलोत्तमा पाटील व रोहिणीताई खडसे-खेवलकर, ओबीसी प्रवर्गातून उभे असणारे खासदार ए.टी.नाना पाटील, अनुसुचित जाती-जमाती मतदारसंघातील आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे व विमुक्त जाती व भटक्या जाती मतदारसंघातील वाडीलाल राठोड अशा एकूण सहा जागा त्यांच्या हक्काच्या मतदारसंघातील होत्या. या सर्व जागांच्या विजयाचे शिल्पकार हे गुलाबराव देवकर असल्याचे आपण सहकारातील कुणीही जाणकार व्यक्तीला विचारू शकतात. एका अर्थाने देवकरांची नाथाभाऊंशी हातमिळवणी हा या निवडणुकीला कलाटणी देणारा मुद्दा ठरला. खर तर देवकर यांचा भाजप नेत्यांसोबतचा आधीपासूनचा सलोखा हा कुणापासून लपून राहिलेला नव्हता. यामुळे ते सहजगत्या सहकार पॅनलसोबत आले. येथेच या पॅनलचा एकतर्फी विजय निश्‍चित झाला. यात कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी प्रारंभी लढण्यासाठी सज्ज असल्याचा आव आणला तरी त्यांची राष्ट्रवादीपेक्षाही भयंकर गत झाली.\nतालुका पातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्या मतदारसंघाचा विचार करता यावेळी काही प्रमाणात बदल घडले. रावेरमधून नाथाभाऊंनी आपले कट्टर समर्थक नंदकुमार महाजन यांना संधी दिली. तर यावलमधून गणेश नेहते यांना उमेदवारी मिळाली. हे दोन्ही जण निवडून आले. आजवर कमनशिबी म्हणून गणल्या जाणार्‍या रवींद्रभैय्यांना ईश्‍वरचिठ्ठीतून मुक्ताईचा आशीर्वाद मिळाल्याने ते तरले. हा अपवाद वगळता सर्व विकासो मतदारसंघातील विजय हे एकतर्फी झाले. भुसावळात संतोष चौधरी यांचे पुत्र सचिन यांचा ठराव रद्द झाला नसता तर येथे चुरस झाली असती. याचप्रमाणे उन्मेष पाटील व शिरीष चौधरी यांच्या उमेदवारीनेही गणित बिघडण्याची शक्यता होती. मात्र तसे झाले नाही.\nआता उरतो महत्वाचा मुद्दा- निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यापासूनच नाथाभाऊ हे आपली कन्या रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या हाती जिल्हा बँकेची सुत्रे देणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून खुले आरोप-प्रत्यारोपही झालेत. असे असूनही नाथाभाऊंच्या पाठीशी सेना-भाजपच नव्हे तर राष्ट्रवादीतले गुलाबराव देवकर यांच्यासारखे मातब्बर ( त्यांच्यासोबत तिलोत्तमा पाटील व नानासाहेब देशमुखही आले.) का एकवटले हा प्रश्‍न उपस्थित होतो. यामागे महत्वाचे कारण म्हणजे आज राज्य सरकारमधील महत्वाचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची भुमिका ही अत्यंत महत्वाची आहे. अगदी आमदारांना जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मिळणार्‍या निधीपासून ते विविध आघाड्यांवर नाथाभाऊंची सोबत ही केव्हाही लाभदायक असल्याचा विचार या मंडळींनी केला असावा. आज सुरेशदादा बाहेर असते तर ईश्‍वरबाबूजी, ना. गिरीशभाऊंसह शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीची मोट बांधत नाथाभाऊंचा झंझावात रोखता आला असता असा युक्तीवाद काही जण करू शकतील. मात्र प्रत्यक्षात या जर-तरच्या बाबी आहेत. सत्य इतकेच की, आपल्या राजकीय कारकिर्दीत आजवर ना. एकनाथराव खडसे यांनी विविध शिखरांना स्पर्श केला तरी दगडी बँक त्यांच्या हातात कधी आलीच नव्हती. यामुळे मौका पाहून त्यांनी चौका नव्हे तर षटकारच हाणला. अर्थात सत्तेशिवाय हे शक्य होते\nथोडक्यात सांगावयाचे तर- ना. एकनाथराव खडसे यांच्याकडे जिल्ह्यातील सत्तेची सुत्रे एकवटली असतांना सर्वपक्षीय आमदारांना त��यांचा विरोध परवडणारा नव्हता; चिमणराव पाटलांच्या मुरब्बीपणापुढे आ. डॉ. सतीश पाटील सपशेल चुकले; बाबूजींनी ना. गिरीशभाऊंचा जिल्हा बँकेत प्रवेश करून स्वत: रणांगणातून हुशारीने अंग काढून घेतले. आणि हा सर्व गोंधळ डोळसपणे अनुभवत गुलाबराव देवकर यांनी मुरब्बीपणा दाखवत निर्णायक क्षणाला नाथाभाऊंना साथ देत शेवटचा घाव घातला. यातूनच सहकार पॅनलचा दणदणीत विजय साकार झाला.\nतन-मनाला झपाटून टाकणारे उत्सव गान\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/herr", "date_download": "2018-09-22T08:09:15Z", "digest": "sha1:DNEPNBGIF7I6RCWPEQ35XYV46XR6BHZK", "length": 10783, "nlines": 238, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Herr का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nHerr का अंग्रेजी अनुवाद\nपुल्लिंग संज्ञाशब्द प्रार���प:Herr(e)n genitive , Herren plural\nउदाहरण वाक्य जिनमे Herrशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n Herr कोलिन्स शब्दकोश के 1000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nअन्य भाषाओं में Herr\nब्रिटिश अंग्रेजी: Mr /ˈmɪstə/ NOUN\nयूरोपीय स्पेनिश फिनिश: Sr.\nब्रिटिश अंग्रेजी: sir /sɜː/ NOUN\nयूरोपीय स्पेनिश फिनिश: señor\nअपने पाठ का मुफ्त अनुवाद करे\nHerr के आस-पास के शब्द\n'H' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'Herr' से संबंधित सभी शब्द\nसे Herr का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nburper सितंबर २०, २०१८\nkicks सितंबर २०, २०१८\ndad trainers सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1180", "date_download": "2018-09-22T07:09:59Z", "digest": "sha1:FSAGMDWNVUA2F4YN7HP2YQF54EJ466ZF", "length": 8172, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nदहा वर्षात मानसिक तणावातून ११५ सुरक्षा दलाच्या जवानांच्या आत्महत्या\nएकीकडे सुरक्षा यंत्रणेवर खर्च वाढवला जात असताना जे जवान देशासाठी शहीद होण्यासाठी तयार असतात त्यांच्याकडे सरकारचे मात्र लक्ष नाही.\nरायपूर: एकीकडे सुरक्षा यंत्रणेवर खर्च वाढवला जात असताना जे जवान देशासाठी शहीद होण्यासाठी तयार असतात त्यांच्याकडे सरकारचे मात्र लक्ष नाही. वेगवेगळ्या मानसिक तणावातून जात २००७-२०१७ या दहा वर्षात ११५ सुरक्षा दलाच्या जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे जवानांप्रती सरकारची काय संवेदना आहे हे दिसून येत आहे.\nनक्षल प्रभावित छत्तीसगडमध्ये तैनात असलेले जवान नक्षलवाद्यांसोबत लढतांना मानसिक तणावाचा सामान करत आहेत. परंतु मानसिक तणावामुळे ते आपले स्वत:चे जीवन संपवून टाकत आहेत. मागील वर्षी छत्तीसगड राज्यात ३६ जवांनी आत्महत्या केल्या.\nछत्तीसगडमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये जवानांनी आपल्या रायफलमधून दुश्मनऐवजी स्वतः वर बंदुकीच्या गोळया झाडून जीवन संपवून टाकत आहेत. सरकारने खर्च वाढविण्यापेक्षा जवान आत्महत्या का करत आहेत याबाबत विचारमंथन केले पाहिजे.\nवेळेवर रजा न मिळणे, कामाचा ताण, अवेळी जेवण, युध्दसदृश्य परिस्थिती असेल किंवा सण, समारंभ असेल तर वेळ काळ न पाहता रात्रंदिवस पहारा, एखाद्या मोठ्या नेत्याची अंत्ययात्रा अथवा सभा असेल तर खडा पहारा जवानांना द्यावा लागतो.\nत्यातच वरिष्ठांचे बोलणे खावे लागते. अशा या तणाव निर्माण करणार्‍या परिस्थितीला कसे सामारे जायचे हा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण होतो.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\nमोदी सरकारच्या राजवटीत थकीत कर्जाचे प्रमाण तिप्पट, रिझर�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://sarvottam-marathi-vinod.blogspot.com/2008/02/", "date_download": "2018-09-22T08:00:42Z", "digest": "sha1:63PO2VMRCA5ZI3SUYHQMDKCAPOWKEGUJ", "length": 23140, "nlines": 1169, "source_domain": "sarvottam-marathi-vinod.blogspot.com", "title": "सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.", "raw_content": "\nसर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.\nFebruary, 2008 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे\nस्कूटरस्वार : हवालदारसाहेब, इथे वाहने हळू चालवा असे का बरं लिहीलंय.\nट्रॅफिक हवालदार : \"कारण आजुबाजूला हॉस्पिटल नाही आणि इथे रूग्ण्वाहिकेची सोय नाही.\nएक आजोबा रिक्षावाल्याला : बेटा, रेल्वेस्टेशन पर्यंत जायचे किती पैसे घेणार \nरिक्षवाला : दहा रूपये.\nआजोबा : आणि माझ्या सामानाचे \nरिक्षावाला : सामानाला काही पैसे लागत नाही आजोबा.\nआजोबा : बरं, मग तु सामान घेऊन पुढे जा. मी मागुन चालत येतो.\nपरिक्षेच्या वेळी एक मुलगा उत्तरपत्रिकेत काहीच न लिहीता विचार करीत बसला होता.\nतेंव्हा सुपेरव्हायझरने विचारले,\" काय रे, कसला विचार करतो आहेस पेपर फार कठीण आहे कां\nमुलगा उत्तरला, \" तसं नाही हो, कोणत्या खिशात कुठल्या प्रश्नाच उत्तर आहे त्याचा विचार करतोय.\n\"जगातील मरणाचे प्रमाण\" हा विषय गुरूजी शिकवत असतात.\nगुरूजी : मुलांनो, माझ्या प्रत्येक श्वासागणिक या जगात एक माणूस मरतो.\nगण्या : गुरूजी, पण मग तुम्ही श्वासच कशाला घेता \nजज: बोल मरण्यापुर्वी तुझी कोणती इच्छा आहे \nकैदी : माझ्या ऎवजी तुम्ही फाशी जावे.\nएक ग्रूहिणी, एक अकाऊंटंट व एका वकिलाला प्रश्न विचारण्यात आला, दोन अधिक दोन किती \nअकाऊंटंट म्हणाला बहुतेक चार किंवा पाच. मला माझ्या संगणकावर तपासावा लागेल.\nवकिलाने खोलीतला दिवा मंद केला, प्रश्नकर्त्याला एका बाजुला नेले व हळूच विचारलं \"तुम्हाला किती हवेत \nमाझ्या वाचनात आलेले उत्तम मराठी तसेच इतर भाषांतील विनोद या संकेत स्थळावर आपल्यासाठी सादर करत आहे. आपल्याला आवडल्यास कळवणे. यातील बहुतेक विनोद इतरांचेच आहे व त्याचा उल्लेख सोबत केलेला आढळेल.\nआपल्याला असेच विनोद सुचवायचे असल्यास comment मधे आपल्या तपशिलासह कळवणे, योग्य विनोदास प्रसिद्धी दिली जाईल.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअलिबाबा आणि चाळीस चोर\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/126-ganesh-special/2391-pune-tutti-ganpati", "date_download": "2018-09-22T07:34:01Z", "digest": "sha1:73VLA7NNSAVCPI2DNN5HKVTBDHA3XWZB", "length": 3820, "nlines": 110, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "तुरटीपासून साकारलेला 'विशेष' बाप्पा ! - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nतुरटीपासून साकारलेला 'विशेष' बाप्पा \nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nआजवर बाप्पाची विविध रुपं आपण पाहिली असतील, पण पुण्यातील एका गृहस्थांनी पर्यावरणाचा विचार करत बाप्पाची विशेष मूर्ती साकारली आहे. पुण्यातील प्रभात रस्ता\nभागात राहणारे रमेश खेर यांनी तुरटीची गणेशमूर्ती साकारली आहे. १०० टक्के पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती आहे. गेल्या ६ वर्षांपासून ते हा बाप्पा घरी बसवत आह���त.\nयाबाबत सर्वांगीण चर्चा होऊन मूर्तींचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा हीच त्यांची अपेक्षा आहे. या गणपतीच्या विसर्जनाने प्रदूषण न होता नदी शुध्द होते. तुरटी पाण्याला\nनिवळते. गाळ खाली बसून पाणी काही अंशी शुध्द होते. यामुळे काही प्रमाणात का होईना प्रदूषणाला आळा घालण्यास हातभार लागेल.\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/609838", "date_download": "2018-09-22T07:34:06Z", "digest": "sha1:YC2EKAZMQHV3XKZG5YH32PXWZIJTN4NG", "length": 17853, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गोवंडीतील विषबाधेच्या घटनेतून बोध घ्यावा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गोवंडीतील विषबाधेच्या घटनेतून बोध घ्यावा\nगोवंडीतील विषबाधेच्या घटनेतून बोध घ्यावा\nपालिकेने मागील सुगंधित दुधाची बाधा, खिचडीची बाधा असो वा आता घडलेली औषधी गोळय़ांची बाधा या घटनांची गंभीर दखल घेऊन त्यातून बोध घ्यायला पाहिजे. तसेच यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी दक्षता घेऊन ठोस उपाययोजना करायला हवी.\nमुंबईतील गोवंडी, संजयनगर येथील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेतील 219 विद्यार्थ्यांना औषधी गोळ्य़ांमधून विषबाधा झाल्याची घटना गेल्या आठवडय़ात घडली. यामध्ये चांदणी शेख (12) या विद्यार्थिनीचा मफत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. तर काहींचा आरोप आहे की, खिचडी खाल्ल्याने ही विषबाधा झाली. या सर्व घटना प्रकारामुळे महापालिकेचा शिक्षण विभाग रडारवर आहे.\nयापूर्वीही पालिकेच्या शाळेत अन्नातून म्हणजे सुगंधित दुधातून काही विद्यार्थ्यांना बाधा झाल्याची घटना एक नव्हे तर दोनवेळा घडली होती. त्यावेळी शिक्षण समिती अध्यक्षपदी मंगेश सातमकर असताना त्यांच्या पुढाकारातून पालिकेच्या विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या शालेय वस्तू देण्याची योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी हे गरीब घरातील असल्याने व काहींना पौष्टिक आहारही मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्याच्या हितासाठी काही वर्षांपूर्वी या विद्यार्थ्यांना वेलची, स्ट्रॉबेरी अशा चवीचे सुगंधित दूध टेट्रापॅकमधून देण्याची योजना सुरू करण्यात आली होती. मात्र 2010 ते 2012 या कालावधीत या सुगंधित दुधामुळे काही विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचे त्यांना मळमळ होणे, उलटय़ा होणे, डोकेदुखी, चक्कर आल्यासारखे होणे अस��� त्रास झाल्याच्या घटना 6 वेळा घडल्या. मात्र, या दूधबाधा झाल्याच्या अधिकतर घटना या उर्दू माध्यमांच्या शाळेत घडल्या आहेत. मुस्लिम मुलांबाबत जास्त घडल्या असून त्यावेळी तर काही जणांनी ही मुस्लिम मुले रात्री मांसाहार करीत असल्याने व दुसऱया दिवशी सकाळी दूध प्यायल्याने ते दूध पचन न झाल्याने कदाचित बाधा झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर त्यावेळी दुधात दोष असल्याचा व दुधात दोष नसल्याचा असे दोन अहवाल दोन प्रयोगशाळेतून प्राप्त झाले होते. त्यामुळे या घटनांचे तीव्र पडसाद पालिकेत उमटले व अखेर हे सुगंधित दूध देण्याची योजनाच बंद करण्यात आली. त्यावर विद्यार्थ्यांना चिक्की, बिस्किट्स, शेंगदाणे देण्याचे पर्याय काही नगरसेवकांनी सुचवले. मात्र, दूध बंद झाले व त्या दुधासह हे पर्यायही कागदावरच राहिले.\nऔषधी गोळय़ांच्या माध्यमातून अथवा खिचडीच्या माध्यमातून जी काही विषबाधा विद्यार्थ्यांना झाली ही घटनाही उर्दू शाळेत म्हणजे मुस्लिम विद्यार्थ्यांच्या बाबतीतच घडलेली आहे. ज्याप्रमाणे सुगंधित दूध योजना बंद झाली त्याप्रमाणेच आता या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित महत्त्वाची औषधी गोळय़ा व खिचडी देण्याची योजनाही बंद होणार की काय, अशी शंका निर्माण होत आहे. मात्र, पालिका प्रशासनाने या सर्व घटनेत पालिका यंत्रणेचा कोणताही दोष नसल्याचे सांगत आपले हात अगोदरच वर केले आहेत. पालिका आरोग्य खात्याच्या प्रमुख पद्मजा केसकर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, महापालिकेच्या या उर्दूशाळेतील विद्यार्थ्यांना 6 ऑगस्ट रोजी लोह व फॉलिक ऍसिडयुक्त औषधी गोळय़ा देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यादिवशी कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नव्हता. त्यानंतर ज्या विद्यार्थीनीचा गुरुवारी रात्री उलटय़ा होऊन दुर्दैवी मफत्यू झाला ती चांदणी मोहम्मद शेख (12) ही विद्यार्थिनी 7 ऑगस्टला शाळेत आली नव्हती. ती 8 व 9 ऑगस्ट रोजी शाळेत आली होती. मात्र, त्यावेळीही तिला कसलाही त्रास झाल्याची तक्रार नव्हती. मात्र, गुरुवारी रात्री तिला उलटय़ा झाल्या व त्यातच तिचा दुर्दैवी मफत्यू झाला. त्यानंतर तिचा मफतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.\nया घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले व काही पालकांनी शुक्रवारी त्यांच्या मुलांना राजा��ाडी व शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावर बालरोगतज्ञांनी या सर्व मुलांची तपासणी करून त्यांना तपासून व उपचार करून घरी सोडले. वास्तविक, देशभरातील विविध शाळांमधील विविध माध्यमांच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत लोह व ऍसिडयुक्त जंतनाशक गोळय़ांचे वाटप करण्यात येत असते. मात्र, कोठेही अनुचित घटना घडलेली नाही, असा खुलासा केसकर यांनी करीत पालिकेची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तर त्या मफत मुलीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या फुफ्फुसात टीबी आढळून आल्याने कदाचित त्यामुळे तिला रक्ताच्या उलटय़ा होऊन तिचा मफत्यू झाल्याचा अहवाल आला असल्याचे समजते. मात्र, याप्रकरणी ज्यावेळी चौकशी अहवाल प्राप्त होईल तेव्हाच ही घटना का घडली त्याचे खरे कारण समोर आल्यानंतर सर्वच शंकाकुशंकवरून पडदा उठणार आहे.\nमात्र या घटनाप्रकारामुळे संतप्त पालकांनी त्या विद्यार्थीनीच्या मफत्यूच्या घटनेनंतर आपल्या मुलांना रुग्णालयात उपचारासाठी नेले होते तर काही संतप्त नागरिकांनी त्या शाळेत धाव घेऊन या शाळेची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या शाळेत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत वेळीच जमावाला सौम्य लाठीमार करून हटविल्याने पुढील घटना प्रकार टळला. त्यामुळे हे प्रकरण फारच गंभीर असून ते नीटपणे न हाताळले गेल्यास त्याचे वेगळे पडसाद उमटू शकतात. या शाळेत देण्यात आलेल्या औषधी गोळय़ांचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी एफडीएने ताब्यात घेतले आहेत. तसेच या विद्यार्थ्यांना शाळेत देण्यात आलेल्या खिचडीमध्ये वापरण्यात आलेल्या कोरडय़ा अन्नाचे नमुनेही ताब्यात घेण्यात आले आहेत. या नमुन्यांची चाचणी करून येत्या आठवडाभरात त्याचा अहवाल दिला जाणार असल्याचे समजते. मात्र, या घटनेचे तीव्र पडसाद पालिकेच्या आगामी स्थायी समिती व पालिका सर्वसाधारण बैठकीत उमटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विशेषत: विरोधी पक्ष, समाजवादी पक्षाचे गटनेते आणि पहारेकरी भाजपकडून पालिका प्रशासनाला या घटनेबाबत चांगलाच जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका शिक्षण विभागाला व सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांना थोपविणे जरा अवघडच होणार असल्याचे दिसते. कदाचित विरोधकांकडून मफत विद्यार्थीनी चांदणी शेख हिच्या क���टुंबाला पालिकेने आर्थिक मदत देण्याची आणि या प्रकरणी जबाबदार अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी केली जाऊ शकते.\nमात्र, पालिकेने मागील घटनांची गंभीर दखल घेऊन त्यातून बोध घ्यायला पाहिजे. तसेच यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी दक्षता घेऊन ठोस उपाययोजना करायला हवी. अन्यथा पालिकेच्या शिक्षण व्यवस्थेवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.\nमृत्युदंड देण्याप्रकरणी चीन अग्रस्थानी\nआता दरवर्षी उन्हाळा आणखीनच तीव्र होणार\nमुख्यमंत्री कुणाला डच्चू देणार\nप्लास्टिक बंदी अन् बंपर पिकाचे आव्हान\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T07:57:19Z", "digest": "sha1:PZGGTW5EEFEHS6AZ2UZEFZMZNBI64IGW", "length": 37774, "nlines": 249, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "अधिकृत भाषा – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nसोमवार, 5 ऑक्टोबर 2015 रविवार, 16 जुलै 2017 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nजिनांनी पाकिस्तानच्या राष्ट्रभाषेसाठी उर्दूची शिफारस केली आणि भावनेच्या भरात ती तेव्हा स्वीकारली गेली. हा निर्णय झाल्यापासून पूर्व पाकिस्तान, सिंध, बलुचिस्तान, वायव्य-सरहद्द-प्रांत या भागात जो भाषिक संघर्ष पेटला, तो अजूनही चालूच आहे. याच संघर्षातून स्वातंत्र्यानंतर केवळ २४ वर्षात पाकिस्तानची भाषिक त���्वावर फाळणी झाली. या फाळणीच्या मुळाशी केवळ बांगला भाषिक आणि सांस्कृतिक अस्मिता असल्याने नव्या देशाचे नाव पूर्व पाकिस्तान न ठेवता देशाला बांगला हे भाषेचे/संस्कृतीचे नाव दिले गेले.\nएकच राष्ट्रभाषा असावी असा हट्ट धरून भारताचे विभाजनाची बीजे रोवण्याऐवजी सर्व भारतीय भाषांचा परस्पर-समन्वय वाढवून एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.\nराष्ट्रभाषेचे खूळ देशाच्या विभाजनाचे कारण ठरेल म्हणून ते खूळ सोडून आपला देश बहुभाषिक असल्याचे वास्तव मोकळेपणाने स्वीकारणे भारताच्या एकात्मतेसाठी आवश्यक आहे.\nहिंदीवाल्यांचे उघडे पडलेले दबावतंत्र (ले० वि० भि० कोलते)\nरविवार, 15 ऑगस्ट 2010 अमृतयात्री6 प्रतिक्रिया\n“…… हा युक्तिवाद म्हणजे हिंदी भाषिक गटाच्या बहुमताच्या जोरावर इतर सर्व भाषिकांवर हिंदी सक्तीने लादण्याचा प्रयत्न आहे, याचीही स्पष्ट कल्पना इतर भाषिकांना आली. त्यामुळे झाले काय की, एरवी हिंदीच्या बाजूने असणारे अन्यभाषिक सभासदही विरोधी पक्षाला जाऊन मिळाले. या व अशा भूमिकेमुळेच हिंदीला राष्ट्रभाषेचे स्थान गमवावे लागले आणि केवळ official language – कामकाजाची भाषा या बिरुदावर समाधान मानावे लागले.”\nमहाराष्ट्र विधिमंडळात अनावश्यक अशा त्रिभाषासूत्राची स्थापना\nरविवार, 28 मार्च 2010 अमृतयात्री21 प्रतिक्रिया\nत्रिभाषासूत्र हा केंद्र सरकारने (राज्यघटनेने नव्हे) केवळ स्वतःच्या केंद्र सरकारी विभागांद्वारे व उपक्रमांद्वारे सर्वसामान्य जनतेशीशी संवाद/संज्ञापन साधण्यासाठी निर्माण केलेला देशाच्या भाषाविषयक धोरणावर आधारित असा नियम आहे. अर्थात त्याप्रमाणे देखिल कुठल्याही राज्यात त्या राज्याच्या राज्यभाषेचे स्थान सर्वप्रथमच आहे आणि त्यानंतरच हिंदी व इंग्रजी भाषांना स्थान मिळालेले आहे. राज्यघटनेप्रमाणे कुठल्याही राज्यात राज्यभाषा हीच सर्वोच्च आहे आणि राज्यशासनाला संज्ञापनासाठी त्रिभाषासूत्र आवश्यकच नाही ही बाब स्पष्टपणे लक्षात घ्यावयास हवी. अशी कायदेशीर वस्तुस्थिती असली तरीही विधिमंडळाच्या व्यवहारासाठी स्वखुषीने व विनाकारण स्वतःवर त्रिभाषासूत्र (मराठी, हिंदी, इंग्रजी) लादून घेणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य असावे. विधिमंडळात तसा अधिनियम करून महाराष्ट्राने आपल्याच पायांवर कुर्‍हाड मारून घेतली आहे. सुदैवाने विधिमंडळातील विधेयकांसाठी, इतर अधिकृत कागदोपत्री कामांसाठी व राज्यकारभारासाठी (शासनव्यवहारासाठी) मात्र मराठीचा उपयोग अनिवार्य केलेला आहे. (अर्थात ह्या नियमाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत होते हा प्रश्न वेगळा\nचंदीगढमध्ये पंजाबी भाषेला योग्य स्थान मिळण्यासाठी राज्यपालांना शिष्टमंडळाची भेट (वृत्त: पंजाब न्यूजलाईन नेटवर्क)\nगुरूवार, 18 मार्च 2010 अमृतयात्री6 प्रतिक्रिया\nकेंद्रशासित चंदीगढ प्रदेशात पंजाबी भाषेला तिचे योग्य व कायदेशीर स्थान मिळवून देण्यासाठी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल ह्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. चंदीगढमध्ये पंजाबी भाषेला योग्य कायदेशीर स्थान मिळवून देणे, चंदीगढमधील शाळांमध्ये १ली ते १०वीच्या वर्गांत पंजाबी भाषेचे शिक्षण सक्तीचे करणे, केंद्रशासनाच्या प्रशासनात ६०% नोकर्‍या पंजाबी अधिकार्‍यांना (उर्वरित ४०% हरियाणाच्या अधिकार्‍यांना) राखून ठेवण्याच्या संबंधातील नियमाची अंमलबजावणी करणे इत्यादी मागण्यांसाठी केंद्रशासित चंदीगढ शहरातील परिस्थितीबद्दल पंजाब विधानसभेने एकमताने अशा प्रकारचा ठराव केला व त्याच्या अंमलबजावणीसाठी गळ घालण्यासाठी वरीलप्रमाणे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटण्यास गेले. राज्यपाल श्री० शिवराज पाटील ह्यांनी त्यांना न्याय्य अधिकार मिळवून देण्याचे आश्वासन दिले.\nहिंदी आणि मराठीचे महाभारत (ले० अब्दुल कादिर मुकादम, लोकसत्ता, १४ मार्च २०१०)\nरविवार, 14 मार्च 2010 रविवार, 14 मार्च 2010 अमृतयात्री3 प्रतिक्रिया\n“सलील कुलकर्णी यांच्या १५ नोव्हेंबरच्या लेखात हिंदी ही राष्ट्रभाषा नसून ती केंद्र सरकारच्या व्यवहाराची राजभाषा आहे आणि तरीही ती राष्ट्रभाषा असल्याचा आभास जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आल्याचे आग्रही प्रतिपादन करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रतिपादनाला पाठिंबा देणारी वाचकांची पत्रेही प्रसिद्ध झाली. कुलकर्णी यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज करून केंद्र सरकारकडून तसे कबुलीपत्रही मिळविले. याबरोबरच मराठी शिवाय इतर कुठल्याही भाषेला महाराष्ट्रात स्थान मिळणार नाही. तेव्हा अमराठी लोकांनी मराठी शिकले पाहिजे, असा आणखी एक मुद्दा या वादाला जोडण्यात आला आहे.”\nसोमवार, 25 जानेवारी 2010 मंगळवार, 4 जुलै 2017 अमृतयात्री13 प्रतिक्रिया\nगृहमंत्रालयही म���हणते हिदी राष्ट्रभाषा नव्हे (वृत्त: दै० लोकमत, १४ जाने० २०१०)\nगुरूवार, 21 जानेवारी 2010 शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2010 अमृतयात्री10 प्रतिक्रिया\nहिदी ही राष्ट्रभाषा असल्याची कोणतीही घटनात्मक तरतूद राज्यघटनेत नाही, असे स्पष्टीकरण खुद्द गृहमंत्रालयानेच दिले आहे. पुण्यातील मराठी अभ्यास केंद्राचे सलील कुलकर्णी यांनी गृहमंत्रालयाच्या राजभाषा भवनकडे माहिती अधिकारात अर्ज करून ही माहिती प्राप्त केली आहे.\n“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)\nशनिवार, 2 जानेवारी 2010 मंगळवार, 4 जुलै 2017 अमृतयात्री59 प्रतिक्रिया\n“महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी उत्तरेकडील अवकृपा होऊ नये म्हणून “हिंदी-राष्ट्रभाषा एके हिंदी-राष्ट्रभाषा” ह्याच पाढ्याची घोकंपट्टी करीत बसले आहेत. तेव्हा एकदा शेवटचाच “हा सूर्य आणि हा जयद्रथ” असा निवाडा करण्यासाठी सर्वश्रेष्ठ अस्त्राचा आपल्याला आता प्रयोग करायचा आहे आणि ते अस्त्र म्हणजे स्वतः केंद्र सरकारच्या अधिकृत भाषा विभागाने दिलेली कबुली.”\n’ – वाचकांच्या प्रतिक्रिया (दै० लोकसत्ता, २९ नोव्हें० २००९)\nमंगळवार, 15 डिसेंबर 2009 बुधवार, 16 डिसेंबर 2009 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\n“कायद्याने नेमून दिलेले आणि इतर राज्यभाषांना दिले जाणारे सर्व कायदेशीर अधिकार, मान, महत्त्व आमच्या मराठी भाषेला द्यायलाच पाहिजेत-त्याहून जास्त नको; पण किंचितही कमी नको. हे म्हणणं अयोग्य, बेकायदेशीर, अनैतिक म्हणता येईल का\nया संबंधी एक अभ्यासपूर्ण लेख १५ नोव्हेंबरच्या लोकमुद्रामध्ये सलील कुलकर्णी यांनी लिहिला होता. या लेखावर देशा-परदेशातून अनेक प्रतिक्रिया आल्या. जागेअभावी या सगळ्या प्रतिक्रिया छापता येणं तर अशक्यच आहे, पण सर्व पत्रलेखकांची नावंही छापणं अशक्य आहे. त्यामुळे काही निवडक प्रतिक्रियाच येथे देत आहोत. (लोकसत्ता, लोकमुद्रा, २९ नोव्हेंबर २००९)\nविधानसभेत राज्यभाषा मराठीला तिचा अधिकार आणि मान मिळू शकतो \nबुधवार, 25 नोव्हेंबर 2009 गुरूवार, 26 नोव्हेंबर 2009 अमृतयात्री11 प्रतिक्रिया\nउत्तर प्रदेशात राज्यस्थापनेच्या नंतर १९५१ वर्षी हिंदी ही राज्याची राज्यभाषा अशी घोषित करण्यात आली. बर्‍याच काळानंतर काही (अर्थातच राजकीय) कारणांस्तव १९८९ वर्षी ऊर्दू भाषा ही देखिल हिंदीच्या जोडीने राज्यभाषा म्हणून घोषित करण्यात आली. पण तरीही उत्तर प्रदेशाच्या विधानसभेत हिंदी व्यतिरिक्त कुठल्याही भाषेत, अगदी राज्यभाषेचा दर्जा असलेल्या ऊर्दूतही, आमदारास शपथ घेऊ देत नाहीत. आणि हीच मंडळी आमच्या राज्यात येऊन आमच्या राज्यभाषेऐवजी एका परप्रांताच्या भाषेत (हिंदीत) शपथ घेण्याबद्दल आमच्याशीच दादागिरी करतात आणि आमचेच राज्यकर्ते त्यांची भलामण करतात. अर्थात असे सर्व केवळ आपल्या महाराष्ट्रातच घडू शकते.\n (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)\nरविवार, 15 नोव्हेंबर 2009 मंगळवार, 4 जुलै 2017 अमृतयात्री40 प्रतिक्रिया\n“मराठी भाषेला आणि मराठी माणसाला स्वत:च्या राज्यात न्याय्य अधिकाराचे व सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाला देशाच्या भाषिक धोरणांसंबंधीची कायदेशीर पार्श्वभूमी माहित असावी, या उद्देशाने मी हा लेख लिहीत आहे.\nभारताच्या घटनेमध्ये कुठल्याही भाषेचा उल्लेख ‘राष्ट्रभाषा’ असा केलेला नाही. उलट घटनेच्या अनुसूची-८ मधील सर्वच भाषा या राष्ट्रभाषेच्या दर्जाच्या मानल्या जाव्यात असा अप्रत्यक्ष संकेत दिला आहे.”\nहिंदीच्या वर्चस्वाविरुद्ध लढा (ले० आर० जगन्नाथन – डी०एन०ए०)\nशनिवार, 14 नोव्हेंबर 2009 अमृतयात्री3 प्रतिक्रिया\nस्वातंत्र्यपूर्व अखंड हिंदुस्थानची राष्ट्रभाषा म्हणून संस्कृताधारित हिंदी भाषा निवडली होती. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात संपूर्ण देशात हिंदीबद्दल राष्ट्रभाषा म्हणून ममत्वाची व आपुलकीची भावनाच होती. माझ्या ऐकीवाप्रमाणे अगदी मद्रास प्रांतातही काही हजार शाळांनी हिंदी विषय शिकवणे सुरू केले होते. पण स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी राजकारण्यांनी जेव्हा जबरदस्तीने हिंदीचे वर्चस्व गाजवणे सुरू केले तेव्हा इतर हिंदीतर भाषक राज्ये बिथरली. आपल्या भाषेची पीछेहाट करून आपल्या डोक्यावर हिंदी लादायचा हा प्रयत्न आहे; अशी त्यांची भावना झाली. आणि या भावनेमुळे निर्माण झालेल्या त्यांच्या प्रतिक्रियेमुळे दक्षिणी, बंगाली व इतर भाषाभिमानी राज्यांनी हिंदीला विरोध करून तिला राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्याची योजना हाणून पाडली.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. ���तर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम ���ेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1181", "date_download": "2018-09-22T07:11:04Z", "digest": "sha1:LFQDP5LR7HCAH5PQTLA74GKLA64KGR3M", "length": 10326, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nमोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्या\nराष्ट्राध्यक्ष रामनाथ कोविंद यांना कॉंग्रेसचे साकडे\nनवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पदाचा दुरुपयोग करून राजकीय आणि व्यक्तिगत हिशेब चुकते करण्यासाठी विरोधीपक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना संपविण्याची वक्तव्ये जाहीरपणे करीत आहेत, अशी तक्रार करत मोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्यावी, असे साकडे कॉंग्रेस पक्षाने राष्ट्राध्यक्ष रामनाथ कोविंद यांना घातले आहे.\nकर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी प्रधानमंत्रीपदाला न शोभणारी भाषा वापरल्याचे राष्ट्राध्यक्षांना पाठविलेले पत्र कॉंग्रेसने प्रसिद्ध केले. कॉंग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे व आत्तापर्यंत त्याने अनेक आव्हाने व धमक्या पचविल्या आहेत.\nअशा धमक्यांना कॉंग्रेसचे नेतृत्व नेहमीच धीराने व निर्भयतेने सामोरे गेले आहे. त्यामुळे मोदींच्या धमक्यांपुढेही कॉंग्रेस पक्ष किंवा त्याचे नेते जराही नमणार नाही, असे या पत्रात ठामपणे नमूद करण्यात आले आहे.\nमोदींनी पातळी सोडली तरी प्रधानमंत्रीपदाला कमीपणा येईल, अशी त्यांच्याविषयी वक्तव्ये आम्ही कधीच करणार नाही, असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वारंवार सांगत आले आहेत. कर्नाटकच्या प्रचारात मोदींनी विधिनिषेध सोडल्याने प्रचार संपताच कॉंग्रेसने त्यांच्याविषयीचे गार्‍हाणे राष्ट्राध्यक्षांकडे मांडले आहे.\nभाजपाने लगेच पलटवार करून मर्यादा सोडून बेलगाम वक्तव्ये करण��� ही कॉंग्रेसची संस्कृतीच असल्याचा आरोप करत सन २००९ पासून कॉंग्रेसच्या विविध नेत्यांनी केलेल्या विधानांची जंत्रीच जाहीर केली.\nत्यात कॉंग्रेस नेत्यांनी मोदींना गंदी नाले का कीडा, गंगू तेली, पागल कुत्ता, भस्मासूर, रावण, बंदर व उंदीर म्हटल्याचा उल्लेख आहे. सोनिया गांधी यांनी मोदींना ‘मौत का सौदागर’ व ‘जहर की केती करनेवाला’ म्हटल्याचेही भाजपाने स्मरण दिले.\nभाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन म्हणाले की, ज्यांनी शालीन भाषेची मर्यादा सोडण्याचा विक्रम केला आहे तेच मोदींवर बोट उगारत आहेत. पण दुसर्‍याकडे बोट दाखविताना चार बोटे स्वत:कडे असतात याचे त्यांनी भान ठेवावे.\nकर्नाटकमधील पराभव स्पष्ट दिसत असल्याने कॉंग्रेस तोंड लपविण्यासाठी काही तरी निमित्त शोधत आहे. माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग, लोकसभेतील कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खारगे, माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम, अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, कर्णसिंग, आनंद शर्मा, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी व मुकुल वासनिक इत्यादी कॉंग्रेस नेत्यांच्या स्वाक्षरीने हे पत्र पाठविले गेले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्ग���य पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=17", "date_download": "2018-09-22T06:47:45Z", "digest": "sha1:ZAIQ53YP42TNA6ICPNVZAKMHTOJKKWNM", "length": 17246, "nlines": 138, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास traffic@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nस्पीड ब्रेकर्स बाबत (1)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील रस्त्यांवर स्पीड ब्रेकर्स बसविण्याबाबत कोणाकडे चौकशी करावी\nउत्तर : पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील रस्त्यांवर स्पीड ब्रेकर्स बसविण्यासाठी मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित कार्यकारी अभियंता(स्थापत्य) आणि कार्यकारी अभियंता (बीआरटीएस) यांच्या कडे चौकशी करावी. त्यांचे पत्ते खालीलप्रमाणे-\n1 ) कार्यकारी अभियंता, अ प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय (स्थापत्य)\nसंत ज्ञानेश्वर चौक, से.क्र.25, निगडी प्रधिकरण\n2 ) कार्यकारी अभियंता, ब प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय (स्थापत्य)\nएल्प्रो कंपनीचा आवार, चिंचवड\n3 ) कार्यकारी अभियंता, क प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय (स्थापत्य)\nपॉलिग्रास हॉकी ग्राउंडजवळ, नेहरूनगर, भोसरी\n4 ) कार्यकारी अभियंता, ड प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय (स्थापत्य)\nऔंध-रावेत -रहाटणी रस्ता, रहाटणी\n5 ) कार्यकारी अभियंता (बीआरटीएस) मुख्य कार्यालय (स्थापत्य)\nरस्त्यांवर सिग्नल बाबत (1)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील रस्त्यांवर सिग्नलदुरुस्ती किंवा नवीन सिग्नल बसविण्यासंबंधीची मागणी कोणाकडे करावी \nउत्तर : सदर मागणी कार्यकारी अभियंता, विद्युत ब प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय (सिग्नल) यांच्याकडे करावी.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील तुटलेले रस्ता-दुभाजक दुरुस्त करण्याची , नवीन दुभाजक बसवण्याची अथवा वाहन वळवण्याकरिता रस्ता दुभाजक तोडून तेथे रस्ता खुला करण्याची मागणी कोणाकडे करावी\nउत्तर : मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित कार्यकारी अभियंता(स्थापत्य) आणि कार्यकारी अभियंता (बीआरटीएस) यांच्या कडे चौकशी करावी. त्यांचे पत्ते खालीलप्रमाणे-\n1 ) कार्यकारी अभियंता, अ प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय (स्थापत्य)\nसंत ज्ञानेश्वर चौक, से.क्र.25, निगडी प्रधिकरण 44\n2 )कार्यकारी अभियंता, ब प्��भाग (क्षेत्रीय) कार्यालय (स्थापत्य)\nएल्प्रो कंपनीचा आवार, चिंचवड 411033\n3 ) कार्यकारी अभियंता, क प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय (स्थापत्य)\nपॉलिग्रास हॉकी ग्राउंडजवळ, नेहरूनगर, भोसरी\n4 ) कार्यकारी अभियंता, ड प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय (स्थापत्य)\nऔंध-रावेत -रहाटणी रस्ता, रहाटणी\n5 ) कार्यकारी अभियंता (बीआरटीएस) मुख्य कार्यालय (स्थापत्य)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील रस्त्यांवरील चर, खड्डे बुजविण्याबाबतची व रस्ता पूर्ववत करण्या बाबतची तक्रार कोणाकडे करावी \nउत्तर : मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित कार्यकारी अभियंता(स्थापत्य) आणि कार्यकारी अभियंता (बीआरटीएस) यांच्या कडे चौकशी करावी. त्यांचे पत्ते खालीलप्रमाणे-\n1) कार्यकारी अभियंता, अ प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय (स्थापत्य)\nसंत ज्ञानेश्वर चौक, से.क्र.25, निगडी प्रधिकरण 44\n2 ) कार्यकारी अभियंता, ब प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय (स्थापत्य)\nएल्प्रो कंपनीचा आवार, चिंचवड 411033\n3 ) कार्यकारी अभियंता, ‘क’ प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय (स्थापत्य)\nपॉलिग्रास हॉकी ग्राउंडजवळ, नेहरूनगर, भोसरी\n4 )कार्यकारी अभियंता, ड प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय (स्थापत्य)\nऔंध-रावेत -रहाटणी रस्ता, रहाटणी\n5 ) कार्यकारी अभियंता (बीआरटीएस) मुख्य कार्यालय (स्थापत्य)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील रस्तावाहतुकीस अडथळा ठरणारी टपरी/हातगाडी/वाहने उठवण्याबाबतची तक्रार कोणाकडे करावी\nउत्तर : पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील रस्त्यांवर रस्ता वाहतुकीस अडथळा ठरणारी टपरी/हातगाडी/वाहने उठवण्याबाबतची तक्रार संबंधित प्रभाग अधिकारी,प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय अ/ब/क/ड व संबंधित वाहतूक पोलीस निरीक्षक निगडी/पिंपरी/चिंचवड/भोसरी/सांगवी/हिंजवडी/विश्रांतवाडी/देहूरोड यांच्याकडे करावी.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी अथवा रस्त्यावर पडलेली झाडे/फांद्या तातडीने उचलावीत याबाबतची तक्रार कोणाकडे करावी\nउत्तर : पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी अथवा रस्त्यावर पडलेली झाडे/फांद्या तातडीने काढण्याबाबतची तक्रार मुख्य उद्यान अधीक्षक यांच्या कार्यालयात करावी. त्यांचा पत्ता खालीलप्रमाणे आहे:\nगुलाबपुष्प उद्यान,नेहरूनगर, भोसरी. फोन नं. 020 27121791\nप्रश्न : पिंपरी चिंचवड मनपा हद्द��तील रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या अवैध पार्किंगबाबतची तक्रार कोणाकडे करावी \nउत्तर : वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या अवैध पार्किंगबाबतची तक्रार संबंधित वाहतूक पोलीस निरीक्षकांकडे करावी. वाहतूक पोलीस कार्यालये खालीलप्रमाणे\n1)\tवाहतूक पोलीस निरीक्षक पिंपरी/भोसरी\n2)\tवाहतूक पोलीस निरीक्षक चिंचवड/निगडी\n3)\tवाहतूक पोलीस निरीक्षक हिंजवडी/सांगवी\n4)\tवाहतूक पोलीस निरीक्षक,विश्रांतवाडी\n5)\tवाहतूक पोलीस निरीक्षक,देहूरोड\nप्रश्न : पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमधील रस्त्यांवर पावसाळ्यात पाणी साठून वाहतूक खोळंबल्यास तक्रार कोणाकडे करावी \nउत्तर : पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साठून वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास मनपाच्या प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय व पूर नियंत्रण कक्ष(020-67333333 ) - मनपा मुख्य इमारत, पिंपरी येथे संपर्क साधावा.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील रस्त्यांवरील विद्युत दिवे बंद असतील तर त्याबाबतची तक्रार कोणाकडे करावी \nउत्तर : पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय अधिकारी अ/ब/क/ड अथवा कार्यकारी अभियंता (विद्युत) अ/ब/क/ड प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय यांच्याकडे तक्रार नोंदवावी.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड मनपा परिसरातील रस्त्यावर अपघात झाल्यास कोणाकडे संपर्क साधावा \nउत्तर : मनपा परिसरातील रस्त्यावर अपघात झाल्यास संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.\nपिंपरी चिंचवड म.न.पा. हद्दीतील पोलीस ठाणी खालीलप्रमाणे:\n1) पोलीस ठाणे, सांगवी\n2) पोलीस ठाणे, हिंजवडी\n3) पोलीस ठाणे, चिंचवड\n4) पोलीस ठाणे, निगडी\n5) पोलीस ठाणे, भोसरी\n6) पोलीस ठाणे ,पिंपरी\n8) पोलीस ठाणे, देहूरोड\nप्रश्न : पिंपरी चिंचवड मनपा परिसरातील बस वाहतुकीसंदर्भात चौकशी अथवा तक्रार कोठे करावी\nउत्तर : पिंपरी चिंचवड मनपा परिसरातील बस वाहतुकीसंदर्भात चौकशी अथवा तक्रार पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. या कार्यालयाकडे करावी. त्यांचा पत्ता खालीलप्रमाणे आहे:\nपुणे महानगर परिवहन महामंडळ लि.\nस्वारगेट, पुणे-37 –फोन नंबर-2403355\n9881495589 या क्रमांकावर एस.एम.एस करून आपली तक्रार नोंदवू शकता.\nकृपया तक्रारीमध्ये बसक्रमांक आणि बसचा मार्गही नोंदवावा.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड मनपा परिसरातील रिक्षा वाहतुकीसंदर्भात तक्रार कोठे करावी\nउत्तर : 1) पोलीस ठाणे, सांगवी\n2) पोलीस ठाणे, हिंजवडी\n3) पोलीस ठाणे, चिंचवड\n5) पोलीस ठाणे, भोसरी\n8) पोलीस ठाणे, देहूरोड\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5715957309874321972&title=Bhoomipujan%20At%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T07:06:55Z", "digest": "sha1:C6C6X2OHQJMABOASQZ6NV5IYO4AOECPT", "length": 6001, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "तापकीर यांच्या हस्ते भूमिपूजन", "raw_content": "\nतापकीर यांच्या हस्ते भूमिपूजन\nपुणे : स्वामी विवेकानंद शाळेच्या नवीन इमारतीचे व वॉचमन क्वार्टरचा भूमिपूजन सोहळा खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते पार पाडला.\nमहानगरपालिकेद्वारे स्वामी विवेकानंद शाळेसाठी ७५ लाख व नगरसेविका अल्पना वरपे यांच्या वॉर्डस्तरीय योजनेतून वॉचमन क्वार्टरसाठी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.\nया वेळी कोथरुड-बावधन प्रभाग समितीचे अध्यक्ष आणि नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे-पाटील, नगरसेविका अल्पना वरपे, डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक यांसह नागरिक उपस्थित होते.\nTags: पुणे महानगरपालिकास्वामी विवेकानंद शाळाभूमिपूजनभीमराव तापकीरकोथरुड-बावधन प्रभाग समितीपुणेPMCPuneBhimrao TapkirSwami Vivekanand High Schoolप्रेस रिलीज\nपुणे महापालिकेच्या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ विकासकामांचे उद्घाटन महापालिका अभियंता संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन विविध प्रश्नांबाबत आमदार कुलकर्णी यांची बैठक ‘बीडीपीचे संरक्षण, संवर्धन करू’\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/549548", "date_download": "2018-09-22T07:35:05Z", "digest": "sha1:WOID5XL5GWBBJWYZLSQB3AH776FHWPZ4", "length": 9563, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अंध-अपंग कल्याण संघटनेचा पुरवठा कार्यालयावर मोर्चा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अंध-अपंग कल्याण संघटनेचा पुरवठा कार्यालयावर मोर्चा\nअंध-अपंग कल्याण संघटनेचा पुरवठा कार्यालयावर मोर्चा\nमागण्या मान्य न झाल्यास कार्यालयास ठोकणार टाळे : पुरवठा अधिकाऱयांना धरले धारेवर\nदिव्यांगांसह निराधार वृध्द, परित्यक्ता, विधवा यांना महिना 5 हजार रूपये पेन्शन मिळावे. अपंगांना अन्नसुरक्षा योजनेतून रेशनकार्ड मिळावे. यासह प्रमुख मागण्यांसाठी येथील पुरवठा कार्यालयावर अंध अपंग कल्याण संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी पुरवठा निरिक्षण अधिकारी एम. ए. शिंदे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.\nयावेळी भरमा कांबळे व सदा मलाबादे म्हणाले, शहर व परिसरामध्ये 5 हजार अपंग, वृध्द निराधार पेन्शनधारक असून राज्य शासन केवळ महिना 600 रूपये पेन्शन देते. यामध्ये त्यांना उपजीविका करणे अवघड जाते. राज्य सरकारने 2014 मध्ये निवडणुकीच्या काळात 2 हजार पेन्शन देण्याचे आश्वसन दिले होते. मात्र गेली 3 वर्षे या निर्णयाची अंमलबजावणीच झाली नाही. यामध्ये केवळ 100 रूपयांची तुटपुंजी वाढ करण्यात आली. शहर व परिसरामध्ये एकूण 80 हजार कार्डधारक आहेत. राज्य सरकाच्या निर्णयानुसार शहरी भागामध्ये 45 टक्के तर ग्रामीण भागामध्ये 75 टक्के लाभार्थींना धान्य देण्याची तरतूद आहे. त्यानुसार 36 हजार कार्डधारकांना याचा लाभ मिळणे आवश्यक होते. मात्र केवळ 30 हजार कार्डधारकांना लाभ मिळत आहे.\nअनेक अपंगांनी पेन्शनसाठी व निराधार लोकांनी अन्नसुरक्षा योजनेतील कार्ड मिळावे, यासाठी अर्ज केले आहेत. त्यांना लवकर न्याय मिळावा. या प्रमुख मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या. यावेळी मोर्चेकऱयांनी मागण्या मान्य करण्यासाठी एक महिन्यांची मुदत दिली. या काळात मागण्या मान्य न झाल्यास पुरवठा कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी धनाजी जाधव, सुनिल पाटील, भाऊसो नेजे, दादासो कांबळे, उषा माळी, रेश्मा हुजरे यांच्यासह कार्यकर्ते व दिव्यांग सहभागी होते.\nबँक कर्मचाऱयांवर कडक कारवाई करण्याची मागणी……\nबँकेचे कर्मचारी पेन्शनधारकांना पेन्शनचे वाटप करताना अरेरावीची भाषा वापरतात. तसेच त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. बेडरेस��ट घेत असलेल्या पेन्शनधारकांना नियमाप्रमाणे त्यांच्या घरी जाऊन बँक कर्मचारी पेन्शन देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे बेजबाबदार बँक कर्मचाऱयांवर कडक कारवाई करण्याची मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.\nमहाराष्ट्रातील दिव्यांगांना सर्वांत कमी पेन्शन\nसध्या देशातील प्रत्येक राज्यामध्ये दिव्यांग, विधवा व परित्यक्तांना तेथील सरकारकडून पेन्शन दिली जाते. यामध्ये तामिळनाडू-4000, दिल्ली-3500, राजस्थान-2500, झारखंड-2000, गुजरात-1800, कर्नाटक-1500 रूपये अशी पेन्शन दिली जाते. पण महाराष्ट्रात मात्र दिव्यांगांना केवळ 600 रूपये इतकी तुटपुंजी पेन्शन मिळत असल्याबाबत अंध-अपंग कल्याण संघटनेने निषेध व्यक्त केला.\n‘डी.वाय.पाटील’ साखर कारखान्यात 3,51,111 व्या साखर पोत्यांचे पूजन\nप्रा. नामदेव मोळे यांना पीएच. डी.\nउत्तूरजवळ अपघातात चिमणे येथील शिक्षकाचा मृत्यू\nअमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून घोडावत विद्यापीठाचे डॉ. दादा नाडे यांना मिळाला स्पेस मॉनिटर\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5363488354250375860&title=Fashion%20Show%20and%20Music%20Concert%20in%20Bhimthadi%20Jatra&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T07:28:29Z", "digest": "sha1:VJMQ24ZIXDXGACIIUEUWLV7P7C7YWGTB", "length": 11889, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "भीमथडी जत्रेत यंदा फॅशन शो व सांगीतिक कार्यक्रम", "raw_content": "\nभीमथडी जत्रेत यंदा फॅशन शो व सांगीतिक कार्यक्रम\nपुणे : महाराष्ट्राच्या संस्कृतीत ��त्रा म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, खरेदीचा, भेटीगाठीचा, सांस्कृतिक आदान-प्रदानाचा एक सणच असतो. ‘भीमथडी जत्रा’देखील याचेच एक उदाहरण आहे. ग्रामीण संस्कृतीचा शहरांशी साधलेला एक संवाद सोहळा म्हणून भीमथडी जत्रा नावारूपास आली. गेली १२ वर्ष ‘अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती’ ही संस्था पुण्यात भीमथडी जत्रा भरवते. यावर्षी ही जत्रा २२ ते २५ डिसेंबर या काळात अॅग्रीकल्चर कॉलेज ग्राऊंड, सिंचननगर, पुणे येथे होणार आहे.\nअॅग्रीकल्चरल डेव्हपलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या उपस्थितीत आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पोलिस उपमुख्य अधिकारी ज्योती प्रिया सिंग, येरवडा जेलच्या प्रभारी स्वाती साठे, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, सुमाताई किर्लोस्कर, वेदांती राजे भोसले व वर्षा चोरडिया यांच्या हस्ते २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भीमथडीचे उद्घाटन होईल.\nमहिला बचत गटांचे दर्जेदार उत्पादन, हस्तकला वस्तू , महाराष्ट्राचे अस्सल खाद्य पदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन या सर्व गोष्टींचा या जत्रेत एकाच छताखाली आनंद घेता येतो. म्हणून भीमथडी जत्रेला गेल्या अकरा वर्षात पुणेकरांनी प्रचंड प्रेम दिलं. ग्रामीण महिलांच्या मेहनतीला आणि ग्रामीण कलाकारांच्या कलागुणांना दाद दिली. यातून महिला बचत गटांची आर्थिक उन्नती झाली. अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या झाल्या.\nअॅग्रीकल्चरल डेव्हपलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण कृतीशील मार्गदर्शनातून, मेहनतीतून भीमथडी जत्रा हा अभिनव उपक्रम नावरूपाला आला. यंदा भीमथडी जत्रा आपल्या १२ व्या वर्षात पदार्पण करते आहे. या वर्षीच्या भीमथडी जत्रेला पुणेकर भरघोस प्रतिसाद देतील, असा विश्वास त्यांना आहे.\nयावर्षी तीनशेपेक्षा अधिक ग्रामीण संस्कृतीचे स्टॉल भीमथ़डी मध्ये पहावयास मिळतील. भीमथडी जत्रा दरवर्षी वेगवेगळी थीम घेऊन प्रदर्शन भरवते. यंदाच्या जत्रेचं खास आकर्षण असणार आहे, ते म्हणजे रात्रीचा ‘भीमथडी सिलेक्ट फॅशन शो’ आणि लहान मुलांसाठी खास ख्रिसमस ‘विशेष पेटिंग झू’.\nपल्लवी दत्ता यांच्या संकल्पनेतून साकारलेली भीमथडी सिलेक्ट थिम यावर्षी पहावयास मिळेल; ज्यात फॅशनच्या अनोख्या वीस स्टॉल्सचा एक विशेष विभाग आहे. यात भारतातील पारंपरिक हातमाग, हस्तकला आणि इतर हस्तशिल्प पहायला मिळेल. सांगीतिक कार्यक्रमांचादेखील भीमथडीत समावेश आहे. २३ डिसेंबर रोजी रात्री सात वाजता रघु दीक्षित आणि २२ डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजता ‘रेझोनन्स’चे वैभव जोशी आणि अंजली मराठे आपली कला प्रस्तुत करतील.\nटेक्नोसॅव्ही आणि रिचेबल भीमथडी जत्रा :\nया इंटरनेटच्या युगात भीमथडी जत्राही टेक्नोसॅव्ही झाली आहे. तुम्ही या जत्रेतील विविध उपक्रम, कॉन्सर्टस् आता इंटरनेटवरून बुक करू शकता. www.bookmyshow.com या संकेतस्थळावरून आपले तिकीट कन्फर्म करू शकता. पुण्यातील कोणत्याही भागातून भीमथडी जत्रेला येण्यासाठी 'UBER' टॅक्सी बुक केल्यास प्रवासभाड्यात ३० टक्के सवलत देण्यात आली आहे. यासाठी तुम्ही 'JATRA17' हा कोड 'UBER' बुक करताना वापरा.\nदिनांक : २२ ते २५ डिसेंबर २०१७\nठिकाण : अॅग्रीकल्चर कॉलेज ग्राऊंड, सिंचननगर, पुणे\nTags: PuneBhimthadi JatraSunanda PawarSaee Pawarपुणेभीमथडी जत्रासुनंदा पवारसई पवारप्रेस रिलीज\nभीमथडी जत्रेतील ‘अन्नदाता विभाग - विषमुक्त अन्न’ विभागाला उदंड प्रतिसाद ऑरगॅनिक अन्नदाता महोत्सव साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/animal-and-plant-development", "date_download": "2018-09-22T07:09:02Z", "digest": "sha1:UU4XKGXFMKHOI2NWZ64SOUXMZXOVGOAT", "length": 19175, "nlines": 533, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे ANIMAL AND PLANT DEVELOPMENT पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 220 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक पीयूष एम पहाडे, सौरव मुखर्जी, डॉ. अशोक सी इनामदार\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1183", "date_download": "2018-09-22T07:20:56Z", "digest": "sha1:M55I66EWVX3Y2AL7LYAPEZBH5C3Z6UPB", "length": 7020, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nसाक्षीदारांच्या अर्जावर उद्या सुनावणी\nकथुआ सामूहिक बलात्कार प्रकरण\nनवी दिल्ली: कथुआ येथील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील तीन साक्षीदारांनी राज्याचे पोलीस आमचा छळ करीत असल्याच्या केलेल्या आरोप अर्जावर सर्वोच्च न्यायालय १६ मे रोजी सुनावणी घेणार आहे.\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमुर्ती ए. एम. खानविलकर व डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश आहे. या खंडपीठाने साहिल शर्मा व इतर दोघांनी केलेल्या याचिकेवर बुधव��री सुनावणी घेण्यास मान्यता दिली.\nयातील अल्पवयीन आरोपीचे हे तिघे मित्र आहेत. आम्ही पोलिस आणि दंडाधिकार्‍यांपुढे आधीच म्हणणे मांडले आहे, असे याचिकेत त्यांनी म्हटले. साक्षीदारांनी दंडाधिकार्‍यांपुढे केलेल्या निवेदनात आम्ही पोलिसांकडे मांडलेले म्हणणे आमच्याकडून सक्तीने करून घेण्यात आल्याचे सांगितले.\nआता पोलिस आम्हाला तुम्ही पुन्हा हजर व्हा व तुमचे म्हणणे पुन्हा नमूद करा, असे सांगत आमच्या कुटुंबियांवर दडपण आणत आहेत, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=19", "date_download": "2018-09-22T06:58:17Z", "digest": "sha1:CBCVVNCQTNVKFSCQ25XJ4FYIWE7TLVN3", "length": 11233, "nlines": 77, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. अनधिकृत बांधकाम विभगाचे सर्व कार्यकारी अभियंता, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांची यादी व संपर्क क्र. म.न. पा. च्या www.pcmcindia.gov.in > Quick Links > Engg. Staff या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n2. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास civil@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nFAQ - अनधिकृत बांधकाम\nअनधिकृत बांधकाम म्हणजे (1)\nप्रश्न : कोणत्या स्वरुपाचे बांधकाम अनधिकृत ठरते \nउत्तर : कोणत्याही व्यक्ती / विकसकाने संबंधित नियोजित प्राधिकरणाची (म.न.पा./ पिंपरी चिंचवड प्राधिकरण/ एम.आय.डी.सी) परवानगी न घेता केलेले बांधकाम हे अनधिकृत ठरते.\nअनधिकृत बांधकामाबाबत तक्रार (1)\nप्रश्न : अनधिकृत बांधकामाबाबत कोणाकडे तक्रार करावी \nउत्तर : अनधिकृत बांधकामाबाबत आपल्या प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालयाचे उपअभियंता यांच्याकडे तक्रार करावी.\nअनधिकृत बांधकामांवर कारवाई (3)\nप्रश्न : अनधिकृत बांधकामांवर महापालिका कशी कारवाई करते\nउत्तर : कोणत्याही व्यक्तीने अथवा विकसकाने अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट् महानगरपालिका अधिनियम /महाराष्ट्र प्रादिशक नगर रचना अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई (मुदतीत स्वत:हून काढून टाकण्याची संधी,बांधकाम न काढल्यास फौजदारी गुन्हा, म.न.पा.तर्फे बांधकाम काढून टाकणे इ. स्वरुपाची ) करण्यात येते.\nप्रश्न : अनधिकृत बांधकाम करणा-या व्यक्तींविरूद्ध काय कारवाई केली जाते\nउत्तर : अनधिकृत बांधकाम करणा-या व्यक्तींविरूद्ध महाराष्ट् महानगरपालिका अधिनियमातील कलम 260 व 397 (क) व 478 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येते.\nप्रश्न : अनधिकृत बांधकाम करणा-या व्यक्तीने ते स्वत:हून पाडले नाही व महापालिकेने जर ते पाडले तर त्याचा खर्चाची जबाबदारी कोणाची\nउत्तर : कायदेशीर नोटीशीस अनुसरून अनधिकृत बांधकाम करणा-या व्यक्तीने स्वतः हून काढून घेणे बंधनकारक आहे. तशी कार्यवाही संबंधितांकडून न झाल्यास सदर बांधकाम म.न.पा.पाडून टाकते व त्यासाठी लागलेली यंत्रसामुग्री तसेच पुरविण्यात आलेल्या पोलीस दलाचा खर्चदेखील संबंधित बांधकाम करणा-या व्यक्तीकडून वसूल केला जातो.\nतात्पुरत्या स्वरुपात शेड (1)\nप्रश्न : तात्पुरत्या स्वरुपात शेड उभारण्यासाठी बांधकाम परवानगीची आवश्यकता आहे काय\nप्रश्न : जुने बांधकाम पाडून नवीन बांधकाम करण्यासाठी अथवा नूतनीकरणासाठी परवानगीची आवश्यकता आहे काय\nउत्तर : होय. ( सदर बाबत महापालिकेच्या विहीत नमुन्यात बांधकाम परवानगी विभागाकडे रितसर अर्ज ��रावा)\nप्रश्न : जमिनीची गुंठेवारी केलेल्या जागेवर बांधकाम करण्यासाठी परवानगीची आवश्यकता आहे का\nउत्तर : होय. ( सदर बाबत महापालिकेच्या विहीत नमुन्यात बांधकाम परवानगी विभागाकडे रितसर अर्ज करावा)\nप्रश्न : गुंठेवारी अधिनियमान्वये नियमित केलेल्या इमारतीवर नव्याने वाढीव बांधकाम करता येईल का \nउत्तर : ज्या भुखंडावर शिल्लक चटई क्षेत्र आहे त्याच्या संरचनात्मक स्थिरतेस अधीन राहून शिलक्कं चटई क्षेत्राइतके बांधकाम करता येईल. तथापि त्यासाठी विहीत नमुन्यात बांधकाम परवानगी विभागाकडे रीतसर अर्ज करावा.\nअधिकृत बांधकामांची यादी (1)\nप्रश्न : अधिकृत बांधकामांची यादी कोठे उपलब्ध आहे \nउत्तर : मनपाच्या संकेतस्थळावर सदर बाबतची अद्ययावत माहिती उपलब्ध आहे.\nअनधिकृत बांधकामांची यादी (1)\nप्रश्न : महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांची यादी कोठे उपलब्ध आहे \nमा. उच्च न्यायालयाचे आदेश (1)\nप्रश्न : अनधिकृत बांधकामांबाबत मा. उच्च न्यायालयाने महापालिकेस दिलेले आदेश कोठे पाहता येतील\nप्रश्न : अनधिकृत बांधकाम प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास किती शिक्षेची तरतूद आहे\nउत्तर : सदर प्रकरणी गुन्हा सिध्द झाल्यास जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि रु. 50,000/- पर्यंत दंड आकारला जातो.\nमालमत्ता करावर शास्ती (1)\nप्रश्न : अनधिकृत बांधकामांबाबत मालमत्ता करावर शास्ती आकारणेबाबत म.न.पा.चे काय धोरण आहे\nउत्तर : जानेवारी 2008 नंतर झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत मालमत्ता कराच्या दुप्पट इतकी रक्कम शास्ती म्हणून आकारण्याची कायद्यात तरतूद आहे.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5184045467784516930&title=Eye%20Book%20publication%20ceremony&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-09-22T07:06:18Z", "digest": "sha1:RCD3QLKX326Q5NTEWRDSKSDCIR4M7QLH", "length": 21510, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘डॉ. केळकर कुटुंबीयांचे कार्य अभिमानास्पद’", "raw_content": "\n‘डॉ. केळकर कुटुंबीयांचे कार्य अभिमानास्पद’\nपुणे : ‘डॉ. श्रीकांत केळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत साध्या, मध्यमवर्गीय परिस्थितीतून अथक परिश्रमांच्या जोरावर उभ्या केलेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी’चा (एनआयओ) आज झालेला विस्तार पाहिला, तर माणूस थक्क होतो. डॉ. केळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समाजाच्या सेवेचं घेतलेलं हे व्रत खरोखरच देशासाठी अभिमानास्पद आहे. डॉ. आदित्य आणि डॉ. जाई ही डॉक्टरांची पुढची पिढी तो वारसा त्याच समाजभानाने पुढे नेत आहे, ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे,’ असे गौरवोद्गार भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी काढले. डॉ. आदित्य श्रीकांत केळकर यांनी लिहिलेल्या ‘आय बुक - डोळ्यांविषयी सर्व काही...’ या पुस्तकाचे आणि ‘ई-बुक’चे प्रकाशन एक जुलै २०१८ रोजी पुण्यात झाले. त्या वेळी ते बोलत होते.\nबुकगंगा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे, बुकगंगा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, डॉ. श्रीकांत केळकर, अरुणा केळकर, डॉ. आदित्य केळकर आणि डॉ. जाई केळकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शेरेटन ग्रँड हॉटेलच्या मॅजेस्टिक सभागृहात ‘डॉक्टर्स डे’ला झालेल्या या सोहळ्याला पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर, मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होती.\nडॉ. कदम म्हणाले, ‘माझे आणि डॉ. श्रीकांत केळकरांचे खूप जुने स्नेहाचे संबंध आहेत. कोणताही आर्थिक पाठिंबा नसताना डॉक्टरांनी २५ वर्षांपूर्वी पुण्यात ‘एनआयओ’ची स्थापना केली. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णाला त्याच्या डोळ्यांची स्पष्ट व खरी माहिती देऊन त्याच्यावर योग्य तो उपचार करण्याची पद्धत डॉक्टरांनी घालून दिली. त्यामुळे आजदेखील ‘पुण्यात डोळ्यांच्या उपचारांसाठी कुठे जायचं, तर ‘एनआयओ’मध्ये,’ असं पुणेकर म्हणतात. डॉक्टरांबरोबरच त्यांच्या पत्नी अरुणा यांनीही अथक परिश्रम घेऊन एनआयओ नावारूपाला आणली. आता त्यांच्या शाखा घोले रोड आणि औंध अशा दोन ठिकाणी झाल्या आहेत. त्यांची पुढची पिढी डॉ. आदित्य आणि डॉ. जाई त्यांचा हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत.’\n‘सध्याच्या संगणक आणि स्मार्टफोनच्या जगात डोळ्यांची काळजी घेणे हे खूप गरजेचेआहे. डॉ. आदित्य यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल ‘आय बुक’ या पुस्तकात सोप्या मराठीत माहिती दिली आहे. डोळ्यांचे आजार होण्याआधीच काळजी ��ेण्याची माहिती मिळणार असल्याने समाजाला या पुस्तकाचा नक्कीच खूप उपयोग होईल,’ असेही डॉ. कदम म्हणाले.\nकार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘एनआयओ’च्या कार्यावर आधारित लघुपट दाखवण्यात आला. प्रास्ताविकात डॉ. जाई केळकर म्हणाल्या. ‘‘एनआयओ’च्या माध्यमातून काम करताना हे लक्षात आलं, की रुग्णांमध्ये डोळ्यांबाबत अजूनही अनेक गैरसमजुती आहेत. त्याबद्दल कोणीच जनजागृती करत नाही. त्यामुळे ‘आय बुक’ हा या जनजागृतीचाच एक भाग आहे. उपचारांबरोबरच सामाजिक भान राखत ‘एनआयओ’च्या वतीने गेल्या १० वर्षांत सेवाकार्यासाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामध्ये गरजू रुग्णांना सवलतीच्या दरांत उपचार देणे, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया सवलतीत करणे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर डोळ्यांबाबत जागृती करण्यासाठी आम्ही ‘व्हिजन मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजनही करतो.’\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ‘मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेले नेत्ररोगतज्ज्ञ म्हणजे डॉ. श्रीकांत केळकर. आई मला लहानपणी त्यांच्याकडे घेऊन आली होती. माझ्या कुटुंबाचे आणि केळकर कुटुंबीयांचे खूप जुने संबंध आहेत. त्यामुळे मला ‘एनआयओ’च्या कामाबद्दल माहिती आहे. मला असं वाटतं, की त्या काळातील बहुतांश पुणेकरांनी ‘एनआयओ’मधूनच उपचार घेतले असतील. डॉ. श्रीकांत आणि आदित्य यांच्या कामाचे कौतुक आहेच; पण आपल्या नवऱ्याचीच आवड आपली मानून त्यासाठीच झोकून देणाऱ्या अरुणा काकू आणि डॉ. जाई यांचाही गौरव आपण करायला हवा. अशा महिला पाठीशी असल्याने केळकर कुटुंबाने या क्षेत्रात देशात गौरव होईल, असे काम उभे केले आहे. डॉ. आदित्य यांनी हे पुस्तक मराठीत लिहिले याचा मला खूप आनंद झाला. त्या निमित्ताने सामान्य मराठी माणसाला डोळ्यांबद्दल इत्थंभूत माहिती मिळेल.’\nमृणाल यांनी पती-पत्नीतील संबंधांवर एक कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. ‘मंदार जोगळेकर यांनी बुकगंगा पब्लिकेशनच्या माध्यमातून मराठी साहित्य छापील तसंच नव्या पिढीच्या इलेक्ट्रॉनिक बुकच्या माध्यमातून जगभर पोहोचवले आहे. त्यांच्या या कामाबद्दल मराठी माणसांनी त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत,’ असेही त्या म्हणाल्या.\nअभिनेते सुनील बर्वे म्हणाले, ‘डोळ्यांचं आणि नटाचं वेगळंच नातं असतं. उत्तम नट व्हायचं असेल, तर आपल्या भावना डोळ्यांतूनही दिसायल��� हव्यात. त्यामुळे आजच्या या डोळ्यांवरील पुस्तकाशी मी अशा पद्धतीने जोडला गेलो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांच्या उपचारांसाठी १९८४मध्ये माझा डोळ्यांच्या हॉस्पिटलशी संबंध आला. आता ‘एनआयओ’मध्ये उपलब्ध असलेले अद्ययावत तंत्रज्ञान त्या वेळी नव्हते. त्यामुळे माझ्या वडिलांना खूप त्रास सहन करावा लागला. तेव्हा ते तंत्रज्ञान असते, तर माझ्या वडिलांनाही त्रास कमी झाला असता. या सगळ्यामुळे नेत्रतज्ज्ञांविषयी मला विशेष आपुलकी वाटते. सामान्य माणसाला डोळ्यांबाबत पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे डॉ. आदित्य यांनी या पुस्तकात दिली आहेत त्यामुळे ते नक्कीच उपयोगी ठरेल.’\n‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर म्हणाले, ‘मराठीमध्ये वैद्यकीय विषयांवरची पुस्तके खूप कमी आहेत. डोळ्यांवरील उपचारांच्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीने डोळ्यांबद्दल सविस्तर माहिती समाजासमोर मांडणे खूप गरजेचे होते. त्यामुळे हे विशेष पुस्तक प्रकाशित करण्याची आम्ही लगेच तयारी दर्शवली. डॉ. आदित्य यांच्या ज्ञानासोबतच त्यांचा या क्षेत्रातील अनुभव या पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर येतो आहे. त्यामुळे मला अधिक आनंद वाटतो. बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे छापील, ई-बुक, ऑडिओ बुक अशा विविध माध्यमांतून मराठी साहित्य जगभर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. आतापर्यंत इंग्रजी पुस्तके आपण मराठीत अनुवादित करत होतो; पण ‘आय बुक’चा इंग्रजीत अनुवाद करून तो प्रकाशित करावा अशी वेळ आता आली आहे. ‘एनआयओ’ची यशोगाथाही पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याचा मनोदय मी ‘बुकगंगा’च्या वतीने व्यक्त करतो. डॉ. श्रीकांत केळकर यांनी परवानगी दिल्यास तो प्रकल्पही लवकरच सत्यात अवतरेल.’\nपुस्तकाबद्दल लेखक डॉ. आदित्य म्हणाले, ‘मी पुण्यातल्या नूतन मराठी विद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे मला मराठीत पुस्तक लिहिणे सोपे गेले. सध्या रुग्ण गुगलवर डोळ्यांबद्दल माहिती वाचतात; पण ती इंग्रजीतून उपलब्ध होते. ही माहिती मराठीतून उपलब्ध करून देणे, हा हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश आहे. आईवडिलांच्या तसेच पत्नी डॉ. जाईच्या सहकार्यामुळेच हे पुस्तक पूर्ण होऊ शकले. हे पुस्तक वाचकांनाही आवडेल अशी अपेक्षा आहे.’\n‘डॉक्टर्स डे’ निमित्त रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. पी. एम. बुलाख, डॉ. संजय पाटील, डॉ. दिलीप कामत, डॉ. पंडित मॅडम, डॉ. सुवर्णा जोशी, डॉ. व्ही. एन. करंदीकर, डॉ. अरविंद भावे, डॉ. संजय गुप्ते यांचा या वेळी गौरव करण्यात आला. पुस्तक लेखनात मदत केल्याबद्दल डॉ. ऐश्वर्या मुळ्ये यांचाही सत्कार करण्यात आला. ‘एनआयओ’च्या वतीने ‘बुकगंगा’चे मंदार जोगळेकर, सुप्रिया लिमये यांचाही सत्कार करण्यात आला. अरुणा केळकर यांनी आभार मानले.\n(‘आय बुक - डोळ्यांविषयी सर्व काही’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा त्याचे ई-बुक डाउनलोड करण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.)\nआय बुक ‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी ‘कुमारांसाठी साहित्यनिर्मिती हवी’ ‘पुढे जरूर जा, पण मागे वळून पाहा’ अर्ध मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/author/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2018-09-22T07:38:59Z", "digest": "sha1:3BA6PD53XXVFCOVQOPFYHNNHGO7UB2TH", "length": 3908, "nlines": 33, "source_domain": "rightangles.in", "title": "तीर्थराज सामंत – Right Angles – Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nकोब्रापोस्ट – भारतीय प्रसारमाध्यमांचा पर्दाफाश\nBy तीर्थराज सामंत May 28, 2018\nपुष्प शर्मा या धाडसी पत्रकाराने, कोब्रा पोस्ट या वेबपोर्टलसाठी भारतीय पत्रकारितेतील सर्वात विलक्षण प्रयोग नुकताच पार पाडला. हा प्रयोग म्हणजे खरतर भारतीय शोध पत्रकारितेच्या इतिहासातील सर्वात मोठा व क्रांतिकारी अविष्कार आहे. प्रयोगाचे नाव कोब्रापोस्ट ने ठेवले आहे ऑपरेशन १३६. या प्रयोगाचे निष्कर्ष अर्थातच मुख्य प्रवाहातील मीडिया साफ दाबून…\nBy तीर्थराज सामंत April 10, 2018\n१९ मार्चच्या सकाळी कर्नाटक भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार श्री येडियुरप्पा उठले, आणि सकाळी सकाळ��च त्यांना जोरदार झटका बसला. त्यांचा लिंगायत समाज कर्नाटकात लोकसंख्येच्या जवळपास १७ टक्के असल्याचा एक अंदाज आहे. हा समाज गेली कैक वर्षे भाजपाचा मतदारही राहिला आहे. कर्नाटकाच्या निवडणुकीच्या राजकारणात या समाजाचा कल निकालांचे पारडे सहज फिरवू…\nहे काय खाक लढणार \nBy तीर्थराज सामंत April 3, 2018\nभारताचे माजी अर्थमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी सध्या मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. राष्ट्र मंच नावाने त्यांनी केंद्रातील सरकारच्या विरोधात एक आघाडी उभी केली आहे. ही आघाडी राजकीय नाही, असेही ते म्हणाले आहेत. वास्तविक पाहता राजकारणाच्या परिघाबाहेर काहीही नसते. बर्टोल्ट ब्रेख्त म्हणतो त्याप्रमाणे सर्वात मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1184", "date_download": "2018-09-22T07:38:27Z", "digest": "sha1:OPZ6JVWZDIZOLIAOGABAWXUJBXHYOLUT", "length": 8121, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nभंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’चा वापर\nसात सेकंदानंतर पावती सिलबंद बॉक्समध्ये\nभंडारा: गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये पहिल्यांदाच ‘व्हीव्हीपॅट’ अर्थात व्होटर व्हेरिफीयेबल पेपर ऑडिट ट्रेल प्रणालीचा (मतदान चिठ्ठीचा) वापर करण्यात येणार आहे.\nपसंतीच्याच उमेदवाराला मत दिल्याची खात्री स्क्रीनवर बघून करता येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली. या प्रणालीत उमेदवारांचे नाव, चिन्ह, यादीतील क्रमांकाचा समावेश राहणार आहे.\nनोंदवलेले मत पसंतीच्या उमेदवाराऐवजी अन्य उमेदवाराला मिळत असल्याचे दिसताच केंद्राध्यक्षाकडे तक्रार करता येणार आहे.\nसात सेकंदानंतर प्रिंट झालेली पावती प्रिंटरला जोडलेल्या सिलबंद बॉक्समध्ये आपोआपच जमा होईल. ही मते मुद्रित स्वरूपात ठेवण्याची व्यवस्था असेल. या नव्या प्रणालीसंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे प्रशिक्षण पार पडले.\nया प्रणालीमुळे मतदारांमधील संभ्रम दूर करता येईल. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा क्षेत्रात ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅटचा वापर प्रथमच केला जाणार आहे. या मशीनच्या वापराबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे.\nप्रत्येक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मतदारांना व्हीव्हीपॅटचा डेमो पाहण्याची सोय केली आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी दोन्ही जिल्ह्यात जनजागृती अभियान राबवले जात आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या वापरासंबंधीची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरसुध्दा उपलब्ध आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.todaysdate365.com/", "date_download": "2018-09-22T07:56:40Z", "digest": "sha1:5YUHVWY4WWFRNIWZJRZ5CQQAS7OF5ELG", "length": 4585, "nlines": 92, "source_domain": "mr.todaysdate365.com", "title": "तारीख आज Today'sDate365", "raw_content": "\nToday'sDate365 सह, लवकर चालू दिनांक करा. आपण एक संगणक, टॅब्लेट किंवा स्मार्ट फोन आहे की नाही हे वर्तमान तारीख लगेच दिसून येईल.\nतारीख आज काय आहे अनेक लोक हे प्रश्न विचारू. Today'sDate365 आपण जलद आणि विनामूल्य चालू दिनांक पाहू करण्याची परवानगी देते जे एक दिवस कॅलेंडर आहे.\nतारीख एका दिवसात व्याख्या वेळ संकेत आहे. बहुतेक देशांमध्ये द्वारे वापरले ग्रेगोरियन कॅलेंडर, 12 महिने वर्ष कट 365 दिवस (लीप वर्षात 366) आणि 28 (लीप वर्षात 29) दरमहा 30 किंवा 31 दिवस.\nसंगणकीय तारीख (मेटाडेटा) ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये एक कॅलेंडर द���वस सूचित करण्यासाठी वापरले जाते. तारीख अशा प्रकारे (नेहमीच्या अर्थाने म्हणून) एक दिवस दर्शवितात, परंतु देखील टाइम झोन एक वेळ असू शकतात.\nसंकेत चालू तारीख सूचित करण्यासाठी वेगवेगळे मार्ग देशात अस्तित्वात: सर्वोत्तम ओळखले दोन लहान एन्डियन (डीडी-मि.मी.-YYYY) आणि मोठ्या एन्डियन (वर्ष-महिना-डीडी) आहेत. 8601 आयएसओ स्वरूप वर्षी ओव्हन अंक वापर आवश्यक आहे आणि अशा वर्ष, महिना आणि दिवस म्हणून प्रत्येक घटक क्रमाने सेट.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82/", "date_download": "2018-09-22T07:39:49Z", "digest": "sha1:AZ6EVC73XWX6U3DFJJXTZM3HHJSV7ADI", "length": 6674, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काळ्यापैशाप्रकरणी कुटुंबियांना दिलासा नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकाळ्यापैशाप्रकरणी कुटुंबियांना दिलासा नाही\nनवी दिल्ली – काळ्या पैशाप्रकरणी पी. चिदंबरम यांच्याविरोधात सुरु असलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास मद्रास उच्च न्यायालयाने आज नकार दिला. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी, मुलगा कार्ती आणि सून श्रीनिधी यांच्याविरोधात परदेशात बेहिशोबी मालमत्ता दडवून ठेवल्याच्या आरोपावरून प्राप्तीकर विभागाने चेन्नईमध्ये आर्थिक गुन्हे विषयक विशेष न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे.\nनलिनी, कार्ती आणि श्रीनिधी यांनी केंब्रिज येथील 5.97 कोटी रुपयांची मालमत्ता दडवून ठेवल्याचा आरोप आहे. याशिवाय इंग्लंडमधील मेट्रो बॅंक आणि अमेरिकेतील नॅनो होल्डिंग कंपनीतली गुंतवणूक आणि सहमालकी असलेल्या चेस ग्लोबल कंपनीतील गुंतवणूक कार्ती यांनी उघड केली नसल्याचा आरोपही प्राप्तीकर विभागाने केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअहमदनगर: होळकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिघांवर जिल्हा बंदी\nNext articleपीएमआरडीए बांधकाम नियमावली अंतिम मंजुरीसाठी लवकरच शासनाकडे\nबिटकॉईन व्यवहार प्रकरणी 42 कोटींची मालमत्ता जप्त\nयुजीसी 8 नोव्हेंबरलाही सर्जिकल स्ट्राईक दिन साजरा करणार का\nघटनेच्या 370 व्या कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nराष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नाही मग पाठिंबा घेतला कशाला\nआरोपी बिशप फ्रॅंको मुलक्कलला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1185", "date_download": "2018-09-22T07:56:48Z", "digest": "sha1:YVUUCQKUA3WJLGBS3C55CW37DZPGQJRC", "length": 8987, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nमोदी सरकारने जखमेवर लावली पाकिस्तानची ‘साखर’\nराष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका\nमुंबई: देशात दंगल घडवायची असते, द्वेष निर्माण करायचा असतो, त्यावेळी भाजपाला जीना आणि पाकिस्तान दिसतो. आता त्याच पाकची साखर नागरिकांना खायला घातली जाते. देशातील साखर उद्योग संकटात आहे.\nभाव मिळत नसल्याने शेतकरी आणि साखर कारखानदार हतबल झाले आहेत. जखमेवर मीठ लावू नये असे म्हणतात. पण अशा स्थितीत सरकारने पाकिस्तानी साखर आयात करुन शेतकर्‍यांच्या जखमेवर पाकिस्तानी ‘साखर’च चोळली, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कल्याण तालुक्यातील दहीसर मोरी येथील एका गोदामात धडक दिली. साखरेने भरलेल्या गोण्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फाडल्या. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना मोदी सरकारवर टीका केली.\nदेशात दंगल घडवायची असते, द्वेष निर्माण करायचा असतो, त्यावेळी भाजपाला जीना आणि पाकिस्तान दिसतो. आता त्याच पाकची साखर नागरिकांना खायला घातली जाते. एकीकडे देशाचा साखर उद्योजक, शेतकरी व साखर कारखानदार मरत असून त्याला मारण्यासाठी परत तुम्ही साखरेची आयात करत आहात, असे त्यांनी मोदी सरकारला सुनावले.\nदेशाची अर्थव्यवस्था संकटात असताना मोदी सरकार पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत करत आहे. साखरेच्या गोण्यांमधून आरडीएक्सच्या गोण्याही भारतात येऊ शकतील, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.\nपाकिस्तानी साखरेविरोधात शिवसेनेने अद्याप भूमिका मांडलेली नाही, याकडे लक्ष वेधले असता आव्हाड म्हणाले, शिवसेना किती नाटकी पक्ष हा त्याचा ज्वलंत पुरावा आहे. शिवसेना सत्तेत असून त्यांनी याबाबत काहीच भूमिका घेतलेली नाही.\nमाझ्या बापाचे सरकार आहे असे म्हणत सौरभ मल्होत्रा नामक व्यावसायिकाने साखर मागवली. देशातील सरकार शेतकर्‍यांचे नव्हे तर शेठजींचे आहे, अशी टीका त्यांनी केली.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधा�� गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://shekharpatil.com/%E0%A4%93%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%95/", "date_download": "2018-09-22T07:40:00Z", "digest": "sha1:WZ34UOLU3QVQ7LO7MGT7QRZC5QEBJIKW", "length": 38710, "nlines": 98, "source_domain": "shekharpatil.com", "title": "ओहोटीच्या आरंभातला सूचक इशारा - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\nचालू घडामोडी • राजकारण\nओहोटीच्या आरंभातला सूचक इशारा\nमोदी लाटेच्या माध्यमातून आलेली (कृत्रीम) भरती ओसरत असतांना मिळालेले हे इशारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी समजून घेणे आवश्यक आहेत.\n‘प्रत्येक क्रियेची तेवढ्याच तीव्रतेची विरूध्द दिशेने प्रतिक्रिया उमटतेच’…न्यूटनच्या या तिसर्‍या नियमाची व्याप्ती ही फक्त पदार्थविज्ञानाइतपतच मर्यादीत नाही. जीवनाच्या विविध अंगांवर या नियमाचे प्रतिबिंब उमटले आहेच. राजकारणातही याची अनेक उदाहरणे आपल्या भोवती आढळून येतात. गत अडीच-तीन वर्षांपासून लाट, सुनामी, झंझावात आदी नावांनी कौतुक करण्यात आलेल्या राजकीय विचारधारेचा सुरू झालेला परतीचा प्रवास आता याच नियमाची प्रचिती दर्शविणारा ठरणार आहे.\nस्वातंत्र्योत्तर कालखंडात वाटचालीत भारतीय राजकारणातील काह��� गृहितके विकसित झाली आहेत. या सर्वांना छेद देणारी काही तरी भव्य-दिव्य बाब प्रथमच अनुभवत असल्याची प्रतिक्रिया २०१४च्या लोकसभा निवडणुकीत उमटली होती. खरं तर अत्यंत बदनाम झालेले युपीए-२ सरकार भुईसपाट होणार हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची गरज नव्हतीच. मात्र एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याचा चमत्कार तीन दशकांनी होणार असल्याचे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते. या निवडणुकीने भारताच्या राजकीय इतिहासात एक स्पष्ट विभाजन रेषा ओढली. यातून नरेंद्र मोदी नावाच्या झंझावाताने अवघ्या देशावर गारूड केले. अत्याधुनीक तंत्रज्ञान व विशेषत: सोशल मीडियाचा समर्पक वापर करत ‘मोदी लाट’ जन्मास आली. या लाटेने विरोधकांना उद्ध्वस्त करतांनाच भाजपमधील एका पिढीची सद्दी संपुष्टात आणली. खरं तर अगदी जर्जरावस्थेतही पदांना चिपकून असणार्‍या ज्येष्ठांना येनकेनप्रकारे घरी बसविण्याची कसरत भारतीय राजकारणात अनेकदा दिसून आली आहे. यासाठी काँग्रेसच्या गाजलेल्या ‘कामराज पॅटर्न’सह विविध पध्दतींचा वापरही जगासमोर आला आहे. ज्येष्ठांना कसे तरी समजावत राष्ट्रपती, राज्यपाल आदींसह अन्य महत्वाच्या पदांवर पाठविण्यात येते. तर अनेकदा बुजुर्गांना सक्तीने घरी बसवितांना त्यांची आदळआपट वा क्वचितप्रसंगी बंडांचे निशाण आदी बाबीदेखील भारतीय नागरिकांनी अनुभवास आल्या आहेत. मात्र ज्या पध्दतीने नरेंद्र मोदी यांनी आपल्या ज्येष्ठ मंडळींना कौशल्याने घरी बसवत अन्य सहकार्‍यांवर जरब बसविली तो प्रकार राजकारणात प्रथमच घडला. वास्तविक पाहता भाजपमधील सत्तासंघर्ष हा सुप्तावस्थेत का होईना आधीपासूनच होता. वाजपेयी आणि अडवाणी यांच्यातील स्पर्धेने अनेकदा टोकाचे स्वरूप धारण केले तरी त्यात आब होता. मात्र मोदींनी अत्यंत निर्दयीपणे पक्षातील ज्येष्ठांची सद्दी संपवत आपल्या प्रतिस्पर्धी सहकार्‍यांना कुशलपणे अगदी जखडून ठेवले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून तयार करण्यात आलेली मोदींची ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा आणि अर्थातच निकालातून मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे ज्येष्ठांना नाराजीचा सूर काढण्यावाचून तर सहकार्‍यांना मौन राहण्यावाचून कोणताही पर्याय उरला नाही. हे सारे करण्याआधीच मोदींनी अत्यंत चतुराईने आपले खासमखास अमित शहा यांनादेखील राष्ट्रीय राजकारणात आणून ठेवल��� होते. तेव्हापासून ते आजवर मोदी-शहांचा शब्द हा भाजपमध्ये प्रमाण म्हणून गणला जात आहे. या जोडगोळीने केंद्रासोबतच राज्यातही आपली शैली अंमलात आणली. याचीही प्रारंभी वाखाणणी करण्यात आली तरी आता याचेच ‘साईड इफेक्ट’ जाणवू लागले आहेत.\nकाँग्रेसने दीर्घ काळापर्यंत केंद्रासह देशातील विविध राज्यांमध्ये सत्ता उपभोगतांना खास पॅटर्न अंमलात आणला आहे. याच्या अंतर्गत संबंधीत राज्यातील बहुसंख्येने असणार्‍या समाजाच्या नेत्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवून त्याच समाजाच्या अन्य नेत्यांच्या माध्यमातून त्याला कायम अस्वस्थ ठेवण्यात येत असते. तर राज्यातील अन्य अल्पसंख्य नेत्यांना केंद्रातील महत्वाची पदे देण्यात येत असतात. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा गत दीड दशकाचा विचार केला असता विलासराव देशमुख विरूध्द अशोक चव्हाण; पृथ्वीराज चव्हाण विरूध्द नारायण राणे अशा झुंजी लावण्यात आल्या. तर केंद्रात प्रतिभाताई पाटील, शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या मराठेतर नेत्यांना महत्वाचे स्थान देण्यात आले. यामुळे बहुजन आणि अल्पसंख्याक या दोन्ही बाजूंच्या नेत्यांना पक्षश्रेष्ठींसमोर झुकून वागण्यावाचून कोणताही पर्याय उरत नाही. भाजपनेही आधी प्रत्येक राज्यातील महत्वाच्या समाजघटकांना बर्‍यापैकी स्थान देण्याचा हाच पॅटर्न कायम ठेवला. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील मातब्बर समाजघटकांमधील नेत्यांना मात देत मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर याला मोडीत काढले. त्यांनी पटेल तसेच अन्य महत्वाच्या नेत्यांना एक तर संपविले अथवा आपल्या अंकीत केले. यामुळे केंद्रात भाजपची निरंकुश सत्ता हाती आल्यानंतर त्यांनी हाच अल्पजन नेतृत्वाचा नवीन पॅटर्न सुरू केला. याच्या अंतर्गत महाराष्ट्रात मराठेतर असणारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुत्रे सोपविण्यात आली. जाटबहुल हरियाणात व्यापारी समाजाचे मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री बनले. झारखंडमधील तब्बल ८० टक्के जनता आदिवासी असतांनाही रघुबर दास या गैर आदिवासी नेत्याकडे नेतृत्व सोपविण्यात आले. आसाममध्ये सोनवाल कछारी या अल्पसंख्य समुदायाच्या सर्बानंद सोनवाल यांना मुख्यमंत्रीपद प्रदान करण्यात आले. तर अलीकडेच गुजरातमधील खांदेपालटामध्ये विजय रूपानी यांच्या माध्यमातून अल्पसंख्य नेतृत्व लादण्यात आ���े.बहुजन नेतृत्वाला डावलण्याचा हा प्रकार महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात केंद्रात पदे देतांनाही स्पष्टपणे दिसून आला आहे. अर्थात मोदी-शहांनी आपल्या मर्जीतील मुख्यमंत्री देतांना त्या राज्याची सूत्रे अप्रत्यक्षपणे आपल्याकडे ठेवण्याची चलाखी केली. याचसोबत केंद्राप्रमाणेच राज्यातील बहुजन समाजातल्या महत्वाकांक्षी नेत्यांना वेसण घालण्याचे प्रकारदेखील सुरू झाले. महाराष्ट्रातील खडसे, मुंडे व तावडे यांची उदाहरणे याबाबत उदबोधक अशीच आहेत. हे सारे होत असतांना मोदी-शहा जोडगोळीचा वारू तुफान वेगाने दौडत होता. यामुळे पक्षाच्या नेत्यांमधील धुसफुस वा परिघावर फेकल्या गेलेल्या समुहांमधील तीव्र नाराजीचा स्फोट झाला नाही. मात्र दिल्लीत केजरीवाल तर बिहारमध्ये लालू, नितीश व काँग्रेसच्या आघाडीने भाजपचे गर्वहरण केल्यानंतर याला गती आली. पटेल, गुर्जर व जाट समुदाय आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले. कसेतरी याला आवर घालता येत नाही तोच आसाम वगळता पश्‍चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आदी राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांमधील सुमार कामगिरीमुळे मोदी यांच्या कथित ‘अखील भारतीय’ प्रतिमेला तडा बसला. खुद्द गुजरातमध्येच दलित समाजाने कथित गोरक्षकांच्या दडपशाही विरोधात आवाज उठविला. यातून भाजप नेतृत्व सावरत नाही तोच महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या महामोर्च्यांनी त्यांची झोप उडाली आहे. यामुळे प्रथमच मोदी व शहांचा कंपू बचावात्मक पवित्र्यात दिसू लागला आहे. तर या जोडीचा प्रभाव ओसरण्याची लक्षणे आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गुजरात आणि हरियाणातील सभांमधील तीव्र रोषाच्या स्वरूपात दिसून आले आहेत. या घटनांमधील इशारा समजून घेणे आवश्यक आहे.\nयुपीए-२ च्या पापांमुळे कथित मोदी लाट निर्मित झाली. यामुळे जनतेच्या अपेक्षादेखील उंचावल्या होत्या. मात्र मोदी सरकार हे भांडवलदारांचे पाठीराखे असल्याची प्रतिमा दिवसोदिवस गडद होत चाललीय. अनेक आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. यातच बहुजनांच्या मतांवर सत्ता मिळाल्यानंतर याचा मलीदा अल्पजन नेतृत्वाला प्रदान करण्याचा पॅटर्न अंगलट येण्याचे स्पष्ट संकेत आता मिळू लागले आहेत. मराठा, पटेल, जाट, आदिवासी आदींप्रमाणे विविध राज्यांमधील संतप्त समुदायांना दलीत आणि मुस्लीम या आधीपासूनच वि���ोधात असणार्‍या समुदायांची साथ मिळाल्यास भाजपची वाताहत होण्यावाचून कुणीही वाचवू शकत नाही. ही स्थिती आता इतकी चिंताजनक बनली आहे की, उत्तरप्रदेशसारख्या महत्वाच्या राज्यात समाजवादी पक्ष, बसपा आणि काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केले असले तरी भाजपच्या गोटात सामसूम आहे. या तिन्ही पक्षांच्या मत विभाजनावरच आता भाजपची भिस्त आहे. या विभाजनामुळेही सत्ता न मिळाल्यास मोदी-शहांची लाट ओसरण्याची गती प्रचंड गतीने वाढेल. यानंतर ‘व्यापमं’मुळे मध्यप्रदेश तर वसुंधरा राजेंचा एककल्ली कारभार, केंद्रातील अल्प वाटा आणि गुर्जर आरक्षणाचा तिढा यामुळे राजस्थानमध्येही भाजपचे पानीपत होण्याची दाट शक्यता आहे. त्याआधीच गुजरात, पंजाब आणि गोव्यातही तगड्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. एका अर्थाने मोदी-शहा आणि कंपनीच्या कौतुकाचा कालखंड समाप्त होत त्यांचे परिक्षेचे दिवस सुरू होत आहेत. यात आधीप्रमाणे त्यांना सत्ताधार्‍यांविरूध्दच्या तीव्र रोषाचा लाभ होणार नसून किंबहुना याच पध्दतीने भाजपला जोरदार दणके बसू शकतात. मोदी लाटेच्या माध्यमातून आलेली (कृत्रीम) भरती ओसरत असतांना मिळालेले हे इशारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी समजून घेणे आवश्यक आहेत. अन्यथा त्यांना निर्णायक हादरा देण्यासाठी लोकसभेचे घोडा मैदान अडीच वर्षांवर येऊन ठेपले आहे. आणि अर्थातच वर नमुद केल्यानुसार न्यूटनच्या तिसर्‍या नियमाच्या सिध्दतेला किमान थोडे पुढे ढकल्यासाठी वा याची तीव्रता कमी करण्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना करावयाच्या म्हटल्या तरी याला यापेक्षाही कमी वेळ मिळणार आहे.\nहिंदू आता काँग्रेससाठीही केंद्रबिंदू \nगूढ छायाचित्रकार व्हिवियन मायर\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nगणेश निकम बुलढाणा says:\nवास्तव सर्वव्यापी आणि राष्ट्रीय मांडणी\nसाहेब देशपातळीवरील आपण घेतलेला\nराजकीय धांडोळा आज पर्यंत फार कमी\nआचूक भास्य आपण केलेत\nमराठा आंदोलन,गुजर आंदोलन हार्दिक पटेल\nयांची आंदोलने नेमकी का याचे मार्मिक विषलेशन\nखरोखर लाजवाब अशेच आहे\nनरेंद्र अशोक भोळे says:\nसोचो समझो और ओट करो….नभो\nमहा���ाष्ट्र मधे फक्त बहुजन नेता नाथाभाऊ हा एकच पर्याय आहे\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \nगूढ छायाचित्रकार व्हिवियन मायर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/480917", "date_download": "2018-09-22T08:00:33Z", "digest": "sha1:RJLKDL4YIHQNTC2MNNNRFITMSMRVBUL2", "length": 8929, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बोगस सातबाराप्रकरणी वेळंबचा तलाठी निलंबित - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बोगस सातबाराप्रकरणी वेळंबचा तलाठी निलंबित\nबोगस सातबाराप्रकरणी वेळंबचा तलाठी निलंबित\nस्वतः जमीन खरेदी करताना शेतकरी असल्याचा दाखला जोडण्यासाठी चक्क दुसऱयाच्या सातबाऱयावर आपले नाव लावून बोगस सातबारा तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात वेळंबच्या तलाठी स्वेजल संभाजी पोलादे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार सौ. वैशाली पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.\nतलाठी स्वेजल पोलादे यांनी 20 ऑगस्ट 2016 रोजी पोमेंडी येथील भूमापन गट क्र. 1796, क्षेत्र 0-53-8 ही जागा खरेदी करताना शेतकरी असल्याचा पुरावा देताना चिपळूण तालुक्यातील कळकवणे येथील चंद्रकांत राजाराम शिंदे यांच्या मालकीच्या भूमापन क्र. 12, शेतीचे नाव खैराट या सातबाऱयावरील शिंदे यांचे नाव काढून त्या ठिकाणी तलाठी स्वेजल पोलादे यांनी संगणकावरून स्वत:चे नाव टाकले. अशा प्रकारचा बोगस सातबारा बनवताना त्या सातबाऱयावर स्वतः सही करत कळकवणे, ता. गुहागर असा शिक्का मारला. मुळात गुहागर तालुक्यात कळकवणे हे गावच नाही. कळकवणे गाव हे चिपळूण तालुक्यातील आहे. दरम्यान शेतकरी असल्याचा बोगस सातबारा तयार करून जमिनीचे खरेदीखत केले. खरेदीखताप्रमाणे पाटपन्हाळेचे सर्कल अधिकारी यादव यांच्याकडे नोंद घालावयास दिल्यावर कागदपत्राची तपासणी करताना शेतकरी असल्याचा पुरावा देतानाच बोगस सातबारा त्यांच्या निदर्शनास आला. यातच एका सुजाण व्यक्तीने खरेदी खत, बोगस सातबाऱयासह सबळ पुरावे जोडून तहसीलदारांकडे या प्रकरणाबाबत निनावी तक्रार दाखल केली.\nत्यानंतर चिपळूणच्या प्रांताधिकाऱयांनी तक्रार दाखल करून घेत याची चौकशी सुरू केली. तलाठी व सर्कल अधिकाऱयांचे जाबजबाब घेतले. या जाबजबाबानंतर तलाठी स्वेजल पोलादे यांचे प्रथम निलंबन केले. त्यानंतर तहसीलदारांना तलाठी पोलादे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश चिपळूण प्रांताधिकाऱयांनी दिला होता. त्याप्रमाणे गुरूवारी रात्री 9.42 वाजता येथील पोलीस स्थानकात तहसीलदार सौ.वैशाली पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तलाठी स्वेजल पोलादे यांनी जमीन खरेदी करताना खोटे व बनावट सातबारा तयार करून तलाठी सजा कळकवणे, ता. गुहागर असा शिक्का मारून शेतकरी असल्याचा खोटा पुरावा निर्माण केला. आणि आपल्या तलाठीपदाचा गैरवापर करून दस्त क्र. 621/2016 दि. 30 ऑगस्ट 2016 खरेदीखत करून शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी स्वेजल पोलादे यांच्यावर भादंवि कलम 467, 468, 470, 471, 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव करत आहेत.\nरक्तचंदन प्रकरणातील सूत्रधाराचे परदेशात पलायन\nसुवासिनींकडून वटपौणिमा व्रत उत्साहात साजरे\nजिल्हय़ातील साडेतीन हजार एस.टी.कर्मचाऱयांचे वेतन कापणार\nआंतरराष्ट्रीय जैविक परिषदेत ‘खानू खजाना’ सेंद्रीय ब्रॅंडचे अनावरण\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1186", "date_download": "2018-09-22T07:10:29Z", "digest": "sha1:RDABGV5ZY74GUJONYN32IGBED6T6RANB", "length": 7493, "nlines": 77, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nकर्नाटक निवडणूक देशातील सर्वात मोठी खर्चिक\nसेंटर ऑफ मीडिया स्टडीजची पाहणी\nकर्नाटक: राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणुकीसाठी खर्च केलेल्या पैशांच्या अनुषंगाने कर्नाटक विधानसभेची गेल्या आठवडयात झालेली निवडणूक देशातील विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात खर्चिक ठरली आहे, असे ‘सेंटर ऑफ मीडिया स्टडीज’ या संघटनेने केलेल्या पाहणीत आढळले आहे. कर्नाटकमध्ये पार पडलेली निवडणूक प्रक्रिया म्हणजे पैशांचा खेळ होता, असे या संघटनेने म्हटले आहे.\nराजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी खर्च केलेली रक्कम ९५०० ते १० हजार ५०० कोटी रुपये इतकी होती. कर्नाटकमध्ये गेल्या निवडणुकीत झालेल्या खर्चापेक्षा दुपटीहून अधिक खर्च या वेळी झाला, असेही संघटनेने म्हटले आहे. या खर्चामध्ये प्रधामंत्र्यांनी केलेल्या प्रचाराच्या खर्चाचा समावेश नाही, असा दावाही करण्यात आला आहे.\nत्यामुळे हा आकडा याहून मोठा असण्याची श्यक्य आहे. सिएमएसने आपल्या मागील २० वर्षाच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या आधारावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झालेला खर्च देशाच्या अन्य राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या खर्चाहून जास्त व असल्याचा दावा केला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश व तामिळनाडू ही ३ राज्ये विधानसभा निवडणुकीत खर्चाच्या बाबतीत अग्रस्थनी आहेत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन ���ागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://shekharpatil.com/%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2018-09-22T07:36:07Z", "digest": "sha1:DXMKPITYVJ7VXNF2TONZKTSFSJNHVPPW", "length": 32270, "nlines": 81, "source_domain": "shekharpatil.com", "title": "हा कसला समाजवाद ? - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nसमाजवादाचा जप करत पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेली वक्तव्ये पाहता राजकीय लाभापोटी कुणी किती खालच्या स्तरावर जाऊ शकते याचे भेदक दर्शन झाले आहे.\nसमाजवादाचा जप करत पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेली वक्तव्ये पाहता राजकीय लाभापोटी कुणी किती खालच्या स्तरावर जाऊ शकते याचे भेदक दर्शन झाले आहे. उघडपणे जातीय तेढ निर्माण करत सामंतवादी मनोवृत्तीचे हे हिडीस प्रदर्शन भारतीय लोकशाहीला मारक असेच आहे.\nसमाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग हे अत्यंत महत्वाकांक्षी नेते म्हणून ओळखले जातात. देशाच्या सर्वोच्च पदावर आरूढ होण्याची ते कधीपासूनच वाट पाहत आहेत. लोकशाहीत कुणीही या पदाची आकांक्षा बाळगणे चुकीचे नाही. यामुळे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या स्वप्नावर कुणी आक्षेप घेणार नाही. मात्र या स्वप्नपुर्तीसाठी त्यांनी सुरू केलेला घृणास्पद खेळ हा अत्यंत निषेधार्ह असा आहे. मुलायम हे उत्तरप्रदेशातील एक मातब्बर नेते आहेत. दिल्लीतील सत्तेचा मार्ग हा उत्तरप्रदेशातूनच जातो. या राज्यातील तब्बल ८० जागाच दिल्लीतील सत्तेचे गणीत ठरवत असतात. यामुळे यापैकी जास्तीत जास्त जागा मिळवून त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास अन्य पक्षांची मदत घेऊन पंतप्रधानपद काबीज करण्याची त्यांची खेळी कुणापासून लपून राहिलेली नाही. यासाठी त्यांनी निवडणुकीच्या आधीपासूनच तिसर्‍या आघाडीची मोट आवळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत डाव्या पक्षांसह नितीशकुमार यांच्यासारखे नेतेही आल्याने मुलायम यांचा आत्मविश्‍वास वाढला. मात्र निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा सुरू होताच विविध जनमत चाचण्यांच्या निष्कर्षांनी त्यांना जबर धक्का बसला आहे.\nसद्यस्थितीत उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाची स्थिती डळमळत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. एक तर राज्यातील जनतेने मायावतींच्या लहरी कारभाराला कंटाळून समाजवादी पक्षाला भरभरून मते देऊन सत्तारूढ केले. यानंतर खुद्द मुलायम यांनी स्वत:ऐवजी आपले पुत्र अखिलेश यांना मुख्यमंत्रीपद दिल्याने राज्यातील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र या अपेक्षांची पुर्ती करणे तर दुरच पण त्यांच्या कालखंडात उत्तरप्रदेशात झोटींगशाही अवतरली आहे. मायावतींच्या राज्यातील भ्रष्टाचार आणि एककल्लीपणावर घणाघात करणार्‍या समाजवादी पक्षाच्या राजवटीत नेमक्या याच बाबींना प्राधान्य मिळाले. यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. यातच मुजफ्फरपुर दंगलीने त्यांची उरलीसुरली अब्रू धुळीस मिळाली आहे. वास्तविक पाहता उत्तरप्रदेशातील अल्पसंख्यांक समाज हा समाजवादी पक्षाचा हक्काचा मतदार मानला जातो. सद्यस्थितीत देशात अल्पसंख्यांकांचे अग्रणी हितकर्ते म्हणून मुलायम यांनी जाणीवपुर्वक आपली प्रतिमा निर्मित केली आहे. मात्र मुजफ्फरपुर दंगली रोखण्यास राज्य सरकार असफल ठरल्याची भावना अल्पसंख्यांकांच्या मनात घर करून बसली आहे. यातच दंगलग्रस्तांसाठी सरकारतर्फे उभारण्यात आलेल्या शरणार्थी शिबिरांमधील भयंकर अवस्था जगासमोर आल्यानंतर या समुदायातील खदखद अजूनच वाढलेली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही राज्य सरकार दंगल हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला आहे.याचा सरळ फटका समाजवादी पक्षाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हे सारे होत असतांना उत्तरप्रदेशातील राजकीय स्थितीत मोठ्या प्रमाणात बदलाचे वारे संचारले आहेत.\nविद्यमान संयुक्त पुरोगामी आघाडीला धक्का देत दिल्लीत सत्तारूढ होण्यासाठी भारतीय जनता पक्षानेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. यासाठी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मो��ी यांचे निकटवर्तीय अमित शहा यांच्यावर उत्तप्रदेशची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी मुजफ्फरपुर दंगलीचा पुरेपुर वापर करून वातावरण तापविण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. या दंगलीतील आरोपींसह ते अनेकदा व्यासपीठावर एकत्र आले. एका अर्थाने दंगलीमुळे झालेल्या जातीय धु्रविकरणाचा लाभ घेण्यासाठी अमित शहा यांनी अचूक खेळी रचली. दरम्यान, पुर्वांचलमध्ये सकारात्मक परिणाम व्हावा म्हणून भाजपने नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून निवडणुक रिंगणात उतरवले. यामुळे उत्तरप्रदेशात भाजपची स्थिती मजबुत होण्याचे संकेत मिळाले आहेत. इकडे हिंदू समाजाच्या ध्रुविकरणाला वेग आल्यानंतर साहजीकच अल्पसंख्यांकांमध्येही याचे पडसाद उमटले. गेल्या निवडणुकीत मुलायम यांच्यासाठी मते मागणारे दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांनी जाहीरपणे कॉंग्रेसला मते देण्याचा फतवा काढला आहे. स्थानिक पातळीवर मुस्लीम समुदाय मायावतींच्या बसपासोबत जाण्याचीाही शक्यता आहे. एका अर्थाने समाजवादी पक्षाचा मुख्य जनाधार असणारी मतपेढी ही कॉंग्रेस आणि बसपात विभाजीत होण्याची शक्यता असल्याने याचा सरळ फटका मुलायम यांना बसणार आहे. यातून त्यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्नच नव्हे तर राजकीय अस्तित्वावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित होणार आहे. यामुळे भावना भडकावण्याची खेळी करत मतपेढी कायम राखण्याचे त्यांची कसरत सुरू झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. याची सुरूवात केली अखिलेश सरकारमधील वादग्रस्त मंत्री आझम खान यांनी.\nउत्तरप्रदेशातील विकासाचे सर्व मुद्दे बाजूला सारून आझम यांनी कारगिलचे युध्द हे मुस्लीम सैनिकांमुळे जिंकल्याचा बादरायण संबंध जोडत विखारी वक्तव्य केले. यावरून वादंग उठल्यानंतर यादव पिता-पुत्रांनी त्यांचे वक्तव्य ‘वैयक्तीक’ असल्याचे सांगत अंग झटकले. मात्र यावरून कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे दिसताच आझम यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. इकडे आझम यांच्याप्रमाणेच अमित शहा यांनीदेखील विकासाची भाषा सोडून मुजफ्फरपुर दंगलीचा ‘बदला’ घेण्याची भाषा केल्यानंतर दोन्ही बाजूंची चिखलफेकीला उधाण आले. आझम खान यांनी नरेंद्र मोदी यांच्यसह अनेक विषयांवर वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा सपाटा लावला. यानंतर खुद्द मुलायसिंग यांनी बलात्कार हा तारूण्यातील ‘चुका’ असल्याचा द��वा करून त्यांना फाशी अयोग्य असल्याचे सांगत वादंग ओढवून घेतले. हे कमी झाले की काय समाजवादी पक्षाचे बोलभांड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. अबू असीम आझमी यांनी विवाहपुर्वी शरीरसंबंधांवर आपले ज्ञान पाजळतांना बलात्कारासाठी महिलांनाही शिक्षा हवी अशी अचाट मागणी करून टाकली. या वक्तव्यांमधून मुलायम आणि अबू आझमी यांनी आपली बुरसटलेली मनोवृत्ती दाखवून दिली आहे. खुद्द मुलायमसिंग हे आपल्याला राममनोहर लोहीया आणि जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचे पाईक म्हणवत असतांना ही सामंतवादी व समाजांमध्ये दुही पेरणारी मनोवृत्ती कशासाठी याचे प्रश्‍नाचे उत्तर त्यांच्या आजच्या राजकीय अगतिकतेमध्ये लपलेले आहे. याचा त्यांना कितपत लाभ होतो हे तर येणारा काळच ठरवणार आहे. मात्र समाजवादाची शाल पांघरून त्यांनी घेतलेली समाजद्रोहाची भुमिका ही साफ चुकीची अन् लोकशाहीच्या संकेताला हरताळ फासणारी आहे.\nनमो…रागा आणि बाशिंगाचा धागा \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/615927", "date_download": "2018-09-22T07:56:24Z", "digest": "sha1:7425DVGL5FCCA3D7RPI2Q4ARAAYNF23M", "length": 8974, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा ठराव - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा ठराव\nकर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा ठराव\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव म्हैसाळ ग्रामपंचायती ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मुबारक सौदागर यांनी ही मागणी केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.मनोरमा शिंदे होत्या.\nकेवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात रयत शिक्षण संस्थेच्या शाखा असून, आशिया खंडात सर्वाधिक शिक्षण संस्थेच्या शाखा असणारी रयत संस्था आहे. याशिवाय व्यवस्थेचा प्रसार करुन गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत अण्णांनी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी सौदागर यांनी केली. या मागणीला अनेकांनी अनुमोदन देऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच राज्यातील मराठा, धनगर, मुस्लीम, लिंगायत समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, अशा आशयाचा ठराव यावेळी सभेत मांडला.\nया सभेस उपसरपंच सौ. लता शिंदे, पुष्पराज शिंदे, सदस्य दिलीप पाटील, नामदेव कोळी, शेखर मराठे, सलीम मुल्ला, धनंजय कुलकर्णी, आप्पासा चौगुले, ए.टी.पाटील, बी.ए.कोगनोळे, आण्णासा पाटील, राजू सौदागर, आरोग्याधिकारी एन.व्ही.खंदारे, तलाठी वैशाली वाले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.\nयावेळी सामाजिक कार्यकर्ते एम.एन.कांबळे यांनी, जातीच्या दाखल्यासाठी मागण्यात येणारा 50 वर्षांपूर्वीच्या दाखल्याची अट घालू नये. दाखला तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच म्हैसाळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करावा, अशी मागणी भाजपाचे सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांनी केली. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी रहिवाशी दाखला तात्काळ मिळावा, अशी मागणी गणेश निकम यांनी केली, या मागण्यांचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला.\nगावातील अनेकांची नावे अन्नपुरवठा यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे गरजू लोकांना याचा लाभ होत नाही. यासाठी पुन्हा सर्व्हे करुन नवीन लाभधारकांची नांवे यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी सुशांत घोरपडे यांनी केली. घरकुल आवास योजनेंतर्गत नव्याने प्रस्ताव द्यावेत. त्यामुळे शासनाने सुचविलेल्या निकषास जे पात्र ठरतील, अशा लाभार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे, असे ग्रामपंचायत सदस्य परेश शिंदे यांनी ग्रामसभेत सांगितले. सरपंच सौ. मनोगते शिंदे यांनी, ग्रामसभेची थकबाकी भरुन लाईट, पाणी पुरवठा सुरळीत ठेवल्याबद्दल सत्कार करण्याचा ठराव मंजूर केला. अहवाल वाचन ग्रामविकास अधिकारी बी. आर. कुंभार यांनी केले.\nशेतकरी कर्जमाफी, समृद्धी मार्गासह पाणी प्रश्नी आवाज उठवणार\nगोवा-बेळगाव मार्गावर वाहन धडकेत अंकलखोपचा एक ठार\nआधी थकीत एफआरपी द्या, मग हंगामाची भाषा करा\nलोकसभेसाठी प्रणिती प्रणिती शिंदे चे नाव\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/2017/10/17/why-liberals-are-defeated-world-over/", "date_download": "2018-09-22T07:51:51Z", "digest": "sha1:GQI4KS7KAKPIFEAGJ5QUM6VGCQWK6UDF", "length": 28770, "nlines": 68, "source_domain": "rightangles.in", "title": "जगभरात उदारमतवादाचा पराभव का होतोय? | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nजगभरात उदारमतवादाचा पराभव का होतोय\nपरवेझ हूडभॉय हे अणुशास्त्रज्ञ, गणितज्ञ असून, पाकिस्तानातील फोरमन ख्रिश्चन कॉलेज व कायदे आझम युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. कार्नेजी मेलन, एम आय टी, स्टॅनफर्ड अशा जगातील सर्वोच्च दर्जाच्या विद्यापीठानी त्यांना सन्माननिय व्याख्याता म्हणून वारंवार निमंत्रित केले आहे. फॉरेन पॉलीसि या वृत्तवाहिनीने, जगातील १०० प्रभावशाली विचारवंतांत त्यांचा सामावेश केला आहे. इस्लाम व विज्ञान हे त्यांचे पुस्तक जगभरात गाजले आहे. पाकिस्तानातील, किंबहुना भारतीय उपखंडातील वाढता धार्मिक उन्माद, त्याचे शिक्षण क्षेत्रावर होणारे दुष्परिणाम, याचे ते महत्वाचे भाष्यकार मानले जातात. आजूबाजूला धार्मिक कट्टरवाद्यांचा हिंसक धुमाकूळ सुरु असताना, उदारमतवादी विचारांच्या समर्थनार्थ ठामपणे उभे राहण्याचे धैर्य परवेझ हूडभॉय यांनी दाखविले आहे. द डॉन या पाकिस्तानी दैनिकात ते नियमित ब्लॉग चालवितात, पाकिस्तानी टी व्ही चॅनल्स वरील चर्चांमध्येहि त्यांना आमंत्रित केले जाते.\nसदर लेख हा त्यांनी लिहिलेल्या ब्लॉग्स तसेच काही चर्चांतून, मुलाखतींतून त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर आधारित आहे. हूडभॉय यांच्या लेखनातील संदर्भ पाकिस्तान व इस्लामी कट्टरतेचे असले तरी आजच्या भारतासहि त्यांनी मांडलेले मुद्दे किती चपखल बसतात हे वाचकांनी स्वतःच ठरवावे.\n‘पुरोगामी’ हि पाकिस्तानातील एक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली जात आहे. २०११ साली पंजाबचे गव्हर्नर सलमान तासीर यांची हत्या झाली. तासीर यांनी पाकिस्तानातील ईश निंदेच्या कायद्याचा उघडपणे विरोध केला होता. त्यावर नाराज होऊन त्यांच्या अंगरक्षकानेच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्या हत्येच्या विषयावर वर एका दूरचित्रवाहिनीवरील चर्चेत मी सहभागी झालो होतो. या चर्चेत जमात ए इस्लामीचे प्रवक्ते फरीद प्राचा मला स्पष्टपणे म्हणाले कि आज, सलमान तासीर च्या हत्त्येमुळे पाकिस्तानची जनता आनंदी आहे. फक्त तुझ्या सारख्या जेमतेम तीनेकशे लोकांना या हत्येचा विषाद वाटतोय. आमचं दुर्दैव हे कि मुसलमानांनी ईश निंदा सहन करण्यास शिकावे असा आग्रह धरणाऱ्या तुझ्यासारख्या, संख्येने तीनशेच्या आसपास व्यक्ती पाकिस्तानात शिल्लक आहेत. फरीद प्राचा सरळ सरळ अतिशयोक्ती करीत होते. कारण माझा अंदाज आहे कि सहिष्णुतेचा आग्रह असणाऱ्या किमान काही लाख व्यक्ती पाकिस्तानात निश्चित आहेत. परंतु हेही खर कि हि संख्या झपाट्याने खालावत आहे. पुरोगामी विचारांची फक्त पाकिस्तनातच नाही तर जगभरात पीछेहाट होताना दिसतेय.\nआपल्या शेजारी, भारतात कट्टर हिंदुत्ववादी आज सत्तेत आहेत. भारतातील पाठयपुस्तकांतून इतिहासाचे पुनर्लेखन करायचे विनोदी काम सुरु आहे. गाई ला हिंदू देवता मानतात. बीफ खाल्ल्याच्या किंवा बाळगल्याच्या नुसत्या संशयावरून उन्मादी गोरक्षकानी मारहाण करून जीव घेतलयाच्या घटना तिथे घडल्या आहेत. अमेरिकेत तर एका, मुस्लिम द्वेष्ट्या, टोकाच्या वर्ण व वंश वादी विदूषकास तेथील जनतेने सत्ता बहाल केली आहे. युरोपात तर संकुचित विचार असलेले नेतृत्व गेली काही दशके लोकप्रिय होताना दिसत आहे. फ्रांस मध्ये जॉन ले पेन, तुर्कस्तानात रेसेप एर्दोजन, हॉलंड मध्ये गर्ट विल्डर्स…जगभरात पुरोगामी विचारधारेवर संकुचित धार्मिक, वांशिक किंवा जमातवादी विचारधारा वर्चस्व मिळवताना दिसतेय.\nपाकिस्तानातील बहुसंख्यासाठी हि फार आनंदाची बातमी आहे. इम्रान खानने तर पुरोगामी हि या देशातील मैला असल्याचे घोषितच केले होते. जमाते इस्लामी मधील त्याच्या काही सहकाऱयांनी तर अहमदीं सारखेच पुरोगाम्यांना अल्पसंख्य जमात घोषित करावे अशी मागणी केली होती. एका दूरचित्रवाहिनी वरील कार्यक्रमाच्या सूत्रधाराने तर, त्याच्या चर्चेच्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांना जाहीर आवाहन केलं कि विद्यार्थी प्रेक्षकांनी आपापल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठात आपले स्मार्टफोन वापरून, जे शिक्षक लिबरल विचारांचं समर्थन करतात त्यांना रंगे हाथ चित्रित करावे व ते यु ट्यूब व अन्य सोशल मीडियावर पसरवावे. अर्थातच अशा शिक्षकांना ‘सुधरवायचे’ काम करायला खूप कट्टरपंथीय हिरीरीने पुढे येतील हे सांगायलाच नको. अशा लोकांनीच बांगलादेशात कैक ब्लॉग लेखकांची हत्या करून ‘स्वच्छ बांगलादेश’ ची मोहीम चालवलीय.\nपाकिस्तानी टी व्ही वृत्तवाहिनीवर अलीकडे खूप चर्चा घडवून आणल्या जातात. अशा कार्यक्रमांच्या सूत्र संचालकांमध्ये सध्या एक विशेषण सध्या फार प्रचलित आहे. ते आहे ‘लिबरल फॅसिस्ट’. मी खूप विद्यार्थ्यांना आणि इतरजणांना या शब्दाचा अर्थ विचारला आणि एखाद्या लिबरल फॅसिस्ट माणसाचे उदाहरण विचारले. जिन्हा कैक वर्षांपूर्वीच कबरीत पोचल्यामुळे त्यांचे नाव कोणी घेतले नाही, परंतु एक जण म्हणाला कि मुशरर्फ हा लिबरल फॅसिस्ट होता. का तर त्याने इस्लामाबादेत स्त्री पुरुषांच्या संयुक्त मॅरेथॉन ला परवानगी दिली. असं हे स्त्री पुरुषांनी एकत्र धावणं आपल्या इस्लामी संस्कृतीत बसत नाही. ते इस्लाम विरोधी आहे. मुशर्रफने इस्लामविरोधी गोष्टीला उत्तेजन दिल, म्हणून तो फॅसिस्ट म्हणता येईल. इतर काही जण म्हणाले कि हि लिबरल फॅसिस्ट म्हणजे फार भयानक जमात आहे. त्यांना धर्मावरच बंदी आणायचीय, मशिदी बंद करायच्यायत, मौलविंना फासावर चढवायचंय. – या सगळ्या गोष्टी कराव्यात हे नेमकं कोण बोललंय तर त्याने इस्लामाबादेत स्त्री पुरुषांच्या संयु��्त मॅरेथॉन ला परवानगी दिली. असं हे स्त्री पुरुषांनी एकत्र धावणं आपल्या इस्लामी संस्कृतीत बसत नाही. ते इस्लाम विरोधी आहे. मुशर्रफने इस्लामविरोधी गोष्टीला उत्तेजन दिल, म्हणून तो फॅसिस्ट म्हणता येईल. इतर काही जण म्हणाले कि हि लिबरल फॅसिस्ट म्हणजे फार भयानक जमात आहे. त्यांना धर्मावरच बंदी आणायचीय, मशिदी बंद करायच्यायत, मौलविंना फासावर चढवायचंय. – या सगळ्या गोष्टी कराव्यात हे नेमकं कोण बोललंय या प्रश्नाला मात्र मात्र काही उत्तर मिळत नाही. एवढी भयानक लिबरल फॅसिस्टांची अक्खी जमात असल्याचा दावा केला जातो, परंतु या जमातीतल्या एकाही माणसाचे नाव कोणालाच ठाऊक नाही.\nआता हे लिबरल किंवा उदारमतवादी नेमकी कोण मंडळी आहेत याबद्दल काहीच स्पष्टता नसल्यामुळे, उदारमतवादी म्हणजे नेमके कोण याची व्याख्या आपण इथे करू. उदारमतवादी हे लेबल लावता येईल अशा व्यक्तींचा एक विस्कळीत समुदाय आहे. अशा लोकांना स्वतःसाठी व इतरांसाठी एक मोकळी , व्यक्तिस्वातंत्र्य देणारी व्यवस्था देशात असावी असं प्रकर्षाने वाटत. या उदारमतवादी लोकांपैकी काही धार्मिक आहेत, काही धर्माबाबत उदासीन आहेत तर काही ठामपणे नास्तिक आहेत. त्यांच्या पैकी काही दारू पितात, काही दारूस बिलकुल स्पर्शही करीत नाहीत. हे व्यक्तिस्वातंत्र्याचे भोक्ते आहेत. स्त्रियांनी हिजाब घ्यावा कि नाही असे विचारले तर ते म्हणतील कि हिजाब घेण्याचे किंवा न घेण्याचे तसेच नोकरी करण्याचे किंवा न करण्याचे स्वातंत्र्य स्त्रीस असले पाहिजे. जिला हिजाब घ्यायचाय, तिने जरूर घ्यावा, पण ज्यांना नाही घ्यायचा त्यांच्यावर सक्ती करू नये.\nहा समुदाय कितीही विस्कळीत असला, तरी जग कस असावं या बद्दल स्थूलमानाने त्यांचे एकमत असत. उदारमतवादी विचारास समतेचे अधिष्ठान आहे. सर्व वर्ण, वंश व धर्माच्या सर्व स्त्री व पुरुषांना व्यक्त व्हायचे पूर्ण स्वातंत्र्य असावे. राज्य तसेच न्यायसंस्थेने त्यांना भेदभाव न करणारी वागणूक द्यावी. माणूस म्हणून प्रत्येक व्यक्तीस समान प्रतिष्ठा आहे, मूलभूत अधिकार आहेत आणि कोठलीही संस्था व्यक्तीचे मूलभूत अधिकार हिरावून घेऊ शकत नाही अशी काहीशी पुरोगामी व्यक्तींची धारणा असते. या धारणेचे मूळ अर्थातच युरोपीयन आहे. फ्रेंच राज्यक्रान्तीनंतर युरोपात समतेचे मूल्य प्रतिष्ठा पावले. उदारमतवादी तत्वाचे मूळ युरोपच्या प्रबोधन युगातील असले तरी वंशपरंपरागत विशेषाधिकार व राजेशाहीस नकार देण्याची कल्पना जगभरात स्वीकारली गेली. परंतु उदारमतवाद्यांचे एकमत होईल असे प्रश्न इथेच संपतात. या पलीकडे अर्थव्यवस्था कशी असावी, कर रचना कशी असावी, शिक्षण व आरोग्य यात सरकारची जबाबदारी किती अशा तपशिलात शिरल्यास उदारमतवादी समुदायात कोठल्याच प्रश्ना वर एकमत दिसणार नाही. यापैकी काही मंडळी समाजवादी विचारांची असतील, तर काही सरकारने उद्योग धंद्यात हस्तक्षेप करू नये फक्त कायदा व सुव्यवस्था राखावी अशा मताचे असतील.\nआता जगभरात उदारमतवादाचा पराभव होताना का दिसतोय या मूळ मुद्द्याकडे वळू.\nपाश्चात्य देशांत होणार संकुचित विचारसरणीचा उदारमतवादावरील जय व मुस्लिम देशांत होणारी तीच घटना यांत प्रमाणाचा फरक असला तरी मला जाणवणारे त्याचे मूळ कारण एकच आहे. आणि ते आहे या जगाचा बदलण्याचा वेग. चाळीस वर्षांपूर्वी एल्विन टॉफलर या अमेरिकन लेखकाने “फ्युचर शॉक” या नावाचे पुस्तक लिहिले होते. तंत्रज्ञान ज्या झपाट्याने जग बदलून टाकीत आहे त्याचा परिणाम म्हणून समाजात विलक्षण उलथापालथ घडून येणे अटळ आहे असे भाकीत टॉफलरने केले होते .जग, विशेषतः पाश्चात्य जग औद्योगिकरणाचे युग पार करून औद्योगिकरणपश्चात युगात प्रवेश करते झाले आहे. या उलथापालथीत आजवर तुलनेने समतोल राखून असलेले समाज ढवळून निघतील, नवीन रचना, नवीन व्यवस्था अस्तित्वात येतील. जग अचानक छोटं होतंय आणि चक्रावून टाकणाऱ्या वेगाने भोवऱ्यागत फिरतंय. हे होताना माणूस आपल्या समाजा पासून तुटत जाईल, या तुटलेपणातून त्यातून असंख्य मनोविकार उद्भवतील. पुढील पिढ्यानां जागतिकीकरणाच्या असह्य ताणास सामोरे जावे लागणार आहे. मानवाचे भविष्य झटके खाणार आहे. फ्युचर शॉक \nटॉफलरने वार्तविलेल्या या भविष्य झटक्यांत गोते खाणाऱ्या पाश्चात्य समाजांचा समतोल पुरता ढासळवला तो अलीकडेच होणाऱ्या सामूहिक स्थलांतरांनी.\nकाल परवा पर्यंत बऱ्या पैकी एकसामायिक, एकसंध समाज असण्याऱ्या पाश्चात्य देशांवर जसे स्थलांतरितांचे जथ्थे आदळू लागले तसे त्या समाजांची या भिन्न संस्कृतींना, समूहांना सामावून घायची मर्यादा ताणली जाऊ लागली. हे बाहेरून येणारे भिन्न वांशिक, भिन्न धर्मीय लोक आपल्या आजवर स्थैर्याने चालणाऱ्या व्यवस्थेवर अतिक्रमण करताहे��, आपली सामाजिक घडी विस्कटून टाकताहेत हि भावना पाश्चात्य देशांत प्रबळ होऊ लागली. त्यातूनच हि भावना आक्रमक पणे व्यक्त करणारे, देशाची कुंपणे बळकट करून यापुढे उपऱ्याना येथे थारा देऊ नका अशी मागणी करणारे नेतृत्व पाश्चात्य देशांत लोकप्रिय होऊ लागले.\nआपली पारंपरिक मूल्यव्यवस्था जपण्याचे वचन देणारी, हा देश परत एकदा थोर बनवू असा वादा करणाऱ्या नेत्यांना पाश्चात्य देशांतील जनतेने सत्ता बहाल केली. ब्रेक्झिट आणि ट्रम्प हि पाश्चात्य जनतेने केलेली निवड आहे. उदारमतवादाचा पराभव करूनच तेथील जनतेने हि निवड केली आहे.\nउदारमतवादाचा मुस्लिम जगतातील पराभव अधिकच नेत्रदीपक आहे. गेल्या काही दशकांपूर्वी तुलनेने स्थिर असलेले मुस्लिम देश सुद्धा तंत्रज्ञानाने ढवळून निघाले. हरितक्रान्ति मुळे अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होऊ लागले. येरवी शक्य होती त्यापेक्षा कितीतरी अधिक लोकसंख्या पोसणे शक्य झालेआधुनिक वैद्यकाने कैक साथीचे रोग आटोक्यात आणले, सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून लोकसंख्या बेसुमार वाढली, हि वाढीव लोकसंख्या शेतीउद्योगात सामावली जाणे शक्य नव्हते त्यामुळे आजवर गावा खेड्यांतून स्वायत्तपणे राहणारा समाज आता शहरांकडे ढकलला गेला. जमिनी पासून तुटलेलया बेरोजगार माणसांचे थवे येथील अर्धविकसित शहरांवर आदळू लागले. त्यातून व्यवस्थेवर ताण निर्माण होणे अपरिहार्य होते.\nदारिद्र्य व बकालीने पिचलेले मुस्लिम समाज, आजच्या जगातील जटील समस्यांवर सोपे उपाय शोधत राहिले. जगावर एकेकाळी इस्लाम ने राज्य केले, अत्यंत वैभवाचे दिवस मुसलमानांनी भूतकाळात पहिले. नंतरच्या काळात अधर्म झाला. त्यामुळे मुसलमानांचे पतन झाले. इस्लामचे पूर्णार्थाने पालन केले तर ते सुवर्णयुग परत अवतरेल या भ्रमात असलेले मुसलमान शुद्ध इस्लामचा अंमल लागू करण्याची मागणी करतात. घड्याळाचे काटे चौदाशे वर्षे मागे नेऊन मदिनेंतील पैगंबरांचे राज्य पुन्हा साकार होईल असा त्यांना विश्वास असतो. यातूनच शुद्ध इस्लामचे ब्रीद घेतलेल्या दाईश, बोको हराम, तालिबान, इख्वान उल मुसलमीन अशा चळवळी फोफावतात.\nजगभरात उदारमतवाद एका अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे. अगदी क्वचितच त्याचा विजय होताना दिसतोय. संकुचित, धर्मान्ध, असहिष्णू, जातीवादी, सांप्रदायिक आणि राष्ट्रवादी असणे सोपे आहे. उदारमतवादी, स���ावेशक आणि मानवतावादी असणे फार कठीण आहे. फरीद प्राचा म्हणाले त्याप्रमाणे मी व माझ्यासारख्या तीनशे उदारमतवादी लोकांना खलास करून टाकणे येथील उन्मादी टोळ्यांस सहज शक्य आहे. परंतु त्याने या देशाचा कोठलाच प्रश्न सुटणार नाही.\nअमेरिकन जनता आपल्याहून सरस का ठरते\nअभियान मुलींना नव्या गुलामीत लोटण्याचे\nहिंदुत्व चळवळीतील अंतर्विरोध आणि श्रमविभाजन\nनिर्ऋती लेकींच्या गृहश्रमाचा सरकारी वापर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/author/ecodor", "date_download": "2018-09-22T06:59:03Z", "digest": "sha1:S33XG4SFLAUL7ZKX2R5JA2RTK3GUUVYT", "length": 12705, "nlines": 66, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Ecodor, Author at Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्���ा जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्���े* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1187", "date_download": "2018-09-22T07:11:30Z", "digest": "sha1:N7OWXVWJHWN6RH6436SFZHKR7HWI3VOJ", "length": 9836, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nमोदी सरकारचा जाहिरातीबाजीवर ४ हजार ३४३ कोटींचा खर्च\nनरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने मागील ४६ महिन्यात जाहिरातींवर तब्बल ४ हजार ३४३.२६ कोटी रूपये खर्च केले आहेत.\nनवी दिल्ली: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने मागील ४६ महिन्यात जाहिरातींवर तब्बल ४ हजार ३४३.२६ कोटी रूपये खर्च केले आहेत. मोदी सरकारच्या जाहिरातबाजीवर टीका झाल्यानंतर यंदाच्या वर्षी यावर २५ टक्के कमी खर्च करण्यात आला आहे.\n२०१६-१७ मध्ये मोदी सरकारने एकूण १ हजार २६३.१५ कोटी रूपये जाहिरातीवर खर्च केले होते. माहिती अधिकारांतर्गत ही बाब समोर आली आहे.\nमाहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रधानमंत्री कार्यालयाकडून केंद्र सरकार सत्तेवर आल्यापासून आजपर्यंत विविध जाहिरातींवर झालेल्या खर्चाची माहिती मागितली होती. केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ आऊटरिच अँड कम्युनिकेशन विभागाचे आर्थिक सल्लागार तपन सूत्रधर यांनी १ जून २०१४ ते आतापर्यंत देण्यात आलेल्या जाहिरातींची माहिती दिली.\nयामध्ये १ जून २०१४ ते ३१ मार्च २०१५ दरम्यान ४२४.८५ कोटी रूपये मुद्रित माध्यम, ४४८.९७ कोटी रूपये इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि ७९.७२ कोटी रूपये बाह्य प्रचारावर खर्च करण्यात आले आहे. यापूर्वी हा खर्च यापेक्षा जास्त होता.\nवर्ष २०१५-२०१६ आर्थिक वर्षांत ५१०.६९ कोटी रूपये मुद्रित माध्यम, ५४१.९९ कोटी रूपये इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि ११८.४३ कोटी रूपये बाह्य प्रचारावर खर्च करण्यात आले. वर्ष २०१६-१७ मध्ये ४६३.३८ कोटी रूपये मुद्रित माध्यम, ६१३.७८ कोटी रूपये इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि १८५.९९ कोटी रूपये बाह्य प्रचारावर खर्च करण्यात आला.\nमागील वर्षींच्या आकडेवारीनुसार यंदा जाहिरातींवरील खर्च थोडा कमी झाल्याचे दिसते. १ एप्रिल २०१७ ते ७ डिसेंबर २०१७ दरम्य��न ३३३.२३ कोटी रूपये मुद्रित माध्यम. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ दरम्यान इलेक्ट्रॉनिक माध्यमावर ४७५.१३ कोटी रूपये तर बाह्य खर्चावर १४७.१० कोटी रूपये खर्च करण्यात आला.\nहा १ एप्रिल २०१७ ते ३१ जानेवारी २०१८ पर्यंतचा खर्च आहे. मोदी सरकारने २०१७-१८ मध्ये या खर्चांत कपात केल्याचे दिसून येते. वर्ष २०१६-१७ मध्ये एकूण १ हजार २६३.१५ कोटी रूपये खर्च करणार्‍या सरकारने वर्ष २०१७-२०१८ मध्ये ९६६.४६ कोटी रूपये खर्च केले आहेत. मोदी सरकारने २५ टक्के म्हणजे ३०८ कोटी रूपये खर्चांत कपात केली आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2018-09-22T07:58:10Z", "digest": "sha1:U7M7VX7GBQVHORXQRYDCT4ENJRCVM3MQ", "length": 2693, "nlines": 47, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"कॅनडा\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"कॅनडा\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां कॅनडा: हाका जोडणी करतात\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1188", "date_download": "2018-09-22T07:12:31Z", "digest": "sha1:U5IMBPYULJDP6BZDYHEC6VWPJHPYRCLW", "length": 8151, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nमाहिती-प्रसारण खात्यातून स्मृती इराणींची उचलबांगडी\nनेहमीच वादग्रस्त विधाने व निर्णय घेऊन चर्चेत राहिलेल्या स्मृती इराणी यांची माहिती आणि प्रसारण खात्यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उचलबांगडी केली आहे\nनवी दिल्ली: नेहमीच वादग्रस्त विधाने व निर्णय घेऊन चर्चेत राहिलेल्या स्मृती इराणी यांची माहिती आणि प्रसारण खात्यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उचलबांगडी केली आहे. हे खाते क्रीडा खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) असलेले राज्यवर्धन राठोड यांना देण्यात आले आहे.\nयाबरोबरच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रिपदाचा कार्यभार सोपण्यात आला आहे. ते प्रभारी अर्थमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.\nएम्समध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांना काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. यामुळे अर्थ मंत्रालयाच्या कारभारावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून हे खाते पीयूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.\nपीयूष यांच्यावर अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे. अरुण जेटली यांची प्रकृती ठणठणीत होईपर्यंत पीयूष गोयल अर्थ मंत्रालयाचा कार्यभार सांभाळणार आहेत. स्मृती इराणी यांच्याकडे आता फक्त वस्त्रोद्योग हेच खाते शिल्लक राहिलेले आहे.\nयाबरोबरच या फेरबदलात एस. एस. अहलुवालिया यांच्याकडे असलेले पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्रिपदही काढून घेण्यात आले आहे. अहलुवालिया यांच्याकडे माहिती आणि प्रौद्योगिक राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=591", "date_download": "2018-09-22T07:20:38Z", "digest": "sha1:JVUZG27K5HXXGH3VC5XWHMCBXSSYKKCR", "length": 10119, "nlines": 85, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "सोशल मीडियावरही निवडणूक आयोगाची करडी नजर", "raw_content": "\nसोशल मीडियावरही निवडणूक आयोगाची करडी नजर\nनवी दिल्ली : फेसबूक डाटा लिक करुन सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅम्पेन चालवून निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रभावित करण्याचे प्रकरण पुढे आल्याने निवडणूक आयोग सावध झाला आहे.\nत्यामुळे सोशल मीडियावरही निवडणूक आयोगाची करडी नजर वळली असून आचारसंहिता लागू करण्याचा विचार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांनी सांगितले.\nदेशात कुठल्याही कंपनीला सोशल प्लॅटफॉर्म चालवायचे असेल तर त्याला निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे पालन करावे लागेल. फेसबूक केम्ब्रिज ऍनॉलॅटिकेच्या मुद्यावर रावत यांनी आम्ही सोशल मीडियासाठी एक आचारसंहिता लागू करत आहोत.\nत्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदान कुठल्याही प्रकारे प्रभावित होऊ शकणार नाही. देशातील सोशल वेबसाईटच्या प्रवेशासह डिस्चार्ज करावे लागतील. त्यामुळे भारतीय मतदारांचा डाटा सुरक्षित राहील. याची जबाबदारी आमच्यावर असेल.\nनिवडणूक प्रक्रियेत सर्वात कमी खर्च भारतामध्ये होतो, असा दावा रावत यांनी केला आहे. एका मतावर ६५.२१ रुपये खर्च येतो. परंतु येथील मानकानुसार निवडणूक प्रक्रियेतील खर्च लगातार वाढत चालला आहे.\nत्यामध्ये पोलीस स्थानकात वेबकास्टींग सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे य ठिकाणी बसून कोण गडबड करत आहे याचीही माहिती मिळू शकते. व्हिडिओग्रॉफी सुरु करण्यात आली आहे. नव-नवीन ऍप्लीकेशन बनविले जात आहेत.त्यामुळे य ठिकाणी बसून कोण गडबड करत आहे याचीही माहिती मिळू शकते. व्हिडिओग्रॉफी सुरु करण्यात आली आहे. नव-नवीन ऍप्लीकेशन बनविले जात आहेत.त्यावर अतिरिक्त खर्च होत आहेत.\nएवढे होऊनही आपल्या देशात निवडणूक खर्चाचा आकडा कमी आहे. एक देश एक निवडणूक ही संकल्पना आपल्या देशात राबविली तर त्यावर खर्च कमी यईल. कारण वेगवेगळा खर्च करण्यामुळे दुसर्‍यांदा भार पडतो. पोलीसठाणे व त्यांच्यावर सुरक्षेसाठी अन्य खर्च कमी होईल.\nसर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन असा निर्णय घेतल्यास हे सर्व शक्य आहे. नाही तर काही होणार नाही. परंतु हे सारे एक होतील की नाही याबाबत आपण काही सांगू शकत नसल्याचे रावत यांनी स्पष्ट केले.\nनिवडणूक व्यवस्था स्वच्छ व्हावी व जे लोक दोषी ठरले आहे त्यांना निवडणूक लढविण्यात आजिवन प्रतिबंध घालावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.\nतर न्यायालयात आरोप सिद्ध झाल्यास त्यांना आम्ही रोखू शकतो असे रावत यांनी स्पष्ट केले. निवडणुकीमध्ये दिवसेंदिवस पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. हे धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० श��तकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-ujani-water-level-32-percent-7295", "date_download": "2018-09-22T08:10:05Z", "digest": "sha1:O4GMQVJIHSNRSSKFUWQCSMAWJTHCEUA4", "length": 16148, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, 'Ujani' water level at 32 percent | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'उजनी'ची पाणीपातळी ३२ टक्क्यांवर\n'उजनी'ची पाणीपातळी ३२ टक्क्यांवर\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nसोलापूर ः वाढते ऊन आणि पाण्याचा उपसा या दोन्हींमुळे सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. जानेवारी महिन्यात ९९ टक्‍क्‍यांपर्यंत असलेली पाणीपातळी अवघ्या तीन महिन्यांतच निम्म्याहून अधिक प्रमाणात घटली आहे. सोमवारी (ता. ९) दुपारी धरणातील पाणीपातळी ३२.७७ टक्‍क्‍यांवर पोचली होती. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोलापूर जिल्ह्याला उन्हाच्या चटक्‍यांबरोबर टंचाईच्याही झळांना तोंड देण्याची वेळ येणार आहे.\nसोलापूर ः वाढते ऊन आणि पाण्याचा उपसा या दोन्हींमुळे सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. जानेवारी महिन्यात ९९ टक्‍क्‍यांपर्यंत असलेली पाणीपातळी अवघ्या तीन महिन्यांतच निम्म्याहून अधिक प्रमाणात घटली आहे. सोमवारी (ता. ९) दुपारी धरणातील पाणीपातळी ३२.७७ टक्‍क्‍यांवर पोचली होती. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोलापूर जिल्ह्याला उन्हाच्या चटक्‍यांबरोबर टंचाईच्याही झळांना तो��ड देण्याची वेळ येणार आहे.\nसोलापूर जिल्ह्यासाठी उजनी धरणाचे स्थान महत्त्वाचे आहे. विशेषतः पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, मोहोळ आणि मंगळवेढ्याचा काही भाग या पाण्यावरच अवलंबून आहे. या धरणातून सोलापूर शहरासह जवळपास १२० हून अधिक पाणी योजनांना पुरवठा होतो. शिवाय आठमाही योजनेमुळे रब्बी, खरीप आणि आता उन्हाळी हंगामातही शेतीला धरणातून पाणी पुरवले जाते.\nगेल्याच महिन्यात २४ मार्चला शेतीसाठी उन्हाळी हंगामातील पहिली पाळी सोडण्यात आली आहे. सुमारे १५ हजार क्‍युसेक इतके पाणी त्यासाठी सोडले आहे. नियोजनानुसार आणखी एक पाळी सोडण्यात येणार आहे. पण पाण्याची सध्याची स्थिती पाहता, या एका पाळीवरच नियोजन संपवले जाण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात ३८ टक्‍क्‍यांवर असलेली पाणीपातळी या दोन-तीन दिवसांत वेगाने घटली आहे.\nसोमवारी (ता. ९) धरणामध्ये एकूण पाणीपातळी ४९३.२९५ मीटर होती. तसेच २२९९.९४ दलघमी (८१.२२ टीएमसी) इतका एकूण साठा होता. त्यापैकी ४९७.१३ दलघमी (१७.५६ टीएमसी) इतका उपयुक्त साठा होता. तर पाण्याची टक्केवारी ३२.७७ टक्के इतकी होती. सध्या उनाची तीव्रता वाढली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ४० अंश सेल्सियसच्या पुढे तापमानाचा पारा चढला आहे. येत्या काही दिवसांत ही तीव्रता जसजशी वाढेल, तशी पाणीपातळीत आणखी घट होण्याची आणि टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे आहेत.\nसोलापूर उजनी धरण धरण पाणी पंढरपूर खरीप शेती\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्राद��र्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1189", "date_download": "2018-09-22T07:27:57Z", "digest": "sha1:ODMD7P6S3E6XNHBHMCCLE3WXZ3MJU2SA", "length": 9356, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nपलूस-कडेगावमधून विश्वजीत कदम बिनविरोध\nविरोधातील सर्व आठ जणांनी माघार घेतल्याने विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे विश्वजित कदम बिनविरोध निवडून आले.\nसांगली : कमालीची उत्कंठा वाढवणार्‍या राजकीय नाट्यानंतर अर्ज माघारीसाठी शेवटची केवळ पंधरा मिनिटे बाकी असताना भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.\nयाचवेळी विरोधातील सर्व आठ जणांनी माघार घेतल्याने विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे विश्वजित कदम बिनविरोध निवडून आले.\nकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. कॉंग्रेसने पतंगरावांचे पुत्र, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली.\nविधानसभेच्या निवडणुकांना जेमतेम वर्षभराचा कालावधी उरल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन कॉंग्रेसच्या नेत्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना आणि राष्ट्रवादीने उमेदवार न देण्याचा निर्णय घेऊन कदम यांना पाठिंबा जाहीर केला होता.\nभाजपने मात्र निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. देशमुख यांनी बुधवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला होता.\nअर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कदम यांच्याविरोधात संग्रामसिंह देशमुख यांच्यासह आठ जणांचे अर्ज होते. सोमवारी दुपारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून देशमुख यांचा अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले.\nत्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता देशमुख यांच्यासह अपक्षांचे अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे कॉंग्रेसचे विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विजयसिंह देशमुख यांनी जाहीर केले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://astroninorg.blogspot.com/2016/04/join-astrotainment16-by-astron.html", "date_download": "2018-09-22T06:53:27Z", "digest": "sha1:E3774RXCOR2EITUIATDN5HV4EJGG7NGP", "length": 11612, "nlines": 40, "source_domain": "astroninorg.blogspot.com", "title": "Astron: Join Astrotainment'16 by Astron", "raw_content": "\nआकाशातल्या ग्रह ताऱ्यांचे गूढ उकलण्याचा प्रयत्न पुरातन काळापासून चालू आहे. वेदांसह जगातल्या इतरही प्राचीन वाङ्मयामधले खगोलीय संदर्भ अचूक असल्याचे आधुनिक खगोलविज्ञानाने सिद्ध केले तर मन स्तिमित होते. चंद्रावरचे माणसाचे पहिले पाउल , आवकशामध्ये विहरणारा पहिला मानव, विश्वाच्या कानाकोपऱ्याचा धांडोळा घेणारी अवकाशातली अजस्त्र हबल दुर्बीण यासारख्या महत्वाच्या टप्प्यांनंतर खगोलशास्त्राने बरीच मजल मारलेली आहे पण तरीही ग्रहताऱ्यांच्या गुढापैकी बराच भाग अजूनही शिल्लक अहे.\nविज्ञानाच्या इतर शाखांमध्ये वैज्ञानिकाला प्रयोग मांडून त्यांचा अभ्यास करणे शक्य असते परंतु खगोलशास्त्रामध्ये हे शक्य नाही. खगोलशास्त्र म्हणजे आपल्या भोवतालच्या भौतिक विश्वाचा अभ्यास, हे एक प्रचंड आणि आकर्षक आव्हान आहे. खगोलशास्त्रज्ञ एखादा प्रयोग मांडून ठेऊ शकत नाहीत किंवा खगोलविज्ञानातील एखादा प���लू बाजूला काढून फक्त त्याचाच अभ्यास सुद्धा करू शकत नाहीत. हे विश्व जसे आहे तसे संपूर्ण विचारात घेऊन त्याची निरीक्षणे घेणे शास्त्रज्ञाला भाग असते. त्यामुळे खगोलशास्त्र निरीक्षणांवर आधारित माहिती, तिचे काळजीपूर्वक विश्लेषण यांवरच आवलंबून आहे.\nखगोलशास्त्र हा एक गुंतागुंतीचा आणि न कळणारा विषय आहे असे समजण्याचे कारण नाही. भारतातल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या विषयात रस घेऊन पुढील संशोधन करण्याची गरज तर आहेच पण समाजातल्या सर्वांपर्यंत खगोलशास्त्राची निदान प्राथमिक माहिती पोहचल्यास खगोलशास्त्राकडे अधिकजण वळतील यात शंका नाही.\nखगोलशास्त्राची प्राथमिक माहिती रंजक पद्धतीने पोहचविणाऱ्या कल्पक उपक्रमांची गरज भरून काढण्यासाठी तज्ञ आणि कलावंत या दोघांनीही पुढाकार घ्यायला हवा. पुण्याजवळची जायंट मेट्रेवेव रेडीओ टेलिस्कोप (GMRT) हि जगातली सर्वात मोठ्ठी रेडीओ दुर्बीण म्हणजे खगोलप्रेमींची पंढरीच.. या दुर्बिणीचे कामकाज समजून घेणे हे अतिशय रंजक आहे. मनोरंजनातून खगोलशास्त्र, यामध्ये आकाशदर्शनाचा समावेश आवश्य करायला हवा. आकाशातले तारे जोडले कि कशी राशी आणि नक्षत्रांची चित्र तयार होतात या दुर्बिणीचे कामकाज समजून घेणे हे अतिशय रंजक आहे. मनोरंजनातून खगोलशास्त्र, यामध्ये आकाशदर्शनाचा समावेश आवश्य करायला हवा. आकाशातले तारे जोडले कि कशी राशी आणि नक्षत्रांची चित्र तयार होतात सर्व तारे ध्रुवताऱ्याभोवती का फिरतात सर्व तारे ध्रुवताऱ्याभोवती का फिरतात डोक्यावर दिसणारे तारे पाहून पृथ्वीवरचे आपले स्थान कसे ओळखू येते डोक्यावर दिसणारे तारे पाहून पृथ्वीवरचे आपले स्थान कसे ओळखू येते या प्रश्नांची उत्तरे चकितच करून टाकतात. ग्रीक पुराणामधल्या राशी-नक्षत्रांच्या कथा आणि भारतातील कथा या रंजक तर आहेतच पण त्यांच्यामुळे ताऱ्यांच्या जागा लक्षात ठेवणे अतिशय सोप्पे होऊन जाते. टेलिस्कोप मधून शानिभोवतालचे कडे प्रत्यक्ष बघताना डोळ्यांचे पारणे फिटते. चंद्रावरची विवरे बघताना डोळे दिपून जातात. गुरुवरती वादळामुळे तयार झालेले पट्टे आणि त्याचे नैसर्गिक उपग्रह बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो आणि साध्या डोळ्यांनी ढगासारख्या दिसणाऱ्या आकाशातल्या पुंजक्याची जागा टेलिस्कोप मधून पाहिल्यावर असंख्य ताऱ्यांचा पुंजका घेतो तेव्हा खरंचच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. ग्राहमालेच्या पलीकडे अनंत पसरलेल्या विश्वाची नुसती कल्पनादेखील विश्वरचनेतील मानवाचे खूजेपण जाणवून देते. एका अर्थी आपल्या जीवनविषयक दृष्टीकोनातच बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आकाशदर्शनाच्या एका च अनुभवामध्ये दडलेले असते.\nइन्फोटेन्मेन्ट आता बऱ्यापैकी रुळलेला शब्द.. त्याच धरतीवर \"ॲस्ट्रोटेन्मेंट\" का असू नये त्याच धरतीवर \"ॲस्ट्रोटेन्मेंट\" का असू नये त्यामध्ये खगोलविषयक सुंदर फिल्म्स आणि प्रेसेंटेशन्स , आकाशदर्शन , गोष्टी, प्रश्नमंजुषा असे उपक्रम राबवायला शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घ्यायला हवा. ॲस्ट्रोटेन्मेंटचा कार्यक्रम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच काहीतरी नवे देऊन जाऊ शकतो. अशा उपक्रमांची कल्पक आखणी करण्याचे आव्हान खागोलशास्त्रावर प्रेम असणाऱ्या सर्जनशील कलावंतांपुढे आहे. एवढेच नाही तर वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याच्या भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या कर्तव्याशी देखील सुसंगत आहे.\nॲस्ट्रॉन- एस एच के ट्रस्ट या संस्थेतर्फे 'ॲस्ट्रोटेन्मेंट' हे दोन दिवसांचे शिबीर प्रत्येक वर्षी मे महिन्यामध्ये आयोजित केले जाते. या वर्षी दिनांक 6 व 7 मे रोजी हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नारायणगाव जवळील खोडद येथील GMRT ला भेट, याचबरोबर आकाशदर्शनामध्ये नक्षत्रांची माहिती, दुर्बिणीद्वारे गुरु, शनि, मंगळ या ग्रहांबरोबरच तारकापुंज व द्वैती तारे बघण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एरिक डेब्लॅकमिअर या अमेरिकन अॅस्ट्रोनॉटशी बोलायची संधी या वेळी मिळणार आहे. फिल्म्स व स्लाइड-शो, तसेच विविध वैज्ञानिक उपक्रम, विशेष चर्चा, वाद-विवाद, खेळ यांचा समावेश शिबिरामध्ये करण्यात आला आहे.\nमाहिती व नोंदणीसाठी इच्छुकांनी ८८०६१०७५१० या क्रमांकावर अथवा admin@astron.org.in या ई - मेलवर संपर्क साधावा, www.astron.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=593", "date_download": "2018-09-22T07:56:26Z", "digest": "sha1:4WCLKVEALCBBBFGGRXJBS6JXLSIX32EJ", "length": 7573, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाविरोधात आरएसएसचा तिळपापड", "raw_content": "\nमुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाविरोधात आरएसएसचा तिळपापड\nमुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड इस्लामविरोधी व बेकायदेशीर\nनवी दिल्ली : मुस्���िम पर्सनल लॉ बोर्ड मुस्लिम समाजात प्रबोधन करीत असल्यामुळे आरएसएसचा तिळपापड झाला आहे. हे बोर्ड इस्लामविरोधी व बेकायदेशीर असल्याचा आरोप आरएसएसचे नेते इंद्रेशकुमार यांनी केला आहे.\nफर्स्ट पोस्टला दिलेल्या मुलाखतीत इंद्रेशकुमार यांनी हा आरोप केला आहे.मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला कुराण शरीफची मान्यता नाही. या संस्थेची स्थापना १९७५ मध्ये झाली आहे. याचा उद्देश मुस्लिमांमध्ये बेबनाव व दिशाभूल करण्याचा आहे.\nकुराण शरीफच्या अनुसार तलाकला पाप मानण्यात आले आहे. तीन तलाकवरून कुराण शरीफमध्ये कुठलाही संदर्भ नाही. ९० दिवसांच्या प्रक्रियेनंतर तलाक घेणे मुश्कील काम असल्याचे सांगितले आहे.\nतर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मुस्लिमांमध्येच बेबनाव निर्माण करत आहे व दिशाभूल करत असल्याची टीका इंद्रेशकुमार यांनी केली. महिलांना सन्मान मिळावा यासाठी त्यांनाच काही वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nएकंदरीत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या माध्यमातून सुरू असलेले प्रबोधन आरएसएसला घातक ठरू शकते म्हणून अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याची चर्चा आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्ष���मंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t1372/", "date_download": "2018-09-22T07:03:43Z", "digest": "sha1:KBMSRZUS3NB4VI5GUQEKIRFJ3TQZJF7H", "length": 11038, "nlines": 203, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-दमलेल्या बापाची ही कहाणी-1", "raw_content": "\nदमलेल्या बापाची ही कहाणी\nदमलेल्या बापाची ही कहाणी\nअग्गोबाई-ढग्गोबाई\" या अल्बममधल्या \"दूर देशी गेला बाबा\" या स्वतःच्याच गाण्याला उत्तर म्हणून वडीलांच्या भूमिकेतून \"दमलेल्या बापाची ही कहाणी तुला\" हे गाणं संदीपनी नुकतंच लिहीलेलं आहे. \"आयुष्यावर बोलू काही\" च्या ५०० व्या भागात संदीप-सलीलनी हे गाणं पहिल्यांदा सादर केलं:\nकोमेजून निजलेली एक परी राणी\nउतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी\nरोजचेच आहे सारे काही आज नाही\nमाफी कशी मागू पोरी मला तोंड नाही\nझोपेतच घेतो तुला आज मी कुशीत\nनिजेतच तरी पण येशील खुशीत\nसांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला\nदमलेल्या बापाची ही कहाणी तुला....\nना ना ना ना ना.. ना ना ना ना ना.....\nआटपाट नगरात गर्दी होती भारी\nघामाघूम राजा तरी लोकलची वारी\nरोज सकाळीच राजा निघताना बोले\nगोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले\nजमलेच नाही काल येणे मला जरी\nआज परि येणार मी वेळेतच घरी\nस्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी\nखर्‍याखुर्‍या परीसाठी गोष्टीतली परी\nमांडीन मी थकलेल्या हातांचा झुला\nदमलेल्या बापाची ही कहाणी तुला....\nना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....\nऑफिसात उशीरा मी असतो बसून\nभंडावले डोके गेले कामात बुडून\nतास-तास जातो खाल मानेने निघून\nएक-एक दिवा जातो हळूच विझून\nअशा वेळी काय सांगू काय-काय वाटे\nआठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे\nवाटते की उठूनिया तुझ्या पास यावे\nतुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे\nउगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी\nचिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी\nउधळत खिदळत बोलशील काही\nबघताना भान मला उरणार नाही\nहसूनिया उगाचच ओरडेल काही\nदुरूनच आपल्याला बघणारी आई\nतरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा\nक्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा\nसांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला\nदमलेल्या बापाची ही कहाणी तुला....\nना ना ना ना ना.. ना ना ना ना ना...\nदमल्या पायाने जेव्हा येईल जांभई\nमऊ-मऊ दूध भात भरवेल आई\nगोष्ट ऐकायला मग येशील ना अशी\nसावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी\nकुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही\nसदोदित जरी का मी तुझ्या पास नाही\nजेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला\nआईपरी वेणी फणी करतो ना तुला\nतुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा\nतोही कधी गुपचूप रडतो रे बाळा\nसांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला\nदमलेल्या बापाची या कहाणी तुला....\nना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....\nबोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात\nआणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात\nआई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा\nरांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा\nलुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं\nदूरचं पहात राहिलो फक्‍त,जवळ पहायचंच राहिलं\nअसा गेलो आहे बाळा पुरा अडकून\nहल्ली तुला झोपेतच पहातो दुरून\nअसा कसा बाबा देव लेकराला देतो\nलवकर जातो आणि उशीरानं येतो\nबालपण गेले तुझे-तुझे निसटून\nउरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून\nजरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे\nनजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे\nतुझ्या जगातून बाबा हरवेल का गं\nमोठेपणी बाबा तुला आठवेल का गं\nबाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये\nना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....\nदमलेल्या बापाची ही कहाणी\nRe: दमलेल्या बापाची ही कहाणी\nRe: दमलेल्या बापाची ही कहाणी\nRe: दमलेल्या बापाची ही कहाणी\nRe: दमलेल्या बापाची ही कहाणी\nRe: दमलेल्या बापाची ही कहाणी\nRe: दमलेल्या बापाची ही कहाणी\nRe: दमलेल्या बापाची ही कहाणी\nRe: दमलेल्या बापाची ही कहाणी\nRe: दमलेल्या बापाची ही कहाणी\nदमलेल्या बापाची ही कहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=594", "date_download": "2018-09-22T07:10:26Z", "digest": "sha1:U4NMH2GGL3NVAKONRUXYEY47J35FDCFC", "length": 9052, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "न्यायाधिशांच्या निवडीवर प्रश्‍न", "raw_content": "\nनवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून देशातील सर्वात मोठ्या न्यायालयात न्यायाधिशांच्या निवडीबाबत करण्यात आलेली सिफारस वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.\n३३ वकिलांना न्यायाधिश बनविण्यासाठी कॉलेजियमच्या सिफारसीवरून परिवारवाद तसेच वशीलेबाजीचा आरोप लावण्यात आला आहे. या संदर्भात प्रधानमंत्री कार्यालयाला अनेक तक्रारी पाठविण्यात आल्या आहेत.\nसांगितेले जात आहे की, यातील किमान ११ वकील उच्च व सर्वोच्य न्यायालयातील निवृत न्यायाधिशंाचे जवळचे नातेवाईक आहेत किंवा सहयोगी आहेत.\nतक्रारीत सर्वोच्च न्यायालयातील वर्तमान न्यायाधिशांचे साळू, ��ुसर्‍या न्यायाधिशांच्या जवळील संबंधीच्या व्यतिरिक्त वर्तमान व माजी न्यायाधिशांच्या मुलांचा व पुतन्यांचा समावेश आहे. सन २०१६ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने अशा ३० वकिलांच्या नावाची सिफारस केली होती. यावरून बार असोशिएशनतर्फे तक्रारही करण्यात आली होती.\nयानंतर तत्कालिन सरन्यायाधिश ठाकूर यांनी ११ वकिलंाची उमेदवारी रद्द करून १९ नावाला सहमती दर्शविली होती. तेव्हा आबीच्या चौकशीत ही बाब सत्य आढळून आली होती. केंद्र सरकार या प्रकरणात राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या सिफारसींची प्रतीक्षा करत आहे.\nकॉजेजियमच्या सिफारसींवर लागलेल्या आरोपामुळे या यादीत अनु जाती, जमाती व अल्पसंख्याकांना मिळत असलेल्या कमी प्रतिनिधित्वावरून प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत.\nआरोप लावण्यात आला आहे की, कॉलेजियमच्या सिफारसींमध्ये उच्च जातीची अधिक नावे आहेत. सर्वोच्च कायदेमंडळात न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी तपशिलवार विचार विमर्श तसेच उमेदवारांचे मूल्ल्यांकन करण्याची एक पारदर्शक यंत्रणा तयार करण्यास सरकारच्या प्रयत्नांना अजूनही यश आलेले नाही. ही यंत्रणा तयार करण्यासाठी एमओपी म्हणजे मेमोरंडम ऑफ प्रोसिजर बाधा बनत आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/other-sports/shooter-asma-parveen-gold-medal/articleshow/65772614.cms", "date_download": "2018-09-22T08:20:04Z", "digest": "sha1:QVR4WPHGTWC7XP6W36GXHOQE36UUBZDH", "length": 8177, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "other sports News: shooter asma parveen gold medal - नेमबाज आस्मा परवीनला सुवर्णपदक | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nनेमबाज आस्मा परवीनला सुवर्णपदक\nऔरंगाबाद : राष्ट्रीय क्रॉसबो शुटिंग स्पर्धेत औरंगाबादच्या डॉ. आस्मा परवीन सय्यद हिने सांघिक व वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटाकावले. या कामगिरीमुळे आस्माची वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वर्ल्ड कम नेमबाजी स्पर्धा रशियात होणार आहे. या स्पर्धेत आस्माला ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.\nमिळवा अन्य खेळ बातम्या(other sports News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nother sports News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदिल्लीत मुसळधार पाऊस; पारा घसरला\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\nअन्य खेळ याा सुपरहिट\nबजरंगने सरकारविरुद्ध शड्डू ठोकला\n'अर्जुन पुरस्कारा'मुळं बळ मिळालं: राही सरनोबत\nपहिल्या दिवशीपाच नवीन विक्रम\nमेरीने घटवले चार तासांत वजन\nविजेत्या खेळाडूंना ‘शिपाया’ची नोकरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1नेमबाज आस्मा परवीनला सुवर्णपदक...\n3फेडरर, नदालचा ऋणी आहे......\n5फेडरर, नदालचा ऋणी आहे......\n7नवव्या दिवशी नेमबाजीत पदक नाही...\n8वरुण, जान्हवी यांना विजेतेप��...\n10राहुल द्रविड यांच्याशीबोलल्याने फायदा : विहारी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/fire", "date_download": "2018-09-22T07:32:20Z", "digest": "sha1:IVKMSPP3DOGXXAOTNUTBVDUBW5BLW4GP", "length": 9245, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "FIRE Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nअंधेरितील मित्तल इस्टेटमध्ये आग ; एकाचा मृत्यू\nऑनलाईन टीम / मुंबई : अंधेरितील येथील प्रिंटीग प्रेसमध्ये गुरूवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत होरपळून एकाचा मृत्यू झाला आहे. आगीचे नेमके कारण अद्यपा अस्पष्ट आहे. प्रदीप विर्श्वकर्मा असे या आगीत मृत्यू झालेल्या कर्मचाऱयाचे नाव असून गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. आगीची माहिती हाती येताच अग्निशमन दलाचे 4 बंब आणि 4 वॉटर ...Full Article\nमुंबईत गोरेगावातील गोदामात आग\nऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील गोरेगाव भागात इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाडय़ा आणि 6 पाण्याचे टँकर घटनास्थळी आहेत. आतमध्ये अडकलेल्या 15 ...Full Article\nकमला मिल्स आग; ‘वन अबव्ह’चा तिसरा मालक अभिजित मानकरला अटक\nऑनलाईन टीम / मुंबई : लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील इमारतीला लागलेल्या आग प्रकरणी पोलिसांनी ‘वन अबव्ह’ पबचा तिसरा मालक अभिजित मानकर यांना पोलिसांनी अटक केली. तत्पूर्वी बुधवारी ...Full Article\nमुंबईत पुन्हा अग्नीतांडव, रे रोड परिसरातील गोदामे जळून खाक\nऑनलाईन टीम /मुंबई : सोमवारी सत्र न्यायालयाच्या तिसऱया मजल्यावर लागलेली आगीची घटना ताजी असतानाच आता रे रोड परिसरातील एका वेल्डिंगच्या दुकानाला रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीमुळे सुमारे सात दुकाने ...Full Article\nमुंबईत अग्नितांडव ; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू\nऑनलाईन टीम / मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवाच्या आठवणी ताज्या असतानाच बुधवारी रात्री पुन्हा एकदा भीषण आगीचे तांडव पाहायला मिळाले. अंधेरीमधील मरोळ परिसरातील मैमून इमारतीला बुधवारी रात्री दोनच्या ...Full Article\nकमला मील्स अग्नीतांडव ; मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल\nऑनलाईन टीम / मुंबई : कमला मिल कंपाऊंडमध्ये मोजोस पबला आग लागल्यानंतर होरपळून 15 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी झालेत. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...Full Article\nकमला मिल कंपाऊंडमध्ये भीषण आग ; 14 जणांचा मृ���्यू\nऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील एका इमारतीच्या तिसऱया मजल्यावर गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला असून 12 ...Full Article\nमुंबईत अग्नितांडवात 12 जणांचा होरपळून मृत्यू\nफरसाण दुकानाला भीषण आग : साकीनाका येथील दुर्घटना प्रतिनिधी/ मुंबई साकीनाका खैराणी रोड परिसरातील नागरिक गाढ झोपेत असताना येथील भानू फरसाणच्या दुकानाला सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची ...Full Article\nनागपूरमध्ये दोन फॅक्टरी आगीत जळून खाक\nऑनलाईन टीम / नागपूर : नागपूरमध्ये कापसी गावातील नवीन नगरातील लाकडाच्या फॅक्टरीला आग लागली आहे. आग भीषण असल्याने या आगीत आतापर्यंत दोन फॅक्टरी जळूक खाक झाल्या आहेत. योगेश पटेल ...Full Article\nपोर्तुगाल-स्पेनच्या जंगलांमध्ये वणवा, 39 ठार\nलिस्बन पोर्तुगालच्या जंगलांमध्ये पेटलेल्या वणव्यामुळे मागील 24 तासांमध्ये 36 जणांचा मृत्यू झाला. तर शेजारच्या स्पेनमध्ये देखील वणवा ओफेलिया वादळामुळे वणवा भडकल्याने 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला. स्थिती पाहता पोर्तुगालमध्ये ...Full Article\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kher.org/blog/chettinad-curry/", "date_download": "2018-09-22T07:03:19Z", "digest": "sha1:75ZLM2TGAIIMOWINGDEXX3M5NCJBG2E4", "length": 6609, "nlines": 67, "source_domain": "kher.org", "title": "दक्षिणेकडचे खवय्येगिरी -3 चिकन चेट्टीनाड करी – Aditya Kher", "raw_content": "\nदक्षिणेकडचे खवय्येगिरी -3 चिकन चेट्टीनाड करी\nचिकन अतिशय व्हर्सटाईल जिन्नस आहे – हजार���ंनी रेशीप्या असतील. पण जेव्हा चिकन + नारळाच्या दुधाला, खमंग मसाल्याची जोड मिळते तेव्हा चेट्टीनाड करी नावाचा स्वर्गीय पदार्थ तयार होतो.\nखवय्येगिरीच्या आधीच्या पोस्ट सारखीच(दक्षिणेकडची खव्वयेगिरी–१, दक्षिणेकडची खव्वयेगिरी–२), ही रेशिपी सुद्धा अगदी पारम्पारिक – दक्षिणेतल्या चेट्टेनाड (तमिळनाडूचा किनारपट्टीचा भाग)भागातील आहे. करायला थोडी वेळखाऊ आणि किंचित किचकट आहे पण श्रमाचे सार्थक करणारी आहे.\n१. १ किलो चिकन तुकडे करून (मी ब्रेस्ट घेतले होते)\n२, १ मोठा लाल कांदा – अगदी बारीक चिरून\n३. २ मध्यम टोमेटो – बारीक चिरून\n४. १०-१२ कढीपत्त्याची ताजी पाने\n५. नारळाचे कपभर घट्ट दुध\n६. मीठ – चवीनुसार\n७. हळद – फोडणीसाठी\n८. फ़ोडणीसाठी तेल – ५ ते ६ टे.स्पू.\n९. आले-लसूण पेस्ट – छोट्या लिंबाएव्हढी\n१०. चेत्तेनाड मसाला – कृती खालील प्रमाणे\nखालील जिन्नस जाड बुडाच्या कढईत, मंद आचेवर एखादा मिनिट भाजून घ्यावे(करपता कामा नयेत पण छान सुवास सुटला पाहिजे). कढईतुन बाजूला काढावे.\nजिन्नस गार झाल्या नंतर मिक्सर मध्ये वस्त्रगाळ दळून घ्यावे.\n१/२ टे.स्पू. काळी मिरे\n१. चिकन रात्रभर मीठ, चिमुट-भर गरम मसाला, तिखट, हळद आणि पाउण-एक कप दह्यात मेरीनेट करावे.\n२. पातेल्यात तेल घेऊन कढीपत्ता आणि चिरलेला कांदा टाकून, कांदा गुलाबी होईस्तोवर परतावा – एखादा मिनिट.\n३. परतलेल्या कांद्यात आले-लसूण पेस्ट घालून एखादा मिनिट अजून परतावे.\n४. मेरीनेट केलेले चिकनचे तुकडे वरील मिश्रणात घालून ५-७ मिनिट मोठ्या आचेवर परतावे. चिकन व्यवस्थीत हलवावे.\n५. मिश्रणाला बाजुने तेल सुटले की चीकनची आच मध्यम करून मीठ(मेरीनेट मध्ये मीठ असतेच – त्या अंदाजाने वरुन घालावे 🙂 ), चिरलेला टोमेटो घालून ५-७ मिनिट परतावे.\n६. नंतर नारळाचे दुध घालून साधारण १२-१४ मिनिट शिजवावे. मिश्रण मध्ये-मध्ये हलवत राहावे (किंवा घाई असेल तर कुकरची एखादी शिटी काढावी )\n७. सर्वात शेवटी चेत्तेनाड मसाला घालून ३-५ मिनिट शिजवावे.\n८. ग्यास बंद करावा आणि करी वाढण्या आधी १५-२० मिनिट मुरु द्यावी\nसंपूर्ण कृतीत कुठेही पाणी घालायची गरज नाही – कांदा, टोमेटो, चिकन इ. ला पाणी सुटते, शिवाय नारळाचे दुध असतेच.\nमला वाटते – सगळी मजा ताजा दळलेला मसाला, ताजे नारळाचे दुध आणि मंद आचेवर शिजवणे ह्यात आहे.\nफोटो काढायच्या आधीच करी संपली त्यामुळे पुढच्या वेळेस करीन तेव��हा आठवणीने येथे लावीन 🙂 असो, ट्राय करा आणि नक्की कळवा.\nTurkey Trot 10K’13 » « श्री हनुमान वडवानल स्तोत्रम्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2018-09-22T07:49:38Z", "digest": "sha1:HTWTQ62IKKWO6VU5RNDZDCBTVLNZWM3U", "length": 15656, "nlines": 460, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारत - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ९० उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९० उपवर्ग आहेत.\n► भारत सूची‎ (१ क, १ प)\n► अंदमान आणि निकोबार‎ (२ क, १३ प)\n► अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह‎ (१ क, १ प)\n► भारतातील अणुविद्युत केंद्रे‎ (३ प)\n► भारतातील अभयारण्ये‎ (२ क, २५ प)\n► भारताची अर्थव्यवस्था‎ (७ क, २२ प)\n► भारतातील आयोग‎ (१ क, ३ प)\n► भारताचा इतिहास‎ (३१ क, ११५ प)\n► भारतातील इमारती व वास्तू‎ (९ क, २ प)\n► भारतातील कंपन्या‎ (११ क, १३ प)\n► भारतातील कररचना‎ (१ क, १५ प)\n► भारतीय कला‎ (५ क, ३ प)\n► भारतामधील कामगार चळवळी‎ (२ क)\n► भारतातील कायदे‎ (४ क, ४६ प)\n► भारतातील किल्ले‎ (८ क, ३२ प)\n► भारतीय क्रिकेट‎ (२० क, १९ प)\n► भारतातील खिंडी‎ (२ प)\n► भारतीय खेळ‎ (२ क, ४ प)\n► भारतीय ग्रँडमास्टर‎ (९ प)\n► भारतातील जनगणना‎ (२ प)\n► भारतीय टपाल सेवा‎ (३ प)\n► भारतीय तत्त्वज्ञान‎ (१ क, ४ प)\n► भारतातील तारांकित होटेले‎ (३ क)\n► भारतातील दूरचित्रवाणी वाहिन्या‎ (२ क, १ सं.)\n► भारतातील धर्म‎ (२ क, १ प)\n► भारतातील धबधबे‎ (१६ क, ३ प)\n► भारतातील धरणे‎ (५ क, ८१ प)\n► भारतीय धर्म‎ (६ क, ७ प)\n► भारतामधील नाट्यसंस्था‎ (१ क)\n► भारतीय लोकांच्या नामसूची‎ (१ प)\n► भारतामधील नियतकालिके‎ (३ प)\n► भारतीय न्यायव्यवस्था‎ (४ क, २ प)\n► भारताचे परराष्ट्रीय संबंध‎ (५ क, ६ प)\n► भारतातील पर्यटन‎ (४ क, २ प)\n► भारतीय पुरस्कार‎ (५ क, २२ प)\n► प्रसार भारती‎ (१ क, ३ प)\n► भारतातील प्रांत‎ (१ क, ३ प)\n► भारतीय फुटबॉल क्लब‎ (२ क, ९ प)\n► भारतातील बंदरे‎ (१ क, ५ प)\n► भारत सरकार‎ (१९ क, ३३ प)\n► भारतातीय भ्रष्टाचाराचे आरोपी‎ (रिकामे)\n► भारतातील आंतर-राज्य तंटे‎ (२ प)\n► भारतातील क्रिकेट स्पर्धा‎ (३ क, ८ प)\n► भारतातील खेळ‎ (५ क, ३ प)\n► भारतातील गावे‎ (४ क, १ प)\n► भारतातील जागतिक वारसा स्थाने‎ (३१ प)\n► भारतातील धार्मिक स्थळे‎ (८ क)\n► भारतातील पुतळे‎ (५ प)\n► भारतातील प्रतिष्ठाने‎ (१ प)\n► भारतातील भ्रष्टाचार प्रकरणे‎ (३ प)\n► भारतातील शहरे व नगरे‎ (१ प)\n► भारतातील सर्वेक्षणे‎ (१ प)\n► भारतातील सार्वजनिक सुट्ट्या‎ (१ क, ८ प)\n► भारतामधील खेळ‎ (३ प)\n► ��ारतीय चळवळी‎ (६ क, २ प)\n► भारतीय प्रतिवार्षिक दिनपालन‎ (४ क, ५ प)\n► भारतीय सम्राट‎ (१ क, ६ प)\n► भारतामधील भाषा‎ (१५ क, ४६ प)\n► भारताचा भूगोल‎ (८ क, ८ प)\n► भारतामधील भूकंप‎ (१ क)\n► भारताची भौगोलिक रचना‎ (५ क, २ प)\n► भारतामधील मंदिरे‎ (५ क, १ प)\n► भारतातील मशिदी‎ (१ प)\n► भारतातील राजकारण‎ (१४ क, ४१ प)\n► भारतीय राजधानी शहर‎ (रिकामे)\n► भारतातील राष्ट्रीय उद्याने‎ (६४ प)\n► भारताची राष्ट्रीय प्रतीके‎ (२ क, २ प)\n► भारतातील राष्ट्रीय मानके‎ (१ क)\n► भारतातील लेणी‎ (४ क, १ प)\n► भारतामधील वाहतूक‎ (७ क, १ प)\n► भारतातील वित्तसंस्था‎ (५१ प)\n► भारतविद्या‎ (१ क)\n► भारतामधील वृत्तपत्रे‎ (३ क, १५ प)\n► भारतीय व्यक्ती‎ (११ क, १९ प)\n► भारतातील शहरे‎ (३३ क, १० प)\n► भारतामधील संघटना‎ (४ क, २ प)\n► भारतातील संरक्षित जैविक क्षेत्रे‎ (३ प)\n► भारतातील संरक्षित वनक्षेत्रे‎ (६ प)\n► भारतीय संविधान‎ (१० प)\n► भारतातील संशोधन‎ (१ क, १ प)\n► भारतीय संस्कृती‎ (१९ क, ६१ प)\n► भारतीय संस्था‎ (६ क, ७ प)\n► भारतातील शैक्षणिक संस्था‎ (९ क, १२ प, १ सं.)\n► भारतीय समाज‎ (११ क, १० प)\n► सम्राट अशोक‎ (१ क, १६ प)\n► भारत साचे‎ (६ प)\n► भारतीय मार्गक्रमण साचे‎ (४ क, ४६ प)\n► भारतीय साहित्य‎ (४ क, ८ प)\n► भारताचे सैन्य‎ (१२ क, २७ प)\n► भारतीय सैन्य‎ (३ प)\nएकूण ५५ पैकी खालील ५५ पाने या वर्गात आहेत.\nअमेरिकेतील भारतीय वंशाचे लोक\nइ.स. २०१७ मध्ये भारत\nखपानुसार भारतीय वृत्तपत्रांची यादी\nभारतीय नोबेल पारितोषिक विजेते\nभारतीय महिला फुटबॉल संघ\nभारताच्या राजदूतांचे संपर्क कार्यालय, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया\nभारतातील बोलीभाषांची राज्यनिहाय यादी\nसर क्रीक सीमारेषा वाद\nसर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)\nया वर्गात फक्त खालील संचिका आहे.\nसंयुक्त राष्ट्र सदस्य देश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी १७:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/marathi-news-lasur-station-news-loot-crime-99164", "date_download": "2018-09-22T07:53:54Z", "digest": "sha1:VFOA7KZLBYWHPAHHOCQBPWLECEPEXDZL", "length": 14453, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news lasur station news loot crime व्यापाऱ्याला मारहाण करून साडेपाच लाखांचा ऐवज लुटला | eSakal", "raw_content": "\nव्यापाऱ्याला मार��ाण करून साडेपाच लाखांचा ऐवज लुटला\nबुधवार, 21 फेब्रुवारी 2018\nलासूर स्टेशन - लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील आडत व्यापारी विनोद जाजू यांच्या राहत्या घरी मंगळवारी (ता.२०) पहाटे दोन चोरट्यांनी मारहाण करून १३ तोळे सोने व एक लाख रुपये रक्‍कम असा एकूण पाच लाख साठ हजारांचा ऐवज लुटला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले विनोद जाजू यांच्यासह त्यांची पत्नी सुषमा यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nलासूर स्टेशन - लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील आडत व्यापारी विनोद जाजू यांच्या राहत्या घरी मंगळवारी (ता.२०) पहाटे दोन चोरट्यांनी मारहाण करून १३ तोळे सोने व एक लाख रुपये रक्‍कम असा एकूण पाच लाख साठ हजारांचा ऐवज लुटला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले विनोद जाजू यांच्यासह त्यांची पत्नी सुषमा यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nआडत व्यापारी विनोद गुलबाचंद जाजू यांच्या घरात मंगळवारी पहाटे गच्चीवरून दोन चोरट्यांनी प्रवेश केला, विनोद यांच्या पत्नी सुषमा जाजू या वेळी जाग्या झाल्या. समोर तोंड बांधलेले दोन चोर दिसल्याने त्या घाबरल्या, या वेळी आरडाओरड केल्यास मारून टाकण्याची धमकी चोरट्यांनी दिली. त्यामुळे घाबरलेल्या सुषमा जाजू यांनी त्यांच्या अंगावरील पोत, हातातील बांगड्या, अंगठी चोरट्यांच्या स्वाधीन केले. तितक्‍यात विनोद जाजू यांना जाग येताच चोरट्यांनी धारदार शस्त्राने त्यांच्या कानावर वार केला, त्यात जाजू जखमी झाले. त्यानंतर अंगठी, बांगड्या व पोत घेऊनही समाधान न झाल्याने चोरट्यांनी सुषमा जाजू यांना सोबत घेऊन घरातील कपाट, स्वयंपाकघर व अन्य ठिकाणची पाहणी केली. या वेळी त्यांना एक लाख रुपये कपाटात दिसले. ही रक्‍कम घेतल्यानंतर चोरटे ‘आम्ही बाहेर जाईपर्यंत आरडाओरड केल्यास ठार मारू’ अशी धमकी देत तेथून पसार झाले. सकाळी सहा वाजता ही माहिती गावात पसरली.\nव्यापाऱ्यांकडून सावंगी चौकात रास्ता रोको\nव्यापाऱ्यांनी पोलिसांच्या निषेधार्थ बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून नागपूर-मुंबई महामार्गावरील सावंगी चौकात रास्ता रोको केला. तब्बल तीन ते चार तास रास्ता रोको आंदोलन सुरू ठेवल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रभारी पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपविभागीय ��ोलिस अधिकारी सुनील लांजेवार, उपजिल्हाधिकारी संदीपान सानप, सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्यासह मोठा पोलिसांचा बंदोबस्त होता.\nतीन महिन्यांतील सहावी घटना\nया जबरी चोरीच्या घटनेने ग्रामस्थ, व्यापारी संतप्त झाले असून तीन महिन्यांत आतापर्यंत दरोडा, चोरीची ही सहावी घटना आहे. एकाही घटनेतील आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नसून ग्रामस्थांमध्ये यामुळे नाराजी आहे.\nश्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nअकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा...\nपुण्यात येताय जरा जपून, हे रस्ते आहेत बंद\nपुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर शनिवार (ता.21) पासूनच वाहतूकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे. पुणे महापालिकेजवळील शिवाजी...\n...तर देशमुख यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन, स्वाभिमानीचा ईशारा\nआटपाडी - माणगंगा सहकारी साखर कारखान्याने गेल्या दोन हंगामातील ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत. ती द्यावीत या मागणीसाठी सोमवार (ता.24)...\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nएटापल्ली : माओवाद्यांची पोस्टर, बॅनर आढळले\nएटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरातील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी पोस्टर व बॅनर लावून पार्टी स्थापनेचा चौदावा वर्धापन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Dye-hair-touched-So-murder/", "date_download": "2018-09-22T07:50:11Z", "digest": "sha1:Q5PGQY6F2DX7UYFYDR3OFWRCW3LX3VEG", "length": 7145, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कलप केलेल्या केसांना हात लावला म्हणून हत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कलप केलेल्या केसांना हात लावला म्हणून हत्या\nकलप केलेल्या केसांना हात लावला म्हणून हत्या\nकलप केलेल्या केसांना हात लावण्याचा प्रयत्न केल्याच्या रागातून 23 वर्षी तरुणाने चाकूने सपासप वार करुन 25 वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी गोवंडीच्या बैंगनवाडी परिसरात घडली. भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे गोवंडीमध्ये एकच खळबळ उडाली आणि पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली. हत्येनंतर मारेकर्‍याचा शोध घेत असलेल्या गुन्हे शाखेने परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना घाटकोपरच्या छेडानगरातून त्याच्या मुसक्या आवळून गुन्ह्याची उकल केली आहे.\nगोवंडीच्या बैंगनवाडीत असलेल्या कमला रामण नगरात राहात असलेला मोहम्मद हुसेन शेख (25) हा तरुण नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी घराजवळ उभा होता. चारच्या सुमारास कुमैलरजा सय्यद उर्फ शाहरुख (23) हा तेथे पोहोचला. शाहरुखने डोक्यावरचे केस कलप केले असल्याने उत्सुकतेपोटी हुसेनने विचारणा करत त्याच्या केसांना हात लावण्याचा प्रयत्न केला. केसाला हात लाऊ नको असे बजावत शाहरुखने हुसेनसोबत वाद घातला. वाद विकोपाला जाताच शाहरुखने रागाच्या भरात हुसेनवर चाकूने हल्ला चढवला. हुसेनच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर आणि पाठीवर सपासप वार करुन शाहरुखने तेथून पळ काढला.\nभररस्त्यात करण्यात आलेल्या या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हुसेनला कुटूंबियांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. हल्ल्याची माहिती मिळताच गोवंडी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. हुसेनचे वडील अब्दुल (55) यांच्या तक्रारीवरुन गोवंडी पोलिसांनी आरोपी शाहरुख विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला.\nहत्याकांडामूळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरत असल्याने गुन्हे शाखा कक्ष सहाचे प्रमुख पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, महेश तोरसकर, पोलीस हवालदार जयवंत सकपाळ आणि काळे, तसेच पोलीस नाईक सावंत, पोलीस शिपाई चौधरी यांच्या पथकाने खबर्‍यांच्या मदतीने आरोपी शाह��ुखचा माग काढण्यास सुरुवात केली. हत्येनंतर तो मोटारसायकलने नवी मुंबईला पसार झाल्याची माहिती या पथकांना मिळाली. त्यानुसार शाहरुखचा शोध सुरु असताना तो लोकमान्य टिळक टर्मिनन्सवरुन परराज्यात पसार होणार असल्याचे पोलिसांना समजले.\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Emergency-vacant-seats/", "date_download": "2018-09-22T07:07:11Z", "digest": "sha1:K5FJMTG3LBOEJU6WKE7OWTIYO3FUIM4D", "length": 4951, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शासकीय रिक्त जागा तातडीने भरा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शासकीय रिक्त जागा तातडीने भरा\nशासकीय रिक्त जागा तातडीने भरा\nराज्यात भरती अभावी शासकीय अधिकार्‍यांवर कामाचा ताण पडत आहे. एका कर्मचार्‍याला पाचजणांचे अतिरिक्त काम करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग. दि. कुलथे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.\nते म्हणाले, दरवर्षी 3 टक्के पदे रिक्त होत आहेत. शासनाने गेल्या अनेक वर्षापासून रिक्त पदे भरलेली नाहीत. त्यामुळे याचा ताण हा शासकीय कर्मचार्‍यांवर पडत आहे. सध्या एक कर्मचार्‍याला पाच जणांचे काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. सध्या 1 लाख 80 हजार पदे रिक्त आहेत. शासनाने 72 हजार पदे भरणार, अशी घोषणा केलेली आहे. परंतु त्यावर अंमलबजावणी केलेली नाही. त्याचबरोबर नियुक्तीचे वयही वाढविले आहे. खुल्या जागांसाठी 38 व मागासवर्गीयांसाठी 43 अशी वयोमर्यादा केली आहे. त्यामुळे नोकरीस लागलेला कर्मचारी लवकरच निवृत्त होत असतो. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर दरवर्षी भरती झाल्यास अन्य कर्मचार्‍यांवरील कामाचा ताणही हलका होणार आहे. राज्यातील कर्मचार्‍यांच्या तक्रारी वाढत आहेत. यासंदर्भात वारंवार मुख्यमंत्र्यांशी आम्ही महासंघाच्यावतीन��� चर्चा केलेली आहे. परंतु आम्हाला आश्‍वासनाशिवाय काहीही मिळालेले नाही. त्यामुळे तातडीने रिक्त जागा भरण्यासाठी आम्ही आग्रह धरणार असल्याचे ते म्हणाले.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Shivsena-April-Fool-agitation-against-BJP-in-satara/", "date_download": "2018-09-22T07:04:27Z", "digest": "sha1:L4K3GYXJFMJEAJNQU2447FGFABD4IX4N", "length": 5463, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : शिवसेनेचे भाजपविरोधात एप्रिल फूल आंदोलन (व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : शिवसेनेचे भाजपविरोधात एप्रिल फूल आंदोलन (व्हिडिओ)\nसातारा : शिवसेनेचे भाजपविरोधात एप्रिल फूल आंदोलन (व्हिडिओ)\nआज एप्रिल महिन्याचा पहिला दिवस. सोशल मिडियावर सर्वत्र एप्रिल फूलचे संदेश पाहायला मिळत आहेत. मात्र कराडमध्ये शिवसेनेने भाजपविरोधात अनोखे पध्दतीने एप्रिल फूल आंदोलन करत भाजपचा निषेध केला. शिवसेनेचे कराड दक्षिण तालुकाप्रमुख शशिकांत हापसे, जिल्हा महिला संघटक छायाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कराडमध्ये आज (रविवार दि. १ एप्रिल) दुपारी २ च्या सुमारास शेकडो शिवसैनिकांनी एकत्र येत भाजपाविरोधात आंदोलन केले. भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.\nभाजपाने सत्तेत येण्यापूर्वी देशातील नागरिकांना अनेक आश्वासने दिेली होती. परदेशातील काळा पैसा देशात परत आणणार, राम मंदिर उभारणार, प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर १५ लाख जमा करणार, शेतकरी कर्जमुक्त होणार यासह अनेक घोषणा भाजप सरकारने केल्या होत्या. मात्र गेल्या चार वर्षात भाजपासरकारकडून केवळ घोषणाबाजी केली जात आहे. लोकांच्या माथी केवळ थापा मारल्या जात आहेत, असा आरोप करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे शिवसेना आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.\nयुवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ; युवकाला ५ वर्षांची शिक्षा\nदत्ता जाधववर खंडणीचा गुन्हा\nलग्‍नानंतर वर्‍हाडी मंडळींमध्ये राडा\nलाईट चमकली अन् दत्ताची दहशतच मोडीत निघाली\nदेशाचा कारभार संविधान विरोधी : बी. जे. कोळसे - पाटील\nडॉ. मायी, डॉ. पटेल यांना ‘रयत’चे पुरस्कार जाहीर\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/story-of-the-week/avn/articleshow/52211187.cms", "date_download": "2018-09-22T08:20:22Z", "digest": "sha1:LICY6WIVN5CYVNTPUB6VS2FDROU3D4PK", "length": 8174, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "story of the week News: avn - ‘अवनि’मध्ये वाढदिवस | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nश्रीमती निर्मला चुन्नीलाल ओसवाल यांचा वाढदिवस अवनि संस्थेतील मुला-मुलींना नवीन ड्रेस व अल्पोपहार देऊन साजरा केला. प्रत्येकवेळी त्यांचा वाढदिवस अशा प्रकारचे विविध सामाजिक संस्थांना मदत करत साजरा केला जातो. - चंदू ओसवाल\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nstory of the week News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदिल्लीत मुसळधार पाऊस; पारा घसरला\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\nआठवड्यातील सर्वोत्तम बातमी याा सुपरहिट\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nगुद्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nपत��नीचे बहिणीसोबत संबंध; पतीची पोलिसांत तक्रार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2भीक मागणाऱ्या मुलांचा प्रश्न सोडवा...\n9कोथरूडमध्ये अल्पशा पावसामुळे साठले पाणी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%88", "date_download": "2018-09-22T07:09:08Z", "digest": "sha1:3EHBM6WV3RB5NUJIQRFSWXKUF43ZED6X", "length": 5642, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुलाम मुस्तफा जटोई - विकिपीडिया", "raw_content": "\nगुलाम मुस्तफा जटोई (उर्दू: غلام مصطفی جتوئی ; रोमन लिपी: Ghulam Mustafa Jatoi ;) (ऑगस्ट १४, इ.स. १९३१ - नोव्हेंबर २०, इ.स. २००९) हा पाकिस्तानी राजकारणी व ६ ऑगस्ट, इ.स. १९९० ते ६ नोव्हेंबर, इ.स. १९९० या कालखंडादरम्यान अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. इ.स. १९७३ ते इ.स. १९७७ या काळात तो सिंध प्रांताच्या मुख्यमंत्रीपदीदेखील होता.\nस्टोरी ऑफ पाकिस्तान - गुलाम मुस्तफा जटोई यांच्याविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)\nलियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी · राजा परवेझ अश्रफ · नवाझ शरीफ · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)\nइ.स. १९३१ मधील जन्म\nइ.स. २००९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १६:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1209/", "date_download": "2018-09-22T07:03:19Z", "digest": "sha1:AVXXCT25QOSZZTU73G4JUZCOXZJ6BM6O", "length": 6028, "nlines": 185, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेमाचे गीत......", "raw_content": "\nकवी : हितेश राणे ( myself )\nकाव्यसंग्रह: प्रेम कल्पिता मानसी\nकविता : गीत प्रेमाचे\nधीर धर पकडू नको\nहे तूच मान्य कर\nअरे अरे थांब ज़रा\nछेडू नको असं मला\nजवळ का गं येत नाहीस\nमिठीत माझ्या आलीस की\nचंद्राला तू दिसणार नाहीस...\nतुझं माझं प्रेम पाहून\nछळ त्याने सुरु केला\nमला ओलं करून गेला\nमीच तो ढग ज्याने\nओले झाले अंग तर\nचांदणी घरी चुघली लावेल\nतूच तर म्हटलं होतं\nढगाला उत आला आहे\nप्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला\nकसं काय रे मिळतं\nगोड बोलणं शिकलो मी\nप्रेमाच्या मग लहरी माझ्या\nनिघतात शब्द होउन.... निघतात शब्द होउन....\nगोड बोलणं शिकलो मी\nप्रेमाच्या मग लहरी माझ्या\nनिघतात शब्द होउन.... निघतात शब्द होउन....\nओले झाले अंग तर\nचांदणी घरी चुघली लावेल\nप्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला\nकसं काय रे मिळतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://aviobilet.com/mr/world/Europe/BY", "date_download": "2018-09-22T07:35:52Z", "digest": "sha1:NUKLJQPLIGGUQ3QGIX57I3V23FY4VIWR", "length": 4495, "nlines": 180, "source_domain": "aviobilet.com", "title": "पर्यंत कमी दरातील उड्डाणे बेलारूस - बेलारूस उड्डाणे घेणारे हवाई परिवहन तिकीट बुकिंग - aviobilet.com", "raw_content": "\nQuestionsमेलिंग यादी साठी साइन अप करा\nउड्डाणे कार भाड्याने हॉटेल्स\nहाँटेलमध्ये BYRent a Car मध्ये BYपहा मध्ये BYजाण्यासाठी मध्ये BYBar & Restaurant मध्ये BYक्रीडा मध्ये BY\n1 प्रौढ इकॉनॉमी क्लास तिकीट दर\nमिन्स्क (MSQ) → मॉस्को (VKO)\nएक चांगला ऑफर आढळले नाही एक शोध करून पहा\nरीगा (RIX) → मिन्स्क (MSQ)\nसोफीया (SOF) → मिन्स्क (MSQ)\nवारणा (VAR) → मिन्स्क (MSQ)\nएक चांगला ऑफर आढळले नाही एक शोध करून पहा\nगंतव्य: जागतिक » युरोप » Belarus\nमेलिंग यादी साठी साइन अप करा\nकॉपीराइट © 2015. Elitaire लिमिटेड - सर्व हक्क राखीव\nआमच्या मोफत वृत्तपत्र मिळवा\nआपण सर्वोत्तम ऑफर प्राप्त होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/seo-is-this-normal.html", "date_download": "2018-09-22T07:29:23Z", "digest": "sha1:X3Z4BNVWJG6DBFQTLP2S22Y57CF7YY3M", "length": 14346, "nlines": 59, "source_domain": "marathifacebook.com", "title": "SEO is this normal? - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82-3/", "date_download": "2018-09-22T06:47:22Z", "digest": "sha1:DVMHY5TRGKIOVA324LLO3HWMBLSWKJX7", "length": 6879, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन\nमुंबई – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध ठरलेल्या “आभाळमाया’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अक्का अर्थात शुभांगी जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज पहाटे झोपेमध्ये असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.\nमराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या भूमिकांना न्याय देणाऱ्या शुभांगी जोशी यांनी अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. “आभाळमाया’ असो किंवा “काहे दिया परदेस’ यासारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी दर्जेदार अभिनय साकारला होता.\nदरम्यान, सध्या कलर्स वाहिनीवरील “कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेत त्या जिजीची भूमिका करत होत्या. त्यांची ही भूमिकाही अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली होती. मात्र त्यांच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरल्याचे पाहायला मिळत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहोमगार्डची वाहनचालकांवर ‘पोलीसगिरी’\nबिटकॉईन व्यवहार प्रकरणी 42 कोटींची मालमत्ता जप्त\nयुजीसी 8 नोव्हेंबरलाही सर्जिकल स्ट्राईक दिन साजरा करणार का\nअमेरिकेला रशियापेक्षा चीनकडून अधिक धोका – पॉम्पिओ\nघटनेच्या 370 व्या कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nराष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नाही मग पाठिंबा घेतला कशाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9F/", "date_download": "2018-09-22T07:10:06Z", "digest": "sha1:EH7KR425RHNS2366SUET5UWWTTDSZ4PH", "length": 6322, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…म्हणून एकता कपूर होतीये ट्रोल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n…म्हणून एकता कपूर होतीये ट्रोल\nपेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढीमुळे सध्या संपूर्ण देशात सरकारविषयी संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, टीव्ही क्वीन एकता कपूरने आता वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर आपले मत मांडले आहे. ज्यामुळे ती सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एकताने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीचा संबंध लॉँग ड्राइव्ह आणि कपल्सशी जोडला आहे. ज्यामुळे तिची ट्विटरवर खिल्ली उडविली जात आहे.\nयूजर्स तिच्या या वक्तव्याला वायफळ म्हणून संबोधत आहेत. एका यूजरने तर हेदेखील लिहिले की, एकता स्टेजवर पेट्रोल पिऊन गेली होती काय तर काही यूजर्सनी एकताच्या या वक्तव्याचा संंबंध थेट तिच्या टीव्ही शोबरोबर जोडला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : पहा ‘ब्राव्हो’च्या भन्नाट कॅचचा व्हिडीओ\nNext articleयापुढे डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवर युजर्सला ब्लॉक करता येणार नाही\nअन्‌ प्रिया प्रकाशने लगावली कानाखाली\n“ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये कतरिनाचा नवा ग्लॅमरस लुक\nVideo: अभिनेता आयुषमान खुराणा आणि नीना गुप्ता यांच्याशी खास चर्चा\nपहा व्हिडिओ : प्रिया प्रकाशने लगावली सह कलाकाराच्या कानाखाली\n“हेलिकॉप्टर ईला’मध्ये अजयच्या गाण्यावर काजोलाचा तडका\n“ठग्ज…’मध्ये फातिमा चालवणार धनुष्यबाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/3466-priest-fighting-among-them-in-temple", "date_download": "2018-09-22T07:25:27Z", "digest": "sha1:V4QQUZ6QHMADRIXCZPIDB6RFL2EDXPNC", "length": 5902, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "भक्तांच्या समोर साधूंची फाईट; घटना सीसीटीव्हीत कैद - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभक्तांच्या समोर साधूंची फाईट; घटना सीसीटीव्हीत कैद\nमथुराच्या बनारसमधील जगप्रसिद्ध राधा राणी मंदिरात दोन साधू एकमेकांसोबत भिडले. यामुळे एकच खळबळ उडाली. मंदिरात काही कारणावरून या साधूंमध्ये वाद झाला. त्यानंतर भक्तांसमोरच या साधूंमध्ये हाणामारी झाली.\nही सगळी घटना मंदिरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मंदिरातील भक्तांनी यावेळी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, ते कोणाचेच ऐकत नव्हते. अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही साधूंना ताब्यात घेतलं.\nVideo: घाटकोपर इमारत दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज 'जय महाराष्ट्र'च्या हाती\nतिच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद\nभरदिवसा गोळ्या झाडून केली हत्या; हत्येची थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद\nया चोरट्यांची बाईक चोरी झालीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद\nभिंवडीत केनपार्क हॉटेलमध्ये गोळीबार; तरुणी गंभीर जखमी\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/tag/economic-crisis/", "date_download": "2018-09-22T07:10:35Z", "digest": "sha1:RNNTNYUQMD2VC5JI4ZRKIMJ4KC6LQEYN", "length": 1709, "nlines": 27, "source_domain": "rightangles.in", "title": "economic crisis | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nधरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय\nसध्या ज्या अवघड अवस्थेत हे सरकार अडकलय ते पाहून कॅच २२ या प्रसिद्ध हॉलीवूडपटाची आठवण येते. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेतील वायुदलातील वैमानिकांसमोर उभ्या ठाकलेल्या एका पेचा वर हा सिनेमा बेतला आहे. मरण जवळपास निश्चित आहे अशा वायुदलाच्या एका मोहिमेतून वैमानिकांस सहभागी व्हायचे नसेल तर एकच मार्ग आहे. आपण मानसिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-09-22T07:00:21Z", "digest": "sha1:GX3VGY5E6YQOYXJ5NISGGD4SAVJCDWHV", "length": 11598, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जामनेर आवारातील मोजणी पूर्ण करण्यासाठी २६ मार्चपर्यंत तूर खरेदी बंद | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजामनेर आवारातील मोजणी पूर्ण करण्यासाठी २६ मार्चपर्यंत तूर खरेदी बंद\nजामनेर | प्रतिनिधी : बाजार समिती आवारात सध्या तुरखरेदी करण्यासाठी जवळपास १५० ट्रॅक्टर उभे असुन या शनिवार पर्यंत तुरीची मोजणी पूर्ण होईल त्यानंतरच नविन मालाची खरेदी केली जाईल. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांनी तुर्त २६ मार्च पर्यंत बाजार समिती आवारात तूर खरेदीसाठी आणू नये . २७ मार्च पासुन त्यांनी माल आणावा असा निर्णय शेतकी संघाने घेतला असल्याची माहिती शेतकी संघ अध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर यांनी जामनेर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.\nया वेळी कृउबा सभापती तुकाराम निकम, उपसभापती बाबुराव गवळी, डॉ. सुरेश मन्साराम पाटील उपस्थित होते.\nबावीस्कर पुढे म्हणाले की, तुर खरेदीसाठी आवक वाढली असुन नाफेडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. यासाठी हमालाची संख्या वाढविण्यात आली असुन बारदान ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.\nतुरीचा साठा करण्यासाठी गोडाऊनची व्यवस्था करण्यात आली असुन तुर मोजणीसाठी दररोज चार काटे कार्यरत आहेत. रविवारीसुध्दा खरेदी करण्याचे काम सुरु असुन आता पर्यंत जवळपास दिड ��जार क्विंटल तुर खरेदी आपण केली आहे. परंतु अजुनही बाजार समिती आवारात सुमारे दिडशे ट्रॅक्टर उभे आहेत.\nही मोजणी झाल्याशिवाय पुढच्या येणार्‍या मालाची मोजणी करता येणार नाही दिडशे ट्रॅक्टरची मोजणी जवळपास २६ मार्च पर्यंत पुर्ण होईल तो पर्यंत नविन येणार्‍या वाहनांना इतके दिवस थांबावे लागेल.\nत्यांना ६/७ दिवस विनाकारण ताटकळत बसावे लागेल व शेतकर्‍यांनाच इतके दिवसाचा भाड्याने ट्रॅक्टर आणल्यास भाडे भरावे लागेल म्हणुन त्यांचा त्रास व वेळ वाचविण्यासाठी नविन तुर घेऊन येणार्‍या वाहनांना २६ मार्च पर्यंत प्रवेश देण्यात येणार नाही त्यांना २७ मार्च पासुन प्रवेश मिळेल.\nतरी शेतकर्‍यांनी २७ मार्च पासुन तुर खरेदीसाठी आणावी काही शेतकरी आवारातच व्यापार्‍यांना तुर विकतात व हीच तुर संबंधीत व्यापारी शेतकर्‍यांचे उतारे दाखवुन विकतो याला आळा बसावा यासाठी ही लवकरच कठोर उपाय करु असेही शेतकी संघ अध्यक्ष चंद्रकांत बावीस्कार यांनी सांगितले.\nPrevious articleपारोळा येथील लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयास ग्रामस्थांनी ठोकले कुलुप ; खुर्चीला हार\nNext articleमनपाचा ६२८ कोटीचा अर्थसंकल्प – ३४ कोटी ३० लाखाची वाढ ; स्थायी समितीच्या सभेत मंजूर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-20/", "date_download": "2018-09-22T07:02:23Z", "digest": "sha1:DYRKM3OZH6R4UCCGBCV6OGBGQXHG3AXS", "length": 11458, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मैत्री : जगण्यातला आनंद...मैत्री : जगण्यातला आनंद.../ Jalgaon- latest Marathi news trends, breaking news. Jalgaon, | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमैत्री : जगण्यातला आनंद…\nअस म्हणतात, ‘मैत्री’ ही नेहमी गोड असावी जीवनात तिला कशाची तोड नसावी सुखात ती हसावी आणि दु:खात ती रडावी पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.\nअस का म्हटले जात असेल. आपल्याकडे इतकी सारी नात्यात गुंफलेली माणसे असतांना सुध्दा मित्र-मैत्रिण का हवे असतात कारण मैत्री हे मनाचे आपल्या हालचालींचे दिलखुलासपणे व्यक्त होणार्‍या आपल्या भावनांचे स्थानक आहे.\nएक व्यक्ती एकटा जगात कोठेही फिरू शकतो, हिंडू शकतो परंतु मनसोक्त पणे हिंडावयाचे असेल तर त्याला हवे असते ते मैत्रीतल्या व्यक्तीची साथ.\nमित्र-मैत्रिणी समवेत असतील तर व्यक्ती मनमुरादपणे एखाद्या गोष्टीचा आनंद लुटू शकतो. मैत्री ही जगण्यातला आनंद असतो. आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या सर्वांचा आवडीचा जिव्हाळ्याचा एक मित्र बनला आहे. तो आपल्याला शिकवतो, हसवतो, रडवतो, गुणगुणायला लावतो. तो आपल्याला आपल्या सर्व मित्र-मैत्रिणी, नाते संबंधातील व्यक्ती तसेच इतर व्यक्ती समवेत संभाषण करून देण्याचे काम करतो. होय हा आज अबालवृध्दांपासून सर्वांचाच आपल्या प्रत्येकाचा मित्र बनला आहे. तो म्हणजे आपला भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल.\nमोबाईल हा आपला असा मित्र आहे की, त्यामुळे आपल्याला विशाल अशा जगातील माहितीचे ज्ञान अवगत करून देत असतो. तसेच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टेलीग्राम, अशा विविध सोशल नेटवर्किंग साईटसच्या माध्यमातून आपल्याला हाच आपला मित्र आपल्या मित्र-मैत्रीणीच्या आयुष्यातील त्यांनी आपल्या समवेत शेअर केलेल्या त्यांचे स्टेटसच्या माध्यमातून त्यांची सद्यस्थिती सांगत असतो.\nहाच आपला मित्र आपल्याला पुस्तकांचे भांडार, शॉपिंग मॉल्स, बँक, होटेल, रेल्वे, बस, ट्रॅव्हल्स असे विविध सुविधा पुरवित असतो. म्हणजेच आपली आर्थिक असो वा कुठलीही मोठी समस्या चुटकीसरशी सोडविण्याचे काम हाच आपला मित्र करत असतो.\n‘फ्रेंडशिप’डे ला इंग्रजी प्रथेनुसार अनेक मित्र-मैत्रिणी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधून साजरे करतात. परंतु त्यापेक्षा ज्या गोष्टींची आपल्या फ्रेंडसला गरजेची आहे, आवश्यकता आहे अथवा उपयोगाची आहे. अशी वस्ती अशी गोष्ट देवून साजरा केला तर तो फ्रेंडशिप डे जरा जास्त आठवणीत राहिल व सार्थकी लागेल.\nPrevious articleमैत्री आदर्श ठरावी….\nNext articleरंग मैत्रीचे, आयुष्याच्या सोबतीचे….\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2018-09-22T07:01:17Z", "digest": "sha1:NUERN4DIOREF4OE4A6JZ233VFQLR3HB6", "length": 18583, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोरियन एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोरियन एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू\nउत्तर व दक्षिण कोरिया यांच्यातील हाडवैर जगजाहीर आहे. मात्र, आता ते एकत्र येण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यांच्या एकत्रीकरणात काही मूलभूत अडचणी आहेत. त्या समजून घेतल्याशिवाय आजचा प्रवास कसा व का अडचणीचा आहे, हे अजिबात समजणार नाही.\nराजकारणात काहीही अशक्‍य नाही. कालचे शत्रू आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसतात तर कालचे मित्र राष्ट्रं बघताबघता एकमेकांचे शत्रू होतात. सन 1950 पासून एकमेकांना सतत पाण्यात पाहणारे उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया एकत्र येत आहेत. कोरियाच्या समस्येचा उगम विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाला. 1910 साली जपानी ��म्राटांनी कोरिया गिळंकृत केला. जपानच्या ताब्यात कोरिया दुसरे महायुद्ध संपेपर्यंत होता. याच काळात कोरियात स्वातंत्र्य लढा जोरात होता. दिनांक 1 डिसेंबर 1943 रोजी कैरो येथे अमेरिका, चीन व इंग्लंड या तीन देशांची परिषद भरली होती व त्यात कोरियाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्याचे मान्य केले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर संयुक्‍त राष्ट्रसंघाने 1945 साली कोरियाच्या प्रशासनासाठी एक विश्‍वस्त मंडळ असावे अशी सूचना मांडली. याचा एक भाग म्हणजे कोरियाचे विभाजन. उत्तर कोरियाचे प्रशासन सोव्हिएत युनियनकडे तर दक्षिण कोरियाचे अमेरिकेकडे, अशी ही योजना होती. त्यानुसार 10 ऑगस्ट 1945 च्या रात्री बारा वाजता दोन्ही लष्करातील अधिकाऱ्यांनी “38 व्या समांतर रेषेला’ दोन कोरियातील सीमारेषा म्हणून मान्यता दिली. उत्तर कोरियातले जपानी सैन्य रशियाला शरण गेले तर दक्षिण कोरियातले जपानी सैन्य अमेरिकेला. ही तात्पुरती व्यवस्था होती. दुर्दैवाने तेव्हाच शीतयुद्ध सुरू झाले व ते कोरियाच्या एकत्रीकरणापर्यंत पोहोचले. सन 1948 मध्ये दोन्ही कोरियात वेगवेगळे सरकार स्थापन झाले. जून 1950 मध्ये उत्तर कोरियाच्या सैन्याने दक्षिण कोरियावर चढाई केली. हे युद्ध तब्बल तीन वर्षे चालले. यामुळे प्रश्‍न अधिकच चिघळला. सन 1953 मध्ये दोघांच्यात शस्त्रसंधी झाली. तेव्हापासून आजपर्यंत उत्तर कोरिया व दक्षिण कोरियाचे एकत्रीकरण झालेले नाही.\nउत्तर कोरियाच्या मागे चीन तर दक्षिण कोरियाच्या मागे अमेरिकेचे सामर्थ्य होते. तेव्हा जगाच्या राजकारणात एका बाजूला सोव्हिएत युनियन, दुसरीकडे अमेरिका तर तिसरीकडे चीन असा त्रिकोण होता. हा त्रिकोण भेदण्याचे ऐतिहासिक कार्य अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्‍सन यांनी केले. त्यांनी हेन्‍री किसिंजर यांना पुढे करून अमेरिका-चीनची मैत्री घडवून आणली. तेव्हापासून कोरियाच्या एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली.\nमात्र गेली काही वर्षे या दोन देशांत पुन्हा ताणतणाव निर्माण झाले आहेत. आज उत्तर कोरियाचे नेतृत्व किम जोंग उन यांच्याकडे आहे. त्यांनी अलीकडे अणुस्फोट व क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांचा धुमधडाका उडवला होता. त्यांच्यात व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जाहीर बाचाबाची झाली होती. किम यांनी “मी अमेरिकेला उद्‌ध्वस्त करेन’ अशी धम��ी दिली होती. मात्र, अगदी अलीकडे त्यांनी बरेच नरमाईचे धोरण स्वीकारले होते. एवढेच नव्हे तर पुढच्या महिन्यांत त्यांची व डोनाल्ड ट्रम्प यांची भेट ठरली आहे. या नरमाईचाच एक भाग म्हणून किम जोंग यांनी मागच्या महिन्यात दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांची गळाभेट घेतली. या शांतता भेटीची जगभर चर्चा झाली. जागतिक राजकारणाच अविचारी, हेकट, रागीट अशी प्रतिमा असलेल्या किम जोंग यांच्या कृतीचे सर्वांना आश्‍चर्य वाटत आहे. किम व मून यांच्या भेटीनंतरच्या पत्रकात कोरियन द्वीपकल्पात युद्ध न होऊ देण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. तसेच आण्विक निःशस्त्रीकरणाची प्रक्रिया सुरू करण्याचेही जाहीर केले आहे. हे सर्वच आश्‍वासक आहे.\nदोन्ही देश शांतता प्रक्रियेबाबत गंभीर आहेत व ती यशस्वी व्हावी यासाठी मनापासून प्रयत्न करतील, असे आज तरी वाटते. मात्र, कोरियाच्या एकत्रीकरणात काही अतिशय महत्त्वाचे अडथळे आहेत. एक म्हणजे उत्तर कोरियात राजेशाही आहे. उत्तर कोरियाचे विद्यमान सर्वेसर्वा किम यांचे वडीलसुद्धा कोरियाचे प्रमुख होते. एकत्रीकरण झाले तर त्यांच्या घराण्याच्या हातात असलेली सत्ता जाईल. त्याला ते तयार होतील का थोडक्‍यात उत्तर कोरियात हुकूमशाही आहे तर दक्षिण कोरियात लोकशाही शासन आहेत. अशा स्थितीत एकत्रीकरण अवघड आहे.\nदक्षिण कोरियाच्या तुलनेत उत्तर कोरिया आर्थिकदृष्ट्या फार मागासलेला आहे. अशा स्थितीत एकत्रीकरण कसे होईल दोन्ही देशांच्या आर्थिक विकासाच्या दरात प्रचंड तफावत आहे. म्हणूनच कदाचित दक्षिण कोरियातील जनता, खास करून तेथील तरुण पिढी याबद्दल फारशी उत्साही नाही. दक्षिण कोरियात 1990 च्या दशकात एकत्रीकरणाबद्दल एक जनमत चाचणी घेतली होती. तेव्हा 80 टक्के जनतेने एकत्रीकरणाच्या बाजूने कौल दिला होता. अशीच चाचणी जेव्हा 2011 साली घेण्यात आली तेव्हा फक्‍त 56 टक्के लोकांनी अनुकूलता दाखवली. शिवाय दक्षिण कोरियातील तरूण पिढीला उत्तर कोरिया एक शत्रू राष्ट्र वाटते.\nआज जशी कोरियाच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे तशीच चर्चा सन 2000 व 2007 साली झाली होती. मात्र तेव्हा हे प्रयत्न निष्फळ ठरले. आता किम यांच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरियात होऊन होऊन किती बदल होतील, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. शिवाय कोरियाचे एकत्रीकरण अमेरिकेला कितपत मान्य आहे हाही एक प्रश्‍न आहे��.\nआजच्या पूर्व आशियाची स्थिती अशी आहे की, अमेरिकेचे जपानमध्ये सुमारे 40 हजार सैन्य आहे तर दक्षिण कोरियात सुमारे 30 हजार. हा सर्व लवाजमा उत्तर कोरिया व त्याद्वारे चीनची भीती यावर उभा आहे. जर कोरियन एकत्रीकरण शक्‍य झाले तर हे सर्व मोडून पडेल व अमेरिकेचे या भागातील लष्करी अस्तित्व संपुष्टात येईल. अमेरिकेच्या प्रशांत महासागरातील हितसंबंधांच्या दृष्टीने हे अमेरिकेला कितपत आवडेल चीनला अमेरिकेचा दक्षिण कोरियातील हस्तक्षेप संपावा असे वाटते. पण जर कोरियाचे एकत्रीकरण झाले तर चीनचा उत्तर कोरियातील हस्तक्षेपाला काही समर्थन राहणार नाही. म्हणूनच चीनच्या दृष्टिकोनातून कोरियन एकत्रीकरण चिनी हितसंबंधांच्या विरोधात आहे. यातून काय निघेल हे आज कोणालाही ठामपणे सांगता येत नाही. मात्र किम यांचा दौरा ही एक सुरुवात आहे व भविष्यात अशा घटना घडण्याची शक्‍यता आहे हे नक्की. आता पुढच्या महिन्यात डोनाल्ड ट्रम्प व किम यांची सिंगापूरला भेट होणार आहे. पाहू या काय होते आहे ते\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबॉलिवुड व हॉलिवुडच्या चित्रपटांना पाकिस्तानात तात्पुरती बंदी\nNext articleट्रम्प यांनी चर्चा रद्द केल्यानंतर उत्तर कोरियाला जाग\n#HBD – तमाशापटांचा बादशहा अनंत माने\n#भाषा-भाषा: खोटं बोलताना परकीय भाषेचा आधार का घेतात\n#दृष्टीक्षेप: राजकीय नेत्यांसाठी जिभेवरचे नियंत्रण महत्त्वाचेच\n#दिशादर्शक: जिद्दीचे कष्ट… यश आपलेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF/", "date_download": "2018-09-22T06:48:03Z", "digest": "sha1:KRO4R5DYGWURLOI2ZQWWO3PVQUQ6B2Q3", "length": 7129, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिल्पा शेट्टी लवकरच रेडिओवर करणार डेब्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिल्पा शेट्टी लवकरच रेडिओवर करणार डेब्यू\nबॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी लवकरच रेडिओवर डेब्यू करणार आहे. ती महाभारतातील द्रौपदीच्या भूमिकेसाठी आपला आवाज देणार आहे. याबाबत शिल्पा शेट्टीने सांगितले की, आमच्या बालपणी आम्हाला फक्‍त बीआर चोप्रा यांची “महाभारत’ ही मालिका पाहण्याची परवानगी होती. त्यामुळे मी कायम अध्यात्मावर विश्‍वास ठेवला आहे.\nतसेच द्रौपदी हे पात्र खूपच सुंदर आणि प्रेरणादायी असून मला आ���ंद आहे की मी त्याला माझा आवाज देत आहे.\nरेडिओवर एन्ट्री करण्याच्या तयारीत असलेली शिल्पा शेट्टी म्हणाली, हे काम चित्रपटापेक्षा खूपच वेगळे आहे. यात फक्‍त डबिंग असल्याने हा अनुभव माझयासाठी नवीन ठरणार आहे. यात मी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करणार आहे. आता मला वाटते की, माझया मुलांनी माझयाकडून पांडव आणि कौरवांच्या गोष्टी ऐकाव्यात.\nदरम्यान, शिल्पा शेट्टीही खूपच अध्यात्मिक असून तिने आपल्या सहा वर्षाचा मुलगा वियानला महाकाव्य आणि पौराणिक कथांची माहिती देत आहे. तसेच शिल्पा स्वतः प्रवासाप्रसंगी कायम रेडिओ ऐकत असल्याचे तिने सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleतिसऱ्या कसोटी सामन्यासाठी जेम्स व्हिन्से इंग्लंड संघात\nबिटकॉईन व्यवहार प्रकरणी 42 कोटींची मालमत्ता जप्त\nयुजीसी 8 नोव्हेंबरलाही सर्जिकल स्ट्राईक दिन साजरा करणार का\nअमेरिकेला रशियापेक्षा चीनकडून अधिक धोका – पॉम्पिओ\nघटनेच्या 370 व्या कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nराष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नाही मग पाठिंबा घेतला कशाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-22T07:18:01Z", "digest": "sha1:73HPE7JR3QNTE6OVY3IG6ANESM6ZRGUQ", "length": 6513, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोबाईल चोरणाऱ्या तीन अट्टल चोरांना अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमोबाईल चोरणाऱ्या तीन अट्टल चोरांना अटक\nपिंपरी- पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्याच्याकडून चार मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने केली.\nसोमनाथ बाळासाहेब लबडे (वय 20, रा. भोसरी), हृषीकेश शिवाजी मोहिते (वय 20, रा. गव्हाणे वस्ती, आदिनाथ नगर गार्डन जवळ, भोसरी), गौरेश गिरीश नाईक (वय 20, रा. हुतात्मा चौक, आळंदी रोड, भोसरी) यांना अटक केली आहे. मोबाईल हिसकावून घेणारी एक टोळी शहरात सक्रीय झाली होती. तपासी पथकाला पिंपरी पोलीस ठाण्यातील एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी सोमनाथ भोसरीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सोमनाथला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हृषीकेश आणि गौरेश यांच्या मदतीने पिंपर�� पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे केल्याचे कबूल केले. तिघांनाही अटक करण्यात आली. तिघांकडून वेगवेगळ्या कंपनींचे सहा मोबाईल, एक दुचाकी असा एकूण 90 हजारांचा ऐवज जप्त केला. या कारवाईत पिंपरी पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलहुजी वस्ताद साळवे युवा प्रतिष्ठान तर्फे अण्णा भाऊ साठे जयंती साजरी\nNext articleनूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची केरळ पूरग्रस्तांना मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://tattoosartideas.com/mr/elephant-tattoo/", "date_download": "2018-09-22T07:20:41Z", "digest": "sha1:IGGPK66ASGCHH6JYFZACDQHUYAODN4UI", "length": 12028, "nlines": 72, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "हत्ती टॅटू - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nसोनिटॅटू फेब्रुवारी 26, 2017\n1 हत्ती बाजूला टॅटू एक मुलगी आकर्षक करते\nकाळी शाई डिझाइनसह तपकिरी मुली आपल्या बाजूच्या पेटीवर हत्ती टॅटू आवडतात; या टॅटू डिझाइन त्यांना मोहक आणि तेही करा\n2 एक तपकिरी शाई डिझाइनसह एलिफंट टॅटूमुळे त्यांना आकर्षक दिसतो\nमुली खांद्यावर हत्तीचे गोंदण प्रेम करतात या टॅटू डिझाइनला ते आकर्षक आणि प्रशंसनीय बनवतात\n3 हत्ती मांडी वर टॅटू एक स्त्री मोहक दिसते\nब्राऊन मुलींनी मांडीवर हात ठेवून प्रेम केले; या टॅटू डिझाइनमुळे ते आकर्षक आणि मादक दिसतात\n4 हत्ती अर्ध्या बाही वर टॅटू त्यांना उत्कृष्ट दिसेल\nमुलींनी भव्य रंगीबेरंगी डिझाइनसह अर्ध्या बाहीवर एलीफंट टॅटूवर प्रेम केले आहे\n5 एक तपकिरी शाई डिझाइनसह एलिफंट टॅटूने ते सुंदर बनवतात\nतपकिरी मुली मागे एक तपकिरी शाई डिझाइनसह हत्ती टॅटू प्रेम करतात. या टॅटूचे डिझाइन त्यांना सुंदर बनवतात\n6 हत्ती मागे टॅटू मोहक टक लावून पाहणे\nमहिला त्यांच्या मागे हत्ती टॅटू डिझाइन प्रेम; हे टॅटू डिझाइन त्यांना भव्य आणि भव्यपणे दिसत करते\n7 हत्ती मांडी वर टॅटू मुलींना एक आकर्षक स्वरूप देते\nमुली, विशेषत: एक छोटीशी झुळूक आणि लहान स्कर्ट परिधान करून त्यांच्या बाजूच्या जांभ्यावरील हत्तीला टॅटू केले जाईल जेणेकरुन पुरुषांना अधिक आकर्षक बनवता येईल.\n8 मागे हत्ती टॅटू मुलींना मध्ये उज्ज्वल देखावा आणते\nब्राऊन मुलींनी त्यांच्या मागे हत्तीच्या टॅटूवर प्रेम केले; हे टॅटू डिझाइन त्यांना मोहक दिसत ���रते\n9 एक दैवी हत्ती बनवितो पाऊल वर गोंदणे तो फडकवणे\nमुलींनी पाय ठेवण्यासाठी पाय वर आळीच्या टॅटू बनवून तिला आकर्षणाचा केंद्रबिंदू बनवा\n10 खांद्यावर हत्ती टॅटू एक स्त्री मोहक दिसते\nकाळे शाई डिझाइनसह एलिफंट टॅटूला प्रेम असणारे ब्लॅक ब्लॅक टॉप असणार्या महिला; हे टॅटू डिझाइन त्यांना आकर्षक आणि सुंदर करण्यासाठी काळा उत्कृष्ट जुळते\n11 हाताच्या अंगठ्यावरील हत्तीवरचा टॅटू नारीवादी दिसतो\nबाजूला मांडी वर सुंदर हत्ती टॅटू सारख्या मुली. हे टॅटू डिझाइन आकर्षक आहे.\n12 खांद्यावर हत्तीचे गोंदण ते गुळगुळीत दिसतात\nगुलाबी शाई डिझाइनसह खांद्यावर मुलींना हत्तीचे गोंदणे आवडतात त्यांना आकर्षक आणि मोहक दिसतात\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट झुग झुम टॅटूस डिझाइन आयडिया\nसर्वोत्तम 23 व्हाइट इंक टॅटूस डिझाइन आयडिया\nमुलींसाठी छान बटरफ्लाय टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांसाठी क्राउन टॅटू डिझाइन आयडिया\nमुलींसाठी फ्लॉवर टॅटू डिझाइन\nपुरुष आणि स्त्रियांसाठी Pokemon Tattoos Design Idea\nपुरुष आणि स्त्रियांच्या बारकोड टॅटू डिझाइन कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 फिंगर टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांना गन टॅटूस डिझाइन आयडिया\nमहिलांसाठी आदिवासी Armband टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स फिदर टॅटूस डिझाइन आइडिया\nछान अर्धविराम टॅटू इंक आयडिया\nहोकायंत्र टॅटूमुलींसाठी गोंदणेमांजरी टॅटूडोळा टॅटूमैना टटूचेरी ब्लॉसम टॅटूसूर्य टॅटूहात टॅटूडोक्याची कवटी tattoosचीर टॅटूछाती टॅटूमोर टॅटूउत्तम मित्र गोंदणेमेहंदी डिझाइनमागे टॅटूड्रॅगन गोंदक्रॉस टॅटूअर्धविराम टॅटूडायमंड टॅटूजोडपे गोंदणेगरुड टॅटूफेदर टॅटूफूल टॅटूआदिवासी टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूमान टॅटूपक्षी टॅटूबहीण टॅटूपाऊल गोंदणेबाण टॅटूचंद्र टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूगुलाब टॅटूअनंत टॅटूताज्या टॅटूपुरुषांसाठी गोंदणेस्लीव्ह टॅटूबटरफ्लाय टॅटूहत्ती टॅटूवॉटरकलर टॅटूगोंडस गोंदणटॅटू कल्पनाहार्ट टॅटूअँकर टॅटूडवले गोंदणेदेवदूत गोंदणेकमळ फ्लॉवर टॅटूहात टैटूस्वप्नवतशेर टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-pemraj-sarda-college-421489-2/", "date_download": "2018-09-22T06:47:30Z", "digest": "sha1:GUZMCRDTHCOWAPMVLU4ULD2HWV3TTPAR", "length": 9481, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यंदाचा पुरूषोत्तम करंडक ‘सारडा’ कडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयंदाचा पुरूषोत्तम करंडक ‘सारडा’ कडे\nविद्यार्थ्यांनी महाविद्यालयात मिरवणूक काढून साजरा केला जल्लोष\nनगर – महाविद्यालयीन व नाट्य क्षेत्रात मानाचा व प्रतिष्ठेचा असलेल्या पुरुषोत्तम करंडकावर नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाने आपले नाव कोरले आहे. 2 सप्टेंबरला पुण्यात झालेल्या अंतिम फेरीत सारडा महाविद्यालयाने सादर केलेल्या पीसीओफ या नाटकाने बाजी मारली. दिग्दर्शनाचे प्रथम, स्त्री अभिनय प्रथम व उत्तेजनार्थ, असे पारितोषिके पटकावित पुरुषोत्तम करंडक पटकाविला.\nशाहू करंडक महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतही पेमराज सारडा महाविद्यालयाचे सादर केलेल्या पीसीओफ व लाईफ आफ्टर ग्रीफफ या दोन एकांकिकांना अनुक्रमे सांघिक द्वितीय व तृतीय पारितोषिके मिळाली. या तीन मोठ्या प्रतिष्ठेच्या व मानाचे पारितोषिक प्रथम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविल्याबद्दल महाविद्यालयात फटाके फोडून व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून आनंद साजरा केला.\nहिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, कार्यध्यक्ष ब्रिजलाल सारडा, सचिव सुनिल रामदासी, महाविद्यालयाचे चेअरमन ऍड.अनंत फडणीस, प्राचार्या डॉ.अमरजा रेखी, प्रा.अविनाश बेडेकर, ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कु���कर्णी आदिंनी एकांकिकेमधील यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. एकांकिकेचे दिग्दर्शक विनोद गरुड यास नटश्रेष्ठ गणपतराव गोडस पारितोषिक, मोनिका बनकर हिस उत्कृष्ट स्त्री अभिनयाचे केशवराव दाते पारितोषिक, अविष्कार ठाकूर यास अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. शाहू करंडक स्पर्धेत पीसीओफ एकांकिने सांघिक द्वितीय, लाईफ आफ्टर ग्रीफफ सांघिक तृतीय, दिग्दर्शन प्रथम- दीपक लोळगे, दिग्दर्शन द्वितीय- विनोद गरुड, स्त्री अभिनय प्रथम- वैभवी तोरडे, स्त्री अभिनय द्वितीय- मोनिका बनकर, वाचिक अभिनय प्रथम- श्रद्धा डोळसे, नेपथ प्रथम- अविनाश राऊत, प्रकाश योजना प्रथम- पृथ्वीराज केदारी, संगीत प्रथम- श्रृता भाटे आदींनी वैयक्तिक पारितोषिके मिळविली.\nमहाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.रत्ना वाघमारे, प्रबंधक अशोक असेरी, उपप्राचार्य ज्ञानदेव जाधव, पर्यवेक्षक प्रा. मंगला भासले, ऍड. मेघना फडणीस, प्रा. कुलकर्णी उपस्थित होते. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे यांनी आभार मानले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनगर व भिंगारमध्ये २४ मंडळांची दहिहंडी\nPhotos : भाविनिमगाव (जिल्हा : नगर) गणपती दर्शन\nPhotos : नगर गणेश दर्शन…\nPhotos : कोपरगाव (जिल्हा – नगर) गणपती दर्शन\nशेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी\nव्याजाच्या पैशांसाठी व्यापाऱ्यास मारण्याची सुपारी\nसावेडीतील कचऱ्याचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Bhudargad-Trek-B-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:07:10Z", "digest": "sha1:7VRNHPARXWQUHWHHKSDRYCJRMPVBUVPK", "length": 11763, "nlines": 38, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Bhudargad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nभुदरगड (Bhudargad) किल्ल्याची ऊंची : 3208\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : कोल्हापूर श्रेणी : मध्यम\nहा अजुनही चांगल्या स्थितीत असलेला गड, शिलाहार राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता. त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला. थोरल्या महाराजांनी गडाची पुनर्बांधणी केली व एक प्रबळ लष्करी ठाणे बनविले. दुर्दैवाने हा गड पुन्हा अदिशहाच्या ताब्यात गेला. १६७२ मध्ये शिवाजी ���हाराजांनी तो पुन्हा जिंकून घेतला. जिंजीवरुन परत येताना, छत्रपती राजाराम महाराज या गडावर काही काळ वास्तव्यास होते.\nअठरावे शतक सरताना, परशुरामभाऊ पटवर्धनांनी हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर १० वर्षांनी करवीरकर छत्रपतींनी हा किल्ला जिंकून घेतला. १८४४ साली कोल्हापूर संस्थानात झालेल्या बंडात हया गडावरील शिंबदीने भाग घेतला होता. बाबाजी आयेरकर हा शूर गडकरी त्यावेळी होता, त्याला सुभाना निकम याने आपल्या ३०० साथीदारांसह उत्तम साथ दिली होती. इंग्रजांनी यावेळी डागलेल्या तोफांनी गडाचा मुख्य दरवाजा व तटबंदीचा भाग जमीनदोस्त झाला होता.\nपेठ शिवापूर गावातून डांबरी सडक भुदरगडावर जाते. वाटेत महादेवाचे मंदीर व त्या समोर असलेला सुबक नंदी लागतो. या मार्गाने गडावर पोहचताच उजव्या हाताला भैरवनाथाचे वेगळया धाटणीचे हेमाडपंथी मंदीर दिसते. मंदीराभोवती ओवर्‍या, कमानी व दिपमाळा आहेत.मंदीरासमोरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ व तोफ आहे.\nदेवळामागील वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो. वाडयात गडसदरेचे अवशेष आहेत. वाडयाच्या पलिकडे करवीरकर छत्रपतींनी जिर्णोध्दार केलेले पुरातन शिवमंदीर आहे. सभा मंडपात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा स्थापित केला आहे. मंदीर मुक्कामासाठी योग्य आहे.\nवाडयाजवळील पायवाटेने पुढे गेल्यावर भुदरगडचे वैभव असलेला बांधीव दुधसागर तलाव लागतो. यातील पाणी मातीच्या गुणधर्मामुळे दुधट रंगाचे झाले आहे. तलावाशेजारी भग्नावस्थेतील भवानी मंदीर मंदीरात आदिशक्ती भवानीची शस्त्रसज्ज देखणी मुर्ती आहे. तलाव उजव्या हाताला ठेवून काठाने पुढे गेल्यास अनेक समाध्या दिसतात. आणखी पुढे गेल्यावर गुहेत असलेले व गुहेच्या बाहेर सभा मंडप असलेले मंदीर लागते. मंदीरात अनेक देवतांच्या मुर्ती दिसतात. तेथुन झाडीतून मळलेल्या वाटेने उत्तरेकडे पुढे गेल्यास, आपण एका छोटया तलावाजवळ येतो. त्या ठिकाणी समाध्या आहेत. या ठिकाणी गडाची उत्तम स्थितीत असलेली उत्तर तटबंदी आहे. तटातील दगडी जिन्याने तटावर चढले असता, आपणास गड पायथ्याच्या पेठ शिवापूर गावचे सुंदर दर्शन होते.\nपुन्हा माघारी दुधसागर तलावाजवळ यायचे तलाव जेथे संपतो, तेथे डाव्या हातास श्री महादेवाचे सुबक नक्षीकाम असलेले मंदीर दिसते. पुर्वेकडच्या सरळ वाटेने पुढे गेल्यास नामशेष झालेले गडाचे प्रवेशद्वार आहे. दोन्ही बाजूनी दगड लावलेल्या वाटेने खाली उतरल्यावर एक भलीमोठी चौरस शिळा व या शिळेत कोरुन काढलेली १०० चौफूटांची खोली (पोखर धोंडी) दिसते. येथून पुन्हा माघारी आल्यावर प्रवेशद्वाराच्या बाजूला एक नंदी दिसतो. त्यासमोर जमिनीच्या पोटात खोदून काढलेले भुयार आहे. भुयाराच्या पायर्‍या उतरुन आत गेल्यावर अन्य मुर्त्यांसोबत जखुबाइची शेंदरी मुर्ती दिसते.आता आपण जागोजागी जिने असलेल्या पश्चिम तटबंदीवर चढायचे व भैरवनाथ मंदीरापर्यंत चालत जायचे. त्या ठिकाणी तटबंदीत आणखी एक बुजलेला दरवाजा दिसतोगडावर चिर्‍याच्या कोरडया पडलेल्या २ विहिरी व दोन तलाव आहेत .परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे.\n१) कोल्हापूरहून ‘गारगोटी’ला जाणार्‍या अनेक एसटी बसेस आहेत. गारगोटी वरून पाल नावाच्या गावात जायचे, अंतर साधारण ५ कि.मी आहे. तिथपर्यंत जाण्यास खाजगी वहाने मिळतात. पालपासून पेठशिवापूर साधारण अर्ध्या तासाचे अंतर आहे स्वत:चे वहान असल्यास आपण वाहन थेट भुदरगडावर घेऊन जाऊ शकतो.\n२) स्वत:चे वाहन असल्यास गारगोटी - पुष्पनगर - शिंदेवाडी मार्गे राणेवाडी मार्गे पेठशिवापूर - भुदरगड गाठता येते.\nगडावर जेवणाची व्यवस्था नाही.\nभैरवनाथ मंदीर मुक्कामासाठी योग्य आहे.\nगडावर चिर्‍याच्या कोरडया पडलेल्या २ विहिरी व दोन तलाव आहेत परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे.\nगडावर पिण्याच्या पाण्यासाठी भैरवनाथ मंदीराच्या मागे हातपंप आहे.\nगड पाहाण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे ३ ते ४ तास.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: B\nबळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort) बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) बाणकोट (Bankot)\nबारवाई (Barvai) बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) भगवंतगड (Bhagwantgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/1569", "date_download": "2018-09-22T08:22:55Z", "digest": "sha1:CRDLI3EO5QISLF3CEP7FF4W4FXSXJOIE", "length": 46973, "nlines": 315, "source_domain": "www.maayboli.com", "title": "समीर धर्माधिकारी - भाग २ (अंतिम) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /समीर धर्माधिकारी - भाग २ (अंतिम)\nसमीर धर्माधिकारी - भाग २ (अंतिम)\nमुलाखत - भाग १\nदीपाली : समीर , तू फ़िल्म्स मधे येण्या आधी एक यशस्वी मॉडेल होतास . तुला नवीन असताना टिका कारां कडून 'Model turned actor' ना नेहेमी ऐकायला मिळणारी ���िका ऐकावी लागली का \nसमीर : सुदैवाने सत्ता नंतर असं कधी झालं नाही . बाकी Model turned actors बद्दल म्हणशील तर exception is every where पूर्वी जेंव्हा ऍड फ़िल्म्स मधे मॉडेल्स ना फ़क्त ramp वर चालण्या सारखेच काम करायला लागायचं तेंव्हा models हे खरच फ़क्त दागिन्यां सारखे शोभेची निर्जिव वस्तू वाटायचे पूर्वी जेंव्हा ऍड फ़िल्म्स मधे मॉडेल्स ना फ़क्त ramp वर चालण्या सारखेच काम करायला लागायचं तेंव्हा models हे खरच फ़क्त दागिन्यां सारखे शोभेची निर्जिव वस्तू वाटायचे पण आज काल च्या ऍड फ़िल्म्स चं रुप पण बदललय , Looks बरोबर चांगला अभिनय पण पहायला मिळतो . आज कालचे models मुळीच ठोकळेबाज राहिले नाहीत असं मला वाटत . मला स्वत : ला मॉडेल आणि actor दोन्ही असल्याचा नेहेमी फ़ायदाच झालाय \nआज जे काही थोडं फ़ार यश मिळावलय त्याची सुरवात मॉडेलिंग मुळेच झाली होती , जो काही मी आज आहे त्यात माझ्या मॉडेलिंग background चा खूप मोठा वाटा आहे हे मी कधीच विसरणार नाही \nदीपाली : समीर , तू जेंव्हा एखादा चित्रपट निवडतोस तेंव्हा कुठल्या गोष्टींना महत्त्व देतोस \nतुला स्वत : ला कोणत्या actors चे चित्रपट पहायला आवडतात \nसमीर : फ़क्त एखाद्या गोष्टीला preference देतो असं म्हणू शकत नाही कारण एखादी film जेंव्हा दिसायला आणि ऐकायला चांगली वाटते तेंव्हा ते team work शिवाय शक्य नसते . त्या साठी प्रत्येक team member ची कामगिरी तितकीच महत्त्वाची असते . तरी पण मी जेंव्हा एखादी film स्वीकारतो तेंव्हा मी script, director आणि character या तीन गोष्टींना महत्त्व देतो . या तिन्ही गोष्टी एकत्र असणं फ़ार महत्त्वाचं आहे कारण एखाद्या चांगल्या गोष्टीतली characters जर weak असतील तर ती film करताना मजा येणार नाही , Characters चांगली लिहिली पण मूळ कथानकात च दम नसेल तर चांगला director सुध्दा काही करु शकणार नाही कारण एखाद्या चांगल्या गोष्टीतली characters जर weak असतील तर ती film करताना मजा येणार नाही , Characters चांगली लिहिली पण मूळ कथानकात च दम नसेल तर चांगला director सुध्दा काही करु शकणार नाही आणि अर्थात च जर कथा - characters चांगली असूनही जर director च चांगला नसेल तर चांगल्या कथेची वाट लागेल आणि अर्थात च जर कथा - characters चांगली असूनही जर director च चांगला नसेल तर चांगल्या कथेची वाट लागेल Good team + Good Story + Strong characters हे सगळे जेंव्हा एकत्र मिळते तेंव्हा ऍक्टर ला पण काम करायला मजा येते आणि प्रेक्षकांना पहाताना पण \nमला लहानपणा पासून अमितभ बच्चन , कमल हसन , संजीव कुमार यांचे चित्रपट पहायला आवडतात . मधुबाला वर तर मी खूप प्रेम करायचो , अजुनही करतो आमिर खान चा अभिनय , choice of movies अप्रतिम आहे .\nगोविंदा मला प्रचंड आवडतो जसे लोक म्हणतात की अमिताभ किंवा किंग खान एकच होऊ शकतो तसं माझं अगदी ठाम मत आहे कि गोविंदाही फ़क्त एकच होऊ शकतो \nमराठी मधे अरुण सरनाईक आवडतो .\nदीपाली : Well said, समीर पण मला सांग तुला स्वत : ला करण जोहर style मसाला चित्रपटां च्या यशा बद्दल काय वाटतं , अनेक मोठे मोठे stars केवळ अशा बॅनर मधे घुसण्या साठी पदरी पडेल तो काहीही value नसलेला role सुध्दा करण्यात धन्याता मानतात पण मला सांग तुला स्वत : ला करण जोहर style मसाला चित्रपटां च्या यशा बद्दल काय वाटतं , अनेक मोठे मोठे stars केवळ अशा बॅनर मधे घुसण्या साठी पदरी पडेल तो काहीही value नसलेला role सुध्दा करण्यात धन्याता मानतात तुला असा मोठ्या बॅनर चा चित्रपट मिळाला पण तू अत्ता सांगितलेल्या तिन्ही गोष्टी तुला weak वाटल्या तर तू नाकारशील का \nसमीर : मोठे बॅनर , Big money याचा मोह कोणाला पडत नाही मला स्वत : ला कुछ कुछ होता है पहाताना सॉलीड मजा आली होती , तसा चित्रपट मिळाला तर मी अगदी धावत जाईन मला स्वत : ला कुछ कुछ होता है पहाताना सॉलीड मजा आली होती , तसा चित्रपट मिळाला तर मी अगदी धावत जाईन पण केवळ चोप्रा - जोहर बॅनर आहे म्हणून त्यांचा प्रत्येक चित्रपट काही कुछ कुछ होता है किंवा धूम 2 सारखा असेलच असं नाही \nमाझ्या स्वत : पुरतं बोलायचं झालं , तर फ़क्त पैशा साठी म्हणून एखादं काम केलं तर त्यात काम आणि पैसा दोन्हीची मजा येत नाही . चांगल्या कामा बद्दल माणसानी अगदी हावरट असावं म्हणजे पैसे चांगले तर सगळ्यांनाच हवे असतात पण चांगले काम + चांगले पैसे असं दोन्ही असेल तर च खरी मजा येते गं \nदीपाली : Wow , अगदी पॉलीटिकली करेक्ट बोलतोस हं समीर \nदीपाली : समीर , आज काल च्या जमान्या मधे फ़िल्म्स मधे येण्या साठी अभिनया बरोबरच Well built, 6 pack abs असणं must आहे का अगदी किंग खान सारखे अभिनेतेही नव्या जमान्याच्या मागणी प्रमाणे नव्याने body sculpting वर मेहनत घेताना दिसतात अगदी किंग खान सारखे अभिनेतेही नव्या जमान्याच्या मागणी प्रमाणे नव्याने body sculpting वर मेहनत घेताना दिसतात तुला काय वाटतं , तुला जे roles मिळाले त्यात तुझ्या looks, physique चा जास्त वाटा होता कि टॅलेंट चा \n फ़क्त दिसण्याच्या जोरावर कोणीच काम देणार नाही \nदीपाली: अभिनया बरोबर ,Item songs मधे special appearance करायला आवडेल कि नाही \nसमीर : अर्थात , एकदम मजा येइल मला करायला मिळालं तर अत्ता मी produce करत असलेल्या film मधे तशी situation नाही पण पुन्हा कधी तशी situation मिळाली तर मला स्वत : ला Item song करताना screen वर पहायला खूप आवडेल ( हसत ).\nदीपाली : समीर , गेल्या वर्षी आलेल्या ' ओम शान्ति ओम ' मधे श्रेयस तळपदे चा शाह रुख ला म्हणतो कि ' मखिजा ' surname के साथ तू कभी superstar नही बन सकता . तुला काय वाटतं , खरच कपुर किंवा खान अशा surname मुळे एखाद्या actor च्या भोवतीचं वलय वाढतं का निदान इतर new comers पेक्षा त्यांचा struggle सोपा होतो का \nसमीर : हो , तसा फ़रक नक्कीच पडतो , म्हणजे जर एखाद्या new comer ला break मिळवण्या साठी दहा पायर्‍या चढाव्या लागत असतील तर याच्या सात पायर्‍या आधीच चढून झालेल्या असतात इतका फ़रक नक्कीच पडतो पण super star बनायला त्यालाही पुढच्या तीन पायर्‍या अटळ च आहेत \nशिवाय तो ' कपुर ' नुसता कपुर असून चालत नाही तर तो हिन्दी फ़िल्म्स मधल्या सुप्रसिध्द राज कपुर च्या खानदानातला कपुर असेल तरच , नाही तर त्यालाही 1 to 10 पायर्‍या चढाव्या लागतातच ( खळखळून हसत ).\nखान super stars मधे शाहरुख हा कुठलीही फ़िल्मी background नसताना अगदी शून्यातून सुरवात करून स्टार झालाय हा आदर्श सगळ्यांनी समोर ठेवावा \nआपल्या मराठीतलच पहा , मराठी लेखकां मधे ,' देशपांडे ' खूप सापडतील , पण पु . ल . देशपांडे एकच आहेत \nतसच कुठलाही कपुर काही राज कपुर होईल च असं नाही किंवा कुठलाही खान आमिर किंवा शाहरुख बनेलच असं नाही थोडक्यात संघर्ष कोणालाच चुकलेला नाही \nदीपाली : समीर , मराठीचा विषय काढलास म्हणून विचारते , हिंदी चित्रपटां मधे मराठीतून अनेक स्टार अभिनेत्री आल्या पण मराठी अभिनेत्यां मधून मात्र म्हणावे तसे super stars हिंदी सिनेमाला दिले नाहीत पण मराठी अभिनेत्यां मधून मात्र म्हणावे तसे super stars हिंदी सिनेमाला दिले नाहीत आणि तसं पहायला गेलं तर टॅलेंट ची मराठी अभिनेत्यां मधे कधीच कमी नव्हती , नाही \nपण बरेचसे मराठी अभिनेते character roles किंवा कॉमेडी करताना दिसतात Hero material value किंवा स्वत : च्या नावा वर गर्दी खेचणारे मराठी अभिनेते त्या मानाने कमी का Hero material value किंवा स्वत : च्या नावा वर गर्दी खेचणारे मराठी अभिनेते त्या मानाने कमी का तुला काय वाटतं , कुठे कमे पडतात मराठी मुलं \nसमीर : ( हसत ) तुला सांगू का दीपाली , अग आपल्या मराठी रक्ता मधे एक गुण च आहे कि आपण फ़ार लवकर सुखवस्तु बनतो . जॉब confirm झाल्यावर एकदा आणि मग थेट retirement चे पेढे द्यायचे अशी पूर्वी मराठी लोकांची एक tendency च होती खूप वेगळ्या field मधे जाऊन struggle करण्याचे वृत्ती च कमी होती ग सामान्य मराठी माणसात खूप वेगळ्या field मधे जाऊन struggle करण्याचे वृत्ती च कमी होती ग सामान्य मराठी माणसात शिवाय looks, physique अशा गोष्टीं कडेही जास्त लक्षचे द्यायची नाहीत लोक \nपण अता मात्र हळु हळु चित्रं बदलतय ग अत्ताच्या पिढीला समजलय कि इतक्या लवकर आपण सुखवस्तु झालो तर का sss ही खरं नाही अत्ताच्या पिढीला समजलय कि इतक्या लवकर आपण सुखवस्तु झालो तर का sss ही खरं नाही ( खळखळून हसत )Infact मला वाटतं कि मराठी सिनेमाचा प्रेक्षक सुध्दा बदलतोय , आज निरनिराळ्या multiplex मधे लोक मराठी सिनेमाला सुध्दा हिंदी सारखीच गर्दी करायला लागले आहेत \nहिंदी सिनेमा किंवा मराठी सिनेमा अशा कॅटॅगरीच हळु हळु कमी होत आहे . भाषेची पर्वा न करता फ़क्त चांगला subject, चांगला सिनेमा पहायला आजच्या प्रेक्षकांना आवडु लागलाय \nआपल्या मराठी सिनेमालाच हिंदी सिनेमा सारखे ग्लॅमर लवकरच पहायला मिळेल अशी आशा करायला हरकत नाही .\nअता तूच म्हणातेस तसं मायबोली वर येणार्‍या निरनिरळ्या देशातल्या लोकांचच उदाहरण घे , इतर देशां मधे राहूनही तुम्ही मराठी सिनेमा मधे ineterest घेताच ना मग तो दिवसही दूर नाही जेंव्हा मराठी सिनेमाचे सुध्दा world premiere होतील \nहिंदी मराठी दोन्ही सिनेमां मधे चांगले मराठी ऍक्टर्स तू म्हणातेस त्या 'Hero-superstar' पदावरही ही लवकरच दिसतील मी या बाबतीत नशीबवान ठरलो .. कि अत्ता पर्यंत मला जे काही roles मिळाले ते 'Hero material वाले मिळाले ( हसत )\nदीपाली : समीर , तुला हिंदी फ़िल्म्स मधे आणि मराठी film industry मधल्या work culture मधे काय फ़रक वाटला हिंदी मधले co stars मराठी पेक्षा खूप वेगळे होते का \nसमीर : आपल्या मराठी film industry मधे अगदी घरगुती वातावरण असतं गं आपला अवाका अजुन तरी खूप छोटा आहे , अगदी कमी budget मधे देखील खूप सुंदर सुंदर चित्रपट बनतात , खूप आपलं वाटतं मराठी मधे काम करताना \nअर्थात हिंदीची मजा पण वेगळीच आहे . तिथे professionalism जबरदस्तं आहे . लोक इतके professional असतात , आपलं जेवढं काम आहे ते करून आपापल्या van मधे जाऊन बसणे पसन्त करतात . मराठी सारख्या Set वर एकमेकांशी intereactions फ़ारशा होत नाहीत . तरीही माझ्या सगळ्याच co stars बरोबर काम करताना मजा आली .\nविद्या बालन बरोबर काम करण्याचा अनुभव चांगला होता . अजुनही अधून मधुन sms वर गप्पा होतात .\nआणि तुला अजुन एक नाव सांगतो , अगं ' राफ़्ता राफ़्ता ' मधे शक्ति कपुर बरोबर काम करताना काय सॉलीड धमाल आली ��्हणून सांगू I swear त्या माणसाचा sense of humour जबरदस्तं आहे I swear त्या माणसाचा sense of humour जबरदस्तं आहे सत्ता मधे अतुल कुलकर्णी , रेनकोट मधे अजय देवगण बरोबर काम करतानाचा अनुभव खूप छान होता .\nऋतुपर्ण घोष बरोबर काम करतानाचा अनुभव तर फ़ारच वेगळा ऋतु फ़क्त बंगाली किंवा English मधे बोलतो , त्याच्या set वर चं culture पण वेगळच असायचं , मजा आली मला रेनकोट करताना ऋतु फ़क्त बंगाली किंवा English मधे बोलतो , त्याच्या set वर चं culture पण वेगळच असायचं , मजा आली मला रेनकोट करताना रेनकोट च्या सेट वर दोन दिवसांच्या schedule मधे ऐश्वर्या राय ची काम करण्याची पध्दतही पहायला मिळाली , खूप professional, जबरदस्तं dedicated आहे ती .\nदीपाली : समीर , तुझ्या सध्या चालु असलेल्या projects विषयी सांगशील \nसमीर : मी आणि आप्पुनी बनवलेल्या निरोप बद्दल तर सुरवातीला सांगितलच आमच्या home production च्या पहिल्याच चित्रपटाची नुकतीच Poona International film Festival निवड केली गेली . यात एकुण आठ films निवडल्या गेल्या , त्यात ' निरोप ' ने ही स्थान मिळवलं . पंधरा आणि सोळा जानेवारीला screening shows झाले .\nनवीन कामा मधे सध्या NDTV imagine वर राजश्री productions ची ' मै तेरी परछाई हूं ' ही long running serial पण चालु आहे .\nदीपाली : समीर , एक प्रेक्षक म्हणून तुला स्वत : ला ' ये जो है जिन्दगी , मालगुडी डेज , नुक्कड अशा limited भागांच्या serials आवडतात कि सध्या चालु असलेल्या कधी न संपणार्‍या डेली सोप मालिका \nअत्ताच्या या मोठ्या serials वर्ष भर छान चालतात पण नंतर बहुतेक प्रेक्षकांना किंवा मालिका बनवणार्‍यांनाच कंटाळा येतो अर्थात तरीही प्रेक्षक या मालिका पहाणं काही सोडत ते नाहीत ( खळाखळून हसत .)\nअगदी आठ दहा वर्षं तेच तेच चालु असलं तरी प्रेक्षक वर्ग आहेच प्रेक्षक बहुदा कथानका पेक्षा त्यातल्या characters वर प्रेम करतात . अशी characters वर्षानुवर्षं चालु ठेवणे हे पण एक skill च म्हणायला पाहिजे प्रेक्षक बहुदा कथानका पेक्षा त्यातल्या characters वर प्रेम करतात . अशी characters वर्षानुवर्षं चालु ठेवणे हे पण एक skill च म्हणायला पाहिजे जोवर असे प्रेक्षक आहेत तोवर अशा serials बनणे काही थांबणार नाही हे मात्र नक्की \nदीपाली : तू अत्ता करत आहेस ती ' मै तेरी परछाई हूं ' पण long running च आहे ना \nतुला अशा मालिकां मधे अभिनय करताना monotonous वाटतं नाही का \nसमीर : तशी ही मालिका नुकतीच सुरु झाली आहे . अत्ता तरी मजा येतेय , ही माझी पहिलीच long going serial आहे , त्यामुळे monotonous वाटतं कि नाही हे अत्ताच नाही सांगू शकणार \nदीपाली : पुन्हा एकदम पॉलीटिकली करेक्ट \nसमीर ( हसत ): तू हा प्रश्न मला एक वर्षांनी विचारलास तर कदाचित मी तुला उत्तर देउ शकीन .\nदीपाली : समीर , आगामी फ़िल्म्स मधे आम्हला समीर धर्माधिकारी कुठल्या प्रकारच्या भूमिकां मधे पहायला मिळेल मराठी heros मधे सहसा कमी पहायला मिळणारा hunk look तुझ्या कडे आहे , अता home production मधे उतरला आहेस तर तुझा Hunk look कॅश करायचा काही प्लॅन आहे कि नाही , तुझ्या fans ना ( विशेषत : मुलींना ) याचं उत्तर ऐकायला आवडेल .\nसमीर : ( खळखळून हसत ) हो , नक्की आवडेल गं , पण अर्थात च चांगल्या films करत असताना . Future plans बद्दल सांगायचं तर film production मधे नक्कीच काम करायचय . चांगल्या films बनवायच्या आहेत . अभिनेता म्हणून वर्षाला एक तरी चांगली film झाली पाहिजे ज्यात मला आणि प्रेक्षकांनाही आनंद मिळाला\nदीपाली : समीर , तुझ्या येणार्या सर्व projects साठी आणि ' निरोप ' साठी पुन्हा एकदा शुभेच्छा आमच्या maayboli.com कम्युनिटी विषयी कधी ऐकलं आहेस का \nसमीर : अपर्णा कडून ऐकलं होतं . पण अजुन मी स्वत : आलो नाही मायबोली वर .\nदीपाली : एकदा तरी जरुर भेट दे मायबोलीला , आणि बाकी काही नाही वाचलेस तरी My crushes BB नक्की पहा , celibrity crushes मधे तुझं नाव बरेचदा दिसेल .\nसमीर : wow, अशी पण चर्चा चालते का , जरुर येइन मग एकदा ( हसत ). Crush list मधे माझं नाव लिहिणार्‍या मुलींना आणि माझ्या इतर fans ना मना पासून धन्यवाद \nदीपाली : समीर , समारोप करण्या पूर्वी कॉफ़ी विथ करन style rapid fire questions विचारु का \nदीपाली : ठिक आहे समीर , you all set\nसमीर : आमिर .. अर्थात \nसमीर्: सोनाली बेन्द्रे & शिल्पा शेट्टी \nदीपाली : मराठी सिनेमा मधला सर्वात सुंदर चेहरा \nसमीर : जयश्री गडकर इन Black & white \nदीपाली : हिंदी सिनेमातला सर्वात सुंदर चेहरा \nसमीर : अर्थात मधुबाला \n अता काही पर्याय असणारे प्रश्न आहेत , तुझा आवडता पर्याय तू निवडायचास .\nदीपाली:मराठी चित्रपट / हिंदी चित्रपट \nसमीर : चांगले चित्रपट \nदीपाली: मधुर भांडारकर चा आगामी / ऋतुपर्ण घोष चा आगामी \nसमीर : मधुर भांडारकर चा अगामी \nदीपाली : मॉडेलिंग कि अभिनय \nसमीर : दोन्हीची भेल पुरी किंवा रगडा पुरी म्हण हवं तर \nदीपाली : Best looking actor in today's marathi cinema, पर्याय : अंकुश चौधरी / श्रेयस तळपदे / सुबोध भावे / समीर धर्माधिकारी\nसमीर : Well, अंकुश \nदीपाली:मला वाटलं तू म्हणाशील ' समीर '\nसमीर : तो पर्याय तुम्ही सगळ्यांनी निवडा ( हसत )\nदीपाली: दादा कोंडके / लक्ष्या / अशोक सराफ़ / मकरन्द अनासपुरे / भरत जाधव\nसमीर : दादा कोंडके आणि लक्ष्या \nदीपाली: पुण्याच्या मुली कि मुंबईच्या मुली :\nसमीर : बस का , अर्थात पुण्याच्या मुली यार \nदीपाली : Great choices समीर , शेवटचा choice तर फ़ार च चांगला होता \nसमीर : अर्थात च ( खळखळून हसत \nदीपाली: बर , अता करण सारखं कॉफ़ी हॅंपर नाही पण मायबोली तर्फ़े तुला ही e-flowers\nआणि वेळात वेळ काढून दिल खुलास गप्पा मारल्या बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद \nदुसर्‍या भागाची वाट बघत होतो. छान मनमोकळी मुलाखत. हा चेहरा ओळखीचा होता, पण नाव माहित नव्हते.\nया क्षेत्रात मराठि माणुस इतका लोकप्रिय आहे, हे वाचून छान वाटले.\nकिती वेळा त्याला खळखळून हसवलेस\nदिपाली, भाग २ आणखी छान लिहिला आहेस.\nखर तर ' खो खो ' हा शब्द वापरायचा होता , जो अजुन विनोदी वाटत होता.\nया बाबतीत इंग्रजी बरं असतं, 'laughs', smiles हे रीमार्क्स कसे सहज वाटतात :))\n हा भाग फारच छान झालाय मस्त sense of humor and wit आहे की समीरकडे.. मजा आली वाचायला\nआणि काय खतरा फोटो टाकलेस ऑफिसमधे काम करायचंय गं\nडिजे,मुलाखतीचा हा भाग मस्त झालाय... मजा आली वाचायला.. आणि या गप्पांमधुन पुन्हा एकदा मनमोकळा\nकॉफि विथ दिप्स एक्दम सहि\n दुसरा भाग अजुन छान जमुन आलाय.. शेवटचा कॉफि विथ दिप्स एक्दम सहि\nमुलाखतीचा हा दुसरा भाग एकदम मस्त......... तो बाईकवरचा फोटो एकदम खत्तरनाक\nत्याला पहिल्या आणि दुसर्‍या भागाची लिंक पाठवली असशीलच तू. नुसते प्रतिसाद वाचूनच त्याला त्याचं फिमेल फॅन फॉलॉविंग (चपखल मराठी शब्द सुचला नाही) समजेल. फक्त माझा प्रतिसाद वाचला तरी बस्स् .......... :))\nचांगले प्रश्न विचारले, तशीच समीरची उत्तरेही समर्पक. छान मुलाखत.\nDJ मस्त झालीये मुलाखत .. आणि ह्या समीर धर्माधिकारी ने पण अगदी प्रॅक्टीस केल्यासारखी उत्तरं दिली आहेत ..\nपण छान वाटलं मुलाखत वाचायला ..\nआणि हो, पुणेकर मुलांना पुण्याच्या पोरीच जास्त आवडतात हे मुंबईकर उत्तर वाचून आनंद झाला ..\nमस्त झाली आहे मुलाखत.\n: Best looking actor in today's marathi cinema, पर्याय : अंकुश चौधरी / श्रेयस तळपदे / सुबोध भावे / समीर धर्माधिकारी\nसमीर : Well, अंकुश \nदीपाली:मला वाटलं तू म्हणाशील ' समीर '\nसमीर : तो पर्याय तुम्ही सगळ्यांनी निवडा ( हसत )\n<< एकदम हजरजबाबी उत्तर आहे हे\nमस्तआहे हा भाग पण, अजुन काही प्रश्न हवे होते शेवटी rapid fire मध्ये अस वाटते..\nअगदी अगदी सशल, ते पुण्याचे मुले हेच टीपीकल उत्तर देतात.... नवीन काही अपेक्षा न्हवतीच पुण्याच्या मुलाकडून. दुसरे म्हणजे बायकोला खुष करायला चांगले उत्तर.\n(मुंबईच्या मुलींना क���ठे पुण्याची मुले आवडतात ... काही अपवादात्म्क पुणे मुले आहेत\nदुसरे म्हणजे बायकोला खुष करायला चांगले उत्तर.\nमुंबईच्या मुलींना कुठे पुण्याची मुले आवडतात ... काही अपवादात्म्क पुणे मुले आहेत\n<<< lol manu.. शांत हो, असु दे कि त्याचा choice त्याला पाहिजे तसा, तेरे को क्यूं मिर्ची लगी\nबर्‍याच अपवादात्मक पुणेरी मुलां कडून बरेचदा हे उत्तर मिळालेलं दिसतय तुला :D:D, दिवे घे .\nछे ग मला कसली मिर्ची लागतेय ग... पुण्याचे लोक काही का म्हणोत ग. मुद्दा हाच की हेच टीपीकल उत्तर अपेक्षीत होते नी आंनद झाला कारण अजून'ही' मुंबईच्या मुली 'उभे' करत नाही पुण्याच्या मुलांना हेच सिद्ध झाले ह्या वाक्याने. मग हेच गुळमळीत उत्तर देणार ना पूणेरीमुलगे.\nआणि अजून मुंबई 'ओस' नाही पडली ग बाई मुलांच्या बाबतीत. अपवादात्म्क मुले ही 'मार' खावून सरळ झाली ह्या गटात मोडतात. आता 'मार' कसा खल्ला ह्या डीटेलात उगीच नको जायला.\nबरे ह्याच्यावर पुण्याचा कोणी 'विट्ठल' बाजू घेवून लढणार असेल तर लढा बाई. मला उगाच वाद नको हां.\nअसो, बरे चांगली घेतलीस मुलाखत हां.\nबरे ते नेहमीचेच दिवे लालटेन घ्या वगैरे वगैरे.\nमिरची लागली गं बरोबर.\nबाकी मुलाखत मस्त. सम्या जसा आहे तसा बरोबर पकडलायस.\nBTW अप्पिच्या तोंडून कधी ऐकलंयस का त्यांची भेट कशी झाली ते. ती अजूनही मस्त रंगवून सांगू शकेल. I am sure\nआणि हो परत एकदा कळलं ना डिजे मुंबईच्या मुली किती अतिशहाण्या, superficial असतात, स्वत:ला कोणीतरी फार मोठं समजतात ते.\nआता घ्या दिवे आणि वाद तर मुळीच नकोत.\nसमीर च्या चाहत्यांच्या भावना पोचवल्या समीर पर्यंत\nहो ग, more interesting-naughty questions अजुन भरपूर विचारायला हवे होते रॅपिड फायर मधे, काही नंतर आठवले, काही मायबोली च्या बाळबोध रुपाला शोभेनासे होते..काही दोन तासा पेक्षा जास्त वेळ होउन गेला म्हणून समीर चा जास्त अंत न पाहता आवरते घेतले:)\nऐकायलाच पाहिजे अपर्णा कडून :), समीर कडून ऐकलं होतं मागे काही तरी, एकदम फिल्मी पहला प्यार style\nकोणीच वाद घालत नाहीये .ज्याची त्याची पसंती:), पण कोणाला कोण आणि का आवडावं या मागचं कारण कशाला शोधत बसायचं उगीच\nकाय धम्माल मुलाखत घेतली आहेस गं..... मज्जा आली वाचून. माझ्या डोळ्यासमोर अगदी चित्र उभं राहिलं.\nसमीर धर्माधिकारी माझा पण अतिशय आवडता आहे.....\nमने बस्स बर का समीर धर्माधिकारी बद्दल चाल्लय ना बोलणं त्याला मुंबईच्या मुली उभे करणार नाहीत असं म्हणतेस की ���ाय त्याला मुंबईच्या मुली उभे करणार नाहीत असं म्हणतेस की काय बास की आता, दिसतय ना वरच्या कमेन्ट्स मधे\nकॉफी विथ डीजे एकदम मस्त वाटले\nकॉफी विथ डीजे एकदम मस्त वाटले. मी समीर धर्माधिकारी हे नाव ऐकुन आहे कधी बघितले नाही त्याचे काम.\nसमीरने सगळी उत्तरे एकदम व्यावसायिक कलाकारासारखी (polytically correct) दिली आहेत.\nमुलाखत वाचायला आवडली. या मुलखतीसोबतच त्याची सकाळ मधली पण मुलाखत वाचली त्यामुळे ती वाचल्यावर समजते की त्याने इथे किती दिलखुलास गप्पा मारल्यात ते.\nDeeps, छान झाली आहे ग मुलाखत. मला तर तुझ्यातला मुलाखत घेण्याचा talent एकदम आवडला. तुझा नवा पैलू दिसला. तुला त्यात करियर करायला हरकत नाही.\nमने, कोल्ह्याला द्राक्षं तर आंबट नाही न\nछान घेतली आहे मुलाखत.\nविचारलेले प्रश्न अगदी योग्य आणि त्यावर उत्तर देखील हजरजबाबी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5242266434318747963&title=Vodafone%20Mobile%20Vans%20set%20to%20join%20lakhs%20of%20Pilgrims%20to%20Pandharpur&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T07:06:35Z", "digest": "sha1:3A7SO3ZRM7E6OGVYSSPEBYLGFNCA2ROR", "length": 11098, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘व्होडाफोन’तर्फे वारकऱ्यांसाठी दोन मोबाइल व्हॅन", "raw_content": "\n‘व्होडाफोन’तर्फे वारकऱ्यांसाठी दोन मोबाइल व्हॅन\nपुणे : ‘व्होडाफोन या भारतातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीने पंढरपूरच्या आषाढी यात्रेत वारकऱ्यांना सेवा पुरविण्याची आपली दरवर्षीची योजना जाहीर केली. पुणे ते पंढरपूर अशी पायी वारी करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना ‘व्होडाफोन’च्या मोफत सेवा पुरविण्यासाठी दोन मोबाइल व्हॅन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. गेली पाच वर्षे ही सेवा पुरविणाऱ्या ‘व्होडाफोन’ची एक व्हॅन ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत व दुसरी तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत असेल,’ असे ‘व्होडाफोन’तर्फे सांगण्यात आले.\nया व्हॅनमध्ये मोफत कॉलिंगची सोय, मोबाइल फोन चार्जिंगचे पॉइंट्स, रिचार्ज व्हाउचर्स व ‘एम-पेसा’ ही पैसे ट्रान्स्फर करण्याची सेवा आदी सुविधा उपलब्ध असतील. वारकऱ्यांना वारीत असतानादेखील आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधता य���वा, हा यामागचा उद्देश आहे. पालखी मार्गावरील सर्व मुक्कामी ठिकाणी वारकऱ्यांना या सेवांचा लाभ घेता येईल. प्रत्येक व्हॅनमध्ये आठ फोन, ५० चार्जिंग पॉइंट्स ठेवण्यात येतील.\nयंदा या मोबाल व्हॅनमध्ये एलईडी स्क्रीनही उपलब्ध करून देण्यात येत आहे. या स्क्रीनवर वारकरी बातम्या, भक्तीगीते, भजने व धार्मिक चित्रपट पाहू शकतील. ‘व्होडाफोन प्ले’ या व्होडाफोनच्या मनोरंजनासाठीच्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून हे कार्यक्रम सादर करण्यात येतील. वारकऱ्यांना केवळ बातम्याच नव्हे, तर मनोरंजनाच्या सोज्वळ कार्यक्रमांचा यातून आनंद घेता येईल.\n‘व्होडाफोन’ची ही पंढरपूर यात्रेची वारी २०१३ पासून सुरू झाली. तेव्हापासून ‘व्होडाफोन’ने लाखो वारकऱ्यांना ‘व्होडाफोन मोबाइल व्हॅन’च्या माध्यमातून मोफत कॉलिंगची सुविधा दिलेली आहे. या व्हॅन्सचे उद्घाटन तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज पालख्यांच्या विश्वस्तांच्या हस्ते व ‘व्होडाफोन इंडिया’चे महाराष्ट्र-गोवा परिमंडळाचे प्रमुख आशिष चंद्रा यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.\nया उपक्रमाबद्दल बोलताना आशिष चंद्रा म्हणाले, ‘सलग सहाव्या वर्षी पंढरपूर यात्रेला जाता येणार असल्याचा ‘व्होडाफोन’ला अभिमान आहे. ही यात्रा एकमेवाद्वितीय असून, सर्व महाराष्ट्राला ती एकत्र आणते. राज्यातील कानाकोपऱ्यातील गावांमधून लाखो भाविक एकत्र येतात व ४५० किलोमीटरचे अंतर पायी चालतात, ही दरवर्षीची अद्भूत घटना आहे. ‘मोबाइल व्हॅन’च्या माध्यमातून या यात्रेला मदत करण्यास ‘व्होडाफोन’ला नेहमीच आनंद वाटतो. वारकऱ्यांना कुटुंबियांशी संवाद साधण्यात या व्हॅनचा हातभार लागतो. यंदा ‘व्होडाफोन प्ले’देखील वारकऱ्यांना त्यांच्या मुक्कामी मनोरंजनाचा आनंद देऊ शकणार आहे. २१ दिवसांच्या वारीत वारकऱ्यांना ‘व्होडाफोन’च्या एकसंध, कोणताही अडथळा नसलेल्या व विश्वासार्ह अशा नेटवर्कचा अनुभव घेता येईल. वारकऱ्यांच्या भक्तीमय मार्गाने त्यांच्यासोबत आम्ही यापुढेही असेच जात राहू.’\nTags: पुणेव्होडाफोनपंढरपूरसोलापूरआशिष चंद्राव्होडाफोन मोबाइल व्हॅनPuneVodafonePandharpurSolapurAshish ChandraVodafone Mobile Vanप्रेस रिलीज\n‘व्होडाफोन फॅनटॅस्टिक ब्रेक्स’मध्ये पुण्याचे दोघे विजेते व्होडाफोन डेटा सक्षम नेटवर्क ‘व्होडाफोन पग-अ-थॉन’ स्पर्धेत पुण्याचे दोन विजेते संत एकनाथांच���या भारूड निरूपणात श्रोते तल्लीन ‘सोलापुरात फळ सुविधा केंद्र उभारणार’\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3973", "date_download": "2018-09-22T07:33:55Z", "digest": "sha1:HYISHAAMF6G2ZOBUBXL67JOHKPONF3NB", "length": 7257, "nlines": 131, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मसाई मारा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मसाई मारा\n(आफ्रिकन सफारी) मसाईमारा - भाग ०४ : उरले सुरले इतुके सुंदर आणि नैरोबी शहर\n(आफ्रिकन सफारी) मसाईमारा - भाग ०४ : उरले सुरले इतुके सुंदर\nमसाईमारा : उरले सुरले इतुके सुंदर\nत्या आधीचे भाग :\nमसाईमारा - भाग ०१ : मसाई मारा- भाग 01 : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान\nमसाईमारा - भाग ०२ : मसाई मारा- भाग 02 : बिग फाइव आणि मसाई गांव\nRead more about (आफ्रिकन सफारी) मसाईमारा - भाग ०४ : उरले सुरले इतुके सुंदर आणि नैरोबी शहर\nमसाईमारा- भाग 02 : बिग फाइव आणि मसाई गांव\nमसाईमारा : बिग फाइव आणि मसाई गांव\n( या आधीचा भाग : मसाई मारा- भाग 01 : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान\nRead more about मसाईमारा- भाग 02 : बिग फाइव आणि मसाई गांव\nमसाई मारा- भाग 01 : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान\nमसाई मारा- भाग 01 : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान...\n( या मालिके मधील पुढचा भाग....\nमसाईमारा- भाग 02 : बिग फाइव आणि मसाई गांव\nRead more about मसाई मारा- भाग 01 : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान\nद ग्रेट रिफ्ट व्हॅली - भाग १\nकेनयाबरोबर उल्लेख होतो तो मसाई मारा या भागाचा. या देशात येणारे बहुसंख्य पर्यटक त्याच भागात\nजातात. बिग फ़ाइव्ह, म्हणजे हत्ती, गेंडा, जिराफ़, चित्ता आणि सिंह यांचे हमखास दर्शन त्या भागात\nघडते (घडवले जाते.) हरिण, पक्षी, माकडे यांना खिजगणतीत धरले जात नाही.\nकेनयात अनेक वर्षे राहूनही मला तिथे जावेसे वाटत नाही. डोळ्यासमोर सिंहाचे कुटुंब शिकारीवर ताव\nमारतय, हे बघण्याची माझी मानसिक तयारी नाही. याच कारणसाठी मी घराजवळच असलेल्या, नैरोबी\nनॅशनल पार्कमधेही आजतागायत गेलेलो नाही.\nपण मसाई माराला जायचा जो रस्ता आहे, तो रिफ़्ट व्हॅली मधून जातो. त्या रस्त्याचे मात्र मला\nRead more about द ग्रेट रिफ्ट व्हॅली - भाग १\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=20", "date_download": "2018-09-22T07:18:31Z", "digest": "sha1:3PALXPKONO5TZHTHT7UUBPSQKN6ARC62", "length": 21832, "nlines": 237, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास tourism@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nप्रश्न : शहराचे हवामान कसे आहे \nउत्तर : उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे येथील मुख्य ऋतू आहेत.\n35C-39C (95-102 F) तापमान असणारा उन्हाळा मार्च ते मे महिन्यात अनुभवण्यास मिळतो. एप्रिल-मे महिन्यात वर्षातील सर्वाधिक तापमान असते.\nशहरात जून ते सप्टेंबर या कालावधीत, साधारणतः सरासरी 772 मि.मी. पाऊस पडतो.\nनोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात येथे हिवाळा अनुभवण्यास मिळतो. या काळात दिवसाचे सरासरी तापमान 29C (84 F) असते, तर डिसेंबर- जानेवारी मध्ये रात्रीचे तापमान 10C (50 F) च्या ही खाली, म्हणजेच कधीकधी 50C-60C (42 F) पर्यंत कमी होते.\nपर्यटन स्थळे / प्रेक्षणीय स्थळे (2)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड शहरात कोणकोणती पर्यटन स्थळे / प्रेक्षणीय स्थळे आहेत\nअ.क्र. नाव पत्ता वेळ एन्ट्री फी फोन नं.\n1 दुर्गादेवी टेकडी उद्यान, निगडी से.23, अप्पुघर जवळ, निगडी स. 11 ते सा. 6 प्रौढ 10/- लहान 5/-\n2 भक्ती शक्ती शिल्पसमूह, निगडी जुना पुणे-मुंबई हायवे, से.23 निगडी स. 6 ते सा .8 नि:शुल्क\n3 अप्पुघर, निगडी से.23, प्राधिकरण, इंदिरा गांधी उद्यान, निगडी, 44 स. 12 ते रात्री 8 सुट्टीच्या दिवशी स.12 ते रात्री 9.30 प्रौढ 250/-लहान 150/- 9850841414 9890886666\n4 सायन्स पार्क ऑटो क्लस्टरच्या विरुध्द बाजूस , मोरवाडी चिंचवड स. 10 ते सा. 5 सोमवार सुट्टी प्रौढ 50/-\n5 नक्षत्र उद्यान, सेंटर, निगडी से.28, प्राधिकरण स. 6 ते 10\nसा .4 ते 8 नि:शुल्क\n6 सर्पोद्यान, संभाजी नगर संभाजी नगर एम.आय.डी.सी. चिंचवड 19 स. 11 ते 2\nदु. 3 ते 6 प्रौढ 10/-\nजी ब्लॉक, शाहूनगर, HDFC कॉलनी जवळ\nडांगे चौका जवळ, थेरगांव\nस. 6 ते साय.9 दु.12 ते सायं.7\nस. 11 ते साय.7\nदु.12 ते सायं.7 प्रौढ 10/- लहान 5/-\nप्रौढ 10/- लहान 5/-\nप्रौढ 10/- लहान 5/-\n8 वीर सावरकर उद्यान (गणेश तलाव), निगडी से.26, निगडी, प्राधिकरण निगडी 44 स. 6 ते 9\nसायं 4 ते 7 प्रौढ 10/- लहान 5/-\n9 शिवसृष्टी उद्यान, सांगवी जुनी सांगवी स. 6 ते 10\nसायं 4 ते 8 नि:शुल्क\n10 क्रांतिवीर चापेकर स्मारक चापेकर वाडा, राम मंदीराजवळ, चिंचवडगाव स. 8 ते 12\nप्रश्न : पर्यावरण विषयक पर्यटन स्थळे / उद्याने कोणती\nउत्तर : 1. दुर्गादेवी उद्यान, से. 23 जलशुध्दीकरण केंद्राजवळ, निगडी\n2. नक्षत्र उद्यान, से. 27 (अ) प्राधिकरण\n3. पर्यावरण उद्यान, टी ब्लॉक एम.आय.डी.सी, भोसरी\nप्रश्न : शहरातील ऐतिहासिक स्थळे कोणती\nउत्तर : क्रांतिवीर चापेकर बंधू वाडा, चिंचवडगाव\nपुरातन धार्मिक स्थळे (1)\nप्रश्न : शहरातील विशेष व पुरातन धार्मिक स्थळे कोणती\nअ.क्र. नाव पत्ता वेळ\n1 मोरया गोसावी समाधी मंदीर पवना नदीच्या तीरावर चिंचवड गाव स.5.30 ते रा.10.00\n2 मंगलमूर्तीवाडा गणेश पेठ चिंचवडगाव स.5.30 ते रा.10.00\n3 विठ्ठल मंदीर आकुर्डी गाव स.5.30 ते रा.10.00\n(सुमारे 450 वर्षे जुने) कुंदन हॉटेल जवळ मुंबई पुणे रस्ता आकुर्डी स.5.30 ते रा.10.00\n5 खंडोबा मंदीर आकुर्डी मेन चौक मुंबई पुणे रस्ता स.5.30 ते रा.10.00\n6 श्री कृष्ण मंदीर (इस्कॉन टेंपल), से. 29, रावेत. सर्व्हे नं. 189/3A/B, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ स.4.30 ते दु.1.00\n7 श्री कृष्ण मंदीर, निगडी सर्वे नं.43/44, भक्ती शक्ती उद्यान समोर, मुंबई-पुणे रस्ता, निगडी, स. 5.30 ते 11.30\n8 गुरुव्दारा वाल्हेकरवाडी पुणे-33, आकुर्डी रेल्वे स्टेशन समोर स. 4.00 ते रात्री 10.00\n9 वैष्णोदेवी सी ब्लॉक,10, विष्णू डॉक्टर जवळ, पिंपरीगाव स. 6.00 ते दु. 2.00\nशहरालगतची विशेष व धार्मिक स्थळे (1)\nप्रश्न : शहरालगतची विशेष व धार्मिक स्थळे कोणती आहेत\nउत्तर : 1.संत ज्ञानेश्वर समाधी स्थळ, आळंदी (पिंपरी-चिंचवड पासून 15.3 कि.मी.)\n2.संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान, देहू (पिंपरी-चिंचवड पासून 12 कि.मी.)\n3.संत तुकाराम महाराज यांचे गाथामंदीर, देहू (पिंपरी-चिंचवड पासून 12.5 कि.मी.)\n4.भंडारा डोंगर, देहू (पिंपरी-चिंचवड पासून 14.5 कि.मी.)\n5.प्राचीन लेण्या व शंकराचे मंदीर, घोराडेश्वर (पिंपरी-चिंचवड पासून 15कि.मी.)\n6.लोणावळा (पिंपरी-चिंचवड पासून 47.9 कि.मी.)\n7.खंडाळा (पिंपरी-चिंचवड पासून 50.8 कि.मी.)\n8.कार्ला लेणी (पिंपरी-चिंचवड पासून 38.7 कि.मी.)\nप्रश्न : शहरातील महत्वाची शैक्षणिक केंद्रे कोणती\nउत्तर : 1.डी. वाय. पाटील इंजिनिअरींग कॉलेज, आकुर्डी\n2.डी. वाय. प���टील मेडीकल कॉलेज, पिंपरी\n3.पिंपरी चिंचवड इंजिनिअरींग कॉलेज, निगडी प्राधिकरण\n4.राजर्षी शाहू महाराज इंजिनिअरींग कॉलेज, वाकड\n5.इंदिरा इन्सीट्युट ऑफ मॅनेजमेंट, वाकड\n6.बालाजी लॉ कॉलेज, वाकड\n8.नॉव्हेल इन्सीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट निगडी.\n9.इन्सीट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च, MIDC चिंचवड (IBMR)\n10.औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था इन्सीट्युट ऑफ इंड्रस्टियल अँड कंम्पुटर मॅनेजमेंट अँड रिसर्च (A.T.S.S. I.I.C.M.R.), चिंचवड\nअत्यावश्यक सुविधा उपलब्ध असलेली रुग्णालये (1)\nप्रश्न : शहरातील अत्यावश्यक सुविधा उपलब्ध असलेली रुग्णालये कोणती\nउत्तर : 1.महानगरपालिकेचे य़शवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी\n4.लोकमान्य हॉस्पिटल, निगडी, प्राधिकरण\n5.निरामय हॉस्पिटल, चिंचवड स्टेशन\n6.मोरया हॉस्पिटल, चिंचवड गाव\n7.जिल्हा शासकीय रुग्णालय, नवी सांगवी (औंध)\nदुरध्वनी क्र. - 9890212989\n24 तास मेडिकल शॉप (1)\nप्रश्न : 24 तास मेडिकल शॉप कोठे आहेत\nउत्तर : 1.लोकमान्य हॉस्पिटल, निगडी - (020) 27654956\n2.निरामय हॉस्पिटल, चिंचवड - (020) 27463224\nशहरातील नामांकित हॉटेल्स (1)\nप्रश्न : शहरातील नामांकित हॉटेल्स कोणती\nउत्तर : 1.सिट्रस हॉटेल, मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी\n3.बीग ट्री बाय हिलटॉन हॉटेल, चिंचवड\nदुरध्वनी क्र. – 020 -3061 ४९००\n13.हॉलीडे इन, पुणे-बैंगलोर हायवे, बाणेर.\nरेस्टॉरंट / हॉटेल्स (1)\nप्रश्न : विशेष खाद्यपदार्थ (रेस्टॉरंट / हॉटेल्स) मिळणारी शहरातील ठिकाणे कोणती\nउत्तर : गुजराती / राजस्थानी थाळी\n1.हॉटेल भोला, टेल्को रोड, चिंचवड.\n2.कलासागर, मुंबई-पुणे रस्ता, कासारवाडी.\n3.हॉटेल मयूर, चिंचवड स्टेशन, मुंबई-पुणे रस्ता, चिंचवड.\n1.हॉटेल कामिनी, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहा समोर, चिंचवड गाव.\n2.नैवेद्यम, चिंचवड स्टेशन, मुंबई-पुणे रस्ता, चिंचवड.\n4.सुहास भोजनालय, चापेकर चौक, चिंचवड गाव.\nनामांकित चित्रपट गृहे (1)\nप्रश्न : शहरातील नामांकित चित्रपट गृहे कोणती\nअ.क्र. नाव पत्ता दुरध्वनी क्र.\n1 फेम - जय गणेश व्हिजन, आकुर्डी (3 स्क्रिनस्) जय गणेश व्हिजन, ग्रेव्ह कंपनीच्यामागे, ऑल्मपीया सर्व्हीस स्टेशनच्या जवळ, आकुर्डी (020) 27442744\n2 बिग सिनेमाज, चिंचवड (4 स्क्रिनस्) प्रिमियर प्लाझा, जुना मुंबई-पुणे रोड, चिंचवड (020) 39843984, 66096565,\n3 ई-स्वेअर, विशाल पिंपरी, (3 स्क्रिनस्) पी.सी.एम.सी बिल्डींगच्या विरुध्द बाजूला , पुणे-मुंबई रोड, पिंपरी-18 020) 67310900, 67310901\nम.नपा.ची प्रेक्षागृहे / नाट्यगृहे (1)\nप्रश्न : शहरातील म.नपा.ची प्रेक्षागृहे / नाट्यगृहे कोणती\nउत्तर : 1.प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह\nपत्ताः- प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, टेल्को कंपनीच्या विरुध्द बाजूला, चिंचवड -33\n2.आचार्य अत्रे रंगमंदीर, संत तुकाराम नगर, पिंपरी\nपत्ताः- संत तुकाराम नगर, वाय.सी.एम. हॉस्पिटल जवळ, पिंपरी, 17\n3.कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी\nपत्ताः- भोसरी-पिंपरी चिंचवड, पुणे\nप्रश्न : शहरातील नामांकित मॉल कोणते\nउत्तर : 1.डी मार्ट, प्राधिकरण\nप्रश्न : शहरास भेट देणेसाठी उपलब्ध असलेली वाहतूक व्यवस्था\nउत्तर : शहरास भेट देणेसाठी बसमार्ग, रेल्वे मार्ग उपलब्ध असून हे शहर पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेस लागून आहे. शहरात येणेस पुणे येथील “लोहगांव” विमानतळ सुमारे 15-18 किमी अंतरावर आहे.\n1 पुणे स्टेशन बसस्थानक 020-26126212\n3 शिवाजीनगर बसस्थानक 020-25539455\n4 वल्लभनगर बसस्थानक 020-27420300\n5 शिवनेरी आराम बसस्थानक, वाकड\nशहरांतर्गत प्रवासासाठी PMPML ची बस सेवा उपलब्ध आहे. याबाबत अधिकतम माहिती http://www.pmpml.org/ या वेब साईटवर उपलब्ध आहे.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/mahasugran/2822-anjeer-cashew-roll", "date_download": "2018-09-22T06:48:13Z", "digest": "sha1:U2LNWP5VZHHOGTQVMJD2K2B4I6KQZVHX", "length": 5639, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अंजीर काजू रोल - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम\nअंजीर हे आरोग्यासाठी नेहमी चांगलेच ठरतात. स्वास्थ संबंधीच्या खूप साऱ्या समस्या अंजीर खाण्याने दूर होतात. अंजीर बर्फी ही सर्वांच्या आवडीचीच असते. तसेच अंजीरपासून इतरही खाद्यापदार्थ तयार केले जातात. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत अंजीर काजू रोल.\nबारीक केलेले अंजीर 1 वाटी\nकाजू पावडर 1 वाटी\nपॅनमध्ये काजू पावडर, साखर, दुध घालुन मिश्रण परतून घ्या. नंतर किंचीत खाण्याचा रंग घालुन मिश्रण एकजीव करुन घ्या. मिश्रण गार झाल्यावर त्याची पोळी लाटुन घ्या. त्याचप्रमाणे वाटलेले अंजीर, साख�� आणि दुध घालुन मिश्रण परतुन घ्या. मिश्रण गार झाल्यावर वरील प्रमाणे त्याची पोळी लाटुन घ्या. तयार काजू आणि अंजीरची पोळी एकमेकांवर ठेवुन त्याचे रोल करुन आवडीप्रमाणे कापून घ्या.\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nशेअर बाजारात मंदी, कुणाची चांदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/7784-malegaon-blast-case-court-hearing", "date_download": "2018-09-22T06:53:56Z", "digest": "sha1:IXNF6EX7A7XYNXLNNMWQM5OX7NU6KEXB", "length": 6043, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मालेगाव बॉम्बस्फोट, 10 सप्टेंबर रोजी सुनावणी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमालेगाव बॉम्बस्फोट, 10 सप्टेंबर रोजी सुनावणी\nमालेगावमधील 2008 च्या बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत आरोप निश्चित करण्याऱ्या आक्षेपांवर सुनावणी होणार आहे.\nराष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात आरोपमुक्त करावे, अशी मागणी करणारी याचिका कोर्टापुढे मांडण्यात आली होती.\nया खटल्यातील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.\nत्यानंतर या संपूर्ण खटल्याबाबतची माहिती निश्चित केली जाईल.\n28 सप्टेंबर, 2008 रोजी मालेगाव येथे बॉम्बस्फोट करण्यात आला होता.\nयामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता, तर तब्बल 80 जण जखमी झाले होते.\nबॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाने साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित आणि समीर कुलकर्णी या तिघांवर आरोप निश्चिती करण्यास नकार दिला होता.\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांना दिलासा नाहीच\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांना दिलासा नाहीच\nभुजबळांना न्यायालयाचा दिलासा, आता परवानगीशिवाय देशात कुठेही फिरता येणार\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नि���ाजन...\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Funding-for-overall-development-of-Kopargaon-taluka-will-not-be-reduced/", "date_download": "2018-09-22T07:08:18Z", "digest": "sha1:CF4Z3H3JPV2FWIXTLOXQP3EW3CXMAEPO", "length": 6423, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निधी कमी पडू देणार नाही : काळे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › निधी कमी पडू देणार नाही : काळे\nनिधी कमी पडू देणार नाही : काळे\nजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसेवकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून विकासकामांचा आराखडा तयार करावा. तालुक्यातील कोणतीही विकास कामे निधीअभावी रखडू देऊ नका. निधी कमी पडत असल्यास जिल्हा परिषद व सरकारकडून तात्काळ निधी आणायची जबाबदारी माझी असेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.\nजि. प. चांदेकसारे गटाच्या प्रभाग समितीची सभा नुकतीच जि. प. सदस्या सोनाली रोहमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते.\nकाळे म्हणाले की, उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. कोपरगाव तालुक्यात ज्या- ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे. त्या-त्या गावातील ग्रामविकास अधिकार्‍यांनी तातडीने पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव पाठवावेत. शिक्षण, आरोग्य, कृषी, बांधकाम व महिला बालकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांनी आपापसात समन्वय ठेवून विकासकामांचा पाठपुरावा करावा. त्यामुळे जनतेच्या समस्या तातडीने सुटून विकासकामांना गती मिळणार आहे. प्रत्येक अधिकार्‍यांनी बैठक घेऊन कामाची जबाबदारी निश्‍चित करावी. घरकुल, दलितवस्ती सुधार योजना, लसीकरण मोहीम नळ पाणीयोजना मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य अतिशय अभ्यासू असून अधिकार्‍यांची उडवाउडवीची उत्तरे खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा दिला.\nसोनाली रोहमारे म्हणाल्या, अधिकार्‍यांनी प्रत्येक क���माचे महत्त्व जाणून प्राधान्याने विकासकामांचे प्रस्ताव तयार करून विकासकामे मार्गी लावावीत. तयार केलेल्या विकासकामांच्या प्रस्तावाची मला माहिती द्या. त्यामुळे विकास कामांचा पाठपुरावा करणे सोपे होत असल्याचे सांगितले.\nयाप्रसंगी पं.स. सभापती अनुसया होन, पं. स. सदस्य बाळासाहेब राहाणे, राहुल रोहमारे, रोहिदास होन, प्रशांत वाबळे, बाबूराव थोरात, सचिन आव्हाड यांच्यासह प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/ultra-modern-EVMs-for-the-Lok-Sabha/", "date_download": "2018-09-22T07:58:32Z", "digest": "sha1:ZHSMYOK4KFHM5XYIJ7PBM26Q4B5YODEK", "length": 6128, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकसभेसाठी अत्याधुनिक ईव्हीएम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › लोकसभेसाठी अत्याधुनिक ईव्हीएम\nभारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी जोरात सुरु आहे. मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण, मतदार यादी बिनचूक करणे तसेच मतदान यंत्रांची जुळवाजुळव आदीसाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरु आहे. जिल्ह्यासाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक मतदान यंत्रे आणण्यासाठी महसूल व पोलिस यांचे संयुक्‍त हत्यारी पथक बेंगलोरला रवाना झाले आहे.\nयेत्या काही महिन्यांत लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला जाणार आहे. नगर जिल्ह्यात कोपरगाव व दक्षिण नगर असे दोन मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांत 3 हजार 722 मतदान केंद्र असणार आहेत. या मतदान केंद्रांवरच मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी मतदान यंत्रांची जुळवाजुळव सुरु आहे. आजमितीस जिल्हा प्रशासनाकडे सन 2006 पूर्वीची एम-1 प्रकारची 5 हजार मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. सन 2006 ते 2017 या कालावधीची एम-2 प्रकारची यंत्रे उपलब्ध नाहीत.\nआयोगाने बेंगलोर येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे अत्या���ुनिक मतदान यंत्रे वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यासाठी नवीन एम-3 प्रकारचे ईव्हीएम उपलब्ध होणार आहेत. सदर यंत्रे आणण्यासाठी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप आहेर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक रवाना झाले आहे. यामध्ये नायब तहसीलदार जयसिंग भैसाडे, अव्वल कारकून विजय धोत्रे व प्रसाद गर्जे यांच्यासह आठ हत्यारी पोलिस यांचा समावेश आहे. एम-3 प्रकारचे 8 हजार 20 बॅलेट युनिट (बीयू) तर 4 हजार 600 कंट्रोल युनिट (सीयू) बंगलोरमधून बुधवारी उशिरा नगरमध्ये दाखल होणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर यांनी सांगितले.\n24 तास पोलिसांची टेहाळणी\nबेंगलोरहून आलेले मतदान यंत्रे केडगाव येथील गोदामात ठेवली जाणार आहेत. त्यासाठी या गोदामाची डागडुगी सुरु आहे. या गोदामात मतदान यंत्रे ठेवली गेल्यानंतर या गोदामाभोवती व आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. या गोदामाला 24 तास एक पोलिस अधिकारी व तीन सशस्त्र पोलिसांचा पाहारा असणार आहे.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/bjp-congress-twitter-benglore/", "date_download": "2018-09-22T07:07:09Z", "digest": "sha1:MIICI3SYM2P5SNCULHVLJY7HZBF6RQXJ", "length": 6616, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजप-काँगे्रसमध्ये ‘ट्विटर वॉर’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › भाजप-काँगे्रसमध्ये ‘ट्विटर वॉर’\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना कर्नाटकातील काँग्रेसच्या पाच वर्षांतील कामगिरीवर पंधरा मिनिटे सलग कागद हाती न घेता बोलण्याचे आव्हान दिले आहे. त्यावरून दोन्ही पक्षांत ट्विटर वॉर सुरू झाले आहे.\nमुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी याविषयी ट्विट केले आहे. ‘येडियुराप्पा मुख्यमंत्रिपदी असताना भाजप सरकारने केलेल्या कामांविषयी पंधरा मिनिटे बोलून दाखवा, ते सुद्धा हातात कागद घेऊन’, असे त्यांनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिले आहे. शिवाय देवेगौडांबाबत निवडणुकीवेळीच प्रेम उतू जात असल्याविषयी संशय व्यक्त केला आहे.\n2014 मध्ये देवेगौडांविषयी केलेल्या टीकेची आठवण सिद्धरामय्यांनी करून दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एल. के. अडवाणी यांना मोदींकडून कितपत आदर दिला जातो, हे सर्वांनीच पाहिले आहे. देवेगौडांनाही राजकीय निवृत्ती घेण्यास भाग पाडणार असल्याचे विधान मोदींनी केले होते, याची आठवणही सिद्धरामय्यांनी करून दिली आहे.\nफसल विमा योजनेबाबत अनेक ठिकाणी पंतप्रधात बोलत असले तरी त्यामध्ये राज्य सरकारचा वाटा 50 क्के असून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करणारे कर्नाटक हे पहिले राज्य असल्याचे सिद्धरामय्यांनी म्हटले आहे. त्यावर प्रदेश भाजपने कर्नाटकातील अत्याचारांत वाढ झाल्याचे ट्विट केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या काळात बलात्कार प्रकरणांत 188 टक्के वाढ, 53 टक्के\nलैंगिक छळ, दलितांवरील अत्याचार\n43 टक्के वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. झोपडपट्टी विकास महामंडळाचा 2500 कोटींचा घोटाळा, त्यासाठी कंत्राट देताना दहा टक्क्यांचे कमिशन, काँग्रेस आमदार प्रमोद मध्वराज यांचा 193 कोटींचा बँक घोटाळा, दिलेली आश्‍वासने पूर्ण केली काहीन. यावरून मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा दिसून येत असल्याची टीका भाजपने केली आहे.\nत्यावर काँग्रेसने सडेतोड प्रत्युत्तर देताना काही प्रश्‍न मोदींना विचारले आहेत. खाणसम्राट रेड्डींना पाठिंबा देण्यामागे कारण काय म्हादई पाणीप्रश्‍न सोडविण्यास असहकार्य का म्हादई पाणीप्रश्‍न सोडविण्यास असहकार्य का शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून मदत का मिळत नाही शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून मदत का मिळत नाही पेट्रोलचे दर वाढण्यामागील कारण काय\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Police-success-in-matching-marriage-life/", "date_download": "2018-09-22T07:07:17Z", "digest": "sha1:NGZAWXQH7773XSAAVA2LCN5I6RUVA76Q", "length": 5409, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परभणी पोलिसांच्या मध्यस्थीने जुळले १२३ संसार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › परभणी पोलिसांच्या मध्यस्थीने जुळले १२३ संसार\nपरभणी पोलिसांच्या मध्यस्थीने जुळले १२३ संसार\nकौटुंबिक कलहाचे पर्यवसान घटस्फोटात होऊ नये यासाठी कौटुंबिक वाद मिटवण्याचे कार्य जिल्हा महिला पोलिस दक्षता समितीकडून चोखपणे करण्यात येत असल्याने ही समिती कौटुंबिक समस्या पीडित महिलांसाठी आधार बनली आहे. महिलांच्या मनातील ताणतणाव कमी करून त्यांचा तुटलेला संसार जुळवण्यात पोलिसांना यश येत आहे.\nमहिलांच्या कौटुंबिक व मानसिक प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासनाने पोलिसांच्या महिला दक्षता कक्षाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी कौटुंबिक समस्येने त्रस्त असलेल्या महिलांना समुपदेशन करतात. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समिती कक्षात सहाय्यक पोलिस निरीक्षक सविता कलटवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 7 महिला कर्मचारी कार्यरत आहेत. एका वर्षात 342 दाम्पत्यांसोबत चर्चा करून 123 जोडप्यांचा संसार जुळविला आहे. 2017 मध्ये दक्षता समितीकडे एकूण 342 अर्ज आले होते.\nयातील एकूण 263 अर्ज निकाली काढून जोडप्यांना दिशा दाखवली आहे. कौटुंबिक कलहातून 498 दंडसंहितेच्या गुन्हे प्रकरणातील 57 जोडप्यांना समुपदेशित करण्यात आले. 17 जणांना न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.\n21 प्रकरणे कोर्टात दाखल करण्यात आली. 18 प्रकरणे संबंधित पोलिस ठाण्याकडे वर्ग केली. 18 गैरहजर अर्जदारांचा पाठपुरावा करण्यात आला. यातील दाखल अर्जांपैकी 9 अर्ज रद्द करण्यात आले. यामुळे समस्या पीडित महिलांना आधार मिळत असल्याची भावना विभक्‍त होऊन पुन्हा एकत्र आलेल्या जोडप्यांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विर��ध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Abortion-Medicine-case-Required-to-investigate-the-relevant-doctors-in-satara/", "date_download": "2018-09-22T07:46:09Z", "digest": "sha1:YUJVMBUCBI2AABINFFO76KTRZOAZDREA", "length": 9105, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गर्भपात औषध बाळगणारे डॉक्टर मोकाट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › गर्भपात औषध बाळगणारे डॉक्टर मोकाट\nगर्भपात औषध बाळगणारे डॉक्टर मोकाट\nसातारा : आदेश खताळ\nहिरापूर (ता. सातारा) येथे बेकायदेशीरपणे सापडलेल्या गर्भपात औषधप्रकरणी जिल्ह्यातील संबंधित डॉक्टरांची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य समितीने कार्यवाही करणे गरजेचे असताना औषध विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिलेल्या पत्रावर जिल्हाधिकारी कार्यालयाने काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे बेकायदा गर्भपात औषधांचा वापर करणारे डॉक्टर मोकाट आहेत.\nअजय सपकाळ (रा. हिरापूर, ता. सातारा) याच्या राहत्या घरातून औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी वॉच ठेवून गर्भपाताची एमटीपी किट जप्त केली होती. अजय सपकाळ याने दिलेल्या माहितीनुसार औषधांचा साखळी पुरवठादार अमीर खान, प्रशांत शिंदे व विलास देशमुख यांच्याकडे चौकशी करुन त्यांच्यावर सातारा तालुका पोलिस स्टेशनला दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रविण देशमुख याला अटक केल्यानंतर हे प्रकरण सखोल चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आले. अनियमितता आढळल्याने प्रोप्रा पंकेशकुमार ओसवाल यांच्या माया सेल्स राधिका रोड, सातारा तसेच प्रोप्रा. सुषमा देशमुख यांच्या अपूर्वा एजन्सीज, मंगळवार पेठ सातारा यांच्यावरही कारवाई करण्यात आली. देशमुख यांच्या मेडिकलमधील औषधे सपकाळकडे सापडली त्याचे बिल नव्हते. आणखी एका मेडिकलला याप्रकरणी नोटीस देण्यात आली. औषध प्रशासनाने सातार्‍यातील सदरबझार परिसरातील एका हॉस्पिटलची चौकशी केली होती. सपकाळकडे सापडलेले किट याठिकाणीही मिळून आले. त्याचे बिल नसल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी औषध प्रशासनाने पाठपुरावा केला. त्यानंतर औषध प्रशासनाने सातार्‍यातील एका हॉस्पिटलची नोंदणी रद्द करावी, अशी शिफारस महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमएमसी) केली आहे. एमटीपी किटचा वापर करणारी इतरही काही हॉस्पिटल्स असून त्यांची चौकशी अद्याप सुरु आहे. बेकायदा गर्भपात औषधाचा वापर करणारे बरेच डॉ���्टर असल्याचा शक्यता आहे. सातार्‍यातील प्रतापसिंहनगरमधील एका अल्पवयीन मुलीचा एका डॉक्टरने केलेला गर्भपात हे त्याचे उदाहरण आहे. असे असताना अशा डॉक्टरांवर\nकारवाई करताना औषध प्रशासनावर मर्यादा येत आहेत. संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय आरोग्य समितीने मोहीम राबवणे आवश्यक आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांचा समावेश आहे. या समितीने दुसरी समिती स्थापन करुन बेकायदा गर्भपात औषधाचा वापर करणार्‍या डॉक्टरांची शोधमोहीम राबवण्यासाठी अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्तांचा या समितीमध्ये समावेश केल्यास या कारवाईला गती मिळणार आहे. डॉक्टर आणि काही मेडिकल्सवाले मिळून बेकायदा गर्भपात औषधांचा वापर करत आहेत. त्यांना काही औषध पुरवठादार मदत करत आहेत. ही चेन उखडण्यासाठी नवी समिती गठित केल्यास बडे मासे प्रशासनाच्या गळाला लागतील. पण त्यासाठी सहायक आयुक्तांनी पाठवलेल्या पत्रावर जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यवाही करण्याची गरज आहे. दरम्यान, बेकायदा गर्भपात औषध प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणात तपासात किती प्रगती झाली आणखी कुणावर गुन्हे दाखल केले का आणखी कुणावर गुन्हे दाखल केले का याची माहिती घेण्यासाठी औषध विभागाने एलसीबीला स्मरणपत्र दिले आहे.\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/rss-condemns-bhima-koregaon-violence-1610476/", "date_download": "2018-09-22T07:59:59Z", "digest": "sha1:27PQQCFMS2T63BVBZ6OXTGQBD4BIOSRU", "length": 13631, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "RSS condemns Bhima Koregaon violence | काही घटक समाजात तेढ निर्माण करू पाहतायत- संघ | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nर��लायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nकाही घटक समाजात तेढ निर्माण करू पाहतायत- संघ\nकाही घटक समाजात तेढ निर्माण करू पाहतायत- संघ\nदोषी आढळतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे.\nभीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी एका निवेदनाद्वारे संघटनेची भूमिका मांडली. समाजात काही घटक जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा शक्तींना बळी पडू नका, शांतता राखा, असे आवाहन त्यांनी केले. भीमा कोरेगावाचा हिंसाचार आणि त्यानंतर मुंबई, पुण्यासह त्याचे राज्यभरात उमटलेले पडसाद ही खूप दु:खद बाब आहे. भीमा कोरेगावमध्ये जो काही प्रकार घडला तो निंदाजनक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा तीव्र निषेध करत असल्याचे वैद्य यांनी सांगितले. जे यात दोषी आढळतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. काही घटक समाजात जाणीवपूर्वक द्वेष आणि वैरभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांनी अशा शक्तींच्या सुप्त हेतूंना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.\nभीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगवारपासून विरोधी पक्षांकडून संघ आणि भाजपाला लक्ष्य केले जात आहे. उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी कोरेगाव येथील ‘विजय दिवस’ देशविरोधी ठरवत त्याबद्दल आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर संघ आणि भाजपानेच या हिंसाचाराला खतपाणी घातल्याचा आरोप काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून केला जात आहे.\nपुन्हा मुख्यमंत्रीच लक्ष्य; भाजपची कोंडी\nदरम्यान, आज या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील दलित संघटनांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. मुंबई आणि पुण्यात मंगळवारीही या घटनेचे पडसाद उमटले होते. सोमवारी रात्रीपासूनच शहरातील आंबेडकरी वस्त्या अस्वस्थ होत्या. मंगळवारी सकाळी वस्त्यांमधून आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली. पूर्व द्रुतगती मार्गासह ठिकठिकाणी रास्ता रोको, गोवंडी-चेंबूर येथे रेल रोको घडल्याने मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडली. आंबेडकरी जनतेचा प्रभाव असलेल्या घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, भांडुप, वरळीसह अन्य उपनगरांमधी��� दुकाने, व्यवहार, व्यवसाय बंद पाडण्यात आला. अनेक ठिकाणी बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'दहशतवादापेक्षा भारताला सीपीआय-माओवादापासून अधिक फटका'\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=21", "date_download": "2018-09-22T06:46:33Z", "digest": "sha1:6WG7MAM7QKQLC5TNO7POOLG6MUXRGQBB", "length": 22142, "nlines": 123, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. पर्यावरण विभगाचे सर्व कार्यकारी अभियंता , उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांची यादी व संपर्क क्र. म.न. पा. च्या www.pcmcindia.gov.in > Quick Links > Engg. Staff या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n2. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास environment@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nप्रश्न : पर्यावरण विभागाचे काम कोणत्या कायद्यानुसार चालते\nउत्तर : 1.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम\n2.पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986\n3.महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम, 2006\n4.घ���कचरा हाताळणी व व्यवस्थापन नियम, 2000\n5.ई वेस्ट व्यवस्थापन व हाताळणी नियम 2011\nप्रश्न : पर्यावरण विभागामार्फत कोणकोणती कामे केली जातात\nउत्तर : 1.घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत प्रक्रिया प्रकल्प राबवणे.\n2.मैलाशुध्दीकरण प्रकल्पांची देखभाल व दुरुस्ती करणे.\n3.वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासंबंधित कामे करणे.\n4.नदी, नाले सुधार प्रकल्पांतर्गत पर्यावरणविषयक आवश्यक ती कामे करणे.\n5.पर्यावरणपूरक इमारतीसाठी ग्रीन बिल्डींग रेटींग सिस्टीम राबविणे.\n7.पर्यावरण-संवर्धन व जनजागृती-विषयक कामे करणे.\n8.पर्यावरण विषयक इतर अनुषंगिक कामे करणे\nप्रश्न : घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कोणत्या प्रकारची कामे केली जातात\nउत्तर : 1.मोशी येथील कचरा डेपोमध्ये रोज येणा-या घनकच-यावर शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे अंतर्गत मेकॅनिकल कंपोस्ट प्लॉन्टमध्ये प्रक्रिया करुन खत निर्मिती केली जाते व उर्वरित कच-याचे सॅनिटरी लॅन्डफिलमध्ये डंपिंग केले जाते.\n2.गांडूळखत-प्रकल्पांतर्गत रोज येणा-या भाजीपाला व झाडांचा जमा झालेला पाला-पाचोळा तसेच काही प्रमाणात मैलाशुध्दीकरण केंद्रातील स्लज अशा ओल्या कच-यावर प्रक्रिया करुन खत निर्मिती करण्यात येत आहे.\n3.दैनंदिन येणा-या घनकच-यातील प्लॅस्टीक कच-यापासून प्रायोगिक तत्वावर इंधन निर्मिती करण्यात येत आहे.\n4.जुन्या कच-याचे कॅपिंग पहिल्या टप्प्यात करण्यात आलेले असून उर्वरित कच-याचे कॅपिंगचे काम दुस-या टप्प्यात चालू आहे.\n5.सुमारे 14 एकर क्षेत्रामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने सॅनिटरी लॅन्डफिल साईट विकसित करण्यात आली आहे\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकूण किती मैलाशुध्दीकरण केंद्रे आहेत व एकुण किती मैलापाण्यावर प्रक्रिया केली जाते\nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकुण 13 मैलाशुध्दीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. सर्व मैलाशुध्दीकरण केंद्राची एकुण क्षमता 338 दशलक्ष लिटर प्रतिदिन (MLD) इतकी असून सद्यस्थितीत सुमारे 210 ते 225 द.ल.लि. प्रतिदिन (MLD) मैलापाण्यावर प्रक्रिया केली जाते.\nप्रश्न : प्रक्रिया केलेल्या मैलापाण्याचे शासनाच्या नियमानुसार निकष कोणते\nउत्तर : महाराष्ट्र प्रदूषणनियंत्रण मंडळाने प्रक्रिया केलेल्या मैलापाण्याकरीता निर्धारित केलेले निकष खालील प्रमाणे.\nप्रश्न : हवा प्रदूषणाबाबत कोणत्या स्वरुपाचे काम करण्यात येते\n���त्तर : हवा प्रदूषण मोजण्यासाठी सेक्टर 23, जलशुध्दीकरण केंद्र निगडी व ग्रोथ लॅब, नाशिक रोड, भोसरी येथे दोन ठिकाणी IITM - (INDIAN INSTITUTE OF TROPICAL METEOROLOGY) यांच्या मार्फत म.न.पा.च्या सहकार्याने उपकरणे बसविण्यात आली आहेत. तसेच पिंपरी चौक व चाफेकर चौकात हवेच्या गुणवत्तेची पातळी दर्शविणारे LED DISPLAY (Light Emitting Diode) लावण्यात आलेले आहेत. हवा प्रदूषणकरिता निकष National Ambient Air Quality Standards\nप्रश्न : ध्वनी प्रदूषणाबाबत कोणत्या स्वरुपाचे काम करण्यात येते\nउत्तर : ध्वनिक्षेपक यंत्राने ध्वनिपातळी मोजून नियमानुसार नसल्यास या बाबत शहरी भागासाठी पोलीस विभागामार्फत संबंधितांवर कार्यवाही केली जाते. शासनाच्या ध्वनीप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम, 2000 मधील नियम 3(1) व 4(1) नुसार शहरातील न्यायालये, दवाखाने व शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर पर्यंतच्या परिसरात शांतता क्षेत्र (Silence Zone) जाहीर करणारे फलक लावण्यात आले असून त्याची अंमलबजावणी पोलीस खात्यामार्फत करण्यात येते.\nक्षेत्र संकेतांक क्षेत्र/झोन प्रवर्ग डेसिबल मधील मर्यादा\nदिवसा (सकाळी 6 ते रात्री 10) रात्री (रात्री 10 ते सकाळी 6)\n(अ) औद्योगिक क्षेत्र 75 70\n(ब) वाणिज्यिक क्षेत्र 65 55\n(क) निवासी क्षेत्र 55 45\n(ड) शांतता क्षेत्र 50 40\nटीप – शांतता क्षेत्र म्हणजे रुग्णालये, शैक्षणिक संस्थां, न्यायालये, धार्मिक ठिकाणे किंवा समक्ष प्राधिकरणाने अशी क्षेत्रे म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही क्षेत्रे यांच्या सभोवतालच्या 100 मीटरपर्यंतचे क्षेत्र.\nप्रश्न : ग्रीन बिल्डींग रेटींग सिस्टीम म्हणजे काय यामध्ये कोणत्या सवलती दिल्या जातात यामध्ये कोणत्या सवलती दिल्या जातात याची प्रक्रिया काय आहे\nउत्तर : 1. ग्रीन बिल्डींग किंवा हद्दीत इमारती म्हणजे पर्यावरणपूरक डिझाईन, आर्किटेक्चर, बिल्डींग साहित्य, सौरऊर्जा, पवन ऊर्जा, पाणी व घनकच-याचे सुयोग्य नियोजन करुन बांधलेली इमारत होय. याअंतर्गत ३४ प्रकारच्या पर्यावरणविषयक मुद्यांची पूर्तता केल्यानंतर प्राप्त गुणांकनानुसार स्टार रेटींग देण्यात येते व त्यानुसार विकसनकर्त्याला प्रिमियममध्ये सवलत देण्यात येते व ग्रीन बिल्डींग पूर्ण झाल्यानंतर फ्लॅटधारकांना घरपट्टीमध्ये सवलत देण्यात येते. या संपूर्ण प्रक्रियेची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेब पोर्टलवर उपलब्ध आहे. www.pcmcindia.gov.in , www.GRIHA.कॉम 2. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षे��्रात पर्यावरण संवर्धन व संरक्षणास चालना देणेचे दृष्टीने GRIHA (Green rating for integrated habitat Assessment) ग्रीन बिल्डींग रेटिंग सिस्टिम राबविणेत आलेली आहे 3.\tभारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालय MNRE-(Ministry of new and Renewable Energy ) व TERI –(The Energy and Resources Institute ) यांचे ADARSH संस्थेमार्फत GRIHA ही “ग्रीन रेटिंग सिस्टिम “ विकसित करणेत आली आहे. ३ 3.\tभारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालय MNRE-(Ministry of new and Renewable Energy ) व TERI –(The Energy and Resources Institute ) यांच्या ADaRSH (Association for Development & research of Sustainable Habitate) संस्थेमार्फत GRIHA ही “ग्रीन रेटिंग सिस्टिम “ 250 चौ. मी. पेक्षा जास्त क्षेत्रासाठी विकसित करण्यात आलेली आहे व त्याची अंमलबजावणी दि पासून चालू करण्यात आली आहे. विकसित करणेत आली आहे ग्रीहामधील प्रकल्पांना खालील प्रमाणे प्रिमियम व सामान्य करामध्ये सवलत देण्यात येते\nप्राप्त गुणांकन स्टार रेटींग प्रिमियम सवलत सामान्य करातील सवलत\n6.MNRE-(Ministry of new and Renewable Energy ) व TERI –(The Energy and Resources Institute )यांच्या ADaRSH संस्थेमार्फत स्वगृह (Svagriha)ही छोटया प्लॉटसाठी (2500 चौ. मी. पेक्षा कमी )ग्रीन रेटींग ‍सिस्टीम विकसित करण्यात आली आहे व ती म.न. पा. क्षेत्रात दिनांक 20/20/2013 पासुन चालु करण्यात आली आहे त्यास मा. स्थायी समिती ठराव क्र 2753 दि. 29/01/2013 व मा. महानगरपालिका सभा ठराव क्र.२२२ दि. 20/02/2013 पासून मान्यता मिळाली आहे. स्वगृहासाठी खालील प्रमाणे ‍प्रिमियम व सामान्य करातील सवलत देणेत येते.\nप्राप्त गुणांकन स्टार रेटींग प्रिमियम सवलत सामान्य करातील सवलत\nप्रश्न : पर्यावरण जागृतीसाठी आपल्या विभागामार्फत कोणत्या प्रकारची कामे केली जाते\nउत्तर : 1.मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तसेच आरोग्य विभागातील कर्मचा-यांना पर्यावरण विषयक मार्गदर्शन केले जाते.\n2.विविध इंजिनिअरींग कॉलेज व वैद्यकीय कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मैलाशुध्दीकरण केंद्र दाखवून माहिती देण्यात येते.\n3.मनपातील विकसनकर्ते, आर्किटेक्ट व मनपाचे इंजिनिअर्ससाठी ग्रीन बिल्डींग, घनकचरा व्यवस्थापन इ. बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात येते\n4.मनपाच्या उद्यानांच्या सीमाभिंती तसेच इतर सार्वजनिक इमारतींच्या सीमाभिंतीवर पर्यावरण संवर्धन विषयक घोषवाक्ये लिहिण्यात येतात\nपर्यावरण सद्यस्थिती अहवाल (1)\nप्रश्न : पर्यावरण सद्यस्थिती अहवाल म्हणजे काय कोणत्या नियमानूसार प्रसिध्द केला जातो\nउत्तर : पर्यावरण सद्यस्थिती अहव���ल म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील वायु, ध्वनी, जल, भूमी इ. प्रदुषणाची सद्यस्थिती दर्शविणारा अहवाल या अहवालातील माहितीचा उपयोग प्रदुषण कमी करणेसाठी आवश्यक त्या योजनाच्या नियोजनासाठी होतो. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम च्या कलम ६७ (अ)अन्वये सदरचा वार्षिक अहवाल तयार करणे आवश्यक आहे.\nप्रश्न : शहरातील पक्षी निरीक्षणाची (bird Habitats) ठिकाणे कोणती\nउत्तर : CME (College of Military Engineering ) येथील तलावात पक्षी निरीक्षणाची सोय आहे. परंतु सदर स्थळ संरक्षण खात्याच्या हद्दीत असल्याने CME Authority ची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.\nम. न. पा. क्षेत्रात बर्ड व्ह्ली, संभाजीनगर येथे ही काही पक्षी आढळून येतात.\nप्लास्टिक वापराबाबत धोरण (1)\nप्रश्न : प्लास्टिक वापराबाबत म. न. पा. चे धोरण काय\nउत्तर : याबाबत विघटनशील व अविघटनशील कचरा नियंत्रण अध्यादेश नियम 2006 नुसार कार्यवाही केली जात आहे. या मध्ये म. न. पा. मार्फत 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर विक्री खरेदी व हाताळणी करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्या बाबतचे आदेश दि. 1/12/2012 रोजी निर्गमित करणेत आले असून त्याअन्वये त्याबाबतची अंमलबजावणी सर्व प्रभाग अधिकारी व आरोग्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येते तसेच म. न. पा. मार्फत प्लास्टिकचा वापर व हाताळणी कमी करणेबाबत धोरण निच्चीत करण्याची कार्यवाही चालू आहे.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/tech/7851-technology-jio-offer-against-5-rupees-chocklate-u-will-gate-1-gb-free-data", "date_download": "2018-09-22T07:02:32Z", "digest": "sha1:JFTFB3SEIOJ3DLG2T2Z2GW6YHYVMGK6R", "length": 7468, "nlines": 155, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "चॉकलेटवर 1GB डेटा फ्री! - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचॉकलेटवर 1GB डेटा फ्री\nसध्या कंपन्यामध्ये स्पर्धा चालू आहे. त्यामध्ये जिओ पहिल्या नंबरवर आहे. मग आता तुमच्यासाठी जिओने खास ऑफर आणलीय. 5रू. ते 100 रूपयाच्या कॅडबरी पॅकवर आता तुम्हाला 1GB डेटा फ्री मिळणार आहे.\nतुम्ही कॅडबरी खाता ना मग आता कॅडबरीचे रॅपर फेकू नका. आता कॅडबरीच्या कुठल्याही पॅक वर 1GB डेटा फ्री मिळणार आहे.\nया डेटासोबत रिलायन्स जिओने यूजरला दूसऱ्या जिओ सबस्क्राइब करण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये My Jio हा अॅप असणे आवश्यक आहे. आणि ही ऑफर फक्त 30 सप्टेंबर 2018 पर्यंतच चालू असणार आहे.\nपाहा कोणत्या पॅकेटवर फ्री डेटा मिळतो.\nडेअरी मिल्क रोस्टेड बदाम\nडेअरी मिल्क फ्रूट अॅण्ड नट\nकसा मिळवाल 1 जीबी डेटा\nडेटा मिळवण्यासाठी प्रथम जिओच्या होमस्क्रीनवर जा.\nनंतर डेटा ऑफर वर क्लिक करा.\nडेअरीमिल्कच्या रॅपरवरचा बारकोड स्कॅन करा आणि मोफत डेटा मिळवा.\nयुजर्स हा डेटा स्वत: वापरू शकतात किंवा दुसऱ्याला ही वापरायला देऊ शकतात.\nमात्र यासाठी तुमच्याकडे डेअरीमिल्कचे रॅपर असणे आवश्यक आहे.\n4G फोन नंतर आता जिओकडून मोफत वाय-फाय\nही आहे जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर\nजिओ धारकांसाठी आनंदाची बातमी\nजिओची खास ऑफर, 10जीबी डेटा फ्री\nजिओ प्राईम मेंबरशीपची मुदत वाढ, पुढील एक वर्ष प्राईम ऑफर मोफत\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय... रोहितची दमदार खेळी असा रंगला खेळ वाचा सविस्तर - https://t.co/PwqbS76rBR… https://t.co/DVO7fGWnTs\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर सलग इतके वाढले दर वाचा सविस्तर - https://t.co/ORQHpL9GcY #Petrol… https://t.co/frSu1P4ea5\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=22", "date_download": "2018-09-22T07:29:13Z", "digest": "sha1:3O2WLSYEFX6TZMMZSCAMTKIXR25KJBVI", "length": 18569, "nlines": 104, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास secondary@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nFAQ - माध्यमिक शाळा\nमाध्यमिक विद्यालये संख्या (2)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महापालिकेची स्वतःची किती माध्यमिक विद्यालये आहेत\nउत्तर : पिंपरी चिंचवड महापालिकेची स्वतःची 18 माध्यमिक विद्यालये आहेत.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मनपाच्या माध्यमिक शाळांचा ठिकाणी माहिती उपलब्ध आहे का\nउत्तर : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मनपाचे सर्व माध्यमिक शाळांची www.pcmcindia.gov.in > know your city> education या website वर माहिती उपलब्ध आहे.\nअनुदानित व विनाअनुदानित संख्या (1)\nप्रश्न : महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या मनपाच्या माध्यमिक विद्यालयांपैकी किती विद्यालये अनुदानित व किती विनाअनुदानित आहेत\nउत्तर : महापालिका कार्यक्षेत्रात मनपाचे एकूण 18 (17 मराठी माध्यम व 1 उर्दू माध्यम ) माध्यमिक विद्यालयांपैकी 15 माध्यमिक विद्यालये अनुदानित असून उर्वरित 3 माध्यमिक विद्यालये विनाअनुदानित आहेत.शाळांची यादी www.pcmcindia.gov.in> know your city>Education या ठिकाणी पहावी.\nप्रश्न : मनपाच्या माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची काय प्रक्रिया आहे\nउत्तर : विद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांने खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.\n2.\tपुर्वीच्या शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला,\n3.\tमागील वर्षाची गुणपत्रिका\nप्रश्न : मनपाच्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून किती फी आकारली जाते\nउत्तर : मनपा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते.\nप्रश्न : मनपाच्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मनपामार्फत कोणकोणत्या सोईसुविधा पुरविल्या जातात\nउत्तर : 1 क्रमिक पुस्तके (मोफत)\nप्रश्न : माध्यमिक शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शनपर शिबीरांचे आयोजन केले जाते का\nउत्तर : होय, महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयातील विभागामार्फत N.M.M.S. (National Means-cum-merit Scholarship), N.T.S. (National Talent Search), M.T.S. (Maharashtra Talent Search) या परिक्षांकरिता मार्गदर्शनपर शिबीरांचे आयोजन केले जाते.\nप्रश्न : मनपाचे क्रीडा प्रबोधिनी विद्यालय कोठे आहे\nउत्तर : मनपाचे क्रीडा प्रबोधिनी विद्यालय उद्यमनगर, नेहरुनगर, पिंपरी येथे आहे.\nप्रश्न : मनपाच्या क्रीडा प्रबोधिनी विद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना कोणत्या सोयीसुविधा पुरविल्या जातात \nउत्तर : मनपाच्या क्रीडा प्रबोधिनी विद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना मोफत ट्रॅक सूट, बसपास, आर.एस.पी. गणवेश, क्रीडा साहित्य, एक वेळेचा अल्पोपहार व जेवण दिले जाते.\nपि.एम् .पि.एम् .एल. बसपास योजना (2)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत मनपा शाळा व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्या-येण्या साठी काय सोय केली जाते\nउत्तर : पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच मान्यताप्राप्त खाजगी विद्यालयातील इ. 5 वी ते इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांना पी.एम.पी.एम.एल चे मोफत बसपास देण्यात येतात .\nप्रश्न : मोफत बसपास योजनेचा लाभ मनपाचे शाळांव्यतिरिक्त इतर खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही घेता येईल का \nउत्तर : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मनपाचे प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील तसेच खाजगी मान्यता प्राप्त शाळांमधील इयत्ता 5 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांना मोफत बसपास योजनेचा लाभ घेता येईल.\nप्रश्न : इ. 10 वी मध्ये 80 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांसाठी कोणती शिष्यवृत्ती दिली जाते\nउत्तर : पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत फक्त मनपाच्या माध्यमिक विद्यालयातून इ. 10 वी मध्ये 80 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर रोख स्वरुपात बक्षिस दिले जाते. कोणतीही शिष्यवृत्ती दिली जात नाही.\nप्रश्न : मनपा हद्दीतील खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेतलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मनपा मार्फत देण्यात येणा-या प्रोत्साहनपर बक्षीस मिळेल का\nउत्तर : फक्त महापालिकेचे माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता प्रोत्साहनपर बक्षीस रक्कम दिली जाते.\nअ.क्र. गुण टक्केवारी बक्षिस रक्कम रुपये\n1 91% व त्यापुढील किंवा 18 माध्यमिक विद्यालयातून सर्व प्रथम 1,00,000/-\nशाळा सोडल्याचा दाखला (4)\nप्रश्न : शाळा सोडल्याचा दाखला कोठे मिळेल \nउत्तर : ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतले आहे, त्या शाळेमध्येच शाळा सोडल्याचा दाखला मिळेल.\nप्रश्न : शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी किती फी आकारणेत येते \nउत्तर : विद्यार्थ्याला चालू वर्षाचा दाखला हवा असेल तर शुल्क आकारले जात नाही. परंतु चालू वर्षापूर्वीच्या शैक्षणिक वर्षापासून मागच्या कालावधीचा दाखला हवा असलेस तर प्रती वर्षी 1/- याप्रमाणे शुल्क आकारणेत येते व दाखला फी 5 रुपये घेतली जाते.\nप्रश्न : शाळा सोडल्याचा दुबार दाखला मिळण्यासाठी काय प्रक्रिया आहे\nउत्तर : ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतले आहे, त्या शाळेमध्येच शाळा सोडल्याचा दुबार दाखला मिळेल. परंतु त्यासाठी 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर हमीपत्र व प्रतिज्ञापत्र करून अर्जासोबत सादर करावे लागेल. त्यासाठी रुपये 10/- याप्रमाणे फी आकारली जाते.\nप्रश्न : शाळा सोडल्याच्या दाखल्यातील कोणत्याही स्वरुपाचे (उदा. जन्मदिनांक, नाव, जात) नोंदीतील बदलाबाबत काय करावे लागेल\nउत्तर : विद्यार्थी जोपर्यंत विद्यालयात शिक्षण घेत आहे तोपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या नोंदणी रजिस्टर मधी ल नोंदणी मध्ये बदल माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्या लेखी परवानगीने केला जातो.\nत्यासाठी विद्यार्थ्याने विहित नमुन्यातील अर्जासोबत पुरावे सादर केल्यानंतर मुख्याध्यापक यांच्यामार्फत सदर अर्ज शिफारशी माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांचेकडे सादर केला जातो.\nप्रश्न : बोनाफाईड सर्टिफिकेट मिळण्यासाठी काय प्रक्रिया आहे\nउत्तर : चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे, त्या शाळेमध्ये बोनाफाईड सर्टिफिकेट कोणत्या कारणासाठी आवश्यक आहे, त्याचा अर्ज दाखल केल्यावर रुपये 3/- शुल्क आकारुन बोनाफाईड सर्टिफिकेट दिले जाते.\nचित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजीएट (1)\nप्रश्न : मनपाच्या माध्यमिक विद्यालयातून शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षा देण्याची सुविधा आहे का\nउत्तर : होय, मनपाच्या माध्यमिक विद्यालयातून शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षा देता येते. त्याकरिता विद्यार्थी ज्या शाळेमध्ये आहे, त्या शाळेमध्येच सदर परीक्षेचा फॉर्म भरून द्यावा लागतो.\nसांस्कृतिक कार्यक्रमासाठी मैदान (2)\nप्रश्न : विद्यालय व विद्यालयाचे मैदान सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले जाते का\nउत्तर : विद्यालयांच्या दिवाळी व उन्हाळी या दिर्घकालीन सुट्टयांमध्ये शालेय कार्यक्रम नसेल तर विद्यालय ज्या प्रभागात येत असेल त्या प्रभागाच्या स्थापत्य विभागाच्या परवानगीनंतर योग्य ती फी आकारून व विशिष्ट अटी- शर्तींवर विद्यालयाचे मैदान सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले जाते.\nप्रश्न : विद्यालय व विद्यालयाचे मैदान सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मिळण्यासाठी अर्ज कोठे करावा\nउत्तर : जे विद्यालय व विद्यालयाचे मैदान सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हवे आहे त्याच विद्यालयात अर्ज करावा.\nतक्रार व माहिती (1)\nप्रश्न : माध्यमिक शिक्षण विभागाबाबत माहिती तसेच काही तक्रार उद्भवल्यास कुठे दाखल करावी\nउत्तर : माध्यमिक शिक्षण विभागाबाबत माहिती तसेच काही तक्रार करावयाची असल्यास u.kamble@pcmcindia.gov.in किंवा secondary@pcmcindia.gov.in या ई-मेल आय.डी. वर तक्रार दाखल करावी. तसेच महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर Grievance Registration द्वारे तक्रार करणेची सुविधा उपलब्ध आहे.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shekharpatil.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T07:51:34Z", "digest": "sha1:24ZAGPBGKEDGV6GLWCLBVWQYWKYFZLCD", "length": 29278, "nlines": 79, "source_domain": "shekharpatil.com", "title": "‘कार्टुन नेटवर्क’चा नवा राजकीय प्रयोग - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\n‘कार्टुन नेटवर्क’चा नवा राजकीय प्रयोग\nअनेक विषयांमध्ये पारंगत असणारा माझा एक विद्वान मित्र माझ्याशी नेहमी एका विषयावरून भांडतो. ‘अरे कसला शब्दसाठा रे तुम्हा पत्रकारांचा …च्यामारी पॉप कल्चरमधील एखादा शब्द पार वैताग येईपर्यंत घासतात. अन् आम्हालाही त्रास देतात राव …च्यामारी पॉप कल्चरमधील एखादा शब्द पार वैताग येईपर्यंत घासतात. अन् आम्हालाही त्रास देतात राव ” यावरून मला नेहमी निरूत्तर व्हावे लागते. एखादा गाजणारा चित्रपट, त्यातील खमंग व खटकेबाज संवाद, गाणी अथवा पात्रांच्या नावावरून सारखा बातम्यांचा रतीब घातला जातो. अलीकडच्या काळात ‘सैराट’ आणि ‘सर्जिकल स्ट्राईक’ या आशयाच्या शीर्षकांवरून आपण वाचलेल्या अथवा वाचत असलेल्या बातम्या आठवून पाहिल्या तर माझ्या मित्राचे म्हणणे आपल्याला पटू शकते. यात गोची अशी की, वाचणारालाही हे आवडते म्हणून आम्ही लोक जनतेला त्याच शब्दांमध्ये सादर करतो. मात्र यावर माझ्या मित्राचे म्हणणे असे की, “तुम्ही वेगळ्या शब्दांचे प्रयोग तर करा…आम्हाला पर्याय द्या. आम्ही ठरवू काय घ्यायचे ते ” यावरून मला नेहमी निरूत्तर व्हावे लागते. एखादा गाजणारा चित्रपट, त्यातील खमंग व खटकेबाज संवाद, गाणी अथवा ��ात्रांच्या नावावरून सारखा बातम्यांचा रतीब घातला जातो. अलीकडच्या काळात ‘सैराट’ आणि ‘सर्जिकल स्ट्राईक’ या आशयाच्या शीर्षकांवरून आपण वाचलेल्या अथवा वाचत असलेल्या बातम्या आठवून पाहिल्या तर माझ्या मित्राचे म्हणणे आपल्याला पटू शकते. यात गोची अशी की, वाचणारालाही हे आवडते म्हणून आम्ही लोक जनतेला त्याच शब्दांमध्ये सादर करतो. मात्र यावर माझ्या मित्राचे म्हणणे असे की, “तुम्ही वेगळ्या शब्दांचे प्रयोग तर करा…आम्हाला पर्याय द्या. आम्ही ठरवू काय घ्यायचे ते ” मात्र एकसुरीपणातून लोकप्रिय अभिव्यक्ती सहजसोपी असल्याने आम्ही लोक हाच मार्ग निवडतो हे सांगणे नको. आता तुम्ही म्हणाल आज काय हे पुराण लावले” मात्र एकसुरीपणातून लोकप्रिय अभिव्यक्ती सहजसोपी असल्याने आम्ही लोक हाच मार्ग निवडतो हे सांगणे नको. आता तुम्ही म्हणाल आज काय हे पुराण लावले तर याला संदर्भ आहे तो आपल्या राजकारण्यांच्या आरोप-प्रत्यारोपांचा.\nबहुतांश राजकारण्यांकडेही फार काही विपुल शब्दसाठा आणि उपमा नसतात. अत्यंत रसाळ आणि सुलभ भाषेत बोलण्याचे कसब मोजक्या नेत्यांकडे असते. यातच ‘पॉईंट-टू-पॉईंट’ आणि अगदी धारदार पध्दतीचे आरोप-प्रत्यारोप नेहमी लोकप्रिय शब्द, वाक्प्रचार, कविता, शायरी, चित्रपट, त्यातील गाणी अथवा संवादांच्या माध्यमातून करण्यात येतात. यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला डोरेमॉन आणि नोबिता या कार्टुन कॅरेक्टर्सच्या माध्यमातून संबोधल्यानंतर याला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनाही मोगली आठवल्यानंतर मला खूपच गंमत वाटली. नंतरही याचे चर्वण झाले. अनेकांनी यावरून आपल्या राजकारण्यांवर टिकेची झोड उठविली आहे. आपले राजकारणी शाळकरी मुलांच्या पायरीवर उतरल्याचा आरोपदेखील करण्यात येत आहे. मात्र यातील सकारात्मकता लक्षात घ्या. राजकारणी आता उपमांचा वापर करतांना माझ्या मित्राच्या भाषेत ‘नवीन प्रयोग’ करू लागले आहेत. भलेही ते भालचंद्र नेमाडेंनी निर्मित केलेल्या खंडेरावाच्या वा कवि ग्रेसांच्या भरजरी भाषेत एकमेकांवर हल्लाबोल करण्याइतपत वयात आले नसतील; ते शाळकरी मुलांच्या भाषेत बोलत असतील…तरी त्यांनी मळलेली पाऊलवाट सोडली हे महत्वाचे. आणि हो कार्टुन्सचा संबंध फक्त वयाशी नक्कीच नाही. आमच्या मुलांना आज जे पहायला मिळते ते आम्हाला मिळाले नाही. मात्र कार्टुन्सम��ील ‘इमॅजिनेशन’ भन्नाट असते. अगदी पारंपरिक चित्रपटांना असणार्‍या मर्यादादेखील ते सहजपणे झुगारून लावते. माझी मुले कार्टुन्स पाहत असतांना मी त्यांना भारावल्यागत पाहतो. त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद, उत्सुकता आणि कुतुहल मला माझ्या बालपणात घेऊन जाते. जेव्हा दूरदर्शनवरील मोजक्या मालिकांशिवाय काहीही उपलब्ध नव्हते. तेव्हा वाचलेले चाचा चौधरी, मोटू-पतलू आता माझ्या मुलांना सजीव स्वरूपात पहायला मिळतात तेव्हा आपसूकच बालपणही आठवते अन् मन मोहरून जाते. मला आजही कार्टुन्सचे अनेक कॅरेक्टर्स आवडतात. आणि हे सांगण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. लोटपोटसारख्या कॉमिक्स आणि चांदोबासारख्या मासिकांनी माझ्यावर वाचनसंस्कार केलेत. याचे ऋण मी कधीही विसरणार नाही. यामुळे कार्टुन्स हे बालीश वा कमअस्सल असल्याची हेटाळणी मी कधीही करू शकत नाही. खरं तर अनेकांना कार्टुन्स आवडत असले तरी त्यातील अनेकांना हे मान्य करणे आवडत नाही. या पार्श्‍वभूमिवर आपल्या नेत्यांना डोरेमॉन व नोबिताच्या स्वभाववैशिष्टांचा आधार घेत बोलण्याचे कसे सुचले याचे मला खूप कुतुहल आहे. त्यांना ही बाब सुचली असल्यास उत्तम याचे मला खूप कुतुहल आहे. त्यांना ही बाब सुचली असल्यास उत्तम अथवा ज्यांनी त्यांना हा सल्ला दिला त्यांचेही कौतुक करायलाच पाहिजे. वास्तविक पाहता राजकारण्यांचा समावेश व्यंगचित्रकारांचा आवडत्या विषयांमध्ये करण्यात येतो. नेते हे व्यंगचित्रकारांना नेहमीच नवनवीन खाद्य पुरवत असतात. मात्र एखाद्या लोकप्रिय कार्टुनच्या माध्यमातून केलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप हे ताज्या झुळुकेसारखेच नव्हेत काय \nउरला सर्वात महत्वाचा मुद्दा. प्रगतीशील वा एखाद्या क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या समाजाच्या संस्कृतीच्या प्रचार-प्रसाराला विपुल संधी मिळतात असे साधे गणीत आहे. हिंदी चित्रपट अथवा दूरचित्रवाणी मालिकांमध्ये मराठी माणसाची भूमिका कशी दर्शवितात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. याच्या अगदी विरूध्द बाब म्हणजे चित्रपट सृष्टीत आघाडीवर असणार्‍या पंजाब्यांनी आपली संस्कृती जगभरात पोहचवली. याचप्रमाणे अन्य प्रगत समाजांनीही याचाच कित्ता गिरवला आहे. मात्र ‘मराठी पाऊल पडते पुढे’ म्हणणारे आपण यात कुठे आहोत अगदी शाळकरी मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख लावणार्‍या कार्टुन्समध्ये अस्सल मराठी कॅरेक्टर आहे कुठे अगदी शाळकरी मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख लावणार्‍या कार्टुन्समध्ये अस्सल मराठी कॅरेक्टर आहे कुठे आपला फास्टर फेणे, गोट्या वा चिंटू हे डोरेमॉन, नोबिता, मिकी माऊस वा टॉम अँड जेरीप्रमाणे जग पादाक्रांत करणे तर सोडाच मोटू-पतलू वा छोटा भीमप्रमाणे भारतीय बालकांवर तरी गारूड करणार का आपला फास्टर फेणे, गोट्या वा चिंटू हे डोरेमॉन, नोबिता, मिकी माऊस वा टॉम अँड जेरीप्रमाणे जग पादाक्रांत करणे तर सोडाच मोटू-पतलू वा छोटा भीमप्रमाणे भारतीय बालकांवर तरी गारूड करणार का याचा विचार आपण करावयाचा आहे. यामुळे आपल्या नेत्यांच्या तोंडी परकीय कार्टुन पात्रांचा उल्लेख येणे हा मराठीतल्या या क्षेत्रातील उणीवेवर थेट बोट ठेवणारेखील आहे. असो. सध्या तरी आपले राजकारणी वयात येण्याच्या मार्गावर आल्याचे मला तरी वाटत आहे. पारंपरिक उपमांचा आधार न घेता नवा मग तो भलेही ‘बालसुलभ’ मार्ग असेल तरी त्यावरून जाण्याचा प्रयत्न ते करताहेत. यामुळे सध्याचे राजकीय ‘कार्टुन नेटवर्क’ नक्कीच मस्त आणि स्वागतार्ह आहे.\nसंविधान विरूध्द परंपरेचा नवा अध्याय\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/15/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%9A/", "date_download": "2018-09-22T07:07:33Z", "digest": "sha1:ISWM7EFQHOU65ZWYSH2NDUOHRHZW4VSD", "length": 96587, "nlines": 601, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९) – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक\n (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)\nरविवार, 15 नोव्हेंबर 2009 मंगळवार, 4 जुलै 2017 अमृतयात्री40 प्रतिक्रिया\n“मराठी भाषेला आणि मराठी माणसाला स्वत:च्या राज्यात न्याय्य अधिकाराचे व सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाला देशाच्या भाषिक धोरणांसंबंधीची कायदेशीर पार्श्वभूमी माहित असावी, या उद्देशाने मी हा लेख लिहीत आहे.\nभारताच्या घटनेमध्ये कुठल्याही भाषेचा उल्लेख ‘राष्ट्रभाषा’ असा केलेला नाही. उलट घटनेच्या अनुसूची-८ मधील सर्वच भाषा या राष्ट्रभाषेच्या दर्जाच्या मानल्या जाव्यात असा अप्रत्यक्ष संकेत दिला आहे.”\nरविवार दिनांक १५ नोव्हेंबर २००९ च्या लोकसत्तेमधील लोकमुद्रा पुरवणीत प्रसिद्ध झालेला श्री० सलील कुळकर्णी यांचा हा लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.\nअमृतमंथन-हिंदी ही राष्ट्रभाषा-एक चकवा_लोकसत्ता_लोकमुद्रा_151109\nमराठी माणसाच्या मनात स्वभाषेच्या वैधानिक स्थानाबद्दल उभ्या राहणार्‍या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे मिळून त्याचा स्वभाषा आणि स्वसंस्कृतीबद्दलचा अभिमान पुन्हा जागृत होईल आणि आपण आपल्या एकाच मायबोलीची सर्व लेकरे एकत्र येऊन तिच्या सन्मान आणि समृद्धीसाठी नेटाने प्रयत्न सुरू करू अशी आशा बाळगू.\n१. अनेक वाचकांच्या आग्रही सल्ल्यानुसार या लेखाची इंग्रजी (भाषांतरित) आवृत्ती तयार करून याच अनुदिनीवर Hindi, the National Language – Misinformation or Disinformation या नावाने प्रसिद्ध झाली आहे.\n२. प्रस्तुत लेख प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्र सरकारकडून अधिकृतपणे मिळालेले या विषयीचे पत्र याच अमृतमंथन अनुदिनीवर –“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा – या लेखात पाहू शकता.\nश्री० कुळकर्णी यांच्या प्रस्तुत लेखाबद्दलचे आपले प्रतिमत (feedback) अवश्य कळवा. आभारी आहोत.\nता०क० स्वभाषाभिमान याच विषयाशी संबंधित लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेले श्री० सलील कुळकर्णी यांचे खालील दोन लेखही अवश्य वाचा.\nइंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी)\nएकच अमोघ उपाय – मराठी एकजूट (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९)\nहिंदीच्या वर्चस्वाविरुद्ध लढा (ले० आर० जगन्नाथन – डी०एन०ए०)\n’मणभर कर्तृत्वाचा कणभर देश’ (ले० सुधीर जोगळेकर, लोकसत्ता)\n40 thoughts on “हिंदी ही राष्ट्रभाषा एक चकवा (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)”\n – एक गैरसमज आणि त्याचे मराठीवर अनिष्ट परिणाम « अमृतमंथन म्हणतो आहे:\nरविवार, 15 नोव्हेंबर 2009 येथे 6:10 pm\nसोमवार, 21 डिसेंबर 2009 येथे 7:03 pm\nशुक्रवार, 25 डिसेंबर 2009 येथे 10:11 सकाळी\nप्रिय श्री० अमित जाधव यांसी,\nआपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभारी आहोत.\nआपल्या पत्राला उत्तर देण्यास उशीर झाल्याबद्दल क्षमा मागतो. खरं म्हणजे आपल्या पत्राला उत्तर २-३ दिवसांपूर्वी दिलं होतं. पण ते अनुदिनीवर दिसत नाही. अनुदिनीवर उत्तर चढवण्यात आमची काही चूक झाली की सॉफ्टवेयर या प्राण्याला अधूनमधून माणसाची फिरकी घेण्याची लहर येते तसा काही प्रकार होता; हे कळण्यास मार्ग नाही. अर्थात झालेल्या उशीराबद्दल जबाबदारी आमचीच आहे. क्षमस्व.\nलेख आपल्याला आवडला हे जाणून फार आनंद झाला. अशाच समरुची मराठीप्रेमींनी एकत्र येऊन काही प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे. आपण “एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट” हा लेख वाचलात का नसल्यास याच अमृतमंथन अनुदिनीवर उपलब्ध असलेला तो लेख कृपया वाचावा व त्यातील मते आपल्याला पटत असतील तर आपल्या मायमाऊलीसाठी यथाशक्ती मदत करण्यासाठी मराठी+एकजूट यात्रेत भाग घ्यावा अशी आमची नम्र विनंती.\nसंगणकावर मराठीमध्ये लेखन करण्यासाठी आवश्यक ती माहिती जाणून घेण्यासाठी अमृतमंथनावरील ’संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल’ हा लेख वाचा.\nआपण या माहितीचा जरूर फायदा करून घ्या आणि आपल्या इतर मित्रांनाही मायबोलीत लिहिण्याचा आग्रह करा. व्यक्तिशः आम्हाला बराहातून टंकलेखन अधिक सोयीचे वाटते. सवयीने वेगही वाढतो. वरील लेखाचा दुवा आपण मुक्तपणे अग्रेषित करू शकता. त्याने आपल्या मायबोलीच्या प्रसार संवर्धनास हातभारच लागेल.\nकुठल्याही प्रकारची अडचण आल्यास अवश्य कळवा.\nदेवेंद्र चुरी म्हणतो आहे:\nरविवार, 15 नोव्हेंबर 2009 येथे 7:32 pm\nअगदी मनापासून आवडला लेख.\nरविवार, 15 नोव्हेंबर 2009 येथे 9:33 pm\nप्रिय श्री० देवेंद्र चुरी यांस,\nआपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहे. अमृतमंथन अनुदिनीवरील इतर लेखही वाचून पहावेत. आवडले तर इतर मराठीप्रेमी मित्रांना अग्रेषित करावेत. लेखाबद्दल प्रतिमत (feedback) द्यावेसे वाटले तर अवश्य द्यावे.\nदेवेंद्र चुरी म्हणतो आहे:\nमंगळवार, 17 नोव्हेंबर 2009 येथे 9:06 सकाळी\nइतर लेखही छान आहेत… याआधी ही ��ाचत होतो तुमचा ब्लॉग, पण कंमेंट टाकायला आळसपणा करत होतो.\n(काल बरयाच मित्राना लिंक पाठवली तुमच्या ब्लॉग ची.)\nमंगळवार, 17 नोव्हेंबर 2009 येथे 11:13 pm\nप्रिय श्री० देवेंद्र चुरी,\nआपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.\nआपली ’दवबिंदू’ अनुदिनीसुद्धा पाहिलेली आहे. दवबिंदुंप्रमाणेच मस्त, हलकेफुलके आणि मन ताजेतवाने करणारे लेख वाचून मनावरचा शीण दूर होतो.\nसोमवार, 16 नोव्हेंबर 2009 येथे 8:58 सकाळी\nसोमवार, 16 नोव्हेंबर 2009 येथे 10:57 सकाळी\nप्रिय श्री० अभय देशमुख यांसी,\nआपले मत योग्यच आहे पण एका वर्तमानपत्रात एखादा लेख प्रसिद्ध झाल्यास तो इतर वर्तमानपत्रे पुनर्मुद्रणासाठी स्वीकारतील किंवा नाही याची शंका वाटते, विशेषतः इंग्रजी-हिंदी वर्तमानपत्रे. आपल्यास तशी माहिती-ओळख असल्यास अवश्य कळवा. नाहीतर सर्वच यत्न वाया जातील.\nशिवाय ही माहिती वाचून महाराष्ट्रातील कुठल्याही पक्षाचे राजकारणी त्याचा योग्य उपयोग करून घेऊ शकतात. मराठी राजकारणी मंडळी प्रसारमाध्यमांनी ’हिंदी राष्ट्रभाषा’ असे म्हटल्यावर चेहरा पाडून जी शेपूट घालतात; त्यांना तर ह्या लेखाचा नक्की आधार मिळावा.\nखरं म्हणजे ही माहिती काही माझी वैयक्तिक नव्हे. माझा लेखाच्या आधारावर कोणीही लेख लिहिला, भाषण केलं तरीही चालेल. पण ती माहिती अधिकाधिक जनसामान्यांपर्यंत पोचवणे हे महत्त्वाचे.\nअमृतमंथन अनुदिनीवरील इतर लेखही मराठी माणसे-भाषा-संस्कृती यांनाच वाहिलेले आहेत. अवश्य पहा. आपला अभिप्राय लेखाखाली नमूद करू शकता. म्हणजे त्या संबंधातील चर्चेचा फायदा इतर वाचकांनाही होऊ शकतो.\nआवडलेले लेख आपल्या इतर मराठीप्रेमी मित्रांस अग्रेषित करून स्वभाषेसंबंधीच्या स्वाभिमानाचा वणवा पसरविण्यास मदत करावी.\nसोमवार, 16 नोव्हेंबर 2009 येथे 1:45 pm\nआपला लेख व विचार पटले. पि.डी.एफ. प्रत असल्याने ती ब-याच जणांना पाठवता आली.\nसोमवार, 16 नोव्हेंबर 2009 येथे 4:49 pm\nप्रिय कांचन करई यांसी,\nआमृतमंथनावरील श्री० कुळकर्णी यांचा लेख आवडल्याबद्दल आभार. समविचारी मराठीप्रेमी मित्रांना आपण त्याचा खाली दिलेला दुवा अवश्य पाठवा.\nअमृतमंथन अनुदिनीवरील आपल्याला आवडलेल्या लेखांचे आपल्या इतर मराठीप्रेमी मित्रांस अग्रेषित करून स्वभाषेसंबंधीच्या स्वाभिमानाचा वणवा पसरविण्यास मदत करावी.\nबुधवार, 18 नोव्हेंबर 2009 येथे 10:13 सकाळी\nशुक्रवार, 20 नोव्हेंबर 2009 येथे 2:02 pm\nप्���िय श्री० एकनाथ पोतदार यांसी,\nआपल्या मायमराठी गटाच्या तर्फे आपण कळवलेल्या आपुलकीच्या प्रतिमताबद्दल (feedback) आम्ही अत्यंत आभारी आहोत.\nसलील कुळकर्णींच्या प्रमाणेच इतर वेगवेगळ्या लेखकांचे लेखही या अनुदिनीवर प्रकाशित झाले आहेत. सर्वांचे सूत्र एकच. ते म्हणजे मराठी. मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणूस… मराठी सं-भा-मा.\nमराठीप्रेमी सामान्य माणसांच्या विचारमंथनासाठी आणि कृतियोजनेसाठी एखादा विचारमंच सुरू करण्याचा विचार अमृतमंथन अनुदिनीच्या अमृतयात्री गटाद्वारे चालू आहे. अमृतमंथन अनुदिनीवरील लेखांवर लक्ष ठेवा. तशा बिनराजकीय गटात आपणही सहभागी होऊ शकता. आपल्या इतर मराठीप्रेमी मित्रमैत्रिणींनासुद्धा विरोपाद्वारा (through emails) संपर्कात राहण्यास सांगावे.\nबुधवार, 18 नोव्हेंबर 2009 येथे 12:08 pm\nआपला ’हिंदी ही राष्ट्रभाषा एक चकवा ’ हा लेख नुकताच वाचनात आला.\nहा लेख अनेक चुकीच्या संकल्पनांना योग्य उत्तरे देणारा आहे.\nहा लेख इतर मित्रांना वाचायला मिळावा असे वाटते.\nOrkut, facebook सारख्या social networking communities वर हा लेख प्रदर्शित व्हावा असे वाटते.\nतरी या संदर्भात लेखकाची परवानगी असावी असे वाटते.\nकृपया सदर विचार सर्वदूर पोहोचविण्या साठी, हा लेख अशा पध्दतीने प्रदर्शित करण्पयाची परवानगी असावी, हि विनंती.\nशुक्रवार, 20 नोव्हेंबर 2009 येथे 2:08 pm\nप्रिय प्रज्ञा शिदोरे यांसी,\nआपल्या उत्स्फूर्त प्रतिमताबद्दल (feedback) आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत.\nही माहिती अधिकाधिक मराठी माणसांपर्यंत पोचणे आवश्यकच आहे. प्रस्तुत लेख या अमृतमंथन अनुदिनीवर उपलब्ध आहे. तो दुवा आपण अवश्य सर्वांना अग्रेषित करावा. ती आपल्या मातेची सेवाच ठरेल.\nमराठी माणसाने स्वभाषेबद्दलचा न्यूनगंड टाकून देऊन स्वराज्यात असताना शक्यतो सर्व ठिकाणी मायबोलीत बोलणे, लिहिणे केले पाहिजे. अगदी भाजीवाला, दुकानदार, हॉटेल, टपाल कार्यालय, एटीएम, बॅंका, रेलवे, बस, टॅक्सी, रिक्शा, रस्त्यावर, सरकारी कार्यालयात असे सर्वच ठिकाणी बोलताना आपली भाषाच वापरायची. आपण इतरांना आपली भाषा ऐकवली नाही तर ते ती शिकणार तरी कशी इतर राज्यांत परप्रांतीय स्थानिक भाषा अशाच प्रकारे शिकतात.\nमराठीप्रेमी सामान्य माणसांच्या विचारमंथनासाठी आणि कृतियोजनेसाठी एखादा विचारमंच सुरू करण्याचा विचार अमृतमंथन अनुदिनीच्या अमृतयात्री गटाद्वारे चालू आहे. अमृतमंथन अनुदिनीवरील लेखांवर लक्ष ठेवा. तशा बिनराजकीय गटात आपणही सहभागी होऊ शकता. आपल्या इतर मराठीप्रेमी मित्रमैत्रिणींनासुद्धा संपर्कात राहण्यास सांगावे.\nशुक्रवार, 20 नोव्हेंबर 2009 येथे 12:57 सकाळी\nशुक्रवार, 20 नोव्हेंबर 2009 येथे 3:18 pm\nआपल्या उत्स्फूर्त प्रतिमताबद्दल (feedback) आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. आपल्या प्रत्येक वाक्यातून स्वभाषेबद्दलचे प्रामाणिक, अतूट, प्रेम आणि आपुलकी स्वच्छपणे दिसते, जाणवते.\nआपली आई ही दुसर्‍या कोणाच्याही आईपेक्षा गुणांमध्ये कुठल्याही प्रकारे जरादेखिल हिणकस, कमअस्सल, नाही उलट अत्यंत श्रीमंत, चारित्र्यसंपन्न, उच्चकुलीन अशीच आहे, ही अत्यंत अभिमानाचीच गोष्ट आहे. आणि तशी नसती तरीही आपण म्हटले असते की – मराठी भिकारीण झाली तरीही कुशीच्या तिचा/तिची तीस केवी त्यजि\n“माझी आई भिकारीण झाली तर ते माझे अकर्तृत्व आहे, माझा दोष आहे”, हे आपण पक्के जाणले पाहिजे. माझ्या आईच्या श्रीमंतीत सातत्याने भर घालणे हे माझे कर्तव्य आहे.\nमाधव जुलियनांच्या पुढील ओळी लक्षात ठेवायला हव्यात:\nमराठी असे आमुची मायबोली जरी पारतंत्र्यात ही खंगली I\nहिची थोर संपत्ती गेली उपेक्षेमुळे खोल कालार्णवाच्या तळी I\nतरी सिंधू मंथूनि काढूनि रत्ने, नियोजू तयांना हिच्या मंडनी I\nनको रीण देवोत देतील तेव्हा जगातील भाषा हिला खंडणी II\nसध्याच्या परिस्थितीत आपल्या भाषेसाठी आणि भाषा बांधवांसाठी योग्य ती कृती करण्यास राज्यशासनाला फक्त आपणच भाग पाडू शकतो.\nमराठी माणसाने स्वभाषेबद्दलचा न्यूनगंड टाकून देऊन स्वराज्यात असताना शक्यतो सर्व ठिकाणी मायबोलीत बोलणे, लिहिणे केले पाहिजे. अगदी भाजीवाला, दुकानदार, हॉटेल, टपाल कार्यालय, एटीएम, बॅंका, रेलवे, बस, टॅक्सी, रिक्शा, रस्त्यावर, सरकारी कार्यालयात असे सर्वच ठिकाणी बोलताना आपली भाषाच वापरायची. आपण इतरांना आपली भाषा ऐकवली नाही तर ते ती शिकणार तरी कशी इतर राज्यांत परप्रांतीय स्थानिक भाषा अशाच प्रकारे शिकतात.\nअमृतमंथन अनुदिनीवरील विविध लेखकांचे इतर लेखही मराठी संस्कृती-भाषा-माणूस यांनाच वाहिलेले आहेत. अवश्य पहा. आपला अभिप्राय लेखाखाली नमूद करू शकता. म्हणजे त्या संबंधातील चर्चेचा फायदा इतर वाचकांनाही होऊ शकतो.\nअमृतमंथनावरील विविध लेखकांचे लेख नियमितपणे मिळण्यासाठी RSS Feed किंवा गुगल रीडरचा उपयोग करू शकता. आवडलेले लेख आपल्या इतर मराठीप्रेमी मित्रांस अग्रेषित करून स्वभाषेसंबंधीच्या स्वाभिमानाचा वणवा पसरविण्यास मदत करावी.\nमराठीप्रेमी सामान्य माणसांच्या विचारमंथनासाठी आणि कृतियोजनेसाठी एखादा विचारमंच सुरू करण्याचा विचार अमृतमंथन अनुदिनीच्या अमृतयात्री गटाद्वारे चालू आहे. अमृतमंथन अनुदिनीवरीललेखांवर लक्ष ठेवा. तशा बिनराजकीय गटात आपणही सहभागी होऊ शकता. आपल्या इतर मराठीप्रेमी मित्रमैत्रिणींनासुद्धा विरोपाद्वारा (through emails) संपर्कात राहण्यास सांगावे.\nभाषेच्या जोपासना-प्रसार-संवर्धनाचा भाग म्हणून आपण शक्य तिथे सर्वत्र कटाक्षाने मराठी बोलणे आणि लिहिणे करायला पाहिजे.\nशाळेत प्रथम लिहायला शिकताना जेवढा त्रास होतो त्यामानाने संगणकावर बराहाच्या मदतीने मराठीतून लिहिणे फारच सोपे आहे. अमृतमंथनावरील ’संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल’ हा लेख पहा. अनेकांनी या माहितीच्या सहाय्याने मराठी लेखन सुरू केले आहे. तीसुद्धा मराठीची सेवाच ठरेल.\nकुठल्याही प्रकारची अडचण आल्यास अवश्य कळवा. शुभस्य शीघ्रम्‌ I\nशुक्रवार, 20 नोव्हेंबर 2009 येथे 1:04 सकाळी\nसोमवार, 23 नोव्हेंबर 2009 येथे 12:51 सकाळी\nअत्यंत मुद्देसूद आणि माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद. भारतीय राजकारणात भाषिक अभिमानाचे रूपांतर प्रांतिय अभिनिवेशात आणि प्रांतिक राजकारणात होते. असे होणे राष्ट्राच्या एकात्मतेला हानीकारक, असे आजवर नेहमीच सांगितले गेले. म्हणजेच भाषाभिमान आणि राष्ट्रवाद या परस्पर विरोधी बाबी ठरतात. त्यांची सांगड कशी घालायची, एवढाच प्रश्न उरतो.\nगुरूवार, 26 नोव्हेंबर 2009 येथे 2:25 pm\nप्रिय श्री० अभिजित मुळ्ये यांसी,\nआपण फारच उत्तम प्रश्न विचारलात.\nआपल्या मनातील गोंधळ समजण्यासारखा आहे. पण भाषावार प्रांतरचनेमधील अनेकतेमध्ये एकात्मता, सर्वच राज्यभाषा सारख्या (किंबहुना राष्ट्रभाषेच्याच दर्जाच्या), मातृभाषेचे महत्त्व सर्वाधिक, स्वभाषेचे प्रेम आणि अभिमान म्हणजे संकुचितपणा नव्हे, परप्रांतियांनी ज्या प्रदेशात रहायचे तेथील भाषा व संस्कृतीमध्ये मिसळून जायलाच हवे, ही देशाच्या राज्यघटनेमागील (आणि साधारणतः जगभरातील सर्वच तज्ज्ञांना मान्य असलेली) तत्त्वे मुळापासून जाणून घेतली तर हा सर्वच गोंधळ दूर होईल. (प्रस्तुत लेखातील सर्वोच्च न्यायालयाची अवतरणे अवश्य पुन्हा अवश्य पहावीत.)\nप्रस्त���त लेखाचा उद्देश मुख्यतः घटनात्मक आणि कायदेशीर स्थिती समजावून सांगणे असाच आहे. काय असायला पाहिजे होते; ते सुचवणे असा नाही.\nआम्हाला हिंदी भाषेचा राग नाही, हिंदी जनतेचाही नाही. पण घटनात्मक तरतुदींविषयी गैरसमज करून कोणी जर आमच्या भाषेचे अधिकार डावलून तिची उपेक्षा, अवमान, हेळसांड करीत असेल तर त्याला मात्र प्रखर प्रतिकार करणे हे कार्य मात्र संकुचितपणाचे तर नाहीच उलट कायदेशीर, नैतिक बाबींना आणि मातृभाषेप्रति असलेल्या कर्तव्याला धरूनच आहे, असे लेखक स्पष्ट करू इच्छितो.\nहिंदी ही बहुसंख्यांची भाषा नाही. केवळ इतरांपेक्षा थोडे अधिक भाषक असणारी भाषा आहे. इतर सर्व निकष उदा० भाषेची प्राचीनता आणि संपन्नता, भाषेतील वाङ्मयीन आणि सांस्कृतिक विविधता, साहित्य, अशा विविध निकषांवर इतर काही भारतीय भाषा हिंदीपेक्षा हिणकस तर नाहीच उलट सरसच ठरू शकतात. त्यात पुन्हा हिंदी भाषकांनी स्वातंत्र्यानंतर थोडा वर्चस्वाचा पवित्रा घेणे सुरू केले. म्हणूनच इतर भाषक बिथरले आणि त्यांनी हिंदीला कडकडून विरोध केला.\nकेवळ भाषकसंख्या अधिक या निकषावर चीनी (मॅंण्डॅरिन) भाषा ही जगाची संपर्क भाषा अशी घोषित करून सर्व देशांनी त्याच भाषेत एकमेकांशी संवाद साधणे अनिवार्य केले तर इतर भाषक ऐकतील का मग जे साध्या संपर्क-भाषेच्या बाबतीत शक्य नाही ते राष्ट्रभाषा म्हणून इतरांच्या डोक्यावर परभाषा बसवण्याच्या बाबतीत शक्य होणे भारतातही अधिकच कठीण नाही का\nहिंदी ही राष्ट्रभाषा, ती इतर राज्यभाषांच्यापेक्षा श्रेष्ठ, देशप्रेम केवळ हिंदीमधूनच व्यक्त करता येते, हिंदी भाषा न जाणणारे देशविरोधीच होत, “हिंदी नको-आम्ही आमचीच भाषा बोलणार” असे म्हणणारे देशविरोधी, हिंदी ही मराठी व इतर भारतीय भाषांपेक्षा अधिक पुढारलेली, प्रगत व संपन्न भाषा आहे, देशात हिंदी भाषा बहुसंख्यांना समजते, देशाला एकच राष्ट्रभाषा असायला हवी, असे जे गैरसमज जबरदस्तीने मनावर पक्के बसवले आहेत त्याचा फोलपणा विचारपूर्वक दूर केला की मग सर्वच सहजपणे स्पष्ट होते आणि मन हलके होते.\nपूर्वी देवाचे श्लोक संस्कृतमध्ये म्हटले तरच देवाला समजतात व आवडतात; नाही तर ते पाप ठरेल, देवाचा कोप होईल अशी समजूत होती. पण आज आपल्याला पक्के माहित आहे की देवाला संस्कृत, मराठी, कोकणी, तमिळ, इंग्रजी, झुलू, स्वाहिली अशा सर्वच भाषा सारख्या. भाव���ा शुद्ध पाहिजेत. आणि मनातील भावना स्पष्टपणे, मोकळेपणाने आपण आपल्याच मातृभाषेतूनच व्यक्त करू शकतो. मग आपण त्याच भाषेतून व्यक्त केलेल्या भावना देवाला अधिक नीट समजणार. तसाच हा स्वभाषेतून देशाभिमान व्यक्त करण्याचा प्रकार झाला.\nया वरून स्पष्ट होईल की भाषावाद आणि राष्ट्रवाद यातील सांगड घालण्याचे कष्ट मुद्दाम करायला नकोतच. राष्ट्रवाद आणि भाषावाद हे एकमेकाला छेदत नाहीतच. उलट ते पूरकच आहेत किंबहुना एकाच भावनेचे दोन भिन्न अविष्कार आहेत. वैष्णव आणि शैव यांना शेवटी जेव्हा ईश्वरतत्त्व एकच आहे हे मान्य झाले; तेव्हा त्यांच्या मधील द्वेषभावना संपल्या. ईश्वर, अल्ला, येशू ह्यांच्या मधील अद्वैत जर मान्य झाले तर या इतर बाबी (मातृभूमिप्रेम आणि मातृभाषाप्रेम या संकल्पनांमधील नाते) फारच सोप्या आहेत.\nमी माझ्या आईचा मुलगा आहे म्हणूनच तिच्या आईचा म्हणजे माझ्या आजीचा नातू आहे. म्हणजे एकाच वेळी माझे आईशी व आजीशी नाती आहेत. मी दोन्ही नाती एकावेळीच स्वीकारतो, मानतो आणि मला दोन्ही नात्यांचा एकाच वेळी अभिमान वाटतो. किंबहुना मी माझ्या आईच्या पोटी ज्या क्षणी जन्म घेतला त्याच क्षणी, त्याच घटनेमुळे मी माझ्या आजीचा नातूसुद्धा झालो. माझा मावसभाऊ हा सुद्धा माझ्या आजीचा नातूच आहे; जरी तो माझ्या आईचा मुलगा नसला तरीही. आणि आम्ही दोघेही आमच्या आजीवर सारखेच प्रेम करतो. या सर्व विधानांमध्ये आपल्याला काही अंतर्गत प्रतिषेध (internal contradiction) आहे असे वाटते का त्याचप्रमाणे मी महाराष्ट्रीय आहे; म्हणूनच मी भारतीय आहे. मी एकाच वेळी महाराष्ट्रीय आणि भारतीय आहे आणि या दोन्ही निष्ठांचा मला अभिमान वाटतो, ही सर्व विधानेही सुसंगतच आहेत. त्यांत आपल्याला जबरदस्तीने, ओढून-ताणून, कृत्रिम प्रकारे, सांगड घालण्याची आवश्यकताच नाही.\nपूर्वीच्या (स्वातंत्र्योत्तर) काळच्या विविध तज्ज्ञ समित्यांचे अहवाल शोधून मुद्दाम वाचा. ते म्हणजे अत्यंत बुद्धिमत्ता, मानवता, समता, भावनिक एकात्मता अशा विविध उत्तमोत्तम निकषांवर आधारलेले श्रेष्ठ ग्रंथच आहेत. ते सर्व महात्मा गांधींच्या समाजकारणाच्या मूळ तत्वांना फार महत्त्व देतात. त्यातील काही अंश वाचल्यावरसुद्धा त्या थोर तज्ज्ञांचे श्रेष्ठत्व समजते व मन गहिवरून येतं.\nहिंदी भाषा झालीच तर ती भारताची एक संपर्क भाषा होऊ शकते; किंबहुना व्हावी. पण त्यासाठी हिंदीने आपली सम्राटाची भावना सोडून देऊन भावाची (किंवा भाषाभगिनीची) भूमिका घ्यायला हवी. इतरांनी हिंदी शिकायचे असेल तर हिंदी राज्यांतही शाळांमध्ये हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त एक भारतीय भाषा शिकणे अनिवार्य असावे (असा प्रस्ताव होताच; पण हिंदी पुढार्‍यांनी तो मानला नाही.) इतर काही देशांत बहुभाषिकत्व असतं. हल्ली आधुनिक जगात (विशेषतः युरोपात) बहुभाषिकत्वाला खूप उत्तेजन दिले जाते. मात्र त्यापैकी कोणीही स्वतःच्या मातृभाषेचे महत्व यत्किंचितही कमी करीत नाहीत. युरोपात इंग्रजी बोलणारे देश फारसे नाहीतच. पण जागतिकीकरणाच्या नावावरही कोणी स्वतःची भाषा बाजुला करून इंग्रजीत शासनव्यवस्था, शिक्षण, संशोधन इत्यादी करीत असल्याचे ऐकिवात नाही.\nतेव्हा कृपया भाषाप्रेम व राष्ट्रप्रेम या भावना परस्पर-विरोधी (self-contradictory) किंवा परस्पर-व्यतिरेकी (mutually exclusive) नाहीत; हे नीट समजून घेणे, हे आतुन उमजणे फार महत्त्वाचे आहे. तसे झाल्यावर “ईश्वर-अल्ला तेरो नाम” याचप्रमाणे “मराठीप्रेम-हिंदीप्रेम-तमिळप्रेम-बंगालीप्रेम ही सर्व भाषाप्रेमाचीच नामे – सबको सन्मति दे भगवान” असे आपण शुद्ध अभिमानाने आणि अपराधी भावना मनात न आणता म्हणू शकू.\nविजय प्रभाकर कांबळे म्हणतो आहे:\nमंगळवार, 1 डिसेंबर 2009 येथे 12:07 pm\nआपला लेख वाचला. मराठी भाषेच्या दुर्गतिला राजकिय नेत्यांबरोबर आपण सर्वजण जबाबदार आहोत. ही जबाबदारी कोण पेलणार हाच खरा प्रश्न आहे. भारतीय भाषेशी तुलना करता मराठी हिंदी मुळे नाही तर इंग्रजीच्या मोहामुळे व अक्षम्य हव्यासामुळे मागे पडली आहे. भारतीय भाषेत वैर निर्माण करणे हे परकियांना केव्हाही आवडेलच. आपण जर भारतीय भाषांचा इतिहास वाचला तर भारतीय भाषांना विकसित करण्यामागे सामान्या नागरीक, संत, व्यापारी व नंतर साहित्यिक लोक येतात हे ध्यानात घेतले पाहिजे. पुस्तकी भाषे बरोबरच लोक व्यवहारातुन भाषेचा विकास होत असतो. त्यामुळे राष्ट्रभाषा हिंदी बरोबर स्पर्धा करण्यात अर्थ नाही. आपण जर केंद्रीय भारतीय भाषा संस्थान, म्हैसूर व जनगणनेचे आकडे पाहिले तर देशात हिंदीचे स्थान सर्वोच्च आहे. भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने काय केले आहे हे पाहिले पाहिजे. अजुन मराठी माहिती जाल व तंत्रांत हिंदी व इंग्रजी पेक्षा खुप मागे आहे. मातृभाषेचा मान प्रथम पंर���ु देशाचा विचार कराल तेव्हा हिंदीचे महत्व कमी लेखु नका. मराठीच्या अस्मितेमुळे शेवटी भले हिंदीचे ही होईल कारण दोन्ही भाषेची लिपि देवनागरी आहे. विनोबा भावे यांचे स्वप्न पूर्ण होउ शकेल. आपल्या चळवळीला शुभेच्छा कारण मराठीचा मान राखाल तेव्हाच आपण हिंदीचा मान ऱाखू. भारतीय घटनेतील अष्टम सूचितील २२ भारतीय भाषा या राष्टीय भाषाच आहेत. राजकारणामुळे हिंदीची गोची झालेली आहे.\nमंगळवार, 1 डिसेंबर 2009 येथे 7:32 pm\nप्रिय श्री० विजय प्रभाकर कांबळे यांसी,\nआपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभारी आहोत.\nआपली बरीच विधाने पटली, मात्र काहींच्याबद्दल आमची माहिती व मते भिन्न आहेत. अर्थात आपल्या प्रत्येक विधानावर सविस्तर विवेचन करायचे म्हणजे तो एक मोठाच लेख होईल त्यामुळे इथे तपशीलवार विवेचन करीत नाही. मात्र आपण हिंदीच्या तुलनेत मराठीला देत असलेले गौणत्व तर अजिबातच पटत नाही. किंबहुना केवळ लोकसंख्येच्या टक्केवारीचा आकडा थोडा अधिक; एवढे सोडले तर प्राचीनता, संपन्नता, इतिहास अशा कुठल्याही निकषावर भारतातील इतर अनेक भाषा हिंदीपेक्षा उजव्या ठरत असल्यामुळेच विविध भाषकांनी हिंदीच्या दडपशाहीला विरोध केला व या मुद्द्याबद्दल हिंदीच्या पाठिराख्यांकडेसुद्धा भाषक संख्येच्या आकडेवारी शिवाय इतर काहीही तर्कशुद्ध प्रतिवाद नव्हता. म्हणूनच तर हिंदीवाद्यांना राष्ट्रभाशेच्या स्पर्धेत माघार घ्यावी लागली. या विषयावर अनेक समाजकारण्यांनी व विचारवंतांनी लेखन केलेले आहे. वाचून पहावे.\nविजय प्रभाकर कांबळे म्हणतो आहे:\nबुधवार, 2 डिसेंबर 2009 येथे 12:12 pm\nआपणांस माझी काही मते पटली याबध्दल धन्यवाद. नवीन पिढीवर माध्यमांचा झालेला हिंदी व इंग्रजीचा प्रभाव आपण कमी करु शकू असे मला मुळीच वाटत नाही. माझी मातृभाषा मराठी आहे व मला तिचा अभिमान आहे.आमचे पूर्वज संत महिपति महाराज (कांबळे,कुलकर्णी,ताहराबादकर) यांनी मराठी अनेक ग्रंथांची रचना केलेली आहे. त्यात संतलिलामृत, भक्तिविजय आदि ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. संत चरित्रांचा अभ्यास करताना त्यांच्या ग्रंथांचा आधार घेतला जातो. परंतु आमचे अनेक किर्तनकार सांगतात की महाराजांनी हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवले होते कारण धर्म प्रचारांत हिंदी संतांनी खुपच महनीय कार्य केले आहे. त्यामुळे संत तुकाराम, नामदेव या संता बरोबर तत्कालीन शिवाजी महाराज, पेशवे ���ांनी सुध्दा हिंदीचा आदरच केला आहे. तर मग आताच आपण काही राजकारणी लोकांच्या वक्तव्यांने हिंदीला विरोध का करायचा. आपण भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने प्रकाशित केलेले राष्ट्रभाषा से राजभाषा तक हे पुस्तक वेळ मिळाल्यास जरुर वाचा(लेखक – डॉ.विमल कांति वर्मा) यात लोकसभेत झालेल्या चर्चेचा संपूर्ण वृत्तांत दिलेला आहे. हा सरकारी पुरावा आहे. त्यामुळे हिंदी बाबत अनेक गैरसमज दूर होतील. हिंदीला विरोध केल्याने मराठी भाषा समृद्ध होणार नाही तर भारतीय भाषा भगिनीतील सहयोग व समन्वयामुळे मराठी भाषा विकसित होईल. आपण आतापर्यंत फक्त इंग्रजी भाषेकडे पहात आलो. आशियातील देशांपेक्षा जसे आपले लक्ष्य फक्त अमेरीके कडे जास्त असते. हिंदीच्या विकासाकरीता भारत सरकारने काय काय केले आहे याचा मागोवा घेऊन मराठी विकासाची तुलना व्हावी असे माझे प्रामाणिक मत आहे.\nगुरूवार, 3 डिसेंबर 2009 येथे 11:24 pm\nप्रिय श्री० विजय प्रभाकर कांबळे यांसी,\nआपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.\n{नवीन पिढीवर माध्यमांचा झालेला हिंदी व इंग्रजीचा प्रभाव आपण कमी करु शकू असे मला मुळीच वाटत नाही.}\nकृपया याच अनुदिनीवरील ’इंग्रजी भाषेचा विजय’ हा लेख वाचून पहावा. त्यानंतरही आपले हेच मत कायम असले तर आम्हाला त्यावर काहीही म्हणणे योग्य होणार नाही.\n{तत्कालीन शिवाजी महाराज, पेशवे यांनी सुध्दा हिंदीचा आदरच केला आहे.}\n१. शिवाजी महाराजांच्या काळी हिंदी आणि उर्दू भाषा अस्तित्वात नव्हत्या.\n२. त्यावेळी मराठीवर झालेल्या फारशी व अरबी भाषांच्या आत्यंतिक प्रभावामुळे महाराज फारच व्यथित झाले होते व म्हणूनच चिडून जाऊन भाषाशुद्धीसाठी त्यांनी मराठीतील किंबहुना भारतीय भाषेतील पहिला शब्दकोश (राज्यव्यवहारकोश) सिद्ध करविला. याबद्दल सविस्तर माहिती इतिहासकार राजवाडे व इतर अनेक इतिहासकारांच्या पुस्तकात आढळते.\n{तर मग आताच आपण काही राजकारणी लोकांच्या वक्तव्यांने हिंदीला विरोध का करायचा.}\nप्रस्तुत लेख पुन्हा वाचून हिंदीला ’विरोधासाठी विरोध’ अशी कुठली वाक्ये आपल्याला आढळतात ती दाखवून द्यावीत. स्वभाषाभिमान, तिचा आदर, मान, महत्त्व राखणे व त्याविरुद्ध कोणीही बेकायदेशीरपणे वागून आमच्या भाषेची उपेक्षा करीत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवणे ह्यात राजकारणी लोकांच्या वक्तव्यामुळे हिंदीविरोध आहे असे आपल्याला वाट�� असेल तर त्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. तसा विनाकारण गैरसमज करून घेऊ नये.\n{त्यामुळे हिंदी बाबत अनेक गैरसमज दूर होतील. हिंदीला विरोध केल्याने मराठी भाषा समृद्ध होणार नाही तर भारतीय भाषा भगिनीतील सहयोग व समन्वयामुळे मराठी भाषा विकसित होईल.}\nडॉ० बाबासाहेब आंबेडकरांसह अनेक विद्वानांनी या विषयावर लिहिलेली पुस्तके आपण वाचू शकता. अनेक विद्वानांनी “त्याकाळी तमिळ, मराठी, बंगाली अशा भाषा हिंदीहून अधिक प्राचीन व अधिक संपन्न होत्या अशी स्पष्ट विधाने केलेली आहेत. याच अनुदिनीवर प्रकाशित झालेला ’द्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित’ हा डॉ० आंबेडकरांच्या पुस्तकातील उतार्‍यावरील लेख मासल्यासाठी वाचून पहावा. त्यांच्याही पुढे जाऊन अधिक वाद घालण्याची आमची स्वतःची लायकी आहे असे आम्ही मानत नाही.\n{आपण आतापर्यंत फक्त इंग्रजी भाषेकडे पहात आलो. आशियातील देशांपेक्षा जसे आपले लक्ष्य फक्त अमेरीके कडे जास्त असते.}\nदुर्दैवाची पण खरी गोष्ट आहे.\n{हिंदीच्या विकासाकरीता भारत सरकारने काय काय केले आहे याचा मागोवा घेऊन मराठी विकासाची तुलना व्हावी असे माझे प्रामाणिक मत आहे.}\n१. महाराष्ट्र राज्यशासनाचे आपले कर्तव्य पार पाडण्याच्या बाबतीतील अपयश हे हिंदीचे श्रेष्ठत्व किंवा मराठीचे गौणत्व कसे सिद्ध करू शकते\n२. घटनेतील तरतुदींप्रमाणे अनुसूची-८ मधील सर्व भाषांचे (संबंधित राज्य शासनाच्या मदतीने) वेगाने संवर्धन करणे व त्या आधुनिक ज्ञानाच्या दळणवळणाचे प्रभावी माध्यम होण्याच्या दृष्टीने योग्य ती कृती करणे यासाठी स्वतः केंद्र सरकार बांधील आहे.\nअसो. आपण एकमेकांच्या मतातील भिन्नता मान्य करून हा वाद इथेच संपवुया.\nगुरूवार, 17 डिसेंबर 2009 येथे 9:08 सकाळी\nशनिवार, 19 डिसेंबर 2009 येथे 3:25 सकाळी\nप्रिय श्री० देसाई यांसी.\nआभारी आहोत. आपली सर्व मते योग्यच आहेत.\nमराठी शाळांना ५ वर्षे अनुदान न देऊ शकणार्‍या शासनाला इतर परभाषांना अनुदान देण्याचा हक्कच काय\nआपण दैनिक सामना मधील अधिकृत भाषा कायद्याबद्दलचा लेख पाठवणार आहात. आम्ही सर्वच वाट पाहत आहोत.\nआपल्याप्रमाणेच बहुसंख्य स्वाभिमानी मराठी व्यक्तींनी यथाशक्ती विविध मराठीच्या उपक्रमात भाग घेतला, पाठिंबा दिला तर मराठीची सध्याची नामुश्कीची परिस्थिती बदलण्यास फार काळ लागणार नाही.\nहिंदी आणि मराठीचे महाभारत (��े० अब्दुल कादिर मुकादम, लोकसत्ता, १४ मार्च २०१०) « अमृतमंथन म्हणतो आहे:\nरविवार, 14 मार्च 2010 येथे 8:45 pm\nगुरूवार, 6 मे 2010 येथे 2:14 सकाळी\nअतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख आहे . .\nमनापासून आवडला . .\nशनिवार, 8 मे 2010 येथे 9:40 pm\nप्रिय श्री० स्वप्निल कोल्हे यांसी,\nआपल्याला लेख आवडला हे समजून फार आनंद झाला. त्या लेखातील भावनांचा तुम्हीआम्ही मिळून अधिकाधिक प्रसार करूया. तरच सध्याच्या परिस्थितीमधून काही मार्ग काढता येईल. स्वाभिमान म्हणजे संकुचितपणा हे मराठी माणसावर लादलेले जोखड भिरकावून देऊन आपण उघडपणे आपला भाषाभिमान सर्वत्र व्यक्त करू, आपल्या प्रत्येक वाक्यातून ध्वनित करू.\nह्याच अनुदिनीवरील इतर लेखही “मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस…” ह्या सूत्रातच गुंफलेले आहेत. सवडीने अवश्य वाचा. जे लेख आवडतील त्यांच्याबद्दल इतर मित्रांनाही माहिती द्या. आपली मते लेखांखाली नोंदवा. आपल्या स्वाभिमानाच्या भावनांचा आपण सर्वत्र प्रसार करूया.\nआपल्या अमराठी मित्रांना आपण खालील लेख अग्रेषित करू शकता.\nमंगळवार, 1 जून 2010 येथे 9:09 pm\nछान वाटले वाचून. थोडा शांत वेळ होता, तेंव्हा सगळ्यांच्याच प्रतिक्रिया पुर्ण वाचल्या.\nगुरूवार, 3 जून 2010 येथे 4:50 pm\nप्रिय श्री० महेंद्र यांसी,\nआपले पत्र वाचून आनंद वाटला. प्रस्तुत लेखाने जास्तीतजास्त मराठी माणसांच्या मनातील शंका, कुशंका, संशय, न्यूनगंड, अपराधी भावना, नष्ट होऊन स्वभाषा, स्वसंस्कृतीबद्दलचा अभिमान वाढावा अशीच इच्छा आहे. आपणही त्यास मदत करावी.\nह्याच लेखाच्या आधीच्या आवृत्तीबद्दलही अशाच पद्धतीच्या अनेक विचारांची देवाणघेवाण झाली होती. तीदेखील खालील दुव्यावरील लेखाच्या खाली आपण वाचू शकता.\n” ह्या लोकसत्तेमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचा लोकसत्तेतील उत्तरार्ध व त्यावरील उहापोह खालील दुव्यावर वाचू शकता.\nआपल्याला लेखातील विचार पटल्यास कृपया तो लेख अधिकाधिक मराठीप्रेमी बांधवांना अग्रेषित करावा ही विनंती.\nहिंदीमुळे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील मराठी भाषा, संस्कृती व स्वत्व नष्ट होण्याचा धोका (तमिळ ट् म्हणतो आहे:\nबुधवार, 21 जुलै 2010 येथे 12:49 सकाळी\nहिंदीमुळे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील मराठी भाषा, संस्कृती व स्वत्व नष्ट होण्याचा धोका (तमिळ ट् म्हणतो आहे:\nबुधवार, 21 जुलै 2010 येथे 12:49 सकाळी\nगुरूवार, 5 ऑगस्ट 2010 येथे 3:44 pm\nबुधवार, 27 ऑक्टोबर 2010 येथे 12:28 pm\nसर्वप्रथम मी google चे आभार मानिन ज्याने माला असला मौल्यवान ब्लॉग शोधून दिला.\nखरच खूपच छान मुद्दे मांडले गेले आहेत. मला सगळ्यात जास्त आवडले ते “अमृतमंथन गटाचा” खूपच सुरेख प्रतिसाद तुम्ही लोक खरच खूप छान काम करित आहात. माझ्या आणि आमच्या “मराठी कॉर्नर” टिमच्या तुम्हाला खूप-खुप शुभेच्छा\nबुधवार, 27 ऑक्टोबर 2010 येथे 11:16 pm\nप्रिय मराठी कोपरा/कोन/कोनाडा/सांदी/बळद संघ यांसी,\nमराठी माणसांच्या या उपक्रमाला आम्ही सुयश चिंतितो.\nइंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी) « अमृतमंथन म्हणतो आहे:\nबुधवार, 9 मार्च 2011 येथे 10:03 pm\nएकच अमोघ उपाय – मराठी एकजूट (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९) « अमृतमंथन म्हणतो आहे:\nबुधवार, 9 मार्च 2011 येथे 10:08 pm\nमराठीचा उत्कर्ष – कसा करावा (ले० प्रा० मनोहर राईलकर) « अमृतमंथन म्हणतो आहे:\nरविवार, 14 ऑगस्ट 2011 येथे 1:02 pm\nएकच अमोघ उपाय – मराठी एकजूट (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९) – अमृतमंथन म्हणतो आहे:\nमंगळवार, 4 जुलै 2017 येथे 12:36 सकाळी\nआपला अभिप्राय इथे नोंदवा. उत्तर रद्द करा.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तक�� मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/!!!-()/", "date_download": "2018-09-22T07:22:11Z", "digest": "sha1:SKBFEVNCSUI3G6XZZHMJLBFG6OJV3GBI", "length": 3832, "nlines": 71, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Shrungarik Kavita-रात्र नाहू दे....!!! चारुदत्त अघोर.(८/४/११)", "raw_content": "\nह्या हाथ तळव्यान, तुझे डोळे झाकू दे,\nअधर फुलपाखरी पापण्या,हलक्या फडकू दे;\nह्या रात्रीचा गंध,मंद दरवळू दे,\nतुझी नागमोडी बट, एकदा कुर्वळू दे;\nतुझ्या कपाळी चांदण टिक���ी,जरा चमकू दे,\nकाळ्या रात्री,तुझी शुभ्रता अभ्रकी दमकू दे;\nटप्पोर्या हरणी डोळ्यांना,धारी काजळू दे,\nनाजूक सूरही मानेला,ओशळून लाजळू दे;\nझाकल्या पदरी उराला,रसावून डवलू दे,\nलेणीत मूर्ती कंबरेला,लच्कून कवलू दे;\nबांधल्या पैन्जणाला,तुझ्या पाऊली खुलू दे,\nमादक झुळुकी हवेत,हा पदर झुलू दे;\nतुझी हळुवार कुजबुज,कानी पिसवू दे,\nमाझा अटकला श्वास,प्रेम धागी उसवू दे;\nदव थेंबांना कपाळी,थोडं अझून ओलावू दे,\nआतुर या क्षणांना,आज पाहुणचारी बोलावू दे;\nतुला आड ठेवत्या केस-पडद्याला,आज हटवू दे,\nमाझ्या बंधित रसाळ मदनाला,आज सुटवू दे;\nआज चार डोळ्यांना एकमेका नजरी,आत पाहू दे,\nनिळ्या नभी चंद्रानी,हि दुधाळ रात्र नाहू दे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=23", "date_download": "2018-09-22T06:47:30Z", "digest": "sha1:JBXH5M3CA3MWFBF4INFCAH65HRG7R7L3", "length": 17207, "nlines": 111, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास skysign@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nFAQ - आकाशचिन्ह परवाना\nअर्ज मिळणे बाबत (3)\nप्रश्न : जाहिरातफलक उभारण्यासाठीचा अर्ज कुठे मिळेल \nउत्तर : हा अर्ज परवाना विभागात अथवा म.न.पा. नागरी सुविधा केंद्रात कार्यालयीन वेळेत मिळेल. तसेच www.pcmcindia.gov.in > Downloads > forms and attachments या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घेता येईल.\nप्रश्न : अर्जाची किंमत काय आहे \nउत्तर : अर्ज मोफत उपलब्ध आहे.\nप्रश्न : अर्ज भरुन कुठे जमा करावा लागतो \nउत्तर : सर्व कागदपत्रांसह पूर्ण अर्ज नागरी सुविधा केंद्रामध्ये स.10.00 ते दु.1.30 या वेळेत जमा करावा.\nदीर्घ मुदतीचा जाहिरात फलक (3)\nप्रश्न : दीर्घ मुदतीच्या जाहिरात फलक (होर्डिंग) परवान्यासाठी अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतात \nउत्तर : जाहिरात परवाना (होर्डिंग) अर्जासोबत खालील कागदपत्रे सदर करावी लागतात.\n1. विहित नमून्यातील मागणी अर्ज (प्रत्येक जाहिरात फलकासाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक).\n2. जाहिरात फलक उभारण्यास प्रस्तावित केलेले ठिकाण दर्शविणा-या जागेच्या नकाशाच्या 3 प्रती (स्वाक्षरीसह).\n3. ज्या जमिनीवर / इमारतीवर जाहिरात फलक उभारण्यात येणार आहे त्या जमिनीच्या / इमारतीच्या मालकाची रु. 100/- च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज्ड. लेखी परवानगी\n4. जमीन / इमारत मालकी हक्काबाबत मूळ उतारा किंवा सत��यप्रत (2 महिन्या आतील 7/12 उतारा / इन्डेक्स 2 उतारा / मालमत्ताकार्ड).\n5. भाडेकरु असल्यास रजिस्टर भाडेकरारनामा / लिव्ह अँड लायसन्स करारनामा सत्यप्रत.\n6. संरचना अभियंत्याने काढलेल्या जाहिरात फलकांच्या संकल्प चित्राची (मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरचे स्ट्रक्चर डिझाईन) – मूळप्रत.\n7. मुख्य उद्यान अधीक्षक यांच्याकडील ना हरकत प्रमाणपत्राची मूळप्रत.\n8. संबंधित प्रभाग कार्यकारी अभियंता यांच्या ना हरकत दाखल्याची (मनपा जागेवर असल्यास) मूळप्रत.\n9. जाहिरातफलक इमारतीवर असल्यास भोगवटा प्रमाणपत्राची सत्यप्रत.\n10. पोलीस (वाहतूक शाखा) यांच्या ना हरकत प्रमाणपत्राची मूळप्रत.\n# सादर केलेल्या मूळ कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य कागदपत्रांच्या छायाप्रती स्वसाक्षांकित करून सादर करणे आवशक\nअर्ज मंजूर झाल्यानंतर 15 दिवसानंतर दयावयाची कागदपत्रे.\n1. रु.100/- स्टॅम्प पेपरवर नोटराईज्ड हमीपत्राची मूळप्रत.\n2. मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरने दिलेल्या स्टॅबिलिटी प्रमाणपत्राची मूळप्रत\nप्रश्न : दीर्घ मुदतीच्या जाहिरातफलक (होर्डिंग) परवाना नूतनीकरणासाठी कोणती कागदपत्रे जोडावी लागतात \nउत्तर : जाहिरात फलक (होर्डिंग) परवाना नूतनीकरण अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे :\n1. विहित नमून्यातील मागणी अर्ज (प्रत्येक जाहिरात फलकासाठी स्वतंत्र आवश्यक).\n2. मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या स्टॅबिलिटीबाबतच्या दाखल्याची मूळ प्रत (छोटे नामफलक व दिशादर्शक वगळून)\n3. मूळ परवाना प्रत.\n4. भाडेकरार संपला असल्यास पुढील वाढीव काळासाठी रजिस्टर भाडेकराराची प्रत.\n5. वरील कागदपत्रांव्यतीरिक्त विशिष्ट कागदपत्रांची मागणी केल्यास ती देणे आवश्यक आहे.\n# सादर केलेल्या मूळ कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य छायाप्रती कागदपत्रे स्वसाक्षांकित करणे आवश्यक\nप्रश्न : दीर्घ मुदतीचा जाहिरात फलक (होर्डिंग) परवाना, अर्ज केल्यापासून किती दिवसात मिळतो \nउत्तर : अर्ज परिपूर्ण असल्यास 30 दिवसांत मान्यता मिळते.\nअल्प मुदतीचा जाहिरातफलक (1)\nप्रश्न : अल्प मुदतीच्या जाहिरातफलक परवान्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात \nउत्तर : आकाशचिन्ह परवाना ( तात्पुरत्या स्वरुपात / अल्प मुदतीसाठी ) अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे\n1. विहित नमून्यातील मागणीअर्ज (प्रत्येक जाहिरात फलकासाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक).\n2. जा���िरात फलक उभारण्यास प्रस्तावित केलेले ठिकाण दर्शविणा-या जागेच्या नकाशाच्या 3 प्रती (स्वाक्षरीसह).\n3. जमीन / इमारत मालकी हक्काबाबत मूळ उतारा किंवा सत्यप्रत (2 महिन्याच्या आतील 7/12 उतारा / इन्डेक्स 2 उतारा / मालमत्ता कार्ड).\n4. संबंधित प्रभाग कार्यकारी अभियंत्याच्या अभिप्रायाची (आवश्यक तेथे मनपा जागेवर असल्यास) मूळप्रत.\n5. पोलीस (वाहतूक शाखा) यांच्या ना हरकत प्रमाणपत्राची मूळप्रत.\n6. ज्या जमिनीवर / इमारतीवर फलक उभारण्यात येणार आहे त्या जमिनीच्या / इमारतीच्या मालकाची लेखी परवानगी.\nतात्पुरता जाहिरात फलक (1)\nप्रश्न : तात्पुरता जाहिरात फलक परवाना, अर्ज केल्यापासून किती दिवसात मिळतो \nउत्तर : अर्ज परिपूर्ण असल्यास कार्यालयीन कामाच्या 7 दिवसांत मिळतो.\nपरवाना नूतनीकरण शेवटची तारीख (1)\nप्रश्न : जाहिरात फलक (होर्डिंग) परवाना नूतनीकरण अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख काय आहे \nउत्तर : चालू परवान्याची मुदत संपण्यापूर्वी एक महिना आधी परवाना नूतनीकरण अर्ज सादर करावा लागतो.\nनवीन जाहिरातफलक कालावधी (2)\nप्रश्न : नवीन जाहिरातफलक (होर्डिंग) परवाना किती कालावधीसाठी दिला जातो \nउत्तर : नवीन जाहिरात फलक (होर्डिंग) परवाना एकावेळी 1 वर्षासाठी दिला जातो. नंतर त्याचे नूतनीकरण करुन घ्यावे लागते.\nप्रश्न : तात्पुरता जाहिरात फलक परवाना किती कालावधीसाठी दिला जातो\nउत्तर : तात्पुरता जाहिरात फलक परवाना जास्तीत जास्त 30 दिवसांसाठी मंजूर करण्यात येतो.\nप्रश्न : जाहिरात परवान्यासाठी किती फी आकारली जाते \nउत्तर : परवान्यासाठी परवाना फी, जाहिरात कर व जागाभाडे (मनपा जागेवर असल्यास) अशा प्रकारे आकारणी केली जाते.\nवरील आकारणीचे दर चौरस फुटानुसार निश्चित करण्यात आलेले आहेत. त्याबाबत माहिती www.pcmcindia.gov.in > general info > स्काई sign rates या ठिकाणी पाहता येऊ शकतील.\nअनधिकृत जाहिरात फलकाची तक्रार (2)\nप्रश्न : अनधिकृत जाहिरात फलकाची तक्रार कोणाकडे करावी \nउत्तर : अनधिकृत जाहिरात फलकाची तक्रार संबंधित प्रभाग अधिकारी अथवा सहाय्यक आयुक्त (परवाना) यांच्याकडे करावी.\nप्रश्न : अनधिकृत जाहिरातफलकाची तक्रार कोणत्या नंबरवरती नोंदवावी लागते.\nउत्तर : अनधिकृत जाहिरातफलकाची तक्रार नोंदविन्या साठी मा.उच्च न्यायालायाच्या निर्देशानूसार महापालिकेने 1800 233 0666 हि निशुल्क सेवा सुरु केली आहे.\nप्रश्न : शहरातील अधिकृत जाहिरातफ��कांची (होर्डिंगची) माहिती कुठे मिळेल \nउत्तर : अधिकृत जाहिरातफलकांची यादी महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेस्थळावर पहावयास मिळेल.\nअनधिकृत जाहिरातफलक कारवाई (1)\nप्रश्न : अनधिकृत जाहिरातफलक (होर्डिंग) उभारल्यास कोणती कारवाई केली जाते \nउत्तर : 1) महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार तीन महिने कैद किंवा रु.2000/- दंड किंवा दोन्हीही एकत्रितपणे करण्याची तरतूद आहे.\n२) अनधिकृत फलकावर 200 चौ.फुट मोजमापापर्यंतच्या फलकाकरिता दंड रु.2000/- व 200 चौ.फुटापेक्षा जास्त आकाराच्या फलकासाठी रु.3000/- दंडाची तरतूद आहे.\nअनधिकृत जाहिरातफलक उतरविण्याचा खर्चही जाहिरातदाराकडून वसूल करण्यात येतो :-\n1) अ) लोखंडी एल अँगल, टी व चॅनल, कापडी बॅनर्ससह याआधारे उभारलेले स्ट्रक्चर काढण्यासाठी रु.10730/- प्रती स्ट्रक्चर.\nब) लोखंडी स्ट्रक्चरवरील फक्त बॅनर काढण्यासाठी खर्च रु.4050/- प्रती स्ट्रक्चर.\n2) बांबू-वासे याआधारे उभारलेले फलक काढण्यासाठी रु.1620/- प्रती फलक.\n3) कापडी बॅनर्स काढण्यासाठी रु.255/- प्रती फलक.\n4) कागदी किंवा प्लास्टिक स्टिकर्स काढण्यासाठी रु 255/- प्रती फलक.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-not-permission-expansion-time-kem-project-maharashtra-11779", "date_download": "2018-09-22T08:14:05Z", "digest": "sha1:FBD7FLICGINNRSD23NWJTZ7PDTXZJCMK", "length": 18529, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, not permission for Expansion time of KEM project, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘केम’ प्रकल्पाच्या मुदतवाढीला सरकारची ना\n‘केम’ प्रकल्पाच्या मुदतवाढीला सरकारची ना\nशुक्रवार, 31 ऑगस्ट 2018\nचार एकरांसाठी ठिबक बसविण्याकरिता मला अनुदान मिळाले आहे. गावातील इतरही काही शेतकऱ्यांना ठिबक संचाकरिता, तर काहींना पाइपसाठीदेखील अनुदान मिळाले. मला २२ हजार रुपयांचा ठिबक सं��� घेण्याकरिता १४ हजार रुपयांचा भरणा करावा लागला. उर्वरित अनुदान स्वरूपात मिळाले. प्रकल्पात गावाची निवड पूर्वीच करण्यात आली होती. त्याच गावातील शेतकऱ्यांना लाभ दिला गेला.\n- मुरलीधर केवटी, शेतकरी, चिंचोली बु., ता. अंजनगावसुर्जी, अमरावती.\nनागपूर : आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याच्या उद्देशाने जागतिक कृषी विकास निधीतून (इफाड) राबविण्यात आलेल्या समन्वयित कृषी विकास प्रकल्पा (केम)ला मुदतवाढीस सरकारने नकार दिला आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत झालेल्या अनागोंदी आणि आरोपांमुळे सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.\nआत्महत्याग्रस्त अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती; तसेच वर्धा या जिल्ह्यांमध्ये शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने केमची अंमलबजावणी करण्यात आली होती. तत्कालीन कृषी सचिव सुधीरकुमार गोयल यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.\n‘इफाड’कडून तब्बल ८०० कोटी रुपयांचा निधी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आला. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांकडून मंजुरीसाठी वेळकाढूपणा अडसर ठरू नये, याकरिता योजनांची अंमलबजावणी आणि कार्यान्वयनाचे अधिकारी प्रकल्पाच्या संचालकांना देण्यात आले आणि इथेच घात झाला, प्रकल्पाचे संचालकांकडून मनमर्जी पद्धतीने योजना राबविण्यात आल्या आणि मर्जीतील चारदोन लोकांनाच त्या योजनांचा लाभ देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकल्पातून अपेक्षित उद्देश साधता आला नाही.\nआमदार वीरेंद्र जगताप यांनी हा गैरप्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती नेमण्यात आली. त्यासोबतच शासन पातळीवरूनदेखील प्रकल्पाची चौकशी झाली. या चौकशीमधूनदेखील तत्कालीन संचालकांची अनागोंदी चव्हाट्यावर आली असली तरी अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही.\n२००८-०९ पासून अंमलबजावणी झालेल्या या प्रकल्पाची मुदत २०१७ मध्ये संपणार होती. संचालकांच्या आग्रहाखातर त्याला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार आता डिसेंबर २०१८ मध्ये प्रकल्पाची मुदत संपणार आहे. पावसाळी अधिवेशन काळात पुन्हा प्रकल्पाला मुदतवाढीची मागणी होती. त्याला सरकारने नकारात्मकता दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले. सहा जिल्ह्यांतील १६०६ गावे २ लाख ८९ हजार लाभार्थी प्रकल्पाचे उद्दिष्ट होते.\nकेम प्रकल्पात आमच्या गावाचा समावेश होता. त्यानुसार अशासकीय संस्थेकडून दुग्धपालन, हळद लागवड; तसेच शेळीपालनाकरिता अनुदान दिले जात असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार आमच्या दुग्ध उत्पादक गटाला प्रत्येकी एक म्हैस खरेदीसाठी ३० टक्‍के अनुदान मिळाले. गटातील पाच सदस्यांनी प्रत्येकी दोन म्हशीची खरेदी केली आहे. त्यातून शेतीपूरक दुग्धोत्पादनाला चालना मिळाल्याने आर्थिक उत्कर्ष साधता आला आहे.\n- निळकंठ शिवराम नानोटे, शेतकरी, निंभारा, ता. बार्शीटाकळी, अकोला.\nया प्रकरणात अनागोंदी संदर्भाने अनेक तक्रारी होत्या. त्या संदर्भाने चौकशी होऊन अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. शासनस्तरावर आता पुढील कारवाई होईल.\n- विजय कुमार, अवर मुख्य सचिव (कृषी)\nआत्महत्या विकास वाशीम यवतमाळ शेती व्यवसाय पुढाकार आमदार अधिवेशन हळद हळद लागवड शेळीपालन\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nराज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...\nचीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...\nभाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...\nमिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...\nइजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...\nठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...\nकमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...\nपावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T07:36:34Z", "digest": "sha1:QURXK2Y7ZTCZ2UNSSDKEWMYUVCBQYZ6I", "length": 7781, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आगमनासाठी कापूरहोळ, नसरापूर बाजारपेठ सजल्या. | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआगमनासाठी कापूरहोळ, नसरापूर बाजारपेठ सजल्या.\nकापूरहोळ- अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी सर्व पातळ्यांवर जोरदार सुरू आहे. आपल्या लाडक्‍या बाप्पाचे धुमधडाक्‍यात स्वागत करण्यासाठी आबालवृद्धांची लगबग सुरू असल्याचे चित्र भोर, वेल्हा, खेड-शिवापूर परिसरात असल्याचं दिसून येत आहे. या ग्रामीण भागा��� गणेशमूर्तींच्या दरावर गेल्या वर्षीच्या तुलनेत फारसा बदल दिसत नाही.\nभोर तालुक्‍यातील कापूरहोळ, नसरापूर भोर शहर, निगुडघर, सारोळा, चेलाडी, वेळू येथे तर वेल्हा तालुक्‍यात आंबवणे, विंझर, वेल्हा येथे आणि हवेली तालुक्‍यातील खेड-शिवापूर आणि कोंढणपूर भागातील बाजारपेठांत गणरायाच्या आकर्षक मूर्ती आल्या आहेत. या ठिकाणी भले मोठे गणपतीचे स्टॉल लागले असून, गावोगावी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरोघरी गणपती बसविण्यासाठी आकर्षक देखावा उभारण्याच्या कामात नागरिक व्यस्त असल्याचं दिसत आहेत. काही जणांनी गणेश मूर्ती खरेदी केली आहे, तर काही जणांनी मूर्ती बुकिंग केल्याचे कापूरहोळमध्ये दिसून येते आहे. मागील काही महिन्यांपासून गणेशमूर्ती तयार करण्यात मूर्तिकार व्यस्त होते. रंगाच्या छटा, मोत्याच्या माळा आणि विविध रंगीबेरंगी अलंकार रचना करून मूर्ती बाजारात आल्या आहेत. 45 रुपयांपासून काही हजारांपर्यंत गणेश मूर्तींच्या किमती आहेत. या मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारात एकच गर्दीच सायंकाळी पाहावयास मिळत आहे.\nगणेशमूर्तीबरोबर अन्य आकर्षक सजावटी साहित्याने देखील बाजारपेठ फुलून गेली आहे. फुलांची तोरणे, लाईटच्या माळा, सिंहासन, रंगीबेरंगी पेपर असे बरचसे साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे. प्लॅस्टिक बंदी असल्याने प्लॅस्टिकचे साहित्य बाजारात पाहण्यास मिळत नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#भारतबंद: मनसेकडून नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या घराच्या परिसरातच निदर्शनं\nNext article#भारतबंद : इंधन दरवाढीविरोधात राज्यभर ‘मनसे’ आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T07:58:56Z", "digest": "sha1:4P253HSSRCES4AF7PBS2EEH44HJPVWOZ", "length": 6552, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे जिल्हा: कोरेगाव भीमा सोसायटीच्या वतीने शेतकऱ्यांना कर्ज वाटप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे जिल्हा: कोरेगाव भीमा सोसायटीच्या वतीने शेतकऱ्यांना कर्ज वाटप\nकारेगाव भीमा, दि. 24 (वार्ताहर) – येथील कोरेगाव भीमा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने 375 शेतकऱ्यांना 230 हेक्‍टर क्षेत्रावर सुमारे 2 कोटी 65 लाख रुपये पिक कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थेचे च��अरमन रमेश दादाभाऊ गव्हाणे यांनी दिली आहे.\nयावेळी गव्हाणे म्हणाले, पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्यामार्फत शेतकऱ्यांना खरीब आणि रब्बी या दोन्ही हंगामात विविध पिकासाठी कर्जे देण्यात आले. हे शून्य टक्के दराने सवलत दिल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. यावेळी चेअरमन रमेश गव्हाणे, संचालक संजय फडतरे, ज्ञानेश्वर गव्हाणे, पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे शाखा व्यवस्थापक योगेश शिवले, महेश मांढरे, संस्थेचे सचिव मधुकर कंद यांसह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleट्रम्प-किम जोंग उन शिखर परिषद अखेर रद्द \nNext articleबेलापूर येथे ग्रा. प. सदस्यावर बिबट्यचा हल्ला\n‘आपण अंगणवाडीचा विचार करतो तेंव्हा शरद पवारांनी कॉलेज सुरू केलेले असते’\nकॉंग्रेस, राष्ट्रवादीत जागा वाटपात होणार एकमत \nपुणे-नाशिक महामार्गावर सहा किमी “ब्लॉक’\nखासदार सुप्रिया सुळेंसाठी राष्ट्रवादीकडून राजकारण\nयशवंत कारखाना “जैसे थे’ ठेवा\nहुतात्मा स्मारकाचे काम निकृष्टच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-jayant-patil-comment-113650", "date_download": "2018-09-22T07:39:55Z", "digest": "sha1:N4F7SNFUZDYZJS5MDOHGZZCRR7VK5Y54", "length": 14352, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Jayant Patil comment सरकार उलथवण्यासाठी यापुढेही साथ द्या - जयंत पाटील | eSakal", "raw_content": "\nसरकार उलथवण्यासाठी यापुढेही साथ द्या - जयंत पाटील\nगुरुवार, 3 मे 2018\nइस्लामपूर - राज्यातील जातीयवादी सरकार उलथवून लावण्यासाठी जनतेने मला यापुढेही साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. राज्यात फार कमी मतदारसंघ असे आहेत; जिथे सातत्य आहे आणि त्यापैकी एक मी असल्याचा अभिमान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.\nइस्लामपूर - राज्यातील जातीयवादी सरकार उलथवून लावण्यासाठी जनतेने मला यापुढेही साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. राज्यात फार कमी मतदारसंघ असे आहेत; जिथे सातत्य आहे आणि त्यापैकी एक मी असल्याचा अभिमान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीनंतर जयंत पाटील यांचे प्रथमच तालुक्‍यात आगमन झाले. त्यानिमित्ताने त्यांची भव्य मिरवणूक काढून शहरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘साहेब, तुम्ही इस्लामपूरच्या बाबतीत निश्‍चिंत राहा, राज्यात लक्ष घाला आणि हे सरकार उलथवून टाका’, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.\nसायंकाळी ५ वाजल्यापासून पंचायत समितीच्या आवारात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. शहरात ठिकठिकाणी अभिनंदन, स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्यांचे कासेगावत सायंकाळी ८ च्या सुमारास आगमन झाले. येथे त्यांनी राजारामबापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले. नंतर नेर्ले, पेठनाका येथेही त्यांचे जोरदार स्वागत झाले. रात्री ९ वाजता जयंत पाटील इस्लामपुरात आगमन झाले. शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघाली. यात तालुक्‍यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.\nतरुण मोटारसायकलवरून सहभागी झाले होते. तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, मानसिंग नाईक, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, विजयभाऊ पाटील, दादासाहेब पाटील, खंडेराव जाधव, संग्राम पाटील, शहाजी पाटील, दिलीप पाटील, पी. आर. पाटील, शामराव पाटील, विनायक पाटील, छाया पाटील, प्रतीक आणि राजवर्धन पाटील उपस्थित होते.\nभाजपच्या विक्रम पाटलांच्या गळ्यात पुष्पहार\nआमदार पाटील यांची जल्लोषी मिरवणूक सुरू असताना योगायोगाने रस्त्यात भेटलेल्या भाजपच्या विक्रम पाटील यांना जयंतरावांनी थेट जवळ बोलावत त्यांच्या गळ्यात पुष्पहार घातला. या प्रसंगाने अनेकांच्या भुवया उंचावल्या; मात्र खुद्द जयंतरावांनी हा पुष्पहार त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घातला असल्याचे स्पष्टीकरण जागेवरच दिले.\nपवारसाहेब, फसवाफसवी करु नका नाहीतर... : उदयनराजे\nसातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक नेते यांच्यात सुरु असलेल्या वादाचे प्रत्यंतर आज पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर पहायला...\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\n'पंचायत समिती सदस्यांना विकास निधी द्या'\nकोरची : पंचायत समिती सदस्याच्या विविध समस्या बाबत गडचिरोली प्रेस क्लब येथे जिल्हयातील पंचायत सम��ती सदस्यांची बैठक चामोशीँ पं. स. चे सभापती आनंदभाऊ...\nकारखांदारांनी साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे\nमंगळवेढा - कारखांदारांनी केवळ साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन आ.प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले....\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=24", "date_download": "2018-09-22T07:39:23Z", "digest": "sha1:OFHLP77Z2FW5NPWU7K67PDMZOIHLNZXZ", "length": 14797, "nlines": 107, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास skysign@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nप्रश्न : उदयोगधंदा/व्यवसाय/साठा यासंबंधीच्या परवान्यासाठीचा अर्ज कुठे मिळेल\nउत्तर : अर्ज परवानाविभागात अथवा म.न.पा. नागरी सुविधा केंद्रात कार्यालयीन वेळेत मिळतील. तसेच www.pcmcindia.gov.in > Downloads > forms and attachments या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुनही घेता येतील.\nप्रश्न : अर्जाची किंमत काय\nउत्तर : अर्ज मोफत उपलब्ध आहे.\nप्रश्न : भरलेला अर्ज कुठे जमा करावा\nउत्तर : सर्व कागदपत्रांसह पूर्ण भरलेला अर्ज नागरी सुविधा केंद्रामध्ये स.10.00 ते दु.1.30 या वेळेत जमा करावा.\nप्रश्न : परिपूर्ण अर्ज सादर केल्यानंतर किती दिवसात परवाना मिळतो\nउत्तर : सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज सादर केल्यानंतर खालील कालावधीत परवाना दिला जातो\n1. नवीन उदयोगधंदापरवाना : 7 दिवस\n2. नवीन व्यवसायपरवाना : 4 दिवस\n3. साठापरवाना : 20 दिवस\n1. नूतनीकरण उदयोगधंदापरवाना : 5 दिवस\n2. न��तनीकरण व्यवसायपरवाना : 5 दिवस\n3. नूतनीकरण साठापरवाना : 20 दिवस\nप्रश्न : उदयोगधंदा/व्यवसाय/साठा या संदर्भातील परवाना अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतात \nउत्तर : नवीन उद्योगधंदा परवाना घेण्याकरिता खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.\n1. शॉप ऍ़क्ट लायसन्स किंवा एस.एस.आय. प्रमाणपत्र. (उद्योगधंदा प्रत्यक्ष सुरु असल्यास)\n2. पीठ गिरणीपरवान्यासाठी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील अन्नपरवाना.\n4. 31/03/2012 पूर्वीची नोंद असलेला मनपामालमत्ताउतारा / बांधकाम प्रारंभप्रमाणपत्र व मंजूर बांधकामनकाशा.\n5. रु.100/- च्या स्टॅंप पेपरवर नोटराईज्ड प्रतिज्ञापत्र (नमुन्याप्रमाणे).\n6. भाडेकरू / भोगवटादार असल्यास मालकाचे स्टँपपेपरवर संमतीपत्रक/ रजिस्टर भाडेकरारनामा / लिव्ह अँड लायसेन्स करारनामा.\n7. झोपडपट्टी असल्यास झोनिपु विभागाचा ना हरकत दाखला आवश्यक (फक्त पीठगिरणीस परवाना मिळेल.)\n8. रासायनिक व ज्वलनशील पदार्थनिर्मिती अथवा त्यांचा वापर करणा-या उद्योगांसाठी अग्निशामक व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे या विभागाचा ना हरकत दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक.\nसादर केलेल्या मूळ कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य झेरॉक्स कागदपत्रे स्वाक्षांकित करणे आवश्यक\nसाठापरवाना घेण्याकरिता खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.\n1. शॉप ऍ़क्ट लायसेन्स किंवा एस.एस.आय. प्रमाणपत्र (व्यवसाय प्रत्यक्ष सुरु असल्यास).\n2. 31/03/2012 पूर्वीची नोंद असलेला मनपा मालमत्ताउतारा / बांधकाम प्रारंभप्रमाणपत्र व मंजूर बांधकामनकाशा.\n3. रु.100/- च्या स्टॅंपपेपरवर नोटराईज्ड प्रतिज्ञापत्र (नमुन्याप्रमाणे).\n4. भाडेकरू/भोगवटादार असल्यास मालकाचे रजिस्टर संमतीपत्रक/ रजिस्टर भाडेकरारनामा / लिव्ह अँड लायसेन्सकरारनामा.\n6. रासायनिक व ज्वलनशील पदार्थांचा साठा करण्यासाठी अग्निशामक व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे या विभागाचा ना हरकत दाखला.\nसादर केलेल्या मूळ कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य झेरॉक्स कागदपत्रे स्वाक्षांकित करणे आवश्यक.\nप्रश्न : मनपाच्या कोणत्या क्षेत्रात परवाने दिले जातात\nउत्तर : आरक्षण / रेडझोन / रस्तारुंदीकरण / पूररेषा / तत्सम बाधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात तसेच मनपा विकास नियंत्रण नियमावलीस अनुसरुन परवाना दिला जातो\nझोपडपट्टीमध्ये उदयोगधंदयास / व्यवसायास (1)\nप्रश्न : झोप��पट्टीमध्ये कोणत्या उदयोगधंदयास / व्यवसायास परवाना दिला जातो\nउत्तर : झोपडपट्टीमध्ये फक्त पीठगिरणी व्यवसायासपरवाना दिला जातो. (त्यासाठीही झोनिपु विभागाचा ना हरकत दाखला आवश्यक)\nप्रश्न : परवाना अर्ज सादर करताना अर्जासोबत किती शुल्क भरावे लागते\nउत्तर : 1.उदयोगधंदा / व्यवसाय / साठा यासाठीच्या नवीन परवान्याकरिता शुल्क रु.100/-\n2.उदयोगधंदा / व्यवसाय / साठा यांच्या नूतनीकरणपरवान्यासाठी रु.100/- इतके शुल्क भरावे लागते\nप्रश्न : परवान्यासाठी किती फी आकारली जाते व फी आकारण्याची पध्दत काय आहे\nउत्तर : 1. उदयोगधंदापरवान्याची फी कर्मचारी संख्येनुसार घेतली जाते.\n2. व्यवसायपरवान्याची फी व्यवसाय स्वरुपानुसार घेतली जाते.\n3. साठापरवान्याची फी साठा क्षमतेनुसार घेतली जाते.\nवरील माहिती www.pcmcindia.gov.in > general info या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nप्रश्न : नूतनीकरण अर्जासोबत कोणती कागदपत्रे सादर करावीत\nउत्तर : 1. भाडेकरार संपलेला असल्यास पुढील कालावधीसाठी रजिस्टर भाडेकराराची प्रत.\n2. मूळ परवाना प्रत.\n3. मूळ परवान्याच्यावेळी सादर केलेले नूतनीकरण कालावधीसाठी ग्राहय सर्व ना हरकत दाखले.\nमूळ कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य झेरॉक्स केलेल्या कागदपत्रांच्या स्वाक्षांकित प्रती.\n1. मूळ परवान्याच्यावेळी सादर केलेले नूतनीकरण कालावधीसाठी ग्राहय सर्व ना हरकत दाखले.\n2. मूळ परवाना प्रत.\n3. भाडेकरार संपला असल्यास पुढील वाढीव मुदतीसाठी रजिस्टर भाडेकराराची प्रत.\nसादर केलेल्या मूळ कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य झेरॉक्स केलेल्या कागदपत्रांच्या स्वाक्षांकित प्रती.\n1. मूळ परवान्याच्यावेळी सादर केलेले नूतनीकरण कालावधीसाठी ग्राहय सर्व ना हरकत दाखले.\n2. भाडेकरार संपला असल्यास पुढील वाढीव मुदतीसाठी रजिस्टर भाडेकराराची प्रत.\nसादर केलेल्या मूळ कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य झेरॉक्स केलेल्या कागदपत्रांच्या स्वाक्षांकित प्रती.\nप्रश्न : परवान्याचे नूतनीकरण किती वर्षांसाठी करता येते\nउत्तर : परवान्याचे नूतनीकरण एकावेळी 3 वर्षांसाठी करता येते\nपरवाना नूतनीकरण शेवटची तारीख (1)\nप्रश्न : नूतनीकरणासाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख काय असते\nउत्तर : परवानामुदत संपलेल्या आर्थिक वर्षानंतर पुढील वर्षाच्या 30 जूनपर्यंत नूतनीकरणासाठीचा अर्ज सादर करावा लागतो\nउदयोगधंदया बाबत तक्रार (1)\nप्रश्न : उदयोगधं��यामुळे वायूप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनीप्रदूषण इ. त्रास होत असल्यास तक्रार कुठे करावी\nउत्तर : कार्यकारी अभियंता (पर्यावरण विभाग) अथवा सहाय्यक आयुक्त (परवाना विभाग) यांच्याकडे तक्रारअर्ज सादर करावा किंवा M.P.C.B. कडे करता येईल\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/devendra-shah-booked-for-ransom-in-pune-1616117/", "date_download": "2018-09-22T07:31:00Z", "digest": "sha1:5I626HESQNQSZL2VEJ4SCJJJANC7YODF", "length": 11152, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Devendra Shah booked for ransom in Pune | पुण्यात खंडणीसाठी बिल्डर देवेंद्र शहा यांची गोळ्या घालून हत्या | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nपुण्यात खंडणीसाठी बिल्डर देवेंद्र शहा यांच्यावर गोळीबार; उपचारांदरम्यान मृत्यू\nपुण्यात खंडणीसाठी बिल्डर देवेंद्र शहा यांच्यावर गोळीबार; उपचारांदरम्यान मृत्यू\nउपचारांदरम्यान मृत्यू; डेक्कन परिसरात घडला थरार\nपुणे : मोटरसायकलवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात बिल्डर देवेंद्र शहा हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री डेक्कन परिसरात ही घटना घडली. खंडणीसाठी हा हल्ला झाला असावा असा संशय डेक्कन पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nसुत्रांच्या माहितीनुसार, डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर बिल्डर देवेंद्र शहा यांच्या घराजवळ शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शहा यांना जीवेमारण्याच्या उद्देशाने मोटरसायकलवरुन आलेल्या तीन अज्ञातांनी त्यांच्यावर ५ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात शहा गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. खंडणी प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=25", "date_download": "2018-09-22T06:52:15Z", "digest": "sha1:OPADZ6DR3GDAW4SHPWKV2AVQQL2VAFLH", "length": 24259, "nlines": 201, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास slum@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nविभाग प्रमुख व कार्यालयाचा पत्ता (1)\nप्रश्न : झोपडपट्टी विभाग प्रमुखाचे पदनाम व कार्यालयाचा पत्ता काय आहे\nउत्तर : सक्षम प्राधिकारी तथा सहाय्यक आयुक्त , झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग\nकार्यालयाचा पत्ता - आ.क्र.205, व्यापारी संकुल ,भाजी मंडई शेजारी,चापेकर चौकाजवळ, चिंचवड ३३\nप्रश्न : महापालिका हद्दीत किती झोपडपट्टया आहेत यामध्ये घोषीत/अघोषीत किती आहेत\nउत्तर : 1) सन 2002 चे सर्व्हेक्षणानुसार एकुण झोपडपट्टया = 71\n2) शासनामार्फत घोषीत झालेल्या झोपड��ट्टया = 37\n3) अघोषीत झोपडपट्टया = 34\nप्रश्न : महापालिका हद्दीतील झोपडपट्टया कोणाचे जागेवर आहेत\nउत्तर : महापालिका = 6\nप्रश्न : झोपडीधारकांना ओळखपत्र व पात्र करणेसाठी कोणकोणते पुरावे सादर करावे लागतात\nउत्तर : 1) सन 1987 चा मुळफोटोपास किंवा गणनापत्रकाची पोहोच.\n2) अ) दि.1/1/1995 पुर्वीचे मतदार यादीतील नाव किंवा\nब) दि. 1/1/1995 पुर्वीचे निवडणुक ओळखपत्र, किंवा\nक) दि. 1/1/1995 पुर्वीचे सदर ठिकाणावरील शासकीय किंवा निमशासकीय परवाने किंवा पुरावे - जन्म-मृत्यु दाखले / गुमास्ता परवाना / विज बिल/ टेलिफोन बील / विक्रीकर, व्यवसाय कर, आयकर अथवा इतर कर भरणा केल्याचे पुरावे यापैकी एक पुरावा.\n3) सध्याचे पुरावे - आधार ओळखपत्र क्रमांक / सध्याचे निवडणुक ओळखपत्र / मतदार यादीतील नाव\n4) सदर झोपडीत सध्यस्थितीत कुटुंबाचे वास्तव्य आवश्यक\nप्रश्न : दुबार ओळखपत्र मिळणेबाबत कोणकोणते कागदपत्र दयावे लागतील\nउत्तर : 1) दुबार ओळखपत्र मागणी अर्ज\n2) मुळ ओळखपत्राची झेरॉक्स प्रत\n3) चालु आर्थीक वर्षाचे सेवाशुल्क भरणा पावतीची झेरॉक्स प्रत\n4) मुळ ओळखपत्र हरवले बाबत पोलीसांकडील एफआयआर दाखला\n5) पतीपत्नीचे एकत्रित दोन फोटो.\nप्रश्न : झोपडीचे ओळखपत्रासाठी (फोटोपास) फी किती\nउत्तर : झोपडीचे ओळखपत्रासाठी (फोटोपास) फी खालीलप्रमाणे आहे.\nजागेचा वापर\tओळखपत्र फी र.रु.\nनळ कनेक्शन व वीज कनेक्शन कागदपत्र (1)\nप्रश्न : झोपडपट्टयांमध्ये नळ कनेक्शन व वीज कनेक्शन ना हरकत दाखल्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत\nउत्तर : 1) झोपडीधारकाचा अर्ज\n2) अद्यावत फोटोपासची झेरॉक्सप्रत\n3) चालु आर्थीक वर्षाचे सेवाशुल्क भरणा पावतीची झेरॉक्स प्रत\nप्रश्न : झोपडीचे हस्तांतरण करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत\nउत्तर : 1) मुळ झोपडीधारकाचा सन 1987 चा फोटोपास किंवा गणनापत्रकाची पोहोच\n2) र.रु.100/- चे स्टँम्प पेपरवर केलेले हस्तांतरण प्रतिज्ञापत्र\n3) विहीत नमुन्यातील हमीपत्र\n4) अ) दि. 1/1/1995 पुर्वीचे मतदार यादीतील नाव किंवा\nब) दि. 1/1/1995 पुर्वीचे निवडणुक ओळखपत्र, किंवा\nक) दि. 1/1/1995 पुर्वीचे सदर ठिकाणावरील शासकीय किंवा निमशासकीय\nपरवाने किंवा पुरावे - जन्म-मृत्यु दाखले / गुमास्ता परवाना / विज बिल /\nटेलिफोन बील / विक्रीकर, व्यवसाय कर, आयकर अथवा इतर कर भरणा\nकेल्याचे पुरावे यापैकी एक पुरावा.\n5) झोपडी घेतलेल्या व्यक्तीचे पुरावे - आधार ओळखपत्र क्रमांक / सध्याचे\nनिवडणुक ओळखपत्र / मतदार यादीतील नाव\n6) सदर झोपडीत सध्यस्थितीत कुटुंबाचे वास्तव्य आवश्यक.\nप्रश्न : झोपडी हस्तांतरण फी किती आहे\nउत्तर : झोपडीचे हस्तांतरण फी चे दर खालीलप्रमाणे आहेत\nजागेचा वापर\tहस्तांतरण फी र.रु.\nप्रश्न : झोपडीचे वारसाहक्काबाबत कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत\nउत्तर : 1) मुळ झोपडीधारकाचा सन 1987 चा फोटोपास किंवा गणनापत्रकाची पोहोच\n2) आई / वडीलांचा मृत्यू दाखला\n3) इतर वारसदार यांचे संमती पत्र (रु.100/- चे स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र)\n4) अ) दि. 1/1/1995 पुर्वीचे मतदार यादीतील नाव किंवा\nब) दि. 1/1/1995 पुर्वीचे निवडणुक ओळखपत्र किंवा\nक) दि. 1/1/1995 पुर्वीचे सदर ठिकाणावरील शासकीय किंवा निमशासकीय\nपरवाने किंवा पुरावे - जन्म-मृत्यु दाखले / गुमास्ता परवाना / विज बिल /\nटेलिफोन बील / विक्रीकर, व्यवसाय कर, आयकर अथवा इतर कर भरणा केल्याचे पुरावे यापैकी एक पुरावा.\n5) वारसदार व्यक्तीचे पुरावे - आधार ओळखपत्र क्रमांक / सध्याचे निवडणुक\nओळखपत्र / मतदार यादीतील नाव\n6) सदर झोपडीत सध्यस्थितीत वास्तव्य आवश्यक\nवार्षिक सेवा आकार (1)\nप्रश्न : महानगरपालिकेकडून झोपडीसाठी वार्षिक सेवा आकार दर किती आहे\nउत्तर : झोपडी क्षेत्रफळानुसार वार्षीक सेवाआकार दर खालीलप्रमाणे आहेत\nजागामालकी जागेचा वापर क्षेत्रफळ क्षेत्रफळ चौ.फु.पर्यंत वार्षीक शुल्क र.रु २२५ चौ.फु.पेक्षाजास्त वाढीव क्षेत्रासाठी प्रति चौ.फु. दर\nशासकीय जागा निवासी 225 300 3.00\nबिगरनिवासी 225 900 6.00\nखाजगी जागा निवासी 225 180 1.80\nबिगरनिवासी 225 540 3.60\nझोपडीची उंची व पोटमाळा (1)\nप्रश्न : झोपडीत पोटमाळा, मजला अथवा उंची वाढवता येते काय\nउत्तर : असे करता येणार नाही. झोपडीची उंची 11 फुटापेक्षा जास्त असता कामा नये.असे केल्यास महाराष्ट्र निमुर्लन सुधारणा कायदा 1971 मधील सुधारित कलम 3 झेड 1 चे तरतुदीनुसार अनधिकृत बांधकाम समजुन ते हटवण्याची कारवाई करण्यात येते.\nप्रश्न : महापालिका हद्दीतील झोपडपट्टीतील अनधिकृत झोपडी / अनधिकृत बांधकामासाठी कोणाकडे तक्रार करावी\nउत्तर : मनपा हद्दीत अनधिकृत झोपडी अथवा बांधकामाबाबत संबंधित निवडणुक प्रभाग पदनिर्देशित अधिकारी तथा कनिष्‍ठ अभियंता यांचेकडे तक्रार करावी.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (1)\nप्रश्न : यापुर्वी महापालिकेने कोणकोणते झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविले आहेत\nउत्तर : यापुर्वी महापालिकेमार्फत राबविणेत आल��ले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प खालीलप्रमाणे\nअ.क्र. पुनर्वसन प्रकल्पाचे नाव पुनर्वसन झालेल्या कुटुंबांची संख्या\n1 भाटनगर,पिंपरी 1088 22\n2 मिलींदनगर टप्पा 1, पिंपरी 882 --\n3 इंदिरानगर, चिंचवड 344 --\n4 अजंठानगर टप्पा 1 646 38\nजेएनएनयुआरएम/बीएसयुपी योजनेतंर्गत प्रकल्प (1)\nप्रश्न : सध्या जेएनएनयुआरएम/बीएसयुपी योजनेतंर्गत महापालिकेच्या वतीने कोणकोणत्या झोपडपट्टयांमध्ये पुनर्वसन प्रकल्प राबविणेत येत आहे\nउत्तर : JnNURM / BSUP योजनेतंर्गत खालीलप्रमाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविणेत येत आहेत.\nअ.क्र झोपडपट्टीचे नाव बांधावयाची घरे बांधावयाच्या इमारती\n2 विठ्ठलनगर-नेहरूनगर 1456 13\n3 वेताळनगर-चिंचवड 1456 13\n4 अजंठानगर-आकुर्डी 1456 12\n5 मिलींदनगर-पिंपरीनगर 1344 5\n6 उद्दोगनगर/दळवीनगर चिंचवड 560 13\n7 लिंकरोड पत्राशेड,चिंचवड 668 6\nटिप :- से.नं.२२,निगडी येथील पुनर्वसन प्रकल्पास मे. उच्च न्यायालयाचे दि.19/03/2012 रोजीचे आदेशानुसार तुर्तास स्थगिती असल्याने कोणतेही काम केले जात नाही.\nप्रश्न : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतंर्गत लाभार्थी पात्रतेसाठी निकष काय आहेत\nउत्तर : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतंर्गत लाभार्थी पात्रतेसाठी निकष खालीलप्रमाणे आहेत.\n१) सन 1987 चा मुळफोटोपास किंवा गणनापत्रकाची पोहोच\n2) अ) दि.1/1/1995 पुर्वीचे मतदार यादीतील नाव किंवा\nब) दि. 1/1/1995 पुर्वीचे निवडणुक ओळखपत्र किंवा\nक) दि. 1/1/1995 पुर्वीचे सदर ठिकाणावरील शासकीय किंवा निमशासकीय परवाने किंवा पुरावे - जन्म-मृत्यु दाखले / गुमास्ता परवाना / विज बिल / टेलिफोन बील / विक्रीकर, व्यवसाय कर, आयकर अथवा इतर कर भरणा केल्याचे पुरावे यापैकी एक पुरावा.\n3) सध्याचे पुरावे - आधार ओळखपत्र क्रमांक / सध्याचे निवडणुक ओळखपत्र / मतदार यादीतील नाव\n4) सर्व्हेक्षण यादीमध्ये नाव ,कॅडस्ट्रीयल नकाशावर झोपडी व असेसमेंट रजिस्टरमध्ये\n5) सद्यस्थितीत सदर झोपडीमध्ये वास्तव्य असले पाहिजे.\n6) महापालिका हद्दीत अन्य कोठेही दुसरी सदनिका / गाळा असल्यास व असे कधीही\nआढळल्यास त्याची पात्रता रद्द होऊन पुनर्वसन योजनेचा लाभ घेता येणार नाही.\nप्रश्न : पुनर्वसन करणेत आलेल्या लाभार्थ्यांची यादी कोठे मिळेल\nउत्तर : पुनर्वसन करणेत आलेल्या लाभार्थ्यांची यादी खालील ठिकाणी उपलब्ध आहे.\n1) झोपडपट्टी निमुलन व पुनर्वसन विभाग,\nआ.क्र.205, व्यापरी संकुल ,भाजी मंडई शेजारी,\nचापेकर पुतळयाजवळ, चिंचवड 33\nप्रश्न : घरकुल योजनेतील प्राधान्य यादी व प्रतिक्षा यादी कोठे मिळेल \nउत्तर : पुनर्वसन करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी खालील ठिकाणी उपलब्ध आहे\n१) झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग,\nआ.क्र.२०५, व्यापारी संकुल ,भाजी-मंडईशेजारी, चापेकर पुतळयाजवळ, चिंचवड पुणे ४११०३३\nघरकुल योजना (EWS) टप्पा 1 (1)\nप्रश्न : घरकुल योजनेत ( EWS ) पहिल्या टप्प्यामध्ये किती सदनिका बांधण्यात येत आहेत\nउत्तर : या योजनेत पहिल्या टप्प्यामध्ये 6720 सदनिका बांधण्यात येत आहेत.\nघरकुल योजना (EWS) टप्पा 2 (1)\nप्रश्न : घरकुल योजनेत ( EWS ) दुसऱ्या टप्प्यामध्ये किती सदनिका बांधण्याचे नियोजन आहे\nउत्तर : दुसऱ्या टप्प्यामध्ये चऱ्होली व डुडूळगाव येथे 1134 सदनिका बांधण्याचे नियोजन आहे.\nघरकुल योजनेतील स्वहिस्सा (1)\nप्रश्न : घरकुल योजनेत दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना किती स्वहिस्सा भरावा लागेल\nउत्तर : दुसऱ्या टप्प्यातील नियोजित 1134 सद्निकांकारिता लाभार्थ्यांना रु.3,76,000/- स्वहिस्सा भरावा लागेल.\nपात्र लाभार्थ्यांना बँक कर्ज (1)\nप्रश्न : घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना बँक कर्ज उपलब्ध होईल काय\nउत्तर : बँकेची निवड करण्यासाठी मनपा सहकार्य करेल.तथापि ,लाभार्थ्यांनी बँकेचे निकष व मागणीप्रमाणे आवशक्य ती कागदपत्रे देणे लाभार्थ्यांवर बंधनकारक राहील.\nबेघरांसाठी घरे (HDH) व आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) साठी घरे (1)\nप्रश्न : बेघरांसाठी घरे (HDH) व आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आरक्षणांच्या जागेवर सदनिका केव्हा बांधण्यात येतील\nउत्तर : सदर आरक्षणांपैकी ताब्यात आलेल्या जागांवर आरक्षण विकसित करण्याचे धोरण ठरविण्याची कार्यवाही सुरु आहे. मनपातर्फे धोरण अंतिम झाल्यानंतर शासनाची मान्यता घेऊन त्यानंतर सदनिका बांधणे, लाभार्थी ठरविणे,किमत निश्चित करण्याची कार्यवाही कण्यात येईल.\nघरकुलाचा लाभ कधी मिळेल (1)\nप्रश्न : घरकुल योजनेतील प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ कधी मिळेल \nउत्तर : मनपातर्फे धोरण अंतीम झाल्यानंतर शासनाची मान्यता घेऊन त्यानंतर सदनिका बांधणे, लाभार्थी ठरविणे, किंमत निश्चीत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे ��ोणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://princeyogran.blogspot.com/2007/05/blog-post_29.html", "date_download": "2018-09-22T07:23:51Z", "digest": "sha1:LALCFPWZWPL22STFBCFN2A67DBVRVXUC", "length": 8940, "nlines": 40, "source_domain": "princeyogran.blogspot.com", "title": "Just Thoughts !!!: आन्दु ...", "raw_content": "\n बेंगलोर मधेच आहेस ना अजुन\" मी दिसलो रे दिसलो की आपल्या जोरदार आवाजात हाक मारणारा, सगळ्यांची चौकशी करणारा, मी न विचारता पण माझ्या अनुपस्थितित घडलेल्या सगळ्या ठळक बातम्या मला देणारा, स्वतःच्या बडबडीत वेळेचं भान विसरणारा आणि मग गडबडीत \"आयला, आज पण उशिर झाला बघ. जाऊ का मी योग्या\" मी दिसलो रे दिसलो की आपल्या जोरदार आवाजात हाक मारणारा, सगळ्यांची चौकशी करणारा, मी न विचारता पण माझ्या अनुपस्थितित घडलेल्या सगळ्या ठळक बातम्या मला देणारा, स्वतःच्या बडबडीत वेळेचं भान विसरणारा आणि मग गडबडीत \"आयला, आज पण उशिर झाला बघ. जाऊ का मी योग्या घरी येऊन जा बरं का पेठेत आलास की. नक्की ये आणि. गंडवु नको मागच्या वेळेसारखा.\" असे म्हणुन माझा निरोप घेणारा माझा बालमित्र, आन्दु \nगजानन कुलकर्णी उर्फ गजा उर्फ आन्दु. ५ फुटाच्या आसपास उंची, १० नंबरचा जाड भिंगाचा चष्मा, भरघोस मिशा, केसांची फारशी गर्दी नसलेलं डोकं, न खोचलेला शर्ट, त्याखाली एखादी डगळी पॅंट असं काहिसं रुपडं असलेला हा इसम म्हंटलं तर माझा खुप जवळचा मित्र आहे म्हंटलं तर नाही सुद्धा. हे म्हणण्यामागं कारणंही तशीच आहेत.\n५ वी मधे माझ्या वर्गात असल्यापासुन मी त्याला ओळखतो. आन्दु खुप लहान असताना त्याचे वडील वारले. घरची परिस्थिती तशी बेताचिच. मग आईने जेमतेम पगारात खुप कष्टाने त्याला लहानाचं मोठ्ठं केलं, शिकवलं. बी कॉम असुनही कुठे नोकरी मिळेना तेव्हा त्याला एकीकडे रिसेप्शनिस्ट म्हणुन चिकटवलं. पण हा पठ्या एका जागी स्थिर राहिल तर शप्पथ. आयुष्यात जितके चप्पलांचे जोड वापरले नसतील तितक्या नोकऱ्या बदलल्या याने एका वर्षात. मधे तर चक्क एका दवाखान्यात कंपाउंडर होता हा. बिचारा तो डॉक्टर आणि त्याहुन बिचारे त्याचे पेशंटस्. असो... नशिबाने गेले ६ महिने कुठल्याश्या एका पतसंस्थेत 'कर्जवसुली अधिकारी' या हुद्यावर टिकुन आहेत म्हणे साहेब अजुन. पगार इथेही कमीच मिळतोय त्याला पण \"बी कॉम करुन एका बॅंकेत नोकरी करतोय सध्या\" असे अभिमानाने सांगु तरी शकतो आज तो.\nलहानपणी अभ्यास, कला, क्रिडा या सगळ्यात याचा नंबर नेहमी शेवटच्या दहांत लागायचा पण बोलण्यात मात्र एकदम चतुर होता हा. घरच्या परिस्थितिमुळं याला कधि चांगले कपडे, प्रत्येक विषयाला शिकवणी, सायकल, नवी पुस्तके,वह्या अशा सुविधा मिळाल्या नाहीत. पण आपल्या या परिस्थितिची त्याला काही जाणिव आहे, भविष्याची काही काळजी आहे असेही कधी जाणवलेच नाही आम्हाला. हो. खुप स्वाभिमानी होता मात्र तो. आईच्या नकळत त्याला मी मला लहान झालेले कपडे द्यायचो पण मी दिलेला एखादा शर्ट एकदाही मला त्याच्या अंगावर दिसला नाही. आजही मला वाटते की त्याला काही आर्थिक मदत करावी पण वाटते त्याला कदाचित ते आवडणार नाही. आणि तसंही, आहे त्याच्यात समाधानी आहे तो. किमान दाखवतो तरी तसंच.\nआन्दु आता लग्नाचा झालाय पण अजुनही सगळे त्याला लहानच समजतात. त्याची टिंगलटवाळी करतात, त्याला हरबऱ्याच्या झाडावर चढवुन आपली बारीकसारीक कामं करुन घेतात. कदाचित आजही आजुबाजुला काय चाललंय याची तितकीशी जाणिव नाही आहे त्याला. कारण त्याचं सगळ्यांना खुश ठेवणे, बाकिची कामे बाजुला ठेवुन मित्रांच्या मदतीला जाणे, नेहमी दुसऱ्याच्या आनंदात आपली सगळी दुखं: लपवणे हे चालुच आहे. कुठल्याही गोष्टीची तक्रार नसते याची. खरंतर त्याच्यासाठी आपण फारसं काही करु शकलो नाही ही खंत माझ्या मनाला सारखी टोचत असतेच आजही. पण तरीसुद्धा तो जेव्हा भेटतो तेव्हा एका विचित्र पद्धतीने त्याला खांदे उडवत उडवत हसताना बघितलं की मात्र मनाला खुप खुप बरं वाटतं...\nकालच फोन येऊन गेला त्याचा. \"काय रे आन्दु लग्न ठरलं की काय लग्न ठरलं की काय\" विचारल्यावर पुन्हा तसाच बालिशपणे हसला आणि म्हणाला, \"ह्यॅ, हाहा तसं काही नाही रे बाबा हाहा... अरे नवीन मोबाईल घेतलाय मी. नंबर लिहुन घे. ९९७११२२२२०. बाकीच्यांना पण सांग. बाकी काय आणि योग्या\" विचारल्यावर पुन्हा तसाच बालिशपणे हसला आणि म्हणाला, \"ह्यॅ, हाहा तसं काही नाही रे बाबा हाहा... अरे नवीन मोबाईल घेतलाय मी. नंबर लिहुन घे. ९९७११२२२२०. बाकीच्यांना पण सांग. बाकी काय आणि योग्या बेंगलोर मधेच आहेस ना अजुन बेंगलोर मधेच आहेस ना अजुन इकडं यायच्या आधि कॉल कर बरं का.. घरी येऊन जा आलास की. नक्की ये आणि. गंडवु नकोस मागच्या वेळेसारखा...\"\nझोप म्हणजे काय रे भाऊ \nकृष्ण जन्मला ग बाई...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad?start=54", "date_download": "2018-09-22T07:12:21Z", "digest": "sha1:RLUK3I66XYYVCE3T3XYELKFW6W6I2HEQ", "length": 6552, "nlines": 162, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपाण्याचा शोधात निघालेले काळविट पाण्यात पडले अन्\n...म्हणून मुख्यमंत्र्यांचा शिर्डी दौरा रद्द झाला\nनगर शिवसौनिकांचे दुहेरी हत्याकांड; राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराला अटक\nकेडगावात गोळीबार, कोयत्यानं वार करून दोघांची हत्या\nनंदुरबारमध्ये भारत बंदला हिंसक वळण\nकोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ला करणाऱ्या चौघांना पाच वर्षांची सक्तमजुरी\nनवस फेडणाऱ्याची गळ टोची, औरंगाबादमधील अघोरी प्रथा\nविद्यार्थीनीसोबत शिक्षकाकडून गैरवर्तन, नराधमाला अटक\nभरधाव स्विफ्टने, तरुणाला 20 फूट लांब उडवले\nलातूरमध्ये खाकी वर्दीतला दुचाकी चोर\nमांजरा नदी पात्रात आढळली दिडशे किलोची मगर\nअमरातीवतीत अंधश्रद्धेचा कळस; गावकरी जपतायत 400 वर्ष जुनी परंपरा\nबाळाला कोवळं ऊन देण्यासाठी ‘ती’ गच्चीवर घेऊन गेली अन...\nविद्यार्थ्याचे लैंगिक शोषण, पोक्सो कायद्यांतर्गत प्राध्यापिकेला अटक\nज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ गंगाधर पानतावणे यांचं निधन\nकर्मचाऱ्यानेच घातला पालिकेला गंडा, करापोटी वसूल केलेली रक्कम भरलीच नाही\nअंधश्रद्धेच्या काट्यांवर लोटांगण; अमरावतीतील पाशवी प्रथा पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील \nभरधाव कंटेनरने पोलिसाला चिरडले\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/124-vidarbha-nagpur/6599-nanded-cm-devendra-fadnavis-opening-ceremoney", "date_download": "2018-09-22T07:19:10Z", "digest": "sha1:CE54W5LTPTUSVERRCG6BO7DRCV35GIYY", "length": 4807, "nlines": 131, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन राष्ट्रीय महामार्गांचं उद्घाटन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन राष्ट्रीय महामार्गांचं उद्घाटन\nजय महाराष्ट्र न्यूज, नांदेड\nनांदेडमधील लोहा येथे तीन राष्ट्रीय महामार्गांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.\nयावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कामगार मंत्री संभाजी निलंगेकर, आमदार तुषार राठोड हे उपस्थित होते. 3 हजार 413 कोटींचा हा प्रकल्प आहे.\nतसेच, या महामार्गाची 339 किलोमीटर इतकी लांबी आहे.\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1190", "date_download": "2018-09-22T07:11:32Z", "digest": "sha1:PDONX5TNXSOXLHXDRUAGQQEL5B5HPYAP", "length": 16720, "nlines": 94, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nलोक विद्रोह करतील या भीतीने ब्राम्हण-बनिया मीडिया चिडीचूप\nसिल्लोड येथील परिवर्तन यात्रेत बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांची टीका\nसिल्लोड: संसद, कार्यपालिका, न्यायपालिका, प्रसारमाध्यमे या लोकतंत्राच्या चारही स्तंभावर ब्राहणांचे वर्चस्व आहे. देशात लोकतंत्र नसून ब्राम्हणतंत्र असल्याचे लोकांच्या लक्षात आले तर लोक विद्रोह करतील या भीतीने ब्राम्हण-बनिया मीडिया चिडीचूप असल्याची टीका बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केली.\nसिल्लोड येथील परिवर्तन यात्रेच्या आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होतेे. यावेळी विचारमंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी कॉंग्रेसची कशी स्थापना झाली आणि कॉंग्रेसने काय दिवे लावले यावर मेश्राम यांनी भाष्य केले. ११८५ मध्ये ज्य��वेळी कॉंग्रेसची स्थापना झाली त्यावेळी महादेव गोविंद रानडे राष्ट्रपिता जोतिराव फुले यांना भेटायला गेले व तुम्ही कॉंगेसमध्ये या असे आमंत्रण दिलेे.\nयावर फुले यांनी रानडे यांचा खरपूस समाचार घेत अरे ही कसली राष्ट्रीय महासभा ही तर भटा-ब्राम्हणांची सभा. त्यामुळे मी काही कॉंगेसमध्ये येत नाही असे सांगितले. बाळ गंगाधर टिळक हे राजर्षी शाहू महाराजांकडे गेले आणि म्हणाले, शाहू महाराज आपण कॉंगेसमध्ये यावे, यावर महाराज म्हणाले, टिळक तुम्ही ब्राम्हण लोक माझ्यासारख्या राजाला जगू देत नाही.\nशेळ्या-मेंढ्या तुमच्यासारख्या लांडग्यांच्या कळपात घुसल्या तर त्यांची काय अवस्था होईल या विचारानेच माझ्या अंगावर शहारे येत आहेत. तर लाला लजपतराय हे विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कॉंगेसमध्ये आणण्यासाठी गेले.\nत्यावेळी बाबासाहेबांनी ठासून सांगितले, इंग्रजांनी भारतीयांना गुलाम बनवले आहे, हे तुम्ही सांगत आहात ते चुकीचे आहे. कॉंगेसचा सिध्दांत चुकीचा आहे. यामुळे ब्राम्हण स्वातंत्र्य होतील परंतु ते आम्हांला स्वातंत्र्य करतील याची खात्री काय\nत्यामुळे मीसुध्दा कॉंगेसमध्ये येणार नाही. जे शहाणे लोक होते ते कॉंगेसमध्ये गेले नाहीत, परंतु आता कॉंगेसमध्ये जाण्याची घाई लागते. आता जे लोक कॉंगेसमध्ये जातात त्यांची काय लायकी आहे याचे अवलोकन करण्याचे मी तुमच्यावर सोडतो असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.\nलोकांना वाटते की, आपल्या देशात लोकतंत्र आहे, कारण दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. परंतु या देशात लोकतंत्र नसून ब्राम्हणतंत्र आहे. एक ब्राम्हण जातो आणि दुसरा ब्राम्हण सत्तेचा ताबा घेतो. हे सर्व संविधानाच्याविरोधात सुरू आहे.\nत्यामुळे निडणुकीच्या माध्यमातून बदल होणे संभव नाही. जे साधे ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून निवडून येऊ शकत नाहीत ते देशाचे प्रधानमंत्री ठरवत आहेत. गेल्या अडीच हजार वर्षापासून डोक्यावर ब्राम्हण बसला आहे तो उतरायचे नाव घेत नाही, अशा शब्दात मेश्राम यांनी ब्राम्हणी व्यवस्थेवर हल्ला चढवला.\nनिवडणुका होतात म्हणजे लोकतंत्र आहे असे मानणेच चुकीचे आहे. राज्यशास्त्रात निवडणुकीवरील लोकतंत्र समजावले जात नाही. लोकतंत्र सत्तेच्या विभाजनावर उभे आहे. हे विभाजन म्हणजे लोकतंत्रातील चार स्तंभ. परंतु या चारही स्तंभावर ब्राम्हणांनी कब्जा केला आहे.\nभाजपा बदमाश तर कॉंगेस महाबदमाश आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठीच कायदे बनवले जात आहेत. सर्व निर्णय हे मूलनिवासींच्या विरोधात घेतले जात आहेत. संसदेत आजच्या घडीला ४११ खासदार हे ब्राम्हणांचे आहेत. तर प्रथम श्रेणी अधिकारी ७९.२ टक्के आहेत.\nन्यायपालिका व प्रसारमाध्यमांमध्ये ९७ टक्के ब्राम्हण आहेत. तर प्रसारमाध्यंंमाच्या चार विभागात इलेक्ट्रॉनिक, मुद्रीत, पारंपरिक व व्होकल यावरही ब्राम्हणांनी नियंत्रण मिळवले आहे. या देशात ७.५ हजार बोलीभाषा मूलनिवासी बहुजन समाजातील लोक बोलतात, परंतु या बोलीभाषांना मान्यता नाही.\nतर ब्राम्हण ग्रंथभाषा बोलतो व लिहतो त्याला मान्यता आहे. आसाराम बापू, मुरारी बापू यासारखे खिसेकापू हे ब्राम्हणवादाचे प्रचारक आहेत. शेटजी आणि भटजी हे शेतकर्‍यांचे दोन शत्रू आहेत हे राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी सांगितले होते.\nशेटजी व्यापाराच्या व भटजी सत्तेच्या माध्यमातून शेतकर्‍यांवर वर्चस्व गाजवतात. त्यामुळे आत्महत्येशिवाय शेतकर्‍यांसमोर पर्याय नाही. कारण जागोजागी शेतकर्‍यांविरोधात कायदे केले जात आहेत.\nभारताला तथाकथित स्वातंत्र्य मिळाले आणि आतंकवादी कारवाया वाढल्या. नक्षलवादाने डोके वर काढले. भूकमरी वाढली. सर्वाधिक भ्रष्टाचार वाढला व मतदाराला खरेदी करून अल्पसंख्य असलेला ब्राम्हण देशाचा शासक बनत आहे, असे मेश्राम यांनी सांगितलेे.\nनेहरू प्रधानमंत्री झाले आणि गांधीची हत्या-\nमोहनदास करमचंद गांधी यांच्यावर तीनवेळा हल्ला झाला. दोनवेळा त्यांना इंग्रजांनी वाचवले, परंतु जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री होताच गांधी यांची हत्या झाली. याचा अर्थ गांधींचा बहुजनविरोधात वापर करून घेतला आणि गरज संपल्याने त्यांची हत्या करण्यात आली असा दाखला मेश्राम यांनी दिला.\n.....आणि पेरीयार रामास्वामी यांनी कॉंग्रेस सोडली-\nतामिळनाडू प्रांतात पेरीयार रामास्वामी यांनी ब्राम्हणविरोधी आंदोलन सुरू केले. यावर मोहनदास करमचंद गांधी यांनी रामास्वामी यांना सांगितले की, तुम्ही ब्राम्हणविरोधी आंदोलन थांबवा.\nकारण ब्राम्हणविरोधी आंदोलन चालवणे कॉंग्रेसचा अजेंडा नाही. यावर रामास्वामी म्हणाले, मी ब्राम्हणविरोधी आंदोलन थांबवणार नाही तर आजपासून कॉंग्रेसलाच सोडून देतो आणि त्यांनी कॉंग्रेसपासून फारकत घेतली.\nआपल्याक���े असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=26", "date_download": "2018-09-22T07:50:07Z", "digest": "sha1:K2PUJR5LDYS7B457M5DMXDZAIIWNZ5DY", "length": 24071, "nlines": 160, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास sports@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nक्रीडा सुविधा वेळा व शुल्क (1)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा सुविधा कोण कोणत्या आहेत त्यांच्या वेळा व शुल्क काय आहे\nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा सुविधा त्यांच्या वेळा व शुल्क खालीलप्रमाणे आहेत.\nअ.क्रं क्रीडा सुविधा संख्या वेळ बुकींग सध्याचे शुल्क\n1 मैदाने 11 स.6 ते 10 व सायं.4 ते 8 -- 300/-प्रति दिन\n2 तलाव 11 स.6 ते10 व सायं.2.30ते6.30 -- 10/- प्रतितास\n3 बँडमिंटन हॉल 12 स.6 ते सायं.9 ऑनलाईन 15 प्रति तास\n4 लॉन टेनीस सेंटर 5 स.6 ते सायं.9 ऑनलाईन 600/- प्रति माह\n5 स्केटीग रींग 3 स.6 ते 10 व सायं.4 ते 8 --- 25/-प्रति तास\n6 व्यायाम शाळा 72 स.6 ते 9 व सायं.4 ते 8 --- 10/- प्रतिमाह\n7 रायफल शुटींग सेंटर 1 स.10 ते 12 व सायं.4 ते 6 --- 100/- प्रतिमाह\n8 गिर्यारोहन भिंत 1 10 ते सायं.6 --- ---\n9 थेरगाव बोटक्लब 1 स.11 ते सायं 5 --- 30/- प्रतिफेरी\n10 स्क्वॅश कोर्ट 1 स.6 ते सायं 9 ऑनलाईन 25/- प्रतितास\n11 बॉक्सिंग सेंटर 2 स.6 ते 10 व सायं.4 ते 8 --- 10/- प्रतिमाह\nसध्याचे शुल्कात क्रीडाधोरणानुसार वाढ करणे प्रस्तावित असून वाढीव दर व अटी शर्ती www.pcmcindia.gov.in > General info> sports policy या वेबसाईटवर उपलब्ध होतील.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे किती बॅडमिंटन हॉल आहेत \nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 12 बॅडमिंटन हॉल आहेत. त्यांचा तपशील खालील प्रमाणे आहे.\nअ क्र. बॅडमिंटन हॉल चे नाव पत्ता\n1 नेताजी सुभाषचंद्र बोस बॅडमिंटन हॉल जलतरण तलावा शेजारी प्राधिकरण से.25, निगडी 44\n2 मदनलाल धिंग्रा बॅडमिंटन हॉल प्राधिकरण से.26. निगडी 44\n3 छत्रपती शिवाजी महाराज बॅडमिंटन हॉल जलतरण तलावा शेजारी यमुनानगर से.22, निगडी 44\n4 पवनानगर बॅडमिंटन हॉल फत्तेचंद जैन शाळे समोर चिंचवडगाव 33\n5 सरदार वल्लभभाई पटेल बॅडमिंटन हॉल संत तुकारामनगर, उद्याना समोर, पिंपरी 18\n6 डॉ.हेगडेवार बॅडमिंटन हॉल अजमेरा कॉलनी, पिंपरी 18\n7 संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, भोसरी 39\n8 माथाबाई डांगे बॅडमिंटन हॉल थेरगाव, डांगे चौक 33\n9 काशिबा शिंदे बॅडमिंटन हॉल पिंपरीगांव 17\n10 काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल पिंपळे गुरव जलतरण तलावा शेजारी 27\n11 गव्हाणे वस्ती बॅडमिंटन हॉल भोसरीगांव 39\n12 सांगवी बॅडमिंटन हॉल पी. डब्ल्यु.डी मैदान, सांगवी 27\nप्रश्न : बॅडमिंटनचे बुकींग कसे करता येते\nउत्तर : बॅडमिंटन हॉलचे बुकींग ऑनलाईन पध्दतीने www.pcmcindia.gov.in > popular link> Sports venue booking या बेबसाईटवर करता येते\nप्रश्न : बॅडमिंटन हॉल बुकींग (आरक्षण) किती दिवसांसाठी करता येते\nउत्तर : बॅडमिंटन हॉल बुकींग 4 व्यक्तीच्या एका ग्रुपसाठी दररोज एकतास प्रमाणे 1 महिना, 2 महिने, 3 महिने, मुदतीसाठी करता येते. सदर आरक्षणासाठी मार्च,\nजुन, सप्टेंबर व डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडयात स्थानिक वर्तमान पत्रात व इंटनेटवर जाहीर प्रकटन दिले जाते.\nप्रश्न : बॅडमिंटन हॉल मध्ये अपुरा प्रकाश असल्यास कोणाशी संपर्क साधावा\nउत्तर : बॅडमिंटन हॉल मध्ये अपुरा प्रकाश असल्यास क्रीडाधिकारी कै.अण्णासाहेब मगर स्टेडियम नेहरुनगर पिंपरी श्री.रज्जाक पानसरे मो.9922501011 किंवा क्रीडा विभागाच्या कार्यालयात सहाय्यक आयुक्त (क्रीडा) 020-27439115 यांच���याशी संपर्क साधावा.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची किती लॉनटेनिस सेंटर आहेत \nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची 5 लॉनटेनिस सेंटर आहेत.\nअ क्र. लॉनटेनिस सेंटरचे नाव पत्ता कोर्टची संख्या\n1 से. 26 लॉनटेनिस सेंटर निगडी प्राधिकरण,44 4 कोर्ट\n2 मोहननगर लॉनटेनिस सेंटर मोहननगर, 33 2 कोर्ट\n3 सांगवी लॉनटेनिस सेंटर पी.डब्ल्यु.डी मैदान, 27 3 कोर्ट\n4 संत ज्ञानेश्वर लॉनटेनिस सेंटर इंद्रायणीनगर भोसरी,39 2 कोर्ट\n5 से.25 लॉनटेनिस सेंटर निगडी प्राधिकरण,44 2 कोर्ट\nप्रश्न : लॉनटेनिस कोर्ट बुकींग कसे करता येते\nउत्तर : लॉनटेनिस कोर्ट चे बुकींग ऑनलाईन पध्दतीने www.pcmcindia.gov.in > popular link >Sports venue बुकिंग या वेब साईटवर करता येते.\nप्रश्न : महानगरपालिकेचे जलतरण तलाव व किती व कोठे आहेत\nउत्तर : महानगरपालिकेचे खालील प्रमाणे एकुण 11 जलतरण तलाव आहेत.\nजलतरण तलावाचे नाव पत्ता\n1 कै.अण्णासाहेब मगर स्टेडियम जलतरण तलाव नेहरुनगर पिंपरी 17\n2 छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव प्राधिकरण से.25,निगडी 44\n3 खिंवसरा पाटील जलतरण तलाव डांगे चौक थेरगाव 33\n4 कै.बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव सांगवी 27\n5 भोसरी जलतरण तलाव भोसरी 39\n6 राजर्षी शाहू जलतरण तलाव मोहननगर चिंचवड 33\n7 कै.वस्ताद बाळासाहेब गावडे जलतरण तलाव केशवनगर चिंचवड 33\n8 कै.काळुराम जगताप जलतरण तलाव पिंपळे गुरव 27\n9 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव कासारवाडी 34\n10 कै.मीनाताई ठाकरे जलतरण तलाव यमुनानगर निगडी 44\n11 पिंपरी वाघेरे जलतरण तलाव पिंपरी (प्रगतीपथावर) पिंपरीगांव 17\nप्रश्न : जलतरण तलावा संबंधी कोणाकडे तक्रार करावी\nउत्तर : जलतरण तलाव संबंधी तक्रार जलतरण पर्यवेक्षक श्री.अशोक किसन पटेकर .9552539852 क्रीडा अधिकारी श्री.रज्जाक पानसरे मो.9922501011 किंवा सहा.आयुक्त क्रीडा 020-274391150 यांच्याकडे करावी.\nप्रश्न : महानगरपालिकेची किती स्केटींग रिंग आहेत \nउत्तर : महानगरपालिकेची खालील प्रमाणे 03 स्केटींग रिंग आहेत.\nअ क्र. स्केटींग रिंगचे नाव पत्ता\n1 मोहननगर स्केटींग रिंग मोहननगर तलावा शेजारी चिंचवड,33\n2 पूज्य गोळवलकर स्केटींग रिंग कै. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल यमुनानगर, निगडी,44\n3 मासुळकर कॉलनी स्केटींग रिंग पिंपरी,18\nप्रश्न : स्केटींग रिंगचे आरक्षण कोठे करावे\nउत्तर : स्केटींग रिंगचे आरक्षण कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे श्री. शरद पाटील, लिपीक, क्रीडा विभाग यांचे कडून विहित नमुन्यातील अर्ज भरुन करावे.\nप्रश्न : महानगरपालिकेच्या व्यायाम शाळा किती आहेत\nउत्तर : महानगरपालिकेच्या 72 व्यायाम शाळा आहेत. त्यातील 36 व्यायामशाळा सेवाशुल्क तत्वावर चालवण्यासाठी सार्वजनीक मंडळे व क्रीडा संस्थांना दिल्या असून 36 व्यायामशाळा महानरपालिके मार्फत चालवल्या जातात. व्यायाम शाळांचा तपशील महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in > Download > sports facility या बेब साईटवर उपलब्ध आहे.\nप्रश्न : महानगरपालिकेची व्यायामशाळा सेवाशुल्कावर चालवण्यास घेण्यासाठी काय करावे लागते\nउत्तर : महानगरपालिकेची व्यायामशाळा चालवण्यास घेण्यासाठी विहित नमुन्यात करारनामा करुन द्यावा लागतो (स्टॅप पेपरवर) त्यासाठी सदर संस्था नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. तसेच रुपये 20,000/- डिपॉझीट महानगरपालिके कडे ठेवावे लागते.\nप्रश्न : व्यायामशाळा सेवा शुल्कावर घेणेसाठी कोणाशी संपर्क करावा\nउत्तर : व्यायामशाळा सेवा शुल्कावर घेणेसाठी श्री.सुधीर माने, लिपीक, क्रीडा विभाग मो.9922509038 व क्रीडा अधिकारी श्री. रज्जाक पानसरे मो.9922501011 किंवा सहा.आयुक्त क्रीडा 020-27439115 यांच्याशी संपर्क साधावा.\nप्रश्न : महानगरपालिकेची व्यायामशाळा किती महिने कराराने दिली जाते\nउत्तर : महानगरपालिकेच्या व्यायामशाळा 11 महिने मुदतीच्या कराराने दिल्या जातात.\nप्रश्न : महानगरपालिकेच्या व्यायामशाळे संबंधी तक्रार कोणाकडे करावी\nउत्तर : महापालिकेच्या व्यायाम शाळे संबंधी तक्रार क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे मो.9922501011 किंवा सहाय्यक आयुक्त (क्रीडा) 02027439115 यांचेकडे करावी.\nप्रश्न : महानगरपालिकेची किती मैदाने आहेत \nउत्तर : महानगरपालिकेची 11 मैदाने आहेत त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.\nअ क्र. मैदानाचे नाव पत्ता\n1 डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल संत तुकारामनगर पिंपरी,18\n2 डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल अजमेरा कॉलनी पिंपरी, 18\n3 श्री.मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड,33\n4 भोसरी गावतळे मैदान भोसरी 39\n5 कै. सदाशिव बहिरवडे मैदान शाहूनगर 19\n6 कै. प्रबोधनकार ठाकरे क्रीडासंकुल यमुनानगर 44\n7 कै. संजय काळे क्रीडा संकुल प्राधिकरण निगडी,44\n8 राजीव गांधी क्रीडा संकुल थेरगाव,33\n9 कै.गणपत फुगे क्रीडा संकुल भोसरी,39\n10 कै.अण्णासाहेब मगर स्टेडियम नेहरुनगर,18\n11 मदनलाल धिंग्रा मैदान प्राधिकरण, निगडी 44\nप्रश्न : महानगरपालिकेच्या मैदाने आरक्षण कसे करावे\nउत्तर : महानगरपालिकेच्या मैदानाचे आरक्षण श्री. शरद पाटील, लिपीक, क्रीडा विभाग यांचेकडून विहीत नमुन्यात अर्ज भरुन करावे.\nप्रश्न : महानगरपालिका कोणाला क्रीडा शिष्यवृत्ती देते किती\nउत्तर : महानगरपालिका मनपा हददीतील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी खेळाडूंना दरवर्षी राज्य व विद्यापीठ स्तरावर 3000/- रुपये व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना एकरक्कमी 5000/- रुपये क्रीडा शिष्यवृत्ती सध्या दिली जाते.\nप्रश्न : क्रीडा शिष्यवृत्तीसाठी कोणाशी संपर्क साधावा\nउत्तर : क्रीडा शिष्यवृत्तीसाठी श्री.सुधीर माने, लिपीक, क्रीडा विभाग मो.9922509038 किंवा सहा.आयुक्त क्रीडा 020-27439115 यांच्याशी संपर्क साधावा.\nखेळाडू दत्तक योजना (2)\nप्रश्न : खेळाडू दत्तक योजना काय आहे\nउत्तर : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तर खेळाडूंना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कबडडी, अँथलेटिक्स, नेमबाजी, जलतरण, क्रिकेट, हॉकी, लॉनटेनिस, बॅडमिंटन व बॉक्सींग या 9 खेळातील खेळाडू दत्तक घेवून त्यांना खेळाची मैदाने, आहारभत्ता, बसपास, क्रीडा साहित्य व गणवेश इत्यादी सुविधा देणे. अशी पिंपरी चिंचवड महानगरपालिके ची खेळाडू दत्तक योजना आहे.\nप्रश्न : खेळाडू दत्तक योजनेसाठी कोणाशी संपर्क साधावा\nउत्तर : खेळाडू दत्तक योजनेसाठी क्रीडा पर्यवेक्षक श्री. विश्वास गेंगजे मो.9822578542 व क्रीडा अधिकारी श्री.रज्जाक पानसरे मो. 9922501011 किंवा सहा.आयुक्त क्रीडा 020-27439115 यांच्याशी संपर्क साधावा.\nमहापौर चषक स्पर्धा (1)\nप्रश्न : महापौर चषक स्पर्धा कोणत्या खेळाच्या कधी व कोठे भरविल्या जातात\nउत्तर : महापौर चषक स्पर्धा दरवर्षी 10 खेळांच्या महापौर चषक स्पर्धा भरवल्या जातात. स्पर्धा कोणत्या खेळांच्या केव्हा व कोठे घ्यावयाच्या हे क्रीडा समिती व महापौर यांच्या कडून ठरविले जाते व त्यानुसार स्पर्धेचे ठिकाण व वेळ महापालिकेच्या वेब साईटवर प्रसिध्द केले जाते.\nकृत्रीम गिर्यारोहन भिंत (क्लाईबींग वॉल) (1)\nप्रश्न : महानगरपालिकेच्या कृत्रीम गिर्यारोहन भिंत (क्लाईबींग वॉल) सरावासाठी कोणाशी संपर्क साधावा\nउत्तर : महानगरपालिकेच्या कै.अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील वॉल क्लाईबींग सरावासाठी क्रीडा पर्यवेक्षक श्री. अनिल मगर मो. 9421722235 किंवा सहा.आयुक्त क्रीडा 020-27439115 यांच्याशी संपर्क साधावा.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा धोरण कोठे पहावयास मिळेल \nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क���रीडा धोरण www.pcmcindia.gov.in> policies वर पाहावयास मिळेल.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/mahasugran/4259-mahasugran-stuffed-paplet-recipe-and-butter-chicken-recipe", "date_download": "2018-09-22T07:18:06Z", "digest": "sha1:HZ7ULDVFMAKSH5UGY5NS5PH7YFB6QUH6", "length": 4015, "nlines": 131, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "स्टफ पॉपलेट आणि बटर चिकन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nस्टफ पॉपलेट आणि बटर चिकन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nस्टफ पॉपलेट आणि बटर चिकन\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/207", "date_download": "2018-09-22T06:58:02Z", "digest": "sha1:MQZEIXLVKFO6OBO5TG5KKA5HM43ZJ5UM", "length": 30485, "nlines": 114, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "संस्था | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसावाना : पावणेदोनशे वर्षें सशक्त\nनाशिकचे ‘सावाना’ हे एकशेअठ्याहत्तर वर्षांचे वाचनालय म्हणजे नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा, आस्थेचा विषय आहे. ते नाशिककरांच्या विसाव्याचे ठिकाणही आहे. ‘सावाना’ची जोपासना करणाऱ्या शेकडो हातांनी काळाबरोबर राहण्याची यशस्वी कसरत केली आहे. त्यामुळे वाचनालयाचे रूप पावणेदोनशे वर्षें उलटून गेली तरी सशक्त राखले गेले आहे. इतक्या वर्षांत वाचनालयाची अनेक नामकरणे झाली, जागाबदल झाले, तरीही साहित्य संस्काराचा मूळ हेतू आबाधित राहिला.\n‘सावाना’बद्दलची औपचारिक माहिती ‘आनंदनिधान’ या ‘सावाना’च्या स्मृतिग्रंथात अनौपचारिक पद्धतीने व���चण्यास मिळते. त्या ग्रंथास अनौपचारिक रूप लाभले, कारण ती माहिती वाचनालयाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या लेखणीतून नव्हे तर अंतःकरणातून अवतरलेली आहे. त्यामुळे ‘आनंदनिधान’ या स्मृतिग्रंथाला अनोखे मूल्य लाभले आहे. कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, सेतुमाधवराव पगडी, गोविंद तळवलकर, गंगाधर गाडगीळ, माधव गडकरी, ग.प्र. प्रधान. आदी दिग्गजांचा वाचनस्पर्श लाभलेल्या ‘सावाना’चा प्रवास ‘आनंदनिधान’मधून उलगडत जातो आणि एक ललितकृती वाचल्याचा आनंद वाचकाला मिळतो.\nप्रत्येक स्वप्नाला जगण्याचा अधिकार आहे\nराजन खान प्रणीत ‘अक्षर मानव’ या संस्थेने तेजगड येथे योजलेली सहल विचारांनी श्रीमंत करणारी व बौद्धिक आनंद देणारी, अशी अविस्मरणीय होती. सहल जून 2018 मध्ये तीन दिवस आयोजित केली गेली होती. त्यात महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमधून चारशे जणांनी भाग घेतला होता. तेजगड हे ठिकाण गुजरात राज्यात बडोदा ते छोटा उदेपूर हमरस्त्यावर आहे. ठिकाण गुजरातमध्ये असले तरी तेथून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यांच्या सीमेवरील गावे काही तासांच्या अंतरावर आहेत. ती बरीचशी आदिवासी गावे आहेत.\n‘आदिवासी अकादमी’ ही संस्था गणेश देवी यांच्या प्रयत्नांतून तेजगड येथे उभी आहे. ती वीस एकर जागेवर असून आदिवासींसाठी विविध स्तरांवर काम करते. भारतातील लोप पावत चाललेल्या सर्व बोली भाषा तेथे ऑडिओ व पुस्तक रूपात जतन करून ठेवल्या गेल्या आहेत. आदिवासी भाषांसंदर्भात जास्तीत जास्त लेखनसाहित्य उपलब्ध करून देणारे सुसज्ज ग्रंथालय तेथे आहे. ‘आदिवासी अकादमी’ व ‘भाषा केंद्र’ या संस्था संलग्न आहेत. संग्रहालय ग्रंथालयाच्या जवळच आहे. आदिवासींची कलापूर्ण व सांस्कृतिक जीवनरहाटी उलगडून दाखवणारी साधने, चित्रे संग्रहालयात पाहण्यास मिळतात. त्यांतील अनेक वस्तू आदिवासींच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. आदिवासींचे जगणेच त्यातून जिवंत झालेले आहे.\nसंतोष गर्जे - सहारा अनाथालय ते बालग्राम\nसंतोष गर्जे हा मराठवाड्यातील ‘बीड’ जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पाटसरा गावाचा रहिवासी. तो त्याच्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून काही अनाथ मुलांचा सांभाळ करत आहे. तो 2004 सालापासून अनाथालय चालवत आहे. त्याचा ‘सहारा’ अनाथालय परिवार गेवराई या तालुक्याच्या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर ती�� एकरांच्या जागेवर उभा आहे. अनाथालयात पंच्याऐंशी मुले-मुली आहेत. संतोष आणि प्रीती हे तिशीचे दाम्पत्य त्या मुलांचा सांभाळ आई-वडिलांच्या नात्याने करत आहेत. त्यांना त्यांचे बारा सहकारी कार्यात सोबतीला असतात.\nमहाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा\nमहाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा तळेगाव दाभाडे येथील समर्थ विद्यालय होय. हे विद्यालय स्थापन करण्यात पुढील प्रमुख उद्देश होते : (1) शिक्षणात आपल्या मताप्रमाणे सुधारणा करण्याकरिता संस्था सरकारी नियंत्रणापासून स्वतंत्र ठेवणे, (2) मातृभाषेतून शिक्षण देणे, (3) बौद्धिक शिक्षणास औद्योगिक शिक्षणाची जोड देणे, (4) संस्थेतील विद्यार्थ्यांची वसतिगृहात राहण्याची सोय करून विद्यार्थ्यांस गुरुसान्निध्याचा लाभ करून देणे, (5) विद्यार्थ्यांना आपल्या धार्मिक आचारांची व संस्कृतीची माहिती करून देऊन त्यांच्यात याबद्दल अभिमान उत्पन्न होईल असे शिक्षण देणे, (6) मुलांनी शरीरप्रकृती सुदृढ व भावी आयुष्यातील जबाबदारी पार पाडण्यालायक तयार करण्याकरिता सकस आहार आणि शारीरिक शिक्षण यांची सोय करणे. आपण आखलेला शिक्षणक्रम आपल्या पद्धतीने शिकविण्याकरिता समर्थ विद्यालयाने स्वतंत्र क्रमिक पुस्तके तयार करण्याची योजना आखून मराठी, बीजगणित, संस्कृत प्रवेश, मुलांचा महाराष्ट्र, गीर्वाण लघुकोश अशी पुस्तके प्रकाशित केली.\nमाणसाला जन्म एकदाच मिळतो; म्हणजे तो देह परत मिळत नसतो. तरीही माणूस मिळाल्या देहाचा योग्य तो उपयोग करत नाही. माणूस देवापेक्षा देहाचे लाड करतो. तो त्यावर अती प्रेम करतो. मात्र माणूस एका टप्प्यावर पोचला, की हतबल होतो भा.रा. तांबे यांच्या कवितेची आठवण होते -\nमी जाता राहील कार्य काय | जन पळभर म्हणतील हाय हाय\nअशा जगास्तव काय कुढावे | मोही कुणाच्या का गुंतावे\nहरिदूता का विन्मुख व्हावे | का जीरवू नये मातीत काय\nपण नश्वरतेच्या त्याच जाणिवेने शेवटची ओळ बदलून मी म्हणेन -\nका देऊ नये दान काय माणसाने मृत्यूपूर्वी शरीरदान, अवयवदान करावे असे परोपरीने सांगितले जाऊनही माणसे मात्र जागी होत नाहीत याचे वाईट वाटते. मानवी प्रज्ञेमुळे संशोधन होते अन् संशोधनामुळे आविष्कार घडतात काय माणसाने मृत्यूपूर्वी शरीरदान, अवयवदान करावे असे परोपरीने सांगितले जाऊनही माणसे मात्र जागी होत नाहीत याचे वाईट वाटते. मानवी प्रज्ञेमुळे ��ंशोधन होते अन् संशोधनामुळे आविष्कार घडतात अवयवरोपणामुळे किती जणांचे प्राण वाचतात अवयवरोपणामुळे किती जणांचे प्राण वाचतात काहींना जग बघण्यास मिळते, काहींचा आजार बरा होतो. अशा अनेक प्रकारच्या संधी अवयवरोपणातून उपलब्ध होत आहेत. रक्तदान, किडनीदान असे काही गोष्टींचे दान मनुष्य जिवंत असतानाही करता येते; पण माणसाचे काही अवयव असे आहेत, की ते फक्त मरणानंतर दान दिले जाऊ शकतात. मेडिकल विद्यार्थ्यांना मनुष्यदेहाचा उपयोग ऑपरेशनकरता, अभ्यास-प्रॅक्टिकल प्रयोगासाठी करायचा असतो. त्यासाठी मानवी देहदान फारच महत्त्वाचे आहे. बेडूक किंवा गीनिपिग प्रयोगासाठी म्हणून वापरले जातात तेव्हा ते त्या त्या प्राण्याचे देहदानच असते, पण माणूस त्यांना पकडून ते त्यांच्याकडून करवून घेतो.\nजोडीदार निवडीतील विवेकी विचार\n'जोडीदाराची विवेकी निवड'(जोविनि) हा उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनेक वर्षे चालवते. या विषयावरील चर्चेसाठी तरुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून तीन वर्षांपूर्वी Whats up ग्रुप तयार करण्यात आला. त्याची प्रमुख सूत्रधार आरती नाईक सांगते, की ‘समस्येवर उपाय शोधण्याच्या गरजेतून हा उपक्रम विकसित झाला आहे\nत्यांना गरज जाणवली ती अशी - शनीशिंगणापूरच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईहून ‘अंनिस’चे कार्यकर्ते प्रवास करत होते. रिझर्व्ह बँकेतील सचिन थिटे, पोलिस दलातील तुषार शिंदे, आरती व महेंद्र नाईक असे प्रवासात एकत्र होते. प्रवासातील गप्पांत असा विषय निघाला, की सचिन आणि तुषार यांचे लग्न राहिले आहे सुस्थिर नोकरी असलेल्या त्या मुलांचे लग्न खोळंबले होते, कारण त्यांना त्यांच्या विचारांना अनुरूप असा जोडीदार हवा होता. त्यांची इच्छा कांदेपोहे पद्धतीने, जातीतील, सुंदर मुलगी बघून लग्ने करण्याची नव्हती. त्या मुलांना त्यांच्या त्या अपेक्षांविषयी घरातल्यांशी बोलतादेखील येत नव्हते. त्यांना समविचारी जोडीदार हवा म्हणजे नक्की कसा जोडीदार हवा याविषयी त्यांची स्वतःची काही मते सुस्पष्ट करून घेण्याची गरज जाणवत होती; त्यांची गरज त्यासाठी सातत्याने चर्चा करता येईल असा एखादा गट ही होती\nनापास मुलांसाठी चतुरंगी अभ्यासवर्ग\n‘चतुरंग’ विद्यार्थ्यांवर 2018 सालच्या एसएससीचा निकाल गुणांची अक्षरश: बरसात करून गेला आम्ही ‘चतुरंग’चे कार्यकर्ते, ‘न���वासी’ आणि ‘निर्धार निवासी’ अभ्यासवर्गाचे विद्यार्थी पालक आणि शिक्षक सारेच आनंदसरींमध्ये न्हाऊन निघालो. ‘चतुरंग’च्या हुशार विद्यार्थ्यांच्या ‘निवासी’ वर्गाचा निकाल प्रतिवर्षीप्रमाणे; शंभर टक्के लागलाच; पण विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नववीतून दहावीत जाताना ‘प्रमोट’ झालेल्या ‘कच्च्या’ विद्यार्थ्यांच्या वर्गाचा निकालही अठ्ठ्याण्णव टक्के इतका लागला. नापासांच्या वर्गातून पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला शहाऐंशी टक्के गुण मिळाले आहेत, तर त्याच वर्गातील चोवीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी संपादन केली आहे. हुशारांच्या निवासी वर्गातील नव्वद टक्क्यांहून जास्त गुण मिळवणाऱ्यांची संख्या बावन्न इतकी आहे. त्या वर्गांमधून विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ‘गुणवंत विद्यार्थी सोहळ्या’त भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते. यावर्षी, तो सोहळा रविवारी, 1 जुलै रोजी चिपळूणच्या ‘ब्राह्मण सहाय्यक संघा’च्या सभागृहात पाककला तज्ज्ञ विष्णू मनोहर, ‘मांडके हिअरिंग सर्व्हिसेस’च्या संचालक कल्याणी मांडके व ‘चतुरंग’ अभ्यासवर्गातील ज्येष्ठ शिक्षक दीपक मराठे यांच्या उपस्थितीत, हृद्य वातावरणात पार पडला.\nसूर्यकांत कुलकर्णी यांची स्वप्नभूमी\nपरभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात केरवाडी नावाचे छोटेसे गाव आहे. त्या गावात लहान मुलांचे आयुष्य फुलवणारी, घडवणारी ‘स्वप्नभूमी’ आहे. सूर्यकांत कुलकर्णी यांचा बालकांसाठीचा महत्त्वाचा असा तो प्रकल्प आहे. संस्थेचे नाव आहे ‘सामाजिक-आर्थिक विकास ट्रस्ट’ - काहीसे रूक्ष, पण त्याला फाटा देत लोकांनी ‘स्वप्नभूमी’ या कल्पकेतलाच साद घातल्याचे दिसते.\nकेरवाडी हे कुलकर्णी यांचे मूळ गाव. त्यांनी शिक्षणासाठी पुण्यापर्यंतचा प्रवास केला. त्यांना मनात भीक मागणाऱ्या, काम करावे लागणाऱ्या मुलांविषयी सहानुभूती वाटायची. कुलकर्णी यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी, पुण्यात ‘कायनेटिक कंपनी'त चांगल्या पगाराची नोकरी सुरू असतानाच ‘सामाजिक-आर्थिक विकास ट्रस्ट’ची स्थापना केली होती. त्यांनी धोरण ‘सोशियो-इकॉनॉमिक' मॉडेल उभे करत सामाजिक कामांना हात घालायचा हे ठरवले होते. त्यांना त्यांच्या मनात दडलेल्या मूळ प्रेरणा ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर गप्प बसू देईनात. त्यांनी बालकांसाठी काम करा���चे या इरेला पेटून नोकरीचा राजीनामा दिला. त्या सुमारास त्यांचे लग्न झाले होते. ते पुण्यात राहत असलेल्या घरामागे झोपडवस्ती होती. कुलकर्णी यांनी त्या झोपडवस्तीतील तीन-चार मुलांना व बायकोला घेऊन केरवाडी गाठले आणि तेथेच स्थायिक झाले.\nमराठी साहित्य मंडळ, बार्शी\n(स्थापना 1961, नोंदणी 1972)\nबार्शीच्या ‘मराठी साहित्य मंडळा’ने बार्शीकरांच्या साहित्यिक, सामाजिक-सांस्कृतिक, जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवलेले आहे. मंडळाचे नाव साहित्य मंडळ असले तरी मंडळाचे क्षेत्र केवळ साहित्यापुरते मर्यादित नाही. बार्शीकरांना नव्या-जुन्या विचारांची ओळख करून द्यावी, परिसरात विचारस्वातंत्र्याची बूज राखली जावी, स्थानिक कलावंतांच्या वाढीला संधी मिळवून द्यावी, जीवनातील लहानमोठ्या गोष्टींतील सौंदर्य जाणण्याचे व आनंद मिळवण्याचे कसब अंगी बाणावे यासाठी ‘मराठी साहित्य मंडळ’ काम करते. म्हणून त्याला मुक्त विद्यापीठाचे स्वरूप आले आहे.\nदिनुभाऊ सुलाखे, पन्नालाल सुराणा, द.बा. हाडगे आणि अॅड. दगडे हे एकत्र आले आणि त्यांनी 1961 साली ‘मराठी साहित्य मंडळ’ नावाची संस्था स्थापन केली. संस्थेचे अध्यक्षपद बार्शी नगरपालिकेच्या माजी अध्यक्ष प्रभाताई झाडबुके यांच्यावर सोपवले गेले. संस्था पब्लिक ट्रस्ट अॅक्टखाली नोंदवली गेली आहे. त्यानिमित्ताने मंडळाची घटना तयार झाली. कार्यकारी मंडळ, विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ अशा साहाय्यकारी समित्या तयार करण्यात आल्या. कार्यकारी मंडळाची निवड दर दोन वर्षांनी होऊ लागली. मंडळाचे विविध कार्य कार्यकर्त्यांचा उत्साह, जिद्द, चिकाटी, वक्तशीरपणा, सर्वसंग्राहक वृत्ती यांतून वाढू लागले.\nभारतीयन्स - सकारात्मकतेचा सोशल मंत्र\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे समाजातील चांगुलपणाचे अाणि सकारात्मक घडामोडींचे दर्शन घडवणारे व्यासपीठ. ‘थिंक महाराष्ट्र’ने ‘प्रज्ञा-प्रतिभा’ या सदरामध्ये त्याच तऱ्हेच्या सकारात्मक कहाण्या वाचकांसमोर सादर केल्या. त्या समान विचाराने सकारात्मकता प्रसृत करण्यासाठी धडपडणारा एक तरूण पुण्यात अाहे. त्याचे नाव मिलिंद वेर्लेकर. ‘थिंक महाराष्ट्र’चा प्रकल्प अाणि मिलिंद वेर्लेकरची धडपड यांमधला सकारात्मकतेचा समान धागा उठून दिसतो. त्यामुळे या तरूणाची माहिती ‘थिंक महाराष्ट्र’ने मांडणे अावश्यकच होते.\nआयुष्य कोणत्या क्षणी वळण घेईल हे खरेच सांगता येत नाही. चाकोरीतील जीवन सुरू होण्याच्या शक्यता एकवटलेल्या असताना जीवनाला वेगळीच दिशा देणारी एखादी संधी अचानकपणे खुणावत येऊ शकते. त्याक्षणी तिला दिला जाणारा सकारात्मक प्रतिसाद आयुष्याला वेगळा आयाम देऊन जातो. तसेच घडले त्या तरुणाच्या आयुष्यात.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/cleanliness-app-panvel-municipal-corporation-1607429/", "date_download": "2018-09-22T07:59:41Z", "digest": "sha1:TCVPG2ZT5MOO6XY6R72LA73GUKFELA62", "length": 15943, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "cleanliness app Panvel Municipal Corporation | स्वच्छतेसाठी पनवेल पालिकेकडून ‘अ‍ॅप आग्रह’ | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nस्वच्छतेसाठी पनवेल पालिकेकडून ‘अ‍ॅप आग्रह’\nस्वच्छतेसाठी पनवेल पालिकेकडून ‘अ‍ॅप आग्रह’\nपालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्याने व हाताखालच्या कर्मचाऱ्यांमध्ये किती अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले याचीच चर्चा रंगत आहे.\n‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ स्पर्धेत वरचा क्रमांक गाठण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न\nवर्षअखेर असल्यामुळे आणि अपुरे मनुष्यबळ असतानाही पहिल्यांदाच स्वच्छ भारत सर्वेक्षणात क्रमांक मिळविण्यासाठी पनवेल महापालिका झटत आहे. अधिकाधिक नागरिकांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१७’चे अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावे यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी ठरवलेले लक्ष गाठण्यासाठी पालिकेच्या अधीक्षकांना कामावर जुंपले आहे. सध्या पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्याने व हाताखालच्या कर्मचाऱ्यांमध्ये किती अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले याचीच चर्चा रंगत आहे. पनवेल शहरातील कचरा कुंडय़ांबाहेर पडत असताना याच तुडुंब भरलेल्या कचऱ्याचे फोटो शेअर करण्यासाठी तरी हा अ‍ॅप डाऊनलोड करा, असे बोलण्याची वेळ पालिकेच्या अधिकाऱ्यांवर आली आहे.\nपंधरा महिन्यांपूर्वी नगरपरिषदेत रूपांतर झालेल्या महापालिकेमध्ये सत्ताधारी व प्रशास�� यांच्यात विस्तव जात नसल्याची चर्चा असली तरी ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०१८’मध्ये पनवेल पालिकेचा क्रमांक लागण्यासाठी पालिकेचे सर्व सदस्य व प्रशासन एकजुटीने झटताना दिसत आहेत. लोकसेवकांकडून दररोज किती अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले, किती गृहसंकुलांना ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून दिले याचा तपशीलवार हिशेब स्वत: आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे हे घेत असल्याने अधिकाऱ्यांना हातची जबाबदारी सोडून स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामाला प्राधान्य द्यावे लागत आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा शब्द टाळता येत नसल्याने पालिकेचे अधिकारी गृहसंकुलांत जाऊन तेथील रहिवाशांना स्वच्छतेचे महत्त्व व अ‍ॅप डाऊनलोड करण्याची माहिती देत आहेत.\nअशाच पद्धतीने औद्योगिक कारखान्यांमधील कामगार व विद्यालयातील शिक्षकांना मोठय़ा प्रमाणात पालिकेने संपर्क साधले आहेत. विद्यालयातील पालकांना या मोहिमेत कसे समावून घेता येईल याचेही नियोजन पालिकेतील अधिकारी करत आहेत. ख्रिसमस सणाच्या सुट्टय़ांमुळे इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयांतील पालकांना अ‍ॅप डाऊनलोडच्या मोहिमेत सामील करण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.\nनववर्षांत सिडकोची पालिकेला ‘कचरा भेट’\nजानेवारी महिन्याच्या शुभारंभापासून सिडको महामंडळाकडून कचरा व आरोग्य सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची सर्व प्रक्रिया सिडको मंडळाने पूर्ण केली आहे. सुमारे सव्वातीनशे ते साडेतीनशे टन कचरा दिवसाला तळोजा येथील नागरी घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पामध्ये आणण्याची जबाबदारी चार दिवसांनी पनवेल पालिकेवर येऊन ठेपणार आहे. शहर ते क्षेपणभूमी अशा कचऱ्याच्या वाहतुकीसाठी प्रशासनाला महिन्याला सुमारे एक कोटी ६० लाख रुपयांचा खर्च येतो. तसेच सफाई कामगारांच्या महिन्याला वेतनावर प्रशासनाचे सुमारे ६० लाख रुपये खर्च येणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियान २०१८चे काम अपूर्ण असताना पनवेल पालिकेकडे आरोग्य व कचरा या दोन्ही महत्त्वाच्या जबाबदारी येणार असल्याने नववर्षांत सिडकोने स्वत:च्या डोक्यावरील काटेरी मुकुट पनवेल पालिकेच्या डोक्यावर ठेवून पालिका प्रशासनाला नववर्षांचे बक्षीस दिल्याचे बोलले जात आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nPak vs Afg : सामना गमावल्यानंतर रडू कोसळलेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूची शोएब मलिकने काढली समजूत\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1191", "date_download": "2018-09-22T07:12:38Z", "digest": "sha1:BS3L2GPLSB3FFYMSUNNKVNPIWJUKEOEB", "length": 8163, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\n‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो\nभाजपाच्या कर्नाटक विजयावर राज ठाकरे यांनी मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त करत उभे केले प्रश्‍नचिन्ह\nमुंबई: ईव्हीएम मशिनचा विजय असो एवढीच मार्मिक प्रतिक्रिया देत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपाच्या कर्नाटक विजयावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.\nगेले काही महिने भाजपावर घणाघाती टीका करताना राज ठाकरे यांनी जर कर्नाटकमध्ये भाजपा जिंकली तर तो ईव्हीएम मशिनचा म्हणजे ईव्हीएम घोटाळ्याचा विजय असेल असे उद्गार काढले होते. आज कर्नाटकमध्ये भाजपा जिंकेल असे दिसत असताना ठाकरे यांनी याचा पुनरुच्चार फेसबुकच्या माध्यमातून केला आहे.\nभाजपा सरकारवर टीकेचा भडीमार करताना राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला तसेच मनसैनिकांनी पाकिस्तानी साखरेविरोधात आंदोलन केले. पंतप्रधान मोदींचा उल्लेख तर राज ठाकरे यांनी गुजरातचे प्रधानमंत्री असा करत ते गुजरातच्या बाहेर विचार करत नाहीत असे सुचवले.\nनितिन गडकरी करोडो रुपयांचे आकडे नुसते तोंडावर फेकतात मग कामे का दिसत नाहीत असे सांगत त्यांनी गडकरी यांच्यावरही टीका केली आहे. सुरूवातीला नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारे राज गेल्या काही वर्षांमध्ये कट्टर भाजपा विरोधक झाले असून त्याचे प्रत्यंतर त्यांच्या भाषणांमधून, व्यंगचित्रांमधून व मुलाखतींमधून येत असते.\nसुरूवातीला सोशल मीडियापासून फटकून राहणारे राज यथावकाश फेसबुकवर आले आणि त्या माध्यमातून त्यांनी संवाद साधायला सुरूवात केली. आता फेसबुकचाच आधार घेत त्यांनी भाजपाचा कर्नाटक विजय हा ईव्हीएम घोटाळा असल्याचे म्हटले आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=27", "date_download": "2018-09-22T07:03:06Z", "digest": "sha1:73HYVUVGOCS4QKZYVJLYL6MIWDNZE2VM", "length": 17573, "nlines": 101, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास veterinary@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n2. पशुवैदकीय विभागाचे महत्वाचे दूरध्वनी क्र.020-27423755 सर्पोद्यान 020-27371036.\nFAQ - पशु वैदयकीय\nपशुवैद्यकिय दवाखान्याची वेळ (3)\nप्रश्न : पशुवैद्यकिय दवाखाना कोठे आहे पशुवैद्यकिय दवाखान्याची वेळ काय आहे \nउत्तर : पशुवैद्यकिय दवाखान्याचा पत्ता :-\n1. कै. नारायण मेघाजी लोखंडे भवन, पिंपरी-नेहरुनगर रोड, महात्मा फुले पुतळयाशेजारी, पिंपरी-411018. दुरध्वनी क्र. 020-27423755\n2. श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव, गाळा क्र. 8, से. नं. 26, प्राधिकरण, निगडी-411044.\nदोन्ही पशुवैद्यकिय दवाखान्याची वेळ सकाळी 10.00 ते दुपारी 1.30 अशी आहे. (रविवार व सार्वजनिक सुट्टीचे दिवस सोडून )\nप्रश्न : शनिवार-रविवार दोन्ही दिवस बाह्रयरुग्ण विभाग (OPD) चालू ठेवता येईल का\nउत्तर : सर्व शनिवार बाह्यरुग्ण विभागाचे कामकाज चालू असते. इमर्जंसी असल्यास नागरिकांच्या विनंतीनुसार प्राधिकरण येथील बाह्यरुग्ण विभागा मध्ये सेवा दिली जाते. पशुवैद्यकिय दवाखाना सलग 2 दिवस बंद राहणार नाही याची काळजी घेतली जाते.\nप्रश्न : पशुवैद्यकिय दवाखाना सायंकाळी चालू असतो का\nउत्तर : दवाखाना सायंकाळी चालू नसतो. परंतू पशुवैद्यकिय अधिकारी, इमर्जंसीच्या वेळी विनंतीवरुन उपलब्ध होऊ शकतात.\nप्रश्न : कुठल्या प्रकारच्या प्राण्यांवर म.न.पा.च्या पशुवैद्यकिय दवाखान्यात उपचार होऊ शकतात\nउत्तर : सर्व पाळीव प्राणी उदा. कुत्रा , मांजर, आणि पक्षी यांच्यावर उपचार केले जातात. मात्र गाय, घोडा यांच्यावर फक्त अपघाताच्या स्थितीत उपचार केले जातात, तसेच श्र्वानदंश झाल्यास आणि इमर्जंसीच्या वेळी उपचार केले जातात.\nप्रश्न : जनावरांना उपचारासाठी दाखल (IPD) करुन घेण्याची सुविधा आहे का\nउत्तर : जनावरांना दाखल करुन घेण्याची महानगरपालिके कडे सुविधा उपलब्ध नाही.\nजखमी / आजारी गाय, म्हैस उपचार (0)\nपाळीव प्राण्यांची नोंद (1)\nप्रश्न : पाळीव प्राण्यांची महानगरपालिकेमध्ये नोंद करायची असल्यास त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे किती नोंदणी शुल्क भरावे लागेल\nउत्तर : महानगरपालिके कडून कुत्रा पाळण्यासाठी परवाना दिला जातो. त्यासाठी\n1. संबंधित प्राण्यांची पासपोर्ट आकाराची 3 छायाचित्रे\n2. रेबीजचे लस���करण केले असल्याच्या अद्ययावत प्रमाणपत्राची प्रत,\n3. एका वर्षाचे नोंदणीश्ुल्क र रु 75/- आणि त्यापुढील प्रत्येक वर्षासाठी र रु 50/- इतके नूतनीकरण शुल्क दर वर्षी भरणे आवश्यक आहे.\nप्राण्यांच्या वाहतुकीसाठी वाहन (1)\nप्रश्न : बाह्यरुग्ण विभागा मध्ये उपचारासाठी प्राण्यांना घेऊन येणे यासाठी रुग्णवाहिका किंवा प्राण्यांच्या वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध आहे का \nउत्तर : प्राण्यांसाठी रुग्णवाहनाची सेवा उपलब्ध नाही, परंतू मांजर, मोठे पक्षी आजारी असल्यास त्यांच्या वाहतुकीसाठी विनंती नुसार पिंजरे उपलब्ध करुन दिले जातात.\nजखमी / आजारी गाय, म्हैस उपचार (1)\nप्रश्न : रस्त्यात अत्यावस्थ अवस्थेत अपघातात जखमी झालेला आढळल्यास कोणाला कळवावे\nउत्तर : पशुवैद्यकिय अधिकारी यांना कळवता येईल. तसेच पुणे व पिंपरी चिंचवड येथे काम करणा-या काही स्वयंसेवी संस्था या बाबत मदत करु शकतात. सदर स्वयंसेवी संस्थांचे दूरध्वनी क्रमांक पशुवैद्यकिय विभागाकडे उपलब्ध आहेत.\nपाळलेल्या प्राण्याने चावा घेतल्यास (1)\nप्रश्न : पाळलेल्या प्राण्याने चावा घेतल्यास काय करावे पाळीव प्राण्याने चावा घेतल्यानंतर इंजेक्शन घेणे गरजेचे आहे का\nउत्तर : ज्या व्यक्तीचा चावा घेतलेला आहे त्या व्यक्तीने पुढील उपचारासाठी वैद्यकिय अधिका-यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.चावलेल्या कुत्रा किंवा मांजर याची पशुवैद्यकिय अधिका-यांकडून तपासणी करुन घेणे गरजेचे आहे.\nप्राण्यांचे प्रजनन व खाद्य (1)\nप्रश्न : प्राण्यांचे प्रजनन , खाद्य या विषयी माहिती मिळू शकेल का\nउत्तर : प्राण्यांचे प्रजनन , खाद्य आणि अन्य आवश्यक सुविधां / सेवा देणा-या केंद्रांची माहिती पशुवैद्यकिय विभागा कडे प्राप्त होऊ शकेल.\nभटकी जनावरे/कुत्री यांची तक्रार (2)\nप्रश्न : आमच्या घराजवळ अनेक भटकी जनावरे/कुत्री आहेत या संदर्भात कोणाकडे तक्रार करावी\nउत्तर : या साठी आपण veterinary@pcmcindia.gov.in या ई-मेल आयडीवर ई-मेल करु शकता किंवा पशुवैद्यकिय विभागाकडे लेखी तक्रार करु शकता. पशुवैद्यकिय विभाग योग्य तक्रारींवर तातडीने कारवाई करते.\nप्रश्न : भटकी कुत्री जंगलात सोडण्याऐवजी त्याच विभागात परत का सोडली जातात\nउत्तर : संतती नियमिन शस्त्रक्रिया केल्यानंतर भटकी कुत्री ज्या विभागातून पकडण्यात आली होती त्याच विभागात सोडावीत असा केंद्र शासनाचा नियम आहे.\nपाळीव प्राण्यांच�� स्मशानभूमी (3)\nप्रश्न : पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी कोठे आहे व त्याची वेळ काय आहे व त्याची वेळ काय आहे पाळीव प्राणी रात्री मृत पावल्यास काय करावे\nउत्तर : पत्ता :- पॅालीग्रास हॉकी स्टेडियम समोर, नेहरुनगर, पिंपरी\nवेळ :- पाळीव प्राण्यांच्या स्मशानभूमीची वेळ कार्यालयीन वेळे प्रमाणे सकाळी 10 ते सायंकाळी 5.45 अशी आहे. रात्रीच्या वेळी विनंतीवरुन सेवा उपलब्ध करुन दिली जाते\nप्रश्न : मृत प्राणी स्मशानभूमी पर्यंत नेण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे का\nउत्तर : महापालिके मार्फत अशी सेवा सद्या उपलब्ध नाही. परंतू अशासकीय संस्थेच्या मदतीने अशी सेवा उपलब्ध करुन देण्याची योजना आहे. परंतू अशा सुविधासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.\nप्रश्न : म. न.पा.च्या स्मशानभूमीत पाळीव प्राण्यांचे दफन करणे बंधनकारक आहे का\nउत्तर : म. न.पा.च्या स्मशानभूमीत पाळीव प्राण्यांचे दफन करणे बंधनकारक नाही ही सुविधा ज्या पाळीव प्राण्यांचे दफन करण्यासाठी जागा उपलब्ध नाही त्यांच्या साठी आहे.\nप्रश्न : म. न.पा.च्या विभागातील सर्पमित्रांचे दूरधवनी क्रमांक कोठे मिळतील\nउत्तर : साप पकडण्याचे काम करणा-या सर्पमित्रांचे दूरधवनी क्रमांक सर्पोद्यानामध्ये उपलब्ध आहेत.सर्प मित्रांची यादी महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर General Info येथे उपलब्ध आहे.\nप्रश्न : साप विषारी किंवा नाही हे कसे ओळखावे\nउत्तर : सर्पोद्यानातील कर्मचारी व शहरातील सर्पमित्र सापांच्या प्रजाती ओळखू शकतात.\nप्रश्न : पाळीव प्राण्यांना सर्पदंश झाल्यास प्रति सर्पविष Anti Snake Venom उपलब्ध आहे का\nउत्तर : पाळीव प्राण्यांना सर्पदंश झाल्यास Anti Snake Venom उपलब्ध आहे. पिंपरी येथील हाफकिन इन्स्टिटयूट मध्ये वैद्यकिय अधिका-यांच्या मागणीनुसार Anti Snake Venom मिळू शकते . तसेच काही प्रमाणात ASV डोसेज इमर्जंसीच्या वेळी सर्पोद्यानात उपलब्ध ठेवले आहेत.\nप्रश्न : आमच्या घराजवळ / घरामध्ये / बागे मध्ये मधमाशांचे पोळे आहे. ते काढण्या करीता कोणाची मदत घ्यावी \nउत्तर : मधमाशाचे पोळे काढण्याची / हलविण्याची कामे खाजगी तज्ञांव्दारे करण्यात येतात. त्यांचे संपर्क पशुवैद्यकिय विभागाकडे किंवा सर्पोद्यान कार्यालयाकडे मिळू शकतात.\nमाकड / वानर यांचा उपद्रव (1)\nप्रश्न : आमच्या भागात अचानक माकड / वानर आले असून उपद्रव देत आहे, त्यांच्या बंदोबस्ता साठी काय करावे लागेल\nउत्तर : वन विभागा मार्फत यावर कारवाई केली जाते .या बाबत आवश्यक सूचना सर्पोद्याना मार्फत प्राप्त होऊ शकतील. काही खबरदारीचे उपाय नागरिकांनी अशा वेळी करावेत वानर व माकडांना खाद्यपदार्थ देऊ नयेत, त्यांना डिवचू नये व दगड मारु नयेत. या बाबत आवश्यक सूचना सर्व स्थानिक नागरिकांना , विशेषत: लहान मुलांना दयाव्यात.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/police-were-playing-duty/articleshow/65759751.cms", "date_download": "2018-09-22T08:19:36Z", "digest": "sha1:T437CMSBYR24KW4UIZZPIMKE7FZL3Z3F", "length": 11278, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: 'police were playing duty' - 'पोलिस कर्तव्य बजावत होते' | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\n'पोलिस कर्तव्य बजावत होते'\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nगुजरातमधील सोहराबुद्दीन शेख याच्या कथित बनावट चकमकीप्रकरणी पोलिसांना आरोपमुक्त करताना, पोलिस कर्तव्य करीत होते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले.\n'या प्रकरणासंदर्भात जी माहिती नोंदीवर आहे, त्यावरून आरोपमुक्त करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध ठोस पुरावे असल्याचे किंवा त्यांनी खटल्याला सामोरे जाणे आवश्यक असल्याइतपत संशयाला जागा निर्माण करणारे काहीही प्रथमदर्शनी दिसत नाही. ते आपले कर्तव्य करत होते, एवढेच प्रथमदर्शनी दिसत आहे. या आरोपींविरुद्ध ठोस पुरावे आहेत, असा सीबीआयचा युक्तिवाद जरी मान्य केला तरी काही आरोपींच्या बाबतीत कायद्याप्रमाणे आवश्यक असलेली पूर्वसंमती घेतलेली नसल्याने त्यांच्याविरुद्धची कारवाई बेकायदा ठरते. सोहराबुद्दीन, कौसर बी व प्रजापती यांची हत्या करण्यासाठी कट रचण्याचा या पोलिस अधिकाऱ्यांचा हेतू होता, हे दाखवण्यातही सीबीआय अपयशी ठरले आहे. केवळ तुकड्यातुकड्यांत असलेल्या माहितीवरून कट रचल्याचा तर्क काढला जाऊ शकत नाही', असे निरीक्षण न्या. बदर यांनी रुबाबुद्दीन व सीबीआयचा अर्ज फेटाळताना निकालात नोंदवले.\nसोहराबुद्दीन, कौसर बी व प्रजापतीच्या कथित बनावट चकमक प्रकरणांचा खटला सीबीआय विशेष न्यायालयात सुरू आहे. त्यात आजपर्यंत ८०हून अधिक साक्षीदार उलटले आहेत. या प्रकरणांत आरोपी असलेले भाजप अध्यक्ष अमित शहा (गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री) यांना सीबीआय न्यायालयाने २०१४मध्ये आरोपमुक्त केले होते. त्यानंतर ऑगस्ट २०१६ ते सप्टेंबर २०१७दरम्यान वंजारा यांच्यासह अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनाही आरोपमुक्त केले होते.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदिल्लीत मुसळधार पाऊस; पारा घसरला\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\nनवी मुंबई याा सुपरहिट\nआज उद्या राज्यात मुसळधार\n४० कोटींचा प्रस्ताव नामंजूर\nकारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनाच कोंडले\nनेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पातील स्थानकांची पाहणी\nगुन्हे दाखल होऊनही कामगिरी उत्कृष्ट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1'पोलिस कर्तव्य बजावत होते'...\n2‘एका महिलेने दिली सुपारी’...\n3सिद्धार्थ संघवी यांची हत्या...\n4मराठी माध्यमाच्या शिक्षकांवर हिंदीचा भार...\n7‘जात वैधते’त अडकलेल्या नगरसेवकांवर कारवाई करा...\n8चिपीच्या उड्डाणात तांत्रिक अडचण...\n9जागा अदलाबदलाची काँग्रेसची मागणी...\n10महाराष्ट्राला 'मनरेगा'चे चार पुरस्कार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1192", "date_download": "2018-09-22T07:28:55Z", "digest": "sha1:ODTVVEVZB4XFJQUGQP5SFIBQ2OBZAAIT", "length": 7645, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nइव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यास भाजपाला अडचण काय\nजपाची बहुमताकडे वाटचाल सुरू असतानाच दुसरीकडे पुन्हा एकदा इव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरूवात झाली आहे\nकर्नाटक: भाजप��ची बहुमताकडे वाटचाल सुरू असतानाच दुसरीकडे पुन्हा एकदा इव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरूवात झाली आहे.\nइव्हीएमऐवजी मत पत्रिकेद्वारे मतदान घेण्यास भाजपाला अडचण काय आहे, असा सवाल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांनी उपस्थित केला आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे.\nदेशातला एकही राजकीय पक्ष असा नाही ज्यांनी इव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. भाजपानेही एकेकाळी याबाबत विरोधाची भूमिका पार पाडली आहे, असे मोहन प्रकाश यांनी म्हटले आहे.\n‘आता देशात ‘कॉंग्रेस खोजो’ अभियान सुरू होईल’\nत्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याच्या सर्व शक्यता भाजपाने खोडून काढत बहुमताकडे वाटचाल केली. अजूनही भाजपा बहुमताच्या काटावर असला तरी पक्षासमोर सध्या तरी कोणतीच अडचण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे लिंगायत बहुल भागातही भाजपाला दणदणीत यश मिळाले आहे.\n२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही चाचणी परीक्षा असल्याचे देशात बोलले जात होते. दरम्यान, आता भाजपाच्या विजयानंतर पुन्हा एकदा इव्हीएमचा मुद्दा गाजणार असल्याचे मोहन प्रकाश यांच्या वक्तव्यानंतर स्पष्ट होत आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २��१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=28", "date_download": "2018-09-22T08:00:20Z", "digest": "sha1:KLRPS2G263SJMZZOCT6V5VSTQGC6YGIJ", "length": 25432, "nlines": 129, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास brts@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nप्रश्न : BRTS म्हणजे काय \nउत्तर : बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम (बीआरटीएस) ही जलदगती, उच्च प्रतीची आणि प्रवासी केंद्रित सार्वजनिक बस वाहतूक सेवा आहे. सदरची BRTS योजना JnNURM अंतर्गत विकसीत करण्यात येत आहे.\nप्रश्न : ‘रेनबो’ बीआरटीएस म्हणजे काय\nउत्तर : पुणे व पिंपरी - चिंचवड परिसरातील नियोजित बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिमचं नामकरण (ब्रॅंडिंग) ‘रेनबो’ करण्यात आले आहे.\nप्रश्न : बीआरटी या सिस्टीमची भारतातील इतर शहरांतील सद्यस्थिती काय आहे\nउत्तर : भारतातील सात शहरांमध्ये बीआरटी प्रकल्‍पाची सुरूवात झाली, परंतु केवळ अहमदाबादचा “जनमार्ग” प्रकल्प यशस्वी ठरला असून सतत विस्‍तारत आहे. इंदूर आयबस, राजकोट बीआरटीएस आणि नुकतेच उद्‌घाटन झालेली सुरत बीआरटी देखील मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच भारतातील १२ शहरे नजीकच्या काळात बीआरटी सिस्टीम राबविण्याचा विचार करीत आहेत.\nBRTS बस सेवेचे वैशिष्ट्ये (7)\nप्रश्न : BRTS बस सेवेचे वैशिष्ट्ये काय आहे\nउत्तर : 1.वेगाने व आरामदायी प्रवास\n2.बससेवेच्या वेळा व मार्ग यांची माहिती बस प्रवाशांना उदघोषणा करून Digital Board द्वारे प्रदर्शित करण्यात येईल.\n3.BRTS बसमध्ये Local Railway प्रमाणे आत जाणे व बाहेर पडणे म्हणजे Level Boarding – Alighting करण्याची सुविधा असल्याने चढउतार करण्यासाठी पायऱ्यांची गरज नाही.\n4.बस मध्ये तिकीट काढवे लागत नाही, बसथाब्यांवरच तिकीट दिले जाते.\nसमपातळीवर बस थांबे, तसेच बसला रुंद दरवाजे\nविशिष्ट प्रकारच्या भरपूर बसेस (मध्यावर रुंद दरवाजे तसेच इतर वैशिष्ट्ये असणार्‍या)\t•\tप्रवासी माहिती प्रणाली (Passenger Information System (PIS)\nप्रवाशांना सोयीचे ट्रान्स्फर स्टेशन, टर्मिनल्स व डेपो\nप्रश्न : शहरामध्ये सध्या BRTS किती लांबीची असेल\nउत्तर : BRTS सेवेची प्रस्तावित लांबी एकूण 45 कि.मी. असून ती खालील रस्त्यावर नियोजित आहे.\n1.मुंबई-पुणे र���्ता – (12 कि.मी.)\n2.औंध-रावेत रस्ता – (14.50 कि.मी.)\n3.नाशिक फाटा-वाकड – (8 कि.मी.)\n4.काळेवाडी फाटा-देहू आळंदी रस्ता – (10.25 कि.मी.)\nप्रश्न : अंध अपंग व्यक्तिंना BRTS बस मधून प्रवास करता येईल काय\nउत्तर : अंध अपंग व्यक्तिंना BRTS बस प्रवास सुकर होण्यासाठीच्या सर्व सुविधा केलेल्या असल्यामुळे त्यांना BRTS बसने प्रवास करता येईल.\nप्रश्न : BRTS बस सेवा कोणकोणत्या शहरात आहे \nउत्तर : अहमदाबाद, राजकोट, इंदौर, इ. या शहरात BRTS बस सेवा यशस्वी झाली आहे.\nप्रश्न : अंध आणि अपंग व्यक्‍ती बीआरटीएस बसमधून प्रवास करू शकतात का\nउत्तर : होय, बीआरटी बस स्थानकांमध्ये अंध, अपंगांसाठी खालीलप्रमाणे सोयी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.\n• चाकाची खुर्ची स्‍थानकावर येण्यासाठी योग्य असा उतार (रॅंप)\n• चाकाच्या खुर्चीसकट बसमध्ये चढण्याची सोय अंधांसाठी\n• अंधांच्या मदतीसाठी स्‍थानकाच्या आत स्पर्शाने मार्ग ओळखता येईल अशा फरशा\n• बसमध्ये स्थानकांसंबंधी ध्वनिक्षेपकावरून घोषणा\nप्रश्न : बीआरटीएसमध्ये कोणत्या सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या आहेत\nउत्तर : • सर्व बसेससाठी केंद्र शासनाचे मार्गदर्शक नियम व मानक पाळले आहेत.\n• आयआयटी मुंबईच्या सुरक्षा लेखापरीक्षण अहवालातील शिफारशींनुसार, जुन्या मुंबई-पुणे रस्‍त्‍यावर जेथे इतर वाहने समतल विलगकांमध्ये येतात किंवा बाहेर जातात तेथे त्यांची गती कमी होऊन रहदारी सुरक्षित राहील अशी रचना करण्यात येत आहे.\n• प्रमुख चौकात सिग्‍नल व ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक.\n• बीआरटी स्‍थानकांपर्यंत प्रवासी येताना सुरक्षितपणे रस्‍ता ओलांडण्यासाठी पेडेस्ट्रीयन्स क्रॉस वॉक आणि गतिरोधक यांचा वापर करून वाहनांचा वेग कमी होण्यास मदत होईल.\n• बसमध्ये सुरक्षितपणे चढण्या-उतरण्यासाठी मेट्रो रेल्‍वेप्रमाणेच बीआरटी बसेस स्‍थानकाच्या दारासमोरच उभ्‍या राहतील. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बस योग्‍यरीत्‍या पूर्णपणे उभी राहिल्‍यावरच बस स्‍थानकाचे व बसचे स्‍वयंचलित दरवाजे उघडतील.\nप्रश्न : मेट्रो रेल्‍वेच्या दर्जाची आणि तेवढी आरामदायक सेवा बीआरटीएस देऊ शकेल का\nउत्तर : होय. मेट्रो रेल्‍वेप्रमाणेच समपातळीत वाहनामध्ये ये-जा करणे, प्रवासी माहिती प्रणाली, वाहन ट्रॅकिंग, भाडे स्वीकारण्याची स्‍वयंचलित पद्धती इत्‍यादीचा बीआरटीच्या वैशिष्‍ट्‍यांमध्ये समावेश आहे. मेट्रो रेल्वेपे���्षा बीआरटी ही एक लवचिक प्रणाली आहे, कारण बीआरटी बस अपवादात्मक स्थितीमध्ये साध्या रस्त्यावरून नेऊनही प्रवाशांना सेवा देता येते. मेट्रो रेल्‍वेपेक्षा बीआरटी उभारण्यास कमी कालावधी लागतो. मेट्रो रेल्‍वेच्या 1/15 इतक्‍या कमी खर्चात बीआरटी बांधता येते आणि कमी खर्चात बीआरटी जास्‍तीत जास्‍त सेवा देते. ( ६ किमी मेट्रो बांधण्याच्या खर्चात ८८ किमीचे बीआरटीचे जाळे निर्माण होते.) ह्या सर्व बाबींचा विचार करता बीआरटी मध्ये मेट्रोचे सर्व गुणधर्म तर आहेतच, परंतु आणखीही काही गुण आहेत असे म्हणता येईल.\nBRTS ची मार्गिका (3)\nप्रश्न : BRTS ची मार्गिका रस्त्याच्या मध्यभागी का घेतली आहे \nउत्तर : यामागे सार्वजनिक बस सेवेस प्राधान्य देण्याची भूमिका आहे रस्त्याच्या डाव्या बाजूस वाहतूकीस असणारे सर्व व्यत्यय कमी करणे व बस प्रवासाचा एकूण वेळ कमी करण्यासाठी BRTS मार्गिका रस्त्याच्या मध्यभागी घेतली आहे.संपूर्ण जगभर BRTS साठी रस्त्याच्या मध्यभागी मार्गिका (Lane) आहे.\n•स्वतंत्र मार्गिकेमुळे बीआरटी बससाठी इतर वाहनांचा अडथळा निर्माण होत नाही.\n•सार्वजनिक वाहतुकीस खाजगी वाहनांच्या तुलनेत प्राथमिकता/ महत्त्व मिळते.\n•मिश्र रहदारी मध्ये बस चालकावर अधिक ताण असल्याचे आढळते. बस चालकावर येणारा हा ताण राखीव मार्गिकेमुळे कमी होण्यास मदत होते\nप्रश्न : पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीएस मार्गांची लांबी किती असेल\nउत्तर : पीसीएमसी परिसरात बीआरटीएस सेवेची प्रस्तावित लांबी 45 कि. मी. आहे. खालील मार्ग नियोजित केलेले आहेत:\nअ. जुना पुणे - मुंबई रस्ता (12 किमी)\nब. सांगवी - किवळे रस्ता (14.50 कि.मी.) क. नाशिक फाटा - वाकड (8 किमी)\nड. काळेवाडी - देहू-आळंदी रस्‍ता (10.50 कि.मी.)\nया चारही मार्गांवर मिळून 90 बीआरटी स्थानके असतील.\nप्रश्न : पुणे व पिंपरी-चिंचवडमधील बीआरटीएस मार्ग परस्परांशी जोडलेले आहेत का\nउत्तर : पुणे आणि पिंपरी –चिंचवडमधील बीआरटी कॉरीडॉर सद्य स्थितीत एकमेकांशी जोडलेले नाहीत. पण भविष्यात ते जोडले जाणार आहेत. पिंपरी – चिंचवडमधील बीआरटी कॉरीडॉर आणि पुण्यातील बीआरटी कॉरीडॉर हे नियोजित रेनबो बीआरटी ह्या सेवेचे भाग आहेत. रेनबो बी आर टी जेव्हा पूर्णत्वाला येईल तेव्हा ते आशियातील सर्वात मोठ्या बीआरटी प्रकल्पापैकी एक असेल.\nBRTS चे बस स्टेशन्स (5)\nप्रश्न : BRTS चे बस स्टेशन्स रस्त्याच्या मध्यभागी का घेतले आहेत\nउत्तर : BRTS मार्गिका रस्त्याच्या मध्यभागी घेतल्यामुळे बस स्टेशन ही मध्यभागी घेणे आवश्यक आहे.\nप्रश्न : रस्त्याच्या मध्यभागात बस स्टेशन आहे प्रवाशांसाठी ते सुरक्षित आहे काय \nउत्तर : BRTS बस स्टेशन जवळ पादचारी मार्ग व इतर सुरक्षात्मक उपाय योजना केल्याने बस स्टेशन प्रवाशांसाठी सुरक्षित आहे.\nप्रश्न : रस्‍त्‍याच्या मध्यभागी असलेल्‍या बसस्‍थानकापर्यंत सुरक्षित आणि सोयीस्कररीत्या कसे जाता येईल\nउत्तर : • बहुतांश बीआरटी स्टेशन्स ही ट्राफिक सिग्नल असलेल्या चौकाजवळ नियोजित आहेत, जेणे करून प्रवाशांना झेब्राक्रॉसिंगचा वापर करून विना अपघात रस्ता ओलांडता येईल.\n• रस्ता समपातळीवरच ओलांडण्याचे नियोजन केल्यामुळे रस्ता ओलांडणे सर्वच वयोगटाच्या नागरिकांना सोयीचे ठरते.\n• रस्ता क्रॉसिंग आधी गतिरोधक, पुरेशी प्रकाश व्यवस्था, पादचाऱ्यांसाठी लेनच्या मध्ये थांबण्यासाठी जागा (पादचारी आयलंड) यामुळे स्टेशन पर्यंत जाणे सुरक्षित होईल.\n• ज्या ठिकाणी वाहनांची संख्या आणि वेग अधिक असेल त्या ठिकाणी जास्तीचे पादचारी सिग्नल्स लावले जातील.\nप्रश्न : मध्यभागी उभारलेल्या स्‍थानकापर्यंत पोहोचण्यासाठी दरवेळी रस्‍ता ओलांडणे प्रवाशांना अधिक अडचणीचे ठरणार नाही का\nउत्तर : • बीआरटी स्थानकांसाठीचा रस्ता सहसा सिग्नलच्या आधाराने ओलांडता येत असल्याने रस्ता ओलांडणे अधिक सुरक्षित आहे.\n• बीआरटी स्‍थानके रस्‍त्‍याच्या मध्यभागी असल्‍या कारणाने जाणे आणि येणे ह्याचा विचार करता निम्‍मा रस्‍ता पार करावा लागतो.\n• त्यामुळे प्रवाशांना कापावे लागणारे अंतर सारखेच आहे.\n• जाणे आणि येणे अशा संपूर्ण फेरीचा विचार करता सामान्य बसच्या बाबतीतही प्रवाशांना संपूर्ण रस्ता दिवसातून एकूण दोन वेळा ओलांडावा लागतो.\n• बीआरटी स्‍थानक रस्‍त्‍याच्या मध्यभागी असल्‍यामुळे प्रवाशांना अधिक वेळा रस्ता ओलांडावा लागत नाही.\nप्रश्न : बीआरटी स्‍थानकांदरम्‍यान अंतर किती असेल\nउत्तर : बीआरटी स्‍थानकांदरम्‍यानचे अंतर साधारण 500 मीटर आहे. प्रामुख्याने प्रवाशांची गरज, बांधकामास सुयोग्‍य जागा आणि नजीकच्या स्‍थानकांमधील अंतर यावर स्‍थानकांची जागा निश्चित केली जाते.\nप्रश्न : बीआरटीएस यात्रेचे तिकीट भाडे महाग असेल का\nउत्तर : बीआरटीचे बस भाडेबाबत सद्य परिस्थितीत प्रस्ताव निर्णयाधीन आह���. कॉरीडॉरमध्ये असलेल्या बीआरटीच्या स्थानकामध्ये किंवा इतर ठिकाणी बसमध्येही तिकीट काढता येईल. मोबिलीटी कार्डाची सोय करण्याचेही नियोजन आहे. बीआरटी आणि जोड मार्ग या दोन्हीमध्ये प्रवास करावा लागणार्‍या प्रवाशांसाठी ट्रांसफर तिकीटेही बीआरटीच्या टर्मिनलला उपलब्ध करण्यात येणार आहेत.\nबसचे वेळापत्रक व मार्गावरील बसथांबे (1)\nप्रश्न : BRTS बसचे वेळापत्रक व मार्गावरील बसथांबे इ. माहिती कोठे मिळेल\nउत्तर : बीआरटी सेवा सुरू होण्याच्या एक महिना अगोदर बीआरटीएस बसचे वेळापत्रक आणि मार्ग इत्‍यादी माहिती पीएमपीएलच्या संकेतस्‍थळावर आणि बीआरटीएस स्‍थानकांवर उपलब्‍ध होईल. इंटेलिजंट ट्रान्स्‍पोर्टेशन मॅनेजमेंट सिस्‍टीम (ITMS) कार्यान्वित झाल्‍यावर प्रत्‍येक मार्गावरील बसेस येण्याची अचूक वेळ बीआरटी स्‍थानकांवर दर्शविली जाईल. भविष्यात एसएमएस आधारित प्रणाली देखील उपलब्ध होईल.\nप्रश्न : BRTS बसेस A/C आहेत काय \nउत्तर : सध्या BRTS करीता A/C बसेस नाहीत. परंतू, प्रवासांची मागणी विचारात घेवून भविष्यात A/C बस घेणेत येतील.\nप्रश्न : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची BRTS वेगळी आहे काय\nउत्तर : नाही. दोन्ही शहरांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती त्या त्या महानगरपालिकेंकडून केली जात आहे. तथापि BRTS बस सेवेचे संचलन PMPML मार्फत एकत्रितरित्या केले जाणार आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची BRTS एकच आहे\nप्रश्न : बस मार्गात BRTS मुळे बदल होतील काय\nउत्तर : BRTS बस मार्गामुळे बदल होणार आहेत. तथापि, प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.\nबस प्रवाशांसाठी पार्किंगची सुविधा (1)\nप्रश्न : BRTS ने बस प्रवास करणा-यांसाठी पार्किंगची सुविधा आहे काय\nउत्तर : होय. BRTS बस थांब्याजवळ बस प्रवाशांसाठी पार्किंगची सुविधा करण्यात येत आहे\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5159692246862010609&title=Kedar%20Shinde&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-09-22T07:18:50Z", "digest": "sha1:6LWE3ET7FWLCSI5CG6KNJV2FXTI5WDOD", "length": 9850, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "केदार शिंदे", "raw_content": "\nपहिल्या प्रयोग���पासून ‘हाउसफुल’चा बोर्ड घेणाऱ्या आणि ३६५ दिवसांत ५६७ प्रयोगांचा उच्चांक गाठणाऱ्या ‘सही रे सही’ या नाटकाचा तरुण लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे याचा १६ जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....\n१६ जानेवारी १९७३ रोजी मुंबईत जन्मलेला केदार शिंदे म्हणजे लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि स्वतः उत्तम कलाकार म्हणून लोकप्रिय असणारं व्यक्तिमत्त्व मराठी रंगभूमी, टीव्ही मालिका आणि मराठी सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपला जबरदस्त ठसा उमटवला आहे.\nसैन्यात जाण्याचं स्वप्न पाहणारा केदार साताऱ्याच्या मिलिटरी स्कूलची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. नाशिकच्या मिलिटरी स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असताना त्याला त्याच्या चारुशीला मावशीने ‘महाराष्ट्राची लोकधारा’मध्ये सामील होण्यासाठी बोलावून घेतलं आणि आपल्या आजोबांच्या, शाहीर कृष्णराव साबळेंच्या या तुफान लोकप्रिय कार्यक्रमातून त्याच्यामधला रंगकर्मी घडत गेला.\nतिथेच त्याची ओळख भरत जाधवशी झाली आणि नंतर पुढे या मित्रांच्या जोडीने रंगभूमीवर इतिहास घडवला. केदारनेच लिहून दिग्दर्शित केलेल्या ‘सही रे सही’ नाटकाने पहिल्या प्रयोगापासून हाऊसफुल्लचा बोर्ड घेत ३६५ दिवसांत ५६७ प्रयोगांचा उच्चांक नोंदवला आणि केदारला लेखक, दिग्दर्शक म्हणून मान्यता मिळाली. पाठोपाठच त्याने लिहिलेली श्रीमंत दामोदरपंत, तू तू मी मी यांसारखी नाटकं लोकांच्या पसंतीला उतरली. त्याने दिग्दर्शित केलेली लोच्या झाला रे, गेला उडत, गोपाळा रे गोपाळा, ढ्यँ टॅ ढ्यँ, आमच्यासारखे आम्हीच ही नाटकं तुफान मनोरंजन करणारी होती आणि प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.\nटीव्हीसाठी त्याने दिलीप प्रभावळकरांच्या ‘अनुदिनी’वर आधारित ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही अफलातून मालिका त्यांनाच प्रमुख भूमिकेत घेऊन दिग्दर्शित केली आणि ती तुफान लोकप्रिय झाली. हसा चकट फू, घडलंय बिघडलंय, मधु इथे आणि चंद्र तिथे, साहेब, बीबी आणि मी, अशा त्याच्या सर्वच मालिका धमाल विनोदी होत्या आणि प्रचंड लोकप्रिय ठरल्या.\nअंकुश चौधरी या आपल्या दुसऱ्या जवळच्या मित्राला घेऊन त्याने रसिका जोशीसह लिहून दिग्दर्शित केलेला ‘यंदा कर्तव्य आहे’ हा सिनेमा लक्षणीय होता. त्याने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘अगं बाई अरेच्चा’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘जत्रा’ हे चित्रपट तुफान लोकप्रिय झाले आणि त्याचा असा एक ब्रँड बनला.\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nमंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर जेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे विल्यम ट्रेव्हर\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nager-cyber-criminal-naxalites-Income/", "date_download": "2018-09-22T07:10:35Z", "digest": "sha1:ZH3WKDAXCNRPXE4PUVYBIMZUPT7ZTQLW", "length": 10624, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सायबर गुन्हेगारी नक्षलींच्या उत्पन्नाचा स्त्रोत! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › सायबर गुन्हेगारी नक्षलींच्या उत्पन्नाचा स्त्रोत\nसायबर गुन्हेगारी नक्षलींच्या उत्पन्नाचा स्त्रोत\nनगर : ‘एटीएम’ कार्डवरील माहिती विचारून फोन करणार्‍या सर्व गुन्ह्यांचे कनेक्शन झारखंड राज्यातील विशिष्ट जिल्ह्यांतमध्येच असल्याचे दिसून येत आहे. त्यातील काही जिल्हे हे नक्षलप्रभावित आहेत. ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून दररोज मिळणारे कोट्यवधी रुपये हे नक्षलवादी चळवळीसाठी वापरले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खातेदाराला बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून ‘एटीएम’ कार्डवरील माहिती विचारली जाते. आता अनेकांना फसवणुकीचा हा प्रकार माहिती झाल्याने अनेकजण त्यास बळी पडत नाही. परंतु, जे फोन करणार्‍याच्या गोड बोलण्यास बळी पडून कार्डवरील माहिती देतात, त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यावरील पैसे गायब झालेले असतात.\n‘ई-व्हायलेट’च्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी केली जाते. नगरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा प्रकार सुरू आहे. तसेच देशातील इतर जिल्ह्यांतही हे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यातू�� दिवसाला कोट्यवधी रुपयांची माया हे सायबर गुन्हेगार गोळा करीत आहेत. नगर जिल्ह्यातील गुन्ह्यांचा तपास करताना सर्व लुटीचे झारखंड राज्याशी कनेक्शन असल्याचे उघड झालेले आहे. यातील दोन जिल्हे हे नक्षलप्रभावित आहेत. पोलिसांचे पथक तांत्रिक पद्धतीने गुन्ह्यांचा तपास करून संबंधित जिल्ह्यांत गेल्यानंतर, तेथे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण देत स्थानिक पोलिसांकडून योग्य पद्धतीने सहकार्य मिळत नाही. तसेच खोटी माहिती देऊन आरोपींच्या जवळपास पोलिसांचे पथक वेश बदलून गेल्यास, बाहेरील व्यक्ती आल्याचे दिसताच मोठा जमाव पोलिसांभोवती\nत्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागते. त्यातून सायबर गुन्हेगारी फोफावत चालली आहे. ‘एटीएम’ कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणार्‍यांचे कनेक्शन हे नक्षल प्रभावित जिल्हे असल्याने नक्षली चळवळीतून हे रॅकेट ऑपरेट केले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. नक्षलवाद्यांनी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून सायबर गुन्हेगारी निवडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुटी सुरू असताना झारखंड पोलिस त्याविरोधात ठोस कार्यवाही करताना दिसत नाहीत. परिणामी ही सायबर गुन्हेगारी वाढीस लागल्याचे सूत्रांनी सांगितले. गुन्हेगारांना विशेष प्रशिक्षण\nसायबर फसवणूक करणार्‍यांनी केलेल्या गुन्ह्याची पद्धत पाहता त्यांना विशेष पद्धतीने प्रशिक्षण देऊन सराईत केले जात असल्याचे पुढे येत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाईल सीमकार्ड खरेदी केले जाते. त्यानंतर बँकेचे खाते तयार केले जाते. फोन केल्यानंतर कशा पद्धतीने संवाद करायचा, त्यानंतर कशा पद्धतीने ऑनलाईन लूट करायची, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. बँकेतील गोपनीय माहिती ‘लिक’ कशी बर्‍याचदा फसवणुकीसाठी फोन केल्यानंतर संबंधितास त्याचे खाते असलेल्या बँकेचे नाव सांगितले जाते. खाते नंबरही सांगितला जातो. विशेष म्हणजे ज्या भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन केला जातो, तो बँक खात्याशी कनेक्ट असतो. बँकेतील ही गोपनीय माहिती ‘लिक’ कशी होती, असा प्रश्‍न पडतो. बँकेने त्यांची सुरक्षितता वाढविण्याची आवश्यकता आहे.\nचार जिल्ह्यातूनच फसवणूक नगर जिल्हा पोलिसांकडे एटीएम कार्डबाबत झालेल्या सायबर गुन्हे तक्रारींच्या चौकशीत केलेल्या तपासात झारखंड ��ाज्यातील जामतारा, देवघर, धुमरी, गिरधी या चार जिल्ह्यांतून एटीएम कार्डची माहिती विचारणारे फोन असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यातील जामतारा व गिरधी हे नक्षलप्रभावित जिल्हे आहेत.\n-प्रतिक कोळी (पोलिस उपनिरीक्षक, सायबर पोलिस ठाणे)\nबेलपिंपळगावमधील दोन एकर उसाचा फड जळाला\nकांदा लागवडीकडे शेतकर्‍यांची ओढ\nरवि वाकळेंची ‘होमपीच’वरच कोंडी\nपिण्यासाठी साडेसात टीएमसी पाणीसाठा राखीव\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/eleven-years-panshiment-kabnur/", "date_download": "2018-09-22T07:25:16Z", "digest": "sha1:KSV246CT75AGUQZH4FM5SIVCA3L3YGJP", "length": 4707, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कबनूरच्या तरुणास अकरा वर्षे सक्‍तमजुरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कबनूरच्या तरुणास अकरा वर्षे सक्‍तमजुरी\nकबनूरच्या तरुणास अकरा वर्षे सक्‍तमजुरी\nखाऊचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी झुल्फेकार ऊर्फ बाबू महंमद कुरेशी (वय 27, रा. दत्तनगर, कबनूर) याला 11 वर्षे सक्‍तमजुरी आणि 20 हजार 500 रुपयांच्या दंडाची शिक्षा अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश आर. जी. अस्मर यांनी सुनावली.\nकुरेशी याने अल्पवयीन मुलीस खाऊचे आमिष दाखवून दत्तनगर येथील शेतामध्ये घेऊन गेला. तिथे तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कुरेशीने तिला मारहाण केली. ही घटना 9 जून 2013 मध्ये घडली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. कुरेशीला 20 जून रोजी अटक करून येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.\n24 जून 2016 रोजी सुनावणीस सुरुवात झाली. सरकारी पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडित मुलगी, फिर्यादी, पंच, तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अर्चना बोदडे, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांचा युक्‍तिवाद आणि पुरावे ग्राह्य मानून ही शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील 20 हजार रुपये पीडित मुलीला नुकसानभरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले.\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/In-the-context-of-the-water-of-Dhom-the-meeting-in-the-Ministry-on-Tuesday/", "date_download": "2018-09-22T07:17:37Z", "digest": "sha1:KVUTX2L62VSDAC4JMTZAOLKESQBN6WOJ", "length": 8830, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धोमच्या पाण्यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › धोमच्या पाण्यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक\nधोमच्या पाण्यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक\nपाणी वाटप धोरणात सातत्याने हस्तक्षेप करुन धोमचे पाणी पळविणार्‍या फलटण तालुक्यातील नेत्यांच्या व त्यांना मदत करणार्‍या अधिकार्‍यांच्या मनमानी विरोधात धोम पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार पासून सुरु असलेले आमरण उपोषण आज चौथ्या दिवशी राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या शिष्ठाईनंतर मागे घेण्यात आले.\nदरम्यान, धोम पाणी वाटप प्रश्‍नी येत्या मंगळवारी मंत्रालयात संबंधित अधिकार्‍यांसमवेत बैठक होणार असल्याचे स्वत: ना. पाटील यांनी दूरध्वनीवरुन आंदोलनकर्त्यांना सांगून याच बैठकीत ठोस निर्णय जाहीर करणार असल्याचेही सांगण्यात आले.\nधोम पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने कोरेगाव, सातारा, जावली, वाई तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने मंगळवार दि. 15 पासून येथील तहसील कार्यालयासमोर संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके, पृथ्वीराज बर्गे व शंकर कणसे हे तिघे आमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्या समवेत कोरेगांव तालुक्यातील कार्यकर्ते साखळी पद्धतीने उपोषण करत होते. पहिल्या तीन दिवसांत विविध गावच्या शेतकर्‍यांनी तसेच वि��िध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनाची तीव्रता वाढवली होती.\nतिसर्‍या दिवशी उपोषणकर्त्यांपैकी पृथ्वीराज बर्गे व शंकर कणसे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्या दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. आंदोलकांची प्रकृती खालावल्याची बातमी संपूर्ण तालुक्यात वार्‍यासारखी पसरल्यानंतर असंख्य कार्यकर्त्यांनी कोरेगावकडे धाव घेतली. आंदोलनाला पाठिंबा म्हणून सातारारोड येथील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सातारारोड बंदची हाक दिली होती. व्यापारी, उद्योजक, नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा देत संपूर्ण सातारारोड शहर बंद ठेवले होते.\nना. चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली, त्याच दरम्यान स्वत: मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरध्वनीवर संपर्क करुन धोम पाणी प्रश्‍नी येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन हा प्रश्‍न कायमस्वरुपी निकाली लावण्याची ग्वाही दिली, त्यासाठी त्यांनी स्वत: आंदोलनकर्त्यांशी चर्चाही केली. मंत्री पाटील यांनी घेतलेल्या या भूमिकेचे आंदोलनकर्त्या संघर्ष समितीने स्वागत करुन उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.\nउपोषणकर्ते रणजित फाळके, पृथ्वीराज बर्गे व शंकर कणसे या तिघांनाही तहसीलदार जयश्री आव्हाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष बबनराव कांबळे, भानुदास बर्गे, भरत मुळे, तालुका अध्यक्ष संतोष जाधव, रमेश उबाळे, सोपानराव गवळी, शहर अध्यक्ष राहुल बर्गे, श्रीकांत बर्गे यांच्या उपस्थितीत सरबत देऊन उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सी. आर. बर्गे, नंदकुमार माने-पाटील, विश्‍वासराव चव्हाण, तात्यासाहेब डेरे, अ‍ॅड. रोहिदास बर्गे, अर्जुनराव भोसले, एस. के. माने, महादेव भोसले, राजेश बर्गे, उत्तमराव बर्गे, जगदीश पवार, रमेश ओसवाल, अमित ओसवाल, विलासराव फाळके, रमेश माने उपस्थित होते.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/mother-loss-babyon-bus-stand/", "date_download": "2018-09-22T07:51:35Z", "digest": "sha1:YJIPU5SLRGQFMCENZGD42HQPHDJASIJN", "length": 4630, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बसमध्ये चढताना आईच्या हातातून पडून बाळाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › बसमध्ये चढताना आईच्या हातातून पडून बाळाचा मृत्यू\nबसमध्ये चढताना आईच्या हातातून पडून बाळाचा मृत्यू\nबसमध्ये चढत असताना दरवाजा लागल्याने आईच्या हातात असलेला दीड वर्षीय चिमुकला खाली पडला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल सायंकाळी नागपूरच्या वर्धा रोडवरील विकासनगर चौकात घडली. या प्रकरणी आरोपी बसचालकावर प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उत्कर्ष नागराज गोल्हर असे या चिमुकल्याचे नाव आहे.\nगोल्हर कुटुंबीयांचे नातेवाईक प्रतापनगरातील पांडे ले-आउट येथे राहतात. दोन दिवसांपूर्वी नातेवाइकांची भेट घेण्यासाठी उत्कर्षची आई प्रिया त्याला घेऊन नागपूरला आली होती. आज या मायलेकाला गावी जायचे होते. त्यामुळे काल सायंकाळी उत्कर्षला घेऊन प्रिया स्नेहनगर येथील बसथांब्यावर आली होती. बसची वाटत पाहत ते बसथांब्यावर उभे होते. त्याचवेळी नागपूर-चंद्रपूरमार्गे राजुर्‍याला जाणारी बस आली.\nबसचालक उमेश प्रभाकर कुक्शीकांत याने प्रवासी घेण्यासाठी बस थांब्याकडे वळविली. तोच बसच्या दाराचा धक्का उत्कर्षला लागून तो खाली पडला. लगेच त्याला जवळच असलेल्या ढोबळे हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून बसचालक उमेश कुक्शीकांत यास ताब्यात घेतले.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1193", "date_download": "2018-09-22T07:47:09Z", "digest": "sha1:XM2OG2WRDUEUIOBDSG2NWKTHI6H6SOBB", "length": 10897, "nlines": 84, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nहिंदू-मुस्लीम धार्मिक धु्रवीकरणाच्या बनावट पोस्ट व्हायरल करून कर्नाटकात भाजप सत्तेवर\nव्हॉटसअपसारख्या सोशल मीडियाचा गैरवापर, अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टचा दावा\nकर्नाटक: हिंदू-मुस्लिम धार्मिक धु्रवीकरणाच्या बनावट पोस्ट व्हायरल करून सोशल मीडियाचा गैरवापर करत कर्नाटकात भाजप सत्तेवर आला आहे, असा दावा अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाने केला आहे. त्यामुळे भाजप कुठल्या थराला जाते याचे हे जीवंत उदाहरण आहे.\nनिवडणुका आल्या की रॅली ही बाब आता कालबाह्य झाली आहे. भारतात आता निवडणुका व्हॉटसअप आणि फेसबुकच्या माध्यमातून लढवल्या जात आहेत. तसेच या निवडणुका जिंकल्याही जात आहेत. ऍप्सचा उपयोग चॅटींग व माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी करण्यात येत होता.\nआता याचा वापर बनावट पोस्ट व्हायरल करून धार्मिक दंगे भडकाविण्यासाठी केला जात आहे. २० हजारांपेक्षा जास्त व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून १५ लाख समर्थकांशी सेकंदात पोस्ट व्हायरल होतो. परंतु यातील बहुतांशी पोस्ट बनावट व दंगे भडकावणारे असतात.\nत्याचाच वापर भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत केला आहे. हिंदू-मुस्लिम धार्मिक धु्रवीकरण करण्याचे षड्यंत्र त्यांचे सफल झाले त्यामुळे भाजपला विजय मिळाला असा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला आहे. त्याचबरोबर तोडून-मोडून विपर्यास केलेले पोस्ट व्हायरल केले जातात.\nदरम्यान व्हॉटसअपवर स्वामीत्व असणार्‍या फेसबुकवर लोकतंत्राला नुकसान पोहचविण्याचा आरोप करण्यात आला आहे. रशियन एजंटवर नियंत्रण राखण्यात फेसबुकला अपयश आले असा त्यांच्यावर आरोप आहे.\nत्यामुळे जगभरात बनावट माहिती व दोन समुदायात द्वेष पसरवणारे पोस्ट व्हायरल होत आहेत. म्यानमार आणि श्रीलंकेसारख्या देशात फेसबुकमुळे दंगे भडकले आहेत.\nहत्या आणि धार्मिक हिंसाही झाल्या आहेत. रशियन नागरिक संचलित अकाऊंटच्या माध्यमातून ८ अरब लोकांपर्यंत चुकीची माहिती व द्वेष पसरवणारा मजकूर अमेरिकेत पसरविण्यात आला होता.\nसार्‍या जगभरात ९ हजार ५०० कोटी लोक व्हॉटसअपचा वापर करतात. व्हॉटसअपचा संदेशाला कोड असतो. त्याला कंपनीचे अधिकारीही वाचू शकत नाहीत. हे लोकतंत्रासाठी फार मोठे आव्हान आहे. आता या माध्यमाचा वापर आपल्या विरोधकांना शिवीगा��� करण्यासाठी केला जात आहे.\nकारण व्हॉटसअप संचलन करणारे लोक इंटरनेटसाठी नवे आहेत. व्हॉटसअपवरील बातचित जवळच्या लोकांकडे होते. त्यामुळे लोकांसमोर खरी माहिती आणणे कठीण होऊन बसते. त्यातच खोटी माहितीला लोक खरे मानतात. त्यामुळे हा मामला आता हाताबाहेर जाऊ लागला आहे.\nव्हॉटसअपलाही यातून बाहेर कसे पडावे असा प्रश्‍न पडला आहे. पाठविण्यात आलेली माहिती कुठून आली याचा काहीही सुगावा लागत नाही. याचाच फायदा राजनितीक दलांनी उठवला असून खोटी व बनावट माहिती पाठवून नामानिराळे राहता येते असे या क्षेत्रातील तज्ञ निखील पाहवा यांचे म्हणणे आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=29", "date_download": "2018-09-22T07:13:47Z", "digest": "sha1:WSBCLA72RX4UML746BIJGUCSLMBHFS3M", "length": 34639, "nlines": 203, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास secondary@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nFAQ - प्राथमिक शाळा\nमहानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा (1)\nप्रश्न : महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्राथमिक स्तरावर मनपाच्या प्राथमिक, खाजगी अनुदानित, खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित माध्यमनिहाय किती शाळा आहेत\nउत्तर : महानगरपालिका कार्यक्षेत्रात मनपाच्या 136 प्राथमिक शाळा, खाजगी अनुदानित 72 प्राथमिक शाळा, खाजगी विनाअनुदानित 20 प्राथमिक शाळा व कायम विनाअनुदानित 115 प्राथमिक शाळा आहेत. त्यांची माध्यमनिहाय संख्या पुढीलप्रमाणे.\nअ. क्र. माध्यम मनपा खाजगी अनुदानित खाजगी विना अनुदानित खाजगी कायम विना अनुदानित एकूण\nयाशिवाय पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्रात राष्ट्रीय बोर्ड (C.B.S.E. ) यांच्या शाळांची एकूण संख्या 17 आहे शाळांच्या यादीसाठी www.pcmcidnia.gov.in > know your city > education येथे क्लिक करा.\nशिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009(R.T.E.) (2)\nप्रश्न : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009(R.T.E.) नुसार प्राथमिक शाळांमध्ये किमान कोणत्या भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. \nउत्तर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (R.T.E.) नुसार प्राथमिक शाळांमध्ये खालील भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे\n2) मुख्याध्यापक कार्यालय /भांडार खोली\n3) प्रत्येक शिक्षकास वर्ग खोली\n4) मुलींसाठी स्वंतत्र स्वच्छतागृह\n5) मुलांसाठी स्वंतत्र स्वच्छतागृह\n6) पिण्याच्या पाण्याची सुविधा\nप्रश्न : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची प्रत पाहण्यासाठी कोठे उपलब्ध होईल.\nउत्तर : शासनाच्या www.mpsp.org.in या संकेतस्थळावर तसेच पिंपरी चिंचवड www.pcmcindia.gov.in > Know your city > Education या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.\nइ.1 ली साठी नवीन प्रवेश घेण्याकरीता कागदपत्रे (1)\nप्रश्न : मनपा व खाजगी प्राथमिक शाळेत इ. 1 लीसाठी नवीन प्रवेश घेण्याकरीता कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागते\nउत्तर : शाळा प्रवेशाच्या वेळी बालकांच्या जन्म नोंदणीचा दाखला किंवा पालकांचे साध्या कागदावर जन्म नोंदणीबाबतचे प्रतिज्ञापत्र आणि शाळा प्रवेशाचा अर्ज या कागदपत्राची आवश्यकता असते.\nप्राथमिक शाळेतील प्रवेशाची कार्यपद्धती (1)\nप्रश्न : प्राथमिक शाळेतील प्रवेशाची कार्यपद्धती काय आहे \nउत्तर : प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना वरील कागदपत्रे सादर करावी लागतात. रिक्त जागांच्या एवढे किंवा त्यापेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज केलेल्या सर्व बालकांना कोणतीही प्रवेश परीक्षा न घेता प्रवेश दिला जातो. मात्र प्रवेश द्यावयाच्या जागांपेक्षा प्रवेश अर्जाची संख्या जास्त असल्यास कोणतीही प्रवेश परीक्षा न घेता पालकासमक्ष सोडत काढून लॉटरी पध्दतीने प्रवेश पात्र बालकांची नांवे निश्चित केली जातात.\nआर. टी. ई नुसार २५ टक्के आरक्षणामधून प्रवेश (3)\nप्रश्न : आर. टी. ई नुसार 25टक्के आरक्षणामधून प्रवेश कोणत्या वर्गात दिला जातो सदर वर्गाची एकूण प्रवेश क्षमता किती \nउत्तर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार प्राथमिक शाळेतील प्रवेश स्तरावरील वर्गात; नर्सरी, एल.के.जी, यू के.जी. वा\n1 लीच्या वर्गाच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या 25 टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो.\nप्रश्न : 25 टक्के मोफत जागेवर प्रवेश कोणत्या प्रवर्गातील/संवर्गातील मुलांना दिला जातो\nउत्तर : 1) अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती मधील सर्व विद्यार्थांना\n2) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग गटातील र.रू 1,00,000/- ( अक्षरी र.रू एक लाख ) कुंटूबांचे वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील पाल्यांना\n3) राज्य शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या धार्मिक अल्पसंख्याकासह इतर बालके (मुलींना प्राधान्य)\nप्रश्न : 25टक्के आरक्षणानुसार द्यावयाच्या प्रवेशाच्या अर्जाचा नमूना कोठे मिळेल\nउत्तर : प्रवेशाचा अर्ज, ज्या ठिकाणी प्रवेश घ्यावयाचा आहे त्या संबधीत शाळेमध्ये किंवा www.mpsp.org.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येईल.\n25टक्के आरक्षणानुसार प्रवेशासाठी कागदपत्रे (1)\nप्रश्न : 25टक्के आरक्षणानुसार प्रवेश अर्ज भरताना त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे\nउत्तर : 25टक्के आरक्षणानुसार प्रवेश अर्ज भरताना अर्जासोबत कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.\n1) वंचित गटातील बालकांसाठी ( अनुसूजाती , अनुसूजमाती ) निवासाचा पुरावा, उपजिल्हाधिकारी किंवा इतर कोणताही सक्षम प्राधिकारी यांच्या दर्जा पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूली अधिका-यांने दिलेले बालक किंवा मातापिता अथवा पालक यांचे जातीचे प्रमाणपत्र\n2) दूर्बल गटांतील विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग बालकांसाठी - निवासाचा पुरावा उपरोक्त प्रमाणे जातीचे प्रमाणपत्र तसेच तहसीलदाराच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिका-याने प���ंलकांना दिलेले उत्पन्नाचे र.रू 1,00,000/- ( अक्षरी र.रू एक लाख ) प्रमाणपत्र\n3)राज्य शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या धार्मिक अल्पसंख्याकासह इतर व् दुर्बलबाबत पुरावा, तसेच तहसीलदाराच्या दर्जा पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसुल अधिका-याने पालकांना दिलेले र.रू 1,00,000/- ( अक्षरी र.रू एक लाख ) उत्पन्नाचे प्रमाणपत्र\nशाळाबाह्य बालकांना प्रवेश (2)\nप्रश्न : शाळाबाह्य बालकांना शैक्षणिक प्रवाहात दाखल करण्याकरीता आर.टी.ई. नुसार कोणती तरतूद करण्यात आली आहे व त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे\nउत्तर : शाळाबाह्य बालकांना शैक्षणिक प्रवाहात दाखल करण्याकरीता शाळा प्रवेशाचा अर्ज व त्यासोबत जन्म नोंदणी दाखला किंवा जन्म नोंदणी बाबतचे पालकांचे साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.\nप्रश्न : शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक वर्गात प्रवेश देताना कोणत्या वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जातो\nउत्तर : 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जातो व विशेष गरजा असणा-या मुलांना वयाच्या 18 वर्षापर्यत प्रवेश दिला जातो.\nप्रश्न : अध्ययनात मागे राहीलेल्या विद्यार्थांना / समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेले विद्यार्थी यांच्यासाठी कोणत्या स्वरूपाचे विशेष मार्गदर्शन केले जाते\nउत्तर : या विद्यार्थ्याकरिता शालेय इमारतीत शाळा भरण्यापुर्वी 1 तास व शाळा सुटल्यानंतर 1 तास विशेष मार्गदर्शन शिक्षकांकरवी केले जाते.\nप्रवेश घेण्यासाठीचे वय (1)\nप्रश्न : प्राथमिक शाळेत इ. पहिलित ली ला प्रवेश घेण्यासाठी मुलाचे वय किती असणे आवश्यक आहे\nउत्तर : प्राथमिक शाळेत इ. पहिलित ली मध्ये प्रवेश घेण्यासाठी शाळा सुरू होताना बालकाचे वय 6 वर्ष असणे आवश्यक आहे.\nमाध्यम बदलून दूस-या माध्यमात प्रवेश (1)\nप्रश्न : माध्यम बदलून दूस-या माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावयाचा असल्यास कोणत्या वर्गात (इयत्तेत) प्रवेश दिला जातो\nउत्तर : माध्यम बदलन दूस-या माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावयाचा असल्यास सध्या शिकत असलेल्या इयत्तेतच प्रवेश दिला जातो.\nपाल्यास त्याच वर्गात पून्हा बसवणे (1)\nप्रश्न : पालकांनी विनंती केल्यास पाल्यास त्याच वर्गात पून्हा बसवता (ठेवता) येईल का\nउत्तर : कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच वर्गात बसवता येणार नाही.\nविद्यार्थ्याना मोफत पुरविले जाणारे साहित्य (1)\nप्रश्न : मनपा प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्याना कोणते साहित्य मोफत पुरविले जाते\nउत्तर : 1) पाठयपुस्तके, स्वाध्यायपुस्तिका ( दरवर्षी शासनामार्फत )\n2) शालेय गणवेश ( दरवर्षी मनपामार्फत )\n3) खेळ गणवेश बालवाडी ( दरवर्षी मनपामार्फत )\n4) पी. टी गणवेश ( दरवर्षी मनपामार्फत )\n5) रेनकोट ( दर 2 वर्षी मनपामार्फत )\n6) बूट,सॉक्स ( दरवर्षी मनपामार्फत )\n7) दप्तर ( दरवर्षी मनपामार्फत )\n8) स्वेटर ( दर 2 वर्षी मनपामार्फत )\n9) कंपासपेटी इ. 5 वी करिता व फुटपट्टी इ. 1 ते 4 थी करिता ( दरवर्षी मनपामार्फत )\n10) भूगोल नकाशा वही /चित्रकला / प्रयोगवही इ. 1 ते 7 वी करिता ( दरवर्षी मनपामार्फत )\nखाजगी प्राथमिक शाळेतील (अनुदानित व अंशता अनुदानित) विद्यार्थ्याना शासनामार्फत पाठयुस्तके, स्वाध्यायपुस्तिका वितरित केल्या जातात मनपा मार्फत अन्य प्रकारचे साहित्य वितरित केले जात नाही.\nशालेय पोषण आहार (1)\nप्रश्न : मनपा, खाजगी अनु. शाळेतील विद्यार्थांना कोणत्या स्वरूपात शालेय पोषण आहार दिला जातो\nउत्तर : प्राथमिक व माध्यमिक शाळांतील इ. 1 ली ते 8 वी च्या सर्व विद्यार्थांना, आठवड्याच्या वेळापत्रकानुसार शिजवलेला खाद्यपदार्थ मधल्या सुट्टीत शालेय पोषण आहार म्हणून दिला जातो.\nशाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी प्रकिया (2)\nप्रश्न : शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी काय प्रकिया आहे\nउत्तर : मुख्याध्यापकांचा नांवे साध्या कागदावर अर्ज करावा. त्यावर ज्याचा दाखला हवा आहे. त्या विद्यार्थांचे नांव, इयत्ता, शाळा सोडल्यांचे वर्ष इत्यादी नमूद करावे.\nप्रश्न : मनपा प्राथमिक शाळामध्ये शाळा सोडल्याचा दाखला मिळणेकामी किती फी आकारली जाते\nउत्तर : विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला देताना (प्रथम किंवा दूबार प्रत) शुल्क आकारले जात नाही.\nप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यां प्रोत्साहनपर योजना (1)\nप्रश्न : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या प्रोत्साहनपर योजना आहेत\nअ. क्र योजनेचे नांव लाभार्थी कोणत्या कालावधी साठी दर\n1 सावित्रीबाई फूले उपस्थिती भत्ता इ 5 ते इ 7 वी सर्व मुली 10महिने प्रति महिना र.रू 60/-\n2 अनु.जाती, जमाती या संवर्गातील बालकांना उपस्थिती भत्ता इ. १ ली ते ७ वी मुले/मुली शैक्षणिक वर्ष प्रतिदिन र.रू 2/-\nअ. क्र योजनेचे नांव लाभार्थी कोणत्या कालावधी साठी दर\n1 उपस्थिती भत्ता - इ.५ वी ७ वी साठी मुले / मुली १० महिने प्रतिदिन रू. २/- , २२० दिवसा साठ���\n2 गणवेश भत्ता - इ.१ ली ते ४ थी साठी मुले शैक्षणिक वर्ष २००/- प्रति गणवेश\n3 मॅट्रीकपुर्व शिष्यवत्ती - इ. १ ली ते १० वी साठी मुले / मुली शैक्षणिक वर्ष किमान रू. १०००/-\nआधार कार्ड विद्यार्थांकरीता (1)\nप्रश्न : आधार कार्ड विद्यार्थांकरीता काढणे गरजेचे आहे काय त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत\nउत्तर : होय, शासनाच्या विविध शिष्यवृत्त्या व सवलतीचा लाभ मिळणेकरिता आधार कार्डचा क्रमांक आवश्यक आहे. 3 वर्षापेक्षा जास्त वयाच्या बालकांस आधार कार्ड मिळू शकते. त्यासाठी विद्यार्थाचा फोटो असलेले शाळेच्या मुख्याध्यापकाने दिलेला बोनफाईड सर्टिफिकेट, निवासाचा पुरावा म्हणून रेशनकार्ड इत्यादी कागदपत्रासह आधार केद्रावर अर्ज करावा.\nप्रश्न : बोनाफाईड सर्टिफिकेट कसे मिळते\nउत्तर : संबधीत शाळेच्या मुख्याध्यापकांकडे साध्या कागदावर अर्ज करून सदरचे सर्टिफिकेट मिळविता येते.\nविद्यार्थांना नांव, जात, जन्मतारीख इ. बाबीमध्ये बदल (1)\nप्रश्न : विद्यार्थांना नांव, जात, जन्मतारीख इ. बाबीमध्ये बदल करावयाचे असल्यास काय करावे\nउत्तर : जे विद्यार्थी सध्या शाळेत शिकत आहेत त्यांच्या बाबतच हा बदल करता येईल. त्यासाठी मनपा / खाजगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नावे अर्ज, सोबत विहीत नमन्यातील अर्ज, ज्या बाबीमध्ये बदल करावयाचा आहे त्याबदलाबाबत अधिकृत पुरावे, 100/- च्या स्टॅपपेपरवर प्रतिज्ञापत्र मुख्याध्यापकांकडे सादर करावीत. संबंधीत मुख्याध्यापक त्यांच्या शिफारशीसह प्रशासन अधिकारी, पिंपरी चिंचवड मनपा यांच्याकडे कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवितात. शाळा सोडल्यांनंतर मात्र असा बदल करता येत नाही.\nअपंग / विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी सोयी सुविधा (1)\nप्रश्न : महापालिका कार्यक्षेत्रातील अपंग / विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी कोणत्या सोयी सुविधा दिल्या जातात\nउत्तर : पिंपरी चिंचवड मनपाच्या प्राथमिक शिक्षण विभागात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अंपग समावेशित शिक्षण उपक्रम सुरू आहे. सदर विभागामार्फत दर वर्षी अशा विद्यार्थ्याचे सर्वेक्षण (शोध) होऊन तज्ञ डॉक्टरांकडून शारिरक तपासणी केली जाते व त्यामध्ये अपंगत्व आढळणा-या बालकांना गरजेनुसार मोफत साहित्य पुरविले जाते.\n1)\tतीन चाकी सायकल\nतसेच खालील शस्त्रक्रिया सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत करण्यात येतात\nया शिवाय ���शा बालकांना शाळेत विना अडथळा प्रवेश करता यावा. यासाठी प्रत्येक शाळेच्या इमारतीत प्रवेश द्वाराजवळ उताराचा रस्ता (रम्प) अनिवार्य केलेला आहे.\nमनपा शाळेत शिक्षणासाठी फी (1)\nप्रश्न : मनपा शाळेत शिक्षणासाठी, प्रवेशासाठी किती फी आकारली जाते\nउत्तर : कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही. सर्वाना सोयीसुविधा मोफत पुरविल्या जातात.\nमाहितीच्या अधिकारात अर्ज (1)\nप्रश्न : प्राथमिक शाळेविषयी माहिती मिळविण्यासाठी माहितीच्या अधिकारात कोणाकडे अर्ज करावा लागतो माहिती न दिल्यास कोणाकडे अपिल करावे\nउत्तर : विहित नमूुन्यात अर्ज करून संबधीत शाळेच्या मुख्याध्यापकाकडे माहिती मागवावी. माहीती न मिळाल्यास प्रशासन अधिकारी यांच्याकडे अपील करावे.\nइंग्रजी माध्यमाच्या शाळा (1)\nप्रश्न : मनपा कार्यक्षेत्रात मनपाने चालवलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा किती व कोठे आहेत\nउत्तर : इंग्रजी माध्यमाच्या शाळा 2 आहेत.\n1) पिंपरी चिंचवड मनपा छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक शाळा, पी एम पी एल चौक, भोसरी\n2) पिंपरी चिंचवड मनपा प्राथमिक शाळा, मोरया गोसावी मंदीर रोड, चिंचवड\nया शिवाय थरमॅक्स सोशल इनेशिएटिव्ह फाऊडेशन व आकांक्षा फाऊडेशन यांच्या सहकार्यांने पुढील शाळा सन 2013-14 पासून सुरू करण्यात आल्या आहे.\n1) पिंपरी चिंचवड मनपा श्रीम. अनुसयाबाई नामदेव वाघेरे प्राथमिक शाळा, तपोवन मंदीर रोड, देवघर हॉस्पिटल जवळ पिंपरी वाघेरे.\n2) पिंपरी चिंचवड मनपा छत्रपती शाहूजी महाराज प्राथमिक विद्यालय कासारवाडी\nइ ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती (1)\nप्रश्न : पुर्व माध्यमिक व माध्यमिक इ 4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थांना प्रोत्साहनपर कोणते बक्षीस दिले जाते\nउत्तर : अशा विद्यार्थांना मनपा मार्फत रोख स्वरूपांत रू 5000/- दिले जातात.\nखाजगी प्राथमिक शाळांमध्ये फी (1)\nप्रश्न : खाजगी प्राथमिक शाळांमध्ये फी आकारणी कशी केली जाते\nउत्तर : 1) अनुदानित प्राथमिक शाळेत शासन निर्णयानुसार फी आकारली जात नाही.\n2) विना अनुदानित प्राथमिक शाळेत शासनमान्य अल्प दराने फी आकारली जाते. मात्र शुल्क माफीस पात्र विद्यार्थांकडून फी घेतली जात नाही.\n3) खाजगी कायम विना अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये पालक शिक्षक संघ / सक्षम अधिकारी यांनी मान्य केलेल्या बाबीवर व मान्य दराने फी आकारणी करणे अपेक्षित आहे.\nखाजगी प्राथमिक शाळाबद्दल तक्रार (1)\nप्रश्न : खाजगी प्राथमिक शाळाबद्दल तक्रार असल्यास ती कोणाकडे करावी.\nउत्तर : खाजगी प्राथ शाळाबाबत तक्रार असल्यास प्रकरण परत्वे पुढील अधिकारी/प्राधिकारी यांचेकडे करता येईल.\n1)\tसंबधित शाळा मुख्याध्यापक\n3)\tप्रशासन अधिकारी ( प्रा. शिक्षण विभाग पिंपरी चिंचवड मनपा)\n4)\tशिक्षणाघिकारी प्राथ ( जिल्हा परिषद पुणे)\n5)\tशिक्षण उपसंचालक, पुणे विभाग पुणे\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/590293", "date_download": "2018-09-22T07:33:17Z", "digest": "sha1:INHDOHD5ZRDIEMR2ILQL7RANE2RDLFJH", "length": 8493, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "10 दिवसांत शेतकऱयांचे कर्ज माफ करणार : राहुल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 10 दिवसांत शेतकऱयांचे कर्ज माफ करणार : राहुल\n10 दिवसांत शेतकऱयांचे कर्ज माफ करणार : राहुल\nमध्यप्रदेशच्या मंदसौर येथे सभा : मोदींना केले लक्ष्य, सत्ता सोपविण्याचे जनतेला आवाहन\nमध्यप्रदेशच्या मंदसौरमध्ये शेतकऱयांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेला एक वर्ष झाल्यानिमित्त आयोजित सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आक्रमक भूमिका दिसून आली. मंदसौर येथील शेतकऱयांच्या सभेला संबोधित करताना राहुल यांनी नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास 10 दिवसांत शेतकऱयांचे कर्ज माफ केले जाईल अशी घोषणा राहुल यांनी यावेळी केली.\nसभेपूर्वी राहुल यांनी पोलिसांच्या गोळीबारात मागील वर्षी मारल्या गेलेल्या शेतकऱयांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास गोळीबारात मारल्या गेलेल्या शेतकऱयांच्या कुटुंबीयांना 10 दिवसांत न्याय मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. भाजप सरकार मोठय़ा उद्योगपतींचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज माफ करते, परंतु शेतकऱयांचा एक रुपया देखील माफ केला जात नसल्याचा आरोप राहुल यांनी केला.\nप्रत्येक जिल्हय़ात प्रक्रिया उद्योग\nशिवराज सिंग चौहान सरकारच्या काळात शेतकऱयाला बाजारात धनादेश मिळतो, बँकेत गेल्यास लाच स्वीकारली जाते. परंतु काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱयांना बाजारातच पैसे दिले जातील. प्रत्येक जिल्हय़ात खाद्य प्रक्रिया उद्योग सुरू करणे आणि त्यात स्थानिकांना रोजगार देण्यात येईल, याच्या माध्यमातून चीनशी स्पर्धा केली जाणार असल्याचे राहुल म्हणाले.\nमोदींकडून आश्वासनांची पूर्तता नाही\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी पिकाचा पूर्ण भाव मिळेल असे आश्वासन लोकांना दिले होते, परंतु त्यांनी विश्वासघात केला. पंतप्रधानांनी 2 कोटी जणांना दरवर्षी रोजगार आणि 15 लाख रुपये बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते. तरुणांना रोजगार देण्याऐवजी प्रत्येक ठिकाणी चिनी सामग्री विकली जात असल्याचा आरोप राहुल यांनी केला.\n5-7 वर्षांनी आम्हाला येथे ‘मेड इन मंदसौर’ लिहिलेले फोन आढळावेत असे माझे स्वप्न आहे. नरेंद्र मोदी आणि शिवराज सिंग हे काम करू शकत नाहीत. कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे काम करू शकतात, असे सांगत राहुल यांनी काँग्रेसच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन केले.\nउज्ज्वला’ योजनेच्या लाभासाठी आधार सक्तीचे\nअमेरिकेच्या शाळांमध्ये भारतीय सणांची धूम\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-09-22T08:22:35Z", "digest": "sha1:USQ6UDDMVAVI7IQAD3HOW5GXKGDWXRT4", "length": 20242, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "अमरावती Marathi News, अमरावती Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n‘कायद्���ाची कठोर अंमलबजावणी व्हायलाच हवी’\nइतक्या संपत्तीचे करायचे काय\nतालिबाननंतर सीपीआय-माओवादी सर्वात खतरनाक\nपूरग्रस्त केरळसाठी अतिरिक्त सेस\nSurgical Strike: सरकारकडून वादाचा स्ट्राइक...\nनन बलात्कार: अखेर बिशप मुलक्कल अटकेत\nहा पिझ्झा चक्क तीन वर्ष टिकणार\nरशियावरील निर्बंधांची व्याप्ती वाढवली\nमहिलेच्या गोळीबारात तिघे ठार\nइराणबाबतच्या दबावाला भारत विरोध करेल\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही:...\nदहशतवादाविरोधात भारताकडून प्रभावी उपाय\nजागतिक बँकेकडून भारताला मोठे अर्थसाह्य\nरोकडतुटीच्या भीतीने निर्देशांकाची पडझड\nपेट्रोल, डिझेलनंतर सीएनजीही महागणार\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nAsia Cup: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nइंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी चोख हवी\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\nटीम इंडियात २४ तासांत सुधारणा\nभारताची आज बांगलादेशविरुद्ध लढत\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\n...तर '३७७' वरील सिनेमात काम करेन: आयुषमान...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nकर्मचारी - सर, मला सुट्टी हवीय\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस..\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रु..\nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्..\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओ..\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर..\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर..\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार प..\nदानवेंना बच्चू कडूंचं आव्हान, जालन्यातून लढणार\nशेतकऱ्यांना साले म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. जालन्यातून दानवेंना पराभूत करूनच परत येऊ, असा निर्धारही कडू यांनी केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत दानवे यांच्यासमोर म���ठं आव्हान उभं राहणार आहे.\nमेळघाटातील विद्यार्थ्यांना आता आनंददायी धडे\nशुभवार्ताशैलेश धुंदी, अमरावती मेळघाटसारख्या आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना सहज, सोप्या पद्धतीने शिक्षण घेता यावे म्हणून शिक्षकांना हसत-खेळत ...\nरमाई आवास योजनेत एक लाख घरे\nशहरात पावसाची दमदार हजेरी\nमटा प्रतिनिधी, नागपूर संपूर्ण सप्टेंबर महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी शहरासह विदर्भात दमदार हजेरी लावली...\nकबड्डी स्पर्धेत औरंगाबाद संघाला विजेतेपद\nरमाई आवास योजनेत एक लाख घरे\nराज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील गरीब कुटुंबांना रमाई आवास योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात तब्बल एक लाख एक हजार ७१४ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी दिली.\nऔरंगाबादचा कबड्डी संघ अंतिम फेरीत\nमहावितरण उभारणार ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र\n-नागपुरात पहिल्या टप्प्यात दहा स्टेशनम टा...\nमहावितरणचे पुण्यात ई- चार्जिंग स्टेशन\nआज मोफत आरोग्य शिबिर\nबीएसएफ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल\nबीएसएफ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखलसुनील ढोपे मृत्यूम टा...\nयंग मुस्लिमचा क्लबचा विजय\nजेएसडब्ल्यू आंतरक्लब फुटबॉल स्पर्धाम टा...\nवीजचोरीची माहिती लपवणाऱ्या अधिकाऱ्यांना शॉक\nभरारी पथकाकडून होणार पडताळणी मटा...\nनाशिकला चार्जिंग स्टेशन नाही\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक व्हेईकल प्रोत्साहनपर धोरण, २०१८ अंतर्गत महावितरणने पहिल्या टप्प्यात राज्यात ५० ठिकाणी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली असून, पहिल्या टप्प्यातील या ५० केंद्रांत नाशिकला मात्र स्थान मिळालेले नाही. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी नाशिककरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nसीमा सुरक्षा दलाचे जवान सुनील ढोपे यांच्या मृत्यूप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना शहीद घोषित करावे या मागणीसाठी मंगळवारी सर्वपक्षीय जिल्हा बंद पाळण्यात आला. कारंजा शहरात सलग दुसऱ्या दिवशाही प्रतिसाद मिळाला. सकाळपासून बाजारपेठ, शाळा बंद ठेवण्यात आल्या.\nसमद्धी महामार्गावर वन्यजीवांना अभय \nदरवाढीची कूच शतकी वाटचालीकडे, सर्वसामान्यांमध्ये संतापम टा प्रतिनिधी, नागपूर'वाढता वाढता वाढे' म्हणत पे���्रोलने मंगळवारी उपराजधानीत नव्वदी गाठली...\nपरीक्षा सुरू, हॉलतिकीटच नाही\nपरीक्षा सुरू, हॉलतिकीटच नाही\nराफेल खरेदी हा सैन्यावरचा सर्जिकल स्ट्राइकच: राहुल\nफसवाफसवी नको; उदयनराजेंचा पवारांना इशारा\nदानवेंना बच्चू कडूंचं आव्हान, जालन्यातून लढणार\nतालिबाननंतर 'CPI-माओवादी' सर्वात खतरनाक\nव्हिडिओ: करीनाच्या 'झिरो फिगर'चं रहस्य\nमर्जीतल्या खेळाडूसाठी 'सुवर्ण' विजेत्यास डावलले\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\n'हा' अनोखा पिझ्झा चक्क तीन वर्ष टिकणार\nइतक्या संपत्तीचं करायचं काय\nव्हिडिओ: चहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1194", "date_download": "2018-09-22T08:05:43Z", "digest": "sha1:IVOF4GJTYEXNJ53ZOX6BHM2LQFQO4TOZ", "length": 8226, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nविद्यार्थिनींना बनवावे लागते मध्यान्ह भोजन, पोळी लाटताना विद्यार्थिनी कॅमेरात कैद\nउत्तरप्रदेशमधील अकबरपूर जिल्ह्यातील सहानी प्राथमिक विद्यालयात आचारी नसल्याने विद्यार्थिनींना मध्यान्ह भोजन बनवावे लागत आहे.\nअकबरपूर : उत्तरप्रदेशमधील अकबरपूर जिल्ह्यातील सहानी प्राथमिक विद्यालयात आचारी नसल्याने विद्यार्थिनींना मध्यान्ह भोजन बनवावे लागत आहे. येथील चार विद्यार्थिनी पोळी लाटताना कॅमेरात बंद झाल्या आहेत.\nयाबाबतची माहिती जेव्हा गट शिक्षण अधिकारी वीएन द्विवेदी यांना देण्यात आली तेव्हा ते म्हणाले, या प्रकरणात कारवाई करून मुख्यध्यापकांशी चर्चा केली जाईल. यामध्ये जो दोषी आढळून येईल त्यांच्याविरद्ध कठोर पावले उचलली जातील.\nप्राथमिक व उच्चप्राथमिक या दोन्ही शाळांमध्ये एकाच स्वयंपाकघरात भोजन बनविले जात होते. मात्र यानंतर भोजन वेगळे बनविले जाऊ लागले. लवकरच प्राथमिक शाळेसाठी वेगळे स्वयंपाकघर बनविले जाईल. सध्या एकाच छताखाली भोजन बनविले जात आहे.\nपश्‍चिम बंगालच्या एका शाळेत मध्यान्ह भोजनात मृत पाल निघाली होती. यामुळे ८७ विद्यार्थी आजारी पडले होते. झारखंडातील संथाल परगना येथूनही एक बातमी आली होती. जेथील विद्यार्थी मध्यान्ह भोजनानंतर नाल्याती��� पाणी पीत होते.\nइतकेच नाही तर मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या एका अधिकृत सूत्रांकडून ही बाब समोर आली होती की, सरकार मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत प्राथमिक स्तरावर प्रती विद्यार्थी प्रतिदिन भातासाठी ६ रुपये ६४ पैसे व माध्यमिक स्तरावर प्रतिप्लेट ९ रुपये ६० पैसे खर्च करते. मध्यान्ह भोजनवर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4832365412976709989&title=LPF%20Awarded%20Scholarships%20to%20702%20Girls&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T07:56:06Z", "digest": "sha1:UDSNJW3EOJ7YPLTHPHOP4D7DE3TP2TIT", "length": 9260, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे ७०२ मुलींना शिष्यवृत्ती", "raw_content": "\nलीला पूनावाला फाउंडेशनतर्फे ७०२ मुलींना शिष्यवृत्ती\nपुणे : दुर्बल आर्थिक स्थितीमुळे अनेक हुशार मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत; परंतु लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ)ने अशा मुलींचे शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार केले आहे. नुकत्याच झालेल्या लीला पूनावाला फाऊंडेशन स्कॉलरशिप अॅवॉर्ड कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या ३७० गरजू आणि हुशार मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.या वेळी मुख्य अतिथी तरुण शर्मा (मुख्य कार्यकारी अधिकारी, बीएमसी सॉफ्टवेअर इंडिया), रजत रहेजा (महाव्यवस्थापक, अॅमडॉक्स इंडिया) आणि पेर हेगेन्स (सीईओ, आयकेईए फाउंडेशन) उपस्थित होते.\nया वर्षी झालेल्या तीन शिष्यवृत्ती सोहळ्यांमध्ये एकूण ७०२ मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आली. यात डिप्लोमा इन इंजिनिअरींग ४१ , बॅचलर्स इन इंजिनिअरिंग ११३, डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंग२१५, नर्सिंग ११०, फार्मसी ३६, सायन्स ७६ आणि पदव्युत्तर पदवीच्या१११ मुलींचा समावेश आहे. वर्धा आणि अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये ४७६ मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.\nया वेळी एलपीएफच्या अध्यक्षा पद्मश्री लीला पूनवाला यांनी पुन्हा एकदा हुंड्याऐवजी मुलींच्या शिक्षणात गुंतवणूक करण्यावर भर दिला. त्या म्हणाल्या, ‘प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये सन्माननीय पदांवर काम करणाऱ्या मुली केवळ कंपनीच्या वाढीसाठी योगदान देत नाहीत;तर देशाच्या विकासास हातभार लावतात. सुशिक्षित आणि काम करणाऱ्या मुली त्यांच्या कुटुंबाची मानसिकता बदलू शकतील आणि केवळ कामाच्या ठिकाणीच नाही, तर घरातही समानतेची जाणीव निर्माण करतील अशी मला खात्री आहे’.\nया वेळी डॉ. पूनम पहारी (लिला फेलो १९९६, वैज्ञानिक -बीएआरसी), नीतू भाटिया (लीला फेलो १९९६, अध्यक्ष आणि सीईओ, कयाझोँग डॉट कॉम) आणि मीनल केन (लीला फेलो ९७ 'आणि सहकारी संचालक , कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स) यांनी आपले विचार व्यक्त केले.\nTags: PuneLPFLeela Poonawalaलीला पूनावाला फाउंडेशनशिष्यवृत्तीतरुण शर्माबीएमसी सॉफ्टवेअर इंडियारजत रहेजाअॅमडॉक्स इंडियापेर हेगेन्स आयकेईए फाउंडेशनप्रेस रिलीज\nपूनावाला फाउंडेशनद्वारे तीनशेपेक्षा जास्त मुलींना शिष्यवृत्ती लीला पुनावाला फाउंडेशनतर्फे मातांचा सत्कार ‘लीला पूनावाला’चा दहावी-बारावीचा निकाल १०० टक्के स्वातंत्र्यदिनी ‘लीला पूनावाला फाउंडेशन’तर्फे मिठाई वाटप लीला पूनावाला फाउंडेशनला ‘सर्टिफिकेट ऑफ अॅक्रिडिटेशन’\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/author/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2018-09-22T07:18:41Z", "digest": "sha1:EOMFSL32EQC3JIFI5QSC33GAT7MD7NHA", "length": 1947, "nlines": 27, "source_domain": "rightangles.in", "title": "गोहार गिलानी – Right Angles – Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nकथुआ बलात्कार: धार्मिक दुहीचा डाव\nआठ वर्षांच्या गुज्जर समाजातल्या आसीफावर बहुसंख्यांक समाजातील लोकांनी रसना गावच्या देवस्थानामध्ये केलेला निर्घृण सामूहिक बलात्कार आणि खून ही घटना केवळ या गुन्ह्यापुरती मर्यादीत नाही. अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात त्यांच्यातील एका मुलीवर बलात्कार करण्याचं ते कारस्थान होतं. बहुसंख्य हिंदूंच्या भागातून गुज्जर आणि बाकेरवाल समाजाच्या या भटक्या विमुक्त लोकांना कायमचं हाकलून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1196", "date_download": "2018-09-22T07:11:56Z", "digest": "sha1:QNKNTTLWFDLOLUHYXEGYTMBANRWCV55L", "length": 8296, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nभाजपाला स्वत:वर विश्वास असेल तर बॅलेट पेपरने निवडणुका घ्याव्यात\nशिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचे आव्हान, देशातले वातावरण एक अससे आणि निकाल वेगळेच लागतात\nमुंबई: देशात भाजपाविरोधी वातावरण असतानाही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश हे एकप्रकारचे गूढच म्हणायला हवे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.\nयावेळी त्यांनी म्हटले की, सध्याच्या घडीला देशातले वातावरण एक आहे, तशाचप्रकारचे अंदाजही व्यक्त केले जातात. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकांचे निकाल हे वेगळेच लागतात. विरोधी पक्ष यावरून मतदान यंत्रात (ईव्हीएम) काळबेरे असल्याचा आरोपही करतात.\nत्यामुळे भाजपाने या प्रकरणाचा एकदा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा. भाजपाला स्वत:वर विश्वास असेल तर त्यांनी ईव्हीएम म���िनऐवजी मतपत्रिकांद्वारे निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान उध्दव ठाकरे यांनी दिले.\nकर्नाटक निवडणुकीतील यशाबद्दल मी भाजपाचे अभिनंदन करतो. सध्याच्या घडीला मला यावर जास्त बोलायचे नाही. मात्र, सध्याची एकूणच परिस्थिती पाहता यापूर्वी सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये भाजपाला यश मिळताना दिसत आहे.\nत्यामुळे भाजपशासित राज्यांतील जनतेचा खरा कौल २०१९ साली कळेल, असेही उध्दव यांनी म्हटले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपापल्या पध्दतीने मेहनत केली.\nत्यानुसार त्यांना कमी-अधिक प्रमाणात यश मिळाले. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येक नेत्याला आयुष्यात आव्हाने व यशापयशाचा सामना करावा लागतो, असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-aurangabad-news-chief-minister-and-opposition-leaders-fear-social-media", "date_download": "2018-09-22T07:54:34Z", "digest": "sha1:E7YPSNCKEUAXYRZUWNBRTUJ4TIWT3FGB", "length": 16097, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news aurangabad news chief minister and Opposition leaders fear to social media. मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांनाही सोशल मीडियाची भीती ! | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांनाही सोशल मीडियाची भीती \nरविवार, 22 एप्रिल 2018\nसंवाद आणि नजरानजर होताच हशा पिकला\nराष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, की बाळासाहेब पवार हे आव्हान देऊन बंड करायचे. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांची झोप उडायची. हा इतिहास आहे. चांगल्या अर्थाने सांगतो, असे म्हणत जर आज बाळासाहेब असते तर... आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेला नजर दिली. हा संवाद आणि नजरानजर पाहून उपस्थितांमध्ये हशा पिकला.\nऔरंगाबाद - अलीकडच्या काळात मने संकुचित झाली आहेत. स्पष्टपणे बोलण्याची सोय राहिली नाही. अनेकवेळा लोक म्हणतात, भाषणे रंगत नाहीत. रंगतील कसे काहीही अर्थ काढले जात असल्याने भाषणामध्ये विनोददेखील होत नाहीत. तेवढाच विनोदाचा भाग काढून त्यावर कोण किती दिवस भंडावून सोडेल याचा भरवसा राहिलेला नाही, अशा शब्दांत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाबद्दलची भीती व्यक्‍त केली.\nसंत तुकाराम नाट्यगृहात शनिवारी (ता.21) सहकारमहर्षी बाळासाहेब पवार यांच्यावरील चरित्रग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सोशल मीडियाबद्दल भीती व्यक्‍त केली. ते म्हणाले, की पूर्वी बिनधास्त, स्पष्टपणे बोलले जायचे. आता तशी परिस्थिती राहिली नाही. आता दिसला नेता की मोबाईलवर फोटो, शुटिंग केली जाते. कोण कशाच्या ताटात जेवतेय, काय खातेय, कुणासोबत खातेय, हे लगेच लोकापर्यंत पोचविले जाते. त्यानंतर मग जोरदार टिप्पणी सुरू होते.\nमानसिंग पवारांना कॉंग्रेससह भाजपकडूनही ऑफर\nमाजी खासदार (कै.) बाळासाहेब पवार यांच्या आयुष्यावरील चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यातच श्री. विखे पाटील व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बाळासाहेब पवार यांचे पुत्र उद्योजक मानसिंग पवार यांना राजकारणात येण्याची \"ऑफर' देऊन टाकली\nमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेदेखील कार्यक्रमासाठी निमंत्रित होते; पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. मानसिंग पवार यांच्या आग्रहाखातर त्यांच्या जागी श्री. विखे पाटील यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. जुन्या आठवणींना ���जाळा देत असतानाच श्री. विखे यांनी मानसिंग पवार यांना कॉंग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. दोन दिवसांपूर्वी मला कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. महाविद्यालयीन दशेपासून मानसिंग आणि मी मित्र आहोत. त्यामुळे त्यांचे मला ऐकावेच लागले. आता त्यांनीदेखील माझे ऐकावे आणि राजकारणात यावे, अशी गळ त्यांनी घातली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच चर्चा सुरू झाली.\nभोगले देतील योग्य सल्ला\nश्री. बागडे यांनीदेखील आपल्या भाषणात विखे यांच्या भाषणाचा धागा पकडत मानसिंग यांच्याकडे सर्वांच्या नजरा असल्याचा उल्लेख केला. राम भोगले, मानसिंग दोघेही उद्योजक आणि चांगले मित्रदेखील आहेत. त्यामुळे राजकारणात त्यांनी कोणत्या पक्षात जावे, याचा योग्य सल्ला श्री. भोगले देतील, असा चिमटाही त्यांनी काढला.\nसंवाद आणि नजरानजर होताच हशा पिकला\nराष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, की बाळासाहेब पवार हे आव्हान देऊन बंड करायचे. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांची झोप उडायची. हा इतिहास आहे. चांगल्या अर्थाने सांगतो, असे म्हणत जर आज बाळासाहेब असते तर... आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेला नजर दिली. हा संवाद आणि नजरानजर पाहून उपस्थितांमध्ये हशा पिकला.\n'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत\nमुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा...\nपवारसाहेब, फसवाफसवी करु नका नाहीतर... : उदयनराजे\nसातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक नेते यांच्यात सुरु असलेल्या वादाचे प्रत्यंतर आज पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर पहायला...\n'पंचायत समिती सदस्यांना विकास निधी द्या'\nकोरची : पंचायत समिती सदस्याच्या विविध समस्या बाबत गडचिरोली प्रेस क्लब येथे जिल्हयातील पंचायत समिती सदस्यांची बैठक चामोशीँ पं. स. चे सभापती आनंदभाऊ...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Use-of-E-Wedding-Cards/", "date_download": "2018-09-22T07:51:30Z", "digest": "sha1:XHV3CU5UU3IWBXNIRTDIFSSNPHODDZTD", "length": 6682, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आमंत्रणासाठी ‘ई-वेडिंग कार्डस्’ना पसंती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › आमंत्रणासाठी ‘ई-वेडिंग कार्डस्’ना पसंती\nआमंत्रणासाठी ‘ई-वेडिंग कार्डस्’ना पसंती\nसध्याच्या मोबाईल युगात व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकचा वापर करताना दूरदेशी गेलेल्या आप्तस्वकियांबरोबर संपर्क करणे अगदी सहज शक्य झाले. काळ बदलला तसे लग्नाचे आमंत्रण प्रत्यक्ष देण्याऐवजी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून देणे सोयीस्कर झाले असून, आता ई-वेडिंग कार्डस्चा वापर करून आमंत्रण देण्यात येत आहेत.\nलग्नसराईची सुरवात झाली की पहिली गोष्ट केली जाते ती म्हणजे याद्या. नातेवाईकांपासून आप्तेष्टांपर्यंत कोणाकोणाला आमंत्रण द्यायचे हे निश्‍चित केले जाते. सध्या छापील पत्रिकांपेक्षा ई-वेडिंग कार्ड, व्हिडिओज, जीआयएफ असे वेगवेगळ्या प्रकारे आमंत्रण दिले जाते. असे निमंत्रण पाठविण्याची दोन मुख्य कारणे असतात. एक म्हणजे जर बजेट कमी असणे आणि निमंत्रितांची यादी खूप मोठी असल्याने सर्वांना प्रत्यक्ष जाऊन निमंत्रणपत्रिका देणे शक्य नसते. यासाठी बरेच कुटुंबीय ई-वेडिंग कार्डसचा पर्याय निवडताना दिसतात.\nई-वेडिंग कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत मजकूर तो सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने, क्रिएटिव्हपणे आपल्या आप्तेष्टांपर्यंत पोहोचवता येतो. ई-वेडिंग कार्डस तुम्ही तुमच्या साईटवर, फेसबुक इव्हेंट, फेसबुक पेजवर, युट्युबवर अपलोड करू शकतो किंवा ई-मेलद्वारे पाठवू शकतो. ई-वेडिंग कार्डस्चा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वधू-वर आणि कुटुंबियांच्या छायाचित्रांसहित, व्हिडिओ यांच्या मदतीने ही निमंत्रण पत्रिका आणखी सुंदर डिझाईन करता येते.\nई-वेडिंग कार्डस जर तुम्हाला डिझाईन्स करून घ्यायची असतील तर नामांकित दुकानांमध्ये तसेच काही संकेतस्थळांवर ही वेडिंग कार्डस् तुम्हाला डिझाईन करून घेता येतात. ई-वेडिंग ही सध्या जास्त इफेक्टिव्ह पत्रिका आहे. यात तुम्हाला हवी तितकी व्हरायटी तुम्ही करू शकता. थीम वेडिंग असेल, डेस्टिनेशन वेडिंग असेल तर त्या स्थळाची थीम घेऊन किंवा वधू-वरांच्या प्रोफेशननुसार ई -कार्ड डिझाईन करता येते. या कार्डसच्या डिझाईनिंगसाठी प्रचंड क्रिएटिव्ही पणाला लागलेली पहायला मिळते. त्यामुळे या कार्डसची किंमत साधारण तीन हजारांपासून दहा-पंधरा हजार रुपयांपर्यंत असते. आमंत्रणासाठी सध्या या हायटेक मार्गाला पसंती दिली जात आहे.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t4753/", "date_download": "2018-09-22T07:33:01Z", "digest": "sha1:ZVZCGPKXMD7G2A6X6WPJ422OONUTTOV2", "length": 3924, "nlines": 92, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आजहि मन माझे खूप उदास....", "raw_content": "\nआजहि मन माझे खूप उदास....\nआजहि मन माझे खूप उदास....\nआजहि मन माझे खूप उदास....\nआजहि मन माझे खूप उदास....\nअजून होतो तुझ्या त्या ,\nहोत नाही आजही विश्वास....\nखरच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास.......\nआज हि मन माझे....\nतुझ्याच आठवणीत सखे ....\nआहे आता मी एकटा....\nरुततो जसा नकळत काटा...\nसांगतो जरी मी दूखाःने...\nआज हि मनाततील त्या कोपऱ्यात ...\nजिवंत आहेस तु ....\nकितीहि दूर गेलीस तरीही ...\nआठवणीत आहेस् तु ....\nतु विसरून गेली असशील मला...\nपण मी नाही विसरलो आजून तुला...\nतुझ्या आठवणीत असाच जागा राहीन...\nआयुष्य भर मी सखे तुझी वाट पाहीन .....\nआयुष्य भर मी सखे तुझी वाट पाहीन .....\nआजहि मन माझे खूप उदास....\nRe: आजहि मन माझे खूप उदास....\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: आजहि मन माझे खूप उदास....\nआजहि मन माझे खूप उदास....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Bangalore-Congress-government-former-Chief-Minister-B-S-Yediyurappa-Irrigation-Bribery-Case-issue/", "date_download": "2018-09-22T07:42:03Z", "digest": "sha1:TBMTD7KVZMWGQGXX54RRI6DF7PZREESY", "length": 4815, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जलसिंचन लाचप्रकरणी येडियुराप्पांवर खटला? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जलसिंचन लाचप्रकरणी येडियुराप्पांवर खटला\nजलसिंचन लाचप्रकरणी येडियुराप्पांवर खटला\nकर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस सरकार माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यावर एका कंत्राटदाराकडून 4 कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली खटला दाखल करणार आहे. अप्पर भद्रा योजनेमध्ये 2009 ते 2011 या कालावधीमध्ये त्यांनी 4 कोटी रुपयांची रक्‍कम घेतल्याचा आरोप आहे. काँग्रेसचे प्रवक्‍ते व्ही. एस. उग्राप्पा म्हणाले, आयकर खात्याने हिशेब केल्याप्रमाणे येडियुराप्पांनी 4 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.\nआरएनएस इन्फ्रास्ट्रक्‍चरवर 2015 मध्ये आयकरने धाड घातल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यावेळी येडियुराप्पा कर्नाटक निरावरी निगमचे चेअरमन होते. त्यावेळी त्यांनी तीनवेळा रक्‍कम स्वीकारलेली असून ती 4 कोटींपेक्षा जास्त आहे. येडियुराप्पांनी त्या रकमेचा आपल्या आयकर विवरणपत्रात उल्लेख केलेला नाही. त्यांच्या या भ्रष्टाचाराबद्दल उग्राप्पा आश्‍चर्य व्यक्‍त करून म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा\nयांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणजे 10 टक्के कमिशन घेणारे मुख्यमंत्री अशी टीका केली आहे. आता ते येडियुराप्पांवर कोणती कारवाई करणार सध्या अप्पर भद्रा जलसिंचन कालव्याचे 1100 कोटी रुपयांचे काम चाललेले आहे.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Brahmesandacharya-swami/", "date_download": "2018-09-22T07:08:30Z", "digest": "sha1:AQR4LLFN5N62MJUXKREFQNDMGYSEDZTM", "length": 5434, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आई-व��िलांचा आदर करावा : ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › आई-वडिलांचा आदर करावा : ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी\nआई-वडिलांचा आदर करावा : ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी\nघरात सुख शांती नांदण्यासाठी घरातील प्रत्येक सदस्यांवर प्रेम केले पाहिजे. आई-वडिलांचा आदर केला पाहिजे, तरच घरात सुख समाधान लाभते, असे ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांनी आशीर्वचनातून सांगितले.\nश्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमी विद्यमान पीठाधीश्‍वर धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या उपस्थितीत तथा तपोभूमीच्या वेदविद्वान उपाद्यायांच्या पौरोहित्याखाली उगे सांगे येथे तुळशिदास भंडारी यांच्या दिव्यभवन नूतन गृहप्रवेश तथा दिव्य सद्गुरू आशीर्वचन सोहळा उत्साहात झाला.\nसांगेचे आमदार प्रसाद गावकर म्हणाले, की हा कार्यक्रम संगमपूर सांगेत त्रिवेणी संगमच आहे, तीन संतांच्या पावन चरणस्पर्शाने संगमपूरवासी धन्य झाले. सांगेग्रामवासीय संघटीत होण्यासाठी समाजाच्या कार्यार्थ आश्रम उभारला जाईल.\nव्यासपीठावरील मान्यवरांचा स्वामीजींच्याहस्ते सत्कार करण्यात आला. भंडारी कुटुंबियांकडून संतांना आतिथ्यपूर्वक सम्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला व्यासपीठावर जगदगुरू दिलीपकुमार थंक्कपनजी - संस्थापक वर्ल्ड योग कम्युनिटी (अमेरिका), महामंडलेश्‍वर शिवानंद सरस्वतीजी ( इटली), .ब्राह्मीदेवी संचालक, सुभाष फळदेसाई, संजय परवार सरपंच, रजनीकांत नाईक - अध्यक्ष श्री हेमाडदेव सिद्धेश्‍वर देवस्थान, नित्यानंद नाईक, मधुसुदन नाईक संचालक, सुभक्षण नाईक प्रबंधक श्री दत्त पद्मनाभ पीठ आदी उपस्थित होते. भजन, आरती, दर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. दिनेश भंडारी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सचिन गावकर यांनी केले.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Angry-farmers-stopped-the-deal-of-onion/", "date_download": "2018-09-22T07:06:49Z", "digest": "sha1:ORAOC23SUIGSXTHF6G4U3NPAKAT76XGN", "length": 7644, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संतप्त शेतकर्‍यांनी कांद्याचे सौदे बंद पाडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › संतप्त शेतकर्‍यांनी कांद्याचे सौदे बंद पाडले\nसंतप्त शेतकर्‍यांनी कांद्याचे सौदे बंद पाडले\nसांगलीत विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये सोमवारी कांद्याचे दर पडल्याने शेतकरी संतप्त झाले. शेतकर्‍यांनी सौदे बंद पाडले. फळे व भाजीपाला मार्केटच्या तेवीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच शेतकर्‍यांनी सौदे बंद पाडण्याचा प्रकार घडला. आवक दीडपटीहूून अधिक झाल्याने तीनशे ते पाचशे रुपयांनी दरात घसरण झाली. दरम्यान, बेकायदा 2 टक्के अडत कपातीचा प्रकारही समोर आला. बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी तातडीने फळे व भाजीपाला मार्केटला भेट देऊन शेतकरी, अडत्यांची बैठक घेतली व सौदा पूर्ववत सुरू झाला.\nफळे व भाजीपाला मार्केटमध्ये सोमवारी सकाळी कांद्याचे सौदे सुरू झाले. क्विंटलला 1700 ते 1900 रुपये दर होता. मात्र शनिवारी या मार्केटमध्ये 2200 रुपयांपर्यंत दर होता. तीनशे ते पाचशे रुपयांनी दर कमी असल्याने शेतकरी संतप्त झाले. अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 60 ते 70 शेतकर्‍यांनी संतप्त होत कांद्याचा सौदा बंद पाडला. बहुसंख्य शेतकरी अहमदनगर, सातारा जिल्ह्यातील आहेत.\nसभापती दिनकर पाटील हे इस्लामपूरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला चालले होते. मात्र शेतकर्‍यांनी सौदे बंद पाडल्याचे समजताच त्यांनी इस्लामपूर दौरा रद्द करून फळे व भाजीपाला मार्केट गाठले. संचालक जीवन पाटील, दादासाहेब कोळेकर, सचिव पी. एस. पाटील, सहायक सचिव रार्जे-शिर्के उपस्थित होते. पाटील यांनी शेतकरी व अडते यांच्याशी चर्चा केली.\n‘व्यापार्‍यांशी दूरध्वीवरून दराची माहिती घेऊन कांदा विक्रीसाठी आणला आहे. इथे आल्यानंतर मात्र दर पाडला आहे’, अशी तक्रार अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी केली. आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. राज्यात अन्य बाजारपेठेतही दर कमी असल्याचे अडते व व खरेदीदार व्यापार्‍यांनी सांगितले.\nकांद्याला जास्तीत- जास्त दर देण्यासंदर्भात सभापती पाटील यांनी अडते, खरेदीदार व्यापार्‍यांना सांगितले. ते म्हणाले, अपेक्षित दर नसेल तर बाजार समितीमार��फत कांद्याची विनाशुल्क साठवणूक केली जाईल. शेतकर्‍यांची निवासाची सोय केली जाईल. दरम्यान सभापती पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सौदे सुरू झाले. मात्र कमाल सतराशे ते एकोणीसशे रुपये दर राहिला.\nबेकायदा कपात परत केली\nशेतकर्‍यांच्या बिल पट्टीतून अडत कपात करता येत नाही. मात्र पट्टीच्या पाठीमागील बाजूस पेन्सिलने 2 टक्के अडत वजावट केली जाते. तीन शेतकर्‍यांनी तक्रार केल्यानंतर त्यांना कपात केलेले 3 हजार रुपये अडत्याने परत केले. बेकायदेशीरपणे अडत कपात केल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल, असे बाजार समितीतर्फे सुनावण्यात आले.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chin-chintan-news/hong-kongs-youngest-legislator-nathan-law-1308284/", "date_download": "2018-09-22T07:49:24Z", "digest": "sha1:FZC6BDWYPXEHCQKI2SLFYDINZ6YZTUT4", "length": 27410, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hong Kongs youngest legislator Nathan Law|हाँगकाँगचा लोकशाही लढा | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nविधानसभेच्या एकूण ७० जागांपकी ४० प्रतिनिधी पूर्णपणे चिनी सरकारला पाठिंबा देणारे आहेत\nनथन ला हा तरुण नेता विजयी झाल्यानंतर हाँगकाँगमधील युवा पिढीने जल्लोश केला..\nहॉँगकॉँग विधानसभेसाठी अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत चिनी सरकारच्या हस्तक्षेपाविरुद्ध जहाल भूमिका घेऊन जन-आंदोलन उभारणारे सहा युवक विजयी झाले आहेत. हे तरुण व त्यांच्या पिढीला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची असून चिनी सरकारसाठी ही खऱ्या अर्थाने धोक्याची घंटा आहे..\n४ सप्टेंबर रोजी हाँगकाँगच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत लोकशाहीधार्जिण्या उमेदवारांच्या विजयाने चीनचे धाबे दणाणले आहे. हाँगकाँगच्या ‘लेग्को’ म्ह���जे विधानसभेच्या एकूण ७० जागांपकी ३५ जागांवर भौगोलिक मतदारसंघनिहाय निवडणुका होतात तर उर्वरित निम्म्या जागांवर विविध क्षेत्रांतील (उद्योग, कामगार, सरकारी कर्मचारी इत्यादी) मतदार त्यांचे प्रतिनिधी निवडून पाठवतात. या क्लिष्ट निवडणूक प्रक्रियेत चीनच्या साम्यवादी पक्षाशी जुळवून घेणारे उमेदवार निवडून येतील असे गृहीत धरले जाते. यानुसार यंदासुद्धा प्रातिनिधिक मतदारसंघाच्या बहुतांश जागांवर ‘चीनधार्जिणे’ उमेदवार निवडून आले आहेत. मात्र उर्वरित ३५ भौगोलिक मतदारसंघांपकी बहुतांश ठिकाणी साम्यवादी पक्षाशी विशेष सलगी नसलेले उमेदवार निवडून आले आहेत.\nविधानसभेच्या एकूण ७० जागांपकी ४० प्रतिनिधी पूर्णपणे चिनी सरकारला पाठिंबा देणारे आहेत तर ३० निर्वाचित सदस्य हाँगकाँगच्या बहुरंगी लोकभावनांचे प्रतिनिधित्व करतात. यंदा विधानसभेत सरकारधार्जिण्या प्रतिनिधींची संख्या तीनने कमी झाली आहे. मुख्य म्हणजे हाँगकाँगच्या राज्यघटनेत बदल करण्याच्या चिनी सरकारच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे. विधानसभेतील एकतृतीयांश सदस्य एकत्रितपणे घटनादुरुस्तीविरुद्ध व्हेटोचा वापर करू शकतात. परिणामी हाँगकाँगच्या राजकीय प्रक्रियेत मोठे बदल करणे चिनी सरकारला शक्य होणार नाही. चिनी सरकारच्या इच्छेनुसार हाँगकाँगच्या राज्यघटनेत बदल करायचा नाही या मुद्दय़ावर विरोधी बाकांवरच्या ३० सदस्यांचे एकमत आहे. पण हे साम्यवादी पक्षाच्या काळजीचे कारण नाही. सध्याच्या राजकीय प्रक्रियेनुसार साम्यवादी पक्षाच्या चिनी सरकारला हाँगकाँगवर वर्चस्व राखणे सहज शक्य आहे. विशेषत: विरोधी गटातील सदस्य वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये विभागलेले असल्यामुळे त्यांच्याकडून चीनच्या अधिराज्याला धक्का लागण्याची शक्यता कमी आहे. आतापर्यंत हाँगकाँगमधील विरोधी पक्ष अति मवाळ ते सौम्य जहाल यांमधील विविध श्रेणींत विभागलेले होते. चिनी सरकारचे वर्चस्व आणि हस्तक्षेप कुठवर मान्य करायचा याबाबत त्यांचे मतभेद होते आणि आहेत. मात्र हाँगकाँग हा चीनचा अविभाज्य भाग आहे याबाबत त्यांच्यात दुमत नव्हते आणि नाही. मात्र यंदाच्या निवडणुकीद्वारे चिनी सरकारच्या हस्तक्षेपाविरुद्ध जहाल भूमिका घेऊन जन-आंदोलन उभारणारे सहा युवक विधानसभेत पोहोचले आहेत. चीनच्या साम्यवादी सरकारसाठी ही खऱ्या अर्थ���ने धोक्याची घंटा आहे.\nहे युवा नेतृत्व सन २०१४ मध्ये हाँगकाँगमध्ये ७९ दिवस चाललेल्या ‘ऑक्युपाय सेन्ट्रल’ आंदोलनातून तावून-सलाखून निघाले आहे. हाँगकाँगच्या पूर्व-निर्धारित लोकशाहीकरणात चिनी सरकारद्वारे आणण्यात येणाऱ्या अडथळ्यांना विरोध करणे हा ‘ऑक्युपाय सेन्ट्रल’ आंदोलनाचा मुख्य हेतू होता. याला निमित्त झाले होते सन २०१७ मध्ये हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदासाठी होऊ घातलेली निवडणूक सन २०१७ पासून हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवडणूक सार्वत्रिक प्रौढ मतदानाद्वारे होईल असे आश्वासन चिनी सरकारने दिले होते. सन २०१४ मध्ये सरकारने नवी नियमावली जारी करत ही निवडणूक लढण्यावरच अंकुश लावले. म्हणजे निवडणूक सार्वत्रिक प्रौढ मतदान प्रक्रियेनेच होणार, पण निवडणुकीत नेमके किती आणि कोण-कोण उमेदवार उभे राहणार हे निश्चित करण्याचा अधिकार चिनी सरकारकडे असणार.\nया नियमावलीने हाँगकाँगमधील तरुण पिढी खवळून उठली आणि त्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात तंबू ठोकून ठिय्या आंदोलन सुरू केले. चिनी सरकारच्या कठोर भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांची एकही मागणी मान्य होऊ शकली नाही आणि युवकांना आपले तळ उठवावे लागले. पण या आंदोलनामुळे हाँगकाँगचे युवक आणि चिनी सरकार यांच्यात मोठी दरी तयार झाली. साहजिकच याचे प्रतििबब विधानसभेच्या निवडणुकीत उमटून आले.\n२३ वर्षांचा नथन ला हा हाँगकाँगच्या ‘लेग्को’चा सर्वात तरुण सदस्य म्हणून निर्वाचित झाला आहे. विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून ‘ऑक्युपाय सेन्ट्रल’ आंदोलनात मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या नथनने स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केला आहे. नथनच्या डेमोसिस्तो या पक्षाचे लाऊ सिऊ-लाव आणि इडी चू हे दोन तडफदार युवकसुद्धा विधानसभेत पोहोचले आहेत. ‘ऑक्युपाय सेन्ट्रल’मध्येच जन्म झालेल्या यंगस्पिरेशन पक्षाचे बग्गिओ लिउंग व यौ वाई-चिंग हे कार्यकत्रे आणि सिविक पशन या आणखी एका नव्या पक्षाचा डॉ. चेंग चूंग-ताई हे जहाल श्रेणीतील इतर सदस्य आहेत. हे सहा युवा नेते हाँगकाँगच्या २१व्या शतकातील पिढीचे नेतृत्व करतात. या पिढीला चिनी संस्कृतीपेक्षा स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. त्यांना हाँगकाँगचे पूर्वाश्रमीचे शासक, म्हणजे ब्रिटिश, अधिक जवळचे वाटतात. आर्थिक विकासातून हाँगकाँगचे पाश्चिमात्यिकरण ��ालेले असल्याने या पिढीची चिनी सभ्यतेऐवजी पाश्चिमात्य सभ्यतेकडे अधिक ओढ आहे. त्यातून चीनच्या मुख्य भूमीवरील नागरिकांमुळे (पर्यटक, स्थावर मालमत्ता विकत घेणारे, व्यवस्थापन क्षेत्रात मोक्याच्या नोकऱ्या पटकावणारे इत्यादी) हाँगकाँगची शिस्तशीर घडी बिघडते आहे अशी भावना युवकांमध्ये रुजू लागली आहे. राजकीय असंतोषाला तोंड देण्यासाठी साम्यवादी पक्षाचे नेतृत्व सक्षम आहे, पण मुख्य भूमी आणि हाँगकाँगमध्ये सामाजिक तेढ निर्माण झाल्यास त्यावर उपाय नाही.\nडेमोसिस्तो, यंगस्पिरेशन आणि सिविक पशन या पक्षांनी सन २०४७ नंतर हाँगकाँगचे भविष्य काय असेल हे ठरवण्याचा अधिकार येथील जनतेला असावा अशी मांडणी करण्यास सुरुवात केली आहे. डेमोसिस्तोने तर सन २०४७ नंतर चीनच्या हाँगकाँगवरील आधिपत्यालाच आव्हान देण्याची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. हाँगकाँगच्या आधुनिक विकासात आणि पर्यायाने तेथील जनतेच्या मानसिक जडणघडणीत चीनचा वाटा नगण्य असल्याचे त्यांचे मत आहे. सन १८४२ मध्ये, पहिल्या ओपियम युद्धात पराभूत झाल्यानंतर, नानचिंग इथे झालेल्या तहाद्वारे चीनच्या सम्राटाने हाँगकाँग नावाचे बेट ब्रिटनला दीडशे वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिले होते. त्या वेळी आर्थिकदृष्टय़ा अविकसित असलेल्या या बेटाचा उपयोग मासेमारी आणि जहाजांना दिशादर्शनासाठी होत असे. ब्रिटनने या बेटाचा लोकशाही वगळता सर्वागीण विकास केला. सन १९९७ मध्ये ज्या वेळी ब्रिटनने नानचिंग करारानुसार हाँगकाँग चीनला हस्तांतरित केले त्या वेळी चीनने पुढील ५० वष्रे न्यायव्यवस्था, राजकीय पद्धती आणि सामाजिक अधिष्ठानाला जैसे थे ठेवण्याचे वचन दिले होते. यानुसार चीनने ‘एक देश – दोन व्यवस्था’ या तत्त्वानुसार हाँगकाँग आणि मुख्य भूमीवरील राजकीय आणि न्यायिक व्यवस्था वेगवेगळ्या असतील असे आश्वासन दिले होते. आता डेमोसिस्तो पक्षाने मागणी केली आहे की सन २०४७ पर्यंत विद्यमान व्यवस्था कायम राहावी आणि त्यानंतर नवी व्यवस्था निर्माण करण्याचे अधिकार पूर्णपणे हाँगकाँगच्या जनतेकडे असावेत. या मागणीमध्ये चीनच्या साम्यवादी पक्षाला फुटीरवादी प्रवृत्तीचा वास येतो आहे. तवानच्या चीनमधील विलीनीकरणाचा तिढा कायम असताना हाँगकाँगच्या विलीनीकरणावर प्रश्नचिन्ह लागणे चिनी सरकारला मान्य होणारे नाही. असे असले तरी ���िनी सरकारसाठी सरळसोट दडपशाहीच्या माध्यमातून वर्चस्व प्रस्थापित करणे तेवढेसे सोपे नाही. हाँगकाँगमध्ये दडपशाही केल्यास तवानमध्ये आधीच प्रज्वलित असलेली स्वतंत्रतेची भावना पेट घेण्याची शक्यता आहे. हाँगकाँग व मकाऊ इथे लागू केलेल्या ‘एक देश – दोन व्यवस्था’ या सिद्धांतानुसार तवानने बीजिंग सरकारचे सार्वभौमत्व मान्य करावे असा चीनच्या साम्यवादी पक्षाचा आग्रह आहे. पण या सिद्धांताची हाँगकाँगमध्येच उघडपणे पायमल्ली होते आहे असे तवानी जनतेस वाटल्यास ते साम्यवादी सरकारचे सार्वभौमत्व कदापि स्वीकारणार नाहीत. परिणामी हाँगकाँगच्या युवकांना चिनी व्यवस्थेत समाविष्ट करून घेण्यासाठी साम्यवादी पक्षाच्या नेतृत्वाला राजकीय कौशल्याचा कस लावावा लागणार आहे.\n– परिमल माया सुधाकर\nलेखक एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%93%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B/", "date_download": "2018-09-22T07:44:57Z", "digest": "sha1:BO4FPHCC6YDENEEMNRV3SYDUXBWK22QW", "length": 7487, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ओतूर येथे दिव्यांगाना मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबीर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nओतूर येथे दिव्यांगाना मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबीर\nओतूर-येथे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच, मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे, जिल्हा अपंग पुर्नवसन केंद्र पुणे व शिक्षणमहर्षि स्व. विलासराव तांबे फौऊंडेशन ओतूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरीता त्यांना एडिप योजनेंतर्गत मोफत कृत्रिम अवयव व साधनांचे वाटप करण्याकरीता पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची नाव नोंदणी व मोजमाप शिबीर बुधवारी (दि. 30) पांढरी मारुती मंदिर ओतूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यासाठी दिव्यागांनी ऑनलाइन अंपगत्व प्रमाणपत्र, चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, दिव्यांगत्व दिसणारे दोन फोटो ही अत्यावश्‍यक कागदपत्रे आणणे आवश्‍यक आहे. कागदपत्रांची पूर्तता केलेल्या दिव्यांगांना दुसऱ्या टप्यामध्ये आवश्‍यक असलेले कृत्रिम अवयव व साहित्य बसवून दिले जाणार आहेत. त्याकरतिा जास्तीत जास्त दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. नाव नोंदणीकरिता श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ओतूर यथे संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजिल्ह्यातील आरोग्य केंद्रे डिजिटल करणार\nNext articleबिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार\n‘आपण अंगणवाडीचा विचार करतो तेंव्हा शरद पवारांनी कॉलेज सुरू केलेले असते’\nकॉंग्रेस, राष्ट्रवादीत जागा वाटपात होणार एकमत \nपुणे-नाशिक महामार्गावर सहा किमी “ब्लॉक’\nखासदार सुप्रिया सुळेंसाठी राष्ट्रवादीकडून राजकारण\nयशवंत कारखाना “जैसे थे’ ठेवा\nहुतात्मा स्मारकाचे काम निकृष्टच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/time-of-hunger-for-61-laborers/", "date_download": "2018-09-22T07:07:21Z", "digest": "sha1:M7SKNCDCMLRUEZ6M6EWLJ3LRSVUURKRI", "length": 5399, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 61 मजुरांवर उपासमारीची वेळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › 61 मजुरांवर उपासमारीची वेळ\n61 मजुरांवर उपासमारीची वेळ\nभारती कॅम्प ते एरंडेश्‍वर दरम्यानच्या जोडरस्त्यावर काम करणार्‍या तब्बल 61 मजुरांचे हजेरी पत्रक महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काढण्यात गटविकास अधिकारी यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याची तक्रार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.\nसदरील जोडरस्त्याचे हजेरी पत्रक 18 ते 24 जून या कालावधीत निघालेले आहे. संबंधित हजेरी पत्रकाची मोजमाप पुस्तिका 89217 मध्ये नोंदणी केली गेली आहे. ही नोंदणी करून त्या हजेरी पत्रकावर ग्राम रोजगार सेवक, ग्रामसेवक, लेखाधिकारी, पॅनल तांत्रिक अधिकारी, 3 मजूर तसेच मोजमाप पुस्तीकेवर पॅनल तांत्रिक अधिकारी, लेखाधिकारी, रोजगार सेवक व 2 मजुर यांच्या स्वाक्षर्‍या करून ते अंतीम मान्यतेसाठी हजेरीपत्रक व मोजमाप पुस्तीका गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्या. यावेळी एरंडेश्‍वर गटामधील 3 पालक तांत्रिक अधिकार्‍यांची दिशाभूल केली. त्यामध्ये राऊत, डोंगरदिवे, नेवल या पालक तांत्रिक अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यांच्याशी संपर्क केला असता. तिनही अधिकार्‍यांनी हजेरीपत्रक व मोजमाप पुस्तीकेवर स्वाक्षरी करण्यास नकार देत सदरील काम आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही, असे स्पष्ट केले. बीडीओंकडे संबंधित मजूर कागदपत्रे घेऊन गेले असता, त्यांनी 25 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोपही सीईओंकडे दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. या निवेदनावर आयोध्या काळे, दत्ता काळे, गजानन काळे, विठ्ठल गरूड, अंकुश सातपुते, विकास सातपुते, चंद्रकांत काळे, मारुती घोरबांड, आत्माराम काळे, गजानन दमाणे, दिलीप काळे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-Airlines/", "date_download": "2018-09-22T07:09:39Z", "digest": "sha1:YASETZEKTJLJ2MVWDKJIZERY44MUG3WJ", "length": 10497, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अब दिल्ली दूर नही..! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › अब दिल्ली दूर नही..\nअब दिल्ली दूर नही..\nद्योगिक, कृषी उत्पादने आणि धार्मिक शहर म्हणून नाशिकचे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. सात ते आठ जिल्ह्याच्या द‍ृष्टीने नाशिक हे मध्यवर्ती शहर आहे. त्यामुळे विमानसेवा अनेक घटकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. नाशिकचे लोकप्रतिनिधी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, डॉक्टर्स, वकिलांसह इतर क्षेत्रातील मान्यवरांनी देखील या नाशिक-दिल्ली विमानसेवेची अनेक दिवसांपासून मागणी केली होती. त्यामुळे आता ही सेवा सुरू झाल्यानंतर या सर्व घटकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाच्या काळात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सुरू केलेल्या ओझर एअरपोर्टनंतर विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी सुरुवातीपासूनच या सेवेसाठी शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्याला खर्‍या अर्थाने यश मिळाले आहे.\nप्रवाशांच्या सोयीबरोबरच नाशिकचा शेतमालही देश-विदेशातील बाजारपेठेत पोहोचणार आहे. नाशिकला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. आठवड्यात सोमवार, बुधवार व शुक्रवारी अशी तीन दिवस नाशिकहून दिल्लीसाठी विमान सेवा राहणार आहे. विमानसेवेमुळे देश आणि विदेशात कनेक्टिव्हिटीचा मार्ग मोकळा झाला आहे. जेट एअरवेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांनी, तर नाशिक आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांतील प्रवाशांचे सहकार्य लाभले तर या सेवेचा विस्तारदेखील करणार असल्याचे स्पष्ट केले. तर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीही नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी एअरकनेक्टिव्हिटी महत्त्वपूर्ण आहे. जिल्हा प्रशासनाकडून विमानसेवेसाठी आवश्यक सर्व ती मदत केली जाणार असल्याचे सांगितले.\nनाशिकच्या ओझर विमानतळाहून प्रथमच एअर डेक्‍कनच्या बोइंग विमानाद्वारे सेवा देण्यात येत आहे. जेट एअरवेजचे बोइंग 737 या विमानाद्वारे दिल्लीसाठी सेवा मिळणार आहे. भारतीय प्रवासी, प्रादेशिक व उदयोन्मुख शहरे जोडण्यासाठी व वनस्टॉप निवडीसाठी अनेक पर्याय, सोय व कनेक्टिव्हिटी देणार असून, त्यांना प्रगतीच्या द‍ृष्टीने नव्या संधींचा ��ाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. प्रवाशांना या दोन ठिकाणांदरम्यान प्रवास करत असताना सर्वोत्तम इन फ्लाइट उत्पादने व सेवेचा लाभ घेता येणार आहे.\nएअर कनेक्टिव्हिटीमुळे नाशिकच्या विकासात भर पडणार आहे. दिल्लीसह इतर ठिकाणांहून पर्यटक, उद्योजक, व्यापारी नाशिकमध्ये आल्यानंतर अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून एअर जेटवेजला आवश्यक ते सहकार्य देणार आहे. नाशिकहून दिल्लीसाठी प्रथम मुंबई आणि नंतर दिल्लीला जावे लागायचे. परंतु, आता नाशिकहून थेट दिल्लीला विमानाने जाता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.\n‘उडान’अंतर्गत 2890 रुपये तिकीट\nस जेट एअरवेजचे बोइंग 737 या विमानाद्वारे दिल्लीसाठी सेवेस प्रारंभ झाला आहे. या विमानाची आसन क्षमता 168 आहे. यातील 40 आसने ही उडान योजनेंतर्गत राखीव आहेत. नाशिकहून दिल्लीप्रवासासाठी दर सर्व करांसहित 2890 रुपये आहेत. तर 40 तिकिटानंतरच्या 150 इकॉनॉमी क्‍लासची आसने असतील त्यासाठी प्रवाशांना 4658 रुपये, तर 12 आसने बिझनेस क्‍लासची असूून, त्यासाठी 18,693 रुपये द्यावे लागणार आहे.\nशेतमालाला मिळणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ\nस नाशिक हे द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर कांदा आणि डाळिंबांचे देखील मोठे उत्पादन जिल्ह्यात होते. त्यामुळे 168 आसनी विमानामुळे नाशिक व नवी दिल्ली दरम्यान कार्गो क्षमताही वाढेल. आणि प्रत्येक विमानसेवेदरम्यान 2500 किलो म्हणजे दर आठवड्याला 7500 किलो शेतमाल आणि फळे वाहतूकही शक्य झाली आहे. यामुळे निर्यातदारांना आता दिल्लीमार्गे माल पाठविण्याची सुविधा मिळाली आहे. फळे व भाज्या, मशरूम, ऑटोमोटिव्ह स्पेअर्स, इंजिनिअरिंग गुड्स, मशीनचे लहान भागसुद्धा या विमानसेवेतून घेतले जाणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर बाजूच्या जळगाव जिल्ह्यात केळीचे विक्रमी उत्पन्‍न होते. केळी आणि केळीपासून तयार झालेले उत्पादने देखील या विमानसेवेद्वारे विदेशात पाठविले जाणार आहेत.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Police-son-arrested/", "date_download": "2018-09-22T07:05:30Z", "digest": "sha1:3SHJEHWSV7VLHGNY22BZU3ZMT6ZDZRJZ", "length": 7960, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसपुत्राला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पोलिसपुत्राला अटक\nमलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चार तरुणांची फसवणूक करणार्‍या पोलिसपुत्रास बुधवारी सायंकाळी त्याच्या घरातून अटक करण्यात आली. कौस्तुभ सदानंद पवार (रा. वसंतनगर, कुपवाड) असे त्याचे नाव आहे.\nसांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित एजंट धीरज बाळासाहेब पाटील (रा. पाटणे प्लॉट, सांगली) हा अद्याप गायब आहे.\nयाप्रकरणी पेठ (ता. वाळवा) येथील नामदेव कुंभार यांनी 5 डिसेंबरला फिर्याद दिली होती. दरम्यान, त्या चारही तरुणांच्या बेकायदा वास्तव्याबाबत मंगळवारीच मलेशियन न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये त्यांना तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मलेशियन पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर लगेचच पोलिसपुत्र कौस्तुभ गायब झाला होता. सांगली शहर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एक विशेष पथक त्याचा शोध घेत होते.\nआज सायंकाळी कौस्तुभ घरी येणार असल्याची माहिती निरीक्षक शेळके यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक समीर चव्हाण यांना कारवाईचे आदेश दिले. चव्हाण यांनी सायंकाळी सातच्या सुमारास त्याच्या कुपवाड येथील घरावर छापा मारून त्याला ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.\nनामदेव कुंभार यांचा मेहुणा गुरुनाथ इरण्णा कुंभार (रा. शिरवळ, ता. अक्कलकोट), मोहन अशोक शिंदे (रा. बेलवडी, जि. अहमदनगर), दीपक माने (रा. हुन्नर, जि. सोलापूर), समाधान धनगर (रा. जवळगाव) या चौघांसह एकूण 15 युवकांना प्रत्येकी दीड लाख रूपये घेऊन मलेशियाला पाठविले होते. मात्र यातील चौघांना वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियन पोलिसांनी अटक केली होती.\nत्यानंतर या युवकांच्या कुटुंबियांनी याबाबत फोनवरून कौस्तुभ पवारकडे चौकशी केली. म���त्र तो त्यांना उत्तरे देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यानंतर 13 नोव्हेंबरला कौस्तुभने गुरूनाथसह चौघांना इमिग्रेशन कार्यालयात चौकशीसाठी नेल्याचे फोनवरून सांगितले. तसेच चौकशी करून त्यांना सोडून देतील असे सांगितले. मात्र पोलिसांनी वर्किंग व्हिसा नसल्याने चौघांनाही तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता तर त्यांना शिक्षाही झाली आहे. पोलिसपुत्र कौस्तुभ पवारला अटक झाल्याने युवकांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.\nसांगलीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले\nसांगलीत आयुक्तांविरुद्ध राष्ट्रवादीचे सत्याग्रह आंदोलन (video)\nमहिलेची दोन मुलांसह विहिरीमध्ये आत्महत्या\n‘त्या’ चौघांना मलेशियात तीन महिने कारावास शिक्षा\nदुचाकी-टेम्पो अपघातात विट्यात पिता-पुत्र ठार\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-Government-employee-strike/", "date_download": "2018-09-22T07:58:36Z", "digest": "sha1:UOHNMT5CBO4NQYAAQLMJV7FMSWZFI4YI", "length": 5520, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सर्वच कार्यालयांत शुकशुकाट ; नागरिकांचे हाल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सर्वच कार्यालयांत शुकशुकाट ; नागरिकांचे हाल\nसांगली : सरकारी कर्मचारी संपावर\nसातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी, अंशदायी पेन्शन योजना, पाच दिवसांचा आठवडा करा आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार सरकारी, निमसरकारी कर्मचारी आजपासून तीन दिवसाच्या संपावर गेले. त्यामुळे बहुतेक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात दिवसभर शुकशुकाट होता. याचा जिल्हाभरातील नागरिकांना चांगलाच फटका बसला.\nकर्मचार्‍यांच्या विविध संघटनांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. त्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना देण्यात आले. आंदोलनात शंभर टक्के कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा संघटना पदाधिकार्‍यांनी केला आहे. दरम्यान, कर्मचार्‍यांच्या या काम बंद आंदोलनामुळे कार्यालयात कामांसाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाले.\nसातवा वेतन आयोग, अंशदायी पेन्शन योजना, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय विनाअट 60 वर्षे करा आदी मागण्यांसाठी हा संप सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी ११ वाजता शासकीय कर्मचारी विश्रामबाग येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.\nयावेळी डी. जी. मुलाणी म्हणाले, चार वर्षापासून विविध आंदोलन केल्यानंतर आतापर्यंत अनेकवेळा चर्चा झाली. मात्र निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. आमच्या आंदोलनास सर्व कर्मचारी संघटनांचा पाठिंबा आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाचे 911 पैकी 820 कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे कार्यालयात शुकशुकाट होता.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Trying-to-kill-the-revenue-officer/", "date_download": "2018-09-22T07:06:39Z", "digest": "sha1:FFCFNMBNABMNDR3OUHLHWDNLDM6XDG76", "length": 5217, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महसूल अधिकार्‍यांवर गाडी घालण्याचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › महसूल अधिकार्‍यांवर गाडी घालण्याचा प्रयत्न\nमहसूल अधिकार्‍यांवर गाडी घालण्याचा प्रयत्न\nतासगाव : शहर प्रतिनिधी\nढवळी (ता. तासगाव) येथे नदीपात्रात चोरटा वाळू उपसा करणार्‍यांना अडवण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकार्‍यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी मंडल अधिकारी चंद्रकांत ओंबासे यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रदीप रघुनाथ चव्हाण (रा. ढवळी) याच्याविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nतासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी : ज��ल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशाने वाळूतस्करी विरोधात तालुक्यात कारवाई सुरू आहे. गुरुवारी ओंबासे हे तलाठी व महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांसह येरळा नदीपात्रात गस्त घालत होते. त्यावेळी ढवळी-तुरची पुलाच्या उत्तरेस प्रदीप चव्हाण नंबरप्लेट नसलेल्या वाहनातून वाळू तस्करी वाहतूक करीत होता.\nमहसूलचे अधिकारी त्याला पकडण्यास गेले असता त्याने ओंबासे आणि अन्य अधिकार्‍यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नंतर तो पळून गेला. त्याने 12 हजार रुपये किमतीच्या 1 ब्रास वाळूचे उत्खनन केल्याने त्याच्याविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमहसूल अधिकार्‍यांवर गाडी घालण्याचा प्रयत्न\nकामे कमी होऊ देत; पण भ्रष्टाचार करू नका\nसांगलीतील पोलिसपुत्रासह दोघांवर गुन्हा\nस्वच्छता निरीक्षकासह चार कर्मचारी निलंबित\nचोरीच्या ११ मोटारसायकली जप्त\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/An-attempt-to-restart-the-mining-business-in-Goa/", "date_download": "2018-09-22T07:25:59Z", "digest": "sha1:FDO2LXBH2SGFBHAZTPTAVES4265Z5MQ5", "length": 7105, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साळवे यांच्याकडून उद्यापर्यंत फेरविचार याचिकेबाबत सल्ला : ढवळीकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › साळवे यांच्याकडून उद्यापर्यंत फेरविचार याचिकेबाबत सल्ला : ढवळीकर\nसाळवे यांच्याकडून उद्यापर्यंत फेरविचार याचिकेबाबत सल्ला : ढवळीकर\nगोव्यातील खाण व्यवसाय पूर्ववत सुरू व्हावा याबाबत राज्य सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे अनुभवी आणि ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांच्याकडून खाणबंदीप्रश्‍नी फेरविचार याचिका दाखल करण्याबाबतचा सल्ला मंगळवार, दि.3 एप्रिलपर्यंत मिळणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.\nखाणबंदीच्या पार्श्‍वभूमीवर, 20 मार्च रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात येऊन सर्व खाण व्यावसायिक तसेच अवलंबित घटकांशी चर्चा केली होती. राज्य सरकारकडून याच आठवड्यात भारताचे अ‍ॅटर्नी जनरल के. वेणूगोपाल तसेच अन्य वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांशी चर्चा करून व त्यांचे मत जाणून घेऊन एक प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाणार असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले होते.\nया विषयावर मंत्री ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, ज्येष्ठ वकील अ‍ॅड. साळवे यांच्याकडे सरकारने संपर्क साधला असून आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि पुरावेही सादर केले आहेत. या कागदपत्रांचा अभ्यास करून साळवे सोमवारी उशिरा अथवा मंगळवारपर्यंत (दि.3) आपला फेरविचारबाबत सल्ला कळवणार आहेत. त्यानंतर या सल्ल्यानुसार दिल्लीला अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल आणि अन्य संबंधित अधिकार्‍यांसोबत बैठक घेण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.\nअतिरिक्त सॉलिसिटर जनरल तथा गोव्याचे माजी अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी राज्यातील लिजक्षेत्राबाहेरील खनिज ‘डम्प’ला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश लागू होत नसल्याचा सल्ला दिला आहे. तो सल्ला बरोबर असल्याचे आपल्यालाही वाटत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीआधीच , म्हणजे 16 मार्चच्या आधी राज्यातील खाणीतून काढलेले खनिज तसेच लिजबोहरील डम्पची वाहतूक करण्याबाबतही विचार निश्‍चित व्हायला हवे. खरे तर ही बाब सुनावणीवेळीच न्यायालयाच्या लक्षात आणून दिली पाहिजे होती, असे ढवळीकर म्हणाले.\nमराठी चित्रपट महोत्सव ८ जूनपासून\nसाखळीत आज मतदान; यंत्रणा सज्ज\nग्रामसभांचा आवाज दडपण्याचा सरकारचा प्रयत्न\nस्वयंसाहाय्य गटांमुळे घर, गावाचा विकास : मृदुला सिन्हा\nखनिज वाहतुकीस मुभा नाही\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/honda-leopard-Caught-in-the-trap/", "date_download": "2018-09-22T07:04:37Z", "digest": "sha1:DESMW4EQTFYAAEU2GB7A3B33GLHJWXB7", "length": 5884, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिसूर्लेत धुमाकूळ घालणारा बिबटा जेरबंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › पिसूर्लेत धुमाकूळ घालणारा बिबटा जेरबंद\nपिसूर्लेत धुमाकूळ घालणारा बिबटा जेरबंद\nपिसूर्ले देऊळवाडा भागात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याला सापळ्यात जेरबंद करण्यात अखेर वनखात्याच्या अधिकार्‍यांना यश आले. सदर बिबट्याने तीन दिवसांपूर्वी येथील दिनकर देसाई यांच्या मालकीच्या दोन गायींवर हल्ला केला होता. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. पिसुर्ले गावात वावरणार्‍या या बट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे ,अशी मागणी ग्रामस्थांनी वनखात्याकडे केली होती.\nवन खात्याच्या अधिकार्‍यांनी या प्रकरणी तातडीने दखल घेऊन त्या भागात पिंजरा लावून सापळा रचला होता. पहिल्या दिवशी बिबट्याला आकर्षित करण्यासाठी पिंजर्‍यात कुत्र्या ऐवजी मांजर ठेवल्याने दोन दिवस सदर बिबट़ा पिंजर्‍यात अडकला नाही. याप्रकरणी जय श्रीराम गो शाळेचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी हस्तक्षेप करून वन खात्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून सदर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजर्‍यात कुत्रा ठेवण्याचे आवाहन केले होते. वन खात्याच्या अधिकार्‍यांनी शनिवारी रात्री पिंजर्‍यात ठेवलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी आला आणि बिबट्या जेरबंद झाला, असेे परब यांनी सांगितले.\nसत्तरीत वन खात्याकडे वाघ पकडण्यासाठी एकच पिंजरा आहे. तसेच वन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने पिंजरा लावणे, पाळत ठेवणे कठिण जाते. पिंजर्‍यात अडकलेल्या बिबट्याला जंगलातून बाहेर आणणे अडचणीचे होते. दुर्घटना घडलेल्या शेतकर्‍यालाच व्यवस्था करण्यास सांगितले जाते. हा प्रकार योग्य नाही. सरकारने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून वन्य जीवांना पकडण्यासाठी सत्तरी वन खात्याकडे योग्य प्रकाराची साधन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी हनुमंत परब यांनी केली आहे. बिबट्याला पकडण्यात वन खात्याला यश आल्याने पिसूर्ले गामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याक���े ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/613707", "date_download": "2018-09-22T07:32:26Z", "digest": "sha1:BILLEIPBW2BA7VNYNLZR76A2JK4L7VTX", "length": 7448, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपात प्रशासकीय बैठक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपात प्रशासकीय बैठक\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपात प्रशासकीय बैठक\nमहापौराच्या अध्यक्षतेखाली महामंडळ व अधिकाऱयांची बैठक\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची डागडूजी करण्यात यावी. तसेच पथदिप दुरूस्ती व मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या तोडणे अशा विविध मागण्या मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने महापौरांकडे करण्यात आल्या आहेत. यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी गुरूवार दि. 30 रोजी सकाळी 11 वाजता महामंडळाचे पदाधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱयांची बैठक महापौरांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.\nशहरात 360हून आधिक सार्वजनिक उत्सव मंडळे आहेत. मंडळांना जिल्हाप्रशासनाकडून मंडप परवानगी, ध्वनीक्षेपक लावण्यासाठी पोलीस परवानगी, तसेच हेस्कॉमकडून विद्युत जोडणी आदीकरीता धावपळ करावी लागत आहे. या तिन्ही सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यास मंडळाच्या कार्यकर्त्याची धावपळ थांबणार आहे. शहरातील रस्त्याची चाळण झाली असल्याने दुरूस्तीची कामे तातडीने करण्याची गरज आहे. मंडप घालण्यात येणाऱया जागा स्वच्छ करणे, मिरवणूक मार्गात अडथळा ठरणारे विद्युत वाहिन्या व खांब हटविण्याची गरज आहे. आवश्यक ठिकाणी पथदिप लावणे, शहरात पुरूष व महिलाकरीता स्वच्छतागृहाची उभारणी करणे, हेल्पलाईन उपलब्ध करण्याची करण्याची आवश्यकता असल्याने याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, हेस्कॉम, पोलीस प्रशासन, पाणी पुरवठा मंडळ, टेलीफोन खाते, वनखाते, बुडा, प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांसमवेत गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या��ेळी समस्यांचे निवारण करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच मनपाच्या चारही स्थायी समिती अध्यक्ष,सत्ताधारी व विरोधी गटनेत्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.\nचिठ्ठीत स्वतःलाच जबाबदार धरुन विवाहितेची आत्महत्या\nसहा महिन्यांनंतर वृद्धाच्या खुनाचा उलगडा\nम. ए. समितीतर्फे आज जिल्हाधिकाऱयांना निवेदन\nमनपा कार्यालय बनतेय स्मार्ट\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://govexam.in/category/mpsc-sample-papers/page/2/", "date_download": "2018-09-22T07:17:18Z", "digest": "sha1:XT633ASEL46KWQYGRU6KOE5PPUK4TPTW", "length": 15793, "nlines": 616, "source_domain": "govexam.in", "title": "MPSC Sample Papers Archives - Page 2 of 19 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी MPSC/PSI सराव प्रश्नसंच 4 चा पेपर देत आहो आम्ही नेहमी नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nMPSC /PSI सराव प्रश्नसंच क्र. 4\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी MPSC/PSI सराव प्रश्नसंच 3 चा पेपर देत आहो आम्ही नेहमी नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nMPSC /PSI सराव प्रश्नसंच क्र. 3\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी MPSC/PSI सराव प्रश्नसंच चा पेपर देत आहो आम्ही नेहमी नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nMPSC /PSI सराव प्रश्नसंच क्र. 2\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी MPSC/PSI सराव प्रश्नसंच चा पेपर देत आहो आम्ही नेहमी नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nMPSC /PSI सराव प्रश्नसंच क्र. 2\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी MPSC/PSI सराव प्रश्नसंच चा पेपर देत आहो आम्ही नेहमी नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nMPSC /PSI सराव प्रश्नसंच क्र. 1\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून प���ढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/business-demography-and-environmental-studies-5b90a300-9f5b-4e95-8935-a5623d48204f", "date_download": "2018-09-22T07:35:43Z", "digest": "sha1:3LX6RJZBH2XDJQP52HFBGGJ7NWYD4W3S", "length": 14523, "nlines": 399, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे BUSINESS DEMOGRAPHY AND ENVIRONMENTAL STUDIES पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 60 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-why-do-you-need-msp-do-marketing-agri-products-says-state-minister-sadabhau", "date_download": "2018-09-22T08:20:20Z", "digest": "sha1:I6VZBXPT77WTRXENCOL4ROWIFKRWYZWU", "length": 17074, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Why do you need MSP, do Marketing of agri products says state Minister Sadabhau Khot | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n, आता मार्केटिंग करा : सदाभाऊ खोत\n, आता मार्केटिंग करा : सदाभाऊ खोत\nशुक्रवार, 18 मे 2018\nमुंबई : ‘‘हमीभाव कशाला हवा, मार्केटिंग करा’’ असा सल्ला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना दिल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात आहे. आयुष्यभराची उत्पादन खर्चावर रास्त भावाच्या मागणीच्या लढाईला सदाभाऊंनी भाजपच्या वळचणीला जाऊन तिलांजली दिल्याचे जुने-जाणते कार्यकर्ते बोलत आहेत.\nमुंबई : ‘‘हमीभाव कशाला हवा, मार्केटिंग करा’’ असा सल्ला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना दिल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात आहे. आयुष्यभराची उत्पादन खर्चावर रास्त भावाच्या मागणीच्या लढाईला सदाभाऊंनी भाजपच्या वळचणीला जाऊन तिलांजली दिल्याचे जुने-जाणते कार्यकर्ते बोलत आहेत.\nमुंबई येथे ११ व्या कृषी पर्यटन परिषदेत ते बोलत होते. मंत्री खोत यांना लढवय्या शेतकरी नेता म्हणून ओळखले जाते. खोत यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असताना केलेली आंदोलन राज्यभरात गाजत असत. त्यावरूनच सदाभाऊंना शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून गणले जात होते; मात्र आता भाजपच्या वळचणीला जाऊन सदाभाऊंनी आपलीच भूमिका बदलली.\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मार्केटिंग महत्त्वाचे आहे, असे सांगत हमीभाव काय मागता, मार्केटिंग करा, इस्राईलमध्ये शेतकरी हमीभाव माग नाहीत. जगाला हवे ते उत्पादित करून मार्केटिंग करतात. पतंजलीचे रामदेवबाबाही हमीभाव मागत नाहीत. त्यांची उत्पादने देशभर भन्नाट विकली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता मार्केटिंगवर भर दिला पाहिजे. त्यासाठी कृषी पर्यटन केंद्रांवर बैठक घेऊ, असे अश्वासनही सदाभाऊ खोत यांनी द���ले.\nकृषी पर्यटन परिषदेत एका शेतकऱ्याने बँक कर्ज देत नसून आपण बँकांना आदेश द्यावेत, अशी व्यथा मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री खोत म्हणाले, ‘‘बँकवाला ऐकत नसेल तर त्याला ''शेतकरी संघटना'' स्टाइलने समजावून सांगावे. प्रसंगी आपणच (शेतकरी) बँकांचे मालक असे समजून स्वत:च आदेश द्यावेत, मग बघू कसे कर्ज देत नाही.’’\nकृषी पर्यटन धोरण अस्तित्वात असताना कृषी पर्यटन परिषदेत खोत यांनी तीन महिन्यांत कृषी पर्यटन धोरण लागू करण्याची घोषणा केली. त्यापुढे जाऊन कृषी पर्यटन परिषदेचे आयोजक पांडुरंग तावरेंना कॅबिनेट मंत्री रावळ आणि फुंडकर यांच्या उपस्थितीतच आंदोलनाचा सल्ला दिला.\nखोत पुढे म्हणाले, तावरे कृषी पर्यटन धोरण लागू झाले नाही, तर पुढील वर्षी कृषी पर्यटन परिषद आयोजित न करता सरकार विरोधात शेतकरी संघटना स्टाइल आंदोलन करा. मी तुमच्या सोबत असेन. एकंदरीतच नुकत्याच इस्राईल दौऱ्यावरून आलेल्या सदाभाऊंचा आवेश, भूमिका बदल पाहून व्यासपीठावरील मंत्री अधिकारी आणि उपस्थित शेतकरी मात्र अवाक झाले होते.\nमुंबई हमीभाव minimum support price सदाभाऊ खोत पर्यटन tourism शेती आंदोलन agitation उत्पन्न रामदेवबाबा कर्ज सरकार government इस्राईल\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/mt-50-years-ago/july-19-1968/articleshow/65040747.cms", "date_download": "2018-09-22T08:26:15Z", "digest": "sha1:IZPEM76QPQWHKRAQHHO3UPHFYHBVNPGW", "length": 10706, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mt 50 years ago News: july 19, 1968 - १९ जुलै १९६८ | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nहिंदू चळवळ हे आव्हान\nमुंबई - देशातील हिंदूराष्ट्राची चळवळ हे एक राजकीय आव्हान आहे व ते आपण स्वीकारले पाहिजे असे विचार एम. हॅरिस (स्वतंत्र) यांनी आज विधान परिषदेत व्यक्त केले. जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मता याबाबत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मांडलेल्या ठरावावर ते बोलत होते. ते म्हणाले की, हिंदू राज्याची कल्पना आज जोरदारपणे पुढे मांडली जाते. परंतु यामुळे स्वातंत्र्ययुद्धात आपण ज्या तत्त्वांसाठी झगडलो तीच नामशेष होतील.\nदरबान - दक्षिण आफ्रिकेपेक्षा भारतात अधिक हृदयरोपणे होत असल्याचे येथील परिसंवादास हजर राहिलेले भारतीय शल्यक्रियातज्ज्ञ प्रा. पी. के. सेन यांनी सांगितले. ते म्हणाले की भारतात हृदयाचे दान मिळवणे सोपे आहे. आमची लोकसंख्या अफाट आहे, मोटारी बऱ्याच आहेत आणि त्यामुळे रस्त्यावर अपघातही खूप होत असतात.\nमुंबई - महापालिका बैठकीच्या शेवटच्या ४५ मिनिटांत आज धरणीकंपासारखी परिस्थिती निर्माण झाली. या धरणीकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना गट होता. संपूर्णपणे गोंधळ निर्माण करून या गटाने महापालिकेचे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला.\nनवी दिल्ली - स्वयंचलित यंत्रांच्या क्षेत्रात येत्या दशकात देशाने कोणते धोरण ठेवावे, यासंबंधी मालक, कामगार आणि राज्य व केंद्र सरकारे यांच्या प्रतिनिधींमध्ये आज सकाळी येथे चर्चेस प्रारंभ झाला. स्थायी मजूर समितीची खास बैठक त्यासाठी बोलाविण्यात आली आहे. जगभर ज्या वेगाने प्रगती होत आहे, ती टाळण्याचा व मागे राहण्याचा प्रयत्न आपण करून चालणार नाही, असे ते म्हणाले.\nमिळवा मटा ५० वर्षांपूर्वी बातम्या(mt 50 years ago News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmt 50 years ago News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदिल्लीत मुसळधार पाऊस; पारा घसरला\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\nमटा ५० वर्षांपूर्वी याा सुपरहिट\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nग���द्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nपत्नीचे बहिणीसोबत संबंध; पतीची पोलिसांत तक्रार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Ghangad-Trek-G-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:55:25Z", "digest": "sha1:FHC2QM5GYVGXFQMJL62WD65YDVGW2UKS", "length": 14622, "nlines": 36, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Ghangad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nघनगड (Ghangad) किल्ल्याची ऊंची : 3000\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सुधागड\nजिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम\nमुळशी धरणाच्या पश्चिमेला असलेल्या मावळाला ‘कोरसबारस’ मावळ म्हणतात. याच मावळात येणारा हा घनगड हा आड बाजूला असलेला छोटेखानी किल्ला आहे.लोणावळ्याच्या परीसरात असल्यामुळे मुंबई - पुण्याहून एका दिवसात हा किल्ला पाहून परत येता येते. प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठे पर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली असे. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावरील लोणावळा - खंडाळा परीसरात येण्यासाठी प्राचिन काळापासून दोन घाटमार्ग आहेत.\n१) पाली - सरसगड - ठाणाळे लेणी - वाघजाई घाट - तैलबैला - कोरीगड.\n२) पाली - सरसगड - सुधागड - सवाष्णीचा घाट - घनगड - तैलबैला - कोरीगड.\nघनगड किल्ल्याबद्दल इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. याचा उपयोग टेहळणीसाठी व कैदी ठेवण्यासाठी केला जात होता.\nएकोले गावातून मळलेली पायवाट किल्ल्यावर जाते. या पायवाटेने १० मिनिटे चढून गेल्यावर उजव्या बाजूला एक वाट झाडीत जाते. येथे पूरातन शंकर मंदिराचे अवशेष आहेत.त्याबरोबर शिवपिंड, नंदी ,वीरगळ व काही तोफगोळे पहायला मिळतात. हे मंदिराचे अवशेष पाहून पुन्हा मुळ पायवाटेवर येऊन वर चढून गेल्यावर ५ मिनिटात आपण गारजाई देवी मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीत शिलालेख कोरलेला आहे. मंदिरात गारजाई देवीची मूर्ती व इतर मुर्त्या आहेत. मंदिराच्या समोर दिपमाळ आहे बाजूला काही वीरगळ पडलेले आहेत. मंद��रापासून वर चढून गेल्यावर ५ मिनिटात आपण पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश करतो.\nप्रवेशव्दारासमोर कातळात कोरलेली गुहा आहे. यात ४-५ जणांना रहाता येईल. प्रवेशव्दारातून आत आल्यावर डाव्या बाजूस एक प्रचंड मोठा खडक वरच्या कातळातून निसटून खाली आलेला आहे. हा दगड कातळाला रेलून उभा राहील्यामुळे येथे नैसर्गिक कमान तयार झालेली आहे. या कमानीतून पुढे गेल्यावर वरच्या बाजूस कातळात कोरलेली छोटी गुहा आहे. गुहेच्या खालून पुढे गेल्यावर एक अरूंद निसरडी पायवाट कातळकड्याला वळसा घालून पुढे जाते. या वाटेच्या शेवटी कातळात कोरलेले टाक पहायला मिळते. ते पाहून परत प्रवेशव्दारापाशी यावे. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला १५ फुटाच्या कडा आहे. या ठिकाणी पूर्वी पायर्‍या होत्या. त्या इग्रजांनी सुरुंग लावून उध्वस्त केल्या आहेत. येथे आता लोखंडी शिडी बसवलेली आहे. शिडीच्या शेवटच्या पायरी समोरच कातळात कोरलेले टाक आहे. यातील पाणी गार व चवदार असून बारमाही उपलब्ध असते.\nशिडी चढून गेल्यावर कड्याला लागून कातळात कोरलेल्या पायर्‍यांची पायावाट लागते. या वाटेने पुढे गेल्यावर आपण घनगड व बाजूचा डोंगर यामधील खिंडीच्या वरच्या भागात पोहोचतो. या ठिकाणी कातळात कोरलेली एक गुहा आहे. हीचा उपयोग टेहळ्यांना बसण्यासाठी होत असे. ही गुहा पाहून परत पायवाटेवर येऊन १०-१२ पायर्‍या चढून गेल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेली गुहा दिसते. गुहेच्या पुढे पाण्याची ४ कोरलेली टाक आहेत. त्यातील पहीली २ टाकं खांब टाकी आहेत. तिसर टाक जोड टाक आहे. चौथ टाक छोट असून त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.\nटाकी पाहून परत पायवाटेवर येऊन १०-१२ पायर्‍या चढून गेल्यावर डाव्या बाजूला पायवाटेच्या वरच्या बाजूस कातळात कोरलेली गुहा दिसते. हीचा उपयोग टेहळ्यांना बसण्यासाठी होत असे. येथून १५ पायर्‍या चढून गेल्यावर आपण पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून किल्ल्याच्या माथ्यावर प्रवेश करतो. किल्ल्याचा माथा छोटा आहे. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला असलेल्या पायवाटेने थोड पुढे गेल्यावर कोरड पडलेल पाण्याच टाक आहे. त्याच्या वरच्या बाजूला पायर्‍या असलेल पाण्याच टाक आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पुढे डोंगराच्या टोकाला वास्तूचे अवशेष आहेत. गडमाथ्यावर झेंड्याच्या आजूबाजूला वास्तुंचे अवशेष आहेत. प्रवेशव्���ाराच्या डाव्या बाजूला प्रचंड मोठा बुरुज आहे. त्यात तोफेसाठी झरोके आहेत. हा बुरुज पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.\nकिल्ल्यावरून सुधागड, सरसगड आणि तैलबैलाची भिंत हा परिसर दिसतो. तसेच नाणदांड घाट ,सवाष्णीचा घाट ,भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा दिसतात.\nकिल्ल्यावर \"शिवाजी ट्रेल\" या संस्थेने अवघड ठिकाणी शिडी व लोखंडाच्या तारा बसवलेल्या आहेत. तसेच किल्ल्याची डागडुजी करून माहीती फलक लावलेले आहेत.\nकिल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे अणि ती एकोले या किल्ल्याच्या पायथ्याच्य गावातूनच वर जाते. एकोले गावात जाण्यासाठी मुंबई आणि पुण्याहून लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भांबुर्डेकडे जाणारी एस. टी पकडावी. लोणावळा ते भांबुर्डे हे अंतर ३२ कि.मी चे आहे. भांबुर्डे गावातून चालत १५ मिनिटात एकोले गावात पोहोचता येते. एकोले गावातूनच किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. गावातील हनुमान मंदिराच्या विरुध्द बाजूस (रस्त्याच्या डाव्या बाजूला) गडावर जाणारी पायवाट आहे. ही वाट थेट किल्ल्यावर जाते.\nखाजगी वहानाने घनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्‍या एकोले गावात जाण्यासाठी प्रथम लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भूशी डॅम, आय.एन.एस.शिवाजी मार्गे ऍम्बी व्हॅलीच्या दिशेने जावे. लोणावळ्यापासून २० किमीवर असलेल्या पेठशहापूर गावातून (हे कोरीगडाच्या पायथ्याचे गाव आहे.) उजव्या बाजूचा फाटा भांबुर्डे गावाकडे जातो. येथून खडबडीत डांबरी रस्ता १२ किमीवरील भांबुर्डे गावात जातो. भांबुर्डे गावात मुख्य रस्ता सोडून उजव्या बाजूचा रस्ता पकडावा, हा रस्ता ३ किमीवरील एकोले गावात जातो.\nकिल्ल्यावर गुहेत ४-५ जणांची, गारजाई मंदिरात १० लोकांची राहण्याची सोय होते.\nगडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.\nकिल्ल्यावर पिण्याचे पाणी शिडी जवळील टाक्यात आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nएकोले गावातून घनगडावर जाण्यासाठी पाऊण तास लागतो.\n१) मुंबई - पुण्याहून पहाटे खाजगी वहानाने निघाल्यास घनगड व कोरीगड हे दोनही किल्ले एका दिवसात पहाता येतात.\n२) कोरीगडाची माहीती साईटवर दिलेली आहे.\n३) पावसाळ्यात निसरड्या वाटेमुळे घनगडावर जाणे टाळावे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: G\nघोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) घोसाळगड (Ghosalgad) गोवा किल्ला (Goa Fort) गोपाळगड (Gopalgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Games-in-rural-areas-On-the-way-to-extinction/", "date_download": "2018-09-22T07:05:03Z", "digest": "sha1:UA5YWJTG6DCGMLO6I5TH47VVMLEGUCJR", "length": 6254, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रामीण भागातील खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › ग्रामीण भागातील खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर\nग्रामीण भागातील खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर\nपरंपरेने चालत आलेले ग्रामीण खेळ आता नावापुरतेच उरले आहेत. यामध्ये मल्लखांब, कबड्डी, खो-खो, सूरपाट्या, विटीदांडू यांसारखे विविध ग्रामीण खेळ दिवसेंदिवस ग्रामीण भागातूनही हद्दपार झाल्याचे चित्र दिसत आहे.\nशहरीकरणाच्या कचाट्यात मैदानी खेळांचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. मागील अनेक वर्षांपूर्वी शहराऐवजी ग्रामीण भागात हे खेळ पहावयास मिळायचे; परंतु आता ही परिस्थितीदेखील बदलली आहे. शाळेच्या मैदान अथवा घरासमोर जागेत चेंडू आणि बॅटने क्रिकेट खेळणार्‍यांचे प्रमाण जास्त झाले आहे. शहरी भागात मैदानी खेळापेक्षा इतर खेळाला आधिक महत्त्व दिले जात आहे.\nबहुतेक विद्यार्थी बुद्धिबळ, कॅरम, मोबाइल या खेळांकडे वळलेले आहे. संगणकीकरणाच्या युगात संगणकावरील खेळ हा मुलांमध्ये अवडीचा विषय आहे. मैदानी खेळांमध्ये क्रिकेट वगळता अन्य खेळ खेळताना पाहावयास मिळत नाही; परंतु फुटबॉलसारख्या खेळात रस असणार्‍यांची संख्या कमी नाही. शहरी भागातील या आवडी-निवडी आता ग्रामीण भागातही पोहोचल्या आहेत. एका लाकडापासून तयार केलेली विटी आणि दांडू याद्वारे खेळला जाणारा विटी-दांडू हा खेळ सध्या कालबाह्य झाला आहे, तर कबड्डी, खो-खो यांसारखे खेळ फक्‍त शालेय, महाविद्यालयीन स्पर्धांपुरते मर्यादित असल्याचे दिसत आहे. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड ग्रामीण भागातही मोठ्या वृक्षांच्या र्‍हासास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे सूर-पारंब्यासारखे खेळ कोठे दिसत नाहीत.\nझाडावर चढून खेळला जाणारा हा खेळ जुन्या काळात प्रसिद्ध होता. नव्या पिढीला या खेळाविषयी माहिती आहे की नाही अशी शंका आहे. तालुक्यात पेंडू, चाटोरी या ठिकाणी यात्रेनिमित्त कुस्तीचा फड मात्र दिसत आहे. अनेक ठिकाणी कुस्तीचे आखाडे पाहावयास मिळत आहेत. तालुक्यात अल्प प्रमाणात का होईना कुस्ती स्पर्धेत यात्रेेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जात आहेत. कबड्डी, खोखो यांसारखे खेळ ग्रामीण भागात तग धरून आ���ेत.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/The-girl-got-married-Father-ended-life-in-Nandurbar/", "date_download": "2018-09-22T07:06:43Z", "digest": "sha1:XVORYJFUDFTR55BHICSWNYTKPTOTDHPW", "length": 3494, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुलीने पळून जावून लग्न केल्याने पित्याने संपवले जीवन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › मुलीने पळून जावून लग्न केल्याने पित्याने संपवले जीवन\nमुलीने पळून जावून लग्न केल्याने पित्याने संपवले जीवन\nमुलीने पळून जावून लग्न केल्याने जन्मदात्या पित्याने विष पिवून आपले जीवन संपवले. अक्कलकुवा तालुक्यातील आमली गावात ही दुर्देवी घटना घडली. कुंवरसिंग बोट्या पाडवी (वय -60) असे या मृत पित्याचे नाव आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा तालुक्यातील आमली गावात मुलीने आपल्या नात्यातीलच मुलाशी लग्न केल्याच्या रागातून पित्याने विष प्राषण करून आपले जीवन संपवल्याची घटना घडली. कुंवरसिंग पाडवी हे शनिवारी रात्री विषारी औषध प्राशन करून मृत अवस्थेत आढळून आले. याबाबत जयसिंग पाडवी या तरुणाने अक्कलकुवा पोलिसांना यांची माहिती दिली. या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/bhima-koregaon-violence-effect-in-mira-bhayander-1610950/", "date_download": "2018-09-22T07:23:25Z", "digest": "sha1:OURNND5VJKT3EGIMBAXX5XQUCY5YLWHS", "length": 12835, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhima koregaon violence effect in Mira Bhayander | मीरा-भाईंदरमध्ये संमिश्र प्रतिसाद | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nभीमा कोरेगाव घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असतानाच बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती.\nभीमा-कोरेगाव येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मीरा-भाईंदरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. भाईंदर भागात दुकाने बंद ठेवण्यात आली होती, तर मीरा रोडमध्ये दुकाने चालू होत्याचे चित्र होते. शहरात दोन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भीमसैनिक मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरून दुकाने बंद करताना दिसत होते.\nभीमा कोरेगाव घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असतानाच बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. मीरा-भाईंदर शहरातील व्यवहार सकाळी ११ वाजेपर्यंत सुरळीत सुरू होती, त्यानंतर मात्र भीमसैनिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यानंतर भीमसैनिक गोल्डन नेस्ट चौक आणि काशिमीरा नाका या ठिकाणी जमा झाले आणि या ठिकाणची वाहतूक बंद पाडली. देवेंद्र शेलेकर, सुनील भगत, अरुण दाभाडे आदींच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेले रास्ता रोको आंदोलन सुमारे दोन तास सुरू होते.\nबंद पुकारण्यात आल्याने काही शाळांनी अगोदरच सुट्टी जाहीर केली होती तर काही शाळा सकाळी वातावरण पाहून सोडून देण्यात आल्या, परंतु अनेक ठिकाणी वाहने अडवण्यात येत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे मात्र हाल झाले. काही महाविद्यालये मात्र सुरू होती. यावेळी भाईंदर पूर्व, भाईंदर पश्चिम भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली, तर मीरा रोड भागातील काही दुकाने मात्र सुरू होती, तसेच रस्त्यावरची वाहतूकही काही प्रमाणात सुरू होती. खासगी वाहने आणि काही प्रमाणात रिक्षा मात्र रस्त्यावरून धावताना दिसत असल्या तरी खबरदारी म्हणून मीरा-भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा बंद ठेवली होती. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार झाला नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडन�� दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/varun-dhawan-and-alia-bhatt-set-sabse-smart-kaun-119239", "date_download": "2018-09-22T07:53:12Z", "digest": "sha1:KFTJTD56H5WYFXDNDUDE6FIX5H6P5C22", "length": 13955, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Varun Dhawan and Alia Bhatt On the set of Sabse smart kaun वरूण धवनपेक्षा आपण ‘स्मार्ट’ असल्याचे आलिया भटने सिध्द केले! | eSakal", "raw_content": "\nवरूण धवनपेक्षा आपण ‘स्मार्ट’ असल्याचे आलिया भटने सिध्द केले\nशुक्रवार, 25 मे 2018\nअलीकडेच ‘स्टार प्लस’वरील ‘सबसे स्मार्ट कौन’ या आगामी गेम शोमध्ये वरुण धवन आणि आलिया भट एकत्र आले होते.\nबॉलीवूडमधील सध्याची सर्वात यशस्वी आणि लाडकी जोडी असलेले वरूण धवन आणि आलिया भट हे आता चौथ्या चित्रपटात एकत्र येत आहेत. हे दोघे आता अभिषेक वर्मनच्या 'कलंक' या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील चित्रपटात भूमिका साकारीत आहेत. हे दोघे स्टार अलीकडेच ‘स्टार प्लस’वरील ‘सबसे स्मार्ट कौन’ या आगामी गेम शोमध्येही एकत्र आले होते.\nरवी दुबे सूत्रसंचालन करीत असलेल्या या कार्यक्रमात हे दोघे एकमेकांविरुध्दच्या टीममध्ये होते आणि कार्यक्रमातील एक एक स्पर्धक व त्याचे कुटुंबीय त्यांच्या जोडीला होते. या कार्यक्रमात विचारल्या गेलेल्या नऊपैकी सहा प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन आलिया भट व तिच्या टीमने वरूणवर मात केली आणि आपण अधिक स्मार्ट असल्याचे दाखवून दिले. नंतर वरूणनेही जाहीरपणे कबुली देताना सांगितले, “या कार्यक्रमातून आलियाने हे सिध्द केलं आहे की ती अधिक स्मार्ट आहे आणि केवळ पुस्तकी ज्ञान असून उपयोग नसतो.” काही काळापूर्वी सोशल मीडियावर आलिया भटच्या नावाने काही विनोद प्रसृत होत होते, ज्यात आलिया फारच मठ्ठ असल्याचे भासविले जात होते.\nकार्यक्रमातील स्पर्धेआधी वरूण व आलियाने आपल्या जीवनातील काही किस्से सांगितले. आपल्या पहिल्या कमाईबद्दल आलियाने सांगितले की ती लहान असताना तिने आपल्या घराच्या मागच्या बाजूला लेमोनेड विकून चक्क 500 रुपयांची कमाई केली होती. “केवळ 19 वर्षांची असताना मी ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यामुळे आयुष्यात कधीच नोकरी केलेली नाही,” असे आलिया म्हणाली. वरुणने सांगितले की चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आपण काही काळ नोकरी केली होती. “मी करण जोहरकडे ‘माय नेम इज खान’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं आणि मी काही लघुपटांची निर्मिती आणि त्यात अभिनयही केला होता,” असे वरूण म्हणाला.\n“प्रत्येकाला असं वाटत असतं, की तो जन्मजातच तल्लख (स्मार्ट) आहे. पण आपला हा दावा तपासून बघण्याचं हा कार्यक्रम म्हणजे सुयोग्य व्यासपीठ आहे,” असे शेवटी वरूण धवनने सांगितले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत\nमुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा...\nदुष्काळी परिस्थितीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या\nकेज : नापिकी व दुष्काळी परिस्थितीने शेतातील कापसाचे पीक करपल्याने शेतीच्या खर्चासाठी घेतलेली रक्कमेची परतफेड व घरखर्च भागवायचा कसा\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\n...तेव्हा सरसंघचालकांना खरा भारत समजेल\nमुंबई : \"ज्या दिवशी सरसंघचालक जगाच्या सर्व मनुष्यजातीप्रमाणे आपलीही जात आहे, जी जगाच्या इतर जातींप्रमाणेच विकसित झाली असे म्हणतील, त्या वेळी त्यांना...\nसोशल मीडियावरून पुन्हा ‘गॅंगवार’\nपिंपरी - शहरातील सोन्या काळभोर टोळी आणि रावण टोळी यांच्यात पुन्हा सोशल मीडियावर गॅंगवार सुरू झाले आहे. दोन्ही टोळ्यांकडून एकमेकांना ‘बघून’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6446-jamner-elections-sadhana-mahajan-girish-mahajan-wife", "date_download": "2018-09-22T07:32:37Z", "digest": "sha1:7UIHFNRVJWE3GJCY5WTDV2L5EPLG4MXK", "length": 4534, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "जामनेर नगरपालिका निवडणूक; साधना महाजन 8 हजार 353 मतांनी विजयी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजामनेर नगरपालिका निवडणूक; साधना महाजन 8 हजार 353 मतांनी विजयी\nजामनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षा साधना महाजन 8 हजार 353 मतांनी विजयी झाल्यात. साधना महाजन या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी आहेत.\nसाधना महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाच्या अंजना पवार उभ्या होत्या.\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या स��नेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Flag_of_Australia.svg", "date_download": "2018-09-22T07:07:42Z", "digest": "sha1:3DUAHNATK77LH73XT3HZBAGLYOKSBDBF", "length": 14511, "nlines": 304, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Flag of Australia.svg - विकिपीडिया", "raw_content": "\nSize of this PNG preview of this SVG file: ८०० × ४०० पिक्सेल. इतर resolutions: ३२० × १६० पिक्सेल | ६४० × ३२० पिक्सेल | १,०२४ × ५१२ पिक्सेल | १,२८० × ६४० पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(SVG संचिका, साधारणपणे १,२८० × ६४० pixels, संचिकेचा आकार: २ कि.बा.)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nदिनांक एप्रिल १६, इ.स. २००७\nअसे करणे काही देशांमधे कायद्यानुसार शक्य नसू शकते. असे असल्यास :\nमी कोणालाही कोणत्याही कारणासाठी हे काम वापरण्याचे अधिकार कोणत्याही बंधनाशिवाय जर अशी बंधने कायद्याने बंधनकारक नसतीलतर देत आहोत.\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे १०) (जुने १०) (१० | २० | ५० | १०० | २५० | ५००).\n२३:४८, २६ नोव्हेंबर २००९ १,२८० × ६४० (२ कि.बा.) Zscout370 Reduce code\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे १०) (जुने १०) (१० | २० | ५० | १०० | २५० | ५००).\nया संचिके ला १०० पाने जोडली आहेत. खालील यादी या संचिके ला जोडलेल्या पहिल्या १०० पानांचे दुवेदर्शविते. संपुर्ण यादी उपलब्ध आहे.\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fattaning-technique-crab-7371", "date_download": "2018-09-22T08:12:53Z", "digest": "sha1:R6P2PXRRJF2DXILHF74KHEJBVB5HRG7Z", "length": 19621, "nlines": 182, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, fattaning technique of crab | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्��ूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयोग्य पद्धतीने होईल खेकड्यांचे फॅटनिंग\nयोग्य पद्धतीने होईल खेकड्यांचे फॅटनिंग\nडॉ. गौरी हरकूळकर, डॉ. अमृता शेट्ये-किनारे\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nखेकड्यांचे फॅटनिंग करण्यासाठी तलावातील संवर्धन, कांदळवनात तलाव पद्धतीने संवर्धन, कांदळवनात कुंपण पद्धतीने संवर्धन, तलावात कुंपण पद्धतीने संवर्धन आणि पिंजरा संवर्धन पद्धतीचा अवलंब करावा. या पद्धतीमुळे खेकड्यांची चांगली वाढ होते.\n१) तलाव संवर्धन ः\nखेकड्यांचे फॅटनिंग करण्यासाठी तलावातील संवर्धन, कांदळवनात तलाव पद्धतीने संवर्धन, कांदळवनात कुंपण पद्धतीने संवर्धन, तलावात कुंपण पद्धतीने संवर्धन आणि पिंजरा संवर्धन पद्धतीचा अवलंब करावा. या पद्धतीमुळे खेकड्यांची चांगली वाढ होते.\n१) तलाव संवर्धन ः\n०.५ ते २ हेक्‍टर आकाराचे तलाव खेकडापालनासाठी योग्य असतात. छोटे तलाव खेकडा संवर्धनासाठी फायद्याचे ठरतात.\nवालुकामय चिकणमातीयुक्त (५० टक्के) माती असलेले तलाव निवडावेत.\nजास्तीत जास्त एका चौरस मीटरमध्ये एक खेकड्याचे बीज ठेवावे. जेणेकरून त्यांच्या वाढीसाठी संवर्धन कालावधीमध्ये पुरेशी जागा उपलब्ध होते.\nलहान १० ते १०० ग्रॅम वजनाचे खेकडे संवर्धन तलावात साठवले जातात.\nसंवर्धन कालावधी ५ ते ६ महिन्यांचा असतो, तोपर्यंत ते विक्रीयोग्य होतात.\nकोळंबी संवर्धन तलावांप्रमाणेच खेकडा संवर्धनातसुद्धा वेगवेगळे इनलेट आणि आउटलेट बनवावेत.\nखेकडे तलावाच्या बाहेर जाऊ नये, याकरिता तलावाच्या सर्व बाजूने ताडपत्रीचे कुंपण करावे.\n२) कांदळवनात तलाव पद्धतीने केले जाणारे संवर्धन ः\nतलाव कांदळवनात बांधले जातात.\nखेकडे तलावाच्या बाहेर जाऊ नयेत यासाठी संपूर्ण तलावाला जाळी लावली जाते.\nया पद्धतीमध्ये खेकड्यांना नैसर्गिक खाद्यावर अवलंबून राहावे लागते. जसे की छोटे छोटे मासे, गोगलगाय, शिंपले, कालव, इ.\nकांदळवनातील तलाव साधारणतः १०० चौ.मी. असावेत. ज्यांना चहूबाजूने ०.५ मी. खोलीचा कालवा तयार करावा. ज्यामध्ये ओहोटीच्या वेळीदेखील पाणी राहील. तलावाच्या मध्यभागी थोडी झुडपे ठेवावीत. जेणेकरून ओहोटीच्या वेली खेकडे तेथे आसरा घेऊ शकतील.\n३) कांदळवनात कुंपण पद्धतीने संवर्धन ः\nस्थानिक पातळीव�� उपलब्ध असलेले बांबू, सुपारीच्या फांद्या १ ते १.५ मीटर खोल रोवून कुंपण केले जाते.\nसाधारणपणे १०० ते १५० चौ.मी. आकाराचे तलाव केले जातात.\nतलावाच्या मध्यभागी काही झुडपे ठेवून बाजूने तलाव बांधावा. जेणेकरून खेकड्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध होईल.\nतलावांमध्ये १०० ग्रॅम वजनाचे १,००० ते १,५०० खेकडे साठवले जातात. हे तलाव सातत्याने वापरता येतात.\nभरतीच्या वेळेस छोटे मासे, कालवे, गोगलगाय हे खाद्य खेकड्यांना दिले जाते.\nखेकडे ४ ते ८ महिन्यांत तयार होतात. खेकडे ४०० ग्रॅम किंवा त्यापेक्षा मोठे झाल्यावर काढले जातात.\nही पद्धती पर्यावरणपूरक असली तरी यामध्ये खेकड्यांच्या स्वभक्षण स्वभावामुळे मरतुकीचे प्रमाण ४५ ते ५० टक्के आहे. म्हणून दर चौरस मीटरला कमी साठवणूक करावी.\n४) तलावात कुंपण पद्धतीने संवर्धन ः\nतलावामध्ये ४ x ४ x २.५ मीटर आकारमानाचे बांबूचे कुंपण केले जाते. कुंपणासाठी बांबू १ ते १.५ मीटर खोल रोवले जातात.\nतलावात कुंपण करताना ते बांधाच्या जवळ केल्याने साठवणूक आणि व्यवस्थापनाला सोपे जाते.\n५) पिंजरा संवर्धन ः\nबांबूपासून बनविलेल्या लहान कप्प्यांमध्ये खेकड्यांचे संवर्धन केले जाते. कप्प्यांचा आकार १ मी लांब, १ मी रुंद आणि २० सेंटिमीटर उंच ठेवावा. हे पिंजरे नऊ भागांनी एकमेकांना जोडलेले असतात.\nउथळ खाडीच्या पाण्यामध्ये खेकडा संवर्धन पिंजऱ्यामध्ये करता येते. पिंजरा ३ मीटर लांब,२ मीटर रुंद आणि १ मीटर उंच आकाराचा असतो.\nपिंजरे एका रांगेत रचावेत. त्यामुळे सहजपणे खाद्य आणि निरीक्षण करता येते.\nसाठवणूक ः एका पिंजऱ्यात १० खेकडे/ चौ.मी.\nपिंजऱ्यात खेकडापालन करताना एका कप्प्यामध्ये एक खेकडा ठेवावा. या पद्धतीमध्ये मरतुकीचे दर अतिशय कमी असतो.\nखेकड्यांना खाद्य म्हणून कमी किमतीचे मासे, शिंपले, कालवे, चिकन तुकडे, कत्तलखान्यातील टाकाऊ घटक द्यावे.\nसंपर्क ः डॉ. गौरी हरकूळकर ः ७६६६०९६७८९\n(लेखिका मत्स्यपालन तज्ज्ञ आहेत)\nसुधारित बॉक्समध्ये खेकड्यांचे फॅटनिंग\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा...\nयोग्य पद्धतीने वापरा मळणी यंत्रसुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले...\nघरीच तयार करा सौरकुकरआपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे,...\nतण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्तलहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर...\nगुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा...गुणवत्तापूर्ण शेती उपयोगी अवजारे व ट्रॉलीच्या...\nडेअरी उत्पादनातील साखर कमी करण्याची...जगभरामध्ये डेअरी उत्पादनांची लोकप्रियता मोठी असून...\nट्रॅक्‍टर, कृषी अवजारे उत्पादकांची...मजुरांचा तुटवडा आणि बैल सांभाळण्यातील चाऱ्यासह...\nइलेक्ट्रीक ट्रॅक्टरमध्य फ्रान्स येथील ॲलेक्झांड्रे प्रेवॉल्ट (वय ३०...\nताणस्थितीतही मिळतील अधिक चवदार टोमॅटोतुर्कस्तान येथील इझमीर तंत्रज्ञान संस्थेतील...\nदर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...\nजमीन व्यवस्थापनातून जागतिक तापमानवाढीचा...कर्बवायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी जमिनीच्या...\nयोग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापरपिकांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे...\nआधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून...नेदरलॅंड येथील पिएट जॅन थिबाऊडीअर (वय ३१ वर्षे)...\nड्रॅगन फ्रूटपासून आरोग्यवर्धक जेली, जॅम...कमी शर्करा असलेल्या फळांमध्ये ड्रॅगन फ्रूट हे...\nकाकडीच्या फुलांचा खाद्यपदार्थ...खाद्य पदार्थांच्या बाजारपेठेत कंपन्या वेगवेगळ्या...\nटाकाऊ घटकांपासून दर्जेदार ‘...बुद्धीचा कल्पक व कार्यक्षम वापर करून जयकिसन...\nखते देण्यासाठी ब्रिकेटस टोकण यंत्रसध्या विदर्भातील भात उत्पादक पट्ट्यामध्ये भाताची...\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...\nवनस्पतीयुक्त भिंती सांगतील घराचे आरोग्यवनस्पतिशास्त्र आणि इमारत आरेखनशास्त्र य��� दोहोंचा...\nट्रॅक्टरचलित कुट्टी यंत्र, खड्डे खोदाई...मजूर टंचाई लक्षात घेता विविध यंत्रांची निर्मिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5404012899747913399&title=Shista&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-09-22T07:27:09Z", "digest": "sha1:G7KHCA4FSTZVRFV5MW4JGBKL2WUKGHAG", "length": 6282, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "शिस्त : एक अवघड ‘वळण’वाट!", "raw_content": "\nशिस्त : एक अवघड ‘वळण’वाट\nमुलांना लहानाचे मोठे करणे ही पालकांसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच अवघड कामगिरी असते. घरातील समस्या, नवी जीवनशैली आदींशी सांगड घालून मुलांना शिस्त लावण्यासाठी त्यांची मानसिकता समजावून घेणे आवश्यक असते. ही मानसिकता समजावून घेण्यासाठी डॉ. विद्या दामले यांचे हे पुस्तक पालकांना मदत करते.\nमुलांना शिस्त लावण्यासाठी पालकांनी प्रथम स्वतःत बदल करायला हवा. अहंकाराला आळा घालावा, असे त्या सांगतात. मुलभूत शिस्त-कौशल्ये कोणती या विषयावर चर्चा केली आहे.\nमुलांच्या चिडचिडीला, रागाला वेळीच आवर घालण्यासाठी काय करावे, याविषयी सल्ला दिला आहे. स्व-नियंत्रण प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमता सांगितल्या आहेत. एकूणच मुलांच्या मनाला आकार देण्यासाठी सुलभ व प्रवाही भाषेत केलेले हे लेखन.\nप्रकाशक : मेनका प्रकाशन\nकिंमत : १८० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: शिस्तविद्या दामलेShistaVidya Damaleमेनका प्रकाशनमार्गदर्शनपरBOI\nसंपूर्ण शाकाहारी सुरुची औषधभान एक संन्यासी संपूर्ण फोटोशॉप CS-5 संपूर्ण कोरल ड्रॉ\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/tag/facilitate-fascism/", "date_download": "2018-09-22T07:12:03Z", "digest": "sha1:NTSLYPQTPTVGUN4TQCD4AGTDHJ5XRWGK", "length": 1834, "nlines": 27, "source_domain": "rightangles.in", "title": "facilitate-fascism | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nसमाजवादी साथी खाती फॅसिझमची माती\nBy नचिकेत कुलकर्णी July 1, 2017\nसमाजवादी साथी फॅसिझम दिसता खाती माती असं म्हणणं हे अर्धसत्य आहे कारण प्रश्न केवळ फॅसिझमविरोधी लढाईत दगा देण्याचाच नाही. संघाच्या फॅसिझमला मुख्य प्रवाहात आणण्याचं समाजवाद्यांचे योगदान वादातीत आहे. आचार्य नरेंद्र देव यांच्यासारख्या थोर दार्शनिक नेत्याचा आणि नंतरच्या टप्प्यावर मधू लिमयेंचा अपवाद वगळता समाजवादी पक्ष /आंदोलनाला वैचारिक राजकीय दिशा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/15085", "date_download": "2018-09-22T07:51:51Z", "digest": "sha1:BLHD7SMS3J23ZVJ3HHDBV63YCXNGSPMX", "length": 73066, "nlines": 352, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भटकंती -- कर्नाटक | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /नंदिनी यांचे रंगीबेरंगी पान /भटकंती -- कर्नाटक\nगेल्या खूप दिवसापासून \"कुठेतरी फिरायला जाऊ या ना\" अशी भुण भुण कधीपासून आमची चालू होती. त्यात पप्पाना एकुलत्या एका जावयाला कर्नाटकातून तेही स्वतःच्या गावी घेऊन जायचे होतेच होते. आमचा देसायांचा वाडा, गावातले धरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक प्रांत एकदा फिरवून आणायचा होता. अर्थात सतिशला पण फिरायची फारच आवड असल्याने तो तर कधीचाच तयार होता. पण त्याला कर्नाटकामधे सर्वात जास्त उत्सुकता ही तिथल्या वडापची होती. लोकं बसच्या टपावरून प्रवास करतात असे त्याला कुणीतरी सांगितले होते. आईला मंत्रालयमला जाऊन जावयाकडून सुवर्ण रथोत्सव करायचा होता.\nपण काही केल्या आम्हाला जायचा योग येत नव्हता. नोव्हेंबरमधे जायचे जवळ जवळ फिक्स झाले तवर आन्ध्रामधे पावसाने थैमान घातले आणि मंत्रालयम पूर्ण पाण्याखाली गेले. मधे आईचे अँजिओप्लास्टीचे ऑपरेशन झाले, त्यामुळे तिला प्रवास झेपेल की नाही याची चिंताच होती. पण एखादी गोष्ट ठरवून करायची म्हटली की होत नाही, अचानकच होते...\nशनिवारी सकाळी माझ्या मामाचा फोन आला. आईचे मूळ गाव कुरूबगट्टी (धारवाडपासून १० किमीवर) इथे हनुमान जयंतीची यात्रा होती. हे आईच्या घराण्याचे मंदिर त्यामुळे पूर्ण यात्रा ही मामाकडूनच असते. मामाने यात्रेला यायचे आग्रहाचे निमंत्रण दिले होते. जाणे शक्य नाही हे माहितच होते. तितक्यात आत्याचा फोन आला... तिच्या घराण्याचे देखील मारुतीचे देऊळ.. ते धारवाडपासून ४ किमीवर. त्याचीदेखील यात्रा. आत्याचे पण \"तुम्ही याच\" असा सज्जड दम. पप्पा आईला इतक्या लांबचा प्रवास करून देणार नाहीत असे आत्याला समजावले.\nपण आता माझ्या व योगेशच्या डोक्यात किडा वळवळला होता. असे कितीसे अंतर आहे धारवाड्-रत्नागिरी. (सुमारे ३०० किमी). रस्ता चांगला आहे आणि जायचं तर स्वतःच्याच गाडीने. मग कशाला काय त्रास होतोय..\nपप्पाना दाभोळला फोन लावला आणि \"पप्पा देवदर्शनाला जाऊया... देवाचे काहीतरी करायला हवे ना.. आई व्यवस्थित येइल, मी डॉक्टरना विचारून आले\" इत्यादि इत्यादि मखलाशी केली.\nपप्पानी \"मला भरपूर काम आहे. रिग बांधणे म्हणजे काय दिवाळीतला किल्ला आहे का मला इथे जेवायलासुद्धा फुरसत नाही\" इत्यादि इत्यादि फटाके फोडले...\nपप्पा इतके बडबडलेले असल्याने मी सतिशला काहीच विषय बोलले नाही. उगाच ऑफिसमधे फोन करून त्याला काय सांगायचे\nपण आमचे पप्पा म्हणजे ग्रेटच आहेत हं दुपारी तीन वाजता त्याचा फोन आला. \"निघायची तयारी करा\"\nपप्पा दाभोळवरून रत्नागिरीला येत होते. वाटेत त्याना रत्नागिरीच्या यार्डमधे काहीतरी काम पण होतंच. तसंच त्यानी सतिशच्या बॉसकडून (हापण पप्पाच्याच गावचा) त्याला चार दिवसाची रजा दे गावाला जायचय हेही सांगून टाकलं परस्पर.\nकल्पना करा... सतिशचा बॉस जाऊन सतिशला म्हणला.. \"अरे, तुला मी चार दिवसाची रजा दिलीये. नुग्गीकेरीच्या जत्रेला जायला, हे पाचशे रूपये घेऊन माझीपण महापूजेचा पावती कर.\"\n आणि चार दिवसाची रजा\nसंध्याकाळी घरात नुसता गोंधळ उठला होता. पाच जण जाणार म्हणजे आमची मारुती नेता येणार नाही. दुसरी मोठी गाडी नेता आली पाहिजे. चार दिवस जायचे तर घरात कोणतरी झोपायला ठेवले पाहिजे. कपडे इस्त्रीचे हवेत. देवळात वाटायला काहीतरी प्रसाद केला पाहिजे. तिथे न्यायला घरचे नारळ उतरवले पाहिजे.\nत्यात परत पप्पाने अजून एक तोफ डागली. नुसते धारवाडला जाऊन काय उपयोग आपण कोल्हापूर - नरसोबाची वाडी-औदुंबर- मुधोळ- बागलकोट्-मुचखंडी- बागलकोट- बदामी- धारवाड- रत्नागिरी-असे करत जायचे. अजून वाटेत काही इंटरेस्टिंग असेल तर ते पण पहायचे. गूगल अर्थवर्रून प्रवासाचा अंदाज काढला. चार दिवसात फक्त बाराशे किमी\nघरात खूप गोंधळ होता ते बरंच झालं... कुणीच मला हा प्रवास झेपेल का हा विचारदेखील केला नाही.\nरविवारी सकाळी भल्या पहाटे तीन वाजता आम्ही उठलो... (जांभई देणारी बाहुली) आणि साडेचार वाजता कोल्हापूरला जायला निघालो. कोल्हापूरमधे जानेवारीमधे सगळेच रस्ते खणलेले असल्याने तिथे लवकरात लवकर पोचायचे होते. (हे कोल्हापूर रस्ते खणणे प्रकरण ज्यानी अनुभवलय त्यानाच समजेल)\nसात वाजता कोल्हापूरमधे पोचल्यावर बरेचसे रस्ते चक्क बुजवलेले (डान्बरीकरण नव्हे) पाहून जरा बरे वाटले पण गाडी अजून कोकणातल्याच रस्त्यावर आहे असे वाटत होते.\nकोल्हापूरच्या महालक्ष्मीचे सकाळी साडेसात वाजता दर्शन घेतले. तशी फार मोठी रांग नव्हती पण तरीही गाभार्‍यापर्यंत पोचायला पंधरा मिनिटे लागली.\nयावेळेला पहिल्यान्दा अंबाबाईचे विश्वरूप दर्शन घडले. अंबाबाईची नुसती मूर्ती अलंकार पूजा वगैरे अजून काहीही झालेली नव्हती. ही अशी काळ्या पाषाणामधली मूर्ती मी प्रथमच पाहत होते. सर्रकन अंगावर काटा आला आणि डोळ्यत पाण्याचा एक चुकार थेंब.... का अलंकार पूजा वगैरे अजून काहीही झालेली नव्हती. ही अशी काळ्या पाषाणामधली मूर्ती मी प्रथमच पाहत होते. सर्रकन अंगावर काटा आला आणि डोळ्यत पाण्याचा एक चुकार थेंब.... का ते मलाही माहित नाही. मूर्तीमधे अप्रतिम तेज आहे.. ती मूर्ती जिवंत आहे, नुसते दगड नाही... इतकेच नव्हे तर आज ही अंबाबाई माझ्याकडे चक्क बघतेय असादेखील एक फील आला.\nप्रवासाला निघताना सर्व काही सुरळीत सुखरूप होइल की नाही याची काळजी होती. अंबाबाईने तर आशिर्वाद दिलाच होता.. आता पुढचा प्रवास चालू झाला होता.\nदेवळातून बाहेर पडलो तर रांग चक्क दक्षिण दरवाज्यापर्यंत येऊन पोचली होती. एवढ्या पहाटे उठून आलो तरी उत्तम दर्शन झाले याचेच समाधान वाटत राहिले. भवानी मंडपात जाऊन तुळजा भवानीचे दर्शन घेतले. इथे आमच्या वाहनचालकाने विलक्षण माहिती दिली. तो मागे कधीतरी एकदा कोल्हापुरात एकटाच आलेला असताना \"अंबाबाईचे\" देऊळ समजून इथेच दर्शन घेऊन गेला होता. वर जो कुणी कोल्हापुरात देवळात फार गर्दी होती असे सांगितले की \"मी गेलेलो तेव्हा देवळात मी सोडून दुसरं कुणीच नव्हतं\" हे देखील सांगायचा त्याचा गैरसमज दूर झाला ते एक बरे झालं...\nदर्शन झाल्यावर एका उडुप्याकडे पोटभर न��श्ता केला. आणि मग नरसोबा वाडीच्या रस्त्याला लागलो. वाटेमधे टेंबलाईच्या देवळाकडे गेलो, मी पाच सहा वर्षाची असताना पप्पा घाटगे पाटिल मधे बोरवेलच्या कामावर होते आणि इथेच टेंबलाईच्या पायथ्याशी विक्रम नगरमधे आम्ही रहायचो. त्यामुळे कोल्हापूरला गेलो की इथे जाणे मस्ट असते...\nइथल्या देवीचे दर्शन घेतले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथली गुरविण इतल्या वर्षानंतरदेखील आम्ही कधीही गेलो तरी आम्हाला ओळखते.\nआम्ही कोल्हापूरमधे होतो, तो काळ पप्पांसाठी खर्‍या अर्थाने स्ट्रगलचा काळ होता. तिथे आम्ही एकाच खोलीत रहायचो... पप्पा आठवडेच्या आठवडे घरात नसायचे. बोरवेलचे काम म्हणजे शेताखेतातून हातात भली मोठी टूल बॅग घेऊन फिरायचं. तिथून सुरूवात केली ते आज इथे येऊन पोचले. साहजिकच तो काळ अजून विसरता येत नाही. किंबहुना, तो काळ आहे म्हणून आज आम्हा सर्वाचेच पाय जमिनीवर आहेत. पैसा काय आज येतो उद्या जातो महत्वाचं असतं ते आपापसातलं नातं..\nमला खरं तर झोप येत होती पण आता पप्पांच्या लेक्चरला रंग चढत चालला होता. जावयाचे कोचिंग क्लास घेणे हे त्याचे आवडते काम तसं पण आहेच... आता तर काय विचारायला नको त्याचं अफाट मराठी आणि सतिश तर \"कन्नडा नल्ला त्याचं अफाट मराठी आणि सतिश तर \"कन्नडा नल्ला त्यामुळे दुभाषाची जबाबदारी माझ्यावर\nकोल्हापुरातून आम्ही नरसोबा वाडीला गेलो. आता ऊन चांगलंच पोळत होतं. पण तिथेदेखील उत्तम दर्शन झालं.. तिथे मिळणारी प्रसिद्ध कवठाची बर्फी घेतली आणि इथून औदुंबरला जायचा आमचा प्लान होता..\nइथे माझं कधी नव्हे ते डोकं चाललं आणी मी \"खिद्रापूर\" इथून जवळ आहे जाऊया का असे विचारले. चौकशी करताना खिद्रापूर वाडीपासून फक्त १८ किमीवर असल्याचे समजले तसेच तिथून औदुंबरला जायला रस्ता असल्याचे देखील समजले. या खिद्रापूरबद्दल मध्यंतरी एका मसिकातून बरेच काही वाचले होते.\n१८ किमी जायला आम्हाला फक्त एक तास लागला इतका रस्ता दिव्य होता\nखिद्रापूर इथे एक कृष्णा नदीच्या काठी शंकराचे देऊळ आहे. \"कोपेश्वर\" या नावाने. हे ११व्या-१२व्या शतकातील सातवाहन कालीन देऊळ भव्य आहे. तसेच, नक्षीकामदेखील सुंदर आहे. मंदिराचे चार भाग आहेत- स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ कक्ष आणि गर्भ गृह.\nस्वर्गमंडप म्हणजे चारी बाजूने बांधलेल्या भिंती.. आणि वर नसलेले छत.. या छतावरून मध्यन्ही ऊन बरोबर स्वर्गमंडपाच्या मधोमध पडते इथे १४ते १५ फूट असा एकच दगडाची मोठी थाळी टाईप आहे. स्वर्गमंडपाभोवती १२ खांब असून सर्वच खांबावर अप्रतिम असे शिल्पकाम केलेले आहे. या स्वर्गमंडपाचा उपयोग यज्ञ करण्यासाठी केला जात असावा.\nकोपेश्वराचे हे मंदिर बरेच जुने आहे. असे म्हणतात की कुठल्यातरी मुसलमान सरदाराला हे मंदिर फार फार आवडले आणि त्याने इथेच रहायचे ठरवले पण काफीराची कला मान्य नसलेल्या त्याच्या सेनेने या मंदिराची तोडफोट केली. याविषयी अधिक माहिती समजू शकली नाही कारण, कुणीच गाईड नव्हता.\nया मंदिराविषयी पुराणकालीन कथा अशी की, सतीने यज्ञामधे उडी मारल्यावर शंकर खूपच कोपाविष्ट झाले आणि इकटे तिकडे रागाने फिरू लागले. या ठिकाणी आल्यावर त्याचा कोप शांत झाला. त्याच्या मनाला समाधान मिळाले.\nसंपूर्ण मंदिर हे अर्धवर्तुळाकार अशा ९२ हत्तीच्या गजपीठावर उभारण्यात आलेले आहे.\nमात्र,इथे पर्यटनाच्या दृष्टीने कसलीही सोय करण्यात आलेली नाही. वॉश रूम्स, गाईड आणि उपहारगृह अशा बेसिक सुविधाचा देखील अभाव आहे. सर्वात मोठी समस्या ही रस्त्याची आहे. पौराणिक दृष्ट्या आणि पर्य्टनाच्या दृष्टीने इतक्या महत्वाच्या असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी साधा एक डांबरी रस्ता असू नये याचे आश्चर्यच आहे कोल्हापूरपासून अवघ्या ६५ किमीवर असून आणि नरसोबावाडीपासून १८ किमी असून देखील शासनाची उदासीनतेमुळे या स्थानाचा विकास झालेला नाही.\nइथे आमचा अंतराचा आणि वेळेचा अंदाज चुकला होताच पप्पाना कर्नाटकात एंट्री करून मग जेवण करायचा विचार होता पण एवढेसे अंतर जायला यायला आम्हाला तब्बल तीन तास लागले.\nशेवटी सपाटून भूक लागल्याने सांगली रस्त्यावरच्या एका हॉटेलमधे जेवण केले आणि औदुंबरच्या रस्त्याला लागलो. नशीबाने इथे रस्ता चांगला होता.. त्यामुळे जास्त वेळ लागला नाही.\nऔदुंबराचे दत्त दर्शन घेतले आणि चहापान करून आम्ही बागलकोटच्या रस्त्याला लागलो. सांगली आणि बागलकोट १४२ किमीचे अंतर आहे..\n{नरसोबा वाडी अथवा औदुंबर येथले फोटो मुद्दाम काढण्यात आलेले नाहीत. जागृत देवस्थानामधे जाताना आपल्या मनात फक्त भक्तीभाव असावा इतर काहीही चित्त विचलित करणार्‍या गोष्टी असू नयेत म्हणून आम्ही कॅमेरा बाहेर काढतच नाही\nकर्नाट़कात आल्यावर आम्ही महालिंगपूर नावाच्या एका छोट्या गावात जेवायला थांबलो. या भागात फिरताना आम्हाला जेवणाचा कधीच प्रश्न उद्भवत नाही. एखादी लिंगायताची खानावळ शोधायची. तिथे गर्दी आहे की नाही ते बघायचं आणि मस्तपैकी जेवायचं. हा आमचा या दौर्‍यातला अलिखित नियम असतो.\nहे घरगुती खानावळवाले मोठी गाडीवाले आप्ल्याकडे जेवायला थांबले म्हणून इतके खुश होतात, आधीच त्याच्या थाळीत पदार्थ भरपूर वर अजून काहीतरी स्पेशल वाढतात. आतमधे किचनमधे भाकर्‍या थापल्याचा आवाज आणि खरपूस भाजल्याचा वास येत असतो, त्या वासाने भूक लागलेली नसताना देखील लागते. अर्थात सतिशसारख्या गोडखाऊ माणसाला ते झणझणीत जेवणं जरा कठीण होतं पण शेवटी भूक महत्वाची\nआता मेनू ऐका बरं..\nमेथीचा कच्चा पाला. कच्चा कांदा. तांदळाच्या भाकर्‍या वाटाव्यात अशा गरम मऊ पांढर्‍या ज्वारीच्या भाकर्‍या. मटकीची उसळ (ही माझी फेवरेट). अंबाडीची भाजी, शेंगदाण्याची चटणी. पापड. लोणंचं. पिठलं. भात आणि शेवग्याच्या शेंगा घालून केलेलं सार. ताक आणि दही.\n(वरील सर्व पदार्थ अनलिमिटेड बरं का) किंमत फकस्त तीस रूपये\nआणि स्पेशल म्हणून गूळाच्या पोळ्या. या पोळ्या असल्या फर्मास होत्या की आम्ही पार्सल बांधून घेतल्या.\nवेळापत्रक कोलमडल्याने (आम्ही फिरत असताना हे कायम होतंच होतं) आम्हाला बागलकोट गाठायला रात्रीचे दोन वाजले.\nपप्पाचे लहानपण याच परिसरात गेल्यामुळे आणि तसेदेखील शेतीच्या निमित्ताने बागलकोटला सतत जाणं येणं असल्याने लॉज वगैरे शोधताना काहीच अडचण पडली नाही. रूमवर गेलो आणि मस्तपैकी झोपून गेलो.\nबागलकोट हा उत्तर कर्नाटकातील एक प्रमुख जिल्हा आहे. पूर्वी हा विजापूर जिल्ह्याचा एक भाग होता. इथून जवळच असलेल्या आलमट्टी धरणाचे पाणी बागलकोट शहराच्या काही परिसरामधे शिरल्यामुळे बागलकोटचा थोडा भाग मुचखंडी येथे विस्थापित करण्यात आलेला आहे. तो जिथे विस्थापित केला ती सर्व जमीन आमची म्हणजे देसायांची होती. त्या अर्थाने आम्ही प्रकल्पग्रस्त कूळ कायद्यामधे आमची साडेतीनशे एकर शेती गेली होती. जी काय उरली सुरली होती ती या प्रकल्पात गेली.\nदुसर्‍या दिवशी आम्ही सकाळी मुचखंडीला गेलो. (गेलो म्हणजे काय तीन चार किमीचे तर अंतर) पण इथे इरण्णला (आमचे ग्राम दैवत) जायचे असल्यामुळे मला नेहमीचा टूरिस्ट वेष सोडून \"नवरी वेष\" परिधान करायचा होता. लग्नानंतर मी गावात पहिल्यादाच जात असल्याने इतर \"भंगार सामान\" पण घालायचेच होते\nमुचखंडी हे आमचे मूळ गाव. ��म्ही इथल्या २० गावाचे देसाई. त्यामुळे गावात अजून पण आपली वट टिकून आहे. घाटावर जसे पाटिल किंवा कोकणात जसे खोत तसे इथे आम्हाला \"धणेर\" म्हणतात. गावातले लोक अजूनही आदर दाखवतात. आमचा अर्ध्याहून जास्त एकरावर पसरलेला वाडा पूर्णपणे पडलेला असून देखील तिथे कुणी इतर लोकं जाऊन रहायला मागत नाहीत.\nम्हातार्‍या बाया बापड्या पण आईला किंवा पप्पाना नमस्कार करताना बघून कसेसेच वाटत होते. सतिशला जाम गंमत वाटत होती. त्याची ओळख सर्वत्र \"नम्म अळ्या\" अशी करून दिली की तर फिस्सकन हसायचा. (कानडीत जावयाला अळ्या म्हणतात. सुनेला सोशी म्हणतात. सोन्याला भंगार म्हणतात )\nया भागातील सुप्रसिद्ध अशी इरकली साडी मी मुद्दाम नेसले होते. नेसायला आणि वावरायला ही सर्वात कम्फर्ट साडी. वर साडी विकत घेतल्यावर फॉल पिको मॅचिंग ब्लाऊज अशी भानगडी नाही. एखादा खणाचा ब्लाऊज असला की काम झाले\nमुचखंडीमधे इरण्णाचे दर्शन घेतले. पूजा वगैरेची पावती फाडली. आणि आम्ही निघालो आमच्या फेवरेट स्थळाकडे. इरण्णाच्या देवळाच्याच पाठच्या बाजूला असलेल्या धरणाकडे. धरण अगदी नविन बांधलय. १८८२ साली.\nहे धरण सुमारे एकशेवीस वर्षापूर्वीचे जुने आहे आणि अर्थातच ब्रिटिशानी बांधलेले आहे. इथल्या एका तलावाचे पाणी या धरणाने अडवलेले आहे आणि अजूनही ते मजबूत स्वरूपाचे आहे. या धरणाच्या खाली सुमारे सतराशे हेक्टर जमीन गेलेली आहे. ही जमिन आमच्या पणज्या-खापर पणजोबापैकी कुणीतरी ब्रिटीशाना एक पोती चांदीची नाणी या हिशोबाने ९९ वर्षाच्या कराराने दिली होती. १९८२ साली हा करार संपुष्टात आला आणि त्यानंतर भारत सरकारकडून ही जमिन परत देसायाच्या वंशजाना मिळायला हवी. मात्र, एका महान व्यक्तीने आमच्या घरावर फारच उपकार केले आणि या कराराचा जो मूळ मोडी भाषेतला कागद आहे तो हरवून टाकला. (हा माणूस पप्पाचाच चुलत चुलत भाऊ आहे\nत्यामुळे सध्या आम्ही मुचखंडीला गेलो की, ही बघा आपली जमिन असे म्हणतो आणि खुश होतो.\nधरणाच्या जवळच एक छोटासा डोंगर आहे. आई पप्पाचं लग्न झाल्यावर जेव्हा ते इथल्या मंदिरात आले होते तेव्हा या टेकडीच्या एका दगडावर बसून त्याचा एक फोटो काढलेला होता. जवळ जवळ तीस वर्षानी पप्पानी माझा आणि सतिशचा तिथेच बसून फोटो काढला.\nइथून पुढे सतिश योगेश आणि पप्पा या टेकडीवर चढून गेले. ऊन अति झाल्याने आणि साडी सांभाळायचे टेन्शन असल्याने मी आणि आईने गाडीत बसणे पसंत केले.\nगावातल्या वाडापहायला गेलो. इथले फोटो मुद्दाम काढलेले नाहीत. स्वतःच्याच घराचे पडलेले अवशेष बघणे हा खरोखर दु:खद अनुभव.\nइथे पप्पानी आम्हाला वाड्यामधे जिथे गुप्तधन आहे असे म्हणतात तो दगडी ओटा दाखवला. या वाड्याची सुमारे पंचवीस वर्षापूर्वी वाड्याची डागडुजी करताना एक हाडाचा सापळा सापडला होता. तेव्हा जाणकाराना आजोबानी विचारले होते.. या वाड्यामधे एका सासुरवाशीणीचा खून झाल्याने हा पूर्ण वाडा शापित झालेला आहे आणी इथे राहणार्‍या लोकाना ही वास्तू कधीच सुखाने राहू देणार नाही असे सांगण्यात आले होते. मात्र, सातव्या पिढीनंतर हा शाप संपतो.. आमच्या पप्पाची ही सातवी पिढी आहे. म्हणजे पप्पानंतर योगेशला या वाड्याचे पूर्ण वैभव तसेच त्याने इथे शोधले तर त्याला गुप्तधन मिळेल असे आम्हाला कधीचेच सांगण्यात आलेले आहे. हा वाडा आणि त्याची सर्व माहिती लिहायची म्हटली तर एक वेगळा लेख होइल.\n(ता.क. वरील माहिती ही फक्त माहिती आहे यावरून कुणी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यानी इथे येऊन आंदोलन छेडू नये ही विनंती. )\nसतिशला पप्पानी अख्खा गाव फिरवून दाखवले. तोदेखील उत्साहाने हे काय आहे वगैरे विचारत फिरत होता. त्याचा अख्खा जन्म कोकणात गेलेला. त्यामुळे त्याला उत्सुकता भयंकर. मधेच एका शेतात पाटाचे पाणी पाहून त्याने लगेच ते पाटाचे पाणी कसे फिरते याची शेतात उतरून समग्र माहिती घेतली. पप्पा आणि सतिश तिथे शेतात पाटाचे पाणी बघत असतानाच मी एक ऊसाचे कांडे मागून घेतले. आणि आईला डायबेटिस असल्याने तिला टूक टूक करत खाल्ले. ऊस खायचा तर तो असाच खायचा असतो ऊसाचा रस हे म्हातार्‍याना वगैरे ठिक आहेत..\nयानंतर वास्तविक आम्हाला त्याच रस्त्याने पुढे जाता आले असते पण आम्ही सकाळी चेक आऊट केलेले नव्हते. त्यामुळे लॉजवर येऊन जरासे फ्रेश होऊन आम्ही आमच्या पुढच्या मार्गाकडे निघालो. आणि इथून पुढे तर दिवसभर खरी भटकंती होती. बदामी-ऐहोळे आणि पट्टद कल्ल... एका विशाल आणि समृद्ध साम्राज्याच्या दगडामधे कोरलेल्या अप्रतिम पाऊलखुणा\nबागलकोटवरून बदामी ३० किमी अंतरावर आहे. वाटेत जातानाच आम्ही दुपारचे जेवण एका लिंगायत खानावळीत घेतले.\nमेनू:- कांदा, गाजर आणि मुळ्याचे तुकडे. मूगाची उसळ. कोबीची भाजी. ज्वारीची भाकरी. भात आणि सांभार. दुर्दैवाने याच्याकडचे दही त्याचदिवशी खराब झा��्याने (बिचार्‍याने त्याचे दहा रूपये कमी केले) ताक दही मिळाले नाही.\nबदामीच्या लेण्यापर्यंत पोचेस्तवर आम्हाला चांगला एक वाजला होता. असल्या कडकडीत उन्हात किमान दोन तास फिरायचे होते. तापमान ३५ च्या वर तरी नक्की होते. आजूबाजूला झाडी हिरवळ अजिबात नाही.\nहा सर्व भाग ज्वालामुखीय दगडानी बनलेला आहे. दूर दूरवर दिसतात ते फक्त दगड. रस्त्यावरून जाताना या दगडातोन विविध आकार शोधणे हा तसा चांगला टीपी होऊ शकतो. (इथे येऊन रॉक क्लाईंबिग एकदा करायचेच आहे हा मंत्र मी एकशे आठवेळा जपून घेतला )\nबदामी ही ५व्या ते ७व्या शतकामधे चालुक्याची राजधानी होती. त्याकालात तिचे नाव वातापी असे होते. इथून जवळच अगस्त्य तीर्थ नावाचा एक तलाव आहे. या तलावाबद्दल अनेक पुराण्कालीन दंतकथा इथे सांगितल्या जातात. बदामीच्या अवतीभवती अनेक मंदिरे इमारती आजही दिसून येतात. त्यामधे प्रमुख अशी ही चार गुंफामंदिरे आहेत. या गुंफा मानवनिर्मित आहेत, म्हणजे डोंगर आतमधे खोदत खोदत जाऊन त्यामधे मंदिरे उभारलेली आहेत. या लेण्यामधे विविध शिल्पाकृती पुराणातील कथाप्रसंग तसेच, देव देवता चित्रीत करण्यात आलेल्या आहेत.\nया गुंफाचे तीन भाग आहेत. मुख मंडप (ओसरी), सभा मंडप आणि गर्भ गृह.\nही गुंफा शंकराची आहे. यामधे अर्थात गर्भ गृहामधे सध्या कसलीच मूर्ती अथवा लिंग नाही. पण पुरातत्त्वशास्त्रज्ञानी मंदिरातील विविध प्रसंगाचे व मंदिर बांधणीचे स्वरूप पाहून हे ठरवलेले आहे.\nया गुंफेच्या सुरूवातीलाच एक नटराजाची मूर्ती आहे. अठरा हाताच्या या नटराजाने भरत नाट्यमच्या ८१ मूद्रा दाखवलेल्या आहेत.\nयाच मूर्तीच्या बाजूला एक छोटीशी अंधारी पडवी आहे. इथे महिषासूर मर्दिनी ची मूर्ती आहे. याच मूर्तीच्या खालच्या बाजूला दोन डोके आणि चार धड असलेल्या बाळाची मूर्ती आहे. (अशा मूर्त्याना यापुढे आपण ट्रिक मूर्ती म्हणू) व्यवस्थित पाहिल्यास अँटि क्लॉकवाईज मधे हे बाळ आधी उताणं झोपलय, मग पालथं पडलय मग रांगतय आणि शेवटी बसलय..\n(हा फोटो अंधारात काढल्यामुळे नीट आलेला नाही. त्याबद्दल क्षमस्व\nया मंदिराना पूर्वी लाकडी अथवा कापडी असे अजून बांधकाम असण्याची शक्यता आहे मात्र कालौघात ते नष्ट झालेले आहे.\nगुंफेच्या मुख्मंडपामधे प्रवेश करताना डावीकडे पुराणकथेतला एक प्रसंग चित्रीत करण्यात आलेला आहे.\nकार्तिकेय हा पक्का स्त्रीद्वेष्टा. त्यामुळे त्याने शंकर आणि पार्वतीची पूजा करायला नकार दिला आणि फक्त शंकराचीच पूजा करायचे ठरवले. यामुळे पार्वती क्रोधित झाली. \"माझ्याच रक्ता मांसावर वाढलेला तू. माझाच तिरस्कार करतोस\" असे म्हणून तिने कार्तिकेयाचे रक्त मांस काढून घेतले. मात्र, अगदी हाडाचा सापळा उरलेला असताना देखील कार्तिकेय स्वत्तःच्या हट्टापासून मागे सरला नाही व त्याने एका पायावर उभे राहून शंकराची तपश्चर्या केली. शंकर कार्तिकेयावर प्रसन्न झाला मात्र त्याच्यासमोर तो अर्ध नारीनटेश्वराच्या स्वरूपात प्रकट झाला. आता जर शंकराला प्रणाम केला तर अर्धा पार्वतीला देखील जाईल म्हणून कार्तिकेयाने एका भुंग्याचे रूप घेतले आणि अर्धनारीनटेश्वराच्या नाभीतून आत प्रवेश केला व फक्त अर्ध्या शंकराची प्रदक्षिणा घातली. अशी या मूर्तीची कथा. हाडाचा सापळा असलेला आणी एका पायावर उभा असलेला कार्तिकेय. अर्धनारीनटेश्वराच्या रूपातील शंकर त्याच्या पाठी उभा असलेला नंदी आणि बाजूला उभी असलेली पार्वती. हा सर्व प्रसंग आकाशातून पाहणार्‍या गंधर्वकन्या..\nयाच मूर्तीच्या समोर असलेली मूर्ती ही हरिहराची आहे. हरिहर म्हणजे अर्धा शंकर आणि अर्धा विष्णु. या दोन प्रमुख देवताच्या फ्युजनची ही संकल्पना अवघ्या भारतभर दिसून येते. वैष्णव आणि शैव या दोन भिन्न मतप्रणालीमधील हा एक समान दुवा सतत दिसत राहतो.\nशंकराच्या हातातील त्रिशूळ व परशू तसेच, विष्णुच्या हातामधे शंख व गदा आहे (गदा तुटलेली आहे) तसेच, दोघाच्या आजूबाजूला मानवरूपमधे नंदि व गरूड उभे आहेत. पार्वती आणि लक्ष्मी नटून सजून आशिर्वाद मुद्रेमधे उभ्या आहेत.\nया मूर्त्याच्या खाली असलेल्या पट्टीवर कोरलेल्या या गंधर्वकन्या बघा\nआणि जरा त्याची हेअरस्टाईल ब्रिटीश जजानी कशी चोरली ते पण बघा\nही गुंफा विष्णुची आहे. यामधे सुरूवातीलाच विष्णुच्या त्रिविक्रम व वराह अवतारातील मूर्त्या आहेत.\nया मूर्तीमधील भूदेवी, शेष आणि गरूड याचे वराहाच्या मूर्तीसोबत असलेले प्रमाण बघा आणि या सर्वाच्या चेहर्‍यावरील भाव देखील निरखून बघा.\nया मूर्तीमधे डावीकडच्या कोपर्‍यामधे वामन अवतारातील विष्णु तसेच बली राजा, त्याची पत्नी शुक्राचार्य व इतर मंत्री दिसत आहेत. उजवीकडे भव्य प्रमाणात वामनाचा झालेला त्रिविक्रम अवतार दिसत आहे. एका पावलात धरती दुसर्‍या पावलात आकाश व्यापलेला विष्णु तिसर्‍या पावलासाठी बली राजाला पाताळात ढकलत आहे आणि बलीराजाचा मुलगा विष्णुला रोखण्यासाठी त्याचे पाय धरून खेचत आहे.\nयाच गुंफेमधे एकीकडून पाहिल्यास लहान बाळ व ४५ अंशात फिरून पाहिल्यास दिसणारा मारूती अशी ट्रिक मूर्ती देखील आहे.\nही गुंफादेखील विष्णुचीच आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे इथे एक संस्कृत शिलालेख आहे, याची लिपी हळे कनडा आहे (जुनी कानडी). ५७८ इ.स. मधे कोरलेला हा लेख असून हे मंदिर राजा किर्तीवर्मा चालुक्याच्या काळात बांधलेले असल्याचा त्यामधे उल्लेख आहे. इथल्या चारही गुंफामधे ही सर्वात प्रेक्षणीय गुंफा आहे. या गुंफेमधे विष्णुचे दशावतार तसेच, अनेक पुराणकथा कोरलेल्या आहेत.\nशांत प्रसन्न मुद्रेमधे असलेला हा नरसिंह. त्याच्या पावलाशी असलेला गोबरा, कुरळ्या केसाचा प्रल्हाद. त्याच्या चिमुकल्या चेहर्‍यावर आश्चर्य आणि भक्तीभाव. दुसर्‍या बाजूला उभी असलेली प्रल्हादची आई.\nया गुंफेमधे नैसर्गिक रंग वापरून केलेले रंगकाम अजूनही शिल्लक आहे. आणि गंमत म्हणजे हे रंगकाम करण्यासाठी जे रंग कालवले गेले त्यासाठी मंदिराच्या सुरूवातीलाच छोटे छोटे वाटीसारखे खड्डे खणले गेले आहेत.\nएकदाही पेन न उचलता ही चार स्वस्तिक काढता येतात का बघा जरा --\nइथली अजून एक मूर्ती खूप महत्वाची आहे. चालुक्य हे स्वतःला विष्णुप्रमाणे आदर्श राजा समजत. स्वतःच्या प्रजेची पूर्ण काळजी घेत असत. अर्थात हा मुद्दा प्रजेच्या मनात ठसावा म्हणून त्यानी इथे एक विष्णुची मूर्ती बनवली आहे. सर्वसाधारणप्रमाणे शेषशायी विष्णु हा शेषावरती पहुडलेला असतो. लक्ष्मी त्याचे पाय चेपत असते. मात्र, ही मूर्ती बघा\nइथे विष्णु शेषावर बसलेला आहे. याच बैठक मुद्रेमधे चालुक्य राजा राज्य दरबारामधे बसत असत. इथे गरूड सेवक बनून ऐकत आहे आणि लक्ष्मी विष्णुला काहीतरी सांगत आहे. यावरून त्याकाळच्या राण्या राजदरबारामधे येत असत असे वाटते. तसेच, शेषावर बसलेल्या विष्णुची ही एकमेव मूर्ती आहे.\nआता जरा खालच्या या तीन मूर्त्या बघा. एका खांबावर कोरलेल्या आहेत. आणि त्याचे वैषिष्ट्य सांगा बघू\nही गुंफा जैन तीर्थंकर महावीर याची आहे. सुरूवातीच्या तीन गुंफा वैदिक पंथाच्या असताना ही गुंफा जैन पन्थाची का तर, चालुक्य राजे हे सर्वधर्मसमभाव दर्शवणारे होते. त्यामुळे वाढत्या जैन पंथाचा प्रभाव पाहून त्यानी ही गुंफा उभारलेली आहे. या गुंफेमधे चोवीस तीर्थंकर आणि इतर जैन कथा कोरलेल्या आहेत. गर्भगृहामधे महावीर याची मूर्ती अजूनही अभंग स्थितीमधे आहे.\nतसेच, इथे एक पाचवी नैसर्गिक गुहा आहे. ज्याचा उपयोग बौद्ध भिक्शू करत असत.\nबदामी इथली चार मंदिरे वगळता इतर अनेक मंदिरे आहेत. यामधे भूतनाथ, बदामीचा किल्ला हे बघण्यालायक आहेत. त्यापैकी कित्येक मंदिरे भग्न अवस्थेत आहेत. याच लेण्याच्या पायथ्याशी एक दर्गादेखील आहे\nइथे असलेल्या वस्तु संग्रहालयामधे सर्वत्र मिळालेल्या मूर्ती व इतर अवशेष ठेवलेले आहेत. या मधे सर्वात मह्त्वाची मूर्ती ही लज्जा गौरीची आहे. या मूर्तीबद्दल सांगणे योग्य नाही, आपल्याच डोळ्यानी ती बघावी हे इष्ट\nनंदिनी यांचे रंगीबेरंगी पान\nफोटो हवेत, क्रमशः नको\nफोटो हवेत, क्रमशः नको\nफोटो येतायत म्हणून तर क्रमश\"\nफोटो येतायत म्हणून तर क्रमश\" आलेय.\nनंदे तू क्रमशः लिहून काहीच\nनंदे तू क्रमशः लिहून काहीच पोस्ट टाकू नकोस..\nलोक पुढचं वाचायला थांबणार नाहीत...\nआधीच्या किती कथा क्रमशः लिहून लटकवलेल्या आहेस ते माहितीये सगळ्यांना...\nपहिल्या भागात पण फोटो हवेत्तच\nपहिल्या भागात पण फोटो हवेत्तच :फुरगटलेली बाहुली:\nकिती दिवस, महिने, वर्षांनी\nकिती दिवस, महिने, वर्षांनी इकडे परत फिरकायचं पुर्ण वर्णन वाचायला ते ही लिहुन ठेव.\nतुझी सवय गेली नाय का अजुन\nठिक आहे. १२०० किमी एकाच्ग पोस्टमध्ये नको पण जरा जास्त अंतर कापा मॅडम..\nसुरवात मस्त झाली आहे.\nसतिशचा बॉस जाऊन सतिशला म्हणला.. \"अरे, तुला मी चार दिवसाची रजा दिलीये>>>>\nतुझे बाबा एकदम भारी प्रकरण दिसतय.\nए नंदु.. लिव पटापट \nए नंदु.. लिव पटापट \nजबरी वर्णन.. एका दमात वाचून\nजबरी वर्णन.. एका दमात वाचून काढले सगळे..\nश्री महालक्ष्मी, टेंबलाइ परिसर, घाडगे-पाटील, विक्रम नगर.. अहो मी माझ्या घरीच जाउन पोचलो डायरेक्ट..\nकोल्हापुरात उचगावलाच घर आहे... मिल्ट्री महादेवाचे मंदीर पण छान आहे तिथले..\nहे मुचखंडी जमखिंडीच्या जवळ येते का \nपुढचे वर्णन आणि फोटु येउद्यात लवकर.. , बनशंकरीचे मंदीर.. बेळगावचा कुंदा- माण्डे..\nकेदार, मुचखंडी जमखंडीच्या जवळच आहे. जमखंडी हा बागलकोटमधील एक तालुका आहे\nनन्दिनी, लवकर येऊ देत गं\nनन्दिनी, लवकर येऊ देत गं उरलेला भाग.... छान वर्णन.... तुझे माझे बाबा एकाच फील्डमधले..... ते शेतजमीन तुडवण्याचे वाचून त्यांचे 'ढेकळे तुडवण्याचे' बोल आठवत��त....:)\nअरे वा खिद्रापूरला पण जाउन\nअरे वा खिद्रापूरला पण जाउन आलात काय.. छान.. बाकी कोल्हापूर, वाडी, खिद्रापूर, औदुंबर आणि मग परत मिरजेवरुन बागलकोट म्हणजे चांगलाच आडवा-तिडवा प्रवास केलात..\nखिद्रापूर हे एक पुरातत्वशास्त्राच्या व शिल्पकलेच्या दृष्टीने अतिशय मह्त्वाचे मंदिर पण भयंकर दुर्लक्षित.. सात-आठ वर्षांपुर्वी मिरजेत आम्ही संस्कारभारतीच्या माध्यमातून दोन दिवसांचे 'पुरातत्वशास्त्राची तोंडओळख' करुन देणारे एक शिबीर घेतले होते.. तेव्हा अर्ध्या दिवसाची प्रात्यक्षिक सहल खिद्रापूरच्या देवळात ठेवलेली होती..\nअवांतर पार्ले माहिती: नरसोबाच्या वाडीला बासुंदी अचाट मिळते.. दुपारच्या जेवणाला कधीही कुठल्याही पुजार्‍यांकडे बासुंदी मिळतेच मिळते..\n पुढचे भाग येऊ देत\n पुढचे भाग येऊ देत पटपट....\nदेवळान्चे फोटोही झकास, ते तेवढे सेव्ह करुन ठेवलेत\nनन्दिनीचा फोटू मस्तच, ओळखूच येत नाही की हीच ती तेव्हा म्हशीवर बसलेली नन्दिनी\nबाकी ते नाकातल वगैरे भन्गार दिसत नाही, का बर\n[बघा, म्हणजे कपड बदलले की व्यक्तिमत्व कस बदलत ते\nटण्या, आम्हाला अशाच जुन्या\nटण्या, आम्हाला अशाच जुन्या मंदिरातून फिरायला फार आवडते.\nबासुंदीच्या माहितीबद्दल धन्यवाद. पण मधुमेही लोक सोबत असली की अशी चंगळ करता येत नाही\nबाकी तुझ्यासाठी हा परिसर एकदम पायाखालचा असेल ना\nआता कसं छान वाटतंय मस्त सफर\nआता कसं छान वाटतंय मस्त सफर घडवून आणलीस. पुढचंही लवकर लिही.\nनरसोबाची वाडी - बासुंदी : नोटेड\nभंगार नाही गं, बंगार/बंगारु\nभंगार नाही गं, बंगार/बंगारु\nफोटो झ्याक आणि माहीती पण मस्त. खिद्रापूर आवडले.\nजमीन आणि वाड्याबद्दलचे वाचून वाईट वाटले. फोटो न टाकल्याबद्दल धन्यवाद. मलाही 'आमच्या' जुन्या वाड्यांचे अवशेष पाहून गलबलून येते.\n(इरकली साडी छान दिस्त्येय तुला. नाकात पण बंगारु घालत जा-जाच म्हणून नै, छान दिसेल ते)\nछान वर्णन. आणि कोपेश्वराचे\nछान वर्णन. आणि कोपेश्वराचे फोटो ही छान.\nतो बाहेर खाण्याचा बीबी उशीरा सुरु झाला ते बरंच झालं नाही नाहीतर रस्त्याच्या कडेच्या हॉटेलात खाताना भटारखान्याचा विचार मनात आधी आला असता.\nछान आहे- वर्णन आणि फोटोही.\nछान आहे- वर्णन आणि फोटोही.\nस्वर्गमंडपाचा फोटो जर जास्तीचा प्रकाश कमी केलास तर लयी भारी वाटेल.\nअ‍ॅन्गल जबरी आहे तो.\nमी कधी प्राथमिक शाळेत असताना गेलेलो खिद्रापुरला.\nतेव्हाच बर्‍याच हत्तींची सोंड, पाय तुटले आहेत अशी अवस्था होती.\nमंदीरात आत लाइट नव्हती त्यामुळे सगळी मुल धडपडत गेलो होतो.\nचिन्नु, आमच्याकडे भंगार असाच\nचिन्नु, आमच्याकडे भंगार असाच उच्चार आहे. आम्ही अशुद्ध कानडीवाले.\nसायो, अजून एक माहिती. हे लिंगायत खानावळवाले अत्यंत स्वच्छ असतात. किंबहुना या खानावळी घरातच चालवल्या जात असल्याने आम्ही कित्येकदा वॉश रूम सुविधेचा देखील लाभ घेतो. त्यावरूनच मी म्हणेन की इथे खाणं उलट जास्त सेफ आहे. कर्नाटकात फिरताना शक्यतो उडुप्याकडे जाऊ नये असा आमचा कटाक्ष असतो. इतर राज्यातून फिरताना उडुपी द बेष्ट..\nसुरेख वर्णन. आवडलं. इरकल,\nसुरेख वर्णन. आवडलं. इरकल, फोटो छान.\nमेनू एकदम जबरदस्त आहे\nअंबाबाईचं मलाही असं दर्शन मिळालं यावेळी. पूर्ण पूजा पाहिलीस की नाही तुळजाभवानीचंही असं मिळालं होतं. खिद्रापूर खूप छान आहे असं ऐकलं, कधी जाणं झालं नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%86%E0%A4%AF._%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%95", "date_download": "2018-09-22T07:31:52Z", "digest": "sha1:EZ4IURQWPUHRLDZ7DSZVGU7HCLRVQOQ7", "length": 5112, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:एस. आय. एकक - विकिपीडिया", "raw_content": "\nॲम्पिअर · कॅंडेला · केल्व्हिन · किलोग्रॅम · मीटर · मोल · सेकंद\nबेकरेल · कुलोंब · अंश सेल्सिअस · फॅरड · ग्रे · हेन्‍री · हर्ट्झ · ज्यूल · कॅटल · उजळ · प्रकाह · न्यूटन · ओहम · पास्कल · त्रिज्यी · सायमेन्स · सायवर्ट · चौत्रिज्यी · टेस्ला · व्होल्ट · वॅट · वेबर\nएस. आय. बरोबर वापरली जाणारी इतर एकके\nडल्टन (अणुभार एकक) · खगोलीय एकके · दिवस · डेसिबल · कोनाचा अंश · इलेक्ट्रॉनव्होल्ट · हेक्टर · तास · लिटर · मिनिट · मिनिट (कंस) · नेपर · सेकंद (कंस) · टन\nआण्वीय एकके · नैसर्गिक एकके\nएस. आय. प्रत्ययएस. आय. प्रत्यये · मोजमापनाच्या पद्धती · एककांचे रुपांतरण · नवी एस. आय. व्याख्या · मेट्रिक पद्धतीचा इतिहास\nपुस्तक: एककांची आंतरराष्ट्रीय प्रणाली · वर्ग:एस. आय. मूलभूत एकके\nएस. आय. एककांविषयीचे साचे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१६ रोजी ००:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्य��शन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/517800", "date_download": "2018-09-22T08:00:48Z", "digest": "sha1:2E4PF4N4VZF6RI43Z6OFH33TQFIKRPB3", "length": 4863, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "देशात 663 लोकांमागे फक्त एक पोलिस तैनात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » विविधा » देशात 663 लोकांमागे फक्त एक पोलिस तैनात\nदेशात 663 लोकांमागे फक्त एक पोलिस तैनात\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nकेंद्र सरकारनश व्हीआयपी क्लचर संपुष्टात आणण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे असल्याचे दिसून आले आहे. देशातील एकुण 20 हजार व्हिआयपींच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी तीन पोलिस तैनात असून त्या तुलनेत 663 लोकांमागे फक्त एकच पोलिस तैनात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हल्पमेंटने केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे पोलीस सुरक्षेचा अहवाल तयार केला आहे. या अहवालातील आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आकडेवारीनुसार देशात सध्या 19.26लाख पोलिस आहेत. यातील 56 हजार 944 पोलीस सध्या 20 हजार 828 लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत.\nकोकण रेल्वेची स्थानके वायफाय होणार\nराष्ट्रपती आणि पंतप्रधानांना लवकरच मिळणार स्वतःच्या मालकीचे विमान\nफेअरनेस क्रीम विकत घेण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन\nडॉ. के. सिवन यांना ‘लोकमान्य टिळक सन्मान’\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीस��तारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/615513", "date_download": "2018-09-22T07:35:18Z", "digest": "sha1:64U5A2SI6CWF2R6K3CQLDQDRXPIJWCPZ", "length": 9785, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रत्नागिरी जिल्हा कारागृहाला ‘इलेक्ट्रीक फेंन्सींग’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी जिल्हा कारागृहाला ‘इलेक्ट्रीक फेंन्सींग’\nरत्नागिरी जिल्हा कारागृहाला ‘इलेक्ट्रीक फेंन्सींग’\nरत्नागिरीः रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहात मुख्यतट भिंतीवर विद्युत फेन्सींग करण्यात आले आहे.\nसुरक्षेत होणार आणखी मजबूत\n440 वॅट क्षमतेचे कुंपण\nनाविन्यपूर्ण योजनेतून 5 लाख निधी\nरत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाची सुरक्षा अधिक भक्कम झाली असून कारागृहाच्या संरक्षक भिंतेवर चारही बाजूंनी इलेक्ट्रीक फेन्सींग (विद्युत कुंपण) करण्यात आले आहे. पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी जिल्हा नियोजन नाविन्यपूर्ण योजनेतून 5 लाखाचा निधी यासाठी दिला असून मुख्यतट भिंतीवर विद्युत पेंसिंगचे निम्मे काम झाले आहे. यामुळे कारागृहाची सुरक्षा अधिक भक्कम झाल्याची माहिती कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.\nरत्नागिरी जिल्हा विशेष कारागृह महाराष्ट्रातील महत्वपूर्ण कारागृह मानले जाते. याठिकाणी पूर्वी राज्यातील कुख्यात गुन्हेगार ठेवले जात होते. मालेगाव बॉम्बस्फोटातील कैद्यांनाही याठिकाणी ठेवण्यात आले होते. रत्नागिरीच्या कारागृहातील एका कोठडीत ब्रिटीशांनी वीर सावरकरांसह क्रांतीकारक सेनापती बापट यांनाही ठेवले होते. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित कारागृहांमध्ये रत्नागिरीचे नाव घेतले जाते.\nमात्र, या कारागृहातून चार वर्षांपूर्वी 2 कैद्यांनी पलायन केले होते. या कैद्यांनी मुख्यतट भिंतीवर चढून पलायन केले होते. ही भिंत 22 फूट उंच असतानाही पलायनाचा हा प्रकार घडला होता. त्यामुळे असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी ‘़इलेक्ट्रीक फेन्सींग’ चा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप पी यांच्यासमोर ठेवण्यात आला होता.\nया योजनेसाठी जिल्हा नियोजन नाविन्यपूर्ण योजनेतून पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या पुढाकारातून 5 लाख रूपये मंजूर करण्यात आले. या निधीतून 440 वॅट क्षमतेचे इलेक्ट्रीक फेन्सींग करण्याचे काम ��ाती घेण्यात आले आहे. भिंतीवरून चढून पलायनाचा प्रयत्न केल्यास विद्युत भारीत तारेच्या स्पर्शानं त्याला वीजेचा झटका बसेल व तो फेकला जाईल. यात कोणतीही जीवितहानी होऊ नये याची खबरदारी घेण्यात आल्याची माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख यांनी दिली.\nगेल्या तीन- चार दिवसांपासून रत्नागिरी विशेष कारागृह येथे कारागृहाच्या मुख्यतट भिंतीवर विद्युत कुंपणाचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत निम्मे काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम आठवडाभरात पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nजिल्हा कारागृहात पलायनाचे प्रयत्नाचा प्रकार फारसा घडत नाही. मात्र सुरक्षीततेच्या दृष्टीने इलेक्ट्रीक फेन्सींग अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारगृहात असलेला सीसीटीव्ही वॉच आणि आता इकेक्ट्रीक फेन्सींग यामुळे सुरक्षा मजबुत होणार आहे. याठिकाणी मुंबईतून शिक्षेचेही कैदी येणार असून त्यादृष्टीने ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.\nअधीक्षक रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृह\nभाजपच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा सभात्याग\nकरियरसाठी केवळ कागदावरची मार्कस् महत्वाचे नाही\nपूर्णगड दुर्घटनेतील दोन खलाशांचेही मृतदेह सापडले\nरिफायनरी प्रकल्प रद्द व्हावाच\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/accident/page/19", "date_download": "2018-09-22T07:33:55Z", "digest": "sha1:2FQD33SISBOP5SPO3QYYWHCCUMWGI25A", "length": 9190, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Accident Archives - Page 19 of 19 - तरुण भारत | तर���ण भारत", "raw_content": "\nकणकुंबीतील युवतीचा अपघाती मृत्यू\nसावंतवाडी : दोन दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी-गुढीपूर (जि. सिंधुदुर्ग) येथे दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या माजगाव-नाला येथील ललिता भिकाजी कणकुंबीकर (24) हिचे बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गोवा-बांबोळी रुग्णालयात निधन झाले. ललिता मूळची खानापूर-कणकुंबी येथील रहिवासी आहे. सावंतवाडी येथील एलआयसीचे प्रतिनिधी संजय कोरगावकर यांच्या कार्यालयात लिपिक म्हणून ललिता कामाला होती. सोमवारी दुपारी ललिता ही कोरगावकर यांच्या मोटारसायकलच्या मागे बसून कुडाळ ...Full Article\nपरमेतील तरुणाला कारने चिरडले\nदोडामार्ग : परमे जत्रोत्सवादिवशी साटेली येथे एका चारचाकी वाहनाने परमे येथील प्रमोद तुकाराम काळे (42) यांना धडक दिली. काळे यांच्या डोक्यावरून गाडी गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी ...Full Article\nकिर्गीस्तान येथे मालवाहू विमान अपघातग्रस्त\nदाट धुक्यामुळे झाला अपघातः 37 ठार, अनेक घरे उद्ध्वस्त बिशकेक किर्गीस्तान येथे भर गावात विमान कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात 37 जणांना आपले प्राण गमवावे लागले . तर या दुर्घटनेत अनेक ...Full Article\nबिहार बोटदुर्घटनेतील बळींची संख्या 24 वर\nवृत्तसंस्था/ पाटणा पाटणात गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील बळींची संख्या रविवारी 24 वर पोहचली. या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिले आहेत. तसेच दोषींवर कठोर कारवाई ...Full Article\nपश्चिम बंगालमध्ये चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू\nकोलकाता / वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गंगासागर मेळय़ानंतर परतत असताना चेंगराचेंगरी झाल्याने 6 भाविकांचा मृत्यू आहे. कंचुबेरिया या ठिकाणी दरवर्षी मकरसंक्रातीनिमित्त हा मेळा आयोजित करण्यात येतो. यावेळी ...Full Article\nदुचाकी गेली आयशर टेम्पोच्या खाली\nनांदगांव : हुंबरट तिठा येथे दुचाकी आयशर टेम्पोच्या खाली जाऊन झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार अक्षरशः जखमी होण्यावर बालबाल बचावले. फोंडाघाट येथून आयशर टेम्पो नांदगांवकडे वळत होता तर दुचाकीस्वार नांदगांवहून थांबलेल्या ...Full Article\nरूग्णाला भेटून घराकडे निघालेल्या पती पत्नीचा अपघातात मृत्यु\nसोलापूर / प्रतिनिधी रूग्णालयात नातेवाईकाला भेटून घराकडे निघालेल्या पत�� पत्नींचा हैदराबाद महामार्गावरील चंदनकाटासमोर अपघात होवून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली. नागनाथ विठ्ठल केत (62, ...Full Article\nआईक्रीम पार्लर जळून खाक\nजोगेश्वरी / प्रतिनिधी अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील महाकाली गुंफा रोडवरील आईक्रीमच्या दुकानाला रात्री मोठी आग लागली. या आगीत आईक्रीम पार्लर दुकान जळून पूर्णपणे खाक झाले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने ...Full Article\nविचित्र तिहेरी अपघातात चिपळूणचे दोघे ठार\nप्रतिनिधी/ खेड, चिपळूण मुंबई-गोवा महामार्गावरील महाडनजीक चांभार खिंड येथे शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास खासगी आरामबस व पिकअप जीप व टाटा टेम्पो यांच्यातील विचित्र तिहेरी अपघातात टेंपोमधील चिपळूणचे दोघे ...Full Article\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/51?page=1", "date_download": "2018-09-22T07:33:10Z", "digest": "sha1:N5TEL3DSA46VJ3SLSTI5K3EXPKULRJ5W", "length": 29648, "nlines": 118, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पुणे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nविश्वनाथ खैरे - संस्कृती संशोधक\nसमाजशास्त्राचा अभ्यास करू पाहणाऱ्या विद्यार्थ्याला दोन गोष्टींनी गोंधळल्यासारखे होते. एक म्हणजे परदेशी समाजशास्त्रज्ञांनी समाजाविषयी मांडलेले सिद्धांत. ते सिद्धांत भारतीय समाजाला कितपत लागू होतील असा प्रश्न तर पडतोच, पण मुख्य म्हणजे ते फार रूक्ष, कोरडे आणि रटाळ वाटतात. त्यांनी मनाचे समाधान होत नाही. पण दुसरी आणि त्याहीपेक्षा गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे भारतीय समाजाविषयीचेच अपुरे ज्ञान, विशेषत: भारतीय सामाजिक इतिहासासंबंधीचे. भारतीय समाजाचा इतिहास फार लांबचा असला तरी तो सुसंगत लिहिला गेलेला नाही. भारतीय उपखंडात मानवी वस्ती कधीपासून झाली, तीत बदल कोणकोणते झाले, समाजाची घडण निरनिराळ्या कालखंडांत कशी होती, जी अफाट विविधता आणि विषमता त्यात दिसते तिचा उगम कसा झाला, एकाच भूभागात अगदी भिन्न-भिन्न म्हणाव्यात अशा संस्कृती कशा काय नांदत राहिल्या... असे अनेक प्रश्न अभ्यासकाला पडत राहतात. त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत की शास्त्र शिकूनही गोंधळल्यासारखे होते.\nहे प्रश्न अनेक असले तरी ढोबळ मानाने तीन प्रकारचे आहेत. एक म्हणजे भारतात निरनिराळे म्हणावे असे जनसमूह निर्माण कसे झाले निरनिराळे गट निरनिराळ्या काळात भारतात वस्तीला आले, की ते एकाच कोणत्या तरी समाजातून निर्माण झाले निरनिराळे गट निरनिराळ्या काळात भारतात वस्तीला आले, की ते एकाच कोणत्या तरी समाजातून निर्माण झाले गट निरनिराळे असले तर त्यांच्यात एवढी एकात्मता का गट निरनिराळे असले तर त्यांच्यात एवढी एकात्मता का आणि ते एकाच समाजातून उत्पन्न झाले असे मानले तर मग एवढे भेदाभेद का\nरा. चिं. ढेरे - महासमन्वयाची ओळख\nडॉ. रा. चिं. ढेरे यांना 'त्रिदल फाऊंडेशन'च्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार डॉ. एस. एल. भैरप्पा आणि महेश एलकुंचवार यांच्या हस्ते २०१० साली प्रदान करण्यात आला होता. त्या समारंभात डॉ. ढेरे यांनी केलेले त्यांचे आत्मकथनात्मकवजा समग्र हे भाषण.\n' त्रिदल फाऊंडेशन'च्या वतीने मला माझ्या ध्यासभूमीच्या, कर्नाटकाच्या, म्हणजेच दक्षिण भारताच्या मातीतील फार मोठ्या साहित्यकाराच्या हातून ‘पुण्यभूषण’ पुरस्कार दिला जात आहे आणि माझ्या जिव्हाळ्याच्या परिवारातील एक प्रतिभावंत मराठी साहित्यकार माझ्याविषयीच्या प्रेमाने त्यासाठी येथे उपस्थित आहे, हा माझ्यासाठी आनंदाचा योग आहे.\nमाझी मूळ माती मावळची आहे, पण पुण्याने मला माझ्या तेरा-चौदा वर्षांच्या वयापासून गेली सहासष्ट वर्षें ज्ञानाचा फाळ लावून नांगरले आहे आणि आज आलेल्या पिकाचे कौतुक करण्यासाठी, सोन्याच्या नांगराने पुण्यभूमी नांगरणाऱ्या शिवरायांची प्रतिमाच ‘त्रिदल’ने मला दिलेली आहे मनात आनंद आहे आणि संकोचही आहे. मी सभासंमेलने आणि भाषणे यां��्या वाटेला फारसा गेलेलो नाही. मी सार्वजनिक क्षेत्रातील वावरही शक्यतो टाळत आलो आहे. लेखन-संशोधन हीच माझी आवडीची, आग्रहाची आणि समाजसंवादाची मुख्य वाट राहिली आहे.\nपंकज विजय समेळ 03/11/2017\nमहाराष्ट्रात भटकंती करताना बऱ्याच गावांच्या वेशीजवळ, मंदिरांजवळ किंवा किल्ल्यांवर युद्धप्रसंग कोरलेल्या स्मृतिशिळा आढळून येतात. त्या शिळा कोणाच्या आहेत, कशासाठी कोरल्या गेल्या आहेत हे सांगता येत नाही. त्यांना वीरगळ म्हणतात असे कळाले.\nवीरगळ हा शब्द वीरकल्लू (कल्लू = दगड) या कानडी शब्दापासून तयार झाला आहे. वीरकल्लू म्हणजे वीराचा दगड. थोडक्यात, वीरगळ कोरून वीराच्या स्मृती जिवंत ठेवल्या गेलेल्या असतात. वीरगळ आकाराने दोन-अडीच फुट उंचीचे असून त्याच्या चारही बाजूंना तीन-चार चौकटी कोरलेल्या असतात. तळच्या चौकटीत आडवा पडलेला वीर असतो. कधीकधी त्या मेलेल्या वीराजवळ गाई कोरलेल्या असतात. त्याच्या वरील चौकटीमध्ये युद्धाचा प्रसंग असतो. त्यांवरील चौकटीत अप्सरा त्या वीराला स्वर्गात घेऊन जात असल्याचे शिल्पांकन असते. सर्वात वरील चौकटीमध्ये वीर त्याच्या पत्नीबरोबर शिवपूजा (लिंग स्वरूपात) करत असल्याचे कोरलेले असते. तसेच सूर्य-चंद्रसुद्धा कोरलेले असतात. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत वीराचे स्मरण लोकांना राहील असा त्याचा अर्थ\nमकरंद टिल्लू - अनाथ नळांसाठी\nपुण्याचे मकरंद टिल्लू एकपात्री कार्यक्रमासाठी बीडला गेले होते. त्यांना परतताना वाटेत आष्टी गाव लागले. गुरांसाठी चारा छावणी तेथे होती. टिल्लू म्हणाले, “अंगावर जराही मांस नसलेली ती गुरे पाहून मनाला त्रास झाला. वाटले, पाण्याची इतकी भीषण टंचाई असताना पुण्यात किती पाणी वाया जाते” त्यांना त्याची खंत वाटली. त्यांचे त्यातून सुरू झाले ‘अनाथ नळांसाठी’ हे अभियान\nकरंगळीच्या आकाराच्या निम्मे पाणी नळातून सतत वाहत असेल, तर त्या एका नळातून दरवर्षाला सुमारे पाच लाख लिटर पाणी वाहून जाते. पाण्याची एक लिटरची बाटली विकत घेण्यासाठी वीस रुपये पडतात. म्हणजे मग त्या एका गळक्या नळातून एका वर्षात एक कोटी रुपयांचे पाणी वाहून जात आहे, असा विचार केला तर ... ते विचारसूत्र ‘अनाथ नळांसाठी’ या अभियानामागे आहे. गळती फक्त साठ ते शंभर रुपयांचा नळ लावून थांबवता येते\nटिल्लू यांनी सरकारी ऑफिसांमध्ये, बस स्थानके-रेल्वे स्टेशने-���ाळा यांमध्ये चकरा मारून पाण्याची गळती का-कोठे आहे ते बघण्यास सुरुवात केली आणि लक्षात आले, की गळती तर आहेच; परंतु त्याहून जास्त लोकांमध्ये त्याबद्दल अनास्था आहे टिल्लू यांना वाटते, की लोकांमध्ये पाणी वाचवायला हवे याविषयी संवेदनशीलतेचा अभाव आहे. टिल्लू ‘रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईम सिटी’चे अध्यक्ष आहेत. ‘रोटरी’तर्फे दोनशेहून अधिक देशांत चौतीस हजारांहून अधिक क्लब्जमार्फत सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. टिल्लू यांनी ठरवले, की ‘पाणी वाचवा अभियान’ उभारायचे\nसुरेश पाटील यांचा धरणमातीचा ध्यास\nडॉ. दत्ता देशकर 31/10/2017\nधरणांमध्ये जमा झालेला गाळ काढला तर त्या धरणांची साठवण क्षमता टिकवून ठेवता येणार नाही का हा प्रश्न बुद्धिवंतांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या विचाराधीन आहे. पुणे शहर परिसरात असलेल्या खडकवासला धरणात सुरू झालेला प्रयोग त्या दृष्टीने उद्बोधक वाटेल. पुणे शहरात निवृत्तीनंतर स्थायिक झालेले कर्नल सुरेश पाटील हे त्या प्रयोगामागील आधार आहेत. धरणे बांधण्यासाठी जगभर जेवढ्या आदर्श जागा होत्या त्या शोधून काढून तेथे धरणे बांधण्यात आली आहेत. धरणे बांधण्यासाठी सुयोग्य अशा जागा अत्यंत कमी उरलेल्या आहेत, पण धरणात साचणारा गाळ हा वेगळाच प्रश्न बनून गेला आहे. पाणी धरणात वाहत येत असताना ते स्वतः बरोबर गाळ आणत असते. वर्षानुवर्षें साचत गेलेल्या गाळाचे प्रमाण काही ठिकाणी तर इतके जास्त झाले आहे, की ती धरणे काही वर्षांनंतर कायमची निकामी होतील, की काय अशी भीती वाटू लागली आहे\nपुण्याचे अपरिचित त्रिशुंड गणपती मंदिर\nपंकज विजय समेळ 30/10/2017\nपुण्यातील त्रिशुंड गणपती हे मंदिर समाधी व हठयोगींचे साधनास्थळ यांच्यामुळे महाराष्ट्रात अद्वितीय ठरते. मात्र, ते त्यांचे महात्म्य व त्यांतील शिल्पकाम यांमधील असामान्यता यांच्या तुलनेने दुर्लक्षित आहे. ते एकेकाळी महाकाल रामेश्वर व दत्त यांच्याकरता प्रसिद्ध होते. ते नंतर त्रिशुंड गणपती या नावाने ओळखले जाते. त्रिशुंड गणपती पुण्याच्या सर्वात जुन्या कसबा पेठेजवळ आणि नागझिरा ओढ्याच्या काठावर आहे. मंदिर भरवस्तीत असूनसुद्धा ते पुणेकरांसाठी अपरिचित आहे समाधी मंदिर, सुबक कोरीव काम, विष्णू मूर्ती व विविध अवतारशिल्पे, शिवाचे अवतार, गणेशयंत्रे, तळघर आणि वेगळ्या धाटणीची त्रिशुंड गणेशाची मूर्ती यांमुळे ���ंदिर शिल्पदृष्ट्या व धर्मभावदृष्ट्या असाधारण आहे.\nसतीश भावसार यांचा सेप्टिक टँक\nसतीश भावसार यांनी शौचालयांच्या संदर्भातील भारतीय मानसिकता आणि भारतीयांची गरज ओळखून विशिष्ट प्रकारचा ‘सेप्टिक टँक’ विकसित केला आहे. तो अडचणीच्या अपु-या जागेतही बसवता येतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, भारतात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भीक्ष्य आहे. भावसार यांच्या सेप्टिक टँकची रचना अशी आहे, की त्याला पाणी कमी लागते. पाण्याशिवाय त्यात मलविघटनाची उत्तम सोय आहे. त्याची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी आहे. भावसार यांनी विकसित केलेले सेप्टिक टँक शंभराहून अधिक ठिकाणी उभे राहिले आहेत आणि ते वापरणा-यांना अडचण जाणवलेली नाही.\nअजूनही तलाकची टांगती तलवार\n'तलाक-ए-बिद्दत' ही प्रथा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे अवैध ठरली आहे. 'तलाक' हा शब्द एका दमात तीन वेळा उच्चारून पत्नीला तलाक देण्याच्या अनिष्‍ट प्रथेवर बंदी आली आहे. जे तलाक रागाच्या भरात, दारूच्या नशेत व्हॉटसअॅप मेसेजद्वारे एका दमात दिले जायचे त्यावर रुकावट येणार आहे. न्यायालयाने त्‍या निकालात 'तलाक-ए-बिद्दत' ही प्रथा असंवैधानिक असल्याचे मुख्यत्वेकरून म्हटले आहे. त्यामुळे भारतीय मुस्लिम महिलांचे भारतीय नागरिकत्व अधोरेखित झाले आहे. खरे तर मद्रास, अहमदाबाद, मुंबई, अलहाबाद येथील उच्च न्यायालयांनी व अगदी सर्वोच्च न्यायालयानेदेखील 'तलाक-ए-बिद्दत' प्रकाराने दिला जाणारा तलाक अवैध असल्याचे या आधीच्‍या काही निकालांत नमूद केले होते, मात्र तरीही मुस्लिम समाजात पुरूषांकडून तसे तलाक दिले जाण्याच्या घटना घडत होत्याच. ती प्रथा सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालात असंवैधानिक म्‍हणजे घटनाबाह्य ठरवण्‍यात आली आहे. न्‍यायालयाने 'ती प्रथा इस्लामचा अविभाज्य भाग नाही. तोंडी तलाक भारतीय संविधानाच्या मूल्यांच्या विरूद्ध आहे आणि ती सर्वात अन्यायकारी प्रथा आहे' असे स्पष्ट केले आहे. ती प्रथा कुराणच्या व इस्लामच्या चौकटीबाहेरची असूनही प्रचलित होती. त्यामुळे तीवर बंदी येणे आवश्यक होतेच. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निकालाने ते कायदेशीर पातळीवर साध्य केले आहे. किमान मुस्लिम धर्मातील स्त्रियांना तशा प्रकारे तलाक देण्याची भाषा करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार तरी करता येईल.\nप्रबंधलेखनाची पद्धती - प्रबंधलेखकांना दिलासा\nमला मी बहिस्थ परीक्षक म्हणून पीएच.डी. पदवीसाठी सादर केलेल्या प्रबंधांवरून नजर फिरवताना बहुसंख्य प्रबंधांमध्ये संशोधन पद्धतीचा अभाव गेली अनेक वर्षें सातत्याने जाणवत होता; त्यामुळे शकुंतला क्षीरसागर यांचे ‘प्रबंधलेखनाची पद्धती’ हे पुस्तक पाहिल्यावर प्रथम दिलासा मिळाला. ते वाचल्यावर, मला त्यातील मार्गदर्शक सूचना पाळणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रबंध दर्जेदार निपजतील अशी खात्रीही वाटली. क्षीरसागर यांच्या या पुस्तकाआधी प्रबंधलेखन पद्धतीवर पुस्तके होती, लेखिकेने स्वत: तिच्या पुस्तकात तशा काही संदर्भांचा निर्देश केला आहे, तथापि प्रबंधविषयाच्या निवडीपासून प्रबंध सादर केल्यानंतर होणार्‍या मौखिकी परीक्षेपर्यंतच्या प्रवासात विद्यार्थ्याला ज्या ज्या प्रश्नांना सामोरे जावे लागते त्या सर्व प्रश्नांची उकल यथासांग करणारे आणि तरीही आटोपशीर असे हे बहुधा पहिले पुस्तक असावे.\nरंगनाथ वायाळ गुरुजी आणि ठाकरवाडीचा उद्धार\nभीमाशंकरच्या डोंगररांगांमधील 'सैंदानी ठाकरवाडी' नावाची वस्ती. खेड तालुक्यातील दोंदे गावापासून ओढ्यामधून तीन किलोमीटर लांबीची ओबडधोबड पाऊलवाट जाते. तरुण शिक्षक रंगनाथ कोंडाजी वायाळ हे तीच पाऊलवाट तुडवत हातात नियुक्तीचा आदेश घेऊन ठाकरवाडीला पोचले.\nवायाळगुरुजी ठाकरवाडीत आले तेव्हा वाडी तशी सुस्तच होती. झोपड्यांसमोर चरणाऱ्या शेरड्या, कोंबड्या आणि रापलेल्या चेहऱ्याची एखाद-दुसरी वयोवृद्ध व्यक्ती. आजुबाजूला जीर्ण कापडाच्या लंगोट्या लावून खेळणारी आदिवासी मूले.\nगुरुजींनी एका मुलीला विचारले, 'काय रे बाळा, शाळा कुठेय' मुलीने भीत भीत बोट दाखवले. गुरुजींनी बोटाच्या दिशेने पाहिले, तर नजरेला पडली ती केंबळाची झोपडी आणि त्या झोपडीला लटकलेली, 'जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सैंदानी ठाकरवाडी' अशी अक्षरे लिहिलेली जीर्ण पाटी.\nगुरुजी शाळेत आले. हातातील पिशवी छपराच्या वाशाला टांगली आणि सगळी शाळा स्वच्छ केली. वाडीत फेरफटका मारून दिसतील तेवढी सगळी मुले त्यांच्याबरोबर घेतली आणि सुरु झाली वायाळ गुरुजींची शाळा\nपहिली ते चौथीची ती 'एक शिक्षकी' शाळा. मोडलेल्या खुर्चीत बसलेले वायाळ गुरुजी आणि समोर पिंजारलेल्या केसांची, अस्वच्छ शरीराची, फाटके-जीर्ण कपडे घातलेली दहा-पंधरा मुले-मुली. गुरुजी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना शिकवू लागले, पण कशाचा काही मेळ लागेना, कारण मुलांची भाषा ठाकर समाजाची त्यामुळे मुलांना तीच भाषा येई.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/nagjibhai-patel-1602819/", "date_download": "2018-09-22T07:49:19Z", "digest": "sha1:BZITNCE4YW5F6IMBCLQO4YFM2BZQWWGR", "length": 17007, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nagjibhai Patel | नागजीभाई पटेल | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nबडोद्यानजीकच्या जुनी जथराटी या खेडय़ात नागजीभाईंचा जन्म झाला.\n‘बडोदा स्कूल’ म्हणून ओळखली जाणारी भारतीय कलाशैली अगदी नवी, म्हणजे फार तर १९७० च्या दशकापासूनची. या शैलीत प्रामुख्याने ‘नॅरेटिव्ह’ किंवा वर्णनवादी चित्रकारांचा समावेश असला, तरी काही शिल्पकार या शैलीला पुढे नेणारे ठरले, त्यांत नागजी पटेल यांचे नाव महत्त्वाचे. अलीकडल्या काही वर्षांत तर बडोद्याच्या आधुनिक शिल्पकलेचे पितामह म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाई. अखेपर्यंत कार्यरत राहून, गेल्या शनिवारी (१६ डिसेंबर) रात्री वयाच्या ८० व्या वर्षी नागजीभाई निवर्तले.\nबडोद्यानजीकच्या जुनी जथराटी या खेडय़ात नागजीभाईंचा जन्म झाला. या वडिलार्जित घरात त्यांनी मोठमोठय़ा शिल्पांसाठी स्टुडिओ उभारला होता. पण शिक्षणासाठी १९५६ साली ते महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कला विभागात आले, तेव्हापासून बडोदेवासीच झाले होते. या शहराशी त्यांचे नाते बहुविध होते. बडोदे महापालिकेची खूण असलेल्या ‘दोन वटवृक्षां’चे आधुनिकतावादी भारतीय शैलीत नागजीभाईंनी घडवलेले शिल्प शहरातील महत्त्वाच्या चौकात विराजमान होते (पुढे एका पुलासाठी तेथून ते काढण्यात आले), अगदी अलीकडेच बडोदे रेल्वे स्थानकाजवळ ‘कॉलम ऑफ फेथ’ हे नागजी पटेलकृत स्तंभशिल्प उभारण्यात आले आहे. शहरातील अनेक चौकांत नागजीभाईंच्या विद्यार्थ्यांची शिल्पे आहेत ती निराळीच. ‘नजर आर्ट गॅलरी’ हे फतेहगंज भा��ातील कलादालन उभारले जाण्यामागेही त्यांचीच प्रेरणा होती. रूढार्थाने प्राध्यापक नसूनही, कित्येक विद्यार्थी त्यांनी घडवले. वयाच्या सत्तरीतही ते विद्यापीठाच्या कला विभागात येत, तेव्हा ‘नागजीभाई आले’ हा निरोप पसरे आणि विद्यार्थ्यांची त्यांना भेटण्यास लगबग होई.\nहे असे व्यक्तिमत्त्व, हासुद्धा तीन दशकांपूर्वीपर्यंतच्या ‘बडोदे शैली’च्या दृश्यकलावंतांचे व्यवच्छेदक लक्षणच. कलावंतांनी स्पर्धेपेक्षा एकमेकांशी मैत्री करावी, हे त्यामागील साधे तत्त्वज्ञान. सन १९६२ मध्ये नागजीभाई, गिरीश भट, बलबीरसिंग कट्ट असे तरुण दगडात (सँडस्टोन आणि संगमरवर) शिल्पे घडवणारे तरुण, दिल्लीच्या सांखो चौधुरींनी ‘ललित कला अकादमी’मार्फत राजस्थानातील मकरानाच्या दगडखाणींनजीक भरवलेल्या ‘आर्ट कॅम्प’मधून बाहेर पडले ते दगडातल्या पोतसंगीताचे सारे सूरताल हृदयात घेऊनच. अर्थात, १९६१ साली विद्यार्थी म्हणून राष्ट्रीय कलापुरस्कार मिळाल्यामुळेच नागजी यांना या मकराना कॅम्पमध्ये स्थान मिळाले होते. पुढेही युगोस्लाव्हिया, जपान, ब्राझील अशा अनेक देशांत जाऊन, तिथल्या दगडांमध्ये नागजीभाईंनी शिल्पे घडवली. सँडस्टोनला शिल्परूप देताना या दगडातील खडबडीतपणा आणि संस्कारांनी त्याला येणारा लोभस गुळगुळीतपणा या दोहोंचा वापर ते करीत. तुलनेने कणखर असलेल्या लालसर दगडात, यांत्रिक छिन्नी नेमकी फिरवून पानाफुलांचे आणि पक्ष्यांचेही आकार अगदी ड्रॉइंग केल्याच्या सहजतेने करावेत ते नागजीभाईंनीच. ही ‘इन्सिजन’च्या- कोरण्याच्या- तंत्रावरील हुकमत नागजीभाईंचे वैशिष्टय़ ठरल्याची दाद जॉनी एम.एल.सारख्या समीक्षकानेही दिली आहे.\nकलासंग्राहकांचे अमाप प्रेम नागजी पटेल यांना मिळाले. इतके की, मोठमोठी शिल्पे घडवण्याचा ध्यास सोडून काही काळ, छोटय़ा शिल्पांचा जणू कारखानाच नागजी यांनी उघडला. अर्थात, या ‘वर्कशॉप’मधून बाहेर पडून कुणाकुणाच्या बागांमध्ये वा घरांमध्ये विराजमान होणाऱ्या शिल्पकृती, हे जणू इथले ‘उप-उत्पादन’ होते. नागजीभाईंचे खरे ‘प्रॉडक्ट’ म्हणजे त्यांच्या हाताखाली काम करताना त्यांच्याकडून शिकावयास मिळालेले अनेक शिल्पकार यात त्यांचे पुत्र चिराग यांचाही समावेश आहे. मध्य प्रदेशच्या ‘कालिदास सम्मान’ (२००५) सह अनेक मानसन्मान नागजी यांना मिळाले. केंद्र सरकारच्या स��ंस्कृतिक खात्याने त्यांना सुप्रतिष्ठ (तहहयात) फेलोशिप दिली होती. मात्र ‘पद्म’ किताबाने त्यांना हुलकावणीच दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Penalty-action-needs-to-be-taken-on-debt-relief-says-Y-V-Reddy/", "date_download": "2018-09-22T07:08:12Z", "digest": "sha1:WFDGHYFJICBQ6OAIXNTKJXNWXYTX4KWB", "length": 5859, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्ज बुडव्यांवर दंडात्मक कारवाई गरजेची : वाय. व्ही. रेड्डी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कर्ज बुडव्यांवर दंडात्मक कारवाई गरजेची : वाय. व्ही. रेड्डी\nकर्ज बुडव्यांवर दंडात्मक कारवाई गरजेची : वाय. व्ही. रेड्डी\nबँकेचे कर्ज बुडवणार्‍यांना केवळ शिक्षा करून उपयोग नाही तर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांनी व्यक्त केले. रिझर्व्ह बँक तसेच राज्य शासन यांनी समन्वयाने काम केल्यास देशाच्या अर्थव्यवस्���ेला बळकटी मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठ बँक ऑफ इंडिया अध्यासनाच्या वतीने आयोजित ‘बँकांच्या सुरक्षितता’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर सौ. उषा थोरात, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे उपस्थित होते.\nरेड्डी म्हणाले, बँका सुरक्षितच आहेत पण बँका अडचणीत आहेत अशी मानसिकता तयार केली जात आहे. 1996 पर्यंतची बँकांची स्थिती ही दयनीय होती. अनेक बँकांच्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी योग्य पध्दतीने ठेवल्या जात नव्हत्या. बँकांची कर्जे, कर्जावरील व्याज, एनपीएची आकडेवारी उपलब्ध नव्हती. पण कालांतराने रिझर्व्ह बँकेने यासाठी प्रयत्न केले. बँकांची विश्‍वासार्हता, स्थैर्य व सातत्य राहण्यासाठी योजना तयार केल्या.\nबँकांची कार्यप्रणाली निश्‍चित केली. म्हणून 2008 साली जागतिक मंदीतही परदेशातील बँका बंद पडल्या पण भारतातील एकही बँक बंद पडली नाही. नागरी बँकांवर लोकांचा विश्‍वास आहे, तो कायम रहावा. या बँकांवर नियंत्रण करणारे सभासद असतात. त्यांनी बँका चालविण्याची पारंपरिक पध्दती बाजूला ठेवून कंपनी कायद्यानुसार बँकांचे काम चालविले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रा. विजय ककडे यांनी मानले. यावेळी डॉ. यशवंतराव थोरात, प्र.कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व बँकिंग, उद्योग आदी क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/maratha-kranti-Sanghatana-form-new-political-party/", "date_download": "2018-09-22T07:30:26Z", "digest": "sha1:MBHD43TWEBK6ORK45NOP2DKHQAW6TVRR", "length": 5911, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा क्रांती संघटना स्थापणार नवा पक्ष | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा क्रांती संघटना स्थापणार नवा पक्ष\nमराठा क्रांती संघटना स्थापणार नवा पक्ष\nराज्यातील स��्व मराठा व समविचारी संघटनांना एकत्र घेऊन मराठा क्रांती संघटना लवकरच नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकाही या पक्षाच्या वतीने लढविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nयाबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले की, यासाठी सर्व संबंधित संघटनांशी आपले बोलणे झाले आहे व त्यांनीही असा पक्ष स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे. मात्र तेवढ्यावरच न थांबता येत्या दि. 1 सप्टेंबरपासुन राज्यभर दौरा करून आपण सर्व मराठा व समविचारी संघटनांच्या प्रतिनिधीना भेटणार आहोत.त्यांच्याशी चर्चा करून व त्यांना विश्‍वासात घेउनच पुढील कृती केली जाणार आहे.\n31 सप्टेंबरला पक्षाची प्रतापगडावर स्थापना त्यानंतर येत्या दि. 31 सप्टेंबर रोजी या पक्षाची घोषणा सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक प्रतापगडावर करण्यात येणार आहे. जवळपास 26 संघटनांच्या प्रमुखांना भेटून पक्षाचे धोरण ठरविण्यात येणार असल्याचही सुरेश पाटील यांनी स्पष्ट केले.\nपाच विषयांना न्याय मिळविणार 50 टक्के महिला उमेदवार देणार सर्व समाजाला एकत्र घेऊन आरक्षण, संरक्षण, शिक्षण, रोजगार आणि उद्योग या पाच विषयावर न्याय मिळविण्यासाठी नवीन पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. या नवीन पक्षातुन येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र उमेदवार देण्यात येणार आहेत. यात महिलांना 50 टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे. स्थापन झालेला नवीन पक्ष कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही अथवा सहकार्य करणार नाही. अशी भुमिका सुरेश पाटील यांनी मांडली. यावेळी परेश भोसले, मोहन मालवणकर, नितीन लायकर, राजु दबडे, गोपाळ दळवी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/final-cremation-of-dr-patangrao-kadam-at-nashik-ramkund/", "date_download": "2018-09-22T07:08:21Z", "digest": "sha1:DWUNI7XR6M4EP563FUZDW3IMJ3RG4UHR", "length": 4929, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पतंगराव कदमांच्या अस्थींचे नाशिकमध्ये विसर्जन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › पतंगराव कदमांच्या अस्थींचे नाशिकमध्ये विसर्जन\nपतंगराव कदमांच्या अस्थींचे नाशिकमध्ये विसर्जन\nमहाराष्ट्राचे माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष पंतगराव कदम यांच्या अस्थींचे आज (मंगळवार, २० मार्च) सकाळी येथील रामकुंडात विसर्जन करण्यात आले. कदम यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजीत कदम यांनी विधीवत पूजा करुन अस्थी रामकुंडात विसर्जित केल्या. या वेळी पतंगराव कदम यांचे बंधू शिवाजीराव कदम यांच्यासह संपूर्ण कदम परिवार उपस्थित होता.\nगेल्या ९ मार्च रोजी पतंगराव कदम यांचे मुंबईत रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले होते. राजकारणातील अजात शत्रू म्हणून पतंगराव कदम हे महाराष्ट्राला परिचीत होते. आज, सकाळी परिवारातर्फे कदम यांच्या अस्थी कलश रामकुंडावर नेण्यात आला.\nया वेळी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी अस्थी कलशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. माजी मंत्री शोभाताई बच्छाव, आमदार डॉ. अपूर्व हिरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार अनिल आहेर, शिरीष कोतवाल, डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड, नगरसेवक शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, राजेंद्र मोगल, भगीरथ्लृ शिंदे, उध्दव पवार, बबलू खैरे,आदींसह सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/After-the-meeting-of-Delhi-Muhurat-notified-the-notification-of-the-Purandar-Airport/", "date_download": "2018-09-22T07:07:53Z", "digest": "sha1:XVH5AKLTHIXLLSEQ2DIT2C2DTZUWGJLS", "length": 7935, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दिल्‍लीच्या बैठकीनंतरच पुरंदर विमानतळाच्या अधिसूचनेला मुहूर्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › दिल्‍लीच्या बैठकीनंतरच पुरंदर विमानतळाच्या अधिसूचनेला मुहूर्त\nदिल्‍लीच्या बैठकीनंतरच पुरंदर विमानतळाच्या अधिसूचनेला मुहूर्त\nदिल्‍ली येथील तेवीस एप्रिल रोजी होणार्‍या महत्त्वपूर्ण बैठकीनंतरच पुरंदरच्या अधिसूचनेला हिरवा कंदील मिळेल, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाचे संचालक सुरेश कंकानी यांनी ‘पुढारी’बरोबर बोलताना दिली.\nपुरंदर विमानतळाच्या संदर्भात मुंबई येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुंबईत सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, नागरी उड्डाण मंत्रालयाचे अधिकारी, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि जिल्हाधिकारी सौरभ राव या वेळी उपस्थित होते. कंकानी म्हणाले, पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार्‍या गावांतील महसूल अभिलेख पुन्हा अद्ययावत करण्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन खात्याने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला दिले आहेत. त्यामुळे हे काम झाल्यानंतरच विमानतळासाठी भूसंपादन करण्याबाबतची अधिसूचना राज्य शासनाकडून काढली जाणार आहे. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत ठोस अशी कोणतीच चर्चा झालेली नाही. दिल्‍ली येथे होणार्‍या बैठकीनंतर अधिसूचनेचा मार्ग मोकळा होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.\nकंकानी म्हणाले, विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठविण्यात आला आहे. विमानतळासाठीच्या जमीन संपादन प्रक्रियेच्या कार्यपद्धतीचे टप्पे निश्चित करणे, या प्रक्रियेसाठी प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांची नेमणूक करणे, जमीन अधिग्रहणासाठीची अधिसूचना प्रसिद्ध करणे, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या पर्यायांना मान्यता देणे अशा धोरणात्मक बाबींवर दिल्‍ली येथे बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nपारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, वनपूर, कुंभारवळण आणि उदाची वाडी अशा सात गावांच्या जागेत पुरंदर विमानतळ होणार आहे. या गावातील महसूल अभिलेख अद्ययावत करण्यात आले आहेत. परंत���, हे अद्ययावतीकरण करून आठ महिने उलटले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा संबंधित गावातील महसूल अभिलेख अद्ययावत करण्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला दिले आहेत. त्यानुसार एक आठवड़याच्या आत कंपनीकडून जमिनींचे गट आणि सर्वेक्षण क्रमांक यांची छाननी करण्यात येणार आहे. याबरोबरच जमीन संपादनापूर्वी महसुली अहवाल अद्ययावत करणे, टायटल सर्च करणे, प्रत्यक्ष वहिवाट, सातबारा उतार्‍यांची प्रक्रिया पूर्ण करणे, जमीन मालकांची अधिग्रहणासाठीची संपादन संमती घेणे, त्यांना मोबदल्याचे पर्याय देणे ही कामे करावी लागणार आहेत.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/51?page=3", "date_download": "2018-09-22T06:57:41Z", "digest": "sha1:YRXRIRWLNILJABWJTPRIY7RVLNLL26VT", "length": 29553, "nlines": 133, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पुणे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशुभदा लांजेकर व आवाबेन नवरचना संस्था\nशुभदा लांजेकर यांचा जन्म पुण्यातील. बालपण बरे गेले. त्या अकरावीपर्यंत शिकल्या. वडील अतिशय कडक शिस्तीचे. आई प्रेमळ, मनमिळाऊ, पाककलेची आवड असणारी गृहिणी होती. दुसऱ्यांना अडीअडचणीत मदत करणे हा आई-वडिलांचा स्वभाव होता. त्यामुळे शुभदा प्रेमात पण कडक शिस्तीत वाढल्या.\nत्यांनी शिक्षण चालू असताना थोडे अर्थार्जन केले. त्या साड्यांवर टिकल्या भरणे, साडीच्या पदराला जाळी गोंडे करणे अशी कामे करत. त्यांना त्या कामांत आई मदत करत असे. तयार माल दुकानात पोचवण्याचे काम करावे लागे. ते काम वाढले तेव्हा त्यांनी आजुबाजूच्या गरीब गरजू महिलांना काम दिले. वीसपर्यंत महिला ते काम करत एवढा व्याप वाढला. त्यामुळेच त्यांना सामाजिक जाणीव आली आणि उपक्रम फलदायी पद्धतीने चालवण्याचे शिक्षण मिळाले.\nसेवादलाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या विमलताई गरुड यांचे त्यांच्या घरी येणे असे. त्यांनी शुभदा यां���ा घराबाहेर पडून काम करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांचा विवाह १९६३ साली सेवादलातील कार्यकर्त्याशी झाला. ते कुटुंब एकत्र होते. घरात खूप माणसे, त्यामुळे पूर्ण वेळ घरकामात जाई. सासुबाई फार प्रेमळ होत्या; जोडीदारही समजूतदार होता. तसेच ते स्त्रीचा आदर करत.\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा)\nपुण्याची 'सा' ही संस्था स्किझोफ्रेनिया व इतर मानसिक आजार यांच्यासाठी काम करते. [स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (SAA)] कॅनडाचे रहिवासी डॉ. जगन्नाथ वाणी यांनी १९९७ साली त्या संस्थेची स्थापना केली. 'सा'ची सेवाभावी संस्था म्हणून अधिकृत नोंदणी १९९८ मध्ये झाली.\nजगन्नाथ वाणी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कॅनडातील कॅलगरी येथे स्किझोफ्रेनियासाठी संस्था प्रथम स्थापन केली. भारतातही अनेक लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत, परंतु त्या आजारांविषयीची जाणीवजागृती समाजात कमी असल्यामुळे व त्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था फारशा अस्तित्वात नसल्यामुळे आजारी लोकांना मदत मिळत नाही व ते मानसोपचार तज्ज्ञांपर्यंत पोचत नाहीत. त्यासाठी संस्थेची आवश्यकता आहे या जाणिवेतून वाणी यांनी सहा तज्ज्ञ लोकांना बरोबर घेऊन समिती स्थापन केली व मानसिक आजारासाठी कार्य सुरू केले. ते सहा जण - डॉ. नेहा पांडे, चित्रा फडके, सुहास वोरा, स्मिता शिरगावकर, मीनल दाणी, सुधाकर शेंदरकर.\nशुभांगी साळोखे - कृषी संशोधक\nडॉक्टरकी, इंजिनीयरिंग, विमानसेवा, अंतराळभ्रमण, कॉम्प्युटर, आयटी... भारतीय नारी सगळ्या क्षेत्रांमध्ये स्थिरावली आहे. ती नवनवीन क्षेत्रे धुंडाळत आहे. परंतु भारत देशाचा पारंपरिक आणि सर्वात मोठा व्यवसाय म्हणून जो ओळखला जातो त्या शेतीमध्ये मात्र आधुनिक शिक्षण घेणाऱ्या स्त्रिया संख्येने कमी आहेत. खरे तर, स्त्रियाच प्रत्यक्ष शेतीमध्ये पेरणी, निंदणी, खुरपणी इत्यादी बहुतांश कामे करत असतात. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किफायतशीर शेती कशी करता येईल, शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा दर्जा वाढवता कसा येईल याचा विचार करणाऱ्या स्त्रिया दुर्मीळ आहेत. डॉ. शुभांगी साळोखे या शेतीमध्ये संशोधन करून डॉक्टरेट मिळवणाऱ्या विदर्भामधील पहिल्या महिला आहेत. त्यांना ‘मराठाभूषण’ हा सन्मान मिळाला आहे. त्‍यांनी त्यांचे संशोधनकार्य मांजरी येथील ‘वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट’मध्���े पूर्ण केले.\nज्ञानेश्वर बोडके - अभिनव प्रयोगशील शेतकरी\nभारतीय समाज शेतीकडे ‘डबघाईला आलेला व्यवसाय’ म्हणून पाहत असताना ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतकऱ्यांना शेतीतून प्रत्येकी लक्षावधींचे उत्पन्न मिळवण्याची ‘सिस्टिम’ शोधून काढली आहे ती यशस्वीपणे राबवली जात आहे. त्यांच्या प्रयत्नाचा परिणाम असा, की त्यांच्याशी जोडले गेलेले महाराष्ट्रातील आणि देशभरातील पंचेचाळीस हजार शेतकरी गेल्या सतरा वर्षांच्या काळात सुस्थित झाले आहेत. सर्वांच्या गाड्या आहेत, सर्वांचे परदेश दौरे झाले आहेत.\nज्ञानेश्वर बोडके हे पुण्यात मुळशी तालुक्यातील हिंजवडी परिसरात राहतात. मुळशी तालुका सगळा भाताचा पट्टा मानला जातो. ज्ञानेश्वर यांचे वडील तेथे परंपरागत पद्धतीने शेती करत. त्यांना शेतीतून वर्षभर पुरेल एवढे पीक मिळत असे. पण फक्त भातावर कुटुंब कसे जगवणार ज्ञानेश्वर यांच्या घरी कमी फायद्याच्या शेतीमुळे दारिद्र्य नांदे. त्यांची परिस्थिती पायात चप्पल घालता येऊ नये अशी होती. ज्ञानेश्वर यांनी दहावीचे शिक्षण १९८५ साली पूर्ण केले. त्यांनी शेतीत फायदा नाही म्हणून पुण्यात डेक्कन जिमखान्यावर ऑफिस बॉयची नोकरी पत्करली. ते दररोज सायकलवरून मुळशी ते डेक्कन असा बावीस किलोमीटरचा प्रवास करत. त्यांनी बारा वर्षें नोकरी केली. त्यांच्या आयुष्यास कलाटणी मिळाली ती एका बातमीमुळे\nसुरंजन खंडाळकर - गाणारा मुलगा\nसुरंजन खंडाळकर याच्या घरी गाणे हॉलभर जणू भरून राहिलेले आहे. हॉलमध्ये मृदुंग, तबला, वीणा, हार्मोनियम तर शोकेसमध्ये लहानमोठी सन्मानचिन्हे आणि भिंतीवर संगीतातील दिग्गजांसह सुरंजन आणि शुभम् या भावंडांची छायाचित्रे त्यातूनच त्या मुलांच्या भरीव वाटचालीचे दर्शन होते.\nआलोक राजवाडे - प्रायोगिक नाटकातील नवा तारा\nआलोक राजवाडे याने वयाची तिशीही गाठलेली नाही, मात्र त्याने वैचारिक प्रगल्भतेचा मोठा पल्ला गाठला असल्याचे त्याच्या बोलण्यावरून जाणवते. आलोकचे काम त्याच्या ‘पुरुषोत्तम’ स्पर्धेतील ‘दोन शूर’ ’सारख्या एकांकिकेपासून ‘गेली एकवीस वर्षें’ या मोठ्या व महत्त्वाच्या नाटकापर्यंत नजरेत भरते. आलोक पुण्यात वाढला, मोठा झाला. त्याने त्याचे शालेय शिक्षण ‘अक्षरनंदन’’सार‘ख्या प्रयोगशील शैक्षणिक संस्थेत पूर्ण केले. त्या शाळेत त्याच्यामधील ‘’वेगळ्या’’ माणसाच��� बीजे रुजली गेली आहेत. तो वेळ मिळेल तेव्हा ‘अक्षरनंदन’’मध्ये शिकवण्यासही जातो.\nआलोकने शाळेत नववीत असताना ‘‘जागर’’च्या एका नाटकात काम केले होते. कॉलेजमध्ये त्यांचा कॉलेजचा ग्रूपच मस्त जमला व तो आपोआप नाटकांकडे वळला गेला. ‘बीएमसीसी’त त्याचे दोस्त होते अमेय वाघ, ओम भूतकर. त्यांनी ‘‘पुरुषोत्तम’’साठी एकांकिका केल्या. ‘‘दोन शूर’’मध्ये रंगमंचावर प्रत्यक्ष एक मोठी बैलगाडी, तिची फिरती चाके, भोवतीच्या मिट्ट काळोखात जंगलाच्या वाटेने गाडी हाकणारा गाडीवान असे दृश्य येते. गाडीत बसलेला असतो शहरी ‘हापिसर’ - सरकारी कामासाठी एस.टी.तून उतरून गावाकडे निघालेला,’ दोघांतील संवाद म्हणजे ती एकांकिका. दोघे आतून टरकलेले आहेत पण स्वतःच्या शूरपणाचे दाखले देऊन परस्परांपासून स्वतःच्या बचावाचा व्यूह रचतायत आणि त्यातून नाट्य घडतंय. ती एकांकिका ‘पुरुषोत्तम’’मध्ये अनेक बक्षिसांची धनी झाली.\nसंजीव वेलणकर - पंच्याण्णव व्हॉटस् अॅप ग्रुपचे अॅडमिन\nमाझा मित्र किरण भिडे याने मला संजीव वेलणकरांबद्दल सांगितले आणि मी अक्षरशः उडालो तो माणूस तब्बल पंच्‍याण्‍णव व्हॉट्सॲप ग्रुप्सचा ॲडमीन आहे. किरण म्हणाला “वेलणकर पुण्यात असतात, तू फोनवर त्यांची मुलाखत घेऊ शकतोस.” पण तशा वल्लीशी फक्त फोनवर बोलून माझे समाधान होण्यासारखे नव्हते. मी वेलणकरांच्या भेटीसाठी पुण्याला गेलो.\nमी सकाळी दहा वाजता शिवाजीनगर स्टेशनला उतरलो. वेलणकरांचे ऑफिस तेथून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. शिवाजीनगर बस डेपोसमोरच्या गल्लीत ‘रमारमण मंगल कार्यालय’ आहे. वेलणकर ते कार्यालय चालवतात. तेथेच त्यांचे ऑफिस आहे. हॉलच्या आत शिरलो. वेलणकरांचे केबिन म्हणजे एखाद्या कंपनीच्या इडीपी मॅनेजरचे ऑफिस वाटते. अद्ययावत लॅपटॉप, दोन-तीन स्मार्ट फोन्स, प्रिंटर, स्कॅनर, दणदणीत इंटरनेट कनेक्शन, फोनसाठी बॅटरी बॅकअप सुद्धा काय नाही हे विचारा...\n“अहो, माझे फोन्स दिवसातून तीन वेळा चार्ज करावे लागतात. त्यामुळे माझ्यासाठी बॅटरी बँक मस्ट आहे.” वेलणकर म्हणाले. त्यांनी दोघांसाठी कॉफीची ऑर्डर दिली आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. पहिला प्रश्न अर्थातच व्हॉटस् अॅपचे प्रकरण कधी सुरू झाले असा होता. वेलणकर हा डिजिटल माणूस. त्यांना तारखेसह सगळे लक्षात होते.\nजयश्री काळे - जया अंगी मोठेपण\nछान बंगला, आर्थिक सुबत्ता, सुदृढ वातावरण असे घर पुण्यात असताना, घरातून उठून झोपडपट्टीत कोण हो जाईल कोण तेथील लोकांना सुधारणा सुचवण्याचा ध्यास घेईल कोण तेथील लोकांना सुधारणा सुचवण्याचा ध्यास घेईल त्यांना त्यांच्या पाठी लागून आरोग्याचे महत्त्व पटवून देईल त्यांना त्यांच्या पाठी लागून आरोग्याचे महत्त्व पटवून देईल पण जीवनात असे अवघड वळण स्वीकारलेले सुडौल, प्रसन्न असे एक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे नाव आहे जयश्री विश्वास काळे.\nत्या गणित घेऊन एम.ए. झाल्या. त्यांना मुंबई विद्यापीठाकडून सुवर्णपदक मिळाले. त्यांचे वडील विंदा करंदीकर. त्यांच्या आई, सुमा करंदीकर अंधशाळेत सेवाभावाने शिकवत, दोन बस बदलून रोज शाळेत जात\nजया स्वत: त्यांच्या घरच्या मोलकरणीच्या मुलीला शिकवत. तो प्रसंग त्या समर्पक वर्णन करतात. “मी माझ्या दहावीतील मुलीला अवघड वाटणारी गणिते समजावून सांगत होते. तेवढ्यात माझी कामवाली तिच्या तेरा-चौदा वर्षांच्या चुणचुणीत मुलीला घेऊन आली आणि म्हणाली, “हिला दोन घरची कामं बघा, सातवीला नापास झालीय. आता बास झाली शाळा. पुढील वर्षी लग्नाचं बघाया घेणार.” मला वाईट वाटले. मी तिची फी, पुस्तके, अभ्यास अशी सगळी जबाबदारी उचलते असे सांगून बाईला मनवले. तो प्रयोग यशस्वी झाला. मुलगी चांगल्या मार्कांनी S.S.C. झाली. तेव्हा हुरूप आला आणि वाटले, “वस्तीत अशा अनेक मुली असतील. त्यांच्यापर्यंत आपण का पोचू नये\nजीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ - पर्यावरण रक्षणाचा गौरव बिंदू\nजीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांनी भारताचे पर्यावरण मंत्रालय निर्माण होण्यात-घडण्यात पुढाकार घेतला. तेव्हा त्यांच्या डोक्यात होता गांधीजींचा इशारा. “सृष्टी साऱ्यांचे भरणपोषण करण्यास समर्थ आहे, मात्र ती मानवाची लालसा भागवण्यास समर्थ नाही. तिला ओरबाडून घ्याल तर निसर्गाचा तोल बिघडेल” गाडगीळांनी गांधीजींचा तो इशारा तोच त्यांचा संदेश मानला, त्यातून गाडगीळ निसर्गप्रेमी, संस्कृतिप्रेमी बनले.\nत्यांनी १९६० च्या दशकात परिसरशास्त्र, निसर्गसंरक्षणशास्त्र, पर्यावरण या विषयांमध्ये देशातील धोरणकर्त्यांना जागे केले. त्यांनी सह्याद्रीच्या खोऱ्यात, रानावनात हिंडत परिसराचा आणि मानवी जीवनाचा अभ्यास केला; स्वतःला परिसरशास्त्र आणि उत्क्रांती या विषयांमध्ये झोकून दिले.\nमाधव गाडगीळ यांचा जन्म २४ मे १९४२ रोजी पुण्यात झाला. ज��येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि भारताच्या पंचवार्षिक योजना समितीचे उपाध्यक्ष धनंजयराव आणि प्रमिलाताई गाडगीळ यांचे ते चिरंजीव. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यांच्या घरातील वातावरण मोकळे, उदारमतवादी आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध होते. धनंजयरावांना निसर्ग आणि साहित्य यांची आवड होती. त्यांच्या मनात मराठी भाषेबद्दल प्रेम होते. त्याचबरोबर, आम लोकांच्याबद्दल कळकळ होती. त्यांची तळमळ जे काही करू ते लोकांना उपयोगी असले पाहिजे अशी असे. त्यातून त्यांनी सहकारी बँकांची, सहकारी साखर कारखान्यांची चळवळ उभारली.\nअष्टविनायकांपैकी ‘मयुरेश्वर’ या गणपतीचे मंदिर पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगाव या गावी आहे. अष्टविनायकांपैकी तो पहिला गणपती आहे. त्या स्थळाचे दर्शन ‘अष्टविनायक’ या चित्रपटात होते. त्याच गावाजवळ ‘करंजे’ येथे सोमेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. तेथे श्रावणी सोमवारी जत्रा भरते. त्या स्थळाचे दर्शन ‘सतीची पुण्याई’ या चित्रपटातून झाले आहे. ते गाव सोमाईचे करंजे म्हणून प्रसिद्ध आहे. त्या दोन प्रसिद्ध धार्मिक स्थळांच्या जवळ मुर्टी-मोडगाव या गावी ऐतिहासिक पुरंदरे वाडा मात्र फार ज्ञात नाही.\nमोडवे हे गाव चौफुला (पुणे-सोलापूर महामार्गावरील) - निरा रस्त्यावर आहे. तेथे पुरंदऱ्यांचा वाडा व मोरेपाटलांचा वाडा रस्त्यावरून जाता-येता दिसतो. त्यांपैकी पुरंदरे यांचा वाडा सुस्थितीत आहे. वाड्यांच्या वास्तू छत्रपती थोरले शाहू महाराजांनंतर म्हणजे साधारणपणे १७६० ते १७७० च्या दरम्यान बांधल्या गेल्या असाव्यात. दोन्ही वाड्यांचे बांधकाम करणारे कामगार एक असावेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/51?page=4", "date_download": "2018-09-22T06:58:29Z", "digest": "sha1:FWELMHMLJ5MJBOGE3Q2VWEECHIJHQ3TM", "length": 22435, "nlines": 120, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पुणे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nश्री कालभैरव आणि त्याच्या बगलेत श्रीजोगेश्वरी अशी मुख्य मूर्ती आमच्या घरात कुलस्वामी/कुलस्वामिनी म्हणून इतर मूर्तींबरोबर पूजेत आहे. ती कुलपरंपरा आहे. मूर्ती ग���ल्या पाच-सहा पिढ्यांपासून पूजेत आहे.\nपुणे शहरातील पहिला पुतळा: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nपुणे शहरात स्वातंत्र्यपूर्व काळात तीन पुतळे उभारले गेले. त्यात १. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मंडईमधील (लॉर्ड रे मार्केट) पूर्णाकृती पुतळा, २. त्याच वर्षी मंडईत उभारलेला विष्णूशास्त्री कृष्ण चिपळूणकर यांचा अर्धपुतळा. (हे दोनही पुतळे १९२४ साली उभारले गेले), ३. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यांचा समावेश होतो. शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांच्या जन्माच्या त्रिशताब्दीनिमित्त (म्हणजे १९२८ मध्ये) उभारला गेला. असे असले तरी शिवस्मारक उभारण्याची वाटचाल १९१७ सालापासून सुरू झाली होती. या तिन्ही पुतळ्यांचा इतिहास अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण आहे.\nअरुणा अशोक भट यांना उद्योगसौदामिनीच म्हणता येईल. साधीसुधी गृहिणी ते बड्या दोन कंपन्यांची संचालक असा त्यांचा जीवन प्रवास आहे. त्या 'भट ग्रूप'च्या संचालिका म्‍हणून कार्यरत आहेत.\nअरुणा पूर्वाश्रमीच्या अरुणा हर्डीकर. त्यांचे कुटुंब नाशिक जवळच्या देवळालीचे. वडील सरकारी नोकरीत होते. त्यांच्या वारंवार बदल्या होत. पुढे ते कुटुंब पुण्यात आले आणि तेथेच स्थिरावले. अरुणा तेव्हा चौथीत शिकत होत्या. त्यांचे विद्यालयीन शिक्षण ‘अहिल्यादेवी शाळे’त तर पुढील शिक्षण ‘आबासाहेब गरवारे महाविद्यालया’त झाले, अरुणा यांना तीन बहिणी. त्यांचे लग्नापर्यंतचे आयुष्य साधेसोपे, बिना गुंतागुंतीचे होते.\nअरूणा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर अशोक भट यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. हर्डीकर आणि भट कुटुंब एकाच वाड्यात राहत असे. तेथेच अरुणा आणि अशोक भट यांचे प्रेमसंबंध जुळले. भट यांच्‍या ‘केप्र फुड्स’ या व्यवसायाची सुरुवात त्‍याच वास्तूत झाली.\nसुभेदार होनाजी बलकवडे यांचा वाडा\nमराठेशाहीतील सुभेदार होनाजी बलकवडे यांच्या पराक्रमाची स्मृती त्यांच्या वाड्याचे अवशेष जागृत ठेवत आहेत. त्‍यांचा वाडा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौडच्या दोन किलोमीटर अलिकडे दारवली या गावी आहे.\nराजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय\nपुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे. त्या संग्रहालयातील विविध दालनांमधून भारतीय संस्कृतीच��� वैभव पाहायला मिळते. दिनकर केळकर यांनी इतिहासाचा व संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन व्हावा आणि पुढील पिढ्यांना त्याचा लाभ घेता यावा, इतिहासाची प्रत्यक्ष वस्तूंतून ओळख व्हावी या दृष्टिकोनातून जुन्या-पुराण्या वस्तूंचे जतन करण्यास सुरुवात केली. त्या प्रयत्नांतून ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ आकारास आले. संग्रहालयात आजमितीला एकवीस हजार प्राचीन वस्तूंचा ठेवा जमा झाला आहे. दिनकर केळकर यांनी आयुष्यभर अथक परिश्रम घेऊन, चिकाटीने एकेक वस्तू जोडत संग्रहालयाचा डोलारा उभा केला आहे.\nसरदार पिलाजीराव जाधव यांचे वाडे\nपुणे-अहमदनगर मार्गावर, पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावर, वाघोली या गावात पेशव्यांच्या काळातील सरदार पिलाजीराव जाधव यांचे ते वाडे त्यांच्या शौर्याची, कर्तृत्वाची आणि वैभवाची स्मृती जपून आहेत.\nवाघोली गावात प्रवेश केल्यावर, गावाच्या मध्यभागी, सुस्थितीत असलेली वेस पाहण्यास मिळते. पूर्वी ती गावाच्या सीमारेषेवर होती. मात्र गावाचा विस्तार वाढत गेल्यानंतर ती आता गावाच्या मध्यभागी आली आहे. पंचवीस फूट उंचीच्या त्या वेशीचे चिरेबंदी बांधकाम गेली अडीचशे वर्षें ऊन, पाऊस, वादळ-वारा, थंडी यांना झेलत ताठ उभे आहे. वेशीची सुबक कमान पेशवेकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे.\nराजू दाभाडे - जागतिक दर्जाच्‍या रोल बॉल खेळाचे जनक\nभारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून हॉकी ओळखला जातो. परंतु भारतीयांचा आवडता खेळ कोणता म्हटले तर क्रिकेट असे सहज सांगितले जाते. शिवाय बास्केट बॉल, व्हॉलीबॉल, फूटबॉल आदी कोणतेही खेळ म्हटले तरी ते सगळेच मूलत: परदेशात जन्मलेले खेळ आहेत. पण आपला असा, आपल्या मातीतला असा कोणता खेळ का नाही, जो जगात पोचेल, त्याचाही वर्ल्ड कप होईल, त्या खेळालाही जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त होऊन ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश होईल... हे स्वप्न बघितले पुण्यातील एका शाळेचे क्रिडा शिक्षक राजू दाभाडे यांनी. स्वप्न आभाळाएवढे मोठे होते. पंखात तेवढे बळ आहे का असा तोकडा विचारही न करता दाभाडे यांना त्याच स्वप्नाने पछाडले. आता ते केवळ स्वप्न उरलेले नसून त्या रोलबॉल खेळाचा तिसरा वर्ल्डकप पुण्यात 14 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार असून त्यात जगातील पन्नास देश सहभागी होणार आहेत.\nचिंचवडचा श्री मोरया गोसावी\nमोरया गोसावी हे सतराव्या शतकातील संत होते. ते मोठ��� गणेशभक्त होते. मोरया गोसावी हे शाहू महाराज व पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे समकालीन.\nकर्नाटक राज्याच्या बिदर जिल्ह्यातील बसव तालुक्यातले शाली हे मोरसा गोसावी यांच्‍या आईवडीलांचे मूळ गाव. मोरया यांचे आईवडिल, वामनभट शाळिग्राम आणि त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांचे वैदिक कुटुंब होते. वामनभट त्यांना मूलबाळ न झाल्याने गाव सोडून निघाले. सोबत पार्वतीबाई होत्या. ते दोघे पुण्यातील मोरगावला येऊन स्थिरावले. त्यांना कऱ्हा नदीचे खळाळणारे पाणी, मोरयाची भव्य मूर्ती यांनी भुरळ घातली. त्या परिसराबद्दल काही अद्भुत दंतकथा वामनभटांच्या कानी आल्या. ब्रम्हदेवाने तेथे तपश्चर्या केली त्याच्या कललेल्या कमंडलूतून कऱ्हा नदी उगम पावली त्याच्या कललेल्या कमंडलूतून कऱ्हा नदी उगम पावली जगताच्या उत्पत्तीचा ब्रम्हदेवाचा मनोरथ तेथे पुरा झाला जगताच्या उत्पत्तीचा ब्रम्हदेवाचा मनोरथ तेथे पुरा झाला मोरयाच्या कृपेने ब्रम्हदेवाला जगताची सृष्टी करता आली मोरयाच्या कृपेने ब्रम्हदेवाला जगताची सृष्टी करता आली वगैरे वगैरे. त्या कहाण्या ऐकून वामनभटांना वाटले, की मोरया त्यांचेही मनोरथ पूर्ण करेल वगैरे वगैरे. त्या कहाण्या ऐकून वामनभटांना वाटले, की मोरया त्यांचेही मनोरथ पूर्ण करेल त्यांनी अनुष्ठान मांडले. मोरयाने स्वप्नात येऊन सांगितले, की ‘तुझ्या नशिबात पुत्र नाही.’ त्यामुळे वामनभट खट्टू झाले. पण त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी पुन्हा तपश्चर्या सुरू केली. शेवटी, पार्वतीबाईंचा पाळणा हलला. त्यांनी बाळाचे नाव मोरया हेच ठेवले.\nइतिहास संशोधक, शास्त्रीय संगीतातील उत्तम जाणकार सरदार आबासाहेब (गंगाधरनारायणराव) मुजुमदार हे प्रभुणे घराण्यातून मुजुमदार घराण्यात दत्तक आले.त्यांचा १०८ संस्थांशी विविध पदांचा संबंध होता.भारतभराच्‍या संस्‍थानिकांशी संबंध. भारत इतिहास संशोधक मंडळाच्‍या चिटणीस पदावर ते चोवीस वर्षे कार्यरत होते.त्‍यांचा फारसी भाषेचाही व्यासंग होता. गायनोपयोगी अशा तीस हजार चीजांचात्यांचा संग्रह होता.त्‍यांना अनेक व्‍यक्‍तींनी वाद्ये भेट दिली होती. या वाद्यांचाही त्‍यांनी संग्रह केला होता. हा संग्रह त्‍यांच्‍या वारसदारांनी डिजीटल स्‍वरूपात जपून ठेवला आहे. आबासाहेब मुजुमदार यांना चित्र, शिल्प, ताम्रपट, पोथ्या इत्यादी जमविण्याचाही छंद होता.\nकसबा पेठेतील त्‍यांच्‍या स्वत:च्या पेशवाई वाड्यात त्‍यांनी सुरू केलेल्‍या गणेशोत्सवात कितीतरी गायक, गायिका गाऊन गेल्या आहेत.आबासाहेब मुजुमदारांचा वाडा संस्थानांप्रमाणे कलाकारांसाठी व्यासपीठ आणि आश्रयस्थान ठरला. आबासाहेब स्‍वतः उत्‍तम सतारवादक होते. तंतूवाद्यावर त्‍यांची हुकूमत होती. ते केवळ पाच मिनीटांत तंबोरा लावत असत. ब्रिटीश कालावधीत ते फर्स्‍ट क्‍लास सरदार होते. त्‍या काळात सरदार, इनामदार, जहागिरदार या सर्वांचा मतदार संघ होता. आबासाहेब त्‍याचे प्रतिनिधित्‍व करत. या मतदारसंघातून ते कायम बिनविरोध निवडून येत. त्‍या काळचे ते एमएलए एमपी होते. त्‍यांचा साधेपणाआणि निष्‍कलंक प्रतिमा ही त्‍यांची वैशिष्‍ट्ये होती. पु. ल. नी संगीताबद्दल केलेल्‍या लेखनात आबासाहेब मुजुमदारांचा संदर्भ दिलेला आढळतो. आबासाहेब मुजुमदार यांचे पुणे येथे १६ सप्टेंबर १९७३ रोजी निधन झाले.\nरोहिडा ऊर्फ विचित्रगड - शिवकाळाचा साक्षीदार\nसह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा सुरेख डोंगरमार्ग आहे. त्‍या डोंगररांगेत तीन ते चार किल्ले आहेत. यापैकी रोहीड खो-यामध्‍ये हिरडस मावळात ‘किल्ले रोहीडा’ वसलेला आहे. रोहीड खोरे हे नीरा नदीच्या खो-यात वसलेले आहे. त्‍या खो-यात बेचाळीस गावे होती. त्यापैकी एकेचाळीस गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहिडा किल्ला हे रोहिड खो-याचे प्रमुख ठिकाण होते. पुणे, सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी दूधयोजना यामुळे येथील परिसरातील बहुतेक सर्व गावापर्यंत बस, वीज आदी सुविधा पोचल्या आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5/", "date_download": "2018-09-22T06:51:05Z", "digest": "sha1:D3IXAHDU5MC2UJHCV4PWNY22CPXKW3VG", "length": 7672, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जळगावमधून वासुदेव सुर्यवंशी एटीएसच्या ताब्यात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजळगावमधून वासुदेव सुर्यवंशी एटीएसच्या ताब्यात\nजळगाव – जळगावमधील साकळी येथून राज्याच्या ��हशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली असून तरुणाच्या घराची पोलिसांनी झाडाझडतीही घेतली. यानंतर पोलिसांनी दाभोलकर हत्येप्रकरणी तरुणाला ताब्यात घेतले आहे.\nवासुदेव सूर्यवंशी सनातनचा साधक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वासुदेवच्या घराची तपासणी केल्यानंतर एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली. वासुदेवची ओळख ही सनातनचा कट्टर कार्यकर्ता अशीच होती. पथकाच्या अत्यंत जलद आणि गोपनीय हालचालीने परिसरात खळबळ उडाली आहे. कोणत्याही गोष्टीचा सुगावा लागू न देता एटीएसने ही कारवाई केली. सध्या साकळी गावातून, वासुदेवसह एटीएसचे पथक रवाना झाले असून, या कारवाई बद्दल बोलण्यास, अधिकाऱ्यांनी नकार दिला.\nयावल तालुक्‍यातील साकळी या गावातील सूर्यवंशीचा गॅरेजचा व्यवसाय असल्याचे समजते. एटीएसने तब्बल अडीच तास सूर्यवंशीच्या घराची झाडाझडती घेतली. त्याच्या घरातून पोलिसांनी संशयास्पद साहित्य जप्त केल्याचे वृत्त आहे. सूर्यवंशी हा एका हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचे समजते. सूर्यवंशी हा मूळचा मुक्ताईनगरमधील कर्की या गावातील रहिवासी असून तो सध्या साकळीत मामाच्या घरात राहत होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळला\nNext article#चर्चा: “बिमस्टेक’ची बैठक आणि भारताचे राजकारण\nबिटकॉईन व्यवहार प्रकरणी 42 कोटींची मालमत्ता जप्त\nयुजीसी 8 नोव्हेंबरलाही सर्जिकल स्ट्राईक दिन साजरा करणार का\nअमेरिकेला रशियापेक्षा चीनकडून अधिक धोका – पॉम्पिओ\nघटनेच्या 370 व्या कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nराष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नाही मग पाठिंबा घेतला कशाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/index.php/node/1936", "date_download": "2018-09-22T07:45:28Z", "digest": "sha1:IM2AWKUKHKUJHCIEXC2C4YHUM4HMIFRN", "length": 13211, "nlines": 105, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "धारावीचा काळा किल्ला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमुंबई महानगरी ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई अरबी समुद्राच्या किना-यावर वसलेली आहे. तो सात बेटांचा समुह होता. बेटांच्या मधल्या भागात भर घालून जमीन तयार करण्यात आली आणि त्यावर आजची मायानगरी मुंबई उभी राहिली.\nपूर्वी असलेल्या बेटांवर सरंक्षणासाठी किल्ले बांधलेले होते. तशा आठ-नऊ किल्यांच्या नोंदी आढळतात. त्यामधील काही किल्ल्यांचे अस्तित्व पूर्ण नाहीसे झाले आहे तर काही कसेबसे तग धरून आहेत. तशा किल्ल्यांपैकी एक म्हणजे धारावीचा किल्ला होय. धारावीच्या किल्‍ल्‍याचे मूळ नाव रिवा (RIWA). मात्र धारावी परिसरात असल्‍यामुळे तो मुख्‍यत्‍वेकरून धारावीचा किल्‍ला म्‍हणूनच ओळखला जातो. त्‍या किल्‍ल्‍याचे बांधकाम काळ्या दगडात झाले असल्याने त्यास ‘काळा किल्ला’ असेही संबोधले जाते. तिथे त्या नावाचा बसस्टॉपदेखील आहे.\nधारावीमधे किल्ला आहे याचे अनेकांना आश्चर्य वाटते. कारण धारावीची प्रसिद्धी इतर कारणांनी जगभर झालेली आहे. अठराव्‍या शतकात मराठ्यांनी माहीम खाडीच्या उत्तरेकडील साष्टीचा भाग जिंकून घेतला होता. मराठ्यांची पावले केव्हाही मुंबईत शिरु शकतील म्हणून इंग्रजांनी सावधगिरीचा उपाय म्हणून काळ्या किल्ल्याची बांधणी केली. गेराल्ड ऑन्जीअर या मुंबईच्या पहिल्या गव्हर्नरने गाढी नदीच्या तीरावर १७३७ मधे त्याची निर्मिती केली. त्‍या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे पोर्तुगिजांच्या ‘सालशेत बेटावर’ आणि मिठी नदीवर नजर ठेवण्यासाठी केला गेला. माहीमचा किल्ला, काळा किल्ला, सायनचा किल्ला या रांगेत असलेल्या किल्ल्यांमुळे त्या काळी मुंबई बेटाची उत्तर बाजू संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत झाली होती. इंग्रजांनी काळा किल्‍ल्‍याचा वापर बहुधा दारुगोळा साठवण्यासाठी केला होता. किल्ल्याच्या निर्मितीच्या वेळी शेजारून नदी वाहत होती. आतामात्र नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात भर घालून रस्ता व इतर बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे काळा किल्ला नदीपासून दूर झालेला आहे.\nकाळा किल्ला अनोखा आहे. तो भुईकोट किल्ला असून त्याचा आकार त्रिकोणी आहे. किल्‍ल्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला दरवाजा नाही. शिडीवरून तटबंदीवर चढायचे आणि आत उतरायचे. आत उतरण्यासाठी मात्र पाय-या बांधल्‍या आहेत. किल्ल्याचा आतील भाग कच-याने भरलेला आहे. त्यातून प्रवेशद्वार आणि जीना यांचे अवशेष दिसतात. किल्‍ल्‍याच्‍या अस्तित्वात असलेल्या अवशेषांत काळ्या दगडात बांधलेली किल्ल्याची भिंत आणि त्यावरील किल्ला १७३७ साली बांधल्याची माहिती देणारा दगडी शिलालेख यांचा समावेश होतो. शिलालेखावर ‘Built By Order of the Honorable Horn Esq. President and Governor of Bombay in 1737’ असा मजकूर कोरण्यात आला आहे. त्याखाली ‘इंजिनीयर��� या नावाने स्वाक्षरी आढळते. शिलालेख किल्‍ल्‍याच्या तटबंदीच्या बाहेरील बाजूस आहे. किल्‍ल्‍यावर एक भुयार आढळते. ते भुयार सायनच्या किल्‍ल्‍यापर्यंत जात असल्याची वदंता आहे.\nकाळा किल्ला मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेस आहे. सायन-बांद्रा लिंक रोडवरुन साधारण दहा मिनीटे चालल्यावर, ओ.एन.जी.सी. बिल्डींगच्या अलिकडे उजव्या हातास काळाकिल्ला गल्ली लागते. या गल्लीच्या टोकाला काळा किल्ला आहे. धारावी बस डेपो जवळून किल्ल्याकडे जाणारा मार्ग त्यातल्या त्यात सोयीचा आहे.\nधारावीच्या जगप्रसिद्ध झोपडपट्टीचा विस्तार किल्ल्याच्या भोवतीही वाढलेला असल्यामुळे किल्ल्यापर्यंत पोचणे अवघड झालेले आहे. किल्ल्याच्या अठरा-वीस फूट उंचीच्या तटबंदीवर झाडीही वाढू लागली आहे. त्या झाडांच्या मुळांनी तटबंदीला मोठी हानी पोचत आहे. काळा किल्‍ल्‍याची तटबंदी एकदा का ढासळली तर परिसरातील झोपडपट्टी किल्ल्याचा केव्हा घास घेईल हे कळणारही नाही.\n(आधार - प्रमोद मांडे यांनी 'महान्यूज'मध्ये लिहिलेला लेख.)\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nश्रीधर फडके - सद्गुणी कलावंत\nसंदर्भ: संगीतकार, श्रीधर फडके, चित्रपट गीते, सुधीर मोघे\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nपाबळ विज्ञान आश्रम - काम करत शिकण्याची गोष्ट\nसंदर्भ: पाबळ विज्ञान आश्रम, डॉ. श्रीनाथ कालबाग\nलेखक: पंकज विजय समेळ\nसंदर्भ: वीरगळ, गणपती, शिलालेख\nनागावचे भीमेश्वर मंदिर आणि तेथील शिलालेख\nसंदर्भ: शिलालेख, महाराष्‍ट्रातील मंदिरे, शिवमंदिर, अलिबाग तालुका\nसंदर्भ: शिलालेख, भाषा, कानडी भाषा\nशिंदखेड मोरेश्वर येथील सतिशिळा\nसंदर्भ: शिलालेख, सतिशिळा, कोकण\nसंदर्भ: शिलालेख, सोलापूर तालुका, सोलापूर शहर\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/51?page=5", "date_download": "2018-09-22T06:59:28Z", "digest": "sha1:7VPCCBZ57TT6FWCU5X3TK6QQW44U7UXH", "length": 20932, "nlines": 98, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पुणे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nलोणावळ्याच्‍या उत्‍तर दिशेला दहा मैल अंतरावर राजमाची आहे. त्‍याभोवती असलेल्‍या निबिड अरण्‍यात बहिरी डोंगरावर ढाकचा किल्‍ला उभा आहे. तो किल्ला म्‍हणजे दक्षिणोत्तर पसरलेला अजस्त्र डोंगर आहे. तो किल्‍ला फारसा परिचित नाही. ढाकचा बहिरी याचा अर्थ ढाकचा किल्‍ला. त्‍या डोंगरात वसलेला आदिवासींचा देव बहिरी. त्‍याच्‍या नावावरून तो किल्‍ला 'ढाकचा बहिरी' या नावाने ओळखला जाऊ लागला. त्‍या किल्‍ल्याला 'गडदचा बहिरी' असेही म्‍हणतात. गडद या शब्दाचा अर्थ गुहा. त्‍या किल्‍ल्‍यावर कातळाच्‍या पोटात खोदलेल्‍या पश्चिमाभिमुख गुहा आढळतात.\nराजमाची किल्ल्याच्या मागे ढाक बहिरीचा उंच सुळका दिसतो. तो 'कळकरायचा सुळका' या नावाने ओळखला जातो. ढाक बहिरी किल्ला दोन हजार सातशे फूट उंच आहे. कर्जत डोंगररांगेत येणारा तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो. दुर्गप्रेमी लेखक गो. नी. दांडेकर यांच्‍यामुळे तो किल्‍ला प्रकाशात आला. ढाक बहिरी मोक्याच्‍या ठिकाणी उभा आहे. पूर्वीच्‍या काळी त्‍याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा.\nअद्भूत शिल्पकृतींचे भुलेश्वर मंदिर\nपुण्यापासून पन्नांस किलोमीटर अंतरावर असलेले भुलेश्वर हे ठिकाण तेथे तेराव्या शतकात बांधण्यात आलेल्या शंकराच्या प्राचीन मंदिरासाठी ओळखले जाते. देवगिरी राजांच्या कालखंडात हेमाडपंथी मंदिरे मोठ्या संख्‍येने बांधण्यात आली होती. भुलेश्वरचे मंदिर इ.स. 1230 मध्ये निर्माण करण्यात आले असे मानले जाते. त्या मंदिरातील शिल्पे हा शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे. भुलेश्‍वरच्‍या मंदिरात स्त्रीरुपातील गणेशमूर्तीचे दुर्मिळ शिल्प पाहता येते.\nपुण्याच्या लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्टासमोर दिमाखाने उभा असलेला तीन मजली गोडबोलेवाडा हा पुस्तकविक्रीचे मुख्य भांडार म्हणून प्रसिद्ध होता. तो वाडा म्हणजे ल.ना. गोडबोले यांनी १९११ साली विकत घेतलेली लाकडी वास्तू, अधिक त्याच घराला लागून असलेली नारळाच्या बागेची १९३० साली विकत घेतलेली दोन गुंठे जागा यांचा संगम. तो गर्डरवर उभा केला गेला आहे. रानडे इंजिनीयरनी ती भव्य इमारत उभी केली. लोखंडी गर्डर्स इमारतीत वापरण्यास पहिल्या महायुद्धानंतर सुरुवात झाली. गोडबोलेवाडा उभारताना त्याचा पाया बेसॉल्ट या दगडात बांधण्यात आला. शिसे ओतून पायाचे दगड पक्के केले गेले. गर्डर्सची फ्रेम तयार करून पायामध्ये प्लेट बसवण्यात आल्या. शिशाचा वापर मजबुतीसाठी केला गेला. गर्डर्स विलायतेतून (इंग्लंड) आयात केले गेले होते. ते घर जसेच्या तसे मजबूत आहे.\nतालवेड्यांचे ‘रिधम इव्होल्युशन’: ढोलाची नवी ओळख\nढोल-ताश्यांची पारंपरिक ओळख बदलून त्याला वेगळी उंची मिळवून देण्यासाठी पुण्यातील पंधरा तालवेडे ‘रिधम इव्होल्युशन’ या प्लॅटफॉर्मवर एकत्र आले आहेत. ढोल-ताश्यांच्या सर्व भागांचा पुरेपूर वापर करत ते इतर चर्मवाद्यांतील नाद आणि ठेके ढोल-ताश्यांवर वाजवून पाहत आहेत. त्यांना त्यांच्या या प्रयोगशीलतेतून आणि नावीन्याच्या ध्यासातून संगीतातील नवे दालन खुले होण्याची शक्यता वाटते.\nअलौकिक संत आणि स्वातंत्र्यसेनानी - मामासाहेब देशपांडे\nयोगीराज श्री श्रीपाद दत्तात्रय तथा मामासाहेब देशपांडे हे अलौकिक संत व स्वातंत्र्यसेनानी होते. मामामहाराजांचे जन्मशताब्दी वर्ष जुलै 2013 ते जून 2014 या काळात साजरे झाले. प्रत्यक्ष, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजच पूर्णांशाने मामा देशापांडे म्हणून जन्माला आले अशीच भावना आहे.\nमामांचा जन्म टेंबे स्वामी महाराजांचे एक शिष्य दत्तोपंत देशपांडे व अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या पूर्णकृपांकित शिष्य पार्वतीदेवी या भजनशील दांपत्याच्या पोटी 25 जून 1914 रोजी झाला. पार्वतीदेवींना लहानपणी अक्कलकोट स्वामी महाराजांनी मांडीवर घेऊन व मस्तकावर कृपाहस्त ठेवून ‘ही आमची पोर आहे’ असे उद्गार काढले होते.\nत्या दांपत्याला गोविंद, रघुनाथ हे दोन मुलगे व अनसुया नावाची मुलगी झाली. पण त्यानंतर संतती जगत नसल्याने त्यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडीला श्री दत्तप्रभूंची प्रार्थना केली. टेंबेस्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन, ‘लोकोद्धार दीर्घायुषी पुत्र होईल,’ असा आशीर्वाद दिला.\nसिंहगडापासून घाटमाथ्यापर्यंतच्या मावळाच्या सा-या टापूत आपल्याला तुळशीदासाच्या सिंहगडाच्या पोवाड्यात उल्लेखलेले मराठे, धनगर, कोळी समाज भेटतात; त्यांच्या शिरकाई, वाघजाई, बापूजी बुवा यांसारख्या देवतांच्या आख्यायिका ऐकायला मिळतात. त्या आख्यायिकांच्यात त्या समाजांच्या पूर्वेतिहासाचे प्रतिबिंब नजरेस येते. चैत्र वद्य प्रतिपदेला पानशेत तलावाकाठच्या शिरकोळी गावच्या शिरकीच्या जत्रेला प्रचंड गर्दी लोटते.\nस्त्रियांचा वावर शिक्षण, नोकरी यांमुळे बाहेर वाढला. त्यांच्या ज्ञानाची, सामाजिक जाणिवेची क���षेत्रे विस्तारली. त्यांच्यात सकारात्मक बदल होत चालला आणि त्याचे प्रतिबिंब भिशीमंडळ, वाचनमंडळ, पुस्तकभिशी यांतून दिसू लागले. त्या सामाजिक जबाबदा-या उचलू लागल्या. ‘पुणे रोटरी क्लब साऊथ भिशी मंडळ’ हे त्यांपैकी एक. पंचवीस-तीस महिलांनी एकत्रित येऊन मंडळ १९८४ साली डिसेंबर महिन्यात सुरू केले. गरजू संस्थांना आर्थिक साहाय्य पुरवणे हे मंडळाचे उद्दिष्ट.\nमंडळाविषयी माहिती देताना अनुराधा सुपणेकर म्हणाल्या, “आम्ही ज्येष्ठ नागरिक महिला यामध्ये आहोत. काही जणींची पंच्याहत्तरी ओलांडलेली आहे. आम्ही सुरुवातीला दरमहा वीस रुपये जमा करत होतो, सध्या पन्नास रुपये जमवतो; वाढदिवस-मुलांची लग्नकार्ये अशा आनंददायी प्रसंगांच्या वेळी थोडी जादा रक्कमही जमा करतो. वर्षाला अंदाजे वीस हजार रुपये जमतात. त्याचा हिशोब मंडळातील मैत्रिणी ठेवतात.”\nआर्यन चित्रमंदिर - पुण्यातील पहिले चित्रपटगृह\n'आर्यन चित्रमंदिर' हे पुण्यातील पहिले चित्रपटगृह. त्याचे संस्थापक होते, गंगाधर नरहरी ऊर्फ बापुसाहेब पाठक. ते चित्रपटगृह महात्मा फुले मंडई परिसरात लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर होते. महापालिकेने ते 22 सप्टेंबर 1983 रोजी पाडले व तेथे पार्किंग स्टँड उभारले. कारण ती जागा महापालिकेची होती. त्याचा शतकमहोत्सवी समारंभ बापुसाहेबांचे चिरंजीव आनंदराव पाठक यांनी पुण्यातील फिल्म अर्काईव्हजच्या दालनात साजरा केला. 'आर्यन' 1915 मध्ये सुरू झाले, तेव्हा तेथे मूकपट दाखवले जात होते. मूकपटांतील दृश्यात जिवंतपणा यावा यासाठी पडद्यामागे बाजाची पेटी, तबला, घोड्याच्या पळतानाच्या टापांचा आवाज वाटावा म्हणून नारळाच्या रिकाम्या करवंट्या वाजवल्या जात. पेटी, तबला वाजवण्याचे काम करणा-या मुलांमध्ये राजा परांजपे यांचा समावेश होता. पुढे ते विख्यात दिग्दर्शक झाले.\nआमटी, भाकरी आणि अणे येथील भक्तीचा उत्सव\nयात्राउत्सवांतील विविधता गावागणिक बदलते. तशीच परंपरा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अणे या गावाने जपली आहे. रंगदास स्वामींची तपोभूमी ही त्या गावाची ओळख. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी डिसेंबरात तेथे तीन दिवस यात्रोत्सव भरतो. पंचक्रोशीतील प्रत्येक घरातील करगुट्यामागे दीड किलो भाकरी तेथे भाविक आणतात. गावागावांतून आलेल्या भाकऱ्यांची ट्रकमधून मिरवणूक निघते, तर आगळ्या चवीची रस्सा आमटी मंदिर परिसरात बनवून हजारो भाविकांना आमटी-भाकरीचा महाप्रसाद स्टीलच्या ठोकीव पितळ्यांतून दिला जातो.\nअणे हे गाव मुंबई-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर आळेफाटा येथून वीस किलोमीटरवर आहे. रंगदास स्वामी यांनी वाराणसीतून येऊन त्या परिसरात तीन तपे व्यतीत केली. ते वयाच्या अठराव्या वर्षी अणे गावाच्या पश्चिम वेशीजवळील मारुती मंदिरात आले. तेथे असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली बसून साधना करू लागले. स्वामींनी गावाच्या पूर्व वेशीजवळ बारवे शेजारील पिंपळवृक्षाच्या सभोवती सुंदर बाग तयार केली. तेथे तब्बल तीन तपे साधना केली. स्वामींनी पुढे पिंपळवृक्षाखाली समाधी घेतली. त्यामुळे तो परिसर ही त्यांची तपोभूमी आणि कर्मभूमी आहे. रंगदास स्वामींच्या पुण्यतिथीचा यात्रोत्सव दीडशे वर्षांपासून अव्याहत सुरू आहे. मुंबईकर निवासी झालेले, जुन्नर तालुक्यातील भाविक अणे येथील यात्रेला आवर्जून येतात.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5335752667853536607&title=Gems%20and%20Jewelry%20Federation's%20Program&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T07:05:23Z", "digest": "sha1:NKNMBCSGGS4Z37GAV5NY5GS4UHQRGT2M", "length": 12172, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचा कार्यक्रम", "raw_content": "\nजेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचा कार्यक्रम\nपुणे : नव्या वर्षात ‘ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन’ (जीजेएफ)तर्फे बहुप्रतिक्षित व्यावसायिक नेटवर्किंगच्या कार्यक्रमाचा ‘प्रीफर्ड मॅन्युफॅक्चरर ऑफ इंडिया’(पीएमआय)चा अधिक मोठा आणि अधिक चांगला अवतार सादर करण्यात येत आहे. हा कार्यक्रम पुण्याच्या जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये आठ ते दहा जानेवारी २०१७ या कालावधीत होईल. जीजेएफच्या लोकप्रिय बी2बी मार्केटिंगच्या व्यासपीठावरून प्रामुख्याने भारतातील विशेष दागिन्यांच्या व्यापाराचे दर्शन घडते आणि जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रातील चर्चा होते.\n२०११मध्ये स्थापना झाल्यापासून पीएमआय उपक्रमाला मोठा पाठिंबा लाभला आहे आणि उद्योगक्षेत्रातील सहभागींकडून सकारात��मक पाठिंबाही प्राप्त होत आहे. भारतभरातील व्यापाऱ्यांसाठी विविध संधी उपलब्ध होत असल्याने, हा प्रतिसाद मोठा आहे.\nजीजेएफचे अध्यक्ष नीतिन खंडेलवाल म्हणाले, ‘पीएमआय ही स्टेलर खरेदीदार विक्रीकारांची बैठक आहे आणि सर्व प्रकारच्या सोनारांसाठीचे वार्षिक वितरणाचे कँलेंडर घेऊन येणारा उपक्रम आहे. पीएमआय प्रोग्रॅम निवडक शहरे आणि नगरांमधून निवडण्यात येतात. यात उत्पादक, घाऊक व्यापारी आणि रिटेलर्स आदी मागणी व पुरवठ्याच्या गरजांनुसार निवडले जातात. खास करून व्यवसाय वाढावा आणि आरामदायी अनुभव मिळावा, यासाठी पीएमआय शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात येते.’\nजीजेएफचे संचालक आणि पीएमआयचे संयोजक सुमीत आनंद म्हणाले, ‘२०१८ या वर्षाच्या सुरुवातीस प्रीफेर्ड मॅन्युफॅक्चरर ऑफ इंडिया (पीएमआय) या एका महाविशेष कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. पीएमआयचा हा भाग आधीच्या भागांपेक्षा अधिक वेगळा असणार आहे. प्रत्येक पीएमआयमध्ये आमच्यासाठी नव्या, अधिक चांगल्या खरेदीदार विक्रेत्यांच्या बैठकांतून काहीतरी शिकण्यासारखे असते. पुण्याची बाजारपेठ आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि जीजेएफ उपक्रमाला या स्मार्ट सिटीत नेहमीच भरघोस यश प्राप्त झालेले आहे. या वर्षीचे प्रमुख सहभागीदार पीएमआयच्या टीमकडून निवडण्यात आले आहेत आणि ते आपापल्या उत्पादनांमधील अग्रेसर आहेत. त्यांच्या उपक्रमातील सहभागामुळे पहिल्या दिवसापासूनच मोठे यश प्राप्त होणार आहे.’\nजीजेएफचे संचालक आणि पीएमआयचे सह-संयोजक नीतिन कदम म्हणाले, ‘पीएमआयच्या चौथ्या भागात अधिक मोठ्या, अधिक चांगल्या आणि व्यवसायप्रवण घटकांचा समावेश असणार आहे. उपक्रमाचे ठिकाण ते उत्तम सहभागीदार आणि कार्यक्रम व त्याहीपलिकडे सर्व घटक दर्जेदार असणार आहेत. पीएमआयच्या अनोख्या व्यासपीठावर सहभागी झालेले सर्वजण हे अपडेटेड आणि बदलत्या बाजारपेठांच्या परिस्थितीतही संबंधित राहिलेले आहेत. त्यांचा ग्राहकाधार व व्यवसाय त्यांनी वाढवलेला आहे, उत्पादनातील नावीन्यपूर्णतेचा प्रसार करतानाच ही वाढ त्यांनी केली आहे.\nउत्पादनांचे दर आणि श्रेणी यांच्या धर्तीवर रिटेलर्सनी स्पर्धात्मकतेत मदत केली आहे, तसेच ब्रँड आणि स्टोअर्स यांच्या विशेष अंतर राखताना सेवांचा पाठिंबा दिला आहे.’\nजीजेएफच्या पीएमआय व्यासपीठावरून ���्पर्धात्मक नफा देताना त्यात वाढ करण्यावर लक्ष पुरवणे, वेळेची बचत करणे तसेच मार्केटिंग आणि प्रसारात्मक दरांमध्ये घट करणे आदी गोष्टीही केल्या जातात. याशिवाय पीएमआय हा सोने, हिरे आणि जडाऊ प्रकारावर परिणाम करणाऱ्या काही कमी कार्यक्रमांपैकी एक आहे.\nTags: PuneGems and Jewelry FederationPMI ProgramNitin KhandelwalSumit Anandपुणेजेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनपीएमआय कार्यक्रमनीतिन खंडेलवालसुमीत आनंदप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/51?page=6", "date_download": "2018-09-22T07:15:37Z", "digest": "sha1:SZYXSTPK3SYQ3TX5WH54B7BBQP74NWHP", "length": 25388, "nlines": 133, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पुणे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यांपैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा तसाच पूर्वेकडे अदमासे चोवीस किलोमीटर जाऊन भुलेश्वरजवळ लोप पावतो. त्याच डोंगररांगेवर पुरंदर किल्ला वज्रगडाच्या सोबतीने वसलेला आहे.\nपुरंदर हा किल्ला पंधराशे मीटर उंच असून तो गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. किल्ला पुणे जिल्ह्यातील विस्तीर्ण डोंगररांगेत आहे. तो ट्रेकिंगसाठी सोपा आहे. पुरंदरला चौफेर माच्या आहेत. पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे वीस मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला सहा मैलांवर असलेला हा किल्ला 18.98 अंश अक्षांश व 74.33 अंश रेखांशवर स्थित आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला प्रदेश डोंगराळ आहे. किल्‍ल्‍याच्या वायव्य दिशेला चौदा मैलांवर सिंहगड आहे, तर पश्चिमेला वीस मैलांवर राजगड आहे.\nप��रंदर किल्ला विस्ताराने मोठा आहे. तो एका दिवसांत पाहून होणे कठिणच. किल्ला मजबूत असून शत्रूच्या आक्रमणापासून बचावाला उत्तम जागा हेरून बांधण्यात आला आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. पूर्वी दारुगोळा व धान्य यांचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. गडावर चढायला असलेली एक सोपी बाजू सोडली तर इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. पायथ्यावरून गडावर एका कच्‍च्‍या वाटेसह एक पक्का रस्ताही जातो. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.\nआनंद शिंदे - सागर-संपत्तीचा अनमोल खजिना\nपुराणकाळातील समुद्रमंथनाची कथा सर्वांना माहीत आहे. सागरातील अनमोल संपत्तीची वाटणी करून घेण्यासाठी देव आणि दानव यांच्यात ‘समुद्रमंथन’ झाले आणि त्यातून कितीतरी मूल्यवान गोष्टी बाहेर निघाल्या खरोखरीच, सागराच्या तळाशी अनमोल संपत्तीचा खजिना असतो खरोखरीच, सागराच्या तळाशी अनमोल संपत्तीचा खजिना असतो कितीतरी चमत्कारिक आणि अद्भूत गोष्टी समुद्रात सापडतात व म्हणूनच सागराच्या तळाचा ‘शोध’ घेण्याचे काम सारखे चालू असते. शंख, शिंपले, कोरल्स हा सागरी संपत्तीचाच एक भाग आहे. अशा विविध गोष्‍टी गोळा करून त्यांचा प्रचंड मोठा खजिना जवळ बाळगणारे ‘हौशी छांदिष्ट’ पुण्यात आहेत. त्यांचे नाव आनंद माधव शिंदे.\nआनंद शिंदे हे मुळचे पुण्याचे. ते नारायण पेठेत राहतात. त्यांचे वडील देहूरोडच्या दारुगोळा कारखान्यात नोकरीला होते. त्यांना वृत्तपत्रातील विविध विषयांवरील कात्रणे, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पत्ते, पक्ष्यांची पिसे गोळा करण्याचा छंद होता. वडिलांचा तोच वारसा आनंद शिंदे यांनी पुढे चालवला, मात्र तो शंख-शिंपल्यांच्या स्वरूपात.\nमेळघाटातील पोषणबागांचा माळी - मनोहर खके\nपोषण बागेद्वारे कुपोषणावर मात करण्याचा अनोखा प्रयोग\nमेळघाटातील कुपोषण हटवण्याच्या व तेथील जनतेच्या विकासाच्या कार्याला आपापल्यापरीने दिशा देण्याचे काम व्यक्तीगत पातळीवर काही लोकांनी केले आहे. त्यात पुण्यातील कृषितज्ज्ञ डॉ. मनोहर खके यांचा अनोखा शेती प्रयोग उल्लेखनीय आहे.\nविदर्भातील मेळघाट हा परिसर गेली कित्येक वर्षे गाजतोय तो तेथील कुपोषणाच्या समस्येमुळे. कुपोषणाचा संबंध नेहमी आरोग्य व गरीबीशी तसेच साधनांच्या अभावाशी जोडला जातो. पण मेळघाटात त्या जोडीला इतरही अनेक समस्या असल्याने हा प्र���्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.\nपाबळ विज्ञान आश्रम - काम करत शिकण्याची गोष्ट\nशिक्षण अर्थपूर्ण बनवण्यासाठी, त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकले पाहिजे. प्रत्यक्ष काम करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तीन दशकांपूर्वी पाबळ येथे सुरू झालेले ‘विज्ञान आश्रम’ देशभर पोचले आहे.\nती एका गावाची गोष्ट नाही. तशी त्याची सुरुवात एका गावात तीस-एक वर्षांत झाली; परंतु ती देशातील एकशेबावीस गावांची गोष्ट बनली आहे. गोष्ट केवळ गावापुरती मर्यादित नाही. त्याची व्याप्ती त्याहून अधिक आहे. ती जगण्याशी संबंधित आहे. शिकण्याशी संबंधित आहे. खरे तर जगता-जगता शिकण्याची, शिकता-शिकता जगण्याची आणि ग्रामीण विकासाच्या वेगळ्या प्रारूपाची ती गोष्ट आहे. शिक्षणाद्वारे जीवनावश्यक कौशल्ये विद्यार्थ्यांना देऊन त्याद्वारे ग्रामीण विकास घडवून आणण्याच्या संकल्पनेतून तीन दशकांपूर्वी डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पाबळ येथे ‘विज्ञान आश्रम’ सुरू केला. त्या संकल्पनेचे मूर्त स्वरूपात रूपांतर झाले असून, अरुणाचल प्रदेशापासून केरळपर्यंत त्याचा लौकीक गेला आहे.\nवैशाली रुईकर - आपली फ्लॉरेन्स नाइटिंगेल\nसिस्टर वैशाली रुईकर हे नाव मनात घर करून बसले आहे. त्या एका कार्यक्रमात भेटल्या. वैशाली मूळ कागलच्या. एकत्र कुटुंबातील बालपण. आईचे छत्र लवकर नाहीसे झाले. वडील जुन्या काळातील वैद्य, अनेक रुग्णांच्या वेदना दूर करणारे; त्यांना पाहत वैशाली वाढल्या. एकदा वैशालींचा एकुलता एक भाऊ तापाने फणफणला. वडिलांनी औषधोपचार केले. दुस-या डॉक्टरांचे मत घेतले पण उतार पडला नाही. शिरेतून इंजेक्शन देण्यासाठी नर्सला बोलावले पण ती वेळेवर येऊ शकली नाही आणि त्यांच्या भावाचे निधन झाले त्या घटनेचा वैशाली यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. नर्स वेळेवर आली असती तर भाऊ वाचला असता असे त्यांच्या मनाने घेतले आणि त्यांचे नर्स होण्याचे पक्क ठरले. पण घरून तीव्र विरोध झाला. त्यांना अनेक कारणे सांगून त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांच्या ‘ठाम’ निर्णयापुढे कोणाचे काही चालले नाही. त्या ‘घटप्रभेला’ नर्सिगसाठी दाखल झाल्या. त्यांचा तीन वर्षांचा शिक्षणक्रम पूर्ण झाल्या झाल्या विलास रुईकर यांच्याशी विवाहबद्ध होऊन, त्या त्यांच्या ड्रेसिंग किटसह पुण्यात हडपसरला आल्या. काही दिवस एका हॉस्पिटलमध्ये नोकरी केली, पण त्यांचे ध्येय स्वतंत्र नर्सिग प्रोफेशन करायचा हे होते आणि म्हणून त्यांनी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली.\nमहाराष्ट्रातील किल्ले लक्षात घेतले तर काही ठरावीक गोष्टी, रचना प्रत्येक किल्ल्यांमध्ये आढळतात. सभोवताली किंवा दूरपर्यंत नजर ठेवता यावी यासाठी डोंगराच्या माथ्यावर किल्ल्याचे स्थान, चौफेर तटबंदी (बेलाग-उंच कडा असेल तर तटबंदी नाही), सहज न दिसणारं प्रवेशद्वार, तटबंदी किंवा दरवाजे ह्यांची एकामागोमाग उभारणी, किल्ल्यावर शे-पाचशे लोकांना वर्षभर पुरेल इतका पाण्याचा साठा (तलाव-विहीर किंवा पाण्याची टाकी), धान्याचा साठा करण्याची सोय, भक्कम-भव्य असे बुरुज, किल्ल्यावर देवतेचं मंदिर, मुख्य म्हणजे चोरवाटांचं अस्तित्व, दूर अंतरापर्यंत मारा करणा-या तोफा... इत्यादी. राज्यात स्वराज्यासाठी धडपड ही मुख्यतः सह्याद्री प्रांतात झाल्यानं अडीचशेपेक्षा जास्त किल्ले त्या भागात आढळतात.\nनवख्या ट्रेकरला ट्रेकींगची सुरुवात कोरीगड किल्ल्याच्या भ्रमंतीनं करायला हरकत नाही. सहकुटुंब एक दिवसाची सहल म्हणूनसुद्धा कोरीगड हे उत्तम ठिकाण ठरू शकते.\nकैलास भिंगारे - साहित्य-संस्कृतीचा शिलेदार\nसरस्वती लायब्ररी ते व्यंगचित्रकार संमेलन\nकविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना ज्ञानपीठाचा सन्मान मिळाला होता, हे मराठी सर्व रसिकांना ठाऊक आहे; मात्र त्याच महान कवीने पुण्यातील रस्त्याच्या कडेला टपरीतील वाचनालय चालवणाऱ्या कार्यकर्त्‍यांना कला महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक उपक्रमांसाठी मोठी जागा द्यावी, ही विनंती केली होती, ती घटना फार थोड्यांना माहीत असेल पुणे महापालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने कुसुमाग्रजांच्या त्या विनंतीकडे जराही लक्ष दिले नाही. अर्थात, तात्यासाहेबांनी ती विनंती ज्याच्यासाठी केली होती, तो मात्र विलक्षण जिद्दीने, महापालिकेच्या अतिक्रमणाच्या फुफाट्यात वाहून न जाता खंबीरपणे उभा राहिला आहे आणि पुण्यासारख्या शहरात साहित्य-संस्कृतीचा शिलेदार म्हणून आत्मविश्वासाने वावरत आहे.\nकोथरूड-कर्वेनगर-वारजे या पश्चिम पुण्यातील विस्तारलेल्या उपनगरातील विविध सांस्कृतिक आणि वाङ्मयीन उपक्रमांच्���ा आरंभीची आणि विस्ताराची पार्श्वभूमी ज्याच्या उत्साहामुळे आणि सक्रियतेमुळे तयार झाली, तो कार्यकर्ता आहे कैलास भिंगारे\nसुधीर गाडगीळ - पुण्यभूषण\nगिरीश अभ्यंकर - मजेत राहणारा माणूस\nज्याला त्याला, प्रत्येकाला अन्न कसं आवडतं आणि ते कसं शिजवायचं आहे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे ही गिरीश अभ्यंकरांची मूळ भूमिका. एक मशीन केलं आणि त्याच्या हजारोंनी प्रती बनवल्या अशी भानगड नाही. ज्याची त्याची (शारीरिक) उंची, ज्याची त्याची जागा, ज्याची त्याची सर्व सोय बघून ज्याचं त्याला सर्व करता येईल अशी रचना हवी.\nतशी चूल त्यांनी तयार केलेली आहे. ती त्यांच्या मित्राच्या वर्कशॉपमध्ये घडलेली आहे. ते म्‍हणतात, तशी चूल बघून माझ्याकडे येणारी माणसं विचारतात, की ती कुठे मिळते कोण बनवून देतं यावर मला उत्तर द्यावं लागतं, की ती चूल बनवण्याचा कारखाना नाही. उद्या जर मला आणखी एक चूल बनवावीशी वाटली तर ती माझी मलाच बनवता येणं अपेक्षित आहे. इंधन आणि जाळ यांचं तत्व समजलं, ज्याला त्याला उभं राहून काम करायचं आहे असं ठरलं, की मग पुढची गोष्ट ज्याची त्यानं करायची आहे.\nपुण्यातल्या पवना नदीच्या पुलावरून मोटारसायकल खडखडत चालली होती. पुलावर डंपर उभा असल्याने मोटारसायकलस्वाराने गाडी थांबवली. त्याने पाहिले, की डंपर पूलावरून नदीत रिकामा केला जात आहे. स्वा‍राने डंपरचालकाला हटकले. तसे चालक म्हणाला, ‘‘अहो, गावातल्या पोल्ट्री फार्ममध्य मेलेली पिल्लं, वगैरे जो कचरा तयार होतो ना, मी तो नदीत टाकतोय.’’ स्वाराने त्याला तसे न करण्याविषयी सांगितले, त्यावर तो चालक म्हणाला, ‘‘अहो साहेब, आज मला उशीर झाला म्हणून मी तुम्हाला दिसलो. आम्ही तर दररोज पहाटे येऊन हा कचरा नदीत सोडतो.’’ पवना नदीत रोजच्या रोज टाकला जाणारा तो जैव कचरा आणि त्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण याचे भयावह चित्र त्या मोटारसायकलस्वाराच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. त्या मोटारसायकलस्वाराचे नाव होते व्यंकट भताने.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AC", "date_download": "2018-09-22T07:59:11Z", "digest": "sha1:DKI4QDYEYO5MMYPBFDDW4ZTVA43BQH3T", "length": 2834, "nlines": 49, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"औरंगजेब\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"औरंगजेब\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां औरंगजेब: हाका जोडणी करतात\nवडार ‎ (← जोडण्यो | बदल)\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-09-22T07:10:44Z", "digest": "sha1:CYGWH56WQ3HBXSSJDQTNTF2P3PN3KCI7", "length": 5378, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिग्रिन्या भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nइथियोपियामध्ये ४२ लाख (२००७)\nइरिट्रियामध्ये २५ लाख (२००६)\nतिग्रिन्या ही पूर्व आफ्रिकेच्या इरिट्रिया व इथियोपिया देशांमध्ये वापरली जाणारी एक आफ्रो-आशियन भाषा आहे.\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nमृत दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१६ रोजी १२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-playwright-Makrand-Sathe/", "date_download": "2018-09-22T07:10:05Z", "digest": "sha1:4UOSOITXMJCO3N7YZVNMSQL57T7VW5VT", "length": 9384, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘न आवडणारे बोलण्याचा हक्‍क हेच अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ‘न आवडणारे बोलण्याचा हक्‍क हेच अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य’\n‘न आवडणारे बोलण्याचा हक्‍क हेच अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य’\nभारतात ‘अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य’ या शब्दाची व्याख्या इतरांना जे आवडेल त्या विषयावर भाष्य करणे अशी झाली आहे. ज्या गोष्टीतून सामुदायिक भावना दुखावल्या जाणार नाहीत त्याच गोष्टींवर प्रकाश टाकावा याला अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य समजले जात आहे. परंत��, अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य असणे या शब्दाचा अर्थच मुळात समाजातील एखाद्या गटाला आवडणार नाही अशा काही बाबींवर बोलण्याचा हक्‍क असणे होय, असे मत ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नाटककार मकरंद साठे यांनी व्यक्‍त केले.\nदेश-विदेशातील विचारवंतांकडून बुद्धीला वैचारिक खाद्य मिळवून देणार्‍या 11 व्या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात नाटककार मकरंद साठे ‘जागतिकीकरणाच्या काळात राष्ट्रीयता, संस्कृती आणि रंगभूमी ’ या विषयावर बोलत होते. महोत्सवाचे उद्घाटन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते झाले. मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, सचिव दौलत हवालदार व अन्य उपस्थित होते.\nमकरंद साठे यांनी राष्ट्रीयतेवर आधुनिक संदर्भासह विचार व्यक्त केले. कोणा एका धर्म, जातीविषयी न बोलता त्यांनी सामान्य माणसाचे राष्ट्रप्रेम कशाप्रकारे चार भिंतीत दाबण्याचा प्रयत्न केला जातो, यावर प्रकाश टाकला. साठे म्हणाले, की जागतिकीकरणाच्या काळात भारतीय संस्कृतीवर बोलायचे झाले तर राष्ट्रीयत्वाची व्याख्या प्रत्येक धर्म व संस्कृतीप्रमाणे बदलते. माणसाची प्रत्येक कृती ही त्याच्या संस्कृतीतून दिसून येते. एखादी गोष्ट वाईट घडली तर त्यावर निदर्शने करावी, बँकेचा वापर पैसे ठेवण्यासाठी करावा या गोष्टी निरक्षर माणूसही करतो. माणसाच्या संस्कृतीप्रमाणे त्याचे वागणे दिसून येते.\nआज काळ बदलला आहे असे आपण म्हणतो. परंतु आजही माणसाला त्याच्या ऐतिहासिक पार्श्‍वभूमीवरून ओळखले जाते. भारतात माणसाने काय खायचे, कुठे रहायचे या गोष्टीदेखील त्याच्या संस्कृती व परंपरेवर ठरतात. काही संस्कृती व परंपरा आपल्यावर पूर्वजांकडून लादल्या गेल्या हे देखील खरे आहे. ज्यात तिहेरी तलाक सारख्या गोष्टींचा समावेश आहे. यातून सुटकेसाठी मुसलमान धर्मातील महिलांना बराच त्रास सहन करावा लागला, असे सांगून ते म्हणाले, की एखाद्या समुदायाच्या भावना दुखावल्या जातील या भीतीने आपल्याकडे सेंसॉर बोर्डचा वापर केला जातो. आज आपण संत तुकाराम, रहिम यांना विसरून बाबा रामरहिमची भाषा बोलत आहोत. एखाद्या गोष्टीवर बंदी घालणे व एखादी गोष्ट माणसावर लादणे अशाप्रकारचे वातावरण आपल्या भोवती आहे.\nइंटरनेट व टीव्हीच्या जगात थिएटरच्या माध्यमातून संवाद कसा साधायचा हा प्रश्‍न आहे. तंत्रज्ञान बरेच पुढे जा��� असून एखाद्या संस्कृती किंवा राष्ट्रीयतेवर थिएटरच्या माध्यमातून भाष्य करण्यासाठी थिएटर कलाकारांना कष्ट घ्यावे लागत आहेत. त्यामुळे लोकांनी थिएटरची टीव्ही किंवा इंटरनेटशी तुलना करणे चुकीचे आहे. थिएटरचा एक वेगळाच ढंग असून तो समजावण्यासाठी थिएटर कलाकारांनी दोन पावले पुढे यावे अशा अपेक्षा बाळगणार्‍या प्रेक्षकवर्गाने दोन पावले पुढे येऊन ते समजून घेेणे महत्वाचे असल्याचे साठे यांनी सांगितले.\nव्याख्यानमालेत उपस्थितांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना, देशाचा आतंकवादापासून बचाव करण्यासाठी या विषयावरील निर्णय हे देशातील सैन्य दलाकडून नाही तर सरकारकडून घेतले जायला हवेत, असे मतही साठे यांनी व्यक्त केले.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/51?page=8", "date_download": "2018-09-22T07:45:40Z", "digest": "sha1:3P53X3UNQ7M5CWTIPDW7WEQDYNJ6MKRW", "length": 20077, "nlines": 97, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पुणे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘सहित’चे संवत्सर नेमाड्यांच्या ‘नावे’\nअठ्ठावीस वर्षांचा किशोर शिंदे त्याच्या वयाच्या मानाने विविध कार्याने संपन्न वाटतो; आणि विशेष म्हणजे त्याचे काम मराठी साहित्य संस्कृती यांच्या प्रसाराला वेगळे, नवे आणि आधुनिक वळण देण्याचे आहे तो बोलतो शांत, मृदू. तो जनसंपर्क अधिकारी म्‍हणून काम करतो, पण त्याला ओढ आहे मराठी साहित्याची . त्याने वयाच्या आठव्या वर्षापासून मराठी साहित्य वाचनास सुरुवात केली आणि सोळाव्या वर्षी ‘कोसला’ वाचली तेव्हा तो सर्दावून गेला तो बोलतो शांत, मृदू. तो जनसंपर्क अधिकारी म्‍हणून काम करतो, पण त्याला ओढ आहे मराठी साहित्याची . त्याने वयाच्या आठव्या वर्षापासून मराठी साहित्य वाचनास सुरुवात केली आणि सोळाव्या वर्षी ‘कोसला’ वाचली तेव्हा तो सर्दावून गेला त्याला बोरकरांपासून ग्रेसपर्यंतचे कवी मुखोद्गत आहेत.\nजशी मुलं टिव्‍ही��मोर बसून जेवतात तसं आम्ही एकीकडे पुस्तकात डोकं खूपसून जेवायचो. गोष्टीच्या विश्वात रमण्याची ती सुरुवात होती. वाचत असताना शब्द ‘दिसणं’ आणि ‘ऐकू’ येणं हेसुध्दा नकळत घडलं. उदाहरणार्थ बालकवींच्या ‘औदुंबर’ कवितेमधे रंगीबेरंगी चित्र दडलेलं आहे हे कोणी सांगण्याची, शिकवण्याची गरज नव्हती. पाठ्यपुस्‍तकात एक कविता होती, ‘घड्याळबाबा भिंतीवर बसतात, दिवसभर टिक टिक करतात.’ त्‍यातल्या ‘टिकटिक’ ह्या शब्दातील टिकटिक कानाला ऐकू यायची म्हणजे शब्द दिसतात, ऐकू येतात, थोडक्यात ते मृत नसतात, हे उमजत गेलं. आमच्या गावात वाघमारेसर नावाचे उत्साही गृहस्थ होते. ते साने गुरूजी कथामाला चालवत. त्यामधे मी जायचे. ते तिथं मला गोष्टीचं जाहीर वाचन करायला लावत. ही मुलगी स्पष्ट वाचते, तर सांगू हिला, असा त्यांचा दृष्टिकोन असावा.\nबाबा आढाव - समाजपरिवर्तनाच्या आंदोलनात\nडॉ. बाबा आढाव यांना ‘टाइम्स ऑफ इंडिया ’चा ‘जीवनगौरव पुरस्कार ’ जाहीर झाला, हा पुरस्कार देणार्‍यांचाच गौरव आहे एक्याऐंशी वर्षं वय असलेले बाबा गेल्या साठ वर्षांपेक्षा जास्त काळ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत. ते असंघटित कष्टकर्‍यांचे नेते म्हणून परिचित आहेत. त्यांनी त्या क्षेत्रात केलेले कार्य हे अतुलनीय आहे. त्यांचा आणि माझा स्नेह सदतीस वर्षांपेक्षा जास्त जुना आहे, तेव्हापासून हमालांच्या जीवनात झालेले आमूलाग्र बदल जवळून बघण्याची संधी मला मिळाली.\nअक्षय उणेचा आणि साल्सा\nअक्षय उणेचा या पुण्याच्या तरुणाने ऑस्ट्रेलियात १६ जून २०१२ रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय साल्सा नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पुण्याचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. विदेशी नृत्य- प्रकारांनी भारतीय तरुणांना आकर्षित केले असून त्यांचा कल जगभरातील नृत्याचे विविध प्रकार शिकण्याकडे दिसून येतो. भारतीय तरुणांची पावले लॅटिन नृत्यप्रकारांमध्येही थिरकू लागली आहेत. तरुण पिढी आवडीने लॅटिन नृत्यप्रकारांचा दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, मुंबई , पाटणा आणि आता पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत आनंद घेत आहे.\nहिमालय पर्वताची कन्या पार्वती. तिने शंकर हा आपला पती व्हावा म्हणून तप केले, यथावकाश तप फळाला आले आणि लग्न झाले. त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्या पुत्राने तारकासुर नावाच्या राक्षसाला मारले. कालिदासाने या सगळ्या कथेचे ‘कुमारसंभवम्’ हे संस्कृत महाकाव्य लिहिले.\nत्या काव्याच्या सहाव्या सर्गात पार्वतीला मागणी घालायला सप्तर्षी आकाशमार्गाने हिमालयाकडे आल्याचे वर्णन आहे. हिमालयाने त्यांना वेताच्या आसनावर बसवून त्यांची स्तुती केली. आंगिरस ऋषींनी हिमालयाला सांगितले, की ‘आमच्या मुखाने शिवच तुमच्या कन्येला मागणी घालतो आहे.’ त्या वेळी पार्वती पित्याच्या पाठीशी कमळाच्या पाकळ्या मोजत होती. तिच्या आईकडे पाहून तिची संमती मिळाल्यावर हिमालयाने पार्वतीला पुढे घेऊन ऋषींना म्हटले, “ही शिववधू आपणाला नमस्कार करतेय.” अरुंधतीने तिला मांडीवर बसवून घेतले. हिमालयाने विचारल्यावरून ऋषींनी चार दिवसांनंतरची तिथी पक्की केली.\n‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण अगदी सार्थ आहे काळानुसार सांगायचं तर पाताळेश्वर, कसबा गणपती, जोगेश्वरी, पर्वती, शनिवारवाडा असे जुनेपणाचे टप्पे सांगता येतील. पण पुणेकर मंडईला कधीच विसरू शकणार नाहीत. का तर ती त्यांची अन्नदाता आहे. 5 ऑक्‍टोबर 2011 रोजी मंडई सव्वाशे वर्षांची झाली काळानुसार सांगायचं तर पाताळेश्वर, कसबा गणपती, जोगेश्वरी, पर्वती, शनिवारवाडा असे जुनेपणाचे टप्पे सांगता येतील. पण पुणेकर मंडईला कधीच विसरू शकणार नाहीत. का तर ती त्यांची अन्नदाता आहे. 5 ऑक्‍टोबर 2011 रोजी मंडई सव्वाशे वर्षांची झाली मंडई होण्यापूर्वी बाजारहाट वगैरे शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात भरत असे.\nवीणा गोखले - देणे समाजाचे\nआयुष्यात एखाद्या कठीण प्रसंगाला तोंड देत असताना, त्यावर मार्ग शोधत असताना, उपाय करत असताना, अगदी अनपेक्षितपणे एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात होते पुण्याच्या वीणा गोखले यांच्या बाबतीत असेच झाले. वीणाला जुळ्या मुली. त्यांपैकी एक नॉर्मल व दुसरी स्पेशल चाईल्ड – जन्मापासून अंथरुणाला खिळलेली मुलगी. या मुलीला कसे सांभाळायचे पुण्याच्या वीणा गोखले यांच्या बाबतीत असेच झाले. वीणाला जुळ्या मुली. त्यांपैकी एक नॉर्मल व दुसरी स्पेशल चाईल्ड – जन्मापासून अंथरुणाला खिळलेली मुलगी. या मुलीला कसे सांभाळायचे तिच्यावर काय उपचार करायचे तिच्यावर काय उपचार करायचे कसे करायचे यासाठी वीणा व तिचे यजमान दिलीप हे वेगवेगळ्या सामाजिक कार्य करणा-या संस्थांमध्ये जाऊन येत असत. पुण्यातील, पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरातील ठिकाणी जात असत. संस्था पाहून आल्यावर, त्यांविषयी आपल्या मित्रमैत्रिणींनाही त्यांच्या कार्याविषयी सांगत असत. त्यावेळी वीणा व दिलीप यांच्या असे लक्षात आले, की आपल्या मित्रमैत्रिणींना चांगले सामाजिक काम करणा-या अशा संस्थांविषयी काहीच माहीत नाही\nऐसा ज्योती पुन:पुन्हा व्हावा\nगो.पु. देशपांडे लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ हे मराठी रंगभूमीवरचे अलिकडच्या काळातले सर्वांत जास्त उत्कंठा असलेले नाटक आहे. जाणकार लोकांच्या मनात त्या नाटकाविषयी जबरदस्त कुतूहल आहे आणि कामगार व बुध्दिवंत यांचा नाटकात एकत्र योग जुळून आल्याने, त्याबाबत कामगारवर्गालाही औत्सुक्य वाटत आहे. नाटकाचे पंचाहत्तर प्रयोग सहा-सात महिन्यांत महाराष्ट्रभरात व महाराष्ट्राबाहेर झाले आहेत. हे नाटक पाहिलेल्या प्रेक्षकांचा अधिकृत आकडा साठ हजार एवढा आहे.\nअसे चित्रपट, अशा आठवणी\nसासवडचे संजय दिनकर कुलकर्णी. त्यांचे ‘असे चित्रपट अशा आठवणी’ हे छोटेखानी पुस्तक प्रसिध्द झाले आहे. मराठी चित्रपटांच्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ जमान्यातील लक्षणीय चित्रपट निर्मितीच्या त्या आठवणी आहेत. संजय यांचे आईवडील शिक्षकी पेशात. त्यांची जेजुरी येथे बदली झाली. त्यामुळे संजय यांना वयाच्या चौथ्या वर्षी जेजुरीला यावे लागले. दिलीपकुमार-वैजयंतीमाला यांच्या ‘नया दौर’चे चित्रिकरण त्यावेळी तिथे चालू होते. वडील दिनकरराव कुलकर्णी यांनी दिलीपकुमार यांचा सत्कार शाळेत घडवून आणला ‘नया दौर’मधील दिलीपकुमार-अजित यांच्यातील टांग्याची शर्यत, त्यांची टेकडीवरील मारामारी हे चित्रिकरण जेजुरी परिसरात झाले. तो प्रभाव संजय यांच्या मनावर कायमचा कोरला गेला. त्याच्याच जोडीला, त्यांना दैनिकांत येणार्‍या चित्रपटांच्या जाहिराती पाहण्याचा छंद जडला. त्यांचे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ट्रान्झिस्टरवर चित्रपटांची गाणी ऐकणे, संधी मिळेल तेव्हा तंबूतील चित्रपट पाहणे हेही सुरू झाले.\nसौरऊर्जेसाठी प्रयत्‍नशील - दोन चक्रम\nअलिकडच्‍या काळात ऊर्जा हीसुद्धा मानवाची मूलभूत गरज झालेली आहे. ऊर्जेला सर्व स्‍तरांवर अनन्‍यसाधारण महत्त्व प्राप्‍त झालेले असून तिच्‍या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. मागणी आणि उत्‍पादन यांच्‍यामध्‍ये मोठी तफावत निर्माण झालेली असल्‍याने, महाराष्‍ट्र गेली काही वर्षे भारनियमनाचा सामना करत आहे. अशी पार्श्वभूमी असताना पुण्‍याचे दोन तरूण सर्वसामान्‍य जनतेच्‍या आयुष्‍यात ‘प्रखर’ प्रकाश पसरवण्‍याच्‍या ध्‍येयाने वेडे झाले आहेत. आमूलाग्र सुधारणा घडवायच्‍या, पण त्‍या केवळ माफक खर्चात. कारण विकासाचा केंद्रबिंदू हा गोरगरीब जनता असल्‍यामुळे, तिच्‍या खिशाला परवडेल, उपयुक्‍त ठरेल आणि जे दीर्घायुषी असेल असे तंत्रज्ञान विकसित करण्‍याच्‍या उद्देशाने, हे दोन तरुण ‘चक्र’म म्‍हणजे आशीष गावडे आणि अनिरुध्‍द अत्रे झपाटले गेले आहेत. ते दोघे उच्‍चविद्याविभूषित असूनही त्‍यांची नाळ जोडलेली आहे ती गोरगरीब जनतेशी\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i070720151849/view", "date_download": "2018-09-22T07:37:53Z", "digest": "sha1:BCKP3VYK673AUGUXG6EVHZUFAGGBUVB2", "length": 21539, "nlines": 224, "source_domain": "www.transliteral.org", "title": "शिव स्तोत्रे", "raw_content": "\nगणपतीची सोंड कोणत्या दिशेला वळली आहे, यावरून पूजाअर्चेचे कांही धर्मशास्त्र आहे काय\nमराठी मुख्य सूची|स्तोत्रे|शिव स्तोत्रे|\nश्री शंभो मयि करुणाशिशिरा...\nनमस्ते रूद्र मन्यव उतोत इ...\nसाम्बो नः कुलदैवतं पशुपते...\n॥ध्यानम् ॥ वामे भूधरजा पु...\nवस्तां पिशङ्गं वसनं दिशो ...\nस्कन्दः - हृष्टां देवीं त...\nगणेशं शारदां शंभुं देवीं ...\nहरिः ॐ नमोऽत्वनन्ताय सहस्...\nॐ नमः शिवाय शर्वाय देवदेव...\nजय शङ्कर पार्वतीपते मृड श...\nनमः शिवाय भर्गाय लीलाशबरर...\nशिव हरे शिव राम सखे प्रभो...\nजय शंकर पार्वतीपते मृडशम्...\nकल्याणं नो विधत्तां कटकतट...\nपशूनांपतिं पापनाशं परेशं ...\nअद्य मे सफलं जन्म चाद्य म...\nईश गिरीश नरेश परेश महेश ब...\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.\nरूद्राध्याय आणि चमकाध्याय पठण केल्याने श्री शंकराची कृपा होऊन, इच्छित सर्व कार्ये पार पडतात.\nरूद्राध्याय पठण केल्याने श्री शंकराची कृपा होऊन, इच्छित सर्व कार्ये पार पडतात.\nशिवपंचाक्षरस्तोत्र - ॐ नागेन्द्रहाराय त्रिलोचन...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे ���्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\nशिवकवच पठण केल्याने श्री शंकराची कृपा होऊन, इच्छित सर्व कार्ये पार पडतात.\nआर्तिहरस्तोत्रम् - श्री शंभो मयि करुणाशिशिरा...\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god ...\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of dest...\nश्रीकाशीविश्वनाथसुप्रभातम् - ॥श्रीगुरुभ्यो नमः॥ विश्वे...\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of dest...\nसभापतिस्तुतिः - नमस्ते रूद्र मन्यव उतोत इ...\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of dest...\nदशश्लोकी स्तुति - साम्बो नः कुलदैवतं पशुपते...\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of dest...\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of dest...\nनटराजस्तोत्रम् - सदञ्चित मुदञ्चित निकुञ्चि...\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of dest...\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of dest...\nनटेश पञ्चरत्न स्तोत्र - ॥ध्यानम् ॥ वामे भूधरजा पु...\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of dest...\nनववर्णमाला - श्री सदाशिवब्रह्मेन्द्रवि...\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of dest...\nपञ्चरत्नस्तुतिः - वस्तां पिशङ्गं वसनं दिशो ...\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of dest...\nशिवपंचाक्षरस्तोत्र - नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय...\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of dest...\nपशुपति पञ्चास्य स्तवः - सदा सद्योजातस्मितमधुरसास्...\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of dest...\nप्रदोषस्तोत्रम् - श्री गणेशाय नमः \nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of dest...\nभृङ्गिकृतशिवस्तोत्रं शिवरहस्ये - स्कन्दः - हृष्टां देवीं त...\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of dest...\nमृत्युञ्जय स्तोत्र - मार्कण्डेयप्रोक्तं नरसिंह...\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of dest...\nसमुद्रस्नान केव्हा करावे व केव्हा करू नये \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://shekharpatil.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2/", "date_download": "2018-09-22T07:37:47Z", "digest": "sha1:YWMEQNV5GJYT4G3NZ2EXMYJHJS76SXQH", "length": 33942, "nlines": 88, "source_domain": "shekharpatil.com", "title": "प्रमोद तावडेंचा ‘खाकी’तल्या वेदनेला हुंकार! - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\nचालू घडामोडी • राजकारण\nप्रमोद तावडेंचा ‘खाकी’तल्या वेदनेला हुंकार\nमनसेच्या कालच्या महामोर्च्यात राज ठाकरे यांनी केलेली तिरंदाजी ही कुणाकुणाच्या वर्मी बसणार हे तर येणारा काळ ठरवणार आहे. मात्र सभेनंतर त्यांचे जाहीर अभिनंदन अन् नंतर पोलीस खात्यातील खदखद व्यक्त करून प्रमोद तावडे हा खर्‍या अर्थाने ‘हिरो’ बनला आहे. वेळोवेळी बदनामीचे डाग घेऊन कुख्यात झालेल्या ‘खाकी’लाही अनेक समस्या भेडसावत असून सरकार त्यांचे शोषण करत असल्याचे दाहक सत्यही यातून जगासमोर आले आहे.\nपोलीस खात्यातील नोकरी ही अत्यंत जिकिरीची आहे. अर्थात ही जाणीव ‘जावे त्याच्या वंशा’ तेव्हाच कळू शकते. पोलिसांना मिळणारी चिरीमिरी, मलाई, मलीदा आदींवर नेहमी चर्चा होत असते. यावरून त्यांची हेटाळणी होत असते. आता तर चित्रपटांमुळे त्यांच्याकडे एखाद्या विनोदी पात्राप्रमाणेच पाहण्यात येते. त्यांना वेतनाची जराही गरज नाही किंबहुना त्यांनीच सरकारला दरमहा पगार द्यावा अशी शहाजोग मल्लीनाथीही वारंवार करण्यात येते. मात्र खरोखरीच अशी स्थिती आहे का हो या वृत्तामधून पोलिसांची बाजू मांडण्याचा प्रयत्न नाही. मात्र पोलीस खात्याशी निकटचा संबंध आल्यानंतर या खात्यातील अधिकार्‍यांपासून शिपायापर्यंत सर्व मंडळी किती भयंकर तणावात राहते या वृत्तामधून पोलिसांची बाजू मांडण्याचा प्रयत्न नाही. मात्र पोलीस खात्याशी निकटचा संबंध आल्यानंतर या खात्यातील अधिकार्‍यांपासून शिपायापर्यंत सर्व मंडळी किती भयंकर तणावात राहते त्यांच्यावर किती प्रकारचे ओझे असते त्यांच्यावर किती प्रकारचे ओझे असते ते किती संकटमय वातावरणात काम करतात ते किती संकटमय वातावरणात काम करतात याची जाणीव झाल्यावाचून राहत नाही. अनेक प्रकारच्या हस्तक्षेपांनी हे खाते अक्षरश: बेजार झाले आहे. अगदी ट्रॅफिक पोलिसाने वाहन पकडल्यापासून ते अतिभयंकर गुन्ह्यांची नोंद होत असतांना प्रत्येक जण ‘ओळख’ दाखविण्य���चा प्रयत्न करतो. ही ओळख सर्वसाधारणपणे राजकीय, पत्रकारिता, सामाजिक, व्यावसायिक अशा स्वरूपाची असते. यात काही जण वैयक्तीक दादागिरीही दाखवतात. यामुळे गुन्हा दाखल झाला तर पेच निर्माण होतो. नाही दाखल झाला तरी ही मंडळी शंख फुंकायला मोकळी याची जाणीव झाल्यावाचून राहत नाही. अनेक प्रकारच्या हस्तक्षेपांनी हे खाते अक्षरश: बेजार झाले आहे. अगदी ट्रॅफिक पोलिसाने वाहन पकडल्यापासून ते अतिभयंकर गुन्ह्यांची नोंद होत असतांना प्रत्येक जण ‘ओळख’ दाखविण्याचा प्रयत्न करतो. ही ओळख सर्वसाधारणपणे राजकीय, पत्रकारिता, सामाजिक, व्यावसायिक अशा स्वरूपाची असते. यात काही जण वैयक्तीक दादागिरीही दाखवतात. यामुळे गुन्हा दाखल झाला तर पेच निर्माण होतो. नाही दाखल झाला तरी ही मंडळी शंख फुंकायला मोकळी असला प्रकार सुरू असतो. बरं राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, मीडिया, कथित मानवाधिकार संघटना आदी नेहमीच पोलिसांवर तोंडसुख घेत असतात. ‘हे खाते बिनकामाचे आहे’ अशी ओरड करत बदनामीही होते. याच बदनामीच्या जोडीला आता गेल्या काही वर्षांपासून पोलिसांमध्ये असुरक्षेची भावना वाढीस लागत आहे.\nकाही राजकीय पक्ष गेल्या काही वर्षांपासून विशिष्ट व्होट बँकेचे राजकारण करू लागले आहेत. यामुळे त्या समुदायाला कुरवाळण्याचे काम सुरू झाले आहे. यातच पोलिसांच्या हातात लाठ्या आणि कालबाह्य शस्त्रे असली तरी हुकुम देण्याची शक्ती मात्र राजकारण्याच्या हातात आहे. याचमुळे मावळमधील मूठभर शेतकर्‍यांवर गोळीबाराचा आदेश देऊन हे आंदोलन चिरडण्यात येते. रामदेवबाबांच्या अहिंसक आंदोलनावर लाठीमार करून महिलेचा जीव घेतला जातो. मात्र रजा अकादमीच्या हिंस्त्र जमावाला मोकळे रान सोडण्यात येते यातील दुटप्पीपणा जनतेच्या लक्षात येऊ लागला आहे. या राजकीय खेळात सत्ताधारी आणि विरोधक आपापली राजकीय पोळी शेकून घेण्यात गर्क आहेत. बळी मात्र पोलिसांचा जात आहे…कुख्यातीही त्यांचीच होत आहे कोणतेही आंदोलन आणि दंगेखोरांचे एक मानसशास्त्र असते. एस.टी.सारखी सरकारी मालमत्ता दंगेखोरांसाठी ‘सॉफ्ट टार्गेट’ असते. बसवर हल्ला करून दंगेखोरांना आपण सरकारलाच झोडपल्याचे समाधान होते. याचप्रमाणे पोलिसांवरील हल्ला हा सरकारवरील हल्ला असल्याची मानसिकता आता बळावत चालली आहे. यामुळे दंगेखोरांसाठी पोलिसही ‘सॉफ्ट टार्गेट’ बनू पाहत आहे. १९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण दंग्यांमध्ये जमावाने एकट्या-दुकट्या पोलिसांना गाठून त्यांना यमसदनी पाठविले होते. अवघ्या २० वर्षात बदललेल्या राजकीय स्थितीमुळे दंगेखोरांची मजल आता पोलिस ताफ्यावर हल्ला चढवण्यापर्यंत गेली आहे. भिवंडी येथे दोन पोलिसांना जीवंत जाळण्यात आले. यानंतर आता सीएसटीवरील दंग्यातही त्यांना याची झळ बोहचली. खरं तर पन्नास हजारांच्या प्रक्षुब्ध जमावाला पांगवणे पोलिसांना सहजशक्य होते. मात्र यासाठी लागणारी ‘ऍक्शन’ घेण्याआड राजकीय लाचारी आली. यामुळे हातात शस्त्रे असूनही पोलीस हतबल बनले अन् हिंस्त्र जमावाने त्यांना यथेच्छ झोडपले तर महिला पोलिसांची छेड काढण्यात आली. पोलिसांची शस्त्रे पळवून त्यांच्यावरच उगारण्यात आली. या सर्व प्रकारात सत्ताधार्‍यांची काही मते ‘पक्की’ झाली असली तरी कायदा-सुव्यवस्थेचे पालन करण्याची जबाबदारी असलेली पोलीस यंत्रणा मात्र हादरली आहे. भविष्यातील असले प्रकार कसे हाताळावेत कोणतेही आंदोलन आणि दंगेखोरांचे एक मानसशास्त्र असते. एस.टी.सारखी सरकारी मालमत्ता दंगेखोरांसाठी ‘सॉफ्ट टार्गेट’ असते. बसवर हल्ला करून दंगेखोरांना आपण सरकारलाच झोडपल्याचे समाधान होते. याचप्रमाणे पोलिसांवरील हल्ला हा सरकारवरील हल्ला असल्याची मानसिकता आता बळावत चालली आहे. यामुळे दंगेखोरांसाठी पोलिसही ‘सॉफ्ट टार्गेट’ बनू पाहत आहे. १९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण दंग्यांमध्ये जमावाने एकट्या-दुकट्या पोलिसांना गाठून त्यांना यमसदनी पाठविले होते. अवघ्या २० वर्षात बदललेल्या राजकीय स्थितीमुळे दंगेखोरांची मजल आता पोलिस ताफ्यावर हल्ला चढवण्यापर्यंत गेली आहे. भिवंडी येथे दोन पोलिसांना जीवंत जाळण्यात आले. यानंतर आता सीएसटीवरील दंग्यातही त्यांना याची झळ बोहचली. खरं तर पन्नास हजारांच्या प्रक्षुब्ध जमावाला पांगवणे पोलिसांना सहजशक्य होते. मात्र यासाठी लागणारी ‘ऍक्शन’ घेण्याआड राजकीय लाचारी आली. यामुळे हातात शस्त्रे असूनही पोलीस हतबल बनले अन् हिंस्त्र जमावाने त्यांना यथेच्छ झोडपले तर महिला पोलिसांची छेड काढण्यात आली. पोलिसांची शस्त्रे पळवून त्यांच्यावरच उगारण्यात आली. या सर्व प्रकारात सत्ताधार्‍यांची काही मते ‘पक्की’ झाली असली तरी कायदा-सुव्यवस्थेचे पालन करण्याची जबाबदारी असलेली पोलीस यंत्रणा मात्र हादरली आहे. भविष्यातील असले प्रकार कसे हाताळावेत ही धास्ती आता त्यांना मनात बसल्यास नवल वाटू नये.\nराजकारणी मंडळीने पोलीस यंत्रणेला फक्त आपल्या लाभापुरते वापरल्याचे यापूर्वीही वारंवार दिसून आले आहे. यातच आता देशद्रोही समूहासमोर त्यांना बळीच्या बकर्‍याप्रमाणे सादर करण्याची भयंकर पध्दत सुरू झाली आहे. शौर्यात महाराष्ट्र पोलीस कुठेही कमी नाहीत. या खात्याला शौर्याचा अन् बलीदानाचा इतिहास आहे. २००८च्या दहशतवादी हल्ल्यात सशस्त्र दहशतवाद्याला पकडून देणार्‍या तुकाराम ओंबळेंच्या हाती फक्त पोलीसी लाठी होती. परंतु, निव्वळ धाडसाच्या जोरावर ओंबळे यांनी जगात पहिल्यांदाच आत्मघातकी पथकातील दहशतवाद्याला पकडण्याची कामगिरी पार पाडली. मात्र राजकारण्यांच्या कृत्यामुळे आता पुन्हा नवीन ओंबळे तयार होतील का हा खरा प्रश्‍न आहे. जुनाट शस्त्रांच्या मदतीने पोलीस कसे तरी समाजकंटक आणि दहशवाद्यांशी लढताहेत अन् घायाळ वा शहीद होताहेत. त्यांचे मनोधैर्य उंचावण्याऐवजी खच्चीकरण होत असेल तर त्यांनी जावे कुठे हा खरा प्रश्‍न आहे. जुनाट शस्त्रांच्या मदतीने पोलीस कसे तरी समाजकंटक आणि दहशवाद्यांशी लढताहेत अन् घायाळ वा शहीद होताहेत. त्यांचे मनोधैर्य उंचावण्याऐवजी खच्चीकरण होत असेल तर त्यांनी जावे कुठे आज अधिकार्‍यांपासून ते पोलीस शिपायापर्यंत प्रत्येकाला आठ-दहा तासांपेक्षा जास्त ड्युटी करावी लागते. संकटसमयी तर पोलीस कर्मचारी घरी कधी परत येणार हे कुणीही सांगू शकत नाही. राज्यात पोलीस खात्यात पाच हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्याचे गृहमंत्र्यांचेच म्हणणे आहे. या सर्व जागांचा भार विद्यमान पोलिसांवर आहे. यामुळे पोलिसांना अनेक व्याधी जडल्याचे यापूर्वीच दिसून आले आहे. कामाचे वाढलेले तास, यातून येणारा तणाव, वरिष्ठांची मनमर्जी यामुळे पोलीस अक्षरश: जेरीस आले आहेत. आयपीएस अधिकार्‍यांची संघटना अत्यंत प्रबळ आहे. यामुळे अधिकार्‍यांवर अन्याय झाल्यास ही संघटना धावून येते. मात्र अन्य अधिकारी व कर्मचारी हे अत्यंत असुरक्षित आहेत. राज्यात त्यांची संघटना नाही. वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेते हेच त्यांचे मायबाप आहेत. एवढे होऊनही सर्वात बदनामही होणारे तेच आज अधिकार्‍यांपासून ते पोलीस शिपायापर्यंत प्रत्येकाला आठ-दहा तासांपेक्षा ��ास्त ड्युटी करावी लागते. संकटसमयी तर पोलीस कर्मचारी घरी कधी परत येणार हे कुणीही सांगू शकत नाही. राज्यात पोलीस खात्यात पाच हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्याचे गृहमंत्र्यांचेच म्हणणे आहे. या सर्व जागांचा भार विद्यमान पोलिसांवर आहे. यामुळे पोलिसांना अनेक व्याधी जडल्याचे यापूर्वीच दिसून आले आहे. कामाचे वाढलेले तास, यातून येणारा तणाव, वरिष्ठांची मनमर्जी यामुळे पोलीस अक्षरश: जेरीस आले आहेत. आयपीएस अधिकार्‍यांची संघटना अत्यंत प्रबळ आहे. यामुळे अधिकार्‍यांवर अन्याय झाल्यास ही संघटना धावून येते. मात्र अन्य अधिकारी व कर्मचारी हे अत्यंत असुरक्षित आहेत. राज्यात त्यांची संघटना नाही. वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेते हेच त्यांचे मायबाप आहेत. एवढे होऊनही सर्वात बदनामही होणारे तेच नेमक्या याच विदारक स्थितीला प्रमोद तावडे याने अगदी अचूक वेळेवर चव्हाट्यावर आणले आहे. त्याने राज ठाकरे यांना मारलेला ‘सॅल्यूट’ हा खरं तर संधीसाधू सत्ताधारी अन पुचाट अधिकार्‍यांविरूध्दच्या तळतळाटाची तीव्र प्रतिक्रिया आहे. राज यांच्याकडे सत्ताही नाही अन् जादूची कांडीही नाही. यामुळे ते चुटकीसरशी पोलीस खात्याच्या समस्या दुर करतील अशी शक्यताही नाही. मात्र सर्व जग हेटाळणी करत असतांना कुणी तरी आपल्या बाजूने बोलते, आपल्या वेदनांवर फुंकर घालते याचे अप्रूप तावडेंच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे जाणवत होते. राज्याच्या कान्याकोपर्‍यात असणार्‍या हजारो तावडेंच्या मनातही हीच भावना असू शकते.\nप्रमोद तावडे याने केलेले कृत्य हे सत्ताधार्‍यांना खटकणारे आहे. यामुळे त्याच्यावरील कारवाई अटळ आहे. मात्र एका तावडेने हजारो पोलिसांच्या व्यथेला ‘आवाज’ दिला आहे. ‘खाकी’ ही अमानवी आणि असूर प्रवृत्तीची नसून ती मानवी आहे. तिलाही काही व्यथा-वेदना आहेत याची जाणीव कालच्या घटनेतून आली आहे. यामुळे कालच्या सभेतून राज ठाकरे यांना काही मिळो अथवा नको मिळो…पोलिसांना मात्र दिलासा मिळालाय….याचमुळे खरा हिरो प्रमोद तावडेच ठरला आहे.\nअदभूत विश्‍व ‘डिजीटल ड्रग्ज’चे…\nकुठे गेलेत मराठी अस्मितेचे स्वयंघोषित तारणहार\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत���रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \nकुठे गेलेत मराठी अस्मितेचे स्वयंघोषित तारणहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51670", "date_download": "2018-09-22T08:33:05Z", "digest": "sha1:IMZIUA2MKW5XRJHPB2LCL75GCBNCGMBM", "length": 7397, "nlines": 128, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गारेगार ग्लोबल वार्मिंग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /हर्ट यांचे रंगीबेरंगी पान /गारेगार ग्लोबल वार्मिंग\nआज मी सिंगापुरातील तॅन्जोन्ग पागार ह्या भागात जेवणानंतरच्या शतपावलीला गेलो असताना हे आणि अशी घरे पाठिमागच्या बाजूला दिसली. वारा घरात यावा म्हणून पुर्वी मस्त खिडक्या असत. आता मात्र खिडक्या बंद आणि त्याची जागा ह्यांनी घेतली आहे:\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\nमजेशीर दिसतंय प्रकरण हे..\nमजेशीर दिसतंय प्रकरण हे.. खिडक्या नाहीतच जणू \nफणसाच्या झाडाला जसे फणस\nफणसाच्या झाडाला जसे फणस लगडलेले असतात, तसे याच्या घराला एसी लगडलेत.\nहे आपल्या इथे पण कुठल्याही\nहे आपल्या इथे पण कुठल्याही मॉल किंवा कॉर्पोरेट बिल्डींगमध्ये दिसेल.\nखिडक्या असल्या तरी आत धूळ, थंडी , प्रकाश येऊ नये म्हणून एसी लावलेले असतातच.\nबहुदा शिला दिक्षित यांच्या बंगल्याला १५-२० एसी बसवल्याची मध्ये बातमी होती.\nमी बीं नी काढलेला बर्फ\nमी बीं नी काढलेला बर्फ वितळणारा भारी फोटो असेल म्हणुन आले आणि बघते तर काय \nविरोधाभास चांगला टिपला आहे.\nविरोधाभास चांगला टिपला आहे.\nझकासराव +१ मलाही काहीतरी\nमलाही काहीतरी बर्फाचे असेल असे वाटले.\nहाँगकाँग च्या जुन्यापान्या भागात हे दृष्य वारंवार दिसत असतं..\nदक्षिण मुंबईतील ईंडस्ट्रीअल एरीयामध्येही हे चित्र दिसते, वा दिसायचे.\nफणसाच्या झाडाला जसे फणस\nफणसाच्या झाडाला जसे फणस लगडलेले असतात, तसे याच्या घराला एसी लगडलेत.>>> +१\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=30", "date_download": "2018-09-22T07:33:47Z", "digest": "sha1:DQPX2FDS2YJ66HYIHRYDD7XLRC2KC6MO", "length": 14388, "nlines": 85, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास disaster@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nFAQ - आपत्ती व्यवस्थापन\nप्रश्न : आपत्ती म्हणजे काय किवा आपत्ती कशास संबोधता येईल\nउत्तर : आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित , आर्थिक आणि सामाजिक हानी होते तसेच त्या राष्ट्रावर किंवा समाजावर तिचे दूरगामी परिणाम होतात. अशा संकटाला आपत्ती म्हणतात.\nप्रश्न : आपल्या परिसरात कोणकोणत्या आपत्ती संभवतात\nउत्तर : पिंपरी चिंचवड शहर परिसरात भूकंप, महापूर, आग, औद्योगिक अपघात, रस्ते-रेल्वे-विमान अपघात, बॉम्ब स्फोट, दहशत वादी हल्ले, संसर्गजन्य आजार, इत्यादि स्वरूपाच्या आपत्ती संभवतात.\nआपत्ती प्रसंगी मदत (2)\nप्रश्न : आपत्ती प्रसंगी मदतीसाठी कोणाशी संपर्क साधावा\nउत्तर : आपत्ती प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा हेल्पलाईन क्रमांक -8888006666 तसेच पोलीस -100, अग्नीशामक दल -101, रुग्णवाहिका-108 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.\nप्रश्न : आपत्ती प्रसंगी मदतीसाठी नागरिकांना सैन्य दलांकडे थेट संपर्क साधता येतो का\nउत्तर : नाही. आपत्तीची तीव्रता व स्वरूप लक्षात घेवून महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशाने आपत्ती व्यवस्थापन कक्षाद्वारे सेना दल किंवा जरूर त्या प्रतिसाद यंत्रणांशी तातडीने संपर्क साधून मदत मागविली जाते.\nआपत्ती व्यवस्थापन कक्ष (1)\nप्रश्न : महानगर पालिका परिसरात आपत्ती व्यवस्थापन कक्ष कुठे आहे\nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष हा महानगर पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये 24 तास कार्यरत आहे.\nआपत्ती व्यवस्थापन यंत्रणा (3)\nप्रश्न : आपत्ती व्यवस्थापन कक्षा मध्ये कोणत्या प्रकारची माहिती व यंत्रणा उपलब्ध असते\nउत्तर : आपत्ती व्यवस्थापन कक्षा मध्ये आपत्कालीन प्रसंगी उपयुक्त अशी माहिती, शहर व परिसराचे नकाशे, आपत्ती व्यवस्थापन आराखडा तसेच महत्वाचे दूर ध्वनी क्रमांक ( पोलीस, अग्नीशामक दल, रुग्णालय,रुग्ण वाहिका, रक्तपेढ्या तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, सेना दल, जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, इ.) आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा ( 24 कार्यरत नियंत्रण कक्ष, सुसज्ज वाहन, शोध आणि बचाव पथक, सुसज्ज वैद्यकीय पथक, इ.) उपलब्ध असते.\nप्रश्न : आपत्तीचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते ( आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे कोणते आहेत\nउत्तर : आपत्ती व्यवस्थापन नाचे 3 प्रमुख टप्पे आहेत-\n1) आपत्ती पूर्व व्यवस्थापन - यामध्ये प्रशिक्षण, जनजागृती उपक्रम, यंत्रणाचा सराव व प्रात्यक्षिक, आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विविध आपत्ती प्रतिसाद दलांशी संपर्क व समन्वय ठेवणे.\n2) आपत्ती प्रसंगी व्यवस्थापन- प्रत्यक्ष आपत्कालीन प्रसंगी मदत कार्याचे नियोजन करणे व मदत यंत्रणा मध्ये समन्वय राखणे.\n3) आपत्ती नंतरचे व्यवस्थापन- आपत्ती नंतर करावे लागणारे मदत कार्य नियंत्रित करणे, मदत व पुनर्वसन योजनेची योग्य अंमलबजावणी करणे,इत्यादि\nप्रश्न : आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये आपत्ती व्यवस्थापनाची संरचना कशी असते\nउत्तर : अ) राष्ट्रीय पातळी-एन.डी.एम.ए.(National Disaster Management Authority).-अध्यक्ष : पंतप्रधान .\nक) जिल्हा पातळी- डी.डी.एम.ए. (District Disaster Management Authority).-अध्यक्ष :जिल्हाधिकारी.\nड) शहर पातळी- सी.डी.एम.ए. ( City Disaster Management Authority).-अध्यक्ष :महानगरपालिका आयुक्त.\nआपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विभाग (1)\nप्रश्न : आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विभाग कोणते आहेत\nउत्तर : आपत्ती व्यवस्थापनाशी बहुतांशी सर्वच विभागांचा संबंध येतो. यामध्ये प्रामुख्याने संपर्क यंत्रणा, पोलीस,सुरक्षा, अग्निशामक, आरोग्य व वैद्यकीय, अभियांत्रिकी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, सेना दल, जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, इ. विभागांचा समावेश आहे.\nआपत्ती व्यवस्थापना करिता कायदा (1)\nप्रश्न : आपत्ती व्यवस्थापना करिता कायदा आहे का\nउत्तर : भारतामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आहे- आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005\nआपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण (1)\nप्रश्न : आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कोणास घेता येते\nउत्तर : आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक स्वरूपाचे प्रशिक्षण नागरिक समूह, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, औद्योगिक क्षेत्रात���ल कामगार, सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते,इ. समाजातील सर्व स्तरातील नागरीकांना घेता येते.\nमदत कार्यात सहभाग (1)\nप्रश्न : आपत्ती प्रसंगी मदत कार्यात कशा प्रकारे सहभाग घेता येतो\nउत्तर : आपत्ती प्रसंगी प्रशिक्षण प्राप्त आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षा कडे नोंदणी असलेल्या नागरिकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील असलेल्या अनुभवानुसार शासकीय मदत पथकांबरोबर मदत कार्यात सहभाग घेता येतो. तसेच अन्न-धान्य, कपडे, औषधे, उपकरणे, यंत्रसामुग्री, स्वयंसेवा ,इ. स्वरुपात देखील मदत योग्य तो समन्वय राखुन करता येते.\nआपत्ती प्रसंगाकरिता आर्थिक मदत (1)\nप्रश्न : आपत्ती प्रसंगाकरिता आर्थिक मदत कुठे जमा करता येते\nउत्तर : आर्थिक स्वरूपाच्या मदती करिता राष्ट्रीय कृत बँका मध्ये आपत्तीनुरूप उघडलेल्या शासकीय मदत निधी खात्यामध्ये, मान्यता प्राप्त सामाजिक संस्थेच्या मदत निधीत मदत जमा करता येते.\nनागरिक आपत्ती व्यवस्थापन समिती ची स्थापना (1)\nप्रश्न : नागरिक आपत्ती व्यवस्थापन समिती ची स्थापना करू शकतात का असल्यास कुठल्या पातळीवर करू शकतात\nउत्तर : आपत्ती व्यवस्थापन हे सर्वच क्षेत्रात होणे गरजेचे असल्याने ते शाळा, महाविद्यालये,औद्योगिक क्षेत्र, नागरी वसाहती, इ. सर्व क्षेत्रात आवश्यक आहे.\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा (1)\nप्रश्न : महानगर पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार आहे का\nउत्तर : महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार असून तो पुस्तक स्वरुपात तसेच महानगरपालिकेच्या वेब साईट www.pcmcindia.gov.in > general info > Disaster management plan वर उपलब्ध आहे.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/492168", "date_download": "2018-09-22T07:36:37Z", "digest": "sha1:B5Y74EUJS7AOIJUXEXTP7DF3X6YWXB23", "length": 4781, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सैराटची अर्ची दहावी पास - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » सैराटची अर्ची दहावी पास\nसैराटची अर्ची दहावी पास\nऑनलाईन टीम / सोलापूर :\nसैराट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मानावर अधिराज्य करणारी अभिनेत्री रिंक�� राजगुरूला दहावीच्या परिक्षेत 66.40 टक्के गुण मिळाले आहेत. नववीच्या तुलनेत तिच्या टक्का घसरला आहे.\nरिंकूच्या दहावीच्या निकालाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. त्यावरून सोशल मिडीयावर जोकही व्हायरल झाले होते. अखेर ‘अर्ची’ने दहावीच्या परीक्षेत ‘फर्स्ट क्लास’यश मिळवले आहे. रिंकूला 500 पैकी 327गुण मिळाले आहेत. मराठी 83, हिंदी87,इंग्रजी59, गणित48, सायन्स 42, सामजिकशास्त्र 50,असे यश तिने मिळवले आहेत. फक्त एका महिन्याच्या कालावधीत अभ्यास करून रिंकूने परीक्षेत मिळवलेले यश प्रशंसनीय असल्याची भावना तिच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे. रिंकूच्या निकालाची प्रत सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.\nअभिनेता हेमंत ढोमेचे दिग्दर्शकीय पदार्पण\nमाधुरी दिक्षितच्या ‘बकेट लिस्ट’ चे पोस्टर प्रदर्शित\nसावनी रवींद्रचे नवीन मॅशअप गाणे\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616089", "date_download": "2018-09-22T07:35:00Z", "digest": "sha1:Q3OJGMDHDVX5SJSZSYXRKDXMNVRAW2YH", "length": 15773, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गोव्यात बिगर गोमंतकीयांची संख्या वाढत आहे... - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गोव्यात बिगर गोमंतकीयांची संख्या वाढत आहे…\nगोव्यात बिगर गोमंतकीयांची संख्या वाढत आहे…\nगोव्यात बिगर गोमंतकीयांची संख्या पोहोचली आहे ती साडेसहा लाखांच्या घरात. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. गोव्याच्या साडेआठ लोकसंख्येला ते कधी भिडतील, ते आपल्याला कळ���ारदेखील नाही. त्यापूर्वीच कुठेतरी ठोस उपाययोजना आखणे आवश्यक आहे.\nगोव्याची एकूण लोकसंख्या पंधरा लाख. त्यात मूळ गोमंतकीय साडेआठ लाख तर बिगर गोमंतकीयांची संख्या साडेसहा लाख आहे. बिगर गोमंतकीय व मूळ गोमंतकीय यांच्यात अंतर राहिले ते दोन लाख लोकसंख्येचे. ज्या पद्धतीने बिगर गोमंतकीय गोव्यात येतात, ते पाहता लोकसंख्येची आकडेवारी समान होण्यास फार मोठा कालावधी लागणार नाही आणि गोव्यात जेव्हा आकडेवारी समान होईल, तेव्हा गोवेकर खऱया अर्थाने आपल्या अस्तित्वासाठी धडपड करणार आहे. त्यापूर्वीच उपाययोजना आखणे ही काळाजी गरज बनली आहे.\nहल्लीच मडगाव शहरात झालेल्या एका कार्यक्रमात गोव्याचे महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी गोव्यातील लोकसंख्येवर भाष्य करताना वरील आकडेवारी उपस्थितांसमोर ठेवली. तेव्हा अनेकांना ही आकडेवारी ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला. पंधरा लाख लोकसंख्येत साडेआठ लाख मूळ गोमंतकीय तर साडेसहा लाख बिगर गोमंतकीय. गोव्यावरील गोमंतकीयांचा पगडा ढिला होतोय का असा सवाल अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला आहे. गोव्यात बिगर गोमंतकीयांची लोकसंख्या एवढी का व कशासाठी झाली, हा संशोधनाचा प्रश्न असला तरी गोव्याच्या स्वातंत्र्य काळापासूनच बिगर गोमंतकीयांचे गोव्यात आगमन होऊ लागले. ते आजवर कायम आहे.\nबिगर गोमंतकीय गोव्यात का आले, याची अनेक कारणे असली तरी प्रामुख्याने गोव्यात बांधकाम व्यवसाय फोफावला, तेव्हापासून बिगर गोमंतकीयांची संख्या गोव्यात वाढू लागली. बांधकाम व्यवसायात विविध कामगारांची गरज भासते व ही गरज गोव्यात पूर्ण होत नाही. बांधकाम व्यवसायातील कामे ही अति श्रमाची असतात. त्यामुळे गोव्यातील युवक बांधकामाच्या ठिकाणी काम करू पहात नसल्याने बिल्डरांना आधार ठरतो, तो बिगर गोमंतकीयांचाच.\nबांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी पूर्वी शेजारील कर्नाटक व महाराष्ट्रातील कामगार वर्ग यायचा पण आज छत्तीसगड, बिहार, राजस्थान या राज्यातील कामगार वर्ग गोव्यात पोहोचला आहे. हा कामगार वर्ग एकदा गोव्यात आला की, पुन्हा मूळ गावी जाण्याचा विचार करत नाही. कुठेतरी लहानशी झोपडी साकारायची व त्यात संसार थाटायचा. कालांतराने आपल्या नातेवाईकांना पण या ठिकाणी आणायचे. हा जणू त्यांचा नियमच बनला आहे. मुले-बाळे झाली की, त्यांना याच ठिकाणी शिक्षणासाठी पाठवायचे. बा���धकाम क्षेत्रासाठी येणाऱया कामगार वर्गाला पुन्हा माघारी पाठविण्याची व्यवस्था ना त्याचा ठेकेदार करतो, ना बिल्डर. त्यामुळे या ठिकाणी आलेला कामगार वर्ग माघारी न जाता, याच ठिकाणी संसार थाटतो, ही मोठी गंभीर समस्या बनून राहिली आहे. सरकारने यावर आता कुठेतरी ठोस उपाययोजना आखण्याची वेळ आली आहे. इमारतीचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या कामगार वर्गाला पुन्हा आपल्या मूळ गावी पाठवून देणे, ही काळाची गरज बनली आहे. आजवर असा प्रयत्न कधी झाला नसला तरी ‘गोंय, गोंयकार व गोंयकारपणा’ची भाषा बोलणाऱया सरकारला आता कृती करावीच लागेल. अन्यथा सध्या जो दोन लाख लोकसंख्येचा फरक आहे, तो भरून निघण्यास वेळ लागणार नाही.\nकेवळ बांधकाम क्षेत्रातच नव्हे तर इतर अनेक व्यवसायात आज बिगर गोमंतकीयांनी या ठिकाणी बस्तान मांडले आहे. गोव्यात काही पारंपरिक व्यवसाय होते, ते सुद्धा गोवेकरांच्या हातून निसटले आहेत. हे व्यवसाय आता बिगर गोमंतकीयांनी आपल्या ताब्यात घेतले आहेत. पारंपरिक व्यवसाय गोवेकरांच्या हातातून निसटण्यास गोवेकरच जबाबदार ठरले आहेत कारण गोवेकरांना श्रमाचे काम करणे आवडत नाही. त्याचबरोबर काही व्यवसाय करणे कमीपणाचे वाटू लागले. हे व्यवसाय मालकांनी भाडेपट्टीवर बिगर गोमंतकीयांना दिले. साहजिकच पारंपरिक व्यवसायावर बिगर गोमंतकीयांनी आपला कब्जा केला आहे. गोव्यात खास करून केश कर्तनालय, मासळी बाजार, भाजी मार्केट, फळांचे मार्केट, बेकरी व्यवसाय इत्यादींमध्ये बिगर गोमंतकीय मोठय़ा प्रमाणात आले आहेत. पूर्वी हे व्यवसाय गोवेकरांच्या हाती होते व त्यावर त्यांचे वर्चस्व होते. या व्यवसायात बऱयापैकी कमाई व्हायची, तरीसुद्धा हे व्यवसाय करणे म्हणजे अनेकांना कमीपणाचे वाटू लागले व त्यांनी हे व्यवसाय भाडेपट्टीवर बिगर गोमंतकीयांच्या हातात दिले. आता त्यांनी या व्यवसायात बऱयापैकी जम बसविला आहे. गोव्यातील कुठल्याही शहराला भेट द्या, वरील सर्व व्यवसायात बिगर गोमंतकीय आढळून येतील. हल्ली तर वाहनांचे गॅरेज असो मिठाईचे दुकान किंवा रस्त्याबाजूचे कपडय़ांचे दुकान त्या ठिकाणीसुद्धा बिगर गोमंतकीयच. गोव्यातील पालिकांमध्ये तर बिगर गोमंतकीयांची संख्या लक्षणीय आहे. पालिका क्षेत्रातील कचरा हटविण्याचे काम हे बिगर गोमंतकीय करतात. म्हणूनच आज आपली शहरे स्वच्छ होण्यास मदत होते. अन्यथा काय परिस्थिती उद्भवली असती, याचा विचार करणे देखील कठीण आहे.\nआज शेती-बागायतीत काम करण्यासाठी स्थानिक कामगार वर्ग मिळत नाही. ही मोठी गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे शेती-बागायतीत काम करण्यासाठी मदत घ्यावी लागते ती बिगर गोमंतकीय मजुरांची. गोव्यातील औद्योगिक वसाहतीत कुशल कामगार वर्ग मिळत नसल्याने, इंडस्ट्रिजना कुशल कामगार इतर राज्यांतून घ्यावे लागतात. आपले गोवेकर इतर राज्यांनी एवढय़ा मोठय़ा संख्येने कुठेच स्थायिक झालेले आपल्याला आढळून येणार नाही.\nएकूणच गोव्यात बिगर गोमंतकीयांची संख्या पोहोचलीय ती साडेसहा लाखांच्या घरात. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. गोव्याच्या साडेआठ लोकसंख्येला ते कधी भिडतील, ते आपल्याला कळणारदेखील नाही. त्यापूर्वीच कुठेतरी ठोस उपाययोजना आखणे आवश्यक आहे. अन्यथा ‘गोंय, गोंयकार, गोंयकारपणा’ची भाषा ही केवळ नावापुरतीच ठरेल…..\nमच्छिमार बांधव हवामान साक्षरतेकडे\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/pbn-links-directly-to-gmb-page-link.html", "date_download": "2018-09-22T06:58:48Z", "digest": "sha1:UHMG2RVDOLZZ6T4D5DMPIGTNFRMY6VXA", "length": 14003, "nlines": 57, "source_domain": "marathifacebook.com", "title": "PBN Links directly to GMB Page Link? - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्ष��न घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही व��गळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=31", "date_download": "2018-09-22T06:47:42Z", "digest": "sha1:QSUBDN7ZHCYDDRPXSKQEYWSTAAUY57CT", "length": 10330, "nlines": 77, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. विभागाची इतर माहिती हवी असल्यास व आपल्या काही सूचना असल्यास disaster@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nFAQ - विवाह नोंदणी\nविवाह नोंदणी कार्यालये (1)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विवाह नोंदणी कोठे करता येते\nउत्तर : मनपाच्या चारही प्रभागामध्ये विवाह नोंदणी करता येते\nविवाह नोंदणी फॉर्म मिळणेबाबत (2)\nप्��श्न : विवाह नोंदणी फॉर्म कोठे मिळतात\nउत्तर : चारही प्रभाग कार्यालयाच्या नागरी सुविधा केंद्रात र.रु.१०४/- इतक्या किमतीत फॉर्म मिळतो तसेच www.pcmcindia.gov.in > Download > marriage registration form या Website वर देखील विवाह नोंदणी नमुना फॉर्म उपलब्ध आहेत.\nप्रश्न : विवाह नोंदणी फॉर्म कोठे दाखल करावा\nउत्तर : पुर्ण भरलेला फॉर्म हा वधू-वर साक्षीदार यापैकी एका व्यक्तीने 10.30 ते 1.30 या वेळेत नागरी सुविधा केंद्रात दाखल करावा.\nनोंदणीसाठी आवश्यक अट (1)\nप्रश्न : वधु वर नोंदणीसाठी आवश्यक अट काय आहे\nउत्तर : वधू वर यापैकी एकजण पुणे- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.\nप्रश्न : विवाह नोंदणीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात\nउत्तर : 1) फॉर्म सोबत मूळ लग्नपत्रिका वर/ वधु यांचा जन्मतारखेचा पुरावा म्हणुन शाळा सोडल्याचा दाखला, दहावी, बारावी चे प्रमाणपत्र, वाहन परवाना, पासपोर्ट इत्यादी पैकी एकाची नोटराईज्ड, प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रत व वर- वधू यांचे प्रत्येकी 3 फोटो (पासपोर्ट साईज) ही कागदपत्रे लागतात.\n2) वर-वधू+३ साक्षीदारांचे पत्याचे पुरावे म्हणुन रेशनकार्ड, लायसन्स, पासपोर्ट, निवडणुक ओळखपत्र, शासकिय कार्यालयाकडील ओळखपत्र , पँन कार्ड संबंधिताच्या नावाचा उल्लेख असणारे वीज बील, बी.एस.एन.एल. टेलिफोन बील, यापैकी एक झेरॉक्स प्रत, (अँटेस्टेड प्रती) सर्व मूळ कागदपत्रे विवाह नोंदणी करतेवेळी आणणे आवश्यक आहे.\nलग्नपत्रिका उपलब्ध नसल्यास कागदपत्रे (1)\nप्रश्न : लग्नपत्रिका उपलब्ध नसल्यास काय कागदपत्रे लागतात\nउत्तर : काही कारणामुळे एखाद्या वेळी लग्नपत्रिका उपलब्ध नसल्यास शासनाने दिलेल्या विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र र.रु.१००/- चे स्टँम्पपेपरवर सादर करणे आवश्यक आहे. तसेच लग्नाविषयी प्रसंगीचा एक फोटो लावावा.\nवर-वधू घटस्फोटीत असल्यास कागदपत्रे (1)\nप्रश्न : वर-वधू घटस्फोटीत असल्यास काय कागदपत्रे द्यावीत\nउत्तर : वर-वधू घटस्फोटीत असल्यास कोर्टाच्या हुकुमनाम्याची प्रत द्यावी.\nवधू-वर पैकी विधवा / विधूर असल्यास कागदपत्रे (1)\nप्रश्न : वधू-वर पैकी विधवा / विधूर असल्यास कोणती कागदपत्रे द्यावीत\nउत्तर : वधू-वर पैकी विधवा/ विधूर असल्यास पती किंवा पत्नीचा मुत्यु दाखला द्यावा.\nविवाह झालेबद्दल पुरावा (1)\nप्रश्न : विवाह झालेबद्दल आणखी काय पुरावा लागतो\nउत्तर : विवाह झालेबद्दल फॉर्ममधील क्र.७ ��ध्ये पुरोहित / भटजी यांची माहिती स्वाक्षरी दिनांकासह असावी.\nनोंदणीसाठी कोर्ट फी स्टँम्प (1)\nप्रश्न : विवाह नोंदणीसाठी कोर्ट फी स्टँम्प लागतो का\nउत्तर : विवाह नोंदणीसाठी शंभर रु. किंमतीचा कोर्ट फी स्टँम्प लागतो.\nइतर धर्माचे बाबतीत कागदपत्रे (1)\nप्रश्न : इतर धर्माचे बाबतीत योग्य ती कागदपत्रे नसल्यास कोणती कागदपत्रे दाखल करावी\nउत्तर : मुस्लीम व्यक्तीच्या विवाह कायद्यानुसार फॉर्ममधील कॉलम क्र,७ मध्ये काझी\nयांची माहिती व दिनांकासह स्वाक्षरी असावी व निकाहनाम्याची अँटेस्टेड प्रत जोडावी. निकाहनामा उर्दू भाषेत असेल तसेच इतर धर्मीय मराठी सोडून असेल तर त्यांचे इंग्रजी किंवा मराठी भांषातर करुन त्यावर संबंधित काझी/ पुरोहित/ धर्मगुरु यांची स्वाक्षरी घेवून प्रत सोबत जोडावी\nनोंदणीची तारीख किती दिवसात मिळते (1)\nप्रश्न : विवाह नोंदणीची तारीख किती दिवसात मिळते\nउत्तर : पुर्णपणे भरलेला व कागदपत्रे असलेला फॉर्म दाखल झाल्यानंतर कागदपत्रे तपासणी त्याचवेळी करुन पंधरा दिवसात विवाह नोंदणीची तारीख मिळते.\nविवाह नोंदणीसाठी वधू- वर प्रत्यक्ष हजर राहणे (1)\nप्रश्न : विवाह नोंदणीसाठी वधू- वर प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे का\nउत्तर : विवाह नोंदणीसाठी वधू-वर व तीन साक्षीदार कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Mordhan-Trek-M-Alpha.html", "date_download": "2018-09-22T06:47:43Z", "digest": "sha1:2BH5OWYGLJLX7HJSBDQXWP4VZEJO7VFN", "length": 11703, "nlines": 35, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Mordhan, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nमोरधन\t(Mordhan) किल्ल्याची ऊंची : 3480\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: मोरा डोंगर\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nपूरातन काळापासून नाशिक ही मोठी बाजारपेठ होती. डहाणू, तारापूर, सोपारा , कल्याण या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत येत असे. यातील काही पूरातन घाटमार्ग, उदाहरणार्थ कसार्‍याचा \"थळ\" घाट, \"त���र्यंबक\" घाट हे आजही वापरात आहेत. तर काही घाटवाटा काळाच्या ओघात आता विस्मरणात गेलेल्या आहेत. त्याचपैकी एक असलेल्या \"शिर\"घाटावर नजर ठेवण्यासाठी मोरधन व कावनई किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी किनार्‍याजवळ , घाटमार्गावर व घाटावर किल्ले बांधून संरक्षणाची साखळी तयार केली जात असे. डहाणू, तारापूर या बंदरांवर किल्ले होते, त्यानंतर घाटमार्गावर भूपतगडचा किल्ला व घाटमाथ्यावर मोरधन व कावनईची संरक्षणासाठी योजना करण्यात आली होती.\nखैरगाव या छोट्याश्या वस्तीच्या उशाशी असलेल्या डोंगररांगेवर एकेकाळी मोरांचा वावर होता त्यामुळे हा डोंगर आजही मोरा डोंगर म्हणून ओळखला जातो. मोरा डोंगराच्या सर्वोच्च टोकावर मोरधन किल्ला आहे. या किल्ल्याचे स्थान व यावरील अवशेष पहाता मोरधन किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी झाला असावा.\nखैरगावातील तिठ्यावर उतरल्यावर गावात शिरणार्‍या रस्त्याने २ मिनिटात आपण शाळेजवळ पोहोचतो. येथे एका चौथर्‍यावर आभाळाखाली गणपतीची शेंदुर लावलेली मुर्ती ठेवलेली आहे. गजानना दर्शन घेऊन मोरा डोंगराच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. गावा मागे पसरलेल्या मोरा डोंगराच्या मागे एक कातळटोपी घातलेला डोंगर दिसतो तोच \"मोरधन किल्ला\" होय. किल्ल्यावर जाण्यासाठी समोरच्या डोंगराच्या कातळ कड्याच्या खाली पोहचावे, येथून कातळ कड्याला वळसा घालून पायवाट दोन डोंगरांच्या घळीतून वर पठारावर जाते. पावसाळ्यात या घळीतून ओढा वहात असतो. पठारावर आल्यावर उजव्या बाजूला मोरधन किल्ल्याचा उत्तर दक्षिण पसरलेला डोंगर दिसतो. पायथ्याच्या खैरगावातून पठारावर पोहोचण्यासाठी साधारणपणे दिड तास लागतो. पठाराच्या दक्षिण टोकाला झर्‍याच्या काठी मंदिर व आश्रम आहे.\nपठारावरून किल्ल्यावर जाण्यासाठी किल्ल्या़चा डोंगर उजवीकडे ठेऊन डोंगरावर चढणारी वाट पकडावी. साधारणपणे ३० मिनिटात गडमाथ्यावर पोहोचतो. गडमाथा दक्षिणोत्तर पसरलेला असून त्याची रुंदी कमी आहे. गड माथ्यावर दक्षिणेला व उत्तरेला एक पाण्याच टाक व घराच जोत आहे. दक्षिणेकडील टाक्याच्या काठावर देवाची बैठक आहे. एका दंतकथे नुसार आज नाशिक जवळ असलेली पांडवलेणी देव या डोंगरावर एका रात्रीत खोदणार होते. पण टाक खोदून झाल्यावर अवेळी (रात्रीच) कोंबडा आरवला. त्यामुळे देवांना वाटले सकाळ झाली आणि ते मोरा डोंगर सोडून पुढे गेले. देवांनी टाक्याच्या काठावर जिथे विश्रांती घेतली , त्या जागी कातळाला विशिष्ट आकार आलेला आहे. त्याला स्थानिक लोक देवाची बैठक म्हणतात.\nगडमाथ्यावर भन्नाट वारा असतो. गडमाथ्यावरून पूर्वेला कळसूबाईच डोंगर, अलंग, मदन, कुलंग हे किल्ले दिसतात. उत्तरेला कावनई किल्ला व त्रिंगलवाडी किल्ला दिसतो. तसेच नांदगाव धरणाचा कॅचमेंट एरीया गडावरून दिसतो.\n१) रस्त्याने :- मुंबई - नाशिक महामार्गावर मुंबई पासून १२८ किमी अंतरावर घोटी गाव आहे. घोटी गावातून घोटी - सिन्नर रस्ता जातो. या रस्त्यावर घोटी पासून ४ किमी अंतरावर देवळे गाव आहे. देवळे गावातून उजव्या बाजूचा रस्ता २ किमी वरील किल्ल्याच्या पायथ्याच्या खैरगावात जातो.\n२) रेल्वेने :- अ) मुंबईहून सकाळी ५.२९ वाजता ( ठाणे - ५.५९ , कल्याण - ६.२० ) निघणारी मुंबई - भुसावळ पॅसेंजर (५११५३ डाऊन /५११५४ अप) गाडी पकडावी, ही गाडी १०.०० वाजता घोटी स्थानकात पोहोचते. येथून बस स्टॅंडला येऊन रिक्षा किंवा जीपने खैरगावात जाता येते. मुंबईला परत येण्यासाठी भुसावळ - मुंबई पॅसेंजर दुपारी २.०० वाजता आहे.\nब) मुंबईहून रेल्वेने कसारा गाठावं. कसार्‍याहून जीप किंवा बसने घोटी गाठावं. घोटी बस स्टॅंडवरून रिक्षा किंवा जीपने खैरगावात जाता येते.\nगडावर रहाण्याची सोय नाही. खैरगावातील शाळेत रहाण्याची सोय होऊ शकते.\nगडावर किंवा खैरगावात जेवणाची सोय नाही. घोटी येथे जेवणाची सोय आहे.\nगडावर पिण्यासाठी पाणी नाही . पाणी सोबत बाळगावे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nखैरगावातून मोरधन किल्ल्यावर जाण्यासाठी २ तास लागतात.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nकिल्ल्यावर पाणी व सावली नसल्यामुळे मार्च ते मे सोडून वर्षभर जाता येते.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: M\nमलंगगड (Malanggad) मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) मंडणगड (Mandangad)\nमार्कंड्या (Markandeya) मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka)) मोहनगड (Mohangad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/sports/7399-sachin-tendulkars-bmw-x5-is-on-sale-and-you-can-buy-it", "date_download": "2018-09-22T07:06:19Z", "digest": "sha1:JIY5QVX7ABXDK32XXVQOJUJRPPFXLPQ2", "length": 5657, "nlines": 128, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मास्टर ब्लास्टरची BMW विकत घ्यायची का? तर वाचा हे... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमास्टर ��्लास्टरची BMW विकत घ्यायची का\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nआता मास्टर ब्लास्टरची BMW विकत घेता येणार आहे. एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, ही संधी उपलब्ध करण्यात आल्याचं सांगण्यात येतयं. सचिन तेंडूलकर याने 2002 मध्ये खरेदी केलेली निळ्या रंगाची BMW X5 ही कार लिलावात उपलबद्ध आहे.\nसचिनने २००२ मध्ये BMW X5 खरेदी केली होती.\nविकत घेतल्यानंतर काही दिवसांनंतर सचिनने BMW कार विकली होती.\nत्यानंतर ती आतापर्यंत तीन वेळा विकली गेली होती.\nसचिनची ही BMW X5 आता चौथ्यांदा लिलावत विक्रीसाठी आली आहे.\nभारतामध्ये दुर्मीळ असणाऱ्या निळ्या रंगाच्या या BMW X5 ची किंमत २१ लाख रूपये ठेवण्यात आली आहे.\nआतापर्यंत ही कार ७२ हजार किलोमीटर धावली आहे तर इंजिन बुलेटप्रुफ मॅटिरिअलने तयार झालेले आहे.\nBMW X5M ची वैशिष्ट्ये -\nBMW X5M एसयूव्ही मध्ये 4.6S किंव्हा ४,६१९ सीसीचे व्ही ८ पेट्रोल इंजिन आहे.\nसात सेकंदामध्ये BMW X5 ही गाडी १०० किलोमीटर धावू शकते.\nपाच ऑटोमॅटीक गिअर वाली BMW X5 ताशी २३९ किलीमीटरने धावते.\nसचिन तेंडुलकरने वापरलेली BMW X5 ही कार खऱेदी करायची असल्यास Acierto Multi trade PVT. Limited यांच्याशी संपर्क करा.\nसचिन तेंडुलकर, आदित्य ठाकरे यांची स्वच्छता मोहिम\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज\nमास्टर ब्लास्टर सचिन घेणार दत्तक घेतलेल्या गावची भेट\nराज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांचे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र\nमास्टर ब्लास्टर सचिनचा 45 वा वाढदिवस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/tech/399-jio", "date_download": "2018-09-22T08:02:29Z", "digest": "sha1:RAH35ZBF3FISK47YSIPMVY33R4RYIOUZ", "length": 5931, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "6 महिन्यात जिओला किती झाला तोटा? - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n6 महिन्यात जिओला किती झाला तोटा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nग्राहकांना मोफत सुविधा देऊन धमाका उडवून देणा-या रिलायन्स जिओला याचा किती तोटा झाला असेल याबाबत अनेकदा चर्चा रंगल्या. अनेक तर्क वितर्क काढले गेले. पण आता जिओ कंपनीने याबाबत माहिती दिली.\nशेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी गेल्या 6 महिन्यात जिओला 22.5 कोटी रूपयांचा शुद्ध तोटा झाल्याचं म्हटलं. तर गेल्या वर्षी याच कालावधीतील कंपनीचा शुद्ध तोटा 7.46 कोटी हो���ा असं सांगण्यात आलं.\nजिओची ‘धन धना धन’ ऑफर\nम्हणून आयटी क्षेत्रात नोकर कपातीची टांगती तलवार...\nBMW ला तगडी टक्कर देणार सुझुकीची सुपरबाईक\nघर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी\nजिओ लवकरच आणणार 500 रुपयांचा 4G फोन\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nबाप्पाच्या विसर्जनाला मुंबई सज्ज असे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन वाहनधारकांनोे उद्या इथे फिरकू नका नियोज… https://t.co/elwjWVfCGa\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-Gaurav-Award-Ceremony-MP-Udayan-Raje/", "date_download": "2018-09-22T07:55:01Z", "digest": "sha1:MLKPNQ3CBC2ID3SW55ES7NYAK4JHP5MU", "length": 10841, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बच्चनना सातार्‍यात घेऊन येणारच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › बच्चनना सातार्‍यात घेऊन येणारच\nबच्चनना सातार्‍यात घेऊन येणारच\nमाझी कमिटमेंट ही फक्‍त माझ्या सातारकरांशी आहे अन्य कोणाशीही नाही. सातारकरांनी जे पद त्यांच्या हृदयात दिले आहे ते खासदारकीच्या पदापेक्षा मोठे आहे. राजधानी महोत्सवात आता जरी अमिताभ बच्चन आले नसले तरी मी त्यांना दिवाळीत सातार्‍यात घेऊन येणारच आहे, असे आश्‍वासन खा. श्री छ. उदयनराजे भोसले यांनी दिले.\nछ. शाहू क्रीडा संकुलामध्ये आयोजित राजधानी महोत्सवात ते बोलत होते. यावेळी राजमाता श्री छ. कल्पनाराजे भोसले, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री ना. महादेव जानकर, पणन मंत्री ना. सदाभाऊ खोत, आ. जयकुमार गोरे, माजी आमदार कांताताई नलवडे, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जि. प.चे सीईओ डॉ. कैलास शिंदे, सदाशिव सपकाळ, डॉ. दिलीप येळगावकर, ऋषिकांत शिंदे, अमित कदम आदी मान्यवर उपस्थित होते.\nखा. उदयनराजे म्हणाले, कॉलरबद्दल सांगायचे झाल्यास आपण कोणतेही काळे कृत्य करत नाही. उजळपणे जे मला वाटते ते करतो. अन्यायाविरू��्ध मी कायमच आवाज उठवत आलो आहे. या महोत्सवातून कलाकारांच्या गुणांना वाव मिळणार आहे. सर्वसामान्यांच्या न्यायासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.\nना. महादेव जानकर म्हणाले, जनतेचा राजा कसा असावा, हे खा. उदयनराजेंनी दाखवून दिले आहे. छत्रपती शिवरायांच्या नावाने अनेकांनी पक्ष काढून सत्ता मिळवल्या आहेत. उदयनराजेंमध्ये राजकीय गड जिंकण्याची ताकद आहे. आता मोठ्या नव्हे तर छोट्या पक्षांना महत्त्व आले आहे. खा. उदयनराजेंना नव्हे तर राजकीय पक्षांना त्यांची गरज आहे. ज्या प्रकारे त्यांची लोकप्रियता आहे त्यापुढे खासदार हे पद छोटेच आहे.\nना. सदाभाऊ खोत म्हणाले, सर्व नेत्यांसाठी पक्ष असतात. मात्र, खा. उदयनराजेंनी पक्ष हा त्यांच्यासाठी असल्याचे दाखवून दिले आहे. खा. उदयनराजेंची कॉलर वर उडवण्याची स्टाईल ही वेगळी आहे. त्यामुळे याची सातार्‍यात फार चर्चा होते. त्यामुळे कॉलर उडवावी ती महाराजांनीच, ते ऐर्‍यागैर्‍याचे काम नाही. खा. उदयनराजेंनी राजधानी महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ जपली आहे. ती अशीच व्यापक होत जावी, अशी अपेक्षा ना. खोत यांनी व्यक्‍त केली.\nयावेळी मान्यवरांच्या हस्ते सातारा गौरव पुरस्काराने कै. यमुनाबाई वाईकर (मरणोत्‍तर), श्‍वेता शिंदे, ललिता बाबर, पुरुषोत्‍तम शेठ सर, नंदकुमार विभुते, अजित मुथा, गुरुवर्य बबनराव उथळे, रफीक मुल्‍ला, राजू घुले, माहेश्‍वरी चॅरिटेबल ट्रस्ट, मेजर गौरव जाधव, संतोष सूर्यवंशी, अजित खताळ, विजयकुमार निंबाळकर यांचा गौरव करण्यात आला. या गौरव सोहळ्यानंतर एकापेक्षा एक सरस असे नृत्यांचे परफॉर्मन्स सादर करण्यात आले. त्याला सातारकरांनीही चांगला प्रतिसाद दिला. नॅशनल चॅम्पियन पै. तानाजी शेडगे व जिल्हा बार असो.चे अध्यक्ष अ‍ॅड. अंकुश जाधव यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.\nखा. श्री छ. उदयनराजे भोसले मित्र समुहाने कार्यक्रमाच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले.\nकॉलर नसलेले शर्ट घालावेत का\nकाही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे सातारा दौर्‍यावर आले असताना स्वत:ची कॉलर उडवून निवडणुका आल्या की सर्वांच्या कॉलर माझ्यासमोर सरळ होतात, असा टोला लगावला होता. त्यांच्या या वक्‍तव्यानंतर प्रथमच खा. उदयनराजे राजधानी महोत्सवाच्या माध्यमातून लोकांसमोर आले. त्यांची एंट्रीही एक���म जोरदार झाली. एंट्रीवेळीच त्यांनी कॉलर उडवली. त्यांच्या या स्टाईलला मैदानातील प्रत्येकाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानंतर व्यासपीठावर बोलताना त्यांनी माझ्या कॉलरची आता एवढी चर्चा झाली आहेे की आता कॉलर नसलेले शर्ट मी घालावे का असा प्रश्‍न पडला आहे. मग असा विचार येतो की कॉलर नसेल तर तुम्ही ओळखणार कसे असा प्रश्‍न पडला आहे. मग असा विचार येतो की कॉलर नसेल तर तुम्ही ओळखणार कसे म्हणून आपण कॉलर ठेवत असल्याचे खा. उदयनराजेंनी स्पष्ट केले.\nउपस्थित राहता न आल्याची खंत : अमिताभ\nराजधानी महोत्सवास उपस्थित राहता आले नाही याची मला खंत आहे. त्याबद्दल छत्रपती घराण्याकडे मी दिलगिरी व्यक्‍त करतो. छत्रपती घराण्याच्या वतीने देण्यात येणारा शिवसन्मान पुरस्कार स्वीकारताना मला विशेष आनंद होत असल्याचे सुपरस्टार सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांनी फोनवरून आवर्जून सांगितले.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/366", "date_download": "2018-09-22T07:08:22Z", "digest": "sha1:SD4QYZ6BWGDLM6Q6CH57KDL5R6WY2DSK", "length": 21772, "nlines": 116, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "वाचनालय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसावाना : पावणेदोनशे वर्षें सशक्त\nनाशिकचे ‘सावाना’ हे एकशेअठ्याहत्तर वर्षांचे वाचनालय म्हणजे नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा, आस्थेचा विषय आहे. ते नाशिककरांच्या विसाव्याचे ठिकाणही आहे. ‘सावाना’ची जोपासना करणाऱ्या शेकडो हातांनी काळाबरोबर राहण्याची यशस्वी कसरत केली आहे. त्यामुळे वाचनालयाचे रूप पावणेदोनशे वर्षें उलटून गेली तरी सशक्त राखले गेले आहे. इतक्या वर्षांत वाचनालयाची अनेक नामकरणे झाली, जागाबदल झाले, तरीही साहित्य संस्काराचा मूळ हेतू आबाधित राहिला.\n‘सावाना’बद्दलची औपचारिक माहिती ‘आनंदनिधान’ या ‘सावाना’च्या स्मृतिग्रंथात अनौपचारिक पद्धतीने वाचण्यास मिळते. त्या ग्रंथास अनौपचारिक रूप लाभले, कारण ती माहिती वाचनालयाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या लेखणीतून नव्हे तर अंतःकरणातून अवतरलेली आहे. त्यामुळे ‘आनंदनिधान’ या स्मृतिग्रंथाला अनोखे मूल्य लाभले आहे. कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, सेतुमाधवराव पगडी, गोविंद तळवलकर, गंगाधर गाडगीळ, माधव गडकरी, ग.प्र. प्रधान. आदी दिग्गजांचा वाचनस्पर्श लाभलेल्या ‘सावाना’चा प्रवास ‘आनंदनिधान’मधून उलगडत जातो आणि एक ललितकृती वाचल्याचा आनंद वाचकाला मिळतो.\nहुतात्मा रामचंद्र शंकर कुंभार्डे सार्वजनिक वाचनालय\nनिफाड तालुक्याच्या (नाशिक जिल्हा) नांदुर्डी गावातील रामचंद्र शंकर कुंभार्डे यांना 1965 सालच्या भारत-पाक युद्धामधे, वयाच्या अवघ्या एकतिसाव्या वर्षी वीरमरण आले. रामचंद्र यांच्या पाठीमागे त्यांची आई, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार होता. रामचंद्र यांचे त्यांच्या जन्मभूमीत, नांदुर्डी येथे स्मारक व्हावे असे गावकऱ्यांना वाटत होते. त्यासाठी समिती स्थापन झाली. गावकऱ्यांसमोर स्मारक काय करावे हा प्रश्न पडला होता. निफाड पंचायत समितीचे तत्कालीन सभापती विनायकराव पाटील यांनी असे सुचवले, की गावात ‘हुतात्मा रामचंद्र’ यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात यावे. गावकऱ्यांना ती कल्पना पटली.\nशतकाच्या उंबरठ्यावरील निफाडचे श्री माणकेश्वर वाचनालय\nसी.के. गाडगीळ, व्ही.बी. सोनवणी आणि श्री जी.आ. उगावकर या तीन जणांच्या कमिटीने 1919 साली लावलेले रोपटे म्हणजे निफाड येथील ‘श्री माणकेश्वर वाचनालय’. त्यांनी तो ज्ञानयज्ञ त्या काळी प्रज्वलित करून मोठे, दूरदर्शी व बहुमोल कार्य केले त्या वाचनालयाच्या निमित्ताने निफाडसारख्या ग्रामीण भागात, तेथील आदिवासी, अस्पृश्य शेतकरी आणि मध्यमवर्गीय गावकर्‍यांसाठी ते सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तनाचे केंद्र निर्माण झाले आहे.\nदिग्विजय कला-क्रीडा केंद्र - वाचक चळवळ ते स्पर्धा परीक्षा\nनाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्‍यात वडांगळी नावाचे गाव आहे. गावाची लोकसंख्या काही हजारांत. त्या लहानशा गावातील साहित्यप्रेमी तरुणांनी लोकांना वाचनाची आवड लागावी म्हणून केलेल्या प्रयत्नांची ही गोष्ट. त्यांच्या धडपडीतून वाचक चळवळ ही वाचनापुरती सीमित न राहता, त्यांनी स्थापन केलेल्या ‘दिग्विजय कला क्रीडा केंद्रा’च्या रुपाने सांस्कृतिक चळवळीत रूपांतर झाले आहे.\nसाहित्य सम्राट न.च���ं. केळकर ग्रंथालय - सोमवार ग्रंथप्रेमाचा\nग्रंथालयांचे, वाचनालयांचे अस्तित्व हे शहरात सांस्कृतिकपणा जिवंत असल्याचे लक्षण असते. त्यात ते ग्रंथालय दुर्मीळ संदर्भग्रंथांनी समृद्ध असेल तर मौल्यवान पाचू, माणके, हिरेच त्या शहराने निगुतीने सांभाळून ठेवले आहेत असे समजावे. मुंबईतील मुलुंड हे उपनगर सांस्कृतिकदृष्ट्या असे सुसंस्कृत आणि श्रीमंत आहे. मुलुंडमध्ये मोठी म्हणावी अशी तीन ग्रंथालये आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘महाराष्ट्र सेवा संघा’चे ‘साहित्य सम्राट न.चिं. केळकर ग्रंथालय’.\n‘महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड’ ही मुंबईच्या पूर्व उपनगरात सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेली एकोणऐंशी वर्षें कार्य करणारी अग्रगण्य संस्था आहे. संस्थेने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मे १९७९ रोजी एका प्रशस्त जागेत ‘साहित्य सम्राट न.चिं. केळकर ग्रंथालया’ची स्थापना केली. उत्तमोत्तम ग्रंथ मराठी वाचकांना उपलब्ध करून देत मुलुंडमधील वाचनसंस्कृती समृद्ध करणे हे ग्रंथालयाने आपले उद्दिष्ट मानले.\nदीडशे वर्षांचे कल्याण सार्वजनिक वाचनालय\nकल्याणच्या सांस्कृ्तिक जीवनाचा गेली दीडशे वर्षें सतत अविभाज्य भाग होऊन गेलेली संस्था म्हणजे ‘कल्याण सार्वजनिक वाचनालय’. संस्थेने ३ फेब्रुवारी २०१३ रोजी दीडशे वर्षें पूर्ण केली. तो समारंभ थाटात झाला.\nरावबहाद्दूर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी ‘कल्याण सार्वजनिक वाचनालया’ची स्थापना १८६४ साली केली. ते ग्रंथालय, तेथील पुस्तकांचा ठेवा आणि तेथे राबवले जाणारे उपक्रम यांमुळे कल्याणचेच नव्हे तर आजुबाजूच्या परिसराचे सांस्कृतिक केंद्र कित्येक दशके बनून गेले होते. आता मात्र शहरी गजबजाटात वाचनालयास ती महती उरलेली नाही. उपक्रम रीतसर चालू असतात. कार्यकर्ते त्यासाठी कष्ट घेतात, पण नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा उरलेला नाही.\n‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना आणि विनायक रानडे\nनाशिकच्या ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चे विनायक रानडे. ते प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि वाचनालय समितीचे अध्यक्ष आहेत. रानडे हा माणूसच अवलिया आहे. त्यांच्या कल्पनेतून साकारलेली ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना अटकेपार झेंडे रोवत आहे. त्या योजनेचा गेल्या सहा वर्षांतील प्रवास थक्क करणारा आहे.\nआजच्या नेटयुगात संगणकाच्या पडद्यावर क्षणार्धात ग्रंथच्या ग्रं��, पुस्तकेच्या पुस्तके आणि वैचारिक मंथन उपलब्ध होऊ शकते, या पार्श्वभूमीवर रानडे यांची ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना लक्षणीय ठरते. रानडे यांना ही कल्पना सुचली तरी कशी ते म्हणतात, ''वाचनालय ही महाराष्ट्राची गेल्या दीडशे वर्षांची परंपरा आहेच; पण ग्रंथालयापर्यंत न जाताही पुस्तक घरी आणून मिळाले, निदान घराच्या अगदी जवळ उपलब्ध झाले तर वाचक ग्रंथ- पुस्तकांकडे अधिक वेगाने आकृष्ट होतील असे वाटले. त्यातून या कल्पनेचा जन्म झाला. प्रतिष्ठानचे वाचनालय तर सुरू होतेच. ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही कल्पना डोक्यात आल्यावर कामाला लागले.\"\nशहाबाजगावचे मुकुटमणी विठोबा शेट पाटील (खोत) प्रतिनिधी 18/07/2016\nविठोबाशेट राघोबा पाटील हे ‘सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय’, शहाबाज या संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष. त्यांनी त्यांच्या ‘विद्यार्थी मंडळा’तील सहकाऱ्यांच्या समवेत पुढाकार घेऊन, वाचनालयाचे इवलेसे रोप ३ एप्रिल १९१६ रोजी लावले व त्याचे संगोपन केले. ते इतिहासक्रमात त्या परिसरातील ‘वाचन चळवळी’चे प्रतीक बनून गेले.\nत्यांचा जन्म धामणपाडा या गावातील खानदानी पाटील कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण कमी झाले. त्यांनी व्यवहारचातुर्य, वाणीतील गोडवा व व्यवसायाची आवड या गुणांच्या जोरावर व्यापारउद्योगात पदार्पण केले. ते पोयनाड पेठेत प्रतिष्ठित व्यापारी म्हणून अल्पकाळात नावारूपाला आले. त्यांनी त्यांची छाप मुंबईसारख्या व्यापारी जगतातदेखील पाडली. ‘वखारवाले विठोबाशेट’ म्हणून त्यांचे एक आदर्श व्यापारी असे नाव झाले. त्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यात सामाजिक, शैक्षणिक व समाजबांधवांच्या संघटनात्मक कार्यास वाहून घेतले.\nशहाबाजचे शंभर वर्षांचे ग्रंथालय\nरायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावातील ‘सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय’ या संस्थेस ३ एप्रिल २०१६ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल करणारे रायगड जिल्ह्यातील ते एकमेव वाचनालय\nआदर्श ग्रंथालयासाठी झटणारे सुधाकर क्षीरसागर\nसर ज.जी. उपयोजित कला संस्थेचे (जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट) ग्रंथपाल म्हणून काम केलेले सुधाकर शांताराम क्षीरसागर हे पुस्तकवेडे आहेत. उपयोजित कलेची लायब्ररी सुरू झाली ती देणगीदाखल मिळालेल्या काही पुस्तकांवरून. प्रा. हणमंते यांनी कला विषयांवरील जु��ी पुस्तके मिळवून दोन कपाटांमध्ये स्थानापन्न करण्याचे काम केले. हळुहळू, त्यांमध्ये ग्राफिक, मॉर्डन पब्लिसिटी, नोवम अशा परदेशी तसेच, कॅग, मार्गसारख्या देशी नियतकालिकांची भर पडू लागली. हणमंते यांनी यामध्ये व्यक्तिश: लक्ष घातले. जाहिरात कलेवरील बहुतांशी पुस्तके त्यात जमा तर झालीच, शिवाय पेंटिंग, वास्तुशास्त्र, शिल्पकला आदी विषयसुद्धा वाचनालयाने आपलेसे केले व जे.जे.च्या वाचनालयाला ‘संदर्भ वाचनालय’ म्हणून महत्त्व प्राप्त झाले. स्वतंत्र असे ग्रंथपाल व साहाय्यक ग्रंथपाल अशी पदेही निर्माण झाली.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/dhule/articlelist/47583333.cms?curpg=5", "date_download": "2018-09-22T08:19:20Z", "digest": "sha1:F2IMMJV2ZL7RGJUGWT6BVHDJS2YMXJSD", "length": 8516, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 5- Dhule News in Marathi: Latest Dhule News, Read Dhule News in Marathi", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nम टा प्रतिनिधी, धुळेधुळ्यातील राईनपाड्यात सोमवारी सकाळपासूनच ग्रामस्थांची धावपळ सुरू होती, पूर्ण गाव रिकामे झाल्याचे चित्र दिसू लागले होते...\nधुळे हत्याकांड: मृतदेह स्वीकारण्यास नकारUpdated: Jul 2, 2018, 04.41PM IST\nसुरत महामार्गावरील रस्त्याचा भराव खचलाUpdated: Jul 2, 2018, 05.00AM IST\nबेभान जमावाकडून पाच जणांची हत्याUpdated: Jul 2, 2018, 04.00AM IST\nधुळ्यात जमावाकडून पाच जणांची हत्याUpdated: Jul 2, 2018, 04.00AM IST\nबेभान जमावाकडून पाच जणांची हत्याUpdated: Jul 2, 2018, 04.00AM IST\nधुळ्यात जमावाकडून पाच जणांची हत्याUpdated: Jul 2, 2018, 04.00AM IST\nबेभान जमावाकडून पाच जणांची हत्याUpdated: Jul 2, 2018, 04.00AM IST\nआर्इ -वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी सी. ए. व्हायचंय...Updated: Jul 1, 2018, 05.00AM IST\nबेताच्या परिस्थितीतही संकेतचे ‘नव्वदीपार’ यश\nप्रशासकीय सेवेच्या स्वप्नाला हवे समाजाचे पाठबळ\nमुख्यमंत्री युतीसाठी सकारात्मकUpdated: Jun 29, 2018, 05.00AM IST\nधुळे मनपाच्या ४४ नगरसेवकांची चौकशीUpdated: Jun 28, 2018, 05.00AM IST\nव्हिडिओ: रेल्वे स्थानकात थेट कार घुसवली\nनागराज मंजुळे : 'याड' लावणारा दिग्दर्शक\nअभिनेता सुबोध भावेने घडवले एटीएम बाप्पाचे दर्...\nपंचवटी एक्स्प्रेसची प्रवाशांकडून नासधूस\nखान्देशकन्या ‘क्रांती’ची बर्लिनमध्ये विक्रमी धाव\nएटीएम कार्ड बदलून वृद्धाची फसवणूक\nदरोड्यातील टोळीस गुजरातहून अटक\nचेक न वटल्याने सभासदास शिक्षा\nधुळ्यात काँग्रेसचा आज मोर्चा\nमहापौर म्हणतात चुकले काय\n१८० रुपयांची लाच पडली महागात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/cctv-cameras-in-medical-to-increase-student-attendance-1613925/", "date_download": "2018-09-22T07:37:27Z", "digest": "sha1:X657ZY5BVR4RZVKCOSH2LZWFKR6WMDVC", "length": 14594, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CCTV cameras in medical to increase student attendance | | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nविद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी मेडिकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक प्रणाली\nविद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी मेडिकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक प्रणाली\nविना परवानगी गैरहजर विद्यार्थ्यांवर कारवाई\nविना परवानगी गैरहजर विद्यार्थ्यांवर कारवाई\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ७८ टक्के पदवीचे विद्यार्थी विविध तासिकांना गैरहजर राहत असल्याचे उघड झाल्यावर विद्यार्थ्यांची हजेरी वाढवण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक हजेरीची व्यवस्था करण्यात येणार आहे. गैरहजर विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि भारतीय वैद्यक परिषद (एमसीआय) दिल्लीच्या निकषानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांची वर्गात ठरावीक हजेरी अत्यावश्यक आहे. मात्र, पदवीचे ७८ टक्के विद्यार्थी विविध तासिकांना गैरहजर राहत असल्याचे उघड झाले. त्यावर प्रशासनाने विद्यार्थ्यांची हजेरी वाढवण्यासाठी एका तासिकेला गैरहजर राहिल्यास विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर काही प्रमाणात वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली, परंतु गैरहजर विद्यार्थ्यांचा टक्का अद्यापही अधिक आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक तासिकेवर लक्ष ठे���ण्यासाठी प्रशासनाने आता सर्वच वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक हजेरीची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्व यंत्रणा मार्च २०१८ पर्यंत कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर प्रत्येक तासिकेवर प्रशासनाचे लक्ष असेल.\nसीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण वैद्यकीय अधीक्षक कार्यालय आणि विविध विभाग प्रमुखांकडे असेल. विद्यार्थी गैरहजर दिसताच तातडीने त्याला जाब विचारून त्यावर प्रसंगी कडक कारवाई केली जाईल.\nत्यामुळे या प्रयोगातून मेडिकलच्या पदवीच्या सर्व तासिकांमध्ये हजेरी वाढण्याची प्रशासनाला आशा आहे.\nसध्या पदवीचे विद्यार्थी नियमितपणे कौशल्य विकासाकरिता बाह्य़रुग्ण विभाग आणि आंतरुग्ण विभागात सेवा देत असले तरी विविध विषयांतील वर्गात होणाऱ्या तासिकांना गैरहजर राहत आहेत. या विद्यार्थ्यांचे वर्ग घेण्याकरिता प्रशासनाने महाविद्यालयात ८ वेगवेगळ्या सभागृहांची व्यवस्था केली आहे. या सुधारणेनंतर वर्गातील विद्यार्थ्यांची हजेरी वाढणार काय याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.\n‘‘विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वृिद्धगत व्हावा म्हणून त्यांनी नियमितपणे वर्ग करणे आवश्यक आहे. सध्या त्यांची हजेरी कमी असल्याने ती वाढवण्यासाठी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक यंत्र लावण्यात येईल. गैरहजर विद्यार्थ्यांना जाब विचारला जाईल.’’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाह��ुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/samsung-40ju6470-1016-cm-40-inch-uhd-4k-flat-smart-tv-price-pr0OHe.html", "date_download": "2018-09-22T08:00:24Z", "digest": "sha1:AIDQHE2ASAVZB4MI7N22E6ELJSJL3Q52", "length": 14843, "nlines": 367, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग ४०जु६४७० 101 6 कमी 40 इंच उहद ४क फ्लॅट स्मार्ट तव सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग ४०जु६४७० 101 6 कमी 40 इंच उहद ४क फ्लॅट स्मार्ट तव\nसॅमसंग ४०जु६४७० 101 6 कमी 40 इंच उहद ४क फ्लॅट स्मार्ट तव\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग ४०जु६४७० 101 6 कमी 40 इंच उहद ४क फ्लॅट स्मार्ट तव\nसॅमसंग ४०जु६४७० 101 6 कमी 40 इंच उहद ४क फ्लॅट स्मार्ट तव किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सॅमसंग ४०जु६४७० 101 6 कमी 40 इंच उहद ४क फ्लॅट स्मार्ट तव किंमत ## आहे.\nसॅमसंग ४०जु६४७० 101 6 कमी 40 इंच उहद ४क फ्लॅट स्मार्ट तव नवीनतम किंमत Jul 17, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग ४०जु६४७० 101 6 कमी 40 इंच उहद ४क फ्लॅट स्मार्ट तवटाटा Cliq उपलब्ध आहे.\nसॅमसंग ४०जु६४७० 101 6 कमी 40 इंच उहद ४क फ्लॅट स्मार्ट तव सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 64,994)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरां��ध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग ४०जु६४७० 101 6 कमी 40 इंच उहद ४क फ्लॅट स्मार्ट तव दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग ४०जु६४७० 101 6 कमी 40 इंच उहद ४क फ्लॅट स्मार्ट तव नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग ४०जु६४७० 101 6 कमी 40 इंच उहद ४क फ्लॅट स्मार्ट तव - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग ४०जु६४७० 101 6 कमी 40 इंच उहद ४क फ्लॅट स्मार्ट तव वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 40 Inches\nडिस्प्ले रेसोलुशन 3840 x 2160 Pixels\nकॉन्ट्रास्ट श Mega Dynamic\nड़डिशनल ऑडिओ फेंटुर्स MP3\nड़डिशनल विडिओ फेंटुर्स AVI\nसॅमसंग ४०जु६४७० 101 6 कमी 40 इंच उहद ४क फ्लॅट स्मार्ट तव\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=32", "date_download": "2018-09-22T07:44:07Z", "digest": "sha1:LK3UXIVOAWNAMPOED23DPYSMWQI3CFJK", "length": 25564, "nlines": 144, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\nFAQ - मतदार नोंदणी\nमतदार होण्यासाठी पात्रता (1)\nप्रश्न : मतदार होण्यासाठी पात्रता काय आहे \nउत्तर : अर्हता दिनांकास १८ वर्षे पूर्ण असलेला भारतीय नागरिक मतदार होण्यास पात्र आहे. तथापि संबंधित व्यक्तिस न्यायालयाने किंवा निवडणूक आयोगाने अपात्र ठरवलेले नसावे.\nअर्हता दिनांक म्हणजे (1)\nप्रश्न : अर्हता दिनांक म्हणजे काय \nउत्तर : मतदार यादी ज्या वर्षी सुधारण्यात येत असेल, त्या वर्षीचा 01 जानेवारी हा अर्हता दिनांक समजण्यात येतो.\nछायाचित्र मतदारयादीत समाविष्ट करणे (1)\nप्रश्न : छायाचित्र -मतदारयादीत नवीन नाव समाविष्ट करायचे असल्यास काय करावे लागते\nउत्तर : छायाचित्र -मतदारयादीत नवीन नाव समाविष्ट करायचे असल्यास फॉर्म नंबर 6 भरणे आवश्यक आहे.\nमतदाराचे नाव वगळणे बाबत (1)\nप्रश्न : छायाचित्र -मतदारयादीमधील मयत मतदाराचे नाव वगळायचे असेल, अथवा एखादयाचे नाव दोनवेळा आले असेल तर अथवा एखाद्या मतदाराच्या नावाला आक्षेप / हरकत असेल तर अशा मतदाराचे नाव वगळण्यासाठी काय करावे लागते\nउत्तर : कोणत्याही कारणासाठी मतदाराचे नाव मतदार-यादीतून वगळायचे असल्यास फॉर्म नंबर 7 भरणे आवश्यक आहे.\nनाव, वय, पत्ता इत���यादी तपशिलामध्ये दुरुस्ती (1)\nप्रश्न : छायाचित्र -मतदारयादीमधील नाव, वय, पत्ता इत्यादी तपशिलामध्ये दुरुस्ती करायची असेल तर काय करावे लागते\nउत्तर : अशा प्रकारची दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी फॉर्म नंबर 8 भरणे आवश्यक आहे.\nएकाच मतदारसंघातील नाव दुसरीकडे समाविष्ट करणे (1)\nप्रश्न : एकाच मतदारसंघातील एका भागातील मतदार यादीतून दुस-या भागातील मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी कोणता फॉर्म भरणे आवश्यक आहे \nउत्तर : फॉर्म नंबर 8अ भरणे आवश्यक आहे.\nअन्य मतदारसंघात स्थलांतरित (2)\nप्रश्न : एखादी व्यक्ती तिच्या मतदारसंघातील निवासस्थान सोडून अन्य मतदारसंघात स्थलांतरित झालेली असेल तर त्या व्यक्तीस स्थलांतरित झालेल्या मतदारसंघात नावनोंदणी करण्यासाठी काय करावे लागेल\nउत्तर : यासाठी फॉर्म नंबर 6 भरणे आवश्यक आहे.\nप्रश्न : माझ्याकडे जुन्या निवासस्थानाचे पत्त्यावरील मतदार छायाचित्र ओळखपत्र असून सध्या मी दुस-या ठिकाणी स्थलांतरित झालो आहे, मला स्थलांतरित झालेल्या मतदान केंद्राचे छायाचित्र ओळखपत्र मिळेल का \nउत्तर : तुम्ही स्थलांतरित झालेले ठिकाण हे तुमच्या जुन्या विधानसभा मतदारसंघामध्येच असेलतर नमुना नंबर ८अ चा फॉर्म भरुन तुम्हाला नवीन ठिकाणचे मतदार छायाचित्र ओळखपत्र मिळेल. जर तुम्ही स्थलांतरित झालेले ठिकाण नवीन विधानसभा मतदारसंघामध्ये असेल तर त्याठिकाणी फॉर्म नंबर ६ भरणे आवश्यक आहे.\nनवीन विवाह झालेल्या मुलीचे नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट करणे (1)\nप्रश्न : नवीन विवाह झालेल्या मुलीचे नाव छायाचित्र- मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी काय करावे लागेल \nउत्तर : यासाठी फॉर्म नंबर 6 भरणे आवश्यक आहे. फॉर्मसोबत विवाहाबाबतचा पुरावा उदा. लग्नपत्रिका किंवा विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र जोडणेही आवश्यक आहे.\nअनिवासी भारतीय नागरिकांचे नाव समाविष्ट करणे (1)\nप्रश्न : अनिवासी भारतीय नागरिकांचे नाव छायाचित्र- मतदारयादीमध्ये समाविष्ट करायचे असेल तर काय करावे लागते \nउत्तर : त्यासाठी फॉर्म नंबर 6अ भरणे आवश्यक आहे. फॉर्मसोबत पासपोर्टची छायांकित प्रत जोडणेही आवश्यक आहे.\nप्रश्न : हे सर्व फॉर्मस कोठे मिळतात \nउत्तर : हे सर्व फॉर्मस खालील ठिकाणी उपलब्ध आहेत\n१) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, पुणे\n२) मतदार -नोंदणी अधिकारी कार्यालय\n३) मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.)\n४) मा. भारत निवडणूक आयोगाच्या www.eci.in व www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.\nफॉर्म भरून कोणाकडे द्यावेत (1)\nप्रश्न : मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठीचे फॉर्म भरून कुणाकडे द्यावे लागतात \nउत्तर : मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठीचे फॉर्मस खालील ठिकाणी देता येतात:\n१) पुनरिक्षण मोहीम-कालावधीमध्ये मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.)\n२) मतदारनोंदणी अधिकारी यांचे कार्यालय\n३) मा. भारत निवडणूक आयोगाचे www.eci.in या संकेतस्थळावर ऑनलाईन व्होटर रजिस्ट्रेशन या लिंकवर किंवा http://eci-citizenservices.nic.in या संकेतस्थळावर फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.\nफॉर्म नंबर 6 सोबत जोडावयाची कागदपत्रे (1)\nप्रश्न : छायाचित्र-मतदारयादीमध्ये नवीन नाव समाविष्ट करण्यासाठीच्या फॉर्म नंबर 6 सोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतात \nउत्तर : छायाचित्र-मतदारयादीमध्ये नवीन नाव समाविष्ट करण्यासाठीच्या फॉर्म नंबर 6 सोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतात. ही सर्व कागदपत्रे साक्षांकित / प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे.\n१) अर्हता दिनांकास १८ वर्षे पूर्ण असल्याचा वयाचा पुरावा\n२) सर्व साधारण रहिवासाचा पुरावा\n३) आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी ओळखपत्र-पुरावा\n४) दोन पासपोर्ट आकाराचे फोटो\nवयाचा पुरावा बाबत कागदपत्रे (1)\nप्रश्न : मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी वयाचा पुरावा म्हणून कोणती कागदपत्रे सादर करता येतात \nउत्तर : १.महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीच्या सक्षम प्राधिका-याने दिलेले जन्म-प्रमाणपत्र किंवा जन्म-मृत्यु नोंद करणा-या जिल्हा निबंधक कार्यालयाने दिलेले जन्म-प्रमाणपत्र.\n२. शाळा सोडल्याचा दाखला, (त्यामध्ये जन्मदिनांक नमूद केलेला असणे आवश्यक आहे.)\n३.इयत्ता १० वी किंवा त्यावरील वर्गात उत्तीर्ण असेल तर जन्मतारीख नमूद केलेले १० वीचे प्रमाणपत्र\n४.अर्जदाराचे शिक्षण झाले नसेल तर त्याच्या पालकाचे विहित नमुन्यातील घोषणापत्र\n५.अर्जदाराचे शिक्षण झाले नसेल व पालक जीवित नसल्यास संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचाने किंवा संबंधित महानगरपालिका / नगरपालिका यांच्या सदस्याने दिलेले वयाचे प्रमाणपत्र.\nप्रश्न : मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वसाधारण रहिवासाचा पुरावा म्हणून कोणता पुरावा सादर करावा लागतो \nउत्तर : १. बँक / किसान / डाक कार्यालयाचे चालू पासबुक.\n२. अर्जदाराची शिधापत्रिका / पारपत्र (पासपोर्ट) / वाहनचालक परवाना / आयकर विभागाचे पॅनकार्ड.\n३.अर्जदाराच्या नावाचे किंवा त्याच्या / तिच्या पालक इत्यादी नातेवाईकांच्या नावावर असलेले अलीकडचे पाणी / दूरध्वनी / वीज / गॅसजोडणी याचे त्या पत्त्यावरील बिल.\n४.दिलेल्या पत्त्यावर अर्जदाराच्या नावाने आलेले / पाठविलेले डाक विभागाचे टपाल.\nविधानसभा मतदारसंघाची कार्यालये (1)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील विधानसभा मतदारसंघाची कार्यालये कुठे आहेत \nअ.क्र विधानसभा मतदारसंघाचे नाव कार्यालयाचा पत्ता\n1 205-चिंचवड करसंकलन मुख्य कार्यालय, तळ मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत, पिंपरी, पुणे – 411018\n2 206 पिंपरी मेघाजी लोखंडे सभागृह, कामगार भवन, दुसरा मजला, पिंपरी, पुणे – 411018\n3 207 भोसरी कै.अण्णासाहेब मगर स्टेडीयम, नेहरुनगर, पुणे 411018\n4 203 भोर\t उपविभागीय अधिकारी, भोर उपविभाग, भोर, पुणे\nमतदारयादीमधील नाव कसे शोधावे (2)\nप्रश्न : छायाचित्र-मतदारयादीमधील नाव कसे शोधावे \nउत्तर : www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Search Engine या लिंकवर छायाचित्र- मतदारयादीमधील नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे.\nप्रश्न : मतदार प्रतिनिधी माझ्याकडून मतदार नोंदणी विषयक माहिती घेऊन गेले आहेत, माझे नाव छायाचित्र मतदार यादीमध्ये समाविष्ट झाले किंवा नाही याचा तपशील मला कुठे मिळेल \nउत्तर : मतदार प्रतिनिधी यांनी तुमचेकडून माहिती घेऊन त्याची पोहोच तुम्हाला दिली असेल, तुम्ही मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात प्रसिध्द झालेल्या प्रारुप छायाचित्र मतदार यादीमध्ये तुमचे नाव समाविष्ट झाले किंवा नाही हे शोधू शकता.\nमतदारांना मदत करण्यासाठी सुविधा (1)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मतदारांना मदत करण्यासाठी काही सुविधा उपलब्ध आहे काय \nउत्तर : महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मतदारनोंदणी अधिकारी 205-चिंचवड, 206-पिंपरी व 207-भोसरी यांच्या कार्यालयांमध्ये मतदार-मदत केंद्रामध्ये नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील निवडणूक कार्यालयातील 020-67331541या दूरध्वनी क्रमांकवर संपर्क करावा.\nतपशील अद्ययावत करण्यासाठी फॉर्म कधी भरता येतो (1)\nप्रश्न : छायाचित्र-मतदारयादीम���्ये नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा मतदारयादीमधील तपशील अद्ययावत करण्यासाठी फॉर्म कधी भरता येतो \nउत्तर : १.मा. भारत निवडणूक आयोगाकडून मतदारयादीमध्ये सुधारणा करण्यासाठीच्या कालावधीच्या तारखा जाहीर करण्यात येतात. त्या कालावधीमध्ये संबंधित मतदान- केंद्रावर मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्याकडे फॉर्म भरता येतो.\n२.जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय, मतदारनोंदणी अधिकारी कार्यालय व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे केव्हाही फॉर्म भरता येतो.\nछायाचित्र ओळखपत्र हरविल्यास दुबार मिळणे बाबत (1)\nप्रश्न : निवडणूक छायाचित्र ओळखपत्र हरविल्यास दुबार (Duplicate) निवडणूक छायाचित्र ओळखपत्र मिळते का \nउत्तर : हो. त्याकरिता मतदारनोंदणी अधिकारी यांच्याकडे दुबार (Duplicate) ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो. तसेच त्यासाठी रुपये २५/- असे शुल्क आकारले जाते.\nएकत्रित मतदार नोंदणी (1)\nप्रश्न : सहकारी गृहनिर्माण सोसायटीस एकत्रित मतदार नोंदणीचे फॉर्म भरता येतात का \nउत्तर : होय, सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन व सेक्रेटरी यांच्या संयुक्त सहीने प्रमाणपत्रासह सोसायटीतील सर्व पात्र रहिवाशी यांचे मतदार नोंदणीचे फॉर्म सादर करता येतात.\nमतदार म्हणून नाव नोंदवणे (1)\nप्रश्न : मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये नोकरी / व्यवसायानिमित्त कायम स्वरुपी राहत आहे, मी माझ्या मूळ गावी मतदार म्हणून नाव नोंदवू शकतो का \nउत्तर : नाही, तुम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये नोकरी / व्यवसायानिमित्त कायम स्वरुपी राहत असल्याने, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मधील कलम 19(बी) मधील तरतूदीनुसार तुम्ही फक्त पिंपरी चिंचवड शहरामध्ये मतदार म्हणून नाव नोंदवू शकता, तुमचे मूळ गावी नाही.\nएका पेक्षा जास्त ठिकाणी नाव नोंदविणे (1)\nप्रश्न : मतदार म्हणून एका पेक्षा जास्त ठिकाणी नाव नोंदविता येते का \nउत्तर : नाही, लोकप्रतिनिधीत्व अधिनयिम 1950 मधील कलम 17 व 18 मधील तरतूदीनुसार कोणतीही व्यक्ती एका मतदारसंघातील एका मतदान केंद्रापेक्षा जास्त किंवा एका मतदारसंघा पेक्षा जास्त मतदारसंघामध्ये मतदार म्हणून नाव नोंदवू शकत नाही.\nओळखपत्रातील चुकीचा तपशील दुरुस्त करणे (1)\nप्रश्न : मतदार छायाचित्र ओळखपत्रातील चुकीचा तपशील दुरुस्त करुन घेणेसाठी काय करावे \nउत्तर : मतदार नोंदणी अधिक��री यांचे कार्यालयात तुमचे चुकीचे मतदार छायाचित्र ओळखपत्र जमा करावे म्हणजे त्यांचेकडून दुरुस्त मतदार छायाचित्र ओळखपत्र मिळेल किंवा विशेष पुनरिक्षण मोहिमेमध्ये मतदार सहाय्यता केंद्रामध्ये मतदार छायाचित्र ओळखपत्र मिळेल. त्याचा नमुना 8 भरावा.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5512223244920136274&title=Audio%20Books%20Will%20Increase%20Popularity%20In%20The%20Coming%20Period&SectionId=4822001413905393102&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-09-22T07:36:19Z", "digest": "sha1:QBIMY2OB3LDO6SLOJAZFJWA4477S2J2Q", "length": 14531, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘ऑडिओ बुक्सची लोकप्रियता वाढेल’", "raw_content": "\n‘ऑडिओ बुक्सची लोकप्रियता वाढेल’\nपुणे : ‘आजवर आपण छापील पुस्तके केवळ वाचण्याचाच आनंद घेत होतो; परंतु तंत्रज्ञानाने घडवलेल्या क्रांतीमुळे श्राव्यपुस्तकेही (ऑडिओ बुक्स) झपाट्याने लोकप्रिय होत असून, आगामी काळात पुस्तके ऐकण्याचे प्रमाण लक्षणीय वाढणार आहे,’ असे प्रतिपादन ऑडिओ बुक्स स्ट्रिमिंग क्षेत्रातील आघाडीच्या स्टोरीटेल इंडियाचे व्यवस्थापक योगेश दशरथ यांनी येथे केले.\nस्टोरीटेल या युरोपातील अग्रगण्य व लोकप्रिय ऑडिओ बुक सेवेने भारतात यशस्वी पदार्पण केले असून, इंग्रजीसह हिंदी व मराठी या भाषांमध्ये ऑडिओ बुक्स उपलब्ध करून द्यायला सुरवात केली आहे. या सेवेची माहिती चोखंदळ वाचक-श्रोत्यांना करून देण्यासाठी कंपनीतर्फे येथील पत्रकार भवन सभागृहात ‘हॅपी लिसनिंग’ या खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेते उदय सबनीस, लेखक ऋषिकेश गुप्ते, संजय सोनवणी आदी मान्यवर उपस्थित होते.\nकथाकथन आणि कथाश्रवणाची भारतातील परंपरा अत्यंत प्राचीन आहे, असे सांगून योगेश म्हणाले, ‘छापील पुस्तकांचा प्रसार होण्याआधी समाज मनोरंजक आशय श्राव्य माध्यमांतूनच मिळवत होता. एखादी कहाणी ऐकण्याची उत्सुकता बालवयापासूनच आपल्या सर्वांच्या मनात असते आणि ती गरज ऑडिओबुक्स पूर्ण करतात. या श्राव्यपुस्तकांमधील कथा कुशल निवेदकांनी आपल्या प्रभावी आवाजात सादर केलेल्या असल्याने त्या मनाला भिडतात. आजकाल लोकांचे प्रवास करण्याचे प्रमाण वाढत आहे. श्राव्यपुस्तके प्रवासात आनंद देतात. अगदी सकाळचा व्यायामही हे पुस्तक ऐकत करता येतो आणि गृहिणींना घरकाम करताना ही पुस्तके ऐकणे विरंगुळा ठरते. ज्यांना छापील पुस्तके वाचण्याइतकाही वेळ मिळत नाही किंवा ज्यांना एखादी भाषा लिहीता-वाचता येत नाही; मात्र बोलून-ऐकून समजते अशांना श्राव्यपुस्तकांमधून त्या भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतींचा आनंद घेता येतो. भारतातील पुस्तक बाजारपेठेचा सर्वाधिक हिस्सा छापील पुस्तकांचा असला तरी श्राव्य पुस्तके ही छापील पुस्तकांना पर्याय किंवा स्पर्धक नसून उलट पूरक आहेत.’\nश्राव्य पुस्तकांच्या वाढत्या लोकप्रियतेबाबत माहिती देताना योगेश म्हणाले, ‘भारतात गेल्या दोन वर्षांत स्मार्टफोन्सचा प्रचंड प्रसार झाला आहे. शिवाय हाय-स्पीड मोबाईल इंटरनेट सेवाही किफायती दरात उपलब्ध आहे. त्यामुळे मोबाईलवर संगीत ऐकणे किंवा चित्रपट पाहणे, असा मनोरंजन आशयाचा आनंद हवा तेव्हा, हवा तेथे फावल्या वेळात मिळवण्याकडे नव्या पिढीचा कल आहे. या कारणांमुळे श्राव्य पुस्तकांनाही प्रतिसाद वाढत चालला आहे. आम्ही इंग्रजी आणि हिंदीपाठोपाठ आमची सेवा सादर करण्यासाठी मराठी भाषा निवडली, कारण २००९च्या नॅशनल यूथ रीडरशिप सर्व्हेमधून असे आढळले, की मराठी ही विरंगुळ्यासाठी वाचली जाणारी दुसर्‍या क्रमांकाची सर्वांत मोठी भाषा आहे. इंग्रजी, हिंदी व मराठीमध्ये आम्ही आतापर्यंत उत्तम साहित्य श्राव्यपुस्तकांच्या माध्यमातून देत आलो आहोत आणि लवकरच आम्ही देशातील अन्य प्रादेशिक भाषांकडेही वळणार आहोत. ही पुस्तके आम्ही स्टोरीटेल प्लिकेशनद्वारेही देऊ केली आहेत. तेथे ती कितीही वेळा डाऊनलोड करता येतात; पण त्यांची कॉपी करता येत नाही. यात बुकमार्किंग आणि स्पीड रीडिंग (आवाजाचा वेग कमी-जास्त करणे) अशा सुविधा आम्ही दिल्या आहेत.’\nस्टोरीटेल ग्रुप हा स्ट्रिमिंग ऑडिओबुक्स व पब्लिशिंग क्षेत्रांतील जागतिक आघाडीचा समूह असून आहे. स्ट्रिमिंग ही वर्गणीआधारित (सशुल्क) सेवा आहे, ज्यामध्ये स्टोरीटेल अ‍ॅपच्या माध्यमातून ऑडिओ बुक्स व ई-बुक्स उपलब्ध करून दिली जातात. भारताखेरीज ही सेवा स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, फिनलंड, पोलंड, हॉलंड, र���िया व स्पेन या आठ देशांत यशस्वी सुरू आहे. सध्या स्टोरीटेल अ‍ॅपवर २५०हून अधिक मराठी पुस्तके उपलब्ध आहेत. बहुतेकशी ही पुस्तके ऑडिओ स्वरूपात नव्हती व त्याचे ऑडिओ स्वरूपात रूपांतर आम्ही केले आहे. पुढील वर्षी ही संख्या ५००पर्यंत नेण्याचे आमचे ध्येय आहे,’ असे ते म्हणाले.\n‘हॅपी लिसनिंग’ कार्यक्रमात ‘मृत्यूंजय’ व ‘कृष्णा किनारा’ या पुस्तकांचे अभिवाचन अनुक्रमे संकेत म्हात्रे व अनुपमा टाकमोघे यांनी केले. उदय सबनीस व चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांचा अनुभव सांगितला. आवाजामागचे कलाकार ऋषिकेश गुप्ते व संजय सोनवणी यांनी मनोगत व्यक्त केले. लेखकांचा सत्कार होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. प्रास्ताविकात ‘स्टोरीटेल’च्या परंपरेविषयी माहिती देऊन ‘स्टोरीटेलची स्टोरी’ हे सादरीकरण करून ‘स्टोरीटेल’चा भारतातील आतापर्यंतचा प्रवास विषद करण्यात आला.\nTags: Storytell IndiaYogesh DasharathPuneAudio Booksपुणेश्राव्यपुस्तकस्टोरीटेल इंडियायोगेश दशरथBOI\n‘लाल चंद्र’ पाहण्याची संधी ‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’ टीसीएस, पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कृतींना आळा कंपन्यांचे तिमाही निकाल शेअर खरेदीला अनुकूल\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-22T06:47:38Z", "digest": "sha1:HJ6SQ33EFGKOPM3B7POGFC22ATHVRSNQ", "length": 9365, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "न्यू फलटण शुगर वर्क्‍सच्या विक्रीबाबत गोंधळ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nन्यू फलटण शुगर वर्क्‍सच्या विक्रीबाबत गोंधळ\nप्रल्हाद साळुंखे पाटील यांच्यावर राजेंद्र काकडे यांचा आरोप\nसाखरवाडी, ता. फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्‍स या साखर कारखान्याच्या विक्रीचा निर्णय उपविभागीय अधिकार�� संतोष जाधव यांच्या मध्यस्थीने 151 कोटी रुपयांना ठरला आहे .मात्र आमच्याशी एकीकडे खरेदी खत केले असताना दुसरीकडे प्रल्हाद साळुंखे पाटील यांनी ही रक्कम कर्ज म्हणून उचलल्याची नोंद केली आहे,असा खळबळजनक आरोप, उद्योजक राजेंद्र काकडे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केला .ते म्हणाले या प्रकारामुळे आम्ही हा व्यवहार तात्पुरता थांबवला आहे .\nयेथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रल्हाद साळुंखे पाटील व त्यांच्यात झालेल्या कारखाना विक्रीचा नोंदणीकृत दस्त त्यांनी सादर केला . 10 कोटी रुपयांची रक्कम बुधवारी (दि. 12) थेट शेतकर्यांच्या बॅंक खात्यांवर जमा करण्याचे ठरले आहे. त्यानंतर लगेचच 41 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी सोमवारी आमरण उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर तातडीची बैठक घेऊन हा निर्णय निश्‍चित करण्यात आला होता . ही प्रक्रिया सुरू असताना प्रल्हाद साळुंखे हे दिशाभूल करत असल्याचा दावा काकडे यांनी केला . मात्र कितीही अडचणी आल्या तरी कारखाना मीच घेणार . न्यू फलटण शुगर कारखान्यावर एकूण 239 कोटीचे कर्ज आहे . व प्रत्यक्ष विक्रीचा व्यवहार151 कोटींना झाला आहे . तरी पण असा कोणताच व्यवहार झाल्या नसल्याचे प्रल्हाद साळुंखे पाटील जे सांगत आहेत ते साफ चूक आहे . कारखाना खरेदी म्हणजे ही विधानसभेची तयारी म्हणायची का असे काकडे यांना विचारले असता ते म्हणाले राजकारणात यायचे की नाही हे अद्याप ठरलेले नाही . सध्या कारखाना खरेदीच्या प्रक्रियेत व्यस्त आहे असे त्यांनी स्पष्ट केले .\nसोमवारी (दि. 10) उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांच्या दालनात न्यू फलटण शुगर वर्क्‍स (साखरवाडी)चे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे-पाटील व संचालक धनंजय साळुंखे-पाटील यांच्यात व उद्योजक राजेंद्र काकडे यांच्यात व्यवहार ठरला. गुरुवारी (दि. 6) राजेंद्र काकडे यांनी तहसीलदार विजय पाटील यांच्यासमोर शेतकर्यांना 10 कोटी रुपयांची रक्कम आपण तातडीने देऊ, असे आश्वासन दिले होते. तद्नंतर हा व्यवहार कसा पूर्ण करायचा, यावर काथ्याकूट झाला. अखेर सोमवारी हा व्यवहार निश्‍चित झाला. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी रविवारी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखणआळीतून महिलेची पर्स चोरी\nNext articleअंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुमारे 50 टक्के वेतन वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-09-22T08:23:04Z", "digest": "sha1:ODJFG5V2DK4JBXG3AWK6SLMYJ5D7NQMC", "length": 18068, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ठाणे Marathi News, ठाणे Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n‘कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायलाच हवी’\nइतक्या संपत्तीचे करायचे काय\nतालिबाननंतर सीपीआय-माओवादी सर्वात खतरनाक\nपूरग्रस्त केरळसाठी अतिरिक्त सेस\nSurgical Strike: सरकारकडून वादाचा स्ट्राइक...\nनन बलात्कार: अखेर बिशप मुलक्कल अटकेत\nहा पिझ्झा चक्क तीन वर्ष टिकणार\nरशियावरील निर्बंधांची व्याप्ती वाढवली\nमहिलेच्या गोळीबारात तिघे ठार\nइराणबाबतच्या दबावाला भारत विरोध करेल\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही:...\nदहशतवादाविरोधात भारताकडून प्रभावी उपाय\nजागतिक बँकेकडून भारताला मोठे अर्थसाह्य\nरोकडतुटीच्या भीतीने निर्देशांकाची पडझड\nपेट्रोल, डिझेलनंतर सीएनजीही महागणार\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nAsia Cup: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nइंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी चोख हवी\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\nटीम इंडियात २४ तासांत सुधारणा\nभारताची आज बांगलादेशविरुद्ध लढत\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\n...तर '३७७' वरील सिनेमात काम करेन: आयुषमान...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nकर्मचारी - सर, मला सुट्टी हवीय\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस..\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रु..\nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्..\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओ..\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर..\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर..\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार प..\nम टा विशेष प्रतिनिधी, ठाणे पहाटेच्या शुद��ध हवेत व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्या ठाणेकरांचे नाक रस्ते सफाईच्या कामांमुळे अनेकदा मुठीत येते...\nप्रयोगाच्या आधारे विज्ञान, तंत्रज्ञान, गणिताचे धडे\nम टा प्रतिनिधी, ठाणेपुस्तकात शिकले जाणारे विज्ञान प्रत्यक्षात अनुभविण्याची संधी आता महापालिकेच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे...\n‘रेन्टल’च्या लिफ्टचा जाच संपेना\n- मुंबई विद्यापीठांतर्गत प्रस्ताव मागवले- रत्नागिरी, सिंधुदुर्गात कौशल्याधारित कॉलेजे- रायगडात उपकेंद्र व संशोधन केंद्रांची शिफारस म टा...\nनव्या ग्रंथालयांना मंजुरी न देण्याच्या सरकारी धोरणाचा परिणामबोगस ग्रंथसंग्रहालयांना अटकाव करताना वाचन चळवळीलाच खीळ म टा...\nनिलंबन काळात कठोर निर्बंध\n\\Bयांचे झाले निलंबन \\B योगिता अत्तरदे, हरिशकुमार पवार, किशोर पवार, शंकर कराळे, सुनील क्षीरसागर, मयूर भोसेकर, ए व्ही...\nशून्य व्याजी कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक\nम टा वृत्तसेवा, ठाणेखासगी बँका, फायनान्स कंपन्यांचे कर्जाचे व्याजदर अधिक असल्याने कमी व्याजात कर्ज मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते...\nमारहाण, चाकूचा धाक दाखवत घर लुटले\nशून्य व्याजी कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक\nम टा वृत्तसेवा, ठाणेखासगी बँका, फायनान्स कंपन्यांचे कर्जाचे व्याजदर अधिक असल्याने कमी व्याजात कर्ज मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते...\nसफाई कर्मचाऱ्यांना ग्लोव्ह्जमुळे संसर्ग\nम टा वृत्तसेवा, ठाणेदरवर्षी महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना हॅन्डग्लोव्ह्ज, मास्क, गमबूट अशा सुविधा पुरवित असते...\nपडघा टोलनाका बंद पाडला\nनिलंबन काळात कठोर निर्बंध\nनिलंबन काळात कठोर निर्बंध\nराफेल खरेदी हा सैन्यावरचा सर्जिकल स्ट्राइकच: राहुल\nफसवाफसवी नको; उदयनराजेंचा पवारांना इशारा\nदानवेंना बच्चू कडूंचं आव्हान, जालन्यातून लढणार\nतालिबाननंतर 'CPI-माओवादी' सर्वात खतरनाक\nव्हिडिओ: करीनाच्या 'झिरो फिगर'चं रहस्य\nमर्जीतल्या खेळाडूसाठी 'सुवर्ण' विजेत्यास डावलले\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\n'हा' अनोखा पिझ्झा चक्क तीन वर्ष टिकणार\nइतक्या संपत्तीचं करायचं काय\nव्हिडिओ: चहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही ��ंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/graphic-design-logo-design-business-card-design.html", "date_download": "2018-09-22T06:58:51Z", "digest": "sha1:PHTI2SNI3JY3A36MSURHLQMNRXTMF5GS", "length": 13233, "nlines": 57, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Graphic Design, Logo Design, Business Card Design - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भ���वनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/609855", "date_download": "2018-09-22T07:34:13Z", "digest": "sha1:SC2TWCWK6UWZSRL2AZ2LOVZHZSEGXFWE", "length": 10113, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘एसटी’ प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी करा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘एसटी’ प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी करा\n‘एसटी’ प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी करा\nकुडाळ : नायब तहसीलदार टी. एच. मठकर यांच्याकडे निवेदन देताना सुरेश झोरे, कानू शेळके, प्रभाकर बुटे, दीपक खरात, रामचंद्र काळे, किशोर वरक व अन्य. प्रसाद राणे\nकुडाळ तालुका धनगर समाज बांधवांची मागणी : मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन सादर : शहरात काढण्यात आली मोटारसायकल रॅली : अन्यथा 1 सप्टेंबरापासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा\nधनगर समाजाला राज्य घटनेत दिलेल्या अनुसुचित जमाती (एसटी) प्रवर्गातील आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी सोमवारी कुडाळ तहसीलदार यांना तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीने दिलेल्या निवेदनातून केली आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत 31 ऑगस्टपर्यंत ठोस भूमिका न घेतल्यास 1 सप्टेंबरपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धनगर समाज बांधवांनी शहरात मोटारसायकल रॅली काढली.\nजिल्हय़ासह महाराष्ट्रात सुमारे दोन कोटांहून अधिक धनगर बांधव आहेत. आमच्या समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी चार वर्षे आपल्याकडे करीत आहोत. गेली 60 ते 65 वर्षे तत्कालीन सरकारकडेही एसटी प्रवर्गातील आरक्षणाची मागणी होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.\nसरकारने आरक्षणाचा प्रश्न लांबणीवर टाकला\n2014 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचे भाजपने मान्य केले होते. धनगर समाजाने विश्वास ठेवून भरघोस मतांनी भाजपला सत्तेवर आणले. मात्र, सरकारने महाराष्ट्रात ओरान, धनगड व धनगर एकच असल्याचे केंद्र सरकारला कळविणे आवश्यक होते. पण धनगर समाज बांधवांच्या डोळय़ात धूळफेक करीत शासनाने ‘टीस’ कमिटी स्थापन केली आणि धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न लांबणीवर टाकला, असा आरोपही मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी दिलेल्या निवेदनात समितीने केला आहे.\n… अन्यथा आंदोलन छेडणार\n31 ऑगस्टपर्यंत धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ठो�� भूमिका घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा 1 सप्टेंबरपासून धनगर समाज आंदोलन छेडणार आहे. धनगर समाज आपल्याला सत्तेवर बसवू शकतो. तसा सत्तेतून खाली खेचू शकतो, असा इशाराही संघटनेने दिला आहे.\nकुडाळ शहरात मोटारसायकल रॅली\nआज सकाळी तालुका धनगर समाज बांधवांनी शहरात नवीन बसस्थानक, हॉटेल गुलमोहर, गांधीचौक ते तहसीलदार अशी मोटारसायकल रॅली काढली. यावेळी घोषणाही दिल्या. नंतर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार टी. एम. मठकर यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले. धनगर समाजाचे समन्वयक सुरेश झोरे, कानू शेळके, दीपक खरात, प्रभाकर बुटे, रामचंद्र काळे, किशोर वरक, शरद खरात, अनिल झोरे, बाबू खरात आदी समाजबांधव उपस्थित होते.\nआदिवासी मंत्र्यांकडून खोटी शपथपत्रे\nमागील सरकारने जसे महाराष्ट्रात धनगड नावाच्या जातीचे भूत उभे करून समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले. तसे आता तुमच्या सरकारमधील आदिवासी मंत्रीही मुंबई न्यायालयात खोटी शपथपत्रे दाखल करून धनगर समाजावर अन्याय करीत आहेत, असाही आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे.\nमालवणात केबलसाठी रस्त्यालगत खोदाई\nकुडाळ औद्योगिक क्षेत्रात बिअर शॉपीस तीव्र विरोध\nरस्ता साईडपट्टय़ांच्या खोदाईला आक्षेप\nआचरा एकांकिका स्पर्धेत रत्नागिरीची ‘रसिक’ प्रथम\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t4774/", "date_download": "2018-09-22T07:36:07Z", "digest": "sha1:TNH3QDOUPO6QQEXEEOHORH2CYM74APP7", "length": 6184, "nlines": 127, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-प्रेम पत्र", "raw_content": "\nप्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...\nआठवीतील एका मुलानं एका मुलीला लिहिलेलं लव्ह लेटर\nलव्ह लेटर पाठवण्यास कारण, की मला\nतू खूप आवडते. तू पण माझ्याकडं सारखी बघत असतेस.\nम्हणून मला वाटतयं, मी पण तुला आवडतो. मी जर तुला\nआवडत असेन, तर मला गणिताच्या पेपरला मदत कर.\nतू डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ. तुझ्यामागं\nमंदाकिनी बसते ना, ती तुझ्या रिबीनवर पेनची शाई\nसोडते. मला खूप राग येतो. ती माझ्या घराशेजारीच राहते.\nशाईचा बदला घ्यायचा म्हणून मी त्यांच्या घराची बेल\nवाजवून पळून जातो. तू 'फेअर अँड लव्हली' लावत जा.\nआणखी गोरी होशील. तुझ्या शेजारी बसणारी शीतल आणि\nसोनाली दोघेही तुझ्यापेक्षा जास्त गो-या आहेत. पण मला\nनाही आवडत त्या. पत्राचा राग आल्यास मला परत दे.\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nआठवीतील एका मुलानं एका मुलीला लिहिलेलं लव्ह लेटर\nलव्ह लेटर पाठवण्यास कारण, की मला\nतू खूप आवडते. तू पण माझ्याकडं सारखी बघत असतेस.\nम्हणून मला वाटतयं, मी पण तुला आवडतो. मी जर तुला\nआवडत असेन, तर मला गणिताच्या पेपरला मदत कर.\nतू डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ. तुझ्यामागं\nमंदाकिनी बसते ना, ती तुझ्या रिबीनवर पेनची शाई\nसोडते. मला खूप राग येतो. ती माझ्या घराशेजारीच राहते.\nशाईचा बदला घ्यायचा म्हणून मी त्यांच्या घराची बेल\nवाजवून पळून जातो. तू 'फेअर अँड लव्हली' लावत जा.\nआणखी गोरी होशील. तुझ्या शेजारी बसणारी शीतल आणि\nसोनाली दोघेही तुझ्यापेक्षा जास्त गो-या आहेत. पण मला\nनाही आवडत त्या. पत्राचा राग आल्यास मला परत दे.\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/1610540/bhima-koregaon-violence-current-situation-in-pune/", "date_download": "2018-09-22T07:52:59Z", "digest": "sha1:IHH2Q6D7J5K4QE5WCERLCVVSLBHDBFQX", "length": 7144, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: bhima koregaon violence current situation in Pune | Bhima Koregaon Violence: पुण्यातही शुकशुकाट | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nभीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.\nनेहमीच वर्दळ अस��ेल्या पुण्यातील स्वारगेट बस डेपोतही शुकशुकाट पाहायला मिळत आहे.\nठिकठिकाणी पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.\nविविध पोलिस ठाण्यांमध्ये जाऊन निषेधाची निवेदने देण्यात आली, तर विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी पोलिस आयुक्तांनाही निवेदन दिले आहे.\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=34", "date_download": "2018-09-22T07:54:41Z", "digest": "sha1:367INMSKQ6FQOK6RSZ6DY3N6GYNJARPY", "length": 11484, "nlines": 85, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\nFAQ - आधार कार्ड\n‘आधार’ ओळखपत्र-योजना म्हणजे (1)\nप्रश्न : ‘आधार’ ओळखपत्र-योजना म्हणजे काय \nउत्तर : आपल्या भारतामध्ये राहणार्‍या आणि भारतीय नागरिक असणार्‍या व्यक्तींना रहिवासाचा विशिष्ट ओळख क्रमांक असावा ही त्यामागची संकल्पना आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र व रहिवासी-पुरावे दयावे लागतात. यापुढे आधार क्रमांक असेल तर अशा प्रकारचे पुरावे द्यावे लागणार नाहीत.\n‘आधार’नोंदणीची आवश्यकता व फायदा (1)\nप्रश्न : ‘आधार’नोंदणीची आवश्यकता का आहे त्याचा फायदा काय आहे \nउत्तर : आधार क्रमांक सर्व भारतामध्ये वैध राहणार आहे. एकदा ‘आधार’ क्रमांक मिळाल्यानंतर सदर व्यक्तीस संपूर्ण भारतामध्ये ओळखीचा वेगळा पुरावा द्यावा लागणार नाही.\nप्रश्न : ‘आधार’नोंदणीकरिता किती शुल्क आकारले जाते \nउत्तर : ‘आधार’नोंदणी ही पूर्णपणे मोफत असून त्यासाठी कोणतेही शुल्क घेण्यात येत नाही.याबाबत जर कोणी शुल्क घेऊन ‘आधार’नोंदणी करत असेल तर कृपया आपल्या जवळच्या प्रभाग (क्षेत्रीय) अधिकारी तथा उपनिबंधक यांच्याशी संपर्क साधावा.\nप्रश्न : ‘आधार’नोंदणीसा���ी उपनिबंधक कोण आहेत\nउत्तर : महापालिका कार्यक्षेत्रात प्रभाग अधिकारी(क्षेत्रीय अधिकारी) हे उपनिबंधक म्हणून काम पहात आहेत.याकामी प्रभाग कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे:\n‘आधार’नोंदणी कुठे करावी (1)\nप्रश्न : ‘आधार’नोंदणी कुठे करता येते\nउत्तर : भारतीय नागरिकास भारतामध्ये कुठेही ‘आधार’ नोंदणी करता येते.\n‘आधार’ क्रमांक मिळविण्यासाठी प्रक्रिया (1)\nप्रश्न : ‘आधार’ क्रमांक मिळविण्यासाठी काय प्रक्रिया आहे \nउत्तर : ‘आधार’क्रमांक मिळविण्यासाठी नागरिकाला शासकीय प्रमा‍णित ओळख पटविण्याच्या 29 कागदपत्रांपैकी किमान एक कागदपत्र, आपली ओळख व वास्तव्याचा दाखला,या हेतूने आधार केंद्रावर दाखवावे लागेल.\nज्या नागरिकांकडे कोणताही पुरावा नसेल त्यांना लेटरहेडवर खासदार किंवा श्रेणी अ राजपत्रित अधिकारी यांच्याद्वारे जारी निवास प्रमाणपत्र (फोटोसह) प्राप्त करता येऊ शकते.\nनोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रांची यादी पिं.चिं.मनपाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.यापैकी उदा.पासपोर्ट,रेशनकार्ड,मतदार-ओळखपत्र,ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक पुरावा निवास व ओळखप्रमाणपत्र म्हणून सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.\n‘आधार’क्रमांक नोंदणीसाठी वयाचे बंधन (1)\nप्रश्न : ‘आधार’क्रमांक नोंदणीसाठी वयाचे बंधन आहे का \nउत्तर : आधार क्रमांक नोंदणीसाठी वयाचे बंधन नाही.\n५ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे बायोमेट्रीक (बोटांचे व डोळयातील बुबुळाचे फोटो) घेतले जाणार नाही. त्यांचे फक्त फोटो घेण्यात येतील.\nबोटांचे ठसे येत नसल्यास व अंध व्यक्तींची नोंदणी (1)\nप्रश्न : बोटांचे ठसे येत नसलेल्या व अंध अशा व्यक्तींची नोंदणी कशी करता येईल\nउत्तर : ज्या व्यक्तीस बोटे वा हात नाही अशा व्यक्तीच्या डोळयांचे फोटो व त्या व्यक्‍तीचे छायाचित्र ओळख पटविण्यासाठी वापरण्यात येईल. अंध व्यक्तींसाठी त्यांचे छायाचित्र व बोटांचे ठसे वापरण्यात येतील.\n‘आधार’नोंदणी माहितीमध्ये दुरुस्ती (1)\nप्रश्न : एकदा झालेल्या ‘आधार’नोंदणी माहितीमध्ये दुरुस्ती करता येऊ शकते का\nउत्तर : ‘आधार’नोंदणी झाल्यानंतर चार दिवसांच्या म्हणजेच ९६ तासांच्या आत माहितीमध्ये दुरुस्ती करता येईल. त्यानंतर दुरुस्ती करता येणार नाही.\nदुबार ‘आधार’ नोंदणी (1)\nप्रश्न : दुबार ‘आधार’ नोंदणी करता येईल का\nउत्तर : दुबार आधार नोंदणी करता येत नाही. तसे करणे हा गुन्हा असून त्याबाबत शिक्षा होऊ शकते.\n‘आधार’ कार्ड प्राप्त न झाल्यास (1)\nप्रश्न : ‘आधार’ कार्ड प्राप्त न झाल्यास काय करावे \nउत्तर : ज्या नागरिकांची ‘आधार’ कार्ड नोंदणी होऊन कमीत कमी ३ महिन्याचा कालावधी उलटलेला आहे आणि तरी देखील त्यांना आधार कार्ड मिळालेले नसेल तर त्यांना शासनाच्या www.uidai.gov.in वेबसाईटवरूनe-aadhaar या प्रणालीद्वारे आपले आधार कार्ड डाउनलोड करून घेता येईल.याकरिता त्यांना त्यांच्या पोहोच पत्रावर नमूद केलेली सर्व माहिती विचारल्याप्रमाणे अचूकरित्या भरावी लागेल. त्यानंतर त्यांना त्यांचे आधार कार्ड डाऊनलोड करता येईल.\nआधार कार्ड हरविले आसल्यास (1)\nप्रश्न : प्राप्त झालेले आधार कार्ड हरविले तर काय करावे\nउत्तर : आधार कार्ड हरवल्यास खालील पत्त्यावर संपर्क साधावा:\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-radhamohan-singh-says-government-will-train-youth-farm-employment-6733", "date_download": "2018-09-22T08:07:15Z", "digest": "sha1:2VM444AW7DNX4INQBDULKCFUDMKG6KHA", "length": 15004, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Radhamohan singh says government will train youth for farm employment, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेती क्षेत्रातील रोजगारासाठी युवकांना प्रशिक्षण देणार : राधामोहनसिंह\nशेती क्षेत्रातील रोजगारासाठी युवकांना प्रशिक्षण देणार : राधामोहनसिंह\nगुरुवार, 22 मार्च 2018\nनवी दिल्ली ः शेती क्षेत्रातील कुशल कामगारांची समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. कृषी आणि संलग्न क्षेत्रातील कामांचे युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी कृषी मंत्रालयाने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयासोबत सामंजस्य करार केल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली.\nनवी दिल्ली ः शेती क्षेत्रातील कुशल कामगारांची सम��्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. कृषी आणि संलग्न क्षेत्रातील कामांचे युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी कृषी मंत्रालयाने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयासोबत सामंजस्य करार केल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली.\nकृषिमंत्री राधामोहनसिंह म्हणाले, की युवकांना शेती व संलग्न क्षेत्रासंबंधी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण कार्यक्रम हे देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये नियमित स्वरूपात चालतील. यातून युवकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल. सध्या अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम देशातील कृषी विज्ञान केंद्रांध्ये सुरू आहेत. हे कार्यक्रम येणाऱ्या काळात गतिमान केले जातील. तसेच सरकार उत्पादकता वाढ, शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव देणे, शेतीतील धोके कमी करणे आणि शेतीविकासातील इतर पैलूंचे मजबुतीकरण करणे यावर सरकार काम करत आहे.\n‘‘तसेच २०१७-१८ मध्ये २३२० युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी ११६ कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचा फायदा निश्चितच या युवकांना झाला आहे, तसेच स्वयंरोजगाराचे प्रमाणही वाढण्याची गरज आहे आणि कृषी कौशल्य परिषदेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील कौशल्य उणिवा किंवा अंतराचे विश्लेषण होणे गरजेचे आहे,’’ असेही ते म्हणाले.\nशेती सरकार मंत्रालय विकास कौशल्य विकास\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nराज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...\nचीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...\nभाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...\nमिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...\nइजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...\nठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...\nकमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...\nपावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4962455351823598033&title=Usha%20Mangeshkar&SectionId=4882116239282790427&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-09-22T07:56:31Z", "digest": "sha1:MY2GMUFMOBLVE2TPZMWQKWWSZMLGPCHA", "length": 15871, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कला जिवंत करणारे व्यक्तिमत्त्व!", "raw_content": "\nकला जिवंत करणारे व्यक्तिमत्त्व\nभारतीय संगीत क्षेत्रातील एक सन्माननीय आणि नामवंत घराणं म्हणजेच मंगेशकर. या कुटुंबातील सर्वच जण गायन क्षेत्रात असले तरी त्यातील प्रत्येकाची आपली एक वेगळी अशी ओळख आहे. वेगळा एक बाज आहे. याच कुटुंबाचा एक अविभाज्य घटक म्हणजे उषा मंगेशकर... त्या गायिका तर आहेतच; पण तितक्याच ताकदीच्या चित्रकारही आहेत. आज, १५ डिसेंबर रोजी उषाताई ८२व्या वर्षात प्रदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या या वेगळ्या पैलूबद्दलची माहिती देणारा आणि त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करणारा हा लेख...\nउषाताई, म्हणजे रंगांना जिवंत करणाऱ्या कलावंत. मग ते चित्र असो, रांगोळी असो किंवा मग गाणरंग... त्यांचं नाव घेताच ही अनुभूती होते, की वय हे फक्त दार्शनिक आहे. आजही उषाताई तेवढ्याच हुरूपाने सगळी कामं करतात. त्याच उत्साहाने लतादीदींची सेवाही करतात. वयाच्या या टप्प्यावरही त्या जिद्दीने आणि तेवढ्याच ताकदीने खंबीरपणे उभ्या आहेत.\n१५ डिसेंबर १९३५ रोजी सांगलीच्या भूमीत उषाताईंचा जन्म झाला मीना, लता, आशा, हृदयनाथ अशा सर्व भाऊ बहिणीमध्ये या चौथ्या. अर्थातच, त्यांचे वडील स्वर्गीय मास्टर दीनानाथ मंगेशकरांमुळे गाणं हे त्यांच्यात उपजतच होतं.अर्थात मी किंवा इतर कोणीही त्यांच्या कलेबद्दल बोलण्यास पात्र नाहीच. हे म्हणजे ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखं होईल.\nबालपणी उषाताई अगदी खेळकर होत्या. त्यांना क्रिकेट, सागरगोट्या आणि भातुकलीची प्रचंड आवड होती. सर्व भाऊ-बहीण एकत्र येऊन हे सर्व खेळ आवडीने खेळायचे.पुढे गाण्याच्या क्षेत्रात येतानाही ताईंनी खूप मेहनत घेतली. केवळ हिंदी आणि आणि मराठीच नव्हे, तर बांगला, नेपाळी, भोजपुरी, आसामी, गुजराती, कानडी व इतर अनेक भाषांमधून त्यांनी पार्श्वगायन केले आहे.\nत्यांच्या प्रवासाची सुरुवात १९५३ सालच्या ‘सुबह का तारा’ चित्रपटामधील ‘मेरी भाभी आई’ या सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याने झाली.त्यानंतर त्यांनी लता दीदींसोबत १९५५ सालच्या ‘आजाद’ चित्रपटासाठी ‘आपलंम चपलम..’ हे द्वंद्वगीत गायलं.सिनेमा क्षेत्रातील हे पहिलं असं गाणं होतं, जे दोन बहिणींनी मिळून गायलं आणि दोन बहिणींवर ते चित्रित करण्यात आलं. त्यानंतर ‘जय संतोषी म��ँ’, मुंगळा, मराठीमध्ये ‘रचिल्या ऋषीमुनींनी’ आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ‘पिंजरा’ या चित्रपटासाठी गायलेली सर्व गाणी आजही तेवढीच ताजी आणि आनंद देणारी आहेत. या गाण्यांमधील त्यांच्या सुरांनी रसिकजणांच्या मनामधील तारा छेडल्या आणि त्यांच्या मनात घर करून राहिल्या.\nकेवळ गायिकाच नव्हे, तर उषाताई तेवढ्याच ताकदीच्या चित्रकारही आहेत. विविध माध्यमं वापरून चित्र रंगवण्यात त्यांच्या हातखंडा आहे. व्यक्तीला समोर बसवून त्यांची चित्रे काढण्यावर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांनी काढलेलं मीनाताईंचं चित्र मी पहिलं, ते आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर व लता दीदी यांचीही त्यांनी काढलेली चित्रे अतिशय भावपूर्वक व जिवंत वाटतात. त्यांनी काढलेलं खूप नावाजलेलं चित्र म्हणजे शिवाजी गणेशन याचं चित्र. जे आजही सुप्रसिद्ध आहे आणि अजूनही लोकांची तारीफ मिळवत आहे.आजही जेव्हा त्या परदेशात हॉलंड, रशिया, फ्रान्स या देशांमध्ये जातात तेव्हा इतर कलाकारांची चित्रं बघून त्याचा अभ्यास करून, ती शैली आपल्या चित्रात उतरवण्याचा त्या प्रयत्न करतात.\nउषाताईंच्या भाचेमंडळींमध्येही त्याच सर्वांच्या लाडक्या. कारण त्या सगळ्यांना विविध ठिकाणी पर्यटन करायला नेत असत. त्यांना स्वतःला ऐतिहासिक वास्तू, ठिकाणं आणि विविध संग्रहालय यांची खूप ओढ आहे. अजूनही त्याच दमाने उषाताई गातात आणि सर्वांची मने जिंकतात. एवढंच नाही, तर आजही इतकी वर्षं होऊनसुद्धा त्या कधीही रियाज चुकवत नाहीत. संगीत अभ्यासकांसाठी आता उषाताई ‘मास्टर दीनानाथ संगीत विद्यालय’ स्थापन करत आहेत. याठिकाणी सर्व संगीत अभ्यासकांनी संगीताचा अभ्यास करावा, अशी त्यांची इच्छा आहे. याचा ध्यासच त्यांनी घेतला आहे.\nलता दीदींवर त्यांची भाची रचना खडीकर-शाह आणि मी एक पुस्तक केले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने प्रभुकुंजवर माझी उषाताईंची भेट झाली. या पहिल्या भेटीत मला क्षणभरही असं वाटलं नाही, की मी त्यांना पहिल्यांदा भेटत आहे. अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने त्यांनी आमचं स्वागत केलं. यादरम्यान त्यांनी दिलेल्या लिंबू सरबताची गोडी माझ्यासाठी अतुलनीय आहे.. माझ्या पुस्तकासाठी प्रत्येक पावलागणिक त्यांनी मला खूप आधार दिला आहे आणि सहकार्य केले आहे. उषाताईंकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी मला उमगल्य��. एकीकडे त्यांच्यात असलेला नम्रपणा आणि दुसरीकडे त्यांचं स्वतंत्र खंबीर व्यक्तिमत्त्व, या दोन्ही गोष्टी त्यांना त्यांच्या इतर भाऊ-बहिणींमधून वेगळं करतात. आपण देशावर परिवारावर आणि स्वतःच्या अस्तित्वावर किती उदंड प्रेम करावं याचं उषाताई हे एक ज्वलंत उदाहरण आहे.\nमला अजूनही विश्वास बसत नाही, की आज उषाताई ८२व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. त्यांच्या शंभरीलाही मला त्यांची मुलाखत घेण्याचे सौभाग्य लाभावे आणि पुढील आयुष्यात त्यांच्या मायेचा आणि प्रेमाचा सहवास मिळत राहावा, अशीच प्रार्थना मी आजच्या दिनाच्या निमित्ताने करतो.\nनादब्रह्माचा वारकरी मेंदीच्या पानावर... सुरांच्या सम्राज्ञीचे ‘ठाकरी’ नृत्य चांदण्यात फिरताना... तुम क्या जानो तुम्हारी याद में...\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/short-essay-on-diwali-festival-1323638/", "date_download": "2018-09-22T07:24:09Z", "digest": "sha1:7LU5TE2UEIUWXUBHH2JTFSJHPVQNASSB", "length": 13617, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Short essay on Diwali Festival | आरोग्यदायी दिवाळी | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nनवरात्र, दसरा झाला की दिवाळीची चाहूल लागते. वातावरणातील उष्णता हळूहळू कमी होऊन थोडी थंडी पडू लागते.\nनवरात्र, दसरा झाला की दिवाळीची चाहूल लागते. वातावरणातील उष्णता हळूहळू कमी होऊन थोडी थंडी पडू लागते. सगळ्यात मोठा सण दिवाळी. नवीन कपडे, अन्नपदार्थाची रेलचेल, भरपूर फटाके, दिव्यांची आरास इत्यादी अनेक गोष्टींमुळे दिवाळी हा मोठा सण असतोच, पण खूप मोठी आनंदाची पर्वणी असते. थंडी पडू लागते आणि पचनशक्ती वाढू लागते. भूक वाढू लागते. पोषण होण्���ाचा हा काळ असतो. पचविण्याची शक्ती चांगली असल्याने जड अन्नपदार्थ पण चांगले पचवले जातात. खूप सारे पदार्थ दिवाळीत बनविले जातात. करंजी, चकली, लाडू, शंकरपाळी, चिवडा आदी. प्रत्येक पदार्थ वेगळा चवीसाठी पण त्यातील घटक पदार्थासाठी पण. या फराळाद्वारे खूप प्रकारचे अन्नपदार्थ खाल्ले जातात. खाण्यात खूप वैविध्य येते आणि त्यायोगे भरपूर जीवनसत्त्वे शरीराला मिळतात. या पदार्थामध्ये प्रामुख्याने कबरेदके व चरबीयुक्त पदार्थ जास्त असतात. प्रथिने असलेले पदार्थ पण आहेत. उदाहरणार्थ चकली. बरेचसे पदार्थ तळून/साखरेच्या पाकात तयार केले जातात. तूप बऱ्याच प्रमाणात वापरले जाते. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार आपण हे पदार्थ बनवितो त्यात फार काही बदल झाले नाहीत. मिळणारी ऊर्जा भरपूर असते, पण एका गोष्टीत मोठा बदल झाला आहे, ती म्हणजे आपली जीवनशैली. पूर्वीच्या लोकांना भरपूर शारीरिक कष्ट होते आता बैठी जीवनशैली आहे. ऊर्जा खर्च होण्याचे प्रमाण कित्येक पटींनी कमी झाले आहे. म्हणजेच मिळणारी ऊर्जा तेवढीच/वाढत गेली पण खर्च होण्याचे प्रमाण घटले आणि त्यातूनच स्थौल्य, मधुमेह हे आजार उदयास आले. म्हणून दिवाळी जरूर साजरी करा; पण डोळसपणे. जसे आपण आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये काळाप्रमाणे बदल केले तसेच हे पदार्थ बनविण्याच्या पद्धतीमध्ये केले तर दिवाळी आरोग्यदायीसुद्धा होईल.\nवनस्पती तुपाचा वापर करू नये.\nमैद्याचा वापर कमीत कमी करावा. तळलेले पदार्थ करण्यापेक्षा ते पदार्थाना बेक करण्याचा प्रयत्न करावा. चिवडा भाजून बनवावा. (तळू नये)\nतळलेले तेल परत परत तळण्यासाठी वापरू नये.\nशंकरपाळीसारखे पदार्थ तिखटसुद्धा बनवू शकतो. मुगडाळीचा वापर जास्त करावा.\nभरपूर व्यायाम करावा. जेवणाबरोबर फराळ करू नये अधिक ऊर्जा मिळते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ��यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=35", "date_download": "2018-09-22T07:07:55Z", "digest": "sha1:3OZGUTEU2PPRGVP6LAMLLN7K6LVXOUIA", "length": 11700, "nlines": 80, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\nFAQ - माहितीचा अधिकार अधिनियम ,2005\nमाहितीचा अधिकार” कायदा म्हणजे (2)\nप्रश्न : R.T.I. किंवा “माहितीचा अधिकार” कायदा म्हणजे काय\nउत्तर : कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने माहिती मिळावी या करिता केलेला अधिनियम म्हणजेच, “माहितीचा अधिकार” कायदा.\nप्रश्न : हा कायदा केव्हा पासून अंमलात आला\nउत्तर : माहितीचा अधिकार कायदा, 2005 दि. 12/10/2005 पासून अंमलात आला आहे.\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे सार्वजनीक प्राधिकरण आहे काय\nप्रश्न : कलम-4 मध्ये कोणती माहिती असते\nउत्तर : सार्वजनीक प्राधिकरणाची सविस्तर माहिती त्यामध्ये रचना, कार्य, कर्तव्ये, अधिकारी- कर्मचारी यांची कार्यकक्षा, कामकाजाची मानके, अर्थसंकल्पीय तरतुद, खर्च, विविध योजना, लाभार्थी, अनुदान इ. माहितीचा समावेश होतो.\nमाहिती कशी मागावी (4)\nप्रश्न : माहिती कशी मागावी\nउत्तर : सार्वजनीक प्राधिकरणाने नेमणूक केलेल्या संबंधित विभागाच्या माहिती अधिका-याकडे विहित नमुन्यात रू.10/- चा कोर्ट फी स्टँम्प लावूनअर्ज करणे अपेक्षित आहे.तथापि, साध्या कागदावरही अर्ज करता येतो.\nप्रश्न : माहिती मागण्यासाठी आल��ल्या नागरिकांस अर्ज भरण्यासंबंधी सहकार्य करणे अपेक्षित आहे का\nउत्तर : माहिती अधिकारी, सहाय्यक माहिती अधिकारी यांनी माहिती मागण्यासाठी आलेल्या नागरिकांस अर्ज भरण्यासंबंधी सर्व प्रकारे सहाय्य, सहकार्य करणे अपेक्षित आहे.\nप्रश्न : एका विभागाची माहिती दुस-या विभागाच्या माहिती अधिका-याकडे मागता येते का\nउत्तर : नाही. प्रत्येक विभागासाठी माहिती अधिकारी नेमलेले आहेत. संबंधित विभागाची माहिती त्याच विभागाच्या माहिती अधिका-यांकडे मागणे आवश्यक आहे.\nप्रश्न : एका अर्जामध्ये किती विषयांची माहिती समाविष्ठ करता येते त्यास शब्दांची कांही मर्यादा आहे का\nउत्तर : अधिनियमाच्या कलम 6 अन्वये माहिती मिळविण्यासाठीचा लेखी विनंती अर्ज एकाच विषयाशी संबंधित असावा आणि त्यात सर्वसाधारणपणे दीडशेपेक्षा अधिक शब्द नसावेत. अर्जदाराला एकापेक्षा अधिक विषयांची माहिती हवी असेल तर तो त्याकरिता स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.\nफी भरणे बाबत (1)\nप्रश्न : माहिती मागताना फी कोणत्या प्रकारे भरता येईल\nउत्तर : फी रोख रकमेच्या स्वरूपात तसेच धनाकर्ष, धनादेश किंवा तेवढ्या रक्कमेची न्यायालय फी मुद्रांक या पैकी कोणत्याही प्रकारे भरता येईल.\nमाहिती देण्याची मुदत (1)\nप्रश्न : माहिती देण्याची मुदत किती असते\nउत्तर : शुल्क भरल्याचा पुरावा पाहून शक्य तितक्या लवकर पण तीस दिवसांच्या आत माहिती देण्याची मुदत असते.\nप्रथम अपील दाखल केल्यानंतर (1)\nप्रश्न : मुदतीमध्ये माहिती न मिळाल्यास प्रथम अपील दाखल केल्यानंतर निर्णय देण्यास किती कालावधी लागतो\nउत्तर : अपिल मिळाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत किंवा दाखल केलेल्या दिनांकापासून 45 दिवसांत कारणे नमुद करून निकालात काढणे बंधनकारक आहे.\nप्रथम अपिलीय अधिकारी (3)\nप्रश्न : “प्रथम अपिलीय अधिकारी” म्हणजे काय अपिल अर्जास कोर्ट फी स्टॅम्प लावणे बंधनकारक आहे का\nउत्तर : सार्वजनीक प्राधिकरणाने कलम 19 खाली माहिती अधिका-यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा नेमलेला अधिकारी म्हणजे प्रथम अपिलीय अधिकारी होय. अपिल अर्जास रू.20/- चा कोर्ट फी स्टँम्प लावणे बंधनकारक आहे.\nप्रश्न : “प्रथम अपिलीय अधिकारी” दंड आकारू शकतो का\nउत्तर : नाही. प्रथम अपिलीय अधिका-यांस दंड आकारण्याचे अधिकार नाहीत.\nप्रश्न : प्रथम अपिलाची सुनावणी किती दिवसांमध्ये घेण्याचे बंधन आहे\nउत्त�� : प्रथम अपिलाची सुनावणी अपिल प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांमध्ये सुनावणी घेऊन निर्णय देणे बंधनकारक आहे.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी माहिती अधिकारी/ प्रथम अपिलीय अधिकारी (1)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी माहिती अधिकारी/ प्रथम अपिलीय अधिकारी कोण आहेत\nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने “सार्वजनिक प्राधिकरण” म्हणून सर्व विभांगासाठी माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिका-यांच्या नेमणुका केलेल्या आहेत. ही यादी www.pcmcindia.gov.in > RTI info या link वर उपलब्ध आहे.\nव्दितीय अपिल व कोर्ट फी स्टँम्प (1)\nप्रश्न : “व्दितीय अपिल” म्हणजे काय ते कोणाकडे करता येते ते कोणाकडे करता येते अपिल अर्जास कोर्ट फी स्टँम्प लागत असल्याल किती रकमेचा\nउत्तर : प्रथम अपिलातील निर्णयावर समाधान न झाल्यास द्वितीय अपिल राज्य माहिती आयुक्त, पुणे यांचेकडे 90 दिवसांमध्ये करता येते. अपिल अर्जावर रू.20/- चा कोर्ट फी स्टँम्प लावावा लागतो.\nराज्य माहिती आयुक्त (1)\nप्रश्न : राज्य माहिती आयुक्त, पुणे यांचे कार्यालय कोठे आहे\nउत्तर : हे कार्यालयप्रशासकीय इमारत, चौथा मजला, कौन्सिल हॉल समोर, पुणे-411001 येथे आहे\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=36", "date_download": "2018-09-22T08:05:05Z", "digest": "sha1:IBBPDRGNPILVX2AQISJU3ZDLEE5HPDAL", "length": 18927, "nlines": 106, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. सदर विभागाची प्रश्नोत्तरे श्री. किरण काकडे, अप्पर तहसिलदार, पिंपरी चिंचवड यांच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आलेली असून अधिक माहितीस्तव त्यांच्या कार्यालयास 020-26114949 या फोन वर अथवा rdcpune@gmail.com या ई मेल वर संपर्क साधावा.\nFAQ - जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दाखले\nजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांना दिले जाणारे महत्वाचे दाखले (1)\nप्रश्न : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांना कोणकोणते महत्वाचे दाखले दिले जातात \nउत्तर : 1.उत्पन्नाचा दाखला.\n2.वय, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला.\n4.उन्नत व प्रगत गटात (Creamy Layer) मो��त नसल्याबाबतचा दाखला.\nदाखल्यांसाठी अर्ज कोठे मिळेल (1)\nप्रश्न : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांना देण्यात येणा-या दाखल्यांसाठी अर्ज कोठे मिळतील \nउत्तर : 1.पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील महा ई-सेवा केंद्र, या केंद्राची यादी मनपाचे www.pcmcindia.gov.in > General infor > list of maha e seva centers या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n2.पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र.\nदाखल्यांसाठी किती कालावधी लागतो (1)\nप्रश्न : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणा-या दाखल्यांसाठी किती कालावधी लागतो \nउत्तर : सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली असल्यास स्थानिक नागरी सुविधा केंद्र / महा ई-सेवा केंद्रामार्फत ७ ते २१ दिवसामध्ये दाखले वितरीत करणेत येतात.\nउत्पन्नाचा दाखल्यासाठी कागदपत्रे (1)\nप्रश्न : उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे \nउत्तर : 1.विहीत नमुन्यातील अर्ज\n2.अर्जावर रु. १०/- चे कोर्ट फी स्टॅम्प.\n3.उत्पन्नाबाबत साध्या कागदावरील स्वयं घोषणापत्र\na)\tअर्जदार शेतकरी / मजूर असल्यास गाव कामगार तलाठ्यांचा उत्पन्नाचा दाखला\nb)\tअर्जदार नोकरदार असल्यास पगाराचे प्रमाणपत्र / आयकर\nc)\tअर्जदार व्यावसायिक असल्यास आयकर विवरण पत्र\nd)\tअर्जदाराला वैद्यकीय कारणासाठी प्रमाणपत्र हवे असल्यास वैद्यकीय अधिका-याचे प्रमाणपत्र\ne)\tअर्जदार जर पेन्शनर असतील तर बँकेचे पासबुक / बँकेचे प्रमाणपत्र\n5.शिधापत्रिकेची साक्षांकित प्रत (रेशनकार्ड)\n6.अर्जदार शेतकरी असल्यास ८अ व चालू तारखेचे ७/१२ उतारे\n7.रहिवास पुरावा म्हणून लाईट बिल अथवा मिळकत कर पावती\nवय, अधिवास व राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्रा साठी कागदपत्रे (1)\nप्रश्न : वय, अधिवास व राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र (दाखला) (Age, Nationality & Domicile) मिळणेसाठी अर्जासोबत कोणती कागदपत्रे सादर करावीत \nउत्तर : 1.विहीत नमुन्यातील अर्ज\n2.अर्जावर रु. १०/- चे कोर्ट फी स्टॅम्प.\n3.शहरात सलग १० वर्षे रहात असलेबाबत तलाठी यांचा दाखला व १० वर्षे महाराष्ट्रातील रहिवास सिध्द करणारे इतर पुरावे –\nउदा – मालमत्ता कर पावत्या / विज देयके (लाईट बिल) / ७/१२ उतारा / मनपाकडील फोटोपास/भाडे करार (अर्जदार भाडयाने रहात असल्यास घरमालकाचे रु.१००/- चे स्टॅम्प पेपरवर नागरी सुविधा केंद्र येथे केलेले संमतीपत्र सादर करावे व घरमालकाचे नावे असलेली विज देयके सादर करावीत.)\n4.महाराष्ट्रात सलग १० वर्षे वास्तव्य असलेबाबतचे पालकांचे स्वयं घोषणापत्र किंवा सज्ञान अर्जदाराच्या बाबतीत अर्जदाराचे स्वयं घोषणापत्र.\n5.अर्जदार व अर्जदारांचे वडील यांचा शाळा सोडल्याचा दाखला (ज्यामध्ये जन्म स्थळाचे ठिकाण व जन्मतारीख आवश्यक) किंवा ग्रामपंचायत/नगरपालिका/ महानगरपालिका यांचेकडील जन्म नोंदवहीचा उतारा किंवा सेवानोंद पुस्तकातील जन्मस्थळाचा उल्लेख असलेल्या पानाची प्रमाणित प्रत.\n6.जर अर्जदार हे परराज्यातील असतील तर वीस वर्षापासुनचे महाराष्ट्रातील वास्तव्याबाबत महसुली पुरावा (मालमत्तेचे कार्ड, जमीन असेल तर ७/१२, खरेदी खत, कर पावत्या) सादर करणे आवश्यक\n7.विवाहीत स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास\na.\tविवाहानंतरचे पुरावे म्हणुन पतीचा शाळा सोडल्याचा दाखला व पतीकडील रहिवासाचे पुरावे\nb.\tविवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला किंवा राजपत्रात (Gazzette) प्रसिध्द झालेला नावातील बदल किंवा लग्नपत्रिका किंवा पोलीस पाटील यांचा दाखला\n8.ज्या व्यक्तीस दाखला आवश्यक आहे त्यांचे किंवा त्यांचे वडीलांचे जन्मस्थळ भारताबाहेरील असेल तर त्यांचे पास पोर्टचे सर्व पानांच्या झेरॉक्स प्रती नागरिक सुविधा केंद्र येथे साक्षांकित केलेले सादर करावे.\nजातीचा दाखला मिळण्यासाठी कागदपत्रे (1)\nप्रश्न : जातीचा दाखला मिळण्यासाठी अर्जासोबत कोणती कागदपत्रे सादर करावीत \nउत्तर : 1.विहीत नमुन्यातील अर्ज\n2.अर्जावर रु. १०/- चे कोर्ट फी स्टॅम्प.\n4.ज्याला दाखला आवश्यक आहे त्यांचा जात नमुद असलेला शाळा सोडल्याचा दाखला व किंवा शाळेत शिकत असल्यास शाळेचे जातीबाबतचे प्रमाणपत्र बोनाफाईड (मूळ प्रतीसह)\n5.1. अनुसूचित जाती व जमातीसाठी दिनांक 10/08/1950 , 2. विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचेबाबतीत दिनांक 21/11/1961, 3. इतर मागास वर्ग यांचेबाबतीत दिनांक 13/10/1967, 4. विशेष मागास वर्ग यांचेबाबतीत दिनांक 13/06/1967 किंवा त्यापुर्वी जन्म झालेल्या अर्जदार किंवा अर्जदाराचे वडील, भाऊ, बहीण, आजोबा, चुलते, आत्या किंवा इतर रक्त नाते संबंधातील व्यक्तीची जात नमुद असलेला खालीलपैकी एक पुरावा (मूळ प्रतीसह)\na.\tशाळा सोडल्याचा दाखला, किंवा\nb.\tजन्म-मृत्यू नोंदीचा महसुली उतारा, किंवा\nc.\tशासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पृष्ठाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकि�� केलेला उतारा, किंवा\nd.\tसमाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र\n6.वडीलाचा जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यामुळे इतर रक्तनाते संबंधितांचे पुरावे दिल्यास नाते स्पष्ट होण्यासाठी वंशावळ असलेले स्वयं घोषणापत्र व नाते स्पष्ट होणारे कागदोपत्री पुरावे.\n7.महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ०१ सप्टेंबर २०१२ च्या अधिसूचनेतील मुद्दा क्रमांक ३ अन्वये अर्जदार इतर तालुक्यातून / पर जिल्हातून / परराज्यातून स्थलांतरित किंवा महाराष्ट्र राज्यांतर्गत स्थलांतरित झाला असल्यास, अर्जदार ज्या सक्षम प्राधिका-याच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्याचे वाडवडिल किंवा नातेवाईक रहात होते, त्यासंबंधीत सक्षम प्राधिका-याकडे जातीच्या प्रमाणपत्रा करिता अर्ज करील.\n8.रहिवासाचा पुरावा म्हणून लाईट बिल अथवा मिळकत कर पावती.\n9.विवाहीत स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास\na.\tविवाहापुर्वीची जात सिध्द करणारा वरील अ.क्र.५ मध्ये दिल्याप्रमाणे कोणताही एक पुरावा\nb.\tविवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला, राजपत्रात (Gazzette) प्रसिध्द झालेला नावातील बदल व लग्नपत्रिका किंवा पोलीस पाटील यांचा दाखला.\nउन्नत व प्रगत गटात मोडत (Creamy Layer) नसलेबाबत कागदपत्रे (1)\nप्रश्न : उन्नत व प्रगत गटात मोडत (Creamy Layer) नसलेबाबत दाखला मिळणेकामी अर्जासोबत कोणती कागदपत्रे सादर करावीत \nउत्तर : 1.विहीत नमुन्यातील अर्ज\n2.अर्जावर रु. १०/- चे कोर्ट फी स्टॅम्प.\n3.सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र साक्षांकित\n4.अर्जदाराचे मागील ३ वर्षाचे उत्पन्नाबाबतचे उल्लेख असलेले स्वयं घोषणापत्र\n5.उत्पन्नाबाबत मागील ३ वर्षाचे पुरावे\na.\tअर्जदार शेतकरी / मजूर असल्यास तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला\nb.\tअर्जदार नोकरदार व व्यावसायिक असल्यास आयकर विवरणपत्र\nउन्नत व प्रगत गटात (Creamy Layer) मोडत नसलेबाबत उत्पन्नाची मर्यादा (1)\nप्रश्न : उन्नत व प्रगत गटात (Creamy Layer) मोडत नसलेबाबत उत्पन्नाची मर्यादा किती आहे \nउत्तर : ज्यांचे उत्पन्न मागील सलग 3 आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक वर्षी रुपये 6 लाखापेक्षा कमी आहे, अशांनाच उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबत आरक्षणाचा लाभ मिळेल. सदर उत्पन्नाची मर्यादा Government Resolution No. 3433/1/2013-Estt.(Res.), Government of India, Ministry of Personnel, Public Grievances & Pensions Department of Personnel & Training, dated 27th May, 2013\nरवर्गातील जातीच्या व्यक्तींना आरक्षणाचा लाभ (1)\nप्रश्न : उन्नत व प्रगत गटात (Creamy Layer) मोडत नसलेबाबत कोणत्या प्रवर्गातील जातीच्या व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळतो \nउत्तर : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गात असणा-या जातीच्या व्यक्तींना उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबत आरक्षणाचा लाभ मिळेल.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=37", "date_download": "2018-09-22T07:18:33Z", "digest": "sha1:NTQBJXJD3IUUIVJSI7OGAFSBQ2L3KT3N", "length": 22100, "nlines": 113, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. सदर विभागाची प्रश्नोत्तरे श्रीमती विजया पांगारकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, भूविभाग यांच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आलेली असून अधिक माहितीस्तव त्यांच्या कार्यालयास 020-2765 2934 या फोन वर अथवा ceopcntda@pcntda.org.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nFAQ - पिंपरी चिंचवड प्राधिकरण\nप्रश्न : प्राधिकरणाकडून भूखंड/सदनिका कशी व कोणाला घेता येईल \nउत्तर : प्राधिकरणाचे भूखंडाचे/सदनिकांचे वाटप ९९ वर्षाचे भाडेपट्टयाने होत असते. प्राधिकरणाने भूखंड\tवाटपाबाबत जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर त्यानुसार अर्ज करण्यात यावा. प्राधिकरणाकडून भूखंड/सदनिका विकत घेण्यासाठी पुढिल पात्रता असणे आवश्यक आहे.\n१. अर्जदार महाराष्ट्राचा अधिवासी/महाराष्ट्रात जन्म झाले असल्याचा पुरावा/पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात कामास असल्याचा पुरावा\n२. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात स्वत:च्या मालकीचे घर/सदनिका नसले पाहिजे.\nभूखंडाचा ताबा देण्याची कार्यपद्धती (1)\nप्रश्न : प्रधिकरणाकडून भूखंड/सदनिकाधारकास भूखंडाचा ताबा देण्यासाठी काय कार्यपद्धती आहे \nउत्तर : भूखंड/ सदनिकाधारकाने भूखंडाचे पूर्ण अधिमूल्य भरल्यानंतर भूखंडाचा भाडेपट्टा करण्यात येतो.\nप्राधिकरणाच्या मिळकतीचे हस्तांतरण (2)\nप्रश्न : भाडेपट्टा झाल्यापासून किती दिवसांत प्राधिकरणाच्या मिळकतीचे हस्तांतरण करता येते \nउत्तर : भाडेपट्टा झाल्याच्या दिनांकापासून 5 वर्षानंतरच मिळकतीचे हस्तांतरण करता येते.\nप्रश्न : भाडेपट्टा झाल्यापासून मिळकतीचे 5 वर्षाच्या आत हस्तांतरण कोणत्या कारणासाठी करता याते \nउत्तर : भाडेपठटा झाल्यापासून मिळकतीचे ५ वर्षाच्या आत हस्तांतरण पुढिल कारणास्तव करता येते.\n२. मूळ भूखंडधारक/सदनिकाधारक मयत झाल्यास\n३. भूखंड/सदनिकाधारकाने वास्तव्यात बदल केल्यास\n४. कुटूंबातील व्यक्तीस गंभीर स्वरुपाचा आजार झाल्यास\n५. कुटूंबातील कर्त्या व्यक्तीस गंभीर अपघात झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास\nभूखंड/सदनिका त्रयस्थ व्यक्तींच्या नावे हस्तांतरण (1)\nप्रश्न : प्राधिकरणातील भूखंड/सदनिका त्रयस्थ व्यक्तींच्या नावे हस्तांतरण करताना काय कार्यपद्धती आहे \nउत्तर : हस्तांतरणाबाबत मूळ भाडेपट्टाधारकांच्या नावे एक खिडकी योजनेंतर्गत पुढिल कागदपत्रासह प्राधिकरण कार्यालयास अर्ज सादर करावा.\n१. भूखंड/सदनिका घेणा-या व्यक्तींचा माहितीदर्शक अर्ज\n२. भूखंड/सदनिका घेणारा महाराष्ट्राचा अधिवासी/महाराष्ट्रात जन्म झाला असल्याचा पुरावा/पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात अर्ज केल्याच्या दिनांकापूर्वी किमान १ वर्षे कामास असल्यास पुरावा\n३. भूखंड/सदनिका घेणा-या धारकाचे फोटो असलेले ओळखपत्र\n४. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात स्वत:च्या मालकीचे घर/भूखंड नसल्याचे प्रतिज्ञापत्र\n५. सदनिकाधारकाने कर्ज घेतले असल्यास त्याबाबत वित्त संस्थेचे पत्र अथवा कर्ज घेतले नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र\n६. अर्जदाराची छायाचित्रासह विहीत नमुन्यातील माहिती\n७. सगनिकाधारक व मूऴ भूखंडधारक यांच्यातील कारनाम्याची प्रत\n८. सोसायटी मोंदणीचे प्रमाणपत्र व उपनिबंधकांनी मान्यता दिलेली सभासद यादी\n९. संस्थेचे संमतीपत्र. (भूखंड सोसायटीमधील असल्यास)\n१०. स्त्री अर्जदाराबाबत नावात बदल झाल्याबद्दल प्रतिज्ञापत्रे किंवा महाराष्ट्र शासनाचे गॅझेट किंवा विवाह नोंदनी प्रमाणपत्र\nभूखंड/सदनिका वाटप कार्यपद्धती (1)\nप्रश्न : शैक्षणिक, वैद्यकीय/औद्योगिक/सार्वजनिक संस्थेसाठी भूखंड/सदनिका वाटप करण्यासाठी कार्यपद्धती काय आहे \nउत्तर : प्राधिकरणाने भूखंड/सदनिका वाटपाबाबत जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर भूखंडासाठी अर्ज सादर करावा. अर्ज करणारी संस्था महाराष्ट्रात नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. वैद्यकीय प्रयोजनासाठीच्या भूखंड अर्जदार यांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.या संदर्भात वेळोवळी प्राधिकरण सभा धोरण निश्चीत करेल असे नियम वाटपास लागू होतील.\nवारसाचे नाव मिळकतीस लावणे बाबत (2)\nप्रश्न : वारसाचे नाव मिळकतीस लावण्यासाठी काय कार्यपद्धती आहे \nउत्तर : १. वारसदाराचा एकत्रीत विहित नमुन्यातील अर्ज\n२. मृत्यूचा मूळ दाखला\n३. न्यायालयाचा वारस दाखला किंवा नोंदणीकृत मृत्यूपत्र\n४. भाडेपट्टयाची साक्षांकित प्रत\n५. वारसदारांची साक्षांकित छायाचित्रांसह विहित नमुन्यातील माहिती\n6. इतर वारसांचे ना हरकत प्रतिज्ञापत्र\nप्रश्न : कुटूंबातील व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्याबाबत काय कार्यपद्धती आहे \nउत्तर : १. विहित नमुन्यातील अर्ज\n२. ज्या सदस्यांचे नाव समाविष्ट करावयाचे आहे त्यांचा महाराष्ट्रात जन्म झाल्याचा पुरावा अथवा अधिवास दाखला किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात काम करीत असल्याचा नोकरीचा दाखला\n३. कर्ज परतफेडीचा दाखला\n४. कर्ज नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र\n५. सर्व संबंधितांची फोटो ओळखपत्रे\n६. अर्जदाराचे छायाचित्रासह विहित नमुन्यातील माहिती\n१२.५ टक्के परतावा (7)\nप्रश्न : १२.५ टक्के परतावा जमीन मिळण्यास कोण पात्र ठरते \nउत्तर : शासन निर्णय दि.3/3/1990 व 15/09/1993 नुसार ज्या शेतक-यांचा जमीन प्राधिकरणाने सन 1984 नंतर संपादित केली आहे, त्या शेतक-यांना जमीन संपादनाच्या मोबदल्यात एकरी 5 गुंठे किंवा जेवढी जमीन संपादित केली आहे, त्या जमीन संपादनाच्या 12.5 टक्के परतावा जमीन वाटप प्राधिकरणाकडून करण्यात येते.\nप्रश्न : १२.५ टक्के परतावा जमीनीची मागणी कोण कऱु शकते \nउत्तर : शेत-यांना देण्यात येणारी १२.५ टक्के परतावा जमीनीची मागणी ही ७-१२ उता-यावरील नमूद असलेल्या मूळ जमीनमालकांनी करणे आवश्यक आहे. कुलमुखत्यारधारक यांना जमीन दिली जात नाही. मूळ जमीन मालक मयत असेल तर त्यांच्या वारसांना महसूल खात्यातील वारस फेरफार किंवा सक्षम न्यायालयाकडून निश्चीत केलेल्या वारसांना १२.५ टक्के परतावा जमीन दिली जाते.\nप्रश्न : १२.५ टक्के परतावा जमीनीचे वाटप करताना मुद्दल व व्याजाची आकारणी कशी केली जाते \nउत्तर : मूळ जमीनमालक किंवा त्यांचा वारसांना परतावा जमीन देताना विशेष भूमी संपादन अधिकारी यांच्याकडून नुकसान भरपाई दाखला आणण्यास सांगितले जाते. त्यानुसार शासन निर्णय दि. १५/९/१९९३ नुसार मिळालेल्या नुकसान भरपाईच्या १२.५ टक्के मुद्दलपोटी व नुकसान भरपाई घेतल्याच्या दिनांकापासून ते भाडेपट्टा कराराच्या दिनांकापर्यंत मुद्दलावर १३.५ टक्के दराने व्याज आकारणी परतावाधारकाकडून केली जाते.\nप्रश्न : १२.५ टक्के परतावा जमीन मिळण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात \nउत्तर : मूळ जमीनमालक किंवा त्यांच्या वारसांकडून १२.५ टक्के परतावा जमीन वाटप करताना खालील प्रमाणे कागदपत्रे घेतली जातात.\n१. विहित नमुन्यातील छायाचित्रासहीत अर्ज\n२. रु.३००/-च्या स्टॅम्प पेपरवरील कोणताही दावा नसल्याचे प्रतिज्ञापत्रावरिल क्षतीपूर्ती बंधपत्र\n३. रु.१००/-च्या स्टॅम्प पेपरवरील जमीन निर्वेध असल्याचे प्रतिज्ञापत्रक\n४. रु.१००/-च्या स्टॅम्प पेपरवरील वारसाबाबतचे प्रतिज्ञापत्र\n५. रु.१००/-च्या स्टॅम्प पेपरवरील कलम १८,२८ अ व ३० अन्वये दावा केला नसल्याचे प्रतिज्ञापत्र\n६. विशेष भूमी संपादन अधिकारी यांच्याकडील नुकसान भरपाई दाखला\n७. मूळ मालक मयत असल्यास मयताचा दाखला व वारस निश्चीतीबाबतचा सक्षम न्यायालयाचा वारस दाखला\n८. सन १९७० सालापासूनचे संपादनापूर्वीचे व संपादनानंतरचे ७-१२ उतारे व त्यावरील सर्व फेरफार\n९. मूळ जमीनमालकांच्या वारसापैकी एखादा वारस असल्यास अशा मयत वारसास मुले नसल्यास त्याबाबतचा पुरावा\n११. हक्कसोडपत्र करावयाचे नसल्यास इतर हक्कातील सर्व हिस्सेदारांचे अर्ज व संबंधित कागदपत्रे\nवारसासंबधित कोणासही हक्क सोडावयाचे नसल्यास इतर हक्कातील हिस्सेदारांचे सर्वांचे अर्ज व वरिलप्रमाणे कागदपत्रे\nप्रश्न : सन 1984 पूर्वी संपादन झालेल्या जमिनीच्या शेतक-यांना १२.५ टक्के परतावा जमीन मिळते का\nउत्तर : ज्या शेतक-यांच्या जमिनी या सन 1984 पूर्वी संपादित केलेल्या आहेत त्या शेतक-यांना १२.५ टक्के परतावा जमीन प्राधिकरणाकडून केली जात नाही. सदर शेतक-यांना १२.५ टक्के परतावा जमीन देण्याबाबतचा प्रस्ताव हा शासनाकडे पाठविण्यात आलेला असून त्यावर निर्णय झालेला नाही.\nप्रश्न : १२.५ टक्के परतावा जमीनीच्या प्रथम हस्तांतरणासाठी व त्यानंतरच्या हस्तांतरणासाठी किती हस्तांतरण फी आकारण्यात येते \nउत्तर : शासन निर्णय दि. 1/8/2000 नुसार प्रथम १२.५ टक्के परतावा जमीन हस्तांतरण प्रकरणी विकसीत जमिनीसाठी रु.225/-प्रती चौ.मी. व अविकसित जमीनीसाठी रु 150/- प्रती चौ.मी दराने हस्तांतरण फी आकारुन जमीन हस्तांतरणाची कार्यवाही करण्यात येते. तसेच त्यानंतरच्या प्रत्येक पुढील हस्तांतरणासाठी त्या पेठेतील प्रचलित दरानुसार हस्तांतरण फी वसूल करण्यात येते आणि सदरच्या हस्तांतरणामधून प्रथम भरलेली हस्तांतरण फी वजावट केली जाते.\nप्रश्न : १२.५ टक्के परतावा जमीन हस्तांतरण करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात \nउत्तर : १. हस्तांतरणाची परवानगी मिळावी म्हणून देणार/घेणार या सर्व संबंधिर व्यक्तीचा विहित नमुन्यातील अर्ज २. व्यक्तीच्या माहितीचा अर्ज सांक्षांकित छायाचित्रासह\n३. कर्ज घेतले नसल्याचे व हस्तांतरणाचा प्रचलित दर मान्य असल्याचे रु.१००/- स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र\n४. शाळा सोडल्याचा दाखला/निवासाचा दाखला/डोमीसाईल सर्टीफीकेट\n५. विहित नमुन्यातील रु.१००/- स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र\n६. मान्य आराखडा साक्षांकित नकाशाप्रत\n७. भाडेपट्टा करारनामा मूळ प्रतिची प्रमाणित प्रत\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/duplicate-seed-seized-yavatmal-117631", "date_download": "2018-09-22T07:54:07Z", "digest": "sha1:QWVM4G3BBNAL7LA6V2IGYVSK3RB4QKZT", "length": 14629, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "duplicate seed seized in Yavatmal यवतमाळमध्ये 150 पाकीट बोगस बियाणे जप्त | eSakal", "raw_content": "\nयवतमाळमध्ये 150 पाकीट बोगस बियाणे जप्त\nशनिवार, 19 मे 2018\nमागील वर्षी मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्याचा शिरकाव झाला होता. यंदाही बोगस बियाणे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बोगस बियाणाला आळा घालण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. त्यासाठी यत्रंणा कामी लावली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.\n- राजेंद्र धोंगडे, कृषी अधिकारी, पंचायत समिती.\nयवतमाळ : शहरातून जाणार्‍या बोगस बियाण्यावर कृषी विभागाने कारवाई करीत तब्बल 100 पाकीट बियाणे जप्त केले. ही कारवाई आज (ता.19) सकाळी दहा वाजता कृषी विभागाच्या भरारी पथकाने अकोला बाजार-यवतमाळ मार्गावरील चापडोह पुनर्वसन वसाहत जवळ केली.\nबोगस बी.टी. बियाण्याचा साठा घेऊन दोन तरुण दुचाकी जाणार असल्याची ग���पनीय माहिती पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र धोंगडे यांना मिळाली. त्यांनी मोहीम अधिकारी पंकज बरडे, जिल्हा गुणवत्ता नियत्रंण अधिकारी लितेश येळवे यांना सोबत घेऊन यवतमाळ-घाटंजी मार्गावरील चापडोह पुनर्वसन चौफुलवर दोन संशयित तरुण बोगस बियाणे घेऊन जात असल्याने दिसताच पथकाने त्यांना अडवीले. दोघांपैकी एकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोहीम अधिकारी पकंज बरडे यांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी पंकज भोयर (रा.यवतमाळ), अविनाश राठोड (रा. वडगाव गाढवे) त्यांना बोगस बियाण्याच्या पाकीटासह ताब्यात घेतले. त्यांचेकडून एटीएम ब्रॅण्ड नेम असलेले 50 तसेच आर. कॉट नावाचे 100 असे तब्बल 150 पाकीट जप्त केले. किंमत अंदाजीत एक लाख 11 हजार रुपयांचे बियाणे जप्त केले.\nबियाणे पाकिटावर वेस्टन लेबल, त्यावरील मजकुर आदी बाबी पाहता शेतकर्‍यांची फसवणुक करण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात बियाणे आणल्या गेले. पाकिटावर उत्पादक, विक्रेत्यांचा बनावट उल्लेख आढळून आला. विना परवाना कापूस बियाण्याची साठवणूक व विक्री केल्यामुळे संबंधितावर वेगवेगळ्या कलमान्वये कारवाई करण्यात आली. मागील चार दिवसात कृषी विभागाची ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी घाटंजी तालुक्यात कृषी विभागाने 700 पाकीट बोगस बियाणे साठा जप्त केला होता. यावेळी कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजेंद्र धोंगडे, मोहीम अधिकारी पंकज बरडे, जिल्हा गुणवत्ता नियत्रंण अधिकारी लितेश येळवे आदी उपस्थित होते. खरीप हंगामाच्या सुरवातीलाच मोठ्या प्रमाणात बियाणे जिल्ह्यात दाखल होत असल्याने पुन्हा एकदा प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे.\nमागील वर्षी मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्याचा शिरकाव झाला होता. यंदाही बोगस बियाणे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बोगस बियाणाला आळा घालण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. त्यासाठी यत्रंणा कामी लावली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.\n- राजेंद्र धोंगडे, कृषी अधिकारी, पंचायत समिती.\n'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत\nमुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा...\nदु��्काळी परिस्थितीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या\nकेज : नापिकी व दुष्काळी परिस्थितीने शेतातील कापसाचे पीक करपल्याने शेतीच्या खर्चासाठी घेतलेली रक्कमेची परतफेड व घरखर्च भागवायचा कसा\n'पंचायत समिती सदस्यांना विकास निधी द्या'\nकोरची : पंचायत समिती सदस्याच्या विविध समस्या बाबत गडचिरोली प्रेस क्लब येथे जिल्हयातील पंचायत समिती सदस्यांची बैठक चामोशीँ पं. स. चे सभापती आनंदभाऊ...\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/heavy-rain-in-Ratnagiri/", "date_download": "2018-09-22T07:06:57Z", "digest": "sha1:4AWVVZ4AAGOEUJQZIB5V7KYC7IKPOQUB", "length": 4066, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात पावसाची ९० टक्के मजल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › जिल्ह्यात पावसाची ९० टक्के मजल\nजिल्ह्यात पावसाची ९० टक्के मजल\nसरासरी साडेतीन हजार मि. मी. पाऊस पडणार्‍या कोकणात पावसाची वाटचाल अन्य विभागांच्या तुलनेत 100 टक्के सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने 90 टक्के मजल मारली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पावसाने तीन हजार मि. मी. चा टप्पा गाठला आहे. सरासरी पर्जन्यमान पूर्ण करण्यासाठी केवळ पावसाला 500 मि. मी.चा रिक्‍त अनुशेष भरून काढायचा आहे. दरम्यान, जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आगामी तीन दिवस वर्तविण्यात आली आहे.\nश्रावण महिना सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात पावसा��े सातत्य राखले आहे. अनेक भागात संततधार कायम असल्याने खरिपाला पोषक पाऊस जिल्ह्यात सुरू आहे. सर्वाधिक पाऊस जिल्ह्यात राजापूर तालुक्यात झाला आहे. तर सर्वात कमी पाऊस गुहागर तालुक्यात नोंदविला आहे. गतवर्षी याच कालावधीत अडीच हजार मि.मी. सरासरी पाऊस झाला होता. यावर्षी ऑगस्ट महिन्यातच पावसाने तीन हजारांची मजल गाठली आहे. शासकीय निकषानुसार जिल्ह्यात दरवर्षी 3346 मि.मी. पाऊस पडतो. या तुलनेत पावसाने आघाडी घेतली आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Stop-the-work-of-the-tribunal-by-supreme-court/", "date_download": "2018-09-22T07:06:47Z", "digest": "sha1:ZV665TQ4QEJVYEIB2AOWXJOSQ2D7MIAX", "length": 7731, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " न्यायाधिकरणाचे काम थांबविले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › न्यायाधिकरणाचे काम थांबविले\nराष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला एकसदस्यीय खंडपीठाद्वारे कामकाज सुरू ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात पर्यावरणीय सदस्य नसेल तर सर्व अधिकार तेथील न्यायमूर्तींना अध्यादेशाद्वारे दिले होते; मात्र मंत्रालयाने दिलेला हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला आहे.\nपर्यावरणाशी निगडित याचिकांचे प्रमाण सध्या वाढत आहेत. मात्र, केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने एनजीटीतील महत्त्वाची पदे रिक्त ठेवली आहेत. तज्ज्ञ व्यक्ती आणि न्यायिक सदस्य नसल्यामुळे चेन्नईतील एनजीटी न्यायाधिकरणाचे कामकाज गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यातच आता मंत्रालयाने तज्ज्ञ व्यक्तीचे सर्व अधिकार न्यायमूर्तींना दिल्यामुळे एनजीटीच्या कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे कारण देत एनजीटी बार असोसिएशने एनजीटीतील न्यायिक सदस्यांच्या निवडीबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.\nसर्वोच्च न्यायालयाने बार असोसिएशनच्या याचिकेवर आदेश देताना, एनजीटीच्या न्यायमूर्तींना तज्ज्ञ सदस्यांची सोपवलेली जबाबदारी काढून घेतली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी एक सदस्यीय खंडपीठ आहे, तेथील काम तज्ज्ञ सदस्याची निवड होईपर्यंत ठप्प राहणार आहे. त्यामध्ये पुणे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचाही समावेश आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिल्यानंतर पुणे येथील एक सदस्यीय न्यायाधिकरणाने लगेचच कामकाज बंद ठेवले.\nदेशातील पश्‍चिम भागाचे म्हणजे महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यातील पर्यावरणीय दाव्यांसाठी पुण्यात 15 ऑगस्ट 2013 रोजी खंडपीठ स्थापन झाले. त्या अंतर्गत पहिल्यावर्षी 387 प्रकरणे दाखल झाली. त्यानंतर न्यायाधिकरणाबाबत जनजागृती झाल्याने याचिका दाखल होण्याच्या संख्येमध्ये वाढ होत गेली. आतापर्यंत 3 हजार 513 याचिका दाखल झाल्या. न्यायाधिकरणाने डिसेंबर 2017 अखेर 2 हजार 966 याचिकांवर निर्णय दिला आहे. सध्या पुणे न्यायाधिकरणात 547 प्रकरणे प्रलंबित आहेत.\nएनजीटीची सर्व खंडपीठे मिळून दहा न्यायालयीन सदस्यांची आणि तज्ञांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. पुण्यातील न्यायमूर्ती यू. डी. साळवी यांची नियुक्ती एनजीटीच्या मुख्य न्यायमूर्तीपदी झाल्यानंतर पुणे खंडपीठाचे कामकाज न्या. डॉ. जवाद रहिम पाहत होते. सर्वोच्च न्यायालयाने एक सदस्यीय न्यायिक खंडपीठाचे कामकाजच थांबविल्याने अप्रत्यक्षरीत्या पुण्यातील खंडपीठातील काम ठप्प होणार आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून न्यायमूर्ती निवडीबाबत काय पावले उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=38", "date_download": "2018-09-22T06:46:35Z", "digest": "sha1:W2YQXULSF36UPBJBCRXEPZGF6YZTIOCD", "length": 55307, "nlines": 301, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. सदर विभागाची प्रश्नोत्तरे श्री अण्णासाहेब चव्हाण, प्रादेशिक अधिकारी -2 एम.आय.डी. सी. यांच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आलेली असून अधिक माहितीस्तव त्यांच्या कार्यालयास 022-26870052 या फोन वर अथवा feedback@midcindia.org या ई मेल वर संपर्क साधावा.\nप्लॉट/ शेड/ गाळा वाटप प्रक्रिया (4)\nप्रश्न : प्लॉट/ शेड/ गाळा वाटप प्रक्रियेसाठी कोण अर्ज करू शकतो \nउत्तर : प्लॉट/ शेड/ गाळा वाटप प्रक्रियेसाठी खालील निकष पुर्ण करणारे अर्ज करू शकतात\n•\tनोंदणीकृत भागीदारी संस्था\n•\tप्रायव्हेट/ पब्लिक लि. कंपनीचे प्रस्तावित प्रवर्तक (कंपनी भाडेपट्टी / भाडेपट्टी कराराच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत स्थापना करावी)\n•\tसहकारी संस्थेचे प्रस्तावित प्रवर्तक\nप्रश्न : प्लॉट/शेड/गाळा वाटप प्रक्रिया काय आहे व त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत \nउत्तर : परिशिष्ट अ नमुना प्रमाणे विहीत नमुन्यातील अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे जोडावीत\n2) सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) यात मागणी केलेले क्षेत्रफळ व त्याची आवश्यकता (बिल्ट-अप क्षेत्रासह), एकूण भांडवल व त्याची उपलब्धता (खेळत्या भांडवलासह), कच्चा माल पुरवठा, विक्री, व्यवस्थापन, निर्माण होणारा रोजगार, वीज, पाणी आवश्यकता इत्यादी माहिती भरावी. अनुभव नमूद करावा.\n4) प्राधान्य सदराखाली भूखंड वाटपासाठी अतिरिक्त माहिती उदा. परकिय गुंतवणुकीबाबतची माहिती, शासनमान्य विशाल प्रकल्प मान्यतेच्या पत्राची प्रत, इत्यादी.\n5) On-Line अर्जात नमूद केलेल्या जागेच्या (क्षेत्रफळाच्या) वापराचा तपशील व त्याप्रमाणे प्रस्तावित बांधकामाचा नकाशा (Block Plan).\n6) अर्जदारास यापूर्वी म.औ.वि.म.ने वाटप केलेल्या भुखंडाची माहिती व त्या भूखंडाच्या वापराचा तपशील.\n7) अर्जात व प्रकल्प अहवालात नमूद केल्याप्रमाणे पाण्याचा वापर, प्रदुषण नियंत्रण, BUA चे बांधकाम, रोजगार निर्मिती, उत्पादन चालू करण्यासंबंधाने अंदाजे कालावधी इत्यादी नमूद केलेल्या बाबींची पूर्तता केली जाईल याबाबतचे हमीपत्र (Duly Notarized).\n8) विहित प्रक्रिया शुल्काचा धनादेश.\nप्रश्न : प्लॉट/शेड/गाळा वाटप किती दिवसात होते \nउत्तर : प्लॉट वाटप जमीन वाटप समितीने अर्ज, मान्यता दिल्यानंतर ऑफर पत्र दोन दिवसांत दिले जाते.\nप्रश्न : प्लॉट/शेड/गाळा इत्यादीसाठी अर्ज कोणाकडे करावा \nउत्तर : प्लॉ��/शेड/गाळा इत्यादीसाठी खालील ठिकाणी अर्ज करता येईल.\nअधिकारी प्लॉट वाटप अधिकार मर्यादा\nसह मुख्य कार्यकारी अधिकारी\nउद्योग सारथी, मरोळ ओद्योगिक क्षेत्र, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई 400 093. • 30,001 चौ.मी. पेक्षा अधिक क्षेत्र असलेला व सर्व प्रकारच्या एम.आय.डी.सी. क्षेत्रात येणारा प्लॉट\n• ओद्योगिक/ रासाय़निक कारखाना वापरासाठी नसलेला राज्याच्या कोणत्याही औद्योगिक क्षेत्रात येणारा प्लॉट (सह मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली भूखंड वाटप समितीचे मंजूरीने)\nउप मुख्य कार्यकारी अधिकारी\nउद्योग सारथी, मरोळ ओद्योगिक क्षेत्र, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई 400 093. • 15,001 ते 30,001 चौ.मी. पर्यंत क्षेत्र असलेल्या प्लॉटसाठी\n(उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली भूखंड वाटप समितीचे मंजूरीने)\nप्रादेशिक अधिकारी, संबंधित एम.आय.डी.सी. कार्यक्षेत्रातील • 15,000 चौ.मी. पर्यंत क्षेत्र असलेल्या प्लॉटसाठी\n(प्रादेशिक अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली भूखंड वाटप समितीचे मंजूरीने)\nपर्यावरण पूरक उद्योगाकरीता (1)\nप्रश्न : पर्यावरण पूरक उद्योगाकरीता किती दिवसात प्लॉट/शेड/गाळा वाटप करणेत येईल \nउत्तर : जर मंजूर नकाशा असेल तर १५ दिवसांमध्ये वाटप केले जाते.\nवाढीव जादा जागेचे वाटप (1)\nप्रश्न : वाढीव जादा जागेचे वाटपासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे \nउत्तर : परिशिष्ट ‘अ’ नमुना प्रमाणे विहीत नमुन्यातील अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे जोडावीत\n2. उद्योग विस्ताराचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR).\n3. मूळ भूखंडाच्या जागेचा केलेला वापर आणि उद्योग विस्तारासाठी मागणी केलेल्या जागेचा वापर दर्शविणारा प्रमाणित केलेला एकत्रीत नकाशा (Block Plan).\n4. मागील 3 वर्षांचे लेखापरिक्षण झालेले वार्षिक अहवाल.\n5. मूळ भूखंडावरील उत्पादित मालासाठी प्राप्त झालेल्या अतिरिक्त मागणी पत्राच्या प्रमाणित प्रती (Orders in hand).\n6.(अ) मूळ भूखंडावरील उद्योगासाठी प्राप्त केलेले EM Part-II/IEM Part-B ची प्रत.\n(ब) औद्योगिक परवाना प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास).\n(क) महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र (Consent to operate).\n(ड) कारखाना उत्पादनात गेल्याचे दर्शविणारी कागदपत्रे (उदा. मागील सहा महिन्यातील वीज देयके, प्रॉडक्शन ऍन्ड सेल्स अबस्ट्रॅक्ट, एक्साईज रजिस्टर अबस्ट्रॅक्ट इत्यादी ).\n7. विहित प्रक्रिया शुल्काचा धनादेश.\nबांधकाम परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे (1)\nप्रश्न : बांधकाम परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती \nउत्तर : बांधकाम परवानगीसाठी खालील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत.\n1) भूखंड वाटप पत्र.\n2) भूखंडाचा मोजणी नकाशा.\n3) प्राथमिक करारनामा / मालकी हक्काचे कागदपत्र (कंपनीचे/ फर्मचे नोंदणी पत्र व MoA.)\n4) महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून संमतीपत्र.\n5) वास्तूशास्त्रज्ञ, स्ट्रक्चरल इंजिनिअर व प्लंबर यांचे नेमणूक पत्र.\n6) वास्तुशास्त्रज्ञ व रचनातंत्रज्ञ व प्लंबर यांची मान्यता प्राप्त संस्थेकडील नोंदणीपत्राची प्रत.\n7) वास्तूशास्त्रज्ञ, स्ट्रक्चरल इंजिनिअर व प्लंबर यांचे संमती पत्र (ऍक्सेप्टन्स).\n8) वास्तूशास्त्रज्ञ, स्ट्रक्चरल इंजिनिअर व प्लंबर यांचे देखरेख प्रमाणपत्र.\n9) अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र.\n10) भूखंडधारकाकडून रु.100/- चा स्टँम्प पेपरवर खालील प्रमाणे हमीपत्र\nअ) इमारत बांधकाम सुरक्षा.\nब) विहित नमुन्यातील जाहिरनामा.\nक) इमारतीचे गच्ची/ स्टिल्ट/तळघर यांचे वापराबाबत.\nड) वाहनतळाच्या तरतुदीबाबत व वृक्षछाटणीबाबत.\n1) प्रादेशिक अधिकारी, मऔविम यांचेकडून इमारत बांधकाम मुदतवाढीचे पत्र.\n2) विमानतळ प्राधिकरण यांचे नाहरकत प्रमाणपत्र.\nबांधकाम परवानगीसाठी मार्गदर्शक तत्वे (1)\nप्रश्न : एमआयडीसी क्षेत्रातील बांधकाम परवानगीसाठी मार्गदर्शक तत्वे कोणती \nउत्तर : एमआयडीसी क्षेत्रातील बांधकाम परवानगीसाठी मार्गदर्शक तत्वे खालील प्रमाणे\n• सर्व नकाशे / रेखाचित्रे मेट्रिक प्रणालीमध्ये असावीत.\n• बांधकाम नकाशाचे चार संच व जलनि:सारण व्यवस्था दर्शविणारे तीन संच सादर करावेत.\n• सर्व नकाशे/ रेखाचित्रे एम.आय.डी.सी. चे बांधकाम नियंत्रण नियमावलीनुसार असावेत\n• प्रत्येक नकाशे/ रेखांकन यांचेवर वास्तुविशारद व भाडेपट्टाधारक यांची शाई पेनाची सही व स्टॅम्प असावे.\n• कुंपण / कंपाउंड भिंत यांचा विस्तृत काटछेद नकाशा सादर करावा. (प्रमाण 1:250 सेमी)\n• सागरी किनापट्टीसाठी 900 मि.मी. व्यासाचे व इतर भागांसाठी 600 मि.मी. व्यासाचे पाईप मोरीसाठी वापरावे या मोरीचा विस्तृत काटछेद नकाशा सादर करावा.(प्रमाण1:250 सेमी)\n• सर्व मजल्यांचे नकाशे दोन दर्शनीभागांसह सादर करावेत. जिना व शौचालयाहून जाणारा विस्तृत काटछेद नकाशा (प्रमाण 1:100) व सेप्टिक टँकचा विस्तृत काटछेद नकाशा (1:50) सादर करावा.\n• गेट भूखंडाच्या आत उघडले पाहिजे, भूखंडाच्या दोन किंवा जादा बाजूस रस्ता असल्यास गेट हे रस्त्याच्या जंक्शन पासून 15.00 मी दूर असावे.\n• एक दिवस म्हणजेच कमीत कमी 24 तास पाण्याची गरज भागेल याची तरतूद करणेसाठी पाण्याची टाकी असावी.\n• सांडपाणी शुद्धीकरण व्यवस्था करणे.( लागू असल्यास)\n• परिशिष्ट ‘जे’ मध्ये दर्शविल्यानुसार विकासशुल्क आणि छाननीशुल्क भरावे लागेल.\nचटईक्षेत्र निर्देशांकात विनिर्दिष्ठ नसलेल्या सामासिक जागेत अनुज्ञेय बांधकाम (1)\nप्रश्न : चटईक्षेत्र निर्देशांकात विनिर्दिष्ठ नसलेल्या सामासिक जागेत अनुज्ञेय बांधकाम किती \nउत्तर : • पहारेकरी केबिन / वेळ (Time-Office) कार्यालय करीता ८.०० चौ.मी. क्षेत्र (एक बाजू ३ मीटर लांबी)\n• इलेक्ट्रिक मीटर खोली / इलेक्ट्रिक सब स्टेशनसह किंवा ट्रान्सफार्मर 10.00 चौ.मी. क्षेत्र (एक बाजू ३.०० मी लांब.)\n• पंप रूम 5.00 चौ.मी. क्षेत्र\n• सायकल / स्कूटर स्टॅन्ड करीता 1.50 मीटर पर्यंत प्रोजेक्शन किंवा छप्परसह व त्याची एकूण लांबी भूखंडाच्या अर्धा परिमिती व जास्तीत जास्त 200 मीटर लांब.\nबांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे (1)\nप्रश्न : बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती \nउत्तर : बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे\n• परवाना धारक वास्तू विशारदकडील बांधकाम पुर्णत्वाचा आणि मलनिःसारण पुर्णत्वाचा दाखला.\n• स्ट्रक्चरल अभियंताकडील स्ट्रक्चरल स्थिरता (Structural) दाखला\n• भूखंडावर, 24 तास पाणी उपलब्ध होईल इतकी साठवणूक क्षमता असले बाबत भूखंड धारकाकडील प्रतिज्ञापत्र.\n• बांधकामाचा नकाशा (इमारतीचा नकाशा 4 सेट, मलनिसाःरण व्यवस्था दर्शविणारा नकाशा 3 सेट)\n• महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडील संमतीपत्र अथवा भूखंड धारकाने 20 रूपये किंमतीच्या स्टॅम्प पेपरवर सदरचे पत्र सहा महिने कालावधीत उपलब्ध करून देणे बाबतचे हमीपत्र. सोबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे अर्ज केल्याची पोहोच. (रासायनिक व धोकादायक कारखान्यांकरीता) व इतर उद्योग धंद्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे अर्ज केल्याची पोहोच.\nबांधकाम पुर्णत्वाच्या दाखल्याकरीता (बी.सी.सी.) मार्गदर्शक सूचना (1)\nप्रश्न : बांधकाम पुर्णत्वाच्या दाखल्याकरीता (बी.सी.सी.) मार्गदर्शक सूचना काय आहेत \nउत्तर : मार्गदर्शक सू���ना खालील प्रमाणे\n• बांधकाम सुरू असताना बांधकामात बदल केला असल्यास (सुधारीत नकाशाच्या चार प्रती)\n• महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडील संमतीपत्र किंवा र.रू.100/- चे स्टॅम्प पेपरवर सदरचे संमतीपत्र (रासायनिक व धोकादायक कारखान्यांकरीता) सहा महिन्यांच्या आत घेण्यात येईल या बाबतचे हमीपत्र व इतर उद्योग यांना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचेकडे अर्ज सादर केल्याची पोहोच पावती.\n• मुदतवाढ मंजूरीपत्र (आवश्यकता असल्यास)\n• परवानाधारक वास्तूविशारद यांचे परिक्षणाखाली कामकाज समाधानकारक केलेले आहे, या बाबतचा दाखला.\n• बांधकाम मंजूर नकाशा प्रमाणे व बांधकामास वापरण्यात आलेले साहित्य योग्य दर्जाचे असले बाबत तज्ञ स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेकडील दाखला.\n• जलनिःसारण नकाशा मंजूर करून घेणे, या पुर्वी वास्तूविशारद यांचेकडून मंजूर केलेला नसल्यास ‘एल’ सेक्शन प्रमाणे ड्रेनेज लाईन बाबतची संपुर्ण माहिती.\n• मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे अंतर्गत व बाह्य जलनिःसारण/ मलनिःसारण नलिका बाबतचे कामकाज पुर्ण केल्या बाबतचा वास्तूविशारद यांचेकडील दाखला.\n• विस्फोटक साहित्याचा साठा असल्यास त्याबाबत विस्फोटक विभागाची मान्यता घेतल्याची सत्य प्रत.\n• बांधकाम पुर्णत्वाचा दाखला घेण्यापुर्वी भूखंडावर केलेले तात्पुरत्या स्वरूपातील बांधकाम काढून टाकणे.\n• सीमा भिंत व हमरस्ता मंजूर नकाशा प्रमाणे तयार करणे. तसेच मोरीसाठी NP2 दर्जाचे RCC पाईप, योग्य त्या व्यासाचे वापरणे परंतू सागरी क्षेत्रासाठी 900 मी.मी.व इतर भागांसाठी 600 मी.मी. व्यासापेक्षा कमी नसावे.\n• 24 तास पुरेसे पाण्याची साठवण केले बाबत मालकाकडील प्रमाणपत्र.\n• सुधारीत आराखडा सादर केलेनंतर संबंधित MIDC प्रतिनिधींकडून प्रत्यक्ष बांधकामाची पाहणी करून मान्यता देण्यात येते.\n• अन्न आणि औषध प्रशासनाकडील मान्यतेची सत्य प्रत. (आवश्यक असल्यास)\n• वृक्ष लागवड करणे (1 वृक्ष प्रत्येकी 100 चौ.मी.क्षेत्रासाठी)\n• विकसन शुल्क, सुरक्षा ठेव नियमाप्रमाणे द्यावी लागेल.\nबांधकामासाठी तात्पुरते नळ कनेक्शन (1)\nप्रश्न : बांधकामासाठी तात्पुरते नळ कनेक्शन मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती \nउत्तर : बांधकामासाठी तात्पुरते नळ कनेक्शन मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे\n• करारनाम्याच्या तीन प्रती (रू.20/- स्टॅम्प पेपरवर ��त्यप्रत करून) (करारनामा प्रती संबंधित विभागीय कार्यालयाकडे रू.65/- प्रती प्रत) या दराने उपलब्ध होतील.\n• मुदतवाढ मंजूरी पत्र (आवश्यकता असल्यास)\n• मान्यता प्राप्त संस्थेकडील 15 मी.मी. व्यासाचे तपासणी केलेले पाणी मिटर 2 नग भाडेपट्टाधारकाने उपलब्ध करून देणे.\n• तात्पुरत्या पाणी पुरवठ्याचा दर हा नियमित पाणी पुरवठ्याच्या दरांपेक्षा दिडपट जास्त असेल. बांधकाम पुर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर पाण्याचा दर पुर्ववत करण्यात येईल.\n• 90 दिवसांच्या पाणी वापराच्या बीला इतकी रक्कम सुरक्षा ठेव म्हणुन ठेवावी लागेल.\n• रस्ता खोदाई पूर्व परवानगी\nकायमस्वरूपी नळ कनेक्शन मिळण्यासाठी (1)\nप्रश्न : कायमस्वरूपी नळ कनेक्शन मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती \nउत्तर : तात्पुरते नळ कनेक्शन मिळण्यासाठी देण्यात आलेल्या कागदपत्रां व्यतिरिक्त आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे\n• बांधकाम पुर्णत्वाचा व जलनिसाःरण पूर्णत्वाच्या दाखल्याची प्रत\n• महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडील संमतीपत्र किंवा र.रू.20/- चे स्टॅम्प पेपरवर सदरचे संमतीपत्र (रासायनिक व धोकादायक कारखान्यांकरीता) सहा महिन्यांच्या आत घेण्यात येईल व या बाबतचे हमीपत्र व इतर उद्योग यांना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळयांचेकडे अर्ज सादर केल्याची पोहोच पावती.\nभाडेपट्टा दस्तऐवज नूतनीकरण (1)\nप्रश्न : भाडेपट्टा दस्तऐवज नूतनीकरणास कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत \nउत्तर : • अद्ययावत वार्षिक भाडेपट्टा भरले बाबतचा पुरावा\n• भाडेपट्टा दस्ताची प्रत, एकत्र भाडेपट्टा नोंदणीचा पुरावा प्रत\n• नोंदणी पावती प्रत, हस्तांतरण पूर्वी परवानगी असल्यास\nनिर्धारित कालमर्यादा वाढविण्यासाठी (1)\nप्रश्न : निर्धारित कालमर्यादा वाढविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती \nउत्तर : जागेचे वाटप केल्यानंतर BCC प्राप्त करणे किंवा प्रत्यक्ष उत्पादन करण्यासाठी खालील प्रमाणे कालमर्यादा ठरविण्यात आलेली आहे.\nगट अ व ब मधील औद्योगिक क्षेत्र 3 वर्षे\nगट क मधील औद्योगिक क्षेत्र. 4 वर्षे\nगट ड, ड + 5 मधील औद्योगिक क्षेत्र 5 वर्षे\n• एमएमआर क्षेत्राव्यतिरिक्त अर्जदारास लघुउद्योग व्यवसाय नोदणी प्रमाणपत्र संबंधित जिल्हा उद्योग केंद्र तसेच मोठ्या उद्योगांसाठी केंद्र शासनाकडील नोंदणी प्रमाणपत्र (IEM/ LOI) • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) ���ंमतीपत्र अथवा अर्ज केल्याच्या अर्जाची पोचपावती प्रत.\nप्रत्यक्ष उत्पादन सुरू केल्यानंतर कालमर्यादा वाढविण्यासाठी (1)\nप्रश्न : प्रत्यक्ष उत्पादन सुरू केल्यानंतर कालमर्यादा वाढविण्यासाठी काय प्रक्रीया आहे \nउत्तर : जागेचा ताबा घेतल्यानंतर तसेच प्लॅन मंजूरी घेऊन बांधकाम पुर्ण केल्यानंतर BCC प्राप्त न झाल्यास व प्रत्यक्ष उत्पादन सुरू केले असल्यास कालमर्यादा वाढविण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे. या बाबतीत अतिरिक्त शुल्क आकारून कालमर्यादा वाढविण्यात येते.\n• स्थायी लघुउद्योग प्रमाणपत्र प्रत ज्यावर उत्पादन सुरू करण्याची तारीख नमूद असेल. (लघु उद्योग प्रमाणपत्र दि.३१/१२/१९९३ पुर्वी वाटप केलेले)\n• कर्ज तारण संस्थेकडील (मुदत तारण कर्ज) दिलेले पत्र ज्या मध्ये प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्याबाबत दिनांक नमुद असणे आवश्यक आहे.\n• औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संस्थेकडील प्रमाणपत्र ज्यामध्ये उत्पादन सुरू केल्याची तारीख नमुद असेल. (जर संस्था औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संस्था मान्यता प्राप्त असल्यास)\n• केंद्रीय उत्पादनशुल्क विभागाकडील गेटपासची सत्यप्रत (लागू असल्यास)\n• उत्पादन सुरू केल्यापासून पहिल्या तीन महिन्यांचे वीज बीलाची प्रत, विक्रीकर प्रत (लागू असल्यास)\n• बसविण्यात आलेल्या मशिनरीची खरेदी किंमत व दिनांकासह यादी सनदी लेखापाल यांचेकडील प्रमाणित केलेली प्रत.\n• उत्पादन सुरू केल्यापासून पहिल्या तीन महिन्यांचे खरेदी बीलाची प्रत, विक्री बीलाची प्रत (जॉब वर्क बाबतीत मटेरीयल प्राप्त चलन व जॉब वर्क चोर्जेस बील)\nप्रिमियम परतावा करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज (1)\nप्रश्न : प्रिमियम परतावा करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज कोणते \nउत्तर : जर प्राप्तकर्त्यास प्लॉट / गाळा/ शेड परत करावयाचा असेल त्या करीता खालील आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर प्रिमियम परतावा बाबतची विनंती मान्य करण्यात येते.\n•\tमुळ वाटप झालेल्या व्यक्तिचे सही केलेले विनंती पत्र (भागिदारी संस्था असल्यास सर्व भागिदार)\n•\tभाडे कराराची मुळ करारनामा प्रत\n•\tमुळ ताबा पावती\n•\tकार्यकारी अभियंता/ उप अभियंता यांचेकडील आलिकडचे नादेय प्रमाणपत्र\n•\tअर्थ पुरवठा (भूखंड/ शेड/गाळा तारण) केलेल्या संस्थेकडील नादेय प्रमाणपत्र\n•\tसंचालक मंडळाची प्लॉट परत करणेची मान्यता ठराव प्रत (प्राय���्हेट लि./पब्लिक लि. कंपनी असल्यास)\n•\tनोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा रद्द केल्याबाबतचा दस्तऐवज\nभूखंडाचे एकत्रिकरण करणेसाठी (1)\nप्रश्न : भूखंडाचे सामासिक अंतर (Marginal Distance) माफ करणे / भूखंडाचे एकत्रिकरण करणेसाठी आवश्यक दस्तऐवज कोणते \nउत्तर : 1. विनंती अर्ज.\n2. कार्र्यकारी अभियंता यांचेकडील ना थकबाकी प्रमाणपत्र\n3. भूखंड कर्जास तारण असल्यास बँकेचे संमतीपत्र.\n4. संबंधित कार्यकारी अभियंता/उप अभियंता/SPA, मऔविम यांचेकडील अहवाल.\n5. एकत्रीत करावयाचे भुखंड एकाच नावावर असणे आवश्यक\nआवारातील व्याप्त क्षेत्र पोटभाड्याने देण्यासाठी (1)\nप्रश्न : आवारातील व्याप्त क्षेत्र पोटभाड्याने देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती \nउत्तर : परिसरातील व्याप्त क्षेत्र पोटभाड्याने वापरासाठी देण्याकरीता परवानगी देताना संबंधित वापरासाठीचे व्याप्त क्षेत्रास दरवर्षाला प्रचलित प्रीमियम दर 1% माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रासाठी व 3% औद्योगिक क्षेत्रासाठी वार्षिक आगाऊ भरून वार्षिक परवानगी देणेत येईल व दरवर्षी नूतनिकरण करावे लागेल.\nजर भुखंडधारकाने सदरची रक्कम भरण्यास नकार दिल्यास व्याप्तक्षेत्र पोटभाड्याने घेतलेल्या व्यक्तीकडून सदरची रक्कम वसूल करण्यात येईल.\nआवश्यक कागदपत्रे : -\n1. मूळ भुखंडधारकाचा विनंती अर्ज.\n2. भाडेकरूचा विनंती अर्ज.\n3. पोटभाडयाने द्यावयाच्या क्षेत्राचा नकाशा.\n4. पोटभाडेकरूचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR).\n5. लिव्ह ऍण्ड लायसेन्स ऍग्रिमेंट नोंदणी प्रमाणपत्रासह\n7. भुखंड कर्जास तारण असल्यास बॅकेचे संमत्तीपत्र.\nप्रश्न : भूखंड/शेड/गाळा हस्तांतरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती \nउत्तर : 1. मूळ भुखंडधारकाचा विनंती अर्ज/ऑन लाईन अर्ज. (प्रा.लि./लिमिटेड कंपनी/संस्था असल्यास ठरावासह)\n2. भूखंड हस्तांतरण करुन घेणा-या व्यक्तीचा विनंती अर्ज. (प्रा.लि./लिमिटेड कंपनी/संस्था असल्यास ठरावासह)\n3. विहित नमुना अर्ज भूखंड हस्तांतरण करुन घेणा-या व्यक्तीने भरावा.\n4. हस्तांतरण करुन घेणा-या व्यक्तीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR).\n5. कार्यकारी अभियंता/उप अभियंता/SPA, म.औ.वि.म. यांचेकडील ना हरकत प्रमाणपत्र तसेच अतिक्रमण नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.\n6. कामगार आयुक्त यांचेकडील ना हरकत प्रमाणपत्र. (if applicable)\n7. हस्तांतर रक्ताच्या नात्यातील असल्यास त्याबाबतचे पुरावे.\n8. वारस हक्काने हस्तांतरण.\n3. वा���सांचे प्रमाणपत्र (सक्षम न्यायालयाने दिलले) अथवा विहित नमुन्यातील Declaration\n9. हस्तांतरण करुन घेणा-या व्यक्तीच्या अर्जात व प्रकल्प अहवालात नमूद केल्याप्रमाणे पाण्याचा वापर, प्रदुषण नियंत्रण, BUA चे बांधकाम, रोजगार निर्मिती, उत्पादन चालू करण्यासंबंधाने अंदाजे कालावधी इत्यादी नतूद बाबींची पुर्तता केली जाईल. याबाबतचे हमीपत्र.(Duly Notarised)\n10. विहित प्रक्रिया शुल्काचा धनादेश.\nसंस्था / कंपनीच्या नावात बदल (1)\nप्रश्न : संस्था / कंपनीच्या नावात बदल करावयाचा असल्यास आवश्यक कागदपत्रे कोणती \nउत्तर : संस्था / कंपनीच्या नावात बदल करावयाचा असल्यास खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.\n• मूळ भाडेपट्टाधारकाकडील हस्तांतरण करणेबाबतचा विनंती अर्ज\n• ज्या खाजगी मर्यादीत / सार्वजनिक मर्यादीत संस्थेच्या नावावर प्लॉट/गाळा/शेड हस्तांतरीत करावयाचे आहे त्यांचा विनंती अर्ज.\n• आवश्यकता असल्यास मुदतवाढ मंजूरी पत्र\n• जर भूखंड/ शेड व गाळा असल्यास एम.आय.डी.सी.च्या परवानगीने केलेले गहानखत, वित्तीय संस्था/ बँक यांचेकडील नाहरकत दाखला\n• अद्ययावत वार्षिक भाडेपट्टी भरणे आवश्यक\n• नोदणीकृत भागीदारी करारनामा प्रत\n• खाजगी मर्यादीत संस्थेकडील नियमावलीनुसार संचालक मंडळाने हस्तांतरणाबाबत केलेला ठराव तसेच सदर दस्तऐवज कार्यान्वीत करणे व सील करण्यासाठी अधिकृत संचालकांची नेमणूक करणेबाबतचे ठरावाची प्रत\n• महामंडळाकडून पूर्वी हस्तांतरण परवानगी दिलेली असेल तर, नोंदणीच्या पुराव्यासह, प्रमाणित करारनाम्याची प्रत सादर करणे आवश्यक आहे.\n• भाडेपट्टा कराराची छाया प्रत.\n• कंपनीच्या नावात बदल करून कंपनी स्थापनेबाबतचे, कंपनी नोंदणी अधिका-याने दिलेले प्रमाणपत्र.\nद्विपक्षिय/ त्रिपक्षिय करारनामा (1)\nप्रश्न : द्विपक्षिय/ त्रिपक्षिय करारनामा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती\nउत्तर : द्विपक्षिय/ त्रिपक्षिय करारनामा करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.\n• विनंती अर्ज (एकत्र प्रायव्हेट लिमिटेड / मर्यादित कंपनी बाबतीत मंडळ ठराव प्रत सह)\n• अद्ययावत वार्षिक भाडेपट्टा भरलेली पावती.\n• अर्थ सहाय्य संस्थेचे कर्ज मंजूर पत्र, एमआयडीसीचा प्लॉट क्रमांक, भाडेपट्टा धारकाचे नांव\n• आर्थिक संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र (प्लॉट या पुर्वी तारण ठेवलेला असल्यास)\n• भाडेपट्टा नोंद व करारनामा छाया प्रत .\n• हस्तांतरण करारनामा व नोंदणी पावती च्या छाया प्रत\n• मुदतवाढीचा कालावधी आवश्यक वाटल्यास.\nकर्ज तारणसाठी आवश्यक दस्तऐवज (1)\nप्रश्न : कर्ज तारणसाठी आवश्यक दस्तऐवज कोणते \nउत्तर : कर्ज तारणसाठी आवश्यक दस्तऐवज खालील प्रमाणे आहेत.\n• विनंती अर्ज ( एकत्र प्रायव्हेट लिमिटेड / मर्यादित कंपनी बाबतीत मंडळ ठराव प्रत सह . )\n• अद्ययावत वार्षिक भाडेपट्टा भरलेली पावती.\n• अर्थ सहाय्य संस्थेचे कर्ज मंजूर पत्र, एमआयडीसीचा प्लॉट क्रमांक, लिज धारकाचे नांव आणि भागीदारी संस्थेची तारणास मंजूरी, भागीदारी संस्थेचे नांव व नियमावलीसह.\n• आर्थिक संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र (प्लॉट या पुर्वी तारण ठेवलेला असल्यास)\n• भाडेपट्टा नोंद व करारनामा छाया प्रत .\n• हस्तांतरण करारनामा व नोंदणी पावती च्या छाया प्रत\n• खालील अटी/शर्ती मान्य असलेले अर्थ सहाय्य संस्था/ बँकेचे पत्र\nकर्जदार थकबाकीदार ठरल्यास बँक प्रथम भागीदारी संस्थेची मालमत्ता विक्री करून त्यांचे बाजारभावा प्रमाणे मुल्यांकन करून कर्ज वसुल करेल व त्यातुन शासकीय देणी भागवेल आणि कर्ज शिल्लक असेल तर भाडेपट्टा धारकाच्या इतर मालमत्तांमधून वसुल केले जाईल. (सदरचे प्रतिज्ञापत्र र.रू.100/- चे स्टॅम्प पेपरवर)\nकमाल जमिन धारणा कायदा (ULC) क्लियरेंस (1)\nप्रश्न : कमाल जमिन धारणा कायदा (ULC) क्लियरेंस साठी आवश्यक दस्तऐवज कोणते \nउत्तर : कमाल जमिन धारणा कायदा (ULC) क्लियरेंस साठी आवश्यक दस्तऐवज पुढील प्रमाणे.\n(संबंधित प्राधिकाऱ्यांना परिशिष्ठ – एच प्रमाणे पत्र त्यावर र.रू.20 /- कोर्ट फी स्टॅम्प लावावेत व त्यासह पत्रात खालील माहिती असणे आवश्यक आहे.)\n• औद्योगिक क्षेत्राचे नाव.\n• भूखंडाचे क्षेत्रफळ (चौ.मी. मध्ये)\n• भाडेपट्टा कराराची तारीख.\n• ताबा मिळाल्याची तारीख (ताबा पावती / हस्तांतर पावती छाया प्रत)\n• अंतिम भाडेपट्टी तारीख (भाडेपट्टी नोंदणीसाठी पुरावा प्रत व अंतिम भाडेपट्टी प्रत ).\n(प्लॉट हस्तांतरित केल्यास, नोंदणी पावती प्रत सह नेमणूक करार करणे प्रत.)\n• एमआयडीसी नाहरकत प्रमाणपत्र/ औद्योगिक संचालक, लघु उद्योग किंवा IEM/LOI भारत सरकार यांचेकडील प्रत.\n• उत्पादीत केलेल्या अथवा करावयाच्या मालाची यादी.\n• बांधकाम व मशिनरी या बाबतचे आर्थिक नियोजन (वित्तीय संस्था व एमआयडीसी यांचे संमतीपत्राची प्रत, आवश्यकता असल्यास)\n• बांधकाम परवानगी नका��ाची प्रत एमआयडीसी यांचेकडील\n• बांधकाम पुर्णत्वाचा दाखला (बांधकाम पुर्ण झाले असेल तर)\n• जर बांधकाम चालू अवस्थेत असेल तर सदर बाबत विशेष नियोजन समिती यांच्या जोते तपासणी दाखल्याची प्रत.\n0 ते 3 वर्षे\n3 ते 4 वर्षे\n4 ते 5 वर्षे\nप्लॅनच्या 7 प्रती ब्लू (1 से.मी.= 5 मी. या स्केल मध्ये वेगवेगळ्या रंगात दर्शविलेले असावे)\n• प्लॉटचे क्षेत्रफळ व चतुःसीमा व आकार\n• इमारतीचे जोते क्षेत्रफळ (बांधकाम दि.२८/०१/१९७६ पुर्वीचे व मीटरमध्ये)\n• कमाल जमिन धारणा कायदा नुसार इमारतीचे क्षेत्रफळ\n• इमारतीचे जोते क्षेत्रफळ (बांधकाम दि.२८/०१/१९७६ नंतर झाले असल्यास क्षेत्र मीटरमध्ये )\n• सूट घेतलेले मोकळ्या भूखंडाचे क्षेत्र\n• नियोजित बांधकाम जोते क्षेत्र\n• परवाना धारक वास्तूविशारदाचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T06:52:33Z", "digest": "sha1:35HSAF35A6WP7SYV6WMKWZDBCDB57IC3", "length": 7410, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बीजेपी सामान्य जनतेच्या खिशाला त्यांचे ‘लोभी’ हात लावत आहे – शशी थरूर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबीजेपी सामान्य जनतेच्या खिशाला त्यांचे ‘लोभी’ हात लावत आहे – शशी थरूर\nदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे काँग्रेसने मोदी सरकार निशाण्यावर धरले आहे. त्यातच देशातील अनेक भागात या बंद ला हिंसक वळण आले आहे.\nआपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शशी थरूर यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करत ‘बंद’ ला पाठिंबा दिला. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, मोदी सरकारचे सर्वात वाईट कृत्य म्हणजे ते प्रत्येक एक लीटर पेट्रोलवर १९.४८ रुपये कर लावते आहे. काँग्रेस सरकारच्या काळात हा कर फक्त ३.९२ च्या आसपास होता. याचठिकाणी बीजेपी सरकार उत्तर द्यावे लागते आहे. ते सामान्य नागरिकांच्या खिशाला त्यांचे लोभी हात लावत आहे.\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिल्ली येथील ��भेला संबोधित करताना मोदी सरकारवर ताशेरे ओढले. ‘मोदी सरकार हे त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात असमर्थ ठरले आहे. सर्व शेतकरी, छोटे-मोठे उद्योगपती आणि सर्वसाधारण जनता वाढत्या महागाईमुळे खूप त्रस्त आहे.’ असेही ते म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#भारतबंद : पिंपरी चिंचवड शहरात मनसेचे तीव्र आंदोलन\nNext articleहिंजवडीतील “कोंडी’; राष्ट्रवादी-शिवसेनेला “उपरती’\nदेशातील केमिस्टचा 28 सप्टेंबरला संप\n…. तर डिझेल ५० रु. व पेट्रोल ५५ रु. प्रति लिटर मिळेल- नितीन गडकरी\nपेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ सुरूच\nबंदमुळे काही राज्यांमध्ये सार्वजनिक जनजीवन विस्कळीत\nभारत बंदला गुजरातेत संमिश्र प्रतिसाद\n“भारत बंद’ला अल्प प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida/national-kabaddi-competition-16004", "date_download": "2018-09-22T07:41:17Z", "digest": "sha1:RMF6HJUUBSJVV2RFSZVZ52WPQDD6ELQB", "length": 11800, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "national kabaddi competition हरियानाला हरवून सेनादलाला विजेतेपद | eSakal", "raw_content": "\nहरियानाला हरवून सेनादलाला विजेतेपद\nगुरुवार, 10 नोव्हेंबर 2016\nजोधपूर - अनुभवी नितीन तोमर आणि प्रदीप नरवाल यांच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर सेनादल संघाने यंदाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले.\nजोधपूर - अनुभवी नितीन तोमर आणि प्रदीप नरवाल यांच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर सेनादल संघाने यंदाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले.\nअंतिम लढतीत त्यांनी अनुपकुमारच्या तुल्यबळ हरियाना संघाचा ३९-२२ असा पराभव केला. रेल्वेचे आव्हान परतवणाऱ्या हरियानाला अंतिम लढतीत सेनादलाचे सुरक्षा कवच भेदता आले नाही. उपांत्य फेरीत महाराष्ट्रावर एकतर्फी विजय मिळविताना उत्तरार्धात प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय सेनादलाच्या रणनीतीची कल्पना देऊन गेला. त्यांचा हा निर्णय किती महत्त्वाचा होता, हे अंतिम फेरीत तोमर आणि प्रदीपच्या खेळावरून दिसून आले. चढाई आणि पकड या दोन्ही आघाडीवर सेनादलाचे वर्चस्व होते. त्यांनी चढाईत १७, तर पकडीत १४ गुण कमावले होते. दोन्ही सत्रात त्यांनी हरियानावर एकेक लोण चढवला.\nहरियानाकडून अनुपकुमार, सुजीत नरवाल यांचा खेळ उल्लेखनीय झाला; पण सेनादलाच्या खेळाडूंनी कौशल्याला दिलेली ताकदीची जोड निर्णायक ठरली.\nस्पर्धेतील ���र्वोत्कृष्ट बचावपटू म्हणून संदीप नरवालची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट चढाईसाटी प्रदीप नरवाल आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून नितीन तोमर याची निवड करण्यात आली. कर्णधार नितीन तोमर याने सामन्यानंतर बोलताना प्रत्येक खेळाडूच्या प्रयत्नांना दाद दिली. सर्वोत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन केल्यामुळेच हा विजय साकार झाल्याचे त्याने सांगितले.\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=39", "date_download": "2018-09-22T07:29:14Z", "digest": "sha1:WMJY64AKQFI3LBEKOZZK62YDZXLBIDYD", "length": 20928, "nlines": 142, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. सदर विभागाची प्रश्नोत्तरे इब्राहीम अब्दुल कादर मुलानी, कार्यकारी अभियंता पिंपरी विभाग यांच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आलेली असून अधिक माहितीस्तव त्यांच्या कार्यालयास 020-26135740 या फोन वर अथवा helpdesk_pg@mahadiscom.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nनवीन जोडणी घेण्यासाठी (1)\nप्रश्न : महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कंपनी मर्यादितचे ग्राहकत्व कोणाला व कसे मिळते नवीन जोडणी घेण्यासाठी काय करावे लागते \nउत्तर : • संभाव्य ग्राहक जागेचा कायदेशीर मालक / ताबेदार असला पाहिजे.\n• आवश्यक त्या ना हरकत प्रमाणपत्रासह घरगुती / वाणिज्यिक वीज वापरासाठी शाखा कार्यालयात आणि औद्योगिक वीज वापरासाठी उपविभाग / विभाग कार्यालयात प्रपत्र A-1 मध्ये अर्ज करावा.\n• भार सर्वेक्षण केल्यानंतर भरावयाच्या शुल्काची रक्कम सांगितली जाईल; ज्यामध्ये सेवा जोडणी शुल्क, सेवा तारमार्ग शुल्क, सुरक्षा ठेव इत्यादीचा समावेश असेल.\n• वरील शुल्काचा भरणा केल्यानंतर ग्राहक, परवानाधारक वीज कंत्राटदाराने वायरिंगच्या केलेल्या चाचणीचा अहवाल सादर करील.\n• नविन सेवा जोडणी कालानुक्रमानुसार दिली जाईल.\nघरगुती/ वाणिज्यिक वीजजोड मिळणेसाठी कागदपत्रे (1)\nप्रश्न : घरगुती/ वाणिज्यिक वीजजोड मिळणेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत \nउत्तर : घरगुती/ वाणिज्यिक मागणीसाठी विहित नमुन्यातील A1 फॉर्म स्वाक्षरीसह भरून त्यासोबत खालील अ,ब व क मधील आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.\nअ. जागेचा / निवासाचा व मालकीचा पुरावा (खालील पैकी एक)\n2.महापालिका मिळकतकर बील/ पावती\n3.सक्षम प्राधिकाऱ्यांकडील मंजूर नकाशा\n8.अर्जदार भाडेकरू असल्यास मूळ मालकाचा नाहरकत दाखला/ भाडे करारनामा/ तीन महिन्याच्या भाडे पावती.\n9.जागा मालका / ताबेदार / शासकीय संस्था यांचे बरोबर केलेला विकसन करारनामा\n10.मालमत्ता उतारा (प्रॉपर्टी कार्ड) किंवा ७/१२ उतारा\n12.वरील पैकी कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्यास र.रू.२००/- च्या स्टॅम्प पेपरवर विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र\nब. ओळखपत्र पुरावा (खालील पैकी एक)\n2.जिल्हाधिकारी/ शासकीय मान्यताप्राप्त फोटो ओळखपत्र\n7.फोटोपास (शासकीय मान्यता प्राप्त विभागाकडील)\n8.शासनामार्फत दिलेले ज्येष्ठ नागरीक ओळखपत्र\nक. इतर कागदपत्रे (लागू असल्यास)\n1.जातीचा दाखला (SC/ ST)\n2.दारीद्रय रेषेखालील प्रमाणपत्र (BPL)\n3.कामाच्या स्वरूपानुसार शासकीय संस्थेकडील परवाना (व्यावसायिक विजजोडसाठी(लागू असल्यास)\nऔद��योगिक वीजजोड मिळणेसाठी कागदपत्रे (1)\nप्रश्न : औद्योगिक वीजजोड मिळणेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत \nउत्तर : औद्योगिक वीजजोड मागणीसाठी विहित नमुन्यातील A1 फॉर्म स्वाक्षरीसह भरून देणे आवश्यक आहे.\nजागेचा मालकीचा पुरावा (खालील पैकी एक)\n1.अर्जदार भाडेकरू असल्यास मुळ मालकाचा नाहरकत दाखला/ भाडे करारनामा/ तीन महिन्याच्या भाडे पावती.\n2.महापालिका मिळकतकर बील/ पावती\n4.जागा मालक / ताबेदार / शासकीय संस्था यांचे बरोबर केलेला विकसन करारनामा\n5.मालमत्ता उतारा (प्रॉपर्टी कार्ड) किंवा ७/१२ उतारा\n6.जागेची मालकी/ ताबेदार असले बाबतचा पुरावा\n•\tइतर आवश्यक कागदपत्रे\n1.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील प्रमाणपत्र (लागू असल्यास)\n2.कागदपत्र स्वाक्षांकन करण्याचे अधिकारपत्र (भागीदारी संस्था/ कंपनी असल्यास)\n3.कंपनी निबंधका कडील कंपनी नोदणीचे प्रमाणपत्र\n4.संचालक/ भागीदार यांचे संपर्काचा पत्ता, ई-मेल, मोबाईल क्रमांकासह यादी.\n5.वरील पैकी कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्यास र.रू.२००/- च्या स्टॅम्प पेपरवर विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र\nवीजजोड देणे पूर्वी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.\n•\tलघुदाब धारक ग्राहक\n1.जोडणी कार्यान्वित करणेपुर्वीचा चाचणी अहवाल (डी-1 फॉर्म)\n•\tउच्चदाब धारक ग्राहक\n1.मशिनरी तक्ता (अश्वशक्ती / किलो वॅट/)\n2.किलो व्होल्ट अँम्पियर एम.डी. गुणक तक्ता\n3.जोडणी कार्यान्वित करणेपूर्वीचा चाचणी अहवाल (डी-1 फॉर्म)\n4.विद्युत निरिक्षक यांचेकडील परवानगी\n5.रोहित्र उत्पादक कंपनी कडील प्रमाणपत्र\nनवीन वीजजोड मिळणेसाठी अर्ज (1)\nप्रश्न : नवीन वीजजोड मिळणेसाठी अर्ज कोठे करता येतो \nउत्तर : • मागणीसाठी विहित नमुन्यातील A1 फॉर्म स्वाक्षरीसह भरून व त्यास आवश्यक कागदपत्रांच्या फोटो कॉपी जोडून सदरचे फॉर्म खालील ठिकाणी स्विकारण्यात येतील.\n• ग्राहक सुविधा केंद्र (CFC) किंवा संबंधित शाखा अधिकारी कार्यालय (घरगुती आणि वाणिज्य वापरासाठी, उच्चदाब सोडून)\n• संबंधित उप विभागीय अधिकारी कार्यालय सर्व लघुदाब ग्राहकांकरीता\n• संबंधित विभागीय अधिकारी कार्यालय सर्व लघुदाब ग्राहकांकरीता\n• संबंधित क्षेत्रिय अधिकारी कार्यालय सर्व उच्चदाब ग्राहकांकरीता\nनवीन वीजजोडसाठी केलेल्या अर्जांची सद्यस्थिती (1)\nप्रश्न : नवीन वीजजोडसाठी केलेल्या अर्जांची सद्यस्थिती कोठे पहाता येईल\nउत्तर : खालील ठिकाणी अर्जाची सद्यस्थिती पहाता येईल\n• ग्राहक सुविधा केंद्र (CFC) किंवा संबंधित शाखा अधिकारी कार्यालय (घरगुती आणि वाणिज्य वापरासाठी उच्चदाब सोडून)\n• संबंधित उप विभागीय अधिकारी कार्यालय सर्व लघुदाब ग्राहकांकरीता\n• संबंधित विभागीय अधिकारी कार्यालय सर्व लघुदाब ग्राहकांकरीता\n• संबंधित क्षेत्रिय अधिकारी कार्यालय सर्व उच्चदाब ग्राहकांकरीता\nनवीन वीजजोडसाठी खर्च (1)\nप्रश्न : नवीन वीजजोडसाठी किती खर्च येतो\nउत्तर : नविन वीजजोडसाठी अर्जदाराने विज नियामक मंडळाने वेळोवेळी खालील शिर्षावर जाहिर केलेल्या दरांनुसार खर्चाची आकारणी करण्यात येते.\n• वीज जोडणी आकार\n• अर्ज नोंदणी व हाताळणी खर्च, सुरक्षा अनामत\n• तपासणी फी (लागू असल्यास)\n• या व्यतिरिक्त इतर खर्च (लागू असल्यास)\nवीज देयकाची पद्धती (1)\nप्रश्न : वीज देयकाची पद्धती कशी आहे \nउत्तर : • संच मांडणीनंतर मीटरबाबतचा तपशील, सुरूवातीचे मीटर वाचन याची माहिती देयक शाखेस दिली जाते.\n• पूर्वनिश्चित चक्रांकन क्रमानुसार पहिले देयक दिले जाते.\n• घरगुती, बिगर घरगुती, औद्योगिक, कृषि ग्राहकांना मासिक, द्वैमासिक व त्रेमासिक पद्धतीने देयक दिले जाते.\n• देयकातील रकमेचा भरणा देयकावर दर्शविलेल्या अंतिम तारखेपूर्वी करावा लागेल.\nप्रश्न : तक्रार कशा प्रकारे व कोठे नोंदविता येईल \nउत्तर : महावितरण यांचे कॉल सेंटर करीता टोल फ्री क्रमांक- 1800-2003-435 अथवा 1800-2333-435 या क्रमांकावर तक्रार नोंदविणे शक्य होईल.\n• पिंपरी चिंचवड महापालका क्षेत्रात महावितरण परिमंडळ कार्यालय भोसरी व पिंपरी येथे प्रत्येक महिन्याच्या पहिला मंगळवार सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत तक्रार निवारण दिन साजरा करण्यात येतो. तेथे तक्रार करता येईल.\n• वीज पुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकास एक तर जवळच्या फ्यूज ऑफ कॉल सेंटरशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून (सोबतच्या यादी प्रमाणे) किंवा जातीने भेटून तक्रार नोंदवावी लागते किंवा त्या ठिकाणच्या कॉल सेंटरशी संपर्क साधावा लागतो.\n• महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कंपनी मर्यादितच्या कर्मचाऱ्यास योग्य ठिकाणी तात्काळ पोहोचणे सोपे व्हावे यासाठी तक्रार नोंदविताना ग्राहकाने तक्रारीत त्याचे नाव, ठिकाण ग्राहक क्रमांक आणि खांब क्रमांक लिहावयाचा आहे.\n• फ्यूज ऑफ झाल्याच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र र���ज्य विद्युत् वितरण कंपनी मर्यादित कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही.\n• बिलातील चुकीबाबत चुकीचे मीटर वाचन, देयकाचा भरणा केला असतानाही थकबाकी दाखविणे अशा काही चुका वीज देयकात झाल्या असल्यास दुरुस्तीसाठी ग्राहकाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या नजिकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. देयकाच्या तक्रारी हाताळण्याचे काम शहर क्षेत्रात विभागीय कार्यालय व ग्रामीण क्षेत्रात वितरण केंद्र किंवा उपविभागीय कार्यालयातील बिल युनिट मार्फत चालते.\nऑनलाईन बील भरणे सुविधा (2)\nप्रश्न : ऑनलाईन बील भरणे बाबतची सुविधा काय आहे\nउत्तर : • महावितरण यांची ग्राहकांना ऑनलाईन बील भरणा करणेची सुविधा महावितरण यांच्या संकेतस्थळावर http://www.mahadiscom.in येथील View & Pay Bills Online या लिंकवर उपलब्ध आहे.\n• महावितरण यांचे ग्राहकांना ऑनलाईन बील भरणा करणेसाठी ग्राहकाकडे योग्य मुदतीचे Visa or Master Credit Card, Debit Card तसेच नेट बँकींग अकाऊंट (Net Banking Account) द्वारे वीज बील भरणा करता येतो.\nप्रश्न : वीज देयक मुदतीनंतर ऑनलाईन बील भरणे शक्य आहे काय\nउत्तर : वीज देयक मुदतीनंतर ऑनलाईन बील भरणे बाबतची सुविधा उपलब्ध नाही.\nवीज भरणा केलेल्या रकमेचा तपशील (1)\nप्रश्न : वीज भरणा केलेल्या रकमेचा तपशील पाहता येऊ शकतो काय \nउत्तर : महावितरण कंपनीचे www.mahadiscom.in या संकेतस्थळावर लॉग इन करुन आपले वीज बिलावरील BU (Billing Unit), क्रमांक (4 आकडी) व ग्राहक क्रमांक (12 आकडी) भरुन View and Pay Bills Online लिंक द्वारे मागील दहा महिन्याचा तपशिल पाहता येईल.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/diwali-in-memory-pushkar-shrotri-says-he-faced-dengue-in-diwali-2-241334/", "date_download": "2018-09-22T07:24:37Z", "digest": "sha1:E7TI4IV3SCIXSPYAX7KKKZUNEGRZOXZH", "length": 14644, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आठवणीतील दिवाळी: ऐन दिवाळीत डेंग्यू! | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\n���िवाळी अंक २०१२ »\nआठवणीतील दिवाळी: ऐन दिवाळीत डेंग्यू\nआठवणीतील दिवाळी: ऐन दिवाळीत डेंग्यू\n'हसवाफसवी' नाटकाचे प्रयोग यशस्वीपणे सुरू असल्याने माझ्यासाठी यंदाची दिवाळी आधीपासूनच सुरू झालीये. १५ वर्षांपूर्वी आलेले, दिलीप प्रभावळकर यांच्या सहा भूमिका असलेले\n‘हसवाफसवी’ नाटकाचे प्रयोग यशस्वीपणे सुरू असल्याने माझ्यासाठी यंदाची दिवाळी आधीपासूनच सुरू झालीये. १५ वर्षांपूर्वी आलेले, दिलीप प्रभावळकर यांच्या सहा भूमिका असलेले हे प्रसिद्ध नाटक करण्याचे भाग्य मला मिळाले. आतापर्यंतच्या सर्वच दिवाळी माझ्यासाठी चांगल्या गेल्या आहेत. पण लक्षात राहण्यासारखी दिवाळी म्हणजे १२ वर्षापूर्वी ऐन दिवाळीत मी डेंग्यूने आजारी होते. डेंग्यू झालेला मराठी चित्रपटसृष्टीतील मी पहिलाच अभिनेता असून, त्यावेळी या आजाराने अनेक लोकांचे पटापट बळी जात होते. मला तातडीने रुग्णालयात भरती करून वेळेवर उपचार करण्यात आले. या आजारातून पूर्णपणे बरा होऊन सहीसलामत बाहेर पडायला १५ ते २० दिवसाचा कालावधी लागला.\nदिवाळी दरम्यान मी ‘संगीत पहाट’चे कार्यक्रम करतो. दिवाळी सण हा उत्साहाचा आणि एकमेकांशी आनंद शेअर करण्याचा सण आहे. या दिवशी कुटुंबीयांसोबत मजेत वेळ घालवतो. आम्ही मित्र परिवार एकमेकांना भेटून शुभेच्छा देऊन, फराळाचा आस्वाद लुटतो. दिवाळी फराळातील कानोले हा पदार्थ माझा खूप आवडीचा असून, आमच्या सीकेपी लोकांमध्ये खासकरून दिवाळीत हा पदार्थ बनवला जातो.\nमाझा जन्म पार्ल्यातला. मी येथेच लहानाचा मोठा झालो. सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा असलेले पार्ले हे मानाचे उपनगर आहे. माझे शिक्षणदेखील येथेच झाले. लहानपणीची दिवाळी अजूनही आठवते. दिवाळीत सकाळी लवकर ऊठून अंघोळ करून, नवीन कपडे घालून आजूबाजूचे सर्वजण पार्लेश्वराच्या देवळात दर्शनासाठी जायचो. त्यानंतर मित्र परिवारातील सर्वजण प्रत्येकाच्या घरी जाऊन एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायचो. घरातील मोठ्या माणसांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यायचो. एकत्र फराळ करायचो. कामाच्या व्यापामुळे या सर्व गोष्टींपासून दुरावलो आहे. या सर्व गोष्टी खूप ‘मिस’ करतो.\nआवाज करणारे आणि खूप धूर सोडणारे फटाके उडवणे कधीच बंद केले. त्याचप्रमाणे अशाप्रकारचे फटाके न वापरण्याचे आवाहन लोकांनादेखील करीत असतो. पूर्वी काकांबरोबर घरीच आकाशकंदील बनवायचो. आता वेळ नसल्याने बाजारातून पारंपरिक पद्धतीचे रेडिमेड आकाशकंदील आणतो. आमचे एकत्र कुटुंब असून, प्रत्येकाच्या दारासमोरचा आकाशकंदील हा आयडेंटिकल असतो. माझी बायको ख्रिश्चन असल्याने दिवाळीच्या दिवसांमध्ये घरासमोर आकाशकंदील लावतो, तर ख्रिसमसला चांदणी लावतो.\n(छाया सौजन्यः फेसबुक पेज)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवाळी अंकांचे स्वागत शब्दस्पर्श\nभोई प्रतिष्ठानतर्फे अग्नीशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी\nभारतीयांसोबत परदेशी क्रिकेटपटूही रंगले दिवाळीच्या रंगात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Devrukh-leopard-faildown-in-well/", "date_download": "2018-09-22T07:23:53Z", "digest": "sha1:G4OMBE62WN34LEDUCGOQOBPW36L6ZBT7", "length": 4818, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विहिरीत कोसळलेल्या बिबट्याला जीवदान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › विहिरीत कोसळलेल्या बिबट्याला जीवदान\nविहिरीत कोसळलेल्या बिबट्याला जीवदान\nभक्ष्याचा पाठलाग करताना देवर��खनजीकच्या वायंगणे नवेलेवाडी येथील विठ्ठल बाबू नवेले यांच्या घराजवळील विहिरीत बिबट्या कोसळला. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याची माहिती मिळताच शुक्रवारी पहाटे वनविभागाचे अधिकारी, वनरक्षक तसेच ग्रामस्थांच्या मदतीने या बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ती अडीच वर्षांची मादी होती. वायंगणे नवेलेवाडीतील विठ्ठल नवेले यांच्या घराजवळील विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती सरपंचानी दूरध्वनीवरुन वनविभागाला दिली. यावर अधिकारी, वनरक्षक यांनी पिंजर्‍यासह नवेलेवाडीत जाऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने या मादीला सुखरुप बाहेर काढले.\nपरीक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरीचे निलख, विभागिय अधिकारी जगताप, देवरुख परिक्षेत्राचे गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही बचाव मोहीम राबवण्यात आली. यावेळी वनरक्षक सागर गोसावी, लहू कोळेकर, दिलीप आरेकर, विक्रम कुंभार, राहुल गुंटे, गावडे यांनी कामगिरी पार पाडली.दूरध्वनीवरुन खबर देणारे सरपंच सुरेश घडशी तसेच ग्रामस्थ संतोष कदम, दिलीप गुरव, सुलतान मालगुंडकर, रवी गोपाळ यांनी बिबट्या विहिरीतून बाहेर काढण्यास सहकार्य केले.\nअडीच वर्षांची बिबट्या मादी पिंजर्‍यासह आधी देवरुख येथे आणण्यात आली व नंतर सुरक्षित अधिवासात सोडण्यात आली.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Modi-last-speech-from-Lal-killa/", "date_download": "2018-09-22T07:10:14Z", "digest": "sha1:FFRMCY5LHDAUIB6S547RO5EOYHNDQOBP", "length": 6506, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लालकिल्ल्यावरून मोदींचे हे शेवटचेच भाषण : काँग्रेस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › लालकिल्ल्यावरून मोदींचे हे शेवटचेच भाषण : काँग्रेस\nलालकिल्ल्यावरून मोदींचे हे शेवटचेच भाषण : काँग्रेस\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nपंतप्रधान नरेंद मोदींनी आज लाल किल्ल्यावरून दिलेले भाषण हे निवडणूक प���रचाराचे भाषण होते. मोदींचे हे भाषण लाल किल्ल्यावरील शेवटचे भाषण आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. तर पुढील पंतप्रधान हा तुमच्या आमच्या मनातील असेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केला आहे.\nप्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ खोटे बोलतात. चार वर्ष परदेश वार्‍या करण्यात व जनतेची दिशाभूल करण्यात गेली. पाचव्या वर्षात तरी पंतप्रधान जनतेला सत्य सांगतील अशी अपेक्षा होती पण ती ही फोल ठरली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर 70.80 रुपयांवर पोहोचला आहे पण पंतप्रधान त्यावर काहीच बोलत नाहीत, असा आरोपही चव्हाण यांनी केला.\nराष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात ध्वजारोहणाप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देशातील पुढील स्वातंत्र्यदिनाच्यादिवशी लालकिल्ल्यावरून होणारे भाषण तुमच्या-माझ्या मनातील माणसाचे होईल, असा आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेली अनेक वर्ष या देशात प्रगतीचा विचार आपण करत होतो. परंतु गेल्या चार वर्षाच्या कालखंडामध्ये प्रगतीविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होवू लागली आहे. या देशात आतापर्यंत आम्ही जी प्रगती साधली त्यामध्ये आणखी भर पडेल, असा विश्‍वास वाटत होता. तो विश्‍वास फोल ठरला आहे, असे मत व्यक्‍त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ प्रथमच स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला प्रदेश कार्यालयात उपस्थित होते.पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सेवादलाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Violent-turn-of-the-Band-in-Mumbai-suburbs/", "date_download": "2018-09-22T07:58:45Z", "digest": "sha1:U242I7NSIFOOCNICBO32USNPI6ZSBRYC", "length": 8576, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबई उपनगरांत बंदला हिंसक वळण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई उपनगरांत बंदला हिंसक वळण\nमुंबई उपनगरांत बंदला हिंसक वळण\nदलित संघटनांनी महाराष्ट्रभर केलेल्या बंदचा मोठा फटका मुंबई उपनगराला बसला. ठिकठिकाणी उतरलेल्या आंदोलकांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. चेंबूर-गोवंडत शंभरहुन अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली. रेल्वेसेवाही काही काळासाठी विस्कळीत झाली होती. जमावाला पांगवताना खारदेवनगर, आनंदनगरात पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यात गोवंडी पोलीस ठाण्यातील 14 पोलीस जखमी झाले.\nचेंबूर, गोवंडी, मानखुर्द भागातील दुकाने आंदोलकांनी बंद करून रस्तारोको करण्याचा प्रयत्न केला. सकाळी सहाच्या दरम्यान आरसीएफ कॉलनीबाहेर स्कूलबसच्या काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर चेंबूर नाका येथील आरसी मार्गावर सकाळी साडेअकरा वाजता तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दहा ते बारा जणांच्या जमावाने बेस्ट बसच्या काचा फोडून पळ काढला.\nलल्लुभाई कंपाऊंड, पीएमजी कॉलनी, एएमआरडीए वसाहत, मानखुर्द स्थानक, महाराष्ट्रनगर, म्हाडा वसाहत परिसरात आंदोलकांनी निदर्शने करून मानखुर्द-वाशी दरम्यानच्या रस्त्यावर रास्तारोको केला. अशीच स्थिती पांजरापोळ सर्कल येथे होती. चारशे ते पाचशेचा जमाव रस्त्यावर उतरल्याने सायन - पनवेल मार्ग, फ्रीवे, चेंबूर कॅम्प रस्त्यावरील वाहतूक चार तास ठप्प होती. यावेळी पोलिसांना लाठीमार करावा लागला.\nचेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील नागरिकांनी ठाणे-सुमननगर दरम्यानची वाहतूक बंद केली. खारदेवनगर, आनंदनगर, अशोकनगर, लुम्बिनी बाग येथे बंदला हिंसक वळण लागले. त्यानंतर आदोलकांनी सुभाषनगर येथील 35 ते 40 गाड्यांच्या काचा फोडून एन. जी. आचार्य मार्गावर बंद असलेल्या दुकानांची तोडफोड केली. या मार्गावर काचा, दगडांचे ढीग पाहायला मिळत आहेत. आनंदनगर व खारदेवनगर येथे रात्री उशिरापर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nबंदला हिंसक वळण लागू नये म्हणून मुलुंड पोलिसांनी फ्लॅग मार्च काढून वातारण शांत करण्याचा सकाळी प्रयत्न केला. उपनगरातील चेंबूर, गोवंडीसोबतच घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड, पवई विभागात तीव्र पडसाद उमटले. माता रमाबाई नगर, विक्रोळी येथे आंदोलक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. घाटकोपर, असल्फा मेट्रो स्थानकात आंदोलन करत मेट्रो व्यवस्था ठप्प करण्यात आली. मुलुंड, भांडुप , कांजूरमार्ग, घाटकोपर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द स्थानकात उतरुन मध्य आणि हार्बर लोकल व्यवस्था ठप्प करण्यात आली. कांजूरमार्ग स्थानकाचे मोठे नुकसान करण्यात आले.पवई, घाटकोपर तसेच उपनगरातील काही विभागात जाळपोळ करण्यात आली. बेस्टच्या बस, इतर वाहनांवर दगडफेक करण्यात आली. विक्रोळी दंडाधिकारी न्यायालय परिसरात दिवसभर शुकशुकाट होता. दगडफेकीत जखमी झालेल्या रुग्णांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.\nबंदने केली मुंबई जाम\nकडकडीत बंदला मुंबईत, ठाण्यामध्ये हिंसक वळण\nभिडे गुरुजी, एकबोटेंवर होणार चौकशीनंतरच कारवाई\nजिग्नेश मेवाणी, खालिद मुंबईत\nठाण्यात लोकल ठप्प, रस्ते रोखले\nसोशल मीडियावरील अफवांमुळे राज्यातील शांतता बिघडली : केसरकर\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Gujarat-results-Congress-to-Navsanjivani/", "date_download": "2018-09-22T07:08:02Z", "digest": "sha1:QOOZXDQRM4KCQVK7R25CXEXZ22DEQB54", "length": 9295, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुजरात निकालामुळे काँग्रेसला नवसंजीवनी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › गुजरात निकालामुळे काँग्रेसला नवसंजीवनी\nगुजरात निकालामुळे काँग्रेसला नवसंजीवनी\nपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर\nगुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्तांतर घडविण्यात अपयश आले; मात्र अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी घेतलेले कष्ट, काँग्रेसला मिळालेल्या लक्षणीय जागा यांमुळे काँग्रेसचा आत्मविश्‍वास वाढला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ���िवडणुकीत मतदारांनी हद्दपार केलेल्या शहर काँग्रेसमध्ये यामुळे उत्साह संचारला आहे.\nविधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या काँग्रेसला पालिका निवडणुकीतही मोठी हार पत्करावी लागली. पालिका निवडणुकीत काँग्रेसने 59 जागांवर उमेदवार उभे केले होते; मात्र शहरात पक्षाला मानणारा मोठा मतदार असताना निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेते पदावरून पक्षात भाऊसाहेब भोईर व माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांच्यात झालेला संघर्ष, निवडणुकीत भोईर व त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादीत केलेला प्रवेश, या पडझडीबरोबरच राष्ट्रवादीबरोबर आघाडीच्या चर्चेत घालविलेला वेळ, ताकदीचे उमेदवार नगरसेवक सद्गुरू कदम यांचा बाद झालेला अर्ज यामुळे पक्ष ‘बॅकफुट’वर गेला.\nमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची पिंपळे निलख येथे झालेली सभा, चित्रपट अभिनेते रजा मुराद यांचा ‘रोड शो’वगळता काँग्रेसच्या प्रचारात जोश नव्हता. शहराध्यक्ष सचिन साठे, संजीवनी जगताप, मृणाल साठे, भुलेश्‍वर नांदगुडे, तुकाराम भोंडवे, सज्जी वर्की, आशा वाकचौरे, राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसतर्फे रिंगणात उतरलेल्या मंदाकिनी ठाकरे, सुजाता टेकवडे; तसेच रमा भोसले यांचा अपवाद वगळता पक्षाला भाजप व राष्ट्रवादीशी लढत देऊ शकणारे सक्षम उमेदवार मिळाले नाहीत, त्यामुळे पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.\nमहापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल आत्मचिंतन करून पक्षसंघटन बळकट करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करणे अपेक्षित असताना, निवडणुकीतील पराभवाचे खापर शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या डोक्यावर फोडून पक्षातील एका गटाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली; मात्र पर्याय नसल्याने साठे हटाव मोहीम शांत झाली.\nअखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. पिंपरी चौकात जो जल्लोष करण्यात आला त्यात सर्व कार्यकर्ते गटतट विसरून सहभागी झाल्याचे दिसले. येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत तो टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर काय प्रयत्न होतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nमहापालिकेत एकेकाळी सत्तेत असलेल्या व नंतर राष्ट्रवादीसोबत सत्तेची फळे चाखलेल्या काँग्रेसला महापालिका निवडणुकीत मतदारांनी हद्दपार केले. काळाच्या ओघात विरोधी पक्षनेते पद भूषविणार्‍या काँग्रेसला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही याची खंत कार्यकर्त्यांच्या मनात आहे. गुजरातसारखी जिद्द ठेवल्यास विधानसभा निवडणुकीत पक्ष चांगली कामगिरी करू शकेल, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.\nमेट्रो’बाबतच्या शंकांचे निराकरण संवादातून\nसहायक आयुक्त मोरेंची बदली\nलेखापरीक्षकासह पत्नीचा अटकपूर्व जामीन फेटाळला\nमुख्य सूत्रधारासह २३ जणांवर मोक्का\nचाकूच्या धाकाने १४ लाखांचे दागिने लुटले\nपेट्रोल अंगावर ओतून घेऊन महिलेची आत्महत्या\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/petrol-high-prices-in-solapur/", "date_download": "2018-09-22T07:26:46Z", "digest": "sha1:EA4WLAQABF4LY2RYPVIEYKSTEYWYSYQN", "length": 5135, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भारतात सर्वात महाग पेट्रोल सोलापुरात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › भारतात सर्वात महाग पेट्रोल सोलापुरात\nभारतात सर्वात महाग पेट्रोल सोलापुरात\nएकीकडे महागाईने सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत, तर दुसरीकडे पेट्रोलचा भडका उडत आहे. भारतामध्ये सर्वात महाग पेट्रोल सोलापुरात झाले आहे. मुंबई, बंगळुरू, दिल्ली, कोलकातापेक्षाही सोलापुरात पेट्रोलने उच्चांकी दर गाठला आहे.\nगेल्या दोन-तीन दिवसांपासून पेट्रोलच्या दराचा अभ्यास केला असता 22 जानेवारीला विविध कंपन्यांच्या पेट्रोलपंपांत 80 ते 81 रुपये यादरम्यान प्रतिलिटरप्रमाणे दर होते. तर डिझेलचेदेखील दर वेगवेगळ्या पेट्रोल कंपन्यांच्या पंपांत 66 ते 67 रुपये इतके होते. वर्षाच्या सुरुवातीलाच भाव वाढत गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. देशात इतर शहरांच्या तुलनेत सोलापुरातील पेट्रोल व डिझेलचे दर नेहमीच वाढलेले असतात.\nमहाराष्ट्र राज्य सरकारचे कर(त्यामध्ये दुष्काळ निधीसह इत्यादी कर) व केंद्रीय उत्पादित करामुळे सोलापुरातील पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडलेले असतात. सोलापूर शहराच्या हद्दीबाहेर सोमवारी विविध पेट्रोलपंपात पेट्रोलचे दर 80 ते 80.50 रुपये प्रति लिटर असे भाव होते, तर 66 ते 66.50 पैसे डिझेलचे दर प्रति लिटरप्रमाणे होते. देशात राज्यांचा विचार केला असता महाराष्ट्र राज्यात पेट्रोलचे दर सर्वाधिक आहे. सोलापुरात येणारे पेट्रोल व डिझेल हे दोन वेळा रिफाईन केलेले असल्याने त्याचे दर अधिक होत आहे, अशी काही पेट्रोलपंप चालकांनी माहिती सांगितली. त्याला युरोफोर पेट्रोल असे म्हटले जाते.प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी दोन वेळा फिल्टर केले जाते.\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/57244?page=1", "date_download": "2018-09-22T07:55:50Z", "digest": "sha1:UDUBGNMMHIIRPFU4WVKQRGQOS7JBI4BM", "length": 44909, "nlines": 267, "source_domain": "www.maayboli.com", "title": "५ रात्रींची कथा | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /५ रात्रींची कथा\nगेल्या विकेंडला मला थोडे बरे नव्हते. डोकेदुखी, दातदुखी, घसादुखी अशी बरीच दुखणी एकदम आली. शनीवार रात्र अजिबात झोप लागली नाही. रविवारी दिवसा बराच काळ झोप भरून काढण्यात गेला. माझा मुलगा त्या दिवशी सरप्राईझिंगली छान राहीला. एकदाही आईच पाहिजे म्हणून रडला नाही. बाबाबरोबर एकदम व्यवस्थित राहीला. नाहीतर पूर्वी आई दिसली नाही ५ मिनिटं की शोधमोहिम चालू. तसे झाले नाही. मला रविवारी जरा बरे वाटू लागल्यावर ह्या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले मनात म्हटले अरेवा २०१६ ची सुरूवात छानच झाली लिटल डिड आय नो, ती वादळापूर्वीची शांतता होती.\nरविवारी रात्री नेहेमीचे बेडटाईम रूटीन आंघोळ, दुध-पाणी, स्टोरीटाईम इत्यादी चालू झाले, मग मात्र आख्खा दिवस छान राहिलेल्या मुलाने इंगा दाखवायला सुरूवात केली. डायपर बदलून घेईना. चिडचिड/ किरकिर चालू. हळूहळू रडण्यात रूपांतर. बर्‍याच कष्टाने त्याला बेडरूममध्ये नेऊन झोपवला एकदाचा ९:३० ला. हुश्श केले व वरणभात खाऊन घेतला अन मी ही झोपले १०-१०:३०ला.\n२:३० वाजता मुलाने मला उठवले व नेहेमीप्रमाणे दुध दे पाणी दे असे हातवारे, पॉईंट करणे चालू केले. जनरली तो रात्री अजुनही एकदा किंवा दोन्दा उठतोच ह्या कारणासाठी. अलिकडे सर्दी, खोकला दोनदा होऊन गेल्याने नेहेमीप्रमाणे त्याचे खाणे अफेक्ट झाले व आमची जेवणाची बॅटल परत चालू झाली आहे. बरेच दिवस फक्त पिडीयाशुअर पिऊन काढल्यावर आता हळूहळू चकली खाण्यापर्यंत प्रगती झाली आहे. तर ह्या सर्व कारणांमुळे त्याचे पोट भरत नाही व रात्री तो उठतोच. पण सोमवारी पहाटे २:३० ला उठला दुध पाणी मागितले पण प्यायले काहीच नाही. अर्धवट झोपेत रडायला लागला. त्याला बोल म्हटले की घशातून आवाज फुटत नाही पण मध्यरात्री, वेळी अवेळी रडताना मात्र आवाज टिपेला असतो. माझे आजारी व झोपेतले डोके अचानक खडबडून जागे झाले व त्याला शांत करण्याच्या मागे लागले. त्याचे पिक्चर कम्युनिकेशन बुक त्याच्यासमोर नाचवून काय हवे विचारले. अर्धा पाऊण तास भरपूर रडून झाल्यावर त्याने आयपॅड मागितला व नेहेमीप्रमाणे आयपॅडवर काहीतरी अ‍ॅप सुरू करून घरात पळापळी व आरडाओरडा चालू केला. (गॉड ब्लेस अवर डाउन्स्टेअर्स नेबर्स) घरात कितीही रडाअरड व गोंधळ घातला तरी माझा मुलगा शाळेला अगदी आनंदाने व झटकन तयार होऊन जातो. तसा तो गेला. व ४ ला परत झोपेत आला. कारण शाळेत अजिबात झोपला नव्हता. पहाटे २:३० पासून जागा असणारा मुलगा दुपारचे ४ वाजले तरी झोपला नाही पाहून मी त्याचे संध्याकाळचे एबीए थेरपीचे सेशन कॅन्सल केले व त्याला झोपू दिले. व ६:३० ला बळंबळं उठवले. नाहीतर रात्रीच्या झोपेची पंचाईत.\nइतक्या काळज्या घेऊनही मुलगा रात्रीच्या वेळी, बेडटाईम आला की इरिटेट होतच होता. सोमवारी रात्री १ तास रडला बिफोर बेडटाईम. आयपॅड हवा म्हणे. मंगळवारी पहाटे ५ ला उठला रडत रडत. मंगळवारी शाळेतून झोपून आला. पण त्याला उठवणे भाग होते कारण सारखे थेरपीज बुडवणे चालण्यासारखे नव्हते. बळंबळं उठवल्याने अजुन त्रासला. मंगळवारी रात्री परत झोपायला त्रास. रडणं. डोक्यावर हात मारून घेणे. डायपर बदलतेवेळी मला लाथा मारणे. हळूहळू मला संध्याकाळ उलटून गेली की टेन्शन बिल्ड अप व्हायला लागले. मी थोडा विचार करता असे जाणावले की शनी-रवी-सोम मी थोडी जास्त माझ्या आजा��पणाने त्रस्त होते व नेहेमीसारखी त्याच्याबरोबर खेळत वागत नव्हते. म्हणून बुधवारपासून मी खूप जाणिवपूर्वक बदल केले वागण्यात. त्याच्या आवडीची गाणी लावून नाचलो. बेडवर उड्या मारल्या. आंघोळीच्या वेळी भरपूर साबणाचा फेस केला.. पण तरीदेखील आंघोळीनंतर डायपर लावायला गेले तर अतोनात लाथा मारल्या व बेडटाईम रूटीन बद्दल असंतोष व्यक्त केला. बुध-गुरू इतके सगळे करून देखील त्याचे तँट्रम्स अजिबात कमी झाले नव्हते. हळू हळू माझे डोके बधिर होत गेले. अर्धवट झोपेत राहून राहून आता माझे डोळे इतके लहान झाले आहेत की मला लोकं चायनिज समजातात. किंवा मला क्रोनिक स्लीप डिप्रायव्हेशन्चा आजार आहे इत्यादी जोक्स मारू लागले मी. पण परिस्थिती अजिबातच सुधारत नव्हती.\nगुरूवारी रात्री तर मुलाने वर्स्ट एव्हर मेल्टडाउन काय असते त्याचे प्रात्यक्षिक केले. बेडटाईमच्या वेळेस २-२.५ तास प्रचंड रडारड व अ‍ॅग्रेशन. पण ह्यावेळेस कुठेतरी रँडमली रूममध्ये बोटं दाखावणे चालू केले होते. आता मात्र माझा पेशन्स संपत चालला होता. अरे तुला काय हवंय दुध वं की पाणी हवं दुध वं की पाणी हवं निळी बाटली हवी की लाल निळी बाटली हवी की लाल डायपर का घालून घेत नाहीस डायपर का घालून घेत नाहीस रॅश आला का क्रिम लाऊदे.. लाथा मारू नकोस. थंडी वाजतेय का स्वेटर घाल. उकडतय काय स्वेटर घाल. उकडतय काय स्वेटर काढ. कितीतरी पर्म्युटेशन कॉंबिनेशन्स केली पण काही नाहीच. कसाबसा रडून थकून झोपून गेला. परत ३:३०-४ ला उठून रात्रीचे रडणे कंटीन्यू केले.\nह्या सर्व गडबडीत शाळेला छान जातो, कधी नव्हे ते सर्वच्या सर्व शिक्षक, थेरपिस्ट त्याच्या नवनवीन स्किल्सबद्दल कौतुक करत आहेत. एकंदरीत खुष आहेत. ह्याच आठवड्यात त्याने इतक्या नव्या गोष्टी केल्या. सो मेनी फर्स्ट्स. थेरपिस्ट्सना स्वतःचा स्वतः टायमर संपल्यावर आयपॅड दिला, थेरपीज्च्या ठिकाणी त्याचा जिवश्चकंठश्च मिकी माऊस त्याने इतर मुलांबरोबर शेअर केला.. आयुष्यात प्रथम मोठ्या मुलांचा झोपाळा ट्राय केला. आईच्या कारमध्ये ड्रायव्हर्स सीटवर बसून व्हील हातात धरून कार चालवायचे प्रिटेंड प्ले तर पहिल्यांदा केले त्याने. इतके सगळे छान चालू असताना हा झोपायच्या वेळेला का असा करतो हे कोडेच होते.\nशुक्रवारी मी आमच्या बेडरूमची हलवाहलव केली. माझ्या मुलाला त्याची गादी जरा कोपर्‍यात बंदिस्त ठिकाणी असलेली आवडत आली आहे. त्याला ते सेफ व कोझी वाटत असावे बहुतेक. अर्थात मला त्याला फ्लेक्झिबल बनवायचे असते म्हणून मी त्याही जागा बदलते सारख्या. पण आज मात्र त्याच्या मनासारखे होणे गरजेचे होते. त्याची गादी, आमचा बेड असे सर्व हलवले. व त्यालाही ते आवडले. येऊन बेडवर उड्या मारून गेला. मात्र बेडटाईमला बोटे कुठ्तरी दाखवून रडणे चालूच. केवळ रडणे नाही तर डोक्यावर हात थडाथडा मारून घेणे.. लाथा मारणे.. इतरांप्रती अ‍ॅग्रेसिव्ह बिहेविअर वगैरे. खूप झोप आली होती खरंतर त्यालाही. त्यामुळे तो बेडवरच होता, आडवाही होत होता पण लगेच उठून रूमच्या एका दिशेला पॉईंटींग. शेवटी मी तो कोपरा सगळा धुंडाळायला लागले. त्याला नक्की काय बॉदर होत आहे ते कळत नसल्याने, मी रूमचे पडदे उतरवले.. भिंतीवरचे घड्याळ काढले, फ्लोअर लँपची जागा बदलली.. बुकरॅकवरची पिशवी लपवली.. तरीही नाहीच.\nआणि... देन.. इट डॉन्ड ऑन मी.. मला कारण समजले मुळात ह्या सगळ्या वागण्याला अ‍ॅक्चुअली कारण होते मुळात ह्या सगळ्या वागण्याला अ‍ॅक्चुअली कारण होते अन ते मला शोधता आले\nझाले असे होते. गेल्या आठवड्यात आमचा इस्त्री करायचा आयर्निंग बोर्ड बिघडला. तो फोल्डच होईना. त्यामुळे तो उघडलेल्याच अवस्थेत आम्ही ठेवायला लागलो होतो. मुलाला त्यावर क्लाईंब करणे , त्याच्यावर उभे राहणे.. सर्फबोर्ड असल्याप्रमाणे झोपून राहणे हे सर्व आवडत होते. परंतू तिथे आमच्या रूमची बाथरूम असल्याने जायला यायला अडथळा येत होता. म्हणून मी तो उघडलेल्याच अवस्थेत तो उभा करून ठेवला होता. जेणेकरून जागा कमी व्यापली जाईल. हेच ते कारण आयर्निंग बोर्ड आडवा केल्याबरोब्बर रडणे थांबले. पाणी मागितले प्यायला व दुसर्‍या क्षणाला झोपून गेला. ते सकाळी ८ ला उठला आयर्निंग बोर्ड आडवा केल्याबरोब्बर रडणे थांबले. पाणी मागितले प्यायला व दुसर्‍या क्षणाला झोपून गेला. ते सकाळी ८ ला उठला (अर्थात आज सकाळ ४ ला झाली. पण निदान रडकी, टँट्रम्सवाली नव्हती ती. रेग्युलर झोपेतून उठल्यावर परत झोपेसाठी फोकस न करता आल्याने, आयपॅडची आठवण आल्याने जे उठणे असते ते होते ते. )\nपण ह्या सर्वामुळे एक समजले. आमचा मुलगा मुळात तसा उगीच रडत नाही. त्याची जुनी थेरपीस्ट म्हणायची त्याप्रमाणे प्रत्येक बिहेविअरला कारण असते. ते कारण आम्हाला कळत नसल्याने त्याची चिडचिड होते. त्या फ्रस्ट्रेशन वाढतच जाते ते एक म्��णजे त्याला शब्द बोलून सांगता येत नाही पटकन.. मोस्ट ऑफ द टाईम्स तो अशा गोष्टी कम्युनिकेट नाही करू शकत. जरी पॉईंटींग वगैरे केले तरी ते खूप रँडम आहे. अन दुसरी गोष्ट.. महत्वाची गोष्ट आडवा आयर्निंग बोर्ड उभा ठेवला ह्या छोट्याश्या गोष्टीला तो अ‍ॅक्सेप्ट करू शकत नव्हता. बदलाशी जुळवून घेणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे त्याच्यादृष्टीने. कदाचित तो उभा आयर्निंग बोर्ड त्याला एखाद्या मॉन्स्टरसारखा देखील वाटत असेल. कारण तो अजिबात त्याच्याजवळ जात नव्हता. तो इझीली बोर्ड स्वतः आडवा करू शकला असता.\nअशी ही ५ रात्रींची कहाणी. मुलं रडतातच, हट्ट करतातच. त्याबदल काहीच म्हणणे नाही. पण ही कहाणी म्हणजे पर्फेक्ट उदाहरण आहे ऑटीझम म्हणजे काय ह्याचे. किती छोट्या गोष्टी ह्याला बॉदर होऊ शकतात व त्या आम्हाला न समजल्याने कसा राईचा पर्वत होऊन बसतो ह्याचे.\nमला लहान पणी एका अंधार्‍या\nमला लहान पणी एका अंधार्‍या खोलीत एकटे झो पावे लागे. तेव्हा अशीच भीती वाटत असे. भिंतीवर जे ओर खडे किंवा डाग असत त्यातून भूताचे आकार दिसतात असे वाटे व फार भीती वाटे. कोणी तरी सोबत असावे असे वाटे. तेव्हा टेडीबेअर कल्चर नव्हते. त्याची आठवण झाली . बाळाला उभ्या आयर्निंग बोर्ड ची भीती बसली असेल. तो कोणी तरी उभा माणूस, राक्षस बुवा असेल असे वाटले असेल व ते सांगता आले नसेल. मी माझ्या पुरती एक प्रार्थना बनवली होती व ती म्हणत मी झोपी जाई. मग काही दिवसांनी ट्रांझिस्टर मिळाल्यावर सोबत आली व गाणी कार्यक्रम जाहिराती ऐकत झोपी जाई.\nतसे तुम्हाला काही करता येइल का ते बघा. देवावर किंवा कश्यावर विश्वास असेल त्याचे त्याला थोडे से शिकवणे अगदी गंपती बाप्पा मोरया. इतके जप करत झोपी जात असेल तरी चालेल. इथे फक्त अश्युअरिंग रिपिटिटिव्ह मंत्र असे च त्याचे स्वरूप आहे. देव आहे कि नाही श्रद्धा आहे कि नाही असा उहापोह अभिप्रेत नाही.\nत्याचे सिक्य रिटी ब्लँकेट किंवा टेडी आहे का त्याने ही मदत होईल. एक कॉण्स्टंट कंपॅनिअन जेणे करून एकटे वा भीती वाटणे कमी होईल.\nव रेडिओ / ट्रांझि स्टर वर त्याला झोप येइल असे सूदिंग गोड संगीत, गाणे आईचा आवाज असे लावता येइल. स्पीकर वर हेड फोन्स नाही.\n किती त्रास झाला असेल\n किती त्रास झाला असेल पिल्लाला तुम्ही केवढा पेशन्स ठेवून कोडे उलगडलेत .\n>> हे नक्की की कितीही एक्सपर्ट डॉक्टर्स, थेरपिस्ट आणले तरी आई बा��ा जेवढे मुलाला समजू शकतात तसं कुणीही करू शकत नाही हॅट्स ऑफ टु यू हॅट्स ऑफ टु यू \nकाल प्रवासात झोप झाल्याने\nकाल प्रवासात झोप झाल्याने मुलगी रात्री जवळपास २ पर्यंत जागी होती तर मी केवढी वैतागले होते, तुम्हांला ५ रात्री हा त्रास काढावा लागला, तुम्ही केवढा पेशन्स ठेवला \n>> हे नक्की की कितीही एक्सपर्ट डॉक्टर्स, थेरपिस्ट आणले तरी आई बाबा जेवढे मुलाला समजू शकतात तसं कुणीही करू शकत नाही हॅट्स ऑफ टु यू हॅट्स ऑफ टु यू \nतब्येतीची काळजी घ्या तुमच्याही.\nहॅट्स ऑफ टु यू \nहॅट्स ऑफ टु यू \nतुमच्याकडे बघून कळते कि पेशन्स म्हणजे काय. >>> +१००००० .\nलेकाने एक्दा रडण्याचा सूर लावला की माझी चिड्चिड होते .\nअवांतर , अमा . तुमच्या पोस्ट वरून कालचीच गोष्ट आठवली .\nमी जाम थकून झोपेला आले होते. लेकाने उशीरा संध्याकाळी एक झोप काढली होती , त्यामुळे त्याला झोप येत नव्हती बहुतेक .\nमध्येच मला उठवून , माझ्या कुशीत शिरून , \" मम्मा , गाणं म्हण ना , गाणं म्हण ना \" करायला लागला.\nमी अर्धवट झोपेत , बेसुर , बेताल गाणं ऐकवलच. तो बहुतेक झोपला असावा लगेच.\nबिच्चारं ग पिल्लू काही तरी\nबिच्चारं ग पिल्लू काही तरी त्याच्या मनाला टोचत होतं आणि ते तो सांगू शकत नव्हता आणि कित्ती त्रास झाला त्याला पाच रात्री. आणि तुम्हालाही.\nतुमच्या पेशन्सला सलाम. माझा सात वर्षाचा लेक खुप समजूतदार आहे, मदत करतो, स्वतःची कामे स्वतः करतो तरी किती तरी चिडते त्याच्यावर मी. ... पण तुम्ही त्याचा प्रॉब्लेम समजून घेतलात आणि खुप छान हॅण्डल केलत.\nकेवढी ती पिल्लूची तगमग आणि\nकेवढी ती पिल्लूची तगमग आणि तुमचीही. पण पेशन्सने तुम्ही कोडं सोडवलंत. हॅट्स ऑफ टू यू.\nस्स्स, सन वॉरियर आणि तुमची -\nस्स्स, सन वॉरियर आणि तुमची - दोघांची जिद्द कौतुकास्पद आहे. सुटलं ते कोडं ते बरं. आता कम्युनिकेशन बुक मध्ये त्या आयर्न बोर्डचे चित्र हवे.\nप्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स कुठे कामी येतील कामात, कुठेतरी एक छोटा 'बग' असतो, सगळे सिम्प्टम ओरडून सांगत असतात, की तिकडे बग आहे, पण वरवर कुठ्ठे काही सापडत नाही. स्टेप बाय स्टेप गेलं की समजतं, मग भारी आनंद होतो, आणि लगेच वाटतं किती ट्रिव्हिअल होतं, कसं समजलं नाही इतका वेळ कामात, कुठेतरी एक छोटा 'बग' असतो, सगळे सिम्प्टम ओरडून सांगत असतात, की तिकडे बग आहे, पण वरवर कुठ्ठे काही सापडत नाही. स्टेप बाय स्टेप गेलं की समजतं, मग भारी आ��ंद होतो, आणि लगेच वाटतं किती ट्रिव्हिअल होतं, कसं समजलं नाही इतका वेळ\nममा वॉर्रिअर, तुम्ही दोघांनीही ५ रात्री किती मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केलात ह्याची कल्पनाही करवत नाही स्वतःचं आजारपण, स्लीप डिप्रायव्हेशन, त्यावर बाळवॉरिअराची काळजी स्वतःचं आजारपण, स्लीप डिप्रायव्हेशन, त्यावर बाळवॉरिअराची काळजी फिजिकली, इमोशनली ड्रेन आउट झाल्यावर त्याच्या मेल्टडाउनचं कारण समजण्याचा क्षण, आणि त्यावर उपाय केल्यामुळे रुटीन पुन्हा नॉर्मल झाल्याचा रिलीफ... किती जबरी फीलिंग असेल\n>>थेरपिस्ट्सना स्वतःचा स्वतः टायमर संपल्यावर आयपॅड दिला, थेरपीज्च्या ठिकाणी त्याचा जिवश्चकंठश्च मिकी माऊस त्याने इतर मुलांबरोबर शेअर केला.. आयुष्यात प्रथम मोठ्या मुलांचा झोपाळा ट्राय केला. आईच्या कारमध्ये ड्रायव्हर्स सीटवर बसून व्हील हातात धरून कार चालवायचे प्रिटेंड प्ले तर पहिल्यांदा केले त्याने\nही प्रगती वाचून खूप छान वाटलं. प्रिटेंड प्लेबद्दल वाचून तर जास्तच\nबग सापडल्यानंतरचे फिलिंग >>>\nबग सापडल्यानंतरचे फिलिंग >>> अमितव +१\nमवॉ, तुम्हाला हॅट्स ऑफ टू यू \nसर्वच्या सर्व शिक्षक, थेरपिस्ट त्याच्या नवनवीन स्किल्सबद्दल कौतुक करत आहेत. एकंदरीत खुष आहेत.>>> खूप छान वाटले हे वाचून. Keep it up \n५ रात्रींची लढाई. खर्‍या\n५ रात्रींची लढाई. खर्‍या Warrior आहात तुम्ही. तुमच्या पेशन्सला सलाम.\nमुलाची इतर प्रगती वाचून आनंद झाला.\nतुम्ही मायबोली वर वापरात\nतुम्ही मायबोली वर वापरात असलेल नाव अगदी सार्थ आहे. शतश् प्रणाम तुमच्या सहानशक्तिला.\nहम्म्म. खरं आहे. छान\nहम्म्म. खरं आहे. छान डिटेलिंग.\nछोकऱ्याची प्रगती वाचून आनंद झाला. बेस्ट विशेस.\nमला खरच रडू आलं... काय आणि\nमला खरच रडू आलं... काय आणि कसं केलत तुम्ही.\nतुमचा प्रत्येक लेख मला स्वतःला आरशात बघायला लावतो. ह्यापेक्षा वेगळं काहीही नाही सांगू शकत\nअनेकानेक शुभेच्छा. तुम्हाला पिल्लाला.\nतुमचा प्रत्येक लेख मला\nतुमचा प्रत्येक लेख मला स्वतःला आरशात बघायला लावतो. ह्यापेक्षा वेगळं काहीही नाही सांगू शकत\nअनेकानेक शुभेच्छा. तुम्हाला पिल्लाला. >>>>>>> +१११११११\nशब्द नाहीत...... सर्वांना अनुमोदन, इतकेच लिहिते.\nआभार सर्वांचे. मलाही कारण\nमलाही कारण सापडल्यावर खूपच रिलिफ मिळाला. ५-७ दिवसांचा स्ट्रेस आलेला तो निघून गेला.\nपेशन्स बद्दल- हतबलता व हेल्पलेसनेस ह�� पेशन्सची जननी आहे. दुसरा काही ऑप्शनच नाही आहे. प्रत्येक आई हेच करेल. मी काहीच वेगळे नाही केले.\nअमा, माझ्या मुलाला गरज असेल तेव्हा मला हाक मारण्यासाठी आई सुद्धा म्हणता येत नाही. त्याला श्लोक/चँट ही कन्सेप्ट शिकवणे,अ‍ॅक्चुअल म्हणायला लावणे काहीच पॉसिबल नाही. एस्पेशली अशा स्ट्रेसफुल काळात तो सरळपणे विचार नाही करू शकत. पण मला आनंद आहे, की दोन रात्रींनंतर त्यालापॉइंट करण्याचे सुचले. इतक्या रडारडीत त्याने 'विचार' केला परिस्थिती कशी सुधारता येईल ह्याचा. त्याचे ब्लँकेट व मिकी माऊस सदोदित असतो बरोबर. मिकी माऊसमध्ये तर प्राण आले आहेत आता बहुतेक. त्या दोघांच्या गप्पा चालत असाव्यात\nगेले बरेच दिवस मी त्रासलेली ,वैतागलेली असल्यानेच की काय.. कालआज मध्ये मुलाने जरा चांगले वागून दाखवले.\nमी त्याची रूम आवरत असताना त्याने दुधाच्या कपाचे चित्र आणून दिले. मी त्याला सांगितले वेट, लेट मी क्लिनअप फर्स्ट. २-४दा हाच संवाद रिपिट झाला. तो बराच पेशन्टली वाट पाहात होता, शेवटी आला.. सगळी जमिनीवरची खेळ्णी पटापटा रॅकमध्ये ठेवायला लागला. पूर्ण आवरले.. अन मला परत दुधाचे चित्र त्याला क्लिनप आवडते पण इतके झटपट मी कधीच नाही पहिले\nदुसरी गोष्ट.. मी पर्पल मार्करने बोर्डवर पर्पल लिहिले. तर त्याने येऊन मार्कर घेतला व लिहू लागला सी ए टी. (खूप दिवसांनी लिहिले. त्यामुळे अक्षर जेमतेम रिडेबल होते) मी अवाक एरिक कार्लच्या ब्राऊन बेअर पुस्तकात पर्पल कॅट आहे. आता त्याला इतर पर्पल गोष्टी शिकवणे व पर्पल कॅट रिअल लाइफमध्ये नसते हे शिकवणे जरूरीचे झाले आहे\nव्वा मस्त. आताची नवीन पोस्ट\nव्वा मस्त. आताची नवीन पोस्ट वाचून मस्त वाटले एकदम. मस्त चालू आहे प्रगती. गोड आहे योद्धे तुझं बाळ\nमस्त . वाचून छान वाटले\nतुमचा प्रत्येक लेख मला\nतुमचा प्रत्येक लेख मला स्वतःला आरशात बघायला लावतो. ह्यापेक्षा वेगळं काहीही नाही सांगू शकत\nअनेकानेक शुभेच्छा. तुम्हाला पिल्लाला>>> + १११११\nनविन पोस्ट छान आहे. पर्पल कॅट\n_/\\_ वाचताना कशाकडे बोट\n_/\\_ वाचताना कशाकडे बोट दाखवत असेल तो, असं झालेलं... कशाकडे ते वाचून - अवाक झाले... एवढ्या (आपल्याला छोट्या वाटणार्‍या) गोष्टीने बिचारा एव ढा हैराण झालेला आणि त्याच्याबरोबर आई-बाबा बरं कारण कळलं ते\nवाचताना माझ्या मनात कपड्यांचा\nवाचताना माझ्या मनात कपड्यांचा साबण बदलला असेल का जॅ���ीज च टेक्श्चर आवडत नसेल का जॅमीज च टेक्श्चर आवडत नसेल का कार्पेट शॅम्पू करवऊन घेतलं असेल का कार्पेट शॅम्पू करवऊन घेतलं असेल का इतर क्लीनिंग सप्लाइज / क्रीम वगैरे बदललं असेल का असे विचार येत होते. इस्त्री चा बोर्ड तर अजिबात सुचला नसता. ग्रेट आहात .\nअवांतर - पर्पल कॅट वरुन आठवले - हॅरॉल्ड् आणि पर्पल क्रेयॉन पुस्तक वाचली आहेत का बाळाबरोबर एकदम मजेदार आहेत .\nमवॉ, यू आर द बेस्ट\nमवॉ, यू आर द बेस्ट\nस्वतः आजारी असताना तर\nस्वतः आजारी असताना तर सुखासुखी चिडचिड होत असते. तुमची खरोखर कमाल आहे.\nतुम्हाला खूप शुभेच्छा. होपफुली तुम्हाला विश्रांती मिळाली असेल आणि आता तुमचे तब्येत बरी असेल अशी आशा.\nहॅट्स ऑफ टु यू \nहॅट्स ऑफ टु यू \nतुमचे लेख वाचून स्पीचलेस\nतुमचे लेख वाचून स्पीचलेस होते दर वेळी. हॅट्स ऑफ टु यू \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kvndindori.corecampus.in/students/registration", "date_download": "2018-09-22T07:57:10Z", "digest": "sha1:BWE3S26G5VS4L5VXIEGSIAHS4BXOERX4", "length": 1526, "nlines": 30, "source_domain": "kvndindori.corecampus.in", "title": "Core Campus - Powered by Agasti Technologies Pvt Ltd", "raw_content": "\nतुमचा Register केलेला मोबाईल नंबर तुमच्या Admission, Exam, Result आणि पुढील ३ वर्षासाठी कायमस्वरूपी वापरात येईल.\nतुम्ही तुमचा Permanent मोबाईल नंबर येथे नोंदवा.\nUse Google Chrome (गुगल क्रोम चा वापर करावा)\nप्रवेश अर्ज भरण्यासाठी केवळ Google Chrome ह्या Browser चा वापर करावा\nआपल्याकडे गुगल क्रोम Install नसेल तर डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5048999035110932722&title='Aura%202017'%20Held%20in%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T07:44:05Z", "digest": "sha1:P5PF7I3B7PIEY7DEECB4QVU6ZPF2U57K", "length": 10524, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘सूर्यदत्ता’तर्फे पुण्यात ‘ऑरा २०१७’", "raw_content": "\n‘सूर्यदत्ता’तर्फे पुण्यात ‘ऑरा २०१७’\nपुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ ॲप्लाईड टेक्नॉलॉजीतर्फे (पीआयएटी) ‘ऑरा २०१७’ या नाविन्यपूर्ण प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१७ या कालावधीत हे प्रदर्शन ‘पीआयएटी’च्या परिसरात झाले.\nप्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पुणे विभागाचे सहाय्यक उपसचिव विजय कोल्हे, प्रसिद्ध अंतर्सजावट छायाचित्रकार आनंद दिवाडकर, ‘सूर्यदत्ता ग्रुप’चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते.\nसंस्थेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून केलेल्या रचना (डिझाईन), आणि अंतर्गत सजावटीसाठी आवश्यक असलेली विविध उत्पादने या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. सदनिका, बंगले, कार्यालये, बँका, रेस्टॉरंट्स, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आदींच्या अंतर्रचनेत उपयुक्त ठरणारे फर्निचर, उत्पादने, आराखडे व संदर्भही आंतरराष्ट्रीय निकषांनुसार प्रदर्शित करण्यात आले.\n‘ऑरा’ने १५व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. आतापर्यंत झालेल्या प्रदर्शनांत जगातील सात आश्चर्ये, एकत्र कुटुंबपद्धती, अजंठा लेणी, रेल्वे स्थानके, गॅरेज, खेड्याकडे चला, आपले पुणे – पुनवडी ते पुण्यनगरी एक प्रवास, अंतराळ विश्व, राजवाडे अशा संकल्पना; तसेच वर्तुळाकार गती, ताल–डिझाईन फ्लो असे विषय हाताळण्यात आले आहेत.\nयावर्षीच्या प्रदर्शनात ‘टाकाऊपासून टिकाऊ व पुनर्वापर’, तसेच ‘समुद्रातील अंतर्विश्व’ अशी नाविन्यपूर्ण संकल्पना निवडण्यात आली होती. त्यातून ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत, प्रदूषणमुक्त भारत’ हा संदेश, तसेच ते ध्येय गाठण्यासाठीचे प्रयत्न प्रतिबिंबित झाले.\nअपयश ही यशाची पहिली पायरी असून, यशासाठी अपयशाचा अनुभव घेणेही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुरली लाहोटी यांनी या वेळी केले.\nविजय कोल्हे यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे अभ्यासक्रम व त्यांचे महत्त्व स्पष्ट केले. कचरा व प्रदूषण या जगभरात भेडसावणाऱ्या समस्या असल्याच्या मुद्द्यावर भर देऊन ते म्हणाले, ‘मानव जातीच्या वाढत्या गरजांकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्याच्याअभावी कचरा व्यवस्थापनाची प्रमुख समस्या उभी राहिली आहे.’\nअंतर्रचनेचे महत्त्व व त्याची योग्य अंमलबजावणी यावर आनंद दिवाडकर यांनी आपले विचार व्यक्त केले.\nअधिक माहितीसाठी संपर्क :\n(०२०) २४३३०४२५, २४३२५५५४, ९८५०८११९९६, ८९५६९३२४१६\nTags: पुणेसूर्यदत्ता स्कूल ऑफ इंटेरियर डिझाईनपुणे इन्स्ट���ट्यूट ऑफ ॲप्लाईड टेक्नॉलॉजीमुरली लाहोटीऑरा २०१७PunePune Institute of Applied TechnologyPIATMurli LahotiAura 2017Dr. Sanjay ChordiyaSuryadatta School of Interior Designप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-09-22T08:01:46Z", "digest": "sha1:3SPAQAAWCQU23ZK4FZIKC2C7PJEKN4ZG", "length": 9346, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाहिरातबाजीसाठी सरकार नेमणार 64 जाहिरात एजन्सी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजाहिरातबाजीसाठी सरकार नेमणार 64 जाहिरात एजन्सी\nमुंबई – राज्यावर कोट्यावधी रूपयांचा असलेला कर्जाचा डोंगर, तिजोरीत पैसा नसल्याने विकासकामांना लावलेली कात्री, सातवा वेतन आयोगाप्रमाणे अद्यापही सरकारी कर्मचाऱ्यांना थकबाकी दिलेली नसताना फडणवीस सरकारने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीचा प्रचंड धसका घेतला आहे. या निवडणूकीची आतापासूनच भाजपाने तयारी केली असून त्यासाठी सरकार व पक्षाने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारी तिजोरीतून कोट्यावधी रूपयांची उधळपट्टी करीत जाहिरातबाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तब्बल 64 खासगी जाहिरात एजन्सी नेमण्यात येणार आहेत.\nराज्यात शिवसेना व भाजप सत्तेत आहे. मात्र, सत्तेत असूनही शिवसेनेने भाजपविरोधात भूमिका घेतली आहे. त्यातच शिवसेनेने आगामी निवडणूका स्वबळावर लढविण्याचा इशारा दिल्यानंतर भाजपची चांगलीच तंतरली आहे. त्यातच कर्नाटकमध्ये पैशाचा खेळ यशस्वी न झाल्याने तेथे सत्तास्थापन करता आली नाही. त्याचा धसका भाजपाने घेतला आहे.\nया पाश्वभूमीवर भाजपाने आतापासूनच आगामी निवडणूकीची तयारी केली आहे. त्यासाठी गेल्या साडे तीन वर्षांमध्ये केलेली कामे, लोकोपयोगी घेतलेले निर्णय, पक्षाची धोरणे आदी कामे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई, पुणे, कोकण, संभाजीनगर, नागपूर, अमरावतीमधील 64 खासगी जाहिरात कंपन्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्यांमार्फत सार्वजनिक कार्यक्रम आयोजन करण्यापासून सोशल मिडीया, रोड शोची जबाबदारी या कंपन्यांवर सोपवण्यात येणार आहे.\nयासाठी 50 लाख रुपयांपेक्षा कमी आर्थिक उलाढाल असलेल्या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या कंपन्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या चौदा प्रकारच्या जाहिरात करण्यापासून अगदी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि निवेदनाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. या खासगी जाहिरात कंपन्या विविध माध्यमांच्या माध्यमातून भाजपची जाहिरातबाजी करणार आहे. हा सर्व पैसा करदात्या नागरिकांच्या खिशातून जाणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमेजर लितुल गोगोई पुन्हा वादाच्या भोवऱ्यात\nNext article….दावेदार असणारे परमेश्‍वर अखेर उपमुख्यमंत्रिपदी\nबिटकॉईन व्यवहार प्रकरणी 42 कोटींची मालमत्ता जप्त\nयुजीसी 8 नोव्हेंबरलाही सर्जिकल स्ट्राईक दिन साजरा करणार का\nघटनेच्या 370 व्या कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nराष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नाही मग पाठिंबा घेतला कशाला\nआरोपी बिशप फ्रॅंको मुलक्कलला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A6-2/", "date_download": "2018-09-22T07:49:32Z", "digest": "sha1:QRKIE2VS77YIS5FYTTR2XSPJOUOK2SKS", "length": 7913, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साक्षी चौधरीला सुवर्णपदक ; मनिषा-अनामिका जोडीला रौप्य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसाक्षी चौधरीला सुवर्णपदक ; मनिषा-अनामिका जोडीला रौप्य\nबुडापेस्ट (हंगेरी): येथे सुरु असलेल्या वर्ल्ड युथ चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताच्या महिला बॉक्‍सर्सनी आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. 57 किलो वजनी गटात भारताच्या साक्षी चौधरीने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. साक्षीने क्रोएशियाच्या निकोलीना कॅसिकचा पराभव केला.\nदुसरीकडे भारताच्या अनामिका आणि मनिषा या बॉक्‍सर्सना रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. 51 किलो वजनी गटात अनामिकाला अमेरिकेच्या डेस्टिनी ग्रेशियाकडून अटीतटीच्या लढाईमध्ये हार पत्करावी लागली. मात्र 64 किलो वजनी गटात इंग्लंडच्या गेमा रिचर्डसनने मनिषावर एकतर्फी मात केली. याचसोबत भारताच्या जॉनी, अस्था पहावा, भावेश कट्टीमणी, अंकित खटाना, नेहा यादव, साक्षी गायधनी या बॉक्‍सर्सना उपांत्य फेरीतील पराभवामुळे कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.\nदरम्यान याच स्पर्धेत नितूने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेत नितूने सलग दुसऱ्या वर्षात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 48 किलो वजनी गटात नितूने थायलंडच्या निलादा मेकॉनचा पराभव केला. मागच्या वर्षी गुवाहटीत झालेल्या स्पर्धेतही नितूने सुवर्णपदक पटकावल होते तिचे हे लागोपाठ दुसरे सुवर्ण ठरले आहे. तसेच मागच्या वर्षी गुवाहटीत झालेल्या स्पर्धेत भारतीय महिलांनी 7 पदकं कमावली होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभाजपविरोधात कॉंग्रेसचा “जनसंघर्ष’\n स्क्‍वॉर्पियोचालकाला “नो हेल्मेट’चा दंड\nप्रतिकूल परिस्थितीतही गोलंदाजांनी कमाल केली- रोहित शर्मा\nभारतासमोर बांगलादेशचे कडवे आव्हान ; पहिली सुपर फोर लढत आज रंगणार\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला दुखापतींचा फटका\nआयकॉन ग्रुप लिटल चॅम्पियनशिप टेनिस स्पर्धा आजपासून रंगणार\nचायना ओपन बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू व श्रीकांत उपान्त्यपूर्व फेरीत दाखल\nदिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग ऍकॅडमीतर्फे युवा अश्वारोहकांचा गौरव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/if-votes-bjp-shift-ncp-victory-tatkare-certain-118219", "date_download": "2018-09-22T07:39:00Z", "digest": "sha1:TCZSASVUSOK2RN7VNFOU7FML2TXLCHM7", "length": 15200, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "if votes of the BJP shift to NCP, the victory of tatkare is certain भाजपची मते राष्ट्रवादीला गेल्यास तटकरेंचा विजय निश्चित | eSakal", "raw_content": "\nभाजपची मते राष्ट्रवादीला गेल्यास तटकरेंचा विजय निश्चित\nसोमवार, 21 मे 2018\nदोन्ही पक्षांच्या मतांची संख्या पाहता पनवेलमधील मतांच्या जोरावर विधान परिषदेची निवडणुक जिंकणे सहज शक्य असल्याचे गणित तटकरेंना माहीती असल्याने निवडणुकीच्या दिवशी ते पनवेलमध्येच तळ ठोकून बसले होते. पनवेल उरणमध्ये सर्व पक्षांचे मिळुण एकूण ११८ मतदार असून, सेना वगळता उर्���रीत सर्व मते राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे.\nपनवेल : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेकरिता पार पडलेल्या निवडणुकी दरम्यान पनवेल मधील भाजपचे आमदार आणि नगरसेवक उघडपणे राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरेंच्या सोबत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारा करिता हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. पनवेल मध्ये भाजपचे 54 नगरसेवक निवडुण आले असुन, उरणमधील भाजपची मते आपल्या पदरात पाडण्यात तटकरेंना यश आल्याचे मानले जात आहे. असे घडल्यास अनिकेत तटकरेंचा विजय निश्चित मानला जात आहे.\nया बाबत आमदार प्रशांत ठाकुर यांच्याशी संपर्क साधला असता ठाकुर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शवला.\nस्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुक सोमवारी (ता.21) पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडुन सुनील तटकरेंचे सुपुत्र अनिकेत तटकरे निवडणुक लढवत आहेत. तर शिवसेनेकडुन राजीव साबळे हे उमेदवार आहेत. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ९४१ मतदारांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क आहे. शिवसेना व भाजप यांची कोकणात एकूण ४२२ सदस्य संख्या आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, स्वाभिमान पक्ष व मनसे यांची एकूण मतांची संख्या ४१२ होत आहे. तर अपक्ष सदस्य २३ असून ही मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे राज्यात भाजपा-सेना एकत्र असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने सेनेला हा मोठा झटका मानला जात आहे.\nपालघर लोकसभा निवडणुकीत सेनेने वनगा कुटुंबीयांचा पक्ष प्रवेश करून त्यांच्या मुलाला उमेदवारी दिल्याने भाजपामध्ये नाराजी पसरली होती. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेत सेना-भाजप यांची अघोषित युती झाली होती. मात्र शेवटच्या क्षणी भाजपाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने सेनेला मोठा झटका बसला आहे.\nदोन्ही पक्षांच्या मतांची संख्या पाहता पनवेलमधील मतांच्या जोरावर विधान परिषदेची निवडणुक जिंकणे सहज शक्य असल्याचे गणित तटकरेंना माहीती असल्याने निवडणुकीच्या दिवशी ते पनवेलमध्येच तळ ठोकून बसले होते. पनवेल उरणमध्ये सर्व पक्षांचे मिळुण एकूण ११८ मतदार असून, सेना वगळता उर्वरीत सर्व मते राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे.\nमाध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देवु नये असे निर्देश आहेत. म्हणुन याविषयी प्रतिक्रिया देणार नाही. मतदान केंद्रावर गेलो असता तटकरेही तिथेच उपस्थित असल्याने दोघांची भेट झाली. - प्रशांत ठाकुर,आमदार,पनवेल.\nश्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nअकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा...\nपवारसाहेब, फसवाफसवी करु नका नाहीतर... : उदयनराजे\nसातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक नेते यांच्यात सुरु असलेल्या वादाचे प्रत्यंतर आज पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर पहायला...\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/congress-mim-meeting-demanding-inclusion-of-those-bridges-on-the-roads-of-150-crores/articleshow/65772600.cms", "date_download": "2018-09-22T08:24:49Z", "digest": "sha1:6GN7W3ZSI4ONYU4JJJPHSXQLAGL3HAB3", "length": 12385, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: congress, mim meeting, demanding inclusion of 'those' bridges on the roads of 150 crores - दीडशे कोटींच्या रस्त्यात ‘त्या’ पुलांच्या समावेशाची मागणी करीत काँग्रेस, एमआयएमचा सभात्याग | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदीडशे कोटींच्या रस्त्यात ‘त्या’ पुलांच्या समावेशाची मागणी करीत काँग्रेस, एमआयएमचा सभात्याग\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -\nदीडशे कोटींच्या रस्त्यांमध्ये त्या तीन ऐतिहासिक पुलांचा समावेश करण्याची मागणी करीत मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एमआयएम आणि काँग्रसच्या नगरसेवकांनी महापौर विरोधी घोषणा देत सभात्याग केला. या नगरसेवकांबरोबर शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक चेतन कांबळे यांनी देखील सभात्याग केला.\nमकईगेट, बारापुल्ला दरवाजा आणि महेमुद दरवाजा हे तीन ऐतिहासिक दरवाजे धोकादायक स्थितीत आले आहेत. या दरवाजांना जोडणारे पूल देखील धोकादायक बनले आहेत. पानचक्कीच्या जवळचा महेमूद दरवाजा ट्रकच्या धडकेमुळे निखळला आहे. या दरवाजातून वाहतूक बंद करण्यात आली आहे. अन्य दोन दरवाजे व पुलांची अवस्था देखील अशीच आहे. त्यामुळे १५० कोटींच्या रस्त्यांमध्ये या तिन्हीही पुलांचा समावेश करा, अशी मागणी चेतन कांबळे यांनी केली होती. ही मागणी काँग्रेसचे अफसर खान यांनी उचलून धरली. १५० कोटींमधून या दरवाजांच्या पुलांचे काम करा, असे ते म्हणाले. एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दिकी, काँग्रसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी देखील हीच मागणी केली. यावर महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, 'उद्या बुधवारी स्मार्टसिटीची बैठक आहे. त्यात हेरिटेजसाठी स्वतंत्र निधीची मागणी आम्ही करणार आहोत. विरोधीपक्ष नेते जमीर कादरी यांनी त्याला विरोध केला व १५० कोटींमधून या पुलांची कामे झाली पाहिजेत, अशी मागणी केली. महापौर म्हणाले, 'त्या पुलांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार काम होईल.' महापौरांच्या या उत्तरामुळे एमआयएम, काँग्रेसच्या नगरसेवकांचे समाधान झाले नाही. त्यांनी \"महापौर हाय हा\" अशा घोषणा देत सभात्याग केला. त्यांच्यासोबत शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक चेतन कांबळे यांनीही सभात्याग केला.\nमिळवा औरंगाबाद बातम्या(Aurangabad + Marathwada News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nAurangabad + Marathwada News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अ���ी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदिल्लीत मुसळधार पाऊस; पारा घसरला\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\n... तर न्यायालयाचा वेळ विकत घ्यावा लागेल\nशिवसेनेशी काडीमोड; जाधव यांची घोषणा\nआईच्या आठवणीने बालकाचे पलायन\nसासऱ्याच्या छेडछाडीमुळे विवाहितेची आत्महत्या\nकन्नडमध्ये कचरा संकलनासाठी पाच नव्या घंटागाड्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1दीडशे कोटींच्या रस्त्यात ‘त्या’ पुलांच्या समावेशाची मागणी करीत क...\n2इंधन दरवाढीचा निषेध; दुचाकीला दिली फाशी...\n3मराठा आरक्षणासाठी तरुणाची औरंगाबादेत आत्महत्या...\n4परभणीत पेट्रोलचा भडका; दराने नव्वदी ओलांडली...\n5रेल्वेखाली चिरडून दोन भावांचा अंत...\n6'अटल नव्हे अट्टल भाजप'...\n7उंटाची तस्करी; दोघांना बुधवारपर्यंत कोठडी...\n8खैरे- घोडेलेंसमोरच अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी...\n9'भूमिगत'चा कंत्राटदारच भूमिगत, पळून जाण्याच्या तयारीत \n10कचरा साचल्याने खंडपीठ नाराज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/loksatta-book-review-1608731/", "date_download": "2018-09-22T07:32:50Z", "digest": "sha1:UFBMHJ6IMFYAT6MRDQ5DTMS52QTE5543", "length": 13788, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Book Review | २०१८ मधला वाचनसोहळा | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nदरवर्षी शंभर- किंवा अधिकच- इंग्रजी पुस्तकांचा मराठीत आढावा घेणारं\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nदरवर्षी शंभर- किंवा अधिकच- इंग्रजी पुस्तकांचा मराठीत आढावा घेणारं, त्यापैकी किमान ५० पुस्तकांचं सविस्तर समीक्षण करणारं ‘बुकमार्क’ हे पान आता सहाव्या वर्षांत पदार्पण करतंय हे पान म्हणजे विचारांचं अभयारण्य असावं, हे ब्रीद यापुढेही कायम ठेवून २०१८ मध्���े या पानाची नवी घडी उलगडणार आहे.\nया ‘नव्या घडी’त एक दरमहा एकदा, तर दुसरं दरमहा दोनदा, अशा प्रकारे प्रकटणारी दोन सदरं हे वैशिष्टय़ असेल. यापैकी महिन्यातून एकदा येणारं सदर आहे महाराष्ट्राविषयीच्या इंग्रजी पुस्तकांबद्दलचं. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहास विभागातील संशोधक-अभ्यासक राहुल सरवटे यांचं हे सदर मराठीभाषक समाज आणि राज्य, त्या राज्यातलं राजकारण आणि अर्थकारण यांचा ऊहापोह इंग्रजीत कसा झाला, यावर क्ष-किरण टाकणारं ठरेल. सरवटे यांच्याकडे अर्थशास्त्रातील पदवी, तर समाजशास्त्र विषयात एम. फिल.पर्यंतच्या पदव्युत्तर पदव्या आहेत. इंग्रजी पुस्तकांची मराठीतील समीक्षा मराठीकेंद्री असावी, यादृष्टीनं सरवटे यांचं सदर महत्त्वाचं ठरेल.\nएरिक आर्थर ब्लेअर ऊर्फ ‘जॉर्ज ऑर्वेल’ यांचं २०१८ हे ११५ वं जन्मवर्ष. ऑर्वेलची किमान दोन पुस्तकं (१९८४ व अ‍ॅनिमल फार्म) सर्वपरिचित असतात, पण त्याचं निबंधलेखन भारतात दुर्लक्षित आहे. ‘आयआयटी-मुंबई’मधून ऑर्वेलवरच पीएच.डी. केलेले प्रा. मनोज पाथरकर हेऑर्वेलच्या निबंधांची ओळख करून देणारं पाक्षिक सदर लिहिणार आहेत.\nया सदरांखेरीज एक नवं सदर ‘लोकसत्ता’त पत्रकारिता करणाऱ्यांची थेट-भेट ‘बुकमार्क’च्या वाचकांशी घालून देईल ‘लोकसत्ता’चे कर्मचारी ‘बुकमार्क’साठी एरवीही लिहीत असतात, पण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाची थोडक्यात ओळख करून देणारं हे सदर कदाचित, आवडीनिवडींचं वैविध्य जपणारं ठरेल.\nपुस्तकाचं समीक्षण त्या-त्या पुस्तकाच्या विषयाचा किंवा लेखकाचा अभ्यास आणि आवड असणाऱ्यांनी करावं, पुस्तक वाचू इच्छिणाऱ्यांनाच नव्हे तर फक्त समीक्षण वाचणाऱ्यांनाही त्यातून काही ना काही मिळावं, ही अपेक्षा पूर्ण होण्यासाठी विविध क्षेत्रांतल्या जाणकारांना, ज्येष्ठांना, तज्ज्ञांना (आणि बंडखोरांनासुद्धा) ‘बुकमार्क’कडून लिखाणाची खास निमंत्रणं- पुस्तकाच्या प्रतीसह- मिळत राहातीलच. प्रश्न एवढाच आहे की, ‘बुकबातमी आहेच’ हे सांगणं हा भोचकपणा ठरेल का\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/fiverr-gig-idea.html", "date_download": "2018-09-22T07:03:18Z", "digest": "sha1:YPOUHZLASIKUEYN5DKUUVZWP4SW3OCPR", "length": 13296, "nlines": 57, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Fiverr GIG Idea - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्री��ंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/bjp-core-meeting-discussion-issue-41190", "date_download": "2018-09-22T07:36:02Z", "digest": "sha1:63HNXJW5PX676NJBFHS2OUUMQKH365RJ", "length": 12452, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "bjp core meeting discussion on issue भाजपच्या कोअर बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा | eSakal", "raw_content": "\nभाजपच्या कोअर बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nमुंबई - भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटी सदस्यांची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून, यात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.\nमुंबई - भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटी सदस्यांची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून, यात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.\nकेंद्र सरकारला मे महिन्यात तीन वर्षे होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी काय पावले उचलावी लागतील, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार पुढील काही दिवसांत सरकारी पातळीवर, तसेच पक्ष पातळीवर विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेण्याचा विचारविनिमय या बैठकीत करण्यात आल्याचे समजते. राज्यात सध्या कोणत्याही मोठ्या निवडणुका नाहीत, असे असले ���रीही सरकारच्या कामगिरीचा आढावा घेऊन राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करणे, शेतकरी कर्जमाफीवरून निर्माण होणाऱ्या विरोधी वातावरणाचा सामना करणे, यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते.\nयाचबरोबर राज्य कार्यकारिणी येत्या २५ व २६ तारखेला पिंपरी-चिंचवड येथे होत आहे. यामध्ये कोणते विषय घ्यायचे, कशापद्धतीने चर्चा करायच, तसेच आगामी काळातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवताना राज्यात खांदेपालट अथवा विस्तार करणे याबाबतही प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी उपस्थित होते.\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\n'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत\nमुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा...\nगोमन्तकीय मुलींना व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ नकोय का\nपणजी : गोमन्तकीय मुलींना लग्न, शिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाखांपर्यंतची आर्थिक मदत लाडली लक्ष्मी या योजनेच्या माध्यमातून मिळते....\n'पंचायत समिती सदस्यांना विकास निधी द्या'\nकोरची : पंचायत समिती सदस्याच्या विविध समस्या बाबत गडचिरोली प्रेस क्लब येथे जिल्हयातील पंचायत समिती सदस्यांची बैठक चामोशीँ पं. स. चे सभापती आनंदभाऊ...\nनिजामपूर: शालेय वक्तृत्व स्पर्धेत गायत्री धनगर प्रथम\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे दिवंगत संचालक कै....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ���े बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Tax-recovery-are-not-people-how-to-make-plastic-ban-in-recovery/", "date_download": "2018-09-22T07:04:12Z", "digest": "sha1:3OERXTOVP36AHKFEVDTGAWD4Q2LJISYY", "length": 7268, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर वसुलीलाच माणसे नाहीत, प्लास्टिक बंदी कशी राबवावी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › कर वसुलीलाच माणसे नाहीत, प्लास्टिक बंदी कशी राबवावी\nकर वसुलीलाच माणसे नाहीत, प्लास्टिक बंदी कशी राबवावी\nपर्यावरणाला धोका निर्माण करणार्‍या प्लास्टिकवर शासनाने बंदीचा निर्णय घेत कडक अंमलबजावणीचे आदेश दिलेले आहेत. प्लास्टिक पिशव्यांसह वस्तूंची विक्री व वापरास बंदी घातली असून मनपाच्या अधिकार्‍यांनी राज्यभरात कारवाईचा धडाका लावला आहे. मात्र, करवसुलीसाठीच माणसे नाहीत, प्लास्टिक बंदीची कारवाई करावी तरी कशी, अशी अडचण नगरपालिकांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी (सीईओ) जिल्हाधिकार्‍यांसमोर मांडली.\nदोन दिवसांपासून प्लास्टिक बंदीसंदर्भात कडक पावले उचलली जात आहेत. शहरी भागात प्लास्टिकच्या वस्तू वापरण्याचे सर्वाधिक प्रमाण आहे, त्यामुळे राज्यातील महानगरपालिका हद्दीत पहिल्या दिवसापासूनच प्लास्टिक पिशव्या व वस्तू विक्री करणार्‍यांसह वापरणार्‍यांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. औरंगाबाद मनपाचा पहिला दिवस कारवाईच्या नियोजनातच गेला. तर जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत अद्यापही कारवाई सुरू झालेली नाही. सोमवारी (दि.25) जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या मुख्य अधिकार्‍यांची बैठक घेतली. बैठकीत विविध विकासकामांचा तसेच प्लास्टिक बंदीसंदर्भात आढावा घेतला. यावेळी प्लास्टिक बंदीची मोहीम राबवण्यासाठी कर्मचारीच नसल्याचे सांगत नगरपालिकांच्या अधिकार्‍यांनी कारवाया करण्यास असमर्थता दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nप्लास्टिक बंदीसंदर्भात जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, प्लास्टिक बंदीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, तसेच मनपाच्या अधिकार्‍यांकडून प्लास्टिक बंदीसंदर्भात कारवाई करतानाही दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्यासंदर्भात आज सकाळीच मनपा आयुक्‍तांसोबत चर्चा केली असून, कोणत्या वस्तूंवर बंदी आहे, कोणत्या वस्तूं���ा बंदीतून वगळले आहे, याबाबत जनजागृती करण्यासाठी बॅनर्स, फलक लावण्याचे आश्‍वासन मनपा आयुक्‍तांनी दिले आहे. तसेच सर्व नगरपालिकांच्या सीईओंचीही बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठीच आमच्याकडे माणसे नसल्याची अडचण अधिकार्‍यांनी मांडली. कर्मचार्‍यांचे नियोजन करून, प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत. किमान 15 दिवस मोहीम राबवा. जनजागृती करा, आवश्यक तिथे दंडात्मक कारवाई करा, अशा स्पष्ट सूचना त्यांना दिल्या आहेत.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/aadhar-compulsory-For-funeral/", "date_download": "2018-09-22T07:08:28Z", "digest": "sha1:LKKNNKKS6BL6YTTNNOWY43CHV3AKFPM3", "length": 6673, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आता अंत्यविधीलाही ‘आधार’ हवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › आता अंत्यविधीलाही ‘आधार’ हवा\nआता अंत्यविधीलाही ‘आधार’ हवा\nकोल्हापूर : सुनील सकटे\nडिजिटल इंडिया संकल्पनेमुळे सर्वत्र आधार लिंक अनिवार्य बनली आहे. बँकिंगपासून मोबाईलपर्यंत सर्वत्र आधार कार्ड सक्तीचे बनले आहे. कोल्हापुरात आता अंत्यविधीसाठीही आधार सक्तीचे केल्यामुळे शहरवासीयांच्या भुवया उंचावल्या आहेत.\nभाजप सरकारच्या काळात आधार कार्डला अनन्य महत्त्व प्राप्त झाले आहे. पॅनकार्ड सक्तीचे केल्याने आधार कार्डशिवाय पॅनकार्ड निघत नाही. पॅन कार्ड, आधार कार्ड जोडल्याशिवाय बँक खात्याची प्रक्रियाच पूर्ण होत नाही. बँकिंगसह विविध मोबाईल कंपन्यांनीही आधार कार्ड असल्याशिवाय मोबाईल सुरू राहणार नाही. असा सततचा संदेश दिल्याने नागरिकांची आधार लिंक करण्यासाठी गर्दी वाढत आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना आधार कार्ड आवश्यक बनले आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असो अथवा विधवा महिलांचे मानधन सर्व आर्थिक व्यवहाय थेट खात्यावर होत असल्य��ने आधार कार्डला महत्त्व प्राप्त झाले आहे. मुलाच्या जन्मनोंदणीसाठी आई-वडिलांचे आधार कार्ड मागितले जाते.\nअशा सर्वच पातळीवर आधार कार्ड महत्त्वाचे बनले आहे. आता आधार कार्डशिवाय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार नाही. याबाबत महापालिकेने स्मशानभूमीतील कर्मचार्‍यांना त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. पूर्वी केवळ नगरसेवकांचा दाखला अथवा डॉक्टरांचे प्रमाणपत्र असले की अंत्यसंस्कारास अडचण येत नसे. आता या दोन्हीसह आधार कार्डची मागणी केली जाते. त्यामुळे शेवटच्या प्रवासासाठीही आधार मागितला जात आहे.\nआधार कार्ड असल्याशिवाय मयत नोंद होणार नाही, असा इशारा दिल्याने शहरवासीयांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी, बापट कॅम्प आदी ठिकाणच्या स्मशानभूमीत आधार कार्ड असल्याशिवाय मयत नोंद होणार नाही, अशा आशयाचे फलकच लावले आहेत.\nभीमा कोरेगाव प्रकरण : ‘बंद’वेळी प्रचंड दगडफेक, तोडफोड\nगुण्यागोविंदाने नांदण्याच्या परंपरेला गालबोट नको : पालकमंत्री पाटील\nम्हाकवेतील सहलीचे १५० विद्यार्थी आळंदीत अडकले\nकोल्हापूरकरांनी एकोपा जपावा : खा. संभाजीराजे\n... तरीही सरकार गप्प का\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Opposition-to-Bhide-Guruji-Sabha-in-nashik/", "date_download": "2018-09-22T07:41:39Z", "digest": "sha1:SICMECGBPLMF6DMBMPM53G6V24UR6XZG", "length": 7959, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भिडे गुरुजींच्या सभेला विरोध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › भिडे गुरुजींच्या सभेला विरोध\nभिडे गुरुजींच्या सभेला विरोध\nश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापन संकल्प पूर्तता आवाहन आणि खडा पहारानिमित्त संभाजी भिडे गुरुजी यांच्या धर्मसभेचे आयोजन रविवारी (दि.10) रविवार कारंजा येथील वडांगळीकर महाराज मठात करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या सभेवर पोलिसांसह स��सीटीव्हीची करडी नजर राहणार आहे. या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी विविध संघटनांनी केली होती. त्यामुळे पोलिसांनी विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली आहे.\nश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे संभाजी भिडे गुरुजी यांच्या धर्मसभेचे आयोजन रविवारी (दि.10) रविवार कारंजा येथील वडांगळीकर महाराज मठात करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या सभेवर पोलिसांसह सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे. या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.\nभिडे गुरुजी राज्यभरात ठिकठिकाणी धर्मसभा घेत सुवर्ण सिंहासनासाठी निधी गोळा करीत आहेत. त्यानुसार रविवारी सायंकाळी 5.30 वाजता वडांगळीकर महाराज मठात भिडे गुरुजी यांची सभा होणार आहे. सभेला होणारा विरोध पाहता स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पातळीवर संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करून त्यांना विरोध कमी केला जात आहे. तसेच भिडे गुरुजी यांच्या भाषणात आक्षेपार्ह काही राहणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासन घेत आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्हींसह सभेवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी (दि.9) सायंकाळच्या सुमारास पोलीस उपायुक्‍त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्‍त डॉ. राजू भुजबळ यांनी सभास्थळाची पाहणी केली. सभेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचप्रमाणे जमावबंदी, शस्त्रबंदी, घोषणाबंदीचे आदेश दिले आहेत.\nसभेच्या पार्श्‍वभूमीवर तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी 15 जूनपर्यर्ंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. कोणतेही दाहक, स्फोटक पदार्थांसह दगड, शस्त्र, इतर हत्यारे बाळगण्यास देखील पोलिसांनी बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्‍तींच्या चित्र, प्रतिकात्मक प्रेत, प्रतिमांचे प्रदर्शन व दहन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. घोषणाबाजी, वाद्य वाजवण्यासह, आवेशपूर्ण भाषण करणे, अविर्भाव करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात असे कोणतेही कृत्य करणार्‍या व्यक्‍तींवर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.\nसभेला होणारा विरोध पाहता पोलिसांनी सोशल मीडियावरही लक्ष केंद्रित केले आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आक्षेपार्ह किंवा भडक विधाने, प्रतिक्रिया करणार्‍यांवर पोलिसांनी लक्ष ठेेवले असून, काही नागरिकांना समज दिल्याचेदेखील सूत्रांनी सांगितले.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Murdered-A-Woman-With-Nine-Month-Old-In-Pune/", "date_download": "2018-09-22T07:59:52Z", "digest": "sha1:6MWURCFUW3UGLSTZ3ATYVQQL2IRIKDXA", "length": 4650, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रेयेसीसोबत लग्न करण्यासाठी पत्नीसह आठ महिन्याच्या मुलाला संपवले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › प्रेयेसीसोबत लग्न करण्यासाठी पत्नीसह आठ महिन्याच्या मुलाला संपवले\nप्रेयेसीसोबत लग्न करण्यासाठी पत्नीसह आठ महिन्याच्या मुलाला संपवले\nप्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी स्वत:ची पत्नी आणि चिमुकल्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून लूटमारीचा बनाव करणाऱ्या नराधमाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची प्रेयसी व दोन मारेकऱ्यांना देखील ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.\nदत्ता वसंत भोंडवे (३०,रा.दारूब्रे, मावळ) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हिंजवडीच्या हद्दीतील नेरे गाव परिसरात महिलेसह बाळाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार दत्ता भोंडवेनेच पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.\nडांगे चौक येथून परत येत असताना पत्नी अश्विनी आणि आठ महिन्याचा अनुजचा दोन अज्ञात हल्लेखोरांनी लूटमार करत खून केल्याचा बनाव फिर्यादी दत्ताने केला होता. परंतु त्याच्या सांगण्यात आणि प्रत्यक्ष घटनेत मोठी तफावत असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानेच सुपारी देऊन हा खून केला असल्याची कबुली दिली.\nऑस्‍करसाठी 'व्हिलेज रॉकस्टार'ची ऑफिशिअल एन्‍ट्री, मराठी चित्रपटाची निवड नाही\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Smart-phones-increased-patient/", "date_download": "2018-09-22T07:27:56Z", "digest": "sha1:BSXKESRZLEQX5DC437L24VRWQUEXXXG5", "length": 6935, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मला स्मार्टफोनचे व्यसन; डॉक्टर औषध द्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मला स्मार्टफोनचे व्यसन; डॉक्टर औषध द्या\nमला स्मार्टफोनचे व्यसन; डॉक्टर औषध द्या\nपुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे\nस्मार्टफोन वापराचे व्यसन लागलेले रोज एक ते दोन मुले ससून मध्ये उपचरासाठी दाखल होत आहेत. त्यांच्यावर रुग्णालयाच्या मानसोपचार विभागातील डॉक्टरांकडून उपचार केले जातात. यामध्ये 12 ते 18 वयोगटातील मुलांचा अधिक सहभाग आहे. स्मार्टफोन ही दुधारी तलवार आहे. गुगलद्वारे माहिती घेणे, संदर्भ शोधणे, मित्र, नातेवाईकांच्या संपर्कात राहणे या कामांपुरता ठराविक वेळेसाठी उपयोग केला तर ठीक; नाहीतर त्यावर गेम खेळणे, तासंतास चॅटिंग करणे, सोशल नेटवर्किंग साईटवर वेळ घालवणे, यासाठी तासंतास वेळ घातल्यास त्याचा उपयोग न होता तोटाच होतो.\nससून रुग्णालयात स्मार्टफोनचा अतिरिक्‍त वापर करण्याचे व्यसन लागलेले 8 ते 10 मुले आठवड्याला येत आहेत. यामध्ये 12 ते 18 वयोगटातील मुलांचे प्रमाण जास्त असून, पाच तासांपेक्षा जास्त स्मार्टफोन वापरणे, झोप न येणे, चिडचिड करणे, ही लक्षणे जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. यामध्ये सुरवातीला मोबाईलवर चॅटिंग करणे आणि नंतर पोर्नोग्राफी बघणे या दोन गोष्टींवर जास्त वेळ मुले देत असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारच्या मुलांना ससूनमधील मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठविण्यात येते. तेथील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर या मुलांचा स्वभाव आणि त्याचे लक्षणे पाहून त्याच्यावर उपचार करतात.\nयामध्ये तो स्वभावाने आक्रमक असणार्‍या मुलांना औषधोपचार देण्यात येतो. तसेच गरज पडल्यास त्यांना ‘बिहेव्हियरल थेरपी’ (वर्तणुक थेरपी), कुटूंबियांशी कसे वागायचे याविषयी समुपदेशन करण्यात येते. इतकेच नव्हे तर आईवडिलांचेही समुप��ेशन करण्यात येते. यामध्ये मुलाशी कसे वागावे, त्याला टोचून बोलु नये, समजून सांगावे, असे सांगण्यात येेते.\nस्मार्टफोनचे व्यसन लागण्यास पालक जबाबदार\nमुलांना खरोखर गरज आहे का हे पाहूनच त्याच्या हातात स्मार्टफोन पालकांनी हातात द्यावा. पण मुलगा- मुलगी कामात व्यत्यय आणतात म्हणून त्यांना नादी लावण्यासाठी त्याच्याकडे स्मार्टफोन देतात. यामुळे मुलांना त्याचे व्यसन लागते. तसेच कधी-कधी मुले स्मार्टफोन सफाईदारपणे हाताळत असल्याचेही पालकांना कौतुक वाटते, यातुनही मुलांना ही सवय लागते आणि नंतर त्याला त्यापासून परावृत्‍त करणे अवघड बनते. म्हण्ाून पालकांनी दक्षता घेणे आवशक आहे.\n- डॉ. मनजित संत्रे, मानसोपचार विभाग, ससून रुग्णालय\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z80627054001/view", "date_download": "2018-09-22T07:38:44Z", "digest": "sha1:C6VEBIDPJD35X4IHPKAZSJIXD4QPGNLG", "length": 24294, "nlines": 219, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ५१", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्री कृष्णा माहात्म्य|\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ५१\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nनारायणीची आनंदखाणी ॥ कृष्णा अघबकविदारिणी ॥ कृष्णा संसारकंसमर्दिनी ॥ मनी सर्वदा ही वसो ॥१॥\nम्हणे मुनीला शिखिवाहन ॥ कृष्णतीर्थापासून दोन ॥ बाण असे जया प्रमाण ॥ आदित्यतीर्थ तेचि पै ॥२॥\nजेथे करिता स्नान जप ॥ होम श्राद्ध दान तप ॥ दहन सप्त जन्मींचे पाप ॥ तिलतर्पणे होतसे ॥३॥\nआदित्यह्रदय पठण करी ॥ पूजी आदित्यासी जरी ॥ सूर्यमंडल भेदून तरी ॥ वरी तत्पद मेळवी ॥४॥\nतेथोनि दोन बाणांवर ॥ असे मुद्‍गलतीर्थ पवित्र ॥ पुढे विदुरतीर्थ थोर ॥ अंतर सहा बाण जे ॥५॥\nतेथोनि सहा धनुषांवर तीर्थ सर्वपापहर ॥ स्नान करिता यमलोक दूर ॥ ज्ञान अंतरी देत जे ॥६॥\nकृष्णातटी पदोपदी ॥ उभय काठी तैसेचि मधी ॥ तीर्थे आहेत जी व्याधी ॥ नष्ट करिती स्पर्शिता ॥७॥\nशतलिंगासंगम पुढे ॥ स्नाने जेथिचे मुक्ति जोडे ॥ क्रौंचतीर्थ मग रोकडे ॥ क्रौंचमुनीचे सिद्धिद ॥८॥\nपुढे विदुरयज्ञपंथ ॥ स्नान करिता भक्तीने जेथ ॥ वाजपेयफल प्राप्त ॥ होते म्हणे नारद ॥९॥\nकृष्णादर्शना कार्तिकेय ॥ गेला असता पार्वतीप्रिय ॥ गौरीसहित मागून जाय ॥ जेथ तनय पहाया ॥१०॥\nजेथे गणांसह गणपती ॥ आला पहाया अग्रजापती ॥ सर्वही सदा तैसेचि राहती ॥ कुमारालय तीर्थ ते ॥११॥\nकुमारासि जे प्रियकर ॥ सर्वसिद्धिद पापहर ॥ ते कुमारालय पवित्र ॥ तीर्थ थोर मुनी हो ॥१२॥\nपुढे संगम सृष्टगेचा ॥ वास जेथे विधिशिवाचा ॥ स्नान करिता पातकांचा ॥ लेश नुरे तेथ हो ॥१३॥\nपूजोनिया लक्षुमीसी ॥ सुख जाहले जानकीसी ॥ जेथे तेथे सीतार्‍हदासी ॥ बोलती सकळ मुनी हो ॥१४॥\nतेथे स्नान करिता नर ॥ लाधे स्वर्गसुख अपार ॥ ऐकोनि यापरी ऋषीश्वर ॥ विचारिती कार्तिका ॥१५॥\nअहो स्कंदा तीर्थयात्रेसी ॥ करित होते जे तापसी ॥ तयांचा याज्ञवल्क्यासी ॥ काय संवाद जाहला ॥१६॥\nमध्ये तैसाचि तो राहिला ॥ सांग आता तरी आम्हाला ॥ ऐसे परिसोनि सांगता जाहला ॥ अनलात्मज मुनींसी ॥१७॥\nसीतार्‍हदाप्रति सकळ मुनी ॥ याज्ञवल्क्यासह येऊनी ॥ स्नान संध्या तेथे करोनी ॥ द्रौपदीतीर्थासि पावले ॥१८॥\nपुढे देखिले धर्मतीर्थ ॥ धौम्यतीर्थ मग शंखतीर्थ ॥ देखोनि पार्वतेयतीर्थ ॥ म्हणती मुनी कार्तिका ॥१९॥\nअहो द्रौपद्यादितीर्थे ॥ कैसी जाहली हे आम्हांते ॥ सांग म्हणताचिबोले तयाते ॥ हर्षे उमेचा नंदन ॥२०॥\nअजातशत्रु धर्म नृपती ॥ यत्‍ने मेळवी सकल क्षिती ॥ मग हस्तनापुरी वस्ती ॥ करोनि राहिला मुनी हो ॥२१॥\nपरी चैन नसे तया ॥ म्हणोनि बोलवी विप्र धौम्या ॥ आणि म्हणतसे काय करु या ॥ राज्यासि कृष्णासमक्ष ॥२२॥\nमित्र बांधव सान थोरू ॥ तैसेचि भीष्म द्रोण गुरू ॥ वधिले मिया आता तरू ॥ कैसे नरकार्णवासी ॥२३॥\nमी महापातकी अधम ॥ तारील मजही जे उत्तम ॥ असेल तीर्थ ते विचार परम ॥ करोनि सांगा मुनी हो ॥२४॥\nऐसा सानुज धर्म दीन ॥ होवोनि करी संभाषण ॥ तदा धौम्यादि ते ब्राह्मण ॥ म्हणती युधिष्ठिरासी ॥२५॥\nजयंती नगरी कृष्णावेणी ॥ सर्व पापप्रणाशिनी ॥ करी पाषाण जिचे पाणी ॥ षण्मासात अस्थिसी ॥२६॥\nऐसे ऐकोनि धर्मराज ॥ संगे घेवोनि बंधु द्विज ॥ ध���म्य आणि गरुडध्वज ॥ प्रजाजनांसह निघाला ॥२७॥\nपुढे तुरंग उंट हत्ती ॥ भाट बिरुदावली गाती ॥ डंका दुंदुभि बहु वाजती ॥ झळके छत्र चामर ॥२८॥\nअर्ध कोसावरी जयंती ॥ राया दिसे जणु अमरावती ॥ जेथे स्वधर्मे सर्व जाती ॥ दिसती दशरथपुत्रसे ॥२९॥\nमग तेथोनि भरत पायी ॥ वेगे रामाकडे जा ॥ धर्म तैसा जावोनि पाही ॥ कृष्णाबाई माउली ॥३०॥\nवारंवार लोटांगण ॥ तदा घाली धर्मनंदन ॥ सकल लोकही साष्टांग नमन ॥ करिती कृष्णेसी तेधवा ॥३१॥\nकरोनि आंघोळ यथाविधि ॥ म्हणे धौम्यासी उदारबुद्धि ॥ कवण दानासि पात्र आधी ॥ सांग मज गुरुवरा ॥३२॥\nपात्रापात्र न पाहता ॥ दान दिधले म्या तत्वता ॥ ऐसे धौम्यासि विचारिता ॥ सांगे ज्ञाननिधि तो ॥३३॥\nजगी म्हणावे दानशूर ॥ किंवा भीतीने दिधले अपार ॥ किंवा फेडणे परोपकार ॥ दान नोहे हे तरी ॥३४॥\nनटनायक उपहासक ॥ मत्त उन्मत्त चिकित्सक ॥ चोर कुष्ठी नपुंसक ॥ यांस दान न द्यावे ॥३५॥\nमुका खुजा जो पामर ॥ कडु कुळी जो जन्मला नर ॥ व्रतादिके जया न संस्कार ॥ दान तयाला न द्यावे ॥३६॥\nकृष्णाचि तोषो अशा भावे ॥ दान सूज्ञे सदा द्यावे ॥ तया कृष्णार्पण म्हणावे ॥ हाव फळाची नसावी ॥३७॥\nवेदवेत्ता जो श्रोत्रिय ॥ कुटुंबी तो दानयोग्य ॥ दात्यासि यापरी फळलाभ होय ॥ दोषहीन प्रतिग्रही ॥३८॥\nज्ञानी तपस्वी श्रीहरिभक्त ॥ दान द्यावया योग्य खचित ॥ पात्र नसता पातक प्राप्त ॥ उभयताला होतसे ॥३९॥\nदगड बांधोनिया उदरी ॥ निघे पोहावया सागरी ॥ दान तैसे देता अपात्री ॥ दुःखासि कारण होतसे ॥४०॥\nकेला हत्ती लाकडाचा ॥ किंवा हरिण कातडियाचा ॥ तैसाचि ब्राह्मण जातीचा ॥ वेदशास्त्ररहित जो ॥४१॥\nहरिचरणी जया भक्ति ॥ नाही अणुमात्र निश्चित्ती ॥ कैचा विप्र तो चांडाळमति ॥ पात्र दानासी होईल ॥४२॥\nएक अक्षर ज्ञान जया ॥ नाही तया दान वाया ॥ देवोनि उपयोग काय राया ॥ षंढासि जेवी पद्मिणी ॥४३॥\nजैसा निर्जल बांधिला कूप ॥ की भस्मी ओतिले तूप ॥ तैसा निरक्षर द्विज सुरूप ॥ तया दान व्यर्थची ॥४४॥\nहव्य कव्य हरण करी ॥ केवळ आपुले उदर भरी ॥ कदा मुखासि नये हरी ॥ तो गा अपात्र जाणिजे ॥४५॥\nजो का तीर्थयात्रा करी ॥ राहे सदा तीर्थतीरी ॥ भजे स्वधर्मा तयासि करी ॥ दान धर्मा प्रीतीने ॥४६॥\nअसत्य भाषण असे वमन ॥ त्यजिले जयाने तो ब्राह्मण ॥ जया अंतरी नारायण ॥ सदा दानासि पात्र तो ॥४७॥\nधौम्य म्हणे गा धर्मराया ॥ पात्र यापरी पाहोनिया ॥ दान देता अनंत प���ण्या ॥ लाधसी तू निश्चये ॥४८॥\nऐसे ऐकोनि युधिष्ठिर ॥ प्रत्येक विप्रा एकेक भार ॥ सुवर्णधेनुही देतसे फार ॥ करोनि पूजा भक्तीने ॥४९॥\nतुष्ट व्हावे पितर म्हणोन ॥ करी विधियुक्त पिंडदान ॥ तुलापुरुष महादान ॥ धर्मनंदन करीतसे ॥५०॥\nसर्भार्य बैसे एक पारडी ॥ सुवर्णरत्‍न दुजे पारडी ॥ वजन करोनि ते घरासि धाडी ॥ ब्राह्मणांचे तेधवा ॥५१॥\nअश्व-गज-अन्न-दान ॥ नृप करिता येरही जन ॥ करिती आपुले शक्तीप्रमाण ॥ दान कृष्णातटी हो ॥५२॥\nधौम्य द्रौपदी धर्मराय ॥ करिती स्वनामे तीर्थत्रय ॥ ब्रह्मादिवंद्य शंभुतनय ॥ म्हणे मुनिवरांसी ॥५३॥\nपुरुष अवमान रुद्रसूक्ते ॥ करी अभिषेक शंभुलिंगाते ॥ करोनि शंखे गंध बिल्वाते ॥ वाहे धत्तूरपुष्पही ॥५४॥\nधूप दीप सुनैवेद्य ॥ तांबूल दक्षिणा समंत्र अर्घ्य ॥ देवोनि रुक्मिणीप्राणप्रिय ॥ भूरिश्राद्ध करितसे ॥५५॥\nभोजन कोटि ब्राह्मणांसि ॥ मुके आंधळे पांगळ्यांसी ॥ देवोनि वस्त्रकंबलासि ॥ तृप्त करी श्रीहरी ॥५६॥\nजयंतीनगरी कृष्णातीरी ॥ राहोनि धर्मनृप यापरी ॥ क्षेत्रस्थ विप्रांसि दान करी ॥ तव मंत्री पातले ॥५७॥\nनमन करोनि युधिष्ठिरा ॥ म्हणती सोडोनि हस्तनापुरा ॥ येथे येवोनि करुणासमुद्रा ॥ कैसा राहिलासि भूपते ॥५८॥\nप्रजापालन राजधर्म ॥ हे का नेणसि शास्त्रवर्म ॥ करभार घेवोनि येर कर्म ॥ नरकासि कारण पार्थिवा ॥५९॥\nमनु अंबरीष शिबि नल ॥ पृथु मांधातृ भूप नील ॥ प्रजापालनेचि हे केवळ ॥ तरले भवसमुद्रा ॥६०॥\nतुझे प्रजेला परम दारुण ॥ त्रास देती चोरजन ॥ म्हणोनि हस्तनापुरा गमन ॥ करी आता येथुनी ॥६१॥\nहेचि तप श्रेष्ठ जाण ॥ हाचि धर्म गा महान॥ हेचि परम असे ज्ञान जे का रक्षण प्रजेचे ॥६२॥\nऐसे ऐकोनि मंत्रिबोल ॥ अवश्य म्हणे तो भूमिपाल ॥ परी कृष्णाविरह केवळ ॥ सोसवेना तयासि ॥६३॥\nकृष्णे दिले अनुमोदन ॥ परी कृष्णेसि सोडिना मन ॥ तदा होवोनिया खिन्न ॥ म्हणे धर्म मुनी हो ॥६४॥\nमृत्यु येवोनि ठाकला जवळि ॥ तया जिरेना अमृतवल्ली ॥ तैसी येवोनि विघ्ने धडकली ॥ कृष्णातटी राहता ॥६५॥\nआता मुनी हो काय मी करू ॥ ऐसे विचारी अजातशत्रु ॥ ऋषी म्हणती हाचि थोरू ॥ धर्म रक्षण प्रजेचे ॥६६॥\nजे का श्रोत्रिय निरीच्छ असती ॥ गंगातटी जे वास करिती ॥ अन्नदाने तया रक्षिती ॥ भुपाल तुजसारिखे ॥६७॥\nशिबी उंछवृत्ती बली ॥ दधीचि इयांनी कीर्ति केली ॥ निजशरीरे अतिथीस दिली ॥ परोपकारार्थ केवळ ॥६८॥\nज�� का कायावाचामने ॥ परोपकारी तयाचे जिणे ॥ धन्य तयाचे केवळ दर्शने ॥ मुक्त होती पातकी ॥६९॥\nजेथे सदा परोपकार ॥ तेथेची काशी कुरुक्षेत्र ॥ यमुना कृष्णा गया पुष्कर ॥ सरस्वती त्रिपथगा ॥७०॥\nतीर्थमहिमा प्रथम ऐकिजे ॥ नंतर तीर्थ हे सत्य जाणिजे ॥ मग तयाचे सेवन कीजे ॥ तीर्थवासी होय ते ॥७१॥\nजलामाजि बेडूक मासा ॥ राहे सदा तीर्थवासा ॥ कदा न लाहे म्हणोनि जा कसा ॥ प्रजारक्षणाकारणे ॥७२॥\nपरिसोनि यापरी धर्मनंदन ॥ कृष्णेसि मग साष्टांग नमन ॥ कृपा असो दे ऐसे म्हणोन ॥ गेला हस्तनापुरासी ॥७३॥\nम्हणे कार्तिक मुनिवरांसी ॥ शंखे अभिषेकिले शिवासी ॥ तेथे शंखतीर्थ ऐसी ॥ ख्याति जाहलीतदा हो ॥७४॥\nधर्म द्रौपदी धौम्य शंख ॥ पवित्र ऐसे तीर्थचतुष्क ॥ जेथे स्नान करिता सुख ॥ मिळे इच्छित नरासी ॥७५॥\nहा अध्याय श्रवण करा ॥ चुकवा जन्ममरणफेरा ॥ पुढे तीर्थे सांगेन तेरा ॥ म्हणे मुनिवरा कार्तिक ॥७६॥\nकृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ एकावन्नवा अध्याय हा ॥७७॥\nइति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये तीर्थचतुष्कवर्णनं नाम एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥५१॥\nहिंदू धर्मियांत विधवा स्त्रिया कुंकू का लावत नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Bhorgiri-Trek-B-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:57:05Z", "digest": "sha1:ER2Z3QPQ4VZQKAAFIDVXHBLIYIU7SYN7", "length": 12695, "nlines": 34, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Bhorgiri, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nभोरगिरी (Bhorgiri) किल्ल्याची ऊंची : 2000\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: भीमाशंकर\nजिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम\nभोरगिरी - भिमाशंकर - खांडस हा प्राचिन व्यापारी मार्ग होता. त्याकाळी कल्याण बंदरात उतरणारा माल घाटावर ह्या मार्गाने जात असे. भिमाशंकर पायथ्याचा खांडस बाजुचा पदरगड आणि राजगुरुनगर बाजुचा भोरगिरी हे दोन प्राचीन किल्ले ह्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधलेले होते. तसच भिमाशंकर आणि भोरगिरीच कोटेश्वर मंदिर ही विश्रांती स्थान होती.\nभोरगिरी गावातील भिमा नदीच्या काठी असलेल प्राचीन कोटेश्वर मंदिर झंझ राजाने बांधलेल होत अस म्हणतात. आता त्याजागी नविन मंदिर उभ असल तरी पुरातन मंदिराचे अवशेष आजुबाजूला विखुरलेले पाहायला मिळतात. त्यावरुन मंदिराची कल्पना करता येते.\nर���जगुरुनगर-भोरगिरी रस्त्यावर असलेल्या चास गावातील गढी आणि दिपमाळ, भोरगिरी गावातील कोटेश्वर मंदिर, भोरगिरीचा किल्ला आणि भोरगिरी - भिमाशंकर हा ट्रेक अशी सर्व ठिकाण भोरगिरी किल्ल्या बरोबर पाहाता (करता) येतात.\nभिमाशंकर ते भोरगिरी अंतर ८ किमी आहे. हा ३ तासाचा सोपा ट्रेक आहे. या ट्रेक बद्दल सविस्तर माहिती साईट वरील डिस्कशन फ़ोरम मधील \"रेंज ट्रेकस इन सह्याद्री\" (Range treks in Sahyadri) मधे दिलेली आहे.\nभोरगिरी गावातून गावा मागील डोंगरावर असलेल्या किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर कातळात खोदलेल्या दोन गुहा आणि त्यांच्या बाहेर फ़डकत असलेला भगवा झेंडा दिसतात. एक छोटा ओढा ओलांडुन आपण पाच मिनिटात किल्ल्याच्या पायथ्याषी पोहोचतो. पायथ्यापासून गुहेकडे जातांना शेवटच्या टप्प्यात कातळात कोरलेल्या पायर्‍या दिसतात. पायथ्यापासून ५ मिनिटात आपण पहिल्या गुहेपाशी पोहोचतो. पहिल्या गुहेचे ओसरी आणि मुख्य गुहा (गर्भगृह) असे दोन भाग आहेत. ओसरीच्या दोनही बाजुला पाण्याची टाक आहेत. गुहा चार खांबांवर तोललेली असुन आत देवीची मुर्ती बसवलेली आहे. गुहेच्या डाव्या बाजूच्या पाण्याच्या टाक्या शेजारी पिंडी व नंदी आहे. पहिल्या गुहेच्या पुढे दुसरी गुहा आहे. दुसरी गुहा प्रशस्त आहे. या गुहेचेही ओसरी आणि गर्भगृह असे दोन भाग आहेत. ओसरी चार खांबांवर तोललेली आहे. ओस्ररीत दोन पिंडी आणि नंदी आहेत. गर्भगृहात शंकराची पिंड आहे. या गुहा पाहुन झाल्यावर पुन्हा आलेल्या वाटेने परत जाऊन गुहेच्या विरुध्द दिशेला असलेल्या पायवाटेने (डोंगर डाव्या बाजूला आणि दरी उजव्या बाजूला ठेउन) डोंगर चढायला सुरुवात करावी. पाच मिनिटात आपण कोसळलेल्या तटबंदीतून गडमाथावर प्रवेश करतो. समोरच एक सातवाहानकालिन पाण्याचे टाक आहे. या टाक्याचे तीन भाग असून दोन भागात पाणी आहे. तर तिसरा भाग कोरडा आहे. या कोरड्या टाक्यात एक वीरगळ ठेवलेली आहे. हे टाक पाहूम डाव्या बाजूने गड प्रदक्षिणेला सुरुवात केल्यावर एक पाण्याच कातळात खोदलेल पण बुजलेल टाक दिसत. या टाक्याच वैशिष्य़ म्हणजे त्याच्यावर एक शंकराचे छोटी पिंड कोरलेली आहे. पुढे गेल्यावर काही अंतरावर पाण्याच जोड टाक आहे. डोंगराला वळसा घालून पुढे गेल्यावर पाण्याच एक टाक आहे. या टाक्याच्या बाजूला एक पूर्ण झिजलेली मुर्ती शेंदुर फ़ासून ठेवलेली आहे. किल्ल्याच्या डोंगरावर गर्द झाडीत काही पिंडी आणि वीरभद्राची भंगलेली मुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. या पिंडींच्या अलिकडेच एक वाट खाली उतरतांना दिसते. या पायवाटेने खाली उतरल्यावर उजवीकडे गेल्यावर कातळात खोदलेल्या पायर्‍या व एक बुजलेली गुहा पाहायला मिळते.ती पाहुन परत पायवाटेवर आल्यावर डाव्या बाजूला पायवाट खाली उतरते तिथे उध्वस्त प्रवेशव्दाराचे अवशेष पाहायला मिळतात. या प्रवेशव्दारातून जाणारी पायवाट भिमाशंकरला जाते.\nभोरगिरीला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्याहुन तळेगाव मार्गे -चाकण- राजगुरुनगर गाठावे. राजगुरुनगर - चास - वाडा - डेहेणे - शिरगाव ( येथुन भिमाशंकरला जाणारा फाटा आहे. अंतर २१ किमी) - भोरगिरी असा रस्ता आहे. (राजगुरु नगर ते भोरगिरी अंतर ५५ किमी आहे). राजगुरु नगरहुन वाडाला जाण्यासाठी बसेस आणि जीपची सोय आहे. वाडा ते भोरगिरी स्पेशल जीप करुन जावे लागते. राजगुरु नगर ते भोरगिरी स्पेशल जीप करुनही जाता येते.\nमुंबईहुन बोरीवली - भोरगिरी ही बस भोरगिरीला सकाळी १०.०० वाजता पोहोचते. कल्याण - भोरगिरी ही बस भोरगिरीला दुपारी २.०० वाजता पोहोचते. दोनही बस १५ मिनिटे थांबुन परत जातात. या दोनही बस राजगुरुनगर मार्गे भोरगिरीला जातात.\nभोरगिरीला येण्याचा दुसरा मार्ग म्हणजे मुंबई आणि पुण्याहुन बसने भिमाशंकर गाठावे. भिमाशंकर ते भोरगिरी अंतर ८ किमी आहे. हा ३ तासाचा सोपा ट्रेक आहे. या ट्रेक बद्दल सविस्तर माहिती साईट वरील डिस्कशन फ़ोरम मधील \"रेंज ट्रेकस इन सह्याद्री\" (Range treks in Sahyadri) मधे दिलेली आहे.\nकोटेश्वर मंदिरात आणि किल्ल्यावरील गुहेत १० जणांची रहाण्याची सोय होऊ शकेल.\nजेवणाची सोय स्वत: करावी.\nगडावरील टाक्यात पिण्याच्या पाणी आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: B\nबळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort) बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) बाणकोट (Bankot)\nबारवाई (Barvai) बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) भगवंतगड (Bhagwantgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/a-man-throws-mother-in-law-out-of-the-building/articleshow/65772983.cms", "date_download": "2018-09-22T08:22:51Z", "digest": "sha1:NAF64ZYPQRKYG7JPAIAZROYBSTKVFHIG", "length": 13483, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: a man throws mother-in-law out of the building - सासूला इमारतीमधून ढकलून देत हत्या | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nसासूला इमारतीमधून ढकलून देत हत्या\nसासूला इमारतीमधून ढकलून देत हत्या\nम. टा. वृत्तसेवा, ठाणे\nवाहतूक व्यवसायात नोकरी... ऑफिसला जाण्यासाठी गाडी... राहण्यासाठी फ्लॅट... सासरच्या मंडळींनी इतके काही देऊनही जावई मुलीला त्रास देत होता. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सासूच्या डोक्यात बॉडी स्प्रेची बाटली मारून जावयाने पहिल्या मजल्यावरील घरातून फेकून देत सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना घोडबंदर रोडवरील रुमाबाली कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे. पोलिसांनी जावयाला अटक केली आहे.\nअंकुश भट्टी (३२) असे या जावयाचे नाव असून तो घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा येथील रुमाबाली कॉम्प्लेक्समधील मितीर या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कर्णबधीर पत्नीसह राहत आहे. भट्टी याच्या पत्नीचे हे दुसरे लग्न असून पहिल्या पतीशी तिचा घटस्फोट झाला आहे. भट्टीच्या सासरच्या मंडळींचा वाहतूक व्यवसाय असून याच व्यवसायात तोही नोकरी करत आहे. दारूचे व्यसन असलणारे भट्टी घरी आल्यानंतर पत्नीला त्रास देत असत. त्यामुळे सासू कमलजितकौर सामलोग (६८ रा. हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा) ही अधूनमधून मुलीच्या घरी येत होती. सोमवारी रात्री ८.१५ वाजता भट्टी दारू प्राशन करून घरी आला होता. मात्र घरी असलेल्या कमलजित कौर यांना ही गोष्ट आवडली नाही आणि त्यांनी जावयाच्या थोबाडीत मारली. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. नंतर भट्टी याने घरातील बॉडी स्प्रे सासूच्या डोक्यात मारला. तरीही सासू आणि जावई यांच्यातील वाद शमला नाही. अखेर भट्टी याने सासूला उचलून बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकून दिले. मात्र, एक वृद्ध महिला इमारतीवरून खाली पडल्याची माहिती कासारडवली पोलिसांना रात्री ११ वाजून २० मिनिटांनी मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ रुमाबाली कॉम्प्लेक्समध्ये धाव घेतली. त्यावेळी महिलेचा मृत्यू झाला होता. पोलिसांचा संशय जावई भट्टी याच्यावर बळावल्यानंतर पोलिसांनी त्या दृष्टीने चौकशी केली असता ही दुर्घटना नव्हे तर हत्या असून ही हत्या जावयानेच केल्याची बाब पुढे आली.\nसासू खाली पडल्याचे नाटक\nसासूला खिडकीतून बाहेर फेकून दिल्यानंतर अंकुशने सासू खाली पडल्याचे नाटक केले. पत्नीलाही त्याने दमबाजी करत गप्प बसविले होते. रात्री ११.१५ वाजता भट्टी इमारतीखाली पळत आला आणि सासू खाली पडल्याचे नाटक केले. आसपासचे लोक धावत आले आणि त्यांनी कमलजित कौर यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र ���ेडरूममध्ये खिडकीच्या खाली रक्ताचे डाग आढळले आणि तेथूनच या हत्येला वाचा फुटली. अखेर पोलिसांनी आरोपी जावयाला गजांआड केले.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:सासूची हत्या|जावई|घोडबंदर रोड|Thane|Murder|mother-in-law\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदिल्लीत मुसळधार पाऊस; पारा घसरला\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\nडॉक्टर महिलेचा हुंड्यासाठी छळ\nपत्रीपुलाची लांबी वाढता वाढे\nरिक्षाने प्रवास करणाऱ्या युवकाचा मोबाइल खेचला\nओसाड रेल्वे वसाहत ठरतेय मद्यपींचा अड्डा\nतीन हात नाक्यावर बस उलटली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1सासूला इमारतीमधून ढकलून देत हत्या...\n2ठाणे: बालरोग तज्ज्ञावर प्राणघातक हल्ला, ज्यूपिटरमध्ये दाखल...\n3डोंबिवलीच्या चित्रपटगृहात रंगलं नाट्य...\n4आश्रमशाळेत मुलींसाठी ‘स्पर्श’ कार्यशाळा...\n6पालिका शाळा खासगी संस्थांकडे...\n8दोन वर्षांपासून कचरा क्लिनिकमध्येच...\n9ठाणे - बंदला संमिश्र प्रतिसाद...\n10राज्य महामार्गावर फळभाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/veere-di-wedding-trailer-launch-kareena-kapoor-sonam-kapoor-rock-112313", "date_download": "2018-09-22T07:54:50Z", "digest": "sha1:TJCEOZJU2SYU23ZMA2DKD2PRCCREGOR5", "length": 13773, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Veere Di Wedding Trailer Launch Kareena Kapoor Sonam Kapoor Rock 'वीरे दी वेडींग'चा ट्रेलर लॉन्च; करीना, सोनमचा बिनधास्त अॅटीट्युड | eSakal", "raw_content": "\n'वीरे दी वेडींग'चा ट्रेलर लॉन्च; करीना, सोनमचा बिनधास्त अॅटीट्युड\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nकरीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया या चार मैत्रीणी ज्या एकमेकींपेक्षा खुप वेगळ्या आहेत, त्यांचं बाँडींग या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.\nऑरगॉझम ला हिंदीत काय म्हणतात हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 'वीरे दी वेडींग' या सिनेमातून मिळू शकतील हे सिनेमाच्या ट्रेलरवरुन तरी दिसत आहे. चार मैत्रींणींची कहानी, जी मुलींच्या आयुष्यातील 'लग्न' या परंपरेनुसार असलेल्या एकमेव महत्त्वपुर्ण विषयावर फोकस करते. करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया या चार मैत्रीणी ज्या एकमेकींपेक्षा खुप वेगळ्या आहेत, त्यांचं बाँडींग या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.\nनुकताच 'वीरे दी वेडींग'चा ट्रेलर लॉन्च झाला. या ट्रेलरमध्ये दाखविल्याप्रमाणे करीना ऊर्फ कलिंदी ही बॉयफ्रेंड सुमित व्यास सोबत लग्न करण्यास सज्ज आहे. तिच्या इतर तिघी मैत्रींणीच्या आयुष्यात देखील लग्न या विषयाने वैताग आणलाय. भारतीय पद्धती, परंपरा यांना डोळे झाकुन फॉलो करत केल्या जाणाऱ्या लग्नाच्या विधी यांवर सिनेमात भाष्य करण्यात आले आहे. कलिंदी सध्या तरी या सर्व गोष्टींसाठी तयार नाही तरी तिला हे सगळं फॉलो करावं लागत आहे. या सगळ्या प्रवासात तिच्या तीन मैत्रीणी तिला कशी साथ देतात हे बघणे औत्सुक्याचे असेल. रिया कपूर दिग्दर्शित हा सिनेमा कॉमेडी ड्रामा आहे. सिनेमाच्या शेवटी भावनिक टच देण्यात आला आहे.\nबॉलिवूडमधून देखील 'वीरे दी वेडींग'च्या ट्रेलरचे कौतुक केले जात आहे. करण जोहर यांचे हे खास ट्विट...\n'वीरे दी वेडींग'ची शुटींग दिल्ली, मुंबई आणि फुकेत (अंदमान) येथे झाली आहे. कोरिओग्राफी फराह खान यांनी केली आहे तर बादशाह याचे पंजाबी रॅप देखील सिनेमात आहे. येत्या 1 जूनला 'वीरे दी वेडींग' रिलीज धमाका करणार आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\nगोमन्तकीय मुलींना व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ नकोय का\nपणजी : गोमन्तकीय मुलींना लग्न, शिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाखांपर्यंतची आर्थिक मदत लाडली लक्ष्मी या योजनेच्या माध्यमातून मिळते....\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nतीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी\nमुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-09-22T07:41:18Z", "digest": "sha1:AIOQQQKYKEID5F67TZHJUGNYKL7J6JC4", "length": 4650, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे ११९० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे ११९० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११६० चे ११७० चे ११८० चे ११९० चे १२०० चे १२१० चे १२२० चे\nवर्षे: ११९० ११९१ ११९२ ११९३ ११९४\n११९५ ११९६ ११९७ ११९८ ११९९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे ११९० चे दशक\nइ.स.च्या १२ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5331199383540624389&title=Open%20relations&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-09-22T06:46:40Z", "digest": "sha1:N5MXYPUKBFHI55ZCBGC2IBY2ZRS6WJZB", "length": 20566, "nlines": 138, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "नात्याला काही नाव नसावं...", "raw_content": "\nनात्याला काही नाव नसावं...\nआयुष्यात बऱ्याचदा आपण एखाद्या जवळच्या नात्यावर इतर सर्व नात्यांचं, अपेक्षांचं ओझं टाकतो. त्याच एका नात्याकडून सर्व प्रकारची पूर्तता आपल्याला अपेक्षित असते. पण हे असं करणं म्हणजे त्या नात्यावर अन्याय करण्यासारखंच की.किती महत्त्वाची गोष्ट आहे ही. आपल्या वेगवेगळ्या भावना आणि वेगवेगळ्या आवडींसाठी वेगवेगळी विशेष नाती असू शकतात, असा आपण विचारच करत नाही... या आणि अशाच कैक विचारांना दररोज घेऊन चालताना काही गोष्टी नव्याने उलगडतात नि आयुष्यातल्या अनेक गोष्टींचा अर्थ उलगडतो. अशाच वेगवेगळ्या विचारांचं कोलाज मांडणारं हे साप्ताहिक सदर... हिनाकौसर खान-पिंजार यांचं... हॅशटॅग कोलाज (##कोलाज)\nकाल एका मित्राला फोन केला होता. गप्पांमध्ये मैत्री, नातेसंबंध असं काहीबाही बोलत असताना तो अगदी सहज म्हणाला, मला ना मित्र म्हणजे कौन्सेलर वाटतात. बघ ना, आपण त्यांना काय काय सांगतो आणि ते काय काय ऐकून घेतात. आपल्याला जे म्हणायचं आहे ते तसंच्या तसं पोहोचत नसेलही कदाचित. त्यांच्या आकलन अंदाजानुसार ते त्या गोष्टी ऐकत राहतात. आपली काही अडचण असेल, तर प्रत्येक वेळी ते उत्तर शोधायला मदत करतात असंही नाही; पण नुसतं आपलं ऐकून घेतल्यानंतरही आपण किती मोकळे होतो. भाव-भावनांचा निचरा झाल्यासारखं वाटतं ‘व्हॉट ए रिलीफ’ ही टर्म आपण प्रत्यक्ष अनुभवतो. त्या अर्थी प्रत्येक मित्र-मैत्रिणी हे कौन्सेलरच असतात.\nमनाचा निचरा होऊ द्यावा, असं माणूस ज्यांच्या आयुष्यात नसेल त्यांची काय घालमेल होत असेल.. किती साठत असेल आणि मग ते काय करत असतील याचं.., कसं डील करत असतील अशा अव्यक्ताला, असा एक प्रश्न पडतो मला. काही वेळा मला सांगावंसं वाटतं त्यांना ‘सांग, मला सांग. मनातल्या मनात विचार करत किती कुढशील बोल एकदाचा आणि मोकळा हो.’ मैत्रीच्या या अर्थी एकाकी असणारी माणसं साहजिकच व्हल्नरेबल होतात. ती शोधत राहतात आपलं असं ऐकणारं माणूस. बघ ना, खरोखरच मोकळं व्हावं असे किती मैतर असतात आपल्याला.. बोल एकदाचा आणि मोकळा हो.’ मैत्रीच्या या अर्थी एकाकी असणारी माणसं साहजिकच व्हल्नरेबल होतात. ती शोधत राहतात आपलं असं ऐकणारं माणूस. बघ ��ा, खरोखरच मोकळं व्हावं असे किती मैतर असतात आपल्याला.. मोजकेच असतात. त्यापलीकडच्या माणसांना खरं तर आपण परिचित, ओळखीचा म्हणायला हवं ना; पण तसं आपण म्हणत नाही. उलट आपण किती मोघमपणे किंवा सरसकटपणे सगळ्यांनाच मित्र-मैत्रीण म्हणून मोकळे होतो.\nकाही वेळा आपल्या अगदी जवळच्या नात्यातही ही मोकळीक मिळत नाही. अगदी नवरा-बायकोच्याही. लग्नानंतरच्या काही काळात लक्षात येतं, की आपल्या आवडीनिवडी जुळत नाहीयेत किंवा आपण साधा संवादही आपल्या जोडीदाराशी करू शकत नाही. न बोलता येण्याची, न सांगता येण्याची ही भूक मग कशी भागवायची नवरा-बायकोत काही बिनसलेलं नाहीये, पण संवादाच्या या जागा नाहीयेत. मग काय करायचं नवरा-बायकोत काही बिनसलेलं नाहीये, पण संवादाच्या या जागा नाहीयेत. मग काय करायचं साहजिकच आपण आपल्या जोडीदारापलीकडंही अशी माणसं शोधू लागतो, ज्यांच्यासमवेत आपला संवाद होऊ शकतो.\nआपण बोललेलं ऐकणारी आणि समजून घेणारी अशी कोणीतरी व्यक्ती हवी असते. विवाहित असल्यास ही जागा केवळ नवरा-बायकोतच मर्यादित असावी असं मानणं किती चुकीचं आहे. स्त्री-पुरुषाच्या नात्याचा विचार वासनेच्या पलीकडे करता यायला हवा. मोकळ्या-ढाकळ्या पद्धतीनं नैसर्गिकरीत्या एकमेकांशी शेअरिंग करणारं हे नातं तर मैत्रीच्याही पलीकडचं असेल. आपण उगीचच अशा सगळ्या गोष्टींचा बाऊ करतो.\nतो हे सर्व सांगत होता, तेव्हा मला ‘डिअर जिंदगी’ चित्रपट आठवत होता. या चित्रपटात छोटे-छोटे असे अनेक घटक आहेत, की जे आपल्याला आनंद देऊन जातात. याच चित्रपटात कौन्सिलिंगच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेली कायरा म्हणजेच आलिया भट शाहरुख खानला विचारते, ‘इज देअर सच थिंग अॅज ए परफेक्ट रिलेशनशिप.. एक स्पेशल रिश्ता..’ हा प्रश्न खूप मोलाचा आहे आणि यावरचं शाहरुख खानचं उत्तरही तितकंच महत्त्वाचं. तो म्हणतो, ‘का असं एकच स्पेशल नातं का असावं असं एकच स्पेशल नातं का असावं’ ‘अलग अलग एहसासों के लिए अलग अलग स्पेशल रिश्ते क्यों नही हो सकते..’ ‘अलग अलग एहसासों के लिए अलग अलग स्पेशल रिश्ते क्यों नही हो सकते..’ एखाद्यासोबत स्पेशल म्युझिकल नातं, एखाद्यासोबत केवळ आवडीचा फक्कड चहा-कॉफी पिण्यापुरतंच नातं, एखाद्यासोबत गॉसिप करण्यासाठीचं नातं. एखादं बौद्धिक नातं, ज्याच्याशी पुस्तकी गप्पा मारता येऊ शकतात. या सगळ्यांपैकी एक रोमँटिकवालं नातं असतं; पण आपण या रोमँटिक नात्यावर इतर सर्व नात्यांचं, अपेक्षांचं ओझं टाकतो. त्याच एका नात्याकडून सर्व प्रकारची पूर्तता का बरं अपेक्षित करतो’ एखाद्यासोबत स्पेशल म्युझिकल नातं, एखाद्यासोबत केवळ आवडीचा फक्कड चहा-कॉफी पिण्यापुरतंच नातं, एखाद्यासोबत गॉसिप करण्यासाठीचं नातं. एखादं बौद्धिक नातं, ज्याच्याशी पुस्तकी गप्पा मारता येऊ शकतात. या सगळ्यांपैकी एक रोमँटिकवालं नातं असतं; पण आपण या रोमँटिक नात्यावर इतर सर्व नात्यांचं, अपेक्षांचं ओझं टाकतो. त्याच एका नात्याकडून सर्व प्रकारची पूर्तता का बरं अपेक्षित करतो असं करणं म्हणजे रोमँटिक नात्यावर अन्याय करण्यासारखंच की. किती महत्त्वाची गोष्ट आहे ही. आपल्या वेगवेगळ्या भावना आणि वेगवेगळ्या आवडींसाठी वेगवेगळी विशेष नाती असू शकतात. जसं माझा मित्र सांगत होता, की मित्र-मैत्रिणी कौन्सेलर असतात. म्हणजे ‘डिअर जिंदगी’तील स्पेशल नाती म्हणजे मित्राच्या व्याख्येनुसार स्पेसिफिक कौन्सेलरच की.\nकिती गमतीदार आहे ना, जोडीदार निवडतानाही आपल्या सर्व भावनांसाठी एकच व्यक्ती हवी, असा अनेकांचा अट्टाहास असतो; पण ते शक्य असतं का आपण तरी आपल्या जोडीदाराच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकणारे असतो का आपण तरी आपल्या जोडीदाराच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकणारे असतो का एकुणात काय, विवाहित जोडीदारापलीकडे अशी स्पेशल नाती असू शकतातच. त्यांना काय म्हणायचं एकुणात काय, विवाहित जोडीदारापलीकडे अशी स्पेशल नाती असू शकतातच. त्यांना काय म्हणायचं मैत्री नाही माहीत काय म्हणायचं.\nमुळात असं काही तरी लेबलिंग आपल्याला का हवं असतं दोन व्यक्तींमधलं नातं व्यवस्थितरीत्या डिफाइन व्हावं असा अट्टाहास असतो तरी का दोन व्यक्तींमधलं नातं व्यवस्थितरीत्या डिफाइन व्हावं असा अट्टाहास असतो तरी का याचा जरा बारकाईने विचार केला, तर लक्षात येतं की अशा स्वरूपातले डेफिनेट फॉर्म्स, नात्यांच्या रचना ठरवणार असतात. म्हणजे प्रियकरानं नवरा किंवा प्रेयसीनं बायको झालं रे झालं, की ते लगेच बदलतात. प्रियकरानं प्रियकर असेपर्यंत मित्रत्वासारखं वागणं हे आपसूक असतं. तो नवरा झाला, की त्यातलं मित्रत्व काही अंशी मालकी हक्काने रिप्लेस होतं. कारण आपण वर्षानुवर्षं नवरा कसा असावा याचे ठोकताळे पक्के बसवत आलो आहोत. तोच प्रकार अन्य नात्यांबाबतही. त्यामुळेच जि���ं असं नेमकं नामकरण करता येत नाही, तिथं इतरांनी कोणता दृष्टिकोन ठेवावा याबाबत भयंकर गोंधळ उडालेला असतो आणि म्हणूनच आपल्याला असं लेबलिंग हवंच असतं; पण ते खरंच तसं प्रत्येक नात्याला लागू होऊ शकतं का\nमाझा मित्र म्हणत होता, ‘स्त्री-पुरुषांच्या नात्यात नेहमी वासनाच असते असं नाही गं.’ ते अगदी बरोबर आहे. आपण स्त्री-पुरुषांच्या नात्यांमध्ये अशी वासनाच शोधत असतो. त्यात त्या पलीकडे काही तरी असेल याचा विचार करण्यात खुजेपणा दाखवतो. नाही का मागे एकदा एका मैत्रिणीने अशाच रीतीचं एखादं बाँडिंग शेअर करत असणाऱ्या ऑफिसमधल्या दोन सहकाऱ्यांवर कमेंट केली होती... ‘बघ, रोमिओ-ज्युलिएट येताहेत.’ मी चकित होऊन तिच्याकडे पाहिलं. तेव्हा ती म्हणाली, ‘हे मी नाही म्हणत. अख्खं ऑफिस म्हणत आहे.’ स्वत: विचारांनी बऱ्यापैकी मोकळी असणाऱ्या या मैत्रिणीकडून अशी कमेंट ऐकून कसंसंच झालं. त्या वेळच्या धांदलीत तिला काही सांगता आलं नाही; पण तेव्हाही माझ्या मनात हे आलं होतं, ‘तूही कोणाची अशी खास मैत्रीण असशील, तर इतरांनी काय म्हणावं तुला मागे एकदा एका मैत्रिणीने अशाच रीतीचं एखादं बाँडिंग शेअर करत असणाऱ्या ऑफिसमधल्या दोन सहकाऱ्यांवर कमेंट केली होती... ‘बघ, रोमिओ-ज्युलिएट येताहेत.’ मी चकित होऊन तिच्याकडे पाहिलं. तेव्हा ती म्हणाली, ‘हे मी नाही म्हणत. अख्खं ऑफिस म्हणत आहे.’ स्वत: विचारांनी बऱ्यापैकी मोकळी असणाऱ्या या मैत्रिणीकडून अशी कमेंट ऐकून कसंसंच झालं. त्या वेळच्या धांदलीत तिला काही सांगता आलं नाही; पण तेव्हाही माझ्या मनात हे आलं होतं, ‘तूही कोणाची अशी खास मैत्रीण असशील, तर इतरांनी काय म्हणावं तुला’ असो. ‘डिअर जिंदगी’ बघ म्हणून सल्ला द्यायला हवा तिला. नाही तर मग तिच्या आयुष्यात माझ्या मित्रासारखा कौन्सेलर तरी यायला हवा. जेणेकरून वेगवेगळ्या नात्यांना, वेगवेगळ्या भावनांना वेगवेगळे अर्थ असतात याचा उलगडा तरी होईल...’ असो. ‘डिअर जिंदगी’ बघ म्हणून सल्ला द्यायला हवा तिला. नाही तर मग तिच्या आयुष्यात माझ्या मित्रासारखा कौन्सेलर तरी यायला हवा. जेणेकरून वेगवेगळ्या नात्यांना, वेगवेगळ्या भावनांना वेगवेगळे अर्थ असतात याचा उलगडा तरी होईल...\n(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)\nनिखळ मैत्रीबद्दल खूप छान लिहिले आहे. याशिवाय नावरयाला मैत्रीण आणि बायकोला मित्र असावा असे प्रत्यक्षात व्ह��यला पाहिजे, निदान असा विचार करणारयानी ते पाऊल उचलायला हवे हे नक्की, पुढे हा समाज त्यांचे अनुकरण करेल.\nडीपी लेकीचे मित्र सीमोल्लंघन बापातलं नवं भवताल.. प्रवास एकटीचा...\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nराह पकड तू एक चलाचल...\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-prabhag-rachana/", "date_download": "2018-09-22T07:22:01Z", "digest": "sha1:WUOVVM4X6NO3MRRVDTLDYMM7UDIWNBVL", "length": 8035, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रारूप प्रभागांच्या हरकतींवर आज सुनावणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रारूप प्रभागांच्या हरकतींवर आज सुनावणी\n– प्रभाग : 17\n– सदस्य : 68\n– लोकसंख्या : वीस हजार\n– हरकती : 85\nनगर – महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकतींवर आज शासकीय विश्रामगृह येथे सुनावणी होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून या सुनावणींना सुरूवात होईल. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर झाला आणि डिसेंबरमध्ये महापालिकेची होणाऱ्या निवडणुकीचे गणेशोत्सवा अगोदरच पडघम वाजू लागले.\nमहापालिकेची डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहिर केला आहे. 17 प्रभाग करण्यात आले असून प्रत्येक प्रभागातून चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत. सदस्यांची संख्याही 68 असणार आहे. या प्रारूप रचनेवर हरकतींचा पाऊस पडला आहे. सुमारे 85च्या आसपास हरकती आल्या आहेत. त्यात विशेष मागसवर्गीय संघासाठी हरकत आहे. सावेडी गावठाण हा नगरपालिकेत असल्याची देखील हरकत आहे.\nजागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे, महावीर पोखरणा, संजय घुले, श्रीपाद छिंदम, दिंगबर ढवण, दिगंबर गेंट्याल यांच्यासह अनेकांनी हरकती नोंदविल्या आहेत. या हरकतींवर आज (बुधवारी) शासकीय विश्रामगृह येथे सकाळी दहा वाजल्यापासून हरकतींवर सुनावणीस सुरूवात होणार आहे. राज्याचे वित्त विभागाचे सचिव राजीवकुमार मित्तल यांच्या���मोर या हरकतींची सुनावणी होणार आहे. या हरकतींवर सुनावणीसाठी प्रशासकीय पातळीवर काही अटी घालण्यात आल्या आहेत. जास्त स्वाक्षरींच्या हरकतींवर सुनावणीसाठी फक्त दोघांनाच उपस्थित राहता येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#फोटो : अखिल मंडई मंडळाने यंदा साकारला आहे काल्पनिक ‘गजराज महाल’\nNext articleअभिनेत्री श्री रेड्डीचा क्रिकेटच्या ‘या’ महान व्यक्तीवर खळबळजनक आरोप\nमहावितरण सुरू करणार पाचशे वाहन चार्जिंग केंद्र\nनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे 12 बळी\nPhotos : भाविनिमगाव (जिल्हा : नगर) गणपती दर्शन\nPhotos : नगर गणेश दर्शन…\nPhotos : कोपरगाव (जिल्हा – नगर) गणपती दर्शन\nशेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/entertainment?start=36", "date_download": "2018-09-22T07:37:19Z", "digest": "sha1:Z7PLFKFPVY4YAMJ2CVYZJZZ2N2FLV3CT", "length": 7001, "nlines": 168, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मनोरंजन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबाहुबलीतली ही अभिनेत्री वेबसरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला...\nइरफान खान म्हणाला 'शुक्रिया जिंदगी'...\nबाॅलिवूडच्या शहंशाहला आजच्या दिवशीच मिळाला होता पुनर्जन्म...\nहरियाणाच्या घटनेवर फरहान अखतरचं निषेधात्मक ट्विट...\nबिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची पहिली विजेती ठरली मेघा धाडे...\nसनी लियोनीच्या बायोपिक ट्रेलरचे व्यूज 1 करोडच्या पार...\nपडद्यावर पुन्हा झळकणार कतरिना आणि सलमानची जोडी...\nसोनालीने शेअर केली मुलासाठी भावूक पोस्ट....\nट्विंकलने अक्षयवर व्यक्त केली नाराजी...\nरणवीर-दीपिका लवकरचं बोहल्यावर चढणार...\nनागराज मंजुळेंनी दिल्या 'सैराट'च्या हिंदी रिमेक सिनेमाला शुभेच्छा\nएथलीट हिमाने रचला इतिहास, बॉलीवुड देतयं शुभेच्छा...\nकंगना आपल्या आगामी चित्रपटासाठी इथे करतेय प्रार्थना...\nखिलाडी कुमार ठरला सर्वाधिक मानधन घेणारा सेलिब्रेटी - फोर्ब्स\nवरुण धवनला मिळालं सर्वांत सुंदर गिफ्ट...\nरितेशच्या 'माऊली'चा पोस्टर रिलीज, प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज..\nबॉलीवूडमधील ही ज्येष्ठ अभिनेत्री हरपली...\nसंजूच्या दमदार डायलॉगसह ‘प्रस्थानम’चा पोस्टर रिलीज...\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडक��� कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nविसर्जनासाठी मुंबई सज्ज. उद्या हे मार्ग राहणार बंद पाहा ट्रफीकच्या विविध उपाययोजना https://t.co/xExGgrIUTf… https://t.co/abFykSOHRQ\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय... रोहितची दमदार खेळी असा रंगला खेळ वाचा सविस्तर - https://t.co/PwqbS76rBR… https://t.co/DVO7fGWnTs\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavitasangrah.in/2011/08/ti-phulrani-tryambak-bapuji-thombre-balkavi-marathi-kavita.html", "date_download": "2018-09-22T06:51:10Z", "digest": "sha1:E22ALN2GN34ZWBUDKZZ46Z6QLCEONM7J", "length": 10871, "nlines": 226, "source_domain": "marathikavitasangrah.in", "title": "Ti Phulrani | Tryambak Bapuji Thombre [Balkavi] | Marathi Kavita - Marathi Kavita Sangrah", "raw_content": "\nहिरवे हिरवेगार गालिचे – हरित तृणाच्या मखमालीचे;\nत्या सुंदर मखमालीवरती – फुलराणी ही खेळत होती.\nगोड निळ्या वातावरणात – अव्याज-मने होती डोलत;\nप्रणयचंचला त्या भ्रूलीला – अवगत नव्हत्या कुमारिकेला,\nआईच्या मांडीवर बसुनी – झोके घ्यावे, गावी गाणी;\nयाहुनि ठावे काय तियेला – साध्या भोळ्या फुलराणीला \nपुरा विनोदी संध्यावात – डोलडोलवी हिरवे शेत;\nतोच एकदा हासत आला – चुंबून म्हणे फुलराणीला-\n“छानी माझी सोनुकली ती – कुणाकडे ग पाहत होती \nकोण बरे त्या संध्येतून – हळुच पाहते डोकावून \nतो रविकर का गोजिरवाणा – आवडला अमुच्या राणींना \nलाजलाजली या वचनांनी – साधी भोळी ती फुलराणी \nआन्दोली संध्येच्या बसुनी – झोके झोके घेते रजनी;\nत्या रजनीचे नेत्र विलोल – नभी चमकती ते ग्रहगोल \nजादूटोणा त्यांनी केला – चैन पडेना फुलराणीला;\nनिजली शेते, निजले रान, – निजले प्राणी थोर लहान.\nअजून जागी फुलराणि ही – आज कशी ताळ्यावर नाही \nलागेना डोळ्याशी डोळा – काय जाहले फुलराणीला \nया कुंजातुन त्या कुंजातुन – इवल्याश्या या दिवट्या लावुन,\nमध्यरात्रिच्या निवान्त समयी – खेळ खेळते वनदेवी ही.\nत्या देवीला ओव्या सुंदर – निर्झर गातो; त्या तालावर –\nझुलुनि राहिले सगळे रान – स्वप्नसंगमी दंग होउन\nप्रणयचिंतनी विलीनवृत्ति – कुमारिका ही डोलत होती;\nडुलता डुलता गुंग होउनी – स्वप्ने ���ाही मग फुलराणी –\n“कुणी कुणाला आकाशात – प्रणयगायने होते गात;\nहळुच मागुनी आले कोण – कुणी कुणा दे चुंबनदान \nप्रणयखेळ हे पाहुनि चित्ति – विरहार्ता फुलराणी होती;\nतो व्योमीच्या प्रेमदेवता – वाऱ्यावरती फिरता फिरता –\nहळूच आल्या उतरुन खाली – फुलराणीसह करण्या केली.\nपरस्परांना खुणवुनि नयनी – त्या वदल्या ही अमुची राणी \nस्वर्गभूमीचा जुळ्वित हात – नाचनाचतो प्रभातवात;\nखेळुनि दमल्या त्या ग्रहमाला – हळुहळु लागति लपावयाला\nआकाशीची गंभीर शान्ती – मंदमंद ये अवनीवरती;\nविरू लागले संशयजाल, – संपत ये विरहाचा काल.\nशुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि – हर्षनिर्भरा नटली अवनी;\nस्वप्नसंगमी रंगत होती – तरीहि अजुनी फुलराणी ती\nतेजोमय नव मंडप केला, – लख्ख पांढरा दहा दिशाला,\nजिकडे तिकडे उधळित मोती – दिव्य वर्हाडी गगनी येती;\nलाल सुवर्णी झगे घालुनी – हासत हासत आले कोणी;\nकुणी बांधिला गुलाबि फेटा – झकमणारा सुंदर मोठा\nआकाशी चंडोल चालला – हा वाङनिश्चय करावयाला;\nहे थाटाचे लग्न कुणाचे – साध्या भोळ्या फुलराणीचे \nगाउ लागले मंगलपाठ – सृष्टीचे गाणारे भाट,\nवाजवि सनई मारुतराणा – कोकिळ घे तानावर ताना\nनाचु लागले भारद्वाज, – वाजविती निर्झर पखवाज,\nनवरदेव सोनेरी रविकर – नवरी ही फुलराणी सुंदर \nदवमय हा अंतपट फिटला – भेटे रविकर फुलराणीला \nवधूवरांना दिव्य रवांनी, – कुणी गाइली मंगल गाणी;\nत्यात कुणीसे गुंफित होते – परस्परांचे प्रेम \nआणिक तेथिल वनदेवीही – दिव्य आपुल्या उच्छवासाही\nलिहीत होत्या वातावरणी – फुलराणीची गोड कहाणी \nगुंतत गुंतत कवि त्या ठायी – स्फुर्तीसह विहराया जाई;\nत्याने तर अभिषेकच केला – नवगीतांनी फुलराणीला \n__[त्र्यंबक बापूजी ठोमरे] बालकवी\nश्री गणपति आरती | Ganpati Aarti\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=2656", "date_download": "2018-09-22T08:04:30Z", "digest": "sha1:B6CXPGMELPMMTSJPVZCAMFIUHONLS5AV", "length": 15005, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "21 वर्षानंतरही रमाबाई आंबेडकर नगर न्यायाच्या प्रतिक्षेत...", "raw_content": "\n21 वर्षानंतरही रमाबाई आंबेडकर नगर न्यायाच्या प्रतिक्षेत...\nज्या लोकांनी वस्तीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला त्यांनाच पोलिसांनी पुतळा विटंबनेच्या गुन्ह्यात अडकवून अटक केली व त्यांच्यावर खटला चालवण्यात आला.\n११ जुलै २०१८ रोजी रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड घडुन २१ वर्षे पुर्��� होत आहेत...\nमुंबईतील घाटकोपर येथील श्रमिक, कष्टकरी, लोकांची वस्ती म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर. या वस्तितील स्वाभिमानी आंबेडकरी जनतेने एकत्रित येऊन वस्तीमध्ये असलेल्या पोलीस चौकीच्या अगदी जवळच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला.\n११ जुलै १९९७ साली भल्या पहाटे कोणीतरी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली. शेजारील पोलीस चौकीमध्ये पोलीस हजर असताना बाबासाहेबांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला होता. पहाटे ही बातमी संपूर्ण रमाबाई नगरात वेगाने पसरली. वस्तीतील सर्व आंबेडकरी जनतेने एकच आक्रोश केला. सर्व वस्तीमध्ये संतापाची लाट पसरली होती. लोक पुतळ्याभोवती जमु लागले होते. आरोपीच्या अटकेची मागणी जोर धरू लागली. एका पोलीस अधिकाऱ्याने काठीने चपलांचा हार खाली काढला. लोक आरोपीच्या अटकेची मागणी धरुन वस्तीच्या शेजारील मुख्य हायवे वर ठाण मांडून बसले. तेवढ्यात अचानक खाड खाड बुट वाजवीत सशस्त्र जवान गाडीतून उतरले त्यांनी जमलेल्या आंबेडकरी जनतेवर बंदुका रोखून धरल्या आणि तेवढ्यात फौजदार मनोहर कदम याने थेट गोळीबाराचा आदेश दिला. त्यानंतर जमलेल्या आंबेडकरी जनतेवर बेछुट पणे तीव्र असा गोळीबार करण्यात आला. दहा लोक जागच्या जागी मृत्युमुखी पडले. अनेक लोक प्रचंड जखमी झाले. रमाबाई नगरची संपूर्ण वस्ती रक्ताने माखली. काय करावे कुणाला सुचेनासे झाले. अंबेडकरी जनतेवरील अत्यंत भयानक आणि विषेश म्हणजे सरकारी यंत्रणेकडुनच झालेला हा खुनी भयावह हल्ला होता. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. अंबेडकरी जनतेच्या इतका क्रुर आणि भयानक हत्याकांड घडल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरेंनी गोळीबाराचा आदेश देणाऱ्या फौजदार मनोहर कदमची जाहीर प्रशंसा केली. संपूर्ण वस्ती संतापली होती. आंबेडकरी समाजामध्ये असंतोषाचा आगडोंब झालेला होता. निष्क्रिय ‘दलित’ पुढाऱ्यांना रमाबाई नगरच्या जनतेने वस्तीमध्ये चांगलाच चोप दिला. त्यानंतर अनेक गटबाज नेते पळुन गेले होते. घराणेशाहीचा वारसा सांगणारे सुद्धा नंतर रमाबाई नगरच्या वस्तीकडे फिरकले नाहीत. ज्या लोकांनी वस्तीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला त्यांनाच पोलिसांनी पुतळा विटंबनेच्या गुन्ह्यात अडकवून अटक केली व त्यांच्यावर खटला चालवण्यात आला.\nरमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समितीच्या स्थापने नंतर सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्या. गुंडेवार आयोग स्थापन केला. न्यायालयीन लढाई सुरु झाली. रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समितीने आंदोलनात सातत्य ठेवले. संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्याला तोड नाही. गुंडेवार आयोगाचा अहवाल विधानपटलावर आणण्यासाठी पुन्हा न्यायालयीन लढाई झाली. अहवाल पटलावर आला. प्रसिद्ध झाला. न्या. गुंडेवारांनी हा गोळीबार निशस्त्र व शांत जनतेवर केला असा अभिप्राय दिला. नंतर आघाडी सरकार आले. त्यांनी मनोहर कदमवर भा.द.वी. ३०२ ऐवजी ३०४ हे कलम लाऊन तब्बल ८ वर्षांनी फिर्याद नोंदवली. कार्यकर्त्यांवरील केसेसच्या सुनावण्या सुरू झाल्या. रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समितीच्या अथक परिश्रमाने रमाबाई नगरच्या वस्तीमधील कार्यकर्ते खोट्या केसेस मधून निर्दोष सुटले. विटंबनेच्या आरोपातून व दंगलीच्या आरोपातून कार्यकर्ते निरपराध शाबित झाले. गोळीबाराचा आदेश देणारा फौजदार मनोहर कदमला जन्मठेप झाली. पण तो आज जामिनावर मुक्त आहे. त्याचे अपिल मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे..\nआज रमाबाई आंबेडकर नगरच्या हत्याकांडाला २१ वर्षे पुर्ण होत आहेत.. या २१ वर्षांत खूप काही बदलले आहे.. ज्या वस्तीमध्ये जातीयवादी नेते यायला सुध्दा घाबरत होते आज त्याच वस्तीमध्ये कमळाच्या फुलाचे आणि धनुष्य बाणाचे जोरदार स्वागत होत आहे.. ज्यांनी मनोहर कदमला कायम पाठिशी घातले त्यांच्याशीच खुलेआमपणे राजकीय सौदेबाजी होताना दिसत आहे. अर्थात हे सर्व ब्राम्हणवादी शक्तींच्या युतीच्या शामियान्याच्या वळचणीला गेलेल्या आपल्या संधिसाधू जोकर पुढाऱ्यांमुळे...\nदरवर्षी ११ जुलै रोजी रमाबाई नगरात वेगवेगळ्या रिपब्लिकन गटांचे भरगच्च फ्लेक्स, बॅनर लागलेले असतात. अनेक नेते पुतळ्याला अभिवादन करायला येवून मोठमोठे भाषण ठोकून जातात. परंतु रमाबाई आंबेडकर नगर आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=2657", "date_download": "2018-09-22T07:19:12Z", "digest": "sha1:TPHFVPYWLWGK2Q2B7FP5OS4L4OV6QSSG", "length": 11279, "nlines": 84, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "...तर ‘तेल का खेल’ महागात पडेल... इराणचा भारताला कडक शब्दात इशारा.", "raw_content": "\n...तर ‘तेल का खेल’ महागात पडेल... इराणचा भारताला कडक शब्दात इशारा.\nभारत इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी युरोपियन बँकामार्फत युरोचा वापर करत आहे, जोपर्यंत ते थांबवले जात नाही तोपर्यंत इराणकडून मिळणार्‍या तेल आयातीत अडथळा येणार नाही.\nतेहरान: गेल्या काही दिवसांपासून इराणकडून इतर देशांनी तेल आयात करू नये, त्यासाठी अमेरिकेने आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे भारतही इराणकडून तेल आयातीमध्ये कपात करण्याची शक्यता आहे.\nपरंतु आता तेल आयातीवरून इराणने भारताला गंभीर इशारा दिला आहे. सामरिकदृष्ट्या चाबदार बंदर हे दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आहे. चाबहार बंदर विकासातील गुंतवणूक भारताने कमी केल्यास त्याचा दोन्ही देशांतील संबंधांवर परिणाम होणार असल्याचे इराणने म्हटले आहे.\nभारताने चाबहार बंदर विकासातील गुंतवणूक कमी केली आणि आमच्याकडून घेण्यात येणा-या तेल आयातीत भारताने कपात केल्यास त्यांना दिलेले विशेष अधिकार काढून घेऊ, अशी धमकीही इराणने भारताला दिली आहे.\nइराणचे उपराजदूत मसूद रेजवानियन राहागी म्हणाले, जर भारताने इराणकडून तेल आयात कमी करून सौदी अरेबिया, रशिया, इराक, अमेरिका आणि इतर देशांकडून तेल आयात वाढवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना दिलेले विशेषाधिकार काढून घेऊ.\nग्लोबल डिप्लोमसीतील आव्हाने आणि भारतासोबतचे द्विपक्षीय संबंधांवर प्रभाव या कार्यक्रमात राहागी बोलत होते. भारताने चाबहार बंदर विकास आणि त्यांच्या कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याच्या दिशेने अद्यापही योग्य पावले टाकलेली नाहीत. चाबहार बंदरावरून भारत धोरणात्मक भागीदारी करू इच्छित असल्यास त्यांनी तात्काळ त्यावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी भारताला दिला आहे.\nचाबहार बंदर हे भारत, इराण आणि अफगाणिस्तानसाठी सामरिकदृष्टया महत्त्वाचे आहे. अशातच इराणकडून भारताला असा इशारा देण्यात आल्याने भारताच्या चिंता वाढल्या आहेत. भारतासाठीही चाबहार बंदर महत्त्वाचे आहे.\nकारण पाकिस्तानने स्वतःच्या भागातून भारताला पश्‍चिम आणि मध्य आशियात व्यापार करण्यास बंदी केली आहे. भारताने चाबहार बंदराच्या विकासासाठी ५० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे निश्‍चित केले आहे. चाबहार हे मध्यपूर्वेत अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे. तसेच भारताला व्यापारामध्ये या बंदरामुळे मोठा फायदा होणार आहे.\nचाबहारमधील गुंतवणूक अमेरिकेचे लक्ष वेधून घेऊ शकते. चाबहारप्रमाणे दुसरा सर्वात काळजीचा मुद्दा आहे तो तेलाचा. भारत हा तेलाचा वापर करणारा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे. तर सौदी अरेबिया आणि इराक यांच्यानंतर भारताला कच्चे तेल पुरवणार्‍या देशांमध्ये इराण आघाडीवर आहे.\nभारत इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी युरोपियन बँकामार्फत युरोचा वापर करत आहे, जोपर्यंत ते थांबवले जात नाही तोपर्यंत इराणकडून मिळणार्‍या तेल आयातीत अडथळा येणार नाही.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवर���न धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617757", "date_download": "2018-09-22T07:32:09Z", "digest": "sha1:5PO7664JSRWGFLVSV6WQ6GTUZ45C7I7X", "length": 7875, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बंद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बंद\nएकेका शब्दाची निश्चित अशी छटा असते. धरबंद हा शब्द उच्चारला की वागण्याला धरबंद नसलेला आणि बेफिकीरपणे वागणारा माणूस डोळय़ांसमोर येतो. पायबंद म्हटल्यावर वाईट गोष्टींना घातलेला आळा दृग्गोचर होतो. गोळीबंद म्हटलं की आटोपशीर आकाराची जेवढय़ास तेवढी काटेकोर रचना आठवते. बाजूबंद म्हटल्यावर स्लीव्हलेस ब्लाऊज आणि दंडावर वाकी परिधान केलेली प्रमदा स्मरून अंगावर गोड काटा येऊ शकतो.\nबंद या शब्दाचं तसं नाही. ‘काम चालू रस्ता बंद’ ही पाटी आठवून पहा. ऐन घाईच्या वेळेला आपण ज्या रस्त्याने जाणार असू तोच रस्ता नेमका उकरून ठेवलेला असतो. प्रिय व्यक्तीच्या अंगरख्याचा बंद वेगळा. निकडीच्या प्रवासात असताना आपली गाडी बंद पडून होणारा खोळंबा वेदनादायक असतो. खवय्या लोकांच्या जीवनात चतुर्मासात (किंवा किमान श्रावणात) जिभेला सुखावणाऱया अनेक गोष्टी बंद असतात. महिनाअखेर, वाहतूक पोलीस आणि गरीब बिचारा वाहनचालक यांचे ‘प्रवेश बंद’ पाटीशी अतूट नाते असते. महिनाअखेरीस वाहनचालकाला ती पाटी दिसत नाही, मात्र वाहतूक पोलिसाला प्रवेश बंद असलेल्या रस्त्यावरून जाणारा वाहनचालक नेमका दिसतो आणि तो पकडला जातो. लग्नसमारंभात पाहुण्यांनी दिलेल्या अहेराच्या बंद पाकिट���त किती रक्कम असेल याचे कोडे यजमानाला अस्वस्थ करीत असते, पण ते बंद पाकीट चारचौघात उघडणे शक्मय नसते. रविवारी सगळे दवाखाने आणि औषधांची दुकाने बंद असतात ही गोष्ट आपल्याला ठाऊक असली तरी रोगजंतूंना ठाऊक नसल्याने आपण नेमके त्याच दिवशी आजारी पडतो. महान व्यक्तींचे स्मरणदिन, राष्ट्रीय सण वगैरे दिवशी सरकार ड्राय डे घोषित करून विशिष्ट दुकाने बंद ठेवते. मात्र ‘ग्राहक देवो भव’ या ब्रीदाला जागून सदरहू दुकानांचे मालक दुकाने बंद ठेवून देखील ग्राहकांना छुप्या मार्गाने अहर्निश सेवा पुरवीत असतात.\nराजकीय बंद निवडणुकीच्या उंबरठय़ावर अवतीर्ण होतो. कधी कधी विरोधी पक्ष हा बंद पुकारतात. कधी कधी सत्ताधारी आघाडीतले मित्रपक्ष स्वतःचे अस्तित्त्व दाखवून देण्यासाठी लुटुपुटीचा बंद पुकारतात. बंद कोणाचाही असो, त्या दिवशी एसटीचे नुकसान होते, लहान मुले मोकळय़ा रस्त्यावर मनमुराद खेळतात आणि छोटेमोठे नेते टीव्हीवर-पेपरात चमकतात. बंदच्या बातम्यांमध्ये ‘यशस्वी’, ‘संमिश्र/किरकोळ प्रतिसाद’, ‘गालबोट’, ‘शांततेत पार’ वगैरे ठेवणीतले मथळे असतात.\nसहलीवर जाताय ना…खात्री करून घ्या\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2011/01/12/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-09-22T07:46:06Z", "digest": "sha1:QPPIOBHSLJB3AATNHKHS4B222G6UHFRV", "length": 20388, "nlines": 251, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "पा��िपतयुद्धाचे युद्धशास्त्रीय विश्लेषण (ले० मेजर जनरल निवृत्त शशिकांत पित्रे) – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास\nपानिपतयुद्धाचे युद्धशास्त्रीय विश्लेषण (ले० मेजर जनरल निवृत्त शशिकांत पित्रे)\nबुधवार, 12 जानेवारी 2011 बुधवार, 12 जानेवारी 2011 अमृतयात्री१ प्रतिक्रिया\nपानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन तीन शब्दांत करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल. मराठा सैन्य आपल्या आरंभीच्या यशाचा पाठपुरावा का करू शकले नाही, याचे हे लष्करी विश्लेषण\nपानिपतयुद्धाच्या २५०व्या स्मृतिदिनानिमित्त लोकसत्तेच्या रविवार, ९ जानेवारी २०११च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा एक उत्तम विश्लेषणात्मक लेख खालील दुव्यावर वाचा.\nअमृतमंथन_पानिपतयुद्धाचे युद्धशास्त्रीय विश्लेषण_ले० शशिकांत पित्रे_110112\nआपले प्रतिमत (feedback) लेखाखालील चौकटीत अवश्य नोंदवा.\nता०क० पानिपतच्या लढाईबद्दल आणखी काही उत्तम लेख खालील दुव्यांवर वाचू शकता.\nपानिपताच्या ओल्या जखमा (लेखकाचे मनोगत)\nअस्मिता, इतिहास, दैनिक, पानिपत, मराठा, मराठी, मराठे, युद्ध, लढाई, लोकसत्ता, सदाशिवरावभाऊ, हरियाणा, हरियाना\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nआय०आय०एम० मध्ये महाराष्ट्राचा (व मराठी माध्यमाचा) झेंडा (दै० लोकसत्ता)\nOne thought on “पानिपतयुद्धाचे युद्धशास्त्रीय विश्लेषण (ले० मेजर जनरल निवृत्त शशिकांत पित्रे)”\nपानिपताच्या ओल्या जखमा (लेखकाचे मनोगत) « अमृतमंथन म्हणतो आहे:\nसोमवार, 17 जानेवारी 2011 येथे 11:22 pm\nआपला अभिप्राय इथे नोंदवा. उत्तर रद्द करा.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्रा��ीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्र���ण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/2017/09/25/kafkas-leopards/", "date_download": "2018-09-22T07:16:56Z", "digest": "sha1:IRTZ26FPOJVBICGI64N6LLJC5NPCL73Z", "length": 25282, "nlines": 72, "source_domain": "rightangles.in", "title": "काफ्काच्या बिबट्यांची गोष्ट | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nजागतिक साहित्याततल्या समकालीन महत्वाच्या लेखकांपैकी प्रत्येक जण काफ्काचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वारसदार आहे. मोआसिर स्क्लियार(Moacyr Scliar) या ब्राझिलीयन लेखकानं काफ्काचं ऋण व्यक्त करणारी “काफ्का अँड लेपर्डस्” ( Kafka and Leopards)ही कादंबरी लिहून आपल्या लेखक-वंशाच्या मूळ पुरुषाला सलाम केलेला आहे. ‘’चुकीचा अर्थ लावणं” हे या कादंबरीचं एक प्रमुख अर्थसूत्र. आपल्या परिस्थितीचा आणि आयुष्याचा चुकीचा अर्थ लावणं, आपल्या सामाजिक स्थितीबद्दल चुकीची कल्पना असणं,माणसं आणि घटना यांना जोडणारे चुकीचे रेखांश तयार करणं – अशा अन्वयार्थांच्या घोळात यातली पात्रं सापडलेली आहेत.\nकाही लेखक असे असतात की त्यांच्यानंतर लिहिणाऱ्या कोणत्याही लेखकाला त्यांचा प्रभाव टाळता येत नाही.त्यांची गडद सावली पुढच्या सर्व पिढ्यांवर पसरते.त्यांची घराणी निर्माण होतात.त्यांना उपघराण्याच्या फांद्या फुटतात.त्यातून जमिनीत रुजू पाहणाऱ्या पारंब्या सरसरत बाहेर येतात आणि त्यांचं डेरदार साम्राज्य तयार होतं.फ्रान्त्झ काफ्का हा लेखक असाच विशाल आणि सतत विस्तारशील घराण्याचा मूळ पुरुष.त्यानं आपला कल्पित साहित्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला.काफ्कानं आपले लेखक-वंशजच घडवले नाहीत,तर लेखक-पूर्वजही निर्माण केले, अशा आशयाचं होर्खे लुई बोर्खेसचं विधान शंभर टक्के खरं आहे.काफ्का वाचल्यानंतर त्याच्याआधीच्या पिढीतल्या हर्मन मेलविल,निकोलाई गोगोल,दस्तयेवस्की अशा अनेक लेखकांचं साहित्य आपल्याला “काफ्काएस्क’’ वाटायला लागतं.जागतिक साहित्याततल्या समकालीन महत्वाच्या लेखकांपैकी प्रत्येक जण काफ्काचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वारसदार आहे. मोआसिर स्क्लियार(Moacyr Scliar) या ब्राझिलीयन लेखकानं काफ्काचं ऋण व्यक्त करणारी “काफ्का अँड लेपर्डस्” ( Kafka and Leopards)ही कादंबरी लिहून आपल्या लेखक-वंशाच्या मूळ पुरुषाला सलाम केलेला आहे. स्क्लियार हा गोष्ट सांगण्यात मज�� घेणाऱ्या लेखकांपैकी असल्यानं या जेमतेम शंभर पानांच्या कादंबरीची महती कळण्यासाठी तिचं कथासूत्र ठाऊक असणं आवश्यक आहे.\nया कादंबरीच्या (खरंतर दीर्घकथेच्या) कथानकाची सुरुवात १९६५ साली ब्राझीलमध्ये होते.कथानायक पोलीसांच्या ताब्यात असतो.त्याच्याकडे एक जर्मन हस्तलिखित सापडतं.त्याच्याखाली फ्रान्त्झ काफ्का अशी सही असते. तो मजकूर पोर्तुगिजभाषी पोलीसांना कळत नाही.मात्र तो सांकेतिक भाषेत लिहिलेला उठावाचा संदेश असावा अशी शंका त्यांना येते.\nत्यानंतर कादंबरीचं कथानक सुमारे पन्नास वर्षं मागे जातं.नायकाचे काका युक्रेनमधल्या एका गावात रहात असतात.त्यांच्यावर कम्युनिस्ट विचारसरणीनं गारुड केलेलं आहे.पहिल्या महायुद्धात ट्रॉटस्कीला मदत करुन क्रांतीकारक होण्याची त्यांची इच्छा आहे.मात्र छोट्या गावात अशी संधी कुठून मिळणार तेवढ्यात त्यांचा एक मित्र थेट ट्रॉटस्कीला भेटून परत येतो.त्याच्यावर एक कामगिरी सोपवण्यात आलेली असते.प्राग शहरात जाऊन ट्रॉटस्कीच्या एका हस्तकाला भेटायचं.त्याच्याकडून सांकेतिक भाषेतला संदेश असलेला कागद घ्यायचा.त्यातल्या संदेशाची उकल करायची.त्यात ज्याला ठार करायचं त्या व्यक्तीचं नाव सापडेल.त्या व्यक्तीला शोधून तिचा काटा काढायचा.ही थरारक कामगिरी आपल्याला करायला मिळावी,ही काकांची इच्छा मित्र आजारी पडल्यामुळे पूर्ण होते.मित्र त्यांच्यावर कामगिरी पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवतो.त्याच्याकडून आवश्यक ती सगळी माहिती घेऊन ते प्रागला पोहचतात.मात्र प्रवासात त्यांच्याकडून ही सगळी माहिती हरवते.ज्याच्याकडून सांकेतिक मजकूर मिळायचा त्या माणसाला शोधायचं कसं,ही मोठी समस्या त्यांच्यासमोर उभी ठाकते. तिथे ज्यूंच्या प्रार्थनास्थळातल्या धर्मप्रमुखाकडून “फ्रान्त्झ काफ्का” हे नाव त्यांच्या कानावर पडतं. ते ऐकल्यावर आपण ज्याच्या शोधात आहोत तो माणूस हाच असावा असं त्यांना वाटायला लागतं. ते काफ्काला शोधून काढतात. काफ्का त्यांना प्रकाशकाचा माणूस समजतो. नुकतीच लिहीलेली एक छोटी कथा तो छापण्यासाठी त्यांच्या हातात देतो. ती कथा जर्मनमध्ये असल्यानं नायकाच्या काकांना ते सांकेतिक हस्तलिखित वाटतं. आपण ज्याच्या शोधात आहोत तो माणूस आणि संदेश सापडल्याचा त्यांना अतोनात आनंद होतो.प्रत्यक्षात तो मजकूर म्हणजे काफ्काच�� ‘’लेपर्डस् इन द टेंपल ‘’ ही तीन ओळींची कथा असतेः\nबिबटे देवळात घुसले आणि त्यांनी देवापुढे ठेवलेलं पाणी प्यालं. असं पुन्हा पुन्हा घडायला लागलं. अखेर देवळात आल्यावर त्यांच्या हालचाली नेमक्या कोणत्या प्रकारच्या असतील याबद्दल आधीच अंदाज वर्तवणं शक्य झालंआणि त्यांच्या क्रिया हा धर्मविधीचाच एक भाग बनला.\nनायकाचे काका एका जर्मन माणसाच्या मदतीनं या संहितेचं भाषांतर करुन त्यातला ‘’गुप्त संदेश” उलगडण्याचा प्रयत्न करतात. प्रागमध्ये प्राणीसंग्रहालय कुठे आहे बिबटे म्हणजे नेमकं कोण असेल बिबटे म्हणजे नेमकं कोण असेल काफ्काच्या कथेचा अर्थ लावण्याच्या या प्रक्रियेत नायकाचे काका अधिकाधिक चुकीचे अर्थ लावत जातात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या घोटाळ्यांची संख्या वाढायला लागते.\n‘’चुकीचा अर्थ लावणं” हे या कादंबरीचं एक प्रमुख अर्थसूत्र. आपल्या परिस्थितीचा आणि आयुष्याचा चुकीचा अर्थ लावणं, आपल्या सामाजिक स्थितीबद्दल चुकीची कल्पना असणं,माणसं आणि घटना यांना जोडणारे चुकीचे रेखांश तयार करणं – अशा अन्वयार्थांच्या घोळात यातली पात्रं सापडलेली आहेत.\nस्वतःच्या भौगोलिक प्रदेशाविषयी अत्यंत संवेदनशील असणाऱ्या लेखकांनी ब्राझिलियन साहित्याची परंपरा घडली.मचादो द असिस,योर्हे आमादो,जोआओ रोझा,मार्सिओ सूझा – अशा समर्थ लेखकांनी ते ज्या प्रदेशात जगले त्याचे कोपरे आपल्या साहित्यात आत्मीयतेनं व्यक्त केले.मोआसिर स्क्लियारनं बॉम फिम या प्रदेशाचं असंच उत्कट चित्रण आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून केलं. मात्र त्याच्या साहित्यावर असलेले संस्कार ब्राझिलियन किंवा लॅटिन अमेरिकन साहित्यापेक्षा युरोपियन साहित्याचे आहेत.त्याचे आईवडील त्याच्या जन्मापूर्वी रशियातून ब्राझीलमध्ये स्थलांतरित झाले.तिथल्या ज्यू वस्तीत स्क्लियार लहानाचा मोठा झाला.स्वतःच्या ज्यू असण्याची जाणीव त्याच्या मनात कायम प्रखर राहिली.ज्यू असेलेल्या काफ्काच्या साहित्याचे कळत्या वयापासूनच त्याच्यावर खोल संस्कार झाले.अल्पसंख्याक असणं, “बाहेरचा” असणं या जाणीवांचा प्रत्यय त्याला काफ्काच्या साहित्यातून आला आणि काफ्काशी आपोआपच सहानुभाव जुळला.जगण्याचा अजबपणा,व्यवस्थेची अतर्क्यता आणि कोणत्याही प्रकारचा अन्वयार्थ अंतीम न मानणं – या काफ्काच्या साहित्यातल्या केंद्रीय कल्���ना स्क्लियारच्याही साहित्यात केंद्रस्थानी आहेत. “काफ्का अँड लेपर्डस्’’ सुद्धा त्याला अपवाद नाही.ही कादंबरी सध्या मोठ्या संख्येनं लिहील्या जात असलेल्या आधुनिकोत्तर मेटाफिक्शनच्या लाटेत विरघळून जात नाही,त्यामागे सबळ कारणं आहेत.अशा कादंबऱ्यांमध्ये संरचनेला अवास्तव महत्व प्राप्त होऊन आशय गौण ठरतो.पात्र केवळ लेखकाच्या संकल्पनांचं वहन करण्यापुरती,स्वतःचं अस्तित्व नसलेली असतात.त्यांना मिती नसतात.ती निष्प्राण यंत्रमानवांप्रमाणे वावरतात.वास्तववादाचा रटाळपणा टाळून कादंबरीत जिवंतपणा आणायचा असेल तर त्यासाठी प्रत्येकवेळी एकरेषीय निवेदन,प्रसंगांची शिस्तबद्ध रचना,पात्रनिर्मिती यांचा बळी द्यायची गरज नसते,हे ज्यांना उमजलेलं आहे अशा मोजक्या लेखकांपैकी स्क्लियार आहे.तो मोजक्या शब्दांत पात्रं आणि प्रसंग उभे करतो. ते वाचकाच्या मनावर ठसवून त्याला निवेदनप्रवाहात गुंतवत नेतो.त्याच्यासाठी वाचक म्हणजे जणू त्याचा कादंबरीलेखनातला भागीदारच.म्हणून स्क्लियारला “दाखवण्या’’पेक्षा ‘’सांगणं” अधिक भावतं.वेळ आलीच तर तो तपशीलवार वर्णनही करतो.अशावेळी हे वर्णन थेट आणि परिणामकारक असतं. कादंबरीत नायकाचे काका काफ्काला पहिल्यांदा भेटतात तेव्हा त्यांच्या नजरेतून आपल्याला काफ्का असा दिसतोः\nकाफ्कानं त्यांच्याकडे स्थिर नजरेनं पाहिलं आणि तो अचानक खोकायला लागला. तो खोकला कोरडा,सौम्य,दाबलेला तरीही सतत येणारा आणि काळजी निर्माण करणारा होता.ते शहारले.त्यांना हा खोकला चांगलाच ठाऊक होता.त्यांची खात्री पटली,की हा टीबी आहे.त्यात टीबीची सगळी लक्षणं स्पष्ट उमटलेली दिसलीः बारीकपणा,अशक्तपणा,गालाच्या हाडांजवळ असलेली लालसर छटा,त्यात भर म्हणून टीबी पेशंटसाठी अत्यंत घातक अशी थंडीही त्या छोट्याशा घरात होती.एका तीव्र दुःखानं त्यांचा अकस्मात ताबा घेतला.काफ्काच्या आईला जाणवलं असतं असं दुःख. तू आजारी आहेस,काफ्का,खूप आजारी. हा खोकला ही काही हसण्यावारी न्यायची गोष्ट नाही. हा टीबी आहे, कल्पित साहित्य नव्हे.\nया परिच्छेदातून जाणवणारा मानवतेचा स्पर्श आज विश्वसाहित्यात दुर्मीळ आहे.\nकाफ्का पात्र म्हणून जरी स्क्लियारच्या कादंबरीत प्रथमच आला असला,तरी त्याच्या साहित्यात यापूर्वीही काफ्काशी संवाद साधण्याचा प्रयत्न त्यानं विविध प्रकारे केला आ���े. ‘’वॉर इन बॉम फिम’’(War in Bom-Fim) या कादंबरीचा नायक आत्महत्या करण्यासाठी उंदराचं वीष पितो.मात्र मरण्याऐवजी त्याचं एका प्रचंड झुरळात रुपांतर होतं. हे सहजच काफ्काच्या “ मेटामॉर्फसिस” ची आठवण करुन देणारं. त्याच्या “सेंटॉर इन द गार्डन”( Centaur in The Garden) या गाजलेल्या कादंबरीचा नायक अर्धा माणूस आणि अर्धा घोडा आहे.काफ्काच्या अनेक प्राणी-कथांना केलेला हा कुर्निसात.\nस्क्लियारचं आयुष्याविषयीचं निरीक्षण एका ज्यूच्या नजरेतून केलेलं आहे,मात्र ते केवळ सांप्रदायिक कोनांमध्ये बंदिस्त होत नाही.त्याचं साहित्य तुमच्या-आमच्या जगण्यापेक्षा फार वेगळं नाही.त्याचं लेखक म्हणून मोठेपण यातच असावं.\nलेखक, चित्रपट समीक्षक, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि बरंच काही\nजे एन यु निवडणुका : कम्युनिस्टांनी गड तर राखला. पुढे काय \nबी एच यू आंदोलन : विद्यार्थिनींनी कर्मठांना दिलेली सणसणीत चपराक.\nडाल्टन ट्रम्बो – प्रतिभावंताची जिद्द\nब्रेख्त : मार्क्सवादाचा कलात्मक अविष्कार\n“पाऊलखुणा”कारांचे पेशवा गुणगान अभियान\nआम्हा सर्वसामान्य मराठी वाचकांना अज्ञात असलेल्या या लेखकाची ओळख करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. हा लेख ‘साहित्य’ या विभागातील आहे, असा टॅग दिसतो. वेबसाइटच्या मास्टहेडखाली राजकीय, सामाजिक, अर्थव्यवस्था, शेतीप्रश्न, व्यंगचित्रे असे विभाग आहेत, त्यात साहित्य या विभागाची भर किमान या लेखासाठी तरी असायला हवी. असे आणखी लेख आले तर वाचकांना संपन्न व्हायची संधी मिळेल.\nराजेश जी – आमचे लेख वाचण्यासाठी खूप धन्यवाद. तुम्ही सांगितल्या प्रमाणे आम्ही “साहित्य” ही लिंक नॅव्हिगेशन मध्ये टाकली आहे. साहित्यावर अजून लेख येण्यासाठी आमचे प्रयत्न चालू राहतील. वाचत राहा.\nलेटेस्ट अपडेट्स साठी तुम्ही आम्हाला फेसबुक आणि ट्विटर वरही फॉलो करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=2659", "date_download": "2018-09-22T07:28:57Z", "digest": "sha1:IZKXI2KXHNAKPQYE77OC5SVQN6PXIJMW", "length": 8283, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "पावसाच्या थेंबापासून वीजनिर्मित्ती", "raw_content": "\n१५ वर्षीय मुलीचा भन्नाट शोध\nअजरवैजान : जगातील प्रत्येक देश डीजिटल बनण्याचे स्वप्न बाळगून आहे. पण, या डीजिटल दुनियेत वीजेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे अधिकच्या वीज उत्पादनासाठी प्रत्येक देशाकडून जोराचे प्रयत्न आणि अभ्यास ��रण्यात येत आहे.\nआता, अजरवैजान येथील रेगान जामालोवा या १५ वर्षीय मुलीने वीज उत्पादनाचा नवीन शोध लावला आहे. इयत्ता नववीमध्ये शिकणार्‍या रेगानने पावसाच्या पाण्यापासून वीजनिर्मित्तीचे तंत्र विकसीत केले आहे.पावसाच्या थेंबापासून वीज निर्मित्तीचे डिव्हाईस रेगानने बनवले आहे.\nया तंत्रज्ञानाला तिने रेनर्जी असे नाव दिले आहे. या तंत्रज्ञानापासून तयार करण्यात आलेल्या वीजेला बॅटरीमध्ये साठवून ठेवता येते. त्यानंतर घरगुती कामांसाठी या वीजेचा वापर करता येईल. सध्या हे एक प्रोटोटाईप असून त्यामध्ये ७ लिटर पाणी साठवता येत आहे.\nजर हवेपासून वीजनिर्मित्ती होऊ शकते, तर पाण्यापासून का नाही असा प्रश्‍न १५ वर्षीय रेगानला पडला. याबाबत तिने आपल्या वडिलांशी चर्चा केली. त्यानंतर मैत्रिणीच्या मदतीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.\nया संशोधनात रेगानला तिच्या भौतिकशास्त्र विषयाच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. रेनवॉटर कलेक्टर, वॉटर टँक, इलेक्ट्रिक जनरेटर आणि बॅटरी या सर्व साधनांचे मिळून रेवाने ९ मिटर लांबीचे डिव्हाईस बनवले आहे.\nया संशोधनामुळे अजरवैजान सरकारने रेवानला २० हजार डॉलर रुपयांचे अनुदान दिले. या डिव्हाईसद्वारे घरातील ३ बल्ब सहज प्रकाशित होतील, एवढी वीज निर्माण होते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/category/%E0%A5%A6%E0%A5%AE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83/%E0%A5%A6%E0%A5%AE-%E0%A5%AA-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-22T07:08:04Z", "digest": "sha1:MDQPVVY4XSEQ7C2AHRXP5GYTPRBM36JA", "length": 21665, "nlines": 205, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nश्रेणी: ०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\nशनिवार, 6 मे 2017 रविवार, 7 मे 2017 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nविश्वरचनेच्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न विज्ञान आणि अध्यात्म आपल्या परीने लाखो वर्षे करीत आहेत. विज्ञान आणि उपयोजित तंत्रज्ञानात गेल्या दोन शतकात झालेल्या विस्मयकारक प्रगतीने साऱ्यांना केवळ थक्क करून सोडले आहे, असे नव्हे, तर सत्याचा शोध घेण्याचा तो एकमेव मार्ग असल्याचा भ्रमदेखील निर्माण केला आहे. प्रयोगसिद्धता, सातत्य आणि सार्वकालिकता ही विज्ञानाची बलस्थाने होती. व्यक्तिगत अनुभूति आणि अनुभव ह्यांना त्यात स्थानच नव्हते. कारण त्यातून येणारे निष्कर्ष अवैज्ञानिक ठरवून ते नाकारण्याकडेच वैज्ञानिक जगताचा कल होता. पण, आता आपल्याच चाचण्या, कसोट्या, प्रयोग हे अंतिम सत्यापर्यंत पोचण्यात कमी पडत आहेत याची जाणीव वैज्ञानिक जगतास झाली आहे. त्यामुळे भारतीय ज्ञान तत्त्वज्ञानातून याचे किमान सूत्र तरी सापडेल अशा आशेने वैज्ञानिक जगत भारतीय ज्ञानमार्गाच्या अभ्यासाकडे वळले आहे. भारतीय असेल ते त्याज्य आणि पाश्चात्त्य असेल ते शुद्ध वैज्ञानिक अशा भ्रमातून बाहेर येऊन आपणदेखील भारतीय विचारदर्शन नव्यावैज्ञानिक प्रगतीस मार्गदर्शक कसे ठरेल ह्याचा विचार करायलाच हवा. भारतीय संशोधनासमोरचे हे खरे आव्हान आहे. ब्रह्म आणि जगत यांतील अद्वैताचा आता वैज्ञानिक अंगाने शोध घेतला जाणार आहे. जागतिक वैज्ञानिक संशोधनाच्या केंद्रस्थानी परतण्या���ी भारतीय संशोधकांना ही फार मोठी संधी आहे.\nशनिवार, 6 मे 2017 शनिवार, 6 मे 2017 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nन्यूटनने (Newton) मांडलेल्या आधुनिक वैज्ञानिक तत्त्वज्ञानाची चौकट आईनष्टाईनच्या सापेक्षतावादाच्या उपपत्तीने (Theory of Relativity) मोडून टाकली. न्यूटनचे जडवादी, द्वैतवादी (ऊर्जा आणि द्रव्य ह्यांचे शाश्वत संधारण – conservation of energy and mass अशा) विचारांवर आधारित असणारे सर्व मूलभूत सिद्धान्त सापेक्षवादामुळे कोलमडून पडले आणि आईनष्टाईनने पूर्णतः आगळ्यावेगळ्या प्रकारच्या, सामान्य माणसांना अशक्य आणि काल्पनिक वाटेल अशा वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा पाया घातला. आणि त्यावरच पुढील (श्रॉडिन्जर, बोहर, हायझेनबर्ग इत्यादी) श्रेष्ठ पदार्थवैज्ञानिकांनी पुंजकणवादाची उपपत्ती (Quantum Theory) अधिकाधिक विकसित केली. ही उपपत्ती भारतीय तत्त्वज्ञानाच्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या (सर्वं खलु इदं ब्रह्म) आणि विश्वाच्या पूर्णत्वाच्या सिद्धान्ताच्या (पूर्णमदः पूर्णमिदं…) अगदी जवळ जाते.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातू��� शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/2017/05/05/the-beginning/", "date_download": "2018-09-22T07:11:38Z", "digest": "sha1:BVRTJHCZSVL2UO7UC7BW3IPFADK56URU", "length": 17189, "nlines": 112, "source_domain": "rightangles.in", "title": "भूमिका | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nवृत्त वाहिन्यांचा महापूर आणि वेबसाईट्सच्या त्सुनामीच्या या प्रलयात काहीतरी ओंजळभर योगदान आमचेही म्हणून `राईट अँगल्स’ सुरू करणे हा आमचा बिलकूलच उद्देश नाही. देशातील वातावरण पूर्णपणे धर्मोन्मादाने ढवळून निघालेले आहे. भारतातील लोकशाहीची घडी जी दादाभाई नौरोजी, महात्मा गांधींपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आपल्या बापजाद्यांनी बसवली त्या लोकशाहीला आपल्या डोळ्यासमोर चिरडून टाकून त्यावर थयथया नाचणाऱ्या लोकशाहीविरोधी तत्त्वांना ठोस आणि ठाम विरोध आम्ही करणार या निर्धाराने हा नवा प्रयोग आम्ही करत आहोत.\nपं. जवाहरलाल नेहरू असोत वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या विश्लेषणाचा बाज वेगळा असला तरी मुख्य उद्देश हा विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करणे हाच होता. माणसाला माणसाइतकी किंमत मिळायला हवी हा अट्टाहास स्वातंत्र्य आंदोलनातून तावून सलाखून निघालेल्या देशातील सुरुवातीच्या नेतृत्वाचा होता. व्यक्ती तितकी मते हे गृहीत धरूनही प्रत्येक मतास तितकीच किंमत देण्यामागचा नेमका उद्देशही हाच होता. बहुधर्मीय, बहुजातीय, बहुपंथीय, बहुभाषिक अशा या देशात एकसाची सनातनी विचारांवर आधारित समाज निर्मितीचे प्रयत्न तर खूप पूर्वीपासून होत आहेत. मात्र गेली नव्वद वर्षे देशातील ८० टक्के जनतेला गुलाम बनविण्याचे उद्दीष्ट मनाशी बाळगणारे सनातनी आज त्याच ८० टक्क्यांमधील काहींच्या पाठिंब्यावर राज्यकर्ते बनले आहेत. महाप्रचंड सत्ता, अवाढव्य यंत्रणा, अमाप संपत्तीच्या जोरावर लोकशाहीवादी सूर निघाला रे निघाला की त्याला चिरडण्यासाठी `ते’ तंत्रज्ञानापासून ते घातक शस्त्रांनिशी अंगावर चाल करून येत आहेत. स्वातंत्र्य चळवळीत कणाचेही योगदान नसणारे, किंबहुना ब्रिटीशांना माफीपत्र लिहून देणाऱ्यांच्या वारसांची आज देश १९४७ साली नव्हे तर २०१४ साली स्वतंत्र झाला, असे थेट म्हणण्यापर्यंत आता मजल गेली आहे. सगळी प्रस्थापित प्रसारमाध्यमे त्यांच्या भितीने बुजून गेली आहेत. लोकशाहीवादी भूमिका घेणाऱ्यांवर छद्मराष्ट्रवादी खुलेआम देशद्रोहाचे शिक्के मारत आहेत. अल्बर्ट आईनस्टाइन म्हणाले होते की, `राष्ट्रवाद म्हणजे केवळ पोरकटपणा आहे, मानवतेला झालेलं ते गोवर आहे.’ सध्या आपल्या देशात या पोरकटपणाने कळस गाठला आहे. एकीकडे मुस्लिमांना मध्ययुगातून बाहेर पडण्याचे स्वागतार्ह विधान करणारे दुसऱ्या बाजूला हे हिंदूराष्ट्र असल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. गोवंशाच्या रक्षणासाठी खुलेआम जिवंत माणसांना ठार मारले जात आहे. देशातील अभिजन यावर मिठाची गुळण�� धरून आहेत. सत्तेत बसलेले त्याचे छातीठोक समर्थन करत आहेत. विकास म्हणजे केवळ उन्माद ही सत्तेत असलेल्यांची उघड भूमिका झाली आहे. म. गांधींच्या मारेकऱ्याची देवळे बांधण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. बाबासाहेबांचे नाव घेत त्यांच्या राज्यघटनेच्या चिंधड्या उडवण्याचे काम सुरू आहे. आधुनिक भारत घडविणारे नेहरू तर जणूकाही चोर दरोडेखोर असल्याचा अविभार्वात कालची शेंबडी पोरंटोरं त्यांची टिंगलटवाळी करत आहेत. दुसरीकडे आक्रमक हिंदुत्वाच्या घोषणा देत उत्तर प्रदेशच्या गादीवर बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पाण्याच्या तांब्यावर वृत्तवाहिन्या एकेक तासाचे माहितीपट दाखवत आहेत. लोकशाहीकरिता परिस्थिती भयावह होते तेव्हा आपापल्या पातळीवर ती लढाई सगळ्याच लोकशाहीवाद्यांना लढावी लागते. त्या लढाईचाच एक भाग म्हणून `राईट अँगल्स’ आपल्या समोर येणार आहे. देशात, जगभरात घडणाऱ्या विविध घटनांचे राँग अँगल्स मनावर ठसवणाऱ्या प्रस्थापित प्रसारमाध्यमांमुळे जनतेचे मेंदू थिजून जाऊ नयेत, मेंदूने मेंदूचे काम करत राहावे, त्याची स्वतंत्र विचार करण्याच्या प्रवृत्ती प्राण्याप्रमाणे हुकमाचे ताबेदार होण्यात उत्क्रांत होऊ नये म्हणून या विविध घटनांचे राईट अँगल्स तुमच्यासमोर अनेक नामांकित ज्येष्ठ आणि तरुण लेखक घेऊन येणार आहेत. या राईट अँगल्सशी तुम्ही सहमतच व्हा, असा आमचा अट्टाहास बिलकूलच असणार नाही. कारण घटनांचे राईट अँगल्स सांगताना ते तुमच्याकडून समजून घेण्यातही आम्हाला रस आहे. मात्र थिल्लर टोमणेबाजी आणि टिंगल-टवाळीच करायची असेल तर सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे वाहिन्यांचा महापूर आणि वेबसाईट्सची त्सुनामी आलेली आहेच. लोकशाही वाचली तरच या देशाला भवितव्य आहे. लोकशाही वाचली तरच या देशातील तरुणांना भवितव्य आहे, इतक्या साध्या सोप्या उद्देशाने सुरू करत असलेल्या या प्रयोगाला तुमची जबरदस्त साथ मिळेल हा विश्वासानेच या प्रयोगाला सुरुवात करत आहोत\nमोदी सरकारची तीन वर्षे: खरी लढाई फॅसिझमशी; गरज जनतेची मनं जिंकण्याची\nपूर्ण शुभेच्छा, सध्याच्या भारतात असे विचार समोर येणे अत्यंत गरजेचे आहे\nखबरदारीचा उपाय सुचला व आम्हासही सुचविल्याबद्दल धन्यवाद,चला सोबतच आहोत.\nधन्यवाद दत्ता . फॅसिझम विरोधातील लढ्यास आपली साथ फार महत्वाची आहे.\nमहेश​ नारायण उगले पाटील 1 year ago Reply\nमुकुंद कीर्तन शकुंतला गायकवाड. 1 year ago Reply\nशुभेच्छा,आम्ही आपल्या सोबत आहोत.\nसर्वांचे आभार. आमच्या ‘लेटेस्ट अपडेट्स’ साठी तुम्ही आम्हाला फेसबुक किंवा ट्विटर वर फॉलो करू शकता.\nतुकाराम यशवंतराव मचे 1 year ago Reply\nसत्ता आणि पैशाच्या जोरावर ‘अभी नन नही तो कभी नही ‘ या पध्दतीने लोकशाहीविरोधी तत्वे सक्रिय झाले आहेत. या तत्वांना सामुहिक विरोध करणे प्रत्येक लोकशाहीवादी नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यासाठी योगदान देण्याची तयारी आहे. Thank you “Right Angles”\nकमेंट साठी धन्यवाद तुकाराम\nखरच आज कोणीतरी हा पुढाकार घेण्याची गरज होती.धन्यवाद्\nशुभेच्छा. आपल्याकडून अनेक उत्तम आणि विचारप्रवर्तक लेख येवोत.\nसुशील, तुमच्या कंमेंटसाठी धन्यवाद. ह्या ब्लॉगच्या bottom left कॉर्नर ला Subscription फॉर्म आहे. तुमचा ई-मेल अड्रेस टाकून Subscribe बटण क्लिक करा.\nपुढील वाटचालीस मनपुर्वक शुभ्भेच्हा….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Kulang-Trek-K-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:57:43Z", "digest": "sha1:76BOAH3YUKY4UTZMFDHHJ7STZMPYLAFM", "length": 14305, "nlines": 38, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Kulang, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nकुलंग (Kulang) किल्ल्याची ऊंची : 4825\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कळसूबाई\nजिल्हा : नाशिक श्रेणी : कठीण\nसह्याद्री मधील अलंग, मदन, कुलंगगड हे दुर्गत्रिकूट चढायला सर्वात कठीण आहे. यातील कुलंगगडावर फक्त पायी चालत जाता येते, तर अलंग, मदन गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे व साहित्य असणे आवश्यक आहे. कळसुबाईच्या रांगेमध्ये कुलंग गडाच्या जोडीला अलंग, मदन, पारबगड, रतनगड कळसुबाई असे अनेक किल्ले ठाण मांडुन बसलेले आहेत.\nकुलंगचा दुसर्‍या क्रमांकचा दरवाजा आजही चांगला शाबुत आहे. याची तटबंदी अजुनही चांगल्या स्थितीत उभी आहे. दरवाजातून किल्ल्यावर पोहोचल्यावर एक वाट उजवीकडे वळते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर कातळ कड्यामध्येच दोन ते तीन गुहा आहेत. यापैकी सर्वात मधली गुहा मोठी असुन त्याला आत मध्येच दोन दालने आहेत. या गुहा मुक्कामासाठी योग्य आहेत.\nगुहे जवळच्या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर पाण्याची २-३ टाकी लागतात. यातील पहिल्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. ही टाकी बर्‍यापैकी मोठी असून ती पूर्णपणे कातळात कोरलेली आहेत. या ट���क्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. या वाड्यांच्या आकारमानावरुन येथे मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे वाटते. वाडे पाहून कुलंगच्या पश्चिम टोकावर जायचे. इथे एक मोठा बुरुज आहे. तिथून ‘छोट्या कुलंग’ नावाच्या डोंगराचे दर्शन होते. समोर लांबवर घाटघर गावातून येणारी वाट नजरेस पडते. दूरवर विल्सन डॅमचा जलाशय दिसतो. आता कुलंगचा पश्चिम कडा पाहून दरवाजापाशी यायचे आणि डाव्या हाताची वाट धरायची. पाच मिनीटातच आपण कुलंगवरील दहा टाक्यांच्या समुहापाशी येऊन पोहोचतो. यातील पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. येथेच कातळात शिवलींग कोरलेले आहे. टाकी पाहून समोरची दिशा धरायची २० मिनीटात आपण कुलंगवरील एका घळीपाशी येऊन पोहचतो. कुलंगच्या या घळीत दुर्गस्थापत्याचा सर्वात मोठा अविष्कार पाहायला मिळतो. या घळीत वरील बाजूने येणार्‍या धबधब्याचे पाणी अडवून ठेवण्यासाठी बांधारा घातलेला दिसतो. या बांधार्‍याचे पाणी अडविण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी बांधलेली दिसतात. जेणेकरुन आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल, मग ही टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बांधार्‍यामधूनच एक वाट काढून दिली आहे. हे पाणी एका गोमुखातून खाली पडते आणि दरीत फेकले जाते. ज्याने कोणी ही सुंदर रचना केली आहे, त्या स्थापत्यकाराचे नाव अज्ञात आहे. किल्ल्यावर रहाणार्‍यांच्या पाण्याची निकड भागवण्यासाठी ही सोय करण्यात आली होती. हा बंधारा पाहून किल्ल्याच्या पूर्व टोकापाशी जायचे. येथून अलंग आणि मदनचे सुंदर दर्शन होते. दूरवर कळसूबाईचे शिखर आकाशाला गवसणी घालताना दिसते. पश्चिमेकडे रतनगड व बाजूचा खुट्याचा सुळका दिसतो.\n१) घोटीहून १० किमी वर कळसुथे नावाचे गाव आहे. इथेपर्यंत जाण्यासाठी खाजगी जीप, ऑटो ची सुध्दा सोय होते. इथे पाय उतार होऊन आपली पायगाडी चालू करायची. येथुन दोन तासांवर कुलंगवाडी नावाचे गाव लागते.कुलंगवाडी गाव जरी किल्ल्याच्या पायथ्याशी असले तरी किल्ल्यावर जाण्याचा मुख्य रस्ता कुलंगवाडीपासून दोन तासांच्या अंतरावर चालू होतो. वाट जंगलामधुन असल्याने उन्हाचा फारसा त्रास होत नाही. मध्येच एका ओढ्याच्या काठी जंगलामध्ये आंबेवाडी मधून येणारी वाट येऊन मिळते. येथून सर्व वाटा एकत्र होऊन किल्ल्यावर जातात. वाट मधुनच जंगलातून तर कधी उघड्या पठारावरुन जाणारी आहे. डिसेंबर पर्यंत वाटेत असणार्‍या ओढ्यामध्ये पाणी मिळते. साधारण दोन तासांच्या चढाईनंतर आपण एका पठारावर पोहोचतो. डोक्याच्या वर पाहिल्यावर कुलंगचा खडा पहाड अजुनही ताठ मानेने उभा असतो.\nयेथुन चालू होते ती खरी कातळ चढाई. ही वाट म्हणजे कातळामधुन कोरलेल्या पायर्‍याच आहेत. एका बाजूला कुलंगची दरी आणि उजव्या बाजूस कातळ, मध्येच थोडासा मातीचा घसारा अशा तर्‍हेने साधारण दोन तासाने आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजात पोहोचतो. पहिल्या दरवाज्यापर्यंत पोहोचल्यावर थोडा जीवात जीव आल्या सारखा वाटतो. तरी शेवटच्या दरवाज्या पर्यंत पोहोचण्यासाठी अजुन १०० पायर्‍या चढून जाव्या लागतात. पहिल्या दरवाज्यापाशी छोटीशी गुहा आहे. इथुन अलंग, मदन आणि कुलंग मधील दरीचे सुंदर दर्शन होते.\n२) किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट आंबेवाडी गावातून जाते. घोटी मार्गे आंबेवाडी गाव गाठण्यास सुमारे एक तास लागतो. घोटीवरुन आंबेवाडीसाठी एसटी बससेवा उपलब्ध आहे. आंबेवाडी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी आधी दोन तासांची रपेट करावी लागते आणि मग वाट मध्येच एके ठिकाणी डावीकडे जंगलामध्ये वळते. लक्षात ठेवण्याची खुण म्हणजे इथे एका माणसाच्या आकाराचे मोठे वारुळ आहे. तिथेच कुलंग वाडी वरुन येणारी वाट येऊन मिळते. वाट चुकलो नाही ना हे जाणून घ्यायचे असेल तर वर पहायचे म्हणजे आपण मदन किल्ल्याच्या नेढ्याच्या बरोबर खाली उभे असल्याचे समजते. इथून पुढची वाट वर दिल्याप्रमाणे आहे.\nकिल्ल्यावर रहाण्यासाठी काही गुहा आहेत. त्यामध्ये ३० ते ४० जण राहू शकतात.\nजेवणाची सोय स्वत: करावी.\nकिल्ल्यावर पाण्याची बारमाही टाकी आहेत.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\n१) कुलंगवाडीतून ५ तास लागतात, २) आंबेवाडीतून ५ तास लागतात.\n१) कुलंगगडावर पावसाळ्यात जाणे टाळावे.\n२) अलंग, मदन, कुलंगगड हा ट्रेक २-३ दिवसात करता येतो.\n३) फक्त कुलंगगडावर पायी चालत जाता येते, तर अलंग, मदन गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे व साहित्य असणे आवश्यक आहे.\n४) अलंग, मदन गडांची माहिती साईटवर दिलेली आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: K\nकोकणदिवा (Kokandiwa) कोळदुर्ग (Koldurg) कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) कोंढवी (Kondhavi)\nकोरीगड (कोराईगड) (Korigad) कोर्लई (Korlai) कोटकामते (Kotkamate) कुलंग (Kulang)\nकुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-22T06:47:27Z", "digest": "sha1:I5UF2HTBZDOAJJ4OWVCPXNH4A5U6WRKX", "length": 7588, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सांगली महापालिकेत काँग्रेस-शिवसेना आमनेसामने | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसांगली महापालिकेत काँग्रेस-शिवसेना आमनेसामने\nसांगली : सांगली महापालिकेच्या विशेष सभेत आज सभागृह नेत्याचा आरोप-प्रत्यारोपावरुन तोल ढासळला. मिरजेतील पाणी योजनेवरून शिवसेनेच्या नगरसेवकासोबत आरोप-प्रत्यारोप सुरु होते. यातच सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकाने माईक महापौरांच्या दिशेने भिरकावला.\nसत्ताधारी काँगेसचे नगरसेवक आणि महापालिकेचे सभागृह नेते असलेले किशोर जामदार यांनी आपल्या हातातील माईक महापौरांच्या पिठासनाकडे भिरकावला आणि महापौरांच्या समोरील राजदंडही उचलला. यामुळे सभेतील वातावरण चांगलंच तापलं.\nसभा सुरु असताना शिवसेनेचे नगरसेवक शेखर माने यांनी अमृत योजनेच्या विषयावरुन सत्ताधारी काँग्रेसला टीकेचं लक्ष बनवलं. यावेळी शेखर माने यांच्या आरोपामुळे संतप्त झालेले काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार यांनी माने यांचे आरोप खोटे असल्याचे सांगत शब्द मागे घेणेची मागणी केली.\nयावेळी चर्चेतून वाद वाढल्याने सभागृह नेते किशोर जामदार यांनी आपल्या हातातील माईक महापौरांच्या पिठासनाकडे भिरकावला आणि महापौरांच्या समोरील राजदंडही उचलला. यावेळी राजदंड उचलणे आणि सभागृहात माईक फेकून मारणे याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक शेखर माने यांनी केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमोदी सरकारविरोधात पहिला गियर मीच टाकला : राज ठाकरे\nNext articleस्मार्ट पुण्याला ३ राष्ट्रीय पुरस्कार\nराफेल डील : पंतप्रधान मोदींनी देशाचा विश्‍वासघात केला\nयुजीसी 8 नोव्हेंबरलाही सर्जिकल स्ट्राईक दिन साजरा करणार का\nमायावतींच्या निर्णयाने भाजपलाच लाभ – कॉंग्रेस\nजेटलींकडून राहुल गांधींचा समाचार\nगली गली में शोर हैं, हिंदुस्थान का चौकीदार चोर हैं – राहुल गांधी\nजवानाच्या हत्येनंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-vice-admiral-r-b-pandit-ina-new-commandant-98836", "date_download": "2018-09-22T07:38:45Z", "digest": "sha1:R2HP4D5UHVUZLSWFHHFHAC5SJ5D6VGMF", "length": 13321, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Vice Admiral R. B. Pandit INA new commandant व्हाइस ऍडमिरल आर. बी. पंडित \"आयएनए'चे नवे कमांडंट | eSakal", "raw_content": "\nव्हाइस ऍडमिरल आर. बी. पंडित \"आयएनए'चे नवे कमांडंट\nमंगळवार, 20 फेब्रुवारी 2018\nपुणे - मूळचे पुण्याचे असलेले व्हाइस ऍडमिरल आर. बी. पंडित यांनी केरळ राज्यातील एडिमला येथील \"इंडियन नेव्हल ऍकॅडमी'चे मावळते कमांडंट एस. व्ही. भोकरे यांच्याकडून कमांडंट पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला. त्यांना अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल आणि नेव्ही मेडल या पदकांनी भूषविण्यात आले आहे.\nपुणे - मूळचे पुण्याचे असलेले व्हाइस ऍडमिरल आर. बी. पंडित यांनी केरळ राज्यातील एडिमला येथील \"इंडियन नेव्हल ऍकॅडमी'चे मावळते कमांडंट एस. व्ही. भोकरे यांच्याकडून कमांडंट पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला. त्यांना अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल आणि नेव्ही मेडल या पदकांनी भूषविण्यात आले आहे.\nलेफ्टनंट जनरल (निवृत्त) बी. टी. पंडित यांचे ते पुत्र आहेत. व्हाइस ऍडमिरल पंडित हे खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी छात्र आहेत. तसेच, \"डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन, द कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेयर मुंबई आणि द रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज लंडन'चे देखील माजी छात्र आहेत. पाणबुडी विरोधी युद्धतंत्रामध्ये ते पारंगत आहेत. त्यांनी \"आयएनएस निर्घात, आयएनएस विंध्यगिरी, आयएनएस जलश्‍व' आणि 22व्या \"मिसाईल व्हेसेल स्क्वाड्रन' मुंबईचे नेतृत्व केले आहे. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात नौदल सल्लागार, तसेच \"इंटिलिजेंट हेडक्वार्टर' येथे नौदलाच्या दक्षिण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांना एडिमला येथील \"आयएनए'च्या कमांडंट पदावर पदोन्नती देण्यात आली.\nव्हाइस ऍडमिरल एस. व्ही. भोकरे यांनी 20 मे 2016 मध्ये कमांडंट पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी आपल्या 15 महिन्यांच्या कार्यकाळात \"आयएनए'मध्ये पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण सुविधांमध्ये उल्लेखनीय कामगिरी पार पाडली. पारंपरिक \"पुलिंग आउट'द्वारे त्यांना निरोप देण्यात आला.\n\"\"माझा मुलगा \"इंडियन नेव्हल ऍकॅडमी'चा कमांडंट झाला, याचा आम्हाला खूप आनंद आणि अभिमान आहे. मी स्वतः लेफ्टनंट जनरल होतो, माझा मुलगाही \"थ्री स्टार ऑफिसर' झाला, याचा विशेष आनंद आहे. तो शब्दांत व्यक्त करू शकत नाही.''\nलेफ्टनंट जनरल (निवृत्त) बी. टी. पंडित\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\n'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत\nमुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा...\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-old-water-supply-scheme-47720", "date_download": "2018-09-22T07:50:35Z", "digest": "sha1:EGLUWIM4IG4Q4Y2F6XZQEMCIFVKMPJU2", "length": 15896, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news old water supply scheme कमानींची ही रांग कशासाठी? | eSakal", "raw_content": "\nकमानींची ही रांग कशासाठी\nगुरुवार, 25 मे 2017\n१४४ वर्षांपूर्वीची योजना - कोल्हापूरच्या आदर्श पाणीपुरवठा योजनेचा विसर\n१४४ वर्षांपूर्वीची योजना - कोल्हापूरच्या आदर्श पाणीपुरवठा योजनेचा विसर\nकोल्हापूर - पुर्वजांनी भरपूर करून ठेवले की पुढच्या पिढीला त्याचे फारसे महत्त्व नसते. पुर्वजांनी किती कष्टातून हे सारं करून ठेवलयं हे जाणून घ्यायचीही अनेकांची इच्छा असते. नेमकी तीच स्थिती कोल्हापूर शहरासाठी १४४ वर्षांपूर्वी करून ठेवलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या वाट्याला आली आहे. एक पैसाही वीजेवर खर्च होणार नाही, एक दिवसही पाणीपुरवठा खंडीत होणार नाही आणि एक थेंबही पाणी प्रदूषित होणार नाही, असली आदर्श नळ योजना आता एक भग्नावशेष झाली आहे. आदर्श पाणीपुरवठा कशी असावी याची एक काळ देशात आदर्श असलेली ही योजना होती. तर कशी याचाच या पिढीला विसर पडला आहे.\nआता सुरू असलेल्या नवीन थेट पाईपलाईन योजनेतला भ्रष्टाचारच पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वीच नळातून बाहेर पडू लागला आहे. लाखातले काम कोटीत दाखवले जाऊ लागले आहे. पण १४४ वर्षांपूर्वीच्या पाणी योजनेतील पाणी वाहून नेणाऱ्या कमानी अजून भक्कम आहेत. वास्तविक महालक्ष्मी मंदिर, नवा राजवाडा, जुना राजवाडा, साठमारी इतकेच त्या कमानींना अन्यन साधारण महत्त्व आहे. कोल्हापूरच्या तत्कालिन नागरी सुविधांचा वारसा या कमानीच्या रुपाने उभा आहे. पण ‘नवी योजना नवा ढपला’ हा मंत्र जपणाऱ्यांना हा वारसा समजणार तर कधी हा खरा प्रश्‍न आहे.\nकोल्हापुरचं पाणी चवीला गोडसर स्वच्छ आणि थंडगार अशी मूळ ओळख. आणि त्याला कारणही तसंच. १८७३ साली शहराच्या दक्षिणेला कात्यायणी डोंगराच्या पायथ्याला कळंबा तळे बांधण्यात आले. हे तळे बालिंगे गावच्या हद्दीत होते. तेथून ते गाव हलवण्यात आले व नवे बालिंगे म्हणून फुलेवाडीच्या पुढे वसवले गेले. या बालिंगा गावच्या हद्दीत एक बंधारा बांधून पावसाचे पाणी अडवण्यात आले. कात्यायणीच्या डोंगराकडून येणारे पावसाचे नितळ पाणी या तळ्यात साठत होते. हे साठलेले पाणी नळावाटे मंगळवार पेठेत नंगिवलीच्या दर्ग्यापर्यंत आणण्यात आले. हे नळ टाकण्यासाठी दगड व चुण्यात कमानीची मोठी रांग बांधण्यात आली. या कमानीवर नळ टाकून पाणी नंगिवली दर्ग्याजवळ बांधलेल्या पाण्याच्या खजिन्यात (टाकी) सोडण्यात आले. टाकीची ही जागा शहराच्या तुलनेत उंचावर. त्यामुळे या टीकाचा पुन्हा जमिनीखालून नळ जोडून ते पाणी शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक नळावाटे उपलब्ध करून दिले गेले. रोज ठराविक वेळेत हे पाणी सोडले जाऊ लागले. विजेचा खर्च नाही, पाणी उंच कमानीवरील नळाद्वारे टाकीत त्यामुळे आधेमध्ये प्रदूषणाचा प्रश्‍न नाही, अशा पद्धतीने शहरास जवळजवळ ७५ वर्षे स्वच्छ, नितळ पाणी मिळाले.\nपुढे शहर वाढत गेले.\nभोगावतीवरून नवीन योजना झाली. आणि मूळ योजनेचे अस्तित्व हरवत चालले. परदेशात जर असे पाणी वाहून नेणाऱ्या कमानीचे अस्तित्त्व असते. तर ते जसेच्या तसे जपले असते. पण आपण कोल्हापुरकरांनी या कमानी दडवून टाकल्या. आजही या कमानी आहेत. पण आजूबाजूला इतकी बांधकामे की त्या दडून गेल्या आहेत. काही ठिकाणी जेसीबी लावून कमानी तोडून टिंबर मार्केट मार्केडकडे जाणारा रस्ता केला आहे. दिसतात त्या कमानी कशाच्या हे अनेकांना माहित नाही अशी परिस्थिती आहे. आणि या कमानी उभारणारा मेजर वॉल्टर ड्युकेटचे नाव कोणाला माहित असणेच अशक्‍य आहे. या कमानी म्हणजे तत्कालिन नागरी सुविधाचा वारसा आहेत. पण कमानी पोरक्‍या झाल्या आहेत. भविष्य काळात कधी पाडून टाकल्या तरी त्याचे कोणाला सोयर सुतक नसेल अशी परिस्थिती आहे.\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nGanesh Festival : ढोल-ताशा पोहोचला साता-समुद्रापार\nसध्या ढोल-ताशावर टीका होते, ती आवाजामुळे आणि पथकांच्या वाढत्या संख्येमुळे. ध्वनिप्रदूषण आणि डेसिबल हे शब्द उत्सवाच्या काळात हमखास चर्चेत येतात....\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदा\nबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत....\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातील प्रगती रेंगाळत असतानाच फडणवीस सरकारने गेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nस��ाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Aurangabad-city-was-defamed-due-to-garbage-dumps/", "date_download": "2018-09-22T07:09:59Z", "digest": "sha1:SME4ST32JGE7AJLDMTTYLY65CI7U4JKC", "length": 7517, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कचर्‍यामुळे आमचाही कचरा झाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › कचर्‍यामुळे आमचाही कचरा झाला\nकचर्‍यामुळे आमचाही कचरा झाला\nकचराकोंडीमुळे औरंगाबाद शहराची सर्वत्र बदनामी झाली आहे. मुंबईहून प्रधान सचिव म्हैसेकर शहरात येऊन सूचना करतात. आपल्या अधिकार्‍यांना का काही सुचत नाही. आज केवळ या अधिकार्‍यांच्या निष्क्रियतेमुळेच सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीवर टीकेची झोड उठत आहे. या अधिकार्‍यांमुळेच आपलाही कचरा झाला आहे, अशा संतप्‍त भावना मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी व्यक्‍त केल्या.\nसभापती गजानन बारवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीत सुरुवातीलाच शहरातील कचराकोंडीचे तीव्र पडसाद उमटले. नगरसेवक राजू वैद्य यांनी कचर्‍याचा विषय उपस्थित केला. सव्वीस दिवसांनंतरही शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न कायम आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासनाने काय केले याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी वैद्य यांनी केली. त्यावर अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी कचराकोंडी कशी उद्भवली याची माहिती दिली. त्यानंतर वैद्य यांनी तुम्ही ठोस काय केले ते सांगा, असे म्हणत प्रशासनावर जोरदार टीका केली. अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी कचर्‍याचे वर्गीकरण करून ओल्या कचर्‍यापासून काही ठिकाणी खतनिर्मिती केली जात असल्याचे सांगितले. सीताराम सुरे यांनी प्रत्येक ठिकाणी नागरिक विरोध करत आहेत. नगरसेवकांनीच मदत कशासाठी करायची, प्रशासन काय करतेय, असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले. एमआयएमचे अजीम शेख यांनी जुन्या शहरामध्ये प्रशासन गांभीर्याने काम करत नसल्याचा आरोप केला. संगीता वाघुले म्हणाल्या, माझ्या वॉर्डातील एक विहिर कचर्‍याने भरत आली आहे. त्यानंतर ���चरा कुठे टाकणार\nमनपात कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही. कोणताही अधिकारी दालनात बसत नाही. मागणी करूनही कचरा संकलनासाठी रिक्षा मिळत नाहीत, पथदिवे लावले जात नाहीत, कर वसुलीची बोंब आहे. असाच कारभार सुरू राहिला तर लोक आपल्याला जोड्याने मारतील, अशा शब्दांत शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांनी प्रशासनाविषयी नाराजी व्यक्‍त केली.\nअधिकारी बिले काढण्याठीच तत्पर\nसिद्धांत शिरसाट यांनीही प्रशासनावर टीकेची झोड उठविली. शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मनपाची आहे, पण मनपाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शासनाने मुंबईहून प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर यांना शहरात पाठविले. आपले अधिकारी कंत्राटदारांची बिले काढण्यासाठीच तत्परता दाखवितात, मग कचर्‍याच्या प्रश्‍नात त्यांना काही कसे जमत नाही, असा खोचक सवाल शिरसाट यांनी केला.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Jalna-fake-currency-Confiscated-issue/", "date_download": "2018-09-22T07:04:18Z", "digest": "sha1:6FRYBPWJDT5XZPWFWA2IAMZ4OE5V6FCL", "length": 4685, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसाच्या पंटरकडेच बनावट नोटा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › पोलिसाच्या पंटरकडेच बनावट नोटा\nपोलिसाच्या पंटरकडेच बनावट नोटा\nपाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यानंतर बनावट नोटांना पायबंद बसेल, हा केंद्र सरकारचा दावा भामट्यांनी फोल ठरवला. पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची हुबेहूब छपाई करून त्या चलनात आणणार्‍या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. दोन जणांना जालन्यातून, तर तीन जणांना औरंगाबादेतून अटक करण्यात आली. जालन्यात पकडलेला आरोपी पोलिसांचा पंटर निघाला. आरोपींच्या ताब्यातून 300 बनावट नोटा (दीड लाख रुपये) तसेच, 45 हजार रुपयांची रोकड आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. उपायुक्‍त (परिमंडळ-2) राहुल श्रीरामे यांच्या विशेष पथक���ने कॅनॉट परिसरात ही कारवाई केली.\nअफसर पठाण (38, रा. नारेगाव), भिका उत्तमराव वाघमारे (39, ह.मु. चिकलठाणा, रा. लक्ष्मीनारायणपुरा, जुना जालना) आणि सुनील बोराडे (रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.\nपोलिसांनी वसंतराव नाईक कॉलेजच्या गेटजवळ अफसर पठाण आणि भीमा वाघमारे या दोघांना सापळा रचून पकडले. पठाणकडून पाचशे रुपयांच्या 66 बनावट नोटा तसेच, 10 हजार रुपयांच्या खर्‍या नोटा आढळल्या. वाघमारेकडे 100 बनावट नोटा आणि 510 रुपये रोकड सापडली. त्यांनी सुनील बोराडेकडून नोटा घेतल्याची कबुली दिल्यावर बोराडेलाही अटक केली. या तिघांकडून पाचशे रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त केल्या आहेत.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/farmer-bank-account-594-corer-jalna/", "date_download": "2018-09-22T07:53:03Z", "digest": "sha1:IOYNB2GCURKCJLBCWY6SBOCEPA7AKUBP", "length": 4386, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात 594 कोटी जमा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात 594 कोटी जमा\nशेतकर्‍यांच्या कर्जखात्यात 594 कोटी जमा\nपात्र थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी व चालू थकबाकीदार शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत 31 मेअखेर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जवळपास 594 कोटी जमा केले आहेत. दरम्यान, खरीप व रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपासाठी बँकांना 1 हजार 468 कोटींचे उद्दिष्ट दिल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.\nशेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत 24 जुलै 2017 ते 22 सप्टेंबर 2017 याकालावधीत ऑनलाइन पद्धतीने थकबाकीदार शेतकर्‍यांचे अर्ज मागवले होते. त्यानुसार 31 मे 2018 अखेर जिल्ह्यातील 20 बँकांच्या एकूण 162 शाखांमार्फत 1 लाख 23 हजार 734 शेतकर्‍यांचे 593 कोटी 69 ���ाख 35 हजार इतक्या रकमेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केला आहे. यात दीड लाखाच्या आतील थकबाकीदार 94 हजार 584 शेतकर्‍यांची 550 कोटी 22 लाख रुपये थकबाकी संबंधित बँक खात्यात जमा केली. 28 हजार 825 नियमित परतफेड कर्जदार शेतकर्‍यांना 40 कोटी 74 लाख रक्कम प्रोत्साहन म्हणून त्यांच्या बचत खात्यावर जमा केली आहे.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Rajarshi-Shahu-Samadhasthal-The-President-inauguration/", "date_download": "2018-09-22T07:06:30Z", "digest": "sha1:XOJWGMQV4V6URVDZANW336GT6GLYAVLJ", "length": 4960, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजर्षी शाहू समाधीस्थळाचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › राजर्षी शाहू समाधीस्थळाचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे\nराजर्षी शाहू समाधीस्थळाचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे\nकोल्हापूरचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, या मागणीचे निवेदन शाहूप्रेमींच्या वतीने मनपा प्रशासनाला देण्यात आले.\nभारत वर्षाच्या इतिहासात देशाच्या सर्वांगीण उन्‍नतीच्या द‍ृष्टीने आपल्या आयुष्याची उभी हयात खर्ची घालणार्‍या काही मोजक्या समाज सुधारकांमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. राजर्षी शाहूंनी दूरद‍ृष्टीने देशातील गोरगरीब बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. राजर्षी शाहूंनी राबविलेल्या विविध योजनांमुळेच आज कोल्हापूर सुजलाम-सुफलाम आहे.\nराजर्षी शाहूंच्या इच्छेनुसार त्यांची समाधी नर्सरी बागेतील शिवछत्रपती आणि ताराराणी यांच्या स्मारकजवळ बांधण्यात आली आहे. समाधीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच समाधी स्थळाचे लोकार्पणही होईल. हे करताना राजर्षी शाहूंच्���ा कार्यकर्तृत्वास न्याय मिळावा. याकरिता त्यांच्या तोलामोलाच्या व्यक्‍तीची निवड करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिष्टमंडळात मोडी अभ्यासक अमित आडसुळे, इतिहास अभ्यासक राम यादव, रविराज कदम आदींचा समावेश होता.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2010/05/", "date_download": "2018-09-22T07:08:14Z", "digest": "sha1:R5HM54SS2HDPA6NLGW5QJPXRAPHD5FSY", "length": 19595, "nlines": 209, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "एफ वाय – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nमहाराष्ट्र राज्यानं आम्हाला काय दिलं (ले० प्रा० मनोहर राईलकर)\nसोमवार, 31 मे 2010 मंगळवार, 1 जून 2010 अमृतयात्री11 प्रतिक्रिया\n“माझ्या मनातला, वर उल्लेखिलेला तो प्रश्न मला असं सांगतोय की गुजराथ आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांच्या प्रगतीची तुलना करून पाहा. काय आढळतं अगदी पहिली बाब म्हणजे, तुलना करण्याइतपत तरी महाराष्ट्राची अवस्था आहे का अगदी पहिली बाब म्हणजे, तुलना करण्याइतपत तरी महाराष्ट्राची अवस्था आहे का गुजरातनं जी प्रगती केली आहे, तिच्या जवळपास जाण्याची तरी महाराष्ट्राची पात्रता आहे का गुजरातनं जी प्रगती केली आहे, तिच्या जवळपास जाण्याची तरी महाराष्ट्राची पात्रता आहे का ऑलिंपिकमध्ये भाग घेण्याकरतासुध्दा किमान पात्रता असावी लागते. नाही तर हसंच होण्याचा संभव राहतो, असं म्हणतात.”\nसोमवार, 24 मे 2010 मंगळवार, 12 जुलै 2011 अमृतयात्री8 प्रतिक्रिया\nमराठी ज्ञानभाषा व्हायला पाहिजे – कमल हासन (वृत्त: दै० डीएनए, ९ मे २०१०)\nरविवार, 9 मे 2010 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\n“मराठी संस्कृती ही तमिळ संस्कृतीप्रमाणेच प्राचीन आणि महान आहे. शिवाय (लोकसंख्येने) ते एक मोठे राज्य आहे. (अशा परिस्थितीत) त्यांनी आपल्या संस्कृतीच्या बाबतीत हिंदी चित्रपटांपुढे गुढघे टेकून पूर्णपणे हार मानली आहे ही खरोखरच खेदजनक गोष्ट आहे. तमिळ लोकांमध्ये असलेला स्वभाषेबद्दलचा अभिमान मराठी लोकांमध्ये का नाही ह्याचे कारणच मला समजत नाही.” मराठी चित्रपटात अभिनय करण्याची इच्छा व्यक्त करताना हल्लीच कमल हासन ह्या लोकप्रिय तमिळ चित्रपट अभिनेत्याने वरीलप्रमाणे उद्गार काढले.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/articlelist/2915572.cms?curpg=8", "date_download": "2018-09-22T08:19:00Z", "digest": "sha1:4LD3HBQIQC63B4JLCA2GTIR4TPTSXJNC", "length": 7798, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 8- Relationship News in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nआम्ही दोघे ज्येष्ठ नागरिक असून आम्हाला दोन मुले आहेत एक मोठा मुलगा व लहान मुलगी आमच्या मुलाने ९ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला...\nवास्तवदर्शी सिनेमापासून …सिनेमॅटीक भविष्याकडे…Updated: Jun 16, 2018, 04.00AM IST\nचिंचेची भेंडी घालतेली भाजी\nचिंचेची भेंडी घालतेली भाजी\n'मोमो गेम'पासून दूरच राहा\nकोची: ५ वर्षाच्या मुलीने चालवली बाइक, वडिलांच...\nतुळशीची पाने खाण्याचे 'हे' फायदे\nजेव्हा पुण्याच्या रस्त्यावर उतरतात 'यमराज'\n'अशी' घ्या स्मार्टफोनची काळजी\nसुनो जिंदगी: मोठ्या मनानं माफ कसं कराल\nमित्र / मैत्रीण याा सुपरहिट\nविघ्नहर्त्याच्या पूजेचा मान मोठा\nविक्रमवीर: चेतन राऊतची नवी कलाकृती\nतुझीच सेवा करू काय जाणे\nपफ स्लीव्सची परतली फॅशन\nहस्तमैथुनाबद्दल या गोष्टी माहित आहे का\nतिरळेपणा आणि त्यावरील उपाय\nदारूचा एक पेगसुद्धा जीवावर बेतू शकतो\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्य�� पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/sambhaji-bhide-and-milind-ekbote-should-given-samen-treatment-like-yakub-memon-bhima-koregaon-says-prakash-ambedkar-1610593/", "date_download": "2018-09-22T07:22:32Z", "digest": "sha1:UMWIYH4UI7F7UUNHEJKOD3FNYFB67OVV", "length": 14198, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sambhaji Bhide and Milind ekbote should given samen treatment like Yakub memon Bhima koregaon says Prakash Ambedkar | जो न्याय याकूब मेमनला लावला तोच न्याय एकबोटे आणि भिडे गुरुजींना लावा- प्रकाश आंबेडकर | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nजो न्याय याकूब मेमनला लावला तोच न्याय एकबोटे आणि भिडे गुरुजींना लावा- प्रकाश आंबेडकर\nजो न्याय याकूब मेमनला लावला तोच न्याय एकबोटे आणि भिडे गुरुजींना लावा- प्रकाश आंबेडकर\nहिंसाचारात भिडे गुरुजी आणि एकबोटे यांचा अप्रत्यक्ष सहभाग\nPrakash Ambedkar : भीमा-कोरेगावमध्ये १ जानेवारी २०१८ रोजी हल्ला दलितांवर करण्यात आला. त्यात अपेक्षेनुसार माणसे मेलेली नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना ठार मारले पाहिजे, असा संदेश रावसाहेब पाटील नावाच्या व्यक्तीने समाजमाध्यमांद्वारे पाठवला.\nभीमा कोरेगाव येथील हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांना याकुब मेननचाच न्याय लावावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते बुधवारी महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी म्हटले की, मुंबई बॉम्बस्फोटात याकुब मेमनचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. मात्र, गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता त्याच्यावर ३०२ चे कलम लावण्यात आले. त्यामुळे याकुब मेमनवर लावलेली कलमे भिडे गुरूजी आणि एकबोटे यांनाही लावा, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.\nLIVE : ठाण्यात रिक्षा आणि टीएमटी बसची तोडफोड, चार प्रवासी किरकोळ जखमी\nयाशिवाय, त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन शांततामय पद्धतीनेच करा, असे आवाहन केले. ज्यांना आंदोलनात सहभागी व्हायचे नाही, त्यांनी होऊ नये. इतरांनी त्यांच्यावर आंदोल���ात सहभागी होण्याची सक्ती करू नये, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र आंदोलन बंद आंदोलनाचे समर्थन केले. आपल्या देशात प्रत्येकाला कोणता देव किंवा धर्म मानायाचा याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, सध्या काही लोक त्यांचा देव किंवा धर्म दुसऱ्यांवर लादू पाहत आहेत. भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्यानिमित्ताने त्याचा प्रत्यय आला. त्यामुळेच आम्ही ही सक्ती झुगारत आहोत, हे दाखवून देण्यासाठी आजचा संघटित बंद पुकारण्यात आल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. तसेच सरकारने भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या चौकशीसाठी दलित समाजाचा न्यायाधीश नेमू नये. तसे केल्यास ते सवर्णांवर अविश्वास दाखवल्यासारखे होईल. शासनाला याबाबत निर्णय घेता येत नसल्यास त्यांनी आम्हाला सांगावे. आम्ही त्यांना नाव सुचवू, असेही आंबेडकर यांनी सांगितले.\nमराठा समाजाने मोठ्या भावाप्रमाणे बहुजन समाजाला एकत्र घेऊन नांदावे- छत्रपती संभाजीराजे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\n��ालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/reviewneed-webmaster-and-prof-review.html", "date_download": "2018-09-22T06:59:10Z", "digest": "sha1:JZFWUYZEO7BUD23ZJQBQU7G53TQ4IXKV", "length": 14931, "nlines": 57, "source_domain": "marathifacebook.com", "title": "{Review}Need webmaster, and prof review - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Gowalkot-Trek-G-Alpha.html", "date_download": "2018-09-22T08:08:43Z", "digest": "sha1:O6UO7JXUG7ABMVPB5DRSCP25M4W4QU33", "length": 7982, "nlines": 27, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Gowalkot, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nगोवळकोट (Gowalkot) किल्ल्याची ऊंची : 150\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रत्नागिरी ,कोकण\nजिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम\nचिपळूण शहरात वाशिष्ठी नदीच्या काठावरील एका टेकडीवर गोवळकोट उर्फ गोविंदगड हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या तीन बाजूंनी वाशिष्ठी नदीचे नैसर्गिक संरक्षण आहे, तर उरलेल्या बाजूला खंदक खोदून किल्ला बळकट केला होता. आज हा खंदक बुजलेला आहे.चिपळूण हे प्राचिनकाळात बंदर म्हणून प्रसिध्द होते. या बंदराच्या संरक्षणासाठी गोवळकोटची उभारणी करण्यात आली होती.\nइ.स १६६० च्या सुमारास शिवाजी महाराजांनी अंजनवेलचा किल्ला व गोवळकोट हे किल्ले जिंकले व त्यांची नावे गोपाळगड व गोविंदगड अशी ठेवली. संभाजी महाराजांच्या काळात गोवळकोट सिद्दीच्या ताब्यात गेला. २० मार्च १७३६ रोजी पिलाजी जाधव, चिमाजी अप्पा यांच्या नेत्वृत्वाखालील मराठी सैन्याची व सिद्दी सात याची लढाइ झाली. यात सिद्दी सात मारला गेला. त्याचे १३००, तर मराठ्यांचे ८०० लोक पडले. यावेळी सिद्दी बरोबर झालेल्या तहात गोवळकोट सिद्दीने आपल्याच ताब्यात ठेवला. १७४५ नंतर तुळाजी आंग्रे यांनी या गडाचा ताबा घेतला.\nगडाच्या पायथ्याशी करंजेश्वर देवीचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या मागे गडावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. गडाच्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडात प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूचे बुरुज शाबूत आहेत. यातील उजव्या बुरुजावरुन प्रवेशफेरी चालू केल्यास, प्रथम बुरुजावरील दोन तोफा दिसतात. तटावरुन पुढे जाताना डाव्या हाताला घरांचे चौथरे दिसतात, तर उजव्या बाजूस वाशिष्ठी नदी, त्यामागिल शेते, कोकण रेल्वे व मागचा परशुराम डोंगर यांचे विहंगम दृश्य दिसते.\nतटावरुन पुढे गेल्यावर एक पाण्याचा प्रशस्त बांधिव तलाव दिसतो. या तलावात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. पण यात पाणी नाही आहे. तलावाच्या मागिल बाजूस एक १५ फूटी मातीचा उंचवटा आहे. त्यावरुन संपूर्ण किल्ला पाहाता येतो.\nगडाची तटबंदी ८ फूट रुंद असून शाबूत आहेत; पण गडाला असलेली दोनही प्रवेशद्वार नष्ट झालेली आहे��. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायर्‍या केलेल्या आहेत. गडावर रेडजाइ देवीच मंदिर आहे. गडफेरी पूर्ण झाल्यावर प्रवेशद्वारातून बाहेर पडून पायर्‍यांनी खाली न उतरता, समोर दिसणार्‍या चिपळूण जलशुध्दीकरण केंद्राकडे चालत जातांना डाव्या हाताला तटबंदीचे काही अवशेष दिसतात. तर जलशुध्दीकरण केंद्रा पलिकडे एक सुस्थितीतील बुरुज दिसतो.\nगडाच्या उध्वस्त पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून पायर्‍यांनी खाली उतरुन गोवळकोट जेटीवर जाता येते. जेटीवर ५ तोफा उलट्या गाडलेल्या होत्या. २०१७ साली त्या तोफ़ा तिथून काढून गडावर नेण्यात आल्या . रेडजाई देवीच्या मंदिरा जवळ एक सिमेंटचा चौथरा बांधून त्यावर तोफ़ा ठेवण्यात आल्या आहेत.\nचिपळूण शहरापासून २ कि.मी वर असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत म्हणजे करंजेश्वरी देवीच्या मंदिरापर्यंत रिक्षा मिळतात. मंदिरामागील पायर्‍यांच्या मार्गाने १५ मिनीटात गडावर जाता येते.\nगडावर रहाण्याची सोय नाही.\nगडावर जेवणाची सोय नाही.\nगडावर पाण्याची सोय नाही.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: G\nघोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) घोसाळगड (Ghosalgad) गोवा किल्ला (Goa Fort) गोपाळगड (Gopalgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/author/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2018-09-22T07:10:53Z", "digest": "sha1:3PPW4IJCPFAIQ2ZQGZKXWD3BIXVQ4264", "length": 6725, "nlines": 42, "source_domain": "rightangles.in", "title": "डॉ. विवेक कोरडे – Right Angles – Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nइतिहासात भारत हे पुरातन राष्ट्र असले तरी आजच्या राष्ट्र-राज्य या संकल्पनेतून भारत हे एक एकसंध राष्ट्र म्हणून फारच थोडा काळ अस्तित्वात होते. तरीही आपण भारतवर्षाच्या इतिहासाकडे एका राष्ट्राचा इतिहास म्हणून पाहू शकतो. कारण या देशात अनेक छोटी-मोठी राज्ये होती, ते आपापसात भांडणे करत, राजांच्या इच्छेप्रमाणे व लष्करी कुवतीप्रमाणे…\nआजपासून तीन महिन्यांनी महात्मा गांधींची शतकोत्तर सुवर्ण जयंती भारतातच नव्हे तर पूर्ण जगात उत्साहाने साजरी होईल. अशा कार्यक्रमांना उत्सवी स्वरूप आल्यामुळे, जत्रेत जसे हवेसे, नवशे, गवशे यांच्या बरोबरीने चोर आणि भामटेही सामील होतात, तसेच या जयंतीचेही झाले आहे. फरक एवढाच की जा उत्सवाचे यजमानच भामटे आहे. साधे सुधे…\nस्वातंत्र्य चळवळीशी कसलाच संबंध नसलेल्या खरं तर स्वातंत्र्य आंदोलनाला घातक अशा जातीयवादी राजकारण करून ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाला सातत्याने सहाय्यक ठरलेल्या व स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या तथाकथित हिंदुत्ववादींचे सरकार सध्या केंद्र व अनेक राज्यांमध्ये सत्तेवर आले आहे. हे हिंदुत्ववादी देशभक्तीचा आणि राष्ट्रवादाचा सारा ठेका यांच्याकडेच…\nमोदीजी, सावरकर माफीवीर तर भगत सिंग क्रांतिकारी होते\nनिवडणुकीमध्ये गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्ष रामाला बरोबर घेऊन उतरतो. भाजपला सत्तेचा सोपान रामानेच दाखवला असला तरी सध्या या पक्षाला राम पूर्वीसारखी साथ देईनासा झाला आहे. २०१४ मध्ये विकासाचा फार मोठा बोलबाला करून गुजरातचे फसवे चित्र लोकांपुढे उभे करून प्रधान प्रचारक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष…\nपुढील वर्ष म्हणजे 2019 हे महात्मा गांधींचे शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष आहे. केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगभर हे वर्ष साजरं केलं जाईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर हे वर्ष सादर करायला इतके आतूर झाले आहेत की त्यासाठी त्यांनी विविध कमिट्यांची स्थापनासुद्धा केली. या कमिट्यांवर वर्णी लागावी म्हणून…\nराजगुरू संघाचे मग नथुराम कोणाचा \nआयुष्यात केलेली चूक कालांतराने लक्षात आल्यावर सज्जन मनुष्य ती कबूल करतो, पश्चाताप करतो आणि लोकही त्याला क्षमा करतात. ही गोष्ट जितकी व्यक्तीला लागू होते तितकीत संघटनेलाही लागू आहे. परंतू काही व्यक्ती व संघटना ढोंगी असतात. केलेल्या चुकीची लाज तर सोडाच पण त्यांना खंतही नसते. कारण त्यांची चूक ही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/tag/gst/", "date_download": "2018-09-22T07:43:49Z", "digest": "sha1:C5ET6L7VIJVZLGXMYBD2LI5PIQU6BU6Y", "length": 1685, "nlines": 27, "source_domain": "rightangles.in", "title": "gst | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nधरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय\nसध्या ज्या अवघड अवस्थेत हे सरकार अडकलय ते पाहून कॅच २२ या प्रसिद्ध हॉलीवूडपटाची आठवण येते. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेतील वायुदलातील वैमानिकांसमोर उभ्या ठाकलेल्या एका पेचा वर हा सिनेमा बेतला आहे. मरण जवळपास निश्चित आहे अशा वायुदलाच्या एका मोहिमेतून वैमानिकांस सहभागी व्हायचे नसेल तर एकच मार्ग आहे. आपण मानसिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3/", "date_download": "2018-09-22T07:36:32Z", "digest": "sha1:G5TY66ZF36PVWKOCE6G5ECHXHK2NAZUC", "length": 8646, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जीएसटीत आणखी सुधारणा होणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजीएसटीत आणखी सुधारणा होणार\nपावसाळी अधिवेशनात दुरुस्ती विधेयक मांडले जाणार\nनवी दिल्ली – आतापर्यंत जीएसटी अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे. यात काही सुधारणा करण्याची गरज आहे. त्यामुळे जीएसटी कायद्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काही दुरुस्त्या केल्या जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. जीएसटी परिषदेचे सचिव अरुण गोवील यानी सांगितले की, जवळजवळ बारा दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत. जीएसटी परिषद यावर विचार करीत आहे.\nते म्हणाले की, देशातंर्गत लागू करण्यात येणाऱ्या ई-वे बिलाच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेला शासकीय पातळीवर मोठया प्रमाणात गती प्राप्त झाली असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र राज्यासह इतर 6 राज्यांमध्ये 25 मे पासून आंतरराज्य ई-वे बिल लागू करण्यात आले आहे. अंदमान, निकोबार, चंदीगढ, दादर नगर हावेली, दमन आणि लक्षदीप या ठिकाणावर ई-वे बिल लागू करण्यात आले आहे, अशी एकूण घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेशासह आतापर्यंत 27 ठिकाणी ई-वे बिल लागू करण्यात आल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.\nई-वे बिल 50 हजार रुपयांपेक्षा जादा किंमत असलेल्या उत्पादनावर राज्य आणि राज्याच्या बाहेर ने आण करण्यासाठी ई-वे बिल लागू करण्यात येणार आहे. याच्यासाठी शासनाकडे ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी लागते. नोंदणी करण्यात आल्यानंतर 20 दिवसांच्या कालावधी पर्यतच ई-वे बिल जनरेट करण्यात येणार आहे. 100 किलोमीटरच्या अंतरावर मालाची ने आण करण्यासाठी 1 दिवसाच्या ई-वे बिलाची मुदत ग्राह्य धरण्यात येणार आहे. आणि 1 हजार किलोमीटर हून जादा अंतरावर मालाची वाहतूक करावयाची असल्यास ई-वे बिलाचा कालावधी 20 दिवसापर्यत राहणार आहे. बुधवारी देशभरामध्ये 5.3 कोटी रुपया पर्यंत ई-वे बिल जमा झाले आहे. याच्यात राज्या अंतर्गत 1.6 कोटीपर्यंत आंतरराज्य ई-वे बिलांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइंधनाचे दर आवाक्‍यात ठेवण्यास सरकार अपयशी\nNext articleखंडणीची रक्कम उकळल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी निलंबीत\nछोट्या उद्योगांकडून कर्जाचा वापर वाढला\nऑटोमेशनचा रोजगारावर परिणाम होणार नाही\nइन्फोसिसप्रकरणी राजीव बन्सल यांच्याकडून कॅव्हेट\nसारस्वत बॅंकेचा आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलशी सहकार्य करार\nविक्रमी कृषी उत्पादन होण्याची शक्‍यता\nअयोग्य व्यापार करून चीनने केला स्वत:चा विकास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T06:46:57Z", "digest": "sha1:3AORVG65M3Q5DNDM3JVSKAAGNUVMRL6E", "length": 6740, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘राझी’ने १०० कोटींची टप्पा केला पार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘राझी’ने १०० कोटींची टप्पा केला पार\nगेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असलेल्या ‘राझी’ चित्रपटाने अल्पावधीतच शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे. करण जोहरने ट्वीट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करत ‘आलिया आणि दिग्दर्शक मेघना गुलजार यांचे कौतुकही केले आहे.\nआलिया आणि विकी कौशल यांची मुख्य भूमिका आणि दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी आपल्या शैलीत ‘राझी’ची कहाणी प्रेक्षकांसमोर आणली. १९७१मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धासंदर्भात ही कथा आहे. ज्यात एका भारतीय गुप्तचराला आपल्या देशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाहीत. गेल्या काही काळात आलेल्या महिला प्रधान चित्रपटांमध्ये राझीनं जवळजवळ सगळेच विक्रम मोडीत काढले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआर्थिक धोरणात देशाची पत खालावली – आ. पृथ्वीराज चव्हाण\nNext articleघरफोडी प्रकरणात एकाला अटक\nअन्‌ प्रिया प्रकाशने लगावली कानाखाली\n“ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये कतरिनाचा नवा ग्लॅमरस लुक\nVideo: अभिनेता आयुषमान खुराणा आणि नीना गुप्ता यांच्याशी खास चर्चा\nपहा व्हिडिओ : प्रिया प्रकाशने लगावली सह कलाकाराच्या कानाखाली\n“हेलिकॉप्टर ईला’मध्ये अजयच्या गाण्यावर काजोलाचा तडका\n“ठग्ज…’मध्ये फातिमा चालवणार धनुष्यबाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/article-on-nike-brand-nike-sport-brand-1611385/", "date_download": "2018-09-22T07:24:57Z", "digest": "sha1:IAVW3OSL3KLKHGPSWFKLM7GW6T57JFZ2", "length": 17597, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Nike brand Nike sport brand | ब्रॅण्डनामा : नायकी | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nजे ब्रॅण्ड वस्तुरूपात न राहता स्वप्न होऊन जातात, असा इंटरनॅशनल ब्रॅण्ड म्हणजे नायकी.\nहा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी\n‘चेंज इज द इसेन्स ऑफ लाइफ’. बदल घडत असतात, नव्या गोष्टी येत राहतात पण त्याच वेळी काही जुन्यांची सोबत आपल्याला हवीशी वाटते जसा की आपला ब्रॅण्डनामा. या नव्या वर्षांतही तो तुमची सोबत करणार आहे पण थोडय़ाशा बदलांसह. फरक इतकाच की, सोबतीला असतील खास इंटरनॅशनल ब्रॅण्ड्स. जे ब्रॅण्ड वस्तुरूपात न राहता स्वप्न होऊन जातात, असा इंटरनॅशनल ब्रॅण्ड म्हणजे नायकी. खेळाडू आणि फिटनेस प्रेमींचा हा लाडका ब्रॅण्ड कसा साकारला त्याची ही कथा.\nअमेरिकेतील पोर्टलंड शहरात राहणारा धावपटू फील नाइट हा एक उद्योगी तरुण होता. तिथल्याच विद्यापीठात कोच म्हणून कार्यरत बिल बॉवरमन यांचा हा शिष्य. अनेक धावपटू, खेळाडू घडवणारे बॉवरमन आपल्या विद्यार्थ्यांच्या खेळात अधिक सुधारणा करतील, खेळाची गती वाढवतील, असे शूज बनवण्याचे प्रयोग फावल्या वेळात करत असत. मात्र त्यांना फारसं यश प्राप्त झालं नाही. त्या काळी जर्मन कंपनीच्या अ‍ॅथलीट शूजचा दबदबा विलक्षण होता. मात्र फील नाइटने एका जपानी कंपनीचे शूज हे खेळाडूंसाठी त्याहून अधिक उपयुक्त आहेत हे विद्यापीठाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी ठरला. त्यानंतर फीलने स्वत:च ते जपानी शूज आयात करून विक्री करायचे ठरवले. बॉवरमन यांनासुद्धा ही कल्पना पटली आणि १९६४ च्या जानेवारी महिन्यात त्यांनी दोघांनी भागिदारीत ब्लू रिबन स्पोर्ट्सची स्थापना केली. या कंपनीमार्फत शूजची स्थानिक भागात चांगली विक्री होत होती. त्यानंतर मधल्या काळात दोघांनी अधिक मेहनत घेऊन, तज्ज्ञमंडळी नेमून स्वत: शूजची निर्मिती केली. हे शूज कोणत्याही खेळाडूच्या सर्व गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले होते. १९७१ साली हे स्वत:चं फूटवेअर त्यांनी बाजारात आणलं आणि नाव दिलं ‘नायकी.’ नायकी म्हणजे ग्रीक संस्कृतीमधील विजय देवता. खेळाडूंच्या पदरात घवघवीत यशाची माळा घालण्यासाठी हा शू ब्रॅण्ड तयार झाला. १९७९ साली नायकीने एअर टेक्नॉलॉजी वापरुन शूज तयार केले आणि धावत्या, खेळत्या पायांना अधिक गती मिळाली.\n‘नायकी’च्या निर्मितीसोबतच ते ‘स्वुश’ चिन्ह ब्रॅण्ड्सोबत जोडलं गेलं. स्वुश हे ध्वनिचिन्ह आहे. आपल्या जवळून झर्रकन एखादी गोष्ट जाणं यासाठीचा आवाज म्हणजे ‘स्वुश’. हा आवाज गती, जलदपणाचं प्रतीक आहे. तेच नायकीच्या लोगोतून दिसतं. नायकीची पहिली टॅगलाइन होती, ‘देअर इज नो फिनिश लाइन.’ १९८८ साली ती बदलून ‘जस्ट डू इट’ अशी करण्यात आली. जगातील सर्वात लोकप्रिय लोगो आणि टॅगलाइनमध्ये नायकीचा समावेश होतो. दरवर्षी हा ब्रॅण्ड नवनव्या श्रेणी घेऊन त्याच्या ग्राहकांसमोर येतो. त्यापैकी २००० साली आलेली नायकी शॉक्स विशेष गाजली.\nआज टेनिस, बेसबॉल, सॉकर, क्रिकेट, गोल्फ, अ‍ॅथलेटिक्स अशा अनेकविध खेळांमध्ये नायकी फुटवेअरचा दबदबा आहे. मात्र सुरुवातीला या ब्रॅण्डला खेळविश्वात लोकप्रिय करण्याचं श्रेय जातं, सुप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डनला. तो या ब्रॅण्डचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनला आणि या ब्रॅण्डची लोकप्रियता वाढत गेली. गोल्फपटू टायगर वुड्समुळे ती द्विगुणित झाली. आज फुटबॉलमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो, टेनिससाठी रॉजर फेडरर आणि राफेल नदाल अशी मंडळी नायकीचा प्रचार करतात. २०१७ मध्ये नायकीचा विस्तार २९.६ अब्ज इतका होता. आज नायकी ब्रॅण्ड फक्त फुटवेअर पुरता मर्यादित नाही. खेळाशी निगडित विविध प्रकारचे साहित्य हा ब्रॅण्ड विकतो. जगातील प्रभावशाली ब्रॅण्डमध्ये त्याचा समावेश होतो.\nचांगल्याच्या मागे अनेक जण धावतात पण सर्वोत्तमाचा ध्यास घेणारी मंडळी जेव्हा त्यासाठी झपाटून जातात तेव्हा ‘नायकी’सारखा ब्रॅण्ड जन्माला येतो. गुरू-शिष्याच्या मेहनतीतून जन्माला आलेला हा ब्रॅण्ड प्रत्येक खेळाडूला, फिटनेसप्रेमीला हेच सांगतो.\nतेरी तो बाहें पतवार,\nकदम हैं तेरे हाहाकार\nतेरी नस नस लोहातार,\nओ बस तू भाग.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्��ीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=41", "date_download": "2018-09-22T07:02:09Z", "digest": "sha1:AL6XNY76INMLLMACSVWW2EL3363MKHJL", "length": 11731, "nlines": 84, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. सदर विभागाची प्रश्नोत्तरे अन्न धान्य वितरण अधिकारी पुणे यांच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आलेली असून अधिक माहितीस्तव त्यांच्या कार्यालयास 020 -24470276 या फोन वर अथवा jcpune.fda-mah@nic.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nFAQ - रेशन कार्ड\nरेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी अर्ज (1)\nप्रश्न : रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत अर्ज कोठे मिळेल \nउत्तर : परिमंडळ कार्यालय, अ विभाग, संततुकाराम व्यापारी संकुल, दुसरा मजला, निगडी, पुणे – ४११ ०४४ व महानगरपालिका क्षेत्रातील ठराविक महा ई-सेवा केंद्रात अर्ज मिळतील. या केंद्राची यादी मनपाचे www.pcmcindia.gov.in > General info > maha e seva centers संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nनवीन रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्यासाठी कागदपत्रे (1)\nप्रश्न : नवीन रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्यासाठी अर्जासोबत कोणती ���ागदपत्रे जोडणे आवश्यक आहे \nउत्तर : १. अर्ज कुटुंबातील ज्येष्ट स्त्री हिचा कुटुंबप्रमुख म्हणून तिच्या नावे अर्ज\n२.अर्जदार कुटुंब प्रमुख स्त्रिचे २ फोटो, त्यावर अर्जदाराची सही करुन जोडावे\n३.अर्जासोबत बँक जॉईंट अकाऊंट (पती व पत्नीचे नावे) काढलेबाबतचे बँक पासबुकची प्रत\n४.आधार कार्डची प्रत अथवा आधार कार्ड नोंदणी केलेबाबतची पावतीची साक्षांकित छायांकित प्रत\n५.नवीन शिधापत्रिका अर्जासोबत पूर्वीच्या ठिकाणचा शिधापत्रिकेतील नाव कमी केल्याबाबतचा दाखला जोडणे आवश्यक आहे, नसेलतर मूळ ठिकाणचे तहसीलदार यांचा नाव नसलेबाबतचा दाखला\n६.राहत्या जागेचा पुरावा म्हणून स्वत:चे घर असल्यास विज बिल किंवा चालू वर्षाचे मिळकत कर पावती, तसेच घर भाड्याचे असल्यास घर मालकाचे संमतीपत्र व त्यांचे नावे विज बिल किंवा चालू वर्षाची मिळकत कर पावती\nदुबार रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्यासाठी कागदपत्रे (1)\nप्रश्न : दुबार रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्यासाठी अर्जासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत \nउत्तर : १.रेशन कार्ड (शिधापत्रिका) हरविले असल्यास कार्ड हरविलेबाबत पोलिसांचा दाखला\n२.दुकानदारांकडील रेशन कार्ड (शिधापत्रिका) चालू असल्याबाबत सही व शिक्का दाखला\n३.रेशन कार्ड (शिधापत्रिका) जीर्ण झाली असल्यास मूळ कार्ड व दुकानदाराचा सही व शिक्का असणे आवश्यक आहे.\n४.जीर्ण कार्डवरील अक्षर पुसट असेलतर साध्या कागदावरील स्वघोषणापत्र करणे आवश्यक आहे\nरेशन कार्ड (शिधापत्रिका) मध्ये युनिट वाढ करणेसाठी (1)\nप्रश्न : रेशन कार्ड (शिधापत्रिका) मध्ये युनिट वाढ करणेसाठी अर्जासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत \nउत्तर : १.लहान मुलांचे नाव वाढविण्यासाठी मुलांचे जन्म दाखले, शाळेतील बोनाफाईड दाखल्याची सांक्षाकित प्रत\n२.पत्नीचे नाव वाढविण्यासाठी माहेरच्या कार्डातून नाव कमी केलेबाबतचा तहसीलदार किंवा परिमंडळ अधिकारी यांचा दाखला दाखल व लग्न पत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र\n३.मोठ्या व्यक्तींचे नाव वाढविण्यासाठी पूर्वीच्या कार्डातून नाव कमी केलेबाबतचा दाखला\nरेशन कार्ड (शिधापत्रिका) मधील युनिट कमी करणेसाठी (1)\nप्रश्न : रेशन कार्ड (शिधापत्रिका) मधील युनिट कमी करणेसाठी अर्जासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत \nउत्तर : १.मुलीचे लग्न झाले असल्यास लग्नपत्रिका जोडून नाव कमी करण्याचा भरलेला अर्ज\n२.मयत असल्यास मयत दाखला\n३.परगावी जात असल्यास मूळ कार्ड व नाव कमी करण्याचा अर्ज\nरेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्याचा कालावधी (1)\nप्रश्न : रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्याचा कालावधी \nउत्तर : १.नवीन रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी – १ महिना\n२.दुबार रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी – ८ दिवस\n३.रेशन कार्ड (शिधापत्रिका) नुतनीकरण – १ महिना\n४.रेशन कार्ड (शिधापत्रिका) मधील नावात बदल व युनिटमध्ये वाढ अथवा घट असल्यास – ३ दिवस\nनवीन रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी फी (1)\nप्रश्न : नवीन रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी किती फी आकारणेत येते \nउत्तर : १.नवीन पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड - रुपये १०/-\n२.नवीन केशरी रंगाचे रेशन कार्ड - रुपये २०/-\n३.नवीन शुभ्र पांढ-या रंगाचे रेशन कार्ड - रुपये ५०/-\nदुबार रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी फी (1)\nप्रश्न : दुबार रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी किती फी आकारणेत येते \nउत्तर : १.दुबार पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड - रुपये २०/-\n२.दुबार केशरी रंगाचे रेशन कार्ड - रुपये ४०/-\n३.दुबार शुभ्र पांढ-या रंगाचे रेशन कार्ड - रुपये १००/-\nकुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा (1)\nप्रश्न : पिवळ्या, केशरी व शुभ्र शिधापत्रिका मिळण्यासाठी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा काय आहे \nउत्तर : १.पिवळी शिधापत्रिका – रुपये १५ हजारापर्यंत\n२.केशरी शिधापत्रिका – रुपये १ लाखापर्यंत\n३.शुभ्र शिधापत्रिका – रुपये १ लाख व त्यापुढील\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/bollywood-stars-marathi-movie-generation-41176", "date_download": "2018-09-22T07:47:56Z", "digest": "sha1:R67EOREVJMAW6V2DCRO72NQ5BGT6AIU7", "length": 16670, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "bollywood stars marathi movie generation बॉलिवूड स्टार्स मराठी सिने निर्मितीकडे! | eSakal", "raw_content": "\nबॉलिवूड स्टार्स मराठी सिने निर्मितीकडे\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nरितेश देशमुख, प्रियांका चोप्रा ते जॉन अब्राहम व्हाया अक्षयकुमार\nकोल्हापूर - बॉलिवूड स्टार अक्षयकुमार, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता जॉन अब्राहम मराठी सिने निर्मितीत उतरला आहे; मात्र बॉलिवूड स्टार्सना मराठी सिने निर्मितीकडे वळवण्यात पहिल्यांदा भुरळ घातली ती कोल्हापूरच्या साहित्यिकाने. याबाबतच्या स्मृतींना आता पुन्हा उजाळा मिळू लागला आहे.\nरितेश देशमुख, प्रियांका चोप्रा ते जॉन अब्राहम व्हाया अक्षयकुमार\nकोल्हापूर - बॉलिवूड स्टार अक्षयकुमार, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता जॉन अब्राहम मराठी सिने निर्मितीत उतरला आहे; मात्र बॉलिवूड स्टार्सना मराठी सिने निर्मितीकडे वळवण्यात पहिल्यांदा भुरळ घातली ती कोल्हापूरच्या साहित्यिकाने. याबाबतच्या स्मृतींना आता पुन्हा उजाळा मिळू लागला आहे.\nकोल्हापूरच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असलेला ‘७२ मैल एक प्रवास’ हा चित्रपट २०१३ ला प्रदर्शित झाला. अर्थात त्याची तयारी तत्पूर्वी कैक महिने सुरू होती. अक्षयकुमार, ट्विंकल खन्ना आणि अश्‍विनी यार्दी यांच्या ‘ग्रेझींग गोट’ या प्रॉडक्‍शन हाऊसतर्फे प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला. त्याने जगभरातील फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक पुरस्कारांची लयलूट केली. ज्या (कै.) डॉ. अशोक व्हटकर यांच्या कादंबरीवर हा चित्रपट बेतला होता, ते कोल्हापूरचे. ते संस्कृत विषयाचे प्राध्यापक आणि राहायला जवाहरनगरातील कक्कया हायस्कूलजवळ. १९६८ ला शिवाजी विद्यापीठातून संस्कृत विषयात बीए, १९७१ ला संपूर्ण संस्कृत विषयातून एमए आणि १९८२ ला संस्कृत विषयातच पीएचडी त्यांनी संपादन केलेली. गोखले कॉलेज, राजाराम कॉलेज, औरंगाबाद शासकीय महाविद्यालय, एल्फिस्टन कॉलेज, विदर्भ महाविद्यालय आदी ठिकाणी त्यांनी संस्कृतचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून काम केले. एकूण अठरा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांतील ‘७२ मैल’ आणि ‘मेलेलं पाणी’ या कादंबऱ्या विशेष गाजल्या. दिग्दर्शक राजीव पाटील यांना ‘७२ मैल’ या कादंबरीने भुरळ घातली आणि अक्षयकुमारलाही ही कथा आवडली. त्यावर त्यांनी चित्रपटही पूर्ण केला आणि तो जगभरात नेला.\nदुसरीकडे गेल्या पाच वर्षांत ‘बालक-पालक’ बरोबरच रितेश देशमुखची निर्मिती असलेला ‘यलो’ असेल किंवा प्रमुख भूमिका असलेला ‘लय भारी’ हे चित्रपट गाजले. त्याशिवाय ‘व्हेंटिलेटर’ ची निर्मिती प्रियांका चोप्राच्या पर्पल वेबल पिक्‍चर्स प्रॉडक्‍शन हाऊसची. आता याच निर्मिती संस्थेचा दुसरा मराठी चित्रपट ‘काय रे रास्कला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्याचवेळी जॉन अब्राहमचेही मराठी सिने निर्मितीत पदार्पण झाले आहे. त्यासाठी तो अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सभासदही झाला असून ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर आधारित चित्रपट तो करणार आहे. आजपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबईत प्रारंभ झाला.\nअभिनेत्री प्रियांका चोप्रा, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि राखी सावंत हे बॉलिवूडचे स्टार्सही महामंडळाचे सभासद आहेत. ज्यांना महामंडळात येऊन सभासद नोंदणीसाठी अडचणी आहेत, अशा स्टार्ससाठी महामंडळाने विशेष समिती स्थापन केली आहे. त्यांच्या घरी जाऊन सभासदत्वासाठी आवश्‍यक बाबी पूर्ण करून तत्काळ सभासदत्व देण्यावर आम्ही भर दिला आहे. कारण ही मंडळी मराठी सिने निर्मितीत उतरली तर मराठी सिनेसृष्टीला आणखी बळ मिळणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.\nश्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nअकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा...\n...तर देशमुख यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन, स्वाभिमानीचा ईशारा\nआटपाडी - माणगंगा सहकारी साखर कारखान्याने गेल्या दोन हंगामातील ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत. ती द्यावीत या मागणीसाठी सोमवार (ता.24)...\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\n'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत\nमुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा...\nकारखांदारांनी साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे\nमंगळवेढा - कारखांदारांनी केवळ साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन आ.प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/kamthi-kanhan-electricity-has-decreased-41818", "date_download": "2018-09-22T07:50:48Z", "digest": "sha1:HQMOGMIFLL2BNQHVWMIMXKPSJLUJZ3US", "length": 13573, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "In Kamthi, Kanhan, electricity has decreased कामठी, कन्हानमध्ये वीजहानी घटली | eSakal", "raw_content": "\nकामठी, कन्हानमध्ये वीजहानी घटली\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nनागपूर - लघुदाब वीज वितरण हानीचे प्रमाण कमी करण्यासह दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी महावितरणतर्फे फीडर मॅनेजर योजना राबविली. फीडर मॅनेजरच्या योग्य व्यवस्थापनामुळे कामठी व कन्हान येथील पाच वाहिन्यांवरील वीजहानी कमी करण्यात यश आले आहे. केवळ 9 महिन्यांच्या काळात या भागातील 672 वीजचोरीच्या घटना पकडल्या आहेत.\nनागपूर - लघुदाब वीज वितरण हानीचे प्रमाण कमी करण्यासह दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी महावितरणतर्फे फीडर मॅनेजर योजना राबविली. फीडर मॅनेजरच्या योग्य व्यवस्थापनामुळे कामठी व कन्हान येथील पाच वाहिन्यांवरील वीजहानी कमी करण्यात यश आले आहे. केवळ 9 महिन्यांच्या काळात या भागातील 672 वीजचोरीच्या घटना पकडल्या आहेत.\nऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे \"ड्रीम प्रोजेक्‍ट' म्हणून त्यांच्याच मतदार संघातून 2 मे 2016 पासून फीडर मॅनेजर योजना सुरू करण्यात आली. याची अंजनी लॉजिस्टिक्‍सने जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी कामठी 1 वाहिनीवरील वीजहानी 67.20 टक्के, कामठी 2 वाहिनीवरील हानी 59.16 टक्के, नेरी 59.31 टक्के, मोदी वाहिनीवर 39.37 टक्के, तर कन्हान वाहिनीवरील वीजहानीचे प्रमाण 37.80 टक्के होते.\nजानेवारी महिन्यातील नोंदीनुसार, कामठी 1 वाहिनीवरील वितरण हानी 36.47 टक्के, कामठी 2 वाहिनीवरील हानी 48.92 टक्के, नेरी वाहिनीवरील 36.09 टक्के, मोदी वाहिनीवर 29.18 टक्के, तर कन्हान वाहिनीवरील वीज हानीचे प्रमाण 20.52 टक्के आहे. वीजहानी कमी करण्यासाठी पाचही वाहिन्यांवर सुमारे 75 लाख रुपये मूल्याच्या 672 वीजचोऱ्या पकडल्या असून, यापैकी 70 लाखांची वसुलीही केली आहे.\nपाचही वाहिन्यांवरील 2 हजारांवर ग्राहकांकडील मीटर बदलले. 46 जणांवर वीजचोरीचे गुन्हे दाखल केले आहेत. वीज बिलांच्या थकबाकीवसुलीसाठी महावितरणच्या प्रयत्नांना मदत करीत 242 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी, तर 253 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला आहे.\nपाचही वीज वाहिन्यांवरील लघुदाब वितरण हानी घटल्याने भारनियमन संपुष्टात आले आहे. शिवाय ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा होत आहे. पूर्वी अनधिकृत भार असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक होते. आता ते नियंत्रणात आले आहे.\nफीडर मॅनेजर ही संकल्पना फार चांगली असून, राज्यातील वीज वितरण हानी कमी होऊन वसुलीचे प्रमाण वाढणार आहे. परिणामी वीजदर मोठ्या प्रमाणावर कमी करणे शक्‍य होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल.\n- महेंद्र जिचकार, मे. अंजनी लॉजिस्टिक्‍स\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nGanesh Festival : मिरवणुकीसाठी पावणेआठ हजार पोलिस\nपुणे - विसर्जन मिरवणुकीसाठी दरर्वीप्रमाणे यंदाही तब्बल पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी...\nलॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज\nनागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदा\nबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत....\n\"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले\nमुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यास��ठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/222", "date_download": "2018-09-22T07:44:56Z", "digest": "sha1:XYZ2FOKT3KWCGLPTDE2XK6PNSQ3GTKVD", "length": 26978, "nlines": 119, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "कला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nप्रेरणा देशपांडे- स्त्रीजागृतीला सीता-द्रौपदीचा आधार\nनाशिकच्या वकील सौ. प्रेरणा देशपांडे या ‘मी द्रौपदी बोलतेय’ हा दीड तासांचा स्वलिखित प्रयोग रंगमंचावर साकारतात. त्यांनी ‘द्रौपदी’चे सुमारे तीस प्रयोग गेल्या दोन वर्षांत सादर केले ते स्त्रीवादी दृष्टिकोनातून. प्रेरणा यांचा व्यवसाय अॅडव्होकेट आणि नोटरी असा आहे. त्यांनी त्यातही ‘राष्ट्र सेवा दला’चे संस्कार, स्त्रीवादी दृष्टिकोन, संवेदनशीलता ही त्रिसूत्री धरून ठेवलेली आहे. प्रेरणा यांना ‘विनयभंगा’चा कायदा समजावताना 'द्रौपदी'चे उदाहरण आठवले. त्यांना ती सीतेहून अधिक 'सणसणीत' वाटते, कारण ती राजसभेत प्रश्न विचारते, “मला पणाला लावण्याचा अधिकार तुम्हाला कसा मिळाला कुंती कुमारी माता, त्यामुळे मला पाच पांडवांत द्यायला त्यांना काही वाटले नसावे का कुंती कुमारी माता, त्यामुळे मला पाच पांडवांत द्यायला त्यांना काही वाटले नसावे का\nप्रेरणा यांनी द्रौपदी मांडताना तिची सांगड आधुनिक काळाशी घातली. त्यांनी स्त्रीवादी विचारातून ‘नियोग’ अभ्यासला. कुंतीचा हेतू पांडवांचा एकोपा मोडू नये हा असावा असे म्हणत त्या हेतूला आरपार पारखून घेतले. इरावती कर्वे, दुर्गा भागवत, अरुणा ढेरे यांनी अभ्यासलेल्या द्रौपदीचा सखोल अभ्यास केला.\nप्रेरणा यांनी पाच पांडवांची वैशिष्ट्ये द्रौपदीच्या नजरेतून मांडली आहेत. युधिष्ठिराची धार्मिकता, भीमाचा भाबडेपणा व संवेदनशीलता, अर्जुनाचे शौर्य व धैर्य आणि नकुल-सहदेवांच्या पुरुषी सौंदर्याला असलेली स्त्रीच्या मार्दवाची झालर... द्रौपदी म्हणते, “अष्टावधानी नरोत्तम अर्जुन माझा खराखुरा पती. कारण माझा विवाह त्याच्याशीच झाला होता.”\nती म्हणते, “मी माझ्या पाचही पुत्रांना सगळ्या पांडवांना ‘तात’ म्हणण्यास शिकवले. काका नाही.’’\nसिद्धार्थ साठे - शिल्पकलेचा सखोल विचार\nकै. हरी रामचंद्र साठे शिल्पकलेकडे लहानपणीच आकृष्‍ट झाले. ती गोष्‍ट 1906 सालची. त्‍यांनी ‘सर जे.जे. कला महाविद्��ालया’त प्रवेश घेतला. त्‍यांनी तेथे यशस्वी झाल्यानंतर कल्याणच्या साठे वाड्यात गणपती तयार करण्याचा कारखाना 1920 साली काढला. तेथेच त्यांचे पुतणे प्रसिद्ध शिल्पकार सदाशिव ऊर्फ भाऊ साठे ह्यांचा जन्म 1926 साली झाला. भाऊरावांना त्‍यांच्‍या काकांकडून शिल्‍पकलेचे बाळकडू मिळाले. भाऊराव साठे यांनी ‘सर जे.जे. स्कूल अॉफ आर्ट्स’मधून शिल्पकलेचे शिक्षण 1947-48 साली पूर्ण केले. ते शिल्पकार म्हणून घडले, नावारूपाला आले. त्‍या साठे घराण्याचा तिसऱ्या पिढीचा शिल्पकार म्‍हणजे सिद्धार्थ वामन साठे. ते भाऊ साठे यांचे पुतणे. सिद्धार्थ यांचा जन्‍म 1975 चा. त्‍यांचे प्राथमिक शिक्षण बालक मंदिर (कल्याण) व माध्यमिक शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूल (कल्याण) येथे झाले. त्यांनी चित्रकलेत आवड होती म्हणून एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या परीक्षा दिल्या. सिद्धार्थ इंटरमिजिएटमध्ये महाराष्ट्रात पहिले आले. सिद्धार्थ यांनी शिल्पकलेत शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यांनी ‘ठाणा स्कूल ऑफ आर्ट्स’ला एक वर्षाचा फाऊंडेशन कोर्स केला, त्यानंतर त्यांनी ‘सर जे.जे.\nभाऊ साठे यांचे डोंबिवलीतील शिल्पालय\nशिल्पकार शिल्प साकारतो म्हणजे नेमके काय करतो शिल्पकार मातीच्या गोळ्यातून केवळ एक मूर्ती/शिल्प घडवत नसतो, तर तो त्या माध्यमातून एक विचार, एक कलाकृती आकारास आणत असतो. शिल्प पाहत असताना, त्याचा आशय समजून घेणे, त्याची जन्मकथा, स्वभावविशेष, सौंदर्यदृष्टी, ती घडवण्यामागील उद्देश, त्या शिल्पाच्या माध्यमातून शिल्पकारास जनमानसापर्यंत नेमके काय पोचवायचे आहे हे सारे जाणून घेणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. शिल्पांमध्ये काही व्यक्तिशिल्पे असतात तर काही मानवी जीवनातील विविध पैलू घडवणारी विषयशिल्पे असतात. डोंबिवलीतील शिल्पकार भाऊ साठे यांचा ‘गांधी ते गांधी’ असा शिल्पप्रवास अन् शिल्पकार म्हणून भाऊंच्या जीवनप्रवासातील काही गोष्टी या त्यांच्या डोंबिवली येथील शिल्पालयाला दिलेल्या भेटीत उलगडल्या.\nशकुंतला परांजपे यांची चढाओढ\nश्रीमती शकुंतला परांजपे या सई परांजपे यांच्या आई आणि रँग्लर र.पु. परांजपे यांची कन्या. शकुंतलाबाई स्वत: चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाच्या व कर्तबगार व्यक्ती होत्या. त्या गणितातील ट्रायपॉस ही परीक्षा 1929 साली उत्तीर्ण झाल्या होत्या. त्या लंडन येथूनच डिप्लोमा इन एजुकेशन ह�� परीक्षादेखील पास झाल्या आणि त्या त्यांच्या वयाच्या चोविसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेत काम करू लागल्या. त्यांनी कुटुंब नियोजनाच्या कामाला 1938 सालापासून वाहून घेतले. त्यांनी 1933 ते 1955 या तेवीस वर्षांत सतरा चित्रपटांत भूमिका केल्या. त्यात – ‘कुंकू’, ‘सैरंध्री’, ‘लोकशाहीर रामजोशी’, ‘रामशास्त्री’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतही काम केले. शकुंतलाबार्इंनी Sense And Sensibility, Three Years in Australia ही दोन इंग्रजी आणि ‘भिल्लिणीची बोरे’, ‘काही आंबट काही गोड’, ‘देशविदेशच्या लोककथा’ ही तीन मराठी पुस्तकेदेखील लिहिली. शकुंतलाबार्इंनी दोन लहान लांबीची नाटकेसुद्धा लिहिली आहेत. त्यांची नावे आहेत ‘सोयरीक’ आणि ‘चढाओढ’. पैकी ‘चढाओढ’ आधी लिहिले होते, पण ते ‘सोयरीक’च्या नंतर, 1936 साली प्रकाशित झाले. त्यांच्या ‘चढाओढ’ नाटकाची ही ओळख.\nअमेरिकेत नृत्यझलक, नाट्यदर्पण आणि अशोक चौधरी\nमराठी माणसे अमेरिकेत येऊन स्थायिक होणाऱ्या भारतीयांत फक्त पाच टक्के आहेत. बहुसंख्य लोक गुजराती व दक्षिण भारतीय आहेत. साधारणतः अनुभव असा, की अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या पहिल्या पिढीतील भारतीय लोक सांस्कृतिक स्तरावर वेगवेगळे भाषिक समाज व संघटना करून राहतात. ती मंडळी त्यांची भारतात गोठलेली तीच संकुचित वृत्ती धरून सारा जन्म काढतात. अशोक चौधरी नावाचे गृहस्थ त्या मंडळींना त्यांच्या त्या भिंती फोडून एकत्र आणण्याचे कार्य मराठी समाजासाठी गेली दहा वर्षें करत आहेत. चौधरी पुण्याचे. त्यांनी आय.आय.सी.मधून Organic Chemistry विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांचे पेपर्स रेडियो फार्माशुटिकल्स ह्या विषयावर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या नावाने पाच पेटंट्स आहेत. ते न्यू जर्सीतील जगप्रसिद्ध फ़ार्माशुटिकल कंपनीत (Siemans मध्ये) मोठ्या हुद्यावर आहेत.\nभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके\nभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणजे धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके. भारतात पहिला चित्रपट निर्माण केला तो दादासाहेब फाळके या मराठी माणसाने, म्हणूनच भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात त्यांचे योगदान अमूल्य आहे. सिनेमाचे तंत्रज्ञान, कॅमेरा, वितरण, व्यक्तिरेखा हे शब्द माहीत नव्हते, त्या काळात दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली.\nमाधवी सुरेंद���र पवार 17/05/2018\nलोकसंस्कृतीमधील पोतराज हा मरीआई या ग्रामदेवतेचा उपासक असतो. तो त्याच्या उग्र भीषण रौद्र अवतारामुळे म्हणून मराठी लोकांना चांगला परिचित आहे. पोतराज ही प्रथा विदर्भात जास्त आढळते. ते विशेषतः मातंग समाजाचे दैवत आहे. पोतराज प्रथेचा मुख्य पाया मांगरिबाबापासून होतो. मांगरिबाबाच्या यात्रा भरतात. मांगरिबाबाच्या यात्रेसाठी हजारो भाविक पुणे, मालेगाव, औरंगाबाद, बोन्द्रा, मंगरूळ, खानदेशात अमळनेर, चांदनकुर्हे, बीड जिल्ह्यातील होळ अशा जिल्हा तालुक्याच्या ग्रामीण परिसरातून येतात.\n'पोतराज' हा शब्द तमिळ भाषेतील 'पोट्टूराझ' या शब्दाचा मराठी अपभ्रंश आहे. पोतराजाचे आचरण, पूजापद्धती, नृत्य इत्यादींवर, द्रविड संस्कृतीचा प्रभाव असतो. दक्षिणेत 'सातबहिणी' या नावाच्या ग्रामदेवी प्रसिद्ध आहेत. त्यांचा भाऊ असलेल्या एकाला पोत्तुराजु म्हणतात. मरीआईला गौरवाने 'लक्ष्मीआई' असेही म्हटले जाते. त्यामुळे पोतराज हा मरीआईवाला किंवा लक्ष्मीआईवाला या नावाने ओळखला जातो.\nमी कैद केलेले कळप ही कादंबरी का लिहिली\nआज जेव्हा या प्रश्नाचा विचार जेव्हा मी करतोय की ही 'कैद केलेले कळप’ ही कादंबरी मी का लिहिली तेव्हा मुळात मी लिहितोच का या प्रश्नाचे उत्तर शोधणे मला आवश्यक आहे.\nबऱ्याच वर्षांपूर्वी मी दिवाळी वा मे मधील सुटीची वाट बघत असे आणि जर मुंबईला बहिणीकडे जायचे ठरले तर अाणखी एका कारणामुळे मला आकर्षण असायचे – मला मुंबई भेटीत विजय तेंडुलकर भेटत. ते होते माझ्या ‘एक होता फेंगाड्या’ या कादंबरीचे फॅन. त्यांनीच ते मला सांगितले होते. त्यांनी मला तशा अर्थाचे एक पत्र पाठवले होते. ते पत्र माझा मौल्यवान ठेवा आहे.\nएके दिवशी त्यांच्याशी बोलताना विषय निघाला की, मी का लिहितो का फेंगाड्या लिहीताना माझ्याकडे महिन्याला पन्नास डिलीव्हरी होत होत्या अन् पहाटे तीन वाजता उठून मी ती कादंबरी झपाटल्यासारखी लिहीली होती. त्याचा संदर्भ या चर्चेला होता. तेंडुलकर नेहमीच्या शांतपणे मला म्हणाले – “आपल्याला एक अदृष्य पण अस्तित्वात असणारे सहावे बोट असते अाणि ते आपल्याला ओढत टेबलाजवळ नेते. त्या बोटाची ती गरज असते.”\nतेव्हापासून माझा 'मी कादंबरी का लिहितो' हा प्रश्न सुटला आहे. आता पुढचा प्रश्न – मी “कैद केलेले कळप” का लिहीली\nमला शैलेश सर या नावाने ठाण्यात ओळखतात. मी सर जे.जे.स्कूल ऑफ अॅप्लाईड आर्टमधून बी.एफ.ए. ही डिग्री घेऊन कमर्शियल आर्टिस्ट झालो. मी चित्रकला विषय कॉलेजच्या फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्षापासून शिकवत आहे. शिक्षक होणे हे काही माझे स्वप्न नव्हते, पण घडले असे, की वडिलांच्या ओळखीचे व घरोब्याचे संबंध असणारे डॉ. विद्याधर कामत यांनी मला, त्यांची मुलगी स्वाती आणि तिच्या सोबत असणारे काही विद्यार्थी यांना ‘तू चित्रकला शिकवणार का’ असे विचारले. त्यामुळे माझा पहिला वर्ग त्यांच्याच घरात सुरू झाला. कॉलेज सुटले, की मी त्यांच्याकडे जात असे. माझ्यात आणि माझ्या विद्यार्थ्यांत वयाच्या दृष्टीने सात वर्षांचे अंतर होते. विद्यार्थी मला शैलेशदादा म्हणत. मला त्या वर्गात चित्रकला शिकवण्यातील गंमत कळली तसेच आनंदही मिळाला आणि हो फी देखील\nशंकर पंडित – पंच्याण्णव वर्षांची काव्यसंवेदना\nशंकर बळवंत पंडित, वय वर्षें पंच्याण्णव. एक कवी, पण ते कवी म्हणून प्रसिद्ध होण्यापासून दूर राहिले आहेत. त्यांना स्वत:ला प्रसिद्धीचा सोस नाही. कवीमध्ये सहसा आढळत नाही असा तो गुण आहे. शंकर पंडित स्वत: वयाच्या पंच्याण्णव्या वर्षीही घरातील अनेक कामे करतात. ते राहत असलेल्या घरी, तिसऱ्या मजल्यावरही लिफ्ट बंद असली तर पायी जिने चढून जातात. त्यांनी वाचन, लेखन, कविता करणे, चित्रे काढणे, विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवणे असे छंद आवडीने जोपासले आहेत. त्यांची स्मरणशक्ती तल्लख आहे. त्यामुळे त्यांना पाहणारा-ऐकणारा थक्क होतो.\nशंकर पंडित हे मूळचे नागपूरचे. त्यांना चार भाऊ व दोन बहिणी आहेत. पंडित यांचे शिक्षणदेखील नागपूर येथे झाले. ते साराभाई केमिकल्समध्ये ब्रँच मॅनेजर या पदी सेवेस कोलकाता येथे रुजू झाले व अॅडमिनिस्ट्रेटिव डायरेक्टर या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या बदल्या नोकरीच्या कालावधीत मुंबई, आफ्रिका, अमेरिका या ठिकाणी झाल्या. परंतु त्यांनी नोकरी सेवानिवृत्तीपर्यंत ‘साराभाई केमिकल्स’मध्ये केली. ते सेवानिवृत्तीनंतर मुंबईत स्थायिक झाले.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=42", "date_download": "2018-09-22T07:59:23Z", "digest": "sha1:IJW7TICJXGHIE7B4UNYB2IFPXMXTHPPO", "length": 12776, "nlines": 89, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. सदर विभागाची प्रश्नोत्तरे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आलेली असून अधिक माहितीस्तव त्यांच्या कार्यालयास 020- 7492828 या फोन वर अथवा mh14@mahatrans.com या ई मेल वर संपर्क साधावा.\nFAQ - प्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ )\nवाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळणेसाठी अर्ज कोठे करावा (1)\nप्रश्न : वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळणेसाठी पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये कोठे अर्ज करावा\nउत्तर : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, पिंपरी चिंचवड, याठिकाणी वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळणेसाठी अर्ज करावा.\nशिकाऊ वाहन परवाना मिळण्यासाठी कागदपत्रे (1)\nप्रश्न : शिकाऊ वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत\nउत्तर : 1.वयाचा दाखला (खालीलपैकी एक)\nजन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / पासपोर्ट\n2. रहिवासाचा पुरावा (खालीलपैकी एक)\nपासपोर्ट / मतदान ओळखपत्र / जीवन विमा पॉलिसी / केंद्र अथवा राज्य अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांनी दिलेली वेतन चिठ्ठी\n3. रहिवासाचा पुरावा (खालीलपैकी दोन)\nमोबाईल पोस्टपेड / लँडलाईन बिल (बी.एस.एन.एल.) / रेशन कार्ड / लाईट बिल / परदेशी नागरिकांकरिता शासनाने / पोलिस खात्याने दिलेले प्रमाणपत्र\n5.पासपोर्ट साईजचे २ फोटो\nपक्के / शिकाऊ वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्यासाठी वयाची अट (1)\nप्रश्न : पक्का / शिकाऊ वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्यासाठी वयाची अट काय आहे \nउत्तर : 1. विना गियर दुचाकी वाहन - १६ वर्ष पूर्ण (पालकांची समक्ष संमती अनिवार्य)\n2. गियरची दुचाकी / चारचाकी वाहन (खाजगी संवर्ग) – १८ वर्ष पूर्ण\n3. परिवहन वाहन – २० वर्ष पूर्ण (किमान ८ वी उत्तीर्ण)\nशिकाऊ वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्यासाठी अर्ज (1)\nप्रश्न : शिकाऊ वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्यासाठी कोणता अर्ज भरावा \nउत्तर : १. विना गियर दुचाकी वाहन - फॉर्म नंबर 1 व 2\n२. गियरची दुचाकी / चारचाकी वाहन (खाजगी संवर्ग) – फॉर्म नंबर 1 व 2\n३. परिवहन वाहन – फॉर्म नंबर 1, 1A व 2\nशिकाऊ वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्यासाठी फी (1)\nप्रश्न : शिकाऊ वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्यासाठी किती फी आकारणेत येते \nउत्तर : शिकाऊ वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्यासाठी प्रत्येक वर्गास रुपये 30 फी आकारणेत येते.\nपक्का वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्यासाठी अर्ज (1)\nप्रश्न : पक्का वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्यासाठी कोणता अर्ज भरावा \nउत्तर : पक्का वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्यासाठी फॉर्म नंबर 4 भरणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे एखाद्या संवर्गाचे लायसन्स असल्यास फॉर्म नंबर 8 भरावा.\nपक्का वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्यासाठी फी (1)\nप्रश्न : पक्का वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्यासाठी किती फी आकारणेत येते \nउत्तर : पक्का वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्यासाठी प्रती चाचणी शुल्क रुपये 50/-,स्मार्टकार्ड शुल्क रुपये 200/- व पोस्टल फी रुपये 50/- असे एकूण रुपये 300/- फी आकारणेत येते.\nशिकाऊ वाहन परवाना नुतनीकरण (1)\nप्रश्न : शिकाऊ वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) नुतनीकरण करता येते का \nउत्तर : नाही. शिकाऊ वाहन परवाना घेण्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल.\nशिकाऊ वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळालेनंतर पक्का वाहन परवाना (1)\nप्रश्न : शिकाऊ वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळालेनंतर पक्का वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) किती दिवसांनंतर मिळेल \nउत्तर : शिकाऊ लायसन्स काढून 30 दिवस झाल्यानंतर आणि 6 महिन्याच्या आत चाचणीस हजर राहून तपासणी / पात्रते अंती पक्का परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळेल.\nड्रायव्हिंग लायसन्स हरविले आहे, नवीन ड्रायव्हिंग लायसन्स (1)\nप्रश्न : माझे ड्रायव्हिंग लायसन्स हरविले आहे, नवीन ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल का \nउत्तर : होय, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, पिंपरी चिंचवड, याठिकाणी विहित नमुन्यात अर्ज करावा व अर्जासोबत हरवलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सचा क्रमांक, तारीख व लायसन्स हरवलेबाबत संबंधित पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीची प्रत.\nगाडीचे नोंदणी पुस्तक (Registration Certificate Book) हरवल्यास (1)\nप्रश्न : माझ्या गाडीचे नोंदणी पुस्तक (Registration Certificate Book) हरवले आहे, मला गाडीचे नवीन नोंदणी पुस्तक मिळेल का \nउत्तर : होय, तुमच्या वाहनाची ज्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी आहे, त्या कार्यालयामध्ये दुबार नोंदणी पुस्तक मिळणेसाठी पोलिस अहवालासह अर्ज केल्यानंतर मिळेल.\nपक्का वाहन परवाना वैधता (1)\nप्रश्न : पक्का वाहन परवाना मिळालेनंतर किती कालावधीसाठी तो वैध आहे \nउत्तर : १. खाजगी संवर्गासाठी - 20 वर्षे किंवा वयाची 50 वर्ष जे अगोदर असेल तो पर्यंत वैध असेल\n२. परिवहन संवर्गासाठी – 3 वर्षापर्यंत वैध असेल\nत्यानंतर नुतनीकरण करणे आवश्यक आहे.\nतक्रारी अथवा सूचना (1)\nप्रश्न : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांचे कार्यक्षेत्रातील परिवहन विषयक तक्रारी अथवा सूचना कोठे कराव्यात \nउत्तर : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांचे कार्यालयाकडे तक्रारी फोन नंबर020-27492828 किंवा ई-मेल – mh14@mahatranscom.in याठिकाणी कराव्यात.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-22T06:46:22Z", "digest": "sha1:65KZYG2DBQ4WZ7FYTUEEOXPPIB5VSOOM", "length": 9066, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्र निर्मितीत साहित्यिकांचे योगदान मोलाचे : शेखर चरेगावकर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराष्ट्र निर्मितीत साहित्यिकांचे योगदान मोलाचे : शेखर चरेगावकर\nसातारा- अश्‍वमेघ ग्रंथालय व माने कुटूंबिय यांचेकडून देण्यात येणारा गौरव पुरस्कार हा साहित्यिकांना त्यांच्या लेखन प्रवासात बळ देणारा आहे. राष्ट्र निर्मितीत साहित्यिकांचे योगदान मोलाचे असते. या पुरस्काराने वाचन संस्कृती दृढ होण्यास बळ मिळेल. हे पुरस्कार साहित्य कर्तृत्वाचा गौरव करणारे आहेत असे गौरोद्गार राज्यमंत्री शेखर चरेगावकर यांनी काढले.\nअश्‍वमेघ ग्रंथालयामार्फत कै. भास्करराव माने स्मृत्यर्थ अक्षर गौरव साहित्य पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम चरेगावकर यांच्या शुभ हस्ते व प्रा. श्रीधर साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी संस्थापक रविंद्र भारती-झुटिंग, साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, अध्यक्ष शशिभूषण जाधव, केदार खैर उपस्थित होते. यावेळी उमा कुलकर्णी यांना संवादु – अनुवादु, नवनाथ गोरे यांना फेसाटी, सुप्रिया जाधव यांना कोष���ंतर तर संतोष वाटपाडे यांना ही बाग कोणाची आहे या ग्रंथासाठी अक्षर गौरव साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांसाठी देण्यात येणारा अक्षर गौरव विशेष साहित्य पुरस्कार डॉ. मानसी लाटकर यांना संत कबीर व प्राचार्य मा. के. यादव यांना कर्मवीर भाऊराव पाटील या ग्रंथासाठी देण्यात आला.\nकु. रूपल पाटोळे हिला चांदण या कविता संग्रहासाठी अक्षर गौरव प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैदही कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. शशिभूषण जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला गझलकार म. भा. चव्हाण, भूषण कटककर, कवियित्री स्वाती सामक, अरूण गोडबोले, बाळासाहेब बाबर, बाबूजी नाटेकर, विलास आंबेकर, बाबूराव शिंदे, डॉ. अजय देशमुख, प्रदीप कांबळे, अंजली कुलकर्णी, डॉ. सुहास पोळ, विरूपाक्ष कुलकर्णी, साहेबराव होळ, जगदीश पवार, अजित साळुंखे, पुरूषोत्तम शेठ, आदी मान्यवर उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकमी मानधन; बंदोबस्तात मात्र वणवण\nNext articleझिरो चित्रपटाचे स्पूफ देखील होत आहेत व्हायरल \nडेंग्यू व स्वाईनप्लूचा सातारकरांना विळखा\nबोलबच्चनगिरी करणारा की कामगिरी करणारा खासदार हवा याचा सातारकरांनी विचार करावा : शिवेंद्रसिंहराजे\nभरत फडतरे व त्याच्या टोळीवर मोक्कयाची कारवाईस मंजुरी\nमहागाई विरोधात सेनेचे निवेदन\nयुतीच्या माध्यमातून ‘टेंभूची गंगा’ अवतरणार खटाव माणच्या अंगणी\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्‍सिंग स्पर्धेत सातारा ऍकॅडमीचा दबदबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-22T07:25:34Z", "digest": "sha1:TROIXVV54ZUDMH7SWOEK4JMETAMQUO5A", "length": 8577, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्हिडीओ: राम कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nव्हिडीओ: राम कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक\nभाजपचे विद्यमान आमदार राम कदम यांनी दहिहंडीनिमित्ताने घाटकोपर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये काल एका युवकाच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘जर तुमच्या आई-वडिलांना मुलगी पसंत असेल तर त्या मुलीचा नकार असला तरी मी तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार’ असे वादग्रस्त विधान करताना�� एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.\nराम कदम यांच्या या ‘बेताल’ वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात असून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राम कदम व सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर याप्रकरणी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पक्षाच्या आमदार विद्या चव्हाण यांनी राम कदम यांना खडे बोल सुनावले आहेत.\n“राम कदम हे मुलींना काय समजतात एकीकडे बेटी बढाओ, बेटी पढाओचा नारा देयचा आणि दुसरीकडे अशी विधाने करायची हे कितपत योग्य आहे एकीकडे बेटी बढाओ, बेटी पढाओचा नारा देयचा आणि दुसरीकडे अशी विधाने करायची हे कितपत योग्य आहे” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “राम कदमांच्या ‘त्या’ वक्तव्याची तक्रार करावी तर महिला आयोग देखील भाजपाचेच असल्याने न्याय मिळणे अवघड आहे.” असे देखील त्या म्हणाल्या.\nभाजपचे आमदार राम कदम यांनी मुलीची परवानगी नसेल तरी तिला पळवून नेण्याचे आक्षेपार्ह विधान दहिहंडीच्या उत्सवात केले. हे अत्यंत निषेधार्ह विधान असून जमावापुढे असे वक्तव्य करणे चुकीचे आणि संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार @vidyachavan12 यांनी दिली आहे. pic.twitter.com/H4mpBsF57d\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास नियमावलीस तत्वतः मान्यता – दीपक केसरकर\nNext articleराठोडांचे वर्चस्व असलेला मंडप जमीनदोस्त\n#धक्कादायक: गुदद्वारात हवा सोडल्याने कामगाराचा मृत्यू\nमहाराष्ट्राचे वैभव उत्तरोत्तर वाढावे; पंकजा मुंडेंचे दगडूशेठ गणपतीला साकडे\nगोठ्यात अभ्यास व तीन किलोमीटर पायी चालून यश संपादन केले : उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात\nकदमांवर कायदेशीर सल्ला घेऊन कार्यवाही करू – विजया रहाटकर\nनागपूरच्या महापौर स्वतःच्याच मुलाला सेक्रेटरी बनवून अमेरिका दौऱ्यावर\nपरिचारकांप्रमाणेच राम कदमांवर कारवाई व्हावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/khed-bhigwan-road-bridge/", "date_download": "2018-09-22T07:40:20Z", "digest": "sha1:QM6U4LWQ5JMB7HYVS2S7LES2EI6PIW7T", "length": 8523, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खेड- भिगवन उड्डाणपुलाचे काम रखडले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखेड- भिगवन उड्डाणपुलाचे काम रखडले\nरेल्वे गेट तासात तीन-चार वेळा ब���द\nकर्जत – कर्जत तालुक्‍यातील खेड ते भिगवन या राज्यमार्गावर उड्डाणपुलाचे काम रखडल्याने प्रवाशांना चांगलाच खोळंबा होत आहे. पुणे-सोलापूरसह देशाच्या विविध भागाला जोडणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या येथुन जातात. रेल्वे क्रॉसिंगसाठी या मार्गावर बसविलेले गेट वारंवार बंद केले जाते. तासाभरात तीन-चार वेळा गेट बंद होत असल्याने प्रवाशांना रस्त्यातच अडकून पडावे लागत असल्याने त्यांचा खोळंबा होत आहे.\nराशीन-बारामती राज्यमार्गावर सुमारे दोन वर्षांपूर्वी उड्डाणपुलाचे काम मंजुर झाले. त्यानुसार हे काम सुरुही करण्यात आले. मात्र काम सुरू झाल्यानंतर मार्गाच्या बाजूला जमिनी असलेल्या शेतकऱ्यांनी खासगी जागेत पुलाचे काम होत असल्याचा आक्षेप घेतला. त्यामुळे हे काम बंद करण्यात आले. कित्येक महिन्यांपासुन हे काम बंद पडलेले आहे. अर्धवट अवस्थेत काम बंद झाल्याने या कामाचे साहित्य रस्त्याच्या बाजूला पडलेले आहे. या मार्गावरील वाहतूकीलाही अडचणी येत आहेत.\n“भिगवण येथून खेडला दररोज नोकरीसाठी जावे लागते. मात्र रस्त्यातच रेल्वे गेट वारंवार पडत असल्याने प्रवासात अडथळा येतो. रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन काम त्वरित पूर्ण करावे.\n-मारुती सायकर, माजी पंचायत समिती सदस्य\nनगर आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा अत्यंत महत्वाचा व वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरू असते. प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, यासाठी उड्डाणपुलाच्या कामाला कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र कित्येक महिन्यांपासून हे काम रखडल्याने प्रवासी मात्र हैराण झाले आहेत. खेड -राशीन भागातून दररोज कामानिमित्त भिगवणला जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यांनाही या समस्येला सामोरे जावे लागत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिर्डीत आज महिला दहीहंडी\nNext articleपुन्हा एकदा तुम्हाला घाबरवायला येणार ‘स्त्री-२’\nवीजपुरवठा तातडीने सुरळीत करा – काळे\nइथेनॉल निर्मितीचा निर्णय योग्य ठरेल\nगणेशोत्सवातील भारनियमनामुळे नागरिक संतप्त\nमनपाकडून पोलिसांची बंगाल चौकी उद्‌ध्वस्त\nमोहरमची मिरवणूक ठरली ऐतिहासिक\nमहावितरण सुरू करणार पाचशे वाहन चार्जिंग केंद्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/shri-krishna-janmashtami-2018-celebration-420233-2/", "date_download": "2018-09-22T06:46:09Z", "digest": "sha1:56DROCBSDSO6BE7DJ354HRACWYRW5NK5", "length": 7320, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीकृष्ण जन्माष्टमी : संपूर्ण देशात जन्माष्टमीची धामधूम, ‘हा’ आहे पूजेचा शुभ मुहूर्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nश्रीकृष्ण जन्माष्टमी : संपूर्ण देशात जन्माष्टमीची धामधूम, ‘हा’ आहे पूजेचा शुभ मुहूर्त\nआज संपूर्ण देशात जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. लोक देवकीनंदन भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याच्या तयारीत आहेत. भगवान श्रीकृष्णाचा जन्म भारतातच नाही तर पूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात, आनंदात साजरी केली जाते. जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस.\nभाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीत २८ व्या युगात देवकी पुत्रश्रीकृष्ण जन्मले होते असे ब्रह्मपुराणात सांगितले आहे. त्या दिवशी जन्माष्टमीचे व्रत करण्याची प्रथा सुरु झाली. गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.\nयावेळेस अष्टमी तिथिस 2 सप्टेंबरच्या रात्री 08.47 वाजल्यापासून सुरूवात होईल आणि अष्टमी तिथि 3 सप्टेंबरच्या रात्री 07.20 वाजता समाप्त होईल. जन्माष्टमीच्या पूजेची वेळ ही 2 सप्टेंबर 2018 च्या रात्री 11.57 पासून ते रात्री 12.48 अशी आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articlevideo: आशियाई स्पर्धेत भारताची सर्वोत्तम कामगिरी\nNext articleखामगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस\nमेढ्याच्या मोरया गोविंदा पथकाचा जिल्ह्यात बोलबाला\nशिर्डीत आज महिला दहीहंडी\n‘न्युरॉन प्री स्कूलच्या’ बाळगोपाळांनी लुटला दहिहंडीचा आनंद\n#आगळे वेगळे : गोकुळाष्टमी, दहीहंडी आणि शुध्द भावना…(भाग १)\nश्रीकृष्ण जन्माष्टमी: साताऱ्यात मुरलीधर मंदिरात जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/category/nashik-news-latest-marathi-news-and-trends-north-maharashtra/page/4/", "date_download": "2018-09-22T07:01:51Z", "digest": "sha1:A3VB5DKEQQOU3OKIN6GZJEWFK2YBCZDT", "length": 8671, "nlines": 197, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Nashik-latest Marathi news and trends from Nashik, North Maharashtra", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअखेर नाशिक शहर बससेवेला ‘डबल बेल’\nशनिवार�� वॉक विथ कमिशनर\nवर्गणी न दिल्याच्या कारणावरून हत्या करणार्‍या चौघांना जन्मठेप\nपाऊस ओसरल्यानंतरही ड्रेनेजमधून सांडपाणी थेट गोदापात्रात\nनाशिक मनपा वैद्यकीय अधिकारी कोठारी आणि अन्य एक सहायक निलंबित\nरा.कॉ. जिल्हाध्यक्षपदी आव्हाड, पगार यांची नियुक्ती\nरेल्वेकडून सिलेंडर बंद, वीज देण्यास नकार, मनमाड रेल्वे स्टेशनवरील स्टॉल धारकांचा...\nकाजी सांगवी येथे स्वाईन फ्लूचा बळी\nइगतपुरी येथील सुगत बुद्धविहाराजवळील नालीचे बांधकाम काम सुरु\nवावरे महाविद्यालयाचा हँन्डबॉल संघ विजयी\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nMahendra Jagtap on नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )\nSanket naikade on नाशिक | सचिन गडाख (वाचक श्रेणी) , सुबक अक्षरे गिरवीन…\nTejas Ghorpade on मतदानातून निवडा ‘ऑनलाईन तेजस’ पुरस्काराचा मानकरी\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\n406 घरकुलांसाठी 24 कोटींचा प्रस्ताव\nपाळधी बायपासजवळ मोटारसायकल-स्कूलव्हॅनच्या धडकेत तिघे ठार\nवैद्यकीय महाविद्यालयाची सहाय्यक संचालकांकडून पाहणी\nरेल्वेतून पर्स लांबविणार्‍या चोरट्यास अटक\nओव्हरटेकच्या प्रयत्नात भरधाव मोटारसायकल स्कूलव्हॅनवर धडकली\nसुरेगावातील पाचवीच्या विद्यार्थ्याचा गळा कापणार्‍या वाबळेला जन्मठेप\nस्वाईन फ्लूचे थैमान, आणखी तिघांचा बळी\nशहराचा विकास हेच ध्येय – उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=43", "date_download": "2018-09-22T07:12:48Z", "digest": "sha1:4LT6RGDZIDEKHWTUNXM4RZLCPPKFI44B", "length": 14384, "nlines": 101, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. सदर विभागाची प्रश्नोत्तरे अन्न धान्य वितरण अधिकारी पुणे यांच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आलेली असून अधिक माहितीस्तव त्यांच्या कार्यालयास 020 -24470276 या फोन वर अथवा jcpune.fda-mah@nic.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nFAQ - एल. पी. जी. गॅस\nनवीन गॅस कनेक्शन मिळणेकरिता प्रक्रिया (2)\nप्रश्न : नवीन गॅस कनेक्शन मिळणेकरिता काय प्रक्रिया आहे \nउत्तर : आपल्या निवासाच्या जवळ असलेल्या घरगुती गॅस वितरकाकडे नवीन गॅस कनेक्शनसाठी नोंदणी करता येईल. तसेच नवीन गॅस कनेक्शनकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. भारत पेट्रोलियम कंपनीसाठी www.bharatpetroleum.com इंडियन ऑईल कंपनीसाठी spandan.indianoil.co.in व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीसाठी www.hindustanpetroleum.com या लिंकचा वापर करावा.\nप्रश्न : नवीन घरगुती गॅस कनेक्शन मिळणेसाठी किती रक्कम भरावी लागेल \nउत्तर : १.एका गॅस सिलेंडर करिता – रुपये १,४५०/- (अनामत रक्कम)\n२.दोन गॅस सिलेंडर करिता – रुपये १,४५०/- प्रती सिलेंडर याप्रमाणे २,९००/- (अनामत रक्कम)\n३.रेग्युलेटरसाठी - रुपये १५०/- (अनामत रक्कम)\nनवीन गॅस कनेक्शनसाठी कागदपत्रे (1)\nप्रश्न : नवीन गॅस कनेक्शनसाठी कोणती कागदपत्रे सादर करावीत \nउत्तर : विहित नमुन्यातील अर्ज, प्रतिज्ञापत्र तसेच रहिवास व ओळखपत्र पुराव्याची कागदपत्रे\n२.विज बिल (शेवटचे ३ महिन्याचे बिलापैकी)\n३.दूरध्वनी बिल (शेवटचे ३ महिन्याचे बिलापैकी)\n५.बांधकाम व्यावसायिकाकडील फ्लॅट वितरण / ताबा पत्र\n६.मिळकत कर पावती / घराचे नोंदणीची कागदपत्रे\n६.केंद्र / राज्य शासनामार्फत कर्मचा-यांना दिलेले ओळखपत्र\n७.छायाचित्र असलेले बँक पासबुक\nके. वाय. सी. (3)\nप्रश्न : के. वाय. सी. म्हणजे काय \nउत्तर : के. वाय. सी. (Know Your Consumer) म्हणजे ग्राहकाचे निवासाचा व ओळखीबाबतची माहिती नमूद असलेला तसेच ग्राहकाचे वैयक्तिक माहितीचा तपशील असलेला फॉर्म आहे.\nप्रश्न : के. वाय. सी. फॉर्म भरणे आवश्यक आहे का \nउत्तर : आपणाकडे एकापेक्षा जास्त घरगुती गॅस कनेक्शन किंवा वेगवेगळ्या कंपनीची एकापेक्षा जास्त घरगुती गॅस कनेक्शन असल्यास आपणास के. वाय. सी. फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्यासाठी निवासाचे व ओळखपत्राचे पुराव्यासह फॉर्म भरणे आवश्यक आहे.\nप्रश्न : के. वाय. सी. फॉर्म कोठै मिळेल \nउत्तर : के. वाय. सी. फॉर्म आपले विभागातील वितरकाकडे मोफत उपलब्ध आहेत.\nनवीन गॅस कनेक्शन घेतेवेळी गॅस शेगडी व व गॅस विषयक इतर साहित्य खरेदी (1)\nप्रश्न : नवीन गॅस कनेक्शन घेतेवेळी गॅस शेगडी व गॅस विषयक इतर साहित्य वितरकाकडून घेणे बंधनकारक आहे का \nउत्तर : नाही. तुम्ही गॅस वितरकाव्यतिरिक्त अन्य दुकानातून ISI प्रमाणित गॅस शेगडी खरेदी करु शकता.\nगॅस सिलेंडरमध्ये गळती झाल्यास (1)\nप्रश्न : गॅस सिलेंडरमध्ये रात्री / सुट्टीचे दिवशी गळती झाल्यास संपर्क कोठे साधावा \nउत्तर : गॅस सिलेंडरमध्ये रात्री / सुट्टीचे दिवशी गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यास तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचे तात्काळ मदत केंद्र (Emergency Service Cell (ESC)) येथे संपर्क साधावा. गॅस रिफील पावतीचे मागील बाजूस तात्काळ मदत केंद्राचे (Emergency Service Cell (ESC)) दूरध्वनी क्रमांक नमूद आहेत.\nघरगुती गॅस सिलेंडर वितरण व सिलेंडर काळ्या बाजाराशी संबंधित (1)\nप्रश्न : घरगुती गॅस सिलेंडर वितरण व सिलेंडर काळ्या बाजाराशी संबंधित तक्रारीसाठी कोठे संपर्क साधावा \nउत्तर : घरगुती गॅस सिलेंडर वितरण व सिलेंडर काळ्या बाजाराशी संबंधित तक्रारीसाठी एल.पी.जी. ग्राहक सहाय्यता केंद्र (LPG Customer Service Cell) किंवा नजीकचे एल.पी.जी. कंपनीचे क्षेत्रिय कार्यालयात संपर्क साधावा. तसेच आपण तक्रार ऑनलाईन दाखल करु शकता किंवा कंपनीच्या हेल्पलाइन: ऑइल इंडस्ट्री : 1800 2333 555 (टोल फ्री), भारत पेट्रोलियम : 020-26345141/42, 26342176, हिंदुस्थान पेट्रोलियम : 020-26213104/05 आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन : 020-26332661 संपर्क साधू शकता. तसेच अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे - 020-26123743, जिल्हाधिकारी कार्यालय : 1800 233 3370. (टोल फ्री)\nघरगुती वापराचे गॅस सिलेंडरचा मोटार सायकल, गिझर इत्यादी करिता वापर (1)\nप्रश्न : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा मोटार सायकल,गिझर इत्यादी करिता वापर करता येईल का \nउत्तर : एल.पी.जी. नियंत्रण कायदान्वये घरगुती वापराचे गॅस सिलेंडरचा मोटार सायकल, गिझर इत्यादी करिता वापर करण्यास प्रतिबंध करणेत आला आहे. मोटार सायकलमध्ये Auto LPG चा वापर करु शकता. तथापि, घरगुती सिलेंडर चा वापर स्वयंपाकाचे इंधन (cooking fuel) म्हणूनच मर्यादित आहे\nरेग्युलेटर पुन्हा मिळणे / बदलण्यासाठी (1)\nप्रश्न : हरवलेला / खराब झालेला सिलेंडर / रेग्युलेटर पुन्हा मिळणे / बदलण्यासाठी काय करावे \nउत्तर : हरविलेल्या सिलेंडर साठी पोलिस तक्रार नोंदवून प्राथमिक व अंतिम एफ. आय.आर घेऊन तो अर्ज व गस च्या कागद पत्रांची सत्यप्रत संबंधित ग्राहक केंद्रात सदर करावी हरवलेला रेग्युलेटरसाठी विहित नमुन्यातील हमीपत्र वितरकाकडे देणे आवश्यक आहे.\nग्राहकांना गॅस सिलेंडर घरपोच आणून देणे (1)\nप्रश्न : ग्राहकांना गॅस सिलेंडर घरपोच आणून देणे वितरकांना बंधनकारक आहे का \nउत्तर : होय, वितरकांमार्फत गॅस सिलेंडर ग्राहकांचे राहत्या घरी पोहचविण्यात येतो. याकरिता स्वतंत्र शुल्क आकारणेत येत नाही.वितरकाच्या कर्यक्षेत्राबाहेर सिलेंडर पोहचविण्या करिता निर्धारित भाडे आकारले जाते.\nघरगुती गॅस सिलेंडरचे दोन बुकींगमधील कालावधी (1)\nप्रश्न : घरगुती गॅस सिलेंडरचे दोन बुकींगमधील कालावधी किती दिवसाचा असेल \nउत्तर : घरगुती गॅस सिलेंडरचे दोन बुकींगमधील कालावधीग्राहकाच्या गरजेनुसार असेल.\nघरगुती गॅस सिलेंडरचे बुकींग (1)\nप्रश्न : घरगुती गॅस सिलेंडरचे बुकींग कसे करता येईल \nउत्तर : गॅस सिलेंडरचे बुकींग आपले विभागातील वितरकाकडे फोन करुन किंवा संबंधित कंपनीचे संकेतस्थळाद्वारे करता येईल.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/wari/wari-news-jagannath-maharaj-patil-57246", "date_download": "2018-09-22T07:49:43Z", "digest": "sha1:UYNBOJPQJKR4DSKTWZXJIY6ZFEO5PWON", "length": 12099, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "wari news jagannath maharaj patil सावळ्या विठुरायाची मोहिनी | eSakal", "raw_content": "\nजगन्नाथ महाराज पाटील, कीर्तनकार\nमंगळवार, 4 जुलै 2017\nजाईन गे माये, तया पंढरपूरा\nजाईन गे माये, तया पंढरपूरा\nप्रदीर्घ परंपरेची पुण्याई सोबत घेऊन चाललेल्या पंढरीच्या वारीच्या ओळखीसाठी वरील ज्ञानेशोक्ती पुरेशी आणि समर्पक ठरावी, अशी आहे. \"माझे जीवीची आवडी म्हणत पंढरपूरला गुढी घेऊन निघालेल्या ज्ञानेश्‍वर माउली, वारीला वाळवंटात संत-महंतांच्या झालेल्या भेटी, कीर्तन- भजन- प्रवचनाच्या योगाने ढवळून निघालेले जनमानस, हे सर्व महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारीचे सौंदर्य आहे.\nपांडुरंगाची वारी ही खरेतर आध्यात्मिक विश्‍वातील दिव्य क्रांती आहे. वारकऱ्यांच्या भावविश्‍वाची पंढरपूर ही राजधानी आहे. येथला राजा \"पंढरीश- परमात्मा'. पुंडलिकराय येथले संस्थापक, तर ज्ञानोबाराय संघटक, गोरोबाकाका परीक्षक. पंढरीरायाच्या प्रेमभांडाराचे खजिनदार नामदेवराय, राजप्रतिनिधी एकनाथ महाराज आणि लोकप्रतिनिधी तुकाराम महाराज. अशा या प्रेमदरबारात सार्वभौम महाराज (विठ्ठल) यांना भेटण्याचा मुहूर्त म्हणजे पंढरीची वारी.\nविटेवर उभ�� असलेला चैतन्याचा गाभा वारीमध्ये वारकऱ्यांच्या उसळत्या उत्साहात प्रतिबिंबित होतो.\n\"तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे\nसुखी संसाराचा थाट सोडून पावलांनी पंढरीची वाट धरावी, ही त्या सावळ्या विठुरायाची मोहिनीच नव्हे काय\nपंढरीसी नाही कोणा अभिमान पाया पडे जन एकमेकां\nकटेवर हात ठेवून विटेवर उभा राहिलेला विठ्ठल पाहिला, की समस्याग्रस्ताला आधार वाटतो. अस्वस्थदेखील आश्‍वस्त होतो. कारण विठ्ठल त्यासाठी विश्‍वस्त ठरतो. भवसागराचे दुःख कमरेइतकेच आहे. ते तुम्हाला बुडवू शकत नाही. जगण्याची उमेद सोडू नका. जीवनातल्या नैराश्‍यावर मात करण्यासाठी सकारात्मक ऊर्जेची एवढी मोठी व्यवस्था जगात कुठेही नसेल.\nदुष्काळी परिस्थितीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या\nकेज : नापिकी व दुष्काळी परिस्थितीने शेतातील कापसाचे पीक करपल्याने शेतीच्या खर्चासाठी घेतलेली रक्कमेची परतफेड व घरखर्च भागवायचा कसा\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z80602030639/view?switch=desktop", "date_download": "2018-09-22T07:37:47Z", "digest": "sha1:KSHU26M7PD73QQBJIQ4QI7VNQS4PJWRW", "length": 7697, "nlines": 127, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत दासायन - प्रसंग १", "raw_content": "\nमंदार गणेश उपासनेची सविस्तर माहिती द्यावी.\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत दासायन|\nगीत दासायन - प्रसंग १\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nसमर्थ रामदासस्वामींचे नाव माहीत नसणारा भारतीय क्वचितच सापडेल. धर्मकारण आणि राजकारण यांची अचूक सांगड घालणारा हा महापुरुष जांब नावाच्या खेड्यात ठोसर कुलात जन्माला आला. वडिलांचे नाव सूर्याजीपंत आणि आईचे नाव रेणुका असे होते. सूर्याजीपंतांच्या पूर्वी जवळ जवळ बावीस पिढ्या श्रीरामाची उपासना यांच्या घराण्यात चालू होती. सूर्याजीपंत्र सूर्याचेही उपासक होते. त्यांना प्रभू रामचंद्राच्या कृपेने दोन पुत्र झाले. त्यातला लहान पुत्र हाच नारायण ऊर्फ समर्थ रामदासस्वामी होत. आपल्या अतुल रामभक्तीने आणि असामान्य सदाचरणाने महाराष्ट्रात सर्वत्र प्रभू रामचंद्राची उपासना वाढवून सर्वांना नामस्मरणाचा सोपा मंत्र ज्यांनी दिला ते समर्थ रामदास स्वामी नेहमी म्हणत असत-\n\"जय जय रघुवीर समर्थ\"\nमहाराष्ट्राच्या गाभार्‍यातुन दुमदुमले जे सार्थ \nजय जय रघुवीर समर्थ ॥१॥\nजांब गावचा तो कुलकर्णी\nठोसर नामे करि कुलकरणी\nनाम जयाचे सार्थ ॥१॥\nनित सेवारत पतिच्या कार्या\nसुखि संस्कारी एक उणेपण\nबावीस पिढ्या ठोसर कुळिच्या\nबघुनि भाव निःस्वार्थ ॥३॥\nवर दिधला त्या श्रीरामानी\n\"दोन सद्गुणी सुपुत्र होतिल\nज्येष्ठ पुत्र जो म्हणति श्रेष्ठ त्या \nबुद्धिमान अन शांतच जात्या \nरामनवमिचा शुभ दिन आला \nपुरवुनि होइ कृतार्थ ॥७॥\nशेतीच्या हंगामाची सुरुवात ; पावसाळ्याचा आरंभकाल ; मृगारंभ ; ( ल . ) चातुर्मास ; सबंध पावसाळा . [ सं . अग्रवृष्टि - अगोटी - अगोट ].\n०साधणें दाखविणें - ( मा . ) मारणें कुत्र्याला अगोट दाखीव .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8", "date_download": "2018-09-22T07:57:42Z", "digest": "sha1:DER3IKUXG5D2L3Q66B332VFVDB6AHNQO", "length": 5142, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अँडर्स सेल्सियस - विकिपीडिया", "raw_content": "\nअँडर्स सेल्सियस (स्वीडिश: Anders Celsius; २७ नोव्हेंबर १७०१, उप्साला - २५ एप्रिल १७४४, उप्साला) हा एक स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होता. सेल्सियस हे तापमान मोजणीचे एकक त्याने निर्माण केले व ह्या एककाला त्याचेच नाव देण्यात आले आहे.\nस्वीडनच्या उप्साला शहरामध्ये जन्मलेला सेल्सियस १७३० ते १७४४ दरम्यान उप्साला विद्यापीठामध्ये खगोलशास्त्राचा प्राध्यापक होता.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १७०१ मधील जन्म\nइ.स. १७४४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी १०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mobile-moto-g-launch-india/", "date_download": "2018-09-22T08:14:03Z", "digest": "sha1:MHX4WVEOUB7IGJYS3KDMFQCMZDRP22NB", "length": 8726, "nlines": 162, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "6 जीबी रॅम असलेला मोटो जी 6 स्मार्टफोन भारतात लॉंच | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n6 जीबी रॅम असलेला मोटो जी 6 स्मार्टफोन भारतात लॉंच\nनवी दिल्ली – ‘मोटो’ ने त्याचा मोटो जी 6 स्मार्टफोन भारतात लॉंच केला आहे. मोटो जी 6 हा ड्युअल सिम स्मार्टफोन आहे. यामध्ये 5.93 इंचचा फुल डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन 8.0 ओरियो अॅण्ड्रॉइड ऑपरेटींग सिस्टिमवर काम करेल. फोनमध्ये 630 Soc का ओक्टाकोर स्नैपड्रेगन प्रोसेसर असून 6 जीबी रॅम तसेच ड्युअल रिअर कॅमेराही देण्यात आला आहे.\nफोनमध्ये सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सल आहे. इनबिल्ट मेमरी 64 जीबी असून 128 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. याशिवाय 4G LTE, वायफाय, ब्लूटूथ 5.0, यूसीएबी टाइप सी, एनएफसी, आणि 3.5 एमएमचा जॅक आहे. फोनमध्ये 3,200 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनला फिंगरप्रिंट सेसंर असून फोन डॉल्बी ऑडियो सपोर्टदेखील दिला आहे. या मॉडेलची किंमत 22,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन अमेझॉनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. फोनची मूळ किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ‘अमेझॉन’ वर 1500 रुपयांच्या डिस्काऊंटमध्ये आहे.\nPrevious articleशहरातील 20 मंडळांनी घेतली महावितरणची परवानगी\nNext articleजळगाव ई पेपर (दि. 11 सप्टेंबर 2018)\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nदिवाळीपूर्वीच २० रुपयाचो नोट येणार\nVideo : ‘बॉईज २’ चे मस्तीदार गाणे लॉच\nBlog : स्मार्टफोनमधील नॉच डिस्प्लेचा ट्रेंड होतोय लोकप्रिय\nVideo : ‘शुभ लग्न सावधान’चा मंगलमय ट्रेलर सोहळा\n‘लवरात्री’ नव्हे आता ‘लवयात्री’\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nटाकाऊ पासून टिकाऊ उपक्रम; काचेपासून सर्जनशील वस्तूंचे उत्पादन\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nपोलीस अधीक्षकांच्या एक गाव एक गणपतीला १०२३ गावांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nकर्जबाजारीपणातून होळपिंप्रीत शेतक-यांची आत्महत्या\nसारडा सर्कल ते दत्त मंदिर चौक उड्डाणपुल लवकरच; साडेबाराशे कोटी येणार...\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपोलीस अधीक्षकांच्या एक गाव एक गणपतीला १०२३ गावांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=44", "date_download": "2018-09-22T08:09:53Z", "digest": "sha1:WKD5NDV6EJGLZ2AREXIPA6A5IKY4QLX4", "length": 10140, "nlines": 76, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. सदर विभागाची प्रश्नोत्तरे पासपोर्ट अधिकारी पुणे यांच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आलेली असून अधिक माहितीस्तव त्यांच्या कार्यालयास 020-25675422 या फोन वर अथवा rpo.pune@mea.gov.in ई मेल वर संपर्क साधावा.\nपासपोर्ट मिळणेकरिता अर्ज कोठे करावा (1)\nप्रश्न : पासपोर्ट मिळणेकरिता अर्ज कोठे करावा \nउत्तर : पासपोर्टकरिता http://passportindia.gov.in. या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.\nपासपोर्ट अर्जासोबत जोडण्याची कागदपत्रे यादि (1)\nप्रश्न : पासपोर्ट अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे \nउत्तर : पासपोर्ट अर्जासोबत रहिवास पुरावा\n1. पाणी बिल / मोबाईल पोस्टपेड / लँडलाईन बिल / विज बिल सध्याचे व एक वर्षापूर्वीचे (यापैकी २)\n2. एक वर्षाचे बँक व्यवहार असलेल्या बँक पास बुकची प्रत\n5. गॅस कनेक्शनचा पुरावा\n6. अर्जदार पब्लिक लि. कंपनीमध्ये नोकरीस असल्यास कंपनीचे लेटर हेडवर चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र\n7. पती व पत्नीचे पासपोर्टचे पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकित प्रत\n8. चालू रेशन कार्ड (शिधापत्रिका)\n9. लहान मुलांचे बाबतीत पालकांचे पासपोर्टचे पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकित प्रत\n12. इयत्ता १० वी किंवा १२ वीचा शाळा सोडल्याचा दाखला (जन्मदिनांक नमूद असलेला) / पदवी प्रमाणपत्र\n13. दिनांक २६ जानेवारी १९८९ नंतर जन्म असल्यास जन्माचा दाखला आवश्यक\n14. विवाहित स्त्रीचे विवाहाचे प्रमाणपत्र नसल्यास विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र\nपासपोर्ट मिळणेसाठी फी (1)\nप्रश्न : पासपोर्ट मिळणेसाठी किती फी आकारली जाते \nउत्तर : पासपोर्टकरिता रुपये 1500/-\nतात्काळ पासपोर्टकरिता रुपये 3500/-\nअर्ज केल्यानंतर पासपोर्ट किती दिवसांमध्ये मिळेल (1)\nप्रश्न : पासपोर्टकरिता अर्ज केल्यानंतर पासपोर्ट किती दिवसांमध्ये मिळेल \nउत्तर : सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 45 दिवसांमध्ये पासपोर्ट निवासस्थानाचे पत्त्यावर मिळेल.\nपासपोर्ट मिळण्यासाठी पासपोर्ट कार्यालयाची वेळ (Appointment) (1)\nप्रश्न : पासपोर्ट मिळण्यासाठी पासपोर्ट कार्यालयाची वेळ (Appointment) कोणाकडून मिळेल \nउत्तर : पासपोर्टकरिता http://passportindia.gov.in. या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरुन सादर केल्यानंतर ऑनलाईन कार्यालयात भेटण्याची वेळ (Appointment) घेणेची सुविधा आहे. सदर सुविधा दररोज दुपारी 12 वाजता उपलब्ध होते.\nपासपोर्ट विषयक सुविधांकरिता अर्ज (1)\nप्रश्न : पासपोर्ट इतर पासपोर्ट कार्यालयातून मिळाला असल्यास पुन्हा पुणे शहराचे पासपोर्ट कार्यालयामध्ये पासपोर्ट विषयक सुविधांकरिता अर्ज करु शकतो का \nउत्तर : होय, सध्या तुम्ही रहात असलेल्या शहरातील पासपोर्ट कार्यालयात तुम्हाला पासपोर्ट विषयक सुविधांकरिता अर्ज करता येईल.\nपासपोर्टवरील पत्यामध्ये बदल (1)\nप्रश्न : पासपोर्ट इतर पासपोर्ट कार्यालयातून मिळाला असल्यास व सध्या पिंपरी चिंचवडमध्ये रहात असल्यास पासपोर्टवरील पत्यामध्ये बदल करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे \nउत्तर : आपण सध्या रहात असलेल्या निवासाचा पत्ता पासपोर्टवर असण्यासाठी फॉर्म – II सोबत रहिवासाबाबत योग्य तो पुरावा जोडणे आवश्यक आहे.\nप्रश्न : तातडीच्या कंपनीच्या कामाकरिता परदेशी जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता आहे, तात्काळ पासपोर्ट मिळू शकेल का \nउत्तर : होय, तुम्हाला तात्काळ पासपोर्ट मिळण्यासाठी अर्ज करता येईल. तात्काळ पासपोर्ट करिता रुपये 3500/- फी असून अर्जासोबत सनदी अधिकारी, प्रांताधिकारी, पोलिस उपअधिक्षक यांचेकडील पडताळणी प्रमाणपत्र (परिशिष्ट - एफ) व विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र (परिशिष्ट I) जोडणे आवश्यक आहे.\nप्रश्न : पासपोर्टची मुदत संपली आहे, पासपोर्टचे नुतनीकरण करता येईल का \nउत्तर : पासपोर्ट नुतनीकरण करण्यासाठी फॉर्म नबर I (EAP-I) सोबत निवासी पत्याचे पुराव्यासह मुदत संपलेले मूळ पासपोर्ट किंवा त्याची छायांकित प्रत जोडावी. पासपोर्टची मुदत संपलेली असल्याने पोलिस कार्यालयाकडील चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र आवश्यक असते.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5454796272041238563&title=MG%20Motor%20India%20Selected%20five%20indian%20startups&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T07:06:13Z", "digest": "sha1:TYYJSWVFR7P64AZFNIHNBODJZA2LSNNA", "length": 9582, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "एमजी मोटर इंडियातर्फे पाच भारतीय स्टार्ट अप्सची निवड", "raw_content": "\nएमजी मोटर इंडियातर्फे पाच भारतीय स्टार्ट अप्सची निवड\nनवी दिल्ली : ब्रिटिश कार उत्पादक कंपनी एमजी मोटरने (मोरिस गराजेस) कंपनीच्या वाहनउत्पादन व्यवसायात आणखी समन्वय आणण्यासाठी व त्या अनुषंगाने आवश्यक मूल्यांकन करण्यासाठी पाच भारतीय स्टार्ट अप्सची निवड केली आहे. या स्टार्टअप्समध्ये कार्लक्यू, स्टेराडियन सेमी, अल्टीग्रीन प्रोपल्शन लॅब्ज, एक्स्प्लोराइड आणि झुपर यांचा समावेश आहे.\nएमजी मोटर इंडियाला ‘एमजी ड्राइव्ह्ज इनोव्हेशन’ उपक्रमासाठी वीस दिवसांत २०० प्रवेशिका मिळाल्या होत्या, ज्यामध्ये टेलिमॅटिक्स फील्डला सर्वाधिक म्हणजे १५ रेटिंग मिळाले होते. या क्षेत्रात मिळणाऱ्या इतर लोकप्रिय उपाययोजनांमध्ये ऑग्युमेंटेड रिअलिटी, व्हर्च्युअल रिअलिटी आणि मिक्स्ड रिअलिटी (एआर/व्हीआर/एमआर/) नऊ टक्क्यांवर आणि इलेक्ट्रिक वाहने आठ टक्क्यांवर आहेत.\n‘इथल्या स्टार्ट अप्सकडून मांडल्या जाणाऱ्या संकल्पनांचे वैविध्य आणि दर्जा प्रोत्साहनकारक आहे आणि त्याला मिळणारा प्रतिसादही जबरदस्त आहे. एमजीमध्ये आम्ही सातत्याने संशोधनास चालना देण्याची संस्कृती जोपासली आहे. भारतभरातील तरुण गटांकडून हार्डवेअर आणि उत्पादन संशोधन संकल्पना येताना पाहाणे उत्साहवर्धक आहे. या स्टार्ट अप्सची क्षमता आजमावण्यासाठी आम्ही उत्सुक असून त्याचा आमच्या व्यवसायाचे मूल्यवर्धन करण्यासाठी ���िश्चित फायदा होईल,’ असे मत एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, राजीव छाबा, यांनी व्यक्त केले.\nसर्वोत्तम ऑटो- टेक आणि मोबालिटी सोल्यूशन्स शोधण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी कंपनीने १६ नोव्हेंबर २०१७ रोजी ‘एमजी ड्राइव्ह्ज इनोव्हेशन’ उपक्रम जाहीर केला. वाहन क्षेत्रातील जयंत देब, डॉ. पी. एस. नायर, डॉ. अनिल वाली, शैलेश विक्रम सिंग आणि पद्मजा रूपारेल या तज्ञांनी या पाच स्टार्ट अप्सची निवड केली आहे.१५ व १६ डिसेंबर रोजी दिल्लीतील टीकॉन येथील एमजी इनोव्हेशन लाउंजमध्ये या पाच स्टार्ट अप्सचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. त्याशिवाय कंपनी ‘मेंटरिंग गराज’ नावाचा उपक्रम राबवणार आहे, ज्यात या स्टार्ट अप्सना नेतृत्व गटाकडून आवश्यक सल्ला, अभिप्राय व उपाययोजनांचा लाभ होईल.\nTags: नवी दिल्लीNew DelhiMG MotorStart Upsएमजी मोटरएमजी ड्राइव्ह्ज इनोव्हेशनस्टार्ट अप्सटीकॉनप्रेस रिलीज\n‘एअरटेल’तर्फे ‘आयपीएल’चे अनलिमिटेड फ्री स्ट्रीमिंग मानसी किर्लोस्कर यांचे व्याख्यान ‘ट्रम्फ’तर्फे ‘टायगर १२०० एक्ससीएक्स’ सादर ‘डिओलिओ’ची भारतीय केंद्रीय वितरण यंत्रणेत नाविन्यता ‘होंडा’तर्फे चालू आर्थिक वर्षाचे नियोजन जाहीर\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2010/11/08/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%85/", "date_download": "2018-09-22T07:32:20Z", "digest": "sha1:MVXPOHCKZRDAFUVL7QOAJ5JPQP7HWN7I", "length": 27128, "nlines": 279, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "मराठीतून महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी पुस्तके – मदतीसाठी आवाहन (ज्ञानभाषा प्रकाशन) – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nमराठीतून महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी पुस्तके – मदतीसाठी आवाहन (ज्ञानभाषा प्रकाशन)\nसोमवार, 8 नोव्हेंबर 2010 अमृतयात���री4 प्रतिक्रिया\nज्ञानभाषा प्रकाशन या नावाने विज्ञान-तंत्रज्ञान-वैद्यकीय-संगणक-व्यवस्थापन अशा अनेक विद्याशाखांची पुस्तके मराठीत प्रकाशित करण्याचा विचार आहे. इ.११ वीची गरभौजी (गणित, रसायन, भौतिक, जीव) गटाच्या अभ्यासक्रमांना आवश्यक अशी सुमारे २५० पानांची दोन संयुक्त पुस्तके सुरूवातीला प्रकाशित होतील. या पुस्तकांची पहिली आवृत्ती २००० प्रतींची असेल.\n१९७७ पासून ११ वी-१२ वी विज्ञान परीक्षा मराठीतून देण्याची परवानगी महाराष्ट्रात असली तरी याची माहिती सर्व मुलांना कोणीही कधीच मनापासून दिली नाही. स्वभाषेत शिकण्याची सोय असूनही या विषयांची मराठी पुस्तके नाहीत म्हणून चाळीस वर्षे सोयीचा लाभ घेता आला नाही. सुरूवातीला विद्यार्थी ही पुस्तके मोठ्या प्रमाणात विकत घेणार नाहीत तरीही ती त्यांच्यापर्यंत पोचावीत, म्हणून पहिली दोन पुस्तके मराठीप्रेमी नागरिकांच्या आर्थिक सहाय्याने तयार करून विनामूल्य वितरण करावे, असा विचार आहे.\nया पुस्तकाच्या प्रत्येक पानासाठी १००० रू. अर्थसहाय्य हवे आहे.\nपुस्तकाच्या सुरूवातीला अर्थसहाय्य देणार्‍यांची यादी असेल. (उदा.पान १ ते १० – साई मोटार स्कूल पुणे.) साई मोटारसह सत्येन जोशी, संजय भगत, नितीन देशपांडे, संजय गोडबोले ही प्रथम पुढे आलेल्या काही सहाय्यकर्त्यांची नावे आहेत. अधिकाधिक मराठीप्रेमींनी १००० रू.पासून हजाराच्या पटीत रक्कम या प्रकल्पासाठी द्यावी, अशी विनंती. पुरेसे अर्थसहाय्य मिळाल्यास पहिल्या आवृत्तीचे विनामूल्य वितरण केले जाईल, अन्यथा अर्थसहाय्याच्या प्रमाणात पुस्तके सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना विकत दिली जातील.\nज्ञानभाषा हे नाव ‘मराठी ज्ञानभाषा आहे’ हे सूचित करण्यासाठी वापरले असून याबाबतचा आर्थिक व्यवहार माझ्या मालकीच्या ‘आकांक्षा’ उद्योग या खाजगी संस्थेतर्फे होईल, याची कृपया आर्थिक सहाय्य देणार्‍यांनी नोंद घ्यावी, ही विनंती. याशिवाय याहून अधिक पुस्तके खरेदी करून स्वतंत्रपणे वाटप करण्यासाठी ही पुस्तके कमी किंमतीत उपलब्ध केली जातील. महाविद्यालये, शाळा, संस्था, पक्ष, संघटना, यांनी मराठी पुस्तकांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा, ही विनंती.\nअनिल गोरे उर्फ मराठीकाका\n‘आकांक्षा’ उद्योग, अ-११२, बाळाजी प्रासाद, भ्रमणध्वनी ९४२२००१६७१ ४७१, शनिवार पेठ, पुणे-४११०३०.\nता.क. हे आवाहन वाचणार्‍यांनी कृपया विद्यार्थी आणि दानशूर व्यक्ती अशा दोन्ही घटकांपर्यंत ते जमेल त्या मार्गाने- फलक, पत्रक, तोंडी निवेदन, संगणकीय विरोप, भ्र.संदेश, वृत्तपत्रातून इ प्रकारे पोचवावे, ही विनंती.\nमराठी माध्यमातून उच्चशिक्षणाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने ज्ञानभाषा प्रकाशनाद्वारा उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. सर्व मराठीप्रेमींना यथाशक्ती मदतीचे आवाहन.\nउच्च शिक्षण, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माध्यम, मराठी माध्यमातून शिक्षण, मराठी शाळा, मातृभाषा, मायबोली, राजभाषा, शिक्षण, शिक्षणविषयक धोरण, शिक्षणाचे माध्यम, स्वाभिमान, Marathi language, Marathi schools, medium of education, mother tongue\nसाहित्य मंडळास मराठीतून शिक्षणाबद्दल प्रस्ताव पाठवण्यासाठी आवाहन (ले० उन्मेष इनामदार)\n4 thoughts on “मराठीतून महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी पुस्तके – मदतीसाठी आवाहन (ज्ञानभाषा प्रकाशन)”\nanil gore म्हणतो आहे:\nबुधवार, 10 नोव्हेंबर 2010 येथे 9:25 सकाळी\nबुधवार, 10 नोव्हेंबर 2010 येथे 2:39 pm\nप्रिय श्री० अनिल गोरे यांसी,\nश्री० विश्वास देशमुख यांनी केलेली सूचना व दिलेली माहिती महत्त्वाची आहे. ज्ञानभाषा प्रकाशनाने त्याची नोंद घ्यावी अशी त्यांना विनंती.\nबुधवार, 10 नोव्हेंबर 2010 येथे 2:06 pm\nबुधवार, 10 नोव्हेंबर 2010 येथे 2:38 pm\nप्रिय श्री० विश्वासराव देशमुख यांसी,\nआपली सूचना व आपण दिलेली माहिती ही महत्त्वाची आहे. ज्ञानभाषा प्रकाशनाने त्याची नोंद घ्यावी अशी त्यांना विनंती.\nआपला अभिप्राय इथे नोंदवा. उत्तर रद्द करा.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत ���ाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/archaeologies-prof-madhav-dhavalikar-1657912/", "date_download": "2018-09-22T07:38:22Z", "digest": "sha1:HDJ3ZFUUX7P22X6Q5SNOWWJC672OKC6Y", "length": 38122, "nlines": 303, "source_domain": "www.loksatta.com", "title": "archaeologies prof madhav dhavalikar | प्रा. ढवळीकर : पुरातत्त्वातील अपूर्व | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nप्रा. ढवळीकर : पुरातत्त्वातील अपूर्व\nप्रा. ढवळीकर : पुरातत्त्वातील अपूर्व\nभारतातील व विशेषत: पश्चिम भारतातील पुरातत्त्व संशोधनाच्या स्वातंत्र्योत्तर काळात सांकलिया, देव आणि ढवळीकर अशी तीन पर्वं मानली जातात.\nप्रा. मधुकर केशव ढवळीकर\nताम्रपाषाणयुगीन संस्कृतींच्या अभ्यासाबरोबरच ऐतिहासिक पुरातत्त्वीय स्थळांच्या उत्खननांचे मूल्यमापन, तसंच या संशोधनाला दख्खनमधील सातवाहन ते राष्ट्रकूटकालीन लेणींच्या अभ्यासाची जोड या सगळ्यामुळे पुरातत्त्वाच्या क्षेत्रात प्रा. मधुकर ढवळीकर यांचे योगदान अपूर्व आहे.\nप्राध्यापक मधुकर केशव ढवळीकर हे २७ मार्च २०१८ रोजी निवर्तले. भारतातील व विशेषत: पश्चिम भारतातील पुरातत्त्व संशोधनाच्या स्वातंत्र्योत्तर काळात सांकलिया, देव आणि ढवळीकर अशी तीन पर्वं मानली जातात. ढवळीकरांच्या निर्वतण्याने या शेवटच्या पर्वाची समाप्ती झाली असे म्हणावयास हरकत नाही. प्रा. ह. धि. सांकलिया हे गेल्या शतकातील तिसऱ्या दशकात गुजरातच्या पुरातत्त्वावरील आपला शोधप्रबंध लंडन विद्यापीठाला सादर करून भारतात परतले. त्यांना विशेषत: काही प्रश्नांनी भंडावून सोडले होते. उदाहरणार्थ इंडोनेशिया, चीन यांसारख्या आशियातील देशात मानवी सांगाडय़ांचे अवशेष सापडले होते. भारत हा तितकाच प्राचीन देश असूनसुद्धा अशा प्रकारचे अवशेष गवसले नव्हते. फक्त अगदी प्राचीन अशी हत्यारे सापडली होती. सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळालेले होते, परंतु सिंधू संस्कृतीचा आणि वैदिक आर्य संस्कृतीचा नक्की काय संबंध होता याविषयीची अगदी टोकाची मते प्रचलित होती. काही विद्वान ती द्राविड-नागर संस्कृती होती जिचा आर्यानी नि:पात केला असे मानत तर सिंधु संस्कृती ही आर्य संस्कृती होती असे इतर काही विद्वान ठामपणे मांडत. १९३९ साली डेक्कन ���ोस्ट-ग्रॅज्युएट रीसर्च इन्स्टिटय़ूटच्या रूपाने पुनरुज्जीवित झालेल्या डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्त्वाचे प्राध्यापक म्हणून १९३९ साली रुजू झाल्यानंतर प्रा. सांकलियांनी अनेक पुरातत्त्वीय गवेषणांचे (exploration) आणि उत्खननांचे (excavation) कार्यक्रम हाती घेतले. १९३९ ते १९७३ या ३४ वर्षांच्या कालखंडात सांकलियांनी एक उत्तम प्रतीचा पुरातत्त्वीय विभाग प्रस्थापित केला आणि अश्मयुग, नवाश्मयुग, ताम्र-पाषाण युग, पूर्व-इतिहास काळ (Early Historic) या कालखंडांशी संबंधित पुरातत्त्वीय स्थळांचे गवेषण तसेच उत्खनन मुंबई इलाख्यात नंतरच्या द्वैभाषिक मुंबई राज्यात मुख्यत्वे केले. प्रा. सांकलियांनी प्रशिक्षित केलेल्या पी. एच. डी. साठी संशोधन करणाऱ्या त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनामुळे १९६० पर्यंतच्या कालखंडात अश्मयुग आणि त्यातील तीन मुख्य अवस्था, प्राचीन, मध्य आणि उत्तर या स्पष्ट झाल्या. तसेच आंतर-अश्मयुग (Mesolithic) आणि नवाश्मयुग (Neolithic) या काळातील भारतभरच्या प्रागतिहासिक संस्कृतींचे चित्र बरेचसे स्पष्ट झाले होते. प्री अ‍ॅण्ड प्रोटो हिस्ट्री ऑफ इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान १०६२ (Pre and Proto History of India and Pakistan- 1062) या ग्रंथात सांकलिया यांनी भारतीय उपखंडातील प्रागतिहासिक संस्कृतीच्या घेतलेल्या आढाव्यावरून हे सहज लक्षात येते. इतिहास पूर्व काळाच्या पश्चिम भारतातील संस्कृतीच्या संदर्भात सांकलिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या गवेषण-उत्खननामुळे (सुमारे १९५६ ते १९७३) राजस्थान, गुजरात, माळवा आणि महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगीन संस्कृतींचा लागलेला शोध ही भारतीय पुरातत्त्वाला मिळालेली अपूर्व देणगीच होती. त्याकाळात कर्ब-१४ पद्धतीप्रमाणे निर्धारित केलेल्या काळानुसार इ. स. पूर्व सुमारे १६०० ते १००० या काळात अहार व बनास संस्कृती, माळवा संस्कृती, बहाळ संस्कृती व जोर्वे संस्कृती अशा निरनिरळ्या ताम्र-पाषाण युगातील सांस्कृतिक अवस्थांचा शोध लागलेला होता. या संस्कृतींचा व सिंधू खोऱ्यातील नागर संस्कृतीचा (मोहेंजोदारो) काय संबंध होता हे नेमके उमगले नव्हते. प्रा. सांकलिया यांच्या मते या संस्कृती महाभारत कालीन असाव्यात व त्यांचा इराणमधील ताम्र-पाषाण युगीन संस्कृतींशी नक्की काय संबंध होता या संदर्भात मागोवा घेतल्याने वैदिक आर्याच्या प्रश्नावरही प्रकाश पडू शकतो. याच सुमारास म्हणजे १९६८ ते १९७३ व नंतर १९८३ पर्यंत प्रा. शां. भा. देव यांनी विदर्भातील बृहदाश्मयुगीन शिळा वर्तुळांची उत्खनने करून महाराष्ट्रातील आद्य लोहयुगीन संस्कृतीवर मोठा प्रकाश टाकला होता.\nया सर्व पाश्र्वभूमीवर प्रा. मधुकर ढवळीकर यांनी केलेल्या ताम्रपाषाण युगीन संस्कृतीच्या संशोधनाचा आढावा घेणे योग्य ठरेल. ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींच्या अभ्यासाबरोबरच ढवळीकर यांनी ऐतिहासिक पुरातत्त्वीय स्थळांच्या उत्खननांचेही मूल्यमापन केलेले आहे. पुरातत्त्वीय स्थळांच्या ऐतिहासिक संशोधनाला दख्खनमधील सातवाहन ते राष्ट्रकूटकालीन लेणींच्या अभ्यासाचीही त्यांनी जोड दिलेली होती. या संदर्भात त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणे योग्य ठरेल असे वाटते.\nताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या संदर्भातील त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने केलेली पुढील उत्खनने महत्त्वाची आहेत. कायथा (१९७५), आपेगाव (१९७९), कवठे (१९९०), कुंतासी (१९९६) आणि इनामगाव (१९८८) ही उत्खनने महत्त्वाची आहेत. फार खोलात न जाता कुंतासी आणि इनामगाव येथील उत्खननाचाच आपण येथे विचार करतो आहोत. कुंतासीच्या उत्खननाच्या रूपाने त्यांनी असा एक नवीन मुद्दा मांडला की कच्छ-काठियावाड येथील प्रगत सिंधूसंस्कृतीच्या काळात हरप्पा नागर संस्कृतीच्या लोकांनी नव्या वसाहती स्थापन करून निर्यातीला योग्य अशा मालाची (उदाहरणार्थ किमती खडय़ांचे मणी व आभूषणे आणि शंखांच्या बांगडय़ा) उत्पादन केंद्रे प्रस्थापित केली व आपल्या निर्यातीला मोठय़ा प्रमाणावर चालना दिली. राजस्थान, महाराष्ट्र, गुजरातमधील निरनिराळ्या ताम्रपाषाणयुगीन स्थानिक संस्कृतींचे चित्र बरेचसे स्पष्ट झालेले होते. या निरनिराळ्या संस्कृतींच्या परस्पर संबंधातून ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या अवस्थाही स्पष्ट झालेल्या होत्या. महाराष्ट्रातील जोर्वे संस्कृतीची वैशिष्टय़ेसुद्धा चांगल्या रीतीने माहिती झाली होती व तिचा काळही इ. स. पूर्व १५०० ते १००० हा निश्चित झाला होता. इनामगाव येथील सुमारे १२ वष्रे चाललेल्या उत्खननामुळे मात्र या माहितीला एक वेगळेच परिमाण मिळाले. ते नवपुरातत्त्वाच्या तात्त्विक बठकीमुळे व संशोधन पद्धतीमुळे इनामगाव येथील वसाहत सुरुवातीपासून तीन अवस्थांतून गेली असे दिसते. दुसऱ्या अवस्थेत येथील लोकांनी घो��नदीला बांध घालून शेतीला पाणी देण्यासाठी कालव्याची व्यवस्था केली. त्यामुळे दुबार पीक घेता आले. मुख्य पिकाबरोबर जोड पिकेसुद्धा घेतली, आणि मोठी भौतिक समृद्धी साधली होती हे त्या काळच्या गावप्रमुखाच्या वाडय़ासारख्या घरावरून, तिथे असलेल्या धान्याच्या कणग्यांवरून सहज लक्षात येते. ग्रामप्रमुखाच्या रांजणातील दोन दफनांवरून तसेच बाळंतिणीच्या खोलीत सापडलेल्या मातृदेवतेच्या मातीच्या प्रतिमेवरून समकालिन धर्मिक कल्पनांची नव्याने ओळख झाली. या काळातील घराच्या चौकोनी वास्तूपेक्षा नव्याने प्रचलित झालेल्या गोलाकार झोपडय़ांवरून तसेच अगदी कोवळ्या वयातील प्राण्यांच्या हाडांवरून तेथील शेवटच्या अवस्थेतील आíथक दुर्दशेचे चित्र स्पष्ट होते. प्राथमिक अवस्थेतून समृद्धी व पुढे आलेली आíथक दैन्यावस्था याला समकालीन पर्यावरणसुद्धा तितकेच जबाबदार होते असा सिद्धांत ढवळीकरांनी मांडला.\nसिंधू संस्कृती आणि वैदिक आर्य संस्कृतीचा संबंध स्पष्ट करतानासुद्धा पर्यावरणीय पुरातत्त्वाचा भाग म्हणून राजस्थानमधील भूगर्भ शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेल्या कालखंडांच्या तक्त्यांचा चौकट म्हणून त्यांनी वापर केला व आपल्या वैदिक आर्यावरील विस्तृत संशोधनामधून उत्तर हडप्पा काळात ऋग्वेदिय आर्याची संस्कृती ही उत्तर हडप्पा काळात (इ. स. पूर्व १८०० च्या सुमारास) कशी प्रतिष्ठत झाली हे मांडले. ‘इंडियन प्रोटोहिस्टरी’ (Indian Protohistory) आणि ‘द आर्यन्स : मिथ अ‍ॅण्ड आर्किऑलॉजी (The Aryans: Myth and Archaeology) या दोन ग्रंथांच्या सहाय्याने हडप्पा संस्कृती, हडप्पोत्तर ताम्रपाषाण संस्कृती, वैदिक आर्य संस्कृती आणि गंगेच्या खोऱ्यातील समकालीन संस्कृती यांच्या परस्पर संबंधांचे चित्र पुराव्यासकट मोठय़ा प्रभावीपणे मांडले.\nप्रा. ढवळीकरांनी ‘हिस्टॉरिकल आर्किऑलॉजी ऑफ इंडिया- (१९९९) ’ (Historical Archaeology of India- 1999) या ग्रंथात गुप्तकाळापर्यंतच्या उत्खनित स्थळांचा आढावा सविस्तरपणे आढावा घेऊन गुप्तोत्तर काळात उत्तरोत्तर निर्नागरीकरण कसे झाले याचे पुराव्यावर आधारित चित्र मांडले आहे. भारतीय उपखंडामध्ये प्रागतिहासिक काळ, इतिहासपूर्व काळ आणि ऐतिहासिक काळ या सर्व कालखंडात मोठय़ा प्रमाणावर झालेल्या अवर्षणाच्या अनेक अवस्था (phases) होत्या आणि त्यामुळेच संस्कृतीच्या उत्कर्षांचे आणि अपकर्षांचे कालखंड ओळखता येत��त हा पर्यावणीय पुरातत्त्वाच्या अभ्यासातून पुढे आलेला सिद्धांत त्यांनी हिरिरीने मांडला. (Environment and Culture, A Historical Perspective, 2002) नाइल नदीचे पूर तसेच ती मधून मधून आटत गेली त्या संबंधीचे समकालीन वृत्तान्त अनेक स्रोतांमधून उपलब्ध झालेले आहेत. भारतातील अवर्षणांची माहिती पुरातत्त्वीय स्रोतांमधून तसेच वाङमयीन व आख्यायिका – दंतकथांमधून मिळते. या दोन्ही प्रकारच्या पुराव्यांची जोड घालून चांगली सुगी असलेले व अवर्षणाचे कालखंड मोठय़ा परिश्रमाने डॉ. ढवळीकर यांनी निश्चित केले आणि त्याचा उपयोग ऐतिहासिक कालखंड ठरवताना कसा होतो हे त्यांनी नव्याने मांडले. आणि त्याच्या सहाय्याने ऐतिहासिक कालखंडातील निर्नागरीकरणाच्या सिद्धांताला जोड दिली.\nप्रा. ढवळीकर यांनी आपल्या संशोधनात शिल्प आणि चित्रकलेतील चित्रणामधून समकालीन भौतिक संस्कृती कशी रेखाटता येते हे सांची येथील शिल्पे आणि अजिंठा येथील चित्रे यांच्या सहाय्याने दाखवले. त्या बरोबरच त्यांनी कलेतिहासाच्या दृष्टिकोनातून मृत्तिकाशिल्पे, सातवाहनकालीन व राष्ट्रकूटकालिन लेणींचा सखोल अभ्यास केला. ‘लेट हिनयाना केव्ह्ज ऑफ वेस्टर्न इंडिया’ (Late Hinayana Caves of Western India) या शोध प्रबंधातून एरवी दुर्लक्षित असलेल्या परंतु हिनयानापासून महायानापर्यंतच्या स्थित्यंतराच्या कालातील लेणींकडे प्रकर्षांने लक्ष वेधले. लेणी स्थापत्याच्या अभ्यासात त्यांनी केलेले हे योगदान महत्त्वाचे असेच म्हणता येईल. वेरूळ येथील राष्ट्रकूटकालीन गुंफांच्या संदर्भात कैलास लेणीचा सखोल अभ्यास करून त्या लेणींचा कालक्रम ठरवण्यासाठी त्यांनी एक नवीन कोष्टक तयार केले. कलेतिहासातील त्यांची आणखी काही प्रकाशने म्हणजे त्यांनी सातवाहन कलेचा घेतलेला आढावा (२००४) व एलिफंटा, एलोरा आणि सांची यावर लिहिलेल्या हौशी पर्यटकांसाठीच्या पुस्तिकांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. प्रतिमाविज्ञानातील गणेश – द गॉड ऑफ आशिया (Ganesh: The God of Asia) हा त्यांचा ग्रंथही एक महत्त्वाचे योगदान ठरेल. प्रा. ढवळीकर यांच्या जवळजवळ ४० इतक्या ग्रंथसंपदेतील शेवटचे आणि लक्षणीय पुस्तक म्हणजे ‘द कल्चरल हेरिटेज ऑफ मुंबई’ -२०१६ (The Cultural Heritage of Mumbai) याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. या ग्रंथात अगदी पुराश्मयुगापासून ते पोर्तुगीज येईपर्यंतच्या साष्टी बेटातील सांस्कृतिक स्थित्यंतरांचे मोठय़ा आकर्षक भाषेत वर्णन केले आहे. विशेष म्हणजे रवींद्रनाथ टागोरांच्या स्मृत्यर्थ दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या अभ्यासातून हा ग्रंथ साकार झाला. आपले संशोधन जनसामान्यांपर्यंत पोहोचावे म्हणून त्यांनी ८०च्या दशकापासून गेल्या वर्षांपर्यंत मराठी भाषेत, सामान्य वाचकाला समजतील अशा शैलीत आठ ग्रंथ लिहिले. या ग्रंथांना निरनिराळ्या सार्वजनिक संस्था व शासनाचे पुरस्कार मिळाले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने सुवर्णपदक देऊन, एशियाटिक सोसायटीने सन्माननीय सदस्यत्व देऊन व भारत शासनाने ‘पद्मश्री’ने देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. भारतीय विद्या आणि पुरातत्त्वीय संशोधन यांच्या संदर्भात त्यांच्या निधनाने सांकालिया पर्वातील एक महत्त्वाचा दुवा पडद्याआड गेला असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.\nप्रो. एम. के. ढवळीकर ग्रंथसंपदा\nकोणे एकेकाळी सिंधु संस्कृती\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=45", "date_download": "2018-09-22T07:23:19Z", "digest": "sha1:RQNTUSJCVCJMMNRWVH2ST523VQIYZKGK", "length": 11811, "nlines": 89, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. सदर विभागाची प्रश्नोत्तरे सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन पुणे यांच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आलेली असून अधिक माहितीस्तव त्यांच्या कार्यालयास 020-24470776 या फोन वर अथवा admin@fassai.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\nFAQ - अन्न परवाना (एफ. डी.ए.)\nअन्न परवाना मिळण्यासाठी अर्ज (1)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये अन्न परवाना मिळण्यासाठी कोठे अर्ज करावा \nउत्तर : अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अस्तित्वात आला असून त्यानुसार अन्न परवाने हे मा. सह आयुक्त यांचे कार्यालय, अन्न व औषध प्रशासन (म.रा.) पुणे विभाग, पुणे – 791/ 93 नवीन गुरुवार पेठ, लकी बिल्डींग, पुणे 411042 याठिकाणी अर्ज करावा.\nमुदत असलेला पिंपरी चिंचवड महापालिकेकडील अन्न परवाना (1)\nप्रश्न : अजूनही मुदत असलेला पिंपरी चिंचवड महापालिकेकडील अन्न परवाना चालू शकतो का\nउत्तर : नाही, अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अस्तित्वात आला असल्याने सदरचा जुना अन्न परवाना, महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग, पुणे या कार्यालयास सादर करुन नवीन अन्न परवाना प्राप्त होऊ शकतो.\nअन्न परवण्याचे प्रकार (1)\nप्रश्न : अन्न परवाने किती प्रकारचे असतात \nउत्तर : 1. केंद्रीय परवाना (Central License)\nअन्न परवाना मिळणेसाठी फी (1)\nप्रश्न : अन्न परवाना मिळणेसाठी किती फी आकारणेत येते \nउत्तर : १.\tकेंद्रीय परवाना – प्रती वर्ष रुपये 7,500/-\n२.\tराज्य परवाना (उत्पादक)\n• 1 टना पेक्षा जास्त प्रती दिन 2 टनापर्यंत - प्रती वर्ष रुपये 5,000/-\n• 1 टना पेक्षा कमी प्रतीदिन - प्रती वर्ष रुपये 3,000/-\n• तीन तारांकित हॉटेल – प्रती वर्ष रुपये 5,000/-\n• अन्य अन्न व्यवसाय चालक – प्रती वर्ष रुपये 2,000/-\n• नोंदणी शुल्क फी – प्रती वर्ष रुपये 100/-\nकिरकोळ (फुटकळ) व्यापा-यांना अन्न परवाने (1)\nप्रश्न : किरकोळ (फुटकळ) व्यापा-यांना अन्न परवाने कोण देतो\nउत्तर : त्या भागातील नोंदणी प्राधिकारी (क्षेत्रिय अन्न सुरक्षा अधिकारी) यांचेकडून नोंदणी परवाना घेता येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 8 विभागीय नोंदणी प्राधिकारी आहेत. त्याची यादी मनपाचे www.pcmcidnia.gov.in > general info > food licenses संकेतस्थळावर उ���लब्ध आहे.\nअन्न परवाना आवश्यकता (1)\nप्रश्न : अन्न परवाना कोणत्या व्यवसायासाठी आवश्यक आहे \nउत्तर : सर्व प्रकारचे अन्न पदार्थ यांची विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक, वितरण करणारे व्यावसायिकांसाठी अन्न परवाना आवश्यक आहे.\nअन्न पदार्थचे भेसळीबाबत (1)\nप्रश्न : अन्न पदार्थचे भेसळीबाबत कोणाकडे तक्रार करता येईल \nउत्तर : सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (020-24470276) महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग, पुणे – 791 / 93 नवीन गुरुवार पेठ, लकी बिल्डींग, पुणे – 411042 येथे तक्रार करता येईल.\nअन्न परवाना विषयक संपूर्ण माहिती उपलब्ध असलेली वेबसाईट (1)\nप्रश्न : अन्न परवाना विषयक संपूर्ण माहिती उपलब्ध असलेली वेबसाईट कोणती \nउत्तर : www.fssai.gov.in या वेबसाईटवर अन्न परवाना विषयक संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.\nअन्न परवाना / नोंदणी कालावधी वैधता (1)\nप्रश्न : अन्न परवाना / नोंदणी किती कालावधीकरिता वैध असतो \nउत्तर : अन्न परवाना / नोंदणी एका वेळी कमाल 5 वर्ष व किमान 1 वर्ष वैध असतो.\nउत्पादक असल्यास उत्पादनाविषयी माहिती (1)\nप्रश्न : उत्पादक असल्यास उत्पादनाविषयी कार्यालयास माहिती द्यावी लागते काय \nउत्तर : दुध उत्पादक असल्यास दर 6 महिन्यांनी (01एप्रिल ते 30 सप्टेंबर व 01 ऑक्टोबर ते 31 मार्च) व इतर उत्पादक असल्यास दर 1 वर्षाने (01एप्रिल ते 31 मार्च) उत्पादन परतावा विषयी डी-1 व डी-2 फॉर्ममध्ये कार्यालयास माहिती देणे आवश्यक आहे.\nधार्मिक ठिकाणी अन्न पदार्थांचे वाटप करावयाचे असल्यास परवाना (1)\nप्रश्न : धार्मिक ठिकाणी अन्न पदार्थांचे वाटप करावयाचे असल्यास परवाना / नोंदणी आवश्यक आहे का \nउत्तर : होय, नोंदणी आवश्यक आहे. सदरची नोंदणी प्राधिकारी (क्षेत्रिय अन्न सुरक्षा अधिकारी) यांच्याकडे करावी.\nव्यवसायाची जागा बदलल्यास तोच अन्न परवाना चालू शकतो का (1)\nप्रश्न : अन्न परवाना घेतल्यानंतर भविष्यात व्यवसायाची जागा बदलल्यास तोच अन्न परवाना चालू शकतो का \nउत्तर : नाही, नवीन जागेवर नवीन परवाना घ्यावा लागतो.\nअन्न पदार्थांची तपासणी (1)\nप्रश्न : अन्न पदार्थांची तपासणी कोठे केली जाते \nउत्तर : राज्य आरोग्य प्रयोगशाळा, पुलगेट शेजारी, लष्कर पाणीपुरवठ्याजवळ, पुणे – 411001या ठिकाणी अन्न पदार्थांची तपासणी केली जाते. तसेच खालील खाजगी मान्यता प्राप्त प्रयोगशाळांमध्ये तपासणी केली जाते.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती न���गरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Madh_Fort_(Varsova_Fort)-Trek-M-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:54:32Z", "digest": "sha1:ELTUEVYVHIQTACVLH3QHZJD3IEUZ3C72", "length": 5836, "nlines": 20, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Madh Fort (Varsova Fort), Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nमढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort)) किल्ल्याची ऊंची : 0\nकिल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : मुंबई श्रेणी : सोपी\nमुंबईच्या उत्तरेकडील मढ आयलंड येथील छोट्या टेकडीवर ‘मढचा किल्ला‘ वसलेला आहे. वर्सोवा गाव व मढ बेट यांच्यामध्ये असलेल्या खाडीच्या मुखावर इ.स १६०० मध्ये पोर्तूगिजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा उपयोग मार्वे खाडीवर नजर ठेवण्यासाठी व तुरुंग म्हणून केला गेला.\nमुंबईत आजमितीस असणार्‍या सर्व किल्ल्यांमध्ये हा किल्ला सुस्थितीत आहे. किल्ल्याची संपूर्ण तटबंदी व बुरुज शाबूत आहेत. हा किल्ला ३ बाजूंनी जमिनीने वेढलेला असून एका बाजूस अरबी समुद्र आहे. किल्ला भारतीय सशस्त्र दलाच्या ताब्यात असल्यामुळे किल्ल्यात जाता येत नाही; परंतु किल्ला बाहेरच्या बाजूने पहाता येतो. किल्ल्याच्या तट व बुरुजांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर जंग्यांची रचना करण्यात आलेली आहे. किल्ल्याच्या अरबी समुद्राकडील बाजूस असणारा ‘‘चोर दरवाजा‘‘ सध्या दगडांनी बंद केलेला आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वार बंद करुन बुरुजातून किल्ल्यात जाण्यासाठी पायर्‍या बनवलेल्या आहेत.\nमालाड पश्चिमेहून सुटणार्‍या बेस्टच्या २७१ क्रमांकाच्या बसने १५ किमी वरील वर्सोवा किल्ल्यावर जाता येते. बसच्या शेवटच्या थांब्यावर उतरुन किल्लेश्वर महादेव मंदिराकडे चालत गेल्यास, आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूस पोहचतो. महादेव मंदिराच्या मागच्या बाजूने एक पायवाट किल्ल्याच्या तटबंदीजवळ जाते. ह्या पायवाटेने तटबंदी व बुरुजांच्या कडेने आपण किल्ल्याला बाहेरुन फेरी मारु शकतो. किल्ला सशस्त्र दलाच्या ताब्यात असल्यामुळे परवानगी शिवाय किल्ला आतून पहाता येत नाही, तसेच छायाचित्���णास मनाई आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: M\nमलंगगड (Malanggad) मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) मंडणगड (Mandangad)\nमार्कंड्या (Markandeya) मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka)) मोहनगड (Mohangad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/younginstan?start=18", "date_download": "2018-09-22T07:51:08Z", "digest": "sha1:CB2JSEBBTT5TFUNOX6KVRRGUSTOG3OGF", "length": 5931, "nlines": 157, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "हेल्थसूत्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआता स्मार्टफोनवरुन हाताळता येणार व्हर्लपूलचे नवे एयर कंडिशनर्स\nसॅमसंग गॅलेक्सी नोट ८ नवीन रंगात उपलब्ध\n25 मेगापिक्सेल कॅमेरा, 6 जीबी रॅम: ओप्पोचं नवं व्हेरिएंट लॉन्च\nअँन्ड्राईड युजर्ससाठी व्हॉट्सॲपचं नवं फिचर\nआयपीएलच्या मुहूर्तावर 'बीएसएनएल'चा नवा प्लॅन\nकाळ्या द्राक्षांमुळे ब्लड प्रेशर राहते नियंत्रित\nरॅम 3 जीबी रॅमसह विवोचा जबरदस्त स्मार्टफोन बाजारपेठेत\n'नोकिया 7 प्लस' लवकरच भारतीय बाजारपेठेत\nसायबर क्राईमच्या संख्येत वाढ, 2017 मध्ये 4035 गुन्ह्यांची नोंद\nफेसबुकच्या नव्या बदलांमुळे युजर्सना दिलासा\nआता फेसबुकवरील फेक फोटोज आणि व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही\nजिओची JioHomeTV सेवा लवकरच\nमेथीचे हे फायदे तुम्हांला माहित आहेत का\nउन्हाळ्यात जिऱ्याचं सेवन फायदेशीर\n2 रुपयांत मिळणार वायफाय सुविधा \nपेपरफुटीच्या प्रश्नावर सरकारची उपाययोजना\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z80602030639/view", "date_download": "2018-09-22T07:39:41Z", "digest": "sha1:TQ5JRCXDE435IAOFS4E64GYKNB7H4YP6", "length": 7422, "nlines": 127, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत दासायन - प्रसंग १", "raw_content": "\nयज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय त्याला किती दोरे अस��ात त्याला किती दोरे असतात त्याच्या गाठीला काय म्हणतात\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत दासायन|\nगीत दासायन - प्रसंग १\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nसमर्थ रामदासस्वामींचे नाव माहीत नसणारा भारतीय क्वचितच सापडेल. धर्मकारण आणि राजकारण यांची अचूक सांगड घालणारा हा महापुरुष जांब नावाच्या खेड्यात ठोसर कुलात जन्माला आला. वडिलांचे नाव सूर्याजीपंत आणि आईचे नाव रेणुका असे होते. सूर्याजीपंतांच्या पूर्वी जवळ जवळ बावीस पिढ्या श्रीरामाची उपासना यांच्या घराण्यात चालू होती. सूर्याजीपंत्र सूर्याचेही उपासक होते. त्यांना प्रभू रामचंद्राच्या कृपेने दोन पुत्र झाले. त्यातला लहान पुत्र हाच नारायण ऊर्फ समर्थ रामदासस्वामी होत. आपल्या अतुल रामभक्तीने आणि असामान्य सदाचरणाने महाराष्ट्रात सर्वत्र प्रभू रामचंद्राची उपासना वाढवून सर्वांना नामस्मरणाचा सोपा मंत्र ज्यांनी दिला ते समर्थ रामदास स्वामी नेहमी म्हणत असत-\n\"जय जय रघुवीर समर्थ\"\nमहाराष्ट्राच्या गाभार्‍यातुन दुमदुमले जे सार्थ \nजय जय रघुवीर समर्थ ॥१॥\nजांब गावचा तो कुलकर्णी\nठोसर नामे करि कुलकरणी\nनाम जयाचे सार्थ ॥१॥\nनित सेवारत पतिच्या कार्या\nसुखि संस्कारी एक उणेपण\nबावीस पिढ्या ठोसर कुळिच्या\nबघुनि भाव निःस्वार्थ ॥३॥\nवर दिधला त्या श्रीरामानी\n\"दोन सद्गुणी सुपुत्र होतिल\nज्येष्ठ पुत्र जो म्हणति श्रेष्ठ त्या \nबुद्धिमान अन शांतच जात्या \nरामनवमिचा शुभ दिन आला \nपुरवुनि होइ कृतार्थ ॥७॥\nपरदेशात १३ हा आंकडा अशुभ कां मानतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/jokes-in-marathi/hasa-leko/articleshow/65635029.cms", "date_download": "2018-09-22T08:17:14Z", "digest": "sha1:JMDT7JMMI4VYWTTX4ILPHMCUR2VARRYN", "length": 7094, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jokes in marathi News: hasa leko - थँक यू.... | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nएकदा बंड्यानं एका विमान कंपनीत फोन केला.\nबंड्या: हॅलो, मुंबईहून विमानानं नागपूरला जायला किती वेळ लागेल\nफोनवरचा आवाज: दोन मिनिट हां सर....\nमिळवा हसा लेको बातम्या(jokes in marathi News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\njokes in marathi News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणक�� आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'हे' बेडरूम पाहून तुम्हालाही हेवा वाटेल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nहसा लेको याा सुपरहिट\nस्मार्ट सेल्समन कसा असतो\nश्रावण सुरू आहे ना...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n4स्मार्ट सेल्समन कसा असतो\n5श्रावण सुरू आहे ना......\n6घरामध्ये सत्यनारायणाची पूजा होती...\n9बंड्या तावातावानं दुकानात जातो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=46", "date_download": "2018-09-22T06:46:59Z", "digest": "sha1:ZHXICC6XAU5Q6LFEBMRSZRP6ZQZU53PC", "length": 23701, "nlines": 124, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\n1. सदर विभागाची प्रश्नोत्तरे श्री. श्री दिलीप साळुंके, नोंदणी उपमहा निरीक्षक, पुणे यांच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आलेली असून अधिक माहितीस्तव त्यांच्या कार्यालयास 020- 26138432 या फोन वर अथवा igr_it@hotmail.com या ई मेल वर संपर्क साधावा.\nFAQ - दस्त नोंदणी विभाग\nएकापेक्षा जास्त दुय्यम निबंधक कार्यालये असल्यास (1)\nप्रश्न : मोठया शहरात/जेथे एकापेक्षा जास्त दुय्यम निबंधक कार्यालये आहेत तेथे कोणत्या दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदविता येतो \nउत्तर : जेथे दुय्यम निबंधक कार्यालयांचे कार्यक्षेत्र सामाईक आहे तेथे त्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येतो.\nप्रश्न : मृत्यूपत्र कोणत्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविता येते \nउत्तर : मृत्यूपत्रकर्ता ज्या दुय्यम निबंधक कार्यालयाचे कार्यक्षेत्रात राहत असेल त्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविता येते.\nनोंदणीस अनिवार्य असलेल्या दस्त एवजांची यादि (2)\nप्रश्न : कोणते दस्तऐवज नोंदविणे अनिवार्य आहेत \nउत्तर : (१) रु.100/ व त्यापेक्षा जास्त मुल्याच्या स्थावर मिळकतीमध्ये हक्क व हितसंबंध निर्माण करणारा, हस्तांतर करणा��ा कोणताही दस्त.\n(२) स्थावर मिळकतीचे बक्षिसपत्र.\n(३) एक वर्षापेक्षा जास्त कालावधीचा भाडेपट्टा.\n(५) लिव्ह अ‍ॅन्ड लायसन (रेंट कंट्रोल अ‍ॅक्टमधील तरतूदीमुळे)\nप्रश्न : वाटणीपत्र नोंदणी करणे अनिवार्य/ सक्तीचे आहे का \nउत्तर : हिंदू एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे वाटणीपत्र नोंदणी करणे सक्तीचे नाही.\nदस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्यापूर्वी (1)\nप्रश्न : दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्यापूर्वी साधारण कोणती कामे पूर्ण करावी लागतात \nउत्तर : (१) आपला दस्तऐवज तयार करावा.\n(२) मुद्रांक अधिनियमातील तरतूदीनुसार आवश्यक तेवढे मुद्रांक शुल्क दस्तास लावावे. (मुद्रांक शुल्क किती व कसे लावावे यासाठी मुद्रांक विषयाखालील माहिती पहा.)\n(३) दस्ताशी संबंधीत सर्व पक्षांनी दस्त निष्पादीत करावा (दस्तावर सहया कराव्यात)\n(४) (संबंधीत कायदयानुसार आवश्यक असेल तर) निष्पादनाचेवेळी (समयी) उपस्थित असणाया दोन साक्षीदारांच्या सहया दस्तावर घ्याव्यात.\n(५) दस्त प्रकारानुसार आवश्यक कागदपत्रे दस्तासोबत जोडावीत.\n(६) दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीची वेळ बुक करावी. मोठया शहरातील कार्यालयासाठी ऑनलाईन टोकन बुकींग e- stepin ही सुविधा www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n(७) दस्त नोंदणीसाठी आवश्यक असणाया इनपुट फॉर्ममध्ये दस्ताची सर्व माहिती योग्य रितीने भरावी व त्यावर पक्षकारांनी सहया कराव्यात.\nदस्त नोंदणीसाठी गेल्यानंतरची कार्यपध्दती (1)\nप्रश्न : दुय्यम निबंधक कार्यालयात, दस्त नोंदणीसाठी गेल्यानंतरची कार्यपध्दती काय असते \nउत्तर : साधारणपणे पुढील टप्पे असतात.\n(१) आपला दस्त व इनपुट फॉर्म लिपीकाकडे दयावा.\n(२) त्यांचेकडून दस्ताची व इनपुट फॉर्मची प्राथमिक तपासणी केली जाते.\n(३) त्यानंतर आपणास टोकन क्रमांक दिला जातो.\n(४) दरम्यानच्या काळात दुय्यम निबंधक दस्ताची छानणी करतात व नियमांची पुर्तता होत असेल तर पुढील कार्यवाही करतात\n(५) आपला टोकन क्रमांक पुकारला जातो व संगणकावर डाटाएंट्री केली जाते व “नोंदणी पूर्व गोषवारा” नावाचा रिपोर्ट प्रिंट करुन आपणास पडताळणीसाठी दिला जातो.\n(६) सदर रिपोर्टची बारकाईने पडताळणी करा व टंकलेखनात काही चुका असतील तर लिपीक/दुय्यम निबंधक यांच्या निदर्शनास आणून दया.\n(७) ही कार्यवाही पूर्ण झाल्यावर दुय्यम निबंधक दस्त नोंदणीसाठी स्विकारतात व विहीत नोंदणी फी स्विकारुन त्याची पावती देतात.\n(८) त्यानंतर दस्त निष्पादक पक्षकारांचा कबुलीजबाब घेतला जातो. त्यामध्ये पक्षकारांचे छायाचित्रण व आंगठयाचे ठसे संगणक-ारे घेतले जातात. तसेच समरी रिपोर्टवर सहया घेतल्या जातात.\n(९) सदर पक्षकारांची ओळख पटविण्यासाठी आवश्यक ती चौकशी दुय्यम निबंधक करतात. त्यामध्ये पक्षकारांची ओळखपत्रे तपासणे, त्या पक्षकारांना ओळखणाया व्यक्तींची ओळखपत्रे तपासून त्यांच्याही सहया गोषवायावर घेणे इत्यादी कार्यवाही केली जाते.\n(१०) सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यावर, दुय्यम निबंधक दस्त नोंदणी पूर्ण करतात. (त्या आशयाचे प्रमाणपत्र दस्तावर देतात.)\n(११) त्यानंतर दस्ताचे स्कॅनिंग करुन, मुळ दस्त पक्षकारास परत दिला जातो.\nदस्त नोंदणी करण्यास नाकरण्याचे कारणे (2)\nप्रश्न : दुय्यम निबंधक दस्त नोंदणी करण्याचे कोणत्या कारणामुळे नाकारु शकतात \nउत्तर : साधारणपणे पुढील कारणांमुळे नाकारु शकतात\n(१) दस्त योग्य मुद्रांकित नसणे.\n(२) दस्त मुदतीत सादर केलेला नसणे.\n(३) योग्य कार्यालयात सादर केलेला नसणे.\n(४) सादर करण्यास सक्षम व्यक्तीने सादर केलेला नसणे.\n(५) दस्तातील मिळकत वर्णन मिळकत ओळखता येणेइतपत पुरेसे स्पष्ट नसणे.\n(६) मुंबईमधील दुय्यम निबंधक कार्यालयात मराठी, इंग्रजी, हिंदी किंवा गुजराती व इतर ठिकाणच्या दुय्यम निबंधक कार्यालयात मराठी, इंग्रजी किंवा हिंदी या व्यतिरिक्त इतर भाषेत सदर दस्त असणे व त्यासोबत यापैकी कोणत्याही एका भाषेतील भाषांतरीत प्रत नसणे.\n(७) दस्तामध्ये खाडाखोड, मोकळया जागा किंवा अंतरलेखन अशा ठिकाणी दस्त निष्पादकांच्या स्वाक्षया/अदयाक्षरे नसणे.\n(८) दस्त निष्पादनाची तारीख दोन वेगवेगळया कॅलेंडरप्रमाणे लिहिलेली असणे. व त्यांचा परस्परांशी मेळ न बसणे\n(९) तो दस्त ज्या व्यवहाराचे पुर्ततेसाठी लिहिला आहे तो व्यवहार राज्यात कोणत्याही प्रचलीत कायदयान्वये प्रतिबंधीत असणे, व त्यासोबत त्या कायदयातील सक्षम प्राधिकायाची परवानगी/ नाहरकत प्रमाणपत्र जोडलेले नसणे.\n(१०) विहीत नोंदणी फी भरण्यास पक्षकाराने नकार देणे.\nप्रश्न : दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीस स्विकारण्याचे नाकारले तर पक्षकारांनी कोणाकडे दाद मागावी \nउत्तर : जर दुय्यम निबंधक यांनी सांगितलेले कारण आपणास संयुक्तीक वाटत नसेल तर दुय्यम निबंधक ���ांचेकडे लेखी आदेशाची मागणी करावी. पक्षकाराने मागणी केल्यास, दस्त नोंदणीस नाकारण्याचे कारणासह लेखी आदेश देणे हे दुय्यम निबंधक यांचे कर्तव्य आहे. सदर आदेश मिळाल्यापासून 30दिवसांचे आत जिल्हयाचे जिल्हा निबंधक यांचेकडे नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 72अन्वये अपील करता येते. अपीलामध्ये जिल्हा निबंधक यांनी दस्त नोंदणी करण्याचे आदेश दिल्यास त्या आदेशापासून 30 दिवसात दस्त दुय्यम निबंधक यांचेकडे नोंदणीस सादर केल्यास दस्त नोंदणी करणे दुय्यम निबंधक यांचे कर्तव्य असते.\nसूची म्हणजे काय (1)\nप्रश्न : सूची म्हणजे काय\nउत्तर : दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी झालेल्या दस्ताचा गोषवारा म्हणजे सूची\nप्रश्न : सूची क्र.II कोणाला मिळते \nउत्तर : दस्त नोंदणी झाल्यानंतर, तो दस्त नोंदणीस सादर केलेल्या व्यक्तीला एक सूची क्र.II विनामुल्य मिळते. त्यानंतर, अर्ज करणाया कोणत्याही व्यक्तीस रु.25/इतकी फी भरुन सूची क्र.2 मिळविता येते.\nशोध कोणाला मिळतो (2)\nप्रश्न : शोध कोणाला मिळतो \nउत्तर : पुस्तक एक मध्ये नोंदलेल्या दस्तांच्या सूचींचा (इंडेक्स टु) शोध अर्ज करणाया व विहीत फी भरणाया कोणत्याही व्यक्तीस मिळू शकतो. जर एका विशिष्ट दस्ताचा शोध घ्यावयाचा असेल तर रु.25/ इतकी फी आहे. मिळकतनिहाय शोध घ्यायचा असेल तर एका मिळकतीचे, एका वर्षाचे दस्त/ सूची क्र.IIशोधण्यासाठी रु.२५/ म्हणजेच प्रति मिळकत प्रति वर्ष रु.25/ इतकी फी आहे.\nप्रश्न : हा शोध ऑनलाईन घेता येतो का \nउत्तर : होय, सध्या ही सुविधा चाचणी पध्दतीवर www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nनोंदणी कायद्यान्वये शिक्षेस पात्र कृत्ये (1)\nप्रश्न : नोंदणी कायद्यान्वये कोणती कृत्ये शिक्षा पात्र आहेत. बनावट कागदपत्रे / व्यक्तींचा वापर इ बाबत शिक्षा होवू शकते का.\nउत्तर : याबाबत नोंदणी अधिनियम, 1908 चे कलम 82 मध्ये तरतुद आहे. साधारणपणे –कोणीही\n१) दस्त नोंदणी संदर्भातील कार्यवाहीमध्ये / चौकशीमध्ये जाणीवपुर्वक खोटे विधान केल्यास,\n२) जाणीवपुर्वक खोटी भाषांतरीत प्रत नकाशे दिल्यास,\n३) दुसयांची भासवणूक केल्यास/ तोतयेगिरी केल्यास त्यास अपराधसिध्दीनंतर 7 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होवू शकते.\nनोंदणी फी चे दर (2)\nप्रश्न : नोंदणी फी चे दर काय आहेत.\nउत्तर : सविस्तर फी तक्ता सोबत सादर केला आहे. काही प्रमुख दस्तांसाठीचे नोंदणी फी चे दर पुढीलप्रमाणे आहेत.\nअ.क्र. दस���त प्रकार नोंदणी फी चे दर\n1 खरेदीखत, विक्रीकरार, विकसन करार, बक्षीसपत्र मिळकतीचे बाजारमुल्य व मोबदला यापैकी जास्त असेल त्यावर प्रति हजार किंवा त्याचे भागास रू. 10/ या दराने किमान रू. 100/ व जास्तीत जास्त रू. 30,000/\n2 गहाणखत कर्जाचे रकमेवर प्रति हजार किंवा त्याचे भागास रू. 10/ या दराने किंमान रू. 100/ व जास्तीत जास्त रू. 30,000/\n3 लिव्ह अ‍ॅन्ड लायसन महानगरपालिका क्षेत्रात रू. 1,000/ व उर्वरीत क्षेत्रात रू. 500/-\nविक्रीकरार नोंदविला असेल व त्यास विहीत दराने नोंदणी फी भरलेली असेल, तर त्या कराराचे अनुषंगाने नोंदणी होणाया खरेदीखतास केवळ रू. 100/ इतकी नोंदणी फी आकारली जाते.\nप्रश्न : नोंदणी फी कशी भरता येते.\nउत्तर : रू. 300/ पेक्षा कमी रक्कम असेल तर, ती रोखीने भरता येते, त्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा शेडयूल बँकेच्या डी. डी. किंवा पे ऑर्डर नोंदणी फी भरता येते, हा डी. डी. किंवा पे ऑर्डर संबंधीत दुय्यम निबंधक यांचे नावाने काढावा. याशिवाय शासनाच्या GRAS प्रणाली ऑनलाईन देखील नोंदणी फी भरता येते. (Website)\nजुन्या दस्ताची नक्कल (1)\nप्रश्न : जुन्या दस्ताची नक्कल पक्षकारांना शासकीय छायाचित्रण नोंदणी कार्यालय, पुणे येथून मिळू शकते का\nउत्तर : नाही, अशा दस्तांची नक्कल संबंधीत दुय्यम निबंधक कार्यालयाने मागणी केल्यास, त्या कार्यालयाकडे पाठविली जाते. कोणत्याही परिस्थितीत शासकीय छायाचित्रण नोंदणी कार्यालयाकडून अशी नक्कल परस्पर पक्षकारांना दिली जात नाही.\nनोंदणी झालेल्या दस्ताची नोंदणी रद्द करणे (1)\nप्रश्न : नोंदणी झालेल्या दस्ताची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार कोणास आहेत.\nउत्तर : दस्ताची न नोंदणी रद्द करण्याची तरतुद व अधिकार नोंदणी अधिनियम,1908 मध्ये नाहीत. तक्रारदार पक्षकाराने स्ेाक्षम दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून, दस्त अवैध ठरविण्याचे आदेश प्राप्त करून घ्यावे लागतात.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616798", "date_download": "2018-09-22T07:34:29Z", "digest": "sha1:U6DO4IKYT2NKJ5WU7Q6V2FYYTXEALIL4", "length": 7157, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चंदुकाका सराफच्या मेगा ड्रॉमध्ये मालुसरे मारूती सियाझचे विजेते - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » चंदुकाका सराफच्या मेगा ड्रॉमध्ये मालुसरे मारूती सियाझचे विजेते\nचंदुकाका सराफच्या मेगा ड्रॉमध्ये मालुसरे मारूती सियाझचे विजेते\n1827 पासून शुध्द सोने, पारदर्शक व्यवहार व नाविन्यपूर्ण डिझाईन्स् यासाठी प्रसिध्द असलेल्या चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. यांचे वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षासाठी ग्राहकांच्या आग्रहास्तव सौभाग्य अलंकार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सौभाग्य अलंकार महोत्सवाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या अंतर्गत होणाऱया मेगा ड्रॉ सोडतीचा कार्यक्रम चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. च्या सांगली येथील श्री विष्णुदास भावे नाटय़सभागृहात झाला.\nयावेळी प्रख्यात अभिनेते भरत जाधव, चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. चे संचालक सिध्दार्थ शहा, सांगली येथील स्कायलार्क प्रेसिटेक प्रा. लि. चे उद्योजक भालचंद्र पाटील, प्रकाश कुंभोजकर, विजयकुमार सकळे, जयसिंगपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा माधुरी चौगुले, जैन महिला परिषदेच्या संचालिका मिना गोदे, आदिनाथ होसकल्ले, त्रिशला सुरेश पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी भरत जाधव यांचे पुन्हा सही रे सही या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.\nमेगा ड्रॉमध्ये प्रथम क्रमांकाचे मारूती सुझुकी नेक्सा सियाझ डेल्टा कारचे भाग्यवान विजेते ठरले सातारा शाखेमध्ये खरेदी केलेल्या सर्जेराव मालुसरे, तर रॉयल इन्फील्ड बुलेटचे भाग्यवान विजेते ठरले सातारा शाखेमध्ये खरेदी केलेल्या जमदाडे आशा रमेश, कराड शाखेमध्ये खरेदी केलेल्या पाटील विजया हणमंतराव, सांगली शाखेमध्ये खरेदी केलेल्या. सर्व भाग्यवान विजेत्यांना चंदुकाका सन्सच्या वतीने संपर्क करण्यात येईल, त्यांनी आपआपली बक्षिसे चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. च्या शाखांमधून घेऊन जावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.\nटंचाई निवारणासाठी समन्वय राखा\nपोवई नाक्यावर अखेर पालिकेचा जेसीबी फिरला\nसमस्यांचे चक्रव्यूह भेदण्याचे तरूणांपुढे आव्हान\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-��ाश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t5039/", "date_download": "2018-09-22T08:06:43Z", "digest": "sha1:YVOKI5S3PPXBLGZI4KFPN6LSIKES2SMK", "length": 5505, "nlines": 119, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-मनातला कोपरा...", "raw_content": "\nकधी तरी घट्ट बंद केलेली मनाची दारे अलगद उघडावीत...\nधूळ बसलेल्या कडी-कोयंड्यावर हलकीशी फुंकर मारावी..\nहळूच डोकावे आत...आणि विचारावे स्वतःच स्वतःला..\nकाय राव...ओळख आहे का नाय आपली..\nदुनियेच्या बाजारात...विकत तर घेतलं सगळं...\nपण स्वतःला विकत घ्यायची किंमत नाही परवडली..\nहळूच जावे मनाच्या कोपऱ्यात...दबक्या पावलांनी...\nथोडा जरी केलास आवाज...तर हरवेल सारं काही...\nनाजूक तुज मन...पडलंय एकाकी...\nपत्त्यांचा बंगलाच बांधलाय जणू...वापरून आठवणींच्या भिंती...\nअसू दे तुझ्या डोळ्यात ओलावा..अन स्पर्शामध्ये गारवा...\nघे मनाला कुशीत...आणि विचार त्याला...कुठे दुखतंय-खुपतंय का रे काही...\nत्यालाही जरा मोकळं वाटू दे की...मग बघ...\nकितीशी दुःख त्याने आपल्या पोटात अशीच लपवलीत...\nवचन दे मनाला आता ..\nनाही बनू देणार तुला परत आठवणींचा पिंजरा...\nकितीहि येऊ देत डोंगर दुःखाचे ...\nसतत हसरा ठेवीन मनातला कोपरा...\nवचन दे मनाला आता ..\nनाही बनू देणार तुला परत आठवणींचा पिंजरा...\nकितीहि येऊ देत डोंगर दुःखाचे ...\nसतत हसरा ठेवीन मनातला कोपरा...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nअसू दे तुझ्या डोळ्यात ओलावा..अन स्पर्शामध्ये गारवा...\nघे मनाला कुशीत...आणि विचार त्याला...कुठे दुखतंय-खुपतंय का रे काही...\nत्यालाही जरा मोकळं वाटू दे की...मग बघ...\nकितीशी दुःख त्याने आपल्या पोटात अशीच लपवलीत...\nवचन दे मनाला आता ..\nनाही बनू देणार तुल��� परत आठवणींचा पिंजरा...\nकितीहि येऊ देत डोंगर दुःखाचे ...\nसतत हसरा ठेवीन मनातला कोपरा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-latest-marathi-news-trends-breaking-news-1127/", "date_download": "2018-09-22T07:12:23Z", "digest": "sha1:6VWKESQXGFA3IX6NDYIQJT6UJS3IEABW", "length": 8092, "nlines": 163, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बोलेरोच्या धडकेत एक गंभीर जखमी", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nबोलेरोच्या धडकेत एक गंभीर जखमी\n नवापूर शहरातील आदर्श नगर येथे एकास धडक देवून बोलेरो चालक खबर न देता पळून गेल्याने त्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर शहरातील आदर्शनगर येथे राकेश शांताराम पाटील रा.आदर्शनगर (नवापूर) याला बोलेरो गाडी (क्र.एम.एच.04- ए.एफ.0175) गाडीवरील वाहन चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत ठोस मारून गंभीर दुखापत केली. त्यामुळे तो जखमी झाला आहे.\nपरंतू अपघात घडल्यानंतर चालक तेथे न थांबता व खबर न देता पळून गेल्याने नवापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरूध्द भादंवि कलम 279, 337, 338, मोटर वाहन कायदा क्र.184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ. नगराळे करीत आहेत.\nPrevious articleअज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू\nNext articleमंदाणे येथे शाळेच्या आवारात शिशु रोपांची पूजा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=47", "date_download": "2018-09-22T07:33:49Z", "digest": "sha1:JZHYTPL3KN5564WXWA6VWNTZNUHQ6VVQ", "length": 9274, "nlines": 77, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\nप्रश्न : पहिली माहिती\nउत्तर : पहिले पत्रक\nप्रश्न : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे वेळापत्रक कोठे पहावयास मिळेल\nउत्तर : राज्य परिवहन महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ www.msrtc.gov.in येथे तसेच पिंपरी येथील वल्लभनगर आगार, पुणे स्टेशन, स्वारगेट व शिवाजीनगर या आगारांमध्ये उपलब्ध आहे.\nबस सेवेचा प्रकार (1)\nप्रश्न : राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्या प्रकारच्या बसेसच्या सेवा उपलब्ध आहेत\nउत्तर : राज्य परिवहन महामंडळाच्या साधी बस, निमआराम बस, आराम बस, वातानुकुलित व्होल्वो (शिवनेरी) अशा प्रकारच्या बस सेवा उपलब्ध आहेत.\nप्रश्न : राज्य परिवहन महामंडळाच्या बससाठी आरक्षण कोठे करता येईल\nउत्तर : बससाठी आरक्षण राज्य परिवहन महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ www.msrtc.gov.in येथे online तसेच पिंपरी येथील वल्लभनगर आगार, पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर या आगारांमध्ये उपलब्ध आहे.\nप्रश्न : राज्य परिवहन महामंडळाच्या बससाठी भ्रमणध्वनीद्वारे आरक्षण कसे करता येईल\nउत्तर : बससाठी आरक्षण सेवा भ्रमणध्वनीद्वारे उपलब्ध करण्यासाठी आवश्यक अॅटम प्रणाली डाऊनलोड करून करता येईल. त्याची कार्यप्रणाली खालील प्रमाणे आहे.\nप्रश्न : राज्य परिवहन महामंडळाच्या बस करीता चौकशी कोठे करता येईल\nउत्तर : सदरची सेवा राज्य परिवहन महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ www.msrtc.gov.in येथे तसेच संत तुकारामनगर येथील वल्लभनगर आगार, पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर या आगारांमध्ये तसेच महामंडळाच्या टोल फ्री क्रमांक 1800221250 वर उपलब्ध आहे.\nप्रश्न : राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे परिसरातील आगारांचे दूरध्वनी क्रमांक काय आहेत\nउत्तर : आगारांचे दूरध्वनी क्रमांक खालील प्रमाणे आहेत.\nअ.क्र.\tआगाराचे नांव\tदूरध्वनी क्रमांक\n1\tवल्लभनगर 020- २७४२०३०\n2\tशिवाजीनगर\t020- २५५३६९७०\n3\tपुणे स्टेशन\t020- २६१२६२१८\n4\tस्वारगेट\t020- २४४४९९८\nप्रासंगिक / नैमित्तिक करार (0)\nप्रवास भाडे परतावा (1)\nप्रश्न : प्रवास भाडे परतावा - नियम व कार्यपध्दती काय आहे\nउत्तर : रा.प.महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांनी प्रवास भाडयापोटी अदा केलेल्या रकमेपैकी काही रकमेचा परतावा प्रवाशांना व��गवेगळ्या कारणांमुळे देणे आवश्यक असते. उदा. मार्गस्थ बिघाडामुळे बस प्रवास मार्ग पूर्ण करु न शकणे, सुट्टे पैसे नसल्यामुळे प्रवास भाडयापेक्षा जादा रक्कम अदा करणे इत्यादी कारणांमुळे प्रवाशांना परतावा देण्याचे प्रसंग निर्माण होतात. प्रवासी परताव्या संदर्भात विविध कार्यपध्दती आहेत.\n(1)\tप्रवाशांकडून प्रवास भाडयापेक्षा जादा पैसे घेतल्यास परतावा करणेबाबत:\n(2)\tआगाऊ आरक्षण तिकीट परतावा\n(3)\tमार्गात बस बंद पडल्यास द्यावयाचा परतावा\n(4)\tउच्चतम सेवेची बस रद्द झाल्यास द्यावयाचा परतावा\nप्रवास भाडे परतावा बाबत अधिक माहिती www.mstrc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nप्रवास भाडे सवलत (1)\nप्रश्न : रा.प. बसेसमधून समाजातील विविध घटकांना देण्यात येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजना कोणकोणत्या आहेत\nउत्तर : रा.प. बसेसमधून समाजातील विविध घटकांना देण्यांत येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजना खालील प्रमाणे आहेत.\nप्रश्न : रा.प.बस अपघातात अपघातग्रस्त झालेल्या प्रवाशांची महामंडळाकडून घेण्यात येणारी दखल व त्यांना देण्यात येणारी नुकसानभरपाई \nउत्तर : अपघातग्रस्त प्रवाशांना खालील प्रमाणे नुकसानभरपाई देण्यात येते.\nअ.क्र.\tजखमांचे स्वरुप\tनुकसान भरपाईची रक्कम\n1\tमृत व्यक्ती\tरु.1,00,000/-\n2\tकायमस्वरुपाची विकलांगता\tरु.75,000/- पर्यंत\n3\tकायमस्वरुपाची अंशत: विकलांगता\tरु.50,000/- पर्यंत\n4\tतात्पुरती विकलांगता\tरु.40,000/- पर्यंत\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=48", "date_download": "2018-09-22T06:47:44Z", "digest": "sha1:CN5ZJ6TLZ5YP2W3IGE6DPFZF472SSBML", "length": 4985, "nlines": 48, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\nप्रश्न : रेल्वेचे वेळापत्रक कोठे पहावयास मिळेल\nउत्तर : रेल्वेचे वेळापत्रक www.indianrail.gov.in व www.erail.in या संकेतस्थळांवर तसेच पुणे रेल्वे स्टेशन याठिकाणी उपलब्ध आहे.\nप्रश्न : रेल्वेचे लोकल सेवेचे वेळापत्रक कोठे पहावयास मिळेल\nउत्तर : रेल्वेचे लोकल सेवेचे वेळापत्रक www.indianrail.gov.in व www.erail.in या संकेतस्थळांवर तसेच पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर, खडकी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी याठिकाणी उपलब्ध आहे.\nप्रश्न : रेल्वेचे ऑनलाईन आरक्षण कोठे करता येते\nउत्तर : रेल्वेचे ऑनलाईन आरक्षण www.irctc.co.in या संकेतस्थळाद्वारे करता येते.\nप्रश्न : रेल्वेचे ऑनलाईन आरक्षणासाठी कोणकोणत्या प्रकारे ऑनलाईन भरणा करता येतो\nउत्तर : रेल्वेच्या ऑनलाईन आरक्षणासाठी क्रेडीट कार्ड, नेट बँकिंग सुविधेद्वारे भरणा करता येतो.\nप्रश्न : रेल्वेचे मासिक पास कोठे व कसे काढता येतील\nउत्तर : रेल्वेचे मासिक पास पुणे, शिवाजीनगर, खडकी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या रेल्वे स्टेशनवर काढता येतील त्यासाठी प्रवाशांना ओळखपत्रासाठी स्वत:चा एक फोटो उपलब्ध करणे आवश्यक आहे.\nप्रश्न : रेल्वे बाबत चौकशी कोठे करता येईल\nउत्तर : रेल्वे बाबत चौकशी 020-26126575 या क्रमांकावर दुरध्वनीद्वारे करता येईल.\nप्रश्न : रेल्वे गाड्यांची (सुटण्याची व पोहोचण्याची) अद्ययावत वेळ कोठे पहावयास मिळेल\nउत्तर : रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ www.indianrail.gov.in येथे पहावयास मिळेल.\nप्रश्न : रेल्वे बाबत मोबाईल SMS द्वारे चौकशी कशी करता येईल\nउत्तर : रेल्वेच्या अधिकृत १३९ या क्रमांकावर SMS द्वारे आपला PNR क्रमांक नोंदविल्यास रेल्वेची वेळ, नांव व आरक्षण स्थिती इत्यादी माहिती SMS द्वारे उपलब्ध होते\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=49", "date_download": "2018-09-22T07:44:09Z", "digest": "sha1:G2P37REGJY7QHZLAOBUOIKKX5MEY4CVM", "length": 6829, "nlines": 64, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\nविमानसेवा उपलब्ध ठिकाणे (1)\nप्रश्न : पुणे विमानतळ येथून कोणकोणत्या ठिकाणी विमानसेवा उपलब्ध आहे\nउत्तर : पुणे विमानतळ येथून मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बेंगलुरू, गोवा, हैद्राबाद, इंदोर,जयपूर, कोची, नागपूर अशा प्रमुख शहरांकरीता विमान सेवा उपलब्ध आहे. तसेच दुबई, फ्रँकफर्ट व शारजा या अंतरराष्ट्रीय सेवेचा समावेश आहे.\nपी.सी.एम.सी येथून अंतर (1)\nप्रश्न : पी.सी.एम.सी. येथून पुणे विमानत���ाचे अंतर किती कि.मी. आहे\nउत्तर : पिंपरी येथून पुणे विमानतळाचे अंतर 17 कि.मी. आहे.\nप्रश्न : पुणे विमानतळावरील विमानांच्या वेळेबाबतची माहिती व इतर माहिती कोठे मिळेल\nउत्तर : पुणे विमानतळावरील विमानांच्या वेळेबाबतची माहिती व इतर माहितीसाठी संपर्क क्रमांक 020-26683232 असा असून विमान सेवेविषयक इतर माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सारथी हेल्पलाईन क्रमांक 8888006666 वर उपलब्ध होईल.\nप्रश्न : पुणे विमानतळ येथील ई-मेल आय.डी. काय आहे\nउत्तर : पुणे विमानतळ येथील ई-मेल आय.डी. apdpune@aai.aero असा आहे.\nप्रश्न : पुणे विमानतळावर प्रवासासाठी किती सामान घेऊन जाणेस परवानगी आहे\nउत्तर : विमान प्रवासात प्रवाशाला 15 कि.ग्रॅ. लगेज व 7 कि.ग्रॅ. पर्यंत वजनाची हँन्डबॅग घेऊन जाणेस परवानगी आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रवाशाला 15 कि.ग्रॅ. लगेज व 7 कि.ग्रॅ. पर्यंत वजनाची हँन्डबॅग घेऊन जाणेस परवानगी आहे.\nप्रश्न : पुणे विमानतळावर प्रवेशाकरीता कोणत्या प्रकारची कार्यप्रणाली वापरली जाते\nउत्तर : पुणे विमानतळावर प्रवेशासाठी प्रवाशाकडे प्रवासाचे तिकीट अथवा SMS व्दारे मोबाईलवर प्राप्त झालेला PNR क्रमांक व कोणतेही एक फोटो ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे.\nप्रश्न : प्रवाशांना प्रवासासाठीचे तिकीट कसे व कोणत्या प्रकारे उपलब्ध करता येते.\nउत्तर : प्रवाशांना प्रवासासाठी आवश्यक तिकीट ऑनलाईन पद्धतीने तसेच विमातळावरील विविध कंपन्यांच्या काऊंटरवरून उपलब्ध करता येते.\nप्रश्न : पुणे विमानतळावर विशेष बंधने कोणती आहेत\nउत्तर : पुणे विमानतळावर प्रवाशांना फोटोग्राफी करण्यास निर्बंध आहेत.\nप्रवासपुर्व हजर राहणे (1)\nप्रश्न : पुणे विमानतळावर प्रवासासाठी प्रवाशांनी प्रवासापुर्वी कितीवेळ अगोदर हजर राहणे बंधनकारक आहे.\nउत्तर : पुणे विमानतळावर प्रवासासाठी प्रवाशांनी प्रवासापुर्वी एक तास अगोदर हजर राहणे बंधनकारक आहे.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/atheni-gram-panchayati-issue/", "date_download": "2018-09-22T07:10:24Z", "digest": "sha1:5OAXMWQGWTOBXMZLSO6I7L2VORL7XM4U", "length": 6643, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एक गाव ग्रामपंचायती मात्र पाच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › एक गाव ग्रामपंचायती मात्र पाच\nएक गाव ग्रामपंचायती मात्र पाच\nफडतरवाडी (ता. अथणी) हे गाव पिढ्यान्पिढ्या दारिद्य्रात आहे. गावच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहेच, शिवाय वाढीव 5 हजार लोकसंख्या 5 ग्रा.पं. तीत विखुरली आहे. यामुळे गावच्या विकासाला खीळ बसत आहे. जिल्हा प्रशासन आणि आजीमाजी आमदारांकडे विनंती करूनही स्वतंत्र ग्रा. पं. मंजूर होत नाही. याविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रविवार दि. 11 रोजी फडतरवाडी येथे ग्रामस्थांची बैठक होणार आहे.\nस्वतंत्र ग्रा.पं.आंदोलन समितीचे निमंत्रक राम फडतरे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. फडतरवाडी व सभोवती शेतीवाडीत मोठी वसती आहे. सर्व लोकसंख्या मिळून 5 हजार इतकी आहे. लोकसंख्या वाढेल तसे वाढते क्षेत्र वेगवेगळ्या ग्रा.पं.ना जोडले जाते. आतापर्यंत फडतरवाडी व जवळील वसती 5 ग्रा.पं.ना जोडण्यात आली आहे. यामुळे एक गाव आणि ग्रा.पं.ती पाच अशी अवस्था झाली आहे.\nसर्वप्रथम ऐगळी ग्रा.पं., त्यानंतर तेलसंग, ककमरी, कनाळ, कोहळ्ळी अशी ग्रा.पं.ची संख्या वाढतच आहे. फडतरवाडीचा विस्तारणारा भाग नवनव्या ग्रा.पं.क्षेत्रात समावेश करण्यापेक्षा फडतरवाडी येथेच नवीन ग्रा. पं. मंजूर करण्यासाठी ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. नवीन ग्रा. पं. मंजूर करताना फडतरवाडीकरांवर शासन अन्याय करत आहे. फडतरवाडीपासून अन्य ग्रा.पं.कार्यालय 6 ते 11 कि.मीवर आहे. यामुळे ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड व वेळेचे नुकसान होत आहे. उतारा, दाखला काढण्यासाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागतात.\nनेते निवडणुकीपुरते आश्‍वासन देऊन ग्रामस्थांची बोळवण करत आले आहेत. आ. लक्ष्मण सवदी, महेश कुमठ्ठळ्ळी यांच्याकडेही ग्रामस्थांनी दाद मागितली. स्वतंत्र .पं.स्थापन झाल्यास 14 व्या वित्त आयोगाच्या थेट निधीचा फायदा गावच्या विकासाला होणार आहे. यासाठी ग्रामस्थ एकटवले आहेत. राम फडतरे यांच्यासह सागर कुंभारकर, हर्षद फडतरे, शरद फडतरे, संभाजी चव्हाण, पांडुरंग भोसले, अंबाजी काळे, गणपती जगदाळे, दत्तू फडतरे, बाळू वाटपकर, संजय सावंत प्रयत्नशील आहेत.\nस्वतंत्र ग्रा. पं. मंजूर झाल्यास ग्रामविकासाला गती येईल. पुरेशी लोकसंख्या असतानाही शासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे आगामी काळात तीव्र आ��दोलन करू. - राम फडतरे, निमंत्रक, स्वतंत्र ग्रा. पं. आंदोलन\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Five-young-people-of-Akolya-drowned-in-the-sea-of-Kalangut/", "date_download": "2018-09-22T07:32:04Z", "digest": "sha1:3M6XORFPVINT5IZFU2W54MHKN47BH5JK", "length": 4916, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अकोल्याचे पाच युवक कळंगुट समुद्रात बुडाले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › अकोल्याचे पाच युवक कळंगुट समुद्रात बुडाले\nअकोल्याचे पाच युवक कळंगुट समुद्रात बुडाले\nगोव्यात पर्यटनासाठी आलेल्या (मोठी उंबरी-अकोला, महाराष्ट्र) येथील 14 जणांच्या गटातील प्रितेश लंकेश्‍वर गवळी (वय 32) या पोलिस कॉन्स्टेबलसह त्याचा भाऊ चेतन (27) तसेच उज्ज्वल प्रकाश वाकोडे (25), किरण ओमप्रकाश म्हस्के व शुभम गजानन वैद्य हे पाचजण सोमवारी सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास कळंगुट समुद्रात स्नानासाठी उतरले असता बुडाले. बुडालेल्यांपैकी किरण व शुभम हे दोघे बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला येथील 14 युवकांचा गट पहाटे 4 वा. ट्रेनने मडगावमध्ये उतरला व टॅक्सी करून ते सकाळी 6 वा. कळंगुट समुद्र किनारी आले व खवळलेल्या समुद्राच्या लाटा पाहून हा गट पाण्यात उतरला. त्यापैकी 5 जण लाटांबरोबर वाहून गेले, तर इतर 9 जण सुखरूप पाण्याबाहेर आले. काही वेळाने 5 पैकी चेतन, प्रितेश व उज्ज्वल हे वाहून किनार्‍याकडे येताच त्यांच्या इतर मित्रांच्या मदतीने जीवरक्षकांनी त्यांना बाहेर काढले. किरण व शुभम हे दोघे समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले.\nघटनेची माहिती मिळताच 108 रूग्णवाहिकेमधून तिघांनाही कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्यांना मृत घोषित केले. बंदर कप्तान व किनारी पोलिसांमार्फत कळंगुट पोलिस बेपत्ता युवकांचा शोध घेत आहेत. घटनेचा पंचनामा पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली महेश नाईक करीत आहेत.\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/women-day-women-drivers/", "date_download": "2018-09-22T07:18:38Z", "digest": "sha1:RDQOV2P75GVHVKAI6764ANH6HUDL4WSP", "length": 13466, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " #Women’sDayमहिला चालक का नको? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › #Women’sDayमहिला चालक का नको\n#Women’sDayमहिला चालक का नको\nरिक्षा-टॅक्सी चालवण्यापासून ते कॉर्पोरेट कंपनीमधील बॉसची भूमिका बजावणारी... विविध क्षेत्रांतील संपूर्ण कारभाराचा डोलारा सांभाळणारी ‘ती’ आजच्या काळात सक्षम झाली आहे. घराची सगळी व्यवस्था बघून बाहेरची कामेही सांभाळणार्‍या स्त्रियांच्या कार्यक्षमतेवर समाजात आजही बरेच गैरसमज आहेत. त्यापैकी एक गैरसमज म्हणजे, महिलांना व्यवस्थित गाडी चालवता येत नाही. महिलांच्या गाडी चालवण्याबाबत अजूनही मानसिकता बदलली नसून, अद्याप महिलांच्या या पेशावर अजूनही निर्बंध लादले जात आहेत. एकीकडे, पुरुष वाहनचालकांची मागणी केली जात असताना, शासकीय अथवा खासगी क्षेत्रात महिलांना वाहनचालक म्हणून संधी दिली जात नाही अथवा नाकारले जात आहे. महिलांना गाडी चालवता येत नाही किंवा पुरेशा प्रशिक्षित महिला चालक उपलब्ध होत नाहीत, अशा चुकीच्या गोष्टींचं समर्थन करण्यापेक्षा आपणच पुढाकार घेऊन यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे, असे महिलांना वाटायला हवे. उच्चपदस्थ महिलांनी त्यांच्या गाडीवर पुरुष वाहनचालक नेमण्याऐवजी महिलांना प्राधान्यक्रम द्यायला हवा. महिला वाहनचालक सुशिक्षित असल्यास ती स्वीय सहायकाची जबाबदारीही योग्यरीतीने पार पाडू शकते, अशी अनेक मतमतांतरे...\nमंत्र्यांपासून पोलिस आयुक्त अथवा अभिनेत्रीपर्यंत कोणाही महिलेच्या कारचे सुकाणू म्हणून ‘ड्रायव्हिंग व्हील’ मात्र पुरुषांच्याच हाती असल्याचे अद्यापही दिसते. असे का या प्रश्‍नाचा शोध घेण्यासाठी दै. ‘पुढारी’ ने अनेक महिलांच्या मतांचा मागोवा घेतला. त्यापै��ी ही काही प्रातिनिधिक मते...\n(संकलन : भाग्यश्री जाधव, शीतल खांगटे, अपर्णा बडे)\nआजचा काळ बदलला आहे. स्त्री शिक्षण घेऊ लागलीय. स्वत:ची ओळख निर्माण करू लागलीय. असं सगळं असलं, तरी स्त्रियांना भेडसावणारा प्रश्‍न म्हणजे स्वतःची सुरक्षितता. आजकाल महिलांनाही कामानिमित्त रात्री-अपरात्री बाहेर पडावे लागते अशावेळी पुरुष चालकापेक्षा महिला चालक असल्यास जास्त सुरक्षित वाटू शकते, तसेच महिलांमध्ये उपजतच बहुआयामी गुण असतात, त्यामुळे या महिला स्वीय सहायक म्हणूनदेखील काम करू शकतात. मागील 25 वर्षांपासून मी स्वतःच्या गाडीवर महिला चालकच्या शोधात आहे. मात्र, अजूनपर्यंत एकही महिला वाहनचालक मिळाली नाही. या क्षेत्रातही महिलांना चांगला वाव आहे, गरज आहे ती आत्मविश्‍वासाची. महिलांनी या क्षेत्रातही एक स्थान निर्माण केले पाहिजे. प्रत्येक मुलगी सुशिक्षित आणि संरक्षित असली पाहिजे. त्यांना विकासाच्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत, असे वाटणार्‍या प्रत्येक महिलेने याबाबत विचार करायला हवा. उच्चपदस्थ महिलांनी गाडी चालविण्यासाठी पुरुष वाहनचालकाऐवजी महिला वाहनचालक हवी, यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मला वाटते.\n- डॉ. नलिनी पाटील, प्राचार्या, शिक्षणशास्त्र विभाग, एसएनडीटी महिला विद्यापीठ\nमी माझ्या मतदारसंघामध्ये महिलांना मोफत चारचाकी वाहनांचे ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले आहे. यामुळे अनेक महिलांनी त्यांचे स्वतःचे व्यावसाय सुरू केले आहेत. या प्रशिक्षणामुळे अनेक महिला रिक्षा, स्कूलबस, तसेच भाजीचा टेम्पो चालवितात. मात्र, शासनस्तरावर प्रशासकीय अधिकार्‍यांच्या वाहनांवर चालक भरती होते, यामध्ये महिलांसाठी राखीव कोटा नसतो. या क्षेत्रामध्ये महिला कमी असल्याचे जाणवते. याबाबत मी शासनाचे लक्ष वेधून अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन. वाहनचालकांच्या क्षेत्रातही महिलांचा वावर वाढविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. आपल्याला अनेक क्षेत्रांत महिलांचा वावर पाहायला मिळतो. मात्र, या क्षेत्रात महिलांचा वावर कमी आहे. यासाठी जनजागृतीची गरज आहे. वाहनचालक क्षेत्रातही महिला तेवढ्याच सक्षमपणे काम करू शकतात. फक्त त्यांना गरज असते ती प्रोत्साहनाची. महिलांसाठी शासनही अनेक उपक्रम राबवत आहे. यातून महिला स्वतःचे व्यवसाय सुरू करून घरही सांभाळतात. ही बाब कौत��कास्पद आहे. प्रशासकीय महिलांच्या वाहनांवर महिला चालक असावी, यासाठी मी स्वतः विधिमंडळ सभागृहात प्रश्‍न उपस्थित करून त्याचा पाठपुरावा करेन.\n- मेधा कुलकर्णी, आमदार\nपोलिस दलात महिला कर्मचार्‍यांची संख्या वाढावी, यासाठी मी विशेष पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यानंतरही पोलिस दलातील महिलांचे प्रमाण नगण्य असल्याचे आढळून आल्याने मी पुन्हा गृह खात्याच्या सचिवांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. उंची कमी असल्याने महिलांना भरतीतून नाकारले जात असल्याचे निदर्शनास येताच उंचीची अट शिथिल करण्यासाठी मी प्रयत्न केले अन् त्या प्रयत्नांना यशही आले. आता मुद्दा येतो तो प्रशासकीय क्षेत्रातील महिला चालक भरतीचा. परंतु, समाजव्यवस्थेतील रचनेमुळे तसेच, महिलांना कुटुंबातील जबाबदार्‍या पार पाडाव्या लागत असल्याने त्या स्वतःही या व्यवसायाकडे फारशा वळताना दिसत नाहीत. योग्य त्या सुरक्षाव्यवस्थेचा अभाव यामुळेही कदाचित महिला चालकांचे प्रमाण कमी दिसून येते. जसजशी समाजव्यवस्था बदलेल, तसतसे या क्षेत्रातील महिलांचे प्रमाणही निश्‍चितच वाढेल. आज महिला कलेक्टर आहे, महिला पायलट आहेत, एवढेच काय, तर रेल्वे आणि एस.टी. चालक म्हणूनही महिलांची भरती होत आहे. त्यामुळे महिला चालक नाहीत, असे म्हणणेही योग्य ठरणार नाही. महिलांनी स्वेच्छेने या क्षेत्रात पदार्पण केले, तर या क्षेत्रातही तिचा टक्का वाढल्याशिवाय राहणार नाही.\n- नीलम गोर्‍हे, आमदार\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Saket-bridge-cracks-Three-hours-of-traffic-jams/", "date_download": "2018-09-22T07:44:15Z", "digest": "sha1:GBZEYXHHTRAUX7CXA2YNAHF27EBXFMRM", "length": 5579, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साकेत पुलाला तडे; तीन तास वाहतूक कोंडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › साकेत पुलाला तडे; तीन तास वाहतूक कोंडी\nसाकेत पुलाला तडे; तीन तास वाहत��क कोंडी\nमंगळवारी साकेत उड्डाणपुलाला तडा गेल्यामुळे मुंबई-नाशिक हायवेवर तीन तास वाहतूक कोंडी झाली. नाशिकवरून मुंबईकडे येणार्‍या लेनवर मोठी भेग पडल्याने पूल धोकायदाक झाल्याच्या अफवाही पसरल्या. यामुळे कल्याण, नाशिक आणि भिवंडी पुढे मुंबईला जाणार्‍या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मात्र पूल धोकादायक नसल्याचे हायवे प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली असून स्टीलची प्लेट टाकून ही गॅप बुजवण्यात आली असून यावर कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम या आठवड्याच्या शेवटी करण्यात येणार आहे.\nयापूर्वीच मुंब्रा बायपासचे काम सुरू करण्यात आले असल्याने काही प्रमाणात ही वाहतूक या मार्गावर वळवण्यात आली असल्याने या मार्गावरचा वाहतुकीचा भार वाढला असतानाच मंगळवारी सकाळी पुलाच्या जॉइन्टमध्ये पुन्हा भेग पडल्याने एका लेनची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली.\nवाढलेल्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात व्हायब्रेशन होऊन जॉइन्टमध्ये भेग पडल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी सांगितले.हा पूल दोन लेनचा असून ज्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे तेवढ्याच भागमध्ये बॅरेकेट टाकण्यात आले असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. त्यामुळे खारेगाव टोलनाक्याकडे जाणारी वाहतूक धीमी झाली आणि जवळपास तीन तास वाहतूक कोंडी झाली होती. संध्याकाळी हायवे प्राधिकरणाकडून दुरुस्तीचे काम झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली असल्याचे काळे यांनी सांगितले.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/5-lakh-fraud-to-the-youth-by-job-bait/", "date_download": "2018-09-22T07:05:32Z", "digest": "sha1:5SUAMZ7TOPYK5IBWHXSBIGZN646YA3N3", "length": 3645, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नोकरीच्या आमिषाने तरुणास 5 लाखांना गंडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › नोकरीच्या आमिषाने तरुणास 5 लाखांना गंडा\nनोकरीच्या आमिषाने तरुणास 5 लाखांना गंडा\nमिरज : शहर प्रतिनिधी\nकोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नोकरी देतो, अशी बतावणी करून पाच लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी प्रकाश पाटील (रा. सांगली) याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत फसवणूक झालेल्या कुमार वसंत पाटील या तरुणाने तक्रार दिली आहे.\nकुमार याच्या दिवंगत काकांचा मित्र आहे, असे सांगून प्रकाश पाटील हा कुमारकडे गेला होता. ‘तुला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावतो,’ असे सांगून त्याच्याकडून 2015 मध्ये पाच लाख रुपये, एक मोबाईल व दुचाकी घेतली. नोकरीही लावली नाही आणि पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे कुमार याने बुधवारी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी प्रकाश याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavita.co.in/marathi-charolya/t30369/", "date_download": "2018-09-22T07:02:15Z", "digest": "sha1:FITAVI6DLJDBVVJUFJ7HC4MVLBTIBUZ7", "length": 2680, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Charolya-खास भेट", "raw_content": "\nकाहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.\nकिती घाई असते तुला\nकिती काळजी असते माझी तुला\nकाळजी कुणाला तुझी नसतानाही\nतुला विसरून कसे जमेल\nस्वतःला विसरून मी जाईल\nनाराज करून तरी कसे चालेल\nमाझा व्हॅलेन्टाइन व्यर्थ जाईल\nतुझी माझी भेट होते\nआज तरी बंद कर थोडी\nवर्ष येतं वर्ष जातं\nतुझ्या माझ्या प्रेमाचंही असंच काहीसं आहे\n\"आय लव यु\" म्हटलं तरी पुरेसं आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathidam-storage-status-marathwada-maharashtra-7522", "date_download": "2018-09-22T08:11:28Z", "digest": "sha1:2NEUT7XSNHLXY3HKLTVHVICL4XUIM7PW", "length": 17498, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,dam storage status, marathwada, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यातील लघू प्रकल्पांत १४ टक्के उपयुक्त पाणीसाठा\nमराठवाड्यातील लघू प्रकल्पांत १४ टक्के उपयुक्त पाणीसाठा\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nऔरंगाबाद : एकीकडे उष्णतेचे प्रमाण वाढत असताना मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. ७४६ लघू प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा १४ टक्‍क्‍यांवर आला आहे. मराठवाड्यातील एकूण ८६७ प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्याचा टक्‍का २४ वर आला असून, झपाट्याने आटणारे पाणीसाठे चिंतेत भर घालत आहेत.\nऔरंगाबाद : एकीकडे उष्णतेचे प्रमाण वाढत असताना मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. ७४६ लघू प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा १४ टक्‍क्‍यांवर आला आहे. मराठवाड्यातील एकूण ८६७ प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्याचा टक्‍का २४ वर आला असून, झपाट्याने आटणारे पाणीसाठे चिंतेत भर घालत आहेत.\nमराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा २८ टक्‍क्‍यांवर आला आहे. ७५ मध्यम प्रकल्पातही केवळ २४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांमध्ये २९ तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील चोवीस बंधाऱ्यांमध्ये केवळ ३२ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.\nमोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात उपयुक्‍त पाणीसाठा संपुष्टात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील निम्न मनार प्रकल्पातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होतो आहे. गत आठवड्यात या प्रकल्पात १४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा होता. सध्या या प्रकल्पात ९ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. विष्णूपुरी प्रकल्पात १२ तर हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्‍वर प्रकल्पातही केवळ १४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा आता ४८ टक्‍क्‍यांवर आला आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची अवस्था बिकट आहे. या प्रकल्पांमध्ये केवळ ४ ट��्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पात केवळ दहा टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट होत असून, सध्या या प्रकल्पांमध्ये केवळ चार टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे.\nपरभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांत ८, जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पात ९, औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांत १०, बीडमधील १२६, लातूरमधील १३२, उस्मानाबादमधील २०१ लघू प्रकल्पांमध्ये प्रत्येकी १७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू प्रकल्पांत १३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील सोळापैकी नऊ, बीड व नांदेडमधील प्रत्येकी एका मध्यम प्रकल्पासह घनसरगाव बंधाऱ्यातील उपयुक्‍त पाणीसाठा शून्यावर आला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील लाहूकी, गिरीजा, वाकोद, खेळणा, अंजना पळशी, शिवना टाकळी, टेंभापूरी, नारंगी बोरदहेगाव, बीड जिल्ह्यातील वाघेबाभूळगाव, तर नांदेड जिल्ह्यातील महालिंगी प्रकल्पाचा समावेश आहे.\nपाणीसाठा परभणी नांदेड औरंगाबाद बीड जलसंपदा विभाग विभाग\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/sambhaji-maharaj-birth-anniversary-celebrated-anandnagar-walchandnagar-116278", "date_download": "2018-09-22T07:55:44Z", "digest": "sha1:2IAMIDV2TXFJ2XFILZ2OHESY5KLCWY5A", "length": 11922, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "sambhaji maharaj birth anniversary celebrated in anandnagar walchandnagar आनंदनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी | eSakal", "raw_content": "\nआनंदनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी\nसोमवार, 14 मे 2018\nवालचंदनगर : आनंदनगर (ता.���ंदापूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन करण्यात आले.\nवालचंदनगर : आनंदनगर (ता.इंदापूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन करण्यात आले.\nयेथे संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्य्रकमांचे आयोजन केले होते. सकाळी प्रवीण माने यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी माने यांनी सांगितले की,छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले रयतचे राज्य छत्रपती संभाजी महाराजांनी यशस्वीपणे पुढे चालवले. ते शुत्रपुढे कधीही झुकले नव्हते.वाघाच्या जबड्यामध्ये हात घालण्याचे धाडस केले होते. त्यांच्या कार्याचा युवकांनी आदर्श घेवून समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.यावेळी व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी योगेश कणसे,विलास पवार,डाॅ.संजीव लोंढें उपस्थित होत. कार्यक्रमाचे नियोजन अमित मोरे, उत्कर्ष देशमुख, सुभाष जाधव, संतोष लोणकर, लाला साळुंके, उदय देशमुख,ओंकार कणसे,विजय घोरपडे, विशाल अहिवळे,नाना देशमाने, सुमित साळुंके,अनुराग बेंद्रे, ओंकार भिसे या युवकांनी केले होते.\nश्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nअकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा...\nपुण्यात येताय जरा जपून, हे रस्ते आहेत बंद\nपुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर शनिवार (ता.21) पासूनच वाहतूकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे. पुणे महापालिकेजवळील शिवाजी...\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nमुस्लिम एकतेतून जोपासला सामाजिक उपक्रम\nफुलंब्री : फुलंब्री येथिल गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम एकतेचे गेल्या अकरा वर्षांपासून दर्शन घडत आहे. गणेश महासंघाच्या कार्यकारिणीत गेल्या गेल्या...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/2017/12/04/on-iffi/", "date_download": "2018-09-22T07:48:49Z", "digest": "sha1:BA3I2GJJF52WJT6OWOIE25SORX64OCND", "length": 26446, "nlines": 59, "source_domain": "rightangles.in", "title": "… भारतीय सिनेमा के लिए तू तो हानिकारक है! | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\n… भारतीय सिनेमा के लिए तू तो हानिकारक है\nभारताचा ४८वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला. इफ्फीमध्ये एका दिवशी जास्तीत जास्त पाच चित्रपट पाहता येतात. सिनेमागृहात चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी पडद्यावर राष्ट्रगीत सादर केलं जावं आणि त्याच्या सन्मानार्थ प्रेक्षकांनी उभे राहून तिरंग्याला मानवंदना द्यावी हा नवा नियम सध्या अंमलात येतो आहे. त्यावर उलटसुलट चर्चाही होत आहेत. परंतु अर्थातच कायदा म्हणजे कायदा. तेव्हा लोक सामान्यतः पालनही करत आहेत. कुठे कुठे पालन न करणाऱ्यांना लोकच शिक्षाही करत आहेत. इफ्फीमध्ये एकापाठोपाठ एक असे दिवसभर चित्रपट चालू असतात. कायद्यानुसार प्रत्येक चित्रपटापूर्वी उभे राहून राष्ट्रगीताला आणि तिरंग्याला मानवंदना दिली गेली. दिवसातून पाचवेळा हा देशभक्तीचा डोस प्रतिनिधींना दिला गेला. त्यांच्यात अर्थातच इफ्फीसाठी आलेले इतर देशांचे प्रतिनिधीही होतेच. सामान्यतः माणसांच्या मनात देशाविषयी, देशाच्या ध्वजाविषयी आणि राष्ट्रगीताविषयी प्रेम असते. ‘जन गण मन’ची धून ऐकताना ऊर भरूनही येतो… पण देशप्रेमाचा असा ‘डोस’ झाल्यामुळे आणि त्याचा अतिरेक झाल्यामुळे उराचं उचंबळणं थंड पडत जातंय आणि त्याचंच वाईट वाटतंय असा अनुभव इफ्फीत अनेकांना येत होता. पण हा अनुभव व्यक्त करणं अडचणीचं आहे हेही जो तो खरं तर ओळखून होता. राही मासूम रझा यांनी टोपी शुक्ला या त्यांच्या कादंबरीत एके ठिकाणी वेगळ्या संदर्भात म्हटलंय की रोज सकाळी उठून सख्खे भाऊ एकमेकांना `आपण दोघे भाई भाई’ असं म्हणतात का ते आठवत राहिलं. कधी कधी मध्येच कुणी तरी `भारतमाता की…’ असा नारा द्यायचा की लगेच बाकीचे प्रतिनिधी `जय’ म्हणायचे आणि हसत हसत सीटवर स्थानापन्न व्हायचे. हे हसणंसुद्धा काही तरी सांगत होतं.\nतर हे होतं गोव्यात साजऱ्या झालेल्या इफ्फी 2017चं पहिलं वहिलं वैशिष्ट्य.\nइफ्फीमधल्या चित्रपटांतून जगाचा वर्तमान सूर शोधताना जाणवत होतं की जगभरातलं अस्वस्थ वर्तमान सिनेमात प्रतिबिंबित होत आहे. महायुद्धांनी जागतिक सिनेमाला, विशेषतः युरोपियन, अमेरिकन आणि जपानच्या सिनेमाला असंख्य विषय पुरवले हे आपण गेली कित्येक वर्षं पाहात आलो आहोत. महायुद्धांनी केलेला संहार अनुभवल्यानंतरही जगातली युद्धखोरी थांबली नाहीच. उलट तिथून पुढे नवनव्या विचारसरणी, नवनव्या राज्यव्यवस्था उदयाला आल्या, त्यांच्यातले परस्पर संघर्ष किती तरी पटींनी वाढले, जगाचा राजकीय भूगोल बदलत राहिला आणि परस्पर संबंध आणि संघर्ष अधिकच गुंतागुंतीचे होत गेले. इफ्फी २०१७ मधल्या चित्रपटांतले राजकीय सूर हे विशेष प्रभावी वाटले, ते त्यामुळेच. वरवर राजकारणापासून दूर वाटलेल्या चित्रपटातही राजकीय अस्वस्थपणाचा अंतर्प्रवाह जाणवत राहिला. उदाहरणच द्यायचं तर तुर्कस्तानचा ‘झेर’ हा चित्रपट. आजी म्हणत असलेल्या कुर्दिश भाषेतल्या एका लोकगीताचा वेध घेत यातला नायक – अमेरिकेत वाढलेला जान – कुर्दिस्तानच्या यात्रेला निघतो. लहानपणी कुर्दिश वंशसंहारातून वाचलेल्या पण अनाथ झालेल्या आजीचं ते पारख्या झालेल्या भूमीतलं लोकगीत आहे. तेव्हा लोकगीत हे केवळ निमित्त ठरतं, गौण उरतं आणि या रोड मूव्हीमध्ये कुर्दिस्तानच्या वेगळ्या प्रदेशाची, तिथल्या लोकजीवनाची विविध रूपं अमेरिकेत वाढलेल्या जानपुढे उलगडत जातात, रस्त्यावर अनेक अमेरिकी रणगाडे जाताना दिसतात, स्थानिक लोक `अमेरिकेनं काय अवस्था करून टाकली पहा या प्रदेशाची’ अशी खंत व्यक्त करताना दिसतात.\nरशियातून वेगळ्या झालेल्या जॉर्जियाचे दोन्ही चित्रपट तिथल्या राजकीय संवेदना व्यक्त करताना दिसतात. `होस्टेजेस’मध्ये (हा चित्रपट जॉर्जिया, रशिया आणि पोलंडच्या सहकार्यानं बनला आहे.) सोव्हिएत रशियात समाविष्ट असताना, १९८३ मध्ये जॉर्जियातल्या काही असंतुष्ट तरुणांनी केलेला घातपाताचा प्रयत्न, विमानाचं अपहरण करून प्रवाश्यांना ओलीस ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न, सोव्हिएत राज्ययंत्रणेनं तो हाणून पाडत त्यांना दिलेली शिक्षा, त्यांचे हतबल पण व्यवस्थेविरोधात जाण्याचं धाडस नसलेले पालक आणि १९८९ मध्ये जॉर्जिया स्वतंत्र झाल्यानंतर त्या मुलांच्या पालकांनी मुलांची थडगी शोधायचा केलेला असफल प्रयत्न यातून या प्रांतातल्या दोन राजकीय अवस्थांचं चित्रण येतं. सोव्हिएत राज्ययंत्रणेनंच अवघ्या देशाला जणू ओलीस ठेवलं होतं. त्यामुळे `होस्टेजेस’ हे अतिशय समर्पक असं चित्रपटाचं नाव. जॉर्जियाच्याच दुसऱ्या चित्रपटाची – `खिबुला’ची – कथा घडते – म्हणजे घडून गेलेली सत्य घटना उलगडत जाते – ती स्वतंत्र जॉर्जियातल्या राजकीय अस्वस्थतेच्या काळात. सोव्हिएत कम्युनिस्ट राजवटीतून मुक्त झालेल्या जॉर्जियात नव्या लोकशाही राज्यव्यवस्थेत लोकांनी निवडून दिलेला, लोकांना प्रिय असलेला राष्ट्राध्यक्ष आता आपल्या मूठभर समर्थकांसह जंगलात लपत फिरतो आहे. कारण लष्करशाहीनं सत्ता बळकावली आहे आणि ती आता भूमिगत झालेल्या अध्यक्षाच्या मागावर आहे. अध्यक्ष आणि त्याचे समर्थक वेगवेगळ्या ठिकाणी आसरा घेत राहतात, कारण जिथे आसरा मिळतो तिथे आसरा देणारे लोक या लोकप्रिय अध्यक्षाला ओळखतात, प्रेमानं त्याचा पाहुणचारही करतात. परंतु त्यामुळेच शत्रूला मात्र अध्यक्षाचं लपण्याचं ठिकाण कळतं आणि त्याला दुसरीकडे आसरा शोधावा लागतो. देश सोडून जाण्याचा सल्ला तो धुडकावतो, आपण लोकनियुक्त अध्यक्ष आहोत या ठाम धारणेमुळे. त्याला पुन्हा सत्ता मिळवून लोकांना लष्करशाहीच्या जाचातून मुक्त करायचं आहे, सुखी करायचं आहे, परंतु होतं असं की त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याला आसरा देणाऱ्या माणसांचेच जीव त्याला आसरा दिल्याने धोक्यात येत आहेत. कधी कधी चांगले हेतूदेखील विनाशाला कारणीभूत होतात, असं तो म्हणतोदेखील.\nआजवर इराण तिथल्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक दबावापायी अशी कोणतीही टिप्पणी करावी लागणार नाही असे निरा���स कथाविषय निवडत आला आणि त्यांच्या जोरावर त्यानं जागतिक सिनेमात आपलं वेगळं वैशिष्ट्यपूर्ण स्थान दोन अडीच दशकं निर्माण केलं. ज्या दिग्दर्शकांनी असे प्रयत्न केले त्यांच्या चित्रपटांना इराणमध्ये प्रदर्शित होऊ दिलं गेलं नाही, बाहेरच्या जगात हे चित्रपट पाठवण्यावर बंदी घातली गेली. जाफर पनाहीनं शिताफीनं ते स्मगल केले, त्या कथा प्रसिद्धच आहेत) आणि दिग्दर्शकांना स्थानबद्धही केलं. जाफर पनाहीनं ती अवस्थाही भोगली आणि त्या अवस्थेतही ‘बिहाइंड द कर्टन्स’ आणि ‘टॅक्सी’सारखे उत्कृष्ठ चित्रपटही बनवले. शेवटी इराणमधल्या या निर्बंधांना कंटाळून मखमलबाफ, अब्बास किआरोस्तमीसारख्या दिग्दर्शकांनी देशाबाहेर पडून चित्रपट बनवायला सुरुवात केली. आणि वैशिष्ट्य म्हणजे हाच इराण आता राजकीय परिस्थितीचं, प्रशासकीय भ्रष्टाचाराचं जळजळीत चित्रण करताना दिसला तो `हाय नून स्टोरी’ आणि `मॅन ऑफ इंटेग्रिटी’मध्ये. अध्यक्ष बानी सद्र याला पदच्युत केल्यानंतर सरकारच्या विरोधात दहशतवादी गट सरकारी अधिकाऱ्यांच्या हत्यांचं सत्र सुरू करतात आणि सरकारी यंत्रणा त्यांना अटक करू पाहते, त्यांच्या अड्ड्याला लक्ष्य करते. प्रत्यक्षात होतं काय तर सरकारी अधिकाऱ्यांना या दहशतवादी तरुणांच्या रूपात आपल्याच कुणा तरी प्रिय व्यक्तींना ठार मारावं लागतंय. कुणाचा भाऊ, तर कुणाची प्रेमिका. राजकीय अस्वस्थतेत उदध्वस्त होतात ती माणसांची मनं आणि आयुष्यं. `मॅन ऑफ इंटेग्रिटी’मध्ये प्रशासकीय भ्रष्टाचाराच्या साखळीचंच दर्शन घडतं आणि भ्रष्टाचाराला नकार देणारा प्रामाणिक माणूस भरडला जातो. प्रशासनाचं हे वास्तव मांडण्याचं धाडस इराणी सिनेमानं इथे केलं आहे.\n`द अदर साइड ऑफ होप’ हा फिनलंड आणि जर्मनीच्या सहयोगानं बनलेला चित्रपट. सीरियातल्या हिंसाचारात, विध्वंसात आपल सगळं कुटुंब गमावून बसलेला खालिद सीरियातून पळ काढतो आणि नकळत फिनलंडच्या भूमीवर येऊन दाखल होतो. विध्वंसातून तो आणि त्याची धाकटी बहीण सारा एवढेच वाचलेत, पण या पळापळीत सारा मागेच राहिलीय आणि स्वतःसाठी आसरा शोधणाऱ्या खालिदला बहिणीचाही शोध घ्यायचा आहे, तिला सुरक्षित ठिकाणी हलवायचं आहे. फिनलंडमध्ये राजकीय आश्रय मिळवण्याचे त्याचे प्रयत्न फोल ठरतात आणि त्याला लपून छपून बेकायदेशीररीत्या तिथे जगावं लागतं. रेस्टॉरंटचा मालक आणि त्याचा कर्मचारी वर्ग अशी काही चांगली माणसं त्याला हा आसरा देतात, त्याच्या बहिणीलाही स्मगल करून आणतात, परंतु बहीण खोट्या नावानं या देशात राहायचं ती नाकारते. खालिदलादेखील आपल्या भूमीची ओढ तर आहेच.\nदैवदुर्विलास असा की खडतर राजकीय-सामाजिक आयुष्याला सामोरे जाणारे देश सिनेमातून आपलं वास्तव धाडसानं मांडत आहेत, भारताचा आंतरराष्ट्रीय महोत्सव ते प्रतिनिधींना दाखवत आहे, परंतु त्याचवेळी आपल्या देशातलं सामाजिक वास्तव धाडसानं मांडणाऱ्या चित्रपटांना इफ्फीचं यजमानपण करणाऱया माहिती आणि प्रसारण विभागानं इफ्फीबाहेर ठेवलं. निवड समितीचा निर्णय हा अंतिम आणि त्यात सरकारलाही हस्तक्षेप करता न येण्याचा नियम असतानाही सरकारनं तो नियम तर मोडलाच, ‘सेन्सॉर प्रमाणपत्र नाही’ वगैरे सारखी तद्दन तकलादू कारणं पुढे ठेवत स्वतःचं लंगडं समर्थन केलं. प्रत्यक्षात फेस्टिव्हलमधल्या चित्रपटांसाठी सेन्सॉर प्रमाणपत्राची अटच नाही. तरीही असं करून सरकारनं निवड-समितीचा अधिक्षेप केला. ‘एस. दुर्गा’ या मलयालम भाषेतील चित्रपटाचा दिग्दर्शक शशिधरन न्यायालयात गेला, न्यायालयानं इफ्फीमध्ये चित्रपट दाखवण्याचा आदेश दिला तेव्हा स्थगिती आणण्याच्या प्रयत्नासारख्या कारवाया करून सरकारनं जाणून बुजून वेळ काढला. न्यायालयाच्या सांगण्यावरून निवड समितीच्या उर्वरित ११ ( कारण अध्यक्षांसहित तिघांनी निवड-समितीचे राजीनामे दिले) पुन्हा सेन्सॉर्ड चित्रपट पाहिला. त्या ११ पैकी सात जणांनी त्यातील कलात्मकतेचा आणि सामाजिक आशयाचा आवर्जून उल्लेख करीत तो इफ्फीमध्ये दाखवला जावा अशी पुन्हा एकवार शिफारस केली ती २७ तारखेला. परंतु त्यानंतरही वेळकाढूपणा करत सरकारनं इफ्फीचा शेवटचा दिवस- २८ तारीख – उलटू दिला आणि आपला बालिश हट्ट पुरा केला. पडद्यावर नाही, तरी एकूणच इफ्फीतल्या या पडदाबाह्य घटनाक्रमातून आपल्या सत्ताधीशांच्या राजकारणाचं वास्तव दर्शन घडलं असं म्हणावं लागेल ते अर्थातच इफ्फीत पाहिलेल्या इतर देशांच्या राजकीय चित्रपटांसारखं कौतुकास्पद नाही. आपल्या देशाच्या सिनेमाला हानिकारक आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करणाऱ्या सरकारला खरं तर लज्जास्पद आहे. भारतीय सिनेमाविषयक वर्तमान सरकारचं हे धोरण आणि वर्तन इफ्फीच्या आणि एकूणच भारतीय सिनेमाच्या इतिहासात लज्जास्पद प्रकरण म्हणून कोरलं जाईल. नैतिकतेच्या अट्ट्हासी धारणा बाळगणाऱ्या या वर्तमान सरकारमध्ये दूरचित्रवाणीच्या दृश्य माध्यमातून नाव मिळवलेल्या स्मृती इराणी माहिती व प्रसारण खात्याच्या मंत्री आहेत. नैतिकतेच्या स्वयंघोषित पहारेकऱ्यांच्या आणि धार्मिक-जातीय दुराग्रहींच्या गदारोळालाच आपला विजय मानणाऱ्या सत्तेतल्या मंत्रीमहोदया, भारतीय सिनेमा के लिए तू तो हानिकारक है असंच म्हणावं लागतंय.\nलेखिका ज्येष्ठ पत्रकार व सिने समीक्षक आहेत.\nप्रा आदित्य निगम यांनी ‘द वायर’ मध्ये तोडलेल्या ताऱ्यांच्या निमित्ताने\nअशी ही बनवा बनवी\nसैन्य, सैनिक, चित्रपट व वास्तव\nसत्यशोधकी जाणीव-नेणीवेमधून साकारलेलं एक फोटो प्रदर्शन\nकालाच्या निमित्ताने ब्राम्हणवादी, शोषका विरूध्द दलित, श्रमिक व शोषितांचा लढा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-chande-mulshi-pune-12025?tid=128", "date_download": "2018-09-22T08:07:40Z", "digest": "sha1:LT6VDJ42K2SCFGAKSTXJHAUKFEOY3QGU", "length": 26373, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, Chande, Mulshi, Pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमांडेकर झाले लॉन शेतीत `मास्टर`\nमांडेकर झाले लॉन शेतीत `मास्टर`\nमंगळवार, 11 सप्टेंबर 2018\nमुळशी तालुक्‍यातील हिंजवडी आयटी पार्कलगत असणाऱ्या चांदे गावातील प्रमोद मनोहर मांडेकर या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देऊन हिरवळीची (लॉन) शेती सुरू केली. ग्राहक व बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास करून परिसरातील शेतकऱ्यांनाही लाॅन शेतीसाठी प्रेरित केले. त्यामुळे आज चांदे परिसराची लॉनच्या शेतीसाठी ओळख निर्माण होत आहे.\nमुळशी तालुक्‍यातील हिंजवडी आयटी पार्कलगत असणाऱ्या चांदे गावातील प्रमोद मनोहर मांडेकर या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देऊन हिरवळीची (लॉन) शेती सुरू केली. ग्राहक व बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास करून परिसरातील शेतकऱ्यांनाही लाॅन शेतीसाठी प्रेरित केले. त्यामुळे आज चांदे परिसराची लॉनच्या शेतीसाठी ओळख निर्माण होत आहे.\nमुळशी (जि. पुणे) तालुक्‍यातील माण, हिंजवडी, चांदे व ���ांदे हा परिसर पूर्वी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये नोकरी करण्याकडे येथील तरुणांचा अोढा असतो. चांदे येथील प्रमोद मनोहर मांडेकर यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण मुळशी तालुक्‍यातील घोटावडे येथे पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणाची गैरसोय असल्यामुळे सुमारे तेरा वर्षे कुरिअर सेवेमध्ये नोकरी केली. दरम्यान, हिंजवडी परिसरात आयटी क्षेत्राचा विकास आणि विस्तार झाला. देशी विदेशी आंतरराष्ट्रीय कंपन्या या ठिकाणी सुरू झाल्या. काळाची पावले ओळखून प्रमोद यांनी २००८ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन शेती करण्यास सुरवात केली. सुरवातीच्या काळात पालेभाज्या व फळभाज्यांची पारंपरिक शेती केली जायची; मात्र त्यातून अपेक्षित मोबदला मिळत नसल्याने गावातीलच नर्सरी व्यवसायातील गणेश जाधव यांच्याकडून प्रेरणा घेऊन लाॅन शेती करण्याचा निर्णय घेतला.\nप्रमोद यांची एकूण १० एकर शेती अाहे. सुरवातीला एक गुंठा क्षेत्रावर लॉनसाठीच्या गवताची लागवड केली. मागणी वाढल्यानंतर दीड एकर क्षेत्र वाढवले. सध्या त्यांच्याकडे एकूण अाठ एकरावर लॉनची लागवड अाहे. स्वतःकडील पाच एकर अाणि तीन एकर भाड्याने घेतलेल्या क्षेत्रावर लाॅनची लागवड असते. उर्वरित पाच एकर क्षेत्रावर भात, भाजीपाला, भुईमूग अशी पिके घेतली जातात. लॉनची शेती मुळशीसाठी तशी नवीन. नोकरीतून मिळालेला मार्केटींगचा अनुभव लॉनशेतीमध्ये उपयोगात आणला. वर्ष- दोन वर्षांत लॉन शेतीमध्ये चांगला जम बसल्यानंतर त्यांनी `साक्षी लॉन नर्सरी' या नावाने फर्म तयार केले. त्या माध्यमातून ग्राहकांना लॉनसाठीच्या गवताची विक्री सुरू केली. यामध्ये त्यांना तीन भाऊ अाणि पत्नी यांची मोठी मदत होते. लागवड, व्यवस्थापनाची जबाबदारी कुटुंबीय पाहतात तर मार्केटींगची जबाबदारी प्रमोद यांच्याकडे असते.\nप्रमोदकडून ग्राहकांना मिळणारी सेवा दर्जेदार आहे.\nमागणीनुसार केव्हाही ग्राहकांना सेवा देण्यासाठी ते तत्पर राहतात. प्रमोद यांनी यात वर्षात सुमारे तीन हजारहून अधिक ग्राहक मिळवले अाहेत.\nशैक्षणिक ज्ञान व अनुभवाचा उपयोग लॉनच्या शेतीमध्ये करत सुरवातीला मोबाईलवर संपर्क करून ग्राहक जोडले. त्यानंतर इंटरनेटवर स्वतःचे संकेतस्थळ (वेबसाइट) तयार करून मोठमोठ्या शहरातील गार्डन कॉन्ट्रॅक्‍टर, डेव्हलपर्स, बिल्डर्स व लॅन्डस्केपर्सशी थेट संवाद साधला. वेबसाइटवर दर व लॉनची संपूर्ण माहिती मिळत असल्याने मध्य प्रदेश, मुंबई, गोवा, गुजरात या राज्यांतील मोठमोठ्या शहरातील ग्राहकांशी प्रमोद यांचे व्यावसायिक नातेबंध तयार झाले.\nव्यवसाय वाढल्यामुळे प्रमोदकडे स्वतःच्या शेतीतील लॉन कमी पडू लागले. त्यामुळे त्यांनी गावातील इतर शेतकऱ्यांनाही या व्यवसायासाठी प्रेरित केले. इतर शेतकऱ्यांकडून लॉनचे शीट विकत घेऊन ते ग्राहकांना लॉन पुरवतात. त्यामुळे गावातील इतरांनाही रोजगाराच्या संधी मिळाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नेटवर्क तयार झाले. सध्या ते शेकडो शेतकऱ्याशी जोडले गेले अाहेत.\nयेथे केली जाते विक्री\nप्रमोद सध्या कोकण, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, बंगळूर, पुणे व पिंपरी-चिंचवडसह आयटी परिसरात लॉनची विक्री करतात. तत्पर सेवेमुळे ग्राहक कायम त्याच्यामार्फतच लॉन घेतात.\nप्रमोद यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल अाजवर अनेक पुरस्कारांनी गाैरविण्यात अाले अाहे. यामध्ये २०१३ साली संग्राम कृषी गौरव पुरस्कार, २०१४ साली ‘थागून नर्सरी'चा उत्तम गुणवत्ता पुरस्कार अाणि तुळजाभवानी कृषी मित्र पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सिंचन सहयोग पुरस्कार, अभिनव कृषी भूषण यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.\nसामाजिक उपक्रमातून लाॅनचा प्रसार\nसाक्षी लाॅनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाॅन शेती करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यासाठी प्रमोद अनेक ठिकाणी जाऊन लाॅन शेतीच्या प्रयोगााची माहिती देतात. त्याचप्रमाणे सामाजिक जबाबदारी म्हणून दरवर्षी एक शाळा, मंदिर, हाॅस्पिटल अशा सार्वजनिक ठिकाणी लॉन किंवा झाडे लावण्याचा उपक्रम राबवला जातो.\nशेतात सोळा फूट लांबीचे पाट तयार करून त्यामध्ये पाणी सोडले जाते. या पाटामध्ये लाॅनचे छोटे- छोटे शीट्स रोवले जातात. लागवडीनंतर पंधरा दिवसांनी लॉन फुटायला लागल्यानंतर सिमेंटचा पाइप किंवा रोलर फिरवला जाते. त्यामुळे रोपांची मुळे जमिनीत खोलवर जातात. त्यानंतर वीस दिवसांनी कटिंग मशीन फिरवून लाॅन एका समान पातळीवर आणले जाते. अधूनमधून नत्र अाणि कोंबडी खताची मात्रा दिली जाते. दर आठ दिवसांनी पाणी दिले जाते. जवळच मुळा नदी असल्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. सहा महिन्यानंतर लाॅनची का���णी होते. एकदा लागवड केल्यानंतर दुसऱ्यांदा लागवड करावी लागत नाही. एकदा लाॅन काढल्यानंतर खोलवर गेलेल्या मुळ्यांमुळे पुन्हा ते उगवतात. सहा महिन्यात ते पुन्हा कापणीला येतात. मशीनद्वारे लाॅनची कापणी करून लॉनच्या शीट्सची विक्री केली जाते.\nलाॅन शेतीतून चांगले उत्पन्न\nलॉनची विक्री शीटनुसार होते. ६ ते ६.५ स्केअर फुटाच्या एका शीटला जास्तीत जास्त १० रु. अाणि कमीतकमी ६ रु. भाव मिळतो. लॉनच्या माध्यमातून एकरी चार लाखांची वार्षिक उलाढाल होते. त्यासाठी सुमारे सव्वा ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. खर्च वजा जात त्यातून अडीच ते पावणे तीन लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते. दरवर्षी ते स्वतःचे एक लाख बेड उत्पादित करत असून, ग्राहकांच्या मागणीनुसार इतर शेतकऱ्यांच्या मालाचीही विक्री करतात. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही उत्पन्नाचा स्राेत मिळाला. यातून त्यांनी लाॅन शेती करणाऱ्या ८० शेतकऱ्यांचा गट तयार केला आहे.\nसंपर्क ः प्रमोद मांडेकर, ९८५०४६९७६६\nमुळशी शेती पिंपरी चिंचवड विकास व्यवसाय कोकण नगर पुरस्कार सिंचन उपक्रम खत fertiliser उत्पन्न\nमांडेकर कुटुंब डावीकडून मुलगा प्रतीक, प्रमोद, पत्नी निलिमा आणि मुलगी साक्षी मांडेकर.\nमशिनद्वारे काढलेल्या लॉन्सच्या शीट्सची विक्री केली जाते.\nलॉन शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून प्रमोद मांडेकर यांनी डाैलदार घर बांधले आहे.\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...\nभाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\nनोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...\nस्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...\nअविरत कष्टातून सिंचन, अर्थकारणाला दिले...जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व...\nएकमेकांच्या साथीनेच जिद्दीने फुलवली...उस्मानाबाद जिल्ह्यात असलेल्या अनसुर्डा गावातील सौ...\nनियोजनबद्ध, हंगामनिहाय पीकपद्धतीतून...पाल (जि. सातारा) येथील जयवंत बाळासाहेब पाटील...\nथेट भाजीपाला विक्रीने शेतीला दिली नवी...बोरामणी (जि. सोलापूर) येथील सौ. अनिता सिद्धेश्‍वर...\n‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट` करतोय देशी...भोसरी (जि. पुणे) येथील पुणे पांजरपोळ ट्रस्ट ही...\nगौरी-गणपतीसाठी निशिगंध, घरच्या...सोलापूर जिल्ह्यातील रोपळे बुद्रुक (ता. पंढरपूर)...\nसंघर्ष, अभ्यासातून नावाजला ‘मीरा मसाले...अनेक अडचणी व संघर्षांचा सामना करून राहुरी (जि....\nदुर्गम मेळघाटात दर्जेदार खवानिर्मितीअमरावती जिल्ह्यात दुर्गम मेळघाटातील मोथा (ता....\nसुधारित तंत्रातून साधली मिरची उत्पादन...धमडाई (ता.जि. नंदुरबार) येथील प्रणील सुभाष पाटील...\nकृषी पर्यटनातून मिळवली साम्रदने हुकमी...चहुबाजूंनी निसर्गाचे लेणे लाभलेले व सांधण दरीसाठी...\nगाळ, मुरमातून सुधारला जमिनीचा पोतशाश्वत पीक उत्पादनासाठी जमिनीची सुपिकता ही...\nकाटेकोर व्यवस्थापनातून लेअर पोल्ट्रीत...व्यवसायाशी निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गुणांशिवाय...\nमांडेकर झाले लॉन शेतीत `मास्टर`मुळशी तालुक्‍यातील हिंजवडी आयटी पार्कलगत असणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-vinaykrav-patil-says-all-revolution-start-satara-maharashtra-11841", "date_download": "2018-09-22T08:15:06Z", "digest": "sha1:QLNUUNSIBNA2BSSCXT643BD7G7B2YW2T", "length": 17889, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, vinaykrav patil says, all revolution start from Satara, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रत्येक क्रांतीचा उदय साताऱ्यातून ः विनायकराव पाटील\nप्रत्येक क्रांतीचा उदय साताऱ्यातून ः विनायकराव पाटील\nसोमवार, 3 सप्टेंबर 2018\nसातारा: देश पातळीवर ज्या क्रांती झाल्या आहेत, त्यांचा उदय सातारा जिल्ह्यातून झाला असून, त्यात किसनवीर अग्रस्थानी असायचे. त्या आंबाच्या नावाचा पुरस्कार आज मिळाल्याने भरून पावलो, असे भावोद्गगार वनाधिपती व माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी काढले.\nसातारा: देश पातळीवर ज्या क्रांती झाल्या आहेत, त्यांचा उदय सातारा जिल्ह्यातून झाला असून, त्यात किसनवीर अग्रस्थानी असायचे. त्या आंबाच्या नावाचा पुरस्कार आज मिळाल्याने भरून पावलो, असे भावोद्गगार वनाधिपती व माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी काढले.\nदेशभक्त आबासाहेब वीर यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विनायक पाटील यांना ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांच्या हस्ते सह्याद्री फार्मस प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांना आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nयाप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. या वेळी व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, डॉ. नलिमा भोसले. अॅड. जयवंतराव केंजळे, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव आदी उपस्थित होते.\nश्री. पाटील पुढे म्हणाले, सामाजिक, राजकीय चळवळीचा प्रयोगशाळा सातारा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही चळवळीवर सातारच्या तपासणीचा शिक्का लागतो. अशा सातारा जिल्ह्यात खूप मोठी माणसे निर्माण झाली. याच भूमितील यशवंतराव चव्हाण हे माझे आराध्य दैवत, तर आबासाहेब वीर हे मार्गदर्शक होते. सातारा जिल्ह्याने शेतकरी चळवळीत पुढाकार घेऊन त्याला मूर्त स्वरूप येईपर्यंत माघार घेऊ नये, अशी आ���ाही त्यांनी व्यक्त केली.\nउल्हास पवार म्हणाले, की देशाला स्वांतत्र्य मिळावे, यासाठी अनेकांनी आयुष्याचा होम केला आहे. पण\nसध्याच्या काळात राजकीय मतभेदांना द्वेषाचे स्वरूप प्राप्त होत आहे. सध्याच्या तरुणांना विनायक पाटील व विलासराव शिंदे यांचे काम प्ररेणादायी आहेत.\nविलासराव शिंदे म्हणाले, की गॅट करारानंतर आपण जागतिक बाजारपेठाचा हिस्सा झाल्याने चांगल्या वाईट परिणामांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या प्रश्नावर स्वतः मार्ग काढावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी राजकारण तसेच जात-धर्म बाजूला ठेवून व्यावसायिक शेती केली पाहिजे.\nप्रस्ताविकात मदन भोसले म्हणाले, की विनायकदादांनी ३० वर्षांपूर्वी जेट्राफा लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांनी शेतीला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. राजकारण, समाजकारण, कला, साहित्य असा सर्वस्पर्शी त्यांचा वावर आश्चर्यचकित करणारा आहे.\nकार्यक्रमात अपघातात मृत पावलेले सभासद जयसिंग साबळे व कर्मचारी सचिन शिंदे यांच्या कुटुंबीयांना विमा धनादेश प्रदान करण्यात आले. उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. प्रताप यांनी आभार मानले.\nआंबा पुरस्कार साखर विनायक पाटील विकास गजानन बाबर खंडाळा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण पुढाकार राजकारण शेती अपघात\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nखानदेेशातील शेतकऱ्यांना कांद्याच्या...जळगाव : मागील २० ते २२ दिवसांपासून कांद्याचे दर...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी...सिन्नर, जि. नाशिक : पावसाळा सपंत आला तरी...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nफळबागेसाठी दर्जेदार रोपांची निवड...औरंगाबाद : मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nभीमा कारखान्याकडून थकीत ‘एफआरपी' जमा मोहोळ, जि. सोलापूर : टाकळी सिकंदर येथील भीमा...\nकोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरीकोल्हापूर ः कोल्हापूर शहरासह परिसराला शुक्रवारी...\nप्रलंबित कृषिपंपांच्या वीजजोडणीचा मार्ग...सोलापूर : मार्च २०१८ अखेर प्रलंबित असलेल्या...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nसांगलीत पावसाळ्यातही तलाव कोरडेसांगली ः ऐन पावसाळ्यात तालुक्‍यातील बहुतांश...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-22T08:10:40Z", "digest": "sha1:VMCSLQROYS3F3ZOHAVHEFZVFHEVX7S6B", "length": 9971, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आवक व���ढूनही आल्याने खाल्ला भाव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआवक वाढूनही आल्याने खाल्ला भाव\nपिंपरी – या आठवड्यात मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारातील फळभाज्या व पालेभाज्यांची आवक मात्र सलग दुसऱ्या आठवड्यात वाढली आहे. आल्याची आवक वाढूनही भाव मात्र तेजीत राहिले. याशिवाय बटाटा व टोमॅटोची आवक घटली आहे. तर कांदा, मिरची, फ्लॉवर व लिंबाची आवक मात्र वाढली आहे. आल्याची आवक दोन क्विंटलने घटूनही भाव 4500 रुपयांवर स्थिरावला.\nफळभाज्यांची एकूण आवक 948 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 15 हजार 130 गड्डया एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 26 क्विंटलने घटली आहे, तर पालेभाज्यांची आवक एक हजार 580 गड्ड्यांनी वाढली. कांद्याची 249 क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 13 क्विंटलची वाढ झाली असुन, सरासरी भावात 100 रुपयांची किरकोळ घट झाली आहे. बटाट्याची 123 क्विंटल आवक झाली असून, एक क्विंटलने घट झाली असून, भाव मात्र 100 रुपयांनी घटले. भेंडीची आवक सात क्विंटलने घटून भाव मात्र स्थिर राहिले. गवारीची आवक पाच क्विंटलने वाढुन, भाव 500 रुपयांनी घटले. तसेच टोमॅटोची आवक 12 क्विंटलने घटुनही भाव मात्र 50 रुपयांनी वधारला. मटारची आवक एक क्विंटलने वाढुन, भावात 1500 रुपयांची घट झाली. घेवड्याची आवक पाच क्विंटलने घटून भाव250 रुपयांनी वाढले. दोडक्‍याची आवक तीन क्विंटलने वाढून, भाव 500 रुपयांनी वधारले. लसणाची आवक सात क्विंटलने घटून भाव मात्र 100 रुपयांनी घटला.\nमिरचीची आवक तीन क्विंटलने वाढून भाव मात्र स्थिर राहिले. दुधी भोपळ्याची आवक पाच क्विंटलने वाढून भाव 500 रुपयांनी घटले. कारल्याची आवक एक क्विंटलने वाढून, भाव 650 रुपयांनी वधारले. गाजराची आवक स्थिर राहून, भाव मात्र 450 रुपयंनी घटले. फ्लॉवरची आवक वीस क्विंटलने वाढून भाव मात्र 500 रुपयांनी वधारले. कोबीची आवक तेरा क्विंटलने घटून भाव मात्र स्थिर राहिले. वांग्यांची आवक सहा क्विंटलने घटली असून, भाव मात्र 500 रुपयांनी वाढले. लिंबांची आवक 20 क्विंटलने वाढुन, भावात 1000 रुपयांची घट झाली.\nवालवरची आवक दोन क्विंटलने घटून, भाव 900 रुपयांनी वधारले. शेवग्याची आवक चार क्विंटलने वाढून, भावात 1750 रुपयांची वाढ झाली. ढोबळी मिरचीची आवक एक क्विंटलने वाढून, भाव 250 रुपयांनी वाढले. घोसावळ्याची आवक एक क्विंटलने घटून, भाव 400 रुपयांनी वधारले. कैरीची पाच क्विंटलने वाढून, भाव मात्र स्थिर र��हिले. तोंडल्याची एक क्विंटल आवक वाढून भाव 250 रुपयांनी वधारले. बीटची दोन क्विंटल आवक होऊन, भाव 1250 रुपयांवर स्थिरावला. डांगरची एक क्विंटल आवक होऊन, भाव 1250 रुपयांवर स्थिरावला.\nपालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या पाच हजार 625 गड्ड्यांची आवक झाली. तर मेथीची दोन हजार 280 गड्ड्या आवक झाली आहे. याशिवाय शेपूची एक हजार 680 गड्ड्या, मुळे 200 गड्ड्या, पुदीना 200 गड्ड्या, पालक तीन हजार 230 गड्ड्या, चवळीच्या 1000 गडड्या, राजगिऱ्याच्या 200 गडड्या तर कांदापातीच्या 715 गडड्‌यांची आवक झाली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा : आयपीएलवर सट्टा लावणारे पोलिसांच्या ताब्यात\nNext articleप्रिथा वर्तीकर आणि शौनक शिंदेला एकेरीत विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-09-22T06:57:38Z", "digest": "sha1:JB23MDHTVKYT6OAEFWV6S36WHOQKBHQ2", "length": 9800, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चौथ्या कसोटीत इंग्लंडची घसरगुंडी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचौथ्या कसोटीत इंग्लंडची घसरगुंडी\nचहापानापर्यंत पहिल्या डावांत 6 बाद 101\nसाऊथहॅम्पटन, दि. 30 – मालिकेवर वर्चस्व गाजविणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पुन्हा एकदा प्रभावी मारा करताना इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजविले. त्यामुळे आज सुरू झालेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडची पहिल्या डावांत घसरगुंडी झाली. चहापानाला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या 6 बाद 101 धावा झाल्या होत्या. या वेैळी मोईन अली नाबाद 14 धावांवर, तर सॅम करन नाबाद 6 धावांवर खेळत होते.\nपहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला केवळ 31 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला डावाने पराभूत केले आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. परंतु भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात 203 धावांनी बाजी मारताना पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत झुंजार पुनरागमन केले व आपली पिछाडीही 1-2 अशी कमी केली. चौथा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची भारताला संधी आहे.\nत्याआधी आज सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश व खिलाडू खेळपट्टी पाहून इंग्लंडने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घ��तला. परंतु भारताच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक मारा करताना इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. जसप्रीत बुमराहने कीटन जेनिंग्जला शून्यावर पायचित करून इंग्लंडच्या घसरगुंडीची सुरुवात केली. पाठोपाठ ईशांतने जो रूटला (4) बाद करीत भारताला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. बुमराहने बेअरस्टोला (6) तर पांड्याने कूकला (17) बाद करीत इंग्लंडची 4 बाद 36 अशी अवस्था केली.\nबेन स्टोक्‍स (23) व जोस बटलर (21) यांनी पाचव्या विकेटसाठी 33 धावांची भर घातली. महंमद शमीने बटलर व स्टोक्‍स यांना बाद करीत इंग्लंडची 6 बाद 86 अशी घशरगुंडी घडवून आणली. परंतु सॅम करन व मोईन अली यांनी पुन्हा एकदा इंग्लंडचा डाव सावरला. भारताकडून बुमराह व शमी यांनी 2-2 बळी घेतले. तर ईशांत व पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्यांना साथ दिली.\nइंग्लंड- पहिला डाव- 6 बाद 101 (बेन स्टोक्‍स 23, जोस बटलर 21, ऍलिस्टर कूक 17, मोईन अली नाबाद 14, सॅम करन नाबाद 6, जसप्रीत बुमराह 24-2, महंमद शमी 34-2, ईशांत शर्मा 11-1, हार्दिक पांड्या 22-1)\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखड्डे टाळण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा चक्‍क लोकलने प्रवास\nNext articleम्यानमारमध्ये धरण फुटल्याने 85 गावे बुडाली\nअाशिया चषक 2018 : रोमहर्षक लढतीत पाकिस्तनचा अफगाणिस्तानवर 3 गडी राखून विजय\nभारताचा बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय\nसिंधू व श्रीकांतचे आव्हान संपुष्टात\nखेळाडूंच्या गुणवत्तेला योग्य मार्गदर्शनाची गरज\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे 25 पासून आयोजन\nसंयम पाटील, स्मित उंद्रे, अक्षत दक्षिणदास, क्रिशय तावडे, स्वानिका रॉय यांचे मानांकित खेळाडूंवर विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T08:06:15Z", "digest": "sha1:KF7KLDRDSHD5ET7NLDUFJXSWR37YQ5K2", "length": 10369, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाहतूक नियम मोडणारे ‘बाराच्या भावात’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाहतूक नियम मोडणारे ‘बाराच्या भावात’\n92 जणांच्या पासपोर्टला अटकाव : चरित्र पडताळणी प्रमाणपत्रही कठीण\nपुणे – वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाहनचालकांवर दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती पासपोर्ट कार्यालयाला देण्याची कारवाई वाहतू��� पोलिसांनी सुरू केली आहे. वाहतूक नियमभंगाचे गुन्हे दाखल असलेल्यांपैकी 92 जणांनी पासपोर्टसाठी अर्ज केले होते. मात्र, वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावरील प्रकरणांची माहिती दिल्याने पासपोर्ट कार्यालयाने त्यांना पासपोर्ट देण्यास अटकाव घातला आहे.\nवाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतले आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते.अशा वाहनचालकांनी दंडाची रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा करावी लागते. याबाबत त्यांना मोबाइलवर संदेश पाठविण्यात येतो. काहीजण वाहतूक नियमभंगाच्या दंडाची रक्कम भरत नाहीत. दंड भरण्यास टाळाटाळ करतात. अशा वाहनचालकांची माहिती पासपोर्ट, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलिसांच्या चारित्र्यपडताळणी विभागाला देण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक पोलीस उपायुक्त सातपुते यांनी दिला होता. जे वाहनचालक दंड भरत नाही, तसेच टाळाटाळ करतात. अशांनी पुण्यातील पासपोर्ट कार्यालयात पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज केला होता.\nपासपोर्ट कार्यालयात अर्ज आल्यानंतर अशी प्रकरणे पोलिसांकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी नियमभंग केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या 92 जणांची यादी तातडीने त्या कार्यालयाकडे पाठविली. त्यानुसार त्यांच्या पासपोर्टला अटकाव घालण्यात आला आहे.\nदखलपात्र, मोटार वाहन कायद्याअंतर्गत दाखल गुन्हा दाखल झाल्यास एखाद्या व्यक्तीने पासपोर्ट मिळवण्याबाबत अर्ज सादर केल्यास त्याबाबतची विचारणा पासपोर्ट कार्यालयाकडून पोलिसांकडे होते. पोलिसांकडून पडताळणी केल्यानंतर (व्हेरिफिकेशन) याबाबतचा अहवाल त्या कार्यालयाकडे पाठविण्यास येतो. गुन्हा दाखल झाल्यास पासपोर्ट मिळत नाही.\nवाहतुकीच्या नियमांचे शक्‍यतो पालन करावे. नियमभंग करणे हे फक्त दंडाच्या रक्कमेपुरते मर्यादित राहिले नाही. ज्यांच्या वाहतुकीच्या नियमभंगाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी तातडीने दंडाची रक्कम भरावी. अन्यथा त्यांना भविष्यात पासपोर्ट तसेच चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येणार आहे. वाहतूक ई-चलन प्रलंबित आहे, की नाही हे पाहण्यासाठी पुणेट्रॅफिककॉप. नेट या संकेतस्थळावर खात्री करावी.\n– तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्��, वाहतूक शाखा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखड्डेमुकतीचे सातारी राजकारण\nNext articleपश्‍चिम महाराष्ट्राला पाऊस पावला…\n18 ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट मिरवणूक\nशारदा गजाननाची मिरवणूक हलत्या झोपाळ्यावरून\nविश्‍वविनायक रथात निघणार वैभवशाली मिरवणूक\nमहापालिकेकडून 33 ठिकाणी ‘हिरकणी कक्षा’ची उभारणी\nभक्तांच्या आशा पूर्ण करणारा… आशापूरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-09-22T07:57:29Z", "digest": "sha1:QPNDEYKQSDUQ5UBVSGVDNZ5S4YZ54QPU", "length": 6070, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“स्वाईन फ्लू’चा तीन दिवसात दुसरा बळी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“स्वाईन फ्लू’चा तीन दिवसात दुसरा बळी\nपिंपरी – “स्वाईन फ्लू’मुळे भोसरी येथील 53 वर्षीय महिलेचा सोमवारी (दि. 27) उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील तीन दिवसांत “स्वाईन फ्लू’ने दोन बळी घेतले आहेत.\nमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत महिलेला दि. 16 ऑगस्ट रोजी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 18 ऑगस्ट रोजी तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, दिवसें-दिवस प्रकृती खालावत चालली. अखेर उपचारा दरम्यान आज तिचा मृत्यू झाला.\nआजअखेर शहरात “स्वाईन फ्लू’चे 34 रुग्ण आढळले असून त्यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे. महापालिकेकडे सध्या “स्वाईन फ्लू’च्या लसीचा व गोळ्यांचाही तुटवडा आहे. याचा ताण महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयावर येत आहे. त्यासाठी प्रशासानाने स्थायी समितीकडे तातडीची बाब म्हणून “स्वाईन फ्लू’च्या गोळ्या व लस खरेदीचा प्रस्ताव मांडला आहे. नागरिकांनीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअटल टिंकरिंग लॅबमधून फार्म रोबोट तयार करा\nNext articleकाळदरीच्या तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी काशिनाथ शेलार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://kher.org/blog/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-09-22T06:47:05Z", "digest": "sha1:YFO6K6MRQX5LNEI7NLANG5VRBTK4DXMU", "length": 1899, "nlines": 41, "source_domain": "kher.org", "title": "मराठी – Aditya Kher", "raw_content": "\nस्वप्नाची समाप्ती – विशाखा\nदिल की धडकन का मॉनीटर – भाग २\nदिल की धडकन का मॉनीटर – भाग १\nदक्षिणेकडचे खवय्येगिरी -3 चिकन चेट्टीनाड करी\nश्री हनुमान वडवानल स्तोत्रम्\nपुस्तक परिचय -“कॉफी ट्रेडर”\nरविवारची मुखशुद्धी – पोच्ड पीचेस्\n(दक्षिणेकडची खव्वयेगिरी–२) अप्पम् व व्हेजिटेबल स्ट्यु\n(दक्षिणेकडची खव्वयेगिरी – १): कोडी पचडी – चिकनचे लोणचे\nपुस्तक परिचय -“काबूल इन विंटर”\nअसाही एक व्हॅलेंटाइन …\nचव्हाट्या(वर)चे प्रेमप्रकरण – अर्थात, “पाहताच हा चव्हाटा, कलेजा खलास झाला…”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-latest-news-friendship-day-celebration-first-sunday/", "date_download": "2018-09-22T07:36:28Z", "digest": "sha1:GKNV7AD24JR237UIZVWJTKGPAWG7NH4W", "length": 13497, "nlines": 170, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मैत्रोत्सवासाठी तरुणाईचे ‘यूथफूल’ बेत | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमैत्रोत्सवासाठी तरुणाईचे ‘यूथफूल’ बेत\nसमाज जाणिवांची किनार; निसर्गस्थळे बहरणार\nनाशिक | दि. ४ नील कुलकर्णी\nतुझ्याविना मैत्रीचा जिव्हाळा, म्हणजे माझ्यासाठी जणू उन्हाळ्यातीही पावसाळा. तुझी मैत्री म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं जाळीदार पान, जसंजसं त्याच्य आयुष्य वाढत जातं, तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जात. मैत्रीचा हा धागा असाच जपून ठेव. तू हसत रहा आणि दु:ख माझ्याआड लपून ठेव.\nअशा तरल भावस्पर्शी संदेशातून ‘मैतर जीवांचे’ आपल्या भावना उद्या रविवारी(दि.५) व्यक्त करणार आहेत. त्याला निमित्तही गहिर्‍या मित्र भावनांचे आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार जगभर मैत्रदिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून या दिनाचे महत्त्व तरुणाईमध्ये अधिकच वाढत आहे. वीक एन्ड आणि मस्त पावसाळी वातावरण हा योग साधून मैत्रदिनाच्या पूर्वसंध्येला शहरात युवावर्गामध्ये अधिक उत्साहाचे वातावरण दिसून आले. मैत्रदिन ‘कॅश करण्यासाठी सोशल माध्यमांवरही शुुक्रवारपासूनच मैत्रीचे संदेश व्हायरल होताना दिसले.\nअमाप उत्साह आणि नवीन डेज् साजरा करणार्‍या तरुणाईमध्ये हा दिन म्हणजे मैत्रीचा महा-उत्सवच जणू. या दिनाला अविस्मरणीय करण्यासाठी कुणी निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचे बेत रचले तर कुणी मैत्रीचा धागा बांधण्यासाठी तरुणाईसाठी ‘हॉट आणि फेव्हरेट’ डेस्टिनेशन असलेल्या कॉलेजरोडवरील हॉटेल्स आणि कॉफी हाऊसचा पर्याय निवडण्याचे ठरवले आहे. ���ासह नाशिक शहराच्या ४०-५० किमीच्या परिघात असलेल्या अंजनेरी, पहिने, गंगापूर धरण, सोमेश्‍वर धबधबा, दुगारवाडी, भंडरदरा, चामरलेणी, पांडवलेणी टेकडी यासह अशा विविध निसर्गरम्य ठिकाणी मैत्रीच्या स्नेहसंमेलनाला बहर येत असतो. यंदाही तरुणाई मैत्रदिन साजरा करण्यासाठी याच ठिकाणावर गर्दी करणार हे नक्की.\nखाऊ-पिऊ मजा करु ही तरुणाईची कुठलाही दिन साजरा करण्याची नवी व्याख्या होऊ घातली आहे. त्यामुळे तरुणाईचे ‘एव्हरग्रीन डेस्टिनेशन’ असलेल्या कॉलेजरोड, गंगापूररोड, महात्मानगरसह, मॉल्समध्ये मैत्रदिनासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॉफी हॉऊस, स्नॅक्स सेंटर यांनीही विशेष सजावट, खाद्यपदार्थ, पेय, नियोजन केलेले दिसत होते. एकूणच मैत्र दिन ‘जरा हटके’ आणि संस्मरणीय करण्यासाठी तरुणाईमध्ये अमाप उत्साह दिसून आला.\nएकीकडे तरुणाई आपल्या जीवाभावाच्या दोस्ताला मैत्रीचा धागा बांधून ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यासाठी विविध बेत रचत असताना काही स्वयंसेवी संघटना मैत्रदिनाला सामाजिक बांधिलकीची किनार देणार आहे. कुणी वृक्ष, पशु-पक्षी, पर्यावरणातील विविध घटकांना आपला सच्चा सांगाती, सखा मानते त्याच्या रक्षणासाठी काम करण्याचे बेत काहींनी रचले आहेत.\nमैत्रदिनाचे औचित्य साधून जैन सोशल ग्रुप युवा फोरम तर्फे रविवारी नवरचना शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन देण्यात येणार आहे. यासह मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा आणि त्यांना नवनिर्मितीचा आनंद घेता यावा यासाठी हस्तकलेच्या वस्तु तयार करणे, नृत्य शिकवणे असे उपक्रम घेतले जाणार आहे अशी माहिती अध्यक्ष सलोनी बेदमुथा, भुपेंद्र मुनोत आणि नेहल गांधी, अक्षय गांधी यांनी दिली.\nPrevious articleधावपटू ललिता बाबरची उपजिल्हाधिकारीपदी वर्णी\nNext articleपिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे जाधव\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्��म’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2018-09-22T07:56:21Z", "digest": "sha1:6F5ZD6PYVKWEUQOICPWVH47LYPHY6YGZ", "length": 6613, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुरवलीकरांचे आरोग्य सांडपाण्याने धोक्‍यात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकुरवलीकरांचे आरोग्य सांडपाण्याने धोक्‍यात\nकुरवली -कुरवली येथील सोमेश्‍वर मंगल कार्यालय जवळ गावातील सांडपाणी उघड्यावर सोडल्याने परिसरात दुर्गंधी सुटली असल्याने परिसरातील वस्तीत नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. ग्रामपंचायतीने सांडपाणी सोड्याण्यासाठी गावांतगर्त सिमेंट पाइपलाइनच्या माध्यमातून सांडपाणी गावाबाहेर रस्त्यालगत चारीत उघड्यावर सोडल्याने गावालगत असणाऱ्या लोकवस्तीच्या नागरिकांसह रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य या दुर्गंधीमुळे धोक्‍यात आले आहे. थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होणार आहे, तोपर्यंत जर येथे उपाययोजना राबविली गेली नाही तर या दुर्गंधी सोबतच इतर आजारांनी नागरिक त्रस्त होणार आहे, तरी हे सांडपाणी बंद गटरीद्वारे वाहून जाईल अशी व्यवस्था ग्रामपंचायतीने पासाळ्यापूर्वी करावी अशी मागणी जोर धरत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयुगांडामध्ये ट्रक – ट्रॅक्‍टरच्या अपघातात 22 ठार\nNext articleकॅन्टोन्मेंटचा निकष बोपखेल, पिंपळे सौदागरच्या रस्त्यांना लावा\n‘आपण अंगणवाडीचा विचार करतो तेंव्हा शरद पवारांनी कॉलेज सुरू केलेले असते’\nकॉंग्रेस, राष्ट्रवादीत जागा वाटपात होणार एकमत \nपुणे-नाशिक महामार्गावर सहा किमी “ब्लॉक’\nखासदार सुप्रिया सुळेंसाठी राष्ट्रवादीकडून राजकारण\nयशवंत कारखाना “जैसे थे’ ठेवा\nहुतात्मा स्मारकाचे काम निकृष्टच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2018-09-22T08:05:46Z", "digest": "sha1:FIF7JY4DI7YMGQG7YSHS2SHEDMZE324R", "length": 50619, "nlines": 313, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "पुस्तक परीक्षण – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nपुस्तक परीक्षण – ‘ध्वनितांचें केणें’ (ले० मा० ना० आचार्य)\nगुरूवार, 24 डिसेंबर 2009 बुधवार, 14 ऑक्टोबर 2015 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nप्राचीन भारतीय वाङ्‌मयातील महाभारत व मध्ययुगीन मराठी वाङ्‌मयातील ज्ञानेश्वरी यांसारख्या विविध श्रेष्ठ साहित्यकृतींवरील लेखावरील एक संशोधनपर टीका. ध्वनित म्हणजे सूचकार्थ, hint, implied meaning. थोर विद्वानांच्या निरूपणात राहून गेलेल्या लहानसहान नजरचुकांमुळे किंवा संदर्भविश्लेषणामध्ये अनवधानाने झालेल्या प्रमादांमुळे कधी कधी मोठमोठे अनर्थकारी मिथ्यापवाद पसरतात. त्यांचाच झाडा प्रा० आचार्यांनी या पुस्तकात घेतला आहे. त्यात त्यांनी दुर्गाबाई भागवतांसारख्या साक्षेपी विदुषींनाही जाब विचारण्यास कमी केलेले नाही.\nपुस्तक ओळख – केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ (संपादक: विलास खोले)\nमंगळवार, 27 ऑक्टोबर 2009 मंगळवार, 27 ऑक्टोबर 2009 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nकेशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ\nसंपादक : विलास खोले\nमॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठे: २३८, मूल्य: २५० रूपये\nकेशवराव कोठावळे ( २१ मे १९२३ – ५ मे १९८३) व त्यांचे मॅजेस्टिक प्रकाशन ही मराठी प्रकाशनव्यवसायावरील अमिट मुद्रा आहे. स्वत:च्या कल्पकतेने, संयोजनकौशल्याने व एकहाती नियंत्रणपद्धतीने केशवरावांनी ती उमटवली आहे. त्यांचे नाव आणि त्यांचे वाडमयीन क्षेत्रातील कार्य सगळ्यांना सुपरिचित आहे. मॅट्रिक होण्यापूर्वीच शाळा सोडलेल्या केशवरावांनी फूटपाथवरच्या पुस्तकविक्रीपासून आपला व्यवसाय सुरू केला, हे सर्वांना ठाऊक आहे. सिनेमाची तिकिटे विकण्यासारखे फुटकळ प्रकार करूनही त्यांनी काही दिवस अल्प प्रमाणात अर्थार्जन केले. काही काळ रोज झोपण्यासाठी मौज प्रेसच्या जागेचा आश्रय त्यांना घ्यावा लागला. परंतु यातून बाहेर पडायचेच असे निश्चयपूर्वक ठरवून त्यानुसार एकेक पाऊल पुढे टाकीत केशवरावांनी स्वत:ची बादशाही मिळकत उभी केली. औदुंबराच्या झाडाखालच्या मॅजेस्टिक सिनेमाजवळच्या लहानशा दुकानापासून गिरगावातील प्रसाद चेंबर्समधल्या अद्ययावत कार्यालयापर्यंत आणि पुण्यातल्या तीनमजली भव्य इमार���ीपर्यंत आपल्या प्रकाशनव्यवसायाचा विस्तार घडवून आणला. दारिद्र्याचे चटके आणि समृद्धीचे वैभव दोन्ही अनुभवले. त्यांचे बहुतेक निर्णय अचूक ठरले आणि दैवयोगाच्या भरवशावर व ग्राहकांविषयीच्या अंदाजावर प्रकाशन व्यवसायात त्यांनी मोठी मजल मारली.\nपुस्तक ओळख – ‘मराठी बोलू कौतुके…’ (मुंबई मराठी साहित्य संघ)\nशुक्रवार, 23 ऑक्टोबर 2009 शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2009 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nएका नवीन उत्तम पुस्तकाबद्दल माहिती वाचल्यावर ती आपणा सर्वांपर्यंत पोचवावीशी वाटली म्हणूनच हा प्रपंच.\nदैनिक सकाळ, बुधवार, २१ ऑक्टोबर २००९ मधील वृत्त:\nसाहित्य संघाचाही मराठीचा झेंडा – ‘मराठी बोलू कौतुके…‘\nमुंबई मराठी साहित्य संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ज्ञानोबा-तुकोबांची ‘अमृताते पैजा जिंके’ म्हटल्या जाणार्‍या मराठी भाषेचे वैभव सांगणार्‍या एका देखण्या ग्रंथाची निर्मिती पूर्ण झाली आहे. ‘मराठी बोलू कौतुके…’\nया ग्रंथात बाबासाहेब पुरंदरे (शिवाजी महाराजांच्या पत्रातील मराठी भाषा), डॉ. सदानंद मोरे (तुकारामाचे काव्य आणि मराठी भाषा), डॉ. मो. दि. पराडकर (पंडिती काव्याचे मराठीला योगदान), डॉ. रामचंद्र देखणे (लोककाव्य आणि मराठी भाषा) आणि डॉ. सिसिलिया कार्व्हालो (मराठी भाषक ख्रिस्ती लेखकांचे मराठीला योगदान) आदी लेखकांनी मराठीविषयीचे चिंतन केले आले आहे.\nपुस्तक ओळख – ’प्रिय जी. ए.’ (ले० सुनीता देशपांडे)\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2009 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nमी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.\nमौज प्रकाशन गृह, पृष्ठे: १८६, मूल्य: २०० रूपये\nनाहीच कुणी अपुले रे, प्राणावर नभ धरणारे\nदिक्काल धुक्यांच्या वेळी ह्र्दयाला स्पंदवणारे\nअशी मनाची धारणा मधून मधून होते. पण मग वाटतं, हे सर्वस्वी खरं असतं का तसे आपण तरी कुठे कुणाचे असतो तसे आपण तरी कुठे कुणाचे असतो कधी कधी मनानं असलो तरी प्रत्यक्षात ते शक्य असतं का कधी कधी मनानं असलो तरी प्रत्यक्षात ते शक्य असतं का तेव्हा आपल्याच मर्यादा लक्षात आल्या की आपल्या अपेक्षांनादेखील आपोआपच मर्यादा पडतात आणि मग निराशेची तीव्रताही ओसरत जाते. असलं जीवन बेचव खरं, पण ही अवस्था फार वेळ ��िकत नाही, हेही खरं. आपली इच्छा असो वा नसो, काही तरी असं घडतच असतं की आपल्या कोशातून आपल्याला बाहेर पडण्यावाचून गत्यंयरच नसतं. मग पुन्हा काही काळ का होईना, आपण चारचौघांसारखं होऊन जातो. ही नैसर्गिक गरज आहे. अशा अनेक नैसर्गिक गरजा आपल्याला अगदी लहान करून टाकतात. अहंकार, अस्मिता वगैरे शब्दांचा पार भुसा करून टाकतात. आपणच इतकं लहान आणि इतकं मोठं आणि या दोन टोकांच्या मधलंही, असे सर्व काही असतो. अणुरेणुया थोकडा, तुका आकाशाएवढा तेव्हा आपल्याच मर्यादा लक्षात आल्या की आपल्या अपेक्षांनादेखील आपोआपच मर्यादा पडतात आणि मग निराशेची तीव्रताही ओसरत जाते. असलं जीवन बेचव खरं, पण ही अवस्था फार वेळ टिकत नाही, हेही खरं. आपली इच्छा असो वा नसो, काही तरी असं घडतच असतं की आपल्या कोशातून आपल्याला बाहेर पडण्यावाचून गत्यंयरच नसतं. मग पुन्हा काही काळ का होईना, आपण चारचौघांसारखं होऊन जातो. ही नैसर्गिक गरज आहे. अशा अनेक नैसर्गिक गरजा आपल्याला अगदी लहान करून टाकतात. अहंकार, अस्मिता वगैरे शब्दांचा पार भुसा करून टाकतात. आपणच इतकं लहान आणि इतकं मोठं आणि या दोन टोकांच्या मधलंही, असे सर्व काही असतो. अणुरेणुया थोकडा, तुका आकाशाएवढा म्हणजे निश्चित असं आपण काहीच नसतो. त्या त्या क्षणी ते ते असतो. तेव्हा ही वैफल्याची जाणिव खरी आहे, तितकंच तिच्यावर स्वार होऊन माणसं दौडत फार मोठा पल्ला गाठू शकतात हेही खरं आहे. कारण शेवटी काहीच खरं नाही तसं काही खोटंही नाही हेच खरं आहे.\nमी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. आपल्यालाही हे विचारधन पाठवायला सुरुवात केली आहे.\nमराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.\nपुस्तक ओळख – ’तेजशलाका इरेना सेंडलर’ (ले० अभिजीत थिटे)\nगुरूवार, 24 सप्टेंबर 2009 गुरूवार, 1 ऑक्टोबर 2009 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nमी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.\nअमेय प्रकाशन, पृष्ठे: ११६, मूल्य: १५० रुपये\nहोलोकास्ट, अर्थात ज्यूंचा वंशविच्छेद, हा मानवी जीवनातला अत्यंत कलंकित भाग आहे. त्या वेळची क्रूरता केवळ अतर्क्य. कोण एक हिटलर न��वाचा माणूस उठतो. सबंध राष्ट्राला एका वंशाविषयी चिथावतो. देश शुद्ध करण्याचं विचित्र स्वप्न पाहतो. ते देशाच्या गळी उतरवतो आणि चार वर्षांच्या अवधीत साठ लाख लोकांचा मृत्यू घडवून आणतो. हा कलंक नाही तर काय आहे हिंस्त्र म्हणून प्रसिद्ध असणारे वाघ-सिंहासारखे प्राणी भूक नसेल तर उगाचच शिकार करत नाहीत. माणसाचं हे “कर्तृत्व” पाहिलं की तेही शरमेनं माना खाली घालतील. महायुद्ध संपून सत्तर वर्ष होत आली तरी या जखमा भरत नाहीत. भरणं शक्यही नाही. आपल्या देशाच्या फाळणीच्या जखमा भरल्यात अजून हिंस्त्र म्हणून प्रसिद्ध असणारे वाघ-सिंहासारखे प्राणी भूक नसेल तर उगाचच शिकार करत नाहीत. माणसाचं हे “कर्तृत्व” पाहिलं की तेही शरमेनं माना खाली घालतील. महायुद्ध संपून सत्तर वर्ष होत आली तरी या जखमा भरत नाहीत. भरणं शक्यही नाही. आपल्या देशाच्या फाळणीच्या जखमा भरल्यात अजून मग अत्यंत क्रूरतेनं झालेल्या वंशविच्छेदाच्या जखमा कशा बुजतील मग अत्यंत क्रूरतेनं झालेल्या वंशविच्छेदाच्या जखमा कशा बुजतील ज्यूंची आजची पिढीही या जखमा बाळगते आहे. अशा वेळी इरेनासारख्या व्यक्ती दिलासा देतात. माणूस नावाच्या प्राण्यात माणुसकी असते, हे त्या दाखवून देतात. आपण आशेचा किरण म्हणतो तो हाच असतो. घेटोतल्या लहान मुलांना मृत्यूच्या खाईत ढकलणा-यांत काही स्त्रियाही होत्या. लहान मुलांना फसवून वेगवेगळ्या प्रयोगांसाठी फूस लावून पळवून नेणा-यातही काही स्त्रिया होत्या. आणि त्याच वेळी त्यांना पदराखाली दडवणारी, मायेची पखरण घालणारी इरेना नावाची एक आईही होती.\nपुस्तक ओळख – ’नीलची शाळा’ (ले० ए० एस० नील)\nसोमवार, 7 सप्टेंबर 2009 बुधवार, 23 सप्टेंबर 2009 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nमी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.\nलेखक: ए० एस० नील\nराजहंस प्रकाशन, पृष्ठे : २७८, मूल्य : २०० रूपये\nएक स्वतंत्र व्यक्ती, शिवाय सामाजिक भान असणारा समाजघटक, असं मूल शिक्षणामुळे तयार व्हायला हवं. स्वयंशासन हे नि:संशयपणे घडवून आणतं. ‘आज्ञाधारकता’ हा सदगुण समजला जाऊन सर्वसाधारण शाळेत तो मनावर इतका बिंबवला जातो, की नंतरच्या आयुष्यात जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या माणसांकड��� कशाला तरी आव्हान देण्याइतकी धमक शिल्लक राहाते. शिक्षकासाठीचं प्रशिक्षण घेत असता हजारो विद्यार्थी – विद्यार्थिनी आपल्या शिक्षकी भविष्याकडे अत्यंत उत्साहानं डोळे लावून बसलेले असतात. मात्र शिक्षण संपल्यानंतर वर्षभरात शिक्षकी पेशात आपल्या खोलीत बसून ते विचार करतात तो ‘शिक्षण म्हणजे विषय आणि शिस्त’ असा. याला आव्हान देण्याची हिंमत नसते, कारण नोकरी गमावण्याची भीती. काही शिक्षक मनातल्या मनात त्याविरूध्द आवाज उठवतात. आयुष्याची घट्ट झालेली मूस मोडून काढणं फार कठीण. अशीच आणखी एक पिढी मोठी होते आणि ती नव्या पिढीवर तीच ती जुनी बंधनं, नीतिनियम आणि शैक्षणिक वेडेपणा लादत जाते. तेच ते जुनं दुष्टचक्र. या गोष्टी ज्यांच्यावर बिंबवल्या जातात ती सर्वसामान्य माणसं, यातल्या वाईट गोष्टी नुसत्या स्वीकारून थांबत नाहीत तर त्या गृहितच धरतात, हे आणखी दुर्दैव.\nपुस्तक ओळख – ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’\nसोमवार, 7 सप्टेंबर 2009 बुधवार, 23 सप्टेंबर 2009 अमृतयात्री4 प्रतिक्रिया\nमी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.\nराजहंस प्रकाशन, पृष्ठे: ३०४, मूल्य: २०० रूपये\nपोएट बोरकरांच्या अंगणातलं चांदणं:\nमानापमान हा माझा विषयच नाही. संमेलनाध्यक्ष झाल्यामुळं मी अधिक मोठा झालो नसतो आणि न झाल्यामुळं लहानही झालेलो नाही. माझी कविता माझ्याबरोबर आहे आणि तेवढं पुण्य मला बस आहे. मला रसिकांचा कौल हवा होता आणि मला वाटतं तो यावच्चंद्रदिवाकरौ माझ्याच बाजूनं राहील.\nतुमचं कविता लेखन काय म्हणतय\nउत्तम चाललय. एक लक्षात ठेवा, मी ईश्वराचा लाडका मुलगा आहे. आय अँम ए मॅन ऑफ डेस्टिनी\nपुस्तक ओळख – ‘व्हाय नॉट आय’ (ले० वृंदा भार्गवे)\nसोमवार, 7 सप्टेंबर 2009 बुधवार, 23 सप्टेंबर 2009 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nमी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.\nअमेय प्रकाशन, पृष्ठे : २५२, मूल्य : २५० रुपये\nसायनला जाताना देवूच्या डोळ्यांना जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून स्टरलाईज्ड गॉज डोळ्यांवर ठेवायचे. त्यावर काळा गॉगल घालायचे. कधी कडेवर घेऊन बसमध्ये, तिथून स्टेशन. मग परत ट्रेन. सायनला उतरून हॉस्पिटलपर्यंत चालणे, आता तिनेही निमूट सा-याची सवय करून घेतली होती.\nजखमा ब-या झाल्या आणि तिच्या डोळ्यात एक पडदाही निर्माण झाला. त्या दिवशी सायनला डॉक्टर माधवानींनी तिचे डोळे तपासायला सुरुवात केली आणि देवूने सांगितले, “डॉक्टर, मला काहीच दिसत नाही. खूप सारा अंधार आहे. ”\nमी वेड्यासारखी पाहातच राहिले. डॉक्टरांनाही भीती होतीच. एक विलक्षण कातर क्षण होता तो.\nपुस्तक ओळख – स्वरार्थमणी : रागरससिद्धांत (ले० गानसरस्वती किशोरी आमोणकर)\nशुक्रवार, 28 ऑगस्ट 2009 बुधवार, 23 सप्टेंबर 2009 अमृतयात्री१ प्रतिक्रिया\nमी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.\nलेखिका: गानसरस्वती किशोरी आमोणकर\nराजहंस प्रकाशन, पृष्ठे : १५८, मूल्य : ४०० रुपये\nवाणीच्या वा वाद्याच्या माध्यमातून जे स्वरमय साकार होते, व्यक्त होते, ते सारे संगीत या शब्दाने ओळखले जाते. ज्याला आपण संगीत म्हणतो, ती खरे म्हणजे स्वरभाषा आहे. मानवी भावसृष्टीचे म्हणजेच मनोवस्थांचे साक्षात तसेच रमणीय दर्शन घडवणारे सौंदर्यप्रधान गायनवादन हेच रागसंकल्पनेचं अधिष्ठान आहे. स्वरमाध्यमातून व्यक्त होणारी श्रवणप्रधानता आणि तर्कनिष्ठता – म्हणजे विवक्षित रागात ठराविकच स्वर येतात, त्या रागाचा विशिष्ट असा एक मुख्य वादी स्वर असतो इत्यादी विधाने- यांना महत्व असते; ते त्या रागाच्या मूळ स्वरूपाचे तत्व, भाव, आणि शास्त्र जाणून घेण्यासाठी किंवा रागभावाच्या वातावरणाची साधारण कल्पना येण्यासाठी. स्वरभाषा हे जसे शास्त्र आहे, तसेच ते भाव प्रकट करणारे नाट्यही आहे आणि काव्यही आहे. राग म्हणजे तालबद्ध, शब्दबद्ध आणि स्वरबद्ध असलेली बंदीश नव्हे. रागविस्तार किंवा रागदर्शन हे वाद्यावर वाजवल्या जाणा-या कोणत्याही तालाच्या आधाराने मांडलेले स्वरप्रकटीकरण किंवा शब्दबद्ध वा नोटेशनबद्ध केलेले संगीतही नव्हे. मग राग म्हणजे नेमके काय, याचा विचार होणे आवश्यक आहे.\nपुस्तक ओळख – ’व्हाया…वस्त्रहरण’ (अक्षरवाटा – सौ० शुभदा रानडे-पटवर्धन)\nबुधवार, 19 ऑगस्ट 2009 बुधवार, 23 सप्टेंबर 2009 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nमी ‘अक्षरवाट���’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.\nडिंपल प्रकाशन, पृष्ठे : २५६, मूल्य : २५० रुपये\nपूर्वी कोकणात बोटीने प्रवास करताना आम्ही नाळीवर बसून प्रवास करीत असू. योगायोग असा की विमानातसुद्धा आम्हाला नाळीवरील (विमानाच्या शेपटीकडील) जागा मिळाली होती. पहाटेचे दोन वाजले होते. सर्वांनीच कसेबसे दोन घास खाऊन रात्री नऊ वाजता घर सोडलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच पोटात कावळे ओरडत होते. आमचं विमान अध्ये मध्ये कुठेही न थांबता थेट लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरणार होतं. “विमान कुठेही थांबणार नाही” म्हटल्यानंतर आम्हा कोकण प्रांतियांमध्ये चुळबुळ सुरु झाली. कारण आम्हा कोकणवासीयांना धुळीनं माखलेल्या, कुबट वासाच्या, लाल डब्याच्या एसटीतून खाचखळग्यातून धडपडत प्रवास करण्याची सवय. शिवाय तासागणिक “येथे एसटी फक्त पाच मिनिटे थांबेल” असा कंडक्टरचा पत्रा कापल्यासारखा आवाज कानावर पडल्याशिवाय प्रवासही सुखकर होत नसे. पण विमानात खाण्यापिण्याची सर्व सोय आहे, हे कळल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. तरीही “रेड वाईन अजून कशी येना नाय” अशी काही जणांची चुळबुळ चालू होती.\nपुस्तक ओळख – ’जीएंची कथा: परिसरयात्रा’ (अक्षरवाटा – सौ० शुभदा रानडे-पटवर्धन)\nशुक्रवार, 14 ऑगस्ट 2009 बुधवार, 23 सप्टेंबर 2009 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nमी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.\nजीएंची कथा : परिसरयात्रा\nअ. रा. यार्दी / वि.गो. वडेर\nराजहंस प्रकाशन, पृष्ठे : १८४, मूल्य : ४०० रुपये\nमानवी जीवनात दडलेले द्वंद्व हा जीएंच्या चिंतनाचा मुख्य गाभा असावा. माणूस जगताना प्रत्येक क्षणी बुरखा पांघरून जगत असतो. त्याला जसे जगावेसे वाटते, तसे जगता येत नाही, कारण समाजाचे बुभुक्षित डोळे त्याच्यावर श्वापदांसारखे टपून बसलेले असतात. जीवनातले द्वंद्व हे एकाच वेळी कोवळीक आणि क्रौर्य, काठिण्य आणि पाशवी वृत्ती अशा प्रकारच्या जीवनदर्शनाने समोर उभे राहते. मानवाच्या मनाशी – त्याच्या तळाशी – दडून राहिलेल्या आदिम प्रवृत्ती कोणत��या क्षणी कशा रीतीने प्रकट होतात, आणि सुखी जीवनाला चूड लावतात हे सांगता येत नाही. नेमका हाच तिढा सोडविण्याचा प्रयत्न जीएंनी आपल्या आयुष्यभरच्या कथालेखनातून केला आहे.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ ��ंस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्��पतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/7409", "date_download": "2018-09-22T08:24:50Z", "digest": "sha1:5RGWTKZHMDCVBLAP6HYUXFBOVSWMNUPA", "length": 23174, "nlines": 165, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गाभ्रीचा पाऊस - बावनकशी सोनं! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /वैभव यांचे रंगीबेरंगी पान /गाभ्रीचा पाऊस - बावनकशी सोनं\nगाभ्रीचा पाऊस - बावनकशी सोनं\nरस्त्यातून चालताना हलकेच ठेच लागावी आणि ज्यामुळे ठेच लागली तिथे उकरुन पहावं तर बावनकशी सोन्याची वीट सापडावी असंच काहीसं माझ्या बाबतीत नुकतंच झालं. लॅास एंजेलिसच्या भारतीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट बघायला गेलो अन् जसजसा गाभ्रीचा पाऊस समोर उलगडत गेला तस तशी जाणीव होऊ लागली - हे काहीतरी विलक्षण आहे.\nजेव्हा पहिल्यांदा गाभ्रीचा पाऊस हे नाव ऐकलं तेव्हा काहीच बोध झाला नाही. पण नंतर कळलं की गाभ्रीचा... ही वऱ्हाडीतील एक शिवी आहे. आपण गाढवीचा... किंवा रांxx म्हणतो तशीच. चित्रपटाची सुरुवातच होते ती एका शेतकऱ्याच्या आत्महत्येने. ती आत्महत्या पाहून शेजारच्या अलकाचा जीव टांगणीला लागतो. तीचा नवरा - किस्नाही कर्जबाजारी शेतकरी असतो. किस्नाही असंच काहीतरी करायला नको म्हणून ती आपल्या मुला आणि सासूकरवी नवऱ्यावर पाळत ठेवते. इकडे किस्नाचा संघर्ष चालू असतो. कापसाच्या दलालाच्या कर्जाखाली आधीच दबलेला किस्ना बायकोचे दागिन गहाण ठेवतो आणि बियाणे खरेदी करतो. पण पाऊस त्याला दगा देतो. केलेली पेरणी फुकट जाते. ईकडे त्याची बायको नाना तऱ्हेने त्याचं मन रिझवण्याचा प्रयत्न करते. त्या प्रयत्नात ती प्रेक्षकांना हसवतेही. आजूबाजूला आत्महत्या चालू असताना घरी उधार जिन्नस आणून पुरणपोळ्या करते. शेवटी नवऱ्याने काही बरंवाईट करुन घेऊ नये म्हणून स्वतःचे दागिने विकते आणि पुन्हा बियाणं खरेदी करते. पावसावर अवलंबून रहायला नको म्हणून किस्ना यावेळी बोअरवेलचं पाणी वापरायचं ठरवतो. मोटरने शेताला पाणी द्यायचा प्रयत्न करतो. पण १६ तास लोडशेडींगने ग्रस्त असलेल्या विदर्भात ते सुखही किस्नाच्या नशिबी नसतं. पुढे या किस्नाचं काय होतं हे पहायला मात्र हा चित्रपट बघणे आवश्यक आहे.\nविदर्भातील एका खेड्यात चित्रीत केलेल्या ह्या चित्रपटाची फ्रेम न् फ्रम जिवंत वाटते. मी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाबाबत वाचलंय, अनेक लघुपट बघितले आहेत. यापूर्वी मला ते पाहून वाईटही वाटलंय परंतु हा चित्रपट मात्र काळजाला हात घालतो. अजिबात न ररडवता आणि वेळप्रसंगी हसवून विनोदाचा आधार घेऊन हा विषय ईतका परिणामकारकरित्या मांडलेला मी आजपर्यंत पाहीलेला नाही. मुंबई-पुण्यात किंवा लॅास एंजेलिसमध्ये बसून ऐषआरामी आयूष्य जगताना केवळ ५००० रुपयांसाठी वणवण भटकणाऱ्या ह्या शेतकऱ्यांचं खरं आयुष्य कसं असेल ह्याची कल्पना ह्या चित्रपटामुळे आपल्याला येते.\nसोनाली कुळकर्णी (अलका) आणि गिरीश कुळकर्णी (किस्ना) यांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटाला एक वेगळीच उंची प्राप्त करुन दिली आहे. ज्योती सुभाष, वीणा जामकर आणि बालकलाकार अमन अत्तार यांनीही त्यांना छानच साथ दिली आहे. हा चित्रपट ज्यांच्या लेखणीतून उतरला आहे ते या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक सतीश मनवर आणि चित्रपटाचे निर्माते प्रशांत पेठे यांच्याशी बोलण्याची संधी मला चित्रपट पाहील्यावर मिळाली. यवतमाळ जिल्ह्यात - जिथे आत्महत्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे - वाढलेल्या सतीशनी आपल्या अवतिभवतीचं विश्वच या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपुढे आणलं आहे. पुणे विद्यापीठातून नाट्यशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मनवरांनी सुरुवातीला आपले अनुभव नाटकाच्या माध्य���ातून मांडले. आपल्या पूर्वायुषातील अनुभव गाठीला असूनही मनवरांनी या चित्रपटासाठी सुमारे बर्षभर संशाधन केले. विदर्भातील गावागावात फिरुन तेथील शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांची गाणी, त्यांची बोली या चित्रपटात तशीच्या तशी यावी म्हणून प्रयत्न केले. सुमारे ४ वर्षापूर्वी पटकथा लिहून तयार असतानाही या चित्रपटाला हात लावायला निर्माते तयार नव्हते. ३ वर्षे सतत प्रयत्न केल्यावर सतीश मनवरांना प्रशांत पेठे भेटले. प्रशांत पेठ्यांनी यापूर्वी वळू या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पटकथा वाचून पेठ्यांनी हा चित्रपट करायला लगेचच होकार दिला.\nमनवरांशी गप्पा मारताना त्यांनी या चित्रपटाविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट केली. भारताची आर्थिक प्रगती होत असताना एकाच देशात एक पिछाडलेला भारत आणि एक संपन्न भारत कसा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचं ते म्हणाले. या चित्रपटातील विनोद आपल्याला पहिल्यापासूनच गृहीत असून तो लोकांवर आघात करणारा असं ते म्हणाले. कुठलाही संदेश देण्यापेक्षा प्रेक्षकांशी संवाद साधायचा प्रयत्न केला असल्याचं त्यांनी म्हटलं.\nसतीश मनवरांच्या या अपत्याला महाराष्ट्रात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीचा संत तुकाराम पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला ६ व्ही. शांताराम पुरस्कारही मिळाले आहेत. पुणे, रॅाटरडॅम आणि लॅास एंजेलिसच्या चित्रपट महोत्सवात दाखवल्या गेलेल्या या चित्रपटाला दरबान, डब्लिन, स्वित्झर्लंड येथील चित्रपट महोत्सवातूनही आमंत्रण आले आहे. या महोत्सवांमध्येही हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकेल यात काहीच शंका नाही.\nप्रशांत पेठे गाभ्रीचा पाऊस हा चित्रपट लवकरच सर्वत्र प्रदर्शित करण्याच्या प्रयत्नात आहेत. सामाजिक प्रश्नाची जाणीव करुन देताना उत्कृष्ट मनोरंजनात्मक मूल्ये असलेला हा चित्रपट आपल्याला लवकरच बघायला मिळो हीच सदिच्छा.\nवैभव यांचे रंगीबेरंगी पान\n>सतीश मनवरांच्या या अपत्याला महाराष्ट्रात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीचा संत तुकाराम पुरस्कार मिळाला.\n>प्रशांत पेठे गाभ्रीचा पाऊस हा चित्रपट लवकरच सर्वत्र प्रदर्शित करण्याच्��ा प्रयत्नात आहेत\nआता हसावं का रडावं कळेना.. म्हणजे चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच हे पुरस्कार कसे काय मिळतात बा.. ह्यो नक्की \"कसला\" पाऊस आहे...\nतुम्ही हा लेख पूर्ण वाचला नाही का ह्यो नक्की कसला पाऊस हाय ते लेखात लिवल्यालं हाय.\nहं मलाही पहायचा आहे. काही परीक्षण वाचली तेव्हापासूनच पहायचं ठरवलंय. तुमचं परीक्षण वाचून आता जायलाच हवं.\nचित्रपटाला महोत्सवात पुरस्कार मिळाले आहेत. त्याचा रिलिजशी काहीही संबंध नसतो. काहीतरी खुसपटं काढू नका.\nफिल्म बघायचीये अजून पण पटकथा वाचलीये मी आणि ती उत्तम आहे.\n>काहीतरी खुसपटं काढू नका.\n वेशभूषा लेखांवर प्रतिक्रीया हवी आहे का....\n\"गाढवीच्या\" पावसावर कोण काय खुस्पट काढणार बा...\n वेशभूषा लेखांवर प्रतिक्रीया हवी आहे का....\nकाही गरज नाही. आणि त्याचा इथे काही संबंधही नाहीये.\nवैयक्तिक पातळीवर उतरू नका.\nचित्रपट प्रदर्शित होणं वा न होणं हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं त्याचा पुरस्कारांशी काहीही संबंध नाही. बरेचसे चांगले मराठी चित्रपट वितरक न मिळाल्याने कधीच प्रदर्शित होत नाहीत वा अतिशय छोट्या विभागातच प्रदर्शित होतात.\nबऱ्याच चित्रपटांना या आधी असे पुरस्कार (प्रदर्शित होण्याआधी) मिळतात. केट विन्सलेट ला नुकतंच मिळालेलं आॅस्करही न प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी आहे.\nलेखक दिग्दर्शक सतीश मनवर आणि प्रशांत पेठे यांच्या मुलाखतीचे ध्वनिमुद्रण पुढील दुव्यावर उपलब्ध आहे.\nवैभव सही लिहीलं आहे हा चित्रपट पहायला हवा असे वाटतेय\nअवांतरः 'पिछाडलेला' हा हिंराठी शब्द चांगलाच रुळला आहे असे दिसते. 'पत्र नव्हे कुत्रं' च्या जालावर कमीतकमी चार वेळा वापरलेला पाहिला, त्याना त्याबाबत लिहिलेही, पण त्यानीही आपली परंपरा - दखल न घेण्याची - राखली.\n'मागासलेला' हा शब्द फार मागास वाटत नसेल तर वापरायला हरकत नसावी, गेला बाजार 'मागे पडलेला' म्हटले तरी चालेल.\nतसेच 'उंची प्राप्त करून दिली' ऐवजी 'उंचीवर नेउन ठेवतो' अशी वाक्यरचना अधिक मराठी वाटेल.\nतसेच अभिनेत्रीचे नाव 'कुलकर्णी' असावे, 'कुळकर्णी' नाही, पण नक्की माहित नाही.\n(काय करणार जुनी मास्तरकीची सवय : ( )\n>>तसेच अभिनेत्रीचे नाव 'कुलकर्णी' असावे, 'कुळकर्णी' नाही, पण नक्की माहित नाही.<<\nसोनाली कुलकर्णी, अतुल कुलकर्णी पण संदीप कुळकर्णी असे कुळकर्ण्यानेच सांगितले होते एकदा. कुलकर्णी म्हणे देब्रा आ���ि कुळकर्णी म्हणजे सीकेपी.\nअसो तो हा विषय नाही. सतीशने पटकथा उत्तम लिहिली होती.\nआपल्याला जात बित काही समजत नाही आणि त्याची काही खंतही नाही. (कुलकर्णी की कुळकर्णी हा फरक जी. ए. ना ही अनेकदा लक्षात आणून द्यावा लागत असे. पहा. जी. एं. ची पत्रे. म्हणून इथे लक्षात आला इतकेच) आपण फक्त अचूकतावादी (कृपया मला 'अमीर' म्हणू नका हो, प्लीज प्लीज प्लीज). आमचे नाव रेल्वे रिझर्वेशन वर 'रघव' लिहिलेले पाहून आमचा रक्तदाब दुप्पट झाला होता.\nखूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20501", "date_download": "2018-09-22T07:57:57Z", "digest": "sha1:WZJ7G2KANH45HO65TQXXZCW7RWCXKC3X", "length": 2868, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चिन्मय : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चिन्मय\nमाझ्या गावच्या नदीचं खोलीकरण\nमाझ्या गावच्या नदीचे खोलीकरण\nRead more about माझ्या गावच्या नदीचं खोलीकरण\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-shivshahi-marriage-festival-and-tour-117846", "date_download": "2018-09-22T07:48:23Z", "digest": "sha1:SJSQDIIITG3WKF2TSTUK7A4PEALSUULJ", "length": 14099, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Shivshahi for marriage festival and tour लग्न, सहलींसाठी आता ‘शिवशाही’ प्रवास... | eSakal", "raw_content": "\nलग्न, सहलींसाठी आता ‘शिवशाही’ प्रवास...\nरविवार, 20 मे 2018\nकोल्हापूर - दीर्घ पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी उपयुक्त ठरलेली शिवशाही गाडी आता लग्नकार्य व कौटुंबिक सहलीसाठी मिळू लागली आहे. गेल्या दीड महिन्यात जवळपास ६० हून अधिक गाड्या अशा खासगी प्रवासासाठी वापरल्या गेल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या महसूल वाढीस हातभार लागत आहे; तर प्रवाशांनाही कमी दरात आलिशान प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.\nलग्नासाठी वऱ्हाड एका गावाहून दुसऱ्या गावाला नेण्यासाठी सुरक्षित प्रवास म्हणून एसटी गाड्यांना अनेकजण प्राधान्य देतात.\nकोल्हापूर - दीर्घ पल्ल्याच्या आराम���ायी प्रवासासाठी उपयुक्त ठरलेली शिवशाही गाडी आता लग्नकार्य व कौटुंबिक सहलीसाठी मिळू लागली आहे. गेल्या दीड महिन्यात जवळपास ६० हून अधिक गाड्या अशा खासगी प्रवासासाठी वापरल्या गेल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या महसूल वाढीस हातभार लागत आहे; तर प्रवाशांनाही कमी दरात आलिशान प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.\nलग्नासाठी वऱ्हाड एका गावाहून दुसऱ्या गावाला नेण्यासाठी सुरक्षित प्रवास म्हणून एसटी गाड्यांना अनेकजण प्राधान्य देतात.\nयातील साध्या गाडीसाठी ४८ रुपये प्रति किलोमीटर या भाड्यात एसटीची साधी गाडी मिळते. मात्र कोल्हापूर-पुणे यापेक्षा जास्त अंतराचा प्रवास असेल तर साध्या गाडीत प्रवासी अवघडून जातात. त्यामुळे अनेकजण प्रवास आरामदायी व्हावा यासाठी शिवशाही गाडीची मागणी करीत आहेत.\nअशात एसटी महामंडळाने कमी दरात म्हणजेच ५४ रुपये प्रति किलोमीटर या भाड्यात शिवशाही गाड्या उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे साध्या गाडीच्या तुलनेत सहा रुपये फक्त जास्त मोजावे लागतात तर साधी किंवा शिवशाही घेतल्यास दोन्ही गाड्यांना जीएसटी भरावा लागतो. त्यामुळे साध्या गाडीच्या तुलनेत शिवशाही गाडीच परवडत असल्याचा अनुभव अनेकांना येत आहे.\nशिवशाही गाडीचा प्रवास सध्या कोल्हापूर - मुंबई, पुणे, चंदगड - मुंबई, कोल्हापूर-रत्नागिरी या मार्गावर होत आहे यात कोल्हापूर-पुणे मार्गावर शिवशाहीला सर्वाधिक प्रतिसाद आहे. बहुतांशी आयआयटीयन्स या गाडीने प्रवास करतात. यात ग्रामीण भागातील युवकांचा मोठा समावेश आहे. यातील अनेकजण आपल्या कौटुंबिक सहली, इंडस्ट्रीयल सहली किंवा लग्नकार्यासाठी शिवशाहीची मागणी करीत आहेत.\nशिवशाही गाडी लग्नासाठी किंवा अन्य कोणत्याही अधिकृत सहलीसाठी देण्यात येतात. त्याला चांगला प्रतिसाद आहे. आरामदायी आसन व्यवस्था व ४४ प्रवासी संख्येची ही गाडी किफायतशीर ठरते. त्यामुळे दूर अंतराचा प्रवास आरामदायी होतो. प्रवाशांनी पूर्व नोंदणी करून या गाड्या घेता येतील.\n- अतुल मोरे, एसटी वाहतूक विभाग\nपुण्यात येताय जरा जपून, हे रस्ते आहेत बंद\nपुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर शनिवार (ता.21) पासूनच वाहतूकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे. पुणे महापालिकेजवळील शिवाजी...\n...तर देशमुख यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन, स्वाभिमानीचा ईशारा\nआटपाडी - माणगंगा सहकारी साखर कारखान्याने गेल्या दोन हंगामातील ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत. ती द्यावीत या मागणीसाठी सोमवार (ता.24)...\n'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत\nमुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा...\nगोमन्तकीय मुलींना व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ नकोय का\nपणजी : गोमन्तकीय मुलींना लग्न, शिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाखांपर्यंतची आर्थिक मदत लाडली लक्ष्मी या योजनेच्या माध्यमातून मिळते....\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5967/", "date_download": "2018-09-22T07:50:42Z", "digest": "sha1:XVAPFCN76NWCH2UFJDOMV2XBMXPNEAEL", "length": 2551, "nlines": 70, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-वारा कानी सांगून गेला", "raw_content": "\nवारा कानी सांगून गेला\nवारा कानी सांगून गेला\nआज काय हा वारा कानी सांगून गेला,\nशांत चित्त मान माझे, हर्ष उल्लीत करून गेला,\nआनंद ओसंडून, नेत्र पाझरून गेला,\nचेहऱ्या वर आनंद तर, डोळांन मध्ये अश्रू साठून गेला,\nजे तर न छेडायचे, तेच तो छेडून गेला,\nगुंफून प्रेम माळा, मानस मान भिडउन गेला,\nआणी ज्या पासून आज वर जपले तेच वेड मज लाऊन गेला.\nवारा कानी सांगून गेला\nRe: वारा कानी सांगून गेला\nRe: वारा कानी सांगून गेला\nवारा कानी सांगून गेला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AE%E0%A5%AC%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-09-22T07:15:20Z", "digest": "sha1:L4P7AF43ITGKV5YLSW4VKLBEB53YUAFM", "length": 4602, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे ८६० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे ८६० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८३० चे ८४० चे ८५० चे ८६० चे ८७० चे ८८० चे ८९० चे\nवर्षे: ८६० ८६१ ८६२ ८६३ ८६४\n८६५ ८६६ ८६७ ८६८ ८६९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे ८६० चे दशक\nइ.स.च्या ९ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१४ रोजी १९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/cowon-d20-16-gb-mp4-player-black-25-inch-display-price-p92F2x.html", "date_download": "2018-09-22T07:17:47Z", "digest": "sha1:MJBBSAEKMCCZLXJCRUFGQPKRDAQ3YMJQ", "length": 14757, "nlines": 362, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॉवोन द२० 16 गब पं४ प्लेअर ब्लॅक 2 5 इंच डिस्प्ले सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nकॉवोन पं३ प्लायर्स & इपॉड्स\nकॉवोन द२० 16 गब पं४ प्लेअर ब्लॅक 2 5 इंच डिस्प्ले\nकॉवोन द२० 16 गब पं४ प्लेअर ब्लॅक 2 5 इंच डिस्प्ले\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॉवोन द२० 16 गब पं४ प्लेअर ब्लॅक 2 5 इंच डिस्प्ले\nकॉवोन द२० 16 गब पं४ प्लेअर ब्लॅक 2 5 इंच डिस���प्ले किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॉवोन द२० 16 गब पं४ प्लेअर ब्लॅक 2 5 इंच डिस्प्ले किंमत ## आहे.\nकॉवोन द२० 16 गब पं४ प्लेअर ब्लॅक 2 5 इंच डिस्प्ले नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकॉवोन द२० 16 गब पं४ प्लेअर ब्लॅक 2 5 इंच डिस्प्लेफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॉवोन द२० 16 गब पं४ प्लेअर ब्लॅक 2 5 इंच डिस्प्ले सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 13,500)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॉवोन द२० 16 गब पं४ प्लेअर ब्लॅक 2 5 इंच डिस्प्ले दर नियमितपणे बदलते. कृपया कॉवोन द२० 16 गब पं४ प्लेअर ब्लॅक 2 5 इंच डिस्प्ले नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॉवोन द२० 16 गब पं४ प्लेअर ब्लॅक 2 5 इंच डिस्प्ले - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॉवोन द२० 16 गब पं४ प्लेअर ब्लॅक 2 5 इंच डिस्प्ले वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 90 hrs\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\nकॉवोन द२० 16 गब पं४ प्लेअर ब्लॅक 2 5 इंच डिस्प्ले\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2011/03/", "date_download": "2018-09-22T07:55:58Z", "digest": "sha1:XCAQDREGTU66324OYF77DNM7HAWGMDFN", "length": 20567, "nlines": 206, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "एफ वाय – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nआत्महत्या आणि आत्मार्पण (ले० स्वातंत्र्यवीर वि० दा० सावरकर)\nरविवार, 13 मार्च 2011 अमृतयात्री4 प्रतिक्रिया\nस्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशनानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी आत्मार्पण केले. त्याआधी त्यामागची भूमिका विशद करणारा लेख त्यांनी लिहिला होता. स्वा० सावरकरांच्या लेखातील अंश लोकसत्तेने प्रसिद्ध केला आहे.\nसावरकरांची प्रत्येक कृती ही विचारपूर्वक केलेली आणि तर्काधिष्ठित असे. कधीकधी त्यांच्या कृती व विचारांमागील त्यांची भूमिका व त्यांची योग्यता सामान्य माणसाला लगेच लक्षातही येत नसे. म्हणूनच त्यांचा आत्मार्पण करण्याचा बेत निश्चित झाल्यावर तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याआधी त्यांनी हा लेख प्रसिद्ध केला असावा. त्यावेळी हा लेख वाचून सावरकरांच्या मनातील ह्या योजनेची किती जणांना चाहूल लागली होती, कोण जाणे.\nबेळगावात मराठी भाषिकांना वाकुल्या, भाजपचे शक्तिप्रदर्शन\nशुक्रवार, 11 मार्च 2011 शुक्रवार, 8 जुलै 2011 अमृतयात्री१ प्रतिक्रिया\nमहाराष्ट्रात स्वभाषा आणि स्वसंस्कृतीबद्दल अभिमान म्हणजे संकुचित वृत्ती असा अपप्रचार करणारे कॉंग्रेस, कम्युनिस्ट, भाजप इत्यादी पक्ष महाराष्ट्रातील स्थानिकांच्या स्वाभिमानाच्या आणि अस्मितेच्या बाबतीत नेहमीच कचखाऊ धोरण स्वीकारतात मात्र त्याच मंडळींची इतर राज्यांत मात्र स्थानिक भाषा व संस्कृती यांच्याबद्दलचे प्रेम दाखवण्यात अहमहमिका लागलेली असते. इतर राज्यांत कितीही वेळा सत्तांतर झाले आणि कोणाचीही सत्ता आली तरी त्यांच्या स्थानिक भाषा आणि स्थानिक संस्कृतीविषयक धोरणात बदल घडत नाही. बंगालात कॉंग्रेस-कम्युनिस्ट-तृणमूल-फॉर्वर्डब्लॉक, तमिळनाडूमध्ये द्रमुक-अद्रमुक, केरळात कॉंग्रेस-कम्युनिस्ट, कर्नाटकात कॉंग्रेस-भाजप, आंध्र प्रदेशात कॉंग्रेस-तेलुगूदेशम्‌ असे सर्वच पक्ष सातत्याने आणि अखंडपणे स्वजनधार्जिण्या धोरणाचा पाठपुरावा करतात; तर महाराष्ट्रात अगदी त्याउलट परिस्थिती असते. या सर्वास, स्वतःच्या राज्यात अशी विपरित परिस्थिती गपगुमान खपवून घेणारी महाराष्ट्रीय जनता स्वतःच नाही, तर इतर कोण कारणीभूत असू शकते\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्��ाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घ��ना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/()-29350/", "date_download": "2018-09-22T07:08:16Z", "digest": "sha1:VWVXWZLV4UTFOL7W2AHHMHNYWL4QMVRM", "length": 2348, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-माणूस ...... (गजल)", "raw_content": "\nमाणूस माणसाच्या अंतास राज आहे\nजे रेखिले पुराणी सत्यास साज आहे\nही भूक माणसाची भागेल ना कधीही\nतो लागला मिटाया त्याचीच माज आहे\nयेतो उगाच आता पाऊस हा अवेळी\nवाटे जणू सरींना पडण्यास लाज आहे\nरानातल्या फुलांचा तोडून नाश झाला\nगावी जनावरांचा मुक्काम आज आहे\nशोधू कुठे किनारा जगण्यास मानवांना\nस्वार्थात माणसाचे सारेच काज आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/114285-results-of-over-optimization-linking-seo-consultation-from-sample-expert-natalia-khacharyanan", "date_download": "2018-09-22T07:31:23Z", "digest": "sha1:AONJUI7QY3FJZJ62XW6AOMROEFA3OH23", "length": 9062, "nlines": 22, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "ओव्हर-ऑप्टिमायझेशन लिंकिंगचे परिणाम - Semalt एक्सपर्टकडून एसईओ सल्ला, नतालिया खुचार्यनान", "raw_content": "\nओव्हर-ऑप्टिमायझेशन लिंकिंगचे परिणाम - Semalt एक्सपर्टकडून एसईओ सल्ला, नतालिया खुचार्यनान\nवेबसाइट्सना आपली सामग्री ऑप्टिमायझित करणे जसे की वापरकर्त्यांना ती ऑनलाइन पाहता येत आहे, अधिक-ऑप्टिमायझेशनची समस्या आतमध्ये जाऊ शकते. अलिकडच्या काळात, लपविलेल्या सामग्रीसह कीवर्ड जसे की भराव्या लागणार्या अडचणी डिजिटल मार्केटिंग तयार करू शकतात व्यासपीठाचा अप्रामाणिक मार्ग इतर बाबतीत, काही वेबमास्टर त्यांच्या संकेतस्थळावर त्यांचे दुवा रस हस्तांतरित करण्यासाठी बाह्य सिग्नल आणि रहदारी वर अवलंबून असतात. एसइओ प्रक्रिया अनेक ऑन-पेज आणि ऑफ-पेज ऑप्टिमायझेशन फीचर्सवर आधारित आहे, ज्यामध्ये सर्व लक्ष्य दर्शकांना वेबसाइट दृश्यमानता वाढवण्याचे लक्ष्य आहे.\nसामुदायिक तंत्रज्ञानी Semaltॅट , नतालिया खाचरूनन यांनी स्पष्ट केले की बर्याच \"ऑफ-साइट\" इंटरनेट मार्केटिंग तंत्राने वेबसाइटच्या अधिक-ऑप्टिमायझेशनचा धोका वाढू शकतो. याव्यतिरिक्त, गुगल एक कृत्रिम \"कृत्रिम\" किंवा \"अनैसर्गिक\" दुव्यांचा हस्तक्षेप करत आहे ज्याचा उद्देश एखाद्या विशिष्ट लक्ष्य परिसरात डोमेन अधिकार वाढवणे आहे - riscaldatori per garage di qualità. सर्वाधिक एसइओ एजंसी आजकाल त्यांच्या डिजिटल मार्केटिंग प्लॅनमध्ये समाविष्ट करणार असलेल्या डोमेनच्या लिंक इतिहासाबद्दल मनन करतात. लिंक पुनर्वसनाची उदाहरणे टाळण्यासाठी आपण लिंकचे प्रकार आणि लिंक इतिहास आणि डोमेनचे प्रोफाइल हस्तांतरित करण्यासाठी योग्य प्रकारचे दुवे जाणून घेऊ शकता.\nरहदारीच्या प्रवाहाबद्दलच्या असाधारण नम��न्या शोधून काढण्यासाठी Google अल्गोरिदम वर अवलंबून आहे..परिणामी, ऑनलाइन काही विशिष्ट लिंक्सच्या कार्यक्षमतेसंबंधात \"अनैसर्गिक\" ट्रेंड ओळखणे सोपे आहे. उदाहरणार्थ, बर्याच वेबसाइट्स आजकाल एक ब्लॉग आहेत पारस्परिक लिंक्स आणि अँकरच्या ग्रंथांचे शोध घेण्यायोग्य नमुन्यांनंतर परिमाणवाचक उपाय दिसून येतात. उच्च रहदारी सिटिओडसारख्या अत्युत्तम कामगिरीमुळे वेबसाइट्सच्या संशयावरून अधिक-ऑप्टिमायझेशन जोडणे शक्य होते. अलीकडील crackdown मध्ये, Google अशा साइट्स दिशेने काही दुवे वर त्वरीत गमावू शकता या प्रकरणात, या दुव्यातील रसला वगळले जाऊ शकते कारण एक पाऊल आपल्या रँकिंग प्रयत्नांना लाभदायक ठरत नाही.\nउदाहरणार्थ, एखादी वेबसाइट 20 वेगवेगळ्या साइट्समधून दिलेली थेट रहदारी मिळविणे प्रारंभ करू शकते. एक बंद निरीक्षण पासून, या वेबसाइट्स एकमेकांशी दुवा हे प्रकरण त्यांच्या ऐतिहासिक डेटा आणि प्रवाहापासून अनैसर्गिक जोडणीसाठी व्यासपीठ देऊ शकतात. 9 0 टक्के परस्परविरोधी एखादी घटना घडवून आणू शकते जी एक वेबसाइट खूप स्पॅमी दिसू शकते. पूर्वी, काळा हॅट एसइओ एजन्सीज त्यांच्या वापरकर्त्यांची किंवा क्लायंट वेबसाइटची प्रोफाइल जोडण्यासाठी विविध साइट उघडतील.\nवेबसाइट सामग्री अनुकूलित करताना, अँकर ग्रंथ ठेवण्याचे एक नैसर्गिक मार्ग अनुसरण करणे आवश्यक आहे. ग्रंथांवर बर्याच परमाइक टाकण्यामुळे वितरण वक्र तयार करण्यासाठी Google वर अवलंबून असणारी माहितीचे अनैसर्गिक वितरण होत असल्याची शंका वाढू शकते. बाह्य इनबाउंड दुवे ज्यांना एकमेकांशी दुवा जोडता येतं ते एखाद्या वेबसाईटवरील एसइओच्या प्रगतीला मदत करू शकतात किंवा नुकसान लावतात.\nकायदेशीर क्रमवारीत मानदंडांचे पालन न करणार्या वेबसाइट्सना रँकिंग दंडाचा धोका असतो. अन्य प्रकरणांमध्ये, साइट्सना डेंटेडेशनचा त्रास देखील होऊ शकतो, विशेषत: जेव्हा ते बरेच काळा हॅट एसइओ तंत्रामध्ये गुंतले जातात. Google वेबसाइट निर्मात्यांना त्यांच्या वेबसाइटशी दुवा साधणार्या दुव्याच्या प्रोफाइलबद्दल विचारात घेतात. इतर बाबतीत अॅन्कर ग्रंथ एक योगदानकर्ता घटक असू शकतात जे डिजिटल मार्केटिंग प्रक्रिया अपयशी ठरते. हे एसईओ मार्गदर्शक तत्त्वे आपली वेबसाइट अधिकाधिक ऑप्टिमायझेशन ग्रस्त शकता तेव्हा उदाहरणे शोधण्यात मदत करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Suspension-action-in-land-sale-case-in-aurangabad/", "date_download": "2018-09-22T08:02:27Z", "digest": "sha1:CAETHIACCP6VM33UFNG6JQHAJQT4MGDN", "length": 8454, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यातील अधिकार्‍यांकडून निलंबित अधिकार्‍यांची वकिली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › जिल्ह्यातील अधिकार्‍यांकडून निलंबित अधिकार्‍यांची वकिली\nजिल्ह्यातील अधिकार्‍यांकडून निलंबित अधिकार्‍यांची वकिली\nजिल्ह्यातील वर्ग-1 च्या अधिकार्‍यांनी गुरुवारी दुपारी विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेऊन, वर्ग-2 च्या जमीन विक्री प्रकरणात निलंबन कारवाई केलेल्या अधिकार्‍यांची वकिली केल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. तसेच आता आम्हालाही काम करताना भीती वाटत असल्याचे या वेळी अधिकार्‍यांनी डॉ. भापकरांना सांगितले.\nकूळ, इनाम, महारहाडोळा, गायरान जमीन विक्री प्रकरणात खात्री न करता, नियमबाह्यपणे विक्री परवानगी दिल्याचे चौकशीत दोषी आढळलेले निवासी उपजिल्हाधिकारी विश्‍वंभर गावंडे आणि सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नियमबाह्य जमीन विक्री परवानगी प्रकरण हिवाळी अधिवेशनातही गाजले आहे. त्यामुळे मराठवाड्यासह राज्यभरात औरंगाबादेतील महसूल अधिकार्‍यांची प्रतिमा चांगलीच उजळून निघाली आहे. गुरुवारी दुपारी उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांनी डॉ. भापकर यांची भेट घेतली. निलंबनाची कारवाई कशी चुकीची आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न काही अधिकार्‍यांनी केला.\nयाबाबत विभागीय आयुक्‍त डॉ. भापकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, आज काही अधिकारी भेटायला आले होते. निलंबित केलेल्या अधिकार्‍यांना नोटीस देऊन, त्यांना म्हणणे मांडण्याची संधी द्यायला पाहिजे होती, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र या प्रकरणात केलेल्या चौकशीत ते दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिवेशनात हा प्रश्‍न आल्याने, नोटीस देण्यास वेळ नव्हता. तसेच अशा प्रकरणांतून एका बाजूला शासनाची बदनामी होत आहे. त्यामुळे आपले काम नीट कसे होईल, कामात सुधारणा कशा होतील, हे पाहिले पाहिजे. निर्णय घेताना काळजीपूर्वक तपासणी करून, खात्री करूनच निर्णय घेतले पाहिजे. ही सर्व खबरदारी घेतल्यास भीती वाटण्याचे काहीच कारण राहणार नाही, असा सल्लाही त्यांना दिला.\nतिघांना नोटीस; आठवडाभराची मुदत\nवर्ग-2 जमीन विक्री परवानगी प्रकरणांत अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, तसेच तत्कालीन अपर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी या नोटीस काढण्यात आल्या असून, संबंधित अधिकार्‍यांना त्या बजावण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सांगितल्याची माहिती डॉ. भापकर यांनी दिली. तसेच गावंडे आणि कटके यांचे निलंबन ही तत्काळ कारवाई असून त्यांच्यावर दोषारोप टाकून त्यांची विभागीय चौकशी करण्यात येेईल, असेही ते म्हणाले.\nगतिमंद भावाची किडनी देण्याची याचिका फेटाळली\nदुसर्‍यांचे भूखंड परस्पर विक्री केल्याचे प्रकरण\nजिल्ह्यातील अधिकार्‍यांकडून निलंबित अधिकार्‍यांची वकिली\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खाल्ला ‘गायरान’ मेवा\nनमाड ते मुदखेड रेल्वे धावणार विजेवर\nऑस्‍करसाठी 'व्हिलेज रॉकस्टार'ची ऑफिशिअल एन्‍ट्री, मराठी चित्रपटाची निवड नाही\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-other-state-bpoat-in-mira-harber/", "date_download": "2018-09-22T07:04:42Z", "digest": "sha1:C3R2XSU7QG2JTHYDDTZUHS54VMCJMATA", "length": 7597, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परराज्यातील नौका मिर्‍या बंदरात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › परराज्यातील नौका मिर्‍या बंदरात\nपरराज्यातील नौका मिर्‍या बंदरात\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nओखी चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर तामिळनाडू, कर्नाटकसह केरळ राज्यांमधील 28 मच्छीमार नौका येथील मिर्‍या तसेच भगवती बंदरात आश्रयाला आल्या आहेत. या नौकांमध्ये 309 खलाशी असून ते सर्वजण सुखरूप आहेत. बंदरात आश्रयाला आलेले हे सर्व खलाशी सुखरूप असल्याचे त्या-त्या राज्यांच्या मत्स्य व्यवसाय विभागाला देण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवस सतर्कतेचा इशारा देऊनही अनेक स्थानिक मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेले असल्याचे समजते. इशारा देऊनही ��ुर्घटना घडली तर अशा मच्छीमार बोटींना कोणतीही भरपाई मिळत नाही. तरीही जीव धोक्यात घातला जातोय.\nओखी चक्रीवादळाने तामिळनाडू, कर्नाटक, केरळमध्ये अनेकांचे जीव गेले. भारतीय हवामान खात्याने या चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीलाही धोका असल्याचा इशारा दिला. दोन दिवस समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन केले. सतर्कतेचा हा इशारा देऊनही अनेक स्थानिक मच्छीमार बोटी घेऊन समुद्रात मासेमारीसाठी गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे 1 जानेवारीपासून\nमासेमारी बंदी पर्ससीन नेट नौका कशा प्रकारे पाळतील याचा अंदाज येत आहे.\nएकीकडे स्थानिक सतर्कतेचा इशारा जुमानत नसतानाच खोल समुद्रात मासेमारी करणार्‍या तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळच्या बोटींना सतर्कतेचा इशारा मिळाल्यानंतर त्या आश्रयासाठी रत्नागिरीतील मिर्‍या बंदर येथील बंदरात येऊन थांबल्या आहेत. एकूण 28 बोटी असून त्यातील 23 बोटी तामिळनाडूच्या, 3 केरळच्या आणि 2 कर्नाटकच्या बोटी आहेत. या सर्व मच्छीमार बोटींमध्ये 309 खलाशी असून त्यांच्या राज्याच्या जॉईंट कमिशनरना त्यांची सुखरूपता कळवण्यात आली असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.\nपुढील 48 तास इशारा ओखी वादळामुळे समुद्री वार्‍याचा वेग ताशी 65 ते 75 कि.मी. असल्याने समुद्रात जाणे धोक्याचे झाले आहे. अशा स्थितीत अजूनही पुढील 48 तास मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच काही किनारपट्टी भागात पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. दोन दिवसांपासून थंडावलेल्या मासेमारीने मासळीचे उत्पादन घटले असून, याचा परिणाम बाजारात उपलब्ध न झाल्याने मासळीचे दर गगनाला भिडले\nओखी चक्रीवादळाचा किनारपट्टीला फटका\nपरराज्यातील नौका मिर्‍या बंदरात\nकोकण किनारपट्टीवरही ‘ओखी’ वादळाचा धोका\nरेशन काळाबाजार करणार्‍या सातजणांना रंगेहाथ पकडले\nक. महाविद्यालयीन शिक्षक ५ टप्प्यांत आंदोलन छेडणार\nसिंधुदुर्ग समुद्रात वादळसदृश स्थिती\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे व���ळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Mangad-Trek-M-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:24:47Z", "digest": "sha1:MGO6CR4MWKCP2BG7LIAQQ2V6NGWENP3S", "length": 9717, "nlines": 36, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Mangad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nमानगड (Mangad) किल्ल्याची ऊंची : 770\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड\nजिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम\nछत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यावर, युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी किल्ल्यांची साखळी तयार केली मानगड, पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा या उपदुर्गांची निर्मिती केली आणि काही जुने गड मजबुत केले. या किल्ल्यांच्या साखळीमुळे स्वराज्यावर चालून येणार्‍या शत्रुला राजधानीवर हल्ला करणे कठीण झाले होते.\nमानगड किल्ल्यावर जाण्यापूर्वी पठारावर विंझाई देवीचे मंदिर लागते. मंदिराच्या पाठिमागून गडावर जाण्यासाठी कातळात खोदून काढलेल्या पायर्‍या आहेत. त्यानंतर किल्ल्याच्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. हे प्रवेशद्वार व त्याबाजूचे बुरुज अजून सुस्थितीत आहेत. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डावीकडे पहिल्या प्रवेशद्वाराच्या काटकोनात दुसरे उध्वस्त प्रवेशद्वार लागते. याची कमान पुर्णपणे ढासळलेली आहे. कमानीच्या एका तुकड्यावर ‘नागशिल्प’ कोरलेले आहे. या द्वारातून आत शिरल्यावर डावीकडे राहण्यायोग्य गुहा आहे. गुहेजवळच खांब टाके आहे. वाटेच्या दुसर्‍या बाजूला असलेले पाण्याचे टाके बुरुजातच खोदलेले आहे.\nदुसर्‍या प्रवेशद्वारापासून एक वाट उजवीकडे ‘मानगड माची’ कडे जाते. माचीवर जमिनीवरील खडकात खोदलेली ६ पाण्याची टाक आहेत. या टाक्यांच्या आजूबाजूला चांगलेच गवत माजलेले आहे. हे पाहून पून्हा प्रवेशद्वारापर्यंत मागे येऊन तटबंदीच्या कडेने बालेकिल्ल्यावर जाता येते. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच वाड्याचे चौथरे आहेत. त्याच्या बाजूलाच उध्वस्त मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात.मागच्या बाजूला खाली दरीत पाण्याचे एक टाक आहे,ते पाहू��� गडाच्या सर्वोच्च माथ्यावर गेल्यावर, तेथे पाण्याची दोन टाकी पाहायला मिळतात. यातील पाणी पिण्यायोग्य आहे.मानगडच्या माथ्यावरुन सह्याद्रीच्या पर्वतरांगेचे मोहक दृश्य दिसते वातावरण चांगले असल्यास रायगडचेही दर्शन होते.\n१) मुंबई - गोवा मार्गावरील माणगाव पासून मानगड १७ किमी अंतरावर आहे. माणगावहून बस किंवा रिक्षाने १० किमी वरील निजामपूर गाठावे. तेथून ४ किमी वर बोरवाडी मार्गे ३ किमी वरील मशिदवाडी या मानगडच्या पायथ्याच्या गावात जाता येते. गावात येणारा डांबरी रस्ता जिथे संपतो, तेथून सिमेंटचा रस्ता चालू होतो. या रस्त्याच्या टोकाला एक पायवाट डावीकडे जाते. या पायवाटेने किल्ला डाव्या हाताला ठेवून आपण खिंडीपर्यंत येतो. खिंडीत असलेल्या मंदिरामागून पायर्‍यांची वाट गडावर जाते.\n२) मानगड; पन्हाळघरला जाण्याचा स्वस्त पर्याय म्हणजे कोकण रेल्वे होय. दिवा(०६:००) - मडगाव पॅसेंजर, १०:०० वाजता माणगावला पोहोचते. मानगड पाहून झाल्यावर लोणेरे गावाजवळील पन्हाळघर पाहून मडगाव - दिवा पॅसेंजर (१७:०० वाजता) गोरेगाव स्थानकात पकडून परत येता येते.\nकेवळ मानगडच पहायचा असल्यास परतीची मडगाव दिवा पॅसेंजर १७:१५ वाजता माणगाव स्थानकात येते.\nगडावर राहण्याची सोय आहे.\nमाणगावमध्ये जेवणाची सोय आहे.\nगडावर पाण्याची सोय आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nमशिदवाडीतून ४५ मिनिटे लागतात.\n१) स्वत:च्या वाहनाने रात्री प्रवास करुन पहाटे माणगावला पोहोचल्यास मानगड, कुर्डूगड, पन्हाळघर एकाच दिवशी पहाता येतात, पण त्यासाठी वेळेचे काटेकोर नियोजन करावे लागते.\n२) कुर्डूगड आणि पन्हाळघर या किल्ल्यांची माहीती साईटवर दिलेली आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: M\nमलंगगड (Malanggad) मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) मंडणगड (Mandangad)\nमार्कंड्या (Markandeya) मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka)) मोहनगड (Mohangad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/lyrics-of-khel-mandala-from-natrang/", "date_download": "2018-09-22T08:03:18Z", "digest": "sha1:MWN5Z4EPIK5CEFDAER5MVFB2TJAAGEZZ", "length": 5583, "nlines": 120, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-Lyrics of Khel Mandala from Natrang | खेळ मांडला", "raw_content": "\nतुझ्या पायरिषि कुणी सान थोर नाही\nसाद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई\nतरी देवा सरना ह्यो भोग कशापाई\nहरवली वाट दिशा अंधरल्या धाई\nववळुनी उधलतो जीव माय बापा\nवानवा ह्यो उरी पेटला ||\nखेळ मांडला| खेळ मांडला| खेळ मांडला||\nसांडली ग रीत भात घेतला वसा तुझा\nतूच वाट दाखीव ग खेळ मांडला\nडाआवी देवा पैईल पार पाठीशी तू रा उभा\nह्यो तुझ्याच उंबर्‍यात खेळ मांडला\nउसवाला गाणा गोत सार आधार कोणाचा न्हाई\nभेगलल्या भुई पर जीना अंगार जीवाला जाळी\nबल दे झुंज़ायला कीरपेची ढाल दे\nविनवती पंचा प्राण जेव्हारात ताल दे\nकरपाल रान देवा जलाल शिवार\nतरी न्हाई धीर सांडला\nखेळ मांडला| खेळ मांडला| खेळ मांडला||\nतुझ्या पायरिषि कुणी सान थोर नाही\nसाद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई\nतरी देवा सरना ह्यो भोग कशापाई\nहरवली वाट दिशा अंधरल्या धाई\nववळुनी उधलतो जीव माय बापा\nवानवा ह्यो उरी पेटला ||\nखेळ मांडला| खेळ मांडला| खेळ मांडला||\nसांडली ग रीत भात घेतला वसा तुझा\nतूच वाट दाखीव ग खेळ मांडला\nडाआवी देवा पैईल पार पाठीशी तू रा उभा\nह्यो तुझ्याच उंबर्‍यात खेळ मांडला\nउसवाला गाणा गोत सार आधार कोणाचा न्हाई\nभेगलल्या भुई पर जीना अंगार जीवाला जाळी\nबल दे झुंज़ायला कीरपेची ढाल दे\nविनवती पंचा प्राण जेव्हारात ताल दे\nकरपाल रान देवा जलाल शिवार\nतरी न्हाई धीर सांडला\nखेळ मांडला| खेळ मांडला| खेळ मांडला||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=2665", "date_download": "2018-09-22T07:26:19Z", "digest": "sha1:NLD5HSMPKZ32ANLAGJO3XUMIKMBECYL5", "length": 8724, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "धर्मनिरपेक्ष असल्याचा डांगोरा पिटणार्‍या कम्युनिस्टांचा खरा चेहरा उघड", "raw_content": "\nधर्मनिरपेक्ष असल्याचा डांगोरा पिटणार्‍या कम्युनिस्टांचा खरा चेहरा उघड\nमाकपने केरळातील १४ जिल्ह्यांत केले ‘रामायण महिन्याचे’ आयोजन\nतिरुवनंतपूरम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ‘कम्यूनिस्टांपासून सावध राहा’. हा त्यांचा संदेश आज खरा होताना दिसून येत आहे.\nस्वतः धर्मनिरपेक्ष असल्याचा डांगोरा पिटणार्‍या कम्यूनिस्टांचा खरा चेहरा समोर आला आहे. माकपने केरळातील सर्वच १४ जिल्ह्यांत रामायन महिन्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून ही बाब उघड होत आहे.\nधर्मावर आधारित राजकारणाला नेहमी विरोध करणारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष केरळमध्ये रामाला शरण गेला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीला सुरूवात केल्यानंतर आता या महिन्यात केरळमध्ये रामायण महिना साजरा केला जाणार आहे.\nमाकपने केरळमधील सर्व १४ जिल्ह्यांत १५ जुलै त��� १५ ऑगस्ट दरम्यान ‘रामायण महिन्याचे’ आयोजन केले आहे. माकपने या संपूर्ण महिन्यात रामायण व्याख्यानाचे आयोजन करण्याचे नियोजन केले आहे.\nया कालावधीत राज्यातील १४ जिल्ह्यातील संस्कृत संगम संस्थेचे सदस्य रामायणावर व्याख्यान देतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून माकप आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.\nविशेष म्हणजे माकप हा नास्तीकांचा पक्ष असल्याचा आरोप केला जातो. मात्र वास्तविकता या उलट आहे. कम्यूनिस्ट हे केवळ मताच्या राजकारणासाठी नास्तीक असल्याचा आव आणतात. आता त्यांच्या कृतितून सिद्ध झाले की ते नास्तीक नसल्याचे सर्व सोंग आहे.\nकेरळमध्ये १७ जुलैपासून पारंपारिक मल्याळम महिना कारकिडकम साजरा केला जातो. हा महिना १७ जुलैपासून सुरू होतो. संस्कृतच्या प्रेमाखातर माकपने २०१७ साली संस्कृत संगम या संस्थेची स्थापना केली आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-cotton-planting-washim-possibility-decreasing-area-7797", "date_download": "2018-09-22T08:13:41Z", "digest": "sha1:ESTHMISK2BQ3POLV5LUOPO6K2NW6SEBE", "length": 16179, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Cotton planting in Washim The possibility of decreasing the area | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाशीममध्ये कापूस लागवड क्षेत्र घटण्याची शक्‍यता\nवाशीममध्ये कापूस लागवड क्षेत्र घटण्याची शक्‍यता\nरविवार, 29 एप्रिल 2018\nवाशीम ः येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात तूर, सोयाबीन, मूग, उडीद या प्रमुख पिकांच्या लागवडीत मोठी वाढ होणार असून, कापसाचे क्षेत्र घटीची अपेक्षा आहे. ही बाब गृहीत धरीत जिल्हा कृषी विभागाने हंगामाचे नियोजन केले आहे. बोंडअळीच्या फटक्‍यामुळे यावेळी सुमारे साडेसात हजार हेक्‍टर कापूस क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.\nवाशीम ः येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात तूर, सोयाबीन, मूग, उडीद या प्रमुख पिकांच्या लागवडीत मोठी वाढ होणार असून, कापसाचे क्षेत्र घटीची अपेक्षा आहे. ही बाब गृहीत धरीत जिल्हा कृषी विभागाने हंगामाचे नियोजन केले आहे. बोंडअळीच्या फटक्‍यामुळे यावेळी सुमारे साडेसात हजार हेक्‍टर कापूस क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.\nजिल्हा प्रशासनाने हंगामासाठी चार लाख ६७०० हेक्‍टरचे नियोजन केले आहे. या क्षेत्रात प्रामुख्याने सोयाबीनचेच पावणेतीन लाख हेक्‍टर क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय तूर ६२००० हेक्‍टर, मूग १६ हजार, उडीद २० हजार तर तीळ दोन हजार आणि इतर पिके १२०० हेक्‍टर राहू शकतात. कपाशीचे क्षेत्र गेल्या वर्षी ३० हजार ९२१ हेक्‍टरपर्यंत गेले होते. यावेळी ते ७४२१ हेक्‍टरने घटून २३ हजार ५०० हेक्‍टरपर्यंत खाली येऊ शकते, असे गृहीत धरून इतर पिकांचे नियोजन करण्यात आले.\nएक लाख १ हजार क्विंटल बियाण्याची गरज\nवाशीम जिल्हा हा सोयाबीनसाठी सर्वाधिक पोषक समजला जातो. त्यामुळे जिल्ह्याचे क्षेत्र हे बहुतांश याच पिकाखाली राहते. हे लक्षात घेता हंगामासाठी ९२ हजार ८१२ क्विंटल सोयाबीन बियाणे लागेल अशी मागणी करण्यात आली आहे. सोबतच तुरीचे ४१८५ क्विंटल, कपाशी ५९२, मूग १२४८, उडीद १५६०, संकरीत ज्वारी ५२५, मका ७५, तीळ ४३ क्विंटल बियाणे लागणार आहे. सोयाबीनचे बियाणे बहुतांश घरगुती वापरले जाते. या जिल्ह्यात सोयाबीनचे बियाणे बदलाचे प्रमाण ४५ टक्के अपेक्षित धरण्यात आले.\nखरिपासाठी ४५ हजार टन खत मंजूर\nजिल्ह्यातील पिकांची प्रामुख्याने गरज पाहता जिल्हा प्रशासनाने खत नियोजन केले. यात खरिपासाठी ४४ हजार टन खताची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून ४५ हजार ५१० मेट्रिक टनाचे आवंटन मंजूर करण्यात आले. जिल्ह्यात प्रामुख्याने युरिया ११ हजार टन, डीएपी ८ हजार, एसएसपी ४५००, एमओपी ६०० व इतर खतांचा समावेश आहे. आतापर्यंत सुमारे १४ हजार मेट्रिक टन खत साठा उपलब्धसुद्धा झाला आहे.\nवाशीम खरीप तूर सोयाबीन मूग उडीद कृषी विभाग agriculture department कापूस प्रशासन administrations खत fertiliser\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्य��...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T06:57:23Z", "digest": "sha1:IWB2IJP5ORKNUP3XXFYTKMXPYSWRSVID", "length": 9424, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिक्षक दिन विशेष : शिक्षकांची प्रतिमा बदलली, पण प्रश्‍न कायम! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिक्षक दिन विशेष : शिक्षकांची प्रतिमा बदलली, पण प्रश्‍न कायम\nपुणे – हल्ली मध्यमवर्गीय घरातील मुलांनाही पालक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालताना दिसतात. अर्थातच, याला अपवाद आहेत. परंतु सर्वसाधारण विचार करता सर्वत्र पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांकडे वाढला आहे. त्यामुळे आपसूकच घराघरांत बोलला जाणारा “बाई’ हा शब्द जाऊन आता त्या जागी “मिस’ किंवा “टीचर’ हा शब्द आला आहे. बाईंची एक ठाराविक प्रतिमाही बदलली आहे. मात्र खरोबरच बाईंऐवजी आलेल्या “टीचर’चे प्रश्‍न खरोखरच बदलले आहेत का, असा प्रश्‍न या शिक्षक द��नाच्या निमित्ताने उपस्थित होतो आहे.\nहल्लीच्या मुलांच्या शाळांचे शुल्क हे कधी-कधी पालकांच्या सहा महिन्यांच्या पगाराइतके असते. परंतु अशातही पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळांमध्येच घालण्याचा अट्टाहास करतात. पूर्वी हीच गत अनुदानित चांगल्या नामांकित मराठी शाळांसाठी होती. परंतु, एवढी मोठाली शुल्क भरुन आपण ज्या शाळेत मुलांना घातलो त्या शाळेतील शिक्षक प्रशिक्षित असतात का, त्यांना योग्य मानधन दिलं जातं का याचा मागमूसही पालकांना नसतो. मात्र याचा परिणाम अर्थातच आपल्या मुलांवर होणार असतो.\nहल्ली अनेक पालकांच्या तोंडून या मिस सोडून गेल्या, या नवीन आल्या, मुलांना शिकवायला शिक्षकच नाही, अशा प्रकारची वाक्‍य ऐकायला मिळतात. लाखो रुपये शुल्क देऊनही अनेक इंग्रजी शाळांमध्ये ही बाब ऐकायला मिळते. याचे कारण शिक्षकांची प्रतिमा जरी बदलली असली तरीही शिक्षकांचे प्रश्‍न मात्र कायम आहे. आजही हजारो शिक्षकांच्या नियुक्‍त्या या आर्थिक व्यवहार करुन केल्या जातात. आजही अनेक शाळांमध्ये अप्रशिक्षित शिक्षक शिकवतात, आजही अनेक प्रशिक्षित शिक्षक पाच ते दहा हजार महिना पगारावर काम करतात.\nशासकीय पगार असणारे शिक्षक आणि पाच ते दहा हजारांवर काम करणारे शिक्षक ही दरी दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. पूर्वी खासगी मराठी शाळांमध्ये जो प्रकार चालायचा, तो आता खासगी इंग्रजी शाळांमध्ये चालतो आहे. ही दरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांच्या या प्रश्‍नावर मोठ्या प्रमाणात लक्ष वेधण्याची गरज आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिरवळ येथे केदारेश्वर मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्साहात साजरी\nNext articleपुढील आठवड्यात पाऊस सक्रिय होणार\n18 ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट मिरवणूक\nशारदा गजाननाची मिरवणूक हलत्या झोपाळ्यावरून\nविश्‍वविनायक रथात निघणार वैभवशाली मिरवणूक\nमहापालिकेकडून 33 ठिकाणी ‘हिरकणी कक्षा’ची उभारणी\nभक्तांच्या आशा पूर्ण करणारा… आशापूरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Mahim_Fort_(_Kelve_-_Mahim)-Trek-M-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:36:13Z", "digest": "sha1:ZZMATEFSBQY7OV3OJPJ766TSABBVA6IB", "length": 12228, "nlines": 39, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Mahim Fort ( Kelve - Mahim), Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानु���ार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nमाहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim)) किल्ल्याची ऊंची : 0\nकिल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : ठाणे श्रेणी : सोपी\nमुंबईकरांना सुपरिचित असलेल्या केळवे बीच पासून ४ किमी अंतरावर माहीम गाव आहे. या गावातच महिकावती देवीचे मंदीर आहे. यावरुन या गावाला माहीम नाव पडले. या प्रचिन गावाला लागून तितकाच प्रचिन माहिमचा किल्ला होता. आज याचा फक्त बालेकिल्ला सुस्थितीत आहे.\nकेळवे माहिमचे मुळ नाव मत्स्यमत्‌, त्याचे पुढे झाले महकावती व नंतरच्या काळात माहिम. प्राचिनकाळी प्रतापबिंब राजाने दमणपासून वाळूकेश्वरापर्यंतच्या (आजची मुंबई) समुद्र किनार्‍यावर आपले राज्य स्थापन करुन त्याची राजधानी म्हणून महिकावतीची निवड केली. त्याच काळात माहिमचा मुळ किल्ला बांधण्यात आला. पुढील काळात सरदार भिमराव याने हा किल्ला ताब्यात घेतला. १४ व्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा गड गेला.\nइ.स १५३४ मध्ये पोर्तुगिजांनी हा गड जिंकून घेतला व त्याची डागडूजी करुन त्यास मजबूती आणली. छत्रपती संभाजी महाराजांनी इ.स १६८४ मध्ये माहिमवर हल्ला चढविला होता; पण वेढा देऊन बसण्या इतका वेळ मराठ्यांकडे नसल्यामुळे किल्ला ताब्यात आला नाही.\nइ.स १७३७ साली मराठ्यांनी माहिम किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी मराठे व पोर्तुगिज यांच्यात मोठी लढाई झाली. मराठ्यांची संख्या कमी होती, त्यातच रामचंद्रपंत यांच्या हाताला गोळी लागल्यामुळे मराठ्यांनी माघार घेतली त्यात अनेक मराठे ठार झाले.\n९ जानेवारी १७३९ रोजी चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली पिलाजी जाधव, शंकराजीपंत व आठ हजार घोडेस्वार, सहा हजार हशम व १२ तोफांच्या मदतीने माहिमला वेढा घातला. किल्ल्याच्या तटांवर तोफांचा प्रखर मारा करुन त्याला जिकडे तिकडे भगदाडे पाडली. शेवटी २० जानेवारी १७३९ रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. इ.स १८१८ रोजी इंग्रजांनी तो जिंकून घेतला १८६२ पर्यंत येथे ठाण्याच्या जिल्हाधिकार्‍याचा बंगला होता.\nमाहिमच्या किल्ल्याच्या पश्चिमेस समुद्र व दक्षिणेस माहिमची खाडी आहे. प्राचिनकाळी समुद्राचे पाणी किल्ल्याच्या तटास भिडत असे त्यावेळी किल्ल्याचा आकार बराच मोठा होता. आता केवळ बालेकिल्ल्याचा भाग शिल्लक ��हे.\nपूर्वाभिमूख प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर डाव्याबाजूस उध्वस्त वास्तूचे अवशेष असून, उजव्या बाजूस तटामध्ये एक खोली आहे. प्रवेशद्वारासमोर एक सुंदर जिना आहे. या जिन्याकडे जाताना उजव्या हाताला एक कोरडी विहिर आहे. जिन्यावर चढून गेल्यावर आपण फांजीवर पोहोचतो. त्यावरुन किल्ल्याला प्रदक्षिणा मारता येते.जिन्याच्या टोकाला दूसरे प्रवेशद्वार आहे. ते ओलांडून गेल्यावर आपण किल्ल्याच्या मागच्या पचकोनी भागात प्रवेश करतो. या भागात तटबंदीत अनेक झरोके आहेत. त्यांचा उपयोग टेहाळणीसाठी व तोफा ठेवण्यासाठी केला जात असे. किल्ल्याच्या बाहेर भवानी मंदिर आहे.\nकेळवे - पालघर रस्त्यावर, केळवे गावापासून ४ किमीवर माहिम आहे. माहिमच्या सरकारी दवाखान्याच्या मागे माहिमचा किल्ला आहे.\nकिल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.\nकिल्ल्यावर जेवणाची सोय नाही, पण केळवे गावात होऊ शकते.\nकिल्ल्यावर पाण्याची सोय नाही\n१) भवानगड(१५ किमी), दांडा किल्ला, फुटका बुरुज, कस्टम किल्ला (१५किमी), केळवे पाणकोट (१५ किमी) केळवे भुईकोट (३ किमी) माहिमचा किल्ला व (५ किमी) शिरगावचा किल्ला हे सर्व किल्ले एका दिवसात पाहून होतात. परंतु यासाठी समुद्राच्या भरती ओहोटीची वेळ माहित असणे फार महत्वाचे आहे. कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पहाता येतो. ओहोटीची वेळ पाहून व्यवस्थित नियोजन केल्यास सर्व किल्ले एका दिवसात आरामात पहाता येतात. पालघर किंवा केळवेहून दिवसभरासाठी ६ आसनी रिक्षा मिळू शकते.\n२) केळवे माहिम परिसरातील ६ किल्ले स्वत:च्या वाहनाने किंवा रिक्षाने एका दिवसात पहाता येतात. त्यासाठी प्रथम भरती ओहोटीचे वेळापत्रक पहावे, कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पहाता येतो.\nजर ओहोटी सकाळी असेल तर प्रथम केळवे पाणकोट पहावा. नंतर दांडा किल्ला, भवानगड पाहून परत केळवेत यावे. जेवण करुन केळवे भूईकोट, माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला पाहून पालघरला जावे.\nओहोटी संध्याकाळी असल्यास पालघर स्थानकात उतरुन रिक्षा करुन ५ किमी वरील शिरगाव (५ किमी) वरील माहिमचा किल्ला, महकावती देवीचे मंदीर (४ किमी वरील) केळवे भूईकोट (३ कि मी) वरील भवानगड पाहून शेवटी परत केळवे गावात येऊन ओहोटीला केळवे पाणकोट पहावा व ८ किमी वरील केळवे स्थानक गाठावे.\nभवानगड, दांडा किल्ला, केळवे पाणकोट, केळवे किल्ला, शिरगावचा किल्ला यांची माहिती साईटवर दिलेली आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: M\nमलंगगड (Malanggad) मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) मंडणगड (Mandangad)\nमार्कंड्या (Markandeya) मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka)) मोहनगड (Mohangad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-remedies-maintain-soil-fertility-agrowon-maharashtra-7942", "date_download": "2018-09-22T08:17:44Z", "digest": "sha1:YYA6WTCS7IHPAKFP5XTKSCN2FAURWZ4V", "length": 23555, "nlines": 191, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, remedies to maintain soil fertility , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकता\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकता\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकता\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकता\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकता\nप्रकाश तापकीर, डॉ. अनिल दुरगुडे\nशनिवार, 5 मे 2018\nजमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे. परंतु, बहुसंख्य शेतकरी तिच्याकडे दुर्लक्ष करतात. गेल्या २५ ते ३० वर्षांत जमिनीची सुपीकता वेगाने ऱ्हास होत असल्याचे दिसून येते. वेळीच दखल न घेतल्यास अशा जमिनीत पिके घेणे अवघड होईल. जमिनीचा सजीवपणा टिकवून ठेवला तरच सुपीकता व उत्पादनक्षमता टिकून राहणार आहे.\nजमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील सर्व सूक्ष्म जीवाणूंची, गांडूळाची संख्या व कार्यक्षमता ही सदैव उच्च पातळीवर राहावयास पाहिजे. याशिवाय जमिनीच्या विविध गुणधर्मांवरही सुपीकता अवलंबून असते.\nजमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे. परंतु, बहुसंख्य शेतकरी तिच्याकडे दुर्लक्ष करतात. गेल्या २५ ते ३० वर्षांत जमिनीची सुपीकता वेगाने ऱ्हास होत असल्याचे दिसून येते. वेळीच दखल न घेतल्यास अशा जमिनीत पिके घेणे अवघड होईल. जमिनीचा सजीवपणा टिकवून ठेवला तरच सुपीकता व उत्पादनक्षमता टिकून राहणार आहे.\nजमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील सर्व सूक्ष्म जीवाणूंची, गांडूळाची संख्या व कार्यक्षमता ही सदैव उच्च पातळीवर राहावयास पाहिजे. याशिवाय जमिनीच्या विविध गुणधर्मांवरही सुपीकता अवलंबून असते.\nजमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मावर व अन्नद्रव्य पुरवठा क्षमतेवर सुपीकता ठरविली जाते. सूक्ष्म जीवाणू व गांडूळ यांच्या कार्यक्षमतेनुसार जमिनीचे सर्व गुण बदलतात. प्रत्येक कृषी हवामान विभागातील जमिनीचे गुणधर्म वेगळे असतात. जमिनीची चाचणी केल्याशिवाय तिच्या गुणधर्माचे व दोषांचे स्वरूप कळत नाही. गुणधर्म व दोष कळाल्याशिवाय जमीन व पीक नियोजनाचा आराखडा तयार करता येत नाही. आराखडा तयार केला नाही, तर जमिनीची पीक उत्पादनक्षमता वाढविता येणार नाही. त्यामुळे मातीपरीक्षण आवश्‍यक आहे.\nजमिनीची प्रत किंवा सुपीकता पातळी\nजी जमीन पूर्णपणे सजीव आहे, जिच्यात कमीत कमी दोष (उदा. क्षारता, आम्लता, विम्लता, चोपणपणा, घट्टपणा, निचरा नसणे, चुनखडीचे प्रमाण जास्त, जमिनीची धूप, उथळ अथवा बरड जमीन इ.) व जास्तीत जास्त उपयुक्त गुण आहेत तसेच पीक वाढीस अतिशय पोषक वातावरण आहे अशा जमिनीला उत्कृष्ट प्रतिची म्हणता येईल.\nजमिनीचे गुणधर्म व पीक उत्पादन संबंध\nजमिनीचा सामू व क्षारतेचे प्रमाण यावरून तिच्यातील अन्नद्रव्य पुरवठा क्षमतेची कल्पना येते. सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावरून जमिनीची घडण, जलधारण क्षमता, निचऱ्याचे प्रमाण, जीवाणूंच्या कार्यक्षमतेची पातळी यांची कल्पना येते. भौतिक गुणधर्मावरून पोत, मुळांच्या वाढीस अनुकूल वातावरण याची कल्पना येते. जैविक गुणधर्मावरून जमिनीतील अन्नद्रव्य पुरवठ्याचे प्रमाण व वेग, सेंद्रिय पदार्थाच्या विघटनाचा वेग व त्याचा भौतिक व रासायनिक गुणधर्मावर होणारा परिणाम याची कल्पना येते.\nजमिनीची सुपीकता पातळी वाढली की, पीक उत्पादन पातळी आपोआप वाढते. तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले की त्या प्रमाणात पीक उत्पादन पातळीही वाढते. क्षारयुक्त जमिनीत पीक उत्पादन घटते. चोपण व चुनखडीच्या जमिनीत स्फुरद व सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. जमीन घट्ट असेल किंवा फार उथळ असेल तर पिकांची मुळे फार खोलवर जाऊ शकत नाही. परिणामी पाणी व अन्नद्रव्य शोषणावर प्रतिकूल परिणाम होऊन उत्पादन घटते.\nवरील निकषावरून स्पष्ट होते की, पीक उत्पादनाच्या दृष्टीने जमीन सुस्थितीत असणे अत्यंत आवश्‍यक आहे. नसेल तर नियोजनाच्या माध्यमातून तिच्यात अपेक्षित बदल करणे गरजेचे आहे.\nगांडुळे ही जमिनीत नैसर्गिकरित्या सेंद्रिय खत निर्माण करणारे कारखानदार आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. जमिनीचे आरोग्य, शाश्वत पीक उत्पादनासाठी जमिनीतील सेंद्रिय पदार्थांची पातळी २ टक्क्‍यांच्यावर राहील याची सतत काळजी घेण्याची गरज आहे. ज्यांच्या जमिनी खराब झालेल्या आहेत किंवा खराब होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांनी वरील माहितीचा जास्तीत जास्त उपयोग करावा.\n(जमीन प्रत सुधार) तत्त्वे\nजमिनीची उत्तम भौतिक स्थिती, जमिनीतील आर्द्रतेचे योग्य प्रमाण, वरखतांचा संतुलित वापर, अनुकूल हवामान व वेळेवर मशागत या पंचसूत्रांचा अवलंब केल्यास जमिनीची सुपीकता पातळी टिकून राहते. पीक उत्पादन पातळी वाढण्यास भरीव मदत होते.\nविशिष्ट परिस्थितीत क्षारता व चोपणपणा होणार नाही याची काळजी घेणे, ओलितासाठी खारे किंवा मचूळ पाणी न वापरण्याचा निर्धार, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा गरजेनुसार वापर, क्षारता व चोपणपणा सहनशील वाणांची निवड या गोष्टी कराव्या लागतील.\nसुपीकता पातळी वाढविण्याचे मार्ग\nभरखतांचा भरपूर प्रमाणात वापर\nपिकांची फेरपालट व फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश\nयोग्य वेळी व योग्य प्रमाणात जमिनीची पूर्व मशागत\nसूक्ष्म अन्नद्रव्यांचा शक्यतो सेंद्रिय खतांबरोबर वापर\nमाती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर\nक्षारयुक्त व चोपण जमिनीत भूसुधारकांचा वापर\nसेंद्रिय स्वरुपात नत्राचा पुरवठा\nसेंद्रिय तसेच एकात्मिक शेतीपद्धतीचा अवलंब\nपाणलोट क्षेत्र विकासाची कामे\nजमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मानुसार पीक नियोजन\nजैविक कीटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर\nगांडूळखत, कंपोस्टखत, हिरवळीचे खत यांचा जास्तीत जास्त वापर\nजमिनीतून निघणारे सेंद्रिय पदार्थ जाळून न टाकता, शेतातच पुनर्वापर\nसंपर्क : प्रकाश तापकीर, ९४२१८३७१८६\n(मृदविज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभाग,\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर.)\nनिसर्ग हवामान विभाग घटना आरोग्य health रासायनिक खत शेती विकास कीटकनाशक\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प��रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक ��्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/the-electoral-bond-scheme-to-make-transparent-political-funding-1612808/", "date_download": "2018-09-22T07:44:52Z", "digest": "sha1:Q2MKCL4FWPN2EGFT67CIBC5IZHDGTL3R", "length": 24459, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The Electoral Bond Scheme To make transparent Political Funding | रोखे आणि धोके | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nकेंद्र सरकारने सादर केलेली निवडणूक रोख्यांची योजना मात्र संशयास्पद वाटणारी आहे\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संग्रहित छायाचित्र\nभ्रष्टाचार टाळण्यासाठी जागरूक असलेल्या केंद्र सरकारने सादर केलेली निवडणूक रोख्यांची योजना मात्र संशयास्पद वाटणारी आहे..\nनरेंद्र मोदी सरकारचे आतापर्यंत सर्वात मोठे यश कोणते असेल तर ते म्हणजे एकही भ्रष्टाचार प्रकरण चव्हाटय़ावर न येणे. यंदाच्या मे महिन्यात सरकारला चार वर्षे होतील. या काळात केंद्र सरकारातील एकाही मंत्र्याविरोधात कोणताही वाद न होणे निश्चितच कौतुकास्पद ठरते. याआधीच्या मनमोहन सिंग सरकारबाबत जनतेत तीव्र नाराजी होती. त्यामागील महत्त्वाचे कारण होते भ्रष्टाचार. त्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढत गेल्याने त्या प्रमाणात महागाई वाढत गेली. तशात अण्णा हजारे, बाबा रामदेव अशा ज्येष्ठ अर्थविचारवंतांनी त्या महागाईचा संबंध सरकारातील विविध भ्रष्टाचार प्रकरणांशी जोडला. साहजिकच जनतेच्या मनातील नाराजीचे रूपांतर सरकारविरोधातील संतापात होत गेले. परिणामी २०१४ च्या निवडणुकांत मतदारांनी या पक्षाची पार धुलाई केली. तेव्हा जनतेच्या मनात क्षोभ निर्माण होणे रोखावयाचे असेल तर सरकारवर भ्रष्टाचारादी आरोप होणे टाळले पाहिजे असा सुयोग्य धडा त्या वेळच्या विरोधी पक्षीय भाजपने घेतला. परिणामी सत्ता आल्यानंतर आजतागायत या पक्षाच्या एकाही मध्यवर्ती नेत्याचे कसलेही भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आलेले नाही. त्यातून जशी सरकारची कार्यपद्धती दिसते तशीच माहिती प्रवाहावर असलेले नियंत्रणदेखील त्यातून उठून दिसते. हे दोन्हीही गुण एकाच वेळी असणे दुर्मीळ. ते या सरकारच्या ठायी आहेत. म्हणूनच सर्वसामान्य जनतेत सरकारच्या विरोधात जमू लागलेल्या असमाधानाचे रूपांतर अद्याप संतापात झालेले नाही. त्यात सर्व भ्रष्टाचारांचे मूळ असलेल्या निवडणुकांतील भ्रष्टाचारलाच हात घातल्याने या सरकारविषयीची सकारात्मकता अधिकच दृढावली. यासाठी सरकारने निवडणूक रोख्यांचा विचार गेल्या अर्थसंकल्पात व्यक्त केला. ती संपूर्ण योजना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या आठवडय़ात संसदेत जाहीर केली. ती पाहता भ्रष्टाचार टाळण्यासाठी जागरूक असलेल्या सरकारने असे का करावे, असा प्रश्न पडतो.\nजानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या चार महिन्यांत १० दिवसांसाठी फक्त स्टेट बँकेच्या शाखेतूनच ही रोखे खरेदी खुली असेल. एक हजारापासून ते एक कोटी रुपयांपर्यंतचे हे रोखे असतील आणि ते कोणीही खरेदी करू शकेल. एकदा खरेदी केले की १५ दिवसांत ते राजकीय पक्षांना देणगी म्हणून देता येतील. मात्र गतनिवडणुकीत किमान एक टक्का वा अधिक मते मिळवणारे राजकीय पक्षच या रोखेयुक्त मदतीसाठी पात्र ठरतील. याचाच अर्थ निवडणुकीत नव्या, अननुभवी राजकीय पक्षांना याचा लाभ मिळणार नाही. राजकीय पक्ष आपल्या निवडणूक आयोगास सादर केलेल्या बँक खात्यांतच हे रोखे भरू शकतील. रोखे खरेदी करताना खरेदीदारास आपला संपूर्ण तपशील, म्हणजे KYC, बँकेस सादर करावा लागेल. म्हणजे हे रोखे कोणी खरेदी केले ते स्टेट बँकेला कळू शकेल. या पाच मुद्दय़ांच्या परिणामकारकतेची चर्चा करण्याआधी या संदर्भात गेल्या अधिवेशनात घडलेल्या एका महत्त्वाच्या घटनेचा संदर्भ द्यावा लागेल. आपल्याकडे उद्योगांना त्यांच्या गेल्या तीन वर्षांच्या निव्वळ नफ्याच्या ७.५ टक्के इतकी रक्कम राजकीय पक्षांना देणगी म्हणून देता येते. त्यानंतर आर्थिक वर्ष सरताना किती रकमेची ही देणगी कोणत्या राजकीय पक्षांस दिली याचा तपशील जाहीर करणे संबंधित उद्योगासाठी आवश्यक असते. परंतु गेल्या अधिवेशनात मार्च महिन्यात कंपनी कायद्यात सरकारने तब्बल ४० सुधारणा सुचवल्या. या सर्व सुधारणा वित्त विधेयकाच्या रूपात मांडल्या गेल्या. त्यामुळे राज्यसभेच्या मंजुरीची आवश्यकताच राहिली नाही. म्हणजेच त्यांची साधकबाधक अशी चर्चाच झाली नाही. तर या सुधारणांद्वारे सरकारने दोन बदल केले. एक म्हणजे ७.५ टक्क्यांची देणगी मर्यादा सरकारने काढून टाकली. तसेच देणगी कोणत्या राजकीय पक्षास दिली हे जाहीर करणेदेखील यापुढे कंपन्यांसाठी आवश्यक राहणार नाही. याचाच अर्थ असा की कोणतीही कंपनी मनाला येईल तितक्या रकमेची देणगी हव्या त्या राजकीय पक्षास देऊ शकेल आणि तरीही कोणाला देणगी दिली ही महत्त्वाची बाब ती गुलदस्त्यात ठेवू शकेल. तेव्हा सरकारचा पारदर्शकतेचा दावा या पाश्र्वभूमीवर तपासून पाहता येईल.\nपहिला मुद्दा रोखे खरेदीचा. ती करताना खरेदीदारास आपला पॅन नंबर आदी तपशील द्यावा लागणार आहे. परंतु हे रोखे आपण कोणत्या राजकीय पक्षास दिले हे सांगण्याचे बंधन त्याच्यावर नाही. म्हणजेच ज्या राजकीय पक्षास या रोख्यांतून देणगी मिळेल त्यांना अधिकृतपणे तरी ही देणगी कोणापासून मिळाली ते कळू शकणार नाही. हे राजकीय पक्ष फक्त आपणास इतक्या रकमेची देणगी मिळाली इतकेच काय ते जाहीर करणार. निवडणुकीत राजकीय पक्षांना देणगी देणारे हे काही धर्मार्थ कृत्य करीत नसतात. त्या बदल्यात काही ना काही मिळणार याची त्यांना खात्री असते. त्यासाठी देणे आणि घेणे यातील संबंध तोडणे वा तो पूर्ण पारदर्शक करणे हाच मार्ग आहे. असे असताना रोख्यांमधील गुप्तता कशासाठी ज्याने कोणी कोणाला देणगी दिली ते लपविण्याची सोय का ज्याने कोणी कोणाला देणगी दिली ते लपविण्याची सोय का आणि दुसरे असे की रोखे खरेदीदाराचे KYC तपशील बँकेकडे असणार. ही बँक कोणती आणि दुसरे असे की रोखे खरेदीदाराचे KYC तपशील बँकेकडे असणार. ही बँक कोणती तर सरकारी मालकीची स्टेट बँक. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या उद्योगाने सरकारविरोधी पक्षास समजा एक कोटी रुपयांची देणगी दिली तर बँकेमार्फत ही माहिती अर्थमंत्रालय आणि पुढे सक्तवसुली संचालनालय, केंद्रीय गुन्हा अन्वेषण यंत्रणांत वगैरे जाणार हे उघड आहे. आणि या सोयीचा अर्थही तितकाच उघड आहे. तेव्हा यातून कोणती पारदर्शकता साधली जाणार तर सरकारी मालकीची स्टेट बँक. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या उद्योगाने सरकारविरोधी पक्षास समजा एक कोटी रुपयांची देणगी दिली तर बँकेमार्फत ही माहिती अर्थमंत्रालय आणि पुढे सक्तवसुली संचालनालय, केंद्रीय गुन्हा अन्वेषण यंत्रणांत वगैरे जाणार हे उघड आहे. आणि या सोयीचा अर्थही तितकाच उघड आहे. तेव्हा यातून कोणती पारदर्शकता साधली जाणार ती साधायची प्रामाणिक इच्छा असेल तर हा संपूर्ण रोखे व्यवहारच पूर्ण पारदर्शी व्हायला हवा. त्याचबरोबर कंपन्यांवरही कोणी कोणाला किती देणगी दिली हे जाहीर करावयाची सक्ती पुन्हा करायला हवी. या कंपन्यांचा पैसा हा काही प्रवर्तकाच्या एकटय़ाचा नसतो. त्यावर सामान्य गुंतवणूकधारकांचाही तितकाच हक्क आहे. पण आपल्या कंपनीने कशात गुंतवणूक केली हे जाणून घेण्याचा हक्कच सरकारने या सुधारणांद्वारे काढून घेतला आहे. हे सर्वथा अन्यायकारकच. एका बाजूला कंपन्यांना देणग्या देण्याचे आणि त्या गुप्त राखण्याचे मुक्तद्वार, दुसरीकडे रोख्यांतील निवडक गोपनीयता तसेच विरोधी पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांची माहिती घेण्याची सुविधा यातून पंतप्रधान मोदी यांना अभिप्रेत असलेली पारदर्शकता आणि भ्रष्टाचारशून्यता कशी साध्य होणार\nया प्रश्नाचे उत्तर अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अभ्रष्ट कारभार हे या सरकारचे हुकमाचे पान. धोरणांत चुका होऊ शकतात. जनता त्याकडे प्रसंगी काणाडोळा करेलही. परंतु जनतेस भ्रष्टाचार वा लबाडी खपत नाही. धोरणचुकाही झाल्या आणि जोडीला भ्रष्टाचार वा लबाडी दोन्हीही असेल तर तो दुहेरी शाप. त्यापासून सरकार आतापर्यंत दूर राहिलेले आहे. परंतु सरकारचे हे रोखे आणि देणग्यांबाबतचे धोरण निश्चितच संशयास्पद आहे आणि निवडणुकांच्या तोंडावर ते आणण्यामागील हेतू वादातीत नाहीत. या रोख्यांतील धोके वेळीच दूर केले नाहीत तर ती सरकारभोवती संशयाचे धुके जमा होण्याची सुरुवात असेल. धोरणचुकांना ही अशी धुक्याची साथ अनारोग्यकारी असते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/expired-domains-for-web-2-0.html", "date_download": "2018-09-22T08:06:04Z", "digest": "sha1:SXJE76AV46NGMIXLG77HPPSW4NOHMYIH", "length": 15117, "nlines": 57, "source_domain": "marathifacebook.com", "title": "expired domains for web 2.0? - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेल�� असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/145-release", "date_download": "2018-09-22T07:54:22Z", "digest": "sha1:DTUKXRKL62KUG4MWKQI5YPWXSWR25QSY", "length": 2584, "nlines": 93, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "release - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'शिकारी'ला प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद\n‘पद्मावती’मधील दिपीकाच्या ड्रेसची किंमत तुम्हाला थक्क करुन टाकेल\n40 दिवसानंतर खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांची सुटका\nबहुचर्चित 'संजू'चा ट्रेलर प्रदर्शित\nरजनीकांतच्या 2.0 सिनेमाचे पोस्टर दुबईत लॉंच\nसनी लियोनीच्या बायोपिक ट्रेलरचे व्यूज 1 करोडच्या पार...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7-%E0%A4%A6/", "date_download": "2018-09-22T07:50:15Z", "digest": "sha1:XM64PNYME73YANJ4ENE4FIWYPI6MPWYT", "length": 8597, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लग्नासाठी स्त्री-पुरुष दोघांना 18 वर्षे वयोमर्यादा योग्य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलग्नासाठी स्त्री-पुरुष दोघांना 18 वर्षे वयोमर्यादा योग्य\nकायदा आयोगाने केली सूचना\nनवी दिल्ली – लग्नासाठी तरुण आणि तरुणीचे किमान वय समान ठेवा, अशी सूचना कायदा आयोगाने केली आहे. पुरुषांसाठी लग्नाचे वय 21 वर्ष आणि महिलांसाठी 18 वर्ष हे चुकीचे असल्याचे कायदा आयोगाने म्हटले आहे. लग्नासाठी पुरुषाचे वय स्त्रीपेक्षा जास्त असावे, असा समज आहे. पंरतु कायदेशीररित्या प्रौढ होण्याची वयोमर्यात 18 वर्ष आहे. त्यामुळे विवाहासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी 18 वर्षे वयोमर्यादा योग्य आहे, असे आयोगाने म्हटले आहे.\nकायदा आगोयाने समान नागरिक हक्क आणि पर्सनल लॉमध्ये सुधारणा करण्याची सूचना केली आहे. अनेक लोकांशी चर्चा करुन कायदा आणि सामाजिक परिस्थितीच��या पुनरावलोकनच्या आधारावर कायदा आयोगाने म्हटले आहे की, सध्या देशात समान नागरी कायद्याची गरज नसून सध्याच्या पर्सनल लॉमध्ये सुधारणा गरजेची आहे. मूलभूत अधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्यामध्ये संतुलन हवे, असे मत नोंदविले.\nकौटुंबिक मुद्द्यांशी संबंधित पर्सनल लॉमध्ये क्रमवार संग्रह करण्यावर विचार करावा. सर्व समाजांमध्ये समानता आणण्याआधी एका समुदायामध्ये स्त्री-पुरुषांच्या अधिकारांमध्ये समानता आणण्याचा गरज आहे.\nकायदेशीररित्या मान्य विवाहातून जन्म न झालेल्या प्रत्येक धर्मातील मुलांना संपत्तीमध्ये वाटा देणे गरजेचे आहे. यासाठी विशेष कायदा बनवण्यात यावा.\nतसेच स्पेशल मॅरेज ऍक्‍ट अतंर्गत लग्नाआधी आई-वडिलांना 30 दिवसांची नोटीस देण्याची अट काढून टाकावी. या तरतुदीचा दुरुपयोग लग्न करणाऱ्या जोडप्या धमकावण्यासाठी, लग्नात अडथळा आणण्यासाठी केला जातो. जर 30 दिवसांच्या नोटीसची तरतूद काढता आली नाही, तर जोडप्यांना सुरक्षा देण्यात यावी, असेही आयोगाने म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअवयवदात्याला मिळणार योजनांचा लाभ\nNext articleलक्ष विचलित करण्यासाठीच विचारवंतावर कारवाई\nबिटकॉईन व्यवहार प्रकरणी 42 कोटींची मालमत्ता जप्त\nयुजीसी 8 नोव्हेंबरलाही सर्जिकल स्ट्राईक दिन साजरा करणार का\nघटनेच्या 370 व्या कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nराष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नाही मग पाठिंबा घेतला कशाला\nआरोपी बिशप फ्रॅंको मुलक्कलला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-sangamner-news/", "date_download": "2018-09-22T07:33:44Z", "digest": "sha1:FCUFHN2KLCOD3F3S7PCA3F6OWS6PMJ3L", "length": 9756, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गणेश विसर्जन मिरवणूक कॉंक्रिटीकरणास विलंब | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगणेश विसर्जन मिरवणूक कॉंक्रिटीकरणास विलंब\nभाजपकडून संगमनेर नगरपालिका प्रशासनाचा निषेध : ठराव होऊनही दुर्लक्ष\nसंगमनेर – गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाचे कॉंक्रिटीकरण करण्याचा ठराव नगरपालिकेने बऱ्याच महिन्यांपूर्वी मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी न केल्याबद्दल संगमनेर भाजपने निषेध केला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गातील खड्डे कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी सदर मार्गाचे कॉंक्रिटीकरण करण्याचा ठराव नगरपालिकेने 10 महिन्यांपूर्वीच म���जूर केला होता. परंतु 2018 चा गणेशोत्सव अगदी जवळ येऊनही सदर कामास अद्यापही सुरुवात झालेली नाही.\nनगरपालिकेने या कामाची निविदा काढण्यात केलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे यंदाही गणेशोत्सवाची मिरवणूक खड्ड्यांमधूनच निघावी, अशी नगरपालिकेची इच्छा आहे, असे सर्व गणेशभक्‍तांनी समजावे का असा सवाल संगमनेर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी सचिन बांगर यांना भेटून विचारला. मुख्याधिकारी यांनी या कामास प्रशासकीय मान्यता उशिरा मिळाल्याचे सांगितले. त्यास प्रत्युत्तर विचारत ही मान्यता लवकर का मिळविली नाही असा सवाल संगमनेर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी सचिन बांगर यांना भेटून विचारला. मुख्याधिकारी यांनी या कामास प्रशासकीय मान्यता उशिरा मिळाल्याचे सांगितले. त्यास प्रत्युत्तर विचारत ही मान्यता लवकर का मिळविली नाही असा प्रतिप्रश्‍न उपस्थित करण्यात आला.\nमुख्याधिकाऱ्यांनी डांबर व खडीचे पॅच मारून रस्ता खड्डेमुक्‍त करू, असे सांगितले. परंतु सध्या चालू असलेला पावसाळा लक्षात घेता, आता हे काम दर्जेदार होणे शक्‍य दिसत नाही. घाईगर्दीत काम उरकले तर चालू पावसामुळे दर्जा राखणे शक्‍यच होणार नाही. तरी नगरपालिकेने योग्य त्या तांत्रिक उपाययोजना करून गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग खड्डेमुक्‍त करावा, अन्यथा नाइलाजाने आपल्याविरुद्ध वरिष्ठस्तरावर तक्रार करावी लागेल, असे लेखी निवेदन यावेळी देण्यात आले.\nया वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राम जाजू, शहर सरचिटणीस दिनेश सोमाणी व सुदाम ओझा, शिरीष मुळे, सीताराम मोहरीकर, दीपक भगत, दीपेश ताटकर, दिलीप रावल, किशोर गुप्ता, शिवकुमार भांगीरे, भारत गवळी, जग्गू शिंदे, राहुल भोईर, सुनील खरे उपस्थित होते.\n“या रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली.त्यासंदर्भात निविदा मागवून टेंडर देण्यात आले आहे. परंतु पावसामुळे लगेचच काम सुरू करून गणेश उत्सवापूर्वी पूर्ण होणे शक्‍य नाही. त्यामुळे सध्या डांबराच्या सहाय्याने रस्त्याची डागडुजी करून रस्ता सुरळीत करण्याचे काम पुढील दोन दिवसांत सुरू होईल.\n-डॉ. सचिन बांगर, मुख्याधिकारी, संगमनेर नगरपालिका\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआनंद स्कूलच्या विद्यार्थिनींना व्यावसाभिमुख शिक्षण\nNext articleइंदिराजी विद्यालयाकडून पूरग्रस्तांना मदत\nगणेशोत्स��ातील भारनियमनामुळे नागरिक संतप्त\nमनपाकडून पोलिसांची बंगाल चौकी उद्‌ध्वस्त\nमोहरमची मिरवणूक ठरली ऐतिहासिक\nमहावितरण सुरू करणार पाचशे वाहन चार्जिंग केंद्र\nनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे 12 बळी\n18 ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/The-country-tallest-flag-in-Belgaon/", "date_download": "2018-09-22T07:53:58Z", "digest": "sha1:SSED5OYXCL74RKYA6TMCTJSQG5KIUTNJ", "length": 5120, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देशात सर्वाधिक उंच राष्ट्रध्वज बेळगावात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › देशात सर्वाधिक उंच राष्ट्रध्वज बेळगावात\nदेशात सर्वाधिक उंच राष्ट्रध्वज बेळगावात\nमराठा लाईट इन्फंट्री या लष्कराच्या मानबिंदूचे मुख्यालय असणारे शहर ही आतापर्यंतची बेळगावची ओळख. त्या लौकिकात आता भर पडली आहे ती सर्वाधिक उंचीवरील राष्ट्रध्वजाची. देशातील सर्वाधिक उंचीवरील राष्ट्रध्वज बेळगावात फडकला आहे. सोमवारी हा राष्ट्रध्वज राष्ट्राला समर्पित करण्यात आला.\nतब्बल 110 मीटर म्हणजेच 361 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर सोमवारी तिरंगा फडकावला गेला. हा सर्वाधिक उंचीचा ध्वजस्तंभ असून, आतापर्यंत हा मान भारत-पाक सीमेवरील पंजाबमधील अटारीतील ध्वजस्तंभाला होता. अटारीतील ध्वज 360 फूट उंचीवर आहे. बेळगावातील ध्वज 361 फूट उंचीवर आहे. 120 फूट लांबी आणि 80 फूट रुंद असलेला हा तिरंगा किल्ला तलावाशेजारी ‘बुडा’ कार्यालयासमोर फडकावला गेला. वैशिष्ट्य म्हणजे हा ध्वज अहोरात्र फडकता राहणार आहे.\nतिरंगा खादीच्या कापडामध्येच शिवला जातो; पण हा ध्वज अहोरात्र फडकता राहणार असल्यामुळे हवामानामुळे तो खराब होऊ नये, यासाठी पॉलिस्टर कापडाचा वापर केला आहे. यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी घेतली आहे. अशा ध्वजांना मॉन्युमेंटल फ्लॅग ध्वज संबोधले जाते.\n110 110 मीटर (361 फूट) ध्वजस्तंभाची उंची\n36 टन ध्वजस्तंभाचे वजन\n120 फूट ध्वजाची लांबी\n80 फूट ध्वजाची रुंदी\n13 मिलिमीटर ध्वजाची जाडी\n9600 चौरस फूट ध्वजाचे आकारमान\n8 मि.मी. ध्वजाच्या दोरीचा व्यास\n1.62 कोटी रुपये एकूण खर्च\n3.5 एच.पी. मोटारचा वापर ध्वज फडकावण्यासाठी\nबजाज, पुणे ध्वज बनवणारी कंपनी\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या न��्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Ichalkaranji-Municipal-Council-Selection-Committees/", "date_download": "2018-09-22T07:26:09Z", "digest": "sha1:3ZDYCI6N3PQBLKS2CKR4YOGIM25SD4QC", "length": 9416, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विषय समित्यांवरून सत्तारूढांमधील मतभेद कायम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › विषय समित्यांवरून सत्तारूढांमधील मतभेद कायम\nविषय समित्यांवरून सत्तारूढांमधील मतभेद कायम\nइचलकरंजी नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी शुक्रवारी (दि. 5) होणार आहेत. या निवडीच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेतील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. महत्त्वाच्या पाणीपुरवठा, आरोग्य व बांधकाम या समित्यांच्या पद वाटपाचे चर्चेचे गुर्‍हाळ अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे इच्छुकांची चांगलीच घालमेल सुरू आहे. पद वाटपावरून फॉर्म्युला ठरवताना नेत्यांचीही कसरत होत आहे. त्यामुळे शुक्रवारी होणार्‍या निवडीमध्ये कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nइचलकरंजी नगरपालिकेत भाजप-ताराराणी-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. पाणीपुरवठा, आरोग्य व बांधकाम या महत्त्वाच्या समित्यांवरून पालिकेत सध्या राजकीय घमासान सुरू आहे. निवडीच्या अनुषंगाने वर्षभराचा कालावधी पूर्ण झाल्याने उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदही रिक्‍त आहे. राष्ट्रवादीकडे सध्या पाणी पुरवठापद असून उपनगराध्यक्षपद ताराराणी आघाडीकडे, महिला व बालकल्याण, शिक्षण व आरोग्य समिती भाजपकडे आहे. पाणीपुरवठा समितीवर राष्ट्रवादीकडून पुन्हा हक्‍क सांगण्यात येत आहे, तर भाजपकडूनही पुन्हा आरोग्य समितीसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.\nसत्ता स्थापन करताना ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार यंदा उपनगराध्यक्ष पदासह आरोग्य व पाणीपुरवठा या दोन समित्या ताराराणी आघाडीच्या गोटात आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या समित्यांच्या निवडीवरून चांगलेच अंतर्गत मतभेद निर्माण झाले आहेत. त्यातच काँग्रेसकडून भाजपला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. विरोधी शाहू आघाडीनेही निवडीच्या अ��ुषंगाने सावध भूमिका घेतली आहे. पदे वाटपावरून सत्तारूढ आघाडीत अद्याप चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच असल्याने इच्छुकांची मात्र चांगलीच घालमेल वाढली आहे. अद्याप समित्यांचा फॉर्म्युला ठरला नसल्याने त्यांच्यात चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.\nआगामी विधानसभा निवडणुकीची किनारही सभापती निवडीला असणार आहे. त्यामुळे आघाड्यांची मनधरणी करीत सत्तेचा फॉर्म्युला ठरवताना नेत्यांचीही चांगलीच कसरत होणार आहे. उपनगराध्यक्ष निवडीबरोबर समित्या वाटपांचा फॉर्म्युला यंदा बदलला जाणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष निवडीकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी अद्यापही नव्या निवडीचा घोळ कायम आहे. नव्या निवडीसाठी नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी सभा अद्याप बोलावलेली नाही. त्यामुळे समित्यांच्या निवडी झाल्यानंतरच पुढील आठवड्यात उनगराध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता आहे. आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडून शिक्‍कामोर्तब झाल्यानंतरच पालिकेतील सत्तासूत्रांचे गणित स्पष्ट होणार आहे. सध्या ते परगावी असल्याने अद्याप विषय समित्यांच्या निवडीसह उपनगराध्यक्षपदाच्या निवडीचा घोळ कायम आहे. उद्या सकाळी लवकर सत्तारूढ आघाडीची बैठक होऊन त्यातच निर्णय होण्याची शक्यता आहे.\nभीमा कोरेगाव प्रकरण : कोल्हापूरात दोषींवर कठोर कारवाई\nप्रमुख आंदोलकांसह दीड हजारांवर गुन्हे दाखल; २५ लाखांची हानी\nरूकडीत ७२ तासांची संचारबंदी\nगांधीनगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ\nपानसरे हत्या प्रकरण : पवार, अकोळकर फरारी घोषित\nभाविकाची लाखाची रोकड लंपास\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Devgad-beach-festival/", "date_download": "2018-09-22T07:47:06Z", "digest": "sha1:3TQR4Y3MLEDSIQWV6MIMQUTENWCYVD3O", "length": 5038, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देवगड बीच म���ोत्सवाची ‘जल्लोषी’ सांगता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › देवगड बीच महोत्सवाची ‘जल्लोषी’ सांगता\nदेवगड बीच महोत्सवाची ‘जल्लोषी’ सांगता\nजल्लोष या देवगड बीचवरती दोन दिवस चालणा-या कार्यक्रमाला रविवारी रात्री उशिरा हजारो रसिक पर्यटकांनी उपस्थिती दर्शविली होती. अभिनेत्री कविता निकम व सिध्दार्थ जाधव यांनी देवगड वासियांना मंत्रमुग्ध केले होते. नलोफर खान डायमंड डान्स कु्र प्रस्तुत डान्स धमाका रसिक श्रोत्यांचे मनोरंजन करुन उत्साह वाढविणारा ठरला.या जल्लोष कार्यक्रमाला झालेल्या गर्दीने देवगड बीच गजबजले होते.\n30 व 31 डिसेंबर रोजी जल्लोष या कार्यक्रमाचे आयोजन देवगड व्यापारी संस्थेने केले होते. 31 डिसेंबर रोजी कविता निकम व सिध्दार्थ जाधव यांच्या गाण्यांने देवगडकरांची मने जिंकली होती. उत्सवा निमित्त अनेक खादय पदार्थाचे स्टॉल उभारण्यात आले होते. बीचवरील वाळू शिल्प पर्यटकांनी आकर्षित करणारी ठरत होती. महोत्सवाला हजारो पर्यटकांनी उपस्थिती दर्शविली. या महोत्सवांतर्गत चित्रकला,पाककला,वाळुशिल्प अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जल्लोष कार्यक्रमामुळे देवगड बीचवरती दोन दिवस लाखो रुपयांची उलाढाल झाली.\nसिंधुदुर्गातील डॉक्टर्स आज संपावर\nशिराळेची ४०० वर्षांची अनोखी 'गावपळण' परंपरा\nदेवगड बीच महोत्सवाची ‘जल्लोषी’ सांगता\nराजापूरच्या गंगामाईचे विज्ञानालाच आव्हान\nनववर्ष ठरो विकास प्रकल्पांसाठी फलदायी\nदै. ‘पुढारी’चा आज ७९ वा वर्धापन दिन\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/of-theof-Vinayak-Mete-Ashish-Shelar-Prashant-Thakur-involvement-possibility/", "date_download": "2018-09-22T07:07:05Z", "digest": "sha1:E67DMG3CSPHBGX2ZA6WAOUSUO5SSGQIW", "length": 5491, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अधिवेश�� संपताच मंत्रिमंडळ विस्तार\nअधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nमंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होणार हे आता स्पष्ट झाले असून विधिमंडळ अधिवेशन संपताच हा विस्तार केला जाणार आहे. शक्यतो एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात हा विस्तार केला जाणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. 6 एप्रिल रोजी भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे मुंबई येत असून त्या दरम्यान हा विस्तार होईल, अशी चर्चा आहे. विस्तारात विनायक मेटे, आशिष शेलार, प्रशांत ठाकूर यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.\nराज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अनेक वेळा जाहीर करण्यात आला. मात्र, दरवेळी हा विस्तार या ना त्या कारणाने पुढे गेला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेण्यावरून शिवसेनेने युती तोडण्याची धमकी दिल्यानंतर तर विस्ताराचा तिढा जास्तच वाढला. शेवटी राणेंना भाजपने राज्यसभेवर पाठविल्याने राणेंच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न निकाली निघाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. येत्या वर्षभरात लोकसभा तर दीड वर्षावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. कदाचित दोन्ही निवडणुका एकाचवेळीही होतील. त्यामुळे विस्तार आणि काही फेरबदल करून मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा चेहरा बदलू शकतात.\nफारसा प्रभाव पाडू न शकलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्री डच्चू देऊ शकतात. तसेच काही मंत्र्यांच्या खात्यातही फेरबदल केला जाऊ शकतो. 6 एप्रिल रोजी भाजप अध्यक्ष अमित शहा हे मुंबईत येणार असून त्यांच्या उपस्थितीत भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. त्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/narayan-deshpande-passes-away/", "date_download": "2018-09-22T07:04:34Z", "digest": "sha1:S47RCKSLPWCF3DPFO6CPQPISHRR56HCP", "length": 4801, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ज्येष्ठ रंगभूषाकार नारायण देशपांडेंचे निधन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ज्येष्ठ रंगभूषाकार नारायण देशपांडेंचे निधन\nज्येष्ठ रंगभूषाकार नारायण देशपांडेंचे निधन\nयेथील ज्येष्ठ रंगभूषाकार व अभिनेते नारायण वामन देशपांडे (70) यांचे शनिवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे निधन झाले.\nशहरातील पहिले रंगभूषाकार अशी ओळख असलेले देशपांडे हे एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त कुडाळ येथे सहकुटुंब गेले होते. तेथे त्यांची प्रकृती अचानक बिघडली व त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी सुषमा, मुलगा परिक्षित असा परिवार आहे. ‘नाट्यनम्रता’ संस्थेचे ते संस्थापक उपाध्यक्ष होते. 1970 मध्ये ‘नाट्यनम्रते’च्या स्थापनेत उपेंद्र दाते, रवींद्र ढवळे यांच्या बरोबरीने देशपांडे यांचा पुढाकार होता. ‘कौंतेय’, ‘तीन चोक तेरा’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘पुत्र’ आदी अनेक नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. पुढे संस्थेची गरज म्हणून त्यांनी रंगभूषाकाराचा पेशा स्वीकारला.\nशस्त्रसाठा प्रकरणी तपास यंत्रणांची धावपळ\nचांदवडला सापडलेला शस्त्रसाठा उत्तर प्रदेशचाच\nरुपयाच्या विडीचा धूर पडला शंभर रुपयांना\nज्येष्ठ रंगभूषाकार नारायण देशपांडेंचे निधन\nचांदवडला मोठा शस्त्रसाठा जप्त\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/sangola-Dalit-organizations-march-on-tehsil-office/", "date_download": "2018-09-22T07:07:45Z", "digest": "sha1:L2ZYNWKCLNT67S7NM4PMBBX2T6KIZPOI", "length": 4691, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दलित संघटनांचा सांगोला तहसील कार्यालयावर मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › दलित संघटनांचा सांगोला तहसील कार्यालयावर मोर्चा\nदलित संघटनांचा सांगोला तहसील कार्यालयावर मोर्चा\nसांगोला : तालुका प्रतिनिधी\nनवी दिल्ली येथील जंतरमंतर वर काही जातीयवादी शक्तींनी देशाची घटना जाळली. त्याचा निषेध करण्यासाठी काल सांगोला येथे तहसील कार्यालयावर विविध दलित संघटनांनी भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.\nदेशाची राजधानी दिल्ली येथे काही राष्ट्रविरोधी, जातीयवादी शक्तिनी देशाचे संविधानाची प्रत जाळण्यात आली. या घटनेचे देशातील विविध भागात पडसाद उमटत आहेत. सांगोला येथे काल गुरुवार दि. 16 रोजी या घटनेचा निषेध म्हणून भर पावसात शहर व तालुक्यातील विविध संविधानप्रेमी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. संविधानाची रक्षणाची जबाबदारी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह सर्वांचीच आहे. संविधान जाळणाज्या समाजंटकांची चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा व त्यांना देशाबाहेर हाकलून द्यावे. या मागणीसाठी सांगोला येथे म. फुले चौकातून\nमोर्चास सुरुवात झाली. यावेळी विजया बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, मैना बनसोडे, सुरज बनसोडे, बाळासाहेब बनसोडे, अरविंद केदार, अ‍ॅड. महादेव कांबळे, बापुसाहेब ठोकळे, चंचल बनसोडे, मिलींद बनसोडे, तानाजीबापु बनसोडे, अप्सरा ठोकळे, विनोद रणदिवे, दामू साठे यांच्यासह मोठ्यासंख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/south-solapur-all-congress-lieder-together/", "date_download": "2018-09-22T07:22:31Z", "digest": "sha1:IBLPO5S6JCH5ZTYQ3BKCTTSYQLQ3TTA5", "length": 10651, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " द. सोलापूरच्या विकासासाठी काँग्रेसजनांचा एकीचा एल्गार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › द. सोलापूरच्या विकासासाठी काँग्रेसजनांचा एकीचा एल्गार\nद. सोलापूरच्या विकासासाठी काँग्रेसजनांचा एकीचा एल्गार\nदक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे बसवेश्‍वर बेदाणा आणि नेटींग मशीनच्या उद्घाटन कार्य��्रमाप्रसंगी तालुक्यातील सर्व काँग्रेसचे नेते एकत्र येऊन यापुढे एकत्र राहण्याचा एल्गार केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, आ. सिध्दाराम म्हेत्रे यांच्या पुढाकारातून मकरसंक्रांतीला तीळगुळाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व नेत्यांना एकत्र आणले होते. त्यानंतर प्रथमच दक्षिण सोलापूर तालुक्यातील या कार्यक्रमानिमित्त काँग्रेसचे नेतेगण एकत्र येऊन आपल्या चुका मान्य करत यापुढे सर्वांनी एकत्र राहण्याचा संकल्प केला.\nआमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते निंबर्गी येथील बसवेश्‍वर बेदाणा आणि नेटींग मशीनचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अक्‍कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार शिवशरण पाटील, स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, दक्षिण सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरूसिध्द म्हेत्रे, बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे नेते गोपाळराव कोरे, प्रवीण देशपांडे, भीमाशंकर जमादार, सिकंदरताज पटेल, संतोष पवार, सुभाष पाटोळे, हरिश पाटील आदी उपस्थित होते.\nया कार्यक्रमांतर्गत आमदार प्रणिती शिंदे बोलताना म्हणाल्या की, तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तालुक्याच्या विकासासाठी ही एकी अशीच ठेवावी. आपली एकी टिकली तरच शेतकरी टिकणार आहेत.तालुक्यातील सारी मंडळी एकसंध राहिले तर भाजपाच काय, कोणताच पक्ष टिकू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण सोलापूर तालुक्याचा विधानसभेत आवाज उठताना दिसून येत नाही. शिंदे यांनी जो न्याय या तालुक्याला दिला, तो न्याय पुन्हा मिळवून देण्याचे धाडस करणार असल्याचे सांगितले. आता जनतेला जनतेची चूक कळलेली आहे. बजेटमध्ये सचमूच का झूठ अन् झुठमूठ का सच, असाच हा बजेट असल्याचं सांगितले.\nयाप्रसंगी आमदार सिध्दाराम म्हेत्रे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान म्हणजे हिटलरसारखे आहेत. त्याचा आता अनुभव जनतेला येऊ लागला आहे. या तालुक्याची आण, बाण, शान ठेवायची असेल तर काँग्रेसजनांनी एकत्र राहण्याची गरज असल्याचे सांगितले. मोदी गुरूजींनी जनतेला वेड्यात काढले आहे. आता जनता शहाणी झाली असून ते फार काळ जनतेला फसवू शकत नसल्याचे सांगितले.\nआ. माने यांनी दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसमय करा, आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच��या मागे खंबीरपणे उभारणार असल्याचे सांगितले. दक्षिण तालुका हा भिणारा तालुका नाही. हा तालुका आपण भयमुक्‍त करू, असे त्यांनी सांगितले. जनतेच्या हितासाठी कोणतेही आंदोलन घ्यावे, त्यास आपला पाठिंबा राहणार असल्याचे माने यांनी सांगितले.\nमाजी आमदार शिवशरण पाटील यांनी सरकार कोणाचेही असो, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटले पाहिजेत. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण आपले रक्‍तही सांडण्यास तयार असल्याचे सांगितले. आपला मालक कुणी नाही, आपण स्वत: सक्षम असल्याचे सांगितले.\nया कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश हसापुरे यांनी केले. सूत्रसंचालन राजकुमार साळुंखे यांनी केले, तर सिध्दाराम बिराजदार यांनी आभार मानले. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.\nमाजी आमदार शिवशरण पाटील चिडले\nआ. प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात तालुक्यातील काँग्रेसजनांच्या एकीच्या गाडीचे स्टेअरिंग आ. सिध्दाराम म्हेत्रे यांच्या हातात आहे. गाडी कुठे पंक्चर झालीच तर शिवशरण अण्णांच्या हातात स्टेफनी आहेच. त्यांचा स्टेफनी म्हणून उल्लेख केल्याने पाटील यांनी शिंदेंचे भाषण संपताच, त्यांनी आपण स्टेफनी वगैरे कुणी नाही ते तुमचे तुम्ही बघा. स्टेफनी तुमच्या माणसाच्या हातात देण्याचे सांगत, तुमची गाडी कशी न्यायची ते अक्‍कलकोटपर्यंत न्या. बिराजदार माझे भावकी असल्याने मी याठिकाणी शेतकरी या नात्याने आलो असल्याचे स्पष्ट केले.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-grampanchayat-election-result-119874", "date_download": "2018-09-22T07:44:52Z", "digest": "sha1:T5YE7F3JYHENC44KI3WZCKRDH5N3TYOQ", "length": 14667, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Grampanchayat Election result आटपाडी तालुका ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपकडे सात तर शिवसेनेकडे सहा | eSakal", "raw_content": "\nआटपाडी तालुका ग्रामपंचायत निवडणूकी��� भाजपकडे सात तर शिवसेनेकडे सहा\nसोमवार, 28 मे 2018\nआटपाडी - तालुक्यातील निवडणूक झालेल्या 15 ग्रामपंचायतीपैकी सात ग्रामपंचायतीत भाजपचे कमळ फुलले आहे तर शिवसेनेने सहा ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे. अवघ्या दोन ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व राखले.\nतालुक्याचे लक्ष लागलेली आटपाडी आणि करगणीत सरपंच पदासाठी बाजी मारत शिवसेनेने भाजपचा धुव्वा उडवला. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्या संयुक्त युतीला मतदारांनी जोरदार धक्का दिला.\nया गावात भाजपचे सरपंच -\n1)मासाळवाडी 2) विभूतवाडी 3) बनपुरी 4) मापटेमळा 5) निंबवडे 6) काळेवाडी 7) भिंगेवाडी\nआटपाडी - तालुक्यातील निवडणूक झालेल्या 15 ग्रामपंचायतीपैकी सात ग्रामपंचायतीत भाजपचे कमळ फुलले आहे तर शिवसेनेने सहा ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे. अवघ्या दोन ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व राखले.\nतालुक्याचे लक्ष लागलेली आटपाडी आणि करगणीत सरपंच पदासाठी बाजी मारत शिवसेनेने भाजपचा धुव्वा उडवला. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्या संयुक्त युतीला मतदारांनी जोरदार धक्का दिला.\nया गावात भाजपचे सरपंच -\n1)मासाळवाडी 2) विभूतवाडी 3) बनपुरी 4) मापटेमळा 5) निंबवडे 6) काळेवाडी 7) भिंगेवाडी\nया गावात शिवसेनेचे सरपंच -\n1) आटपाडी 2) करगणी 3) पिंपरी खुर्द 4) पुजारवाडी 5) मिटकी 6) खांनजोडवाडी\nया गावात कॉंग्रेसचे सरपंच -\nतालुक्यातील 20 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली होती त्यातील पाच बिनविरोध झाल्या तर पंधरासाठी मतदान झाले होते. यात आटपाडी ग्रामपंचायतीवर नगरपंचायत होणार असल्यामुळे बहिष्काराचा मुददा गाजला होता. शिवसेनेने बहिष्कार टाकल्याने भाजपचे पंधरा सदस्य बिनविरोध निवडून आले होते. भाजपमुळे सरपंचपदासाठी निवडणूक लागली होती.\nसरपंचपदासाठी भाजप आणि सेनेत लढत लागली होती. तर दोन सदस्यपदासाठी भाजप आणि अपक्ष सामना रंगला होता. शिवसेनेच्या सरपंच पदाच्या उमेदवार वृषाली धनंजय पाटील यांनी भाजपच्या नांगरे यांचा पराभव केला. आटपाडी आणि करगणीचा पराभव भाजपसाठी धक्का मानला जात आहे. प्रभाग एक मध्ये अपक्ष आणि सेनेने पाठिंबा दिलेले उमेदवार विजय झाले. करगणीत अकरा सदस्य आणि सरपंच निवडून आणत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवले. बनपुरीत भाजपच्या सुनीता पाटील या सरपंचपदी 260 मतानी निवडून आल्या.\nगा���वार निवडूण आलेले सरपंच असे\n1) आटपाडी - वृषाली धनंजय पाटील.\n2) करगणी - गणेश खंदारे\n3) बनपुरी - सुनिता महादेव पाटील\n4) मिटकी - दादासाहेब कोळेकर\n5) मासाळवाडी - सखुबाई तळे\n6) विभूतवाडी - चंद्रकांत पावणे\n7) पिंपरी खुदॅ - सुनिता कदम.\n8) पुजारवाडी - मंगल मोटे\n9 )नेलकरंजी - बाळासो भोसले.\n10) भिंगेवाडी - बाळासाहेब हजारे\n11 )खांनजोनवाडी - रामदास सूर्यवंशी\n12) मापटेमळा - रघुनाथ माळी\n13) काळेवाडी - सिताबाई काळे\n14) निंबवडे - मंदाताई जेठे\n15 )मानेवाडी -अमोल खरात\nपवारसाहेब, फसवाफसवी करु नका नाहीतर... : उदयनराजे\nसातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक नेते यांच्यात सुरु असलेल्या वादाचे प्रत्यंतर आज पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर पहायला...\nदुष्काळी परिस्थितीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या\nकेज : नापिकी व दुष्काळी परिस्थितीने शेतातील कापसाचे पीक करपल्याने शेतीच्या खर्चासाठी घेतलेली रक्कमेची परतफेड व घरखर्च भागवायचा कसा\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nमुस्लिम एकतेतून जोपासला सामाजिक उपक्रम\nफुलंब्री : फुलंब्री येथिल गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम एकतेचे गेल्या अकरा वर्षांपासून दर्शन घडत आहे. गणेश महासंघाच्या कार्यकारिणीत गेल्या गेल्या...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/node/856", "date_download": "2018-09-22T07:00:04Z", "digest": "sha1:JTSKKNMRKQNYLQRGWVUYO64ZXRETSXEK", "length": 9122, "nlines": 107, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पालखी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसंस्कृतमधील 'पर्थंकिंका'वरून प्राकृत 'पल्लंकिआ' असे रूप झाले व त्यावरून 'पालखी ' हा शब्द आला.\nपालखी लाकडी असून तिला दोन दांडे असतात. हे दांडे खांद्यावर घेऊन भोई पालखी वाहतात. तिला कापडाचे लाल रंगाचे रेशमी छत व गोंड्याची झालर लावलेली असते. मधोमध, हात धरण्यासाठी गोंडा सोडलेला असतो. पालखी व मेणा ह्यांच्या अर्धवर्तुळाकृती दांड्याच्या शेवटच्या दोन्ही टोकांना हत्ती, वाघ, सिंह किंवा घोडा ह्या प्राण्यांची धातूची तोंडे बसवलेली असतात.\nएकच माणूस बसेल ती लहान पालखी आणि अनेक बसतात ती शिबिका असे पालख्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत. मोठ्या पालख्यांना खिडक्या असून त्यांना पडदे लावलेले असतात. शिबिका चौकोनी असून ती भरजरी कपड्यांनी सजवतात. तिच्या शेंड्यावर चवरी बसवलेली असते.\nनालकी किंवा नालखी ही डोक्यावर आच्छादन नसलेली व सरदार वगैरे बड्या लोकांनी वापरण्याची पालखी होती. ती चार भोई वाहून नेत असले तरी ती उचलण्यास बाराजण लागत असत. राजी पालखी सरकारातून अधिकृतपणे मिळालेली पालखी होती. तिचा खर्च सरकार करत असे. याउलट, मुंबई व मद्रास इलाख्यांत भाड्याने मिळणारी पालखी होती; तिला शिग्राम म्हणत असत. ह्याप्रमाणे लग्नात एकेरी, काळी-पांढरी व भरसवारी नावाच्या पालख्या वापरल्या जात असत.\nपालखी सर्वसामान्यांसाठी नसे. पेशवाईत तो मान लब्धप्रतिष्ठित माणसांनाच मिळत असे. सामान्यत: पालखी वाहून नेण्यासाठी पुढे एक किंवा दोन व मागे तेवढेच भोई असत. पण काही विशेष व्यक्तींना 'आडव्या पालखी'चा मान मिळत असे. म्हणजे पालखी नेहमीप्रमाणे न नेता आडवी नेली जात असे. त्यामुळे सर्व रस्ता व्यापला जाई.\nज्याला पेशव्यांकडून पालखीत बसण्याचा मान मिळत असे त्याला 'पालखीनशीन' तर एखाद्या राजाकडून ज्याला मान मिळे त्याला 'पालखीपदस्थ' म्हणत असत.\nस्त्रियांसाठी व सर्वसामान्यांसाठी बंदिस्त पालख्या असत; त्यांना 'मेणे' म्हणतात. झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्यांचा खास 'तामझाय मेणा' होता. त्या मेण्याच्या लाकूड, चांदी, सोने ह्यांच्यावरील नक्षीकाम नाजूक व सुंदर होते. सोन्याच्या मढवलेल्या पत्र्यावर माणिकमोत्ये जडवली होती.\nपालखीचा मान आधुनिक युगात देवादिक किंवा ग्रंथदिंडी ह्यांच्यापुरता मर्यादित झाला आहे.\nसंदर्भ :1. भारतीय संस्कृतिकोश, खंड पाचवा, पृ. 539\n3. रानडे, प्रतिभा, झाशीची लक्ष्मीबाई, राजहंस, पुणे, 2003, पृ. 51-52\nसंदर्भ: संस्कृती नोंदी, विठ्ठल\nसंदर्भ: संस्कृती नोंदी, विठ्ठल\nसंदर्भ: संस्कृती नोंदी, आरती\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/education", "date_download": "2018-09-22T08:17:45Z", "digest": "sha1:5U2KLGSFQ455N3GZJXKGH4YLMVRUAT4S", "length": 27765, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "education Marathi News, education Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n‘कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायलाच हवी’\nइतक्या संपत्तीचे करायचे काय\nतालिबाननंतर सीपीआय-माओवादी सर्वात खतरनाक\nपूरग्रस्त केरळसाठी अतिरिक्त सेस\nSurgical Strike: सरकारकडून वादाचा स्ट्राइक...\nनन बलात्कार: अखेर बिशप मुलक्कल अटकेत\nहा पिझ्झा चक्क तीन वर्ष टिकणार\nरशियावरील निर्बंधांची व्याप्ती वाढवली\nमहिलेच्या गोळीबारात तिघे ठार\nइराणबाबतच्या दबावाला भारत विरोध करेल\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही:...\nदहशतवादाविरोधात भारताकडून प्रभावी उपाय\nजागतिक बँकेकडून भारताला मोठे अर्थसाह्य\nरोकडतुटीच्या भीतीने निर्देशांकाची पडझड\nपेट्रोल, डिझेलनंतर सीएनजीही महागणार\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nAsia Cup: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nइंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी चोख हवी\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\nटीम इंडियात २४ तासांत सुधारणा\nभारताची आज बांगलादेशविरुद्ध लढत\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\n...तर '३७७' वरील सिनेमात काम करेन: आयुषमान...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nकर्मचारी - सर, मला सुट्टी हवीय\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस..\nचहा-कॉफीच��� सवय 'अशी' सोडा\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रु..\nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्..\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओ..\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर..\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर..\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार प..\nमुंबईतील आंतरराष्ट्रीय करिअर समुपदेशक मनोज पत्की यांनी भारतात आणि परदेशामध्ये उपलब्ध असलेल्या शैक्षणिक आणि रोजगारसंबंधी संधींबाबत मुंटाला दिलेल्या ...\nराज्याचे माजी शिक्षण संचालक विद्याधर विष्णू चिपळूणकर यांच्या निधनाने, शिक्षणाबद्दल कमालीची आस्था असणारा आणि समाजाच्या सर्व घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पावले उचलणारा द्रष्टा तज्ज्ञ काळाच्या पडद्याआड गेला. तीन दशकांपूर्वी निवृत्त होऊनही शिक्षण संचालक आणि चिपळणूकर हे समीकरण आजवर कायम आहे.\nचिमूरमधील शाळा हस्तांरणाच्या सुनावणीला स्थगिती दिल्यानंतरही त्याबाबत निर्णय घेण्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना अवमान नोटीस बजावली आहे. याबाबत आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यावरही हायकोर्टाने ताशेरे ओढले आहेत.\nपुरोगामी मानल्या गेलेल्या महाराष्ट्रात शिक्षणावरील खर्च कमी होत आहे. यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्राची अधोगती आहे. ती थांबविण्यासाठी शिक्षणातील गुंतवणूक वाढवावी लागेल.\nशिक्षण अथवा कामानिमित्त परदेशी स्थायिक झालेल्या भारतीयांना त्यांचे नातेवाईक, मित्र एक प्रश्न हमखास विचारतात, 'तिथे गणपती येतात का रे, तुम्हाला इथली आठवण येत असेल ना'.\nदु:ख कवटाळू नका; व्यक्त व्हा\nआपल्या आयुष्यातील दु:ख इतरांना सांगू नका, ही मंडळी तुमचं दु:ख हलकं करण्याऐवजी तुमच्या परिस्थितीची थट्टा करतील असं रहीम म्हणून गेले. नेमकं हेच कारण आहे ज्यामुळे माणसं आपलं दु:ख इतरांना सांगण्याचे साहस एकवटू शकत नाही. रहीम यांचा दोहा प्रसिद्ध झाला खरा परंतु, तत्कालीन परिस्थिती वेगळी होती. त्या काळी लोकांना मानसिक ताण कमी असायचा, व्यावहारिकतेपेक्षा नैतिकता अधिक श्रेष्ठ मानली जायची.\nयूपीएससी लेखन कौशल्य भाग : १३\nलेखन कौशल्याच्या या लेखात आपण काही संज्ञा, त्यावर विचारलेले प्रश्न यांचा आढावा घेणार आहोत. ऐव्हाना तुम्ही लिखाणाचा सराव सुरू केला असेल. लिखाण करताना एक बाब नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे सततच्या प्रयत्नातून गुणबत्तापूर्वक बदल घडवून आणणे.\nसाक्षरता आणि ढोबळ समाज\nसाक्षरता कशासाठी या प्रश्नाचा आढावा घेतना, 'किशोरवयीन/तरुण या वयोगटातील साक्षरता' हा विषय चर्चेला घेणे आजच्या काळात अधिक गरजेचे आहे.\nवास्तुविशारद विद्यार्थ्यांना मिळणार व्यावसायिक अनुभव\nवास्तुविशारद व नगर नियोजन विषयातील पदवी मिळवल्यानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक विश्वातील अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी त्यांची विविध कौशल्ये प्रगत होणे आवश्यक असते. हे होण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा या उद्देशाने अभ्यासक्रमात बदल करण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाने (एआयसीटीई) तत्त्वत: मान्यता दिली आहे.\nवाजवी फी आकारणीला आळा घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या अभ्यासक्रमांची फी निश्चित करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार आगामी शैक्षणिक वर्षांपासून फी निश्चिती करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.\nकुठलाही शिक्षक आपल्या विषयातही सर्वोच्च ज्ञानी असल्याचा दावा आज करू शकणार नाही. त्याने दिलेले ज्ञान हेच अंतिम मानले जाऊन एका ऐतिहासिक टप्प्यावर शिक्षकाचे महत्त्व प्रस्थापित झाले असेलही, पण आज ते नव्याने तपासायला हवे.\nमुंबई विद्यापीठाने 'लॉ' अभ्यासक्रमाच्या परीक्षा पद्धतीत बदल करून '६०/४०' हा नवा पॅटर्न सुरू केला आहे. या पॅटर्नला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध दर्शवला असला तरी या परीक्षा पद्धतीवर विद्यापीठ ठाम राहिल्याने विद्यार्थ्यांनी त्याविरोधात ऑनलाइन याचिकेचे अस्त्र उगारले आहे.\nभारतात एकूणशालेय विद्यार्थ्यांची संख्या २५ कोटींहून जास्त असली तरी सरकारी शाळांमधील एक कोटी ३० लाख विद्यार्थी घटल्याचं चित्र आहे.​\nइंजिनीअरिंगच्या ५६ हजार जागा रिक्त\nचार वर्षापासून इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांकडे घटता कल दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही हजारोंच्या संख्येने जागा रिक्‍त राहिल्या आहेत. इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांतील तब्बल ५६ हजार ४०६ जागा शिल्‍लक आहेत.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित पाच महाविद्यालयांच्या अतिरिक्‍त तुकड्यांच्या प्रस्तावाला उच्च श��क्षण विभागाने मान्यता दिली आहे. सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाला बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाची अतिरिक्‍त तुकडी मिळाली आहे.\nपाचशे शाळांची जबाबदारी पंधरा पोलिसांवर\nराज्य सरकारने शाळांमध्ये रस्ता सुरक्षाचे धडे बंधनकारक केले खरे परंतु हे धडे देण्यासाठी पुरेसे 'शिक्षक'च नाहीत. रस्ता सुरक्षेचे धडे देणाऱ्या मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेतील शिक्षण विभागात फक्त १५ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी असून त्यांच्या खांद्यावर ५१८ शाळांची जबाबदारी आहे.\n‘ईशान्येतील शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा’\nईशान्य भारतात उद्योग आणि शिक्षण यांचा विस्तार व्हावा, यासाठी आपले उद्योजक आणि शिक्षण संस्था प्रयत्नच करीत नाहीत. मग या भागाशी आपली नाळ सर्वार्थाने कशी काय जुळणार, असा सवाल नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी केला. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.\nमुंबईकरांनी घेतले शैक्षणिक पालकत्व\nप्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक होतकरू मुलींना शिक्षण घेता येत नाही. अंगी गुणवत्ता असूनही शिक्षणापासून दूर राहिलेल्या दीडशे मुलींचे शैक्षणिक पालकत्व यंदा मुंबईकरांनी घेतले आहे.\nमुंबईसह राज्यात केलेल्या संचमान्यतेनुसार २ हजार ७०३ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. हे शिक्षक अतिरिक्त ठरून अनेक वर्षे उलटले तरी सर्वांचा समायोजनाचा मार्ग अद्याप मोकळा झाला नव्हता. मात्र या संदर्भात ग्रामविकास विभागाने एक परिपत्रक काढले असून...\nविनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान मिळावे या उद्देशाने आता मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना पत्र पाठविण्यात येणार आहे. मुंबई आणि कोकण विभागातून अशी सुमारे २५ हजार पत्रे जाणार आहेत.\nराफेल खरेदी हा सैन्यावरचा सर्जिकल स्ट्राइकच: राहुल\nफसवाफसवी नको; उदयनराजेंचा पवारांना इशारा\nदानवेंना बच्चू कडूंचं आव्हान, जालन्यातून लढणार\nतालिबाननंतर 'CPI-माओवादी' सर्वात खतरनाक\nव्हिडिओ: करीनाच्या 'झिरो फिगर'चं रहस्य\nमर्जीतल्या खेळाडूसाठी 'सुवर्ण' विजेत्यास डावलले\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nइतक्या संपत्तीचं करायचं काय\nव्हिडिओ: चहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nभारताचा 'व्हिलेज रॉकस्टार्स' ऑस्करच्या शर्यतीत\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-crime-9/", "date_download": "2018-09-22T07:01:13Z", "digest": "sha1:EZVUSEH6EMWJVZWKHQZJ7I6LKQALJG43", "length": 9684, "nlines": 164, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मध्य प्रदेश बनावटीचा पाच लाखांचा मद्यसाठा जप्त | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमध्य प्रदेश बनावटीचा पाच लाखांचा मद्यसाठा जप्त\n अक्कलकुवा शहरातील मोलगी फाटयावर मध्यप्रदेश बनावटीचे 5 लाखांचे मद्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.\nअक्कलकुवा तालुका हा गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेला तालुका आहे. मध्य प्रदेशातून बनावट मद्य याच मागाने पुढे गुजरात राज्यात पाठवले जाते. अक्कलकुवा येथील पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सापळा रचण्यात आला.\nअवैधरित्या मद्याने भरलेले बोलेरो वाहन सकाळी सात वाजेच्या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, यशवंत वसावे, पो.कॉ. मुकेश तावडे, गुलाब जोहरी, सुनिल पाडवी, कन्हैया परदेशी यांनी अडवून तपासणी केली असता मद्यसाठा दिसून आला. तयात किंगफिशर बिअरचे 38 हजार 760 रूपयांचे 17 खोके, बॉम्बे स्पेशल विस्कीचे 3 लाख 34 हजार 560 रूपयांचे 32 खोके, किंगफिशर बियर टिनचे 1 लाख 79 हजार रूपयांचे 32 खोके, इंपेरिअल ब्ल्यु व्हिस्कीचे 20 हजार 160 रूपयांचे 3 खोके व पाच लाख रूपयांचे महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप वाहन (क्र.एम.पी.46- जी.1672)10 लाख 12 हजार 520 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.\nयाबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायदा क.65 इ.65 अ व 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोना सुनिल पाडवी यांच्या फिर्यादीवरून सादिक अनवर शह वैतागवाडी, खेतीया (ता.पानसेमल जि.बडवानी) याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत करीत आहेत.\nPrevious articleशहीद स्मारकास अभिवादन\nNext articleसन्मित्र क्रीडा मंडळाकडून केरळ पूरग्रस्तांना 21 हजाराची मदत\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणे��’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports/6098-virat-kohli-refuses-to-shoot-ad-with-deepika-padukone", "date_download": "2018-09-22T07:19:05Z", "digest": "sha1:P7HBIDRPTMFNIGZXTTHPSBBXAZ3FWOZF", "length": 5107, "nlines": 119, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "दीपिकासोबत काम करण्यास विराटचा नकार - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदीपिकासोबत काम करण्यास विराटचा नकार\nएका ट्रॅव्हल वेबसाइटने विराट कोहलीला दीपिकासोबत जाहिरातीत काम करण्यासाठी विचारणा केली होती. मात्र अखेरीच्या क्षणी विराटने ही जाहिरात करण्यास नकार दिलाय.\nयाचा मोठा फटका रॉयल चॅलेंजर बँगलोरच्या संघालाही बसला आहे. कारण ‘गो आयबीबो’ आणि ‘आरसीबी’ यांच्यात या जाहिरातीसाठी 11 कोटींचा करार झाला होता. विराटने सुरूवातीला तर या जाहिरातीत काम करण्यास रस दाखवला होता. परंतु आता त्याचं असं म्हणणंय की, ‘या जाहिरातीत ट्रॅव्हल वेबसाइटची ब्रॅंड अँबेसिडर येणार असल्याने ही जाहिरात आरसीबी संघाची राहणार नसून त्या कंपनीचीच होऊन जाईल’.\nप्रसिद्ध चेहऱ्यांना जाहिरातीसाठी नेहमीच मागणी असते. कारण त्यांच्या प्रतिमेचा संबंधित ब्रँडला खूप फायदा होत असतो. हाच प्रयत्न या जाहिरातीतही करण्यात येत होता. विराटच्या नकारामुळे क्रिकेट आणि बॉलीवूडमधील या दोन ताऱ्यांना स्क्रीनवर एकत्र पाहण्याची प्रेक्षकांची संधी मात्र हुकलीय.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nफुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या नियमातदेखील महत्वाचा बदल\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज\nभारताचा विजय, 203 धावांनी फायनलमध्ये प्रवेश\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-05-49/2012-10-01-04-51-55", "date_download": "2018-09-22T06:57:09Z", "digest": "sha1:MIOWJBSAMEETUJZ7LTEY3QKEMESO5C3W", "length": 26485, "nlines": 210, "source_domain": "www.ketkardnyankosh.com", "title": "प्रकरण २६ : यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास", "raw_content": "\nखंड १ : हिंदुस्थान आणि जग\nप्रकरण १ : उपोद्धात-जगांतील स्पर्धा\nप्रकरण २ : राष्ट्रसंघ आणि हिंदुस्थानविषयक राजकारण\nप्रकरण ३ : हिंदु आणि जग\nप्रकरण ४ : हिंदुस्थान, सिलोन व ब्रह्मदेश\nप्रकरण ५ : भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.\nप्रकरण ६ : यावद्वीप संस्कृति\nप्रकरण ७ : हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट\nप्रकरण ८ : पश्चिमेकडे भ्रमण\nप्रकारण ९ : अर्वाचीन परदेशमन आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती\nप्रकारण १० : हिंदुस्थानचे बाह्यांवर सांस्कृतिक परिणाम\nप्रकरण ११ : बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम\nप्रकरण १२ : समाजरुपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य\nप्रकरण १३ : स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां\nप्रकरण १४ : सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान\nप्रकरण १५ : इतिकर्तव्यता\nउपप्रकरण २ : राष्ट्रधर्म व राजकीय बल\nउपप्रकरण ३ : लोकसत्ता व लोकमत यांजकडून अपेक्षा\nउपप्रकरण ४ : हिंदुसमाजबलवर्धन\nउपप्रकरण ५ : चातुर्वर्ण्यसंस्थापन\nउपप्रकरण ६ : आर्थिक भवितव्य\nउपप्रकरण ७ : देश्य चळवळ आणि परराष्ट्रीय राजकारण\nउपप्रकरण ८ : अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें\nउपप्रकरण ९ : आर्थिक उन्नतीचीं अंगे आणि त्यांची साधना\nउपप्रकरण १० : संघरक्षण, संघसदस्यत्व आणि शिक्षणपद्धति\nखंड २ : वेदविद्या\nप्रकरण १ : वेदांविषयीं भारतीय वृत्ति\nप्रकरण २ : वेदप्रवेश -ऋग्वेद\nप्रकरण ३ : वेदप्रवेश - अर्थर्ववेद\nप्रकरण ४ : वेदप्रवेश-यजुर्वेद\nप्रकरण ५ : वेदप्रवेश-सामवेद\nप्रकरण ६ : वेदप्रवेश-ब्राह्मणें\nप्रकरण ७ : वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें\nप्रकरण ८ : वेदप्रवेश-वेदांगें\nप्रकरण ९ : वेदकालीन इतिहास-वेदकालनिर्णय\nप्रकरण १० : वैदिक वाडमय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था\nप्रकरण ११ : विषयांतर-वेदोक्त इतिहास व आख्यायिका\nप्रकरण १२ : वेदकालीन इतिहास - दैवतेतिहास\nप्रकरण १३ : वेदकालीन इतिहास- यज्ञसंस्थेचा अधिक इतिहास\nप्रकरण १४ : अतींद्रियस्थितीसंबंधानें कल्पना\nप्रकरण १५ : ब्रह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन\nखंड ३ : बुद्धपूर्वजग\nप्रकरण १ : इतिहासविषयक प्राचीन कल्पना\nप्रकरण २ : विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त\nप्रकरण ३ : असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन\nप्रकरण ४ : दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय\nप्रकरण ५ : वेदाकालांतील शब्दसृष्टि\nप्रकरण ६ : ब्राह्मण्याचा इतिहास\nप्रकरण ७ : सूतसंस्कृति\nप्रकरण १ : पश्चिमेकडील प्राचीन संस्कृतींचें स्थूल विवेचन\nप्रकरण २ : मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास\nप्रकरण ३ : ईजियन संस्कृति\nप्रकरण ४ : असुरी बाबिलोनी संस्कृति\nप्रकरण ५ : असुरकालीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती\nप्रकरण ६ : प्राचीन यूरोपीय संस्कृति\nप्रकरण ७ : मूलगृहकालीन उर्फ ईडोयूरोपीय संस्कृति\nप्रकरण ८ : पर्शुभारतीय संस्कृति\nप्रकरण ९ : आर्य-असुर-संबंध\nप्रकरण १० : उपसंहार\nखंड ४ : बुद्धोत्तर जग\nप्रकरण १ : चोविसशें वर्षांतील जगव्दिकास\nप्रकरण २ : लहान राष्ट्रांचा काल\nप्रकरण ३ : इराणचें स्रत्तावर्धन\nप्रकरण ४ : ग्रीक संस्कृतीची व्यापकता\nप्रकरण ५ : रोमन संस्कृति\nप्रकरण ६ : भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास\nप्रकरण ७ : बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ\nप्रकरण ८ : बुद्धाचें चरित्र\nप्रकरण ९ : भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास\nप्रकरण १० : बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति\nप्रकरण ११ : तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र\nप्रकरण १२ : अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ\nप्रकरण १३ : सेमेटिक संस्कृतीची जगव्यापकता\nप्रकरण १४ : राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास\nप्रकरण १५ : अराजकापासून महंमदी स्वा-यांपर्यंत हिंदुस्थान\nप्रकरण १६ : रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना\nप्रकरण १७ : खलीफत व इस्लामचा प्रसार\nप्रकरण १८ : यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत\nप्रकरण १९ : यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास\nप्रकरण २० : राष्ट्रसंवर्धन, राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख\nप्रकरण २१ : मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता\nप्रकरण २२ : हिंदूंची उचल\nप्रकरण २३ : जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन\nप्रकरण २४ : भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांचा विकास\nप्रकरण २५ : बुद्धोत्तर चीन व जपान\nप्रकरण २६ : यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास\nप्रकरण २७ : मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास\nप्रकरण २८ : समाजनियमनात्मक विचार\nप्रकरण २९ : सिंहावलोकन\nप्रकरण ३० : जगाव्दिकासाची कारकें\nखंड ५ : विज्ञानेतिहास\nप्रकरण १ : शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास\nप्रकरण २ : प्राथमिक स्वरुपाचें ज्ञान - लेखनपद्धति\nप्रकरण ३ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - संख्यालेखन\nप्रकरण ४ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - कालगणना आणि तीसाठीं प्रारंभबिंदूची योजना\nप्रकरण ५ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत\nप्रकरण ६ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें - भाषाशास्त्रें, निरुक्त, व्याकरण व मीमांसा\nप्रकरण ७ : विज्ञानेतिहासांत राष्ट्रश्रेय आणि कालश्रेय\nप्रकरण ८ : ज्योतिषशास्त्राचा इतिहास\nप्रकरण ९ : वैद्यक - भारतीय व पाश्चात्त्य\nप्रकरण १० : चीनचा वैज्ञानिक इतिहास\nप्रकरण ११ : रसायनशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १२ : पदार्थविज्ञानशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १३ : गणितशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १४ : भूशास्त्रें\nप्रकरण १५ : जीविशास्त्रें\nप्रकरण १६ : महाराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि तन्मूलक वैज्ञानिक व इतर कर्तव्यें\nखंड ६ : अ ते अर्थशास्त्र\nखंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका\nखंड ८ : आफ्रिका ते इक्ष्वाकु\nखंड ९ : ई ते अंशुमान\nखंड १० : क - काव्य\nखंड ११ : काव्य - खते\nखंड १२ : खते - ग्वेर्नसे\nखंड १३ : घ - जलपैगुरी\nखंड १४ : जलपैगुरी - तपून\nखंड १५ : तपून - धमन्या\nखंड १६ : धम्मपद - नेपाळ\nखंड १७ : नेपाळ - बडोदे\nखंड १८ : बडोदे - मूर\nखंड १९ : मूर - व-हाड\nखंड २० : व-हाड - सांचिन\nखंड २१ : साचिन - ज्ञेयवाद\nखंड २२ : सूची खंड\nखंड २३ : पुरवणी खंड ( हिंदुस्थान खंड)\nपुरवणी खंड - प्रस्तावना\nप्रकरण १ : भारतीय संस्कृतीचें आद्यवाड्मय\nप्रकरण २ : भरतखंडवर्णन\nप्रकरण ३ : हिंदुस्थानचा इतिहास\nप्रकरण ४ : लोकसमाज\nप्रकरण ५ : हिंदुस्थानची राज्यव्यवस्था\nप्रकरण ६ : हिंदुस्थानचे शासनसत्तात्मक विभाग अथवा प्रांतवर्णन\nप्रकरण ७ : सांपत्तिक स्थिती व्यापार, दळणवळण व आर्थिक परिस्थिती\nप्रकरण ८ : बौद्धिक प्रगति\nप्रकरण ९ : आरोग्य\nप्रकरण १० : भारतीय समाजशास्त्र\nप्रकरण ११ : सद्य:स्थिती व स्वयंशासन\nप्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग\nयूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास.\n१८ व्या व १९ व्या शतकांतील यूरोपच्या इतिहासाचा अखिल जगाच्या इतिहासाशीं संबं�� आहे. १८ व्या शतकांतील भौगोलिक शोधांनीं उपलब्ध झालेल्या भूभागांवर राजकीय सत्ता प्रसथापित करण्याकरितां प्रथम स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड, फ्रान्स व इंग्लंड हे देश पुढें आले. पण त्यांच्यापैकीं पहिले तीन मागें पडून अखेर लढा फ्रान्स व इंग्लंड या दोन देशांत उरला. हा लढा जवळजवळ पाऊण शतक म्हणजे १७४० ते १८१५ पर्यंत चालला. यूरोपांतील सप्तवार्षिक युद्ध (१७५६-१७६३) हा या लढ्याचा पूर्वार्ध होय. आणि नेपोलियनबरोबरचीं युद्धें हा त्याचा उत्तरार्ध होय. ह्या दोहोंतहि इंग्लंड विजयी होऊन ब्रिटिश साम्राज्य सर्व जगभर पसरले. सप्तवार्षिक युद्धानें इंग्लंडच्या अमेरिकेंतील व हिंदुस्थानांतील साम्राज्याचा पाया घातला. युनैटेड स्टेटसच्या स्वातंत्र्ययुद्धानें इंग्लंडच्या मुत्सद्दीगिरीला साम्राज्यसंरक्षक नीतीचा उत्तम धडा शिकविला आणि नेपोलियनबरोबरच्या यु्द्धांनीं ब्रिटिश आरमाराची समुद्रावर सत्ता प्रस्थापित केली. साम्राज्यसंपादक आरमार व साम्राज्यसंरक्षक मुत्सद्दीगिरी या दोहोंच्या बलावर इंग्लंडनें १९ व्या शतकांत कानडा, दक्षिण आफ्रिका, हिंदुस्थान व आस्ट्रेलिया आणि इजिप्त या दूरदूरच्या देशांवर साम्राज्य स्थापलें. अशा रीतीनें इंग्लंडनें राजकीय सत्ता जगभर प्रस्थापित केली.\nयूरोपीय राष्ट्रांचा अखिल जगाशीं प्रत्यक्ष संबंध येण्याची दुसरी बाब म्हणजे यूरोपीयांचा ख्रिस्तधर्मप्रसार व व्यापार. ख्रिस्तधर्मी लोक जगाच्या बहुतेक भागांत असून जगाच्या लोकसंख्येंत ख्रिस्त्यांची संख्या इतर कोणत्याहि धर्माच्या अनुयायांहून अधिक आहे. यूरोपीय व्यापाराची व्यप्ति तर शासनसत्ता व धर्मसत्ता याहूनहि अधिक आहे. फार काय पण यूरोपीयांचा काल जेथें जात नाहीं असा जगाचा एकहि भूभाग नसेल.\nशिवाय यूरोपीयांचें हे अतिक्रमण केवळ एकपक्षीय आहे असें नाहीं. म्हणजे यूरोपीयेतर लोक यूरोपीयांशीं संबंध ठेवण्याच्या अगदीं विरूद्ध आहेत असें म्हणतां येत नाहीं. शासनशास्त्र, शास्त्रीय शोध व औद्योगिक प्रगति या तिन्ही बाबतींत यूरोपखंड फार पुढें गेलेलें असल्यामुळें इतर खंडांतील स्वतंत्र देशांनांहि यूरोपशीं आपण होऊन संबंध ठेवणें भाग पडतें. जपानचेंच उदाहरण घ्या, जपानदेश स्वतंत्र असूनहि स्वतःची सुधारणा करून घेण्याकरितां जपानला इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, इटालियनं, अमेरिकन, वगैरे तज्ज्ञ लोक स्वदेशांत बोलावून त्यांच्या मदतीनें आपली प्रगति करून घ्यावी लागली. दळणवळणाचीं आधुनिक साधनें म्हणजे रेल्वे, तारायंत्रे, आगबोटी, व विमानें, यांनी सर्व खंडांनां एकत्र जोडल्याप्रमाणें झालें आहे. ज्ञानविषयक क्षेत्रांत तरी सर्व जग म्हणजे एकच खंड किंवा देश अशी भावना उत्पन्न झाली असून प्रत्येक देशाच्या ज्ञानविषयक संपत्तींत इतर प्रत्येक देशाला अंशभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nअखिल जग म्हणजे एकच खंड असल्याचा प्रत्यय गेल्या महायुद्धानें प्रत्यक्ष आणून दिला. त्या युद्धाला पहिलें जागतिक युद्ध असें सार्थ म्हणतां येईल. त्या युद्धाचा वणवा सर्व खंडांत पसरला होता व त्याचे पश्चातपरिणाम सर्व जगाला भोंवले. सारांश प्रत्येक देशाला स्वतःला इतिहासबरोबरच अखिल जगाचाहि इतिहास अभ्यासिल्यावांचून यापुढें गत्यंतर नाहीं. असो; आतां प्रस्तुत प्रकरणांत यूरोपनें आपला प्रसार सर्व जगभर कसा पसरविला तें पाहूं.\nविसाव्या प्रकरणांत यूरोपच्या इतिहासाचें कथासूत्र यूट्रेचच्या तहापर्यंत आलें आहे. 'यूट्रेच' च्या तहांत जरी कांहीं व्यंगें असलीं तरी एकंदरींत सर्व विल्हेवाट त्यामुळें उत्कृष्ट रीतीनें लागली. सन १७४० पर्यंत जरी लहान सहान लढाया होत होत्या तरी यूरोपमध्यें एकंदरीत शांताता नांदत होती. मुख्यत्वेंकरून अकराव्या शतकांत राजकीय बलाचा समतोलपणा नजरेस येत होता. सन १७१३ पासून १७४० पर्यंत बलिष्ठ राष्ट्रें आपापले संघ बनवून आपापलीं कार्यें घडवून आणीत होतीं. वसाहतींवर ग्रेटब्रिटनची सत्ता जास्त वाढूं देऊं नये म्हणून स्पेन व फ्रान्स यांचा सारखा प्रयत्न चालला होता आणि आस्ट्रियाचे सत्तेखालील इटालीमधलीं कांहीं ठाणीं आपल्याकडे असावीं म्हणून स्पेनची उत्कट इच्छा होती.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nसंकेतस्थळ उपयोगासंबंधी अधिक माहिती\nप्रस्तावना खंड पाहण्याची पद्धत\nशरीर खंड पाहण्याची पद्धत\nडॉ. केतकर यांच्या आयुष्यातील कालानुक्रम\nडॉ. केतकर गौरवपर लेख\n- प्रा. श्री. के. क्षीरसागर\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-temples-decreasing-winter-on-mumbai-1610454/", "date_download": "2018-09-22T07:37:06Z", "digest": "sha1:REEJ3S7JW7TFPDFAQCKUQQ3EWWYYIOCW", "length": 12624, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mumbai temples decreasing winter on mumbai | मुंबईत हुडहुडी पारा १४ अंशांवर | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nमुंबईत हुडहुडी पारा १४ अंशांवर\nमुंबईत हुडहुडी पारा १४ अंशांवर\nमुंबईत सांताक्रूझ येथे या ऋतूतील सर्वात कमी तापमानाची (१४.१ अंश से.) नोंद झाली.\nदेशातील उत्तर भागात आलेली थंडीची लाट व उत्तरेकडून वाहत असलेले वारे यामुळे थंडीचा कडाका वाढणार असल्याचा हवामानतज्ज्ञांचा अंदाज खरा ठरला असून, नववर्षांच्या सुरुवातीलाच कोकण किनारपट्टीवरील अनेक भागांतील किमान तापमान सरासरीपेक्षा कमी झाले. उत्तर महाराष्ट्र व विदर्भातही किमान तापमानात एक ते तीन अंश से.ची घसरण झाली आहे. राज्यातील सर्वात कमी तापमान नाशिक येथे ८.२ अंश से. नोंदले गेले, तर मुंबईत सांताक्रूझ येथे या ऋतूतील सर्वात कमी तापमानाची (१४.१ अंश से.) नोंद झाली.\nगेले काही दिवस दिल्लीसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी दाट धुके पसरले आहे. ईशान्येकडून असलेली वाऱ्याची दिशाही बदलली असून आता उत्तर तसेच वायव्येकडून वारे वाहू लागले आहेत. या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्याच्या काही भागात जाणवू लागला असून मंगळवारी सांताक्रूझ येथे १४.१ अंश से.पर्यंत खाली उतरले. डहाणू येथे १६ अंश से. तर रत्नागिरी येथे १६.६ अंश से. किमान तापमान नोंदले गेले. राज्यातील सर्वात कमी तापमान नाशिक येथे ८.२ अंश से. होते. पुणे येथे १०.८ अंश से. तर जळगाव येथे १०.२ अंश से. किमान तापमान होते. महाबळेश्वर, सातारा, औरंगाबाद, परभणी, अकोला, चंद्रपूर, नागपूर येथे किमान तापमान १२ अंश से.पर्यंत खाली गेले.\nजानेवारीमध्ये मुंबईतील किमान तापमान साधारणत १२ अंश से.पर्यंत खाली उतरत असल्याचा अनुभव आहे. २९ जानेवारी २०१२ रोजी नोंदले गेलेले १० अंश से.पर्यंत हे गेल्या दहा वर्षांतील जानेवारीतील सर्वात कमी तापमान होते. गेल्या आठवडय़ापासून वाऱ्याची दिशा बदलल्याने कोकण तसेच विदर्भात काही ठिकाणी सरासरीपेक्षा तापमान कमी झाले. पुढील दोन दिवसांत या तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे, असा अंदाज मुंबई हवामान विभागाच्या संकेत���्थळावर वर्तवण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49763", "date_download": "2018-09-22T07:18:07Z", "digest": "sha1:VONHKOTVB6BLXR2VXXHTCAKIJ5EWLS2Y", "length": 5219, "nlines": 99, "source_domain": "www.maayboli.com", "title": "या नेत्यांच्या बैलाला ढोल... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /या नेत्यांच्या बैलाला ढोल...\nया नेत्यांच्या बैलाला ढोल...\nमनात आले हे अतीसुंदर बोल,\n\"या नेत्यांच्या बैलाला ढोल...\"\nदेशाची काही पडली नाही, गेला बाराच्या भावात,\nआपले खिसे भरताहेत, ह्यांच्या आईच्या गावात.\nजगात झालाच पाण-उतारा, जो व्हायचा तो\nतरी नाही शरम, यांच्या आयचा गो\nरोज नवीन स्कॅम, रोज नवीन झोल.\nया नेत्यांच्या बैलाला ढोल\nकिती मजा येईल द्यायला यांच्या ढुंगणावर लात,\nएकदा तरी सणसणीत देऊ कानफटात.\nखरंच असं झालं तर आपण काय करु\nया साल्यांच्या घरी जाऊन आय-माय करू\nमग FB वर म्हणू \"लोल\nया नेत्यांच्या बैलाला ढोल\nधमक लागते अंगात, प्रगती करायला,\nती यांच्या गावीच नाही, ह्यांच्या मायला\nपैश्यापायी करत आहेत वाटोळं देशाचं,\nह्यांच्या मारी ह्यांना काही पडलंच नाही त्याचं,\nया नेत्यांच्या बैलाला ढोल\nP.S - ह्या कवितेत कसला ही अर्थ शोधू नये....मनातला राग काढण्यासाठी शिव्यांसारखी दुसरी गोष्ट नाही....म्हणून हा उपदव्याप. - माधव.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2010/06/", "date_download": "2018-09-22T07:08:26Z", "digest": "sha1:WFTE7HEWFGSMNVLNCIJGMRKMDNGFWAZ6", "length": 24491, "nlines": 226, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "एफ वाय – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nइंग्रजी जरूर शिकू, मराठीला मारण्याची काय गरज (दै० लोकमत मधील काही लेख)\nबुधवार, 30 जून 2010 अमृतयात्री4 प्रतिक्रिया\n“खुद्द साहेबाच्या देशातही इसवीसन १६५१ पर्यंत इंग्रजी बोलली जात नव्हती. तेव्हा युरोपवर फ्रेंच भाषेचे वर्चस्व होते. शेवटी इंग्लंडच्या राजाला इंग्लंडमधील सर्व व्यवहार इंग्रजीतच होतील असा वटहुकूम काढावा लागला. त्यातून पुढे औद्योगिक क्रांती झाली व इंग्रज सर्व जगात पसरले. त्यांच्या विजिगिषू वृत्तीने त्यांनी जग जिंकले. आम्हाला साहेबाकडून काही घ्यायचे असेल तर ही विजिगिषू वृत्ती घ्यायला हवी. त्याऐवजी आपण त्यांची भाषा उरावर घेऊन बसलो आहोत.”\nविचारमंथन – तिन्ही सांजा सखे मिळाल्या (प्रश्नकर्ता: सुशांत देवळेकर)\nसोमवार, 28 जून 2010 मंगळवार, 29 जून 2010 अमृतयात्री66 प्रतिक्रिया\nअमृतमंथन परिवारातील प्रिय मित्रांनो,\nहल्लीच काही दिवसांपूर्वी, आपले एक मित्र, मराठीचे अभ्यासक, श्री० सुशांत देवळेकर यांनी मराठीप्रेमी मित्रमंडळापुढे एक प्रश्न मांडला, तोच अधिक विस्तृत चर्चेसाठी, विचारमंथनासाठी आपणा सर्वांपुढे मांडीत आहोत. प्रश्न असा आहे:\nघरात शाळा – लोकसत्तेमधील लेखांचे परीक्षण (ले० अपर्णा लळिंगकर)\nगुरूवार, 24 जून 2010 गुरूवार, 24 जून 2010 अमृतयात्री18 प्रतिक्रिया\nदि. १२ जूनच्या चतुरंग मध्ये “घरीच शिक्षण किंवा होम स्कुलिंग” या संकल्पनेवर आधारीत घरात शाळा हा शुभदा चौकर यांच��, तसेच या संकल्पनेचं उदाहरण विस्ताराने सांगणारा प्रयोगाची पायवाट हा वंदना अत्रे यांचा आणि शिकतं घर हा अमरजा जोशी यांचा प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण या संकल्पनेवर आधारित एका शाळेची माहीती सांगणारा असे तिनही लेख वाचनात आले. सर्वशिक्षा अभियानातील घोटाळे, विविध शालेय मंडळांचे अभ्यासक्रम त्यातून पुढे येणारे गुणांचे राजकारण, एकूणच महाग होत चाललेले शिक्षण आणि ढासळत चाललेला शैक्षणिक दर्जा या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर हे लेख आशादायकच वाटतात. पण लेख वाचताना माझ्या मनात काही प्रश्नांनी पिंगा घालायला सुरूवात केली. त्यांचाच थोडा उहापोह या प्रतिसादा मध्ये करत आहे.\nगुरूवार, 24 जून 2010 शनिवार, 6 ऑगस्ट 2011 अमृतयात्री8 प्रतिक्रिया\nरविवार, 13 जून 2010 रविवार, 15 जानेवारी 2012 अमृतयात्री9 प्रतिक्रिया\nमलेशियामध्ये सध्या देशपातळीवर चालू असलेल्या एका महत्त्वाच्या चर्चेमधील एक सुरस लेख. विषय: सेमी-इंग्रजी माध्यमाची पद्धत (गणित व विज्ञान या विषयांसाठी इंग्रजी भाषेचे माध्यम). मलेशियातील या समस्येचे स्वरूप बरेचसे आपल्यासारखेच दिसते आहे. पण एकच मुख्य फरक म्हणजे तेथील सरकार या चर्चेत सर्वांचे विचार लक्षात घेते आहे व झालेल्या निर्णयामधील चूक मान्य करून ती दुरुस्त करण्यास ते तयार आहे.\nशासकीय पाठ्यपुस्तक आणि मी (ले० सुभाष भेंडे)\nगुरूवार, 3 जून 2010 शुक्रवार, 4 जून 2010 अमृतयात्री17 प्रतिक्रिया\n‘गड्या आपुला गाव बरा‘ हे माझ्या अमेरिका भेटीवर आधारलेलं प्रवासवर्णन. अमेरिकेत आज सुबत्ता आहे, सुखाची रेलचेल आहे. परंतु काही बाबतीत त्या देशात अध:पतन कसं चालू आहे याविषयी सारांशरूपानं लिहिलं होतं. त्याचा समावेश बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी झाला…\nआपल्या बॅंकेचे मूल्यांकन करून बॅंकेला जाब विचारण्यासाठी प्रश्नावली\nमंगळवार, 1 जून 2010 रविवार, 13 मे 2018 अमृतयात्री7 प्रतिक्रिया\nथोडक्यात सांगायचे म्हणजे याविषयी थोडीफार जागृती होते आहे. पण सर्वांनी मिळून नेट लावला तरच पूर्वापार रक्तात भिनलेली मराठीकडे तुच्छतेने पाहायची इतरांची वृत्ती आपण बदलू शकू. असे मोठ्या प्रमाणात घडणे आवश्यक आहे; तरच महाराष्ट्रातील बॅंका व रिझर्व बॅंक ह्या विषयाकडे गांभीर्याने पाहतील, मराठी माणसांना गृहित धरणे थांबवतील आणि मराठी भाषेला योग्य तो सन्मान व आदर देऊ लागतील.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/nashik-municipal-corporation", "date_download": "2018-09-22T08:17:52Z", "digest": "sha1:UABGJAMZ6YS4B363HJFWXUQKKSTWJJ2T", "length": 27926, "nlines": 306, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nashik municipal corporation Marathi News, nashik municipal corporation Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n‘कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायलाच हवी’\nइतक्या संपत्तीचे करायचे काय\nतालिबाननंतर सीपीआय-माओवादी सर्वात खतरनाक\nपूरग्रस्त केरळसाठी अतिरिक्त सेस\nSurgical Strike: सरकारकडून वादाचा स्ट्राइक...\nनन बलात्कार: अखेर बिशप मुलक्कल अटकेत\nहा पिझ्झा चक्क तीन वर्ष टिकणार\nरशियावरील निर्बंधांची व्याप्ती वाढवली\nमहिलेच्या गोळीबारात तिघे ठार\nइराणबाबतच्या दबावाला भारत विरोध करेल\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही:...\nदहशतवादाविरोधात भारताकडून प्रभावी उपाय\nजागतिक बँकेकडून भारताला मोठे अर्थसाह्य\nरोकडतुटीच्या भीतीने निर्देशांकाची पडझड\nपेट्रोल, डिझेलनंतर सीएनजीही महागणार\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nAsia Cup: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nइंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी चोख हवी\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\nटीम इंडियात २४ तासांत सुधारणा\nभारताची आज बांगलादेशविरुद्ध लढत\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\n...तर '३७७' वरील सिनेमात काम करेन: आयुषमान...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये क���ियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nकर्मचारी - सर, मला सुट्टी हवीय\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस..\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रु..\nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्..\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओ..\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर..\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर..\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार प..\nमहापालिका सभागृहनेते दिनकर पाटील यांनी आता भाजपच्याच अडचणी वाढण्याचे काम सुरू केले असून शुक्रवारी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनाच पाटलांनी दमबाजी करत, सभात्याग केला.\n'अविश्वास नाट्य' शमल्यानंतर वाद मिटल्याची चर्चा असतानाच शनिवारी आयुक्त तुकाराम मुंढेंवरून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच पदाधिकारी आणि आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.\nआयुक्त तुकाराम मुंढेंसाठी नाशिककर रस्त्यावर\nनाशिककरांना अंशतः दिलासा, करधाड कायम\nसत्ताधारी भाजपने शनिवारी अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे बॅकफुटवर आले आहेत. आपली खुर्ची वाचवण्यासाठी मुंढे यांनी करवाढीत जवळपास ५० टक्के कपात जाहीर केली आहे.\nतुकाराम मुंंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव\nमनपा आयुक्त तुकाराम मुंढें करवाढ रद्द करण्यचा महासभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत आपल्याच ठरावाची अंमलबजावणी सुरू केल्याने भाजपच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. त्यामुळे मुंढेंविरोधात थेट अविश्वास ठरावाचे शस्र भाजपने उपसले आहे. सोमवारी भाजपचे सभागृहनेते दिनकर पाटील यांनी मुंढेंविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस नगरसचिवांना सादर केली. त्यामुळे विशेष महासभा बोलविण्याचा अधिकार महापौरांकडे गेला असून महापौरांच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.\nविनानिविदा औषधखरेदी दोषारोप पत्रच नाही म टा...\nमहापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी आपल्या अधिकारात ३१ मार्च रोजी करयोग्य मूल्य दरात प्रचंड वाढ केल्यानंतर निर्माण झालेल्या वादळावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना उशिरा का होईना, वेळ मिळाला आहे. ���हाजन यांच्या उपस्थितीत गेल्या साडेतीन महिन्यांपासून करवाढीवरून निर्माण झालेली नाशिककरांची कोंडी आज (दि. १४) फुटण्याची शक्यता आहे. शनिवारी महापालिका अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची बैठक बोलविण्यात आली असून, त्यात करवाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.\nमहापालिकेच्या माध्यमातून शहरातील स्मशानभूमीत राबविण्यात येत असलेल्या मोफत अंत्यसंस्कार योजनेसाठी आता लाकडाऐवजी गोवऱ्या वापरल्या जाणार आहेत. महापालिकेचे सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या पत्रावरून फेब्रुवारीच्या महासभेत ठराव संमत करण्यात आला आहे.\nनाशिक महापालिकेकडून चारशे किलो प्लास्टिक जप्त\nनाशिक महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने महाराष्ट्र विघटनशील व अविघटनीशल कचरा नियंत्रण कायदा, २००६ नुसार रविवारी सुट्टीच्या दिवशीदेखील प्लास्टिक बाळगणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.\nसंभाजी भिडेंना नाशिक पालिकेची नोटीस\n'माझ्या शेतातील आंबे खाल्ले तर मुले होतात', असे वक्तव्य करणारे श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी गोत्यात आले असून त्यांना नाशिक महापालिकेने आज नोटीस बजावली आहे.\nमहापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासह शिस्त लागण्यासाठी आता बदलीसत्र सुरू केले असून, गुरुवारी एकाच दिवशी २२ अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदली केलेल्या सर्व २२ अभियंत्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nमहापालिकेने अपेक्षेप्रमाणे सोमवारपासून गोदावरीनदीपात्रात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालविले असून, त्यात पहिला दणका आसारामबापू आश्रमाला दिला आहे. आश्रमाचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करतानाच ग्रीन फिल्ड या अनधिकृत लॉन्सवरही हातोडा फिरविल्याने पूररेषेतील अतिक्रमणधारक चांगलेच धास्तावले आहेत.\nमहापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून प्रसूतिपूर्व लिंगनिदानाविरोधात जोरदार मोहीम सुरू असतानाही शहरातील दर हजारी मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण पुन्हा घसरले आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मुलींचा जन्मदर दर हजार मुलांमागे १२०० पर्यंत गेला होता.\nथकबाकी भरली काँग्रेस भवनची नामुष्की टळली\nमहापालिकेने थकबाकी जमा न करणाऱ्या थकबाकीदारांच्या मालतमत्तांचा लिलाव सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात ५० मालमत्तांचा लिलाव केल्यानंतर आता पुन्हा शंभर बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.\nमहापालिका आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी स्वीकाल्यापासून नाशिकरोड तसेच द्वारका भागातील उद्यानांना अच्छे दिन आले आहेत. या सर्व उद्यानांना संबंधितांनी चकाचक करीत त्यांची नियमित देखभालही केली जात आहे.\nनाशिक महापालिकेत आयुक्‍त मुंढे यांचे पर्व सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने अतिक्रमण निर्मूलन विभागाला चांगलाच कामाला लागल्याचे दिसून येत आहे. सिडको विभागात सलग अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविल्यानंतर बुधवारी (दि. ७) सिडकोतील कामटवाडे शिवारात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या वेळी घरांसमोरील ओट्यांचे अतिक्रमण काढण्यात आले.\nशहरात हॉकर्स झोनच्या बळपूर्वक अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रस्त्यावरील टपरीधारक, फेरीवाले, हॉकर्सविरोधात सुरू केलेली अतिक्रमण निर्मूलन कारवाई, तसेच घरपट्टी करवाढीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय हॉकर्स व टपरीधारक कृती समितीतर्फे महापालिका मुख्यालय अर्थात, थेट राजीव गांधी भवनावरच शनिवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.\nपुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यापासून ते बंद पडणाऱ्या बसचे प्रमाण कमी करण्यापर्यंतच्या विविध निर्णयांद्वारे कारभारात सुधारणा घडवत असतानाच, पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने बुधवारी बदली केली.\nनाशिक मनपा आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती\nअतिशय कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. वर्षभराच्या आत मुंढेंची बदली झाली आहे. नाशिकचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांचीही बदली झाल्याने मुंढेंची त्या जागी नियुक्ती केली गेली आहे.\nजत्रा हॉटेलशेजारील रस्त्याची दुरुस्ती\nफोटो डॉ बाळकृष्ण शेलारमटा इम्पॅक्टजत्रा हॉटेलशेजारील रस्त्याची अखेर दुरुस्तीम टा...\nराफेल खरेदी हा सैन्यावरचा सर्जिकल स्ट्राइकच: राहुल\nफसवाफसवी नको; उदयनराजेंचा पवारांना इशारा\nदानवेंना बच्चू कडूंचं आव्हान, जालन्यातून लढणार\nतालिब��ननंतर 'CPI-माओवादी' सर्वात खतरनाक\nव्हिडिओ: करीनाच्या 'झिरो फिगर'चं रहस्य\nमर्जीतल्या खेळाडूसाठी 'सुवर्ण' विजेत्यास डावलले\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nइतक्या संपत्तीचं करायचं काय\nव्हिडिओ: चहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nभारताचा 'व्हिलेज रॉकस्टार्स' ऑस्करच्या शर्यतीत\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/travel-news/festivals-in-india/articleshow/61688785.cms", "date_download": "2018-09-22T08:17:02Z", "digest": "sha1:CI6WEOGLO34IV27WTFGEPDLEDTTEV2F2", "length": 14750, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "travel news News: festivals in india - रंगतदार फेस्टिव्हल्सची सैर | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nथंडीची चाहूल लागली आहे. हा मोसम म्हणजे भटकंतीसाठी उत्तम मानला जातो. या मोसमात कुठेही फिरायला जात असाल आणि तिथे स्थानिक संस्कृतीची वैशिष्ट्यं दाखवणारा एखादा फेस्टिव्हल साजरा होत असेल तर पर्यटकांसाठी ती पर्वणीच. डिसेंबर महिन्यात साजऱ्या होणाऱ्या अशाच काही फेस्टिव्हल्सची ही माहिती. त्यानुसार तुम्ही तुमची टूर प्लॅन करू शकाल…\nहॉर्नबिल फेस्टिवल , नागालँड\nया रंगीबेरंगी फेस्टिव्हलचं नाव हॉर्नबिल (धनेश) या पक्ष्यावरून पडलं आहे. नागालँडमधील आदिवासी जमातींचे आंतरजातीय संबंध दृढ करणं हा हॉर्नबिल फेस्टिव्हलचा मुख्य हेतू आहे. या दरम्यान उत्तर-पूर्वेकडील समृद्ध संस्कृतीचं दर्शन घडतं. शेती हा इथला प्रमुख व्यवसाय असल्यामुळे उत्सवाचं स्वरूपही कृषिप्रधान आहे. नागलँडमधील पारंपरिक कलाकृती व स्थानिक पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी हॉर्नबिल हा उत्तम पर्याय आहे. तिथे होणारं नागा संगीत सादरीकरण, तिरंदाजी आणि कुस्तीच्या स्पर्धा नेहमीच पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात.\n १ ते १० डिसेंबर\nपेरूमथित्ता थारावड कोत्तमकूझी, केरळ\nदहा दिवस चालणारा हा महोत्सव केरळातल्या सांगितल्या जाणाऱ्या कपोलकल्पित कथा आपल्या डोळ्यांसमोर उभ्या करतो. माईम, नृत्य व संगीताद्वारे प्राचीन रूढी-परंपरांवर प्रकाश टाकला जातो. आत्मा या संकल्पनेवरील विविध कंगोऱ्यांवर यात दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न होतो. खरंतर उत्त��� केरळातील थय्याम किंवा कलियाटम हा एक विधी आहे. पण प्रेक्षकांसाठी तो डोळ्यांचं पारणं फिटवणारा उत्कृष्ट कलाप्रकारही आहे याची प्रचिती प्रत्यक्ष अनुभवानंतर येते. चामुंडी, पंचुरला, एलआयुर, मुथोर हे थय्यामचे विविध प्रकार रसिकांना मंत्रमुग्ध करतात.\n ६ ते १५ डिसेंबर\nजम्मू काश्मीरमधील सर्वांगसुंदर लडाख हे विविध उत्सवांसाठीही तितकेच लोकप्रिय आहे. गेलुग स्कूल ऑफ तिबेटीअन बुद्धीझमचे (Gelug school of tibetan buddhism) संस्थापक जे त्सोंगखपाडा (Je Tsongkhapada) यांचा जन्मदिवस म्हणून गल्डन नामछोट (Galdan Namchot) हा उत्सव साजरा होतो. रंगीबेरंगी पोषाखातले मठवासी नृत्य-नाट्य सादारीकरणातून त्यांच्या धर्माचे निरनिराळे पैलू उलगडून दाखवतात. लोण्याचे दिवे संबंध आश्रमात लावले जातात. सगळ्यांसाठी थूकपा व मोमोजची मेजवानी असते.\nपौष मेळा, पश्चिम बंगाल\nबंगालला सांस्कृतिक वारशाची खाण म्हणतात. इथल्या शांतिनिकेतनात वार्षिक पौष मेळा साजरा होतो. याची सुरुवात एकोणिसाव्या शतकात टागोर कुटुंबियांनी केली. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आरंभ पौष शुक्ल सप्तमीला होतो. तो कापणीचा हंगाम सूचित करतो व त्यादरम्यान सगळीकडे आंनदीआनंद असतो. मेळाव्यात तब्बल १५०० स्टॉल्स लावले जातात व १० हजारांहून अधिक लोकांचा जनसागर इथे अवतरतो. प्रसिद्ध बऊळ लोकसंगीत उपस्थितांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही.\n २३ - २६ डिसेंबर\nविंटर फेस्टिव्हल ऑफ माऊंट अबू , राजस्थान\nमाऊंट अबू हे राजस्थानमधलं एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे. म्हणूनच राज्यात पर्यटनाला प्रोत्साहन देण्याकरीता दरवर्षी डिसेंबर महिन्यात या खास फेस्टिव्हलचं आयोजन माऊंट अबूला केलं जातं. तिथल्या नक्की तलावाकडे निघणाऱ्या भव्यदिव्य मिरवणुकीने कार्निव्हलची सुरुवात होते. राजस्थान तसंच गुजरात, मध्य प्रदेश व हरियाणातीलही अनेक कलाकार त्यांच्या कला या मंचावर पेश करतात. घुमर व सुफी कथक ही लोकनृत्य महोत्सवाची शान वाढवतात. तर गुल्ली दंडा, हॉट एअर बलूनिंग व पतंग उडवण्याचा खेळ पाहणं हा एक अनुभव असतो.\n २९ व ३० डिसेंबर\nसंकलन – गौरी आंबेडकर\nमिळवा पर्यटन बातम्या(travel news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ntravel news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक कर���\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nगुद्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nपत्नीचे बहिणीसोबत संबंध; पतीची पोलिसांत तक्रार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n3काय सांगतात मैलाचे दगड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/aitihasik-katha-4", "date_download": "2018-09-22T07:17:41Z", "digest": "sha1:H3DLPJLC6SRU62EWHSXSB35PNMPVUIHK", "length": 14054, "nlines": 380, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा S. R. Dewaleचे ऐतिहासिक कथा (४) पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 40 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास स���स्यत्व घ्या .\nलेखक एस. आर. देवळे\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nटोलस्टोय तीन दिर्घ कथा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-nagartimes-32/", "date_download": "2018-09-22T08:00:18Z", "digest": "sha1:OZARWNXJJ6KJLFPKDSUDOP4LLORMWQ6U", "length": 8224, "nlines": 183, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "NAGARTIMES E-PAPER : मंगळवार, 14 ऑगस्ट 2018", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनगर टाइम्स ई-पेपर : मंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nPrevious articleसंविधानाची प्रत जळणाऱ्या व्यक्तीविरुद्ध शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन\nNext articleVideo : एकेकाळी गाडगेबाबा मठ होता, स्वातंत्र्यचळवळीचे केंद्र….\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nअनुष्काला ‘स्मिता पाटील मेमोरियल’ पुरस्कार\nअमेझॉन खरेदी करणार ‘मोअर’\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nसुरेगावातील पाचवीच्या विद्यार्थ्याचा गळा कापणार्‍या वाबळेला जन्मठेप\nस्वाईन फ्लूचे थैमान, आणखी तिघांचा बळी\nरेकॉर्ड ब्रेक… सव्वा पाचला सवारी दिल्लीगेट बाहेर…\nजायकवाडीच्या चार टीएमसी पाण्याबाबत एकत्रित निर्णय घ्यावा लागणार : मधुकरराव पिचड\nअनावश्यक खर्चाला जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी पायबंद घालावा : ना. विखे\nअ‍ॅक्सिस बँकेच्या धास्तीने शेतकर्‍यांची उडाली झोप\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nMahendra Jagtap on नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )\nSanket naikade on नाशिक | सचिन गडाख (वाचक श्रेणी) , सुबक अक्षरे गिरवीन…\nTejas Ghorpade on मतदानातून निवडा ‘ऑनलाईन तेजस’ पुरस्काराचा मानकरी\nअनुष्काला ‘स्मिता पाटील मेमोरियल’ पुरस्कार\nअमेझॉन खरेदी करणार ‘मोअर’\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nअनुष्काला ‘स्मिता पाटील मेमोरियल’ पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4946113239787782381&title=Girish%20Prabhune%20Special%20Interview%20Part%202&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-09-22T07:06:51Z", "digest": "sha1:CWAIFENJQKK6BBIVU4CC5WWYIQILNZVY", "length": 32533, "nlines": 135, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘माणूस हा सारखं शिकवावं लागणारा प्राणी’", "raw_content": "\n‘माणूस हा सारखं शिकवावं लागणारा प्राणी’\n‘ग्रामायण’साठी काम करता करता अनेक चांगले बदल घडून आले. नंतर हळूहळू ‘पारधी’ हा विषय पुढे आला आणि नंतर भटके विमुक्त विकास परिषदेची स्थापना झाली.... ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या आरती आवटी यांनी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीचा हा दुसरा भाग...\n‘ग्रामायण’साठी काम करतानाच्या काही अनुभवांबद्दल सांगा. त्यातूनच पुढे ‘पारधी’ हा विषय कसा सुरू झाला\nगिरीश प्रभुणे : पाणलोटाच्या क्षेत्रात रोप लावलं, बी लावलं, की काही दिवसांत झाड फोफावतं; पण माणसाचं तसं नाही. ज्या झाडाचं बी घेतलं, त्या झाडाला त्याच जातीचं फळ येतं. तितकंच मधुर. माणसाचं वेगळं आहे. याला शिकवलं, म्हणजे त्याचा मुलगा आपोआप शिकेल, असं नाही. त्यालाही शिकवावं लागतं. त्याला जन्मापासून सर्व द्यावं लागतं. मनुष्य हा जगातला एकमेव प्राणी असा आहे, की त्याला सतत शिकवावं लागतं. कुत्र्याचं पिल्लू कुत्रा बनतं, सापाचं पिल्लू साप बनतं. म्हणजे प्राण्यांमध्ये आपल्या आई-बापाचे गुणधर्म आहेत पिल्लांमध्ये आपोआप येतात. माणसामध्ये आई-वडिलांचे गुणधर्म त्याच्या मुलांमध्ये बिलकुल येत नाहीत. ते शिकवले, त्याला संस्कार दिले तरच येतात. आणि त्यामुळे हे सतत करण्याचं काम आहे. या पिढीत केलं, तर पुढची पिढी तशी होईल म्हणाल, तर तसं नाही. पुढची पिढी बिघडणार. आणि म्हणून शिक्षणाची रचना प्राचीन काळापासून आहे.\nनामांतराच्या चळवळीमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा घटक होता, बौद्ध मंडळी, वडार मंडळी. मी प्रामुख्याने त्यांच्याच बरोबर काम करत होतो. त्यांचे पुढारी यायचे, बघायचे आणि मग त्यांना फितवायचे, ‘अरे हे काय हे पुण्याचे संघवाले आहेत. बामणं आहेत.’ कारण आमच्या ग्रुपमध्ये सर्व विचारांची लोकं असली, तरी सुदैवाने म्हणा, की दुर्दैवाने म्हणा, कशानेही म्हणा, समाजवादी, कम्युनिस्ट, संघ आणि काँग्रेस या सगळ्या विचारातले जे होते, ते एका विशिष्ट जातीतलेच म्हणजे सगळे ब्राह्मणच होते. त्यामुळे कुणीही आला, कुठल्याही विचारांचा आला, तरीसुद्धा त्याला ते ‘बामणं’ समजायचे, ‘संघवाला’ समजायचे आणि ‘जातीयवादी’ समजायचे. म्हणजे त्यांना कशातला फरकच कळत नसे. त्यातून त्यांना हळूहळू लक्षात आलं, की हे काम वेगळं आहे. संघ काही तरी वेगळा आहे, हिंदुत्ववाद वेगळा आहे. म्हणजे आधीच्या जयंत्या, पुण्यतिथ्यांमध्ये सतत शिवीगाळ असायची, ती नंतर कमी झाली. मग तिथे प्रकाश आंबेडकर आले, रामदास आठवले येऊन गेले, शंकरराव खरात येऊन गेले, रा. सु. गवई येऊन गेले, दलितांचे जेवढे पुढारी आहेत, ते सगळे येऊन गेले. निमगाव माडुंगे जलप्रकल्प म्हटलं, की सगळे म्हणायचे ‘वेगळं आहे,’ सर्व कौतुक करायचे. याचं कारण असं, की बाबा देवलांचा महिसाळचा जो प्रकल्प होता, तिथे त्यांनी हे सर्व ‘प्रयोग’ केलेले होते.\nआम्हाला हे प्रयोग करत असताना सर्वांना सांभाळून घेणं आणि त्याप्रमाणे काम यशस्वी करणं शक्य झालं होतं. या अनुभवातून, त्याच्या आधीची ३०-३५ वर्षं जे शिकलो, त्या काळात आणि शालेय जीवनामध्ये जे शिकायला मिळालं नाही, तेवढं सगळं मला या या कालावधीत शिकायला मिळालं. मानवी संबंध, जातीजातीतले संबंध, बी-बियाणं, नियोजन, नियोजनाकरिता काय करावं, इत्यादी इत्यादी. दुष्काळ होतेच. त्या गावामध्ये पाणी भरपूर आलं, पीक चांगलं आलं, तरीसुद्धा लोक तिथं जाताना तलाठ्याला पैसे देणार. सांगणार, की ‘नाही नाही आठ आणे लावू नको, चार आणे वारी लाव.’ चार आणे वारी लावली की, गावात दुष्काळ आहे हे कळतं, सरकारी योजना मिळतात. म्हणजे खोटी आकडेवारी जमा होऊन नियोजन मंडळाकडे जाते आणि मग प्लॅनिंग होतं. सर्व खेड्यापाड्यांमध्ये आणेवारी लावली जाईल, त्याच्या आधारावर दुष्काळ ठरवला जातो. त्याच्या आधारावर पाण्याचे टँकर, त्या आधारावर कामं, अशी भ्रष्टाचाराची एक साखळी आहे. त्यामुळे आम्ही विकास करत होतो; पण कागदोपत्री तो दिसत नव्हता. दुसरीकडे प्रस्���ापित वर्ग, शासकीय सेवेतला आणि गावातला, सगळा जसाच्या तसाच. त्याच्यात बदल करण्याची कुठली यंत्रणा नाही. या सगळ्याच्यात बदल करायचा असेल, तर पुन्हा मुळातून काहीतरी केलं पाहिजे, हा विचार आला.\nमग संघाच्या बैठका, समरसता मंचाच्या बैठका, ‘ग्रामायण’च्या बैठका, यातून आम्ही ते मांडायचो. हे आपलं काम आहे. जमीन सुधारते, माणसं नाही सुधारत. आणि म्हणून जमिनीवर काम केलं, ती हिरवीगार झाली. पाणी अडवलं, पाणी अडलं. राळेगणचा तोच अनुभव. तिथे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ केलं. गाव, शिवार सगळं हिरवंगार झालं. दुसरी पिढी गावात नाही राहिली. ती शहराकडे गेली. यासाठी काय करणार आपण त्याला काही उपाय नाही त्याला काही उपाय नाही म्हणून मग शासनाकडे काही मांडणी करणं, शासनानं काही योजना आखणं, असं सगळं सुरू झालं. योजना म्हणजे, मुंबईत सरकारने प्रवेश बंद करावा, शहरात प्रवेश बंद करावा. झोपडपट्ट्यांना नंबर द्यावेत. सध्या जेवढी कुटुंबं आलेली आहेत, त्यात नवीन कुणाला येऊ देऊ नये, असे काही बदल शहरी कायद्यात नव्याने झाले. तरी शहराकडचा ओघ काही थांबला नाही. हळूहळू ‘ग्रामायण’ची गरज संपली. शासनानं पाणलोटाचे कार्यक्रम स्वीकारले, शासनानं वनीकरण स्वीकारलं, शासनानं महिला विकासाच्या योजना स्वीकारल्या. महिला हळूहळू ग्रामपंचायतीमध्ये येऊ लागल्या. म्हणजे वीस वर्षापूर्वींचा खेडेगावातला जो मागासलेपणा होता, तो सुधारला. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच वेळेला सामाजिक समरसता मंचाची स्थापना झालेली होती. समरसता मंचाच्या एका बैठकीत असं ठरलं, की आता आपण अशी कामं करावीत, की दोन जाती, सगळ्या जाती-जातींमधील जे भेदभाव आहेत, ते कमी होतील. मग त्यातून भटक्या-विमुक्तांमध्ये काम करावं, असंही ठरलं. मी निमगावला असताना, पारधी, वडार, कैकाडी, गोसावी, गोंधळी अशा वेगवेगळ्या जातींमध्ये (प्रामुख्याने बौद्धांव्यतिरिक्त) कामं केली. त्यामुळे मला त्यातला अनुभव होता. माझ्या मांडणीमध्ये, अनुभवातून, सांगण्यामध्ये सतत त्या कामाचे उल्लेख यायचे. पोलीस स्टेशन, कायदे अशा सगळ्याची माहिती झाली होती. त्यामुळे असेल कदाचित, हे काम/ही जबाबदारी माझ्याकडे आली. आणि मग तो ‘पारधी’ हा विषय सुरू झाला. म्हणजे भटके विमुक्त विकास परिषदेची स्थापना झाली. भटके विमुक्त विकास परिषदेची स्थापना १९९० साली डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीच्या निमित्ताने झ��ली. ती करत असताना एकदम पारधी हा विषय काही आला नव्हता. काही तरी काम करावं, कसं करावं, काय करावं, असा तोपर्यंत थोडासा संभ्रमाचाच विषय होता.\nभटके विमुक्त विकास परिषद सुरू करावी ही कोणाची कल्पना होती\nगिरीश प्रभुणे : संघामध्ये दोन प्रकारची कामं सुरू झाली होती. महिलांची कामं ९० साली सुरू झाली होती. सामाजिक समरसता मंच सुरू होऊन जवळपास सात-आठ वर्षे झाली होती. आणि असं लक्षात आलं होतं, की केवळ या कामांनी भागत नाही, तर जो अधिक वंचित घटक आहे, त्यासाठीही वेगळे काम आवश्यक आहे. त्याच वेळेला लक्ष्मण मानेंची चळवळ चालू होती. ‘उपरा’ प्रसिद्ध झालेलं होतं. ‘उचल्या’ प्रसिद्ध झालेलं होतं. आणि प्रामुख्याने ख्रिश्चनीकरण किंवा इस्लामचं आक्रमण... या मुस्लिम होणाऱ्या जमातींमध्ये भटकणाऱ्यांचं प्रमाण जास्त होतं. तेव्हा म्हटलं, की आपण भटके-विमुक्तांमध्ये काम करावं. इथे तर परिषदेच्या नावापासूनच सुरुवात होती. त्या वेळी दामूअण्णा दाते, दादा इधाते, रमेश पतंगे, नामदेवराव धाडगी, मोहनराव गवंडी अशी मंडळी होती. आम्ही सगळे बसून चर्चा करत होतो, की हे भटक्या विमुक्त जाती जमाती अशा प्रकारचं नाव घ्यावं का पण भटकी, भटक्या हा शब्दप्रयोगही जरा चुकीचा आहे. कारण मग ‘भटकी’ म्हणावं, तर भटकी कुत्री असा शब्दप्रयोग तयार होतो. ‘भटक्या’ म्हणावं, तर तेही उपेक्षित झालं. मग ‘भटके’ असं ठरलं.... भटके विमुक्त विकास परिषद. भटक्या जमाती, विमुक्त म्हणजे गुन्हेगार जमाती आणि मग या सगळ्यांचा विकास करायचा, अशा प्रकारे त्याची चर्चा होत गेली. भटके विमुक्त विकास परिषदेची स्थापना झाली. दादा इदाते त्याचे अध्यक्ष होते. मग संपूर्ण महाराष्ट्रातली गावं, ४२ जाती-जमातींमध्ये काम करायचं ठरलं. ते कसं करायचं, त्यांना कुठे शोधायचं याबद्दल चर्चा झाली. मग माझ्याकडे काम दिलं. मला त्यातला जेवढा अनुभव या निमगावचा होता, त्या पुरचुंडीवरती मी ते सुरू केलं. संघटनमंत्री अशी जबाबदारी माझ्याकडे होती; पण संघटनमंत्री म्हणजे काय पण भटकी, भटक्या हा शब्दप्रयोगही जरा चुकीचा आहे. कारण मग ‘भटकी’ म्हणावं, तर भटकी कुत्री असा शब्दप्रयोग तयार होतो. ‘भटक्या’ म्हणावं, तर तेही उपेक्षित झालं. मग ‘भटके’ असं ठरलं.... भटके विमुक्त विकास परिषद. भटक्या जमाती, विमुक्त म्हणजे गुन्हेगार जमाती आणि मग या सगळ्यांचा विकास करायचा, अशा प्रकारे त्याची ���र्चा होत गेली. भटके विमुक्त विकास परिषदेची स्थापना झाली. दादा इदाते त्याचे अध्यक्ष होते. मग संपूर्ण महाराष्ट्रातली गावं, ४२ जाती-जमातींमध्ये काम करायचं ठरलं. ते कसं करायचं, त्यांना कुठे शोधायचं याबद्दल चर्चा झाली. मग माझ्याकडे काम दिलं. मला त्यातला जेवढा अनुभव या निमगावचा होता, त्या पुरचुंडीवरती मी ते सुरू केलं. संघटनमंत्री अशी जबाबदारी माझ्याकडे होती; पण संघटनमंत्री म्हणजे काय अन्य संघटनांमध्ये काही ना काही तरी संघटित समाज असतो. बाकीच्यांना एकत्रित करायचं. इथं जायचं तर हे म्हणणार ‘तुम्ही कोण अन्य संघटनांमध्ये काही ना काही तरी संघटित समाज असतो. बाकीच्यांना एकत्रित करायचं. इथं जायचं तर हे म्हणणार ‘तुम्ही कोण’ माझा पहिला अनुभव असा होता.\nमी पुण्यात वेगवेगळ्या व्याख्यानांना जायचो. लक्ष्मण माने एका कार्यक्रमाला पुण्यामध्ये आले होते. तिथे मी जाऊन भेटलो. भटके विमुक्त विकास परिषदेचं असं असं काम माझ्याकडे आहे, असं सांगितलं. म्हणाले, ‘नाव काय तुमचं’ म्हटलं, ‘गिरीश प्रभुणे.’ ‘तुम्ही करूच शकत नाही काम.’ ‘का नाही करू शकत’ म्हटलं, ‘गिरीश प्रभुणे.’ ‘तुम्ही करूच शकत नाही काम.’ ‘का नाही करू शकत’ तर म्हणाले, ‘जातीकरिता माती खावी लागते.’ आता मला काही कळेना, जातीकरिता माती का खावी लागते’ तर म्हणाले, ‘जातीकरिता माती खावी लागते.’ आता मला काही कळेना, जातीकरिता माती का खावी लागते मातीचा काय संबंध नंतर आलं लक्षात, माती खाणं किती कठीण आहे ते. ते म्हणाले, ‘तुम्ही करणारच नाही, पळून जाल. आणि तुम्ही काम करणार म्हणजे काय’ मी म्हटलं, ‘मी संघाचा स्वयंसेवक आहे, कामाचा अनुभव आहे.’ मग तर म्हणाले, ‘बिलकुलच शक्य नाही. जातीयवादी संघटना आहे ती.’ त्यांनी खूप निर्भर्त्सना केली आमची. म्हटलं, ‘ठीक आहे.’ दहा वर्षांनंतर माझी आणि लक्ष्मण मानेंची पुन्हा भेट झाली. त्यांनी लेख लिहिला होता एके ठिकाणी. यमगरवाडीचं काम सुरू झालं होतं. अनेक आंदोलनं झालेली होती. ते ज्या स्तरापर्यंत पोहोचले होते, त्यापेक्षाही कितीतरी स्तरापर्यंत आत पोहोचलो होतो आम्ही. त्यांच्या एका कार्यक्रमाला मी गेलो होतो लातूरला. एका उद्यानात मोठी बैठक होती. मी आपला सगळीकडेच जात असतो. त्यामुळे त्याही कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांनी तिथे जाहीररीत्या उल्लेख केला, ‘संघाचे लोक बघा, यमगरवाडीला कसं काम सुरू के��ं आहे. आपण ३०-४० वर्षं एक चळवळ करतो; पण आपण एक काम नाही उभं करू शकलो. सरकारच्या मदतीशिवाय त्यांनी केलेलं आहे.’ म्हणजे एकेकाळी जो टीका करत होता, त्यांनी या सर्व कामाचा सन्मानपूर्वक उल्लेख केला होता.\nया दहा वर्षांच्या काळात देवदत्त दाभोळकर, प्रभाकर मांडे, असे अनेक जण आले. संघाची, हिंदुत्वाची विरोधक मंडळीही त्या ठिकाणी आली. त्यांनी हे सगळं बघितलं. मला जो अनुभव निमगावला आला, तोच इथं आला. ते म्हणाले, ‘हे कसं काय केलंत’ मग त्यांना सांगितलं, हे कसं काय झालं आणि ही मुलं शिकायला का लागली’ मग त्यांना सांगितलं, हे कसं काय झालं आणि ही मुलं शिकायला का लागली सरकारी आश्रमशाळा जवळपास २०० आहेत. भटक्या विमुक्तांच्या आणि आदिवासींच्या ३०० ते ४०० आहेत. म्हणजे महाराष्ट्रात अशा किमान ४०० ते ५०० आश्रमशाळा आहेत, की ज्यांना सरकारी अनुदान मिळतं. तरीसुद्धा केवळ चार वर्षांत ३००-३५० मुलं कुठेच नव्हती. एकाच जमातीची, पारधी जमातीची मुलं कुठेच नव्हती. टिकतच नाहीत. आणि इथे तर लोकं स्वतः आणून सोडत होती. मग त्यांना प्रश्न पडला, की हे काय आहे नेमकं सरकारी आश्रमशाळा जवळपास २०० आहेत. भटक्या विमुक्तांच्या आणि आदिवासींच्या ३०० ते ४०० आहेत. म्हणजे महाराष्ट्रात अशा किमान ४०० ते ५०० आश्रमशाळा आहेत, की ज्यांना सरकारी अनुदान मिळतं. तरीसुद्धा केवळ चार वर्षांत ३००-३५० मुलं कुठेच नव्हती. एकाच जमातीची, पारधी जमातीची मुलं कुठेच नव्हती. टिकतच नाहीत. आणि इथे तर लोकं स्वतः आणून सोडत होती. मग त्यांना प्रश्न पडला, की हे काय आहे नेमकं सुरुवातीला आम्ही सांगायचो, की इथे शाखा आहे संघाची. समितीची शाखा आहे यमगरवाडीला. शिवाय इथं आम्ही प्रातःस्मरण शिकवतो. मग हे प्रातःस्मरण काय सुरुवातीला आम्ही सांगायचो, की इथे शाखा आहे संघाची. समितीची शाखा आहे यमगरवाडीला. शिवाय इथं आम्ही प्रातःस्मरण शिकवतो. मग हे प्रातःस्मरण काय त्यात अगदी प्राचीन काळच्या ऋषी-मुनींपासून, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी अशा ३०० ते ४०० महापुरुषांची नावं आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी या कार्यक्रमात आहेत. त्या सगळ्या आम्ही त्यांना समजावून सांगतो. आम्ही फक्त आंबेडकरच सांगतो असं नाही, आम्ही सर्व काही सांगतो. शिवाय त्यांच्यामध्ये जे गुण आहेत.. म्हणजे पळण्याचे, शिकार करण्याचे, उंच उडी मारण्याचे, त्यांचा उपयोग कसा करता येईल, हे पाहतो. हे मारामारी करायला लागले, तर दगड, धोंडे अचूकपणे एकमेकांच्या डोक्यात घालतील. हाही त्यांचा एक गुण आहे. त्याचा उपयोग अन्यत्र करता येईल का, तो कसा करता येईल, त्याचा विचार केला.\nआम्ही आमची अभ्यास करण्याची एक पद्धत लावून घेतली. शाळा आहे; पण शाळेशिवायच्या अनेक गोष्टी आम्ही यांना शिकवायचं ठरवलं. आणि त्यातून आता ही सगळी विकासाची गंगा आलेली आहे. आणि त्यामुळे तुम्हाला जी प्रगती दिसते आहे ती आहे. पारधी कुटुंबंच्या कुटुंबं मुलं, महिला आणून इथं सोडतात. आता त्यांना विश्वास वाटायला लागला, की आपली मुलं इथं चांगली सुधारायला लागली आहेत. मग ती दुसरीकडे शाळेत का जात नाहीत अन्य ठिकाणच्या शाळेत का जात नाहीत अन्य ठिकाणच्या शाळेत का जात नाहीत तिथला शिक्षक हा केवळ त्या शाळेपुरता मर्यादित राहतो. इथला शिक्षक हा त्यांच्या पालापालापर्यंत जातो. इथला कार्यकर्ता हा त्यांच्या कोर्टकचेऱ्या, अत्याचार, अन्याय या सगळ्यापर्यंत जातो. त्यामुळे मुलगा, आई-वडील आणि सर्व अत्याचारितांशी ही शाळा, आमचा हा प्रकल्प जोडला गेलेला आहे. या सगळ्या आखणीमुळे, कामामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी या प्रकल्पाचा उल्लेख सर्वदूर व्हायला लागला आहे.\n(ही मुलाखत २००८च्या सुमारास घेतलेली आहे. त्यामुळे स्थळ-काळाचे संदर्भ त्यानुसारच लक्षात घ्यावेत, ही विनंती. या मुलाखतीचे सर्व भाग https://goo.gl/tvAKSg या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)\n‘आधुनिक आणि प्राचीन ज्ञानाचा संगम घालणारं गुरुकुल’ ... आणि यमगरवाडी प्रकल्प सुरू झाला ‘त्यांना’ स्थैर्य मिळालं... ‘हे काम बसू देत नाही...’ ‘समाजातल्या सर्वांचं योगदान अपेक्षित’\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/85-percent-of-edible-oil-adulterants-in-15-states/", "date_download": "2018-09-22T07:57:58Z", "digest": "sha1:4ZNBMAAK7J3J3IQKYUPJODQJ7XJDVYF3", "length": 7100, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंधरा राज्यांतील ८५ टक्के खाद्यतेल भेसळयुक्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › पंधरा राज्यांतील ८५ टक्के खाद्यतेल भेसळयुक्त\nपंधरा राज्यांतील ८५ टक्के खाद्यतेल भेसळयुक्त\n‘कन्झ्युमर व्हॉईस’ या स्वयंसेवी ग्राहक संघटनेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात देशातील 15 राज्यांत विकल्या जाणार्‍या सुट्या खाद्यतेलांपैकी 85 टक्के तेल भेसळयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. मोहरी, तीळ, खोबरेल, सूर्यफूल, पामतेल, सोयाबीन, शेंगदाणा आणि करडई अशा आठ प्रकारांमध्ये भेसळ करण्यात येते. महाराष्ट्रासह कोकणातही भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती मुंबईतील डर्मेटॉलॉजिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट डॉ. अपर्णा संथनम यांनी व्यक्त केली आहे.\nनॅशनल अ‍ॅक्रेडिटेशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिबरेशन लॅबोरेटरिज येथे 1015 नमुन्यांवर या चाचण्या घेण्यात आल्या. त्यासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ यांच्यासोबत भारतातील प्रमुख 15 राज्यांमधून सुटे विकले जाणारे खाद्यतेल परीक्षणासाठी घेण्यात आले. ‘एफएसएसएआय’ने प्रमाणित केलेल्या दर्जा, गुणवत्ता आणि सुरक्षा निकषांच्या आधारे या तेलाची चाचणी करण्यात आली.\nभेसळयुक्त तेलामुळे केवळ अलर्जी उद्भवते, कोलेस्टेरॉल पातळी वाढते. तर कर्करोग, पक्षाघात, यकृतातील बिघाड आणि हृदयविकाराचा झटका असे प्राणघातक आजारदेखील उद्भवू शकतात. अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता (अटकाव आणि बंधने विक्री अधिनियम 2011) निकषांनुसार कोणालाही खाद्यतेलांची सुट्या प्रकारामध्ये विक्री करण्यास, विक्रीसाठी तेल उपलब्ध करून देण्यास, वितरण करण्यास, पुरवठा करण्यास मनाई आहे.\nखाद्यतेलाबाबतीत नियामक अधिकार्‍यांनी सुटे तेल विकण्यावर बंदी घातली आहे. कारण, अशा सुट्या तेलात भेसळ असू शकते आणि त्यामुळे शरीरात ‘फ्री रॅडिकल्स’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या विषारी घटकांची वाढ होते, असे मुंबईतील डायटेशिअन आणि न्यूट्रिशनिस्ट डॉ. नीती देसाई यांनी सांगितले. सुट्टे तेल विकणार्‍या व्यक्तीवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येणार आहे.\nग्राहकांनी सजग राहण्याची गरज : डॉ. संथनम\nत्वचेवर तसेच केसांसाठी वापरल्या जाणार्‍या तेलाबाबत ग्राहकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. आपली त्वचा अतिशय संवेदनशील असल्याने किरकोळ प्रमाणातील भेसळीमुळेसुद्धा त्वचेला खाज सुटणे, आग होणे किंवा अन्य अपाय होऊ शकतो. हे त्रास सुरुवातीला फार मोठे वाटले नाहीत तरी याचे गंभीर दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात, असे डॉ. संथनम यांनी सांगितले.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/heavy-rain-in-Sawantwadi/", "date_download": "2018-09-22T07:38:00Z", "digest": "sha1:2U5IVTEUX4NJHI2AT3MFMY3YLTPVF6OQ", "length": 6076, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सावंतवाडीला वळिवाचा तडाखा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सावंतवाडीला वळिवाचा तडाखा\nसावंतवाडी : शहर वार्ताहर\nगेले काही दिवस उन्हाने होरपळून काढल्यानंतर गुरुवारी दुपारनंतर वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या या पावसाने सावंतवाडी तालुक्याच्या अनेक भागांना झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. सावंतवाडी शहरातील भालेकर हॉटेलवर झाड पडून हॉटेलचे नुकसान झाले.\nकोलगावमध्ये अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडली. तालुक्याच्या अनेक भागांत झाडे उन्मळून पडली, तर अनेक भागांतील वीज गायब झाली होती.बुधवारी रात्री तालुक्याच्या काही भागांत पाऊस पडला होता.गुरुवारी दुपारी 5 वाजेपर्यंत उष्णतेचा पारा वाढत असतानाच त्यानंतर पुढच्या तासाभरात अचानक वातावरण बदलले. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी करून जोराचे वादळ सुटले आणि काही वेळातच धो धो पावसाला सुरुवात झाली. शहरासह तालुक्यातील काही भागांत गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. जोरदार वार्‍यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. तब्बल अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ पाऊस पडला.\nसह्याद्रीच्या पट्ट्यात पावसाचा मोठा जोर होता. मळगाव, निरवडे, तळवडे, मळेवाड परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, तर सावंतवाडी शहरालाही या वळीवाच्या पावसाने झोडपून काढले. या पावसाने शहरातील गटारे तुंबून पाणी रस्त्यावर आल्याने पालिकेच्या नियोजनावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले.मुसळधार पावसासोबतच तुफानी वारे व विजांचा कडकडात सुरू असल्याने भीतीचे वातावरण होते. मात्र, नुकसान झाल्याचे वृत्त नव्हते.सहयाद्रीच्या भागात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जोरदार पावसाने वीज तसेच दूरध्वनी सेवा खंडित झाली होती.\nअचानक झालेल्या या मुसळधार पावसाने शेवटच्या टप्प्यातील काजू पीक तसेच आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मे महिन्यात सर्वत्र लगिनघाई सुरू असताना अचानक येणार्‍या पावसामुळे नागरिकांसमोर मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-magh-wari-ringan/", "date_download": "2018-09-22T07:25:37Z", "digest": "sha1:D7W5ZOJKKZBKTJPXNTC26I3LIFUPBTUT", "length": 6593, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माऊलींच्या अश्‍वाचा गोल रिंगण सोहळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › माऊलींच्या अश्‍वाचा गोल रिंगण सोहळा\nमाऊलींच्या अश्‍वाचा गोल रिंगण सोहळा\nदरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील पार्क चौकातील इंदिरा गांधी स्टेडियम येथे माऊलींच्या अश्‍वाचा गोल रिंगण सोहळा झाला. आबालवृध्दांपासून ते तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पालकमंत्री वियजकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, पोलिस आयुक्‍त एम.बी. तांबडे यांच्या हस्ते पालखी पूजा व अश्‍व पूजेने रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला.\nमाघवारी पालखीच्या भव्य गोल रिंगण सोहळ्याची तयारी अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. परंपरेप्रमाणे वारीची लगबग माघ महिन्यामध्ये सुरु होते. मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास श्री मार्कंडेय मंदिर येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखीचे पूजन ह.भ.प. भागवत महाराज चवरे, किसन बापू कापसे, गणेश वारे यांच्या हस्ते करण्यात आले. सोलापूर शहरातील 43 दिंड्या व परिसरातील 55 दिंड्या सायंकाळी 4.30 च्या सुमारास पार्क चौकातील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये दाखल झाल्या. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा रिंगण सोहळा झाला. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात समरस होऊन महिला व पुरुषांचा रिंगण सोहळ्यात सहभाग दिसून आला.\nरिंगण सोहळ्यास सुमारे 100 ध्वजाधारी भाविकांकडून प्रारंभ करण्यात आला. नंतर मृदंग टाळकरी भाविकांचे रिंगण सुरू झाले. यामध्ये सुमारे 100 ते 200 भाविकांनी सहभाग घेतला होता. 100 ते 150 तुळस व जलकुंभधारी महिलांचा रिंगण सोहळा झाला. तपोवृद्ध व वयोवृद्ध विणेकरी-चोपदारांचा रिंगण सोहळा झाला.तद्नंतर अश्‍वाचे रिंगण सुरू झाले व भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. माऊलीमय वातावरणातील भाविकांचा उत्साह दिसून आला.\nतेथून महादेव मंदिर, साठे चाळ येथे हरिदास शिंदे यांनी पारंपरिकरितीने पालखीची आरती केली. भाविकांच्या द्विगुणित उत्साहात पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला. पार्क स्टेडियम येथील रिंगण सोहळ्यास नगरसेवक आनंद चंदनशिवे, विनोद भोसले, संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, दत्ता सुरवसे, मोहन कांबळे, मनिष देशमुख, डॉ. राजेंद्र भारुड (जि.प. सीईओ), वीरेश प्रभू (एसपी) आदींचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/instagram-bot-help-with-some-questions.html", "date_download": "2018-09-22T07:23:28Z", "digest": "sha1:DWQQJFMZCN6O766ZSLGCE6JQM7MZRRVR", "length": 14687, "nlines": 61, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Instagram bot - help with some questions - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा ��रून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/farmer-against-government-policy-said-ajit-pawar/", "date_download": "2018-09-22T07:52:11Z", "digest": "sha1:Z3LLAKWKEUBYEM5IQ5BHO3Y5BFPOQH5J", "length": 7974, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकरीविरोधी धोरणामुळेच शासन बॅकफुटवर: अजित पवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › शेतकरीविरोधी धोरणामुळेच शासन बॅकफुटवर: अजित पवार\nशेतकरीविरोधी धोरणामुळेच शासन बॅकफुटवर: अजित पवार\nभाजप सरकारने शेतकर्‍यांच्या भावनेशी खेळू नये. शेतकरीविरोधी धोरणामुळेच सरकार बॅकफुटवर असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केला.\nराष्ट��रवादीच्या वतीने भाजप-शिवसेना सरकारविरुद्ध जाफराबाद येथील जुन्या तहसीलसमोरील प्रांगणात हल्‍लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, आमदार राजेश टोपे, जयंत पाटील, चित्रा वाघ, माजी खासदार पुंडलिक हरी दानवे, राज्यसभेचे खासदार माजीद मेनन, माजी आमदार चंद्रकांत दानवे, डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रदीप सोळुंके, जयधरराव गायकवाड, निसार देशमुख, राजेश चव्हाण, रामधन कळंबे, दत्तू पंडित, कपिल आकात आदी उपस्थित होते.\nनोटाबंदी, फसवी कर्जमाफी, जीएसटी, शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण, शेतकरीविरोधी धोरण, शिक्षणाचे खाजगीकरण, आरक्षण, भीमा कोरेगाव प्रकरण, बोंडअळी, भाजपतील जबाबदार व्यक्‍तींचे बेताल वक्‍तव्य या सर्व विषयांवर अजितदादांनी सत्ताधार्‍यांचा खरपूस समाचार घेतला. जाफराबाद व भोकरदन तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे शेवटच्या टिपरापर्यंत ऊस घेतल्या जाईल, असे जाहीर आश्‍वासन यावेळी अजित पवार व राजेश टोपे यांनी दिले. यावेळी आमदार राजेश टोपे यांनी आरक्षण, न्यायव्यवस्था, सामाजिक सलोखा टिकविणे यांसारख्या गंभीर विषयांकडे शासन पाठ फिरवत असून फक्‍त फसव्या घोषणा करण्यातच ते व्यस्त असल्याचे टोपे म्हणाले. यावेळी एकनाथ शेवत्रे, रवीराज जैस्वाल, इंद्रराज जैस्वाल, फारूख कुरेशी, कैलास दिवटे, राजू जाधव, साहेबराव लोखंडे, दिनकर अंभोरे, फैसल चाऊस, बाबूराव लहाने, ज्ञानेश्‍वर लोखंडे आदींची उपस्थिती होती.\nअजित पवार म्हणाले की, खडकपूर्णा धरणातील पाण्याचे नियोजनदेखील शासनाने न केल्याने त्याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे. सत्ताधारी जाती-धर्मात भांडणे लावत आहे. कोरेगाव-भीमा दंगल सरकारच्या बेजबाबदारपणामुळेच घडली. कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश येत आहे. भाजपचेच आमदार, खासदार पक्षावर नाराज आहेत. आज देशाची वाटचाल अराजकतेकडे जात आहे. आणीबाणी लागण्याची अवस्था निर्माण झाली आहे की काय, अशी भीती जनतेमध्ये निर्माण झाली आहे. बड्या उद्योगपतींना कर्जमाफी मिळाली. मात्र, शेतकर्‍यांचे पैसे कुठे गेले, असा सवाल पवार यांनी केला.\nभाजप-सेनेच्या संसाराला साडेतीन वर्षेे झाली तरी त्यांच्या विकासाचा पाळणा हालत नाही, अशी परिस्थिती आहे. सरकारच्या दुटप्पी कारभारावर हल्लाबोल करत चंद्रकांत दानवे यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा चांगला समाचार घेतला. मतदारसंघात लोकशाही नसून केवळ हुकूमशाहीचाच वापर केल्या जात असल्याचे चंद्रकांत दानवे म्हणाले.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Employees-including-patients-were-stuck-in-Civil-Lift/", "date_download": "2018-09-22T07:42:50Z", "digest": "sha1:B447PGXGRWXP62GAKQE3IMAEG3KB33GM", "length": 7614, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘सिव्हिल’च्या लिफ्टमध्ये रुग्णांसह कर्मचारी अडकले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘सिव्हिल’च्या लिफ्टमध्ये रुग्णांसह कर्मचारी अडकले\n‘सिव्हिल’च्या लिफ्टमध्ये रुग्णांसह कर्मचारी अडकले\nयेथील शासकीय रूग्णालयात (सिव्हील) नव्यानेच बसवलेल्या लिफ्टमध्ये सहा रूग्णांसह दोन कर्मचारी सुमारे अर्धातास अडकले होते. तांत्रिक विभागाच्या कर्मचार्‍यांनी अथक प्रयत्न करून त्यांची सुटका केली. दरम्यान ज्या कंपनीने महिनाभरापूर्वी ही लिफ्ट बसवली आहे, त्या कंपनीच्या तंत्रज्ञाने हात वर करत घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सिव्हीलच्या कर्मचार्‍यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nबुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सहा रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी नेत्र विभागात लिफ्टने नेण्यात येत होते. यावेळी या रूग्णांसोबत एक अधिपरिचारिका व एक सेवक होते. तळ मजल्यावरून आठहीजण लिफ्टने जात असताना पहिल्या मजल्याजवळ आल्यानंतर लिफ्ट अचानक बंद पडली. यामुळे आतील रूग्णांसह सर्वांनीच आरडा-ओरडा सुरू केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रूग्णालयाच्या तांत्रिक विभागातील कर्मचार्‍यांना बोलावण्यात आले.\nया कर्मचार्‍यांनी तातडीने लिफ्ट बसविणार्‍या कंपनीच्या तंत्रज्ञाला घटनेची माहिती दिली. तसेच सिव्हीलमध्ये येण्यास सांगितले. मात्र त्याने या कर्मचार्‍यांनाच उद्धट उत्तरे दिली तसेच येण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर सिव्हीलच्या कर्मचार्‍यांनीच सुमारे अर्धातास ��थक प्रयत्न करून लिफ्टमध्ये अडकलेल्या आठहीजणांची सुटका केली. लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर रूग्णांसह अधिपरिचारिकेला अश्रू अनावर झाले होते. नवीन लिफ्ट बसवून ती सातत्याने बंद पडत असल्याने तसेच संबंधित कंपनीचा तंत्रज्ञ न आल्याने सिव्हीलमधील कर्मचार्‍यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nमहिन्यात सात ते आठवेळा लिफ्ट पडली बंद...\nसिव्हील हॉस्पीटलमधील दोन लिफ्ट कालबाह्य झाल्याने महिनाभरापूर्वीच टेंडरपद्धतीने दोन लिफ्ट नव्याने बसवण्यात आल्या आहेत. एका कंपनीने लिफ्ट बसवण्याचे काम घेतले होते. लिफ्ट बसवल्यानंतर अतिदक्षता विभागाजवळ असलेली लिफ्ट एकदा रविवारी बंद पडली. त्यावेळी सिव्हीलच्या कर्मचार्‍यांना ती सुरू न झाल्याने कंपनीच्या तंत्रज्ञानाला बोलावण्यात आले. मात्र त्यादिवशी तो आला नाही. सोमवारी येऊन त्याने लिफ्ट सुरू केली. या दोन्ही लिफ्ट बसवल्यापासून आतापर्यंत सात ते आठवेळा दोन्ही लिफ्ट बंद पडल्या होत्या. त्यामुळे लिफ्ट बसवणार्‍या कंपनीविरूद्ध नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अत्यवस्थ रूग्ण नेताना लिफ्ट बंद पडून त्याचा जीव गेल्यास जबाबदार कोण असा प्रश्‍न सिव्हीलमधील कर्मचार्‍यांकडून विचारला जात आहे.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-22T07:34:02Z", "digest": "sha1:JUS4HQN545VZOFZTQDUEU3VQYVZSSWGD", "length": 6582, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी चैतन्य विद्यालयाची निवड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी चैतन्य विद्यालयाची निवड\nओतूर- ग्रामविकास मंडळ ओतूर (ता. जुन्नर) संचलित चैतन्य विद्यालय ओतूरने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत 14 वयोगटात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामुळे बारामती येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यालयाची निवड झाली आहे, अशी माहिती विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमूख शरद माळवे यांनी दिली.\nतालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा स्व. रामकृष्ण मोरे इंग्लिश मीडियम स्कूल शिरोली (निवृत्तीनगर) येथे संपन्न झाल्या. यामध्ये तालुक्‍यातील 42 संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात रामकृष्ण मोरे इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाचा 13 गुणांनी पराभूत करून विजय संपादन केला.\nविजयी संघातील खेळाडू :\nशिवांजली ढमाले, ऋतूजा डुंबरे, तनुजा वाकर, आकांक्षा गाढवे, ऐश्वर्या पानसरे, साक्षी डोंगरे, वैष्णवी डुंबरे, आदिती डुंबरे, साक्षी देठे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक संजय इसकांडे, शरद माळवे, अमित झरेकर, देवचंद नेहे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, रघुनाथ तांबे, राजेंद्र डुंबरे, प्रदिप गाढवे यांनी अभिनंदन केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसिद्धटेकवरुन दौंडकडे येणाऱ्या बसवर दगडफेक\nNext articleघरात घुसून मोबाईल चोरणाऱ्याला पोलीस कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/fire-to-the-plastic-factory-in-machche/", "date_download": "2018-09-22T07:17:10Z", "digest": "sha1:PJG6IBMEKXDTKTMTDSKZICHPI4J5AK3D", "length": 3918, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उद्यमबागेत प्लास्टिक फॅक्टरीला भीषण आग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › उद्यमबागेत प्लास्टिक फॅक्टरीला भीषण आग\nउद्यमबागेत प्लास्टिक फॅक्टरीला भीषण आग\nखादरवाडी क्रॉस उद्यमबाग येथील प्लास्टिकच्या बॅगांचे उत्पादन करणार्‍या फॅक्टरीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे 35 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली.\nफॅक्टरी मालक उमेश निट्टूरकर हे रात्री 8 वा. च्या सुमारास फॅक्टरी बंद करून घरी गेले होते. अर्ध्या तासानंतर अचानक फॅक्टरीला आग लागली. आजूबाजूच्या कारखानदारांनी निट्टूरकर यांना कळविताच त्यांनी त्वरित फॅक्टरीकडे धाव घेतली. आगीचे वृत्त कळताच अग्‍निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तीन बंबांनी आग आटोक्यात आणली त्याचबरोबर आजूबाजूच्या कारखानदारांनीही मिळेल त्या मार्गाने पाण्याचा मारा करून आग वेळीच आटोक्यात आणण्���ास मोलाचे सहकार्य केले.\nउद्यमबाग पोलिस स्टेशनचे सीपीआय पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणण्यास सहकार्य आणि पंचनामा केला.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/50-tons-of-sugarcane-traffic-from-trolley-in-kolhapur/", "date_download": "2018-09-22T07:04:48Z", "digest": "sha1:FOSRK5RC55POHJIRWV7U4PAE2OFQJLU4", "length": 5764, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पैजेखातर ट्रॉलीतून 50 टन उसाची वाहतूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पैजेखातर ट्रॉलीतून 50 टन उसाची वाहतूक\nपैजेखातर ट्रॉलीतून 50 टन उसाची वाहतूक\nदोन ट्रॅक्टर चालकांत बोलता बोलता पैज लागली. डबल ट्रॉलीत 50 टन भरून दाखवायचे, मग काय दोघेही इर्ष्येला पेटले. पैज जिंकण्यासाठी मग सुरू झाला आटापिटा, भररस्त्यावर ट्रॉल्या उभ्या झाल्या, मोळ्या सरसर वर चढू लागल्या, सपासप कोयते पडू लागले, या नादात आपण भररस्त्यात गाड्या लावून वाहतूक रोखून धरली आहे, याचेही भान राहिले नाही. ट्रॉलीच्या क्षमतेच्या चारपट अधिक ऊस भरला गेलातरी त्याचीही चालकांना पर्वा राहिली नाही. सायंकाळी चार वाजता सुरू झालेली पैज जिंकण्याची स्पर्धा रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.\nएकटाही मागे हटत नसल्याने इतर वाहनधारकांनी पर्यायी वाट शोधली खरी; पण इतरांचा जीव धोक्यात घालण्याएवढी मस्ती येतेच कुठून, असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहिला नाही.\nही घटना घडली आहे, कागल-मुरगूड रस्त्यावरील नदीकिनारा फाट्यावर. एकोंडी-नंदगावच्या रस्त्यावर मंगळवारी ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालकांनी स्वत:च्या पैजेसाठी तब्बल चार तासांहून अधिक काळ सर्वांनाच वेठीस धरले. या प्रकारामुळे अन्य वाहनधारकांकडून संताप व्यक्त होत होता. प्रमुख राज्यमार्ग असल्याने या मार्गावर वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असते. पण हे ट्रॅक्टरचालक कुणाचीही पर्वा न करता ऊस भरत राहिले. हेलखावे खातच या गाड्या कारखान��याकडे रवाना झाल्या.\nमुळातच या रस्त्यावरील वाहतूक, एस.टी.सारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या फेर्‍या आणि औद्योगिक कामगारांची नेहमीची वर्दळ यामुळे अशाप्रकारे वाहतूक सुरू राहणे अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच आहे. मुळातच हे\nट्रॅक्टरचालक कोणतेही वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. गाड्यांना रिफ्लेक्टरही नाहीत. रहदारीच्या ठिकाणी जोरजोरात गाणी वाजवत गाड्या वाटेल तशा पळवण्यात हे चालक धन्यता मानतात.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Opportunity-for-filling-up-the-application-for-deprived-borrower-farmers/", "date_download": "2018-09-22T07:43:14Z", "digest": "sha1:T34L24R4DULD5IWYRZCKSR7DTV56V4YV", "length": 5407, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वंचित कर्जदार शेतकर्‍यांना अर्ज भरण्यास मिळणार संधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › वंचित कर्जदार शेतकर्‍यांना अर्ज भरण्यास मिळणार संधी\nवंचित कर्जदार शेतकर्‍यांना अर्ज भरण्यास मिळणार संधी\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ज्या शेतकर्‍यांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणीही यापूर्वी अर्ज केलेला नाही, अशा अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nया योजनेंतर्गत 24 जुलै 2017 ते 22 सप्टेंबर 2017 या कालावधीमध्ये एकूण 2 लाख 14 हजार 750 कुटुंबांनी ऑनलाइन पध्दतीने नोंदणी केलेली होती. 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत एकूण 1 लाख 57 हजार 868 पात्र लाभार्थी शेतकर्‍यांचे 956 कोटी 42 लाख 9 हजार इतकी यादी व रक्कम जिल्ह्यातील 20 बँकेच्या एकूण 162 शाखांना प्राप्त झालेली आहे. त्यापैकी 1 लाख 23 हजार 854 शेतकर्‍यांना 593 कोटी 91 लाख 6 हजार इतक्या रकमेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यावर देण्यात आलेला आहे.\nया योजनेत अर्ज भरण्यास वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांसाठी अर्ज करण्याचा कालावधी 31 मार्चपर्यंत आहे. यापूर्वी या ��ोजनेंतर्गत अर्ज केलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. अर्ज भरण्यापासून वंचित शेतकर्‍यांना ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत किंवा स्वत : ऑनलाइन पध्दतीने अर्ज करता येतील.\nशेतकर्‍यांसाठी स्वत: किंवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अर्जाद्वारे माहिती भरून ऑनलाइन अर्ज भरण्याची सेवा निःशुल्क आहे. योजनेत अर्ज भरण्यापासून वंचित शेतकर्‍यांनी आपले अर्ज ऑनलाइन भरावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, एन व्ही आघाव यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/The-goods-transporters-strike-back/", "date_download": "2018-09-22T07:08:04Z", "digest": "sha1:IJ5LZRCUE2NJGOCP4Q2I5NXWDV734SEI", "length": 4907, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाहतूकदारांचा संप अखेर मागे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाहतूकदारांचा संप अखेर मागे\nवाहतूकदारांचा संप अखेर मागे\nमागील आठ दिवसांपासून मालवाहतूकदारांनी केलेला देशव्यापी संप अखेर शुक्रवारी मागे घेण्यात आला. डिझेल व पेट्रोलच्या किमती कमी कराव्यात ही मागणी वगळता अन्य मागण्यांबाबत केंद्र सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.\nइंधनांचे वाढते दर, टोलधोरण, थर्ड पार्टी इन्शुरन्स हप्त्यांमध्ये झालेली वाढ यांसह अनेक मागण्यांसाठी देशभरातील मालवाहतूकदारांची प्रमुख संघटना ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने (एआयएमटीसी) हा बेमुदत संप पुकारला होता. गेले 8 दिवस सुरू असलेल्या या संपामुळे हजारो कोटींचा फटका बसला. मालवाहतूक ठप्प झाल्याने अन्नधान्य, भाजीपाला तसेच अन्य वस्तूंची आवकही मोठ्या प्रमाणात घटली.\nदिल्ली येथे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत चार तास चाललेल्या चर्चेत माल वाहतूकदारांच्या सर्व मागण्या ���ान्य करण्यात आल्या. टोलसंदर्भात पुढील सहा महिन्यांत योग्य तो निर्णय घेतला जाईल, तसेच शनिवार, 28 जुलै रोजी इन्शुरन्ससंदर्भात सरकार व मालवाहतूकदार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ड्रायव्हर आणि वाहक यांच्यासाठी सरकारकडून खास योजना राबविण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. सर्व ड्रायव्हर आणि वाहकांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजनेअंतर्गत सुरक्षा दिली जाणार असल्याचे आश्‍वासन गोयल यांनी दिले.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/changed-Karmaveers-last-name/", "date_download": "2018-09-22T07:20:58Z", "digest": "sha1:7UCAYWGCDTZQRTFU5C6D5OXJSDNKC6Z5", "length": 5236, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षणमंत्र्यांचा 'विनोद'; बदलले कर्मवीरांचे आडनाव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिक्षणमंत्र्यांचा 'विनोद'; बदलले कर्मवीरांचे आडनाव\nशिक्षणमंत्र्यांचा 'विनोद'; बदलले कर्मवीरांचे आडनाव\nराज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी एका शिक्षक संघटनेला खुलासा देताना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आडनाव बदलण्याचा प्रताप केला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आडनाव बदलून ‘देशमुख’ असे केले आहे.\nशिक्षण सचिव नंदकुमार यांनी राज्यातील 80 हजार शाळा बंद करणार असल्याचे विधान औरंगाबाद येथे केल्याने त्याविरोधात राज्यात खळबळ निर्माण झाली. त्यासाठी तावडे यांनी सरकारचे असे काही धोरण नाही असे सांगत नंदकुमार यांच्या विधानाची सारवासारव करण्याचा प्रयत्न करत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला पाठवलेल्या पत्राच्या माध्यमातून एक खुलासा करणारे पत्र पाठवले आहे. मात्र त्यात गंभीर चुक शिक्षणमंत्र्यांनी केली आहे. बहुजनांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे नेण्यासाठी ज्या महापुरुषांनी शिक्षणाची दारे उघडी केली त्यात राजर्���ी शाहू महाराज, फुले, आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा उल्लेख करताना भाऊराव पाटील यांचे आडनाव ‘देशमुख’ असे केले आहे. तावडे यांच्या अज्ञानाचा सोशल मीडियावर जोरदार समाचार घेतला आहे.\nनंदकुमार यांच्या विधानानंतर ही अफवा असल्याचा खुलासा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव जे बोलतात ते अफवा असेल तर नंदकुमारांना त्या पदावर ठेवता कशाला असा सवाल शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवून केला आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/maharashtra-state-budget-declair-on-9-march/", "date_download": "2018-09-22T07:04:25Z", "digest": "sha1:COBL3WLNHQGVO3AHGH3OTHQVXMKSLHLN", "length": 2928, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्चला जाहीर होणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्चला जाहीर होणार\nराज्याचा अर्थसंकल्प 9 मार्चला जाहीर होणार\nविधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होत आहे. या अधिवेशनात 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. वस्तू आणि सेवा कर कायद्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.\nराज्यावरील कर्जाचा वाढता बोजा आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या बजेटमध्ये योजना आणि त्यावरील खर्चाचा ताळमेळ अर्थमंत्री कसा घालतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोस��ला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Cheating-by-misusing-ATM-password/", "date_download": "2018-09-22T07:16:53Z", "digest": "sha1:N7463W5P4L7SOO5O6KDZJWVQ3IZAXOO4", "length": 6339, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एटीएमच्या पासवर्डचा गैरवापर करून १ कोटी ३५ लाखांचा अपहार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › एटीएमच्या पासवर्डचा गैरवापर करून १ कोटी ३५ लाखांचा अपहार\nएटीएमच्या पासवर्डचा गैरवापर करून १ कोटी ३५ लाखांचा अपहार\nशहरातील 17 एटीएमच्या गोपनीय पासवर्डचा गैरवापर करून 1 कोटी 35 लाख 34 हजारांचा अपहार केल्याप्रकरणी सेक्युरीट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कस्टोडियन पदावर काम करणार्‍या दोघांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे.\nया प्रकरणी राजेशकुमार पिल्ले (वय 39, रा. कशेली, जि. ठाणे) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अभिजित संजय गोसावी (वय 21, रा. मु. पो. लाखेवाडी, ता. इंदापूर) आणि अविनाश अशोक कांबळे (वय 34, रा. डीएव्ही शाळेजवळ, औंध, डी. पी. रस्ता) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.\nपोलिसांच्या माहितीनुसार, सेक्युरीट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या औंध शाखेत अभिजित गोसावी व अविनाश कांबळे हे दोघे कस्टोडियन या पदावर काम करीत होते. त्यांच्याकडे औंध परिसरातील पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक, सेंट्रल बँक, टाटा डब्ल्यूएलए आणि मनीस्पॉट यांना सेवा देण्याचे काम होते. त्यांच्याकडे 21 एटीएमचे काम होते.\nपरंतु, 2 सप्टेंबर ते 21 नोव्हेंबरदरम्यान या दोघांनी त्यांचा साथीदार शिनू राजकुमार सिंधू सालादल्लू (रा. पिंपळे गुरव) याच्यासह मिळून या गोपनीय पासवर्डचा गैरवापर करून 21 एटीएमपैकी 17 एटीएममधून सुमारे एक कोटी 35 लाख 34 हजार 700 रुपये काढले. या गुन्ह्यामध्ये शिनूने मदत केली. फिर्यादी पिल्ले हे सेक्युरीट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत दिल्ली कार्यालयात एटीएम ऑपरेशन्स पदावर काम करतात. फिर्यादी यांच्या कंपनीतील लेखापरीक्षकांनी केलेल्या ऑडिटमध्ये हा आर्थिक अपहार उघडकीस आला. पुढील तपास खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित लकडे करीत आहेत.\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Childhood-school-in-the-tender-summer/", "date_download": "2018-09-22T07:13:05Z", "digest": "sha1:U5DN3GVCPFSCY73NHMICHJUN7IXUTHTZ", "length": 4914, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोवळ्या उन्हात बालचमूंची भरली शाळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कोवळ्या उन्हात बालचमूंची भरली शाळा\nकोवळ्या उन्हात बालचमूंची भरली शाळा\nशिरवळ : अमोल लोखंडे\nशिरवळ परिसरात थंडीचा कडाका वाढल्याने सकाळी उशिरापर्यंत अनेकजण शेकोट्यापुढून हलेना झाले आहेत. मग शाळेत तरी चिमुरड्यांनी भल्या सकाळी कुडकुडत का बसावे शिक्षकांनीही शनिवार व्यतिरिक्‍त इतर दिवशीही कोवळ्या उन्हात त्यांची शाळा भरवू लागले आहे. त्यामुळे बालचमूंही मग अभ्यासाचा आनंद या कोवळ्या उन्हात लुटू लागला आहे.\nगेल्या आठवड्यापासून थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.विविध गावांतून शेकोट्या पेटवल्या जात आहेत. रात्री व पहाटे कामावर जाणारे कामगारही रस्त्याच्याकडेला शेकोट्यांची उब घेत आहेत. जोरदार थंडीची लाट सुटलेली असून हवेतील गारवा दिवसाही जाणवत आहे.नागरिक उन्हात कामे करताना दिसत आहेत तर शनिवारसह इतर दिवशीही जिल्हा परिषदेच्या शाळा मैदानात भरत आहेत.\nफळा व वर्गाविना शाळेचा आनंद मुले घेताना दिसत आहेत. नीरानदी काठची गावे व शिरवळ, शिंदेवाडी, विंग, हरतळी, भाटघर हा परिसर दाट धुक्यात हरवून जात आहे. गारठा असला तरी सकाळी व्यायाम व फिरायला जाणारे नागरिक थंडीचा आनंद घेत आहेत.\nसुभेदार नारायण ठोंबरे अनंतात विलीन\nशिवसेना पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा\nराज्यकर्त्यांना सत्तेची धुंदी व मस्ती\nशिवराज चौकातील उड्डाणपूल खचला\nकार पलटी होऊन तीन जखमी\nमराठीच्या ‘अभिजात’साठी आंदोलनाचे नेतृत्व करणार\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीन���े 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/To-prepare-for-the-Pune-rally-Phaltan-will-meet-on-Monday/", "date_download": "2018-09-22T07:49:43Z", "digest": "sha1:WGEZ32JOC6PTZQMIONNECCWZR727HTEB", "length": 5959, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुण्यातील मोर्चाच्या तयारीसाठी फलटणला सोमवारी आक्रोश मेळावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पुण्यातील मोर्चाच्या तयारीसाठी फलटणला सोमवारी आक्रोश मेळावा\nपुण्यातील मोर्चाच्या तयारीसाठी फलटणला सोमवारी आक्रोश मेळावा\nराज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ पुण्यातील अलका चौक ते साखर संकुलावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोर्चा काढला जाणार आहे. यासाठी पूर्वतयारी म्हणून सोमवार दि. 25 रोजी साखरवाडी ता.फलटण येथे शेतकरी बांधवांचा आक्रोश मेळावा खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी दिली.\nराज्यातील ऊस आणि दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी येत्या 29 जूनला पुण्यातील साखर संकुलावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी यापूर्वीच केली आहे. याच बरोबर फलटण तालुक्यातील थकीत ऊस बिले, कृषी पंपांची थकीत बिले माफ करावीत, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्ज माफ करून 7/12 कोरा करावा, दुधाला 5 रुपये अनुदान मिळावे, शेतीमालाला दीड पट हमीभाव मिळावा, न्यू फलटण शुगर वर्क्सच्या कामगारांची देणी मिळवीत, या व शेती महामंडळामधील अनेक प्रलंबित प्रश्‍नांसाठी हा आक्रोश मेळावा आयोजित केला आहे.\nराज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले असून त्याच्या निषेधार्थ पुण्यात मोर्चा काढला जाणार आहे. त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकर्‍यांना साखर कारखानदारांनी अद्यापही एफआरपी दिली नाही. ती त्वरित द्यावी किँवा साखर आयुक्तांनी कारखान्याच्या मालकीची मालमत्ता जप्त करावी. तसेच दूध उत्पादक शेतकर्‍यांची अवस्था खूप वाईट असून दुधाचे दर घसरत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या सरकारने लिटर मागे पाच रुपये थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=52", "date_download": "2018-09-22T06:46:27Z", "digest": "sha1:RPVSDV75YSTHU3SFVBLFEZIHFJAMFPSD", "length": 11566, "nlines": 72, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\nप्रश्न : नागरीक सहभागी अंदाजपत्रक म्हणजे काय\nउत्तर : नागरीक सहभागी अंदाजपत्रक ही लोकशाही पद्धतीने विचार विनिमय करण्याची आणि निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. हा नागरीक सहभागी लोकशाहीचा एक प्रकार आहे ज्यामध्ये महानगरपालिकेच्या किंवा सार्वजनिक अंदाजपत्रकातील पैसे कुठे आणि कोणत्या कामासाठी खर्च करायचे, हे सर्वसामान्य जनता ठरवू शकते. नागरीक सहभागी अंदाजपत्रकामध्ये नागरिक सार्वजनिक कामांचा अग्रक्रम ठरवून त्यांवर चर्चा करु शकतात. तसेच यामध्ये सार्वजनिक पैसा कसा खर्च करायचा याचा निर्णय घेण्याची ..सुद्धा नागरिकांना असते.\nप्रश्न : नागरीक सहभागी अंदाजपत्रकामध्ये नागरीक सहभागी कसे व्हायचे\nउत्तर : नागरीक सहभागी अंदाजपत्रकामध्ये नागरीक सहभागी होण्यासाठी नागरीककांना एक अर्ज भरावा लागतो. हा अर्ज वेगवेगळ्या विभागीय कार्यालयांमध्ये उपलब्ध असतो किंवा पीसीएमसीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतो. (https://www.pcmcindia.gov.in/pdf/PB_Form.pdf). तसेच नागरिक त्यांच्या सूचना ऑनलाइन भरू शकतात त्यासाठी http://participatorybudgeting.in ला भेट द्या.\nप्रश्न : मी दुसऱ्या व्यक्तीसाठी अर्ज भरू शकते/ शकतो का\nप्रश्न : नागरीक सहभागी अंदाजपत्रकात नागरीक सहभागी होण्यासाठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा काय आहे\nउत्तर : यासाठी वयाची कोणतीही अट नाही.\nप्रकल्प/ विकास कामे (2)\nप्रश्न : कोणत्या प्रकारचे प्रकल्प/ विकास कामे सुचविता येतात\nउत्तर : सुचविलेले कोणतेही काम दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे असू नये. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला फायदा होईल अशी सार्वजनिक कामे सुचवावीत. व्यक्तीगत फायद्याची कामे सुचवू नयेत. कामाचे स्वरूप आणि त्याचा अंदाजे खर्च पाहण्यासाठी नागरिक मेनू कार्डचा वापर करु शकतात. मोठ्या स्वरूपाची कामे, उदाहरणार्थ फ्लाय ओव्हर (उड्डाणपूल), पूल, नवीन रस्त्याचे किंवा इमारतीचे बांधकाम इत्यादी सुचवू नये. पुढील तक्त्यात सुचविण्यात येणाऱ्या कामाचे सर्व तपशील दिले आहेत.\nकामाचे स्वरूप (वीज, बांधकाम आणि पाणीपुरवठा विभागांतर्गत) कामाचे स्वरूप (सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत)\nपदपथ / सायकल मार्ग स्मशान भूमी\nरस्ते दुभाजक किंवा दुरुस्ती आरोग्य निरीक्षक केबिन\nरस्त्यावरील दिवे/ पथदीप संडास आणि मुता-या\nवाहतुक नियंत्रण दिवे (सिग्नल) कचराकुंडया\nबागा/ उद्याने/ जॉगिंग ट्रॅक कत्तलखाना\nरस्ता डांबरीकरण सरफेस गटर्स\nइमारत दुरुस्ती नाला ट्रेनिंग\nसार्वजनिक वाचनालय\tइतर (सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत)\nप्रश्न : आपण इतर वॉर्डमधील कामें सुचवू शकतो का\nउत्तर : होय. नागरिक ज्या वॉर्डमध्ये राहतात त्याच भागातील सूचना द्याव्यात, असे बंधनकारक नाही. प्रत्येक नागरिक शहरातील कोणत्याही वॉर्डविषयी सूचना देऊ शकतात.\nसूचना भरण्यासाठी अर्ज (3)\nप्रश्न : सूचना भरण्यासाठी अर्ज कुठे मिळतील\nउत्तर : अर्ज पीसीएमसीच्या https://www.pcmcindia.gov.in/pdf/PB_Form.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच विभागीय कार्यालयामध्येही हे अर्ज मिळतात.\nप्रश्न : सूचना देण्यासाठी मतदार कार्ड असणे आवश्यक आहे का\nप्रश्न : भरलेले सर्व अर्ज त्या त्या वॉर्डमध्ये भरणे गरजेचे आहे का\nउत्तर : होय. ज्या वॉर्डमध्ये काम सुचविले आहे त्या वॉर्डमध्येच अर्ज जमा करणे आवश्यक आहे.\nप्रश्न : टोकन नंबर जपून ठेवणे गरजेचे आहे का\nउत्तर : होय. टोकन नंबर हा तुमचा संदर्भ क्रमांक असतो आणि पुढील सर्व संपर्क हा या क्रमांकाचा आधार घेऊन केला जातो.\nप्रश्न : माझ्या अर्जाची काय परिस्थिती आहे, हे मला कसे समजेल\nउत्तर : नागरिक १५ नोव्हेंबर २०१४ पर्यंत सूचना देऊ शकतात. या तारखेनंतर संबंधित विभागाचे कनिष्ठ अभियंता या सुचविलेल्या कामाचे अंदाजपत्रक तयार करतात. या टप्प्यावर दहा लाख रुपयांवरील सर्व कामे नाकारली जातात. सहा विभागीय अधिकाऱ्यांची एक एरिया सभा बोलवली जाते ज्यामध्ये कनिष्ठ अभियंते उपस्थित असतात. इथे नागरिक त्यांच्या तक्रारी/ शंकांचे निवारण/ prioritization करून घेऊ शकतात. पुढील छाननी विभागीय समितीद्वारे केली जाते आणि विसंगत/ अयोग्य कामे वगळली जातात. अशा प्रकारे नाकारलेल्या आणि स्वीकारलेल्या कामांची एक अंतिम यादी बनवली जाते. नागरिकांना त्यांच्या सूचना स्वीकारल्या किंवा नाकारल्या हे कळविणारा एक लघुसंदेश (SMS)/ई-मेल पाठविली जाते. सूचना नाकारली असल्यास त्याचे कारण स्पष्ट केले जाते. या एरिया सभेनंतर स्वीकारलेल्या कामांची अंतिम यादी पीसीएमसीच्या हिशोब विभागाकडे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट करण्यासाठी पाठवली जाते.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/562029", "date_download": "2018-09-22T07:32:53Z", "digest": "sha1:ITUGXZOQ63HRSBU6FCOFPI2LOL6ADPPI", "length": 7915, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पंतप्रधान मोदांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » पंतप्रधान मोदांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली\nपंतप्रधान मोदांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली\nपंतप्रधान नरेंद मोदी हे सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत. त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले.\nरिपब्लीकन पक्ष गोवा तसेच विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितिच्या संयुक्त विद्यमाने मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या भव्य जाहीर सत्कार सोहळय़ात ते बोलत होते.\nनरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नितीची भुमिका मांडली आहे. भाजपला या समाजाच्या प्रश्नांची जाणीव आहे. आरक्षणावर वादनिर्माण होऊ नये. आरक्षण हे 75 टक्के वाढवावे. सर्व मा��ासवर्गीय समाजाला आरक्षण दिले पाहिजे आणि मोदी ते करेल असे यावेळी त्यांनी सांगितले. मोदी यांनीं घेतलेल्या नोटाबंदी या यामुळ भ्रष्टाचार कमी झाला आहे. त्यामुळे 2019 मध्ये पुन्हा एनडीएचे सरकार येणार आहे, असेही यावेळी आठवले यांनी सांगितले.\nरामदास आठवले हे मंत्री असले तरी त्यांनी लहान समाजाच्या समस्यांना वाचा फोडली आहे. त्यांनी या समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडले आहे त्यांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे आठवले यांचे कार्य हे खूपच चांगले आहे, असे यावेळी खासदार विनय तेंडूलकर यांनीं सांगितले.\nदेश हा घटनेचा आधारावर चालत असतो. भाजप सरकार हे सर्वाच्या विकासासाठी काम करत आहे. सर्व समाजाला भाजपने न्याय दिला आहे. रामदास आठवले यांनी मांडल्या त्या समस्या मोदींनी सोडविल्या आहेत. डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांना मोदीनी आचरणात आणले आहे, असे यावेळी खासदार नरेंद सावईकर यांनी सांगितले.\nयावेळी रामदास आठवले व खासदार नरेंद सावईकर यांचा रिपब्लीकन पक्ष गोवा तसेच विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितिच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर युवराज सावंत, सुरेश बारसिंगे, रमाकांत जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी रिपब्लीकन पक्षाचे sकार्यकर्ते तसेच लोक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.\nजनतेची कामे वेळेत करा, अन्यथा दंड भरा\nतिसरे विज्ञान चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन\nयुवा महोत्सवात कटमगाळ दादा महाराज पथक विजेते\nमान्सून स्थिरावला, सर्वत्र संततधार सुरुच\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्���्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=53", "date_download": "2018-09-22T07:28:12Z", "digest": "sha1:5RQGBK4ZH4NX3L3VAANNY5I7QHAX5OS4", "length": 5591, "nlines": 52, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\nअकृषिक दाखला परवानगी (2)\nप्रश्न : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अकृषिक दाखला (N.A.) ची परवानगी दिली जाते काय\nप्रश्न : अकृषिक दाखला (N.A.)चा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्वंतत्र विभाग आहे काय\nउत्तर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मुख्य इमारतीत चौथ्या मजल्यावर दक्षता व गुणनियंत्रण विभागाअंतर्गत स्वंतत्र अकृषिक परवानी सेल आहे.\nप्रश्न : अकृषिक दाखला (N.A.) परवानगी मिळणेसाठी कोणती पद्धती अवलंबविण्यात येते\nउत्तर : अर्जदाराने अकृषिक परवानगी सेलमध्ये अर्ज केल्यावर सेल ती कागदपत्रे महसुल विभागाकडे पाठवुन त्यांच्याकडुन भोगवटा वर्ग -१ बाबत नाहरकत दाखला आणि भोगवटा वर्ग-२ बाबत विनिश्चिती प्राप्त करुन त्यानंतर सदरचा सेल अर्जदारास वरील दाखला व सेलचा अभिप्राय सुपुर्द करतो. त्यानंतर अर्जदार सदरील कागदपत्रे बांधकाम परवानगीचे वेळेस दाखल करत असतो. बांधकाम परवानगी दिली म्हणजे अकृषिक वापर चालु झाला असे समजण्यात येते.\nप्रश्न : अकृषिक दाखला (N.A.) साठी कोणकोणती कागदपत्रे लागतात\nउत्तर : १.सन १९५४ पासुन आज अखेरचे ७/१२ उतारे\n५.यु.एल.सी.बाबत शपथपत्र व बंधपत्र रक्कम रु.३००/- स्टॅम्पपेपरवर\n६.शतीपत्र रक्कम रु.३००/- चे स्टॅम्प पेपरवर\n७.प्रतिज्ञापत्र रक्कम रु. ३००/- चे स्टॅम्प पेपरवर\n८.भुमापन कार्यालयाकडील मोजणी नकाशा\n९.नगररचना विभागाकडील विकास योजना अभिप्राय\n१०.३० वर्षा मागील सर्च अँण्ड टायटल रिपोर्ट\n११.वनजमिनी / पर्यावरण विभाग / विद्युतवाहिनी विषयक दाखला (आवश्यकतेनुसार)\nप्रश्न : भोगवटा वर्ग -१ व भोगवटा वर्ग-२ म्हणजे काय\nउत्तर : साधारणपणे वतन, इनाम खालासा, महार वतन व तत्सम प्रकारच्या जमिनी या भोगवटा वर्ग -२ मध्ये असतात. उर्वरीत जमिनी या भोगवटा वर्ग – १ मध्ये असतात तथापि, याची खात्री / शहानिशा ही महसुली विभागामार्फत करण्यात येते.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार के��ी आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/articlelist/2429614.cms?curpg=7", "date_download": "2018-09-22T08:19:25Z", "digest": "sha1:CRAMVBR2DTVLRF5WDJGPUOJZTL2VKZBK", "length": 7741, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 7- अग्रलेख | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nआयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या भोवती गेले दोन महिने घोंघावत असलेले वादळ आता निर्णायक दिशेने वळताना दिसत आहे. काही आठवड्यांपूर्वी हे वादळ शमले असे वाटत असतानाच त्यांच्या...\nपुतीन भेटीने काय साधले\nपुण्यासाठी गडकरी सुपरफास्टUpdated: May 15, 2018, 04.00AM IST\nतापाने ६० बालकांचा मृत्यू; आमदार नाचात दंग\nआरपीएफ जवानानं वाचवले महिलेचे प्राण\nलग्नाच्या लेहंग्याचा पुन्हा 'असा' करा वापर\nसोनेखरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा\nCCTV: कळव्यात तरुणाची धावत्या ट्रेनमधून उडी\nभारत बंद: अंधेरीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रो...\n‘अजेय’ भाजपचे ‘बिगर अटल’ डावपेच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/pnb-scam-mehul-choksi-says-all-the-allegations-leveled-by-ed-are-false-and-baseless/articleshow/65767261.cms", "date_download": "2018-09-22T08:25:11Z", "digest": "sha1:XPPG65URUMYWO5H54ONH7LINRRVOFISW", "length": 11436, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "PNB scam: pnb scam mehul choksi says all the allegations leveled by ed are false and baseless - आरोप निराधार म्हणत चोक्सीचा समर्पणास नकार | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nआरोप निराधार म्हणत चोक्सीचा समर्पणास नकार\nआरोप निराधार म्हणत चोक्सीचा समर्पणास नकार\nपंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीचा फरार झाल्यानंतर पहिल्यांदाच एक व्हिडिओ समोर आला आहे. माझ्यावरील आरोप हे निराधार आणि चुकीचे असून ईडीने माझी संपत्ती चुकीच्या पद्धतीने जप्त केली आहे. आपण भारतात परतणार नसून समर्पणही करणार नाही, असे मेहुल चोक्सीने या व्हिडिओतून म्हटले आहे.\nएका न्यूज एजन्सीशी बोलताना त्याने समर्पण करण्यास नकार दिला. माझा पासपोर्ट कोणत्याही कारणाशिवाय रद्द करण्यात आला. त्यामुळे भारतात परतण्याचा प्रश्नच येत नाही. माझा पासपोर्ट रद्द आहे. त्यामुळे मी समर्पण करणार नाही, असं तो यावेळी म्हणाला. १३ हजार कोटींच्या घोटाळ्यात नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी मुख्य आरोपी आहेत. बँक घोटाळा उघडकीस आल्यानंतर हे दोघेही देश सोडून फरार झाले आहेत. नीरव मोदीविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस प्रसिद्ध केली आहे. तर चोक्सीविरुद्ध नोटीस प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nभारत सरकारकडून चोक्सीला अनेकदा समन्स देण्यात आले आहे. परंतु, प्रत्येक वेळी त्याने भारतात येण्यास असमर्थता दाखवली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत दोन अब्ज डॉलरच्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय तपास पथकाने फेब्रुवारीमध्ये मुंबईतील १५ फ्लॅटमधील १७ कार्यालय, कोलकातामधील एक मॉल, अलीबागमधील चार एकरचा फार्म हाऊस तसेच नाशिक, नागपूर आणि पनवेलमधील २१३ एकर जमीन जप्त केली आहे.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:मेहुल चोक्सी|पीएनबी घोटाळा|नीरव मोदी|PNB scam|Mehul Choksi|allegations\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदिल्लीत मुसळधार पाऊस; पारा घसरला\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\nपत्नीचे बहिणीसोबत संबंध; पतीची पोलिसांत तक्रार\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nतिहेरी तलाकविरोधी विधेयकावर अध्यादेश जारी\n....तर राफेल विमानं भारतात बनली असती\nकाश्मीर: दहशतवाद्यांकडून तीन पोलिसांची हत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1आरोप निराधार म्हणत चोक्सीचा समर्पणास नकार...\n2पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवर बाईक, लॅपटॉप 'फ्री'...\n3'एनआरसीमध्ये नोंद नसलेल्यां���ा देशातून हाकलणार'...\n4उत्तर प्रदेशः 'एएमयू' विद्यापीठाचा नवा ड्रेसकोड...\n5दूरदर्शनच्या लाइव्ह शोमध्ये लेखिकेचे निधन...\n6हॉटेलमधील पाणी वाचवा; ऑनलाइन पिटीशन मोहीम...\n7जम्मू-काश्मीरः चकमकीत दोन दहशतवादी ठार...\n8'समलैंगिक विवाहांमुळे नैसर्गिक संकट'...\n9...तर डिझेल ५०, पेट्रोल ५५ रु. लिटर: गडकरी...\n10नक्षलवाद्यांविरोधात आता सर्वात मोठे ऑपरेशन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-09-22T07:54:04Z", "digest": "sha1:HJJFJZ4VSK5KNV6LB33KBIRRRJL3KKBU", "length": 33763, "nlines": 80, "source_domain": "shekharpatil.com", "title": "राजकीय रंग...जनता दंग ! - Shekhar Patil :A non-numeric value encountered in /srv/users/serverpilot/apps/shekharpatil/public/wp-content/themes/voice/css/dynamic-css.php on line 11", "raw_content": "\nFeatured • चालू घडामोडी • राजकारण\nकर्नाटकातील प्रचारतोफा थंडावल्या असतांना या राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या बडबडीमुळे नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले आहे. जनहिताच्या प्रश्‍नांना पध्दतशीरपणे बगल देत निव्वळ अस्मितेवर आधारित भावनात्मक आवाहने आणि वैयक्तीक पातळीवरील निंदा-नालस्तीची यथेच्छ चिखलफेक आपण अनुभवली. यात एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसींचा भगवा फेटा चांगलाच गाजला. हा ओवेसींच्या राजकीय विचारधारेचा यु-टर्न आहे की, काळाची पावले ओळखण्याचा धुर्तपणा याबाबत आपण आज काहीही ठोस भाष्य करू शकत नाही. मात्र, देशातील हिंदू मतपेढीकडे दुर्लक्ष करणे कुणाला परवडणारे नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.\nविख्यात विचारवंत कार्ल मार्क्स यांनी धर्म ही अफूची गोळी असल्याची केलेली मांडणी निश्‍चितच पूर्ण सत्य या प्रकारातील नाही. तथापि, धर्माचा स्वार्थी वापर हा अनेक भयंकर दुर्घटनांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे अनेकदा सिध्द झाले आहे. चतुर भारतीय राजकारण्यांनी तर धर्माचा अफूसोबत चॉकलेट म्हणूनही वारंवार वापर केला आहे. अमुक-तमुक पक्षामुळे आपला धर्म धोक्यात असल्याची हाकाटी ठोकली म्हणजे बिनबोभाटपणे निवडणूक जिंकता येते असे अनेकदा सिध्द झाले आहे. यामुळे काहींसाठी जणू काही हा मूलमंत्रच बनला आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात काँग्रेस पक्षाच्या सर्वसमावेशकतेला व त्यातही नेहरूंच्या करिश्माई नेतृत्वाला धर्मावर आधारित राजकीय विचारधारांनी टक्कर देण्याचा प्रयत्न तसा फारसा यशस्वी ठरला नव्हता. यानंतर इंदिराजींनी अनेकदा स्वत:च नर्म हिंदुत्वाचा वापर करून विरोधकांची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र राजीव गांधी यांच्या दोन ऐतिहासीक चुकांचा भारतीय राजकारणावर अनेक दशके प्रभाव राहिला आहे. देशभरात गाजलेल्या शाहबानो पोटगी खटल्यातील न्यायालयाचा निर्णय फिरवण्याचा अध्यादेश राजीव सरकारने काढला. यातून सरकारने मुस्लीमांसमोर मान झुकवल्याचा संदेश देशभरात गेला. यावरून उसळलेल्या जनक्षोभाला शमविण्यासाठी अयोध्येतल्या वादग्रस्त वास्तूचे कुलूप उघडण्याचा निर्णय राजीव सरकारनेच घेतला. या दोन परस्परविरोधी घटनांच्या ठिणग्यांनी पुढे वणव्याचे स्वरूप धारण केले. या धार्मीक ध्रुविकरणाला काँग्रेस व भाजपने हवा दिली. तर यानंतर सत्तारूढ झालेल्या व्ही.पी. सिंग यांच्या सरकारने ‘मंडल कमिशन’च्या माध्यमातून इतर मागासवर्गीयांच्या उत्थानाला गती दिली. यातून देशातील बहुतांश राज्यांमध्ये ओबीसी समुदायाची अस्मिता राजकीय शक्तीच्या स्वरूपात समोर आली. काँग्रेस व भाजपने अनुक्रमे मुस्लीम व हिंदू धार्जीणी भूमिका घेण्यास प्रारंभ केला. तसेच राज्या-राज्यांमध्ये जाती वा प्रादेशिक अस्मितांवर आधारित विविध पक्ष उदयास आले. जवळपास पाव शतकापर्यंत भारतीय राजकारणात हा त्रिस्तरीय पट अस्तित्वात होता. मात्र २०१४च्या निवडणुकीने हे सारे समीकरण गडबडले. तत्कालीन युपीए सरकारच्या भ्रष्ट कारभाराच्या रोषाला हिंदूत्ववादी विचारांचा साज चढवत नरेंद्र मोदी मैदानात उतरले आणि यानंतर काय झाले ते आपल्यासमोर आहेच.\nनरेंद्र मोदी यांनी देशातील जातीय, प्रांतीय अथवा भाषिक अस्मितांना उद्ध्वस्त करत प्रखर हिंदूत्वाला विकासवादी मुलामा चढवून दिलेले ‘चॉकलेट’ जनतेला चांगलेच भावले. तथापि, चॉकलेट कितीही स्वादीष्ट आणि मनमोहक असले तरी त्याच्याने पोट भरू शकत नाही हे जनतेच्या लक्षात येण्यासाठी दोन-तीन वर्षे लागली. आता भारतवासियांचे दुर्दैव असे की, मोदींच्या चॉकलेटला एखादा पौष्टीक पर्याय सुचविण्याऐवजी विरोधकांनी त्यांचीच नक्कल करण्यास प्रारंभ केला आहे. अर्थात हेच चॉकलेट वाटण्याचा आततायीपणा विरोधक दाखवत असून याचा कळस असदुद्दीन ओवेसी यांच्या भगव्या फेट्यातून गाठला गेला आहे. २०१४च्या निवडणुकीत देशाचे राजकारण हे जातीवरून धर्मावर आले. युपीएच्या दहा वर��षाच्या कालखंडात काँग्रेसी नेत्यांनी वारंवार हिंदू धर्माचा उपमर्द करणारी केलेली वक्तव्ये जनतेच्या जिव्हारी लागली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे केंद्र सरकार अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करत असल्याची भावना देशात पुन्हा बळावली होती. म्हणजेच ऐंशीच्या दशकाच्या मध्यावरील परिस्थिती निर्माण झाली असतांना युपीए नेतृत्वाच्या लक्षात ही बाब आली नाही. यामुळे राजीवजींप्रमाणे ‘ट्रिक’ वापरण्याची कोणतीही संधी त्यांना मिळाली नाही. अर्थात, युपीए सरकारच्या पतनात हिंदूत्वविरोधी भूमिकेचा महत्वाचा वाटा असल्याचे कुणाला नाकारता येणार नाही यामुळे भाजपच्या प्रखर हिंदुत्वाला तोड देण्यासाठी काँग्रेसनेही नर्म हिंदुत्वाची भूमिका पुन्हा एकदा हाती घेतली आहे. या पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्या अलीकडच्या कालखंडातील अनेक मंदिरांच्या वार्‍या हेच दर्शवत आहेत. तर हिंदूत्वाचे कट्टर विरोधक असणारे असदुद्दीन ओवेसी यांनीही काळाची बदलती पावले लक्षात घेत भगवा फेटा आपल्या डोक्यावर धारण केला असला तरी त्याकडे फारसे गांभिर्याने पाहण्याची गरज नाही. ओवेसींच्या एमआयएम पक्षाने आधीही आपल्या परंपरागत मुस्लीम मतपेढीसोबत दलीत व हिंदूंना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र राष्ट्रीय राजकारणात दमदार मुस्लीम नेत्याची असणारी उणीव भरून काढण्यासाठी ते कट्टर विचार घेऊन मैदानात उतरले. याचा त्यांना लाभदेखील झाला. आजही आपल्या प्रखर तर्कशक्तीने विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्याला अस्खलीत हिंदी, इंग्रजी अथवा उर्दूत उत्तर देण्याची क्षमता असणारा देशातील एकमेव मुस्लीम नेता म्हणजेच असदुद्दीन ओवेसी असल्याची बाब कुणी नाकारू शकत नाही. मात्र आपली कट्टर विचारधारा आणि वैयक्तीक करिश्मा यांना असणारी मर्यादा आता ओवेसींच्या लक्षात आल्याची शक्यता आपण गृहीत धरू शकतो. यामुळे आपण सर्वसमावेशक विचारधारा स्वीकारत असल्याचे संकेत देण्यासाठी त्यांनी आपला आजवरचा शेरवानी आणि मुस्लीम टोपीचा पेहराव सोडून भगवा फेटा परिधान केला असावा. खरं तर, ओवेसी आणि त्यांचा पाठींबा असणारा जेडीएस पक्ष हा कर्नाटकच्या रणांगणात प्रमुख दावेदार नाहीय. यामुळे भगव्या फेट्यामुळे आपसूकच फुकटची प्रसिध्दी मिळणार असल्याचा होरादेखील चतुर ओवेसींनी बांधल्याची शक्यता नाकारता येत नाही.\nभारतीय ��ाजकारणात आधीच ‘सोशल इंजिनिअरिंग’ ही संकल्पना व्यापक प्रमाणात वापरण्यात येत आहे. आता राजकीय पक्षांना ‘रिलीजीअस इंजिनिअरिंग’ची आवश्यकता भासू लागल्याचे आता दिसून येत आहे. कारण २०१४ च्या निवडणुकीने देशातील राजकारणातील धर्माचा फॅक्टर हा सर्वात महत्वाचा असल्याचे अधोरेखीत केले आहे. भाजपने या चलनी नाण्याचे महत्व कधीच ओळखले आहे. तर अन्य पक्षही याचाच कित्ता गिरवत आहेत. यातून काँग्रेससारख्या आजवर सहसा हिंदू धर्माच्या प्रेमाला जाहीर न करणार्‍या पक्षाच्या अध्यक्षालाही भाळी टिळा लाऊन मंदिरांमध्ये जावे लागत आहे. तर दुसरीकडे मुलायम, नितीश कुमार आदींसारख्या मंडलवादी नेत्यांनीही मंदिराच्या फेर्‍या सुरू केल्या आहेत. यामुळे असदुद्दीन ओवेसींनीही भगव्या फेट्याच्या माध्यमातून याकडे पावले वळवली आहेत. अन्य मुस्लीम नेते याचे अनुकरण करणार काय हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे राजकारण्यांचा हा खेळ पाहून सर्वसामान्य जनता मात्र थक्क झाली आहे. भारतीय राजकाणात प्रचलीत असणार्‍या ‘कोलांट उड्या’ आणि ‘घुमजाव’ या संकल्पनांना आता बदलवण्यात येणार्‍या रंगाच्या उपमेची जोडदेखील मिळणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. याहूनही महत्वाचे म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांच्या ‘राजकीय हिंदुत्वा’ने हिंदू धर्माच्या उत्थानाला थोडा तरी हातभार लागला वा लागणार का हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे राजकारण्यांचा हा खेळ पाहून सर्वसामान्य जनता मात्र थक्क झाली आहे. भारतीय राजकाणात प्रचलीत असणार्‍या ‘कोलांट उड्या’ आणि ‘घुमजाव’ या संकल्पनांना आता बदलवण्यात येणार्‍या रंगाच्या उपमेची जोडदेखील मिळणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. याहूनही महत्वाचे म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांच्या ‘राजकीय हिंदुत्वा’ने हिंदू धर्माच्या उत्थानाला थोडा तरी हातभार लागला वा लागणार का याचे उत्तर नकारार्थीच येणार असून ही शोकांतिकाच मानावी लागणार आहे.\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधार���्तंभावर आघाताची तयारी\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nमन मे है विश्‍वास…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nदुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी \nपकडला गेला तो चोर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-743/", "date_download": "2018-09-22T07:49:30Z", "digest": "sha1:EMGYB6DJLJWKUQ42GESSSCFCWGZUVRWJ", "length": 16075, "nlines": 166, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "लाखो रुपयांचा ‘चुना’ लावून भिशीचालकाचा पोबारा | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nलाखो रुपयांचा ‘चुना’ लावून भिशीचालकाचा पोबारा\n दरमहा 4 ते 5 हजार रूपये घेवून भिसी च्या नावाखाली अवैध लकी ड्रॉ चालविणार्‍या सोनूने शेकडो लोकांना लाखो रूपयांचा चूना लावून शहरातून पोबारा केला आहे. या भिसीच्या व्यवहारात त्याने 4 ते 5 कोटी रूपयांचा आर्थीक गफला केल्याचे समजते तो चालवित असलेल्या अवैध लकी ड्रॉ व लीलावाच्या भिशीत अनेक व्यापारी व लहान मोठ्या व्यवसाईकांचे 25 हजारापासून ते 25 लाखापर्यंत रक्कम असल्याचे सांगण्यात आले.\nगेल्या 1 वर्षात असा प्रकार दूसर्‍यांदा घडला आहे. महिलांना पैसे बचतीचे महत्व कळावे त्यासाठी काहि वर्षापूर्वी सूरू झालेल्या भिसी या प्रकाराला सद्या शहरात मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूप मिळाले असून काहिंनी त्याला रोजीरोटीचे साधन करून छूप्या स्वरूपात सावकारीच सूरू केली आहे या व्यवसायात शहरातील काहिंनी यापूर्वी लाखोची माया गोळा करून पोबारा केला आहे तर नूकतेच एकाने 250 सभासद गोळा करून त्याचे दोन चार ड्रॉ काढून हातवर केल्याने अनेकांची फसवणूक झाली आहे\nया बाबत आर्थीक फसवणूक झालेल्या एका व्यापार्‍याने सांगीतले कि शहरातील लालबाग शॉपींग सेंटर मधील माधव ट्रेडर्स च्या नावाने नाममात्र व्यवसाय करणारा मात्र दररोज वेगवेगळी भिसी चालविणारा सोनू बठेजा याने दरमहा 4 हजार रूपये 25महिने भरायचे दरमहा मेंबरचे नाव काढायचे त्याला लाख रूपये द्यायचे पूढे त्याने काहीही पैसे द्यायचे नाही असे 250मेंबरची लकी ड्र��� भिसी चालवायची या प्रलोभनाला बळी पडलेल्या 250जणांपैकी 25जणांना लाभ झाला मात्र 225जणांना शेवटी रक्कमच मिळाली नाही दरमहा 10लाख रूपये सोनू कडे जमायचे या रक्कमेतून मौजमस्ती व ईतर प्रकार सूरू होते परवा त्याने अत्यंत नियोजनबध्द आपल्या कूटूंबासह रात्रीतून सामान भरून पोबारा केला दोन महिन्यापूर्वीच त्याने ते दूकानही 41लाखात विकून व्यवहार केला होता अनेक जण आता त्याचे मागावर आहेत या प्रकाराला वेळीच आळा घालाण्याची गरज होती\nमात्र अमीषाला बळी गेले आज शहरात अनेकांनी भिसी चा व्यवसाय मांडला आहे यात अनेक मोठे व्यापारींसह लहान लघूऊद्योग करणार्‍यांचाही समावेश आहे महिन्याकाठी लहान मोठ्या भिसीच्या माध्यमातून सूमारे 1कोटीचे आसपास व्यवहार होत आहे मूळात भिसी हा प्रकार पूर्वी गल्लीत महिला एकत्र येवून गूपचूपचे पैसे यात गूंतवून एकठोक रक्कम कॉईन किंवा चिठ्ठीच्या माध्यमातून महिन्यातून एक किंवा दोन वेळा हा ड्रॉ काढून ज्याचे नाव निघेल त्याला रक्कम दिली जात होती यात कोणाचे काही फायदा किंवा नूकसान नव्हता मात्र गेल्या काहि वर्षा पासून भिसी या प्रकाराला व्यापाराचे स्वरूप मिळाले आहे अर्थात लहान मोठा व्यवसाय करणार्‍यांना भिसी फायदेशिर ठरते बँकांकडून लवकर कर्ज मिळत नाही को ऑफ पतसंस्था बूडाल्यामूळे नँशनलाईज बँंकाकडून फिरवाफिरव केली जाते मल्टीस्टेट पतसंस्थांचे कर्ज परवडत नाही म्हणून भिसी याप्रकारात स्वतःचेच पैसे आठवडा 15दिवस 1महिना असा येणारा हप्ता त्यांना परवडतो भिसीचा हा पैसा 1ते2 टक्याने पडतो मात्र तो सहज उपलब्ध होतो\nयात कॉईनची किंवा लिलावाची भिसी चालविणारा मात्र फायद्यात राहात असल्याने याचे स्वरूप वाढले आहे याचा काहिंनी चांगलाच फायदा घेतला असून काही महाभागांनी अनधिकृत लकी ड्रॉ सारखा व्यवसाय सूरू केला त्यात चार चाकी वाहन मोटर सायकल सोने चांदीचे नाणे वैगेरेचे आमिष देवून एकदा पैसे भरलेवर त्याचा नंबर लागला कि पहिल्या चारपाच सभासदांना प्रोत्साहित करण्यासाठी बक्षीस द्यायचे त्याला बक्षीस लागले नंतर पैसे भरायची गरज नाही शेवटच्या सभासदांना वस्तूंचे वाटप करण्याचे आमिष देवून लकी ड्रॉ सारखा अनधिकृत व्यवसाय करून त्याला भिसी हे गोंडस नाव देवून काहींनी यात स्वतःचा फायदा करून घेतला तर काही नूकसानीमूळे त्यांना तोंड लपवून गाव सोडण्याची वेळ आल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत यात मोजक्याच लोकांचा फायदा होवून अनेकांना मात्र नूकसान सहन करावे लागत आहे\nहा प्रकार कुठल्याही गून्ह्यात मोडत नाही व्यापार वाढीसाठी चलन वलनाला लागणारी एकठोक रक्कम मिळत असल्याने आर्थिक चणचण भासत नाही अनेक व्यापार्‍यांकडे सूरू असलेली हि भिसी बाबत कोणाच्या तक्रारी किंवा बोंब नाही मात्र काहिंनी हा प्रकार लकी ड्रॉ सारखा सूरू केल्याने अनेकांची त्यात फसवणूक होत आहे याला वेळीच आळा बसण्याची गरज असून फसवणूक झालेल्यां पैकी कोणी पूढे येवून कायदेशीर लढा दिल्यास वचक बसू शकतो, अशी चर्चा आता जोर धरत आहे.\nNext articleमनपा लेखापरिक्षणात 17 कोटीच्या अग्रीम रकमेवर आक्षेप\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nअमेझॉन खरेदी करणार ‘मोअर’\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nअमेझॉन खरेदी करणार ‘मोअर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pcmchelpline.in/helpline/callcenter-faq.php?type=54", "date_download": "2018-09-22T06:47:24Z", "digest": "sha1:5NNTXZUUYVARY7YPZROEDGBVSNMAU6TA", "length": 7703, "nlines": 63, "source_domain": "pcmchelpline.in", "title": "PCMC Helpline Powered by Dimakh Consultants", "raw_content": "\nइतर शासकिय कार्यालये (व्दितीय आवृत्ती)\nउत्सव मंडप परवानगी (4)\nप्रश्न : गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडप परवान्याकरिता अर्ज कोठे व कोणाकडे करावा.\nउत्तर : गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडप परवानासाठी अर्ज विहीत नमुन्यात संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडिल नागरी सुविधा केंद्रात करावा.\nप्रश्न : गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडप टाकण्यासाठी अर्जाची किंमत काय\nउत्तर : गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडप टाकण्यासाठी अर्जाची किंमत संबंधित कार्यालयाकडिल नागरीसुविधा केंद्रामार्फत मोफत देण्यात येतो.\nप्रश्न : परिपूर्ण अर्ज केल्यानंतर किती दिवसात परवाना मिळतो.\nउत्तर : परिपूर्ण अर्ज केल्यानंतर स्थापत्य विभाग अहवालानंतर ७ दिवसात परवाना दिला जातो.\nप्रश्न : गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडप टाकणेसाठी परवाना कोणास दिला जातो.\nउत्तर : गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडप टाकणेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना/रजिस्ट्रेशन असणा-या मंडळांना परवाना दिला जातो.\nप्रश्न : गणेशोत्सव व नवरात्र उत्सवाचे भाडे व इतर शूल्क कोण ठरवतो.\nउत्तर : गणेशोत्सव व नवरात्र उत्सवाचे भाडे व इतर शूल्क भुमि व जिंदगी विभाग मुख्य इमारत येथे ठरविले जाते.\nप्रश्न : गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडप टाकणेसाठी व काढणेसाठी खर्च कोणी करावयाचा आहे.\nउत्तर : गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडप टाकणेसाठी व काढणेसाठी खर्च परवाना दिलेल्या मंडळाने स्वत: करावयाचा आहे.\nप्रश्न : गणेशोत्सव व नवरात्र उत्सव करिता परवाना देणेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात.\nउत्तर : 1) गणेश मंडळाचे रजिस्ट्रेशन असावे\n2) ज्या जागी मंडळासाठी जागा द्यावयाची आहे त्या जागेचा स्थळदर्शक नकाशा जोडावा\n4) मंडळाचे रजिस्ट्रेशन नसेल तर धर्मादाय आयुक्तांचे पत्र जोडावे.\n5)मनपा स्थापत्य विभागाचा स्थळदर्शक नकाशासह अहवाल.\nप्रश्न : गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडपाचा आकार किती असावा\nउत्तर : गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडपाचा आकार 10 X 15 इतका असावा.\nमंडप टाकणेसाठी खबरदारी (1)\nप्रश्न : गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडप टाकणेसाठी कोणती खबरदारी घ्यावी.\nउत्तर : गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडप टाकणेसाठी खालील खबरदारी घ्यावी.\n1) मंडप सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर व फूटपाथवर घालू नये.(BRTS रस्त्यासह)\n2) मंडपाची जागा रस्त्याच्या काही भागात किंवा कडेला असेल तर नागरीकांना व वाहतुकीस अडथळा न होइल याची खबरदारी घेण्यात यावी मंडपाची स्टेजची उंची 14 फूटापेक्षा जास्त नसावी\n3) दुस-या धर्म वासीयांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.\n4) शासनाची किंवा महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.\n5) नवरात्र /गणपती उत्सव पुढे केल्या जाणा-या करमणुकीमुळे किंवा त्या\n6) ठिकाणी लावलेल्या ध्वनीक्षेपणाचे आवाजामुळे आजूबाजूच्या नागरीकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.\n7) मंडप टाकलेल्या ठिकाणी होणा-या कच-याची विल्हेवाट लावणे.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.\nत्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/nanded-news-farmers-exploited-48386", "date_download": "2018-09-22T07:45:20Z", "digest": "sha1:TGBKESK66L6XQUNTBXNQUZVELO27T5ED", "length": 17164, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nanded News: Farmers exploited नांदेड: हंगामापूर्वीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी | eSakal", "raw_content": "\nनांदेड: हंगामापूर्वीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी\nरविवार, 28 मे 2017\nअजूनही कॅशलेस व्यवहारासाठी दबाव, शेतीपयोगी वस्तूंची महागाई, आर्थिक कोंडी, शेतमाल खरेदीसाठी उदासीनता, पीक नुकसान भरपाईला वर्षभराचा विलंब, कर्जपुरवाठा नाही इत्यादी कारणाने, ‘शेतकरीमुक्त’ भारत निर्माण करण्याची सरकारची मानसिकता असल्याचे शेतकऱ्यांनी सकाळ’शी बोलताना आरोप केला\nनांदेड - खरीपाची पेरणी ताेंडावर अाली असतांना शेतकऱ्यांबाबत शासनाने अद्याप काेणतेही धाेरण जाहीर केले नाही. सध्याच्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीविषयी ‘सकाळ’ने शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा धक्कादायक वास्तव समाेर आले.\nतीन वर्षात राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्या. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या घोषणेपासून सरकाने घूमजाव केले. राज्यांतर्गत शेतमाल खरेदीएेवजी आयात धोरणावर सरकारने भर दिला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावात शेतमाल खरेदीचा सपाटा लावला. असे असताना कोणत्याही व्यापाऱ्यावर कारवाई झाली नाही. नोटबंदीमुळे सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. व्यापारी नगदी राशी द्यायला तयार नाहीत, चेक घ्यायला तयार नाहीत. बॅंकेत लांबलचक रांगा, ‘एटीएम’मध्ये ठणठणाट इत्यादी कारणांनी शेतीपयोगी वस्तू, विकत घेण्यासाठी, मजूरीसाठी त्यांचेकडे पैसे राहिले नाही. अजूनही कॅशलेस व्यवहारासाठी दबाव, शेतीपयोगी वस्तूंची महागाई, आर्थिक कोंडी, शेतमाल खरेदीसाठी उदासीनता, पीक नुकसान भरपाईला वर्षभराचा विलंब, कर्जपुरवाठा नाही इत्यादी कारणाने, ‘शेतकरीमुक्त’ भारत निर्माण करण्याची सरकार��ी मानसिकता असल्याचे शेतकऱ्यांनी सकाळ’शी बोलताना आरोप केला.\nमहाबीज बियाणाला अनुदान नाही\nमुंबईला गुरुवारी (ता.२५) झालेल्या केंद्रीय बैठकीमध्ये महाबीजच्या अधिक मागणी असल्येल्या जुन्या बियाणे वाणाला अनुदान नाकारण्यात आले. त्यामुळे येत्या खरीपात शेतकऱ्यांना अधिक पैसे देऊन, महाग बियाणे खरेदी करावे लागणार आहेत.\n९० टक्के शेतकरी आर्थिक टंचाईमुळे ३१ मार्च २०१७ पर्यंत पीक कर्जफेड करून शकले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना बॅंकांकडून नवीन कर्ज दिले जात नाही. १० टक्के शेतकऱ्यांना नवीन कर्जपुरवठा होत असला तरी, या राशीचा विड्रॉवल देण्यास बॅंका तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.\nरोकडरहित व्यवहाराच्या नावाखाली जवळपास ८० टक्के एटीएममध्ये सदैव ठणठणाट आढळतो. याचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांना सोसावा लागत असून, त्यांचेकडे मजुरी, बी-बियाणे, खते, रसायने खरेदीसाठीसुद्धा पैसे उपलब्ध नाहीत. अशात परिवार संगोपनासाठीसुद्धा सावकाराकडे हात पसरण्याची त्यांचेवर वेळ आली आहे.\nकोटीचे चुकारे नाफेडकडे प्रलंबित\nराज्यभरात शेतकऱ्यांचा होत असलेला आक्रोश लक्षात घेता, तूर खरेदीसाठी सरकारने अल्प मुदतवाढ देऊन नाफेडद्वारे तूर खरेदी सुरू केली. मात्र, कोटी रुपयांचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतमाल विकूनही शेतकरी कंगाल झाल्याची स्थिती राज्यभरात पाहायला मिळत आहे.\nबी-बियाणे खरेदीसाठी केवळ कॅशलेस\n८० टक्के शेतकरी अँर्न्ड्राइड मोबाईल वापरू शकत नाहीत. तो विकत घेण्याची त्यांची आर्थिक स्थितीसुद्धा नाही. ९५ टक्के शेतकरी मोबाईल व आॅनलाईन बॅंकींगपासून अनभिग्ण आहेत. अशात शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते, रसायने, इतर शेतीपयोगी वस्तूसुद्धा रोकडरहीत व्यवहारातून खरेदी करण्यासाठी सरकार व बॅंकांद्वारे दबाव आणला जात आहे.\nतीन वर्षात उत्पादन खर्च दीडपट, उत्पन्न निम्म्यावर\nकृषी अर्थतज्ज्ञांनी सर्वेक्षणानुसार तीन वर्षाच्या कालावधित बी-बियाणे, खते, रसायने, शेतीपयोगी वस्तू, यंत्रे, मजुरी इत्यादी खर्चात दिडपटीने वाढ झाली आहे. मात्र, त्याच तुलनेत दरवर्षी बाजारपेठेत शेतमालाचे भाव निम्यावर आले असून, शेतमाल आयातीचे प्रमाण कित्येक पटीने वाढले आहे\nश्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरण���ूरक गणेशोत्सव\nअकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा...\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\nदुष्काळी परिस्थितीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या\nकेज : नापिकी व दुष्काळी परिस्थितीने शेतातील कापसाचे पीक करपल्याने शेतीच्या खर्चासाठी घेतलेली रक्कमेची परतफेड व घरखर्च भागवायचा कसा\n'पंचायत समिती सदस्यांना विकास निधी द्या'\nकोरची : पंचायत समिती सदस्याच्या विविध समस्या बाबत गडचिरोली प्रेस क्लब येथे जिल्हयातील पंचायत समिती सदस्यांची बैठक चामोशीँ पं. स. चे सभापती आनंदभाऊ...\nकारखांदारांनी साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे\nमंगळवेढा - कारखांदारांनी केवळ साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन आ.प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Kakati-drainage-repair-issue/", "date_download": "2018-09-22T07:13:32Z", "digest": "sha1:H7KRDASNUTYOPWPHO6AULS3MSN4UOUTC", "length": 4287, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काकतीतील गटारीची दुरुस्ती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › काकतीतील गटारीची दुरुस्ती\nकाकती येथील सिद्धेश्वर मंदिरासमोरील राष्ट्रीय महामार्गाच्या जवळील गटारीतून ड्रेनेजचे पाणी तुंबून दुर्गंधी पसरली होती. याकडे ग्राम पंचायतीने दुर्लक्ष केले होते. याबाबत दै. ‘पुढारी’ने आवाज उठविताच जागे झालेल्या प्रशासनाने गटार दुरुस्त केली आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गटार नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्यावर गटारीचे पाणी येत होते. यामुळे या भागात दुर्गंधी पसरली होती. वारंवार तक्रार करूनदेखील प्रशासनाने दुर्लक्ष चालविले होते. याबाबत दै. ‘पुढारी’च्या 10 मार्चच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने गटार दुरुस्त केली.\nराष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या रस्त्यावरील हा प्रकार असल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत असे. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. शनिवारी गटार दुरुस्त करण्यात आली. याठी ग्रा. पं. सदस्य परशराम नार्वेकर, नागेश पाटील, ग्रा. पं. विकास अधिकारी पोळ यांनी विशेष प्रयत्न केले.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/When-did-the-fancy-numberplate-take-action-against-two-wheelers-/", "date_download": "2018-09-22T07:48:13Z", "digest": "sha1:J5ENL4IXUH5IMMTTANIUUBD4DV7KPC4R", "length": 5153, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फॅन्सी नंबरप्लेट दुचाकींवर कारवाई कधी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › फॅन्सी नंबरप्लेट दुचाकींवर कारवाई कधी\nफॅन्सी नंबरप्लेट दुचाकींवर कारवाई कधी\nशहर-उपनगरांत अनेक तरुण आणि नागरिकांकडून फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या दुचाकींचा सर्र्‍हास वापर केला जात आहे. या दुचाकीचा वापर करून अनेक गैरकृते होत आहे. त्यामुळे अशा दुचाकीस्वारांवर कारवाई कधी होणार असा सवाल उपलब्ध होत आहे. दादा, मामा, अण्णा, आशीर्वाद अशा शब्दांच्याच नंबरप्लेट असणार्‍या\nअलिकडे तरुणाईकडून अनेक गैरकृत्ये होत आहेत. भरधाव वेगाने वाहने चालवून शेजार्‍यांना जखमी करून पळून जाण्याचे प्रकार घडत आहेत. शहर परिसरात चेन स्नॅचिंगचे प्रकारही वाढले आहेत. यासाठी विनानंबर प्लेट असणार्‍या दुचाकींचाच वापर होत आहे. रात्री-अपरात्री चोर्‍या करण्यासाठी प्��ामुख्याने अशा दुचाकींचा वापर होण्याची शक्यता आहे.\nत्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. काही महिन्यापूर्वी शहर परिसरात इराणी टोळीने चेन स्नॅचिंग करून धुमाकूळ घातला होता. यातील सर्व संशयित आरोपींची दुचाकी चालविण्याची धूमस्टाईल निदर्शनास आली आहे.\nदेशमुख रोड आरपीडी क्रॉस, शहापूर, किर्लोस्कर रोड, न्यू गांधीनगर, मिलन हॉटेल, फोर्ट रोड, अनगोळ चौथा गेट या परिसरात अशा दुचाकींचा वापर मोठ्याप्रमाणात सुरू आहे. काही कॉलेज आवारात महाविद्यालयीन तरुणींची छेड काढणार्‍या तरुणांकडून विनानंबर प्लेट दुचाकींचा वापर होत आहे. अशा रोड रोमियावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. काही दुचाकी 15 वर्षापूर्वीपासून वापरात आहेत.\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Dismiss-the-municipal-corporation-kolhapur/", "date_download": "2018-09-22T07:23:48Z", "digest": "sha1:UJ6AEQ6LR47TXROMUEOSZLEHFDRKKSCW", "length": 6761, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...तर मनपा बरखास्त करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ...तर मनपा बरखास्त करा\n...तर मनपा बरखास्त करा\nराज्य शासनाने महापालिकेतील स्थायी समितीचे 25 लाखांवरील अधिकार कमी केल्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभेत उमटले. लोकप्रतिनिधींचे अधिकार कमी केले जात असल्याने शासनाच्या निषेधाचा ठराव करावा, अशी सूचना नगरसेवकांनी केली. तसेच आमदारांनी यामध्ये लक्ष घालावे. नगरसेवकांचे अधिकार कमी करणार असाल तर महापालिकाच बरखास्त करा, अशी मागणी करून लोकशाहीच्या नावाखाली नोकरशाहीची हुकूमशाही सुरू असल्याचा आरोपही सभेत करण्यात आला.\nप्रशासनाच्या वतीने शासनाने अ, ब, क व ड वर्ग अशी वर्गवारी करून अधिकार देण्याचे नियोजन केले आहे. अंतिम निर्णय व्हावयाचा आहे, असे स्पष्ट केले. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते. अफजल पिरजादे, डॉ. संदीप नेजदार, दीपा मगदूम, सौ. गीता गुरव आदींनी चर्चेत भाग घेतला. कोंबडी बाजार येथील प्रोजेक्टचे काय झाले मल्टीलेव्हल कार पार्किंगचे काय झाले, अशी विचारणा सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने मल्टीलेव्हल कार पार्किंगबाबत फेरविनिदा काढणार आहे. 20 जुलै रोजी कोंबडी बाजार प्रोजेक्टबाबत आयुक्‍तांनी अंतिम बैठक बोलवली\nआहे. त्यामध्ये निर्णय होणार आहे, असे स्पष्ट केले.\nभटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तांचे 2 दिवसांत नियोजन करणार होता त्याचे काय झाले, असा प्रश्‍न सदस्यांनी विचारला. प्रशासनाच्या वतीने डॉग स्कॉडसाठी कर्मचारी पाठविले होते. नवीन डॉक्टरांचे पॅनेल तयार केले आहे. प्रत्येक डॉगमागे ऑपरेशनसाठी 250 रुपये देण्याचे ठरले आहे, असे स्पष्ट करण्यात आले. जरगनगर येथील महापालिकेच्या शाळेच्या आवारात चिखल झाला आहे. मुलांना शाळेत जाता येत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तेथे मुरूम टाकून द्या, अशी सूचना सदस्यांनी केली.\nप्रशासनाच्या वतीने मंगळवारी मुरूम उपलब्ध करून देऊ, असे सांगण्यात आले. देवकर पाणंद पेट्रोल पंप ते देवकर पाणंद चौक येथे रस्त्याकडेला मातीचे ढीग टाकलेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर चिखल होतो. विभागीय कार्यालयाकडील जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील माती काढून टाका. तसेच भागामध्ये मटेरियल न मिळाल्याने बहुतांश खांबावरील वीज बल्ब बंद आहेत, असे सदस्यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने कारवाई करू, असे स्पष्ट करण्यात आले.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Why-Citizens-Should-Rewards-Police-Also-Try-For-Rewards/", "date_download": "2018-09-22T08:01:21Z", "digest": "sha1:2FEEB62E4KTIUSIILYVWUK3MTRB5D37S", "length": 11823, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नागरिकांनीच कशाला, पोलिसांनीही बक्षिसे मिळवावीत! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › नागरिकांनीच ��शाला, पोलिसांनीही बक्षिसे मिळवावीत\nनागरिकांनीच कशाला, पोलिसांनीही बक्षिसे मिळवावीत\nपरवा सावंतवाडी तालुक्यातील माडखोल-धवडकी येथे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने चार चोरटे आले आणि दागिने घेऊन लंपास झाले. माडखोल गावच्या बहाद्दूर तरुणांनी पाठलाग करून दोघांना पकडले. कोणतेही शस्त्र हातात नसताना हे धाडस दाखवले. आता पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी माडखोलमधील त्या तरुणांसाठी बक्षीस जाहीर केले आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण केवळ नागरिकांनीच जीव धोक्यात घालून हे धाडस का करावे ज्यांचे कर्तव्य आहे अशा पोलिसांनी गेले सहा महिने सिंधुदुर्गात धुमाकूळ घालणार्‍या चोरट्यांना असे पकडून बक्षिसे का नाही मिळवलीत ज्यांचे कर्तव्य आहे अशा पोलिसांनी गेले सहा महिने सिंधुदुर्गात धुमाकूळ घालणार्‍या चोरट्यांना असे पकडून बक्षिसे का नाही मिळवलीत असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. पोलिस काही करू शकणार नाहीत, हे लक्षात आल्यावर अलिकडे सिंधुदुर्गवासीय सावध झाले आहेत. बंगले फोडले जातात पण चोरट्यांच्या हाती काही लागत नाही. लोक बंगल्यात आता दागदागिने ठेवतच नाहीत. म्हणून तर चोरट्यांनी आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे.\n9 मे रोजी सावंतवाडी तालुक्यातील मडुरा-परबवाडीत राहणार्‍या शर्मिला शिरोडकर यांच्या घरात दोन अनोळखी भामटे शिरले. भर दुपारी 12 वा. च्या सुमारास मोटारसायकलने आलेल्या दोघांनी दागिने पॉलिश करून देतो असे सांगितले. शिरोडकर यांनी मंगळसूत्र आणि चेन पॉलिशसाठी दिलीदेखील. पॉलिश करून डबी हातात दिली आणि अर्ध्या तासाने डबी उघडा असे सांगून चोरटे पसार झाले. मग कळले डबी रिकामी होती. दागिने गमावल्याचे लक्षात आल्यानंतर शिरोडकर यांना जबर मानसिक धक्‍का बसला. त्या जमिनीवर कोसळल्या. मग शेजारी-पाजार्‍यांनी व नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. आणखी तीन दिवसांनीच सावंतवाडी तालुक्यातील माडखोल-धवडकी येथे असाच प्रकार घडला. धवडकी येथे राहणार्‍या जयश्री राऊळ यांचे दागिने चोरट्यांनी दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने पळविले.\nजयश्री राऊळ यांनी जागृकता दाखवत याची माहिती इतरांना दिली. मग चोरट्यांचा पाठलाग सुरू झाला, आंबोलीतील पोलिसांनाही कळविले. पण ते त्यांना पकडू शकले नाहीत. शेवटी निखिल सावंत, पंकज राणे, अनिल परब, ��त्ताराम देसाई या चार तरुणांनी आजरा फाटा येथे चोरट्यांना गाठले. दोघेही बिहारचे होते. त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. या धाडसाबद्दल आता पोलिस खाते या चौघांना गौरविणार आहे. खरेतर पोलिस खात्याचे ते कर्तव्यच आहे, पण स्वतः चोरट्यांना पकडण्याचे कर्तव्य पोलिस केव्हा पार पाडणार हा खरा प्रश्‍न आहे. गेले सहा महिने चोरट्यांचा धुमाकूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे. एक काळ असा होता, केवळ रात्रीच्या चोर्‍या व्हायच्या. आता दिवसाच्या होऊ लागल्या आहेत. एकावेळी चार-चार बंगले फोडले जातात.\nदागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिने लंपास करणारे गुन्हे गेली अनेक वर्षे घडत आहेत. मोटारसायकलवरून हे चोरटे येतात, एखाद्या गावात जातात आणि गोड बोलून दागिने पॉलिशसाठी घेतात. हे खरे आहे की नेहमी वृत्तपत्रांमध्ये अशा गुन्ह्यांच्या बातम्या येऊनही ग्रामीण भागातील महिला दागिने पॉलिशसाठी देतात. यात केवळ त्या महिलांना दोष देण्यापेक्षा पोलिसांचे काही कर्तव्य आहे की नाही या प्रश्‍नाचे उत्तर होय असेच असेल. आज गावागावात अनेकजण फिरते विक्रेते असतात. छोट्याशा गावातही दर आठवड्यातून एकदा-दोनदा चादरी विकणारे परप्रांतीय येतात. या छोट्या गावांमध्ये एवढा धंदा होऊ शकतो का या प्रश्‍नाचे उत्तर होय असेच असेल. आज गावागावात अनेकजण फिरते विक्रेते असतात. छोट्याशा गावातही दर आठवड्यातून एकदा-दोनदा चादरी विकणारे परप्रांतीय येतात. या छोट्या गावांमध्ये एवढा धंदा होऊ शकतो का हा प्रश्‍न पोलिसांनी कधीतरी या फिरत्या विक्रेत्यांना विचारायला हवा. व्यापार करण्याचे स्वातंत्र्य जरुर आहे, परंतु त्यासंदर्भात सतर्क राहून गुन्हेगारांना शोधून काढण्याची जबाबदारी पोलिसांचीही आहे.\nअनेकवेळा पोलिस बाहेरून आलेल्या पर्यटकांची कसून चौकशी करतात, गाड्यांची तपासणी करतात. त्यामुळे पर्यटकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. लोकप्रतिनिधी सभांमध्ये हा मुद्दा उपस्थित करतात, तरीदेखील या तपासण्या थांबलेल्या नाहीत. अशा तपासण्या करणे गरजेचेच आहे. परंतु वर्षानुवर्षे तपासण्या सुरू असताना एकही गुन्हेगार किंवा चोरटा तपासणी करताना पोलिसांच्या हाती का लागत नाही केवळ गोवा बनावटीची दारू पकडणे आणि ड्रायव्हिंग लायसन्सची तपासणी एवढेच काम पोलिसांचे असेल तर मग चोर कसे सापडणार केवळ गोवा बनावटीची द���रू पकडणे आणि ड्रायव्हिंग लायसन्सची तपासणी एवढेच काम पोलिसांचे असेल तर मग चोर कसे सापडणार हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न आहेत. जेव्हा रस्त्यावरच्या पोलिसांकडून होणार्‍या तपासण्या वाढल्या जातात तेव्हा अशा कारवायांचे टार्गेट पोलिसांना दिले जाते अशी माहिती मिळते. पोलिस खाते शासनाचा महसूल गोळा करण्यासाठी आहे की जनतेचे संरक्षण करण्यासाठी आहे हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न आहेत. जेव्हा रस्त्यावरच्या पोलिसांकडून होणार्‍या तपासण्या वाढल्या जातात तेव्हा अशा कारवायांचे टार्गेट पोलिसांना दिले जाते अशी माहिती मिळते. पोलिस खाते शासनाचा महसूल गोळा करण्यासाठी आहे की जनतेचे संरक्षण करण्यासाठी आहे असा प्रश्‍न उपस्थित केला जातो.\nऑस्‍करसाठी 'व्हिलेज रॉकस्टार'ची ऑफिशिअल एन्‍ट्री, मराठी चित्रपटाची निवड नाही\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Youth-Built-Toilette-for-8-families/", "date_download": "2018-09-22T07:23:46Z", "digest": "sha1:YJW235H3VG3OWLGBMEKU2UOSOFWDNI7D", "length": 5027, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तरुणांनी आठ गरजू कुटुंबांना दिले शौचालय बांधून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › तरुणांनी आठ गरजू कुटुंबांना दिले शौचालय बांधून\nतरुणांनी आठ गरजू कुटुंबांना दिले शौचालय बांधून\nस्वच्छ भारतचा डंका चौफेर होत असताना आजही अनेकांना परिस्थिती अभावी शौचालय बांधता येत नाही. शौचालय नसल्याने अनेकांची कुचंबना होते. हिच गोष्ट ओळखून दिंद्रूड येथील दोघा तरुणांनी गावातील गरजूंना आठ शौचालय बांधून देत समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला आहे.\nदिंद्रूड ग्रामपंचायतकडून गेल्या वर्षभरापासून स्वच्छ भारत मोहीम राबविली जात आहे. यासाठी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना शौचालय बांधण्यास सांगितले जात आहे. यासाठी सरपंच ज्योती अतुल ठोंबरे या स्वत: ग्रामस्थांना प्रोत्साहन करीत आहेत. या मोहिमेमुळे अनेकांनी शौचालय बांधले आहे. असे असले तरी गावात��ल काही गरजुंना इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे शौचालय बांधता आले नाही. हिच बाब ओळखून गावातील दत्तात्रय ठोंबरे यांनी सात गरजू कुटुंबांना तर अमोल ढोले यांनी एका कुटुंबास शौचालय बांधून दिले आहे. त्यांच्या या अनोख्या मदत कार्याची दिंदू्रडसह परिसरात चर्चा होत आहे.\nतरुणांचेे मान्यवरांनी केले कौतुक\nआर्थिक परिस्थितीमुळे शौचालय बांधणे शक्य नसलेल्या ग्रामस्थांना दत्तात्रय ठोंबरे व अमोल ढोले यांनी आठ गरजुंना शौचालय बांधून देत गाव पाणंदमुक्त करण्यास गती दिली. या त्यांच्या कार्याची माहिती आ. आर. टी. देशमुख, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे यांना होताच त्यांनी या तरुणांचा सत्कार करत कौतुक केले.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Ashok-Sawant-murder-case/", "date_download": "2018-09-22T08:00:59Z", "digest": "sha1:32GCSI2AHKTVLI4PJZN3V64ARCP44LUE", "length": 5099, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुण्याचा विद्यार्थी ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुण्याचा विद्यार्थी ताब्यात\nशिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येनंतर पुण्याला पळून गेलेल्या सतरा वर्षांच्या मुख्य आरोपीस अखेर समतानगर पोलिसांनी ताब्यात घेतले. पुण्यातील एका महाविद्यालात शिक्षण घेणार्‍या या तरुणाला उज्ज्वल भविष्य आणि पैशांचे आमिष दाखवून कटात सामिल करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.\nआरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बुधवारी डोंगरीतील बालन्यायालयातून बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेळे यांनी सांगितले. याच गुन्ह्यांत यापूर्वी गणेश भास्कर जोगदंड, सोहेल अजीत दोधिया या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.\nगुन्ह्यात वापरलेल्या रिक्षाचा चालक गणेश व हत्येपूर्वी रेकी करणारा सोहेल या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. रिक्षाचालक गणेश मारेकर्‍यांना घेऊन अशोक सावंत यांच्या मागावर गेला होता. सोहेल हा मारेकर्‍यांसोबत होता. त्याने चार ते पाच तास मारेकर्‍यांसोबत रेकी करण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या चौकशीत या सतरा वर्षीय आरोपीचे नाव समोर आले होते.\nएका आरोपीच्या बहिणीच्या मदतीने त्याची इतर दोन्ही मारेकर्‍यांसोबत ओळख झाली होती. ते दोघेही कांदिवलीतील समतानगरचे रहिवासी आहेत. त्या दोघांनी हत्येच्या कटाची माहिती देऊन भरपूर पैशांचे आमिष दाखवले होते. चॉपरने तीन ते चार वेळा वार केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. आरोपी बारावीत शिकत असल्याची माहिती सुभाष वेळे यांनी दिली.\nऑस्‍करसाठी 'व्हिलेज रॉकस्टार'ची ऑफिशिअल एन्‍ट्री, मराठी चित्रपटाची निवड नाही\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pune-Vari-photography/", "date_download": "2018-09-22T07:09:05Z", "digest": "sha1:2SZSNTUUL4VJRQPYB5XSX2RVV7ZIM5VE", "length": 3905, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अनुभवा चित्रमय वारी (Photo Gallery) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अनुभवा चित्रमय वारी (Photo Gallery)\nअनुभवा चित्रमय वारी (Photo Gallery)\nसंत ज्ञानेश्‍वर माउली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या रविवारी पुण्यात मुक्कामी होत्या. पालखी विठोबा मंदिरात माउलींच्या पादुकांचे, तर नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात तुकोबांच्या पादुकांचे भाविक दर्शन घेत होते.\nज्ञानेश्‍वर माउली आणि तुकोबाराय यांच्या पालख्या पुण्यात शनिवारपासून मुक्कामी आहेत. त्यामुळे वारकर्‍यांनी रविवारी दिवसभर शहरातील विविध ऐतिहासिक व पर्यटन स्थळांची सैर केली. वारकर्‍यांना शनिवारवाड्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.\nसंत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविकांनी पालखी सारथ्य केले. अनेकांनी हे क्षण आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद केले.\nपालखीस्थळी या चिमुकल्या वारकर्‍याने लक्ष वेधून घेतले.\nपालखीच्या दर्शनासाठी आलेल्या मायलेकींना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/dhangar-community-protest-in-lonawala/", "date_download": "2018-09-22T07:42:14Z", "digest": "sha1:EIKYO7EWUATFWFMDU3MTW3Y3AP4CE5JY", "length": 12047, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खंडाळ्यात आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › खंडाळ्यात आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार\nखंडाळ्यात आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार\nधनगर समाजाला एस. टी चे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी खंडाळा तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने शुक्रवारी सकाळी लोणंद मध्ये भव्य मोर्चा काढून एल्गार पुकारला. मोर्चा काढल्यानंतर खंडाळा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले.\nयळकोट यळकोट जय मल्हारच्या घोषणांनी, भंडार्‍याची उधळण धनगर समाजाच्या भाविकांनी मेंढरांसोबत घेऊन हा भव्य मोर्चा काढला. त्यामुळे तालुक्यात मराठा समाजाच्या भगव्या वादळानंतर पिवळे वादळ अवतरले होते. खंडाळा तालुका धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने 3 ऑगस्टला धनगर समाज आंदोलन करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार आरक्षणासाठी शुक्रवारी सकाळी लोणंद येथील राजमाता अहिल्यादेवी स्मारक येथून आरक्षण मिळवण्यासाठी भव्य मोर्चास सुरूवात झाली.\nराजमाता अहिल्यादेवी यांच्या स्मारक पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे - पाटील, माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, उपसभापती वंदना धायगुडे - पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे पाटील, नगराध्यक्षा स्नेहलता शेळके पाटील, लता नरुटे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, नगरसेवक हणमंतराव शेळके, सचिन शेळके, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद क्षीरसागर, डॉ. नितीन सावंत, योगेश क्षीरस���गर, रविंद्र क्षीरसागर, राजेंद्र डोईफोडे, बाळासाहेब शेळके, शिवाजीराव शेळके, मस्कु आण्णा शेळके, सर्व नगरसेवक व डॉक्टरांनी या मोर्चात सहभाग घेतला होता.\nधनगर समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या आरक्षण मोर्चा व ठिय्या आंदोलनात धनगर समाजाबरोबर मराठा, माळी याबरोबरच सर्व समाजातील तर राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, शिवसेना, रासप यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या निमिताने संपूर्ण खंडाळा गाव व तहसिलदार कार्यालय परिसर पिवळ्या वादळाने व्यापून गेला होता.\nलोणंद शहरातील मुख्य स्त्यावरून मोर्चा यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करत धनगड दाखवा नाहीतर श्राद्ध घाला या घोषणांनी लोणंदनगरी दणाणून सोडली. या मोर्चा मध्ये मोठया प्रमाणावर धनगर समाजातील युवक, नागरिक सहभागी झाले होते. आता नाही तर कधीच नाही यामुळे धनगर आरक्षणाच्या निमित्ताने लोणंदनगरीमध्ये पिवळे वादळ अवतरल्याचे चित्र निर्माण झाले होते. मोर्चा लोणंदच्या बाजारतळा पर्यंत आल्यानंतर सर्व धनगर समाज बांधव खंडाळा तहसीलदार कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यासाठी रवाना झाले.\nया नंतर हा मोर्चा खंडाळा तहसीलदार कार्यालयासमोर आला. यावेळी धनगर बांधवांनी विविध घोषणाबाज करत सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे परिसर दणाणून गेला होता. यावेळी मान्यवरांनी सरकारने आपली फसवणूक केली असून आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन स्थगित करणार नसल्याची भूमिका घेतली.\nआजपर्यंत सत्ताधार्‍यांनी धनगर समाजाचा वापर करून घेतला. आता धनगर समाजाचा एस.टी प्रवर्गात समावेश होत नाही. तोपर्यंत धरणे आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा निर्धार धनगर समाज बांधवांनी व्यक्त केला. खंडाळा तालुक्यातील धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने लोणंद येथून काढण्यात आलेला मोर्चा खंडाळा गावातून खंडाळा तहसिल कार्यालयावर पोहोचल्यानंतर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.\nयावेळी कृषी सभापती मनोज पवार, प्रा .एस .वाय . पवार , अजय भोसले , अ‍ॅड. सचिन धायगुडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी धनगर समाजाचा माणूस बसला तर धनगरांबरोबर मराठयांनाही आरक्षण मिळेल. महाराष्ट्रातील मागासलेल्या धनगर, मराठा व रामोशी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका पुरूषोत्तम जाधव यांनी मांडली. तर मराठा समाजातील प्रस्थापित सत्ताधार्‍यांनी आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही असा सवाल उपस्थित करत तरुणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nखंडाळा येथील शिवाजी चौक, संभाजी चौक, बसस्थानक, मोती चौक, बाजारपेठ मार्ग ते तहसिल कार्यालयावर मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी धनगर तरुण मोठया संख्येने उपस्थित होते. महिलांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन तहसिलदार विवेक जाधव यांना देण्यात आले. यावेळी सपोनि हणमंतराव गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, खंडाळा तहसिलदार कार्यालयासमोर धनगर समाजाचे वतिने आरक्षण मिळत नाही तोपर्यत बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे. या ठिय्या , धरणे आंदोलनात गावागावातील धनगर समाजातील तरुण, नागरीक रात्रं -दिवस सहभागी होणार आहेत.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-grapes-crop-damage-due-rain-sangli-maharashtra-8296", "date_download": "2018-09-22T08:05:50Z", "digest": "sha1:BN7O5NIHVJSPPISYBYGH7J52SXXN7CME", "length": 15962, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, grapes crop damage due to rain, sangli, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगली जिल्ह्यात गारपीटीसह पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान\nसांगली जिल्ह्यात गारपीटीसह पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान\nगुरुवार, 17 मे 2018\nमंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.\n- सुभाष आर्वे, अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ.\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील काही भागांत मंगळवारी (ता. १५) रात्��ी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्‍यातील येळावी, तुरची, निमणी, बुरुंगवाडी, जुळेवाडी, यासह पलूस तालुक्‍यातील काही भागांत सुमारे अर्धा तास गारपीट झाली. यामुळे या सर्व भागांतील दोन ते सव्वादोन हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्यातील तासगाव व सांगली शहरात बुधवारी (ता. १६) दुपारी अडीच वाजेदरम्यान वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली.\nजिल्ह्यातील तासगाव आणि पलूस तालुक्‍यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यानंतर अचानक गारपीट सुरू झाली. त्यानंतर सुमारे दोन तास पाऊस सुरू होता. द्राक्षाची खरड छाटणी झाली असून, फुटवे चांगले फुटले होते. काड्या परिपक्व झाल्या होत्या. गाटपीट झाल्याने काड्या तुटून जमिनीवर पडल्या होत्या.\nतासगाव आणि पलूस तालुक्‍यातील सुमारे दोन ते सव्वादोन हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागा बाधित झाल्या आहेत. द्राक्षाची परत छाटणी घ्यावी लागेल अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती. मात्र, परत छाटणी घ्यायची झाली तर त्यासाठी उष्णता लागते. पुढे पावसाळा आला असल्याने परत छाटणी घेणे शक्‍य नाही. त्यामुळे भविष्यात उत्पादन मिळेल याची शाश्‍वती नाही.\nगारपीट झाली असल्याची माहिती मिळताच राज्य द्राक्ष बागायदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन पाहणी केली. यामध्ये किती क्षेत्र बाधित झाले आहे, याची माहिती संकलन करणे सुरू आहे.\nतासगाव तालुक्‍यात गारपिटीने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे याचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. मात्र, गारपीट झाल्याची माहिती कृषी विभागाला कशी मिळाली नाही, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. माहिती जरी मिळाली असली तरी कृषी विभागाचे अधिकारी नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी करण्यासाठी आलेच नाहीत, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती.\nद्राक्ष सांगली तासगाव गारपीट पाऊस कृषी विभाग\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळस���ंगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2012/01/", "date_download": "2018-09-22T07:28:14Z", "digest": "sha1:U4ZJMEP2OOVFI3WKS6YSYMJJ7F3HLECT", "length": 18540, "nlines": 212, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "एफ वाय – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nफॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये – डॉ. अनिल काकोडकर\nमंगळवार, 31 जानेवारी 2012 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषेचे महत्त्व कितीही असले तरी प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या मातृभाषेतूनच झाले पाहिजे. फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये. कारण मातृभाषा हे हेच शिक्षणाचे स्वाभाविक माध्यम असून त्याच भाषेतून मुलांचा सर्वागीण विकास होऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.\nमंगळवार, 17 जानेवारी 2012 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा\nरविवार, 15 जानेवारी 2012 रविवार, 15 जानेवारी 2012 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इत��� संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अन���सूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2018-09-22T07:22:23Z", "digest": "sha1:APJSQ3ZKE67543DQB7EPRPTGO7HPXYWD", "length": 6948, "nlines": 256, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फ्रान्सचे प्रदेश - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः फ्रान्सचे प्रदेश.\nएकूण २३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २३ उपवर्ग आहेत.\n► अ‍ॅकितेन‎ (७ प)\n► इल-दा-फ्रान्स‎ (८ प)\n► ऑत-नोर्मंदी‎ (१ प)\n► ऑव्हेर्न्य‎ (५ प)\n► कॉर्स‎ (६ प)\n► नोर-पा-द-कॅले‎ (३ प)\n► पिकार्दी‎ (४ प)\n► पेई दा ला लोआर‎ (६ प)\n► पॉइतू-शारांत‎ (५ प)\n► प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर‎ (८ प)\n► फ्रांश-कोंते‎ (५ प)\n► फ्रान्सचे परकीय प्रांत‎ (१० क, १२ प)\n► फ्रान्सचे प्रांत‎ (रिकामे)\n► बास-नोर्मंदी‎ (४ प)\n► बूर्गान्य‎ (५ प)\n► ब्रत्तान्य‎ (५ प)\n► मिदी-पिरेने‎ (८ प)\n► रोन-आल्प‎ (९ प)\n► लांगूदोक-रूसियों‎ (६ प)\n► लिमुझे‎ (४ प)\n► लोरेन‎ (५ प)\n► शांपेन-अ‍ॅर्देन‎ (१ क, ६ प)\n► साँत्र‎ (७ प)\n\"फ्रान्सचे प्रदेश\" वर्गातील लेख\nएकूण २५ पैकी खालील २५ पाने या वर्गात आहेत.\nपेई दा ला लोआर\nयुरोपातील देशांचे प्रशासकीय विभाग\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ११:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/2017/05/08/modi-govt-three-years/", "date_download": "2018-09-22T07:29:21Z", "digest": "sha1:QUOUM74HIPLZ7VHWQNZQGODFFCAZUACI", "length": 98758, "nlines": 122, "source_domain": "rightangles.in", "title": "मोदी सरकारची तीन वर्षे: खरी लढाई फॅसिझमशी; गरज जनतेची मनं जिंकण्याची! | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nमोदी सरकारची तीन वर्षे: खरी लढाई फॅसिझमशी; गरज जनतेची मनं जिंकण्याची\nभारताची जी जडणघडण गेल्या ६६ वर्षांत झाली, तीच संघाला मान्य नाही. या वाटाचालीत अनेकदा अडथळे आले. चुकाही झाल्या. सामाजिक विद्वेषाचे अणि समाज विस्कटतो की काय, अशी भीती वाटावी, असे प्रसंगही अनेक आले. पण बहुसांस्कृतिकतेवर आधारलेल्या सामाजिक चौकटीत चालवली गेलेली संसदीय लोकशाही राज्यपद्धती हे भारतीय राज्यसंस्थेचं स्वरूप कायम राहिलं. हा मार्ग बदलून संघाला भारताचं ‘हिंदू राष्ट्र’ बनवायचं आहे. भौतिकदृष्ट्या अमेरिका वा युरोपीय राष्ट्रांसासारखं अत्यंत विकसित, पण सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या सौद�� अरेबियासारखं पुराणमतवादी, असं ‘हिंदू राष्ट्र’ संघाला हवं आहे. ज्या ‘गुजरात मॉडेल’चा सतत उदाउदो होत आला आहे, ते हेच आहे. तेच आता देशाच्या स्तरावर अंमलात आणण्याचे प्रयत्न होत आहेत.\nयेत्या २६ मेला मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत.\nमोदी सरकारच्या या तीन वर्षांकडं आपण कसं बघू शकतो\nकोणत्याही सरकारचे पहिले १०० दिवस, नंतर सहा महिने आणि पुढे एक वर्ष पूर्ण झाल्यावर, अर्धी मुदत संपत आल्यावर आणि निवडणुकीच्या आधी त्याच्या कारकिर्दीचा आढवा घेण्याची पद्धत अलीकडच्या ‘प्रसार माध्यमांच्या पर्वा’त पडली आहे. सत्ता हाती घेताना जी आश्वासनं दिली होती, ती पुरी करण्याच्या दिशेनं किती पावलं पडली; या कसोटीवर राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी सर्व क्षेत्रांसंबंधी कोणते निर्णय घेण्यात आले, त्याची अंमलबजावणी कशी व किती झाली, या अंगानं हे सरकारच्या कारकिर्दीचं विश्लेषण सर्वसाधारणत: केलं जातं. मग एक ते १० पैकी किती गुण या सरकारला मिळतात, हे ठवरलं जात असतं.मात्र मोदी सरकारच्या कारकिर्दीचं असं सर्वसाधारण मान्य झालेल्या पद्धतीनं मूल्यमापन करणं, हे फक्त मर्यादित अर्थानच योग्य आहे; कारण गेल्या ६६ वर्षांत भारतात जे नेते पंतप्रधानपदावर बसले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एकपक्षीय वा आघाड्यांची जी सरकारं आली, त्यापेक्षा मोदी व त्यांच्या नेतृत्वखालील सरकार गुणात्मकरीत्या वेगळं आहे. त्याचं मूल्यमापन वेगळ्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे.\n….आणि त्यासाठी मोदी काय आहेत आणि ते काय करू पाहत आहेत, हे त्यांचे समर्थक व विरोधक या दोघांनीही मूलभूतरीत्या समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.\nपहिलं म्हणजे हा नेता स्वत:वर प्रचंड खूष आहे. तो आपल्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. दुसरी गोष्ट आपलं कर्तृत्व व कार्यक्षमता याबद्दल मोदी यांना प्रचंड आत्मविश्वास आहे. हा नेता दीर्घद्वेषी व सूडबुद्धीनं काम करणारा आहे. विजयी होण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास मोदी मागं पुढं पाहत नाहीत, असं आजवरपर्यंतचा त्यांच्याबाबतचा अनुभव सांगतो. मोदी मतभेद खपवून घेत नाहीत. असे मतभेद व्यक्त करणं म्हणजे शत्रूत्व पत्करणं, असं समीकरण त्यांच्या लेखी आहे. ‘मी सांगतो, तेच झालं पाहिजे; कारण मला सारं कळतं,’, अशी ‘हम करेसो’ वृत्ती त्यांच्या ठायी आहे. मोदी यांना सहकारी वा मित्र नाहीत, त्यांना फक्त आहेत, ते पाठीराखे. मी हिंदुत्वाचा खरा पाईक आहे आणि भारत हे हिंदू राष्ट्रं बनवणं, हे केवळ माझ्यामुळंच शक्य होईल, हेही मोदी मनोमन मानत असावेत, असं या घटना सुचवतात.\nमोदी यांच्या स्वभवाची ही वैशिष्ट्यं संघाच्या एकूण कार्यपद्धतीशी पूर्णत: विसंगत आहेत. तरीही संघ मोदी यांच्या पाठीशी आहे; कारण सत्ता हाती घेण्यासाठी मोदींएवढा दुसरा ‘सक्षम’ नेता संघाकडं नाही आणि आपली महत्वाकांक्षा संघाच्या चौकटीबाहेर जाऊन पुरी करणं मोदी यांना शक्य नाही. किबहुना हिंदुत्व हाच त्यांचा ‘राजकीय डीएनए’ आहे. त्यामुळं याच चौकटीत राहून देशावर राज्य करण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे. फक्त संघानं आपल्या पद्धतीनं हे करू द्यावं, असं मोदी यांचं म्हणणं आहे. मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून संमती देताना संघानं हे मान्य केलं आहे. म्हणूनच संघ व मोदी यांच्यात मतभेद आहेत वगैरे जे गारूड विरोधक आपल्या समाधानासाठी निर्माण करीत असतात, ते निरर्थकच आहे.\nआता कोणत्याही सरकारच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याची पारंपारिक प्रचलीत पद्धत बाजूला ठेवून, या सगळ्या पार्श्वभूमीवर, मोदी सरकारच्या एक वर्षांच्या कारभाराकडं एक दृष्टिक्षेप टाकला, तर काय दिसतं\nसामाजिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही आघाड्यांवर हिंदुत्वाचा अजेंडा अंमलात आणण्यास दमदार सुरूवात मोदी सरकारने आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभापासूनच केली आहे. मुद्दामच येथे संघाऐवजी ‘मोदी सरकार’ असा उल्लेख केला आहे; कारण वरकरणी सरकार काहीही घटनाबाह्य (निदान आज तरी) करीत नसली, तरी जे काही होत आहे, त्याला मोदी यांचं पाठबळ आहे, हे उघड आहे. सुरूवातीलाच ‘इंडियन कॉन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रीसर्च’ (आयसीएचआर) या सस्थेच्या व्यवस्थापन समितीत करण्यात आलेले बदल, या संस्थेच्या नव्या अध्यक्षांनी घेतलेल्या भूमिका हिंदुत्वाच्या संघाच्या अजेंड्यानुरूप होत्या. स्मृती इराणी यांच्या हाती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्यामागचा उद्देही संघाला आपला हिंदुत्वाचा अजेंडा अंमलात आणण्यासाठी मोकळीक देणं हाच होता. म्हणूनच या मंत्रालयाच्या सल्लागारात दीनानाथ बात्रा यांचा समवेश होणं आणि त्यांनी लिहिलेल्या व मोदी यांची प्रस्तावना असलेल्या ‘हिंदू इतिहासा’च्या पाठ्यपुस्तकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश होणं, ही ���ंघाचा हिंदू अजेंडा अंमलात आणण्याच्या कार्यक्रमातील सुरूवातीची काही यशस्वी पावलं होती. ‘रिलायन्स’च्या इस्पितळाच्या उद्घाटन प्रसंगी दीनानाथ बात्रा यांच्याप्रमाणंच पुराणातील विज्ञानाच्या कहाण्या मोदी यांनी जगभारातील प्रतिथयश डॉक्टरांपुढं सांगणं, हा या विचारांना अधिमान्यता देण्याचा आणि भारताच्या विचारविश्वाचा हा आता अविभाज्य भाग आहे, हे ठसविणरंच पाऊल होतं..\nभारतातील शिक्षण क्षेत्रात एकूणच अनागोंदी आहे. या क्षेत्रावर हितसंबंधियांची घट्ट पकड बसली आहे. आधीच या क्षेत्रात ज्ञानाची गंगा आटली आहे व सुमारांची सद्दी आहे. याचा फायदा घेऊन हे क्षेत्र हिंदुत्वाच्या चौकटीत बंदिस्त करण्याची यशस्वी सुरूवात मोदी सरकारच्या पहिल्या वर्षांत झाली, असं मानयला हरकत नाही. अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या गेलेल्या ‘आयआयटी’तील शेगावकर वा अनिल काकोडकर अशा तज्ज्ञांनी या प्रकारांना विरोध केल्यावर त्यांना गप्प बसविण्याचे जे प्रयत्न झाले आणि त्याबद्दल या क्षेत्रातील मान्यवरांनी मूग गिळून बसण्याची जी भूमिका घेतली, ती हिंदुत्वाचा अजेंडा अंमलात आणण्याच्या दृष्टीनं संघाला पूरक परिस्थिती असल्याचं निदर्शक होती. त्यामुळंच आता खरगपूर येथील `आयआयटी`त `वास्तूशास्त्र` हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. हेच प्रकार गाय, गोमूत्र, गोमांस, गोवंश या संबंधीचा निर्णय असो किंवा संस्कृत-जर्मन वाद असो वा सरस्वती वंदना असो अथवा सूर्यनमस्कार असो याबाबत घडत गेले. अशा मुद्यांवरून चर्चा छेडून, ‘त्यात हिंदुत्वाचा काय संबंध, या तर श्रद्धावान हिंदूंच्या भावनाशी निगडित असलेल्या गोष्टी आहेत’, अशी भूमिका घेऊन तशाप्रकारे प्रसार माध्यमांतील चर्चांची गु-हाळं चालवून समाजाच्या सर्व थरांत स्वतःला हवं ते पद्धतशीरपणं पसरविण्याची संघाची रणनीती होती व आजही आहे. जागतिक योग दिन साजरा करण्यास युनोनं मान्यता दिल्याबद्दल मोदींची पाठ थोपटली जात असते. पुराणातील विज्ञान, प्राचीन भारतातील विज्ञान परंपरा या संबंधी वारंवार चर्चा घडवून आणली जात आली आहे. ‘हिंदू भारता’ची उजवल परंपरा कशी आहे, याचे दाखले दिले जात असतात. त्याचवेळी गरज भासल्यास ‘लव्ह जिहाद’ची आरोळीही ठोकली जाते. संघ परिवारातील काही नेते व कार्यकर्ते आगखाऊ भाषणंही करीत असतात. या सगळ्यामगं एक विशिष्ट अशी ‘ब्लो हॉट, ब्लो कोल्ड’ ही रणनीती आहे. देशात धार्मिकतेचं वातावरण पसरावायचं, त्याद्वारं श्रद्धावान हिंदूंना जोडून घ्यायचं, वेळ पडल्यास आक्रमक व्हायचं, पण लगेच ‘हे त्या नेत्याचं व्यक्तिगत मत आहे, सरकारची ही भूमिका नाही’, असंही म्हणायचं. ‘सबका साथ, सबका विकास’ ही माझी भूमिका आहे, असं मध्येच मोदी यांनी सांगायचं. मग ‘गोरक्षक हे खरे गुंड आहेत’, असं मोदी यांनी म्हणायचं आणि अशा लोकांना मोकळीक दिली जाणार नाही, हे अमित शहा यांनी बोलून दाखवायचं. प्रत्यक्षात अशी विधानं आणि सांस्कृतिक व सामाजिक आघाड्यांवर टाकण्यात येणारी अशी पावलं, हा ‘एकसाची सांस्कृतिक राष्ट्रवादी’ चौकट उभी करण्याच्या आणि हिंदू धार्मिकतेच्या अंगानं हिंदुत्वाचा समाजातील पाया पक्का करण्याच्या व्यापक व्यूहरचनेचा भाग आहे.\nया प्रयत्यांना भारतीय समाजातून फारसा विरोध होताना दिसत नाही. उलट ‘काय झालं, ही तर भारतीय पंरपराच आहे आणि शेवटी प्रश्न भाकरीचा आहे, तो सोडवण्याकडे तर मोदी लक्ष देत आहेतच ना’, असंच समाजातील जाणतेही म्हणत आहेत. हे मोदी सरकारचं गेल्या गेल्या तीन वर्षांतील मोठं यश आहे.\nवैचारिक आघाडीवर हे असे प्रयत्न चालू असतानाच सत्ता हाती येताच मोदी यांनी संसदीय लोकशाही राज्यव्यवस्थेचा अविभाज्य भाग असलेली मंत्रिमंडळाच्या प्रशासकीय कार्यपद्धतीत मूलभूत बदल घडवून आणले. भारत सरकारचे प्रशासकीय कामकाजासंबंधीचे जे नियम (रूल्स ऑफ बिझिनेस) आहेत, त्यानुसार मंत्रिमंडळापुढे येणारे सर्व प्रस्ताव हे त्या त्या खात्याच्या मंत्र्यांमार्फत येतात. विविध योजना वा कार्यक्रमांसंबंधीच्या या प्रस्तावांबाबतची सर्व तपासणी, सखोल चर्चा मंत्रालयाच्या स्तरावरच होते. जर एकापेक्षा जास्त खात्यांशी हा प्रस्ताव वा कार्यक्रम निगडित असेल किंवा एखादा विशिष्ट कायदा करण्याची गरज असेल, तर विविध खात्यांचे सचिव प्रथम चर्चा करतात. नंतर हे प्रकरण त्या त्या खात्यांच्या मंत्र्यांना एकमेकांशी सल्लामसलत करण्यसाठी त्यांच्यापुढं ठेवले जातं. त्यातून निर्णय झाल्यावर अंतिम प्रस्ताव तयार होऊन तो मंत्रिमंडळापुढं संमतीसाठी मांडला जातो. गरज भासल्यास मग मंत्रिमंडळ अधिक सखोल विचार करण्यसाठी मंत्रीगटही नेमू शकते. स्वातंत्र्यापासून ही पद्धत चालत आली आहे. संसदीय ��ोकशाहीत मंत्रिमंडळाधारित प्रशासन (कॅबिनेट सिस्टिम ऑफ गर्व्हनमेंट) असतं आणि त्यात ‘पंतप्रधान’ हा सर्व ‘समान मंत्र्यांपैकी एक’ (वन अमंगस्ट इक्वल) असतो.\nमोदी यांनी पंतप्रधानपदी आल्यावर गेल्या वर्षभारात ही कार्यपद्धती मोडीत काढली आहे. सर्व प्रस्ताव पंतप्रधानांच्या कार्यालयातर्पे संमत करून घेण्याचा नवा नियम त्यांनी अंमलात आणला आहे. त्यासाठी मंत्र्यांऐवजी त्या त्या खात्याच्या सचिवांनीही पुढाकार घेण्यास मुभा देण्यात आली आहे. एखद्या मंत्र्याशी सचिवांचा मतभेद झाल्यास सरळ मंत्रिमंडळ सचिव अथवा पंतप्रधानांचे सचिव किंवा गरज भासल्यास खुद्द पंतप्रधानांशीच संपर्क साधण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व सरकारी निर्णय प्रक्रियेचे केंद्रीकरण पंतप्रधानांच्या सचिवालयात करण्यात आलं आहे. परिणामी देशाची अर्थव्यवस्था व समाज व्यवहार यांवर दूरगामी परिणाम घडवून आणणारा नोटाबंदीसारखा निर्णय असो किंवा सत्तापदाधिका-यांच्या गाड्यांवरील लालदिवे हटविण्याचा प्रतिाकात्मक निर्णय असो, ते मोदी यांनी घेतले आणि नंतर मंत्रिमंडळासमोर ठेवले गेले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेमका हाच धोका दाखवून दिला होता. घटना संमत होण्यापूर्वी घटना समितीत केलेल्या आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले होते की, ‘संसदीय लोकशाही राज्यव्यवस्थेतील मंत्रिमंडळ कार्यपद्धतीचा अविभाज्य भाग असलेली प्रशासकीय प्रक्रिया जर मूलभूतरीत्या बदलण्यात आली, तर या राज्यघटनेची चौकट तशीच ठेवून देशात एकाधिकारशाही कारभार करता येणं शक्य आहे.’.\nमोदी यांनी केलेल्या प्रशासकीय बदलामुळं बाबासाहेबांनी दाखवून दिलेला हा धोका खरा ठरला आहे. पण गेल्या सहा दशकांत आणि विशेषत: गेल्या १५ वर्षांत आपल्या संसदीय कारभाराचे इतके धिंडवडे निघाले आहेत की, एकूण या राज्यपद्धतीची विश्वासार्हता जनमनात घसरत गेली आहे. अर्थात त्याचा फायदा अखेरीस मोदी यांनाच होऊ शकतो, हेही लक्षात ठेवण्याची गरज आहे.\nअशा रीतीनं, वैचारिक आणि कारभाराच्या स्तरांवर ठामपणे एकचालुकानुवर्तिवाची अंमलबजावणी करण्यास मोदी यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षांतच सुरूवात झाली आहे.\nआजही ही रणनीती जिद्दीने व सातत्यानं कशी राबवली जात आहे, हे कोलकाता येथे अलीकडंच संघाच्या ‘आरोग्य भारती’ या संस्थेतर्फे ‘गर्भ विज्ञा��� संस्कार प्रकल्पा’तंर्गत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरावरून दिसून येतं. ‘समर्थ भारत’ घडविण्यसासाठी ‘उत्तम संतती’ असायला हवी आणि त्याकरिता मूल होण्यासाठी शरीर संबंध कधी ठेवावा, हे नक्षत्र व तारे यांच्या स्थितीवरून ठरवलेल्या वेळेसच ठरायला हवे, येथपासून अनेक प्रकारच्या अटी पाळल्या, तर गुटगुटीत, तरतरीत व बुद्धिमान मुलं जन्माला येतील, असं या प्रकल्पाचे प्रवक्ते म्हणत आहेत. गुजरातेत गेली १० वर्षे हा प्रकल्प राबवण्यात येत असून २०१५ नंतर देश स्तरांवर अनेक ठिकाणी तो अंमलात आणला जात आहे. देशभरता २०२० सालापासून हजारो अशी गुटगुटीत, तरतरीत व बुद्धिमन मुलं जन्माला येतील, अशी आशा या प्रकल्पाच्या पदाधिका-याने ‘इंडियन एक्सप्रेस’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं आहे. वाजपेयी सरकारच्या काळात ‘वैदिक गणित’, ‘पौराहित्य’, असे पदविका अभ्यासक्रम त्यावेळचे मनुष्यबळ विकास मंत्री आणि आज ज्यांना संघ व मोदी यांनी राजकीय अडगळीच्या जागी टाकून दिलं आहे, ते डॉ.मुरली मनोहर जोशी यांनी सुरू केले होते. त्यावरून बरीच ओरड त्यावोळी झाली होती. तेव्हा ही तर भारतीय परंपरा आहे, असा युक्तिवाद केला गेला होता आणि परंपरेला विरोध करणा-यांवर संघ व परिवारातील संघटनांनी तोंडसुख घेतलं होतं. या प्रकारामागचा खरा उद्देश स्पष्ट करणारं एक चार ओळीचं पत्र त्यावेळी ‘इकॉनॅमिक व पोलिटिकल वीकली’त रणजित साऊ या प्रख्यात अर्थतज्ज्ञानं लिहिलं होतं. साऊ यांनी या पत्रात म्हटलं होतं की, ‘कल्पना उत्तम आहे. पण फक्त एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे स्मशानात मृतदेह हाताळणा-या डोम समाजातील एखाद्या मुलानं जर यशस्वीरीत्या हा पदविका अभ्यासक्रम पुरा केला, तर त्याला काशी विश्वेश्वराच्या देवळात पुजारी म्हणून नेमलं जाईल काय\nअशा पदविका अभ्यासक्रामागचा वर्ण व वंश वर्चस्ववादाच्या उद्देश स्पष्ट करणारा हा साऊ यांचा प्रश्न होता..\nडॉ मुरली मनोहर जोशी हे वाजपेयी यांच्या आघाडीच्या सरकारात मंत्री होते. तरीही आघाडतील इतर सर्व घटक पक्ष ज्यात आज मोदी यांच्या विरोधात उभे राहून बिहारची सत्ता हाती घेणारे नितीश कुमारही होते, चूप बसले आणि वाजपेयी यांनी तोंड उघडण्याचा तर प्रश्नच नव्हता. ते केवळ संघाचा खरा चेहरा झाकणारा ‘मुखवटा’ होते. आज संघाच्या हाती एक हाती सत्ता आहे. त्यामुळं आणखी एक पाऊल पुढं टाकून उघडपणं वर्ण व वंश वर्चस्ववाद निर्माण करण्याचा गुजरातेत जो ‘गर्भ विज्ञान संस्कारा’चा प्रकल्पत राबवण्यात आला, तो देशस्तरांवर नेण्यात आला आहे. ‘गुजरात मॉडेल’चे प्रवर्तकच देशाचे ‘प्रधान सेवक’ बनले असल्यानं त्यांनी काही बोलयाचा प्रश्नच येत नाही.\nसंघाच्या ’फासिस्ट’ प्रवृत्तीचा यापेक्षा कोणता वेगळा पुरावा देण्याची गरज आहे संघ जे करू पाहत आहे, ते हिटलरनं नात्झी जर्मनीत १९३० च्या दशकांत केलं होतं.\nमात्र इतक्या उघडपणं संघाचे हे प्रयत्न चालू असूनही उत्तर प्रदेशात भाजपाच्या हाती एक हाती सत्ता आली आणि देशभरात एकूण जनमत हे ‘मोदीच देशाला तारू शकतात’, असं आहे, हेही कबूलच कारलया हवं. शिवाय स्वातंत्र्यानतर सहा दशकानीही भारता आजही ‘मुस्लिम प्रश्न ’ कायम आहे, हे हिंदू जनमतावर ठसविण्यात मोदींना, म्हणजे संघाला यश आलं आहे, हेही अजिबत विसरता कामा नये.\nप्रसार माध्यमांचा प्रभाव ओळखून आणि झपाट्यानं प्रगत होत गेलेल्या तंत्रज्ञानाचा सुयोग्य व पद्धतशीर वापर करून जनमतावर पकड बसविणं कसं शक्य आहे, याचा वस्तुपाठ म्हणून मोदी यांनी-भाजपानं नव्हे—जी प्रचार यंत्रणा २०१४ साली राबवली, त्याकडं बघायला हवं, याचीही जाणीव ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे.\nअणा हजारे यांचं २०११ सालातील आंदोलन हे अशा प्रकारच्या प्रचार मोहिमचं उत्तम उदाहरण होतं. हजारे हे केवळ प्यादं होतं आणि त्यांचा कळसूत्री बाहुलीप्रमाणं उपयोग करणारे हात होते, ते संघाचे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कारभारातील निष्क्रियता व निष्प्रभता यावर सतत प्रकाशझोत टाकाला जाऊन एक मोठा जनक्षोभ निर्माण करण्यात आला. हे कसं करण्यात आलं आणि ते कोणी अमलात आणलं, हे २०१५ साली ईशान्य भारतातील राज्यातून म्यानमारची सीमा ओलांडून भारतीय लष्करानं केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ नंतर लिहिलेल्या स्तंभात प्रख्यात पत्रकार शेखर गुप्ता यांनी उघड केलं होतं. आज मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले अजित डोव्हाल हे दिल्लीतील ‘विवेकानंद फाऊडेशन’ या संघप्रणीत संस्थेत बसून ही सगळी सूत्रं कशी हलवत होते, याचं वर्णन ‘बिझिनेस स्टँडर्ड’ या अर्थविषयक दैनिकात प्रसिद्ध झालेल्या गुप्ता याच्या स्तंभात होतं.\nया रणनीतीचाच एक भाग म्हणून ‘अब की बर मोदी सरकार’च्या जोडीला ‘काँग्रेसमुक्त भारता’च्या घोषणेची जोड दे���्यात आली. पण तसं करताना फक्त ‘नेहरू’ हे लक्ष्य ठेवण्यात आलं. नेहरूंच्या आणि नतंर इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया व राहूल गांधी यांच्या धोरणांमुळं आज देशाची अशी अवस्था निर्माण झाल्याच्या प्रचाराचा धडाका उडवून देण्यात आला. त्यासाठी नेहरू–पटेल, नेहरू व सुभाषचंद्र बोस यांच्यातील मतभेदांना व्यक्तिगत महत्वाकांक्षेची पार्श्वभूमी होती, अशी प्रचाराची फोडणी देण्यात आली. जर पटेल व सुभाष यांच्या हातात सत्ता आली असती, तर असं काही घडलंच नसतं, हेही ठसवलं जात राहिलं. त्याचबरोबर महात्मा गांधी यांचा खून करूनही त्यांचा विचार संपत नाही, हे लक्षात आल्यावर संघानं महात्माजींना ‘प्रात:स्मरणीय बनवून टाकलं होतं. पण त्यानंही फारसं काही भागलं नाही. त्यामुळं सत्तेवर येताच ‘स्वच्छ भारत’ची योजना जाहीर करून ते जणू काही गांधीजींचं स्वप्न होतं, असंच भासवण्यात येऊ लागलं. जातिव्यवस्थेला विरोध हा गांधीचा अशा योजनेमागचा मुख्य रोख होता, हे सोईस्करपणं विसरून रस्ते साफ करणं, हेच `स्वच्छ भारता`चं उद्दिष्ट असल्याचं भासवलं जात राहिलं आहे. एकीकडं गांधीजींच्या विविध कार्यक्रमांचा ‘प्रतिकात्मक’ वापर करायचा, पण त्याचवेळी नेहरूंना लक्ष्य करायचं, पटेलांचा उदोउदो करायचा, असे डावपेच खेळले गेले. जगातील सर्वात उंच असा पटेलांचा पुतळा उभारण्याण्याची योजना जाहीर करण्यात आली. अयोध्येच्या राममंदरिासाठी विटा जमविण्याच्या धर्तीवर पटेलांच्या या पुतळ्यासाठी लोकांनी लोखंड पुरवावं, असंही जाहीर करण्यात आलं. सुभाषचंद्र बोस यांच्यासंबंधीचे सर्व सरकारी गोपनीय फायली जाहीर करण्याचा निर्णय घेतला गेला. बोस यांना नेहरूंनी कसं पद्धतशीरपणं बाजूला केलं, हे या फायलीतून उघड होईल, असं जाहीर करण्यात आलं.\nसत्तेवर येताच मोदी यांनी परदेश दौ-यांचा धडाका लावला. परदेशात गेल्यावर तेथील भारतीयांच्या सभांत बोलताना मोदी यांच्या भाषणात काँग्रेसची टर उविण्याचा, या पक्षामुळे देशाची वाट लागल्याचा सूर कायम असायचा. दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे केलेल्या भाषणात मोदी यांनी सांगितलं की, ‘गेल्या वर्षी १६ मेपर्यंत भारतात जन्माला आलो, याची बहुसंख्य देशवासीयांना शरम वाटत होती’. अशाच आशयाचं , पण थोडंसं सौम्य विधान शांघाय येथील परदेशस्थ भारतीयांच्या सभेत बोलतानाही मोदी यांनी केलं होतं. ते म्हणाले होते की, ‘गेल्या वर्षी याच दिवशी—म्हणजे १६ मेला—प्रत्येक भारतीयांच्या ओठावर ‘दुख भरे दिन बिते रे भय्या’, हे गाणं होतं’. ‘मदर इंडिया’तील या गाण्याची पुढची ओळ ‘फागून सुख आयो रे..’ अशी आहे. सुरूवातीची ओळ सांगून मोदी असं सुचवत होते की, माझं सरकार आल्यामळं आता सुखा-समाधानाचे दिवस येणार, अशी जनतेची ठाम भावना १६ मे २०१४ ला झाली. मोदी याच्या सोल येथील वक्तव्याचा आशाय हाच होता, फक्त शब्दरचान अधिक आक्रमक व उपहास दर्शवणारी होती एवढंच.\nविजयाच्या लाटेवर आरूढ होऊन पंतप्रधान बनलेल्या मोदी यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग असलेल्या आक्रमकपणाचे हे दृश्य स्वरूप होतं.\nमात्र मोदी व संघाला लोकांनी मतं दिली होती, ती ‘विकासा’च्या मुद्यावर. मोदी यांच्या हाती सत्ता आल्यावर नोक-या मिळतील, आपली परिसिती सुधारेल, ही आशा मतदारांच्या मनात प्रचार यंत्रणेचा प्रभावी वापर करून मोदी यांनी निर्माण केली होती.\nमात्र पैशाचं सोंग आणता येत नाही. भारतातील मूळ आर्थिक प्रश्न अपुरं भांडवल हा आहे. म्हणून सत्तेवर आल्यावर १५ ऑगस्ट २०१४ ला लाल किल्ल्यावरून बोलताना मोदी यांनी स्वत:ला ‘प्रधान सेवक’ म्हणवून घेत ‘मेक इन इंडिया’ ही योजना जाहीर केली. भारत हा जगाचं मनुष्यबळ केंद्र बनेल आणि जगभरच्या कंपन्या येथे येथे येऊन आपल्या मनुष्यबळाचा वापर करून वस्तू बनवून त्या निर्यात करतील, त्यामुळं कोट्यावधी रोजगार निर्माण होतील, असा विचार या ‘मेक इन इंडिया’च्या योजनेमागं होता. मात्र गेल्या काही वर्षांतजगभरात आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. अनेक विकसित देशांत मंदीची लाट आहे. तेव्ह भारतात बनवलेल्या वस्तू परदेशात विकायच्या झाल्या, तर तेथे त्या कोण व किती घेणार, हा प्रश्न होता. हाच मुद्दा रिझर्व्ह बँकेचे तेव्हाचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी जाहीररीत्या विचारला होता. भरतातील लोकांच्या हातात पैसा पोचू दे, म्हणजेच त्यांच्या हाताला काम मिळू दे, म्हणजे ते वस्तू खेरदीसाठी बाजारात येऊ शकतात, तसं झाल्यास मालाला उठाव मिळाल्यामुळं कारखाने चालू लागतील, रोजगार निर्माण होतील, असा राजन यांचा युक्तिवाद होता. भारतात भांडवली गुंतवणूक करायची झाल्यास येथील कायदे, नियम इत्यादी किचकट आहेत. ते सोपे करण्याचं पाऊल (इझ ऑफ डुइंग बिझनेस) डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारनंही टाकलं होतं. पण या सरकारची निर्णय प्रक्रिया कुंठीत झाली होती. आघाडीच्या सरकारांमुळं राजकीय अस्थिरता होती. पैसे गुंतवले आणि धोरण बदललं तर काय, अशी आशंका गुंतवणूकदारांना वाटत होती. आता बहुमताचं सरकार आहे. निर्णय प्रक्रियेनं गती घेतली आहे, तरी भारतात येणा-या भांडवलात लक्षणीयरीत्या वाढ झालेली दिसत नाही;\n…कारण सामाजिक एकोपा विस्कळीत झालेला आहे. भारतालतील बेरोजगारीची समस्या सोडवायची असल्यास देशात दरवर्षी किमान दोन कोटी रोजगार पुढील २० वर्षे निर्माण होण्याची गरज आहे. त्यासाठी दर महिन्याला किमान १० लाख रोजगार तयार व्हायला हवेत. म्हणजे किमान ५०० मध्यम व लघु उद्योग उभे राहणं आवश्यक आहे. त्यासाठी व्यापक पायाभूत यंत्रणा लागेल. आपल्या पुढील समस्येचं हे इतकं अक्राळ विक्राळ स्वरूप आहे. या आव्हनाला तोंड देण्यासाठी राजकीय सहमती हवी आणि सामाजिक ऐक्यही हवं. नेमक्या याच दोन्हींचा पूर्ण अभाव आहे\nभारताची जी जडणघडण गेल्या ६६ वर्षांत झाली, तीच संघाला मान्य नाही. या वाटाचालीत अनेकदा अडथळे आले. चुकाही झाल्या. सामाजिक विद्वेषाचे अणि समाज विस्कटतो की काय, अशी भीती वाटावी, असे प्रसंगही अनेक आले. पण बहुसांस्कृतिकतेवर आधारलेल्या सामाजिक चौकटीत चालवली गेलेली संसदीय लोकशाही राज्यपद्धती हे भारतीय राज्यसंस्थेचं स्वरूप कायम राहिलं. हा मार्ग बदलून संघाला भारताचं ‘हिंदू राष्ट्र’ बनवायचं आहे. भौतिकदृष्ट्या अमेरिका वा युरोपीय राष्ट्रांसासारखं अत्यंत विकसित, पण सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या सौदी अरेबियासारखं पुराणमतवादी, असं ‘हिंदू राष्ट्र’ संघाला हवं आहे. ज्या ‘गुजरात मॉडेल’चा सतत उदाउदो होत आला आहे, ते हेच आहे. तेच आता देशाच्या स्तरावर अंमलात आणण्याचे प्रयत्न होत आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणं सामाजिक व सांस्कृतिक आाघड्यांवर गेल्या वर्षभरात हे प्रयत्न लक्षणीयरीत्या यशस्वी झाले असले, तरी त्याचा पाया पक्का करण्यासाठी भौतिक परिस्थिती सुधारणं गरजेचं आहे. मोदी यांच्या परदेशवा-यांकडं या अंगानंच बघायला हवं.\nमोदी यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या दीड वर्षांत ५० पेक्षा जास्त देशांच्या भेटी भौतिक विकासाठी भांडवल हवे, म्हणून जशा होत्या, तशाच त्या तेथील परदेशस्थ भारतीयांना वश करण्यासाठीही होत्या. मोदी यांच्या या भेटीमुंळे या ५० पैकी जवळ जवळ ४० देशांत संघाला आपल�� शिरकाव करून घेता आला आहे, हे वास्तव प्रसार माध्यमांच्या प्रकाशझोतात अजून तरी आलेलं नाही. परदेशात मोदी यांचं मोठं आगत स्वागत होतं, ते भारतासारख्या जगातील दुस-या क्रमांकाच्या बाजारपेठेत आपल्याला पाय रोवता येतील, या एकाच उद्देशानं. भारतानं १९९१ साली अर्थव्यवस्था खुली करण्याचा निर्णय घेतल्यापासून जगातील विकसित देशांची नजर या बाजारपेठेकडं लागली आहे. आज मोदी यांचं स्थिर सरकार आल्यामुळं या बाजारपेठेत उतरण्याची संधी मिळावी, असं या देशांना वाटतं. पण त्याचवेळी ‘हिंदुत्वा’च्या अजेंड्यामुळं सामाजिक एकोप्याला जो सुरूंग लावला जात आहे, त्यानं हे देश बिचकत आहेत. म्हणून ओबामा यांना एकदा भारतात असताना व दुस-यांदा मायदेशी गेल्यावर या वास्तवाची जाणीव करून द्यावी लागली. मोदी चीनाला भेट देऊन आल्यावर तेथील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्रानं याच वास्तवावर नेमकं बोट ठेवलं आहे. जोसेफ स्टिगलिटत्झ या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थशास्त्रज्ञानं नेमकं याच वास्तवावर गेल्या वर्षी बंगळुरू याथें केलेल्या भाषणात बोट ठेवलं होतं.\nपरदेशवा-यातील ‘चमकोगिरी’ बाजूला ठेवली, तर अशा दौ-याचा ताळेबंद मांडताना, भारतासंबंधीचा नवा आशावाद जसा जमेची बाजू वजनदार बनवतो, तसंच उण्यांची बाजू हे वास्तवही भरून टाकतं.\nमोदी सत्तेवर आल्यावर एक महाराष्ट्राचा अपवाद सोडला, तर अलीकडच्या उत्तर प्रदेशातील विजयापर्यंत, भाजपाच्या पदरात दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ इत्यादी राज्यांत पराभवच पडत आला होता. याचं कारण आर्थिक आघाडीवरील पेचप्रसंग हे आहे. मोदी अंमलात आणीत असलेले धोरण हे प्रत्यक्षात आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कार्यक्रमापेक्षा आशयात काहीच वेगळं नव्हतं व आजही नाही. ‘चमकोगिरी’ व प्रसार माध्यमांद्वारं जनमतावर प्रभाव पाडत राहणं आणि ‘काही तरी केलं जात आहे’, असां माहोल तयार करण्यात मोदी पराकोटीचे वाकबगार आहेत, यात वादच नाही. उदाहरणार्थ, ‘जनधन बँक खाती’. अर्थकारणात सर्वसमान्यांचा समावेश करून घेण्यासाठी ही योजना संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारनंच सुरू केली होती. फक्त मोदी यांनी ती ‘रिपॅकेज’ केली आणि ती ‘आपली’ म्हणून जनतेपुढं ठेवली. पंतप्रधानांच्या कार्यालयात सत्तेचं पुरं केंद्रीकरण करण्यात आल्यामुळं ही योजना अंमलात आण्ण्यासाठी स���री नोकरशाही जुंपणं मोदी यांना शक्य होतं. शिवाय नोकरशाहीतील वरिष्ठ अधिका-यांशी प्रत्यक्ष संपर्क ठेवत असतानाच त्यांना अशा योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार धरण्यासही मोदी यांनी सुरूवात केली. हीच गोष्ट ‘राष्ट्रीय रोजगार हमी योजने’ची. महात्मा गांधी यांच्या नावाच्या या योजनेची मोदी यांनी संसदेतच खिल्ली उडवली होती. ‘तुमच्या निष्क्रिय व निष्प्रभ कराभाराचं प्रतीक म्हणून जगाला दाखवण्यासाठी या योजनेतंर्गत खणलेले खडीडे आम्ही तसेच ठेवून देणार आहोत’, असं काँग्रेसच्या सदस्यांकडं बोट दाखवत मोदी यांनी लोकसभेत सांगितलं होतं. मात्र ‘मेक इन इंडिया’त फारशी गुंतवणूक होईना आणि रोजगार निर्मितीलाही वेग येईनासा झाल्यावर मोदी यांनी याच रोजगार हमी योजनेची सांगड ‘आधार कार्डा’शी घालून नव्या वेष्टनात ती देशापुढं मांडली. खुद्द मोदी यांनीच ‘आधार कार्डा’च्या विरोधात गुजरातचे मुख्यमंत्री असताना किती झोड उठवली होती ‘माझ्या राज्यात ही योजना अंमलात आणू दिली जाणार नाही’, असा इशाराही त्यांनी दिला होता. प्रत्यक्षात आता ‘आधार कार्ड’ ही जणू काही जादूच आहे, असं वातवारण निर्माण केलं गेलं आहे. ‘आधार कार्डाच्या क्रमांकामुळं नागरिकांच्या खाजगी जीवनात डोकावयाची संधी सरकारला मिळत आहे’, असा आक्षेप घेत एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली; कारण व्यक्तीच्या हातचे ठसे व डोळ्यांच्या बुबुळाचं चित्र घेतल्यावर ते तिच्या खाजगी जीवनावरचं आक्रमण ठरतं, असा युक्तिवाद या याचिकेत केला गेला होता. त्याचा प्रतिवाद करताना भारत सरकारच्या अॅटर्नी जनरलनं न्यायालयाला सांगितलं की, ‘कोणत्याही भारतीय नागरिकाचा त्याच्या शरीरारवर संपूर्ण हक्क असू शकत नाही’. हा युक्तिवाद आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या सरकारनं सर्वोच्च न्यायालयात केलेल्या युक्तिवादाची आठवण करून देणारा आहे. त्यावेळी सरकारतर्फे न्यायालयाला असं सांगण्यात आलं होतं की, ‘आणीबाणीत मूलभूत हक्क निलंबित केले गेलेले असताना एखाद्याचा जीव जरी सरकारनं घेतला, तरी त्याच्या विरूद्ध न्यायलायात दाद मागता येणार नाही’.\n…आणि हा युक्तिवाद न्यायालयानं मान्य केला होता. भारतीय न्याव्यवस्थेच्या इतिहासातील तो काळाकुट्ट दिवस होता. पुढं हा निकाल देणा-या खंडपीठातील दोघे न्यायमूर्ती चंद्रचूड व भगवती यांनी आपली चूक मान्य केली. आता ‘आधार कार्डा’चा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं प्रलंबित ठेवला आहे आणीबणीकालीन निकालाची पुनरावृत्ती होते काय, हे लवकरच कळेल.\nमोदी यांचा भर हा असा प्रभावी प्रचार करून जमनत मोहीत करण्यावर आणि त्या आधारे आपलं आसन पक्कं करण्यावर आहे. त्यामुळं बहुतेकदा निर्णय फारसा मागचा पुढचा विचार न करिता घेतले जातात आणि प्रत्यक्षात प्रचार काहीही होत असला, तरी जनतेला या निर्णयाचा फटकाच बसतो.\nतूरडाळीचा जो पेचप्रसंग निर्माण झाला आहे, ते मोदी यांच्या याच कार्यपद्धतीचं फलित आहे. भारतात डाळींची मागणी ही देशांतर्गत उत्पादनापेक्षा नेहमीच जास्त राहत आली आहे. त्यामुळं काही लाख टन डाळी दरवर्षी आयात कराव्या लागतात. डाळीचं उत्पादन वाढवायला हवं, हे खरं. पण त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून आणि शेतक-याला विक्रीची हमी देऊन तो राबवला गेला पाहिजे. पण २०१४ साली केंद्रात व महाराष्ट्रात भाजपच्या हाती सत्ता आली आणि काही महिन्यांच्या अवधीतच डाळीचे भाव २०० रूपये किलोच्या वर गेले. नागरिकांची ओरड सुरू झाली. डाळीची आयात आणीबाणीच्या तत्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच सुमारास मोदी यांनी एका भाषणात ‘शेतक-यांनी तूर लावावी’, असं आवाहन केलं. स्वयंपाकाच्या गॅसचा सिलिंडर सवलतीच्या भावाने मिळविण्याचा पर्याय ज्यांना शक्य आहे, त्यांनी स्वत:हून सोडून द्यावा, म्हणजे गरीब घरांतील माझ्या बहिणींना गॅस देणं शक्य होईल, असं आवाहन जसं मोदी ‘मन की बात’मध्ये करीत आणि त्याला प्रतिसादही मिळत गेला, तसंच काहीसं त्यांनी या तूर डाळ लावण्याचं आवाहन केलं. त्यावेळी तुरीचा भव १३ हजार रूपये क्विंटलच्या आसपास होता. पुढील वर्षी पाऊस चांगला झाला, पीक हाती आलं, तर इतका भाव असल्यानं हाती पैसा पडेल, कर्ज फिटण्यास मदत होईल, असा विचार करून शेतक-यांनी तूर मोठ्या प्राणवर लावली. यंदा भरघोस पीक आलं. पण हे सगळं घडत असताना तुरीची आयातही चालूच हेती. तीही १८ हजार रूपये क्विंटल या दरानं. शेतक-यांनी लावलेली तूर बाजारात येण्याच्या सुमारास मागणीपेक्षा पुरवठा वाढू लागला आणि भाव कोसळण्यास सुरूवात झाली. तीन साडे तीन हजारांपर्यंत भाव घसरले. शेतक-याच्या हातात खर्च भरून काढण्याएवढाही पैसा पडणार नाही, अशी स्थिती आली. शिवाय दुप्पट पीक येणार याची कल्पना असूनही ना महाराष्ट्र स���कार ना केंद्रातील मोदी सरकार ते हमीभावानं खरेदी करायच्या परिस्थितीत आहे. प्रश्न नुसता बारदानांचा, साठवणुकीचा नाही, तर तो पैशाचाही आहे. हमी भाव पाच हजारांच्या आसपास दिला, तरी लाखो क्विंटल तूर खरेदी करण्याएवढा पैसा राज्य सरकारकडं नाही आणि केंद्र काही लक्ष घालायला तयार नाही. मधल्या मध्ये शतेकरी भरडला जात आहे आणि त्याच्या नावावर सारे पक्ष राजकारण करीत आहेत.\nकेवळ मोदी यांच्या अशा ‘चमाकेगिरी’च्या कार्यपद्धतीचा हा परिपाक आहे.\nथोडक्यात, मोदी यांची अर्थनीती त्यांनी जनतेला दाखवलेले ‘विकासा’चं स्वप्न पुरं करण्यास उपयोगी पडतना दिसत नाही. त्यामुळं पुन्हा एकदा ‘भ्रष्टाचार विरोध’ आणि ‘जमातवाद’ या दोन भावनिक मुद्यांचा आधार घेऊन २०१९ च्या निवडणुकीत सत्ता हाती घेण्याचा बेत मोदी यांनी पक्का केला आहे. नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला, तो केवळ हे ‘भष्टाचार विरोधा’चं शस्त्र परजण्याच्या दृष्टीनंच. कोणताही अर्थविवेक नसलेला हा निर्णय घेतल्यावर जो गोंधळ उडाला. सर्वसामान्यांचे जे हाल झाले, त्यावर उतारा म्हणून डाळ्यात पाणी आणून मोदी यांनी देशाला आवाहन केलं. पण तेही पुरेसं पडत नाही, असं दिसू लागल्यावर, अचानक नोटाबंदीचं ‘भ्रष्टाचार विरोध’ हे मूळ उद्दिष्ट बाजूला टाकून `रोकड विरहित आर्थिक व्यवहार` व ‘डिजिटालायझेन’चे नवं उद्दिष्ट घेऊन मोदी प्रचारात उतरले. ‘रोकड विरहित व्यवहार’ हा भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी यांना हद्दपार करण्याचा मार्ग आहे, असा सूर त्यांनी लावला. प्रत्यक्षात नोटाबंदीच्या या निर्णयाचा केवळ ‘तात्पुरता’ परिणाम झाला, अशी कबुली एप्रिल महिन्यात अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात बोलताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिली.\nसत्तेवर आल्यानंतरची पहिली चार वर्षे विकासाची भाषा आणि निवडणुकीआधीच्या एका वर्षांत सामाजिक धृवीकरणावर भर देऊन समाजात विद्वेष पसरवून मताची बेगमी करणं, हे ‘गुजरात मॉडेल’ आहे. हेच ‘मॉडेल’ २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी वापरतील. ही निवडणूक मोदी आधी घेतील, अशीही चर्चा सुरू करून देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील विजय ही त्याची नांदी आहे आणि योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक व त्यांनी लगेच घेतलेला ‘बेकायदा’ कत्तलखाने बंद करण्याचा व अॅन्टी रोमियो’ पथक स्थापन करण्याचा निर्णय हे वाट���ाल कोणत्या दिशेनं होणार, हे दाखवून देणारे आहेत. ‘जुबानी तलाक’चा मुद्दा मोदी यांनी उठवण्त राहणं, हाही याच रणनीतीचा एक भाग आहे. त्याच्याच जोडीला ‘काश्मीर’ ही समस्या मुद्दामच चिघळवली जात आहे. काश्मीरमध्ये लोकसंख्येत हिंदूंचं प्रमाण वाढवलं गेलं पाहिजे, ३७० कलम रद्द करण्यासाठी पावलं टाकली पाहिजेत, असे काही मुद्दे मांडणा-या पुस्तिका त्या राज्यांत व देशाच्या इतर भागांतही हजारोंच्या संख्येनं वाटल्या जात आहेत.\nही जी रणनीती आहे, तिला केवळ सर्व बिगर भाजपा पक्षांच्या ‘महागठबंधन’ वा ‘ग्रॅन्ड अलायन्स’ करून तोंड देता येणार नाही. तसंच जाती-धर्म यांची गणितं मांडून निवडणुकीचे आडाखे बांधूनही मोदी यांना लगाम घालता येणार नाही. त्यासाठी गरज आहे, ती संघ व मोदी काय करू पाहत आहेत, याबद्दल कमालीची स्पष्टता असण्याची. ही लढाई जशी फॅसिझमच्या विरोधातील आहे, याबद्द्ब जितकी स्पष्टता हवी, तितकीच जाणीव हवी, ती म्हणजे जनमनावर घट्ट पकड बसवण्यात मोदी यशस्वी झाले आहेत, याचीही.\nमोदी यांनी जनमनावर बसवलेली ही पकड ढिली करायची असल्यास प्रथम ‘मोदी व संघ का व कसे सत्तेवर येऊ शकले’, याचाही अत्यंत कठोरपणं व तटस्थरीत्या लेखाजोखा घ्यायला हवा. बहुसंख्य भारतीय धार्मिक आहेत, पण धर्मवादी नाहीत. त्यांना धर्मवादी बनवून ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन करण्याचे प्रयत्न होत आहेत. म्हणूनच सतत ‘हिंदू-मुस्लिम’ जनमनाशी सबंधित मुद्दे चर्चाविश्वात प्रखरपणं राहतील, याची खबरदारी संघ घेत आहे आणि त्यासाठी प्रसार माध्यमांचा कमालीचा सुरेख वाप करून घेतला जात आहे. अगदी उदहरणच द्यायचं झाल्यास भाजपाच्या भुवनेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात मोदी यांनी ‘मुस्लिम महिलांना सामाजिक न्याय मिळायला हवा, पण संवादानं, संघर्षानं नव्हे, असा सूर आळवला. मात्र हे अधिवेशन होण्याच्या आधी केवळ सात दिवस ओडिशातीलच भद्रक येथे हिंदू-मुस्लिम दंगल झाली. निमित्त होतं, ते ‘फेसबुक’वर राम व सीता यांच्यावषयी आक्षेपार्ह मजूकर टाकला गेल्याचं. स्टेन्स हत्याकांडानंतर इतक्या वर्षांत ओडिशात असं कधी घडलं नव्हतं. भजा अधिवेशनाच्या आधी ते घडलं. पण मोदी यांनी या दंगलीबद्दल अवाक्षरही काढलं नाही. प्रसार माध्यमांनीही मोदी यांच्या भाषणाच्या बातम्या देताना वा त्यावर चर्चा करताना या दंगलीच सबंध जोडला नाही.\n…आणि बिगर भाजपा पक्षांपैकी एकानंही मोदी यांना जाहीररीत्या याबद्दल छेडलं नाही.\nइतकी राजकीय दिवाळखोरी असेल, तर नुसतं ‘महागठबंधन’ उभं करून काहीही हाती लागणार नाही. राजकीय चर्चाविश्वात एक नवा विचार प्रवाह रूजवावा लागेल. त्यावर जनतेनं विश्वास ठेवावा, असं वाटत असेल, तर ‘जुबानी तलाक’सारख्या मुद्यावर खंबीर भूमिका घेऊन राज्यघलटनेतील तरतुदीनुसार तो रद्दबातलच व्हायला हवा, असं ठामपणं म्हणावं लागेल. मशिदीतील अझानच्या मुद्यावरून मध्यंतरी बराच गदारोळ झाला. सोनू निगमला नवाझउद्दिन सिद्दिकी यानं उत्तर दिलं. पण ही केवळ प्रतिकिात्मकता झाली. नेमकं हेच भाजपाला हवं आहे. असं का कोणी म्हणालं नाही की, ‘इजिप्तसारख्या इस्लामी देशात मशिदीवर लाऊडस्पीकरचा मुद्दा जेव्हा कैरो शहरात वादाचा बनला, तेव्हा प्रत्येकाच्या घरी नमाजाची वेळ झाल्याचा रेडिओ सिग्नल पाठवला जाईल आणि सर्व लाऊडस्पीकर्स काढून टाकले जातील, असा निर्णय तेथील सरकारनं घेऊन टाकला होता, मग भारतात असं करायला काय हरकत आहे असं जेव्हा म्हटल जाईल आणि त्याला कोणत्याच धार्मिक स्थळावर लाऊडस्पकर नको, या भूमिकेची जोड दिली जाईल, तेव्हाच भाजपाला खरा ‘खो’ बसले. जुबानी तलाक असू दे वा अझान किंवा समान नागरी कायदा यांवर संघाला खरोखरच तोडगा नको आहे. हे मुद्दे चर्चेत सतत ठेवण्यातच त्याला रस आहे. ते निकाली निघाले, तर राममंदिरासारखं होईल. बाबरी मशीद होती, तोपर्यंत तिचकडं बोट दाखवून धृवीकरण केलं जाऊ शकत होतं. पण एकदा ती पाडल्यावर राममंदिर कोठं बांधता आलं आहे\nमुस्लिम कट्टरवादाला उत्तर म्हणून हिंदू कडवा बनवायला हवा, हे उत्तर सावरकरांनी ‘हिंदुत्वा’चा सिद्धांत मांडून दिलं. हे उत्तर चुकीचं आहे, मुस्लिम कट्टरवादाला खरं उत्तर सर्वसमावेशक बहुविधता हा पाया असा हिंदू धर्म आहे, हे उत्तर महात्मा गांधी यांनी आधीच देऊन ठेवलं आहे. हे उत्तर बहुसंख्य हिंदू समाजाला मान्य होतं. म्हणून तर हिंदुत्ववादी शक्तींनी गांधीजींचा खून केला. कट्टर हिंदुत्व हा पाया असलेल्या एकात्म मानवतावाद या दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांची सांगड गांधी विचारांशी घालून `गांधीवादी समाजवाद` असं बौद्धिक त्रैराशिक मांडण्याचा अप्रामाणिकपणाही संघानं करून बघितला. मात्र ‘गांधी नावाचा माणूस एकेकाळी आपला नेता होता’, हेच काँग्रेस विसरून गेली. म्हणूनच भारतीय जनतेच्चा मूळ स्वभाव असलेल्या धार्मिकतेचं धर्मवादात रुपांतर करण्याची रणनीती आखून ती अंमलात आणण्याचे डावपेच खेळणं संघाला शक्य होत गेलं आहे.\nभारतीय मतदार हा अल्पसंतुष्ट आहे. कार्यक्षमतेची, संवेदनशीलतेची नुसती झलक दिसली, तरी तेवढी त्याला पुरते. त्या आशेवर तो वाट बघण्यास तयार असतो. तेवढंही संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला करता आलं नाही, म्हणून हा मतदार बाजूला झाला. आता मोदी सरकार घोड्यावर बसून दौड करीत असताना आजुबाजूला रस्त्यावर बसलेल्या गोरगरिबांकडं ढुंकूनही बघायला तयार नाही. याची खंत त्या गरिबाला आहे. मोदी काही तरी करतील, या विश्वासावर तो फार काळ तग धरणार नाही. तो पर्याय शोधू लागेल.\nही वेळ कधी येईल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. पण सर्वसामान्य भारतीयांचा भ्रमनिरास होण्याची वाट बघत बसण्याऐवजी त्याचा भ्रम दूर करण्यासाठी पावलं टाकली जाण्याची नितांत आवश्यकता आहे. तसंच मोदी यांच्यावर व्यक्तिश: टीकेचे आसूड ओढत बसण्याऐवजी त्यांच्या धोरणाचा देशाला दूरगामी किती धोका आहे, हे जनतेला सोप्या भाषेत पटवून द्यावं लागेल. यासाठी पक्षीय आणि वैचारिकही अभिनिवेश बाजूला ठेवणं, ही पूर्वअट आहे.\nअसा काही संघटित प्रयत्न झाल्यासच मोदी व संघ यांना अटकाव करता येऊ शकतो. अन्यथा देशाच्या बहुसांस्कृतिकतेचा पाया असलेली घटनात्मक लोकशाही राज्यव्यवस्था उखडली जाऊन येथे बहुसंख्याकांची मक्तेदारी असलेली राजकीय प्रणाली अस्तित्वात येण्याचा मोठा धोका आहे.\nप्रकाश बाळ हे ज्येष्ठ पत्रकार अाहेत. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आदी नामांकित वर्तमानपत्रांमध्ये अनेक वर्षे त्यांनी ज्येष्ठ सहाय्यक संपादक, निवासी संपादक आदी पदांवर काम केले आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटनांचे ते अभ्यासक आहेत. श्रीलंकेतील तामीळ प्रश्न आणि काश्मीर या दोन विषयांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. श्रीलंकेतील तामीळ इलमच्या प्रश्नावर त्यांनी लिहिलेले पुस्तकही विख्यात आहे. विविध वर्तमानपत्रांमध्ये स्तंभलेखन करणारे बाळ हे वाचकांना परिचित आहेतच राईट अँगल्सच्या अनेक ज्येष्ठ मान्यवरांपैकी महत्त्वाचे नाव असलेले बाळ या माध्यमातून सतत आपल्या भेटीला येणार आहेत.\nfacismmodiModiGovt3Yearsnarendramodiमोदी सरकार ची कामगिरीमोदीनामा\nबाजारात तुरी, सरकार शेतकऱ्याला मारी…\nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \nमुखवट्यासोबतच�� भोंगळ पुरोगामी अव्यापरेषु व्यापार\nमहारुद्र मंगनाळे 1 year ago Reply\nफारच सत्य विवेचन , पण लोक बिचारे खरच असाच दिन ची वाट सहनशीलतेने पाहत आहेत , त्यांची होणारी फसवणूक ही त्यांना ज्या दिवशी कळेल तो सुदिन\nप्रस्थापित प्रसारमाध्यमआणि हायजॅकड समाज -माध्यम ,Brainwashed जनतेला , फॅस्टिस्ट विचारधाराच भ्रस्टाचारविरोधी ,न्याय्य ‘राष्ट्र’ निर्मिती करू शकते ,हे वारंवार मनावर बिंबवत असताना – ह्या लेखासारखे संयत ,विचारगर्भ लेख नजरेला पडणं जवळपास अशक्य झालंय. सच्चा आवाज आणि खरी पत्रकारिता दडपण्यासाठीच(माध्यमांनी आणि इतर समाज माध्यमांनी) इतका गोंगाट निर्माण केला आहे\nप्रवाहाविरोधात कोणी सत्य बोलू धजलाच तर ते इतरांच्या गोंगाटातून ऐकूच येऊ नये अशी जनतेची दिशाभूल करण्यासारखी परिस्थिती असताना, अभ्यासपूर्वक लिहिलेले असे लेख शांतपणे विचार करणार्यांना विचारप्रवृत्त करतील हे नक्की\nनिश्चलनीकरणाचे खरे परिणाम , हिंदु-राष्ट्राच्या उभारणीसाठी चालू असलेली स्त्री-विषयक,आदिवासी प्रश्नांना दिलेली सोयीस्कर बगल ,GDP च्या मोजमापातल्या त्रुटी असे अनेक पैलू विचारात घेता मोदी वाटचाल यशस्वी कशी हाच प्रश्न लोकांना पडायला पाहिजे.\n‘वरलिया रंगा ‘ भुलणाऱ्या भोळ्या जनतेला भुलवायला इतकी माध्यमे हात जोडून उभी असताना ,ह्या लेखाने लोकांना ‘जाहिरात बाज’ सरकार ची दुसरी बाजू दाखवली हे फारच छान \nअत्यंत सयंत तरीही वास्तव विश्लेषण आहे,प्रश्न हा की लोकांना काळत नाहीये की फक्त शेयर मार्केट वर जाणे याला विकास समजत आहेत,मोठे मुद्दे सोडा पण जी छुपी भूमिका अत्यंत चलाखीने लोकांच्या मनावर ठसवण चालू आहे ते निश्चितच भयावह आहे,\nरविंद्र सातपुते 1 year ago Reply\nसंपूर्ण मोदी नींदा करून झाली पण एक प्रश्न अनुत्तरीतच आहे, लोकांचा मोदींवर एवढा विश्वास का पण एक प्रश्न अनुत्तरीतच आहे, लोकांचा मोदींवर एवढा विश्वास का काय जादूबिदू जाणतात काय मोदी काय जादूबिदू जाणतात काय मोदी एका राज्याचा तीन चार वेळा निवडून आलेला व माध्यमांनी कलंकीत आहे म्हणून वर्णविलेला मुख्यमंत्री देशातील लोकांना एवढा आवडावा ह्याचे कारण काय एका राज्याचा तीन चार वेळा निवडून आलेला व माध्यमांनी कलंकीत आहे म्हणून वर्णविलेला मुख्यमंत्री देशातील लोकांना एवढा आवडावा ह्याचे कारण काय भारतीय समाज हा कट्टर हिंदुत्वाला नाकारतो असे ���सतांनाही मोदींसारखा माणुस बहुमताने पंतप्रधान का बनु शकला भारतीय समाज हा कट्टर हिंदुत्वाला नाकारतो असे असतांनाही मोदींसारखा माणुस बहुमताने पंतप्रधान का बनु शकला ह्यावर काहीच प्रकाश प्रकाशबाळांनी टाकलेला दिसत नाही. बरं सबका साथ सबका विकास ह्या घोषणेला जनता भुलली म्हणावे तर २००४ मधे वाजपेई का हरले ह्यावर काहीच प्रकाश प्रकाशबाळांनी टाकलेला दिसत नाही. बरं सबका साथ सबका विकास ह्या घोषणेला जनता भुलली म्हणावे तर २००४ मधे वाजपेई का हरले त्यांची स्वत:ची प्रतिमा व त्यावेळेसचा शायनींग ईंडीया हा नारा पण विकासाचाच होता ना त्यांची स्वत:ची प्रतिमा व त्यावेळेसचा शायनींग ईंडीया हा नारा पण विकासाचाच होता ना ह्या प्रश्नांची ऊत्तरं लेखामधे असती तर लेख थोडा तरी समतोल वाटला असता.\nअत्यंत सुंदर आणि छान विवेचन केलेला लेख, असे लेख समाजाच्या सर्व स्तरात पोहचायला हवेत\nसुभाष भिंगे , लातूर. 1 year ago Reply\nलेख ऊत्तम आहे पण अपूर्णसुध्दा. मोदी का जिंकतात,\nयावर सखोल विचार व्हायला हवा.गांवागावातल्या काँग्रेसच्या नेत्यांचे आचरण लक्षात घ्यायला हवे.सध्या तर स्पष्ट पर्यायच नाही.वैचारिक पर्यायासोबत प्रत्यक्ष व्यवहारात ,जमिनीवर काय करायला हवे ,यावर विचार झाला पाहिजे.काँग्रेससह कोणाकडेही ‘कार्यकर्ता’ उरलेला नाही.चटकदार भाषा नाही, तीच ती रटाळ शब्दावली चालू आहे.सध्या मनाची पकड घेणारं बोलतोय फक्त कन्हैयाकुमार.बाकी सगळे कल्पकता हरवून बसलेले.स्वत्ःचा अजेंडा नाही.अजेंडा भाजप ठेवतोय,बाकी सगळे त्यावर प्रतिक्रिया करतात.विचारवेध संमेलन होणार आहे असे कळले त्यामध्ये मुख्य चर्चेचा विषय आहे राष्ट्रवाद असे कळते.प्रत्यक्ष परिस्थितीपासून आपण सगळे किती दूर आहोत हे लक्षात यावे. काळ कठीण आहे. पुरोगामी म्हणावेत तेवढे गंभीर नाहीत.मोदीला लोक विटतीलच त्या दिवसाची वाट पहात बसावे लागेल असेच वाटते.ती वेळ येईपर्यंत सगळेच संपलेले असेल.येईल त्या संकटाला असावे सादर.हे भागदेय आहे प्रकाश बाळ यांचे महत्वाचा विषय चर्चेत आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद.हे अरण्यरुदन ठरु नये या अपेक्षेसह.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/naralachee-andyachee-kari", "date_download": "2018-09-22T08:15:34Z", "digest": "sha1:QS6CGQ25BQINY5VPUQGLONGWWQJXSI6N", "length": 10912, "nlines": 254, "source_domain": "www.tinystep.in", "title": "क्रिमी कोकोनट एग करी (नारळाची ���ंड्याची करी) अशीच बनवायची !! - Tinystep", "raw_content": "\nक्रिमी कोकोनट एग करी (नारळाची अंड्याची करी) अशीच बनवायची \nतुम्ही अंडी खातात का हा प्रश्न मी ह्यासाठी विचारत आहे कारण ह्यावेळी तुमच्यासाठी स्पेशल क्रिमी नारळाची अंड्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. आणि अंडी वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त असतात आताचे संशोधन म्हणते पण त्यात किती सत्यता आहे. त्याबद्धल सांगता येणार नाही पण आपण ही डीश टेस्ट करायलाच हवी किंवा कुणाला अंड्याची करी आवडत असेल त्यासाठी तर नक्कीच.\nतीन व्यक्तीसाठी तुम्ही अशा पद्धतीने एग रेसिपी बनवू शकता.\n* २ चम्मच धना\n* ३ ते ४ लाल मिरच्या, तुम्हाला जसे तिखट हवे तसे मिरच्या घेऊ शकता.\n* हिरवा वेलदोडा, काली मिरी, लवंग, दालचिनी, जिरे, (२० ग्राम पर्यंत तुम्ही घेऊ शकता.)\n* किसलेले खोबरे किंवा नारळ\n* चिमूटभर हळदीचे पावडर\n* १ चमचा आल्याची पेस्ट\n* १ कप टमाटा पुरी (३ टमाटे घेऊन बनवायची)\nअंड्याना अगोदर बॉयल करून घ्यावे. १५ मिनिट उकळून बॉयल झाल्यावर त्यांची वरची आवरण काढून घ्यावी. आता महत्वाचा भाग\nधन्याला भाजून घ्यावे, लाल मिरची, वेलदोडा, लवंग, काळी मिरी, हळद, मोहरी, कांदा, हळद, किसलेले नारळ, थोडे पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यावी.\nआता क्रिमी कोकोनट एग बनवण्याची कृती :\nअगोदर कांद्याना फ्राय करून घ्या जोपर्यंत ते कांदे करडे होत नाही तोपर्यंत. त्यात मोहरी टाका, त्यानंतर कढीपत्ता, आणि हे सर्व थोड्या तेलात तळून घ्या. त्यानंतर ह्यामध्ये टमाटेची पुरी मिसळून द्या. आणि तिला ढवळून घ्या. (थोडा वेळ) आणि त्यात आता आल्याची पेस्ट टाका म्हणजे त्याची टेस्ट चांगली राहील. त्यानंतर आता त्यात मसाल्याची पेस्ट बनवलेली टाका, आणि त्याला १० मिनिटापर्यंत कमी गॅसवर ठेवून द्या. आणि ढवळत रहा. मीठ टाका चवीनुसार. आणि आता बॉयल केलेल्या अंड्याला कट करून त्या मसालाची बनवलेली भाजीत टाका, आणि वरून कोथंबीर आणि कढीपत्ता टाकून सजवून घ्या.\nही झाली तुमची डीश. टेस्ट करून नक्कीच सांगा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी ��ा ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida/kabaddi-janardan-singh-gehlot-120287", "date_download": "2018-09-22T07:49:28Z", "digest": "sha1:BP27MDNXXKDDKETIEH6H44ISGYJQEJQA", "length": 12416, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "kabaddi janardan singh gehlot गेहलोतांचा राजीनामा? | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 30 मे 2018\nमुंबई - भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी मृदुला भादुरिया यांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात असताना जनार्दनसिंग गेहलोत यांनी कबड्डी महासंघाच्या आजीवन अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.\nआपण आजीवन अध्यक्षपदावर राहण्यास उत्सुक नाही. हे पद स्वीकारण्यास मला भाग पाडण्यात आले होते. आपण या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत, असे गेहलोत यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्याची चर्चा कबड्डी वर्तुळात सुरू आहे.\nमुंबई - भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी मृदुला भादुरिया यांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात असताना जनार्दनसिंग गेहलोत यांनी कबड्डी महासंघाच्या आजीवन अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.\nआपण आजीवन अध्यक्षपदावर राहण्यास उत्सुक नाही. हे पद स्वीकारण्यास मला भाग पाडण्यात आले होते. आपण या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत, असे गेहलोत यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्याची चर्चा कबड्डी वर्तुळात सुरू आहे.\nमाजी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू महिपाल यांनी २०१३ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. त्यात काही घराणींनी कबड्डी संघटना आपली खासगी मालमत्ता केली आहे, तसेच खे���ाडू भारतीय संघातील निवडीसाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना रक्कम देत असल्याचा आरोप केला आहे.\nभारतीय कबड्डी महासंघाच्या सध्या अध्यक्ष असलेल्या मृदुल भादुरिया या अध्यक्ष होण्यापूर्वी कोणत्याही राज्य संघटनेच्या सदस्या नव्हत्या; तसेच कबड्डी खेळाडूही नव्हत्या. त्यामुळे क्रीडा नियमावलीचा भंग होतो, असा दावा करण्यात आला आहे.\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nशरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/component/tags/tag/77-maharashtra", "date_download": "2018-09-22T07:14:45Z", "digest": "sha1:2KEZFMUOKGDDZ3K44KGULIFWYFMGR36Z", "length": 3773, "nlines": 116, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "maharashtra - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'आपले समुद्र प्लास्टिकचे बेट' - आदित्य ठाकरे\n'त्या' 5 जणांविरुद्ध माओवाद्यांशी संबंध असल्याचे सबळ पुरावे, पुणे आयुक्तांचा दावा\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\n‘रंगात रंगूया’, वर्सोव्यातील पारंपरिक होळी\n‘श्रीं’च्या दर्शनासाठी सिध्दीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी\n12 वी च्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार, यंदा निकाल लांबण्याची शक्यता\nInternational yoga day 2018 महाराष्ट्रात असा साजरा केला पाहा हे फोटो...\nअकोला मध्ये ऐतिहासिक परंपरा व अनोखा कावड उत्सव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6108-gold-silver-rates-increased-new-delhi", "date_download": "2018-09-22T07:45:13Z", "digest": "sha1:RW3MX7C2TPNEV343T7IHPQWR4RBEVIDG", "length": 4955, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सोने-चांदीच्या दरात वाढ - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय. दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात 250 रुपयांनी वाढ झालीय.\nयामुळे सोन्याचा दर 31 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम झालाय. तर चांदीच्या दरात 50 रुपयांनी वाढ होत 39 हजार 550 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचलाय.\nइंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कॉमची बाजी\nअक्षयकुमारच्या 'गोल्ड' चित्रपटाचा टीझर लॉंच\nचोरट्यांनी चोरीच्या सगळ्या सीमा ओलांडल्या, सांगलीतील घटना\nम्हशीने खाल्लं 5 तोळे सोनं...\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-crime-dead-person/", "date_download": "2018-09-22T07:31:19Z", "digest": "sha1:6J3FPKK2T7T7K7MC37E5MBCDGKCFLGEV", "length": 10774, "nlines": 166, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बुर्‍हाणनगर रस्त्यावर डेडबॉडी शेतात रक्त अन् बांगड्या | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nबुर्‍हाणनगर रस्त्यावर डेडबॉडी शेतात रक्त अन् बांगड्या\nअहमदनगर (प्रतिनिधी) – बुर्‍हाणनगर रस्त्याकडेला आज सकाळी एका महिलेची डेडबॉडी मिळाली. त्यापासून काही अंतरावर शेतात रक्त अन् बांगड्याही आढळल्या. या महिलेचा अपघात झाला की घातपात अशी चर्चा सुरू असतानाच नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. नेमकं काय घडलं याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.\nबुर्‍हाणनगर रस्त्याने पायी जाणार्‍या महिलेला गुरूवारी मध्ये रात्री अज्ञात धडक दिली. त्यात महिलेचा जागीच मृत्य झाला असं सांगितलं जात आहे. दरम्यान हा अपघात नूसन घातपात असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. वर्षा साठे असे मृत महिलेचा नाव आहे.\nगुरूवारी (दि.30) मध्यरात्रीच्या सुमारास साठे या बुर्‍हानगरच्या रस्त्याने जात होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांना धडख दिल्याची चर्चा घटनास्थळी होती. मात्र महिलेचा खून झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान अपघाताच्या ठिकाणापासून काही अंतरावर शेतात मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याचे दिसून आले. त्या जागेवरच महिलेच्या हातातील बांगड्या, केसामधील किल्प तसेच अन्य काही संशयीत वस्तू आढळल्या आहेत.\nएक संशयित पोलिसांच्या ताब्यात\nयाप्रकरणी शहरातील एका हॉस्पिटल मधील कर्मचार्‍यास पोलिसांनी संशीयत म्हणून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच भिंगारचे पोलिस तत्काळी घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी असलेले रक्त, संशयीत वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून डेडबॉडी पीएमसाठी सिव्हील हॉस्पिल येथेे पाठविण्यात आली आहे. नेमका काय प्रकार घडला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.\nPrevious articleपोलिस पाटीलानी गावात दारूबंदी, व्यसनमुक्ती व तंटामुक्ती करणे गरजेचे : बाळासाहेब पाटील\nNext article# Video # तिसर्‍या इयत्तेतील धारा मेढे सांगते सहा भाषात संविधानाची प्रस्तावना\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरेल्वेतून पर्स लांबविणार्‍या चोरट्यास अटक\nयेवला : कोऱ्या पेपरस्वरुपात लाच मागितली; निमताणदारास रंगेहाथ अटक\nVideo : अहमदनगर शहरातील कोठला परिसरात मोहर�� सवाऱ्यास सुरुवात\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/different-types-of-measurement-1607420/", "date_download": "2018-09-22T07:43:31Z", "digest": "sha1:235TKZF7F7GPR5QU2DIBKL7S4FADZQJD", "length": 20260, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Different types of Measurement | ‘मोजमापन’ : आढावा २ | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\n‘मोजमापन’ : आढावा २\n‘मोजमापन’ : आढावा २\nकाही वाचकांनी झालेल्या चुका वेळोवेळी निदर्शनास आणून दिल्या.\nमोजमापनाचे विशेषत: मोजमापनातील प्रमाणीकरणाचं महत्त्व दृढ करणारे लेख छापून आल्यानंतर, शालेय जीवनात शिक्षकांनी दिलेले धडे आजही आठवतात, अशा आशयाची काही पत्रं आली.\nकाही शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक या लेखांची कात्रणं काढून विज्ञान मंडळांसाठी वापरतात. काही भित्तिपत्रकांसाठी वापरतात. काही शाळांत या सदरांचे वर्गात किंवा प्रार्थनेच्या वेळी सामुदायिक वाचन नियमितपणे होते. काही विद्यार्थ्यांनी स्वत:च्या कात्रणवह्य़ा तयार केलेल्या आहेत. विज्ञान प्रदर्शनाच्या वेळी त्या ठेवल्याही जातात. काही विज्ञानशिक्षक आपल्या अध्यापनात याचा वापर करतात. हीदेखील या सदराची एक फलनिष्पत्ती आहे.\nकाही वाचकांनी झालेल्या चुका वेळोवेळी निदर्शनास आणून दिल्या. काही वाचकांनी टीकाही केली. ती टीका म्हणजे आम्हाला सुधारण्याची संधी समजून त्यापुढील लेख आम्ही अधिक सजगतेने तपासले. काही माहिती चूक आहे, असा युक्तिवाद काही चिकित्सक वाचकांनी केला. दिलेल्या माहितीपेक्षा अधिक अचूक माहिती तुम्ही लिहा; आपण पुढील आठवडय़ातील लेखात ती देऊ. असे आवाहन केल्यानंतर मात्र फारच कमी लोक पुढे आले.\n‘कुतूहल’ सदरामुळे प्राचीन मोजमापे, मोजमापनाची आधुनिक साधने, एकके, संबंधित शास्त्रज्ञ, संख्याशास्त्र याबद्दल जिज्ञासा वाढल्याचे काही वाचकांनी कळविले आहे. काही वाचकांनी विज्ञानातील काही संकल्पना-शब्द (उदा. विष्यंदता) नव्याने समजल्या असे आवर्जून कळवले. काही वेळा वाचकांमध्येच आपापसांत संकल्पनांविषयी चर्चा झाल्या. काही वेळा लेखांतील काही शब्दांबद्दल आक्षेप घेतला गेला. काही वाचकांनी चुकीच्या शब्दांचा वापर निदर्शनास आणून दिला. उदा. रिश्टरऐवजी रिक्टर, डेंग्यूऐवजी डेंगी इत्यादी. आम्ही शक्यतो पारिभाषिक शब्दकोशातील प्रमाणभाषा वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुद्धय़ांक व भावनांक मोजमापनाच्या लेखांवर सर्वात जास्त प्रतिक्रिया आल्या. या बाबींबाबत समाज सजग होत असल्याचे हे लक्षण आहे. प्राणी-पक्षीसंदर्भातील मोजमाप लेखांवर कुतूहल दर्शवणारी पत्रं बऱ्याच वाचकांनी पाठवली.\nकुतूहलमधील मोजमापनासंबंधीची माहिती मूलभूत व सोप्या शब्दांत सांगितलेली असल्याने स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त आहे, परंतु वृत्तपत्रातील स्तंभलेखनाला शब्दांच्या मर्यादा येतात. त्यामुळे विस्तृत माहिती व त्याला आवश्यक अनुरूप आकृत्या असे पुस्तक असावे, अशी सूचना काही वाचकांनी केली आहे. यापूर्वीच्या काही कुतूहल सदरांची विषयवार संकलनं पुस्तकरूपात प्रकाशित झालेली आहेत. योग्य प्रकाशक मिळाल्यास या वर्षीच्या लेखांचाही त्या दृष्टीने नक्की विचार केला जाईल.\nमराठी विज्ञान परिषद ही एक स्वयंसेवी संस्था असल्याने संस्थेच्या काही मर्यादा आहेत. आíथक मर्यादांवर काही प्रमाणात मार्ग काढता येऊ शकतो; परंतु सुयोग्य मनुष्यबळ मिळणे, हे आजकाल अवघड झाले आहे.\n– डॉ. जयंत जोशी\nवि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२\nज्ञानपीठ पुरस्कार : एक दृष्टिक्षेप\nमान्यताप्राप्त २२ भारतीय भाषांपैकी, एका भाषेचा दरवर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. १९६५ ते २०१६ पर्यंत एकूण ५७ जणांना ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाला आहे. सुरुवातीला १९६५ मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी गोविंद शंकर कुरुप यांना मिळाला. एक लाख रुपये, वाग्देवीची – सरस्वतीची प्रतिमा आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आता हा पुरस्कार ११लाखांचा आहे. १९६७, १९७३, १९९९, २००६, २००९ असा पाच वेळा हा पुरस्कार विभागून देण्यात आला. आतापर्यंत फक्त सातच लेखिकांना हा पुरस्कार मिळाला असून, चार वेळा मराठी भाषेचा सन्मान झाला आहे. १९६५ ते १९८१ पर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार लेखकाच्या एखाद्या साहित्यकृतीला दिला जात होता. १९८२ पासून सर्व साहित्याचा विचार केला जात आहे. १९६५ ते २०१६ या ५२ वर्षांत सर्वाधिक म्हणजे दहा वेळा हिंदी भाषेचा सन्मान झाला असून, कन्नड (८), बंगाली (६), मल्याळम् (५), मराठी, गुजराती, उडिया, उर्दू (४), तेलुगू (३), आसामी, पंजाबी, तमिळ (२) आणि काश्मिरी, कोकणी, संस्कृत (१) अशा प्रकारे सन्मान झाला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार अनेक कवी, कथा – कादंबरीकारांना मिळाला आहे. पण नाटय़लेखनासंदर्भात गिरीश कार्नाड (कन्नड – १९९८) यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार ही अपवादात्मक, पण उचित आणि लक्षणीय घटना म्हणायला हवी. वीरेंद्रकुमार भट्टाचार्य (आसामी- १९७९) यांना वयाच्या ५५ व्या वर्षी ज्ञानपीठ आणि ३७ व्या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला असून, हे दोन्ही पुरस्कार इतक्या कमी वयात अन्य कोणाही भारतीय साहित्यिकास मिळालेले नाहीत. मास्ति वेंकटेश अय्यंगार (कन्नड – १९७९) यांना वयाच्या ९२ व्या वर्षी हा पुरस्कार मिळाला होता.\nआधुनिक हिन्दी साहित्यात अनेक नवे प्रयोग करणारे ‘अज्ञेय’ – हे हिन्दी नवकवितेचे जनक समजले जातात. हिन्दी भाषेत प्रथमच ‘हायकू’ रचनेचा परिचय करून देण्याचे श्रेय अज्ञेय यांना जाते. खडी बोलीला काव्यात्म भाषा घडविण्याचे श्रेय सुमित्रा नंदन पंत यांना जाते. ‘फिराक’ गोरखपुरी हे उर्दू काव्यात आधुनिक कविता युगाचे प्रतिनिधी मानले जातात. गझल, रुबाईच्या रचनेत प्रथमच त्यांनी हिन्दू पुराणातील संदर्भ आणि क्वचित संस्कृत शब्दावलीचा वापरही केलेला दिसतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शे���ारांना मंत्रीपदाची लॉटरी\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Markandeya-Trek-M-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:08:59Z", "digest": "sha1:YI765BMK3LDPHWES6EDVF2TSNK2EYLFV", "length": 9245, "nlines": 32, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Markandeya, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nमार्कंड्या (Markandeya) किल्ल्याची ऊंची : 4383\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अजंठा सातमाळ\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nनाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडापासून सुरु होणार्‍या डोंगररांगेत अनेक किल्ले वसलेले आहेत. सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप इ. किल्ले या डोंगररांगेत येतात. सप्तशृंगी गडासमोरच दिसणार्‍या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रावळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पूरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो.\nशहाजाहानच्या काळात दक्षिणसुभा औरंगजेबाच्या ताब्यात होता. औरंगजेबाने अलिवर्दीखानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिकण्याचा हूकूम दिला. इ.स. १६३९ मध्ये अलिवर्दी खानाने वर उल्लेख केलेले सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख आपल्याला इंद्राई किल्ल्यावर पाहाता येतो.\nवणी - दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. त्यात मार्कंड्याचा समावेश होता. महाराजांच्या निधनानंतर मुघलांनी हे किल्ले जिंकून घेतले.\nमार्कंड्या व रवळ्या - जावळ्या किल्ल्याच्या मध्ये जी खिंड आहे, ती मुलनबारी या नावाने ओळखतात. या खिंडीतून मार्कंड्या गडावर चढताना पहिला टप्पा पार पडल्यावर आपण पठारावर येतो, ही गडाची माची आहे. माचीवरुन बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवर दगडात कोरलेल्या; बांधलेल्या पायर्‍या दिसतात. या वाटेवरच डावीकडे एका कातळकड्या खाली कातळात कोरलेल्या दोन गुहा दिसतात. त्यांना \"ध्यान गुंफा\" म्हणतात. येथून वर चढताना उजव्या हाताला बुरुजाचे व डाव्या हाताला तटबंदीचे अवशेष दिसतात. हा पायर्‍यांचा टप्पा संपला की, समोरच सप्तशृंगी गड दिसतो. तो पाहून , डाव्या बाजूच्या कातळात खोदलेल्या वाटेने बालेकिल्ल्यावर जाता येते. येथे पहिल्या टप्प्यावर एका घुमटी खाली कोरलेले टाकं पाहाता येते. या टाक्याला \"कमंडलू तीर्थ\" म्हणतात. या टाक्यात पिण्याचे पाणी बारामाही असते. दुसर्‍या टप्प्यावर एका रांगेत खोदलेली तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. त्यांच्या बाजूलाच एक सुकलेल टाक आहे. गडाच्या सर्वोच्च टोकावर मार्कंडेश्वराच मंदिर आहे. मंदिरात मार्कंडेय ऋषींची मूर्ती व शिवलींग आहे. गडाच्या या सर्वोच्च टोकावरुन सप्तशृंगी गड, रवळ्या जावळ्या, धोडप हे किल्ले दिसतात.\nनाशिक - सापूतारा रस्त्यावर नाशिकपासून ४० किमी वर वणी गाव आहे. वणी गावातून एक रस्ता कळवण गावाकडे जातो. या रस्त्यावर वणी पासून ९ किमी वर बाबापूर नावाचे गाव आहे. हे मार्कंड्या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावापासून रस्ता वर चढत जाऊन २ किमी वरील मुळाणे खिंडीत येतो. येथ पर्यंत एसटीने किंवा खाजगी वहानाने जाता येते. या खिंडीतून कळवण गावाकडे जाताना उजव्या बाजूची वाट रवळ्या - जावळ्याला तर डाव्या बाजूची मार्कंड्या किल्ल्यावर जाते.\nयाशिवाय सप्तशृंगीचा डोंगर व मार्कंड्या यांच्या मधील खिंडीतूनही खडया चढणीच्या वाटेने गडावर जाता येते.\nगडावर रहाण्याची सोय नाही.\nजेवणाची सोय स्वत: करावी.\nगडावरील कमंडलू तीर्��� या टाक्यात बारमाही पिण्याचे पाणी आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nमुळणबारी (मुळाणे) खिंडीतून १ तास लागतो.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: M\nमलंगगड (Malanggad) मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) मंडणगड (Mandangad)\nमार्कंड्या (Markandeya) मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka)) मोहनगड (Mohangad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-journey-return-monsoon-starts-maharashtra-12027", "date_download": "2018-09-22T08:13:17Z", "digest": "sha1:ED3DSY2TSRLNT5FQSEAOLLQT6SIUJO3N", "length": 17838, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, journey of return monsoon starts?, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार\nमॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार\nमंगळवार, 11 सप्टेंबर 2018\nपुणे : मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे स्थिरावला अाहे. राजस्थानमध्ये हवामान कोरडे होत असल्याने नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) माघारी फिरण्यास पोषक हवामान तयार होऊ लागले आहे. त्यामुळे देशातून माॅन्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nपुणे : मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे स्थिरावला अाहे. राजस्थानमध्ये हवामान कोरडे होत असल्याने नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) माघारी फिरण्यास पोषक हवामान तयार होऊ लागले आहे. त्यामुळे देशातून माॅन्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nसाधारणत: १ सप्टेंबर रोजी पश्‍चिम राजस्थानमधून माॅन्सून परत फिरतो. यंदा मात्र मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला असून, १० सप्टेंबर उलटूनही माॅन्सून माघारी फिरलेला नाही. मात्र, माॅन्सूनचा आस उत्तरेकडे स्थिरावला असून त्याचा पूर्व भागही ईशान्य राज्यांकडे सरकला आहे.\n१३ ते १५ सप्टेंबर राेजी हिमालयाच्या पश्‍चिम भागात पश्‍चिमी चक्रावात तयार होण्याची शक्यता आहेत. तर १२ सप्टेंबरपासून पश्‍चिम राजस्थान आणि १३ सप्टेंबरपासून पूर्व राजस्थानात कोर���्या हवामानाचा अंदाज आहे. गतवर्षी २७ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला होता. तर २५ अॉक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते.\nराज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर येथे तापमान ३३ अंशांवर तर मालेगाव, सोलापूर, डहाणू, नागपूर, यवतमाळ येथे तापमान ३२ अंशांवर गेले आहे. तर राज्यात ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली अाहे.\nसोमवारी (ता. १०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कसांत किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९.६ (१७.५), जळगाव ३३.२ (२४.०), कोल्हापूर २९.३(१९.७), महाबळेश्‍वर १९.८(१६.०), मालेगाव ३२.०(२०.४), नाशिक २८.५(१७.५), सांगली ३०.४(१७.९), सातारा ३०.१(१७.१), सोलापूर ३२.७ (२०.७), सांताक्रुझ ३१.१(२३.८), अलिबाग ३१.२(२३.४), रत्नागिरी २९.३(२२.६), डहाणू ३२.०(२३.७), आैरंगाबाद ३१.० (१८.६), परभणी ३२.५(१९.९), नांदेड - (२१.०), अकोला ३३.६(२०.८), अमरावती ३१.४(२०.८), बुलडाणा ३३.२ (१९.३), चंद्रपूर ३३.२ (२२.२), गोंदिया ३०.८(२१.८), नागपूर ३२.४(२१.१), वर्धा ३१.७(२२.५), यवतमाळ ३२.० (२०.४).\nमॉन्सूनला जोर राहिला नसल्याने राज्यात पाऊस थांबला आहे. राज्यात मुख्यत: कोरडे हवामान राहणार असल्याने तापमानात १ ते २ अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे. तर बुधवारपर्यंत (ता. १२) मराठवाड्यात कोरड्या हवामानाचा, शुक्रवारपर्यंत (ता. १४) उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nपुणे मॉन्सून राजस्थान हवामान माॅन्सून विभाग पूर चंद्रपूर सोलापूर यवतमाळ जळगाव कोल्हापूर मालेगाव नाशिक सांगली सांताक्रुझ अलिबाग परभणी अकोला अमरावती नागपूर ऊस पाऊस\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nराज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...\nचीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...\nभाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...\nमिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...\nइजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...\nठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...\nकमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...\nपावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-tur-procurement-process-issue-parbhani-maharashta-7712", "date_download": "2018-09-22T08:14:17Z", "digest": "sha1:EO5LHYYQF2P675336KGQN4V6FT2XDQ55", "length": 18524, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, tur procurement process issue, parbhani, maharashta | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर खरेदी करण्याचे आव्हान\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर खरेदी करण्याचे आव्हान\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nपरभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे नोंदणी केलेल्या; परंतु मोजमाप राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता नवीन नोंदणी केली जाणार नाही. मुदत वाढीच्या २० दिवसांच्या कालावधीत नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील ४२ हजारांवर शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आव्हान शासकीय यंत्रणेपुढे आहे. अपुऱ्या गोदाम व्यवस्थेमुळे खरेदीची गती संथच राहणार आहे. त्यामुळे शिल्लक शेतकऱ्यांपैकी किती जणांची तूर खरेदी केली जाईल, याबाबत अनिश्चितता आहे.\nपरभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे नोंदणी केलेल्या; परंतु मोजमाप राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता नवीन नोंदणी केली जाणार नाही. मुदत वाढीच्या २० दिवसांच्या कालावधीत नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील ४२ हजारांवर शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आव्हान शासकीय यंत्रणेपुढे आहे. अपुऱ्या गोदाम व्यवस्थेमुळे खरेदीची गती संथच राहणार आहे. त्यामुळे शिल्लक शेतकऱ्यांपैकी किती जणांची तूर खरेदी केली जाईल, याबाबत अनिश्चितता आहे.\nदरम्यान, मुदत वाढ दिल्यानंतर मंगळवारी (ता.२४) या तीन जिल्ह्यांतील खरेदी केंद्रांवर तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील केंद्रांवर तूर खरेदी सुरू झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या ६३ हजार १४३ शेतकऱ्यांपैकी गुरुवारपर्यंत (ता.१८ एप्रिल) २० हजार ८९६ शेतकऱ्यांची २ लाख ४१ हजार ८०५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे; परंतु वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यासाठी त्यापैकी ९२ हजार १६८ क्विंटल तूर खरेदी केंद्रावरच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल ५० कोटी २३ लाख १५ हजार ६०० रुपयांचे चुकारे रखडलेले आहेत.\nआधी खरेदी केंद्रावरील तूर साठविण्यासाठी गोदामाची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यानंतर चुकारे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच नव्याने खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा होईल. सध्या हरभऱ्याचीदेखील खरेदी सुरू आहे. त्यामुळे खरेदी केलेला शेतमाल साठविण्यासाठी अडचणी येणार आहेत.\nदरम्यान, वसमत, पूर्णा, मानवत या ठिकाणी प्रत्येकी १२०० टन साठवण क्षमतेचे गोदाम भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहेत. खरेदी केंद्रावरील चाळण्या, वजन काट्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे तूर खरेदी प्रक्रियेत गती येईल, असे जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.\nतूर खरेदी सुरू झाल्यानंतर सुरवातीचे काही दिवस नांदेड जिल्ह्यात प्रतिहेक्टरी १२ क्विंटल, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत प्रतिहेक्टरी ७.५० क्विंटल तूर खरेदी केली जात होती. शासनाने दिलेल्या सुधारित सरासरी उत्पादकतेनुसार नांदेड जिल्ह्यात प्रतिहेक्टरी १०.७६ क्विंटल, परभणी जिल्ह्यात प्रतिहेक्टरी १९.४१ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यात ६.०३ क्विंटल या मर्यादेत तूर खरेदी केली जात आहे.\nपीक कापणी प्रयोगानुसार नांदेड जिल्ह्यात प्रतिहेक्टरी ८.९२ क्विंटल आणि परभणी जिल्ह्यात प्रतिहेक्टरी १४.९० क्विंटल एवढी तूर उत्पादकता आली आहे. परभणी जिल्ह्यात वाढीव उत्पादकतेनुसार खरेदी केली जात असल्यामुळे तुलनेने तूर खरेदी जास्त आणि शेतकरी संख्या कमी असे चित्र आहे.\nपरभणी तूर नांदेड हिंगोली\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावां��ी पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-agralekh-agriculture-department-work-6789", "date_download": "2018-09-22T08:12:29Z", "digest": "sha1:Q4V3V6U2LMRNCQ7STD7AE3O6GQDUOPUS", "length": 18015, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi agralekh on agriculture department work | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nकृषिमंत्र्यांनी आयुक्तांना लिहिलेले गोपनीय पत्र म्हणजे एक इशारा आणि संदेश देण्याचा प्रयत्न होता; पण त्या पत्राला पाय फुटले आणि ‘ॲग्रोवन’ने ठळक दखल घेतली. परिणामी एरवी इशारो-इशारोंमें जो डाव रंगला असता, तो उधळला गेला.\nकृषिमंत्र्यांनी आयुक्तांना लिहिलेले गोपनीय पत्र म्हणजे एक इशारा आणि संदेश देण्याचा प्रयत्न होता; पण त्या पत्राला पाय फुटले आणि ‘ॲग्रोवन’ने ठळक दखल घेतली. परिणामी एरवी इशारो-इशारोंमें जो डाव रंगला असता, तो उधळला गेला.\nआर्थिक वर्ष संपत आले तरी कृषी विभागाच्या विविध योजनांचा निधी खर्च करण्यात अपयश आल्याच्या मुद्द्यावरून राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी खरमरीत आणि गोपनीय पत्र लिहून कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे खळबळ माजली; पण अखेर ते चहाच्या पेल्यातले वादळ ठरले. आयुक्तांनी कृषिमंत्र्यांना लेखाजोखा सादर केला. त्यानुसार सुमारे ७५ टक्के निधी खर्च झाल्याचे पाहून कृषिमंत्र्यांची शंका फिटली आणि त्यांचे समाधान झाले. हा वाद लुटुपुटुचाच होता. कारण कृषिमंत्र्यांनी लिहिलेले पत्र हे आयुक्तांवर कारवाई करण्यासाठी नव्हते, तर त्यांना एक इशारा आणि संदेश देण्यासाठी होते. परंतु, या गोपनीय पत्राला पाय फुटले आणि ‘ॲग्रोवन’ने त्याची ठळक दखल घेतली. त्यामुळे सगळे चित्र पालटून गेले आणि एरवी इशारो-इशारोंमें जो डाव रंगला असता तो उधळला गेला.\nएखाद्या मंत्र्याने अशा भाषेत आपल्याच खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पत्र लिहिणे, ही तशी वहिवाट सोडून केलेली गोष्ट होती. माध्यमांमध्ये त्याची मोठी प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे फुंडकरांनी त्रागा केला. ‘हे पत्र म्हणजे आपली नाराजी नाही; माझ्या खात्यातील कामाचा आढावा घेण्यासाठी, माहिती घेण्यासाठी केलेली ती नैमित्तिक कृती होती. माध्यमांनी त्याचा वेगळा अर्थ लावला. कृषी खात्याचा कारभार सुरळीत चालू आहे,’ अशा आशयाचे मतप्रदर्शन त्यांनी या वादावर केले. तर, आयुक्तांनीही हे पत्र म्हणजे नेहमीची प्रशासकीय बाब आहे असे सांगत वादात पडणे टाळले; पण वरवर दिसते तितके हे साधे आणि सरळ प्रकरण नाही. कृषिमंत्र्यांची नाराजी नेमकी कशामुळे उद्‍भवली आणि या नाट्याचे जे चार कोन (कृषिमंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव, आयुक्त आणि संचालक) आहेत, त्यांच्यातील शह-काटशहांची बाराखडी नेमकी काय आहे, हे उलगडले तर या सगळ्या गोष्टींचा अर्थबोध होतो. असो.\nशेतकरी संप किंवा शेतकरी लाँग मार्चसारखी मोठी आंदोलनं असोत, की यवतमाळ विषबाधा, अवैध एचटी कापूस बियाण्यांचा वाद, शेतमालाची आधारभूत किमतीने खरेदी किंवा बोंड अळी नुकसानभरपाईसारखी प्रकरणे असोत. या साऱ्या समस्यांच्या निराकरणासाठी कृषीमंत्र्यांनी काय केले, असा प्रश्‍न आता कृषी खात्यातूनच विचारला जात आहे. यंदा राज्याचा कृषी व संलग्न क्षेत्राचा विकास दर उणे ८.३ टक्क्यांवर घसरला आहे. भाजप-सेना सत्तेवर आल्यानंतरची चारपैकी तीन वर्षे विकासदर उणे होता. त्यामुळे चार वर्षांची सरासरी शून्य टक्के निघते. शेजारच्या कर्नाटक राज्याचा यंदाचा कृषी विकास दर ४.९ टक्के आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सरासरी कृषी विकास दर ६.६ टक्के होता. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी खात्याची सध्याची कामगिरी सुमार असून, शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. या सगळ्यांचा सारासार विचार करून कृषिमंत्र्यांनी पेल्यातल्या वादळात ऊर्जा खर्ची घालण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आपली पत आणि शक्ती पणाला लावली तर योग्य ठरेल.\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ���हत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\n संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...\n‘आयपीएम’चा विसर नकोआयपीएम अर्थात एकात्मिक कीड नियंत्रण तंत्राचा वापर...\nखाडी से नही, अब तेल आयेगा बाडी सेभारतीय जनता पार्टीचे छत्तीसगड राज्याचे ...\nपीककर्ज द्याऽऽऽ पीककर्जखरे तर हंगामाच्या सुरवातीस पेरणीकरिता शेतकऱ्यांना...\nशास्त्राशी सुसंगत असावीत शेतीची कामेआपल्या देशातील शेतीचा तीन हजार वर्षांचा ज्ञात...\nइंडिया-भारतातील दरी करा कमी हरितक्रांतीमुळे उत्पादनात लक्षणीय प्रमाणात वाढ...\nस्थलांतर थांबविणारा विकास हवारवांडा येथील किगॅली येथे आंतरराष्ट्रीय युवा परिषद...\nया वर्षी बोंड अळीच्या भीतीपोटी राज्यात आणि देश...\nन परवडणाऱ्या क्षेत्रात थांबणार कोणअलीकडे उद्योग व सेवाक्षेत्रातील रोबोच्या (यंत्र...\n‘सिल्क रूट’ व्हावा प्रशस्तरेशीम कोष असो अथवा इतर शेती आणि शेतीपूरक...\nअव्यवहार्य नियंत्रणाची अंमलबजावणी अशक्यप्रस्तावातील एका नियमानुसार, अधिसूचित...\nसहकारी बॅंकांनी असावे सजग सहकारी क्षेत्रात बॅंक स्थापनेसाठी निकष...\nपशुधनालाही हवे दर्जेदार खाद्य दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी पंजाब सरकारने...\nप्रत्येक डोळ्यातील अश्रू मिटवू या...३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांच्या...\nअनियंत्रित कीड नियंत्रणराज्यात मागील १५ ते २० दिवसांपासून सतत ढगाळ...\nहमला लष्करी अळीचाआफ्रिका खंडात कहर केल्यानंतर लष्करी अळीने (आर्मी...\nविनाशकारी विकास नकोचइस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. माधवन नायर सुद्धा...\n‘मिशन’ फत्ते करासेंद्रिय शेती-विषमुक्त शेतीच्या राज्य पुरस्कृत...\nताळेबंदातील हेराफेरी ः एक वित्तीय संकटसहकारी संस्था/ बॅंकांमध्ये ताळेबंदाला फार महत्त्व...\nउपसाबंदीपेक्षा नैसर्गिक पुनर्भरण करामहाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम, २०१८...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bonusslot.co.uk/mr/category/slots/best/", "date_download": "2018-09-22T07:02:13Z", "digest": "sha1:TJ6FOK6B5LI2N54HH3NXBX3PDB73UX45", "length": 7861, "nlines": 72, "source_domain": "www.bonusslot.co.uk", "title": "सर्वोत्तम Archives -", "raw_content": "\nJanice एड्मंड्स आणि सादर पुनरावलोकन Thor आश्चर्याने थक्क साठी Bonusslot.co.uk\nOnline &; फोन मेगा स्लॉट साइट\n€ $ £ 800 मोफत स्लॉट क्रेडिट आनंद शीर्ष यूके कॅसिनो गेम TopSlotSite.com\n£ 5 मोफत नाही ठेव सह SlotFruity.com येथे जिंकण्याची सुरू\nमिळवा SlotFruity येथे £ 5 प्लस करण्यासाठी £ 500 मोफत\nनवीन SMS फोन स्लॉट नाणे फॉल्स\n€ £ 5 मोफत फोन स्लॉट, एक प्रकारचा जुगाराचा खेळ आणि Blackjack बोनस + ते £ 500 नाणे फॉल्स ठेव मॅच बोनस वर\n£ $ € 5 मोफत कोणतीही अनामत बोनस घ्या\nभव्य £ $ € 1000 व्हीआयपी बोनस\n1000 स्लॉट बोनस साइट £ गोल्डमन कॅसिनो\nकॅसिनो बोनस नाही ठेव मोफत | £ 500 ठेव ऑफर आनंद घ्या\nमोबाइल गेम्स, मोबाइल फोन कॅसिनो | £ 150 रोख मॅच बोनस मिळवा\nफोन बिल करून Boku कॅसिनो वेतन | मोफत रिअल पैसे मोबाइल स्लॉट खेळ\nसमय क्षेत्र स्पीन | ऑनलाईन मोफत एक प्रकारचा जुगाराचा खेळ | मोफत आपले स्वागत आहे बोनस\nसमय क्षेत्र स्पीन | सर्वोत्तम एक प्रकारचा जुगाराचा खेळ ऑनलाइन | प्ले 50 मोफत नाही\nआज आपल्या भाग्यवान दिवस असू शकते\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ ऑनलाइन | समय क्षेत्र स्पीन | गोळा 100% बोनस\nऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ | समय क्षेत्र स्पीन | £ 10 मोफत मिळवा\nऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ मोफत | समय क्षेत्र स्पीन | व्हीआयपी लॉयल्टी कार्यक्रम\nऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ मोफत बक्षीस मोफत कॅसिनो चिप्स मिळवा\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ गेम ऑनलाइन | समय क्षेत्र स्पीन | 100% ठेव बोनस\nऑनलाइन कॅसिनो येथे एक प्रकारचा जुगाराचा खेळ गेम ऑनलाइन एक फॉच्र्युन विजय –; Earn £10 Bonus Roulette Game Online and Win Bonuses at BonusSlot.co.uk In Association with SlingoCasino\nसमय क्षेत्र स्पीन | मोफत एक प्रकारचा जुगाराचा खेळ ऑनलाइन | 50% दुसरी ठेव बोनस\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ मध्ये मिळणार्या अनुभव मोफत एक प्रकारचा जुगाराचा खेळ ऑनलाइन मदतीने प्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%8B/", "date_download": "2018-09-22T06:47:36Z", "digest": "sha1:KTW7NXHR3NHCBPXDRYEVTMXMT4UC35VI", "length": 11295, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फसलेल्या नोटबंदीबद्दल मोदींना शिक्षा करण्याची वेळ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफसलेल्या नोटबंदीबद्दल मोदींना शिक्षा करण्याची वेळ\nमाजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे प्रतिपादन\nनवी दिल्ली – नोटबंदीच्या फसलेल्या निर्णयाबद्दल आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे असे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे. आपल्या ब्लॉगवर त्यांनी हे प्रतिपादन केले आहे.\nनोटबंदीच्या काळात रिझर्व्ह बॅंकेत जे पैसे जमा झाले त्याची मोजदाद आता झाली असून जुन्या नोटांपैकी 99.3 टक्के नोटा परत आल्या आहेत. जेमतेम 10 हजार 720 कोटी रूपये परत यायचे राहीले आहेत. त्यातून नोटबंदी फसल्याचे अधिकृतपणे जाहीर झाले आहे, त्या पार्श्‍वभूमीवर यशवंत सिन्हा यांनी हे मत व्यक्त केले आहे.\nत्यांनी म्हटले आहे की नोटबंदीच्या काळात अनेक वेळा सरकारने नियम बदलले. अनेक वेळा नोटबंदीचा नेमका उद्देश काय याचे वक्तव्य बदलले. याविषयीचे एक उदाहरण देताना त्यांनी म्हटले आहे की सुरूवातीच्या काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमध्ये नोटा बदलून देण्याची अनुमती देण्यात आली होती. पण अहमदाबादच्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत 745 कोटी रूपये पहिल्या पाच दिवसांत जमा झाल्यानंतर जिल्हा बॅंकांमध्ये नोटा बदलून देण्याची सवलत काढून घेण्यात आली. यातूनच या प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचे स्पष्ट होते आहे असे त्यांनी म्हटले आहे.\nकाळापैसा, भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी नोटबंदी करण्यात आल्याचे मोदींनी जाहीर केले होते. नोटबंदीच्या निर्णयामुळे दहशतवादालाही पायबंद बसेल असे त्यांनी म्हटले होते. पण त्यापैकी एकही हेतु साध्य झाला नाही. नोटबंदीमुळे किमान तीन ते चार लाख कोटी रूपयांचा पैसा परत येणार नाही असे खुद्द केंद्र सरकारतर्फे ऍटर्नी जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयात एका निवेदनात नमूद केले होते याकडेही सिन्हा यांनी लोकांचे लक्ष वेधले आहे.\nआता अर्थमंत्री म्हणत आहेत की केवळ काळ्यापैशासाठी नोटबंदीचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता तर देशाची अर्थव्यवस्था ही कर भरणारी अर्थव्यवस्था असावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला हो���ा. त्यांचे हे प्रतिपादन हास्यास्पद असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. चलनातील दोन हजार रूपयांच्या नोटांचे नेमके काय झाले सध्या या नोटा कुठे गायब झाल्या आहेत सध्या या नोटा कुठे गायब झाल्या आहेत आणि त्या कोणी गायब केल्या आहेत असे प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केले आहेत.\nनोटबंदीमुळे देशाचे नेमके किती नुकसान झाले याचीही अजून मोजदाद झालेली नाही. ती आता कदाचित नवीन सरकारकडून होईल. नोटबंदीमुळे बेरोजगारी प्रचंड वाढली असून हे लोक आता मनरेगावर रोजंदारीसाठी जाऊ लागले आहेत म्हणूनच मनरेगाचे बजेट 55 हजार कोटींनी वाढवावे लागले आहे असेही यशवंत सिन्हा यांचे म्हणणे आहे.\nनोटबंदीच्या काळात पंतप्रधानांनी एका जाहींरसभेत सांगितले होते की मला तुम्ही फक्त 50 दिवस द्या. या 50 दिवसात नोटबंदीचा उद्देश साध्य झाला नाही तर कोणत्याही चौकात मला बोलावून तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या. त्यानुसार आता खरोखरच मोदींना शिक्षा देण्याची वेळ आली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…येथे द्वेष नाही – राहुल गांधी\nNext articleराजस्थानात भाजपला झटका\nबिटकॉईन व्यवहार प्रकरणी 42 कोटींची मालमत्ता जप्त\nयुजीसी 8 नोव्हेंबरलाही सर्जिकल स्ट्राईक दिन साजरा करणार का\nघटनेच्या 370 व्या कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nराष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नाही मग पाठिंबा घेतला कशाला\nआरोपी बिशप फ्रॅंको मुलक्कलला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-led-lamp-fraud-117332", "date_download": "2018-09-22T07:43:32Z", "digest": "sha1:ZBFOZTSGID373XM7HWIBNUMNS6APAKGF", "length": 15953, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news led lamp fraud बाजारात 3360 दर, मनपा देणार 9900 | eSakal", "raw_content": "\nबाजारात 3360 दर, मनपा देणार 9900\nशुक्रवार, 18 मे 2018\nनागपूर - महापालिकेत वाहन साहित्य खरेदी घोटाळा उघडकीस आणणारे कॉंग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी शहरात लावण्यात येणाऱ्या एलईडी लाइट्‌स फिटिंगमध्ये गैरप्रकाराचा आरोप केला. 36 वॉटच्या एका एलईडी लाइटच्या फिटिंगसाठी बाजारात 3360 रुपये दर आहे. मात्र, मनपाने कंत्राटदाराला 9900 रुपये प्रतिएलईडी लाइट दर देण्याचे निश्‍चित केल्याचे नमूद करीत सहारे यांनी कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी सभागृहात प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पाऊल टाकले.\nनागपूर - महापालिकेत वाहन साहित्य खरेदी घोट���ळा उघडकीस आणणारे कॉंग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी शहरात लावण्यात येणाऱ्या एलईडी लाइट्‌स फिटिंगमध्ये गैरप्रकाराचा आरोप केला. 36 वॉटच्या एका एलईडी लाइटच्या फिटिंगसाठी बाजारात 3360 रुपये दर आहे. मात्र, मनपाने कंत्राटदाराला 9900 रुपये प्रतिएलईडी लाइट दर देण्याचे निश्‍चित केल्याचे नमूद करीत सहारे यांनी कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी सभागृहात प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पाऊल टाकले.\nमनपाने शहरातील पथदिवे बदलण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली. स्थायी समितीने दहाही झोनमधील एक लाख 24 हजार 627 पथदिवे बदलून एलईडी लाइट्‌स लावण्याची निविदा डिसेंबर 2016 मध्येच मंजूर केली. या निविदेचे दोन भाग करण्यात आले असून, पहिल्या भागात केबल बदलविणे तसेच जुने खांब काढून नवीन खांब लावण्यासंबंधी आहे. ही निविदा 59.03 कोटींची आहे. विशेष म्हणजे निविदा 80 टक्के अधिक दराने दिल्याबाबत सहारे यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. काम पूर्ण झाल्यानंतर जी देय रक्कम असेल, त्यापेक्षा 80 टक्के जास्त दराने कंत्राटदाराला बिल देण्यात येईल. याशिवाय निविदेचा दुसरा भाग एलईडी लाइट लावण्याचा असून दहाही झोनसाठी 158.99 कोटी खर्च करण्यात येणार आहे. हे कामही 70 टक्के अधिक रकमेत मंजूर करण्यात आले. प्रत्येक झोनसाठी वेगवेगळ्या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली. यात लक्ष्मीनगर झोनचे काम साधना इलेक्‍ट्रिकल वर्क्‍स, धरमपेठ झोनचे काम निशांत इलेक्‍ट्रिकल्स, हनुमाननगर, धंतोली व सतरंजीपुरा झोनचे काम सोनू इलेक्‍ट्रिकल्स, नेहरूनगर झोनचे काम दत्त इलेक्‍ट्रिकल्स, गांधीबाग झोनचे काम लिंक इंटरप्रायजेस, लकडगंज झोनचे काम राहुल कन्स्ट्रक्‍शन, आशीनगर झोनचे काम अनिल इलेक्‍ट्रिकल्स ऍण्ड असोसिएट्‌स, मंगळवारी झोनचे काम बालाजी असोसिएट्‌सला देण्यात आले. विशेष म्हणजे एका एलईडी लाइटच्या फिटिंगसाठी 9900 रुपये शुल्क देण्याचे मनपाने निश्‍चित केले. मात्र, बाजारात एका एलईडी लाइटच्या फिटिंगसाठी 3360 रुपये आहे. मनपा विशेष कंपनीकडून लाइट्‌स तयार करून घेत असल्याने 9900 रुपये दर पडत असल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केल्याचे सहारे म्हणाले. एखाद्या कंपनीकडून लाइट्‌स तयार करून घेताना बाजारदरापेक्षा दोन हजार रुपयेही जास्त दिले तरी महापालिकेचे पैसे वाचतील, असेही सहारे म्हणाले.\nदहा झोनमध्ये 1 लाख 24 हजार 627 एलईडी लाइट्‌स लावण्यात येणार आहेत. महापालिका एका एलईडी लाइट्‌सच्या फिटिंगसाठी 9900 रुपये देणार आहे. अर्थात, 1 लाख 24 हजार 627 लाइट्‌साठी 123 कोटी 38 लाख 7 हजार 300 रुपये कंत्राटदाराला देण्यात येतील. सहारे यांच्यानुसार बाजार दराने एलईडी लाइट्‌सच्या फिटिंगसाठी 41 कोटी 87 लाख 46 हजार 720 रुपये खर्च येईल. एकूण 81 कोटी 50 लाख 60 हजार 580 तफावत असून याबाबत प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे सहारे म्हणाले.\nएटापल्ली : माओवाद्यांची पोस्टर, बॅनर आढळले\nएटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरातील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी पोस्टर व बॅनर लावून पार्टी स्थापनेचा चौदावा वर्धापन...\nसोलापूर: मोहोळ तालुक्यात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश\nमोहोळ : कृत्रिम पावसासाठी ता 22 ते 24 सप्टेंबर या कालावधीत मोहोळ तालुक्यातील सर्व गावात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश जिल्हा प्रशासना कडुन...\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\n‘संरक्षण’मुळे मेट्रोचा मार्ग मोकळा\nपुणे - संरक्षण खात्याचा अडथळा दूर झाल्यामुळे पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाच्या कामाला आता वेग येणार आहे. सुमारे पावणेदोन किलोमीटरच्या अंतरात...\nतळेगावातील आरपीएफची चौकी बंद\nतळेगाव स्टेशन - लोहमार्गावरील सुरक्षेच्यादृष्टीने तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवरील आरपीएफची चौकी दोन महिन्यांपासून अधिक काळ बंद आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7162-11-bodies-found-same-house-delhi", "date_download": "2018-09-22T07:52:42Z", "digest": "sha1:GJYGFEP4S3SUDBHKZYAARSE2INJPZTQU", "length": 6838, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "राजधानीत उडाली खळबळ, एकाचं घरात 11 जणांचे मृतदेह... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराजधानीत उडाली खळबळ, एकाचं घरात 11 जणांचे मृतदेह...\nदिल्लीतील बुराडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरातील एकाच घरात तब्बल 11 जणांचे मृतदेह सापडल्याने एकचं खळबळ उडाली आहे. या मृतदेहांमध्ये 7 महिलांचा आणि 4 पुरुषांचा समावेश आहे, पोलिसांच्या माहितीनुसार 10 मृतदेहांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती तसेच त्यांचे हातही बांधलेले होते. तसेच ते सर्वजण फासावर लटकले होते.\nमिळालेल्या प्राथामिक माहितीनुसार मृत्यू झालेले सर्व जण एकाच कुटुंबातले आहेत. एकाचं घरात एकाचं कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह सापडल्याने ही आत्महत्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nमात्र या 11 मृतदेहांमध्ये पोलिसांना 1 मृतदेह जमिनीवर पडलेला सापडला त्यामुळे ही सामुहिक आत्महत्या आहे की हत्याकांड आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.\nया परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली असून या प्रकारणाचा तपास सुरु आहे. या घटनेनं परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे.\nधुळ्यातील कुख्यात गुंड्याच्या हत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद\n म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या\nपत्नीची गळा आवळून पतीने स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या\nतिचा गळा आवळून केली हत्या; मग दिला स्वत: चा जीव\nमध्य प्रदेशात पत्रकाराची निर्घृण हत्या\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/506316", "date_download": "2018-09-22T07:34:49Z", "digest": "sha1:W3JBE6P2IDPLKQGYNSH23ZCP2HHIOQVB", "length": 9331, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नॉकआऊट विजयासाठी विजेंदर सज्ज, - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » ��ॉकआऊट विजयासाठी विजेंदर सज्ज,\nनॉकआऊट विजयासाठी विजेंदर सज्ज,\nदोन किताबासाठी चीनच्या झुल्पिकारशी आज लढत\nभारताचा स्टार मुष्टियोद्धा विजेंदर सिंग व चीनचा आतापर्यंत अपराजित राहिलेल्या झुल्पिकार मैमैतियाली यांच्यात आज शनिवारी ‘बॅटलग्राऊंड आशिया’ लढत होणार असून दुसरा किताब मिळवून अपराजित मालिका अखंड राखण्यासाठी विजेंदर सिंग सज्ज झाला आहे. सायंकाळी 6.30 पासून त्याचे प्रक्षेपण सोनी टेन 1, सोनी टेन 1 एचडी व सोनी टेन 3 या वाहिनींवरून केले जाणार आहे.\nमाजी ऑलिम्पिक कांस्यविजेता असणाऱया 31 वर्षीय विजेंदरची ही नववी व्यावसायिक लढत आहे. त्याने डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेटचा किताब पटकावलेला आहे तर झुल्पिकार डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट गटाचा विजेता आहे. या लढतीत विजयी होणारा मुष्टियोद्धा दोन्ही किताबाचा मानकरी होणार आहे.\nया लढतीसाठी विजेंदर ट्रेनर ली बियर्ड यांच्यासमवेत इंग्लंडमधील मँचेस्टर येथे सराव करीत होता. या लढतीचे पहिले तिकीट माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला स्वतः विजेंदरने त्याच्या निवासस्थानी जाऊन दिले आहे. विजेंदरला या लढतीबद्दल पूर्ण विश्वास असून झुल्पिकार अननुभवी असल्याचे त्याला वाटते. ‘भारत विरुद्ध चीन अशी ही लढत असून यापेक्षा मी जास्त काही सांगणार नाही. या लढतीसाठी मी उत्सुक असून पूर्ण देश माझ्या पाठीशी असणार, याची मला जाणीव आहे,’ असे तो म्हणाला. मला पूर्ण आत्मविश्वास असून भारतच या लढतीत विजयी होणार याची मला खात्री वाटते. काल रात्री मी माझे वजन 78 किलो झाले असल्याचे पाहिले. प्रत्यक्षात ते 76.2 किलो असायला हवे होते. त्यामुळे दिवसभरात मी काहीही खाल्लेले नाही. आता माझे वजन 76 किलो झाले असून डाएटवर मी जास्त लक्ष केंद्रित केले आहे,’ असे त्याने शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत सांगितले.\nप्रतिस्पर्ध्याच्या हालचाली पाहून आपले डावपेच ठरविणार असल्याचेही त्याने सांगितले. ‘तो कसा खेळतो त्यावर माझे डावपेच अलवलंबून असतील. त्यानुसारच माझ्या खेळाची आखणी असेल. आम्ही तंत्रामध्ये बराच बदल केला असून त्यावर कठोर मेहनत घेतली आहे,’ असे तो म्हणाला. या लढतीआधी वजन घेण्याची व दोघांचे आमनेसामने येण्याची प्रक्रिया शुक्रवारी दुपारी झाली. ‘मी आता बऱयापैकी अनुभवी बॉक्सर बनलो असून झुल्पिकार अनुभवी असल्याचे मी मानत नाही. तो तरुण पण ताकदवान असून आम्ही त्यासाठी सज्ज आहोत. या लढतीसाठी प्रशिक्षकांसमवेत चर्चा करून योजना तयार केली असून प्रशिक्षकांनी मला घाई न करता संयम राखण्याची सूचना केली आहे,’ असे विजेंदरने स्पष्ट केले.\nया प्रमुख लढतीशिवाय अन्य सात लढतीही होणार असून ऑलिम्पिकपटू अखिल कुमार व जितेंदर कुमार व्यावसायिक मुष्टियुद्धातील पदार्पणाची लढत खेळणार आहेत.\nवॉर्नरला सलग दुसऱया वर्षी ऍलन बोर्डर पदक\nप्रशिक्षकांनी मिथालीची तुलना केली सचिनशी\nक्रिस्टल पॅलेसच्या व्यवस्थापकाची हकालपट्टी\nमाँटे कार्लो स्पर्धेत नादालचे पुनरागमन\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tattoosartideas.com/mr/shark-tattoo/", "date_download": "2018-09-22T08:06:47Z", "digest": "sha1:ZJPKTCIWKUFDKBSOJTK37PIYKIFVXEEI", "length": 18272, "nlines": 96, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "छान शार्क टॅटू - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nसोनिटॅटू जानेवारी 20, 2017\n1 शार्क टॅटू लोवर हात वर एक माणूस एक दृष्टीकोन करते\nब्राउन पुरुष त्यांच्या निम्न हाताने शार्क टैटूवर प्रेम करतात; ब्लॅक शाई रंग असलेल्या या टॅटू डिझाइनला ते सुंदर बनविण्यासाठी त्वचेचा रंग जुळतात\n2 शार्क टॅटू हे माणसाच्या भिंगावर आकर्षक बनते\nतपकिरी पाय असलेले पुरूष शार्क टॅटूच्या उज्ज्वल चित्रणासाठी शाईजवर प्रेम करतात. या टॅटू डिझाइनमुळे ते लोकांना आकर्षक वाटतात\n3 एक तपकिरी शाई डिझाइनसह शार्क टॅटू माणसाला एक सुंदर दिसतो\nतपक��री पुरुष त्यांच्या खालच्या हात वर एक तपकिरी शाई डिझाइन शार्क टॅटू जातात; या टॅटू डिझाइनमुळे ते सुंदर आणि आकर्षक दिसतात\n4 शार्क टॅटूच्या बाजूला एक मुलगी आकर्षक बनवते\nमुली शार्क टॅटूला बाजूला असतात; हे टॅटू डिझाइन त्यांच्या आकर्षक देखावा आणते\n5 शार्क टॅटूच्या निळ्या रंगाच्या डिझाईनमध्ये मुलींना भव्य स्वरूप मिळाले आहे\nपीचच्या शरीरातील स्त्रिया आपल्या शेजारच्या ब्लू शार्क टॅटूच्या शर्यतीत जातील\n6 शार्क टॅटू डाव्या वरच्या बांधावर एक माणूस मोहक दिसतो\nलहान बाळाच्या शर्टवर प्रेम करणार्या पुरुषांना त्यांच्या डाव्या हाताच्या बांथ्यावर शार्क टॅटूवर प्रेम करणे आवडेल\n7 शार्क टॅटू जांभ्यावरील मुलींना आकर्षक देखावा देते\nमुली, विशेषत: एक छोटीशी झुळूक आणि लहान स्कर्ट परिधान करून शार्क टॅटूसाठी त्यांच्या जांभ्याकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्याकरिता जाईल.\n8 एका शाईक टॅटूच्या बाजूला एक निळ्या शाई डिझाइनसह एक माणूस थंड दिसतो\nनिळा शाई डिझाइनसह पुरुष शार्क टॅटूला आवडतात; या टॅटू डिझाइनमुळे त्यांना आश्चर्यकारक बनते\n9 शार्क टॅटू, निचला हाताने निळ्या शाई डिझाइनसह, त्यांच्या लबाडतेचे स्वरूप दाखवते\nनर शार्क टॅटूला लोअर आर्मवरील ब्लू शाई डिझाइनसह प्रेम करतात. हे एक मर्दानी स्वभाव देते\n10 हात वर शार्क टॅटू एक माणूस तरतरीत देखावा करते\nब्राऊन पुरुष एक नारंगी शाई डिझाईन शार्क टॅटूच्या हातात जातील. हे गोंदक डिझाइन आकर्षक आणि सुंदर देखावा आणण्यासाठी शरीराचे रंग रंग जुळते\n11 पुरुष त्यांच्या डाव्या खांद्यांवर त्यांच्या श्लेष्मल टॅटूवर आकर्षक बनवतात\nपुरुष त्यांच्या डाव्या खांद्यावर शार्क टॅटू बनवणे पसंत करतात जेणेकरून त्यांना रंगीबेरंगी आणि जबरदस्त आकर्षक दिसू लागतील\n12 गडद शाई डिझाइन असलेल्या माणसांसाठी शार्क टॅटू माणसाला एक सुंदर दिसत आहे\nकाळ्या शाई डिझाइनसह ब्राउन पुरुष सहसा शार्क टैटूकडे जातात; या टॅटू डिझाइनमुळे तीक्ष्ण आणि सुंदर दिसत आहे\n13 शार्क टॅटू लोवर हात वर एक माणूस एक दृष्टीकोन करते\nब्राउन पुरुष त्यांच्या निम्न हाताने शार्क टैटूवर प्रेम करतात; निळा आणि तपकिरी शाई रंगाच्या या टॅटू डिझाइनमुळे ते सुंदर बनविण्यासाठी त्वचेचा रंग जुळतात\n14 उजवीकड्यावर शार्क टॅटू माणसाला एक माणूस दिसत आहे\nनर व गुलाबी शाई डिझाइन���ह पुरुष त्यांच्या उजव्या पायाच्या शार्क टॅटूवर प्रेम करतील. हे टॅटू डिझाइन त्यांच्या विलक्षण देखावा आणते\n15 स्त्रियांच्या कंबरेवर शार्क टॅटू त्यांच्या सुंदर देखावा बाहेर आणते\nप्रकाश शरीराचे रंग असलेल्या स्त्रियांना तपकिरी शाई आवडतील, शार्क टैटू डिझाइन त्यांच्या बाजूच्या कंबरवर त्यांना भव्य दिसत करण्यासाठी\n16 डाव्या हाताने शार्क टॅटू एक माणूस थंड दिसतो\nशॉर्ट-बाइट शर्ट लावणार्या पुरुषांना शार्क टॅटूला डाव्या बाजूला प्रेम आहे. हे त्यांच्या मर्दानी निसर्ग बाहेर आणते\n17 वरच्या मांडीसाठी शार्क टॅटू त्यांच्या नारीवादी देखावा आणते\nवरच्या मांडी वर सुंदर शार्क टॅटू सारख्या मुली. हे टॅटू डिझाइन आकर्षक आहे आणि त्यांची नाजूक गुणवत्ता वाढते आहे.\n18 राखाडी इंक डिझाइनसह असलेल्या पुरुषांसाठी शार्क टॅटू त्यांना उत्कृष्ट दिसले\nआश्चर्यकारक दिसण्याची इच्छा असणाऱ्या पुरुषांनी तपकिरी शाई डिझाइनसह निचका बांधावर शार्क टैटूला आवडेल\n19 काळी शाई डिझाइन आणि निळा पार्श्वभूमी असलेल्या पुरुषांसाठी शार्क टॅटू त्यांना भव्य दिसत आहेत\nपुरुष शार्क टॅटू पुरुषाच्या काळ्या शाई डिझाइनसह आणि खालच्या आतील बाजूस निळ्या पार्श्वभूमीवर प्रेम करतात; हे टॅटू डिझाइन त्यांना भव्य दिसत करते\n20 शार्क टॅटू खांद्यावर एक महिला आकर्षक दिसते\nमहिलांना त्यांच्या खांद्यावर शार्क टॅटू प्रेम; हे टॅटू डिझाइन त्यांना मोहक दिसत करा\n21 शार्क टैटू लोअर फ्रंट आर्मवर लोखंडी बनावट पहा\nपुरुष एका मेंढरांच्या डिझाइनसह त्यांच्या खालच्या हाताने शार्क टॅटूवर प्रेम करतात; या टॅटू डिझाइन त्यांना भव्य आणि सुंदर दिसते\n22 हात वर शार्क टॅटू एक माणूस थंड दिसते\nपुरुष हा शर्ट टॅटू प्रेम करतात कारण ते लज्जास्पद आणि लबाडदार असतात\n23 शार्क टॅटू पाऊल वर एक मुलगी गोंडस दिसत करा\nतपकिरी शाई डिझाइन शार्क टॅटू, जे त्वचा रंगाशी जुळते, ज्यामुळे एक महिला मादक दिसते\n24 शार्क टॅटू लोवर हात वर एक मनुष्य एक थंड देखावा करते\nशार्क टॅटू, लोवरच्या बाहेरील लोकांवर प्रेम करतात कारण हे त्यांच्या लबाडते देखावा आणते\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, में��ी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nछान साइड टॅटू स्याही विचार\nपुरुष आणि स्त्रियांना माऊंटन टॅटू डिझाइन कल्पना\nआपल्यासाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स खांदा टॅटू डिझाइन आइडिया \nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएन्एक्सएक्स स्ट्रेंथथ टॅटूस डिझाइन आइडिया\nमहिलांसाठी सर्वोत्तम 24 लहान टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स ऑक्टोपस टॅटूस डिझाइन आइडिया\nपुरुष आणि महिलांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स पोट टॅटूस डिझाइन आइडिया\nसाखर खोखर टॅटू मुलींसाठी डिझाईन कल्पना\nमुलींसाठी सर्वोत्तम 30 खांदा टॅटू डिझाइन आयडिया\nस्वप्नवतचेरी ब्लॉसम टॅटूमागे टॅटूसूर्य टॅटूअनंत टॅटूमांजरी टॅटूगरुड टॅटूबटरफ्लाय टॅटूताज्या टॅटूबहीण टॅटूगुलाब टॅटूडोक्याची कवटी tattoosउत्तम मित्र गोंदणेडायमंड टॅटूहोकायंत्र टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूस्लीव्ह टॅटूदेवदूत गोंदणेमोर टॅटूचंद्र टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूअर्धविराम टॅटूशेर टॅटूमुलींसाठी गोंदणेपाऊल गोंदणेक्रॉस टॅटूडोळा टॅटूडवले गोंदणेहात टॅटूहात टैटूकमळ फ्लॉवर टॅटूगोंडस गोंदणफेदर टॅटूटॅटू कल्पनावॉटरकलर टॅटूमेहंदी डिझाइनपुरुषांसाठी गोंदणेहार्ट टॅटूपक्षी टॅटूअँकर टॅटूहत्ती टॅटूफूल टॅटूचीर टॅटूमैना टटूछाती टॅटूड्रॅगन गोंदआदिवासी टॅटूबाण टॅटूमान टॅटूजोडपे गोंदणे\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/children-story-1608807/", "date_download": "2018-09-22T07:39:31Z", "digest": "sha1:H67LJ66U2BXKYL5T4VAU2EWSY7TRPZI7", "length": 18459, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "children story | वाढतं वर्ष! | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nआजकाल अथर्व आणि आर्या या भावा-बहिणीचं काहीतरी वेगळंच चाललेलं असायचं.\nआजकाल अथर्व आणि आर्या या भावा-बहिणीचं काहीतरी वेगळंच चाललेलं असायचं. नेहा ही त्यांची शेजारी आणि आर्याची बेस्ट फ्रेंड. आर्या आपल्यापासून लपवून काहीतरी वेगळ्याच कामात गुंतलीय आणि आपल्याला सांगत नाहीए याचा नेहाला खूप म्हणजे खूपच राग आला होता. तसं तिने आपल्या आईला बोलूनही दाखवलं. पण आईने ‘तुमची भांडणं ना, माहित्येय मला’ असं म्हणत तिला उडवूनच लावलं होतं. त्यामुळे नेहाची फार चिडचीड होत होती. काहीही करून आर्या नि अथर्व दोघे मिळून कोणतं एवढं मोठं काम करतायत ते समजून घ्यायचा तिने चंगच बांधला होता. म्हणून ती आरतीकाकू- म्हणजे आर्या नि अथर्वची आई ऑफिसमधून यायच्या वेळी गेटपाशी उभी राहिली. नेहा आल्या आल्या तक्रार करणार इतक्यात काकूच तिला म्हणाली, ‘‘अगं, तुलाही नाही घेत का ते दोघे खेळायला’ असं म्हणत तिला उडवूनच लावलं होतं. त्यामुळे नेहाची फार चिडचीड होत होती. काहीही करून आर्या नि अथर्व दोघे मिळून कोणतं एवढं मोठं काम करतायत ते समजून घ्यायचा तिने चंगच बांधला होता. म्हणून ती आरतीकाकू- म्हणजे आर्या नि अथर्वची आई ऑफिसमधून यायच्या वेळी गेटपाशी उभी राहिली. नेहा आल्या आल्या तक्रार करणार इतक्यात काकूच तिला म्हणाली, ‘‘अगं, तुलाही नाही घेत का ते दोघे खेळायला का खेळच बंद केलाय त्यांनी का खेळच बंद केलाय त्यांनी काय बाई चाललंय त्या दोघांचं काही कळतच नाहीए. बरं, स्वीटकॉर्न खाणारेस का तू, तर चल माझ्याबरोबर.’’\n‘‘नाही, नकोय मला.’’ असं पुटपुटत नेहा आपल्या घराकडे वळली.\n‘‘अगं, अगं, तुला आवडतात ना, मग चल की’’ आरतीकाकूच्या हाकांकडे आणि बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत खांदे पाडून निघालेली तिची पाठमोरी आकृती पाहताच काकूलाही वाईट वाटलं. पण सातवीतली आर्या नि पाचवीतला अथर्वही काही फार लहान नव्हते. आणि ते म्हणतायत ना, त्यांना काहीतरी विशेष करून दाखवायचंय; मग त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवाच होता. हे सगळं पटून आरतीकाकूने मानेला एक बा��ीकसा हेलकावा दिला आणि ‘यांची लुटुपुटुची भांडणं म्हणजे ना..’ असं म्हणत ती गालातल्या गालात हसली आणि आपल्या घराकडे वळली.\nघरात शिरली तर हॉलमध्ये चित्रकलेच्या साहित्याचा हा पसारा पडलेला रंगीत पेन्सिलवर पाय पडून ती तोंडघशीच पडायची; पण थोडक्यात वाचली, एवढंच.\n‘‘आता अगदी एक-दोन दिवस. नंतर नाही असा पसारा करणार. प्लीज, रागावू नकोस ना आई.. प्लीज प्लीज.’’ अथर्व-आर्याच्या मनधरणीपुढे तिचा राग विरघळला आणि तिनेच त्यांना हॉल आवरायला मदत केली. काहीतरी चित्रांचं वगैरे चाललं होतं म्हणजे मोबाइलवर गेम्स खेळण्यापेक्षा किंवा टीव्हीवर कार्टून्स पाहण्यापेक्षा नक्कीच बरं, असा विचार करत ती कामाला लागली. मुलंही अभ्यासाला बसली.\nशेवटी तो दिवस उजाडला. या वर्षीचा शेवटचा रविवार. आर्या नि अथर्वने मित्रमैत्रिणींना घरी बोलवायची आईकडे आधीच परवानगी मागितली होती. त्यांच्यासाठी मस्तपैकी पिझ्झा नि आईस्क्रीमची फर्माईशही बाबांकडे केली होती. थोडय़ाशा नाखुशीनेच नेहाही आलेली पाहून आरतीकाकू हसत हसतच आपल्या कामाला वळली. किचनमध्ये काम करत असताना तिचे कान मात्र बाहेरच होते. सगळे जमले आणि आर्याने सुरुवात केली. ‘आज आम्ही पुढच्या वर्षांसाठी एक गंमत आणलीये तुमच्या-आमच्या सर्वासाठी. ती हॉलमधल्या या पडद्यामागे आहे. अथर्व तुम्हाला ती दाखवेलच. ही गंमत आम्हाला टीव्ही पाहताना सुचली. दत्तजयंतीच्या दिवशी चॅनेल सर्फिग करताना मला नि अथर्वला एक गोष्ट कळली, ती म्हणजे दत्तात्रेयांना चोवीस गुरू होते. टीव्हीवर त्यांची यादी व त्यांचे कोणते गुण दत्तात्रेयांना आवडले आणि त्यांनी ते अंगीकारले याबाबची माहिती दाखवत होते. आणि ते निसर्गातले- म्हणजे त्यांच्या परिसरातले होते, असंही वारंवार सांगत होते. मग आम्ही ठरवलं की, आपणा सर्वासाठी आपण का बरं असे गुरू शोधून काढू नयेत म्हणून आम्ही आपल्या आसपासच्या गुरूंचा शोध सुरू केला. आम्हाला जमतील तशी त्यांची चित्रे काढली. आणि आम्हाला असं वाटतं की पुढच्या येणाऱ्या वर्षांसाठी आपल्यातल्या प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीप्रमाणे त्यातले एक किंवा दोन महागुरू निवडावेत. सगळ्यांचे गुण अनुकरणीय आहेतच; पण महागुरूचा गुण आपण कटाक्षाने आचरणात आणावा. तिने असं म्हणताच अथर्वने पडदा सरकवला आणि ‘‘अय्या म्हणून आम्ही आपल्या आसपासच्या गुरूंचा शोध सुरू केला. आम्हाला जमतील तशी त्यांची चित्रे काढली. आणि आम्हाला असं वाटतं की पुढच्या येणाऱ्या वर्षांसाठी आपल्यातल्या प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीप्रमाणे त्यातले एक किंवा दोन महागुरू निवडावेत. सगळ्यांचे गुण अनुकरणीय आहेतच; पण महागुरूचा गुण आपण कटाक्षाने आचरणात आणावा. तिने असं म्हणताच अथर्वने पडदा सरकवला आणि ‘‘अय्या कित्ती क्यूट’’ असा नेहाचा सगळ्यांपेक्षा मोठ्ठा आवाज किचनपर्यंत पोहोचला. ‘काय केलंय मुलांनी पाहू तरी’ असं मनाशी म्हणत आरतीकाकू लगबगीने बाहेर आली आणि खिडकीतला मोठ्ठा तक्ता पाहून अचंबितच झाली. बापरे, आजूबाजूचे कित्ती गुरू शोधले होते मुलांनी. आई-बाबांपासून वॉचमन काका, कामवाल्या मावशी, विक्रेते, रस्त्याशेजारचं सुरूचं झाड ते अगदी सांताक्लॉज, इंटरनेट नि व्हॉट्स अ‍ॅप सगळेच होते त्यात. प्रत्येकाचं जमेल तसं चित्र आणि वैशिष्टय़ मस्तपैकी लिहिलं होतं आणि साऱ्या फ्रेण्डस्ची ‘महागुरू’ ठरवण्यासाठी धावपळ चालली होती. ती मजा पाहत असतानाच आरतीकाकू म्हणाली, ‘माझी मुलं आता खरंच मोठ्ठी झाली बरं का वाढत्या वर्षांबरोबर’ असं मनाशी म्हणत आरतीकाकू लगबगीने बाहेर आली आणि खिडकीतला मोठ्ठा तक्ता पाहून अचंबितच झाली. बापरे, आजूबाजूचे कित्ती गुरू शोधले होते मुलांनी. आई-बाबांपासून वॉचमन काका, कामवाल्या मावशी, विक्रेते, रस्त्याशेजारचं सुरूचं झाड ते अगदी सांताक्लॉज, इंटरनेट नि व्हॉट्स अ‍ॅप सगळेच होते त्यात. प्रत्येकाचं जमेल तसं चित्र आणि वैशिष्टय़ मस्तपैकी लिहिलं होतं आणि साऱ्या फ्रेण्डस्ची ‘महागुरू’ ठरवण्यासाठी धावपळ चालली होती. ती मजा पाहत असतानाच आरतीकाकू म्हणाली, ‘माझी मुलं आता खरंच मोठ्ठी झाली बरं का वाढत्या वर्षांबरोबर’ हेच नेहाच्या आईला सांगण्यासाठी तिने फोन उचलला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदा��ी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/MLA-Shivajirao-Kardile/", "date_download": "2018-09-22T07:24:15Z", "digest": "sha1:IXL6Q46BJ2OCO4OYAFWRHNHD6ZQLUVO5", "length": 5969, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘गोपीनाथ मुंडे असते तर कॅबिनेट मंत्री असतो’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ‘गोपीनाथ मुंडे असते तर कॅबिनेट मंत्री असतो’\n‘गोपीनाथ मुंडे असते तर कॅबिनेट मंत्री असतो’\nगोपीनाथ मुंडे असते, तर पहिल्या रांगेत कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली असती, असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले.मेहेकरी येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या 75 लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन राहुल जगताप यांच्या हस्ते व आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून सद‍्गुरू संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज कराड उपस्थित होते.\nवाचा : ‘स्वाभिमान’ गहाण; ‘रयत’ देशोधडीला\nआमदार कर्डिले म्हणाले राज्यात व देशात सत्ता असल्याने भरीव निधी मतदारसंघासाठी आणता येत असून, लोकनेते गोपीनाथ मुढे यांच्या विश्वासामुळेच राहुरी मतदारसंघातून आमदार होता आले. मुंढे असते, तर कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली असती. मंत्री पंकजाताई मुंढे यांच्या माध्यमातूनही भरीव विकास निधी मिळत असल्याचे समाधान आहे. विकासकामे व सर्वसामान्य जनतेच्या पाठबळामुळे निवडणुकांना घाबरत नाही. काही नेतेमंडळी निवडणुका जवळ आल्यावर मतदारसं��ात फेरफटके मारू लागतात.\nवाचा : ‘उपमहापौर’साठी भाजपचा उमेदवार नाही\nजगताप म्हणाले नगर तालुक्याने बोलबच्चन करणार्‍या पुढार्‍यांना घरी बसविले आहे. मी विकासकामांत दिलेला शब्द पाळण्याचे काम नेहमीच केल आहे. मेहकरी येथील सद‍्गुरू देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत क वर्गात समावेश करण्यासाठी प्रयत्न करील. नगर बाजार समितीचे सभापती विलासराव शिंदे, रेवणनाथ चोभे, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष संभाजी पवार, बाजार समितीचे संचालक बाबा खर्से, बन्सी कराळे, दीपक लांडगे आदींसह मान्यवर उपस्थित होते.\nकर्डिले गुरू : आमदार जगताप\nशिवाजीराव कर्डिले माझे राजकीय गुरू आहेत. त्यांच्यामुळेच मला यश आले. ते बरोबर असताना अपयश येणे अशक्य आहे, असे आमदार राहुल जगताप यावेळी म्हणाले.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/The-solution-of-the-milk-issue-is-disappointing/", "date_download": "2018-09-22T07:06:28Z", "digest": "sha1:T6YVB5CJA4F7WDWJ3BDRN6WNMTIN2I2Q", "length": 9790, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दूधप्रश्‍नी सरकारचा तोडगा निराशाजनक व वेळकाढूपणाचा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › दूधप्रश्‍नी सरकारचा तोडगा निराशाजनक व वेळकाढूपणाचा\nदूधप्रश्‍नी सरकारचा तोडगा निराशाजनक व वेळकाढूपणाचा\nदूध दरातील घसरण रोखण्यासाठी सरकारने दूध पावडरला प्रतिकिलो 50 रुपये व दुधाला प्रतिलिटर पाच रुपये ‘निर्यात अनुदान’ जाहीर केले आहे. दूधप्रश्‍नाचे स्वरूप पाहता सरकारचा हा उपाय अत्यंत निराशाजनक, वेळकाढूपणाचा व तोकडा आहे. शेतकर्‍यांना ‘सरळ मदत’ देण्याऐवजी सरकार वारंवार दूध पावडर बनविणार्‍या कंपन्यांना मदत करण्याची भूमिका घेत आहे. शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले जात आहे. सरकारने आपली दूध संघ व दूध कंपन्या धार्जिणी भूमिका सोडावी. नुकसान भरपाई म्हणून शेतकर्‍यांना सरळ अनुदान द्यावे, अन्यथा संघर्ष अपरिहार्य असल्याची भूमिका संघर्ष समितीने जाहीर केली आहे.\nदूध उत्पादकांना सरळ अनुदान व शेतकरी हिताचे दीर्घकालीन दूध धोरण, यासाठी संघर्ष समिती गेली सात महिने सातत्याने संघर्ष करीत आहे. ‘लुटता कशाला फुकटच न्या’ म्हणत संघर्ष समितीने फुकट दूध वाटत, सलग सात दिवस आंदोलन केले.\nसरकारने या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर तीन वेळा शासनादेश काढले. मात्र, या तीनही वेळा शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी सरकारने दूध पावडर बनविणार्‍या कंपन्यांनाच मदत करण्याची भूमिका घेतली. आताही निर्यात अनुदान जाहीर करून कंपन्यांनाच मदत जाहीर केली आहे. शिवाय जाहीर करण्यात आलेले अनुदान अत्यंत तोकडे असल्याने आंतराष्ट्रीय बाजारातील दूध पावडरचे दर पाहता या अनुदानामुळे दूध पावडरची निर्यात वाढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.\nसरकारने दुधाच्या निर्यातीसाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचीही घोषणा केली आहे. देशाबाहेर निर्यात होणार्‍या दुधाचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. शिवाय आंतराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे साठे पडून आहेत. शिवाय आंतराष्ट्रीय मानकांच्या तुलनेत भारतातील दुधात विष द्रव्यांच्या रेसिडूव्हचे प्रमाण पाहता दूध निर्यातीला मोठ्या मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत दूध व दूधपावडर निर्यातीला अनुदान देण्याचा कोणताही सकारात्मक परिणाम राज्यातील दुधाचे दर वाढण्यासाठी होणार नाही, हे उघड आहे. शिवाय निर्यात अनुदानाचा फायदा घेण्यासाठी दुधाला किमान 27 रुपये दर देण्याचे बंधन दूध संघ व कंपन्यांवर घालणे आवश्यक होते. असे कोणतेही बंधन नसल्याने कंपन्यांच्या गोदामात पडून असलेल्या पावडरवरच निर्यात अनुदान लाटले जाणार हे उघड आहे.\nखासगी दूध कंपन्यांकडे दूध उत्पादकांच्या नावाचे रेकॉर्ड नसल्याने शेतकर्‍यांना सरळ अनुदान देण्यात अडचणी असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. सरळ अनुदानासाठी बोगस दूध उत्पादकांच्या नोंदीच्या आधारे अनुदान लाटले जाईल, अशी अनाठाई भीतीही सरकार व्यक्त करत आहे. प्रत्यक्षात दूध संघ व खासगी कंपन्यांच्या नोंदी कृषी सहायक, पशुधन अधिकारी व महसूल कर्मचार्‍यांच्या मदतीने पडताळून पाहिल्यास ही अडचण दूर करणे सहज शक्य आहे. प्रश्‍न केवळ सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे.\nअतिरिक्त दुधाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी दुधाचा शालेय पोषण आहार व कुपोषण निर्मूलनाच्या शासकीय कल्याणकारी यो���नासाठी वापर करण्याचे धोरण घेण्याची मागणी संघर्ष समितीने वारंवार केली आहे. सरकारने या मागणीनुसार कार्यवाही करण्याचे सुतोवाच केले आहे. मात्र, याबाबत अद्यापि कोणताही ठोस शासनादेश काढला नाही. अंगणवाडी व शालेय पोषण आहाराबाबत यापूर्वी विविध कंपन्यांबरोबर झालेले करार पहाता सरकारचा हा निर्णय प्रत्यक्षात येणार का याबाबतही शंकाच आहे. सरकारने आता हा वेळकाढूपणा थांबवावा व दूध उत्पादकांना सरळ अनुदान द्यावे, अशी मागणी डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, धनंजय धोरडे आदींनी केली आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Hundreds-of-unemployed-fraud-Jitendra-Bhosale-arrested/", "date_download": "2018-09-22T07:12:14Z", "digest": "sha1:2FDTVDTUEP7IAV5JHHUJCJZBJKIG6KG3", "length": 10219, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेकडो बेरोजगारांना गंडविणारा जितेंद्र भोसले गजाआड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › शेकडो बेरोजगारांना गंडविणारा जितेंद्र भोसले गजाआड\nशेकडो बेरोजगारांना गंडविणारा जितेंद्र भोसले गजाआड\nभाजपचा महामंत्री असल्याचे भासवून राज्याच्या आरोग्य विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवत सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडविणारा जिंतेद्र बंडू भोसले यास गंगाखेड पोलिसांनी जेरबंद केले. भोसलेच्या टोळीने अनेकांना बनावट नियुक्तीपत्र देत गंडा घातला होता.\nकोल्हापूर जिल्ह्यातील चिमणे या गावात राहणारा जिंतेद्र बंडू भोसले नवी मुंबईतल्या सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे आपले बस्तान बसवून होता. आरोग्य विभागातील कामगारांची संघटना स्थापना करून तो विभागाच्या कामगाजाशी नियमित संपर्कात होता. कार्य आरोग्य कामगारांचा नेता झालेल्या जिंतेद्र भोसले याचा राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांसोबत संबंध आल्याने वजनदार व्यक्तिमत्त्व म्हणून बेलापूर परिसरात ओळख निर्माण झाली. आरोग्य विभागात याने आपली छाप व राजकीय नेता म्हणून ओळख निर्माण केल्याने सुरूवातीला आरोग्य विभागातील कर्मचार्यांच्या बदल्याचे काम करून या विभागात दबदबा निर्माण केला.\nशासनाने आरोग्य विभागात कंत्राटी भरती, अनुकंपा कंत्राटी भरतीचे काम हाती घेतले होते. याच संधीचा फायदा घेत कमी वेळात श्रीमंत होण्याचे स्वप्न रंगवित त्याने षड्यंत्र रचले. आपल्या शैलीने अनेकांना भुरळ पाडणार्या जिंतेद्र भोसले याने आरोग्य विभागात नोकरी देण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांना गंडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जाळे निर्माण करून एजंट तयार केले. आरोग्य विभागातील शासनाचे बनावट जी. आर. तयार करून शासन आरोग्य विभागात कनिष्ठ लिपिक व सेवक पदाची नोकरभरती करणार असल्याचा संदेश आपल्या प्रत्येक जिल्ह्यातील एजंटांमार्फत सुशिक्षित बेरोजगार तरुणांपर्यत पोहचविला.\nआरोग्य विभागात कनिष्ठ लिपिक व सेवक पदासाठी दर ठरवून एजंटांमार्फत असंख्य सुशिक्षित तरुणांकडून लाखो रुपये घेण्यात आले व आरोग्य विभागातील नियुक्तीचा फॉरमॅट तयार करून नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली, परभणीसह अनेक जिल्ह्यांतील तरुणांचा समावेश आहे. नियुक्तीपत्र घेऊन आरोग्य विभागात रुजू होण्यासाठी गेलेल्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अनेकांनी संबंधित एजंटास गाठले; पण उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. शिवाय धमकी देत अनेकांना मारहाणही झाली. भाजपचा स्वयंघोषित महामंत्री म्हणून मिरविणारा हा जितेंद्र भोसले राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आलिशान गाड्यांमधून फिरत होता. शिवाय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांसोबत असलेले फोटो दाखवत आपण फार मोठे नेते असल्याचे भासवून अनेकांना दम देत होता.\nसुरेश बाबूराव राठोड व साक्षीदार किरण धेनू राठोड यांनी त्याच्याविरोधात गंगाखेड पोलीसात तक्रार नोंदवली. आरोग्य विभागात कनिष्ठ लिपिक व सेवक पदावर नोकरी लावण्यासाठी त्या दोघांकडून प्रत्येकी 8 लाख 50 हजार असे 17 लाख घेऊन बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीवरून गंगाखेड पोलीसांनी तपास करत पहिल्यादा एजंटांच्या व मध्यस्थांच्या मुसक्या आवळल्या. जगदीश शंकरराव कदम, विनोद श्रीराम राठोड, मनोज साहेबराव पवार, मधुकर पांडुरंग भाकरे यांना अटक क��ल्यानंतर या टोळीचा मुख्य सूत्रधार जिंतेद्र बंडू भोसले असल्याचे निष्पन्न झाले. पोउपनि रवी मुंडे यांनी आपल्या साथीदारांसह सीबीडी बेलापूर नवी मुंबई गाठून टोळीचा मुख्य सूत्रधार जितेंद्र भोसले यास जेरबंद करून गंगाखेड ठाण्यात आणले. पोलिस निरीक्षक सोहम माच्छरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रवी मुंडे, मगरे, पठाण, माने, बोईनवाड, लोखंडे, जोगंदड, वाघ, कांदे यांनी या कामी मेहनत घेतली. गंगाखेड तालुक्यातील दहा तरुणांकडून नोकरी लावून देतो म्हणून त्याने 65 लाख 50 हजार रुपये घेतल्याचे उघड झाले आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Shiv-Sena-s-opposition-to-EESL-s-LED/", "date_download": "2018-09-22T07:09:25Z", "digest": "sha1:HXHYMHSQV4HJZ5RIUMW2KUE2CBYV5TFR", "length": 7906, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘ईइएसएल’च्या एलईडीला शिवसेनेचा विरोध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ‘ईइएसएल’च्या एलईडीला शिवसेनेचा विरोध\n‘ईइएसएल’च्या एलईडीला शिवसेनेचा विरोध\nकेंद्रातील भाजपा सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरात एलईडी फिटिंगचे काम ‘ईइएसएल’ या कंपनीला देण्याचे फर्मान पत्राद्वारे सोडले आहे. ‘ईइएसएल’ ने देशात इतर ठिकाणी केलेले एलईडी फिटिंगचे काम फोल ठरले असून, नाशिकमध्ये यार कंपनीला पोसण्याचा घाट भाजपा घालत आहे. महापालिकेच्या स्वायत्तेवर घाला घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला. भाजपाने बहुमताच्या जोरावर या कंपनीला हा ठेका दिल्यास त्या विरोधात शिवसेना न्यायालयात जाईल, असा इशारा बोरस्ते यांनी शनिवारी (दि.3) पत्रकार परिषदेत दिला.\nस्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने ‘केपीएमजी’ एजन्सीकडून शहरात कोणाकडून एलईडी फिटिंग करायचे याचा डीपीआर तयार करून घेतला होता. इस्को कंपनीकडून शहरात 74 हजार एलईडी दिवे बसविण्यात येणार होते. त्यापैकी 11हजार एलईडी फिटिंगल��� प्रशासकीय मान्यताही देण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत एलईडी फिटिंग ही ‘ईइएसएल’ कंपनीकडून करावी, असे आदेश पत्राद्वारे दिले आहेत. त्यामुळे प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या एलईडी फिटिंगच्या ऑर्डर रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, अगोदरच डीपीआर तयार केला असताना पुन्हा नव्याने ‘ईइएसएल’कंपनीला डीपीआर तयार करण्यासाठी पैसे मोजण्याचे गौडबंगाल काय, असा सवाल बोरस्ते यांनी उपस्थित केला. ‘ईइसीएल’ ही केंद्र सरकारने तयार केलेली कंपनी आहे. एलईडी उत्पादनाशी या कंपनीचा काडीचाही संबंध नाही. ‘केपीएमजी’ एजन्सीने एलईडी फिटिंगसाठी ‘इस्को’ मॉडेलला प्राधान्य दिले होते. ‘इस्को’ शहरात मोफत एलईडी फिटिंग करणार होती. ऊर्जा बचतीवर या कंपनीला आर्थिक मोबदला दिला जाणार होता. असे असताना ‘ईइएसएल’ ला एलईडी फिटिंगचा ठेका देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एलईडीची योजना फोल ठरली तरी या कंपनीला आर्थिक मोबदला देणे महापालिकेला बंधनकारक राहणार आहे. महापालिकेसाठी हा तोट्याचा सौदा असून, ऊर्जा बचतीच्या नावाखाली ‘ईइएसएल’ कंपनीला पोसण्याचा भाजपाचा इरादा असल्याचा सणसणाटी आरोप त्यांनी केला. शिवसेना महासभेत या प्रस्तावास विरोध करणार आहे. भाजपाने हा प्रस्ताव रेटून नेल्यास शिवसेना त्या विरोधात जनहित याचिका दाखल करेल, असा रोखठोक इशारा बोरस्ते यांनी दिला.\n‘ईइएसएल’ कंपनीने देशातील अनेक शहरांमध्ये केलेल्या एलईडी दिव्यांचा प्रकाश पडला नाही. मुंबईचा नेकलेस असलेला मरीन ड्राइव्ह, आंध्र पदेशातील नेल्लोर, उत्तर प्रदेशातील मेरठ या शहरामंध्ये या कंपनीने एलईडी फिटिंग केली होती. मात्र, या ठिकाणी एलईडीचा प्रकाश पडलाच नाही. असा वाईट अनुभव असताना भाजपा या ठेकेदाराला नाशिक महापालिकेवर थोपत असल्याचा, आरोप बोरस्ते यांनी केला.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Defamation-of-NCP-leaders-Another-offense-on-the-operators-of-the-Facebook-page/", "date_download": "2018-09-22T07:19:46Z", "digest": "sha1:6IEKTV63IGYJW7WAZ2VCFU2YOVLU6UM4", "length": 5309, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी; फेसबुक पेज संचालित करणार्‍यांवर दुसरा गुन्‍हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी; फेसबुक पेज संचालित करणार्‍यांवर दुसरा गुन्‍हा\nराष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी; फेसबुक पेज संचालित करणार्‍यांवर दुसरा गुन्‍हा\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांचे फोटो वापरून आक्षेपार्ह पोस्ट करून बदनामी केल्याप्रकरणी ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ या फेसबुक पेजच्या चालकाविरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारचा गुन्हा खडक पोलिस ठाण्यात मागील महिन्यात दाखल करण्यात आला आहे.\nया प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या शहराध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सिंहगड रोड पोलिस ठाण्यात हे फेसबुक पेज चालविणार्‍या अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाचा वापर करून ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ नावाने फेसबुक पेज सुरू आहे. या पेजवर कोरेगाव भीमा; तसेच वढू येथे दोन गटांत झालेल्या वादाचा संदर्भ देऊन राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष पवार आणि नेत्यांच्या नावाने त्यांच्या छायाचित्रांचा वापर करून आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. या अकाउंटवरून पक्षाच्या अन्य नेत्यांविरोधात सातत्याने आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात येत असल्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे. म्हणून पोलिसांकडे फिर्याद दिली आहे, असे चाकणकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trackblog-news/cycle-touring-in-finland-1313965/", "date_download": "2018-09-22T07:22:13Z", "digest": "sha1:JOA6U752VFP2I7TZ7XBP4UVV36XBVHBT", "length": 56980, "nlines": 291, "source_domain": "www.loksatta.com", "title": "cycle touring in finland | दोन चाकांवरची स्वप्न सफर | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nदोन चाकांवरची स्वप्न सफर\nदोन चाकांवरची स्वप्न सफर\nअचानक त्यांचा मेल आला की प्लॅन रेडी आहे. तयारी असल्यास कळवणे.\nसायकलवरून परदेशात टुर करायच्या हे तरुणांचं काम, असा जर कुणाचा समज असेल तर तो फिनलंडमध्ये सायकलिंग करून या यंग सीनिअर जोडप्याने खोडून काढला आहे.\nमाझ्या योगसाधनेच्या वर्गात आमच्या इन्स्ट्रक्टरने सहज म्हणून सायकलिंगविषयी काही माहिती पुरवली- की त्यांच्या माहितीतले एक ६०-६२वर्षांचे दाम्पत्य कसे रोज सायकल चालवते, त्यासाठी ते स्वत:ला कसे फिट ठेवतात, योगसाधना त्यांना कशी मदत करते वगैरे वगैरे. मी घरी येऊन हे सगळे सहज म्हणून माझ्या नवऱ्याला, प्रणयला सांगण्याचाच अवकाश- हा पठ्ठय़ा दुसऱ्याच दिवशी स्वत:साठी गिअरची सायकल घेऊन आला वर आठ दिवसांनी माझ्यासाठीसुद्धा घेऊन आला\nमला खरंतर दडपणच आलं. जमेल का आपल्याला या वयात सायकल चालवायला आणि तेसुद्धा पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये पण ऐकेल तो नवरा कसला पण ऐकेल तो नवरा कसला ‘मी तुला कव्हर करतो, पण तू सुरू कर’ या त्याच्या हट्टापुढे मी हात टेकले आणि मनाचा हिय्या करून रोज सायकल चालवायला सुरुवात केली. प्रणयने रोज माझ्याबरोबर, माझ्या उजव्या बाजूला राहून त्याने माझी रस्त्यावर सायकल चालवण्याची भीती घालवली. मी वर्षभरात रोज एकवीस किलोमीटर सायकल चालवू लागले. प्रणय तर चाळिशला पोहोचला होता\nकधीतरी असंच क्लासमध्ये बोलबोलण्यात परदेशातील सायकल टुर्सबद्दल कळले आणि आम्हा दोघांना या दोन चाकावरच्या सफरीची स्वप्नं पडायला लागली. फिनलंडमध्ये गेली कित्येक र्वष राहत असलेल्या हेरंब कुलकर्णी यांचं नाव आम्हाला कळलं. त्यांना आयोजनाबद्दल मेल केला. महिना सव्वा महिना उलटला. अचानक त्यांचा मेल आला की प्लॅन रेडी आहे. तयारी असल्यास कळवणे. आम्हाला तर आकाशाच ठेंगणे झाले.\nआमच्या अपेक्षा काही फार नव्हत्या. हॉलंड (नेदरलँड) या देशाची सफर, टय़ुलिप फुलांची शेती (क्युकेन हॉफ बागेबरोबर) आणि तेथील लोकांचे त्यांच्या रोजच्या जीवनाचे, निसर्गाचे दर्शन घेत घेत केलेले सायकलिंग.\nतारीख ठरली, व्हिसा झाला. जॅकेट्स, गॉगल्स, सॉक्स, ग्लोव्ह्स बॉटल्सची खरेदी झाली. सायकल चालवताना डिहायड्रेशन होऊ नये म्हणून लेमनड्रॉप्स, खजूर, बदाम, सुक्या अंजिरांनी भरलेले छोटे छोटे पुडे तयार केले. औषधांचे किट तयार केले. २६ एप्रिलला आम्ही प्रयाण केले\nअ‍ॅमस्टरडॅमच्या विमानतळावर – स्किफॉलला आमचा टूरगाइड दर्शन लोहाडे आम्हाला घ्यायला आला होता. जर्मनीत शिक्षणासाठी राहात असलेला, पण पुण्याचा रहिवासी असलेला दर्शन पाहता क्षणी आपला वाटला.\nसकाळी लवकर उठून आम्ही रोजचा व्यायाम करून घेतला. या व्यायामाच्या जोरावरच रोजचे सायकलिंग करणार होतो. मनात प्रचंड उत्सुकता आणि थोडेसे दडपणदेखील होते. आज आम्ही अ‍ॅमस्टरडॅम शहराला भेट देणार होतो म्हणून दर्शनने हेल्मेटविना सायकलिंग करण्याची परवानगी दिली. सायकली वजनाला खूप हलक्या होत्या. आम्ही आमच्या सोयीप्रमाणे सीट्स अ‍ॅडजस्ट करून घेतले. मला डाव्या ब्रेकची सवय आहे, पण येथे उजवा ब्रेक थांबवण्यासाठी वापरायचा होता. थोडी तिथल्या तिथे चालवून बघावी म्हणून मी सायकलवर टांग मारली आणि वळवायला म्हणून वेग कमी करण्यासाठी सवयीप्रमाणे डावा ब्रेक दाबला आणि काही कळायच्या आत अस्मादिक जमिनीवर धडपडत उभी राहिले आणि मनाचा निग्रह केला, घाबरायचं नाही, उजव्या ब्रेकची सारखी आठवण ठेवायची आणि नियमांचे काटेकोर पालन करायचे. ‘तसे न केल्यास खूप मोठा दंड भरावा लागतो’ – इति दर्शन.\nप्रणय, मी, दर्शन आणि बेंगलोरचे विपुल, आम्ही सगळे सज्ज झालो. धडपडल्याने मनाच्या कोपऱ्यात थोडी भीती निर्माण झाली होती, पण त्याकडे दुर्लक्ष करत, उजवा ब्रेक आणि उजवीकडून चालवायचे याची उजळणी करत या अनोख्या हटके सफरीसाठी सायकलींवर टांग मारली\nफक्त सायकलींसाठी असलेल्या रस्त्यांवर सायकल चालवायला खूप गंमत वाटली. संपूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात, दाट हिरवाईतून, सुंदर, स्वच्छ तळ्याच्या काठाकाठाने रमत गमत आम्ही भर शहरात कधी पोहोचलो ते कळलंच नाही. आता परदेशातल्या शहरात सायकल चालवण्याची पहिलीच वेळ पण ट्राम्स, बसेस, गाडय़�� इतक्या नियमांनुसार रस्त्यांवरून धावत असतात की अपघाताची चिंताच वाटत नाही. कोणीही हॉर्न वाजवत नाही, की एकमेकांना हूल देऊन, कट मारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही. या सगळ्याची आपल्याला भरपूर सवय. तेव्हा उगीचच चुकल्याचुकल्यासारखे वाटते. तेथे अगोदर पादचाऱ्यांना, त्यानंतर सायकलींना व शेवट गाडय़ांना प्राधान्य देतात.\nजागोजागी सायकल तळ दिसतात. अ‍ॅमस्टरडॅम शहराच्या सेंट्रल स्टेशन भागात तर चक्क तीन मजली सायकल तळ आणि तोही खच्चून भरलेला बघायला मिळाला. येथे सायकली फार चोरीला जातात. त्यामुळे कोठेही सायकल ठेवायची झाल्यास जाड जाड साखळदंडांनी जेरबंद करूनच ठेवाव्या लागतात. येथील रहिवासी आपापली सायकल लगेच ओळखू यावी यासाठी त्यावर काहीतरी स्पेशल खूण करून ठेवतात.\nआकाशात ढग दाटून आले होते. हवामान खात्याने सकाळी दहा वाजता पाऊस पडेल असे भाकीत वर्तविले आहे असे दर्शनने सांगितले. ही भाकितं अगदी तंतोतंत खरी ठरतात, त्यामुळे लोकंना नियोजन करायला बरे पडते. आम्हाला व्हॅन गॉग म्युझियम बघायचे होते. तिकीट काढले तेवढय़ात पावसाला सुरुवात झाली. घडय़ाळात बघितलं तर बरोब्बर दहा वाजले होते\nहे म्युझियम बघायला आम्हाला दोन तास लागले. व्हिन्सेंट व्हॅनगॉग- हा डच चित्रकार फक्त ३७ र्वष जगला. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्याने बऱ्याच गोष्टींमध्ये असफल झाल्यावर चित्रकलेला हात घातला. सत्तावीस ते सदतीस या दहा वर्षांत त्याने शेकडो चित्रं रंगवली. त्या काळी किती कमी सोयीसुविधा होत्या. तंत्रज्ञानाचा तर पत्ताच नव्हता. पण या सगळ्यांवर मात करून त्याने अजरामर कलाकृतींची निर्मिती केली. प्रत्येक चित्र रंगवण्याच्या आधी त्याने त्याबाबतीत केलेला अभ्यास आपल्याला रोमांचित करतो. खरेतर प्रणयला अशा म्युझियम्समध्ये फारसा रस नसतो, पण व्हॅनगॉगचा इतिहास (जो येथे मोजक्या शब्दांमध्ये एका बोर्डवर लिहिलेला आहे) वाचल्यावर आणि प्रत्येक चित्राचा इतिहास ऑडिओ सिस्टीमवर ऐकायला मिळाल्यामुळे त्याचा पाय काही तेथून निघेना. व्हॅनगॉगला जगातल्या अप्रतिम रंगमकर्मीमध्ये अव्वल स्थान लाभलं- पण कधी त्याच्या मृत्यूनंतर जिवंतपणी तो आपलं एकच पेंन्टिंग विकू शकला\nदुपारी रोड साइड कॅफेमध्ये खूप गप्पा मारत मारत जेवलो. हे असले रोड साइड कॅफेज येथे रस्तोरस्ती आहेत. हसण्या खिदळण्याच्या आवाजाने, तुडुंब गर्दीने भरलेले हे कॅफेज पहिले की एरव्ही शांत गंभीर वाटणाऱ्या शहराचं एक वेगळंच रूप आपल्या समोर येतं. इथले वेटर्स हसतमुखाने तुमचे स्वागत करतात, खाणे पिणे देताना जोक्स करतात, त्यामुळे वातावरण हलके फुलके होते. या देशात प्रत्येक जण आपल्याला दिलेले काम अत्यंत सचोटीने, आनंदाने आणि हसतमुखाने करत असतो. दुर्मुखलेल्या चेहऱ्याने, पाटय़ा टाकत काम करताना कोणीही दिसत नाही. कामाच्या वेळी काम आणि मजेच्या वेळी फक्त आणि फक्त मजा हा त्यांचा जीवनमंत्र आहे.\nपरतीच्या वाटेवर थोडा पाऊस व सोसाटय़ाचा वारा लागला. पहिल्या दिवशी येऊन जाऊन २६ किमीचा प्रवास अगदी मजेत झाला. त्यामुळे दडपण नाहीसे झाले. रस्त्याचे नियम, उजवा ब्रेकदेखील अंगवळणी पडला.\nटूरचा दुसरा दिवस उजाडला. आज एकूण ४५ किमी सायकल चालवायची होती. बाहेरचे तापमान पाच अंश सेल्सियस होते. पावसाळी वातावरण असल्यामुळे हवेत प्रचंड गारठा होता. क्युकेन हॉफ या टय़ुलिप्ससाठी प्रसिद्ध असलेल्या बागेला भेट देऊन आम्हाला आमच्या पुढच्या मुक्कामी पोहोचायचे होते. आज आमची कसोटी लागणार होती, कारण उलटय़ा वाऱ्याशी लढत लढत आम्हाला अंतर कापावे लागणार होते व रस्ता फक्त सायकल ट्रॅक नव्हता तर गाडय़ांच्या रहदारीचासुद्धा होता. पुण्यात सायकल चालवताना रहदारीची सवय तर खूपच होती, पण त्या सोबतीला उलटा वारा आणि दोन फुटांवर गच्च वाहणारा कॅनॉल म्हणजे खूपच झालं वारा पुढे जाऊ देत नव्हता, डावीकडे भरधाव गाडीखाली येण्याची भीती तर उजवीकडे पाण्यात पडण्याची भीती वारा पुढे जाऊ देत नव्हता, डावीकडे भरधाव गाडीखाली येण्याची भीती तर उजवीकडे पाण्यात पडण्याची भीती पण मी नेटाने पेडल मारतच रहिले, कारण अर्जुनाला जसे फक्त माशाचा डोळाच दिसत होता तशी मला आता फक्त टय़ुलिप्सची बाग दिसत होती\nवाऱ्यामुळे अंतर कापायला दुप्पट वेळ लागला, पण दोन-सव्वादोनपर्यंत पोहोचलो. क्युकेन हॉफ ही विस्तीर्ण बाग म्हणजे नेदरलँडचे अगदी हॉट टुरिस्ट स्पॉट ही बाग खास करून टय़ुलिप्स या अत्यंत मोहक फुलांसाठी प्रसिद्ध आहे. साधारण एक महिनाभर या फुलांचा सीझन असतो. त्यामुळे १५ एप्रिल ते १५ मेपर्यंत जगभराच्या पर्यटकांची येथे गर्दी होते. साडेतीनशे माळी या बागेची देखभाल करतात. रंगीबेरंगी टय़ुलिप्सच्या दमदार फुलांचे अगणित ताटवे बघून मन प्रसन्न होऊन जाते. संपूर्ण बाग बघण्यासाठी तीन-चार तासदेखील पुरत नाहीत. काय बघावं आणि किती फोटो काढावेत असं होतं. कोठेही अस्वच्छता नाही, पालापाचोळा नाही की बंद पडलेले कारंजे नाही. कोणीही फुलांना, लॉनला तुडवत नाही. एवढी प्रचंड गर्दी, पण गोंगाट नाही.\nया बागेत एक भली मोठी पवनचक्की आहे. ती खूप जुनी असूनदेखील चालू स्थितीत होती. इंच न् इंच जागेचा सुयोग्य वापर करून, फुलांच्या नैसर्गिक सौंदर्यात भर कशी टाकता येईल याचा विचार केल्याने एक अलौकिक देखणी व विलोभनीय बाग आपल्याला बघायला मिळते. रंगांची ही उधळण बघून जीवनात दृष्टीचे, डोळ्यांचे महत्त्व जाणवते आणि ते देणाऱ्या आदिशक्तीचे आपण मनोमन आभार मानतो.\nपाय निघता निघत नव्हता, पण संध्याकाळचे सहा वाजायला आले होते आणि मुक्कामाच्या हॉटेलला पोहोचण्यासाठी अजून दहा किलोमीटर सायकल चालवायची होती. निवलेल्या नजरेने आणि तृप्त मनाने आम्ही सायकलींवर स्वार झालो. खरे तर वाऱ्याविरुद्ध लढत सायकल चालवल्याने व त्यानंतर बागेत तीन तास चालल्याने शरीर दमले होते, पण या मोहक फुलांनी मन इतकं ताजंतवानं आणि पिसासारखं हलकं झालं होतं की दहा किलोमीटरचे काहीच वाटलं नाही.\nमुक्कामाचे गाव अगदी छोटेसे पण टुमदार होते. आमचे हॉटेलदेखील छोटेखानीच होते. हॉटेलच्या स्वागतकक्षात एका शोकेसमध्ये खूप जुन्या वस्तू नीट जपून आकर्षकरीत्या मांडून ठेवल्या होत्या. त्या शोकेसच्या वर शंभरएक र्वष जुन्या बॅगा स्वच्छ पॉलिश करून हारीने मांडून ठेवल्या होत्या. सजावटीचा हा प्रकार आम्हाला खूपच आवडला.\nछोटय़ा-मोठय़ा गावांतून जाताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली की घर श्रीमंताचे असो, मध्यमवर्गीयाचे असो वा गरिबाची झोपडी असो- आवार स्वच्छ असतं, ऐपतीप्रमाणे दोन-चार शोभेच्या गोष्टी बागेत ठेवलेल्या असतात, पडदे साधे पण लेसचे असतात. घरामागून कॅनॉल जात असेल तर छोटीशी बोट खुंटीला बांधलेली दिसते आणि साध्या का होईना चार आरामखुच्र्या व टेबल मांडून ठेवलेले असते. या आणि अशा गोष्टींमधून या लोकांची जीवनाप्रति आसक्ती जाणवते.\nया देशात सर्व थरांतील, सर्व वयोगटांतील लोक (अगदी जख्ख म्हातारेदेखील) रोजच्या येण्याजाण्यासाठी सायकलींचा किंवा मोटराइज्ड सायकलींचाच वापर करत असल्याने अगदी भर शहरातच राहण्याचा आटापिटा दिसत नाही. शेतातील घरांमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध करून शेती करणारे खूप लोक आम्हाला बघायला मिळाले. प्रत्येक जण काहीतरी करण्यात व्यग्र, व्यस्त दिसला. उगीच चकाटय़ा पिटत, तंबाखूचे तोबरे भरून बसल्या जागी पिंक टाकत लोक बसलेल आहेत असं दृश्य खरंच बघितलं नाही. व्यसने इथेदेखील असतीलच, पण त्याचे गलिच्छ दर्शन रस्तोरस्ती तरी होत नाही. निसर्गाचा मान राखून, निसर्गाची कास धरून, निसर्गाच्या सान्निध्यात तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करत या लोकांनी प्रगती व विकास साधला आहे.\nतिसरा दिवस उजाडला. आज आम्हाला टय़ुलिप्स फुलांची शेती बघून समुद्र मार्गाला लागायचे होते. टय़ुलिप्सची बाग बघणं आणि टय़ुलिप्सची शेती बघणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मैलोगणिक रंगीबेरंगी टय़ुलिप्सची व्यावसायिक लागवड, जलसिंचनाची व्यवस्था, जमिनीच्या मशागतीसाठी वापरली जाणारी आधुनिक यंत्रसामग्री, तोड न झालेल्या फुलांच्या पाकळ्यांचा खतासाठी केलेला उपयोग असं बरंच काही. बघत, समजून घेत आम्ही समुद्रमार्गाला कधी लागलो कळलंच नाही. हवेत गारवा असल्याने दोन-अडीच तास सलग सायकल चालवून देखील थकवा जाणवत नव्हता.\nपावसाचे टपटप पडणारे थेंब आणि गार, झोंबऱ्या वाऱ्याने आम्हाला आमच्या कॉफी ब्रेकची आठवण करून दिली. आम्ही चटकन सायकलींना बेडय़ा घालून रस्त्यालगतच्या एका सुंदरशा कॅफेमध्ये प्रवेश केला. चोहीकडून काच असल्याने बसल्या जागी समुद्राचे फेसाळते पाणी दिसत होते. हाती चहा कॉफीचे मग्ज, पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि खळाळता समुद्र.. ‘चला, अजून बराच पल्ला गाठायचा आहे’ दर्शन म्हणाला आणि आम्ही भानावर आलो. रेनकोट अंगावर चढवले आणि सायकलींवर आरूढ झालो. वारा वेग घेऊ देत नव्हता. त्याच्याशी लढत, भांडत आम्ही अंतर कापत हातो. समुद्र आता पाठीशी पडला. शहराच्या खुणा दूरवर दिसू लागल्या. दोन-अडीचच्या सुमारास डेन हागला पोहोचलो.\nशहरातल्या गल्ल्यांमधून, गर्दीतून सराईतांप्रमाणे सायकली चालवत आम्ही हॉटेलला पोहोचलो. सायकली एका मोठय़ा खोलीसदृश लिफ्टने तळघरात लॉक करून ठेवल्या.\nआमच्या आधीच्या ट्रिपमध्ये मदुरोडॅम बघितल्याने आम्ही त्या दिवशी थोडा आरामच करायचा असं ठरवलं. मस्तपैकी आराम करून संध्याकाळी आम्ही सगळे डेनहागच्या खाऊगल्लीतील एका छोटेखानी, छानशा भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवलो अणि निवांत परतलो.\nआज टूरचा चौथा दिवस. आज आम्हाला रॉटरडॅम गाठायचे होते. रॉटरडॅम हे युरोपमधील सगळ्यात मोठे पोर्ट आ��े. या पोर्टचे कामकाज कसे चालते ते आपल्याला रॉटरडॅम मिनी वर्ल्ड हे प्रदर्शन बघून कळते. म्हणून आम्ही डेनहागहून डायरेक्ट मिनी वर्ल्डला गेलो. जवळ जवळ पाच तासांचा प्रवास होता. त्या दिवशी खूप उन होते. उन्हामुळे गरम होत नव्हते, पण या उन्हामध्ये युव्ही रेजचे प्रमाण जास्ती असल्या कारणाने त्वचा भाजल्यासारखी लाल काळी झाली. डोळ्यांना देखील या उन्हाचा त्रास होतो म्हणून आज पहिल्यांदा चष्म्यावर गॉगल चढवला.\n‘मोठय़ा रस्त्याने तुम्ही फक्त गाडय़ाच बघाल, मी तुम्हाला आतल्या रस्त्याने नेतो, तुम्हाला मजा येईल,’ इति दर्शन. तो गुगल मॅप फॉलो करत होता. जोपर्यंत रस्ता बऱ्यापैकी मोठा होता तोपर्यंत आम्ही लाल-हिरवी झाडं, कॅनॉलचे पाणी, चढ-उतार एन्जॉय करत होतो. पण अचानक एक चढ चढून गेलो आणि रस्त्याची पायवाटच झाली मला तर गांगरायलाच झालं. सायकलीचा सराव असला तरी एकदम कॅनॉलच्या बांधावरच्या पायवाटेने जाणे म्हणजे जरा जरा जास्तच झालं मला तर गांगरायलाच झालं. सायकलीचा सराव असला तरी एकदम कॅनॉलच्या बांधावरच्या पायवाटेने जाणे म्हणजे जरा जरा जास्तच झालं अचानक माझा हाताचा पंजा, स्ट्रेस व भितीमुळे प्रचंड दुखू लागला. माझे पाय सायकलवरून जमिनीला पोहोचत नसल्यामुळे मला चटकन उतरता येईना व एवढय़ाशा पायवाटेने पुढे जाता येईना. एव्हढय़ा थंडीत घाम फुटला होता. खूप पुढे गेलेला दर्शन आम्हाला बघत बघत परत आला. माझी अवस्था बघून सॉरी म्हणायला लागला. ‘परत मला जर अशा पायवाटेने नेलंस तर बघ’ अशी तंबी देऊन मी ते अर्धा किलोमीटरचे अंतर चालूनच पार केले.\nरॉटरडॅम आता अगदी काही किलोमीटर दूर होते. रस्त्यांवर शहरी वर्दळ वाढली होती. या देशात जवळ जवळ सगळे रस्ते सपाट आहेत. पण रस्त्यांवरचे कॅनॉल ओलांडायला, ट्रॅफिकचे नियमन करण्यासाठी खूप पूल बांधलेले आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी चढ-उतार करावा लागतो. असाच एक चढ आम्ही सयाकली दामटत चढलो आणि लाल सिग्नल लागला. जरा आश्चर्य वाटले, रस्ता तर एकच आहे. मग सिग्नलचे काय प्रयोजन तेव्हढय़ात रस्ता मधोमध दुभंगला आणि वरवर जाऊ लागला तेव्हढय़ात रस्ता मधोमध दुभंगला आणि वरवर जाऊ लागला रस्त्याच्या दोन्ही बाजू वर गेल्यावर जाऊन थांबल्या आणि खालच्या कॅनॉलमधून एक बऱ्यापैकी मोठी बोट पास झाली रस्त्याच्या दोन्ही बाजू वर गेल्यावर जाऊन थांबल्या आणि खालच्या कॅनॉलमधून एक बऱ्यापैकी मोठी बोट पास झाली दुभंगलेले दोन्ही रस्ते परत खाली होऊन जोडले गेले, सिग्नल हिरवा झाला आणि जसे काही घडलेच नाही अशी वर्दळ परत सुरू झाली दुभंगलेले दोन्ही रस्ते परत खाली होऊन जोडले गेले, सिग्नल हिरवा झाला आणि जसे काही घडलेच नाही अशी वर्दळ परत सुरू झाली ‘घ्या काकू, फक्त हेच राहिले होते तुम्हाला दाखवायचे, ते पण तुम्हाला दाखवले’, इति दर्शन.\nमिनी वर्ल्डला आम्ही तीन वाजता पोहोचलो. हे छोटेखानी प्रदर्शन रॉटरडॅम पोर्टचं कामकाज छोटय़ा छोटय़ा प्रतिकृतींद्वारे आपल्यासमोर प्रभावीपणे मांडतं. रात्र आणि दिवस दाखवण्यासाठी केलेली प्रकाशयोजना खूपच आकर्षक होती.\nमिनी वर्ल्डपासून मुक्कामाचे हॉटेल दोन किलोमीटर अंतरावर होते. शहराचा हा परिसर महत्त्वाचा समजला जातो. देशोदशीच्या टॉप बॅ्रण्डस्ची दुकानं, रेस्टॉरंटस, थिएटर्स या भागात आहेत. आमचं हॉटेल जुन्या शैलीचं होतं. बहुतेक एखाद्या संस्थानिकांचा वाडा किंवा छोटासा महाल असावा. खरे तर मस्त आंघोळ करून ‘पडे रहो’चा आमचा प्लॅन होता, पण तेवढय़ात दर्शन टूर मॅनेजरचा निरोप घेऊन आला- ‘जरा चांगलं ड्रेसअप होऊन संध्याकाळी साडेसातला खालच्या लाऊंजमध्ये या.’ इच्छा नव्हती पण त्यांचं मन मोडायचं नाही म्हणून तयार झालो.\nहेरंब आम्हाला घेऊन निघाले पण कुठे, कशासाठी काही सांगत नव्हते. ते आम्हाला जवळच्याच इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर घेऊन गेले. एक अत्यंत मोठे, पॉश इंडियन रेस्टॉरंट होते ते. भारतीय पद्धतीने सजवलेले, भारतीय संगीताची धून वाजत असलेले आणि भारतीय आदरातिथ्याने परिपूर्ण असलेले हे रेस्टॉरंट खूपच सुंदर होतं. पण अशा महागडय़ा रेस्टॉरंटमध्ये आपण का आलो आहोत टूर तर पूर्ण अजून झाली नाही. मग हे कसले सेलिब्रेशन टूर तर पूर्ण अजून झाली नाही. मग हे कसले सेलिब्रेशन तेव्हढय़ात हेरंब म्हणाले, ‘या खास डिनरचे आयोजन तुमच्यासाठी तुमच्या मुलीने वृषालीने केले आहे तेव्हढय़ात हेरंब म्हणाले, ‘या खास डिनरचे आयोजन तुमच्यासाठी तुमच्या मुलीने वृषालीने केले आहे ही खास संध्याकाळ तुमच्या लग्नाला पस्तीस र्वष पूर्ण झाली म्हणून वृषालीकडून तुम्हाला एक सरप्राइज गिफ्ट ही खास संध्याकाळ तुमच्या लग्नाला पस्तीस र्वष पूर्ण झाली म्हणून वृषालीकडून तुम्हाला एक सरप्राइज गिफ्ट या अनोख्या देशात, या अनोख्या सफरीत ही अशी अनोखी गिफ्ट\nआज टूरचा शेवटचा दिव���. आज नव्वद किलोमीटर सायकल चालवायची होती. जरा दडपण आलं होतं. नाही जमलं तर म्हटलं रोजप्रमाणे पन्नासेक किलोमीटर चालवू आणि मग ठरवू पुढे सायकलीने जायचं की गाडीचा आधार घ्यायचा. आम्ही शेवटचा टप्पा पार करण्यासाठी सज्ज झालो आणि दर्शनने एक सुखद धक्का दिला, ‘शेवटचे अंतर नव्वद नसून अठ्ठय़ाहत्तरच आहे म्हटलं रोजप्रमाणे पन्नासेक किलोमीटर चालवू आणि मग ठरवू पुढे सायकलीने जायचं की गाडीचा आधार घ्यायचा. आम्ही शेवटचा टप्पा पार करण्यासाठी सज्ज झालो आणि दर्शनने एक सुखद धक्का दिला, ‘शेवटचे अंतर नव्वद नसून अठ्ठय़ाहत्तरच आहे नव्वदीची मानसिक तयारी असल्याने अठ्ठय़ाहत्तर तर आपण यूं मारू नव्वदीची मानसिक तयारी असल्याने अठ्ठय़ाहत्तर तर आपण यूं मारू त्याच्या बोलण्याने हुरूप आला आणि आम्ही अ‍ॅमस्टरडॅमकडे निघालो.\nचहापानाचा पहिला ब्रेक आटपून आम्ही परत मार्गी लागलो. तासाला साधारण बारा ते चौदा किलोमीटरचे अ‍ॅव्हरेज पडत होते. मजल दरमजल करत आमच्या चौकडीने दुसरा टप्पादेखील गाठला. एका सुंदरशा तळ्याच्या किनाऱ्यावरच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण घ्यायचे ठरले. आता या टप्प्यावर मला ठरवायचे होते की पुढे कसे जायचे, गाडीने की सायकलीवर रोजच्या सवयीने पन्नास किलोमीटर तर मारले होते, पण अजून दोन तास सायकल चालवायची होती. मनात थोडी धाकधूक होती.\nपण मला खरंच थकल्यासारखं वाटत नव्हतं. आणि आता अंतिम लक्ष्य नजरेच्या आवाक्यात असताना कच खायची मी सायकलनेच जायचे ठरवले आणि सगळ्यांनी एकमेकांना थम्स अप दाखवत दुचाकी घोडय़ांवर स्वार झालो.\nदर्शन आता माझ्या मागे-पुढे राहात होता. लांबवर आकाशात उड्डाण घेणारी विमानं दिसत होती. काकू ती विमानं दिसतात ना बस्स तिथे आपल्याला पोहोचायचं आहे. आहे की नाही जवळ बस्स तिथे आपल्याला पोहोचायचं आहे. आहे की नाही जवळ लांब असतं तर दिसली असती का विमान लांब असतं तर दिसली असती का विमान असं काहीबाही पण उत्साहवर्धक बोलत त्यानं आम्हा सगळ्यांना गुंगवून ठेवलं.\nअ‍ॅमस्टरडॅमचे एअरपोर्ट दिसू लागले. विमानाचे गाजर दाखवत दर्शनने खरंच आम्हाला तिथपर्यंत आणलं. थकवा असा जाणवत नव्हता. पण माकडहाड मात्र ‘मी आहे, मी आहे’ अशी जाणीव करून देऊ लागलं होतं. दर शंभर-दोनशे फुटांनंतर सीटवरून उठून त्याला आराम द्यायला लागत होता पण आता कसलीच तमा न बाळगता आम्ही सायकली चालवत होतो.\nया ट्रिपने आम्हाला खूप आनंद दिला. सगळ्या प्रकारांच्या रस्त्यांवर, वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशातून, फुलांच्या शेतांतून, गावांतून, शहरांतून आम्ही मस्त सायकलिंग केलं हवामानानेसुद्धा आमची खूप साथ दिली. तब्येतही तब्येतीत राहिली हवामानानेसुद्धा आमची खूप साथ दिली. तब्येतही तब्येतीत राहिली हॉटेलला पोहोचल्यावर आमच्या या स्वप्न सफरीची सांगता होणार होती.\nसायकलींनी एक वळण घेतलं आणि हॉटेलची मोठ्ठी पाटी दिसली सेलिब्रेशनची जय्यत तयारी करून ठेवली होती. सगळ्यांनी आपापल्या मोबाइल्सवर फोटो काढण्याचा सपाटा लावला. नाजूक, रंगबिरंगी वाईन ग्लासेसमध्ये फ्रुटीवाईनचे घोट घेत घेत आम्ही आमची दुचाकी स्वप्नसफर पूर्ण केल्याचा आनंद साजरा केला. आमची व आमच्या आयोजकांची ही पहिलीच सायकल ट्रिप असल्याने आम्हा सगळ्यांना आनंदाचं उधाणच आलं होतं जणू. एकमेकांचे अभिनंदन करण्यात आणि निरोप घेण्यात वेळ कुठे पसार झाला कळलंच नाही. लक्ष्यपूर्तीमुळे जरासुद्धा थकवा जाणवत नव्हता. पाच दिवसांत सतत आमच्या सेवेत हजर असलेल्या, जरा पण त्रास न देणाऱ्या, न कुरकुरणाऱ्या आमच्या सख्या सोबतिणी- आमच्या सायकली, त्यांना निरोप देण्याची वेळ येऊन ठेपली. त्यांनी आम्हाला या देशाचे असे रूप दाखवले जे चार चाकीने फिरूनसुद्धा बघायला मिळालं नसतं.\nया दोन दिवसांत एक गोष्ट, जी वारंवार आम्हाला हुलकावणी देत होती, ती करायचीच असं आम्ही ठरवूनच आलो होतो. ती गोष्ट म्हणजे जागतिक पातळीवर केला जाणारा फुलांचा लिलाव याची देही याची डोळा बघण्याची. जगातल्या बऱ्याचशा देशातून आलेल्या व या देशाच्या स्वत:च्या फुलांचा इथे रोज लिलाव होतो. आणि मग ती जगभर पाठवली जातात. रोज साडेतीन करोड फुलांचा इथे लिलाव होतो. करोडो फुलांची व्यवस्थित काळजी घेऊन, ती ताजी टवटवीत राहतील असं पॅकिंग करून कमीत कमी वेळेत त्यांचं वाटप करण्याची ही सिस्टीम बघून आपल्याला अचंबित व्हायला होतं. साडेतीन हजार कामगार बिनबोभाट काम करत असतात. एका सेकंदाची सुद्धा कोणाला उसंत नसते. एखाद्या रोबोसारखे हे कामगार आपापली डय़ूटी बजावत असतात. सगळे काही ऑटोमटाईज्ड आहे. २५० फुटबॉल ग्राऊंड्स एव्हढय़ा जागेत हा अचाट, अफाट कारभार चालतो. सकाळी सात ते अकरा ही त्याची वेळ. पण अकरानंतर पूर्ण शुकशुकाट. इंजिनीअिरगची कमाल इथे बघायला मिळते. इतकी फुले, इतके रंग, इतका व्यवस्थि���पणा, इतकी शिस्त बघून आम्ही भारावून गेलो. निसर्ग आणि तंत्रज्ञानाचा हा मिलाफ बघण्याचं आम्ही ठरवून आलो होतो. आमचं हेही स्वप्न पूर्ण झालं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/youtube-ranking-service-page-1-custom-keywords.html", "date_download": "2018-09-22T07:51:34Z", "digest": "sha1:LQPZOHOWXRGTOLEJEDGT27TSHLU52TLV", "length": 14136, "nlines": 56, "source_domain": "marathifacebook.com", "title": "YouTube Ranking Service Page 1, Custom Keywords - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजन���ंना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात ह���वला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://princeyogran.blogspot.com/2007/05/blog-post.html", "date_download": "2018-09-22T07:54:17Z", "digest": "sha1:64OC6XYAOGE2YGCL77IXZRQGO6MC2WG6", "length": 3465, "nlines": 26, "source_domain": "princeyogran.blogspot.com", "title": "Just Thoughts !!!: कृष्ण जन्मला ग बाई...", "raw_content": "\nकृष्ण जन्मला ग बाई...\nमाझे वेगळेपण अगदी माझ्या जन्मापासुनच कळुन येते. माझा जन्म गौरी विसर्जनाचा. रात्री १२ च्या सुमारास मी रडत रडतच या प्रुथ्वीवर पाऊल टाकले. (रात्र आणि माझी गट्टी ही तेव्हापासुनच.) मी आमच्या मिरजेच्या घरात एका अंधाऱ्या खोलीतच पहिले ट्यँहाँ केले अर्थात जन्मलो. काही थोर व्यक्तींमधे आणि माझ्यात येवढेच काय ते साम्य. आईला हॉस्पिटलात नेण्याइतपतही मी बाकीच्यांना वेळ दिला नाही. एखाद्या ठिकाणी दिलेल्या वेळेआधी पोचण्याची सवय ही तेव्हापासुनची बर का. घाई घाई मरणाची (खरे तर जन्माची) घाई मला. विशेष म्हणजे माझ्या पणज��नेच जिला आम्ही आज्जीया म्हणायचो तिनेच त्यावेळी डॉक्टरीण बाईची भुमिका पार पाडली.\nगणपतीतला जन्म, मोठे कान आणि इतर बाळलीला पाहुन मला गणपतीचे एखादे नाव ठेवावे असे माझ्या आज्जीने सुचवले. आईच्याही मनात \"प्रणव\" नाव ठेवावे असे होतेच पण पत्रिकेप्रमाणे नेमके \"यो\" अक्षर आले आणि सगळा घोळ झाला. आजोबा माझे नाव योगेश्वर ठेवा म्हणत होते पण आई-बाबांनी त्याला जाम विरोध करुन शंभरातल्या किमान पंचवीस मुलांचे जे नाव असते तेच नाव माझेही ठेवले.. \"योगेश\" \nदुधाची तहान ताकावर या म्हणीप्रमाणे मला गणपतीचे नाही तर नाही किमान कृष्णाचे तरी असावे म्हणुन \"योगेश\" असे नाव ठेवण्यात आले...\nझोप म्हणजे काय रे भाऊ \nकृष्ण जन्मला ग बाई...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/marathi-news-kolhapur-news-ratnagiri-news-ratnagiri-kolhapur-st-54965", "date_download": "2018-09-22T07:41:02Z", "digest": "sha1:3LUBF6YNADCZQDSWLRRWDXNCXSWEKRFP", "length": 14382, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news kolhapur news ratnagiri news ratnagiri-kolhapur st मिनीबस एसटीवर धडकून 17 प्रवासी जखमी | eSakal", "raw_content": "\nमिनीबस एसटीवर धडकून 17 प्रवासी जखमी\nरविवार, 25 जून 2017\nरत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर एसटी आणि खासगी मिनीबस यांच्यात झालेल्या अपघातामध्ये 17 प्रवासी जखमी झाले. त्यात मिनीबस चालक गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे वाहतूक एक तास ठप्प होती. या प्रकरणी मिनीबस चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला.\nरत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर एसटी आणि खासगी मिनीबस यांच्यात झालेल्या अपघातामध्ये 17 प्रवासी जखमी झाले. त्यात मिनीबस चालक गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे वाहतूक एक तास ठप्प होती. या प्रकरणी मिनीबस चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला.\nएसटीचालक सदाशिव काशिनाथ सुतार (वय 30, रा. सावरे, वारणानगर, कोल्हापूर) हे रत्नागिरी-कोल्हापूर एसटी (एमएच-20-बीएल-2286) घेऊन सकाळी रत्नागिरीतून निघाले. खेडशी नाका येथे समोरच्या वाहनाला बाजू देऊन येणाऱ्या मिनीबसने (एमएम-12-एक्‍यू-4602) रत्नागिरी-कोल्हापूर एसटीला धडक दिली. मिनीबस दीपक मधुकर वीरकर (35, रा. वेल्ये, ता. चिपळूण) हे चालवित होते.\nचिपळूण येथून प्रवासी घेऊन ही मिनीबस रत्नागिरीकडे येत होती. मिनीबस एसटीच्या चालकाच्या बाजू���े अडकली होती. त्यात मिनीबस चालक दीपक वीरकर अडकले. क्रेनच्या मदतीने पुढील भाग ओढून त्यांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये एसटीमधील तुषार दिलीप पवार (19, रा. विडनी- सातारा), स्वाती अरुण पाटील (31, रा. खाके, ता. पन्हाळा, कोल्हापूर), कुशाप्पा तुकाराम करे (52, देसाई हायस्कूल, मूळ रा. जत), आनंदा बाबूराव पाटील (49, रा. जेलरोड), बाबू रामजी चव्हाण (50, रा. विजापूर), सतीश लालसिंग राठोड (50, रा. विजापूर), आनंदी चंद्रकांत चव्हाण (60, रा. बांबर), दीपक काशिराम सावंत (40, रा. शिपोशी, ता. लांजा), वसंत नारायण सावंत (72, रा. शिपोशी, लांजा), वनिता वसंत सावंत (17, रा. शिपोशी), चालक सदाशिव काशिनाथ सुतार (30), वाहक विजय शामराव साळवी (30, रा. लांजा) हे प्रवासी जखमी झाले. मिनीबसमधील विश्‍वनाथ गोपाळ कणगेकर (54), एकनाथ शांताराम साणवी (35, रा. चिपळूण), सुलताना इब्राहिम बांगी (52, रा. कुरधुंडा), अस्मिता सतीश पवार (17, रा. पानवळ) मिनीबस चालक दीपक वीरकर आदी 17 प्रवासी जखमी झाले.\nग्रामीण पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविल्यानंतर दोन्ही गाड्या बाजूला करण्यात आल्या. विभाग नियंत्रक सौ. अनघा बारटक्के, विभागीय वाहतूक अधिकारी प्रकाश रसाळ, आगार व्यवस्थापक शकील सय्यद, स्थानकप्रमुख सागर पाटील, वाहतूक नियंत्रक रमेश केळकर, सुनील सुर्वे, राजू वैद्य, नीलेश गांगण, बेटकर, सुनील झगडे यांनी अपघातस्थळी मदतकार्य केले. एसटीतील प्रवाशांना तातडीची मदत एसटीतर्फे देण्यात आली.\nपुण्यात येताय जरा जपून, हे रस्ते आहेत बंद\nपुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर शनिवार (ता.21) पासूनच वाहतूकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे. पुणे महापालिकेजवळील शिवाजी...\nश्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nअकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा...\n...तर देशमुख यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन, स्वाभिमानीचा ईशारा\nआटपाडी - माणगंगा सहकारी साखर कारखान्याने गेल्या दोन हंगामातील ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत. ती द्यावीत या मागणीसाठी सोमवार (ता.24)...\n'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत\nमुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉक��्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा...\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/ranji-trophy-the-history-of-the-vidarbha-team-created-on-the-first-day-of-the-new-year-on-the-first-day/", "date_download": "2018-09-22T07:21:32Z", "digest": "sha1:CNRGQMOJZNZCFC6KLAVYQCUNLBQS5SIN", "length": 6656, "nlines": 55, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "रणजी करंडक : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विदर्भाच्या संघाने रचला इतिहास | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nरणजी करंडक : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विदर्भाच्या संघाने रचला इतिहास\nइंदूर : इंदूरच्या होळकर स्टेडियमवर फैज फजलच्या विदर्भाने आज इतिहास रचला. बलाढ्य दिल्लीला नऊ विकेट्सने पराभूत करत विदर्भाने पहिल्यांदाच रणजी चषकावर आपलं नाव कोरलं. अक्षय वाखरे आणि आदित्य सरवटेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भाने दिल्लीचा दुसरा डाव 280 धावांत गुंडाळला.\nदिल्लीकडून मिळालेलं 29 धावांचं सोपं लक्ष्य विदर्भाने एका विकेटच्या बदल्यात पार केलं. विदर्भाकडून दुसऱ्या डावात अक्षय वाखरेने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर आदित्य सरवटेने तीन फलंदाजांना माघारी धाडलं. रजनीश गुरबानीने दोन तर आदित्य सरवटे आणि सिद्धेश नेरळने प्रत्येकी एक विकेट घेतली.\nरणजी करंडकाच्या 84 वर्षांच्या इतिहासात विदर्भाने रणजी करंडक जिंकण्याची ही वेळ आहे. विदर्भाला आजवरच्या इतिहासात 1970-71 आणि 1995-96 या दोन मोसमात रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारता आली होती. पण यंदा फैज फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भाच्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारत आपली सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे.विशेष म्हणज�� मुंबईचे माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित हे विदर्भ संघाचे प्रशिक्षक आहेत.\nविदर्भाचा मध्यमगती गोलंदाज रजनीश गुरबानीने दिल्लीविरुद्धच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिकची नोंद केली. रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक करणारा तो केवळ दुसरा गोलंदाज ठरला. याआधी 1973 साली रणजी करंडकाच्या फायनलमध्ये तामिळनाडूच्या बी कल्याणसुंदरमने मुंबईविरुद्ध हॅटट्रिक नोंदवली होती. रजनीशने दिल्लीच्या विकास मिश्रा, नवदीप सैनी आणि ध्रुव शोरे या फलंदाजंना माघारी धाडत हॅटट्रिक साजरी केली. विशेष म्हणजे रजनीशने आपल्या हॅटट्रिकमध्ये तिन्ही फलंदाजांना त्रिफळाचीत केलं. रजनीश गुरबानीने पहिल्या डावात हॅटट्रिकसह एकूण सहा विकेट्स घेतल्या. त्यामुळे विदर्भाने दिल्लीला 295 धावांत रोखलं.\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\nह्या टीमला 64 धावात गुंडाळलं, भारताचा मोठा विजय\nयुसूफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी,बीसीसीआयने केलं निलंबित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/20145?page=5", "date_download": "2018-09-22T08:07:13Z", "digest": "sha1:DALJZJ3GV2QGGKMLGK7HDNV6HY5AVCIX", "length": 16116, "nlines": 265, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बे एरिया दणक्यात गटग : १०-१०-१० सकाळी ११:३० वाजता | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बे एरिया दणक्यात गटग : १०-१०-१० सकाळी ११:३० वाजता\nबे एरिया दणक्यात गटग : १०-१०-१० सकाळी ११:३० वाजता\nस्थळ : महागुरुंचे घर\n३४३८ ब्राउनटेल वे, सॅन रमोन\nपॉटलकसाठी मेनु पण इथे ठरवायचा आहे.\nमहागुरू : पोळ्या, बार्बेक्यु, राईस (२ मोठे + १ लहान)\nसशल : सॅलड + श्रीखंड (२ मोठे +१ लहान)\nराखी : मेथी मटर मलई ( २ मोठे + २ लहान)\nसायलीमी : चिकन ग्रेव्ही + बार्बेक्यु करता मॅरिनेटेड (२ मोठे + २ लहान)\nफारेंड : चीज पिझ्झा (२ मोठे + २ लहान)\nभाग्य : मिक्स भाजी / उसळ (२ मोठे)\nरमा : चीजकेक (२ मोठे + १ लहान)\nपेशवा : काहीतरी गोड (१)\nसुयोग : टोमॅटो सूप (२ मोठे + १ लहान)\nदक्षिण कॅलिफोर्नीयातिल माबोकरांना आग्रहाचे निमंत्रण.\nबाराकरांना पेशल बस करून इथे येण्याचे आग्रहाचे निमंत्रण (शिट्टी, डि.सी., फिली कर बाराच्या बशीतून येतील असे गृहित धरले आहे)\nअटलांटावासियांना कधीतरी जरा वेगळ्या ठिकाणी गटग करता आग्रहाचे निमंत्रण.\nबे एरिया गटग मायबोली\nमी herbivorus:) पदार्थः कहीतरी गोड\nसर्वांना मायबोलीच्या संपर्कसुविधेमधुन पत्ता आणि फोन नंबर कळवतो.>> आम्हाला नाही मिळाला अजुन.\nयेईल हो भाई, आधी तुम्ही बस\nयेईल हो भाई, आधी तुम्ही बस करून निघा तर खरं .. तुम्ही इथे पोहोचेपर्यंत संपर्काची इमेल नक्की पोहोचलेली असेल\nभाई .. मायबोली वर नोंदवलेला\nभाई .. मायबोली वर नोंदवलेला इमेल अकाउअंट चेक करा.\n... आणि लगेच निघा .. बस बुक\n... आणि लगेच निघा .. बस बुक केली आहे का बुंग ने येताय \nकिती टाळकी ... शाकाहारी/मासांहारी किती त्याचा आकडा कळवला नाही अजुन\n चिकन बार्बेक्यूसाठी आणू ना\n >> दोन्ही राहु दे\nचिकन बार्बेक्यूसाठी आणू ना >> .. चालेल . मॅरिनेटवगैरे सोपस्कर करुन ना >> .. चालेल . मॅरिनेटवगैरे सोपस्कर करुन ना मी व्हेजी ग्रिलची तयारी करुन ठेवतो.\nअरे वा जोरदार तयारी चालु\nअरे वा जोरदार तयारी चालु आहे.\nचिकन बार्बेक्यूसाठी आणू ना >>> कोंबडी बिचारी कशी पुरेल , अख्खा बोकड लागेल\nमी BBQ चिकन (मॅरिनेट करून\nमी BBQ चिकन (मॅरिनेट करून )\nमहागुरू राईस करणार आहेत\nसशल तू व्हेजी आणते आहेस ना\nफुपा, सुयोग, रार तुम्ही पण कळवा\nफोटो काढा भरपूर अन समग्र वृ लिहायला विसरू नका .\nMG, पत्ता, फोन नं मिळाला,\nपत्ता, फोन नं मिळाला, धन्यवाद\nमजा करा आणि वृत्तांत लिहा.\nभाग्य तुला मायबोलि सम्पर्क\nभाग्य तुला मायबोलि सम्पर्क मधुन इमेल केलिय बघतेस का जरा.\nरमा, जो कुछ केहेना है वो सबके\nरमा, जो कुछ केहेना है वो सबके सामने कहो, यहाँ सब अपने है\nआम्ही टोम्याटो सुप आणु (२\nआम्ही टोम्याटो सुप आणु\n(२ मोठे + १ लहान)\nचला मंडळी बस वाटेवर आहे. भेटु\nचला मंडळी बस वाटेवर आहे. भेटु लवकरच. ऑल द बेस्ट.\nराखी, अग बाकिच्यांच ठीक आहे\nराखी, अग बाकिच्यांच ठीक आहे पण तुला सांगायची काय गरज आहे आपण दोघी 'एकच' तर आहोत :).\nहो आणि एकाच वेळी एकाच ठिकाणी\nहो आणि एकाच वेळी एकाच ठिकाणी (ए.वे.ए.ठि.) भेटायच आहे बरका,\nती थिअरी चुकीची आहे ते सिद्ध\nती थिअरी चुकीची आहे ते सिद्ध करायला तू येच (चीजकेक घेऊन)\nरमा, री केलाय, चेक कर\nरमा, री केलाय, चेक कर\nसुयोग तुम्ही मांसाहारी की\nसुयोग तुम्ही मांसाहारी की शाकाहारी\nराखी १०-१०-१० कर नावात\nअरे वा. १०-१०-१०-१०:१० ला\nअरे वा. १०-१०-१०-१०:१० ला सगळ्यानी भेटा रे. मस्त इतिहास घडताना....\n१०:१० ला महागुरूंनी लंच\n१०:१० ला महागुरूंनी लंच सा���गितल आहे ब्रेकफास्ट नव्हे\nकेला केला बदल, आधी लक्षात\nकेला केला बदल, आधी लक्षात नाही आलं पण वेळ आधे सांगितली तिच बर्का, ही आत्ता नावात आहे ती आपली उगाच सिमेट्री करता\nचुकून कोणी १०:१० ला गेलं तर\nचुकून कोणी १०:१० ला गेलं तर परत त्यचा गेला तो गंडला होणार\nमहागुरु काय डायरेक्ट ११.३०\nमहागुरु काय डायरेक्ट ११.३० लाच घरात घेणारेत का, आधी दाराला कुलूप\nअरे वा वा थोड्या अजून बाता\nअरे वा वा थोड्या अजून बाता मारा आपलं गप्पा मारा तर २०० होतील. लगे रहो.\nभाई, शिट्टीत इश्टॉप घ्या बर्का\nआज एकदाचं लिहायला वेळ होतोय.\nआज एकदाचं लिहायला वेळ होतोय. उशीराबद्दल क्षमस्व \nमी येत असल्याची पूर्वकल्पना दिल्याबद्दल अमोल, धन्यवाद\nमाझ्या 'रंगीबेरंगी' पानाची सुरुवातच माझ्या स्वयंपाकाच्या अनुभवांनी आहे\nत्यात आता खूपच सुधारणा झाली असली तरी सध्या मी अजून transition मधे असल्याने माझ्याकडे घर वगैरे काही नाही. त्यामुळे मी काही cooking करुन आणणं शक्य नाही होणार\nपण तयार, विकत काही घेउन यायचं असेल तर please please सांगा... I will get that\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%89/", "date_download": "2018-09-22T07:03:00Z", "digest": "sha1:N2M6CFR5F545FMTQEC6OIEX2OI2WF7QE", "length": 8143, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुबईत ‘आजारी’ टेडी बियरवर उपचार करण्यासाठी रुग्णालय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदुबईत ‘आजारी’ टेडी बियरवर उपचार करण्यासाठी रुग्णालय\nदुबई : आजपर्यंत तुम्ही विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करणारी किंवा स्पेशलाइज्ड रुग्णालये आपण पाहिली असतील, मात्र आता दुबईमध्ये एक वेगळेच रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. हे आहे टेडी बियरचे रुग्णालय, लहान मुलांना आपल्या आजारी टेडी बियरला येथे नेऊन त्यावर उपचार करता येणार आहेत. डॉक्टरांकडून उपचार घेताना मुलांची होणार अस्वस्थता कमी करण्यासाठी हे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे.\nउद्घाटनाच्यावेळेस एका टेडी बियरचे सीटी स्कॅन करण्यात आले त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी भूलविभागात त्याला पाठविण्यात आले. ���े रुग्णालय मोहम्मद बिन रशिद युनिवर्सिटी ऑफ मेडिसिन अँड हेल्थ सायन्सेस येथए सुरु करण्यात आले आहे. डॉक्टरांना भेटताना, त्यांच्याकडून उपचार घेताना लहान मुलांमध्ये निर्माण होणारी भीती, अस्वस्थता टाळण्यासाठी हे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. उद्घाटनाच्या दिवशी संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान तसेच दुबईचे शासक मोहम्मद बिन रशिद अल मख्तुम आणि चार लहान मुले उपस्थित राहिले होते. या मुलांच्या टेडी बियरना रुग्णालयात नेण्यात आले त्यानंतर डॉक्टरांनी टेडी बियरच्या आरोग्यावर मुलांशी “चर्चा” केली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार होईपर्यंत ही मुले तेथेच थांबली. टेडी बियरचे वैद्यकीय अहवाल आल्यावर या मुलांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि मग मुलांकडे टेडीचे वैद्यकीय अहवाल आणि सीटीस्कॅनचा अहवाल देण्यात आला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकरण जोहर आणि मनिष मल्होत्रा रिलेशनशीपमध्ये\nNext article‘चाचा चौधरी आणि मोदी’ पुस्तकावरून विरोधक संतप्त\nअमेरिकेला रशियापेक्षा चीनकडून अधिक धोका – पॉम्पिओ\nदिल्लीतील एका गटाला चर्चा नकोय – पाकिस्तानचा कांगावा\nरशियाकडून क्षेपणास्र खरेदी केल्यास भारतावर निर्बंध\nअफगाणिस्तानमधील संघर्षात वर्षभरात 13 पत्रकारांचा मृत्यू\nमतदारांना आकर्षित करण्यासाठी गणपतीची आक्षेपार्ह जाहिरात\nफ्लोरिडात जेट विमान चोरणाऱ्या युवकास अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/3154-woman-attacked-with-knife-cought-on-cctv-camera", "date_download": "2018-09-22T07:43:42Z", "digest": "sha1:7LBIC3MNGFNQTNQ2UIVORMGTMOF75NTH", "length": 6612, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "तिच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nतिच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमुंबईच्या कुर्ला येथील ठक्कर बाप्पा परिसरात एका युवकाने अल्पवयीन मुलीची छेडछाड करत भर रस्त्यात मारहाण करुन धारदार शस्त्राने तिच्या नाकावर वार केले. हा सर्व प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अतिशय निर्दयीपणे आरोपीने युवतीला मारहाण केल्याचे यामध्ये दिसून आले आहे.\nपीडित मुलीच्या नातेवाईकांनी जखमी अवस्थेत मुलीला राजावाडी रुग्णालयात भरती केले. 17 आक्टोबर रोजी ही घटना घडली असून पीडित मुलीने नेहरूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत कारवाई करत पोलिसांनी आरोपी इम्रान शेख याला अटक केली. पण पीडित अल्पवयीन असल्यामुळे आरोपीवर कडक कारवाई न करता त्याला तात्काळ जामीनही मिळाला. यामुळे आरोपींवर कायद्याची दहशत कशी बसणार असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.\nVideo: घाटकोपर इमारत दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज 'जय महाराष्ट्र'च्या हाती\nभरदिवसा गोळ्या झाडून केली हत्या; हत्येची थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद\nभक्तांच्या समोर साधूंची फाईट; घटना सीसीटीव्हीत कैद\nया चोरट्यांची बाईक चोरी झालीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद\nभिंवडीत केनपार्क हॉटेलमध्ये गोळीबार; तरुणी गंभीर जखमी\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/big-explosion-of-a-massive-fire-transformer-in-chandrapur-electricity-sub-station/", "date_download": "2018-09-22T06:46:49Z", "digest": "sha1:7YKEKKAWLINHEE7HL3SIQGEDT2PTN7VC", "length": 3900, "nlines": 47, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "चंद्रपूरात वीज उपकेंद्रात भीषण आग ट्रान्सफॉर्मरच्या मोठे स्फोट . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nचंद्रपूरात वीज उपकेंद्रात भीषण आग ट्रान्सफॉर्मरच्या मोठे स्फोट .\nचंद्रपूर : चंद्रपूर येथील वरोरा २२० केव्ही वीज उपकेंद्राला काल (सोमवार) रात्री भीषण आग लागली. या आगीदरम्यान ट्रान्सफॉर्मरमध्ये २ भीषण स्फोट झाले आणि त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही.\nया घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरु झाले. ही आग मुख्य उपकेंद्रापर्यंत पोहचू नये ही काळजी घेत, वीज कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा त्वरित खंडीत केला. यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली.\nपहाटे ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र, ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं ३५ गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तर महापारेषणचं लाखोंचं नुकसान झाल्याचं कळतं आहे.\nदरम्यान, खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अजूनही 24 तास लागण्याची शक्यता आहे. सध्या वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-sharad-pawar-farmer-and-government-49497", "date_download": "2018-09-22T07:55:04Z", "digest": "sha1:B3G5TO34KRPEPUJP2KX6UGB4ATO3WKEY", "length": 13183, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news sharad pawar farmer and government राज्य सरकारने तूर खरेदी केंद्र वाढवावीतः शरद पवार | eSakal", "raw_content": "\nराज्य सरकारने तूर खरेदी केंद्र वाढवावीतः शरद पवार\nगुरुवार, 1 जून 2017\nपुणे: शेतकऱयाला त्याच्या कष्टाची आणि उत्पादनाची चांगली किंमत मिळायला हवी. त्यासाठी राज्य सरकारने तूर खरेदी केंद्र वाढवावीत, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.\nमहा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या राज्यस्तरीय महासंघातर्फे आयोजित तूर खरेदी सांगता समारंभात ते बोलत होते. केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव हेम पांडे उपस्थित होते. महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी प्रास्ताविक केले.\nपुणे: शेतकऱयाला त्याच्या कष्टाची आणि उत्पादनाची चांगली किंमत मिळायला हवी. त्यासाठी राज्य सरकारने तूर खरेदी केंद्र वाढवावीत, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.\nमहा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या राज्यस्तरीय महासंघातर्फे आयोजित तूर खरेदी सांगता समारंभात ते बोलत होते. केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव हेम पांडे उपस्थित होते. महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी प्रास्ताविक केले.\nपवार म्हणाले, \"तूर उत्पादनाबाबत हवे तसे यश अद्याप आलेले नाही. आपण अजूनही 35 टक्के धान्य उत्पादन आयात करतो. ही तूट भरून काढण्यासाठी शेतकर्यांनी संशोधकांची मदत घ्यावी. तूर उत्पादकांसही केंद्राने चांगली किंमत द्यायला हवी. कारण तूर हे महत्वाचे पिक आहे.'\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\n'बीड-प���ळी रेल्वेच्या कामाला तीन जूनपासून होणार सुरुवात'\nनाशिक : दिंडोरी तालुक्यात दूध, आंब्याचे ट्रक अडविले​\nपालकांपासून बचाव करण्यासाठी तावडेंभोवती 'सुरक्षा कडे'\nएेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​\nशेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे\nसोलापूरात फुले रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संपात सहभाग\nशेतकरी संपावर अन् सरकार शांत कसे\nसोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nप्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी\nअभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला\n'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत\nमुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा...\nपवारसाहेब, फसवाफसवी करु नका नाहीतर... : उदयनराजे\nसातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक नेते यांच्यात सुरु असलेल्या वादाचे प्रत्यंतर आज पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर पहायला...\nकारखांदारांनी साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे\nमंगळवेढा - कारखांदारांनी केवळ साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन आ.प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले....\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-talathi-return-digital-signature-work-7504", "date_download": "2018-09-22T08:19:20Z", "digest": "sha1:TKRAG5A54UPAEF5R7WBE6FCSSUHYBHYJ", "length": 16285, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Talathi return to digital signature work | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतलाठ्यांचा डिजिटल सिग्नेचरच्या कामावरील बहिष्कार मागे\nतलाठ्यांचा डिजिटल सिग्नेचरच्या कामावरील बहिष्कार मागे\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nमुंबई : तलाठ्यांच्या सर्वसाधारण बदल्या, रिक्त पदांची भरती, ऑनलाइन सातबारा कामासंदर्भात दिलेल्या नोटिसा मागे घेणे आदी तलाठी संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. या चर्चेनंतर तलाठी संघटनेने सातबारामधील डिजिटल सिग्नेचरच्या कामकाजावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला असल्याचे जाहीर केले.\nमुंबई : तलाठ्यांच्या सर्वसाधारण बदल्या, रिक्त पदांची भरती, ऑनलाइन सातबारा कामासंदर्भात दिलेल्या नोटिसा मागे घेणे आदी तलाठी संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. या चर्चेनंतर तलाठी संघटनेने सातबारामधील डिजिटल सिग्नेचरच्या कामकाजावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला असल्याचे जाहीर केले.\nराज्य तलाठी संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात संघटनेच्या प्रतिनिधींची महसूलमंत्री श्री. पाटील यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली. या वेळी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ऑनलाइन सातबारा प्रकल्पाचे समन्वयक रामदास जगताप, तलाठी संघटनेचे अध्यक्ष एस. एम. जोशी, महासंघाचे सरचिटणीस बाळकृष्ण गाढवे, विदर्भ पटवारी संघटनेचे संजय अनव्हाने, एम. बी. सावंत, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र जाधव आदी या वेळी उपस्थित होते.\nमंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील सर्व सातबारा उतारे ऑनलाइन करण्यासाठी राज्य शासनाने प्रकल्प हाती घेतला आहे. हे काम करण्यासाठी राज्य शासनामार्फत तलाठ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले होते. काही ठिकाणी लॅपटॉप अद्याप दिले नाहीत, अशा ठिकाणी लवकरच अद्ययावत लॅपटॉप देण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच तलाठ्यांच्या सर्वसाधारण बदल्या थांबविण्यात आल्या होत्या.\nआता ३१ मेपर्यंत या बदल्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, डिजिटल सातबारा प्रकल्प राबविताना तलाठ्यांवर केलेली कार्यवाही मागे घेण्यासंबंधी सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.\nराज्यातील ऑनलाइन सातबारा प्रकल्प राबविताना तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आदींनी अहोरात्र मेहनत केली. त्यामुळे राज्यातील सर्वच गावांतील सातबारा उतारे डिजिटल झाले आहेत. या कामाची दखल घेऊन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी तलाठ्यांचे अभिनंदन केले. होत आहे.\nचंद्रकांत पाटील मंत्रालय महसूल विभाग revenue department विदर्भ लॅपटॉप तहसीलदार\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nखानदेेशातील शेतकऱ्यांना कांद्याच्या...जळगाव : मागील २० ते २२ दिवसांपासून कांद्याचे दर...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी...सिन्नर, जि. नाशिक : पावसाळा सपंत आला तरी...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nफळबागेसाठी दर्जेदार रोपांची निवड...औरंगाबाद : मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nभीमा कारखान्याकडून थकीत ‘एफआरपी' जमा मोहोळ, जि. सोलापूर : टाकळी सिकंदर येथील भीमा...\nकोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरीकोल्हापूर ः कोल्हापूर शहरासह परिसराला शुक्रवारी...\nप्रलंबित कृषिपंपांच्या वीजजोडणीचा मार्ग...सोलापूर : मार्च २०१८ अखेर प्रलंबित असलेल्या...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nसांगलीत पावसाळ्यातही तलाव कोरडेसांगली ः ऐन पावसाळ्यात तालुक्‍यातील बहुतांश...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-tur-procurement-scheme-fail-latur-maharashtra-7479", "date_download": "2018-09-22T08:18:32Z", "digest": "sha1:M7VLY5QTQI2OD44LTPMYNJTFBAUYKQY7", "length": 16999, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, tur procurement scheme fail in Latur, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलातुरात हरभरा खरेदी योजनेचा फज्जा\nलातुरात हरभरा खरेदी योजनेचा फज्जा\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nलातूर ः जाहिरातबाजी करून आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने कसे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासनाने लातूर जिल्ह्यात आतापर्यंत आॅनलाइन नोंदणी करणाऱ्या २३ हजारपैकी केवळ ७३ शेतकऱ्यांची ९६३ क्विंटलच हरभऱ्याची खरेदी केली आहे. त्यामुळे शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्र योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे सोमवारी (ता. १६) लातूर बाजारपेठेत २०० रुपयांनी हरभऱ्याचे भाव गडगडले. सध्या शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा किमान एक हजार रुपये कमी दराने बाजारपेठेत हरभरा विक्री करण्याची वेळ आली आहे.\nलातूर ः जाहिरातबाजी करून आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने कसे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासनाने लातूर जिल्ह्यात आतापर्यंत आॅनलाइन नोंदणी करणाऱ्या २३ हजारपैकी केवळ ७३ शेतकऱ्यांची ९६३ क्विंटलच हरभऱ्याची खरेदी केली आहे. त्यामुळे शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्र योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे सोमवारी (ता. १६) लातूर बाजारपेठेत २०० रुपयांनी हरभऱ्याचे भाव गडगडले. सध्या शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा किमान एक हजार रुपये कमी दराने बाजारपेठेत हरभरा विक्री करण्याची वेळ आली आहे.\nलातूर जिल्ह्यात एप्रिलपासून हरभरा खरेदी सुरू केली आहे. यात पहिल्यांदा शेतकऱ्यांना आॅनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. बाजारपेठेत भाव कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आशा या खरेदी केंद्रावर आहेत. यातूनच जिल्ह्यातील २३ हजार शेतकऱ्यांनी हरभऱ्यासाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे. आॅनलाइन नोंदणीनंतर शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे हरभरा घेऊन येण्यासाठी सांगितले जाते. या वर्षी तुरीनंतर शासनाने उशिरा हरभऱ्याची हमीभावाने खरेदी सुरू केली आहे. सध्या तुरीनेच शासनाचे गोदाम भरले आहेत. त्यालाच जागा नाही. त्यामुळे त्याचा परिणाम हरभरा खरेदीवरही होताना दिसत आहे.\nआतापर्यंत २३ हजारपैकी केवळ ३७१ शेतकऱ्यांनाच ३७१ जणांना एसएमएस करण्यात आले. आतातर एसएमएस पाठवणेच एक प्रकारे बंद करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ ७३ शेतकऱ्यांचा ९६३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. त्यात उदगीर १९८ क्विंटल, अहमदपूर ३० क्विंटल, औसा ६८ क्विटंल, चाकूर ४५९ क्विंटल, लोणी केंद्रावर २०७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. ४२ लाख ३० हजार ४४४ रुपयांची ही खरेदी आहे. लातूर, रेणापूर, देवणी, नळेगाव, साकोळ, सताळा, जळकोट केंद्रावर एक क्विंटलही खरेदी नाही. या योजनेचा सध्या तरी ल��तूर जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र आहे.\nलातूर जिल्ह्यातील आॅनलाइन हरभरा नोंदणीची स्थिती\nखरेदी केंद्रे आॅनलाइन नोंदणी पाठविलेले एसएमएस\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nराज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...\nचीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...\nभाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...\nमिर्��ापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...\nइजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...\nठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...\nकमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...\nपावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-article-54576", "date_download": "2018-09-22T07:39:42Z", "digest": "sha1:NZKWX5SR33PHQFBBTP4DSAWMXXAPQJRI", "length": 16336, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhing tang article वाघ देणारा माणूस! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 23 जून 2017\nगुदस्ता ह्याच इसमाने आमचे गडावर 55 किलो वजनाचा सात फुटी लांबीचा व साडेतीन फुटी उंचीचा वाघ आणोन ठेविला. वाघ खेळण्यातील आहे, हे मात्र त्याणे गुलदस्त्यात ठेविले\nमित्रवर्य मा. ना. नानासाहेब फडणवीस,\nकारभारी, मलबार हिल दफ्तरखाना,\nसुभा : बॉम्बे (महाराष्ट्रा)\nआपल्या मंत्रिमंडळातील एका सदस्याबद्दल अत्यंत गंभीर व ऑफिशियल तक्रार दर्ज करण्यासाठी सदरील खत रवाना करीत आहे. अंबल करावा. कारभारी म्हणोन आपणांस साहेबमजकूरांनी नामजाद केले असोन दौलतीचे सर्वेसर्वा अजूनही साहेबच आहेती, ह्याची जाण ठेवणे. हयगय न करणे. रयतेच्या गवताच्या पांत्यास ढका लावाल, तर आमचे तरवारीचे पाते हरहमेश तय्यार आहे, त्यास मान (रिस्पेक्‍ट) देणे. बहरहाल आमचे ध्यानीं असे आले आहे की आपल्या मंत्रिमंडळातील एक कुणी सुधीर मुनगंटीवार नामे चंद्रपुरी सदस्य हालींच फार खोड्या काढो लागला असोन त्याचा पुंडावा वाढला आहे. त्यास वेळींच वठणीवर आणणे. समय बरबाद न करणें. सदर सदस्य काही ना काही निमित्ते काढून आमच्या बांदऱ्यातील मातोश्री महालावर टपकतो व गडाचे हरेक दरवाजे बंद करण्याचे गडकऱ्यांचे हरप्रयत्न हरप्रकारे हाणून पाडितो. तस्मात आता \"हर हर महादेव' शिवाय आमच्यापास विलाज उरला नाही.\nसदर हिकमती गडी प्रसंगी वेषांतर करोन गडात शिरकाव साधतो. \"\"आम्ही कटकांतील लोक, रातपाळी करोन परतलो आहो,'' ऐशी बतावणी करोन आमच्या मर्द मावळ्या निरागस शिपायांस हातोहात फसवितो. येका हातात वृक्षाचे रोप आणि दुज्या हातात व्याघ्र घेवोन सदरील मंत्र्याने संपूर्ण मराठी दौलतीला \"दे माय धरणी ठाय' ऐसे करोन सोडिले आहे. आपल्या दौलतीचे जंगलखातेही ह्या मंत्र्याकडे असल्याणे, जागा मिळेल तेथे हा मनुष्य झाडेझुडे लावीत सुटला असून, महाराष्ट्रभर चौदा कोट झाडे लावण्याचा संकल्प त्याणें सोडिला असल्याची खबर आहे. चौदा कोट झाडे येथ उगवली, तर त्यास जंगलराज म्हणावे लागेल हा मनुष्य थैलीत झाडांच्या बिया घेवोन येतो आणि आमचें गडावर इतस्तत: फेकतो. त्यातील काही बियाणे चुकून आमचे अंगरख्यात अडकले. तेथेच रुजलें. परिणामी, आमच्या देहांस अनेक ठिकाणी अंकुर फुटल्याचे ध्यानी आले. सदर तण उपटण्यासाठी आम्ही कीडनाशकाची फवारणी स्वत:वर करोन घेतली. असो.\nकाहीही करोन आमची भेट घेणे, हे त्याचे ब्रीद दिसत्ये. आम्हांस गाठून आमच्या हाती (खेळण्यातला) वाघ ठेविण्याचा छंद जणू त्यांस जडला आहे. गुदस्ता ह्याच इसमाने आमचे गडावर 55 किलो वजनाचा सात फुटी लांबीचा व साडेतीन फुटी उंचीचा वाघ आणोन ठेविला. वाघ खेळण्यातील आहे, हे मात्र त्याणे गुलदस्त्यात ठेविले. परिणामी, गडात वाघ शिरल्याची हाकाटी झाल्याने भलताच गोंधळ उडाला. अखेरीस आम्ही काही हाक्‍यें घेवोन मृगयेसाठी उतरलो. आमचा जहरी भाला त्या वाघाचा कोथळा काढणार इतुक्‍यात सदरील इसमाने \"साहेब, तो कचकड्याचा आहे' ऐसे जाहीर केले. आम्ही म्हटले, \"मग हरकत नाही. राहू दे त्यास येथेच. शेवटी वाघाचे गुहेतच वाघ शोभतो\n...परवाचे दिशी सदर इसमाने हद्द केली. गडावर प्रवेश मिळवोन त्याणें आम्हास गाठले. \"काये आलांत कवण काम' ऐसी विचारणा आम्ही केली असता त्याणे आमचे हाती बांबूध्वज आणि एक खेळण्यातील वाघ ठेविला. आता खेळण्यातील वाघाशी खेळत बसण्याची आमची उमर नव्हे पण पुंडपणांस मर्यादा काय होय पण पुंडपणांस मर्यादा काय होय संतापजनक बात ही की सदर खेळण्यातील वाघ चक्‍क बोलका निघाला संतापजनक बात ही की सदर खेळण्यातील वाघ चक्‍क बोलका निघाला जेथ डरकाळी मारावी, तेथ म्यांव म्यांव ऐसा ध्वनि काढतो आणि जेथ म्यांव करणे इष्ट तेथे डरकाळी काढतो जेथ डरकाळी मारावी, तेथ म्यांव म्यांव ऐसा ध्वनि काढतो आणि जेथ म्यांव करणे इष्ट तेथे डरकाळी काढतो ह्याला काय म्हणावे सदर मंत्र्याच्या ह्या वाघवाटप मोहिमेमुळे तमाम मराठी रयत रंजीस आली असून योग्य ती कारवाई करणे. अन्यथा गडावर येवोन पडलेले सर्व वाघ आम्ही एकाच खेपेत आपल्या वाड्यावर आणून टाकू. बाकी भोगा आपल्या कर्माची फळे\nअंमल करणे. बाकी ईश्‍वर पाहातोच आहे.\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nलॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज\nनागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...\nGanesh Festival : ढोल-ताशा पोहोचला साता-समुद्रापार\nसध्या ढोल-ताशावर टीका होते, ती आवाजामुळे आणि पथकांच्या वाढत्या संख्येमुळे. ध्वनिप्रदूषण आणि डेसिबल हे शब्द उत्सवाच्या काळात हमखास चर्चेत येतात....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2010/05/09/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T07:35:12Z", "digest": "sha1:2YFKW6R6T2YTEYMWQULA6QNIXCFSRTYQ", "length": 22293, "nlines": 260, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "मराठी ज्ञानभाषा व्हायला पाहिजे – कमल हासन (वृत्त: दै० डीएनए, ९ मे २०१०) – अमृतम��थन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक / ०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त\nमराठी ज्ञानभाषा व्हायला पाहिजे – कमल हासन (वृत्त: दै० डीएनए, ९ मे २०१०)\nरविवार, 9 मे 2010 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\n“मराठी संस्कृती ही तमिळ संस्कृतीप्रमाणेच प्राचीन आणि महान आहे. शिवाय (लोकसंख्येने) ते एक मोठे राज्य आहे. (अशा परिस्थितीत) त्यांनी आपल्या संस्कृतीच्या बाबतीत हिंदी चित्रपटांपुढे गुढघे टेकून पूर्णपणे हार मानली आहे ही खरोखरच खेदजनक गोष्ट आहे. तमिळ लोकांमध्ये असलेला स्वभाषेबद्दलचा अभिमान मराठी लोकांमध्ये का नाही ह्याचे कारणच मला समजत नाही.” मराठी चित्रपटात अभिनय करण्याची इच्छा व्यक्त करताना हल्लीच कमल हासन ह्या लोकप्रिय तमिळ चित्रपट अभिनेत्याने वरीलप्रमाणे उद्गार काढले.\nसंबंधित वृत्त खालील दुव्यावर पहावे.\nअमृतमंथन_मराठी ही ज्ञानभाषा व्हायला पाहिजे-कमल हासन_090510\nआपली मते लेखाखालील रकान्यात अवश्य मांडावीत. (कोणाला कमल हासनच्या कोड्याचे उत्तर माहित असल्यास ते आम्हा सर्वांना नक्कीच सांगावे.)\nचित्रपट, तमिळ, भाषाभिमान, मराठी, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती, महाराष्ट्र, मातृभाषा, मायबोली, राज्यशासन, स्वाभिमान, cinema, Film, Hindi, Kamal Hassan, Marathi, Marathi language, mother tongue, pride, Tamil\nमहाराष्ट्रात निपाणी नाही, परंतु निपाणीत महाराष्ट्र (वृत्त: दै० लोकसत्ता १९ एप्रिल २०१०)\n2 thoughts on “मराठी ज्ञानभाषा व्हायला पाहिजे – कमल हासन (वृत्त: दै० डीएनए, ९ मे २०१०)”\nमराठी ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे, पण तसे होण्यासाठी मूलभूत विचारांची आणि विचारपद्धतींची परंपरा मराठीत रूढ होणे जरूर आहे. केवळ इंग्रजी ज्ञान भाषांतरित होणे पुरेसे नाही.\nशनिवार, 22 मे 2010 येथे 1:25 सकाळी\nप्रिय श्री० मनोहर यांसी,\nउत्तरास विलंब झाल्याबद्दल क्षमा असावी.\nत्याचसाठी तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. इंग्रजी शाळांत शिकून मराठी भाषेत कितपत मूलभूत (original) ज्ञाननिर्मिती, साहित्यनिर्मिती होणार\nइंग्रजीमधील किंवा इतर भाषांतील ज्ञान आपण नक्की घ्यावे. पण ते पचवून मग आपल्या भाषेत मूलभूत संशोधनही व्हावे, जसे जपान, इस्रायल व इतर अनेक देशांनी केले व करीत आहेत.\nआपला अभिप्राय इथे नोंदवा. उत्तर रद्द करा.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.�� प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, ��ंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2011/01/28/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%8D-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%8D-%E0%A4%B2/", "date_download": "2018-09-22T07:08:42Z", "digest": "sha1:RKTUXNXZIO5HGB3KIYJRYKGBATJLN3LV", "length": 157684, "nlines": 786, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी) – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत\nशुक्रवार, 28 जानेवारी 2011 शनिवार, 30 जून 2012 अमृतयात्री61 प्रतिक्रिया\n“आपल्या मराठी भाषेत इतके उत्तम शब्द उपलब्ध असतानाही त्यांच्याऐवजी हिंदी पंडितांनी जन्माला घातलेला, विपर्यस्त अर्थाचा शब्द आपण विनाकारण का रूढ करतो, असे कोडे मला पडले.”\n२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठीभाषा दिन म्हणून पाळला जातो. मराठीतील सध्याच्या अग्रगण्य मासिकांपैकी एक समजल्या जाणार्‍या ’अंतर्नाद’ मासिकाने त्या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या फेब्रुवारी २०११च्या मराठीभाषा विशेषांकातील श्री० सलील कुळकर्णी यांचा संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावा.\nअमृतमंथन_हिंदी वाक्यम् प्रमाणम् _ले० सलील कुळकर्णी__110127\nया विषयी आपल्यालाही काही सूचना, भाष्य करायचे असेल किंवा ’हिंदी वाक्यम्‌’ प्रमाणम्‌’ची आणखी काही उदाहरणे मांडायची असतील तर आपले टिपण लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य लिहा.\nता०क० अशाच विषयावरील लोकमान्य टिळकांचा खालील दुव्यावरील लेखही अवश्य वाचून पहा.\nपिठांत मीठ (ले० लोकमान्य टिळक)\nअनुवाद, भाषांतर, भाषाशुद्धी, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी लेख, मातृभाषा, मायबोली, शुद्धलेखन, सलील कुळकर्णी, हिंदी भाषा, Hindi langugae, Marathi, Marathi language, mother tongue, Saleel Kulkarni, translation\nआय०आय०एम० मध्ये महाराष्ट्राचा (व मराठी माध्यमाचा) झेंडा (दै० लोकसत्ता)\nConformityला प्रतिशब्द सुचवण्यासाठी आवाहन (प्रश्नकर्ता: श्री० मंगेश नाबर)\n61 thoughts on “हिंदी वाक्यम् प्रमाणम् \nशुक्रवार, 28 जानेवारी 2011 येथे 5:51 सकाळी\nमाझा अंक आलेला नाही अजून.. भानू काळेंना लिहायला हवं.. लेख अप्रतीम आहे. खूप आवडला.\nशनिवार, 29 जानेवारी 2011 येथे 11:41 pm\nप्रिय श्री० महेंद्र कुलकर्णी यांसी,\nआपल्या प्रतिसादाबद्दल, अभिप्रायाबद्दल अत्यंत आभारी आहे.\nआपल्याला हा विषय जर महत्त्वाचा वाटत असेल तर मग आपण सर्वांनी ह्या विषयाच्या विविध पैलूंवर जास्तीत जास्त लोकांसमोर चर्चा करून ह्या विषयाचे महत्त्व अधिकाधिक लोकांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्या आधी सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच हिंदीच्या आक्रमणाला बळी न पडण्याची दक्षता सतत बाळगली पाहिजे.\nसोमवार, 31 जानेवारी 2011 येथे 1:59 pm\nगुरूवार, 3 फेब्रुवारी 2011 येथे 12:56 सकाळी\nप्रिय श्री० महेंद्र कुलकर्णी यांसी,\nआपल्या पत्राबद्दल आभार. बरेच दिवसांनी आपले पत्र आले आहे.\nराजकारणी हा सर्वच क्षेत्रात हुशार व पारंगत असतो असे केवळ आपल्याच देशात मानले जाते. आपले राजकारणी उद्योजक, शास्त्रज्ञ, संशोधक, तंत्रज्ञ, डॉक्टर, अर्थतज्ज्ञ वगैरे सर्वांनाच नेहमी उपदेश व मार्गदर्शन करीत असतात. त्यांची सत्ता हे कारण सोडल्यास इतर कुठल्याही दृष्टीने त्यांना तसे करण्याचा नैतिक, शैक्षणिक, कर्तृत्वप्राप्त असा अधिकार नसतो. पण तरीही आपल्या देशात त्यांचे सर्वजण एका कानाने ऐकून घेतात व दुसर्‍या कानाने सोडून देतात. मध्यंतरी कॉंग्रेस श्रेष्ठींवर चिडलेल्या नारायण राणेंनी कॉंग्रेस नेत्यांवर २६/११च्या संदर्भात आरोप केले; तेव्हा एकाने त्याबद्दल न्यायालयात फिर्याद दाखल केली की “राणेंना जर खरोखरच माहिती असेल तर त्यांना ते सर्व कळवण्यास भाग पाडून शासनाने संबंधितांवर कृती करावी”. त्यावर न्यायालयाने जवळजवळ असेच म्हटले की “राजकारण्यांच्या बोलण्याला कुठे महत्त्व द्यायचे ते असेच मूर्खपणाचे बरळत असतात.” असे म्हणून त्यांनी ते प्रकरण निकालात काढले. आपल्यालाही आबांच्या बाबतीतही तसेच करावे लागेल.\nजे राज्यशासन मराठी शाळांची मुस्कटदाबी करीत आहेत त्यामधील मंत्र्यांना स्वभाषेबद्द�� कितीशी आपुलकीची भावना असणार\nशुक्रवार, 28 जानेवारी 2011 येथे 11:17 सकाळी\nप्रिय श्री सलील कुलकर्णी यांस,\nतुमच्या लेखातील मुद्यांशी १००% सहमत.\nव्यस्त, शहीद, परिवार……….खरंच किती शब्द उगाचच घुसडले गले आहेत आपल्या मराठीत. स्वर्गिय हा शब्द “स्वर्गवासी” साठी वापरणे म्हणजे याची परिसीमाच झाली.\nमराठी वाचवा या आंदोलनाआंतर्गत सर्व प्रथम पत्रकार, वृत्तवाहीन्यांवरील निवेदक तसेच मराठी शिकवणारे शिक्षक यांसाठी शुद्ध मराठीचं प्रशिक्षण आयोजित केलं पाहीजे आणि ते अनिवार्य केलं पाहीजे. पण मग काही लोक “कोणती भाषा शुद्ध” असाच प्रश्न उपस्थित करतील. साधारण १० दिवसांपूर्वी श्री किशोर दरक यांचा सकाळ मधील भाषेचे शिक्षण यांवरील लेख वाचलात का विशिष्ट समाजात, जातीत, शहरात बोलली जाते तीच मराठी शुद्ध म्हणजे प्रमाण मानून मुलांना का शिकवायचं विशिष्ट समाजात, जातीत, शहरात बोलली जाते तीच मराठी शुद्ध म्हणजे प्रमाण मानून मुलांना का शिकवायचं पहिली पासून मुलांना त्यांच्या बोली भाषेतील मराठीत सर्व विषय शिकवावेत……….यासारखे आणि बरेच गोंधळाचे मुद्दे त्या लेखात त्यांनी मांडले होते. http://www.esakal.com/esakal/20110118/5301751081729487979.htm\nआपलं त्याविषयी काय मत आहे\nशनिवार, 29 जानेवारी 2011 येथे 11:47 pm\nप्रिय सौ. अपर्णा लळिंगकर अर्थात ’शांतिसुधा’ यांसी,\nआपल्या प्रतिसादाबद्दल, अभिप्रायाबद्दल अत्यंत आभारी आहे.\n१. प्रस्तुत लेखाबद्दल: आपल्याला हा विषय जर महत्त्वाचा वाटत असेल तर मग आपण सर्वांनी ह्या विषयाच्या विविध पैलूंवर जास्तीत जास्त लोकांसमोर चर्चा करून ह्या विषयाचे महत्त्व अधिकाधिक लोकांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्या आधी सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच हिंदीच्या आक्रमणाला बळी न पडण्याची दक्षता सतत बाळगली पाहिजे.\nमी आपल्याला एक गोष्ट सुचवू इच्छितो. हे पत्र आपण थेट अंतर्नाद मासिकाचे संपादक श्री० भानु काळे यांना (bhanukale@gmail.com) का पाठवत नाही\nकिंवा आपण आपला विचारपूर्ण प्रतिसाद अमृतमंथनावरील त्या लेखाच्या (http://wp.me/pzBjo-BF) खालील चर्चा चौकटीमध्ये का नोंदवत नाही\nआणि सर्वात उत्तम म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी का करीत नाही अंतर्नाद व अमृतमंथन ह्या दोन्ही चर्चापीठांवर वाचकांच्या पत्रांना विशेष महत्त्व दिले जाते.\nआपल्या पत्रात आपण आपल्याला आलेले असेच अनुभव, अशा प्रकारच्या स्वतःहून आपण स्वीकारलेल्या हिंदीच्या आक्रमणाची आणखी काही उदाहरणेसुद्धा आपण वाचकांच्या नजरेस आणून देऊ शकता व त्याबद्दल आपले मत मांडू शकता.\n२. बोलीभाषांबद्दल: बोलीभाषा प्रत्येक ५०-१०० किमीवर बदलते. म्हणूनच तर प्रमाणित भाषा सर्वांशी संवादासाठी व औपचारिक शिक्षणासाठी वापरली जाते. लिहिण्यासारखे खूप आहे. काही विशिष्ट मुद्द्यांबद्दल चर्चा करायची असेल तर तसे करू.\nअनिल करंबेळकर म्हणतो आहे:\nशुक्रवार, 28 जानेवारी 2011 येथे 6:28 pm\nहेच आपल्या मराठी भाषिकांचे दुखणे आहे. महाराष्ट्रात राहतो पण हिंदीशिवाय पान हलत नाही. मी लोकलमध्ये हा अनुभव घेतला आहे. एक उदाहरणच पहा. मी गाडीतून उतरण्यासाठी दरवाजात उभा होतो. मागून एक माणूस मला विचारतो,”आपको उतरना है क्या”. मी म्हणतो पण धक्के मारू नका, स्टेशन आल्यावरच उतरीन. माणूस मराठी होता म्हणून त्याला म्हटले, “तुम्ही मराठी, मी मराठी, मग हिंदीत का बोलता”. त्यावर त्याचे उत्तर, “हिंदीमे किधर बोला”. आता सांगा काय करणार अशा लोकांपुढे.\nरविवार, 30 जानेवारी 2011 येथे 11:02 pm\nप्रिय श्री० अनिल करंबेळकर यांसी,\nआम्ही सर्व अमृतमंथनाचे परिवारसदस्य आपली चीड नक्कीच समजू शकतो. आपण म्हणता तशी स्थिती झाली आहे खरी. पण मला असं वाटतं की मुख्यतः मोठ्या शहरांत ही स्थिती अगदी वाईट आहे, लहान शहरांत कमी. पण लहान शहरे मोठ्या शहरांच्या मागे फरफटत जात आहेत. त्यांच्याच प्रमाणे स्वभाषेला लपवून ठेवून इंग्रजी आणि हिदी भाषांबद्दल आदर बाळगणे म्हणजेच सुशिक्षितपणा, विशालहृदयीपणा अशा चुकीची समजुती त्यांच्या डोक्यात घुसवल्या जात आहेत. मोठ्या शहरातील मंडळी ज्या फ्याशनी करतील त्या आपणही करायच्या नाहीतर आपल्याला अडाणी समजले जाईल अशी जी भीती लहान शहरांत व गावांत असते त्याचाच हा वेगळा अविष्कार. दहा वर्षांपूर्वीपर्यंत अगदी पुण्यातही परिस्थिती बरीच आटोक्यात होती. पण गेल्या काही वर्षांत मोठ्या संख्येने आलेल्या ऐटीत राहणार्‍या आयटी’च्या परप्रांतीयांच्या व देणगी देऊन प्रवेश घेणार्‍या काळ्या पैशाच्या धनिकांच्या पोरट्यांपुढे आपण पूर्णपणे गुडघे टेकल्यामुळे आपल्याच राज्यात आपलीच आई पोरकी झाली. तिच्या नशीबी इतरांच्या भाषांच्याहून खालच्या दर्जाचे जीवन आले. याला कारणीभूत आपणच सर्व नाही काय\nआपले राजकारणीही आपलेच प्रतिनिधी. आपल्यालाच आईच्या हलाखीबद्दल लाज, चाड नाही; तर त्यांना कुठीन असणार इतर राज्यांत स्थानिक जनतेच्या प्रचंड दबावामुळेच राजकारणी स्वभाषेच्या संवर्धनाचे धोरण पाळतात. एरवी ती मंडळी स्वतःच्या आईलाही विकण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आणि तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे.\nअर्थात आपण मराठीप्रेमींनी सातत्याने, वारंवार आपल्याला जमेल त्या मार्गाने स्वाभिमानाचा प्रसार करीत राहिले पाहिजे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासारखी अशक्य कोटीतील गोष्ट शक्य करून दाखवली त्याचप्रमाणे आपणही ही परिस्थिती बदलू शकतो. पण आपली एकी पाहिजे व आपल्या कृतीत सातत्य पाहिजे.\nmokewebsitesविनोद सोबले म्हणतो आहे:\nशुक्रवार, 4 नोव्हेंबर 2011 येथे 8:37 सकाळी\nअशा लोकांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. काहीही झाल तरी चालेल, फक्त आणि फक्त मराठीतच बोलायचं.\nत्याला मराठी समजेल कि नाही, मग त्याला कस वाटेल, ह्या सगळ्याचा विचार आपण का करायचा\nशनिवार, 5 नोव्हेंबर 2011 येथे 11:43 pm\nप्रिय श्री० विनोद सोबले यांसी,\nबहुसंख्य मराठी माणसांनी आपल्याप्रमाणे निश्चय केल्यास परिस्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या खालील लेखातही या मुद्द्याबद्दल विवेचन केलेले आहे. लेख अवश्य वाचा.\nआपल्या आईचा मान आधी आपणच राखला पाहिजे — } http://wp.me/pzBjo-Iv\nशुक्रवार, 28 जानेवारी 2011 येथे 7:51 pm\nश्री. सलील कुळकर्णी यांचा फेब्रुवारी २०११ च्या ‘अंतर्नाद’मधील लेख मराठी भाषेत हिंदी शब्दांची विनाकारण सरमिसळ करणा-यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारा आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपण हे सरसकट पाहत असतो आणि हतबल होऊन त्याच्या आहारी जात असतो. श्री. सलील यांचे शतशः अभिनंदन.\nरविवार, 30 जानेवारी 2011 येथे 11:05 pm\nप्रिय श्री० मंगेश नाबर यांसी,\nआपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.\nआपल्याला एखादे नवीनच तत्त्व समजले व पूर्णपणे पटले, की मग आपला संबंधित गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आपण तशा चुकांबद्दल अतिशय जागरूक व संवेदनशील होतो आणि मग तशा अधिकाधिक गोष्टी आपल्या लक्षात येऊ लागतात. त्याचप्रमाणे आता आपण आपल्या भाषेची काळजी घेतलीच पाहिजे व तसे इतरांनाही समजावून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.\nदीपक गजानन राइरकर म्हणतो आहे:\nरविवार, 30 जानेवारी 2011 येथे 11:38 pm\n“हिंदी वाक्यम् प्रमाणम्” साठी श्री.सलील कुळकर्णी आणि ‘अंतर्नाद’चे आभार.वाक्यम् ऐवजी शब्दम् असायला हवे होते,असे माझ�� मत आहे. मराठी भाषेत हिंदी/उर्दू भाषेतील शब्द ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु अलिकडच्या काळात या दोन्ही भाषेतील शब्द ज्या वेगाने शिरले आहेत ते बघता आपल्या मायबोलीचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे स्पष्टपणे जाणवते. बरं,एवढ्यावरच हा प्रकार थांबला असता तरी समजण्यासारखे होते. परंतु दिवसागणिक नवनवीन शब्दांची घुसखोरी ही सुरूच आहे.गंमत म्हणजे त्या सर्व शब्दांना मराठीत पर्यायी सुंदर शब्द आहेतच. हे असेच चालत राहिले तर मराठी वाक्यात मराठी-हिंदीचे “प्रोपोर्शन” ६०-४० किंवा ८०-२० असे होईल की काय अशी भीती वाटते. ही भीती काही अनाठायी नाही. उदाहरणच द्यायचे झाल्यास “किल्ली वा किल्ल्या” या शब्दाची जागा “चावी वा चाव्यांनी” अशी घेतली आहे जणू चावी हाच शब्द शुद्ध असावा (आहेच) अशी अनेकांची ठाम समजूत झाली आहे. नवीन पिढीला चावी हाच शब्द योग्य वाटतो, किल्ली काय हे माहीत ही नाही. कहर असा की चावीने मराठी शब्दकोषात स्थान मिळविण्यापर्यंत मजल मारली आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. अलिकडच्या काळात मटार(वाटाणा),उद्देश(उद्दिष्ट),तापमान(तपमान),दौड (धाव) असे अनेक शब्द वाक्प्रचारात (नव्हे साहित्यात देखील) दिसून येतात. ही मराठीची मृत्यूघंटाच होय. मराठी बांधव परस्परांशी (हे जाणून देखील की दोघे मराठी भाषिकच आहोत) पूर्णचे पूर्ण वाक्यच किंवा संभाषणच हिंदीतून करायला लागले आहेत हा तर एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. याविषयाचे गांभीर्य त्वरित ओळखून आपण कृती करूया. फक्त मराठीत बोलूया.\nगुरूवार, 3 फेब्रुवारी 2011 येथे 12:11 सकाळी\nप्रिय श्री० दीपकराव (दीपकजी नव्हे) राईरकर यांसी,\nआपल्या आपुलकीच्या पत्राबद्दल अतिशय आभारी आहोत.\nश्री० सलील कुळकर्ण्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे आपण हिंदीचा बराच प्रभाव असलेल्या विदर्भात स्थायिक आहात. शिवाय आपल्या आयुष्यातील बराच काळ आपण उत्तर भारतात (बिहारात) घालवला आहे. शिक्षणही कदाचित मराठी शाळेत घेतलेले नसेल. असे सर्व असूनही आपल्या मराठी भाषेची शुद्धता, आशयात स्पष्टपणे दिसून येणारी मायबोलीविषयीची तळमळ, अभ्यासू उत्तर हे सर्व पाहून आपले अत्यंत कौतुक वाटते. सलीलरावांनी आणखी सांगितल्याप्रमाणे आपणही विदर्भातील एका दैनिकात अशाच प्रकारचा मराठी भाषेवरील हिंदीच्या अनिष्ट प्रभावाबद्दल एक उत्तम लेख लिहिला होता.\nआपले पत्र वाचल्यावर सूक्ष्म नि���ीक्षण शक्तीचेही कौतुक करावेसे वाटते. आपण वानगीदाखल दिलेले ’चावी’सारखे शब्द हे आपण मूळ ’किल्ली’सारख्या शब्दांच्या जागी विनाकारण जबरदस्तीने प्रस्थापित करतो आहोत याची ९९% मराठीजनांना पुसटशीही जाणीव नसेल. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरात जेव्हा लोकांच्या तोंडी किल्ली हा शब्द सर्वत्र ऐकला तेव्हाच आम्हाला ही जाणीव झाली, त्या आधी ह्याची कल्पनाच नव्हती. मटार (हिरवा वाटाणा) ही बहुधा पुणेकरांची विशेष देणगी. मुंबईत महापालिकेच्या, बेस्ट बशींच्या पाट्यांवर व त्यामुळे बर्‍याचदा सामान्य मराठीजनांच्या तोंडी ’सेनापती बापट मार्ग’, ’महर्षि कर्वे मार्ग’, ’सावरकर मार्ग’ असे अशिष्ट शब्द येत असले तरी पुण्याचे कर्मठ विद्वान मात्र त्यांचे ’एस० बी० रोड’, ’कर्वे रोड’ असे शुद्धीकरण करून घेतातच.\nआपल्याला एखादे नवीनच तत्त्व समजले व पूर्णपणे पटले, की मग आपला संबंधित गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. त्यापूढे आपण तशा चुकांबद्दल अतिशय जागरूक व संवेदनशील होतो आणि मग आजूबाजूच्या तशा अधिकाधिक गोष्टी आपल्या लक्षात येऊ लागतात. त्याचप्रमाणे आता आपण आपल्या भाषेची काळजी घेतलीच पाहिजे व तसे इतरांनाही समजावून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सर्वच मिळून यथाशक्य ते सतत करीत राहू. किती परिणाम होईल कोण जाणे. पण केल्यामुळे मनाला तरी कृतकृत्यता लाभेल.\nआपण अशिक्षित किंवा अडाणी आहोत असा इतर लोकांचा (गैर)समज होईल अशा भीतीने खरेच कमी शिकलेली आणि त्यांच्याबरोबर स्वतःला अतिशिक्षित म्हणवणारी मराठी माणसे देखील मराठीला बाजूला बसवून इंग्रजी किंवा हिंदीमध्येच बोलतात. अनेकदा समोरचा माणूस मराठी आहे किंवा मराठी जाणतो, याची खात्री असूनदेखील. आता अशा या न्यूनगंडग्रस्त स्वभावाला काय औषध आहे)समज होईल अशा भीतीने खरेच कमी शिकलेली आणि त्यांच्याबरोबर स्वतःला अतिशिक्षित म्हणवणारी मराठी माणसे देखील मराठीला बाजूला बसवून इंग्रजी किंवा हिंदीमध्येच बोलतात. अनेकदा समोरचा माणूस मराठी आहे किंवा मराठी जाणतो, याची खात्री असूनदेखील. आता अशा या न्यूनगंडग्रस्त स्वभावाला काय औषध आहे स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल आत्मविश्वास असेल तर आपण अशा बाह्य उपकरणांद्वारे सुशिक्षित, हुशार म्हणवून घेण्याचा प्रयत्न करणार नाही.\nखरं म्हणजे हिंदी भाषकांचा प्रदेश हा प्राचीन काळी हिंदूंच्या रामकृष्णादी देवतांचा व ऋषिमुनिंचा प्रदेश असला तरी आज शिक्षण, संस्कृती, सम्पन्नता इत्यादी कुठल्याही दृष्टींनी आदर्श प्रदेश मानला जात नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रीयांनी स्वतःच्या भाषेला कम-अस्सल समजून हिंदी भाषा बोलण्यात धन्यता मानावी अशा स्वाभिमानशून्यतेच्या व स्वतःला हीन मानण्याच्या वृत्तीला काय म्हणावे\nयावर उपाय म्हणजे आपण सर्वांनी आपल्या राज्यात शक्यतो सर्वत्र मराठीचाच वापर करायचा आणि तोही भेसळमुक्त मराठीचा.\nआता थोडेसे वाक्यम्‌-शब्दम्‌च्या घोळाबद्दल. सलीलरावांचे म्हणणे असे:\n(संस्कृत वचने व व्याकरणाचा किचकट कीस याबद्दल वाचायला आवडत नसलेल्यांना कदाचित वाचण्यास कंटाळा येईल.)\nपहिला मुद्दा म्हणजे प्रस्तुत लेखात आपला आक्षेप केवळ हिंदी शब्द वापण्याबद्दलच नाही, तर हिंदीच्या सारखे व्याकरण पाळणे किंवा हिंदीच्या धाटणीची वाक्यरचना करण्याबद्दलही आहे. ’मला मदत कर’ याच्या ऐवजी ’माझी मदत कर’ असे म्हणणे किंवा ’मी असे करतो’ या ऐवजी ’मी एक काम करतो’ असे म्हणेणे अशा रचना अयोग्यच आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण लेखात विस्तारभयास्तव त्याबद्दल फार विवेचन केलेले नाही.\nदुसरा मुद्दा म्हणजे वाक्य व प्रमाण या शब्दांच्या अर्थसंबंधाबद्दल.\nवाक्य ह्याचा इथे अभिप्रेत असलेला अर्थ म्हणजे – a precept, rule, dictum; an aphorism; सिद्धांत; नियम, तत्त्व.\nप्रमाण ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ ’प्रमीयते अनेन इति’ – ज्याचे निकष लावून ज्ञानाच्या सत्यासत्यतेचे, योग्यायोग्यतेचे मोजमाप केले जाते असे हे. म्हणजे ज्याच्या आधारे माणसाला मिळणारे ज्ञान सत्य आहे असे तो मानतो किंवा मानू शकतो त्याला प्रमाण असे म्हणतात. पतंजलि मुनींच्या योगशास्त्रात प्रमाणाचे तीन उपप्रकार सांगणारे खालीलप्रमाणे सूत्र सांगितले आहे.\n (पातंजल योगसूत्राणि – समाधिपाद १.७)\nम्हणजे प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम असे प्रमाणांचे तीन प्रकार आहेत.\nप्रस्तुत परिस्थितीत लागू होणारा प्रमाणाचा प्रकार म्हणजे ’आगम प्रमाण’. आगम म्हणजे आप्तवाक्य. इथे आप्त या शब्दाचा अर्थ – ’आप्तस्तु यथार्थ वक्ता’ म्हणजे नेहमी यथार्थ विश्वसनीय, विसंबून-अवलंबून राहण्यासारखा, प्रामाणिक, डोळे झाकून विश्वास ठेवावा असा ज्ञानाचा स्रोत. श्रुति-स्मृति (वेद, शास्त्रे व स्मृतिग्रंथ) इत्यादींमधील ज्ञान (वेदवा��्य, स्मृतिवाक्य, शास्त्रवचन) हेही आगम आहेत. आप्त म्हणजे आदरणीय, विश्वसनीय अशी व्यक्तीही असू शकते. उदा० गुरु (गुरुवचन), मातापिता, आदरणीय ज्ञानी-विद्वान अशी व्यक्ती ज्यांनी आपल्याला केलेला उपदेश नेहमीच हितकर, लाभदायक असणार अशी आपली खात्री असते.\nयावरून लक्षात येईल की अशा शास्त्रोक्त ज्ञानाच्या बाबतीत वाक्य किंवा वचन हे शब्द doctrine म्हणजे (धार्मिक) शिकवण, शिक्षण, बोध, उपदेश; किंवा इतर सिद्धांत, (प्रतिपादित) मत, नियम, तत्त्व; यांच्या बाबतीत वापरले जातात. या लेखात हिंदी लोकांनी काहीही म्हटले, कितीही गाढवपणा केला, तरीही आपण त्यांचे म्हणणेच प्रमाण मानतो, त्यांचेच तत्त्व खरे आहे असे मानतो, असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. आता प्रस्तुत संदर्भात ’वचन’ असा शब्द वापरला नाही. कारण वचन या शब्दाचा अर्थ मराठीत बहुधा ’शपथ, प्रतिज्ञा’ अशा प्रकारचा होतो. म्हणून ’हिंदी वचनम्‌ प्रमाणम्‌’ म्हणण्याऐवजी ’हिंदी वाक्यम्‌ प्रमाणम्‌’ असे म्हटले. (अर्थात खरे म्हणजे काटेकोर व्याकरणानुसार ’हिंदीवाक्यम्‌’ हा एक शब्द पाहिजे, पण हल्ली आपण अनेकवेळा इंग्रजीप्रमाणे समास तोडूनच लिहितो.)\nanil gore म्हणतो आहे:\nसोमवार, 31 जानेवारी 2011 येथे 9:02 सकाळी\nमराठी शब्द असताना हिंदी शब्द, तोही अस्थानी किंवा विपरीत अर्थाचा वापरणे ही चूक आहेक. या चुकीला काही लोक प्रतिष्ठा देत असतील, तर आपण मात्र ही बाब कमीपणाची आहे हे वारंवार सांगत राहिले पाहिजे.-अनिल गोरे(मराठीकाका)\nगुरूवार, 3 फेब्रुवारी 2011 येथे 12:17 सकाळी\nप्रिय श्री० अनिल गोरे यांसी,\nआपल्या पत्राबद्दल अतिशय आभारी आहोत. आपले म्हणणे अगदी योग्य आहे. स्वाभिमान म्हणजे संकुचितपणा नव्हे आणि न्यूनगंड हीप्रतिष्ठेची बाब नव्हे हे आपण सतत लोकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बर्‍याचदा अशा गोष्टी स्पष्ट झाल्या की मग त्यांना स्वतःहूनच अशा चुका लक्षात येऊ लागतील.\nआपल्याला एखादे नवीनच तत्त्व समजले व पूर्णपणे पटले, की मग आपला संबंधित गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आपण तशा चुकांबद्दल अतिशय जागरूक व संवेदनशील होतो आणि मग तशा अधिकाधिक गोष्टी आपल्या लक्षात येऊ लागतात. त्याचप्रमाणे आता आपण आपल्या भाषेची काळजी घेतलीच पाहिजे व तसे इतरांनाही समजावून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.\nसोमवार, 31 जानेवारी 2011 येथे 10:36 सकाळी\nप्रिय संपादक ‘अ���तर्नाद’, श्री. भानु काळे यांस,\nआज आपल्याला हे लिहिण्याचे कारण, की आपला फेब्रुवारीचा अंक. या अंकावरील कुसुमाग्रजांचे सुबक छायाचित्र आणि अंकातील मराठी भाषेचा आपल्याच प्रदेशात, आपल्या समाजात, आग्रह धरणा-या चार विचारी लेखकांचे विचार करायला लावणारे लेख. यातील श्री. सलील कुलकर्णी ( की श्री. सलील कुळकर्णी ) यांचा लेख, ” हिन्दी वाक्यं प्रमाणं “, मला पुनःपुन्हा वाचावासा वाटला. या पत्रात मी फक्त याच लेखावर लिहिणार असलो तरी इतर तीनही लेख त्याच तोडीचे आहेत. त्या सर्व लेखकांना आणि मुखप्रुष्ठ्कार श्री. ल.म. कडू यांना माझे धन्यवाद कळवा.\nभानुराव, मी जरी मूळचा मराठी असलो, तरी आमच्या गेल्या तीन पिढ्या कोलकात्यात म्हणजे कट्टर बंगभाषी लोकांच्या सहवासात गेल्या आहेत. शिवाय माझे व्यवसायानिमित्त दक्षिणेपासून पश्चिम ते ईशान्येपर्यन्त भ्रमण सतत चालू असते. येथे सर्वत्र मला त्या त्या भाषांचे वर्चस्व दिसून आले आहे. अपवाद आपल्या मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा. आपण मराठी भाषिक फारच सोशिक बुवा, असे मला तुलनेने सांगावे लागते. सीमा प्रांतात सोडा, पण मुम्बई व पुण्यात मराठीचे प्रमाण कमी कमी झाले आहे. येथे मला कोणत्याही भाषेला किंवा प्रान्तान्ना कमी लेखायचे नाहीये. किंबहूना आपण आपली अस्मिता कशी जपावी हे तेथे जाउन शिकावे. एकच गोष्ट आपल्या समोर मांडतो. महाराष्ट्रीय असलेले पण भारताच्या अखंड एकात्मतेचा आदर्श असलेले श्री. एकनाथजी रानडे तमिळ प्रदेशात जाउन कन्याकुमारीच्या समुद्रकिना-यावर स्वामी विवेकानंद यांचे अभूतपूर्व असे स्मारक जनतेच्या सहकार्यावर उभारतात, तर काही वर्षांनंतर त्या भव्य स्मारकाशेजारी कुणा प्राचीन तमिळ कवीचे त्याहून तिप्पट उंचीचे स्मारक उभे केले जाते. ते पाहिल्यावर विवेकानंद स्मारक खुजे वाटावे. त्याची शोभा कमी व्हावी, हा हेतु नसेल ना याचे तेथे कुणालाही जाणवू नये याचे आश्चर्य वाटते.\nयावर श्री. सलील यांनी दिलेला उतारा हाच प्रभावी मंत्र आहे. त्यांची अनुदिनी ( ब्लॉगसाईट ) म्हणजे ते आपले विचार प्रत्यक्ष आचरणात कसे आणतात, याचे उत्तम उदाहरण आहे. सलील यांच्या अनुदिनीचा पत्ता त्यांच्या आपण पान १३ वरील दिलेल्या माहितीत द्यायला हवा होता.\nती आहे : https://amrutmanthan.wordpress.com/ . त्यांचे घोषवाक्य आहे – मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे… मराठी संस्कृती व तिच्य��च अनुषंगाने भारतीय संस्कृती. सर्व लेख मुख्यतः याच सूत्राला धरून असतात. तिच्यावरील लेखांवर नजर टाकावी.\n११७, दुर्गा प्रसाद, हाजरा रोड, कोलकाता ७०० ००५.\nगुरूवार, 3 फेब्रुवारी 2011 येथे 12:40 सकाळी\nप्रिय श्री० निखिल शाळिग्राम यांसी,\nआपले पत्र वाचल्यावर ते ’तीन पिढ्या बंगालात घालवलेल्या’ एका मराठी माणसाचे असेल असे शक्यच वाटत नाही. तीनशे पिढ्या महाराष्ट्रात घालवलेल्या आमच्या कितीशा मराठी बांधवांना एवढे उत्तम, सहज, विचारपूर्ण, स्वाभिमानाने ओथंबलेले व शब्द-अर्थ-व्याकरण या तिन्ही दृष्टींनी चोख असे मराठी लिहिता येईल याबद्दल शंकाच वाटते.\nआपण ’भानुजी’ असे न म्हणता ’भानुराव’ म्हणालात; यातच सर्वकाही आले. एवढी एक गोष्टसुद्धा आपल्या मराठी भाषेच्या आणि मराठी संस्कृतीबद्दलच्या ज्ञानाबद्दल व आपल्या दर्जेदार मराठी वाचनाच्या छंदाबद्दल बरेच काही सांगून जाते.\nश्री० सलील कुळकर्णी म्हणतात त्याप्रमाणे स्वभाषा व स्वसंस्कृतीबद्दलचे प्रेम म्हणजे काय हे त्यांना बंगालात (खडगपूर येथे) पाच वर्षे वास्तव्य केल्यावरच लक्षात आले. जो माणूस महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांत व इतर देशांत प्रवास करतो, वास्तव्य करतो, तेथील लोकांच्या स्वतःच्या संस्कृती, भाषा, देश, परंपरा इत्यादींबद्दलचा अभिमान, त्यानुसार त्यांचे वागणे याचे जो निरीक्षण करतो त्यालाच महाराष्ट्रीयांत काय न्यून आहे याची स्पष्ट जाणीव होते. अन्यथा इथेच आयुष्य काढणार्‍यांची वृत्ती बर्‍याचदा कूपमंडूक बनलेली आढळून येते. आपल्या पत्रावरूनही ह्याच सिद्धांताला बळकटी मिळते. मात्र इतर भाषिकांना स्वाभिमानाची शिकवण आईच्या पोटात असल्यापासूनच मिळते. त्यासाठी आपल्या गावाबाहेरही पाऊल टाकण्याची त्यांना आवश्यकता नसते. आणि हे सर्व केवळ श्रीमंतच नव्हे तर आसाम, उडिस्सा (नक्की उच्चार आपणच सांगावा), व इतर गरीब राज्यांच्या बाबतीतही तेवढेच सत्य आहे.\nआपल्या उत्तम पत्राबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो.\nनेहमी संपर्कात राहू. महाराष्ट्रात येण्याचा बेत केल्यास कळवा.\nअपेक्षा चौधरी म्हणतो आहे:\nमंगळवार, 1 फेब्रुवारी 2011 येथे 11:31 सकाळी\nआपला लेख वाचला ,खूप आवडला ,केवळ तुमचा आहे म्हणून नव्हे तर वास्तविकता आहे नि वाचनीय आहे म्हणून ,\nमराठी लेखनात माझ्याही खूप चुका होत आहेत तुम्ही सांगितल्या प्रमाणे सुधारणा करीत आहेच .हा लेख इतरांनाही पाठविला आहे .\nआपले दोन्ही मेल आय डी आहेत माझ्याकडे,खरे तर अलीकडे बनावट नावाने खूप मेल येतात म्हणून या आधीचा माझा मेल मी त्याकरीताच पाठविला होता .\nआपण वेळोवेळी माझ्या मेल ला उत्तर देता त्यासाठी आभारी आहे \nशनिवार, 5 फेब्रुवारी 2011 येथे 12:11 सकाळी\nप्रिय अपेक्षा चौधरी यांसी,\nआपले लेखन वाचताना एक वेगळाच अनुभव येतो. पूर्वी शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीने दिलेल्या गाण्यांच्या संगीतातील शंकरची गाणी कुठली व जयकिशनची कुठली ही ओळखणे हा स्वतःला तज्ज्ञ म्हणवणार्‍या रसिकांचा खेळ असे. त्याचप्रमाणे आपले लेखन वाचतानाही त्यात दोन भिन्न व्यक्तींच्या लेखनाची सरमिसळ झाली आहे असे वाटत राहते. लेखाचा काही भाग उत्कृष्ट अभिव्यक्ती असलेला व उत्कृष्ट मराठी भाषेची जाणकार असणार्‍या व्यक्तीने लिहिला असावा असे वाटते. तर कधी कधी थोडासा भाग आंग्लमाध्यमशिक्षित, मराठीचे मर्यादित वाचन व जाण असणार्‍या व्यक्तीने मराठीत लिहिण्याचा प्रयत्न केलेला असावा असा वाटतो. आम्हाला वाटते की आपल्यात एका चांगल्या लेखकाच्या प्रतिभेच्या गुणाचे अंकुर आहेत. आपण त्याला योग्य ते खतपाणी घालून त्याची परिश्रमपूर्वक जोपासना करावी. आपण सरावाने उत्तम लेखन करू शकाल अशी खात्री वाटते. जगप्रसिद्ध वक्ता चर्चिल ह्याची गोष्ट आपल्याला माहित असेलच.\nराजेंद्र फडके म्हणतो आहे:\nमंगळवार, 1 फेब्रुवारी 2011 येथे 5:10 pm\nतुमचा ‘अंतर्नाद’ च्या ताज्या अंकातील ‘मराठी’ वरील लेख फारच आवडला. योग्य विषयावरील, योग्य शब्दात मांडलेले विचार वाचून फारच समाधान झाले.\nलेख थोडा ‘पसरट’ झाला आहे, आणि काट-छाट करून जास्त परिणामकारक होईल, असे माझे मत असले, तरी ते ‘auditor ‘ ची छिद्रान्वेषी सवय असे म्हणून दुर्लक्ष केले तरीही हरकत नाही\nशनिवार, 5 फेब्रुवारी 2011 येथे 12:16 सकाळी\nप्रिय श्री० राजेंद्रराव यांसी,\nआपल्या विचारपूर्ण आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल, अभिप्रायाबद्दल अत्यंत आभारी आहोत.\nआपल्या पत्रात आपण आपल्याला आलेले असेच अनुभव, अशा प्रकारच्या स्वतःहून आपण स्वीकारलेल्या हिंदीच्या आक्रमणाची आणखी काही उदाहरणेसुद्धा आपण वाचकांच्या नजरेस आणून देऊ शकता व त्याबद्दल आपले मत मांडू शकता.\nशुद्धमती राठी म्हणतो आहे:\nशनिवार, 5 फेब्रुवारी 2011 येथे 1:14 pm\nसलील’जीं’ना पत्र लिहिणार्‍या राजेंद्रांना राजेंद्रराव म्हटले हे आव��ले.\nशनिवार, 5 फेब्रुवारी 2011 येथे 4:26 pm\nप्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,\nशिवाजी, संभाजी, बाळाजी अशा प्रकारे नावातच जी हा आदरार्थी प्रत्यय (honorific termination) पूर्वी जोडून पूर्ण नाव तयार केले जाई हे खरे आहे. तेव्हा मग तसेच नाव मानले जाई. शिवाजी हा माणूस आपले नाव शिवाजी असेच लिही. पण केवळ आदरार्थी संबोधनापुरते नावापुढे ’जी’ जोडणे (उदा० अमिताभजी, राखीजी, लताजी इत्यादी) हा प्रकार मराठीत उत्तरेमधूनच आलेला असावा.\nशीखात सर्वांच्या नावापुढे ’साहेब’ असे आदरार्थी अव्यय जोडण्याची पद्धत असावी असे वाटते. उदा० ग्रंथसाहेब.\nपूर्वी मराठीत बहुधा ’राव’ (राऊचा अपभ्रंश), ’पंत’, ’बुवा’, ’भाऊ’, ’दादा’, इत्यादी आदरार्थी किंवा आपुलकीदर्शक जोडशब्द पुल्लिंगी नावांच्यापुढे लावले जात. स्त्रियांच्या बाबतीत बाई हे आदरार्थी बिरुद असे. उदा० राणी लक्ष्मीबाई, संत जनाबाई, राजमाता जिजाबाई, श्रीमती नाथीबाई ठाकरसी, बाई यमुनाबाई नायर रुग्णालय इत्यादी.) पूर्वी बाई हा शब्द इंग्रजीमधील लेडी या उच्च बहुमानार्थी शब्दाच्या तोडीचा मानला जात असे.\nपण हल्ली मराठी माणसाला इंग्रजी किंवा हिंदी शब्दप्रयोग, वाक्यप्रयोग केल्याशिवाय वाक्याला पुरेसा जोर, महत्त्व, मान, लाभला आहे असे वाटत नाही त्याचप्रमाणे “राव आणि पंत या शब्दांत काही पुरेसा आदर व्यक्त होत नाही व त्यासाठी इंग्रजीमधील सर किंवा हिंदीमधील जी असे शब्दप्रयोग करणे अपरिहार्य आहे” असे इंग्रजीच्या मानसिक गुलामगिरीत रुतलेल्या व दिल्लीश्वरांपुढे हांजी-हांजी करण्यात धन्यता मानणार्‍या महाराष्ट्रातील निरभिमानी धुरिणांना वाटू लागले. त्यामुळे सुमारे ४०-५० वर्षांपूर्वी ही ’जी-जी’ची मोठी लाट आली. “यशवंतराव चव्हाणांच्या यशवंत या नावापुढे केवळ मराठीतील राव हा जोडशब्द लावण्याने त्यांच्याबद्दल पुरेसा आदर व्यक्त होणार नाही” अशा विचाराने रावच्याही पुढे जी लावून यशवंत चव्हाणांना यशवंतरावजी चव्हाण असे एकापुढे एक आदराचे डबे लावलेली नावाची आगगाडी बहाल केली गेली.\nमराठी स्वाभिमानाचे अत्युच्च प्रतीक असणार्‍या स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांना तात्याराव व त्यांच्या बंधूस बाळाराव असेच म्हणत हे मात्र आम्ही नेहरूजी, इंदिराजी, अटलजी, राजीवजी, सोनियाजी, राहूलजी, प्रियांकाजी यांच्यापुढे ’जी-जी’चे पोवाडे गात असताना पूर्णपणे विसरलो.\nशेवटी “हिंदी वाक्यम्‌ प्रमाणम्‌” हेच आपण अंतिम सत्य मानतो.\nशुद्धमती राठी म्हणतो आहे:\nशुक्रवार, 4 फेब्रुवारी 2011 येथे 8:14 pm\nदुर्दैवाने, मला अमृतमंथनवर श्री. सलील कुलकर्णी यांच्या लेखाचा उर्वरित भाग वाचता आला नाही. विविध प्रकारे दुव्यांवर टिचक्या मारून पाहिल्या, पण प्रत्येक टिचकीनंतर अमृतमंथनचे तेच ते पान उघडते. फक्त एकदा, हा लेख पीडीएफ़ डॉक्युमेन्ट या फ़ॉर्‌मॅटमध्ये आहे आणि तो वाचण्यासाठी आपल्याला योग्य ते सॉफ़्टवेअर उतरवून घ्यायला पाहिजे असे काहीसे आले. यापूर्वी अमृतमंथन किंवा मराठी + एकजूट यांवरील लेख वाचताना असली अडचण कधीही आली नव्हती.\nत्यामुळे सलील कुलकर्णींच्या लेखावर काहीही प्रतिक्रिया देणे शक्य नाही. एकतर अंतर्नादचा अंक मिळवून वाचला पाहिजे किंवा अमृतमंथननेच काहीतरी करून लेख वाचण्यायोग्य लिपीत प्रकाशित केला पाहिजे.\nशनिवार, 5 फेब्रुवारी 2011 येथे 12:57 सकाळी\nप्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,\nनक्की काय अडचण आहे ते समजायला मार्ग नाही. आता पुन्हा तपासून पाहिले तर सर्व योग्य दिसते आहे. इतर कोणीही तशी तक्रार केलेली नाही. आपण खालील दुवा उघडून पहावा. थेट लेखाच्या पी०डी०एफ०चा दुवा आहे.\nशुद्धमती राठी म्हणतो आहे:\nशनिवार, 5 फेब्रुवारी 2011 येथे 1:10 pm\nजमले नाही. आपण दिलेल्या दुव्यावर टिचकी मारल्यावर ’आपल्याला हे पान उघडायचे आहे की जपून ठेवायचे आहे’ अशी पृच्छा करणारी एक संवादपेटी उघडते. काहीही करून पान उघडायचा प्रयत्‍न केला की परत अमृतमंथनचे तेच ते पान उघडते. लेखाचा दुवा उघडण्यासाठी कुठलीतरी खास प्रणाली संगणकावर असायला हवी असे वाटते. इतरांच्या संगणकावर ती प्रणाली आधीच स्थापलेली असावी.\nशनिवार, 5 फेब्रुवारी 2011 येथे 3:54 pm\nप्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,\nआता काय करावं ते सुचत नाही. इतर कोणलाही अशी अडचण येत नाही. आपल्याला देखीलप्रथमच, याच लेखासंबंधात आली. मग तो अमृतमंथन-वर्डप्रेसचाच दोष असेल का असलाच तर काय करावं असलाच तर काय करावं याबद्दल नक्की कोणी काही उपाय (आपल्याला अभिप्रेत असलेली खास प्रणाली) सुचवू शकेल काय\nशनिवार, 5 फेब्रुवारी 2011 येथे 12:45 सकाळी\nप्रिय श्री० विपिन मुसळे यांसी,\nआपल्या अभ्यासपूर्ण प्रतिमताबद्दल (feedback) अत्यंत आभारी आहोत. बर्‍याच दिवसांनी पुन्हा अमृतमंथनाच्या चर्चापीठामध्ये सहभागी झाला आहात. स्वागत.\nपुस्तक या शब्दाची ���क्की व्युत्पत्ती ठाऊक नाही. आपटेंच्या संस्कृतकोशात तो शब्द आहे. मोल्स्वर्थ यांनी तो शब्द मूळ संस्कृत आहे असेच दाखवले आहे. कृ० पां० कुलकर्ण्यांच्या व्युत्पत्तीकोशात तो शब्द दाविडी पुसु, पुस्त या शब्दांपासून तयार झाला अशी नोंद आहे. पण नक्की काहीच कळत नाही.\nटिळकांच्या वरील लेखात सांगितल्याप्रमाणे अपवाद म्हणून काही शब्द ’पिठांत मीठ’ या न्यायाने स्वीकारायला हरकत नाही. तसेच बस, टेबल, डॉक्टर असे शब्द आपण स्वीकारले आहेत.\nआपण म्हणता ते खरेच आहे. शब्दांचा एक गुणधर्म मित्राप्रमाणे आहे. एखादा शब्द नवीन असताना विचित्र, परका वाटतही असेल. पण नित्यवापराने तो ओळखीचा, आपलासा, जवळचा वाटू लागतो. आपण इंग्रजी शब्दच ऐकत राहतो आणि मग मराठी शब्द कधीतरी ऐकला की तो परका, बोजड, विचित्र वाटतो. उदा० आम्हा इंग्रजीप्रचूर भाषा ऐकण्याची सवय असणार्‍या शहरी मंडळींना ’डिस्ट्रिब्यूशन’ हा शब्द ’वितरण’, वाटप’ ह्या शब्दांपेक्षा हलकाफुलका, सोपा, जवळचा () वाटतो. त्याचप्रमाणे ट्रकिया, ईसोफेगस, एक्झिक्यूशन, गायनॅकॉलॉजिस्ट, पॉस्च्यूमस, डायाबीटिस, असे शब्द श्वासनलिका, अन्ननलिका, कार्यवाही, स्त्रीरोगतज्ज्ञ, मरणोत्तर, मधुमेह ह्यांच्यापेक्षा अधिक चांगले वाटतात, नाही का) वाटतो. त्याचप्रमाणे ट्रकिया, ईसोफेगस, एक्झिक्यूशन, गायनॅकॉलॉजिस्ट, पॉस्च्यूमस, डायाबीटिस, असे शब्द श्वासनलिका, अन्ननलिका, कार्यवाही, स्त्रीरोगतज्ज्ञ, मरणोत्तर, मधुमेह ह्यांच्यापेक्षा अधिक चांगले वाटतात, नाही का ते खरोखरच अर्थवाही आहेत का ते खरोखरच अर्थवाही आहेत का हलकेफुलके आहेत का (स्पेलिंगचा चक्रव्यूह तर बाजूलाच ठेवू.) शेवटी ऐकून ऐकूनच ते जिवलग होतात व अंगवळणी (कानवळणी) पडतात व त्यामुळेच ही सर्व मानसिकता बनते.\nमध्यंतरी राईलकर सरांच्या एका लेखात वाचल्याप्रमाणे जपानी भाषेतही इंग्रजी शब्दांना धडाधड प्रतिशब्द निर्माण करतात व वापरू लागतात. प्लॅटफॉर्मला ते म्हणतात – चढ-उतार-स्थान. त्यांनी शब्द असे सोपे केले आहेत की सामान्य माणसांना सहज कळावेत.\nपूर्वी अनेक वर्षे रेल्वे’ला आगगाडी हा शब्द आम्ही सर्रास वापरत होतो. तेव्हा तो कधीच खुळचट वाटला नाही. बालपणापासून अग्निरथ हा शब्द ऐकला तर तोही योग्य वाटला असता. एक उदाहरण सांगतो. लहानपणी आम्ही omelette ला ’अंड्याचा पोळा’ किंवा ’आमलेट’ असे म्हणत असू. जरा मोठे झाल्यावर मूळ इंग्रजी शब्द ऑमलेट असा आहे हे समजले तेव्हा तो शब्द कसातरीच वाटला. ऑमलेट’पेक्षा आमलेट हाच शब्द बरा आहे असेही वाटले. नेहमी नळाला णळ म्हणणार्‍याला तोच शब्द योग्य वाटतो. नळ हा शब्द जेवढा शुद्ध मराठी आहे असे आपल्याला वाटते तेवढाच णळ हा शब्द शुद्ध आहे असे त्याला वाटते. त्याला अयोग्य असेही म्हणावेसे वाटत नाही. कारण त्यात वैश्विक सत्य वगैरे काहीच नाही, साधा सवयीचा, सरावाचा प्रश्न आहे. भारतातील माणसाला डाव्या बाजूने गाडी चालवण्याची सवय असते. तो अमेरिकेत गेल्यावर त्याला काही दिवस विचित्र वाटणारच. अशा अनेक गोष्टी प्रथम त्याला खटकतात. नंतर काही वर्षे (किंवा जेमतेम काही महिनेदेखील) अमेरिकेत वास्तव्य झाल्यावर तोच भारतीय माणूस “आमच्या अमेरिकेत यू नो, वुई ड्राईव्ह ऑन दी राईट साईड ऍण्ड हेन्स मी इंडियात आल्यावर आय गेट ऍब्सोल्यूटली कनफाऊंडेड बिकॉज ऑफ दी फनी सिस्टिम हियर इन दिस कण्ट्री” असे म्हणायला कमी करत नाही.\nम्हणूनच स्वभाषेतील शब्द जुनाट व विचित्र वाटण्यामागे ’सवय नसणे’ हेच एकमेव कारण आहे असे आम्हाला वाटते. अर्थात हे मत भारतातील बर्‍याच मंडळींना पटणार नाही ह्याची आम्हाला कल्पना आहे.\nशनिवार, 5 फेब्रुवारी 2011 येथे 8:05 सकाळी\nअमृतमंथन डॉट कॉम या अनुदिनीचे श्री.सलील कुळकर्णी यांच्या’अंतर्नाद’ मासिकाच्या फेब्रुवारी २०११ च्या अंकातील “हिंदी वाक्यं प्रमाणं” या लेखावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. इंग्रजी व हिंदी भाषांमधील शब्दांचे मराठी भाषेत कसे प्रतिशब्द लिहावे याच्या मार्गदर्शनासाठी एक उत्तम अनुदिनी आहे. श्री. नरेंद्र गोळे यांची ती अनुदिनी आहे, http://shabdaparyay.blogspot.com/\nतरी मला conformity या शब्दाचा योग्य मराठी प्रतिशब्द हवा आहे. तो त्यात मिळाला नाही. आपण सुचवाल का \nशनिवार, 5 फेब्रुवारी 2011 येथे 1:13 pm\nप्रिय श्री० मंगेश नाबर यांसी,\nएका चांगल्या उपक्रमाबद्दल माहिती दिल्याबद्दल आभार. परिश्रमपूर्वक ही शब्दार्थसूची बनवल्याबद्दल श्री० नरेंद्र गोळे यांचे अभिनंदन करायला पाहिजे.\nशब्दकोश निर्मिती हे एक अत्यंत महत्त्वाचे काम असून ते फार विचारपूर्वक करायला पाहिजे. कारण त्यामधील योग्यायोग्य गोष्टींवरून लोक शब्दांचे अर्थ ठरवतात, आणि नवनवीन शब्द प्रस्थापित होतात. त्याचा दीर्घकालीन परिणाम आपल्या भाषेवर होतो. म्हणून त्यात चुका असताच कामा नयेत. सरकारी नोकरशाहीतील बाबूंच्या द्वारे ज्याप्रकारे हिंदीची वाट लावणे चालू आहे; त्यावरून आपण धडा घ्यायला हवा.\nप्रस्तुत संकेतस्थळाबद्दल काही निरीक्षणे अशी:\n१. बहुतेक शब्द हे तांत्रिक, पारिभाषेतील संज्ञा आहेत. त्यापेक्षा सामान्य माणसाला दैनंदिन जीवनात वारंवार लागणारे शब्द प्रथम घ्यायला हवे होते. यातील अनेक शब्द आम्ही दैनंदिन आयुष्यात कधीच ऐकत, वापरत नाही. उदा० edammame (सोयाबीनसारख्या शेंगा), mutual induction (सहप्रेरणा); nobel elements (राजस मूलद्रव्य); इत्यादी शब्द आपणापैकी कितीजणांनी दैनंदिन आयुष्यात एकदा तरी वापरले असतील का अशी शंका वाटते.\n२. काही शुद्धलेखनाच्या/spellingsच्या चुका राहून गेल्या आहेत. त्या काळजीपूर्वक दूर करायला पाहिजेत. अन्यथा लोकांचे गैरसमज होतात. उदा० दिप्ती (दीप्ती); स्थितीस्थापक (स्थितिस्थापक); phenomenona (phenomenon/phenomena); phosporescence (phosphorescence); Branchitis (Bronchitis ).\n३. काही शब्दांचे अर्थ अगदीच ढोबळ मानाने दिले आहेत. पण त्यांचे अचूक अर्थ थोडे वेगळे आहेत. उदा० theory (सिद्धांत); conjectural (सहमतीचा); postulates (गृहितके); Astute (तुटकपणे धूर्त, कावेबाज); Blanket (पांघरूण).\n४. काही शब्दांचे विज्ञान/शास्त्रातील अर्थ दिले आहेत व सामान्य जीवनातील अर्थांकडे दुर्लक्ष केले आहे. उदा० interference (व्यतिकरण, उच्छेद); series (क्रमवारी); आंदोलक (oscillator).\nएकंदरीत पाहता, गोळे साहेबांचे उद्दिष्ट उत्तम आहे, त्यांनी बरेच परिश्रम घेतलेले आहेत. पण अधिकाधिक लोकांच्या उपयोगास येण्याच्या दृष्टीने व लोकांना अचूक तीच माहिती पुरवण्याच्या दृष्टीने त्यांनी थोड्या सुधारणा कराव्यात अशी एक छोटीशी विनंतीवजा नम्र सूचना करावीशी वाटते.\nआपले आभार व गोळे साहेबांचे कौतुक व अभिनंदन. त्यांनी इच्छा व्यक्त केल्यास अमृतमंथन परिवारातील भाषाप्रेमी मंडळींनाही सहयोगासाठी आवाहन करता येईल.\nता०क० आपल्या विनंतीप्रमाणे conformity या शब्दाला मराठी प्रतिशब्द सुचवण्यासाठी वाचकांना विचारमंथन व्यासपीठावर स्वतंत्रपणे आवाहन केलेले आहे.\nरविवार, 6 फेब्रुवारी 2011 येथे 12:11 pm\nWhy cant we write it as हिंदी वाक्यम् प्रमाणम् \nसोमवार, 7 फेब्रुवारी 2011 येथे 4:47 pm\nप्रिय श्री० ’जय महाराष्ट्र’ यांसी,\nआपल्या आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल आभार. आपण विचारलेली शंकाही जरी कुणाच्या पटकन्‌ लक्षात येण्यासारखी नसली तरीही महत्त्वाची व वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता ती विचारमंथनाच्या चर्चापीठावर (पूर्णविराम व लघुरूप��िन्ह एकसारखेच असावे की भिन्न (प्रश्नकर्ता: ’जय महाराष्ट्र’) या शीर्षकाखाली मांडली आहे. पाहूया कोण काय प्रतिसाद देतो ते.\nविचारमंथनाच्या संबंधित लेखाखालील चर्चेकडे लक्ष ठेवा. RSS Feed वापरून आपण अमृतमंथनावरील नवीन प्रतिसाद व नवीन लेख ईमेलद्वारे थेट मागवून घेऊ शकता. याबद्दल मदत पाहिजे असल्यास कळवावे.\nपूर्णविराम व लघुरूपचिन्ह एकसारखेच असावे की भिन्न (प्रश्नकर्ता: ’जय महाराष्ट्र’) « अमृतमंथन म्हणतो आहे:\nसोमवार, 7 फेब्रुवारी 2011 येथे 3:36 pm\nशुद्धमती राठी म्हणतो आहे:\nमंगळवार, 8 फेब्रुवारी 2011 येथे 1:48 सकाळी\n“’चावी’सारखे शब्द हे आपण मूळ ’किल्ली’सारख्या शब्दांच्या जागी विनाकारण जबरदस्तीने प्रस्थापित करतो आहोत याची ९९% मराठीजनांना पुसटशीही जाणीव नसेल. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरात(हा शब्द कोल्हापुरात असा हवा) जेव्हा लोकांच्या तोंडी किल्ली हा शब्द सर्वत्र ऐकला तेव्हाच आम्हाला ही जाणीव झाली, त्या आधी ह्याची कल्पनाच नव्हती.”\nचावी हा शब्द हिंदीतून अलीकडेअलीकडे मराठीत आला आहे असे मला मुळीच वाटत नही. १८३१ साली प्रसिद्ध झालेल्या मोल्सवर्थच्या कोशात किल्ली, चावी. कुंजी, चोरकिल्ली, चोरचावी, चोरकुंजी,गुरुकिल्ली(गुरुचावी नाही) हे सर्व शब्द दिलेले आहेत. ठकारांच्या कोशात(इ.स. २०००) कळसाठी पर्यायी शब्द म्हणून चावी, चाप, घोडा, साधन, युक्ती, शक्कल, हातोटी, खुबी, मर्म, टूक, मेख, मख्खी, गुरुकिल्ली, रहस्य, मर्मस्थान, खोडी, चहाडी, चुगली इत्यादी शब्द दिले आहेत. या यादीत चावी आहेच. भाटवडेकरांचा कोश किल्लीसाठी खुबी,चावी, परवलीचा शब्द, इंगित आणि कळ हे शब्द देतो. एकूण काय, तर चावी(चा चमच्यातला) हे सर्व शब्द दिलेले आहेत. ठकारांच्या कोशात(इ.स. २०००) कळसाठी पर्यायी शब्द म्हणून चावी, चाप, घोडा, साधन, युक्ती, शक्कल, हातोटी, खुबी, मर्म, टूक, मेख, मख्खी, गुरुकिल्ली, रहस्य, मर्मस्थान, खोडी, चहाडी, चुगली इत्यादी शब्द दिले आहेत. या यादीत चावी आहेच. भाटवडेकरांचा कोश किल्लीसाठी खुबी,चावी, परवलीचा शब्द, इंगित आणि कळ हे शब्द देतो. एकूण काय, तर चावी(चा चमच्यातला) हा मराठी शब्द आहे. हिंदीत चाबी/चाभी(च चमेलीतला)आहेत, चावी नाही. मराठी अनेकवचन चाव्या, हिंदी चाबियॉ. माझ्या मते, जी अनेकदा फिरवावी लागते किंवा फिरवता येते ती चावी, आणि जी एकदाच फिरवली की काम होते ती किल्ली. त्यामुळे, नळाच्या तोटीची, घड्याळा��ी, फोनोची, खेळण्याची ती चावी आणि वाहनाची आणि कुलपाची ती किल्ली.\nमंगळवार, 8 फेब्रुवारी 2011 येथे 7:02 pm\nप्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,\nआपल्या विवेचनावरून असे लक्षात येते की किल्ली व चावी हे कळ या ढोबळ वस्तूचेच दोन विशिष्ट प्रकार. कुलुप उघद-बंद करण्यासाठी वापरतात तो कळीचा प्रकार म्हणजे किल्ली व घड्याळ, तंबोरा, नळाची तोटी, खेळणे इत्यादी यंत्र चालवण्यासाठी/निटावण्यासाठी (set, adjust करण्यासाठी) वापरतात तो प्रकार म्हणजे चावी असे सर्वसाधारणपणे मानले जाते. अर्थात हा अगदीच कडक नियम नसून थोडाफार लवचिक आहे.\nआपण पुरवलेली ही संशोधनात्मक माहिती इतर वाचकांच्या समोर ठेवूया. आभार.\nशुद्धमती राठी म्हणतो आहे:\nबुधवार, 9 फेब्रुवारी 2011 येथे 4:09 pm\nपुस्त, पुस्तक, ग्रंथ इत्यादी : संस्कृतमध्ये पुस्त्‌(पुस्तयति) हा धातू आहे; अर्थ, आदर करणे(तुला:वास्तपुस्त), बांधणे. ज्याप्रमाणे ग्रंथ्‌(ग्रंथयति-बांधणे) या धातूपासून ग्रंथ हा शब्द तयार झाला त्याचप्रमाणे तशाच अर्थाच्या पुस्त्‌ धातूपासून पुस्त, पुस्तक, आणि पुस्तिका हे संस्कृत शब्द व्युत्पन्‍न झाले असले पाहिजेत. थोडक्यात काय तर,\nपुस्त(क) म्हणजे बांधणी केलेले (कागद वगैरे).\nशनिवार, 12 फेब्रुवारी 2011 येथे 12:18 सकाळी\nप्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,\nसंस्कृतमध्ये पुस्त्‌ (१० उ०प) पुस्तयति-ते असा धातू आहे खरा पण तो अर्वाचीन संस्कृतमधील असावा असे दिसते. हा धातू आपटेंनी (१० उ०प०) सांगितला आहे तर कलोनच्या शब्दकोशात (१० प०प०) असा दाखवला आहे. जुन्या संस्कृत ग्रंथातील काहीही उदाहरणे सापडली नाहीत. कृ० पां० कुलकर्णींच्या मराठी व्युत्पत्तीकोशात तर स्पष्टच लिहिले आहे की “पुस्तक हे संस्कृतीकरण नंतरचे”.\nशुक्रवार, 11 फेब्रुवारी 2011 येथे 11:06 pm\nहिंदी वाक्यम प्रमाणम हा लेख वाचला. अनेक मराठीप्रेमिंच्या मनातील साल तुम्ही खुलासेवार मांडला आहे. मराठी सेरीअल्स्मधून तर फार हिंदी मराठी बोलले जाते. हल्ली तुझ्याशी हा शब्द वापरलाच जात नाही. त्याऐवजी तुझ्याबरोबर असे म्हटले जाते. तेरे साथचे भाषांतर.\nहा लेख वृत्तपत्रातून यायला हवा. सर्वसामान्य लोकांपर्यंत मातृभाषएविशायीची तळमळ पोचायला हवी. या गोष्टीकडे गांभीर्याने पहिले जात नाही. … माधुरी तळवलकर\nशनिवार, 12 फेब्रुवारी 2011 येथे 12:35 सकाळी\nप्रिय श्रीमती माधुरी तळवलकर यांसी,\nआपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभ���र. आपण सुचवलेले उदाहरण अत्यंत योग्य आहे. अशी आणखी काही उदाहरणे लक्षात असल्यास अवश्य कळवावीत. आपण दक्ष राहण्यासाठी अशा उदाहरणांची यादीच करायला पाहिजे.\nहल्ली वर्तमानपत्रात लेख प्रकाशित होणे फार कठीण झालेले आहे. आपण उत्सवमूर्ती (सेलिब्रिटी) असाल तर आपले काहीही लेखन प्रसिद्ध होते. अन्यथा तसे दुरापास्तच.\nअर्थात अंतर्नादचा वाचकवर्ग संख्येने कमी असला तरी तो मराठीची प्रगल्भ जाण असणारा, विचार करणारा आहे, हे महत्त्वाचे.\nआपण श्री० सलील कुळकर्णींचे या आधीचे खालील लेख वाचले आहेत काय\nसोमवार, 14 फेब्रुवारी 2011 येथे 11:45 सकाळी\nभानु काळे यांचे निवडक लेख असलेले एक पुस्तक नुकतेच विकत घेतले. त्यात एक लेख आहे त्यांनी अंतर्नाद कसे सुरु ठेवले या बद्दल.\nबरेच दिवसांपासून मनात आहे की अंतर्नाद ब्लॉग वर एक लेख लिहून लोकांना हे मासिक घेण्यासाठी आवाहन करावे. अतीशय सुंदर असलेले मासीक , पण फक्त १५०० च्या आसपास प्रती असतात असे वाचनात आले होते, आणि तेंव्हा पासुनच त्यांच्यावर लिहीण्याचा विचार करतोय, पण राहुन जातं नक्की लिहीतो पुढचे पोस्ट ’अंतर्नाद’ वर.\nबुधवार, 16 फेब्रुवारी 2011 येथे 12:13 सकाळी\nप्रिय श्री० महेंद्र यांसी,\nआपल्या भावनांबद्दल कौतुक वाटते. मराठीतील वाचक चळवळीस ज्या-ज्या प्रकारे हातभार लावणे शक्य आहे त्या सर्व प्रकारे आपण यथाशक्ती प्रयत्न करीत राहायला पाहिजेत.\nआजच्या मितीस ’अंतर्नाद’ हे निर्विवादपणे मराठीतील अतिशय सुंदर मासिकांपैकी एक आहे. मात्र त्याचे वर्गणीदार १५०० पेक्षा नक्कीच कितीतरी अधिक आहेत. अर्थात कुठल्याही मराठी मासिकाचा जीव तो केवढा १०-११ कोटीच्या महाराष्ट्रात ’अंतर्ननाद’सारख्या उत्तम मासिकाचा चार-पाच हजारांचा खप असला तरी आपणा मराठीप्रेमींना ही शरमेचीच बाब वाटायला पाहिजे हे खरेच. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनीच यथाशक्ती प्रयत्न करावेत.\nरविवार, 13 फेब्रुवारी 2011 येथे 10:57 सकाळी\nप्रिय श्री सलील कुळकर्णी यांस,\nआपल्या ‘अंतर्नाद'(फेब्रुवारी २०११)मधील लेखावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. मला त्याबद्दल आनंद वाटतो.तथापि एका प्रतिक्रियेवर मला माझे मत मांडावेसे वाटते.श्रीमती माधुरी तळवलकर यांनी प्रतिक्रिया देताना,हा लेख वृत्तपत्रातून यायला हवा,असे मत व्यक्त केले आहे. मलाही ‘साधना’ साप्ताहिकामधील माझ्या पूर्वी प्रसिद्ध झालेल���या एखाद्या लेखावर तसे सुचवले जात असे. सध्या माझे लेखन गोव्याच्या ‘नवप्रभा’ या दैनिकात प्रसिद्ध होत असते. तेव्हा आता एक दोन लेख ‘लोकसत्ता’कडे पाठवा असे काही मित्र सुचवतात.हा सरळ सरळ ‘अंतर्नाद’,’साधना’,’नवप्रभा’ यांसारख्या तुलेनेने छोट्या नियतकालिकांचा अपमान आहे, असे नाही वाटत मोठी वर्तमानपत्रेच, ती काय वाचली जातात आणि अन्यत्र प्रसिद्ध झालेले कुठे जाते, असे मला विचारावे वाटते.निदान ‘अंतर्नाद’मध्ये लिहिणा-या श्रीमती माधुरीताईन्नी तरी असे लिहायला नको होते. या संदर्भात मला ग्रंथालीने काही वर्षांपूर्वी एक अभिनव उपक्रम केला होता,त्याची आठवण येते. त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र कानाकोप-यात प्रसिद्ध झालेले निवडक लेख, कथा, इत्यादी साहित्य संपादित/ संकलित करून त्याचे ८ खंड प्रकाशित केले होते. त्यातील एक लेख आमच्या कै. वा.वि. भट यांच्या ‘संग्रहालय’ या चक्क १६ पानी मासिकातील कै.वसंत शिरवाडकर यांचा एक उत्तम लेख पुनः प्रसिद्ध केला होता. या मासिकात कै. शरच्चंद्र गोखले यांसारखे विद्वान सातत्याने लिहित असत. माधुरीताईन्च्या प्रतिक्रियेवर आपण दिलेल्या उत्तराशी मी सहमत आहे, हे वेगळे सांगायला नकोच.\nमंगळवार, 15 फेब्रुवारी 2011 येथे 11:14 pm\nप्रिय श्री० मंगेश नाबर यांसी,\nआपली प्रतिक्रिया श्री० सलील कुळकर्णींच्या पर्यंत पोचवली आहे व आपण पुरवलेली माहिती अमृतमंथन परिवारातील सर्वच कुटुंबीयांच्या वाचनासाठी इथे सादर करीत आहोत. आभार.\nश्रीमती माधुरी तळवलकरांची भूमिका व भावनाही योग्यच आहेत. खरं म्हणजे आपणा सर्वांच्याच आपल्या मातृभाषेविषयीच्या भावना, तळमळ सारखीच आहे. तिची अवहेलना पाहून अनेकदा आपणा सर्वांचेच हृदय तीळतीळ, कधीकधी तर शेरशेर तुटते. काय करावे ते समजत नाही. मग आपण वेगवेगळे उपाय एकमेकांना सुचवतो. कुठलाही एक उपाय रामबाण नाही हे आपल्याला ठाऊक आहेच. आपल्या मनातील जळजळ, तळमळ, खळबळ इतर बहुसंख्य मराठी मंडळींपर्यंत पोचवण्यासाठी आपण प्रत्येकाने शक्य त्या सर्व, लहानमोठ्या मार्गांचा यथाशक्ती अवलंब करावा. कुठल्या उपायाचा किती परिणाम होईल हे सांगता येणार नाही. पण निदान आपल्याला स्वतःला कर्तव्यपूर्तीचे समाधान तरी नक्की मिळेल. ह्या रोगाची लागण पसरली तर या व्यक्तिगत जळजळीतूनच एक अधिक व्यापक चळवळ जन्म घेऊ शकते.\nज्या वाचकांनी खालील लेख वाचले नसतील त्यांनी ते अवश्य वाचावेत. आपल्या वैफल्यग्रस्त मनाला पुन्हा उभारी मिळू शकेल.\nआपले व माधुरीताईंचे मनःपूर्वक आभार. आपणासारख्या मंडळींमुळेच आपल्या आई-मायबोलीला अजूनही थोडीफार आशा आहे.\nशुक्रवार, 18 फेब्रुवारी 2011 येथे 6:59 pm\nमी नुकतेच एक पुस्तक घेतले विकत भानू काळे यांचे अंतर्नाद मधे प्रसिद्ध झालेले निवडक लेख असलेले, त्यामधल्या एका लेखामधे वाचक संख्या १५०० च्या आसपास आहे असा उल्लेख आलेला आहे .\nमी सध्या लिहायला घेतलेला लेख पुर्ण केला, की पुढचा लेख नक्कीच भानू काळेंच्यावर असेल.\nमला स्वतःला चांगले लिहिता येत नाही, पण चांगले वाचायला नक्की आवडते. 🙂 धन्यवाद..\nरविवार, 13 मार्च 2011 येथे 2:38 सकाळी\nप्रिय श्री० महेंद्र कुलकर्णी यांसी,\nउत्तरास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.\n१५०० वाचकसंख्येचा उल्लेख केला ते पुस्तक लिहिल्याला काही वर्षे झाली असावीत. तेव्हा अंतर्नाद कदाचित आजच्या मानाने नवीन असेल. असो.\nअंतर्नादवर अवश्य लेख लिहावा. अंतर्नादसारखे मराठी मासिक हे इतर उथळ, फिल्मी किंवा टॅब्लॉईडस्‌ प्रमाणे भरपूर पैसे कमावण्यासाठी चालवलेले नसते. काही तत्त्वांसाठी केलेले ते एक निष्ठापूर्ण कार्य असते. अशा बाबतीत चोख, प्रामाणिक काम करणार्‍याला आपण यथाशक्य पाठिंबा, प्रोत्साहन द्यायलाच पाहिजे. अंतर्नादबद्दल अवश्य लिहा. अशा उपक्रमांच्या बाबतीत मैखिक विज्ञापना फार महत्त्वाची ठरते.\nसोमवार, 14 फेब्रुवारी 2011 येथे 6:47 pm\nतुम्हाला saleelk@gmail.com यावर ईमेल पाठवल्यास परत येते.\nबुधवार, 16 फेब्रुवारी 2011 येथे 12:22 सकाळी\nप्रिय श्रीमती माधुरी तळवलकर यांसी,\nआपला निरोप श्री० सलील कुळकर्णींपर्यंत पोचवीत आहोत. त्यांचा विपत्ता (ई-मेल पत्ता) saleelk@gmail.com असाच आहे. इतर mail to: इत्यादी भाग वगळून नुसत्या नेमक्या विपत्त्यावर पत्र पाठवून पाहावे.\nसोमवार, 14 फेब्रुवारी 2011 येथे 6:52 pm\nवृत्तपत्रात लेख येण्याबाद्दल्चे तुमचे मत अगदी खरे आहे.\nवेगळा विचार मांडणार्याचे लेखन प्रकाशित करण्यापेक्षा अभिनय इत्यादीमध्ये गती असणाऱ्यांचे लेख छापण्यात त्यांना जास्त रस असतो. किती विसंगत न\nबुधवार, 16 फेब्रुवारी 2011 येथे 12:39 सकाळी\nप्रिय श्रीमती माधुरी तळवलकर यांसी,\nआजच्या मराठी वर्तमानपत्रांचा दर्जा, त्यांची भाषा, विशेषतः त्यांच्या चटकदार पुरवण्या पाहिल्या की ती सर्व टॅब्लॉईड प्रकाराकडे अधिकाधिक झुकू लागली आ���ेत असे वाटते.\nअभिनयाची गती कोणाला किती आहे हे कोणी व कसे ठरवायचे महाराष्ट्र शासनाद्वारे सईफ अलि खान या प्राण्याच्या (ज्याच्यावर प्राण्यांची बेकायदेशीर शिकार केल्याचे आरोप आहेत त्याच्या) नावाची पद्मश्री’साठी शिफारस होते आणि त्याच्याहून कितीतरी अधिक चांगला अभिनय करणार्‍या उत्तमोत्तम मराठी नाटक-चित्रपटांतील कलाकारांनी संपूर्ण आयुष्य वेचले असले तरी त्यांना तसा किताब मिळण्याची सूतराम शक्यता नाही. आज हयात असलेल्यांच्या पैकीदेखील डझन दोन डझन कलाकारांची नावे तर नक्कीच सांगता येतील. शिवाय साहित्य, कला, आणि इतर अनेक क्षेत्रात असे श्रेष्ठ लोक आहेत की ज्यांचा पद्मश्री’साठी नक्कीच विचार व्ह्यायला हवा. पण आपल्याला परक्याचा उदो-उदो करून व स्वकीयांची हेटाळणी करून आपण संकुचित नाही तर अत्यंत विशालहृदयी आहोत असे सिद्ध करायचे असते. अशा करंटेपणाला काय म्हणावे\nमंगळवार, 15 फेब्रुवारी 2011 येथे 3:34 pm\nबुधवार, 16 फेब्रुवारी 2011 येथे 9:31 सकाळी\nप्रिय श्रीमती वैशाली चिटणीस यांसी,\nअमृतमंथन परिवारात आपले स्वागत असो. अमृतमंथनाला आपल्यासारख्यांच्या आधाराची, आश्रयाची नक्कीच आवश्यकता आहे.\nया चर्चाचौकटीच्या खालील “Notify me of new posts via email.” हा पर्याय स्वीकारल्यामुळे आपल्याला यापुढे अमृतमंथनावरील प्रत्येक नवीन लेखाबद्दल ताबडतोब सूचना मिळत जाईल. तो वाचून आपण आपले प्रतिमत (feedback) किंवा आनुषंगिक माहिती लेखाच्या खालील चर्चाचौकटीमध्ये नोंदवू शकता.\nमराठी भाषा व संस्कृतीच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करीत असताना कविश्रेष्ठ माधव जुलियनांच्या खालील ओळी ध्यानात ठेवू.\nहिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी \nजगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे, हिला बैसवू वैभवाच्या शिरी ॥\nमराठी असे आमुची मायबोली…… (कवी माधव जुलियन)\nमंगळवार, 15 फेब्रुवारी 2011 येथे 9:56 pm\nमान देण्यासाटी राव हा शब्द जसा आपल्याला पुरेसा वाटत नाही, तसेच ताई, दादा या शब्दाविशायीही होते. हल्ली तिची दीदी आणि दादाचा भैया झाले आहे. माझा मुलगा मात्र ताई म्हणतो.\nबुधवार, 16 फेब्रुवारी 2011 येथे 10:14 सकाळी\nप्रिय श्रीमती माधुरी तळवलकर यांसी,\nआपण अगदी चपखल उदाहरणे दिलीत. या सर्वाला आपला न्यूनगंडच मूळतः कारणीभूत आहे. त्यामुळेच बायकोची ओळख करून देताना तिला ’मिसेस’ असे न म्हणता ’पत्नी’ किंवा ’बायको, सौभाग्यवती, ��ृहिणी, गृहस्वामिनी, मालकीणबाई’ इत्यादी कुठल्याही नावाने संबोधल्यास ती जागच्या जागेवर घटस्फोटच देईल अशी भीती (एरवी मनात तशी स्वप्ने अनेकदा पाहिलेली असली तरीही) वाटते. तशीच परिस्थिती मिस्टर (पती, नवरा, घो, दादला इ०), टॉयलेट (संडास, परसाकडे) अशा अनेक शब्दांची. स्वतःला पप्पा-मम्मी असे मुलांकडून म्हणवून न घेतल्यास समाजात आपल्याला अडाणी समजले जाईल असा केवळ कमी शिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षितांचाही ठाम समज असतो. गुलामगिरीच्या भावनेतून ’साहेबांची’ भाषा ही उच्च, कुलीन, अभिजनांत बोलायची भाषा, असे समीकरण आपल्या मनात ठसल्यामुळे जुन्या साहेबांचे इंग्रजी शब्द व नवीन साहेबांचे हिंदी शब्द आपण त्यांच्याबद्दलच्या वचकाखाली वापरतो. पुढे ते कानवळणी पडल्यावर तेच शब्द योग्य, चपखल, जोरदार, अन्वर्थक, सर्वमान्य असे वाटू लागते. हा सर्व सवयीचा परिणाम. धोतर नेसलेला माणूस विद्वान असला तरी त्याचा आपण मान राखत नाही आणि सुटाबुटातील गोरा मूळचा अतिसामान्य असला तरी त्याच्याकडे आदरसंकोचाने पाहतो तसलाच हा प्रकार.\nप्रस्तुत लेखातील खालील परिच्छेद या विषयाच्या अनुषंगाने आहेत.\nहिंदी चित्रपट संपूर्ण भारतात….. (विहिरीचे पाणी मचूळ असले तरीही)\nशिवाजी महाराजांनी भाषाशुद्धीसाठी….. (शिवाजी महाराजांची प्रगल्भता व दूरदृष्टीबद्दलचा परिच्छेद)\nस्वातंत्र्ययुद्धाच्या काळात तसेच स्वातंत्र्यानंतरच्या…..\nमराठी भाषा, संगणक व माहिती तंत्रज्ञान (ले० विनय मावळणकर) « अमृतमंथन म्हणतो आहे:\nशनिवार, 19 फेब्रुवारी 2011 येथे 2:15 सकाळी\nसोमवार, 21 फेब्रुवारी 2011 येथे 5:40 pm\nआपल्या भाषेबद्दल असलेल्या स्वाभिमानाने काही वेळेस आपण कूपमन्डूक सारखे वागण्याची शक्यता असल्यामुळे जपून राहणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ भाषेबद्दल अतिशय संवेदनशील असे बांगाली (शिकलेले सुद्धा) कोलकता मधील ‘गोखले रोड’ ला ‘गोखेल रोड’ असेच म्हणतांत. आम्ही मात्र नागपूर मधील ‘टागोर रोड’ ला ‘टगोरे रोड’ असे कधीच म्हणत नाही. आम्ही पण त्यांच्यासारखेच केले नाही म्हणून आमच्यांत काही न्यूनगंड आहे असे नाही, हेच मी सांगू इच्छितो.\nआम्ही कधीही विवेकानंदांच्या प्रतिमेसमोर दुप्पट अशी मोठी आपल्या राज्यांतल्या थोरांची प्रतिमा उभारून स्वाभिमान व्यक्त करीत नाही. स्वाभिमानाच्या नादात मराठी माणूस मूर्खपणा करीत नाही, तर त्याला न्यूनग���डही समज़त नाही.\nवारंवार आपण न्यूनगंडग्रस्त आहोत असे म्हटल्याने ‘मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…’ यांचा कदाचित अपमान होईल असे वाटते.\nरविवार, 13 मार्च 2011 येथे 3:56 सकाळी\nप्रिय श्री० शां० भास्करभट्ट यांसी,\nउत्तरास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.\nइंग्रजीसारखी परदेशी आणि त्यात पुन्हा थोटी भाषा. अशा थोटीच्या ओंजळीने पाणी प्यायचे म्हटल्यावर असे घोटाळे होणारच.\nबंगाली लोक Gokhaleचा उच्चार pale, sale प्रमाणे गोखेल असा करतात. आपण Tagoreचा उच्चार more, pore प्रमाणे टागोर असा करतो.\nएरवी बांद्रा (वांद्रे), गोवा (गोवे किंवा गोयें), सायन (शीव), नासिक (नाशिक) असे अनेक इंग्रजाळलेले उच्चार प्रचलित आहेतच.\nआम्ही कधीही विवेकानंदांच्या प्रतिमेसमोर दुप्पट अशी मोठी आपल्या राज्यांतल्या थोरांची प्रतिमा उभारून स्वाभिमान व्यक्त करीत नाही. हे खरे. पण मणिशंकर अय्यर सारख्या अतिसामान्य राजकारण्याने अंदमानातील स्वा० सावरकरांबद्दल अनुदार उद्गार काढून सावरकरांबद्दलचा शिलालेख काढून फेकून दिल्यावरही आपण शेपूट घालून बसतो. आमचे नेते, राज्यातील विविध राजकारणी, राज्यातील व केंद्रातील मराठी मंत्री आणि आम्ही दहा कोटींची जनता तोंडातून ब्रही न काढता गप्प बसलो. म्हणूनच आम्हाला नेहमी गृहित धरले जाते. हे इतर कुठल्याही राज्याच्या बाबतीत घडू शकणार नाही. महाराष्ट्रात मराठीला अनावश्यक (redundant) केली आहे तसे इतर कुठल्याही स्वाभिमानी राज्यात व देशात चालवून घेतले जाणार नाही.\nआपल्या चुका, आपले होत असलेले भावनिक अधःपतन आपण मान्य केलेच पाहिजे. अन्यथा त्यावर तोडगा तरी कसा शोधणार\nशनिवार, 26 फेब्रुवारी 2011 येथे 8:46 सकाळी\nतुमचा ” हिंदी वाक्यं प्रमाणं ” हा लेख आवडला .\nइथे नागपूरला तर हिंदीच जास्त प्रचलित आहे .\nशाळेत मराठी भाषा शिकविणार्या शिक्षकालाच जर\nभाषेच योग्य ज्ञान नसेल तर भाषेची नावड आणि\nअधःपतन आणखी वेगाने होत रहाते .\nमाझ्या कॉन्व्हेंट मध्ये शिकणार्या मुलाला ” डोळ्यात\nअंजन घालणे ” चा वाक्यात उपयोग त्याच्या शिक्षिकेने\n” बहिणीने भावाला धडा शिकविले तर भावाच्या डोळ्यात\nअंजन आले ” ( कुठून आले बुवा ) असा लिहून दिला होता .\nया शिक्षिकेने माझ्या डोळ्यात अंजन घातल्याने मी\nमुलाचा भाषांचा अभ्यास घेऊ लागले हे मात्र खरे .\nत्यामुळे तो आज उत्तम मराठी लिहू शकतो .\nचलभाष हा भ्रमणध्वनी पेक्षा जास्त स���पा पर्याय आहे .\nसोपी आणि शुद्ध मराठी ” स्वर्गीय ” झाली आहे .\nअभ्यासपूर्ण आणि उत्तम लेखाबद्दल हार्दिक आभार .\nरविवार, 13 मार्च 2011 येथे 2:56 सकाळी\nप्रिय श्रीमती कल्पना जोशी यांसी,\nउत्तरास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.\nआपल्या आपुलकीच्या कौतुकाबद्दल आभार. या प्रश्नावर आपण सर्वजण मिळूनच उपाय काढूया.\nआपल्या डोळ्यात अंजन (याचा संस्कृतमध्ये काजळ असाही अर्थ आहे) घालणार्‍या अंजनाबाईंना आमचाही (कोपरापासून) नमस्कार सांगा.\nदुर्दैवाने गेल्या ३०-४० वर्षांत विदर्भातील हिंदीकरण फारच वाढले. शहराबाहेरील गावाखेड्यांतील बोलीभाषा या मुख्यतः मराठीच्याच बोली आहेत. पण शहरांत मात्र हिंदीचेच फार स्तोम माजले आहे. राज्यभाषा अनावश्यक (redundant) झाली आहे. अर्थात या सर्वाचा दोष आपण आपल्याच माथी स्वीकारायला पाहिजे आणि मग त्याबद्दल सतत यथाशक्ति प्रयत्न करीत राहिले पाहिजे.\n’मोबाईलफोन’साठी ’चलभाष’ या प्रतिशब्दाचा आणखी एक फायदा असा की मग ’लॅण्डलाईन’साठी ’स्थलभाष’ असा आनुप्रासिक शब्दही वापरायला मौज वाटते.\nखास नागपूरकरांसाठी खालील लेख साक्षात्कारी ठरावेत.\nवाचून आपले प्रतिमत (feedback) अवश्य कळवा.\nअमृतमंथनावरील इतर लेखही अवश्य वाचा. आपले विचार, मते, सूचना कळवीत जा. अमृतमंथनावरील प्रत्येक नवीन लेख मिळण्यासाठीचा पर्याय निवडू शकता.\nशुद्धमती राठी म्हणतो आहे:\nशुक्रवार, 18 मार्च 2011 येथे 12:40 सकाळी\nइंग्रजी उच्चारांबद्दल गैरसमज : भारतीय शब्दांच्या इंग्रजी उच्चारांबद्दल गैरसमज फार आहेत. हे गैरसमज इंग्रजीत शब्दांची स्पेलिंगे कशी करावीत हे नीटसे माहीत नसल्यानेच, केवळ होतात.\n>>एरवी बांद्रा (वांद्रे), गोवा (गोवे किंवा गोयें), सायन (शीव), नासिक (नाशिक) असे अनेक इंग्रजाळलेले उच्चार प्रचलित आहेतच. <<\nइंग्रजीत आकारान्त शब्द नाहीत. India चा उच्चार इन्डिअ असा होतो. Chinaचा चायनं आणि Poona चा उच्चार पुनं असा होतो. इंग्रजीत ण नाही, त्यामुळे पुणं होणार नाही. शेवटी आ असा उच्चार हवा असेल तर h लावावा लागतो. उदा० Allah.\nइंग्रजीत एकारान्त उच्चार हवा असेल तर ay किंवा ey चा वापर करावाच लागतो. वांद्रे असा उच्चार हवा असेल तर स्पेलिंग Vandre करावे लागले असते. मग परत त्याचा उच्चार काही जणांनी व्हॅन्डर असा केला असता. त्यापेक्षा Bandra असे स्पेलिंग करून जवळजवळ योग्य मराठी उच्चाराचा मान राखला गेला आहे. वबयोरभेदः, यजयोरभेदः अ���ी संस्कृत सूत्रे आहेत. त्यामुळे व च्या जागी ब वापरणे ही फार मॊठी गलती नाही. संस्कृतमध्ये परवानगी नसली तरी स ऐवजी श वापरणे सर्व भारतीय भाषांना मान्य आहे. त्यामुळे शुभलक्ष्मीचे स्पेलिंग Subbalakshmi, नाशिकचे Nasik, आणि सोलापूरचे Sholapur करणे फारसे चुकीचे नाही. इंग्रजीत अर्धनासिक उच्चार नाहीत. फ़्रेन्चमध्ये आहेत. त्या धर्तीवर मराठीतील गांव, शींव, यांची स्पेलिंगे Ganv वा sheenv अशी करण्यापेक्षा ती Gaon व Sion अशी केली हे इंग्रजांचे आपल्यावर उपकार आहेत. Tagore, Cawnpore, Kirkee, Wanorie, Osmanabad ही स्पेलिंगे कशी योग्य आहेत हे आता ज्याचे त्याने शोधून काढावे. त्याचबरोबर Panjim, Margaon, Pernem, Mapusa, Dabolim ही पोर्तुगीजांनी केलेली स्पेलिंगे कशी योग्य होती तेही पटवून घ्यावे.\nमंगळवार, 19 एप्रिल 2011 येथे 4:58 pm\nप्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,\nउत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.\nइंग्रजी व्याकरण, लिपी आणि स्पेलिंगे या बाबतीत खूपच लंगडी आहे. पण तरीही आपण इंग्रजीबद्दल संशोधन करून तिची भलामण करीत बसण्यापेक्षा आपल्या भाषांना आपल्या देशात योग्य स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करू या. निदान अमृतमंथनाचा तरी तोच उद्देश आहे.\nआपला अभिप्राय इथे नोंदवा. उत्तर रद्द करा.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिं���ी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad?start=342", "date_download": "2018-09-22T07:28:29Z", "digest": "sha1:OVQUCC4SDIL6LKO3NXALFJB7HL2LMTDE", "length": 6651, "nlines": 162, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nविद्यार्थी संघटनांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा डाव\nशेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना आक्रमक\nवारीसाठी पुरेश्या बस देत नाही म्हणून वारकऱ्यांचं ठिय्या आंदोलन\nकुणी पाणी देता का पाणी...\nसुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे उभा राहिला नवा प्रश्न\nबहीण-भावाच्या नात्याला काळिमा; बहिणीचे विचित्र अवस्थेतील फोटो काढले अन्...\nखासगी सावकारांच्या जाचामुळे शेतकरी कुटुंबाचं उपोषण\nहिंगोलीत रिक्षा चालकाची एसटी ड्रायव्हरला मारहाण\nभाजपच्या विजयी उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या कारवर हल्ला केल्याचा आरोप\nभारतीयांच्या अब्जावधी डॉलर काळ्या पैशांविषयी पहिल्यांदाच खुलासा\nयंदा साधारण पाऊस, भेंडवळच्या घट मांडणीतील भविष्यवाणी\nरत्नाकर गायकवाड मारहाण प्रकरणी भारिप कार्यकर्त्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nलोकप्रतिनिधींची जीभ घसरली, आमदाराची जनतेला दमदाटी\nम्हणून 10 दिवसांच्या चिमुरडीला नराधम बापाने पाजले विष\nमी जर काँग्रेस मध्ये गेलो असतो तर माझी आई पदरात तोंड घालून रडली असती - राजकुमार बडोले\n....म्हणून 2030 पर्यंत पेट्रोल व डिझेल कारची विक्री बंद करण्याचा सरकारचा मानस\nपरभणीत 30 जणांना विषबाधा\nलातुरात रितेश देशमुखचा रोड शो\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Suicide-session-continues-even-after-Debt-relief-said-Dhananjay-Munde/", "date_download": "2018-09-22T07:09:47Z", "digest": "sha1:KD7ZW6ALNSMG2KWDU2QSJSAAML2YLAZA", "length": 5541, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्जमाफीनंतरही आत्महत्या सत्र सुरूच : धनंजय मुंडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › कर्जमाफीनंतरही आत्महत्या सत्र सुरूच : धनंजय मुंडे\nकर्जमाफीनंतरही आत्महत्या सत्र सुरूच : धनंजय मुंडे\nकर्जमाफीनंतरही आत्महत्या सुरूच आहे. सरकारला शेतकर्‍यांचा कळवळा असता तर त्यांनी शेतकर्‍यांचा संपूर्ण सातबारा कोरा केला असता; परंतु ज्यांना शेतीतील काही कळत नाही, अशा लोकांच्या हाती सत्ता असल्याने शेतकरी हिताचे निर्णय होत नाहीत.\nभाजप सरकारने केलेली फसवी कर्जमाफीची घोषणा, त्यांनतर बोंडअळींची न मिळालेली मदत व आता गारपिटीत शासनाने पाठ फिरवल्याने भाजप सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.\nमंठा तालुक्यातील उस्वद देवठाणा येथे गारपीटग्रस्त भागाची पाहणी बुधवार (दि. 14) रोजी त्यांनी केली.\nयावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख अ‍ॅड. रायुकाँचे सरचिटणीस पंकज नाना बोराडे, राकाँच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संजय काळबांडे, बळीराम कडपे, भाऊसाहेब गोरे, कैलाश सरकटे, वसंतराव जाधव, भास्कर घारे, अशोक सरोदे, माधव काकडे, सुभाष देशमुख, मोहन नाना, प्रवीण सरकटे, प्रभू चव्हाण आदींची उपस्थिती होती.\nमी शेतकर्‍यांचा मुलगा असल्याचे जाण\nमुंडे म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकरी सतत नैसर्गिक आपत्तींचा सामना करत आहे. मात्र राज्यातील सरकारला याची जाणीव नाही. शेतकरी आज अडचणीत आहे. त्यांना मदतीची गरज आहे. यासाठी शेतकर्‍यांचा मुलगा व विरोधी पक्ष नेता म्हणून शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. जगाचा पोशिंदा आज अडचणीत सापडला असून त्याच्याकडे सत्ताधारी दुर्लक्ष करीत आहे. कर्जमाफीसाठी वेगवेगळे निकष लावून व शेतकर्‍यांना रांगेत उभे करून या सरकारने शेतकर्‍यांची थट्टा केली असल्याचा आरोप त्यांनी केला.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Does-the-law-permit-this-Did-the-S-P-not-know-that-crme-is-registered-say-Jitendra-Awhad/", "date_download": "2018-09-22T07:06:36Z", "digest": "sha1:ULFYKANH63Y3HCVJYZRUDASRZDBSK3WI", "length": 5876, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरोपीसमोर हात जोडणे कोण���्‍या कायद्यात? : आव्हाड (व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरोपीसमोर हात जोडणे कोणत्‍या कायद्यात\nआरोपीसमोर हात जोडणे कोणत्‍या कायद्यात\nभीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्‍ट्रात तणावाचे वातावरण आहे. या दुर्घटनेस जबाबदार असल्‍याचा अरोप ठेवून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर पुणे आणि औरंगाबदमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच सांगलीच्या जिल्‍हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांनी मनोहर भिडे यांच्या समोर हात जोडल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगेच याचा फोटो आपल्‍या ट्विटरवर पोस्‍ट केला असून, यावरून सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरू आहे.\nसंभाजी भिडे यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेच्या वतीने सांगलीच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालवर मोर्चा काढला होता. यावेळी निवेदन देण्यासाठी संभाजी भिडे यांच्यासह काही कार्यकर्ते जिल्‍हाधिकारी कार्यालयात गेल्‍यानंतर जिल्‍हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांनी भिडे यांच्यासमोर हात जोडले.\nवाचा : बनावाची पाळेमुळे शोधा : संभाजी भिडे\nहा प्रकार आव्हाड यांना समजताच त्‍यांनी आपल्‍या ट्विटरवर एक पोस्‍ट शेअर केली. यामध्ये त्‍यांनी म्‍हटले आहे की, ‘‘भिडे यांच्यावर भीमा-कोरेगाव प्रकरणी गुन्हा दाखल आहे. अशा आरोपींसमोर सांगलीचे जिल्‍हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक हात जोडतात. गुन्हे दाखल असलेल्‍या आरोपींसमोर पोलिसांनी हात जोडणे कोणत्‍या कायद्यात आहे सांगलीच्या पोलिस अधिक्षकांना माहित नाही का सांगलीच्या पोलिस अधिक्षकांना माहित नाही का की भिडे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते.’’\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/mt-50-years-ago/articlelist/52636239.cms", "date_download": "2018-09-22T08:17:39Z", "digest": "sha1:R5AUYJ2E3BF4U322VT5ENNBVOR2AXAQL", "length": 7590, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\n२३ जुलै १९६८मराठी, हिंदीतून कामकाजमुंबईमुंबई महापालिकेचे कामकाज प्रादेशिक भाषा मराठी आणि राष्ट्रभाषा हिंदी या दोन भाषांतच चालावे अशी मागणी ...\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'हे' बेडरूम पाहून तुम्हालाही हेवा वाटेल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nपाहा: सौंदर्यराणी...बिहार संपर्क क्रांती एक्स...\nमटा ५० वर्षांपूर्वी याा सुपरहिट\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nगुद्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nपत्नीचे बहिणीसोबत संबंध; पतीची पोलिसांत तक्रार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/tmt-insurance-issue-tmc-tmt-1610952/", "date_download": "2018-09-22T07:23:15Z", "digest": "sha1:4IYKSZ5CGM63U57ZARBEGZSXWO5UBPUG", "length": 15325, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "TMT insurance issue TMC TMT | विम्याअभावी टीएमटी बस आगारातच? | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nविम्याअभावी टीएमटी बस आगारातच\nविम्याअभावी टीएमटी बस आगारातच\nटीएमटीच्या बसगाडय़ांना लक्ष्य करत त्यांच्यावर दगड भिरकावले.\nप्रवासी हतबल; प्रशासनाकडून मात्र सुरक्षेची सबब\nठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांना बुधवारी आंदोलनकर्त्यांनी लक्ष्य केल्याने सकाळी ११च्या सुमारास व्यवस्थापनाने प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. बस चालक, वाहक आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा बंद करत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी टीएमटीच्या बसगाडय़ांना विम्याचे कवच नसल्याने प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागल्याची विश्वसनिय माहिती आहे.\nभिमा-कोरेगावमधील घटनेच्या पाश्र्वभूमीवर रिपाइंने बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतरही टीएमटीच्या बसगाडय़ा पहाटेपासून रस्त्यावर प्रवासी वाहतूक करत होत्या. ठाणे महापालिका क्षेत्रात आणि शहराबाहेरील मार्गावरही वाहतूक सुरळीतपणे होती. सकाळी सातनंतर मात्र भीमसैनिकांचे जथ्थे रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रास्ता रोको करत वाहतूक बंद पाडली. तसेच टीएमटीच्या बसगाडय़ांना लक्ष्य करत त्यांच्यावर दगड भिरकावले. यामध्ये पाच ते सहा बसच्या काचा फुटल्या. यात कुणीही जखमी झाले नाही.\nआंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचे लक्षात येताच बस चालक, वाहक आणि प्रवासी या सर्वाच्या सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने बससेवा बंद केली. बंदच्या भितीमुळे रिक्षा तसेच खासगी वाहने रस्त्यावर आली नव्हती. असे असताना सार्वजनिक वाहतुकीच्य दृष्टीने महत्वाची असणारी टीएमटीही बंद झाल्याने प्रवासी हतबल झाले. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला घरी परतावे लागले.\nविम्याचे सुरक्षा कवच नसल्यामुळे बुधवारच्या आंदोलनात बसगाडय़ांचे नुकसान झाले तर त्याचा भरुदड टीएमटीच्या तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळेच टीएमटीने बससेवाच बंद ठेवल्याची चर्चा शहरात सुरू आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने १७ वर्षांपूर्वी राज्य शासनाची मंजुरी घेऊन स्वतंत्र विमा निधी तयार केला होता. टीएमटी बस अपघातातील दाव्यांच्या निकालानंतर याच निधीतून संबंधितांना भरपाईची दिली जाते. त्यामुळे टीएमटीच्या बसगाडय़ांचा विमा उतरविण्यात आलेला नाही. गेल्या काही वर्षांत अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याने टीएमटीने आता विमा उतरविण्याचा प्रस्ताव तयार केला असून त्यास सर्वसाधारण सभेनेही नुकतीच मान्यता दिली आहे.\nविम्याच्या सुरक्षाकवचाअभावी बससेवा बंद करण्यात आलेली नाही. दगडफेकीच्या घटनांमध्ये बस चालक, वाहक आणि प्रवाशांना इजा होऊ नये म्हणून बस बंद ठेवण्यात आल्या होत्या, असे टीएमटीचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी सांगितले.\nठाणे महापालिका क्षेत्रात आणि शहराबाहेर टीएमटीच्या सुमारे २५० बसगाडय़ा धावतात. त्यातून दररोज २८ ते ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु आंदोलनामुळे बुधवार सकाळपासूनच बस बंद ठेवण��यात आल्याने टीएमटीला लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. याशिवाय, बसगाडय़ांचा विमा काढण्यात आला नसल्यामुळे प्रशासनालाच काचांच्या दुरुस्तीचा भरुदड सहन करावा लागणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2010/07/11/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2/", "date_download": "2018-09-22T07:24:30Z", "digest": "sha1:BXJNRGLANLQXWXESUJZ56KPPDQEFLRUE", "length": 39814, "nlines": 317, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "मातृभाषेचं मानवी जीवनातलं स्थान (ले० प्रा० मनोहर राईलकर) – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक / ०३.३ मायबोलीतून शिक्षण\nमातृभाषेचं मानवी जीवनातलं स्थान (ले० प्रा० मनोहर राईलकर)\nरविवार, 11 जुलै 2010 शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018 अमृतयात्री9 प्रतिक्रिया\n“आध्यात्मिक काय किंवा विज्ञानात���ी काय मूळ तत्त्वं भाषातीत असतात. त्यांना भाषेचं बंधन नसतं.\nकॅल्क्युलसचा शोध थोडा मागंपुढं पण एकाच काळात इंग्रज न्यूटनला आणि जर्मन लाइब्निट्झला लागला. युक्लिडेतर (non-Euclidean) भूमितीचा शोध साशेरी (इटालीय), लांबेर (फ्रेंच), गाउस (जर्मन), लोबाशेव्स्की (रशियन) आणि योहान बोल्याए (हंगेरीय) ह्या पाच वेगवेळया भाषांतील गणित्यांना सामान्यतः एकाच काळात पण, टप्प्याटप्प्यानं लागत गेला. विशेष म्हणजे ह्या भूमितीच्या शोधात इंग्रजांचा कसलाच हातभार लागला नाही. मग मुळातून वाचता आलं पाहिजे ह्याचा अर्थ, ह्या सर्व भाषाही प्रत्येकानं बालपणीच शिकायच्या का\nप्राध्यापक मनोहर राईलकर यांचा उच्चभ्रूंच्या डोळ्यात अंजन घालणारा आणखी एक लेख. पूर्ण लेख खालील दुव्यावर वाचा.\nअमृतमंथन_मातृभाषेचं मानवी जीवनातील स्थान_ले० प्रा० राईलकर\nआपले प्रतिमत (feedback) लेखाखालील रकान्यात अवश्य लिहा.\nता०क० याच विचारसूत्राशी संबंधित असे आणखी काही लेख आपण खालील दुव्यांवर वाचू शकता.\nTags: अस्मिता, प्रा० मनोहर राईलकर, भाषाभिमान, मराठी, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी माध्यम,मराठी माध्यमातून शिक्षण, मराठी शाळा, मराठी संस्कृती, मराठीची चळवळ, मराठीचे प्रश्न, मातृभाषा, मायबोली,शिक्षणविषयक धोरण, शिक्षणाचे माध्यम, स्वाभिमान, EDUCATION POLICY, ENGLISH, ENGLISH LANGUAGE,GOVERNMENT, MARATHI, MARATHI LANGUAGE, MARATHI SCHOOLS, MEDIUM OF EDUCATION,MOTHER TONGUE, PROF. MANOHAR RAILKAR\nअस्मिता, प्रा० मनोहर राईलकर, भाषाभिमान, मराठी, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी माध्यम, मराठी माध्यमातून शिक्षण, मराठी शाळा, मराठी संस्कृती, मराठीची चळवळ, मराठीचे प्रश्न, मातृभाषा, मायबोली, शिक्षणविषयक धोरण, शिक्षणाचे माध्यम, स्वाभिमान, education policy, English, English language, Government, Marathi, Marathi language, Marathi schools, medium of education, mother tongue, Prof. Manohar Railkar\nभारतीय भाषा आणि इंग्रजीचे स्थान (ले० डॉ० इरावती कर्वे)\nअनधिकृत शाळा – शिक्षण खात्याची हुकूमशाही (ले० डॉ० रमेश पानसे)\n9 thoughts on “मातृभाषेचं मानवी जीवनातलं स्थान (ले० प्रा० मनोहर राईलकर)”\nबुधवार, 14 जुलै 2010 येथे 6:46 pm\nमाता, मातृभूमि आणि मातृभाषा बद्दल चे आदर प्रत्येकाचे मर्मस्थळ असते असे मला वाटते. ‘मूळ तत्त्वं भाषातीत असतात. त्यांना भाषेचं बंधन नसतं’, पण खालील गोष्टींवर नज़र घाला –\n– आपल्या आयुर्वेद चिकित्सा शिक्षणाला व पदवीला जागतिक पातळीवर मान्यता मिळावे म्हणून फ़क्त इंग्रजी माध्यमातून या पुढे आ���ुर्वेद शिकता येईल असे प्रशासनाने ठरविल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच ‘लोकसत्ता’ मध्ये पाहिल्याचे आठवते.\n– सोफ्टवेर च्या क्षेत्रात भारतात खूप प्रगती झाली आणि जागतिक पातळीवर भारतीयान्नी तर खूप-खूप यश गाठले असे ऐकतो खरे, पण अजून ही आपल्याला इन्ग्रज़ीचे ज्ञान नसले तरी वापरता यावे असे मशीन उपलब्ध झालेले नाहीत. मशीन इंग्रजी समजत नाही (फ़क्त ० & १ समजते) हे सगळ्यान्ना माहीत आहे तरी आपल्या भाषेत काम करायचे तर application software, operating system, BIOS इत्यादि इंग्रजी दलाल आहेतच. कुठे काही चुकले किंवा विघ्न पडले तर तेच इंग्रजीत मेसेज येतांत C-DAC, पुणे इथे तरी भारतीय भाषांत ‘source code’ लिहिला जातो का C-DAC, पुणे इथे तरी भारतीय भाषांत ‘source code’ लिहिला जातो का भारतीय भाषांत प्रोग्राम्मिंग (कम्पायलर) आहेत काय\n– घंटी ऐकून फोन उचलल्यावर किती जण (किती टक्के) ‘हेलो’ ऐवजी आपल्या भाषेत काही म्हणतांत) ‘हेलो’ ऐवजी आपल्या भाषेत काही म्हणतांत मी सुद्धा वेगळे काही म्हणत नाही.\n-फ़क्त मेडिकल स्टोर च नावच का मराठीत लिहिलेलं असावं औषध काय घेतोय हे देणार्यावर विश्वास ठेवूनच का घ्यावे औषध काय घेतोय हे देणार्यावर विश्वास ठेवूनच का घ्यावे हा तर खरा अँधविश्वास.\nया भाषांच्या घोळात आपण भारतीय काय पीड़ा सहन करतोय हे आपल्यालाच ठाऊक. ज्या भाषेत बोलत असतो त्या भाषेतले शब्दच कित्येकदा त्या क्षणी आठवत नाहीत. बोलतान्ना डोक्यावर ताण पड़ते. हुशार मंडळी झकास अश्या वेळी इतर भाषांतले शब्द वापरतांत तर काहींना विकार पड़तांत, दोषयुक्त बोलण्याने कमीपणा भासत असतो.\nया उलट इंग्रजीचे ज्ञान मोठ्या कंपन्यांना आपुले माल (व आपल्याला बुद्धि ) विकायला सोपे मार्ग प्रशस्त करते (तितकाच मार्केटिंगचा खर्च वाचतो – मूळ तत्त्वं भाषातीत असतात ) विकायला सोपे मार्ग प्रशस्त करते (तितकाच मार्केटिंगचा खर्च वाचतो – मूळ तत्त्वं भाषातीत असतात \nगुरूवार, 15 जुलै 2010 येथे 10:04 pm\nप्रिय श्री० शां० भास्करभट्ट यांसी,\n{{- सोफ्टवेर च्या क्षेत्रात भारतात खूप प्रगती झाली आणि जागतिक पातळीवर भारतीयान्नी तर खूप-खूप यश गाठले असे ऐकतो खरे, पण अजून ही आपल्याला इन्ग्रज़ीचे ज्ञान नसले तरी वापरता यावे असे मशीन उपलब्ध झालेले नाहीत. मशीन इंग्रजी समजत नाही (फ़क्त ० & १ समजते) हे सगळ्यान्ना माहीत आहे तरी आपल्या भाषेत काम करायचे तर application software, operating system, BIOS इत्यादि इंग्रजी ��लाल आहेतच. कुठे काही चुकले किंवा विघ्न पडले तर तेच इंग्रजीत मेसेज येतांत C-DAC, पुणे इथे तरी भारतीय भाषांत ‘source code’ लिहिला जातो का C-DAC, पुणे इथे तरी भारतीय भाषांत ‘source code’ लिहिला जातो का भारतीय भाषांत प्रोग्राम्मिंग (कम्पायलर) आहेत काय भारतीय भाषांत प्रोग्राम्मिंग (कम्पायलर) आहेत काय\nबिहारमधील परिस्थिती अत्यंत हलाखीची, रोजगाराची परिस्थिती बिकट व एकूण जीवनाचा स्तर बराच खालचा असल्यामुळे बिहारी लोक मुंबईत येऊन येथील इतरांच्यापेक्षा कमी पैशात कामे करतात व त्यातूनही पैसे वाचवून ते पैसे बिहारला नेऊन तिथल्या नातेवाईकांच्या समोर ऐट करतात. सॉफ्ट्वेअरवाले फार वेगळे नाहीत. मजूर पाठवून कितीही पैसे कमावले तरी भारताने स्वतः डिझाईन करून सॉफ्टवेअरमध्ये फारशी उत्पादने (products) बनविलेली नाहीत, प्रचालन प्रणाली (operating system) सारखे सॉफ्टवेअर तर जवळजवळ नाहीच. अगदी इंग्रजीतही नाही, भारतीय भाषांचे तर राहू द्या. त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये केवळ पैसे कमावले म्हणूण आपण फार मोठे झालो हा गैरसमज आहे. चीन, इस्रायल, जपान, जर्मनी व इतर अनेक देशात उपयोजकास (user) इंग्रजीचे ज्ञान नसले तरी सर्व सूचना स्थानिक भाषेत मिळू शकतात. इतकेच नव्हे तर त्यातील अनेक सुविधांचे स्वरूप स्थानिक आवश्यकतांप्रमाणे, रीतिरिवाजांप्रमाणे बदलले जाते. यालाच सॉफ्टवेअरचे स्थानिकीकरण (localisation) म्हणतात. विंडोज किंवा इतर जगन्मान्य प्रणालींमध्ये भारतीय भाषांचे पर्याय नसले तरी Estonian, Faeroese, Icelandic, Indonesian, English (Trinidad), Maori अशा अनेक लहानसहान भाषिकसंख्या असणार्‍या भाषांचे पर्याय असतात. त्याला कारण एकच आणि ते म्हणजे तेथील देशांना असलेला आपल्या भाषांबद्दलचा अभिमान व त्यासाठी ते विविध क्षेत्रात घालत असलेला दबाव.\nगुरूवार, 15 जुलै 2010 येथे 11:43 pm\nवैचारिक लिखाणात बोलीभाषा वापरणे म्हणजे इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात स्लॅंगबोलीत लिखाण करणे आहे, हे मनोहर राईलकरांना माहीत असायला हरकत नाही. बोलीभाषा ही एका लहान क्षेत्रात राहणार्‍या छोट्या लोकसंख्येची बोलायची भाषा असते. तिच्यात केलेले लिखाण ज्यांच्या मूळ प्रमाणभाषेची ती बोली आहे, त्या सर्व भाषकांना समजतेच असे नाही. त्यामुळे आपले लिखाण सर्व मराठीभाषकांना समजावे असे वाटत असेल तर, राईलकरांनी ते प्रमाणभषेत लिहिण्याची मेहेरबानी करावी. बोली भाषेत तशी खास गरज़ नसताना केलेले लिखाण हे निर��विवादपणे अशुद्धलेखन समजले जाते.\nभाषांच्या संदर्भात आपल्या देशाची जगातल्या कुठल्याच देशाशी तुलना होऊ शकत नाही हे माहीत असताना, इस्रायल, जपान, जर्मनी यांची नावे लेखात लिहिणे अनाकलनीय आहे. जगातल्या कुठल्याही देशात मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही, हे मी अनेक उदाहरणे देऊन यापूर्वी अनेकदा सिद्ध केले आहे.\nमराठी पहिलीपासून इंग्रजी शिकावे असे राज्यसरकारचे मत आहे, सर्व विषय इंग्रजीत शिकवावे असे नाही. त्यामुळे त्यावर केलेली चर्चा व्यर्थ आहे.\nमहाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे सर्वात जास्त नुकसान इथल्या शिक्षणतज्‍ज्ञांनी केले आहे हे निश्चित. म्हणून इतर अनेक प्रांत या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा सरस आहेत. आपल्या मुलांनी काय आणि कसे शिकावे हे शिक्षणतज्ज्ञांपेक्षा पालकांना अधिक चांगले कळते.\nडॉ. नीना आंबेकर म्हणतो आहे:\nगुरूवार, 22 जुलै 2010 येथे 11:19 सकाळी\nलेखातले विचार अतिशय़ सुसंगत आहेत.\nते कळले तरी वळवताना आपणच आडकाठी घालतो य़ाचं कारण सवय़ व भिती.\nविचार प्रामाणिक व सत्य असल्यामुळे विचारांच्या दिशेने जाण्यात सर्वांचं हित आहे असं मला वाटतं.\nशुक्रवार, 23 जुलै 2010 येथे 8:35 pm\nप्रिय डॉ० नीना आंबेकर यांसी,\nआपले म्हणणे योग्य वाटते. पण यातून आपण प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर निश्चयाने, जिद्दीने मार्ग काढला पाहिजे. सर्वच कृती इतर कोणीतरी करावी म्हणून बाजूला ठेवली की काहीच घडत नाही. जे बुद्धीला पटतं, जे सत्य, प्रामाणिक आहे याची खात्री वाटते, ते आपण प्रत्यक्ष कृतीत आणू शकत नसलो तर स्वतःला सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणून घेण्यास आपण लायक ठरतो का\nजगभरातील शिक्षणतज्ज्ञ, अगदी भारतातील थोर नेतेसुद्धा (उदा० रवींद्रनाथ टागोर, लो० टिळक, महात्मा गांधी, स्वा० सावरकर असे अनेक), शिवाय शैक्षणिक धोरणाविषयीचा कोठारी आयोग, राष्ट्रीय एकात्मता आयोग, भावनिक एकात्मता परिषद, अशा अनेक विद्वानांनीही तेच सांगितले आहे. जगभरातील शेकडो उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. पण आपल्या मेंदूवरील दास्यवृत्तीचा अंमल अजून उतरत नाही आहे. उलट त्याची नशा अधिकच वाढत आहे.\nया अमृतमंथन अनुदिनीवर देखील आपण बरेच लेख प्रसिद्ध केले आहेत. मासल्यासाठी खालील लेख वाचून पहा. आपली मतेही अवश्य या विचारपीठावर मांडा.\nतमिळ आणि मराठी शासनकर्त्यांची तुलना – स्वाभिमान, अस्मिता, जनहिताची कळकळ याब��बतीत « अमृतमंथन म्हणतो आहे:\nगुरूवार, 16 सप्टेंबर 2010 येथे 3:20 pm\nसमांतर अर्थव्यवस्थासुद्धा चालेल का (ले० उन्मेष इनामदार) « अमृतमंथन म्हणतो आहे:\nसोमवार, 25 ऑक्टोबर 2010 येथे 12:44 सकाळी\nआय०आय०एम० मध्ये महाराष्ट्राचा (व मराठी माध्यमाचा) झेंडा (दै० लोकसत्ता) « अमृतमंथन म्हणतो आहे:\nशनिवार, 22 जानेवारी 2011 येथे 10:36 pm\nमहेश एलकुंचवार यांचे विश्व मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण « अमृतमंथन म्हणतो आहे:\nरविवार, 14 ऑगस्ट 2011 येथे 1:28 pm\nआपला अभिप्राय इथे नोंदवा. उत्तर रद्द करा.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्���ुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम���स, २९ सप्टें० २०१०)\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.livehoster.com/mr/tag/and-drupal", "date_download": "2018-09-22T07:04:08Z", "digest": "sha1:HBETOI77ULCLS3DKYDLP3G7UL73O7GRK", "length": 2530, "nlines": 44, "source_domain": "www.livehoster.com", "title": "आणि Drupal | व्यवसाय डोमेन & होस्ट, खरेदी डोमेन लाइव्ह Hoster", "raw_content": "\nवेबसाइट होस्ट करीत असलेला\nPhp आणि डॉट निव्वळ होस्टिंग समर्थन.\nवर्डप्रेस, Joomla,आणि Druplal होस्टींग.\nसोपे आहे की शक्तिशाली मेघ होस्ट करीत असलेला पोहोच आत नेहमी वापर आणि ते. आपण इथे वेब सर्वोत्तम होस्टिंग योजना सापडतील. पण थेट Hoster योजना स्वस्त नाहीत–ते परवडणारे आहोत. मोठा फरक\nजागतिक दर्जाच्या डेटा केंद्रे\nसर्वोत्कृष्ट रूटर, फायरवॉल व सर्व्हर्स\nवर्डप्रेस साठी एक क्लिक सेटअप, Joomla, आणि Drupal\n© 2018 व्यवसाय डोमेन & होस्ट, खरेदी डोमेन लाइव्ह Hoster\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616386", "date_download": "2018-09-22T07:36:32Z", "digest": "sha1:3FWW5F5HWVQAYQ3SMWAPAGQJ45AOXJ6G", "length": 6308, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त ‘एसीईडी’तर्फे विविध कार्यक्रम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त ‘एसीईडी’तर्फे विविध कार्यक्रम\nराष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त ‘एसीईडी’तर्फे विविध कार्यक्रम\nऑनलाईन टीम / पुणे\nभारतरत्न एम. विश्वेश्वरैय्या यांच्या स्मरणार्थ साजरा होणार्‍या राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने असोसिएशन फॉर सिव्हिल इंजिनीअर्स डेव्हलपमेंट (एसीईडी) संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘एसीईडी’चे संस्थापक सदस्य प्रकाश भट, चेअरमन अशोक रेटवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nशनिवार, 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजता कमिन्स सभागृह, पत्रकारभवन, नवी पेठ, पुणे येथे ‘प्रधानमंत्री आवास योजना’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, पुणे महापालिकेतील पंतप्रधान आवास योजना विभागाचे सहसंचालक दिनेश रोकडे उपस्थित राहणार आहेत.\nराष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त ‘एसीईडी’तर्फे ‘हाऊसिंग फॉर ऑल’ आणि ‘कन्स्ट्रक्शन सेक्टर स्टार्टअप’ या विषयावर पेपर प्रेझेंटेशन आणि इनोव्हेटिव्ह आयडिया या दोन स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2018 आहे. दोन्ही स्पर्धांमधील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला अनुक्रमे रुपये 50 हजार आणि 25 हजारांचे रोख पारितोषिक असणार आहे. दोन्ही स्पर्धांचे पारितोषिक वितरण 29 सप्टेंबर 2018 रोजी होणार आहे\nमुंबईत सेनेचे संख्याबळ 87 वर ; 3 अपक्ष सेनेत\nगतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावी परीक्षार्थींमध्ये वाढ\nलष्करात नवीन वर्षापासून बढत्यांची अंमलबजावणी\nयुसूफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी, बीसीसीआयकडून निलंबन\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव ���ाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/loksatta-career-guidance-to-students-1611941/", "date_download": "2018-09-22T07:30:24Z", "digest": "sha1:7AMZTOV4ALW7DZONCQMRALGJW3LISM5U", "length": 20283, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Career Guidance to Students | नवी क्षितिजे शोधताना.. | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nउत्तम करिअर सहजतेने घडू शकते का, असा प्रश्न पालकांना आणि पाल्यांना नेहमीच पडत असतो.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nउत्तम करिअर सहजतेने घडू शकते का, असा प्रश्न पालकांना आणि पाल्यांना नेहमीच पडत असतो. या प्रश्नाचे उत्तर होय आणि नाही असे दोन्ही आहे. होय अशासाठी की, जर विद्यार्थ्यांला देशातील दर्जेदार शिक्षण संस्थेत (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ योग, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजिन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, इत्यादी.) प्रवेश मिळाला तर सारेच काही सहज होऊ शकते. कारण या संस्थांमध्ये उत्कृष्ट अशा प्रयोगशाळा असतात. सुसज्ज असे ग्रंथालय असते. अनुभवी अध्यापक पुरेशा प्रमाणात असतात. बहुतेक संस्थांमध्ये सक्रिय असे प्लेसमेंट सेल असतात. या संस्थांमध्ये मोठय़ा औद्योगिक कंपन्या आणि कॉर्पोरेट हाऊसेस प्लेसमेंटसाठी येतात. त्यामुळे या संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या करिअरला सुयोग्य आणि सुव्यवस्थित अशी दिशा मिळणे सोपे जाते. या संस्थांमधील अभ्यासक्रमांचे शुल्क हे सर्वसामान्य पालकांना परवडणारे असते.\nकाही संस्थांचे शुल्क अधिक असले तरी त्यासाठी या संस्थाच बँका वा इतर अन्य मार्गाने शैक्षणिक कर्ज अल्प व्याजदराने मिळवून देण्यासाठी साहाय्य करतात. काही संस्था गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलती देतात. शिष्यवृत्ती दिली जाते. भारत सरकारच्या अखत्यारीतील संस्थांमध्ये राखीव जागांचे सूत्र काटेकोरपणे पाळले जाते. व्यवस्थापन कोटा वगैरे पद्धतींचा अवलंब नसतो. निवड प्रक्रिया पारदर्शक असल्याने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता जवळपास नसतेच. बहुतेक संस्थांमध्ये वसतिगृहाची सोय असते. मुलींसाठी स्वतंत्ररीत्या राहण्याची व्यवस्था केली जाते.\nया झाल्या सकारात्मक बाबी. नकारात्मक बाब म्हणजे या संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असणारी तीव्र स्पर्धा. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी काही विशिष्ट प्रमाणातच जागा असतात. मात्र इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक जागेमागे किमान हजार पटीने अधिक असते. त्यामुळेच इच्छुक विद्यार्थ्यांचे करिअर सहजरीत्या घडेलच असे नाही.\nआजच्या काळात स्पर्धेला पर्याय नाही. याद्वारे विद्यार्थ्यांचा कस लागतो. आपली क्षमता जोखता येते. देशातील दर्जेदार शैक्षणिक संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी निवड वा चाळणी परीक्षा घेतली जाते. बहुतेक पालकांना वैद्यकीय, अभियांत्रिकी या क्षेत्रासाठीच घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहिती असते. नागरी सेवा परीक्षा किंवा बँकांच्या परीक्षा यांची थोडीफार माहिती असते. पण देशातील अनेक राष्ट्रीय, काही काही नामवंत खासगी शैक्षणिक संस्थांमधील डिझाइन, फॅशन तंत्रज्ञान, व्यवस्थापन, योग, हॉटेल मॅनेजमेंट, कृषी, पर्यटन, क्रीडा, सैन्यदल, विज्ञान संशोधन, अन्न प्रकिया तंत्रज्ञान, पादत्राणे निर्मिती, नाटय़, अभिनय, दिग्दर्शन इत्यादी क्षेत्रांमधील प्रवेशासाठीही चाळणी/ निवड परीक्षा घेतली जाते, याबद्दल अल्प प्रमाणात माहिती असते.\nबरेचसे महाराष्ट्रीय पालक याबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे या परीक्षांचा विचार महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये ठळकपणे केला जात नाही. अभियांत्रिकी वा वैद्यकीय क्षेत्रापलीकडेही मोठे जग असून त्यात उत्तमोत्तम संधी मिळू शकतात, याचा विचार प्राधान्याने होत नाही. म्हणूनच अशा परीक्षांकडे दुर्लक्ष होते. त्यातून विद्यार्थ्यांचे नुकसान होते. कारण सर्व प्रकारे पात्र व गुणवत्तेत तसूभरही कमी नसूनही महाराष्ट्रीय मुले या दर्जेदार संस्थांमध्ये मोठय़ा प्रमाणात निवडली जात नाहीत. याचे मुख्य कारण या परीक्षांविषयी असलेली अनास्था. शाळांमध्येही अपवादानेच शिक्षक मंडळी वैद्यकीय वा अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांशिवाय इतर परीक्षांविषयी मार्गदर्शन करीत नसल्याचे सर्वसाधारण चित्र आहे. त्यामुळेच यंदा करिअर वृत्तान्तमध्ये ‘यशाचे प्रवेशद्वार’ या सदरामधून वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांची विस्तृत माहिती दिली जाईल.\nअशा परीक्षा, अशी संधी\nया माहितीमध्ये परीक्षेचे स्वरूप, परीक्षेतील गुण, अभ्यासक्रम, अभ्यास कसा करावा, परीक्षांचे केंद्र आदी बाबींचे विस्तृत विवेचन राहील. शिवाय या परीक्षांचे वेळापत्रक, कॅम्पसेसची माहिती, अभ्यासक्रमास प्रवेश मिळाल्यास करिअर संधी याचाही आढावा घेतला जाईल. महिन्यातून दोन वेळा ही माहिती दिली जाईल. साधारणत: २४ ते २५ अभ्यासक्रम/ शिक्षण संस्थांचा यात समावेश असेल. यामध्ये बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांसोबतच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचाही विचार केला जाईल. व्यवस्थापन शाखेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या परीक्षा आणि निवड प्रकियांची माहिती दिली जाईल. बँक/रेल्वे वा इतर शासकीय आस्थापनांमधील नियुक्तीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहिती दिली जाईल. विद्यार्थ्यांच्या करिअर नियोजनामध्ये या परीक्षांचा समावेश करण्यासाठी या माहितीचा निश्चितच उपयोग होईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Taking-two-acres-of-land-through-encroachment-in-Parner/", "date_download": "2018-09-22T07:18:07Z", "digest": "sha1:3LQ4BCYRXKROAA57IYX2H5PEGXNWMEYP", "length": 6583, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अतिक्रमणाद्वारे दोन एकर जमीन लाटली! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › अतिक्रमणाद्वारे दोन एकर जमीन लाटली\nअतिक्रमणाद्वारे दोन एकर जमीन लाटली\nआदर्शग्राम म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील वडगाव आमली येथील शेतकर्‍याने शासकीय रस्त्यावर अतिक्रमण करून तब्बल 2 एकर जमीन लाटण्याचा पराक्रम करून गावाच्या लावलौकीकास धक्‍का पोहचविला आहे महसूल प्रशासनाने रस्त्यावरील हे अतिक्रमण न हटविल्यास नगर-कल्याण महामार्गावर 16 ऑगस्ट रोजी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.\nयासंदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, ग्रामपंचायत हद्दीतील 60 पेक्षा जास्त कुटुंबे शेतीच्या सोयीसाठी बोरुडेमळा येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. बोरुडेमळा येथे जाण्यासाठी गट क्रमांक 277/1, 9 व 10 मधून 33 फुटांचा शासकीय रस्ता आहे. या रस्त्यावर एकाने अतिक्रमण करून रस्ता पूर्ण बंद केला आहे. या जमिनीचे मालक दत्तात्रय किसन पवार यांचे वडील किसन गोविंदराव पवार यांनी हे 9 एकर 10 गुंठे क्षेत्र भालचंद्र मोरे यांच्याकडून खरेदीखताने विकत घेतलेले आहे. खरेदीखत झालेले असल्याने हे क्षेत्र वाढण्याची सुताराम शक्यता नाही. तरीही दत्तात्रय पवार यांनी परस्पर नवा नकाशा तयार करून त्यात हे क्षेत्र 11 एकरांपेक्षाही जास्त असल्याचे भासविले आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी पवार यांनी संपूर्ण शासकीय रस्��्यावर अतिक्रमण केले असून, त्यामुळे ग्रामस्थांची चांगलीच गैरसोय होत आहे.\nतहसीलदारांनी पवार यांनी तयार केलेला नकाशा रद्द करून सन 1956 च्या खरेदीखताप्रमाणे 9 एकर 10 गुंठे व 6 गुंठे पोटखराबा हे क्षेत्र मोजून काढल्यास सर्व रस्ते मोकळे होतील, असे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. बोरुडे मळ्यात 300 पेक्षा जास्त ग्रामस्थ वास्तव्यास आहेत. शाळेसाठी जाणारे विद्यार्थी तसेच शेतीमालाची वाहतूक करणार्‍या शेतकर्‍यांना रस्ता नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही अतिक्रमणे काढण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. मात्र न्याय न मिळाल्याने येत्या 16 ऑगस्ट रोजी नगर-कल्याण महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=608", "date_download": "2018-09-22T07:10:32Z", "digest": "sha1:JL7NGW7URXZU2GTTDWCTVM3TBELQGMDD", "length": 8301, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची न्यायपालिकेत आरक्षणाची मागणी\nकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटले आहे की, भारतातील उच्च न्यायमंडळात आरक्षण असले पाहिजे.\nनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटले आहे की, भारतातील उच्च न्यायमंडळात आरक्षण असले पाहिजे. ते म्हणाले जेव्हा याबाबत आम्ही मागणी करतो तेव्हा सर्वोच्च न्यायालय म्हणते की हे आरक्षण घटनाबाह्य आहे.\nत्यामुळे भारतीय न्यायिक सेवा आयोगाची स्थापना केली जावी. पासवान म्हणाले की, यासाठी एक प्रतियोगी परीक्षा असली पाहिजे. पासवान म्हणाले की, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात अनु जाती, जमाती व ओबीसींचे प्रतिनिधित्व फारच कमी आहे.\nत्यांनी सांगितले सर्वोच्च न्यायालयात अनु जाती, जमातीचा एकही न्यायाधीश नाही. त्���ामुळे या समूहांची बाजू योग्य प्रकारे मांडल्या जात नाही. यासाठीच न्यायिक सेवा आयोगाची स्थापना व न्यायालयात आरक्षण लागू झाले पाहिजे.\nपासवान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.पासवान यांनी ही मागणी संसदेत करायला पाहिजे. मात्र तसे न करता ते ही मागणी बाहेर करत आहेत. आरक्षण हे संघात आहे व न्यायपालिका सुद्धा संघाचाच एक भाग आहे.\nत्यामुळे सर्वोच्च न्यायालयातही आरक्षण मिळाले पाहिजे. इतकेच नाही तर मंडल आयोगावर निर्णय देताना आरक्षण हा मूलभूत अधिकार असल्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालयातील ९ न्यायाधिशांनी दिला होता, मात्र कालांतराने सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधिशांनी हा निर्णय बदलविला.\nत्यामुळेच अनु जाती, जमाती व ओबीसींना हायर ज्युडीशियरीत पर्याप्त प्रतिनिधित्व मिळून राहीलेले नाही.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5117851414692790533&title=Inauguration%20Of%20'Ratnagiri%20Saras%202017'&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-09-22T07:09:08Z", "digest": "sha1:NMDTZRCNHBCAPSPEKU2AYYHEY4L65N4N", "length": 8143, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘रत्नागिरी सरस २०१७’चे उद्घाटन", "raw_content": "\n‘रत्नागिरी सरस २०१७’चे उद्घाटन\nगणपतीपुळे (रत्नागिरी) : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए) आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बचतगटांच्या ‘रत्नागिरी सरस २०१७’ या प्रदर्शनाचे उद्घाटन २३ डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहा सावंत यांच्या हस्ते झाले.\nया वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे, रत्नागिरी पंचायत समिती सभापती मेघना पाष्टे, उपसभापती सुनील नावले, संगमेश्वर पंचायत समिती सभापती सारिका जाधव, ‘डीआरडीए’चे प्रकल्प संचालक व्ही. व्ही. पनवेलकर, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश ठावरे आदी मान्यवर उपस्थित होते.\nबचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी या हेतूने ‘डीआरडीए’मार्फत दरवर्षी २३ ते २७ डिसेंबर या कालावधीत गणपतीपुळे येथे ‘रत्नागिरी सरस’चे आयोजन करण्यात येते. महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि त्याच्यातील अत्मिविश्वास द्विगुणीत करण्यात हे प्रदर्शन मोलाची भूमिका बजावते. दरवर्षी साधारणपणे ७० ते ८० बचतगट यामध्ये सहभागी होतात; मात्र यावर्षी यात तब्बल १२२ गट सहभागी झाले आहेत. उद्घाटनप्रसंगी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.\nचौथा शनिवार, रविवार आणि सोमवारी नाताळ अशी सलग तीन दिवस सुट्टी असल्याने गणपतीपुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाला पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.\nTags: रत्नागिरी सरस २०१७Ratnagiri Saras 2017Sneha SawantJilha ParishadRatnagiriBachatgatDRDAGanpatipuleस्नेहा सावंतगणपतीपुळेरत्नागिरीजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाजिल्हा परिषदBOI\nरमणीय रत्नागिरीत पर्यटकांसाठी पर्वणी ‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था रत्नागिरीत पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी अजूनही टिकून सोहळा बाप्पाचा स्पर्धेला प्रतिसाद ‘दी गिफ्ट ट्री’च्या उपक्रमाला १४ पासून सुरुवात\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल ���ाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/android/articleshow/46497884.cms", "date_download": "2018-09-22T08:21:18Z", "digest": "sha1:6JGOZSFLKHO5GKYEGH7RYCJWZG7DKG6Q", "length": 12736, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mobile phones News: android - ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’मध्ये गुगल? | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nअँड्रॉइडद्वारे मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिममध्ये जम बसवल्यानंतर गुगल आता अँड्रॉइडद्वारेच व्हर्च्युअल रिअॅलिटी क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गुगलचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या फेसबुकने ऑक्युलस व्हीआर ही व्हर्च्युअल रिअॅलिटी क्षेत्रातील कंपनी तब्बल २ अब्ज डॉलर खर्चून विकत घेतल्याच्या पार्श्वभूमीवर गुगलचे इंजिनिअर व्हर्च्युअल रिअॅलिटी अॅप्स वापरता येतील, अशी ऑपरेटिंग सिस्टिम विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत.\nकल्पनेतील विश्व प्रत्यक्षात असल्याचा आभास निर्माण करण्याला व्हर्च्युअल रिअॅलिटी म्हणतात. गेमिंगमध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटीचा प्रामुख्याने वापर केला जातो. या प्रकल्पासाठी गुगलचे आघाडीचे दहाहून अधिक इंजिनिअर कार्यरत असल्याची माहिती मिळते. अँड्रॉइडप्रमाणेच सुरुवातीस ही सिस्टिम मोफत उपलब्ध करून देण्याची योजना गुगलने आखली आहे. सध्या जगभरामध्ये एक अब्जाहून अधिक स्मार्टफोन्स अँड्रॉइड सिस्टिमवर चालतात. त्यामुळे व्हर्च्युअल रिअॅलिटी सिस्टिम जगभरात पोहचवणे गुगलला सोपे जाणार आहे. अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को येथे नुकतीच गेम डेव्हलपर परिषद पार पडली. या परिषदेमध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटी हा सर्वाधिक चर्चिला गेलेला विषय होता. या परिषदेत ऑक्युलसच्या नव्या उत्पादनांचे प्रात्यक्षिक पाहण्यामध्ये अनेकांनी स्वारस्य दाखवले. कल्पित विश्वाचा आभास निर्माण करणाऱ्या हेडसेट, गॉगल्सचा या उत्पादनांमध्ये समावेश होता. त्याचप्रमाणे, चिप बनवणाऱ्या एन्व्हिडिया या कंपनीचे व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञान पाहण्यासाठीही गर्दी होती. व्हर्च्युअल रिअॅलिटी हा नवा कंप्युटिंग प्लॅटफॉर्म असेल, असे भाकित फेसबुकचे अध्यक्ष मार्क झुकेरबर्ग यांनी वर्तवले आहे.\nगुगल व फेसबुकप्रमाणे सॅमसंग, सोनी, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या मोठ्या कंपन्याही व्हर्च्युअल रिअॅलिटी क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत. अॅड्रॉइडवर चालणारे स्मार्टफोन बनवणारी मोठी कंपनी असलेल्या सॅमसंगने व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट बनवण्यासाठी ऑक्युलससोबत भागीदारी केली आहे. आतापर्यंत ऑक्युलस स्वतःच व्हर्च्युअल रिअॅलिटीसाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअर व हार्डवेअरचे उत्पादन करत होती. सोनीने प्रोजेक्ट मॉर्फिअस या नावाने व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट बनवण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. मायक्रोसॉफ्टचाही होलोलेन्स हा प्रकल्प याच विषयावर आधारित आहे.\nमिळवा मोबाइल बातम्या(mobile phones News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmobile phones News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदिल्लीत मुसळधार पाऊस; पारा घसरला\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\n७९० रुपयांच्या 'या' फोनमधून घ्या आता 'सेल्फी'\nRedmi 6 Pro: शाओमी रेडमी ६ प्रोचा पहिल्यांदाच अॅमेझॉनवर सेल\nरेडमी ६ आणि ५ए चा आज फ्लिपकार्टवर सेल\nशाओमीने उडवली नव्या आयफोन सीरीजची खिल्ली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2मोबाइल पेमेंटमध्ये ‘गुगल’ची एंट्री...\n6‘जीपीएस’विनाही समजणार स्मार्टफोनचे ठिकाण...\n8बंद होणार सोनीच्या स्मार्टफोनचे उत्पादन...\n9डेटा खर्च न करता वापरा अॅप्स...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE", "date_download": "2018-09-22T08:19:48Z", "digest": "sha1:II3T73ST7LU6NMY3WHWBXV3MJEXIQHMD", "length": 26401, "nlines": 286, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ Marathi News, आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n‘कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायलाच हवी’\nइतक्या संपत्तीचे करायचे काय\nतालिबाननंतर सीपीआय-माओवादी सर्वात खतरनाक\nपूरग्रस्त केरळसाठी अतिरिक्त सेस\nSurgical Strike: सरकारकडून वादाचा स्ट्राइक...\nनन बलात्कार: अखेर बिशप मुलक्कल अटकेत\nहा पिझ्झा चक्क तीन वर्ष टिकणार\nरशियावरील निर्बंधांची व्याप्ती वाढवली\nमहिलेच्या गोळीबारात तिघे ठार\nइराणबाबतच्या दबावाला भारत विरोध करेल\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही:...\nदहशतवादाविरोधात भारताकडून प्रभावी उपाय\nजागतिक बँकेकडून भारताला मोठे अर्थसाह्य\nरोकडतुटीच्या भीतीने निर्देशांकाची पडझड\nपेट्रोल, डिझेलनंतर सीएनजीही महागणार\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nAsia Cup: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nइंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी चोख हवी\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\nटीम इंडियात २४ तासांत सुधारणा\nभारताची आज बांगलादेशविरुद्ध लढत\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\n...तर '३७७' वरील सिनेमात काम करेन: आयुषमान...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nकर्मचारी - सर, मला सुट्टी हवीय\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस..\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रु..\nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्..\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओ..\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर..\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर..\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार प..\nआशियाई क्रीडा स्पर्धा २०१८\nआशियाई क्रीडा स्पर्धा २०१८\n'स्वप्ना बर्मनची १० लाखांची बक्षिसाची रक्कम वाढवावी'\nजकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८मध्ये हेप्टॉथ्लॉन ��्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या स्वप्ना बर्मन हिला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १० लाख रुपयांचे बक्षिस घोषित केले आहे. मात्र या रकमेत वाढ करावी अशी मागणी भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग याने ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत हेप्टॉथ्लॉनमध्ये सुवर्णपदक पटकावणारी स्वप्ना ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.\nAmit Panghal: भारताला बॉक्सिंग आणि ब्रिजमध्ये सुवर्ण\nआशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगच्या ४९ किलो वजनी गटात अमित पंघल याने सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या ऑलिम्पिक चॅम्पियन हसनबॉय दस्मातोदव याला हरवत अमितने सुवर्णपदावर आपले नाव कोरले. दरम्यान, ब्रिज या पत्त्यांच्या खेळातही भारताने सुवर्णपदक मिळवले आहे.\nआशियाई स्पर्धा: महिला हॉकीत भारताचे सुवर्ण हुकले\nआशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाला जपानकडून पराभवाला सामोरे जात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. या अटीतटीच्या लढतीत भारताचा १-२असा पराभव झाला. १९९८नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीमध्ये भारतीय संघाने रौप्य पदक पटकावले आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघ केवळ एकच गोल करू शकला. नेहा गोयलने २५ व्या मिनिटाला भारतासाठी हा गोल केला. तर, जपानच्या संघाने दोन गोल केले. जपानने दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवर केले.\nएशियाड: दुती चंदने जिंकले दुसरे रौप्य पदक\nभारताची धावपटू दुती चंद हिने महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले. दुतीचे या आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे दुसरे रौप्य पदक आहे. दुतीने २३.२० सेकंदात २०० मीटरची शर्यत पूर्ण केली. बहरीनची धावपटू इडिडियाँग ओडियाँग हिने २२.९६ सेकंदात अंतर पार करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तर, चीनची योंग ली वीने २३.२७ सेकंदांमध्ये २०० मीटरचे अंतर पार करत कांस्य पदक मिळवले.\nवडील हॉस्पिटलमध्ये; तजिंदरने गोळाफेकीत मिळवले सुवर्ण\n१८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताचा गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूरने पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. आज जकार्तामध्ये तूरने आपल्या पाचव्या प्रयत्नात २०.७५ मीटर गोळा फेकत भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील सातवे सुवर्ण पदक मिळवले. तूरने मिळवलेले हे यश आशियाई क्रीडा स्पर्धेतील एक नवा विक्रम आहे.\nLIVE एशियाड: Day 5: अंकिता रैनाला टेनिसमध्ये कांस्य\nआशियाई खेळांमध्ये सलग चौथ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी चमकदार कामगिरी केली. भारताच्या राही सरनोबतने आशियाई क्रीडा स्पर्धेतील २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारातील अंतिम फेरीत दोन शूट-ऑफनंतर सुवर्णपदक मिळवले. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती भारताची पहिलीच नेमबाज ठरली. भारतीय पुरुष संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकीमध्ये हाँगकाँगवर २६-० असा दणदणीत विजय मिळवला. आज पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे\nAnkita Raina: अंकिता रैनानं पटकावलं कांस्य पदक\nआशियाई क्रीडा स्पर्धेत आज रंगलेल्या टेनिसच्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात भारताच्या अंकिता रैनाचा पराभव झाला. त्यामुळं तिला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. चीनच्या शुआई जेंगनं अंकिताचा ४-६, ६-७ अशा फरकानं पराभव केला. त्यामुळं अंकिताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न अपुरं राहिलं.\nasian games 2018: विजेत्यांना महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस जाहीर\nआशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट करणाऱ्या भारतीय खेळाडूंवर महाराष्ट्र सरकार बक्षिसांची बरसात करणार आहे. या खेळाडूंना २० लाखांपासून ते ५० लाखांपर्यंतचे बक्षीस देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये नेमबाजीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी पहिली महिला नेमबाज ठरलेल्या महाराष्ट्र कन्या राही सरनोबत हिलाही ५० लाखाचं बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.\nasian games 2018: पुनिया आणि विनेशला रेल्वेत पदोन्नती\nआशियाई क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत भारताला सुवर्णपदक जिंकून देणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांना रेल्वेत बढती मिळणार आहे. या दोन्ही खेळाडूंना राजपत्रित अधिकारी (गॅझेट ऑफिसर) पदी पदोन्नती देण्यात येणार असल्याचं रेल्वे मंत्रालयानं आज जाहीर केलं.\nasian games: दिव्या काकराननं जिंकलं कांस्य पदक\nभारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरान हिनं ६८ किलो वजनी गटातील फ्री स्टाइलमध्ये दमदार कामगिरी करत कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. दिव्यानं कांस्य पदकासाठी झालेल्या मुकाबल्यात चीनची कुस्तीपटू चेन वेनलिंग हिचा १०-०ने पराभव केला.\nआशिय���ई स्पर्धा: विनेशचा ऐतिहासिक सुवर्णवेध\nभारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं आशियाई क्रीडा स्पर्धेत ५० किलो वजनी गटातील फ्रीस्टाइल कुस्तीत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. या यशासह विनेश आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली आहे.\nआशियाई क्रीडा स्पर्धा २०१८\nआशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ चं शनिवारी शानदार उद्घाटन झालं. भारताचे ८०४ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. इंडोनेशियात जकार्तातीली पालेमबांग येथे या स्पर्धा होत आहेत. जाणून घेऊयात आज शुभारंभाच्या दिवशी भारताचे कोणकोणते स्पर्धक कशी कामगिरी बजावतात ते...\nखेळाडूंना दिलासा; क्रीडा मंत्रालय करणार खर्च\nआशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ साठी जे खेळाडू मान्यताप्राप्त नसलेल्या खेळांमध्ये भाग घेणार आहेत अशा सर्व खेळाडूंचा खर्च क्रीडा मंत्रालय करणार आहे. क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी असं आश्वासन खेळाडूंना दिलं आहे.\nराफेल खरेदी हा सैन्यावरचा सर्जिकल स्ट्राइकच: राहुल\nफसवाफसवी नको; उदयनराजेंचा पवारांना इशारा\nदानवेंना बच्चू कडूंचं आव्हान, जालन्यातून लढणार\nतालिबाननंतर 'CPI-माओवादी' सर्वात खतरनाक\nव्हिडिओ: करीनाच्या 'झिरो फिगर'चं रहस्य\nमर्जीतल्या खेळाडूसाठी 'सुवर्ण' विजेत्यास डावलले\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\n'हा' अनोखा पिझ्झा चक्क तीन वर्ष टिकणार\nइतक्या संपत्तीचं करायचं काय\nव्हिडिओ: चहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=609", "date_download": "2018-09-22T07:11:59Z", "digest": "sha1:M4QHXVIECMGKZQQZT7YHOHHPXARRUWS2", "length": 8001, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nमोहन भागवतांमुळे मला हवाई अड्ड्यावर ताब्यात ठेवले\nअपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांचा राजस्थान सरकारवर आरोप\nगुजरात : आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सांगण्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी मला हवाई अड्ड्यावर दोन तास ताब्यात ठेवले, असा आरोप गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी केला आहे.\nरविवारी जयपूर हवाई अड्ड्यावर दोन तास मला ताब्यात ठेवण्यात आले होते. जबरदस्तीने अहमदाबादला पाठविण्याचा निर्धार होता. जिग्नेश मेवानी नागोर येथील मेरटा शहरात एका सभेला संबोधित करणार होते. त्या शहरात मोहन भागवत यांचा कार्यक्रम होता.\nपोलीस उपायुक्त कुंवर राष्ट्रदीप यांनी सांगितले की, मेरटा शहराबरोबर जयपूरमध्ये १४४ कलम लागू होते. तेथे कुठल्याही परवानगीशिवाय मीटिंग होऊ शकत नव्हती. त्याचमुळे मेवानी यांना एअरपोर्ट थांबविण्यात आले.\nयावर मेवानी यांनी ट्विट केले आहे. जयपूरमध्ये आपण कधीही आणि केव्हाही येऊ शकत नाही, असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले आहे. हे सर्व लोक मला जबरदस्तीने अहमदाबादला पाठवित होते. जयपूरमध्ये पत्रकार परिषदही त्यांनी नाकारली आहे.\nहे अचंबित करणारे आहे. यावर त्यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरही निशाणा साधला आहे. नागोरमध्ये जाऊन संघ प्रमुख मनुस्मृतीवर भाषण देऊ शकतात. त्यांना तेथे जाण्याची परवानगी मिळते.\nपरंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर भाष्य करण्यासाठी मला परवानगी नाकारली जाते. हे वसुंधरा राजे सरकारचे दुटप्पी धोरण आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही त�� ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A5_%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2018-09-22T06:52:13Z", "digest": "sha1:X7TLAX656TPN2M76Q5UESOLC6LIT5KE3", "length": 4237, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:साउथ डकोटा - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► साउथ डकोटामधील शहरे‎ (२ प)\n\"साउथ डकोटा\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-401/", "date_download": "2018-09-22T08:12:20Z", "digest": "sha1:GQAYEJ3WZ3OONH32SD5CBEH3YFH6EJ3O", "length": 9889, "nlines": 164, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "श्याम जाधव यांना ‘महाराष्ट्र शिवपूत्र’ पुरस्कार | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nश्याम जाधव यांना ‘महाराष्ट्र शिवपूत्र’ पुरस्कार\n खान्देश मराठा समाज परिवर्तन मंडळाचे मुख्य प्रवर्तक शहादा शहरातील उद्योजक श्याम दिनकर जाधव यांना महाराष्ट्र शिवपुत्र या राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले आहे.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे आ.डॉ.सुधीर तांबे होते. येवला (जि.नाशिक) येथे शिवपुत्र छत्रत्रपती संभाजीराजे बहुद्देशीय संस्थांच्यावतीने राज्यतरीय पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तीस देण्यात येतो. यावेळी पदवीधर मतदार संघाचे आ.किशोर दराडे, इतिहासाचार्य डॉ.स्मिता देशमुख, राज्य औद्योगिक विकास महामंडळ सह मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास जाधव,\nआरोग्य सेवा सह संचालक डॉ.बी.डी. पवार, अभिनेत्री दिपा कदम, लिज्जत पापड मुख्य कार्यकारी अधिकारी सुरश कोते, जगन्नाथ पाटील आदी उपस्थित होते. श्याम जाधव हे येथील नगरपालिका शिक्षण मंडळाचे 16 वर्षे सभापती होते. मराठा आरक्षण समाज खान्देश विभाग प्रमुख मुख्य प्रवर्तक क्षत्रिय मराठा समाज परिवर्तन मुख्य प्रवर्तक क्षत्रिय मराठा प्रबोधन मंडळ,\nअखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा, तालुका प्रमुख होते एक रूपयात सामुहिक विवाह प्रथा खान्देशात प्रथम रूजविले सामाजिक शैक्षणिक, त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांचे समाज भूषण समाजरत्न पुरस्कार जळगांव- नंदुरबार, पुणे, मुंबई, नाशिक येथे गौरविण्यात आले. कालच शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे संस्थेच्या वतीने राज्यस्तरी महाराष्ट्र शिवपुत्र हा सन्मान देवून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कार्याचा खान्देश समाज मराठा कुणबी समाजाने गौरव केला आहे.\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nजयललितांच्या बायोपिकचे पहिले पोस्टर प्रदर्शित\nअनुष्काला ‘स्मिता पाटील मेमोरियल’ पुरस्कार\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nदक्षिण आफ्रिकेत रंगणार यंदाचा आयपीएलचा थरार\nजयललितांच्या बायोपिकचे पहिले पोस्टर प्रदर्शित\nअनुष्काला ‘स्मिता पाटील मेमोरियल’ पुरस्कार\nअमेझॉन खरेदी करणार ‘मोअर’\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nदक्षिण आफ्रिकेत रंगणार यंदाचा आयपीएलचा थरार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Mahadevgad-Trek-M-Alpha.html", "date_download": "2018-09-22T08:13:15Z", "digest": "sha1:GC3SSL2XX36VLNQIR5YY36OWIJBBKLRV", "length": 5597, "nlines": 31, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Mahadevgad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nमहादेवगड (Mahadevgad) किल्ल्याची ऊंची : 750\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: आंबोली (सिंधुदुर्ग)\nजिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना सूपरीचित आहे. या आंबोलीत अनेक पहाण्याची ठिकाणे आहेत त्यापैकी एक म्हणजे \"महादेवगड\" पॉंईंट. आंबोली गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्या पर्यंत डांबरी रस्ता आहे. किल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत. पूर्वीच्या काळी कोकणातील माल��ण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यापैकी पारपोली घाटवर लक्ष ठेवण्यासाठी महादेवगड हा किल्ला बांधण्यात आला.\nमहादेवगड सावंतवाडी संस्थानाच्या अनासाहेव फोंड सावंतांनी बांधला. एकेकाळी किल्ल्याला तटबंदी, बुरुज होते. तटबंदी भोवती खंदक होता, पण आज यापैकी काहीही अस्तित्वात नाही. किल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत.\nकिल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत.गडावरून पश्चिमेला मनोहर-मनसंतोष गड दिसतात.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सावंतवाडी पासून ३२ किमी अंतरावर आहे. मुंबई पासून सावंतवाडी ५२१ किमीवर आहे. सावंतवाडीहून एसटीने आंबोलीला जाता येते. आंबोली गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्या पर्यंत डांबरी रस्ता आहे. पुढे गडाच्या टोकापर्यंत चालत जाता येते.\nरहाण्यासाठी आंबोलीत हॉटेल्स आहेत.\nगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nवर्षभर गडावर जाता येते.\nआंबोलीतून एका दिवसात महादेवगड व नारायणगड पहाता येतात.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: M\nमलंगगड (Malanggad) मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) मंडणगड (Mandangad)\nमार्कंड्या (Markandeya) मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka)) मोहनगड (Mohangad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-more-seven-thousand-five-hundred-anganwadi-under-trees-6836", "date_download": "2018-09-22T08:16:19Z", "digest": "sha1:5O45BJXCMXQTKJC76QDV5EXNTNE5WSNB", "length": 16118, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, More than seven thousand five hundred anganwadi under trees | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यातील साडेसात हजारांपेक्षा अधिक अंगणवाड्या झाडांखाली\nराज्यातील साडेसात हजारांपेक्षा अधिक अंगणवाड्या झाडांखाली\nरविवार, 25 मार्च 2018\nमुंबई : राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्यांना कायमस्वरूपी जागा नसून त्या चक्क झाडांखाली भरत असल्याची गंभीर बाब लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आली अाहे. कायमस्वरूपी इमारतींसाठीची तजवीज करण्याबाबत काही सूचना या समितीने सरकारला केल्या आहेत.\nमुंबई : राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्यांना कायमस्वरूपी जागा नसून त्या चक्क झाडांखाली भरत असल्याची गंभीर बाब लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आली अाहे. कायमस्वरूपी इमारतींसाठीची तजवीज करण्याबाबत काही सूचना या समितीने सरकारला केल्या आहेत.\nमहिला व बालकल्याण विभागाच्या लेखापरीक्षणादरम्यान उघड झालेल्या उणिवा आणि त्रुटींची पडताळणी करून शिफारसी करणारा २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा लोकलेखा समितीचा अहवाल नुकताच विधिमंडळात मांडण्यात आला. राज्यातील ग्रामीण भागात बहुतांश अंगणवाड्यांना कायमस्वरूपी जागा नसल्याची बाब समोर आली आहे. अशा वेळी गावातील एखादे मंदिर, खासगी जागा किंवा एखाद्या झाडाखाली अंगणवाडी भरवावी लागते.\nराज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्या खुल्या जागेत भरवल्या जात असल्याची बाब महालेखापालांच्या अहवालात दिसून आली आहे. त्या अनुषंगाने लोकलेखा समितीने संबंधित विभागाकडे विचारणा केली असता, राज्यात एकही अंगणवाडी झाडाखाली भरत नसून काही अंगणवाड्या खुल्या जागेत भरत असल्याचा अहवाल विभागाकडून प्राप्त झाला नसल्याचे उत्तर महिला बाल कल्याण सचिवांनी दिल्याचा उल्लेख लोकलेखा समिती अहवालात करण्यात आला आहे.\nतसेच या अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी काय नियोजन करण्यात आले आहे, अशी विचारणा लोकलेखा समितीने केली असता महिला आणि बाल कल्याण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण १ लाख आठ हजार अंगणवाड्या असून त्यापैकी ६८ हजार अंगणवाड्या विभागाच्या मालकीच्या किंवा दान म्हणून मिळालेल्या इमारतीत आहेत, २७ हजार अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत आहेत. तर दर तीन ते चार महिन्यांनी जागा बदलाव्या लागत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या ४ हजार ३०० इतकी आहे.\nत्यावर एकूण १ लाख ८ हजार अंगणवाड्यांची संख्या आणि तीन प्रकारच्या अंगणवाड्यांची एकत्रित बेरीज जुळत नसल्याची बाब लोकलेखा समितीने महिला बाल कल्याण विकास विभागाच्या सचिवांच्या निदर्शनास आणत कायमस्वरूपी इमारतीची तजवीज करण्याबाबत काही शिफारसी केल्या आहेत.\nकल्याण विभाग sections विकास\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्य���...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Birwadi-Trek-B-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:00:04Z", "digest": "sha1:HYTWPCGLHXIOXLWGDX32452OHOP6M63S", "length": 7772, "nlines": 34, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Birwadi, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nबिरवाडी (Birwadi) किल्ल्याची ऊंची : 1200\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रोहा\nजिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम\nरोह्याच्या अवचितगडा पासून सुरू झालेल्या डोंगररांगेत घोसाळगड, तळगड, मानगड, कुर्डुगड, बिरवाडी असे अनेक छोटे किल्ले आहेत. इतिहासात कुठेही फारसा उल्लेख नसलेला बिरवाडीचा किल्ला रोह्यापासून १८ किमी अंतरावर आहे.\nइ.स. १६६१ मध्ये सिद्दी कडून दंडाराजापुरी जिंकून घेतल्यावर बिरवाडीचा किल्ला बांधला.\nगावातून किल्ल्यावर जातांना वाटेतच भवानी मातेचे प्रशस्त मंदिर लागते. मंदिरापर्यंत जाण्यास सुमारे १०० पायर्‍या बांधलेल्या आहेत .देवळाच्या प्रांगणात तोफ ठेवलेली आहे. मंदिराच्या मागील बाजूस शिवरायांचा ६ फुटी पुतळा उभा आहे. येथून थोडे वर चढल्यावर आपण एका सुटावलेला बुरूजापाशी येऊन पोहचतो. बुरुजापासून एक वाट उजवीकडे वळते ,ही वाट संपूर्ण किल्ल्याला वळसा घालुन गडावर पोहचते. वाटेत एका ठिकणी खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. त्याला ‘घोड्याचे टाके’ म्हणतात. किल्ल्याचे वैशिष्ट्य असे की, किल्ल्याच्या चहुबाजूस तटबंदी विरहीत ७ बुरुज आहेत. गडाच्या या मागील बाजूस गडाचे सुबक असे पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार आहे.आजही हे बर्‍यापैकी शाबूत आहे. प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर डावीकडे पाण्याची ३ टाकी आहेत. येथुन पुढे गेल्यावर एक दगडी भांड दिसते.त्याच्या पुढे अजून एक टाक आहे.या ठिकाणाहून परत ३ टाक्यांपाशी येऊन, येथून थोडे वरच्या बाजुस गेल्यावर आपण थेट बालेकिल्ल्यातच प्रवेश करतो. गडमाथ्यावर पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. ग��� छोटा असल्याने तो फिरण्यास अर्धातास पुरतो.\nकिल्ल्यावर जाण्याचा एकच मार्ग आहे ,तो बिरवाडी गावातून जातो.\nरोहा - मुरुड मार्गावर चणेरा नावाचे गाव आहे. रोह्यापासून १८ किमी वर, तर मुरुड पासून २० किमी वर चणेरा गाव आहे. चणेरा गावापासून बिरवाडी गाव १.५ कि.मी अंतरावर आहे. बिरवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास पायवाट आहे. बिरवाडी गावातून किल्ला गाठण्यास अर्धा तास लागतो.\nकिल्ल्यावर राहण्याची सोय नाही. मात्र बिरवाडी गावात असणार्‍या मंदिरात २० लोकांची राहण्याची सोय होते.\nगडावर जेवणाची व्यवस्था नाही.आपण स्वत: करावी.\nकिल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nबिरवाडी गावातून अर्धातास लागतो.\n१) रोहा परिसरात ४ किल्ले येतात. नीट नियोजन केल्यास, स्वत:च्या वहानाने २ दिवसात तळागड, ,घोसाळगड, बिरवाडी व अवचितगड हे किल्ले व कुडाची लेणी व्यवस्थित पाहून होतात.\n२)घोसाळगड, तळागड व अवचितगड या किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: B\nबळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort) बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) बाणकोट (Bankot)\nबारवाई (Barvai) बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) भगवंतगड (Bhagwantgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/-news/sakshi-malik-wil-be-brand-ambassador-of-beti-bachao-beti-padhao-initiative-in-haryana-says-cm-ml-khattar-1289392/", "date_download": "2018-09-22T07:25:54Z", "digest": "sha1:KMZMR5CAWRVQDBNDRLIAIJ4ZZRH3RJGZ", "length": 14009, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "साक्षी बनली ‘बेटी बचाओ..’ अभियानाची सदिच्छा दूत, मिळाले २.५ कोटी | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nसाक्षी बनली ‘बेटी बचाओ..’ अभियानाची सदिच्छा दूत, मिळाले २.५ कोटी\nसाक्षी बनली ‘बेटी बचाओ..’ अभियानाची सदिच्छा दूत, मिळाले २.५ कोटी\nऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी साक्षी पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.\nपदक पटकावल्यानंतर प्रथमच हरियाणा येथे आलेल्या साक्षीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले होते.\nरिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिकला हरियाणा सरकारने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियाना���ी सदिच्छा दूत (ब्रँड अॅम्बेसेडर) म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बुधवारी केली. रिओहून बुधवारी सकाळी साक्षी हरियाणात आली. बहादूरगड येथे राज्य सरकारने स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. या वेळी मुख्यमंयांनी साक्षीला २.५ कोटी रूपयांचा चेक प्रदान केला.\nपदक पटकावल्यानंतर प्रथमच हरियाणा येथे आलेल्या साक्षीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी साक्षीने चाहत्यांच्या प्रोत्साहनामुळेचे आपल्याला यश मिळाल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.\nऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी साक्षी पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. तसेच ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती चौथी महिला खेळाडू ठरली. या पूर्वी वेटलिफटर कर्णम मल्लेश्वरी (२०००, सिडनी), बॉक्सिंगपटू एम. सी. मेरीकोम (२०१२ लंडन), बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल (२०१२, लंडन) यांनी पदक मिळवून दिले आहे. २३ वर्षीय साक्षीने २०१४ साली ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत रौप्य तर आशियाई स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते.\nयापूर्वी हरियाणा सरकारने अभिनेत्री परिणिता चोप्राला बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली होती. परंतु हे वृत्त निराधार ठरले होते. त्यावेळी महिला व बाल विकास कविता जैन यांना याबाबत खुलासा करावा लागला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेश���क्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/minority-students-scholarships-1136263/", "date_download": "2018-09-22T07:23:50Z", "digest": "sha1:P6I5Y5BMCSYRFYB4SHL577F7JSWNXXVS", "length": 12725, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nराज्य सरकारच्या उच्च-शिक्षण विभागातर्फे राज्यातील अल्पसंख्याक अशा मुस्लिम, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, पारशी व जैन समुदायांमधील विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षेनंतरच्या विविध शिक्षणक्रमांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येतात.\nराज्य सरकारच्या उच्च-शिक्षण विभागातर्फे राज्यातील अल्पसंख्याक अशा मुस्लिम, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, पारशी व जैन समुदायांमधील विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षेनंतरच्या विविध शिक्षणक्रमांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येतात. त्याकरता अर्हताप्राप्त विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-शिष्यवृत्तीचा तपशील : या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी ते पीएच.डी.पर्यंतच्या अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाईल.\nआवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थी नमूद केलेल्या अल्पसंख्याक वर्गातील असावेत आणि त्यांची अर्हता खालीलप्रमाणे असावी-\nअर्जदार महाराष्ट्र राज्याचे निवासी असावेत.\nत्यांनी आधीच्या वर्षांची परीक्षा किमान\n५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.\nते इतर कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी नसावेत.\nनूतनीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वरच्या वर्गात प्रवेश घेतलेला असावा.\nअधिक माहिती : शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत राज्य सरकारच्या उच्चशिक्षण विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेली या संदर्भातील जाहिरात पाहावी. उच्चशिक्षण विभागाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.\nअर्ज करण्याची मुदत : नव्याने शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा असल्यास तो संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर\n१५ सप्टेंबर २०१५ पर्यंत करावा. सध्या या शिष्यवृत्तीचा लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तींचे संगणकीय पद्धतीने नुतनीकरण\n१० ऑक्टोबर २०१५ पर्यंत करावे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/?sort=votes", "date_download": "2018-09-22T07:27:03Z", "digest": "sha1:Z3SCQMS35XVXWQZHEJYT7OCM7RMA4U3P", "length": 4519, "nlines": 150, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "Ask a question", "raw_content": "\nलेखकांना विचाराः लिंक केलेले प्रकाशन मंच हे समाकलित आहे का\nबिंग जाहिरात Intros Sitelinks विस्तार, बदल मायक्रो साधन\nवेब स्क्रॅपिंग टूल्स जे आपण डेटा एक्स्क्लेक्शनमध्ये वेळ वाचवाल - मिमल टिपा\nसेमट उच्च 5 वेब स्क्रॅपरवर उपयुक्त मुद्दे प्रदान करते\nव्यवसाय प्रोफाइल आणि मिमलॅट आणि येपून सर्वोत्तम पद्धतींचे पुनरावलोकन करा\nGmail किंवा इतर मेघ शमन वापरुन सुरक्षित रहायचे\nमी साधी सॉफ्टवेअर साधने वापरून शीर्ष ऍमेझॉन कीवर्ड शोध पाहू शकतो\nमला ऑनलाइन जाहिरातदार मिळण्यास मी साम्बाक लावू शकतो ज्यामुळे तुम्हाला RSS फीड्समध्ये जाहिरात करता येईल\nआम्ही फक्त AJAX क्रॉलिंग योजना ड्रॉप ठेवतो\nप्रतिष्ठा व्यवस्थापन Google च्या Semalt वर आहे आता काय\nएसइओ कंपन्यांपासून सावध रहा\nफेसबुकचा अहवाल: कॅरोसेल जाहिरातींचा वाढीचा दर तिमाहीच्या 55% वाढला, जाहिरातदार अंदाजपत्रक मागील नऊमाहीत 16% वाढले आहेत\nएक तारीख स्वरुपण जे किमॅटद्वारे कीवर्ड म्हणून घेतले जात नाही\nजीडब्ल्यूटीटी मध्ये, जर मी मुख्य फोल्डरला एका देशात लक्ष्यित केले आणि दुसर्या देशास सबफोल्डर लक्ष्यित केले तर ही सेटिंग्ज विवादित होईल\nएसइओ Semalt स्क्रॉल शिफारस: क्वेरी स्ट्रिंग पॅरामीटर असीम स्क्रोल पृष्ठ एसइओ रँकिंग बाब आहे\nमाझ्या वेबसाइटवर किती बँडविड्थ वापरणे आवश्यक आहे हे मी कसे निश्चित करू\nबडवेइझर सुपर बाऊल लाई लाइ ला इमिग्रंट कथा म्हणतात की संस्थापक अमेरिकेला Semaltॅटमधून येत आहे\nSemalt कॅशेवरून हजारो URL कशी काढू शकता\nसाइटवर SSL (HTTPS) वर लोड करण्यासाठी काय फायदा आहे\nअहवाल: अॅमेझॉन, एचबीओ आता, फक्त अॅपलेट प्लॅटफॉर्मवरच सामाईक करणारे अनुप्रयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Bhushangad-Trek-B-Alpha.html", "date_download": "2018-09-22T08:04:28Z", "digest": "sha1:5YPUKPI4R54B6MLLOT4BR63NAK6HURFU", "length": 12493, "nlines": 42, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Bhushangad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nभूषणगड (Bhushangad) किल्ल्याची ऊंची : 2970\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम\nसातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडचा एकमेव डोंगर आपले दुरुनच लक्ष वेधून घेतो. या डोंगरावर सुस्थितीत असलेला भूषणगडचा किल्ला व नवसाला पावणारी हरणाइ देवी, या मुलुखात प्रसिध्द आहे. गावकर्‍यांनी गडाला पायर्‍या बांधल्या आहेत व गडावर वृक्षारोपण करुन गड हिरवागार ��ेलेला आहे. यात पिवळ्याजर्द फुलांची झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गडाला वेगळीच शोभा आली आहे. तसेच अनेक छोटे पक्षी व फुलपाखर यांनी गड गजबजून गेला आहे.\nदेवगिरीचा सम्राट राजा सिंघण दूसरा (१२१०-१२४७) याने हा किल्ला बांधला. इ.स. १६७६ मध्ये शिवाजीराजांनी आदिलशहाकडून भूषणगडचा किल्ला जिंकून घेतला व त्याची फेरउभारणी केली. नंतरच्या काळात औरंगजेबाने किल्ला जिंकून त्याचे नाव ‘‘इस्लामतारा’’ ठेवले. पेशवेकाळात हा गड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. इ.स १८४८ मध्ये इंग्रजांनी सातार्‍याचे राज्य खालसा केल्यावर भूषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला.\nभूषणगडवाडीतून पायर्‍यांची वाट गडावर जाते. पायर्‍यांच्या सुरुवातीला सिमेंटमध्ये बांधलेली आधुनिक कमान आहे. पायर्‍यांची रचना अशी केलेली आहे की, गड चढतांना गडाची तटबंदी व बुरुज सतत उजव्या बाजूस रहातात. या रचनेमुळे शत्रू कायम गडावरुन मार्‍याच्या टप्प्यात रहातो.. गडाची प्रवेशद्वाराची कमान आज शाबूत नाही. पण त्याच्या बाजूचे बुरुज सुस्थितीत आहेत. हे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून त्याची बांधणी ‘‘गोमुखी’’पध्दतीची आहे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. प्रवेशद्वारासमोरील वाट तटबंदीच्या बाजूने जाते, या मार्गावर आपल्याला एक खोल विहीर पाहायला मिळते. गडाची तटबंदी आजही सुस्थितीत असल्यामुळे त्यात जागोजागी आपल्याला जंग्या पाहायला मिळतात.\nप्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडील पायर्‍यांची वाट मोठ्या बुरुजाकडे जाते. या बुरुजाला तोफेसाठी जंग्या आहेत. या बुरुजावरुन गडाचा मधला उंचवटा दिसतो. बुरुज पाहून मधल्या उंचवट्याकडे जाताना, उजव्या हाताला भव्य बांधीव कुंड दिसते. या कुंडाजवळच महादेवाचे छोटे मंदीर आहे. या मंदिरावरुन पुढे गेल्यावर किल्ल्याची अधिष्ठात्री असलेल्या हरणाइ देवीचे उत्तराभिमुख मंदिर दिसते. या जिर्णोध्दारीत मंदिरात हरणाई देवीची दिड फूट उंचीची मुर्ती आहे. मूर्तीवर पितळी मुखवटा बसविलेला आहे. हरणाई देवीच्या उजव्या बाजूस सिध्दनाथाची काळ्या दगडात कोरलेली मूर्ती आहे. मंदिरासमोर दिपमाळ व शेंदूर फासलेले दगड आहेत. मंदिरासमोरील पायवाटेने उंचवटा उतरुन आपण गडाच्या उत्तर तटबंदीपाशी येतो. येथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज नजरेस पडतात. याशिवाय भूषणगडची तटबंदीच्या खालच्या अंगाला असलेली दक्षिणोत्तर पसरलेली लांब सोंड दिसते.तटबंदीवरुन चालत गेल्यास देवळाच्या खालच्या बाजूस साचपाण्याचा तलाव दिसतो. याच तटबंदीवरुन आपण संपूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणाकरुन पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो.\nप्रवेशद्वारातून बाहेर पडून काही पायर्‍या उतरल्यावर डाव्याबाजूला एक रुंद मळलेली पायवाट दिसते. ही तटबंदी व बुरुजाखालुन जाणारी पायवाट भूयारी देवी मंदिराकडे जाते. वाटेत आपल्याला तटबंदीवरुन दिसणारी भूषणगड डोंगराची सोंड लागते. भूयारी देवीचे मंदिर भूयार बुजवून नविनच बनविण्यात आलेले आहे. भूषणगडची गडफेरी येथे पूर्ण होते; ती करण्यास १ तास लागतो.\nभूषणगड सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात येतो. दहीवडी - कराड मार्गावरील वडूज या मोठ्या गावातून भूषणगडला जाण्यासाठी बसेस आहेत. खाजगी वाहानाने भूषणगडला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत.\n१) पुणे - फलटणमार्गे - भुषणगडला जाण्यासाठी :\nअ) दहीवडी - कराड मार्गावर वडूज पासून २० किमी अंतरावर पुसेसावळी गाव आहे. या गावात शिरल्यावर उजव्याबाजूला जाणारा रस्ता भूषणगडच्या पायथ्याशी जातो. या ५ किमी रस्त्यापैकी अर्धा रस्ता कच्चा आहे.\nआ) दहीवडी - वडूज - उंबर्डेफाटा - शिरसेवाडी - होळीचेगाव - भूषणगड हा छोट्या गावांमधून जाणारा रस्ता खराब आहे. तसेच चुकण्याची शक्ययता जास्त आहे\n२) पुणे - सातारा मार्गे भुषणगडला जाण्यासाठी :\nक) पुणे - सातारा - कोरेगाव - रहिमतपुर - पुसेसावळी - भुषणगड.\n२) पुणे - सातारा - कोरेगाव - पुसेगाव रहिमतपुर पुसेसावळी - रहाटणी - भुषणगड.\nगडावरील हरणाई देवीच्या मंदिरासमोरील शेडमध्ये रहाण्याची व्यवस्था होऊ शकेल.\nगडावर जेवणाची व्यवस्था नाही.आपण स्वत: करावी.\nगडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nभूषणगडवाडीतून गडावर जाण्यास ३० मिनीटे लागतात.\nवर्धनगड , भूषणगड, महीमानगड हे तीन किल्ले खाजगी वाहानाने एका दिवसात पाहून होतात.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: B\nबळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort) बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) बाणकोट (Bankot)\nबारवाई (Barvai) बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) भगवंतगड (Bhagwantgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%B2/", "date_download": "2018-09-22T07:27:49Z", "digest": "sha1:4OGMEZGQLZFHA3XAKT35CGY7WUEYYFOA", "length": 12175, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिकेत “पोल-झोल’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजीपीएसचा 80 लाखांचा खर्च पाण्यात : 30 हजार पोलचे रेकॉर्ड गायब\nपुणे – महापालिकेकडून शहरातील पथदिव्यांच्या जीआयएस मॅपिंगसाठी 2013 ते 2015 मध्ये खर्च केलेला तब्बल 80 लाखांचा निधी पाण्यात गेला आहे. या मॅपिंग नंतर शहरात सुमारे 1 लाख 30 हजार पोल असल्याचे समोर आले होते. हे पोल गुगल मॅपवरही आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत सुमारे 30 हजार नवीन पोल बसविण्यात आले असून जवळपास तेवढेच पोल काढले अथवा इतरत्र हलविण्यात आले आहेत, त्यांचे कोणतेही रेकॉर्ड महापालिकेच्या या जीपीएस यंत्रणेत नाही. त्यामुळे पाच वर्षांनंतरही शहरातील पोलची संख्या 1 लाख 32 हजारच दाखवित आहे. त्यामुळे मधल्या काळात बसविलेले पोल आणि काढलेले पोल गेले कुठे असा सवाल उपस्थित केला जात आहे.\nमहापालिकेने शहरात असलेल्या पोलचे जीपीएस मॅपिंग करण्याचा निर्णय 2013 मध्ये घेतला होता. त्यानुसार, पालिकेच्या चार मधील झोन एकचे एडीसीसी इन्फोकॅड लिमिटेड या कंपनीस देण्यात आले. या कंपनीला प्रती पोल 18 रुपये हा दर मॅपिंगसाठी निश्‍चित केला. तसेच, ही मॅपिंग झाल्यानंतर पोलची इनवेंटरी, तसेच नवीन लावले जाणारे खांब आणि काढल्या जाणाऱ्या खांबांच्या माहितीत बदल करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी 32 लाखांचे काम देण्यात आले. त्यानंतर पुढच्या निविदेत याच कंपनीला उर्वरीत 3 झोनच्या पोलचे जीपीएस मॅपिंग करण्याचे काम देण्यात आले. त्यानुसार, त्यांनी 1 लाख पोलचे मॅपिंग झाल्याचा अहवाल पालिकेस दिला, म्हणजे 2015 मध्ये पालिकेकडे 1 लाख 32 हजार पोल होते. या पोलची माहिती नंतर पालिकेकडून गुगल मॅप तसेच पालिकेच्या एन्टरप्रायजेस जीआयएस प्रणालीवर टाकण्यात आली आहे. मात्र, ही माहिती 2015 ची असून ती अद्यापही तशीच झळकत आहे. त्यानंतर 2014 पासून पालिकेने दरवर्षी प्रशासनाचा निधी तसेच नगरसेवकांच्या निधीतून मोठ्या प्रमाणात नवीन पोल बसविले तसेच रस्त्यांच्या कामांसाठी अनेक पोल काढून इतर ठिकाणी शिफ्टही केले. मात्र, त्याची कोणतीही नोंदच या संगणक प्रणालीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऑनलाईन यंत्रणेवर सध्या 2015 चे पोलच दिसत असून त्यानंतरचे पोल गायब आहेत.\nप्रशासन निधी कशासाठी देणार\nएडीसीसी इन्फोकॅड लिमिटेड या कंपनीशी झालेल्या करारानुसार, 2013 पासून महापालिकेकडून या कंपनीस संगणक प्रणालीच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी 3 लाख रुपये देण्यात येत आहेत. त्यानुसार, तीन वर्षे कंपनीस ही रक्कम देण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांची रक्कम अद्याप आलेली नसल्याने तसेच कंपनीचे नाव बदलले असल्याने ही रक्कम देण्यासाठी प्रशासनाने नविन नावाने ही रक्कम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. या प्रस्तावातील माहितीमधून या संगणक प्रणालीचा काहीच वापर पालिकेला झालाच नसल्याचे चित्र आहे. कारण जे मॅपिंग 2015 मध्ये झाले तेच गुगल मॅपवर असून नवीन बसविलेल्या तसेच काढून टाकलेल्या पोलची माहिती गायब आहे. त्यामुळे प्रशासन हा निधी कशासाठी देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.\nआयुक्तांनाही दिली जुनीच माहिती\nमहापालिका आयुक्त सौरभ राव यांनी एलईडी दिवे बसविण्याच्या टाटा प्रोजेक्‍टस या कंपनीच्या कामासाठी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीतही पालिकेच्या विद्युत विभागाकडून 2015 मध्ये बसविण्यात आलेल्या पोलचीच माहिती देण्यात आली. त्यामुळे आयुक्तांनाही चुकीचीच माहिती देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता टाटा कंपनीने पोलवर बसविलेल्या फिटींग्जही संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनक्षल संबंध : अर्ज आणि जामिनावरील सुनावणी 27 सप्टेंबरला\nNext articleपारगाव पुलाशेजारी भरदिवसा खुलेआम वाळूउपसा\n18 ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट मिरवणूक\nशारदा गजाननाची मिरवणूक हलत्या झोपाळ्यावरून\nविश्‍वविनायक रथात निघणार वैभवशाली मिरवणूक\nमहापालिकेकडून 33 ठिकाणी ‘हिरकणी कक्षा’ची उभारणी\nभक्तांच्या आशा पूर्ण करणारा… आशापूरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z150928115445/view", "date_download": "2018-09-22T07:39:10Z", "digest": "sha1:5Y2F5TMM7EUHMVWNQ5T7B3YDO2LR7UC3", "length": 16485, "nlines": 131, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अंक चवथा - प्रवेश दुसरा", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाटक|संगीत संशय कल्लोळ|अंक चवथा|\nअंक चवथा - प्रवेश दुसरा\nसंशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.\nTags : dramagovind ballal devalsanshay kallolगोविंद बल्लाळ देवलनाटकमराठीसंशय कल्लोळ\nस्थळ - रेवतीचें घर\n( रेवती बोलतं बसली आहे. )\nरेवती - ( आपल्याशीं ) आपला शेंडा ना ���ुडखा संशय तरी कसा मनांत संशय तरी कसा मनांत खरं म्हणून म्हणजे, त्यांच तोंडसुध्दां पाहूं नये पुन्हां खरं म्हणून म्हणजे, त्यांच तोंडसुध्दां पाहूं नये पुन्हां पण असं मनांत येतं कीं, त्याच्याकडे तरी काय दोष आहे पण असं मनांत येतं कीं, त्याच्याकडे तरी काय दोष आहे त्या कृत्तिकाबाईनं त्यांच्या मनांत विषारी वारं फुंकलं, त्यानं त्यांच डोक असं भणभणून गेलं त्या कृत्तिकाबाईनं त्यांच्या मनांत विषारी वारं फुंकलं, त्यानं त्यांच डोक असं भणभणून गेलं कोण आहे ग तिकडे कोण आहे ग तिकडे तारके, शेटजींकडे पत्र घेऊन गेलेला मनुष्य आला का तारके, शेटजींकडे पत्र घेऊन गेलेला मनुष्य आला का ( तारका येते )\nतारका - अजून नाही आला.\nरेवती - कां बरें नाहीं आला म्हटलं म्हणजे इतका उशीर लागूं नये. केव्हां एकदां त्यांना भेटेन आणि संशय दूर करीन असं झालं आहे म्हटलं म्हणजे इतका उशीर लागूं नये. केव्हां एकदां त्यांना भेटेन आणि संशय दूर करीन असं झालं आहे उगीच मी चांडाळणीनं त्यांना नांव ठेवली. त्यांचा पाणउतारा केला; तसाच त्यांचा राग शांत करायचा टाकून, उलट मींच त्यांना टाकून बोलून खिजवंल उगीच मी चांडाळणीनं त्यांना नांव ठेवली. त्यांचा पाणउतारा केला; तसाच त्यांचा राग शांत करायचा टाकून, उलट मींच त्यांना टाकून बोलून खिजवंल बरं फाल्गुनरावांकडे निरोप घेऊन गेला होता त्याच काय झालं \nतारका - त्यांचा निरोप आला, ते स्वत: इकडे यायला निघाले आहेत, इतक्यांत येतील \nरेवती - ( मनाशीं ) ते आले म्हणजे त्यांच्याकडून आश्विनशेटजींच्या मनांतली तळमळ काढली पाहिजे. निघेल अशी खात्री नाहीच, पण आपली मनाची समजूत यापुढं मात्र कानाला चिमटा यापुढं मात्र कानाला चिमटा अगदीं बेतानं, मर्जीचा कल पाहून तोंडांतून शब्द काढायचा. ( पाहून ) हे फाल्गुनरावच आले. तारके, ते आले म्हणजे तूं बाहेर जा, बरं का \n( फाल्गुनराव येतो )\nरेवती - या बसा माझ्या विनंतीला मान दिलात, आनंद झाला मला \nफाल्गुन - यांत कसला मान \nरेवती - निरोप पाठवायचं कारण इतकंच कीं, आपल्या घरांत कांहीं प्रकार घडला आहे. मला कांहीं त्यासंबंधानं बोलायची गरज नाही. पण त्याची झळ मला येऊन लागली म्हणून बोलायचं.\nफाल्गुन - तुला ही एकदांच लागली; पण मला रात्रंदिवस त्या झळीतच होरपळावं लागतं; त्याची फिर्याद कुठं करुं \nरेवती - मग काय, म्हणायंच पण आपण कृपा करुन मनावर घ्याल तर मा���ा तरी त्रास चुकणार आहे \nफाल्गुन - कसा तो सांग, म्हणजे माझ्याकडून कांहीं कसूर व्हायची नाही हें मी अगदीं मनापासून सांगतो \nरेवती - माझ्यावर जो प्रसंग गुदरला आहे तो आपल्या कुटुंबा --\nफाल्गुन - समजलों. तिच्यामुळें माझ्यावर काय कहर उठला आहे तो सांगूनसुध्दां तुला कळायचा नाही असो ; पण तिनं काय केलं \nरेवती - त्यांनी आमच्या ह्यांच्यात आणि माझ्यांत कांहीं कलागत लावून, माझ्या जन्माच गहत करुन टाकला अशी मी त्यांची काय गाय मारली होतीं बरं \nफाल्गुन - ( मनाशीं ) ही कांहीं नवीनच भानगड दिसते ( उघड ) तिनं काय कलागत लावली आहे सांग पाहूं \nरेवती - कलागत हीच कीं, आमच्यांची माझ्यावर कायमची गैरमर्जी करविली.\nफाल्गुन - आणि तिची मर्जी त्यांनी संपादन केली, असंच ना \nरेवती - तसं मी कशाला म्हणूं पण कृत्तिकाबाईंच्या मनांत माझ्याबद्दल सवतीमत्सर शिरला आहे खरा \nरेवती - रमाकांन्ताला ठाऊक आपण मला काल पडतां पडतां सांवरुन धरलीत ती आपण मला काल पडतां पडतां सांवरुन धरलीत ती त्याचा कांहीं त्यांनी भलताच अर्थ केला आणि आमच्यांना असं सांगितलं कीं, आपला माझा म्हणे - काय बरं हें \nफाल्गुन - अग कुभांडे हां, समजलो. आपली कारस्थान लपवायाला तिनं हा कावा केला आहे \nरेवती - तें काय असेल तें ईश्वराला माहीत पण आपणचं सांगा कीं, या कुंभांडांत एक अक्षर तरी खरं आहे कां पण आपणचं सांगा कीं, या कुंभांडांत एक अक्षर तरी खरं आहे कां मला नायकिणीला म्हणजे अगदींच का अब्रो नाहीं \nफाल्गुन - तूं अगदीं काळजी करुं नकोस मीच तुझ्या त्यांना भेटून सांगता म्हणजे झालं कीं नाहीं मीच तुझ्या त्यांना भेटून सांगता म्हणजे झालं कीं नाहीं \nरेवती - बहुतकरुन इतक्यांतच येतील ते. त्यांचं नांव आश्विनशेट.\nरेवती - होय, पण आपण असे दचकलांत कां ओळख आहे बाटतं कांहीं \n त्याला मी चांगला हात दाखविन, तेव्हांच कदाचित् त्याची ओळख विसरेन \nरेवती - ( घाबरुन ) अग बाई \nफाल्गुन - हा माझ्या बायकोचा कावा आहे म्हणून मी तुला मघाशीं सांगितलंच. त्या संबंधांत त्याचंहि अंग आहे. त्या दोघांनीं मिळून तुझ्याप्रमाणंच माझ्यावरहि आरोप आणला आहे. म्हणजे तूं आणि मी निव्वळ खोटं आहे कीं नाहीं हें \nरेवती - मी अग्नीत उभी राहून सांगतें कीं, हें अगदीं खोटं आहे म्हणून पण आश्विनशेट अशी गोष्ट करतीलसं आपल्याला वाटतं \nफाल्गुन - नुसतं वाटत नाही, माझी खात्री झाली आहे त्याविषयी; आणि ���्हणूनच तर मी इतका जळतों त्याच्याबद्दल \nरेवती - मला नाहीं खरं वाटत बाई, खरंच का सांगतां हें \nफाल्गुन - संशय कशाला ही तसबीर आश्विनशेटांनीं तिला दिली ही तसबीर आश्विनशेटांनीं तिला दिली ( ती दाखवितो. ) पाहिलीस ( ती दाखवितो. ) पाहिलीस आणि मी ही तिच्या हातांतून हिसकावून घेतली आणि मी ही तिच्या हातांतून हिसकावून घेतली तिनं हिच मुके घेतलेले आणि हिला उराशीं धरलेली मीं पाहिली. बोल, आतां कोणती शंका राहिली \nरेवती - त्यांनी ही तसबीर तुमच्या कुटुंबाला दिली मग मात्र शिकस्त झाली लुच्चेगिरींची मग मात्र शिकस्त झाली लुच्चेगिरींची आपण दुसर्‍याला देऊन माझ्याशीं विनाकारण कीं हो तंटा केला आपण दुसर्‍याला देऊन माझ्याशीं विनाकारण कीं हो तंटा केला त्यांनी दिली हें जर खरं ठरलं --\nफाल्गुन - त्यांत शंकाच घेऊं नकोस घरांतून असा भामट्यासारखा टेहेळीत, टेहेळीत, छपून येतांना मी त्याला पाहिला ; त्याची माझी बोलाचाली उडाली ; त्याला मी चांगला खरपूस झाडाला, इतकं झाल्यावर शंका कसली \nरेवती - लफंगे हो लफंगे हे काय वचनं दिलीं, किती आणा शपथा वाहिल्या, कशी साखर पेरली काय वचनं दिलीं, किती आणा शपथा वाहिल्या, कशी साखर पेरली पण सारी लबाडी आतां आपल्याला माझी काळजी \nफाल्गुन - त्याची नको फिकीर. त्याचे सर्व बेत ढांसळून टाकले नाहींत तर मी कसला फाल्गुनराव बरं मी जातों. आतां बभ्रा करुन फायदा नाही. त्याला चांगला नरम आणला पाहिजे \nरेवती - ( पानाला चुना लावीत ) चांगली फजिती करा बरं का पुन्हां तोंड काढूं नये वर \nफाल्गुन - माझ्या हातून होईल तितकी करतों, झालं \nरेवती - ( पट्टी करीत मनाशीं ) उगीच मी पत्र लिहिलं असं वाटतं आतां. ( ती पट्टी देते. फाल्गुनराव निरोप घेऊन जातो. )\nपद ( वाट चलत छेडत. )\nहा खचित दिसे मम भाग्यकाल ॥\nमोहिनी त्यांच्या कपटभाषणा ॥\nनाहि सोडिलें सदन काल ॥धृ०॥\nश्रीयुत हे संभाविति दाविती ॥\nपरिं आचरणीं उलट चाल ॥१॥\nभल्या, हीन मग गणिका आम्ही ॥\nउघड घालितों मोहजाल ॥२॥\nपुन्हां पत्र लिहितें कीं, आतां भेटायला यायची कांहीं जरुर नाही. झाल्या भेटी तितक्या पुष्कळ झाल्या \nअंत्येष्टी संस्कारात और्द्ध्वदेहिक विधि काय असतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/primary-teacher-transfer-fraud-case-in-officer-pune-corporation/", "date_download": "2018-09-22T07:23:51Z", "digest": "sha1:2RASTYXYA3ZBTKHG7W4TGMFYYV3RSMTZ", "length": 10271, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षक बदल्यांमध्ये महापालिकेच्या दहा अधिकार्‍यांवर ठपका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शिक्षक बदल्यांमध्ये महापालिकेच्या दहा अधिकार्‍यांवर ठपका\nशिक्षक बदल्यांमध्ये महापालिकेच्या दहा अधिकार्‍यांवर ठपका\nशिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) महापालिकेसह तत्कालीन शिक्षण मंडळातील तब्बल दहा अधिकारी व कर्मचार्‍यांवर दोषी असल्याचा ठपका ठेवला आहे. महापालिका प्रशासनाने या दोषी आढळलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी असे एसीबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nमहापालिकेचे शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार घडला होता. या प्रकरणात एका शिक्षकाकडे लाच मागितल्या प्रकरणी एसीबीने १८ जुन २०१५ ला सापळा रचून कारवाई केली होती. त्यात शिक्षण मंडळाच्या तत्कालीन आजी-माजी अध्यक्षांसह एका लिपिकेला रंगेहाथ पकडण्यात आले होते. या आंतरजिल्हा बदली प्रकरणाची चौकशी एसीबीकडून सुरू होती. त्यासंबधीचा चौकशी अहवाल नुकताच एसीबीने महापालिका आयुक्तांना पाठविला आहे. या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून शिक्षण मंडळांच्या तीन माजी शिक्षण प्रमुखांसह उपशिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ क्लार्क आणि महापालिकेच्या एका अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह तब्बल दहा जण चौकशीत दोषी आढळून आले आहेत.\nएसबीने दिलेल्या चौकशी अहवालात आंतर जिल्हा बदल्या प्रकरणात वरिष्ठ अधिकार्‍यांनी कशा प्रकारे गैरव्यवहार केला याचाच पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे एससीबीने १८ जुनला कारवाई केल्यानंतर या प्रकरणातील दोषी कर्मचार्‍यांना वाचविण्यासाठी काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी कशा पध्दतीने प्रयत्न केले. तसेच खोटी माहिती आणि कागदपत्रे तयार करून एसीबीचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. धक्कादायकबाब म्हणजे या प्रकरणात महापालिकेच्या काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे हात गुंतले आहेत. तेही या प्रकरणात दोषी आढळून आले आहेत. या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची दाट शक्यताही एसीबीने या चौकशी अहवालात व्यक्त केली आहे. हा अहवाल महापालिका आयुक्तांकडे आला आहे. शिक्षण मंडळ बरखास्त झाले असल्याने हे सर्व अधिकारी कर्मचारी आता महापालिका प्रशासनाच्या अखात्यारित आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासनाकडून पुढे काय कारवाई केली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nकाय होते नक्की प्रकरण\nमहापालिका शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये पुणे, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, औरंगाबाद व उस्मानाबाद या जिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यानुसार करण्यात येणार होत्या, त्यासाठी ३० शिक्षकांची यादी निश्‍चित करण्यात आली होती, मात्र यामधील काही शिक्षकांची नावे अंतिम यादीत काढून त्यांच्याऐवजी इतर शिक्षकांची नावे घुसविण्यात आली होती. या प्रकरणात एका शिक्षकाकडे लाच मागण्यात आली होती. त्याने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर एसीबीने सापळा रचून कारवाई केली होती. त्यात मंडळाचे तत्कालीन आजी-माजी अध्यक्ष व एका क्लार्कला अटक करण्यात आली होती.\nक्लार्कला बनविले बळीचा बकरा\nआंतर जिल्हा बदली प्रकरणात एसीबीने मंडळ कार्यालयात सापळा रचून कारवाई केली होती. त्यात या क्लार्कला अटक करण्यात आली होती. मात्र, यासर्व प्रकरणात संबधित क्लार्कला वळीचा बकरा बनविण्यात आल्याचे चौकशी अहवालातून समोर आले आहे. वरिष्ठांनी स्वत:ला आणि मर्जीतील कर्मचार्‍यांना वाचविण्यासाठी या क्लार्कचा बळी दिला. त्यासाठी त्याच्या बदलीचे खोटे आदेशही तयार केले गेले असल्याचे समोर आले आहे.\nअधिकारी कर्मचार्‍यांचा बँकॉक पटाया दौरा\nमहापालिकेच्या ज्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना या प्रकरणात दोषी धरण्यात आले आहे, त्यांनी एकत्रितरित्या बॅकॉक, पटायाचा परदेश दौरा केला असल्याचे या चौकशीत आढळून आले. धक्कादायक म्हणजे महापालिकेची परवानगी न घेता ही परदेशवारी करण्यात आली आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-historical-tunnel-in-bad-condition/", "date_download": "2018-09-22T07:54:47Z", "digest": "sha1:XX26LVPTHZA6TM5WO6K7TQUDZ27EPDYT", "length": 6793, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारच्या ऐतिहासिक बोगद्याला घरघर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारच्या ऐतिहासिक बोगद्याला घरघर\nसातारच्या ऐतिहासिक बोगद्याला घरघर\nजिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूची दूरवस्था होत चालली आहे. अशातच 163 वर्षांपूर्वी दगडी बांधकाम केलेल्या सातारच्या ऐतिहासिक बोगद्याचीही तीच अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षतेमुळे या बोगद्यात दुर्गंधी पसरली आहे. वाढलेल्या झुडपांमुळे तेथील दगडीही निसटू लागली आहेत. त्यामुळे प्रवासी, नागरिक व वाहनचालकांत आता भितीचे वातावरण असून या बोगद्याची पाहणी करुन त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी सातारकर करु लागले आहेत.\nसातारच्या पश्‍चिमेकडील परळी व जकातवाडीकडे जाण्यासाठी या ऐतिहासिक बोगद्याचा वापर केला जातो. ऐतिहासिक दगडी बोगदा सातारचाच नव्हे तर जिल्ह्याचा मानबिंदू समजला जातो. या दगडी बोगद्यामुळे सातारा शहराशी पश्‍चिम, दक्षिणकडील अनेक गावे जोडली गेली आहेत. इंग्रजांच्या काळात कॅप्टन पी. एल. हार्टच्या मार्गदर्शनाखाली 1855 मध्ये हा बोगदा खोदला आहे. संपूर्ण दगडी असलेला हा बोगदा म्हणजे बांधकाम क्षेत्रातील एक उत्तम उदाहरण समजले जाते. असा ऐतिहासिक दगडी बोगदा क्वचित भारतात पहायला मिळेल.\nअलिकडे या ऐतिहासिक वास्तूची अवस्था दयनीय झाली आहे. या परिसरात दारुच्या पार्ट्या करत काहीजण बोगद्यामध्येच बाटल्या फेकत आहेत. बोगद्याच्या दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्यात तर सर्वत्र कचराच पसरला आहे. काही महाभाग लघूशंकेसाठीही बोगद्याचा वापर करु लागले आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक बोगद्यात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तेथून जाणेही नागरिकांसाठी मुश्किल झाले आहे. त्यातच बोगद्याच्या वरील डोंगरातून पाणी झिरपत आहे. त्यामुळे बोगद्याला गळती लागली आहे. बोगद्यातील रस्त्याची मोठी दूरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता खड्यात गेला आहे. बोगद्यात प्रवेश करणार्‍या वरच्या बाजूला झाडंझुडपही वाढलेली आहेत. त्यामुळे तेथून अनेकवेळेला खाली छोट्या-मोठ्या दगडी पडत असतात. काही दिवसांपूर्वी सातारा शहराच्या बाजूस असलेल्या प्रवेशद्वाराकडील बाजूच्या दगडी कोसळल्या आहेत. त्या बांधकाम विभागाकडून त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. दरड कोसळून एखादी मोठी ���ुर्घटना घडण्याच्या अगोदर या ऐतिहासिक बोगद्याची पाहणी करुन दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.\n...तर गणेश विसर्जन करणार नाही; मंडळांची भूमिका\nपाक फॅनच्या तोंडी 'जन-गण-मन'\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; आठ जण मृत्युमुखी\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/how-i-got-rank-in-2-with-a-dangerous-experiment.html", "date_download": "2018-09-22T07:51:05Z", "digest": "sha1:IWRIE4RGPH3PGRHTDDXXGR6IVZFNEAKR", "length": 15390, "nlines": 63, "source_domain": "marathifacebook.com", "title": "How I got rank in 2 with a dangerous experiment - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा ���ांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तर�� कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/bill-gates-no-more-worlds-richest-man/", "date_download": "2018-09-22T07:13:10Z", "digest": "sha1:6AEOPC5RNUPYBXGDPR44TCBP4RYYRAPC", "length": 12763, "nlines": 229, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "बिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत! | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/International/बिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\n0 486 एका मिनिटापेक्षा कमी\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटले की आपल्या समोर कदाचित बिल गेट्स यांचे नाव येईल. असे जर असेल तर तुमचा अंदाज चुकीचा आहे. कारण बिझनेस मॅगझिन फोर्ब्सतर्फे २०१८ च्या श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर झाली आहे. यात पहिल्या स्थानावर अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस आहेत. फोर्ब्सनुसार जेफ बेजोस यांची एकूण संपत्ती सुमारे १२७ अरब डॉलर आहे. तर भारतातील श्रीमंत व्यावसायिक म्हणून ओळख असलेल्या मुकेश अंबांनींचे नाव या यादीत पहिल्या दहात नाही.\nअॅमेझॉनच्या कमाईत जबरदस्त वाढ\nजेफ बेजोस हे ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांच्या या श्रीमंतीचे रहस्य म्हणजे अॅमेझॉनच्या कमाईत झालेली जबरदस्त वाढ हे आह��. अॅमेझॉनची बाजारातील किंमत सुमारे ७२७ अरब डॉलर आहे. १० वर्षांपूर्वी ही किंमत २७ अरब डॉलर इतकी होती. गेल्या काही वर्षात ई-कॉमर्सच्या जगात झालेली प्रचंड उलाढाल आणि वाढ यामुळे कंपनीची किंमत चक्क इतकी वाढली आहे. याचा अर्थ १० वर्षात अॅमेझॉनची मार्केट व्हॅल्यू २७% वाढली आहे.\nबिल गेट्स दुसऱ्या स्थानावर\nफोर्ब्सच्या धनाढ्यांच्या यादीत बिल गेट्स दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ९० बिलियन डॉलर आहे. तर तिसऱ्या स्थानावर वारेन बफेट आहे. बर्कशायर हाथवेचे सीईओ वारेन बफेट यांची एकूण संपत्ती ८७ बिलियन डॉलर आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग या यादीत ५ व्या स्थानावर आहे. त्यांची एकूण मालमत्ता ७२ बिलियन डॉलरची आहे.\nमुकेश अंबानी टॉप १० मध्ये नाहीत\nरिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती ४० बिलियन डॉलर असून या यादीत त्यांना १९ वे स्थान मिळाले आहे.\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nसोमालिया बॉम्बस्फोटानं हादरलं, 18 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी\nसोमालिया बॉम्बस्फोटानं हादरलं, 18 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता ���ो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/vehicals-documents-show-traffic-police/", "date_download": "2018-09-22T07:47:41Z", "digest": "sha1:YW6QMSOZ4SF26GGPERQJZNL6BV5EV4JW", "length": 10534, "nlines": 163, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "खूशखबर : पोलिसांना गाडीची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nखूशखबर : पोलिसांना गाडीची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही\nनवी दिल्‍ली : वाहतूक नियमांचे उल्‍लंघन झाल्यानंतर पोलिसांनी ड्रायव्‍हिंग लायसन्‍स काढून घेतल्याचा प्रकार अनेकांनी अनुभवला असेल. पोलिसांनी आपल्याला पकडल्यानंतर वाहतूक परवाना, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र आणि विम्याबाबत कागदपत्रांची मागणी केली असेल. अशा प्रकरणांत नाईलाजाने दंड भरून आपली सुटका करवून घेतल्याचा अनुभवही काहींना असेल. परंतु आपल्यासाठी एक खूशखबर आहे. आता वाहतूक पोलिसांना तुमचा कोणताही परवाना जप्‍त करता येणार नाही. तसे निर्देश नव्या नियमावलीत परिवहन मंत्रालयानेच दिले आहेत.\nपरिवहन मंत्रालयाने नव्या आयटी कायद्याच्या आधारे याबाबत निर्देश जारी केले आहेत. वाहतूक पोलिस आणि राज्य परिवहन विभागाला कोणतीही मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी घेऊ नयेत असे निर्देश नव्या नियमावलीत दिले आहेत. त्यासाठी डिजिलॉकर किंवा एम परिवहनसारख्या ॲपवर उपलब्ध कागदपत्रांच्या प्रती ग्राह्य धरण्यात येणार आहेत. वाहनाच्या नंबरवरून पोलीस त्यांच्या मोबाईलवरील अॅपवर सर्व माहिती पाहू शकणार आहेत. तसेच वाहनचालकही आपल्या अॅपवरून ही कागदपत्रे त्यांना दाखवू शकणार आहेत. याचा फायदा पोलीस आणि वाहन चालक या दोघांनाही होणार आहे.\nमाहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि मोटार वाहन कायदा 1988 मध्ये हे बदल करण्यात आले आहेत. डिजिटल डॉक्युमेंट वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्वीकारली जात नसल्याच्या बऱ्याच तक्रारी परिवाहन मंत्रालयाकडे माहिती अधिकारामार्फत करण्यात आल्या होत्या. सध्या सर्व मोबाईलमध्ये डिजिलॉकर उपलब्ध आहे. परंतु एम परिवहन हे ॲप केवळ ॲन्‍ड्रॉईड फोनमध्ये उपलब्ध आहे. काही दिवसात हे ॲपलच्या आयओएसवरही उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले.\nPrevious articleमुंबई एटीएसची नालासोपाऱ्यात कारवाई: ८ देशी बॉम्ब सापडले\nNext articleमूलभूत मागण्यांसाठी नाशिकला ���त्रकारांचे धरणे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनियम तोडणार्‍यांकडून गणेशाची आरती\n साकारणार डॉ. हाथीची भूमिका\nBigg Boss 12 : लोणावळ्यात नाही\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/117876-seminal-expert-in-islamabad-what-are-search-engine-spiders-and-how-do-they-affect-seo", "date_download": "2018-09-22T06:49:50Z", "digest": "sha1:HJWHBPP3O7AISN4EADYKIFZEEM2J7ACK", "length": 9235, "nlines": 23, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "इस्लामाबादमधील Semalt एक्सपर्ट; शोध इंजिन स्पायडर काय आहेत आणि ते एसइओ कसा प्रभावित करतात?", "raw_content": "\nइस्लामाबादमधील Semalt एक्सपर्ट; शोध इंजिन स्पायडर काय आहेत आणि ते एसइओ कसा प्रभावित करतात\nवेगवेगळ्या वेबमास्टरना त्यांच्या वेबसाइट्सच्या कीवर्ड आणि वाक्ये याबद्दल चिंता वाटते कारण सर्च इंजिन सर्व वेबसाइट्सची प्रासंगिकता आणि त्याच्या रँकिंगचे मूल्यमापन करण्यासाठी सर्व कीवर्ड मोजले जातात. सुदैवाने, आधुनिक एसइओमध्ये बर्याच गोष्टींचा समावेश आहे आणि सर्व कीवर्डबद्दल नाही खरं तर, वेबसाईटचे शोध इंजिन रँकिंगमध्ये योगदान देणार्या हजारो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन घटक आहेत. उत्तम शोध इंजिन श्रेणीसाठी शीर्षक टॅगमधील सर्व गोष्टी मेटा वर्णनासाठी आणि इनबाउंड दुवेस आवश्यक आहेत - computer repair south san francisco ca. गेल्या काही वर्षांमध्ये, Google, Bing आणि Yahoo ने हे शिकून घेतले आहे की एखादी वेबसाइट उपयोगकर्ता-अनुकूल आहे की नाही आणि त्याची सामग्री कशी गुणवत्ता कशी ठरवायची हे निश्चित करणे.\nमायकेल ब्राऊन, Semaltेट चे ग्राहक यशस्वी व्यवस्थापक, सर्व Google आणि बिंगला त्यांच्या साइटच्या निर्देशांकास संदर्भ देणे आणि हे निर्धारित करणे आहे की कोणत्या वेब पृष्ठांची गुणवत्ता सामग्री आहे आणि त्यामध्ये प्रदर्शित करण्यास अधिकृत आहे शोध निकाल\nसर्व वेबमास्टर्स म्हणून माहित, शोध इंजिन रँकिंग स्थिर नाही. शक्यता आहे की आपल्या प्रतिस्पर्ध्यांची आपल्यापेक्षा कितीतरी चांगल्या कीवर्ड आणि सामग्री सुधारित आणि सुधारित होतील आणि Google स्पायडरचे काम पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच आपण नियमितपणे आपली सामग्री अद्यतनित आणि विषय श्रेणी विस्तृत करणे आवश्यक आहे. हे सर्च इंजिन सिग्नल करेल की वेबसाइट सक्रिय आणि निरोगी आहे..\nGoogle च्या क्रॉलर्स आणि बॉट्सचा राग टाळा\nएक वेळ अशी होती की जेव्हा शोध इंजिने सहजपणे फसल्या जाऊ शकतात. वेब डेव्हलपर्स आणि वेबमास्टर्स यांनी कार्बन शोध परिणामात साइट्सच्या रँकिंगमध्ये फेरफार करण्यासाठी वेगवेगळ्या ब्लॅक हॅट एसइओ तंत्रांचा वापर केला. त्यांचे कीवर्ड जॅमिंग ही सर्वात प्रसिद्ध आणि सर्रासपणे वापरली जाणारी योजना आहे, परंतु आता हे शोध इंजिन्स अशा प्रकारचे वागणूक शोधण्यात चांगले झाले आहेत. जेव्हा स्पायडर एक सतत भंग नोंदवितात, तेव्हा त्यास कायम बंदी किंवा तात्पुरती दंड होऊ शकेल. दंड आपल्या मनगटावर एक थाप आहे, आणि हे आपल्याला आपल्या वेबसाइटच्या रँकिंगमध्ये सुधारणा करू देणार नाही. परिणामी, आपल्या साइटची रहदारी कमी होईल कारण शोध इंजिनेदेखील तो रँक करणार नाहीत.\nहे खरे आहे की सामग्री राजा आहे, आणि Google चे स्पायडर पाहतात की आपण वापरकर्त्यास अनुकूल आणि सामग्री-युक्त साइट ठेवली आहे, जी अभ्यागतांच्या अपेक्षेपर्यंत जगू शकते आणि सर्वोत्तम एसइओ पद्धतींवर लक्ष केंद्रित करीत आहे, आपल्या साइटच्या क्रमाने निश्चितपणे सुधारणा होईल. आपण अधिक संख्येने अभ्यागतांना आकर्षित करण्यासाठी तंत्रज्ञानासह आपली क्रमवारी कधीही जोखू नये कारण यामुळे आपल्याला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत\nयश मिळवण्यासाठी आणि वर पोचण्यासाठी दुसरी पद्धत\nGoogle आणि इतर शोध यंत्रे कोट्यावधी डॉलर्सची आहेत, आणि या साइट्समुळे धर्मादाय देणग्यांद्वारे यशस्वीतेच्या उंचीपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही. हा शोध इंजिन विशाल शोध परिणामाच्या वर जाहिरात जागेची विक्री करण्यामध्ये गुंतलेला आहे, आणि ग्राहक आणि ब्रॅण्ड बिड आणि कुत्रे यांसारख्या शोध शर्तींवर बोली लावतात. जेव्हा एखादी व्यक्ती शोध क्वेरीमध्ये प्रवेश करते, तेव्हा पॉप-अप किंवा बॅनर जाहिराती स्वयंचलितपणे दिसतील हे खरोखरच क्रॉलर्स, बोट्सला बायपास करण्याचा एक चांगला मार्ग आहे आणि जेव्हा जाहिरातदार त्यांच्या जाहिरातींवर क्लिक करतात तेव्हा जाहिरातदार मोठ्या संख्येने पैसे मोजतात.\nशीर्षस्थानी शेकडो हजारो व्यावसायिक वेबसाइट्स असल्यामुळे आपली साइट चांगली रँक मिळविण्याची कोणतीही हमी नाही. प्रारंभ करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रत्येक वेबमास्टर काय करत आहे हे समजून घेणे. यासह, आपण सामग्री सुधारू शकता आणि आपल्या वेबसाइटचे शोध इंजिन परिणाम सुधारू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/tag/jobs/", "date_download": "2018-09-22T07:06:40Z", "digest": "sha1:5GFDW3SXDNXXTECBZ7OZWPZRL4IQIGAC", "length": 8862, "nlines": 191, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "jobs | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा\nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड…\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [Tribal Research and…\nवर्धा पोलीस [Wardha Police] विभागामार्फत ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ५६ जागा\nवर्धा पोलीस [Wardha Police] विभागामार्फत ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ५६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक…\n‘अपनों का पता ���ो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Immersion-places-on-radar-pollution-board/", "date_download": "2018-09-22T07:42:32Z", "digest": "sha1:UOKODXC6YBNXUBV6ES5PFLMSMNQVGSS2", "length": 6352, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रदूषण मंडळाच्या रडारवर विसर्जन ठिकाणे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › प्रदूषण मंडळाच्या रडारवर विसर्जन ठिकाणे\nप्रदूषण मंडळाच्या रडारवर विसर्जन ठिकाणे\nमांगल्याचे प्रतिक असलेल्या गणेशोत्सवाची धामधूम उद्यापासून सुरू होत आहे. त्यासाठी प्रदूषण मंडळाने कंबर कसली असून जल प्रदूषण रोखण्यासाठी जिल्ह्यातील 14 विसर्जन ठिकाणांवर वॉच ठेवण्यात येत आहे. येथील पाण्याचे नमुने प्रदूषण मंडळाकडून घेण्यात येणार आहेत. त्याप्रमाणे सर्व्हेही सुरू करण्यात आला आहे.\nसातारा शहरातील मंगळवार तळे, मोती तळे, फुटका तलाव, महादरे तलाव, हत्ती तळे, संगम माहूली येथील कृष्णा नदी, वर्ये येथील वेण्णा नदी. कराड तालुक्यातील कराड शहरातील कोयना व कृष्णा नदी येथील प्रितीसंगम, फलटण तालुक्यातील निरा उजवा कॅनॉल, निरा नदी, वाई तालुक्यात वाई शहर, कृष्णा नदी परिसर, खंडाळा तालुक्यात शिरवळ येथील निरा नदी, सांगवी येथील निरा नदी, महाबळेश्‍वर येथील वेण्णा लेक व वेण्णा नदी यासह जिल्ह्यातील सुमारे 14 ठिकाणचे पाण���याचे नमुने गणेशात्सवापूर्वी व विसर्जनानंतर गोळा करण्यात येणार आहेत. हे पाणी नमुने दीड दिवसाचे गणेश विसर्जनावेळी, सातव्या दिवशी व अनंत चतुर्थीनंतरच्या दुसर्‍या दिवशी घेतले जाणार आहेत.यासाठी क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्र निरीक्षकांच्या पथकांची नियक्ती करण्यात आली आहे.\nगणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी कायदे पायदळी तुडवून प्रदूषणाला खतपाणी घातले जात आहे. नदी पात्रात सर्रास फेकले जाणारे निर्माल्य व इतर साहित्यामुळे जलप्रदुषण होते. हे प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक संस्था संघटना काम करत आहेत मात्र, त्यांच्या जनजागृतीलाही अनेक मंडळांच्या कार्यकर्ते व नागरिकांवर काहीही फरक पडत नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. असे असले तरी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील जलप्रदुषण व हवा प्रदुषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ सरसावले आहे. मात्र, त्यांनी दिलेल्या सूचनांचा संबधित स्थानिक स्वराज्य संस्थेने सकारात्मक प्रतिसाद देऊन कार्यवाही केल्यास जलप्रदूषण कमी होण्यास मदत होईल.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/in-search-of-balanced-talk-1049450/", "date_download": "2018-09-22T07:25:34Z", "digest": "sha1:Y434HGYPUDVCAKJPUFLHKMTFNIYJ5PSY", "length": 11996, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विवेकाचा आवाज हरवलाय? | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nदिवाळी अंक २०१४ »\nकाही वर्षांमागे साक्षेपी संपादक राम पटवर्धन यांनी ‘सध्या सर्वत्र कानठळ्या बसविणारी शांतता आहे’ असे विधान एका मुलाखतीत केले होते. समाजातील अ���िष्ट गोष्टींविरुद्ध आवाज उठवायला\nकाही वर्षांमागे साक्षेपी संपादक राम पटवर्धन यांनी ‘सध्या सर्वत्र कानठळ्या बसविणारी शांतता आहे’ असे विधान एका मुलाखतीत केले होते. समाजातील अनिष्ट गोष्टींविरुद्ध आवाज उठवायला, एखाद्या विषयावर हिरीरीने वादविवाद करायला आज कुणीच पुढे सरसावत नाही, हे त्यांना त्यातून ध्वनित करायचे होते. आजही तीच परिस्थिती कायम असली तरी कोलाहल मात्र वाढला आहे. सोशल मीडियाच्या चव्हाटय़ावर अनेकजण निरनिराळ्या विषयांवर आपापल्या परीने ‘व्यक्त’ होत असले तरी त्या व्यक्त होण्याला विवेकाची जोड असतेच असे नाही. त्यातही हल्ली ‘पोलिटिकली करेक्ट’ राहण्याकडेच बहुतेकांचा कल असतो. विवेकाचा आवाज जणू हरपला आहे. या हरवलेल्या विवेकाच्या संदर्भात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे त्या- त्या क्षेत्रातील हरवलेल्या आवाजासंबंधात काय म्हणणे आहे, हे आम्ही यानिमित्ताने ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकातील परिचर्चेत समजून घेऊ इच्छितो. म्हणूनच यंदाच्या ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकातील या परिसंवादाचा विषय आहे :\n‘विवेकाच्या शोधात चार क्षेत्रे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसोशल मीडियावर मोदींवर आक्षेपार्ह टीका, राज्यात अनेकांना पोलिसांची नोटीस\n#DemonetisationSuccess हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये का आला माहितीये\n लोकलमध्ये तरूणांचे अश्लिल चाळे, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\nFIFA World Cup 2018 : ‘तुझ्यापेक्षा कॅन्सर बरा’; कोलंबियाचे चाहते खेळाडूंवर खवळले\nSocial Media Day: सोशल मीडिया झालाय बिनचेहऱ्याचा पत्रकार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chin-chintan-news/1962-india-pakistan-war-1315733/", "date_download": "2018-09-22T07:26:19Z", "digest": "sha1:PZGIDC6FYHI3XB4WD7FKYFZP253ZC76C", "length": 26192, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "1962 India Pakistan war|१९६२ चे युद्धबंदी | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nभारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाचे युद्धात रूपांतर होते\nसन १९६२ च्या युद्धानंतर जागतिक संदर्भ बदलून गेल्याने आता युद्धखोरी चीनला परवडणारी नाही..\nअमेरिका पूर्वी पाकिस्तानच्या पाठीशी उभा होता आणि त्याआधारे पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवायांना बळ मिळत असे. अमेरिकेची जागा आता चीनने घेऊ नये यासाठी भारताला विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सर्वात आधी सन १९६२ च्या युद्धबंदीच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल..\nभारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाचे युद्धात रूपांतर होते की काय अशी स्थिती उत्पन्न झाली असताना, या महिन्यात भारत-चीन युद्धाला ५४ वष्रे पूर्ण होत आहेत. सन १९६२ नंतर भारत-चीन युद्धाची वर्षगाठ नेहमीच फारसा गाजावाजा न करता पार पडत आली आहे. याला अपवाद होते ते युद्धाच्या पन्नाशीचे वर्ष. सन २०१२ मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने युद्धात शहीद झालेल्या सनिकांना मानवंदना देत सन १९६२ च्या आणीबाणीच्या परिस्थितीचे स्मरण केले होते. उल्लेखनीय आहे की, सन १९६२ च्या युद्धाच्या वर्षगाठीचे स्मरण चीनमध्येदेखील उत्साहाने व सार्वजनिकरीत्या केले जात नाही.\nसन १९३७ चे चीन-जपान युद्ध आणि सन १९५०-५३ दरम्यानचे कोरियन युद्ध यात गाजवलेल्या पराक्रमांचे चीनचे राज्यकत्रे नेहमीच गौरवाने वर्णन करतात; मात्र सन १९६२ च्या मर्दुमकीची तुतारी वाजवण्याचे टाळतात, हे विशेष याची तीन कारणे आहेत. एक- चिनी समाज आणि भारतीय समाजाचे परंपरागत वैर नाही, त्यामुळे जपानविरोधी प्रचाराचा ज्या प्रकारे चीनच्या राज्यकर्त्यांना अंतर्गत राजकारणात फायदा होतो, तसा भारतविरोधी प्रचाराचा होत नाही. दोन- भारतावर आक्रमणाने ‘तिसऱ्या जगातील’ गरीब आणि दुबळ्या देशांदरम्यान चीनची पत हवी तशी वाढण्याऐवजी त्याच्या हेतूंविषयी चिंता उत्पन्न झाल्या; ज्यामुळे भारतावर विजय मिळवण्याचा ढोल बडवणे श्रेयस्कर राहिले नाही. तीन- जागतिक राजकारणात अनेक मुद्दय़ांवर दोन्ही देशांना सहकार्य करावे लागायचे. या सहकार्याची भारताएवढी चीनलासुद्धा गरज होती व आजही आहे. त्याचप्रमाणे, चीनविरोधी गटांत जर भारत सामील झाला तर चीनची डोकेदुखी वाढणार याची चीनच्या राज्यकर्त्यांना जाणीव होती. त्यामुळे युद्धाच्या कटू आठवणींनी भारताला खिजवण्याने चीनचेच नुकसान होणार हे चाऊ-एन-लाई आणि डेंग शियोिपगसारख्या मुत्सद्दय़ांना ठाऊक होते. मात्र येणाऱ्या काळात तीन कारणांनी ही परिस्थिती बदलू शकते. एक- चीनच्या साम्यवादी पक्षाला जनमानसातील पकड कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी भावनांचा अधिकाधिक आधार घ्यावा लागतो आहे. साम्यवादी पक्षाच्या नेतृत्वात राबवण्यात येत असलेल्या आíथक सुधारणांची अपील दिवसेंदिवस फिकी पडत असल्याचा हा परिणाम आहे. त्याचप्रमाणे चीनच्या राष्ट्रवादावर साम्यवादी पक्षाची एकाधिकारशाही न राहता समाजमाध्यमाच्या तरुण उपभोक्त्यांनी राष्ट्रवादाचे जवळजवळ अपहरण केले आहे. दोन- भारतात प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमावर चालणाऱ्या चीनविरोधी प्रचार-अपप्रचाराची माहिती चिनी नागरिकांना कळू लागली आहे. यामुळे अगदी अलीकडच्या काळापर्यंत भारत-चीन युद्धाबाबत अनभिज्ञ असलेल्या बहुतांशी चिनी समाजाला नव्यानेच अभिमानास्पद बाब कळते आहे. तीन- भारताने अमेरिकेशी केलेल्या विशेष सलगीने चीन डिवचला गेला आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम चीनमध्ये सन १९६२ च्या युद्धाच्या स्मृती जागृत होण्यात होऊ शकतो.\nआजच्या स्थितीला या शक्यतेचे महत्त्व यासाठी आहे की, भारत-पाकदरम्यान युद्धाचा भडका उडाल्यास चीन काय भूमिका घेतो याचा होरा बांधणे भारतासाठी गरजेचे आहे. आता सन १९६२ प्रमाणे मोठय़ा प्रमाणात ‘सर्जकिल स्ट्राइक’ करून भारताला नामोहरम करणे शक्य नाही याची चीनला पुरेपूर जाणीव आहे. सन १९८६ मध्ये चीनने याचा पहिला धडा घेतला होता. त्या वेळी चीनच्या लष्कराने वादग्रस्त (म्हणजे दोन्ही देशांचा दावा असलेल्या) भागामध्ये तळ ठोकल्यानंतर भारताने जशास तसा तळ उभारत चोख प्रत्युत्तर दिले होते. भारताने ‘पहिली पापणी हलवणार नाही’ ही ठाम भूमिका घेतल्याने अखेर चीनला माघार घ्यावी लागली होती. सन २०१३ मध्ये ‘दौलत बेग ओल्डी’ प्रकरणात याची पुनरावृत्ती झाली होती. भारतावर सन १९६२ ची नामुश्की पुन्हा येणार नाही याची भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सन्याला खात्री आहे. मात्र भारतीय सन्याची शक्ती दोन आघाडय़ांवर विभाजित झाल्यास चीनचे पारडे जड ठरू शकते. तरीसुद्धा, यापूर्वी, भारत-पाकिस्तान युद्धाच्या नाजूक प्रसंगांचा फायदा घेत भारताची कोंडी करण्यासाठी चीनने लष्करी कारवाई केलेली नाही. सन १९६५ आणि १९७१ च्या युद्धांमध्ये तशी शक्यता होती, मात्र तसे घडले नाही. यामागे तीन कारणे होती. एक- सन १९६२ च्या युद्धात चीनने ‘धोक्याने धक्का’ देण्याचे तंत्र यशस्वीरीत्या वापरले होते. त्यानंतर भारताने नेहमीच चीनद्वारे या तंत्राच्या वापराची शक्यता गृहीत धरत मोच्रेबांधणी केली आहे. त्यामुळे ते तंत्र पुन्हा यशस्वी होणार नाही याची चीनला जाणीव आहे. दोन- तत्कालीन सोव्हिएत संघातर्फे, विशेषत: सन १९७१ च्या युद्धात, भारताकडून मदानात उतरण्याची शक्यता होती. चीनने जर शस्त्र उचलले असते तर सोव्हिएत संघ भारताच्या मदतीला धावून आला असता. साहजिकच भारत व सोव्हिएत संघाला अधिक जवळ आणण्याची कृती करणे चीनने टाळले. तीन- त्या काळात चीनने सर्वाधिक लक्ष संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वाचे स्थान मिळवण्यावर केंद्रित केले होते.\nखरे तर चीन संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेपासून, म्हणजे सन १९४५ पासून, सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य आहे. मात्र सन १९७१ पर्यंत तवानमधील चैंग काई-शेक यांचे सरकार सुरक्षा परिषदेत चीनचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांची हकालपट्टी करून आपले स्थान प्राप्त करण्यासाठी चीनला जागतिक समुदायाचे समर्थन हवे होते आणि भारताविरुद्ध आणखी एक युद्ध करून ते मिळणे शक्य नव्हते. ही तिन्ही कारणे कमीअधिक प्रमाणात आजही लागू होतात. सन १९६२ नंतरची भारताची सुसज्जता कायम आहे. आज सोव्हि��त संघाची जागा भारतासाठी अमेरिकेने घेतली आहे; चीनला त्याच्या ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पासाठी भारतासह जागतिक समुदायाच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. परिणामी युद्धखोरी चीनला परवडणारी नाही. याचा अर्थ असा नाही की, अरुणाचल प्रदेश किंवा दक्षिण चिनी सागरातील बेटांवरील दावे चीन सोडून देईल. मात्र या दाव्यांवर हक्क प्रस्थापित करण्यासाठी सध्या तरी युद्ध करणार नाही. भारताने मुत्सद्देगिरीने चीनच्या या स्थितीचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेण्याची गरज आहे.\nया पाश्र्वभूमीवर पाकिस्तान आणि चीनचा एकसमान विचार करणे चुकीचे ठरेल. पाकिस्तानप्रमाणे चीनमध्ये वेगवेगळे भारतविरोधी गट/संघटना कार्यरत नाहीत. चिनी साम्यवादी पक्षाचे चिनी लष्करावर संपूर्ण नियंत्रण आहे. महत्त्वाचे म्हणजे, सन १९६२ च्या युद्धानंतर भारत-चीन नियंत्रण रेषेवर कुठलाही हिंसाचार घडलेला नाही.\nमागील दोन दशकांमध्ये ज्याप्रमाणे भारताने अमेरिकेशी सामरिक सल्लामसलत करत जवळीक साधली आहे, त्याप्रमाणे चीनशी संवादाची पातळी सखोल करत द्विपक्षीय संबंध नव्या स्तरावर नेण्याची गरज आहे. भारताला चीनची कोंडी करण्यात स्वारस्य नाही आणि भारत अमेरिकेच्या चीनविरोधी फळीचा भाग बनणार नाही याची चीनला हमी द्यावी लागेल. भारताप्रमाणे चीनसुद्धा इस्लामिक कट्टरपंथी संघटनांना धास्तावलेला आहे. भारताची लढाई पाकिस्तानशी नसून पाकिस्तानातील दहशतवादी कट्टरपंथी संघटना आणि त्यांना आश्रय देणाऱ्या सरकारी घटकांविरुद्ध असल्याचे चीनला पटवून द्यावे लागेल. यापूर्वी अमेरिका पाकिस्तानच्या पाठीशी उभा होता आणि त्याआधारे पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवायांना बळ मिळत असे. अमेरिकेची जागा आता चीनने घेऊ नये यासाठी भारताला विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सर्वात आधी सन १९६२ च्या युद्धबंदीच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. इतिहासात गुंतून राहण्याऐवजी इतिहासातून धडा शिकून पुढे मार्गक्रमण करण्याचे भान या प्रसंगी भारताने राखणे आवश्यक आहे.\nलेखक एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारां��ा मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/shah-rukh-khan-trolled-for-his-role-in-his-upcoming-movie-zero-1610771/", "date_download": "2018-09-22T07:52:29Z", "digest": "sha1:PIUHR57WFAS6LP5DI6JTO3ZBMZVDYLGF", "length": 12200, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "shah rukh khan trolled for his role in his upcoming movie zero | ‘झिरो’वरून ट्रोल झाला सुपस्टार हिरो | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\n‘झिरो’वरून ट्रोल झाला सुपस्टार हिरो\n‘झिरो’वरून ट्रोल झाला सुपस्टार हिरो\nहे गमतीशीर मीम्स नक्की पाहा..\nनवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाहरुख खानने त्याच्या आगामी ‘झिरो’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या टीझरमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते किंग खानच्या लूकने. या चित्रपटात तो एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. पण याच गोष्टीवरून नेटकऱ्यांनी किंग खानला ट्रोल केलं आहे.\nआनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटात स्पेशल इफेक्ट्सच्या साहाय्याने शाहरुखला बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. सोशल मीडियावर मात्र याची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. त्याने राजपाल यादवचा चित्रपट हिसकावून घेतला की काय अशी प्रतिक्रिया एकाने दिली तर काहींनी त्याच्या भूमिकाची तुलना ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ या टीव्ही सीरिजमधल्या एका भूमिकेशी केली आहे. काही हास्यास्पद मीम्ससुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.\nVIDEO : ..जेव्हा ‘पॅडमॅन’ मराठीत गप्पा मारतो\n‘झिरो’ हा चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून यामध्ये अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘रांझना’, ‘तनू वेड्स मनू’ आणि ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक आनंद एल राय याचे दिग्दर्शन करणार असल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nPak vs Afg : सामना गमावल्यानंतर रडू कोसळलेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूची शोएब मलिकने काढली समजूत\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/pracharbhan/", "date_download": "2018-09-22T07:38:25Z", "digest": "sha1:5Q36WIVDAJRBCSGUUTWH775SVSWAPW3Y", "length": 12910, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Articles, Marathi Sahitya, , Marathi Blogs, sampadkiya Lekh | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nराहुल गांधी मंदिर परिक्रमा करतात तेव्हा त्यामागील प्रोपगंडा ध्यानात घ्या.\nया काळातला मोदी-प्रचार दोन मुद्दय़ांवर केंद्रित होता.\nमोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून येथवर ‘प्रोजेक्ट’ करण्यात आले होते.\nवाहिन्यांवरून २४ तास केवळ अण्णाधून वाजत होती. समाजमाध्यमांतून सरकारविरोधाला पूर आला होता.\nधूसर काही ‘शायनिंग’ वगैरे..\n१९८९. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ‘मिस्टर क्लीन’ प्रतिमेला तडे गेले होते.\nभारताला माहितीवरील नियंत्रण नवे नाही. आधुनिक काळातील त्याची प्रणेती होती अर्थातच ब्रिटिश सत्ता.\nही वॉटरगेटच्या किती तरी आधीची, १९५२ मधील गोष्ट.\nविदेशी बाटली, देशी ‘बायनरी’\nही ‘लंडन फिल्म्स’ कंपनीची निर्मिती.\nयुद्धांचा इतिहास वाचताना ही घटना नीट लक्षात ठेवायला हवी.\n‘गोबेल्स’ या आपल्या पुस्तकात पीटर लाँगेरिच यांनी त्यांचे वर्णन ‘भव्य इव्हेन्ट’ अशा शब्दांत केले आहे.\nचित्रपट हे पाठय़पुस्तकांनंतरचे अत्यंत प्रभावी साधन आहे.\n‘‘जर्मनीतले अराजक मी संपवले. तेथे सुव्यवस्था प्रस्थापित केली.\nरेडिओ आणि श्रोते यांच्यातील मानवी दुवा..\nबहुतांश प्रचारी जाहिराती अशाच तर असतात.\nहिटलरच्या प्रोपगंडाला प्रत्युत्तर द्यायचे असेल, तर पहिल्यांदा हिटलर कोणत्या मातीचा बनलेला आहे\nवृत्तपत्रांचे प्रकाशक आणि पत्रकार यांच्याकडे..\n‘सत्यमेव जयते’. मुण्डकोपनिषदातील तिसऱ्या मुण्डकातला हा मंत्र.\nहिटलरने जर्मनी हे राष्ट्र एक केले. बलिष्ठ केले.\nप्रोपगंडाचे हे एक तत्त्व आहे की, विरोधकांवर टीका करायची तर तुटूनच पडायचे त्यांच्यावर.\n१९२३ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष वॉरेन हार्डिग वारले. कॅल्विन कूलेज हे तेव्हा उपाध्यक्ष होते.\nफुकटची गाय आणि हजाराची कोंबी\nआता कपाट आले म्हणजे पुस्तकांची खरेदी आलीच. हे सारे ‘गरज निर्माण करणे’ होते.\nत्यांची मशाल, आपले स्वातंत्र���य..\nजाहिरात मोहिमांचे हेतू कधी लोकहिताचे असतात, तर कधी उत्पादकहिताचे\nसिगारेटचा खप वाढवायचा तर समाजातील हा निम्मा वर्ग त्याबाहेर ठेवून चालणार नव्हते.\nग्वाटेमालामध्ये काय चाललेय हे पाहण्यासाठी बर्नेज यांची कंपनी तेथे बातमीदारांना घेऊन जात असे.\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/author/amoon", "date_download": "2018-09-22T07:24:54Z", "digest": "sha1:ETFCCGVFH4IW3UG423EOAJFAQ6BD72PH", "length": 13487, "nlines": 91, "source_domain": "marathifacebook.com", "title": "amoon, Author at Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नस��े त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/free-keyword-analyzer.html", "date_download": "2018-09-22T06:59:26Z", "digest": "sha1:GPX27FDNXWR26RDUWXG5E3Q4XO22BEJI", "length": 14135, "nlines": 56, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Free Keyword Analyzer? - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचे�� कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींन��� वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Post-Card-News-Again-controversial-post/", "date_download": "2018-09-22T07:09:33Z", "digest": "sha1:BADOPZZROH3TNEVOSC2USEKLVEDRXVTG", "length": 8207, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पोस्ट कार्ड न्यूज’ची पुन्हा वादग्रस्त पोस्ट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ‘पोस्ट कार्ड न्यूज’ची पुन्हा वादग्रस्त पोस्ट\n‘पोस्ट कार्ड न्यूज’ची पुन्हा वादग्रस्त पोस्ट\nमुस्लीम युवकाने जैन साधूवर हल्ला केल्याची खोटी बातमी सोशल मीडियातून व्हायरल केल्याच्या आरोपाखाली मार्च 2018 मध्ये तुरुंगाची हवा खावी लागलेल्या ‘पोस्ट कार्ड’ न्यूज या वेबसाईटचे महेश हेगडे आणखी एका वादग्रस्त पोस्टमुळे अडचणीत आले आहेत. कर्नाटकातील लिंगायत समाजाचे नेते एम. बी. पाटील यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेले पत्र अशी हेगडे यांची बनावटगिरी उघड झाली आहे. कर्नाटकातील लिंगायतांमध्ये फूट पाडण्यात ग्लोबल ख्रिश्‍चन कौन्सिल आणि वर्ल्ड इस्लामिक ऑर्गनायाझेशन यांचा हात असल्याचे दाखविणारे हे पत्र आहे. हेगडे यांनी हे बनावट पत्र ‘मॅसिव्ह एक्स्पोज’ म्हणून व्हायरल केले आहे.\nजैन साधूवर हल्ल्याच्या ‘फेक न्यूज’ प्रकरणात हेगडे जामिनावर बाहेर आहेत. आता त्यांनी बिजापूर लिंगायत असोसिएशनचे अध्यक्ष एम. बी. पाटील यांच्या नावे फोटोशॉप लेटरचा उपद्व्याप केला आहे. या बनावट पत्रानुसार, सध्याची कर्नाटक व 2019 सार्वत्रिक निवडणुकांसाठी पाटील यांनी मुस्लीम व ख्रिश्‍चनांच्या जागतिक संघटनांच्या मदतीने व्यूहरचना केली ��हे. हिंदूंमध्ये जाती व उपजातींच्या आधारे फूट पाडायची आणि ख्रिश्‍चन व मुस्लीम मते एकसंघ करायची, अशी ही व्यूहरचना असल्याचे या बनावट पत्रात दाखविण्यात आले आहे.\n‘पोस्टकार्ड न्यूज’च्या पोस्ट्स नियमित रिट्वीट करणार्‍या व एका लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या रितू राठोड हिनेही हे बनावट पत्र असलेली पोस्ट शेअर केली होती. नंतर मात्र तिने ही पोस्ट डिलीट केली. ते हिंदूना लक्ष्य करून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी ख्रिश्‍चन व मुस्लिमांना एकत्र करून देश खड्ड्यात घालत आहेत. आपण हे वेळीच थांबवायला हवे, असे आवाहन या पोस्टमध्ये करण्यात आला होते. हेगडे यांनी कर्नाटक निवडणुकांसाठीच ही ‘फेक न्यूज’ जाणूनबुजून व्हायरल केल्याचे मानले जात आहे. स्वत: एम. बी. पाटील यांनी हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांनी अजून यासंदर्भात कोणतीही तक्रार पोलिसात दाखल केलेली नाही. मात्र, ते अब्रुनुकसानीचा कायदेशीर दावा दाखल करणार आहेत.\nग्लोबल ख्रिश्‍चन कौन्सिल आणि वर्ल्ड इस्लामिक ऑर्गनायाझेशन अशा संस्थाच जगात अस्तित्वात नाहीत. सारासार विचार न करणार्‍या मतदारांना नजरेसमोर ठेवून हे बनावट पत्र व्हायरल केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. बोंबाबोंब झाल्यानंतर व बिंग उघड झाल्यानंतर पोस्टकार्ड न्यूजफच्या वेबसाईटवरून हे पत्र गायब झाल्याचे ङ्गअल्ट न्यूजफने म्हटले आहे. मात्र, सध्या हे पत्र व्हॉटसअप वर व्हायरल झाले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हेही महेश हेगडे यांचे ट्वीटर फॉलोअर आहेत. गेल्यावेळी हेगडे यांना अटक झाली तेव्हा कर्नाटकातील केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे तसेच भाजप राज्य महासचिव रवी यांच्यासह अनेक भाजप नेते त्यांच्या समर्थनार्थ खुलेआम मैदानात उतरले होते.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Standing-Committee-Chairman-Nitin-Salunkhe/", "date_download": "2018-09-22T07:32:00Z", "digest": "sha1:53MNI5IBOYFHZV6WLNFAFDHVXYLUK5CB", "length": 6404, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " करवाढ नसलेले अंदाजपत्रक मांडणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › करवाढ नसलेले अंदाजपत्रक मांडणार\nकरवाढ नसलेले अंदाजपत्रक मांडणार\nसर्वसामान्यांना गृहित धरून सर्व सूचनांचा आदर करून निपाणी नगरपालिकेचे कोणतेही करवाढ नसलेले अंदाजपत्रक सादर केले जाईल. निपाणी शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही स्थायी समिती सभापती नितीन साळुंखे यांनी स्थायीच्या बैठकीत दिली.\nशुक्रवारी सकाळी पालिका सभागृहात ही बजेटपूर्व बैठक झाली. यावेळी मुख्य अकाऊंटंट नागेंद्र बहाद्दुरी यांनी मागील वर्षाच्या अंदाजपत्रकातील तरतुदींचे वाचन केले. यावर्षी 4 कोटी रूपये एसएफसीतून तर 1.94 कोटी 14 व्या वित्त आयोगाकडून अनुदान मिळेल, असे सांगितले. शरद सावंत यांनी बजेटपूर्व बैठकीत नागरिकांकडून आलेल्या सूचना वाचून दाखविल्या. संजय सांगावकर यांनी पालिकेचे 28 कोटींचे अंदाजपत्रक असते. यावेळी पाणीपट्टी यामध्ये धरता येणार नसल्याचे स्पष्ट केले. आता एडीबी प्रकल्पातून पूर्णत्वास येत असलेल्या 24 तास पाणी योजनेकडे पाणीपट्टी वर्ग होणार आहे. वार्षिक 8 कोटी रुपये पगार व वीजबिलावर खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले. निपाणीत पत्रकार भवन बांधण्यासाठी 50 लाखांची तरतूद करावी, अशी सूचनाही मांडली.\nउज्ज्वला पोळ व नीता लाटकर यांनी वॉर्ड क्रं. 8 व 31 मध्ये गटारी व सीडीवर्क करण्याची मागणी केली. अनिस मुल्ला यांनी वैयक्तिक शौचालयासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान कमी मिळते. त्यामुळे 20 लाख रु. तसेच कब्रस्तान व ईदगाह माळासाठी तरतूद करण्याची मागणी केली. धनाजी निर्मळे यांनी गेल्या 4 वर्षांत स्थायी समितीकडून कमी खर्चाची कामे झाली नाहीत. मागील बजेटमधील बर्‍याच तरतुदी राहून गेल्या आहेत. सफाई कामगारांना खोरे, बुट्ट्या, झाडू आदी साहित्य नसल्याने शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले. रवींद्र शिंदे यांनी हवेली तलावात गणपतींचे विसर्जन होत असल्याने तेथे घाट बांधून सुशोभीकरणासाठी तरतूद करण्याची मागणी केली.\nकंत्राटी कामगारांचा पगार वेळेवर होत नसल्याबद्दलची चर्चा झाली. स्वागत आयुक्त दीपक हरदी यांनी केले. चर्चेत अभियंता पी. जे.शेंडूरे, विवेक जोशी व विनायक जाधव यांनी सह���ाग घेतला.\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Water-tanker-water-supply-Private-tanker-benefits-in-belgaon/", "date_download": "2018-09-22T07:09:17Z", "digest": "sha1:NS2ZDT5TYNWSSPLNZFEKFKPTCZQUF3NL", "length": 9232, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाणीटंचाईमुळे टँकरवाल्यांना सुगीचे दिवस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › पाणीटंचाईमुळे टँकरवाल्यांना सुगीचे दिवस\nपाणीटंचाईमुळे टँकरवाल्यांना सुगीचे दिवस\nऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहराला कर्नाटक शहर पाणी पुरवठा मंडळाने दर पाच दिवसातून एकदा पाणी पुरवठा करण्याचे धोरण अवलंबिले असल्यामुळे अनेक नागरिकांना पाणी टंचाईशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरामध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात असून खासगी टँकरवाल्यांची चलती सुरू आहे. सध्या पाणी टंचाईमुळे खासगी टँकर मालकांना सुगीचे दिवस आलेले आहेत. सदर पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये हे पाहण्याची जबाबदारीही मनपाची व खासगी टँकर मालकांची आहे.\nमनपातर्फे सध्या पाणी टंचाई भासत असलेल्या शहरातील काही भागांना व उपनगरांना मागणीप्रमाणे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मनपातर्फे डॉ. आंबेडकर उद्यानामधून टँकरने पाणी पुरवठा केले जातो. ते पाणी शुध्दीकरण केलेले असल्याने नागरिकाच्या आरोग्याला धोका नाही. परंतु शहरामध्ये अनेक खासगी टँकरवाले मागणीप्रमाणे नागरिकांना पाणी पुरवठा करतात. ते पाणी शुध्द केलेले नसते. नागरिकांनी नकळत त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला तर मात्र नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.\nखासगी टँकर मालक पाणी कोठे उपलब्ध असेल तेथील विहिरीचे पाणी टँकरमध्ये घेवून ते पुरवठा करतात. परंतु ते पाणी पुरवठा करताना ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे का, त्या पाण्यामध्ये टीसीएल पावडर टाकून ते शुध्द केलेले आहे का, शुध्द करण्यापूर्वीच ते प��णी पुरवठा केले जाते. यावर मनपाच्या आयुक्‍त व आरोग्य अधिकार्‍यांनी नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे.\nखासगी टँकर मालकांना मनपाने नोटिसा काढून टँकरने पाणी पुरवठा केले जाणारे पाणी टीसीएल पावडर टाकून ते शुध्द करूनच पुरवठा करावे असे बंधन घालणे आवश्यक आहे. खासगी नागरिकांप्रमाणेच बेळगाव शहरातील अनेक हॉटेल मालकही टँकरचे पाणी घेतात. ते पाणी शुध्द व पिण्याला लायक नसेल तर हॉटेलच्या ग्राहकांना ते पाणी पिल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.\nहे टाळण्यासाठी बेळगाव मनपाने तातडीने खासगी टँकरने पाणी पुरवठा करणार्‍या मालकांना नोटीसा बजावून पुरवठा केले जाणारे पाणी शुध्दीकरण करूनच ते पुरविले जावे, असे बंधनकारक करणे आवश्यक आहे.\nपरंतु बांधकाम व औद्योगिक हेतूसाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यासाठी पाणी शुध्द करण्याची आवश्यकता नाही परंतु घरगुती वापरासाठी, हॉटेल, कॅण्टीन, बोर्डिंगसाठी पुरवठा केले जाणारे पाणी हे शुध्दीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मनपा आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलण्याची नितांत आवश्यकता आहे.यासंबंधी महापौर बसाप्पा चिक्‍कलदिनी यांच्याशी संपर्क साधला असता खासगी टँकर मालकांनीही नागरिकांना शुध्द पाणी पुरवठा केला पाहिजे. यासाठी आपण मनपा आयुक्‍त व आरोग्य अधिकारी यांचे लक्ष वेधून त्यासाठी आवश्यक कृती करण्यास सांगितले जाईल, असे स्पष्ट केले.\nपरवानगीशिवाय पुरवठा करणार्‍यांवर बंदी घालावी\nबेळगाव शहर व परिसरामध्ये टँकरने पाणी पुरवठा करणार्‍या अनेक मालकांचा समावेश आहे. एका टँकरला ते 400 ते 500 रुपये बिल आकारतात. त्या बिलावरही मनपाने नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. मनपाच्या परवानगीशिवाय खासगी टँकरने पाणी पुरवठा करण्यावर बंदी घालण्याची आवश्यकता आहे. बेळगाव मनपाने खासगी टँकर मालकावर काही नियम व अटी लागू करूनच त्यांना पाणी पुरवठा करण्याची परवानगी द्यावी.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/chiplun-abhimanpurti-award-give-to-Atal-Bihari-Vajpayee/", "date_download": "2018-09-22T07:29:32Z", "digest": "sha1:X6ZOGXCSGVPHPG7HUNYAD6GCPKAZAZQJ", "length": 5283, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अटलबिहारी वाजपेयी यांना अभिमानमूर्ती पुरस्कार जाहीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › अटलबिहारी वाजपेयी यांना अभिमानमूर्ती पुरस्कार जाहीर\nअटलबिहारी वाजपेयी यांना अभिमानमूर्ती पुरस्कार जाहीर\nचिपळूण : खास प्रतिनिधी\nयेथील चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील अभिमानमूर्ती पुरस्कार ‘भारतरत्न’ माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना जाहीर झाला आहे. पुणे येथे ऑक्टोबरमध्ये मान्यवरांच्या हस्ते मरणोत्तर पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. येथील चतुरंगच्या कार्यालयात सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत\nविद्याधर निमकर यांनी ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, देशासाठी निरपेक्ष वृत्तीने उतुंग व सर्वोत्तम काम करणार्‍या राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तीला दरवर्षी\n‘अभिमानमूर्ती’ पुरस्काराने गौरविण्यात येते.\nया वर्षी प्रथमच हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे मानवतावादी, लोकशाही मानणारे आणि देशहित जपणारे राष्ट्रीय नेते होते. त्यांच्या निधनानंतर आलेल्या प्रतिक्रियातून त्यांचे जीवन अधिक उलगडले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘चतुरंग’चा हा सर्वोच्च पुरस्कार प्रथमच मरणोत्तर दिला जाणार आहे. मानपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nया आधी हा पुरस्कार माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. के. कस्तुरीरंगन, टी. एन. शेषन, ई. श्रीधरन, नारायण मूर्ती, रघुनाथ माशेलकर तसेच कमांडर दिलीप दोंदे यांना देण्यात आला आहे. प्रथमच हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार असून वाजपेयी यांच्या दुसर्‍या मासिक श्राद्धाच्या निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा होणार आहे.\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे व��ळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/donkey-Procession-Tradition-issue/", "date_download": "2018-09-22T07:24:14Z", "digest": "sha1:RG62EKJ4NYLXI7TK44CIQFOD3IWRNODI", "length": 4827, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोणत्या जावयाला मिळणार गर्दभ सवारीचा मान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › कोणत्या जावयाला मिळणार गर्दभ सवारीचा मान\nकोणत्या जावयाला मिळणार गर्दभ सवारीचा मान\nतालुक्यातील विडा या गावात दरवर्षी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. धूलिवंदनाचा सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असल्याने यावर्षीचा गदर्भ सवारीचा मान कोणत्या जावयास मिळणार याची उत्कंठा वाढली आहे. केज तालुक्यातील विडा येथील आनंदराव ठाकूर यांनी ऐंशी वर्षांपूर्वी धूलिवंदनाच्या दिवशी स्वःताच्या जावयाची गाढवावरून काढलेली मिरवणूक ही विडा गावाची परंपरा बनली. दरवर्षी विड्यात जावायची गाढवावरून मिरवणूक काढण्यात येते. धूलिवंदनाच्या दिवशी गावकरी एका जावयाला पकडून ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणतात. त्याला गाढवावर बसवतात गाढवाच्या गळ्यात चपलांचा हार घालून सजवले जाते.\nजावायाची गाढवावरून ढोल ताशांच्या गजरात रंगांची उधळण करत गावभर मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीत गावातील आबालवृद्धांसह परिसरातील गावातील नागरिक सहभागी होतात. जावयाची गाढवावरची मिरवणूक हनुमान मंदिरा जवळ आल्यावर मिरवणुकीचा शेवट करताना ग्रामस्थांच्या वतीने जावयास कपड्यांचा आहेर केला जातो. गदर्भ सवारी करणार्‍या जावयाला त्यांच्या सासरवाडीच्या मंडळी कडून ऐपती प्रमाणे आहेर करत सोन्याची अंगठी देखील काहीवेळ भेट दिली जाते. गावातील या आगळ्या वेगळ्या निजामकालीन परंपरेत गावकर्‍यांनी आजवर शेकडो जावयांना सन्मानित केले आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोष��त करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Leadership-to-stop-BJP/", "date_download": "2018-09-22T07:35:00Z", "digest": "sha1:ATGUJYJMXCI62PE6F6YP7DZTIHZAHXGE", "length": 7082, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपचे ‘साम, दाम’ थांबविण्यासाठी आघाडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › भाजपचे ‘साम, दाम’ थांबविण्यासाठी आघाडी\nभाजपचे ‘साम, दाम’ थांबविण्यासाठी आघाडी\nभाजपचे साम, दाम, दंड, भेदाचे राजकारण थांबविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. भाजपची राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेली विजयाची मालिका सांगलीत थांबवू, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आमदार जयंत पाटील व काँग्रेस नेते आमदार डॉ. विश्‍वजीत कदम यांनी येथे केले.महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी जाहीर झाल्याची घोषणा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी केली. यावेळी माजी मंत्री आमदार सतेज पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आदी उपस्थित होते.\nपाटील आणि कदम म्हणाले, धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पडून त्याचा फायदा भाजपला होऊ नये यासाठी राज्यस्तरावर समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची प्रक्रिया सरू झाली आहे. तसेच सांगलीत भाजप मूळ धरू नये यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचे ठरविले आहे. भाजपने राज्यात अनेक ठिकाणी साम, दाम, दंड, भेद यांचा अवलंब करून निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र त्याला नांदेड पॅटर्नने शह दिला आहे. सांगलीतही असाच पॅटर्न राबविण्यात येणार आहे. भाजपच्या विजयी मालिकेला सांगलीत थांबविले जाईल. ते पुढे म्हणाले, उमेदवारी देताना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वच ठिकाणी आम्ही योग्य उमेदवार उभे केले आहेत. अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना तिकीट देऊ शकलो नाही. त्यांची नाराजी दूर केली आहे. काही प्रमाणात नाराजी आहे, पण त्यांचा योग्य वेळी सन्मान केला जाईल. त्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याचा धोका नाही. निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षात गैरमेळ राहणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. महापालिका क्षेत्रातील विकास व आव्हानांची जाणीव दोन्ही पक्षांना आहे. विकासाच्या सुत��रावर आम्ही एकत्रित आल्याने जाहीरनामा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांतील 10 ते 12 तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती जाहीरनामा तयार करणार आहे.\nसंविधान बदलण्याचा भाजपचा घाट\nजयंत पाटील, विश्‍वजीत कदम म्हणाले, देशात व राज्यातील सरकारकडून दलित, अल्पसंख्याक यांच्यावर अत्याचार सुरू आहेत. भाजपने संविधान बदलण्याचा घाट घातला आहे.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Appeal-to-Chief-Ministers-on-Karad-s-proposed-work/", "date_download": "2018-09-22T07:17:59Z", "digest": "sha1:QZ6TCDL6QVXKA5PNMH6KBXHAZK4ULGTN", "length": 8322, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराडच्या प्रस्तावित कामांबाबत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराडच्या प्रस्तावित कामांबाबत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन\nकराडच्या प्रस्तावित कामांबाबत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन\nविठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री ना. अतुल भोसले व नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन कराड शहराच्या विकासाच्या द‍ृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांचे प्रस्ताव त्यांच्याकडे सादर केले.\nप्रस्तावामध्ये नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी स्टेडियम विस्तारासाठी 10 कोटी, अपारंपरिक सौर ऊर्जेअंतर्गत वीज निर्मिती करणेकामी 19 कोटी, पेठ शुक्रवार पेंढारकर पुतळ्यामागे पार्किंग विकसित करणे कामासाठी 2 कोटी, शनिवार पेठ कोयना दूध कॉलनीमधील जिव्हेश्‍वर मंदीर ते उत्तरेस मोरे घरापर्यंत पाटण कॉलनी परिसरात उड्डाण पूल बांधणे कामासाठी 2.50 कोटी, वाढीव भागातील वाकाण परिसरातील रस्त्यांसाठी 4.50 कोटी, शहरात समाविष्ट झालेल्या वाढीव हद्दीतील रस्त्यांसाठी 15 कोटी, श्री विठ्ठल मंदीर परिसर गुरुवारपेठ व मंडई परसिरातील सोमेश्‍वर मंदीर चौकातील आरक्षित जागेत पार्किंगची व्यवस्था करणे कामी 10 कोटी असे एकूण 63 कोटींचे प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आले. तसेच कोयना नदीवरील नगरपरिषदेच्या नवीन जॅकवेलनजीक अपूर्ण असणारे के.टी. वेअरचे काम लवकरात लवकर पूर्ण करणेकामी शासनस्तरावरून योग्य मदत मिळावी, अशी मागणीही नगराध्यक्षा यांनी यावेळी केली के.टी. वेअरचे काम पूर्ण झाल्यानंतर टेंभू धरणामध्ये साठणारे पाणी बॅकवॉटर पध्दतीने परत येणार नसून त्यामुळे शहराला स्वच्छ व चांगल्या दर्जाच्या पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे असे नगराध्यक्षांनी मुख्यमंत्री यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत सांगितले. यावेळी शहराच्या विविध विकासकामांबद्दल विस्तृत चर्चा झाली.\nभारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून कराड नगरपरिषदेला सुमारे 22 कोटींचा निधी मिळाला असून या निधीमधून शहरामध्ये विकासकामे सुरू आहेत. राज्याचे महसूलमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या विशेष सहकार्यामुळे व अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये जास्तीत जास्त विकासकामे करणे व यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून घेणे याकामी नगराध्यक्षा शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व सत्तारुढ आघाडीचे सर्वच नगरसेवक प्रयत्न करत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगांवकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचीही साथ नगरपरिषदेस मिळत आहे. यामुळे या नगरीचा चौफेर विकास होण्यासाठी कसलीही अडचण येणार नाही, अशी माहिती नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी यावेळी दिली.\nयावेळी अतुलबाबा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश शिंदे, नगर अभियंता एम. एच.पाटील, अतुल भोसले यांचे स्वीय सहायक फत्तेसिंह सरनोबत, नगराध्यक्षांचे खाजगी स्वीय सहायक प्रशांत चव्हाण उपस्थित होते.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुला���ची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Rajeshirke-unanimously-elected-as-Vice-Chairman/", "date_download": "2018-09-22T07:26:58Z", "digest": "sha1:33LEZMAOTHATDCEQP3XPXHGIZ7GI4ZQD", "length": 5505, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उपनगराध्यक्षपदी राजेशिर्के बिनविरोध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › उपनगराध्यक्षपदी राजेशिर्के बिनविरोध\nसातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सुहास राजेशिर्के यांचे शिक्कामोर्तब झाले. या निवडणुकीत राजेशिर्के यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करत असल्याचे पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी जाहीर केले. या निवडीनंतर सातारा विकास आघाडीतील नगरसेवकांनी जल्लोष केला. दरम्यान, या निवडीनंतर इच्छुकांना स्वीकृत नगरसेवक निवडीचे वेध लागले आहेत.\nमुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या दालनात साविआ नगरसेवकांसोबत येऊन सुहास राजेशिर्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारी 12.20 वाजता नगरपालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली.\nसभेपूर्वी सौ. माधवी कदम यांनी संबंधित उमेदवारी अर्जाची छाननी केली. या निवडणुकीत सुहास राजेशिर्के यांचाच उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले. सौ. माधवी कदम, मावळते उपनगराध्यक्ष राजू भोसले, साविआच्या सभागृह नेत्या स्मिता घोडके, प्रतोद अ‍ॅड. डी. जी. बनकर, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे व पदाधिकार्‍यांनी सुहास राजेशिर्के यांचे अभिनंदन केले.\nदरम्यान, या निवडीनंतर सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकच जल्लोष केला. जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली. कार्यकर्त्यांनी राजेशिर्के यांची शहरातून मिरवणूक काढली. दरम्यान, सभापती निवडी, उपनगराध्यक्ष निवड या प्रक्रियेनंतर सत्तापरिघाबाहेर असणार्‍या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक निवडणुकीचे वेध लागले आहेत.\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-rajdhani-mahotsav-Udayanraje-Bhosale-Sambhaji-Bhide/", "date_download": "2018-09-22T07:20:24Z", "digest": "sha1:BVCDOPYUT2FSGIT25LZMJSMJ4YWOK66K", "length": 9359, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " युवकांनी शिवनीतीचे आचरण करावे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › युवकांनी शिवनीतीचे आचरण करावे\nयुवकांनी शिवनीतीचे आचरण करावे\nसुमारे 400 वर्षांपूर्वी युद्धकला आणि युद्धनीती कशी होती तसेच शिवकालीन शस्त्रे व खेळ कोणते होते हे आज बहुतांशी व्यक्ती आणि युवकांना माहिती नाही. त्यामुळे राजधानी महोत्सवातील शिवजागर या कार्यक्रमामधून शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन व खेळांचे प्रात्यक्षिक दाखवण्याचा घेतलेला उपक्रम निश्‍चितच ऐतिहासिक काळात घेऊन जाणारा ठरला. किल्ले अजिंक्यतारा- सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती, आपल्या पूर्वजांनी गाजवलेल्या पराक्रमामधून आणि जाज्वल्य इतिहासामधून बोध घेऊन, आधुनिक संगणकीय युगामध्ये युवकांनी शिवनीती आचरणात आणून चौफेर प्रगती करावी, असे आवाहन सातारच्या राजमाता श्री छ. कल्पनाराजे भोसले यांनी केले.\nराजधानी सातारा महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या शिवजागर कार्यक्रमाच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी खा. श्री छ.उदयनराजे भोसले, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे प्रेरणास्थान संभाजी भिडे गुरुजी, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.\nराजमाता श्री छ. कल्पनाराजे भोसले म्हणाल्या, राजधानी महोत्सव हा सातारा जिल्हावासियांचा महोत्सव आहे. या महोत्सवाच्या उपक्रमातून युवकांसह सर्वांना जीवनाची प्रेरणा मिळावी म्हणून शिवजागरसह युवागिरी आणि सातारा गौरव पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा प्रत्येक सातारकर नागरिकांनी आणि महिलांनी लाभ घ्यावा.यावेळी शिवकालीन पोवाडे, मर्दानी खेळ तसेच शिवकालीन शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमास उपस्थित अबालवृद्धांनी भरभरुन दाद दिली.\nयावेळी संभाजी भिड��� गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले. सातारचा बालकलाकार कुमार वीरेन पवार याने आपल्या खणखणीत आवाजात पोवाडा सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांचे स्वागत खा. श्री छ. उदयनराजे भोसले फाऊंडेशन ऑफ कल्चरल अ‍ॅक्टिव्हिटी आणि पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने पंकज चव्हाण व मान्यवरांनी केले.\nकार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, सुनील सावंत, संदीप शिंदे, बाळासाहेब गोसावी, नगरसेवक दत्तात्रय बनकर, संजय शिंदे, संजय पाटील, किशोर शिंदे, राजू भोसले, बबलु साळुंखे, नगरसेविका स्मिता घोडके, सौ.सुजाता राजेमहाडिक, संग्राम बर्गे, काका धुमाळ, गणेश जाधव, आर.वाय. जाधव, अ‍ॅड. अंकुश जाधव, अ‍ॅड. विकास पवार, बाळासाहेब चोरगे, प्रताप शिंदे, सुनील बर्गे, शुभम ढोरे, हर्षल माने, सौरभ सुपेकर, राजू गोडसे, रवींद्र झूटिंग, सौ.गीतांजली कदम, नगरिक तसेच शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते. सौ.माधवी कदम यांनी आभार मानले.\nदरम्यान,दि. 26 मे रोजी युवागिरी हा गीतसंगीताचा खास युवकांसाठी कार्यक्रम आयोजित केला असून रविवार दिनांक 27 मे रोजी प्रतिष्ठेच्या शिवसन्मान पुरस्कारासह, सातारा गौरव पुरस्काराचे वितरण व पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीचा स्टेप-अप हा कार्यक्रम होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम शाहू स्टेडियमवर सायंकाळी 6 वाजता होणार आहेत. या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी संग्रहालयासमोरील मैदान, भू-विकास बँक व हुतात्मा परिसर व एम्लॉयमेंट ऑफिस परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://fx-consultant.ru/mr/blog/different-types-of-binary-options/", "date_download": "2018-09-22T07:05:28Z", "digest": "sha1:MMOHHMZ7JSBM7FTCV64JJCDQBNFPGM6G", "length": 7610, "nlines": 35, "source_domain": "fx-consultant.ru", "title": "द्विमान प���्याय विविध प्रकार – FX-सल्लागार", "raw_content": "\nकसे आर्थिक बाजारात व्यापार\nप्रश्न आणि उत्तरे – ट्रेडिंग\nप्रश्न आणि उत्तरे – ट्रेडिंग\nद्विमान पर्याय विविध प्रकार\nतो विश्वास किंवा नाही तेथे अनेक व्यापारी नफा करण्यासाठी वापर फक्त पारंपारिक डिजिटल बायनरी पर्याय पेक्षा बायनरी पर्याय ऑफर अधिक आहे. ट्रेडिंग साठी उपलब्ध बायनरी पर्याय विविध प्रकारच्या समजून घेणे ते त्यांच्या ट्रेडिंग धोरण विकसित करण्यासाठी वापरू शकता जास्त संपत्ती कोणत्याही नवशिक्या व्यापारी प्रदान करू शकता. बायनरी पर्याय प्रकार आपण नफा बाजारात सध्याच्या बाजार अटी बंद आधारित धोरणे विकसित आणि ट्रेंड वापर करण्यास मदत करू शकता. आपण सुरुवात ट्रेडिंग करू शकता बायनरी पर्याय मुख्य प्रकार आहेत.\nहे आम्ही विचार करू शकता की सर्वात सामान्य बायनरी पर्याय आहेत. हे डिजिटल पर्याय सहसा मार्ग मालमत्ता बाजार हलविण्यासाठी कारण त्यांचे स्वत: च्या वैदिक बंद आधारित एकतर वर किंवा खाली पर्याय निवडा ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म माध्यमातून खरेदी-विक्री आणि व्यापारी परवानगी आहेत. मालमत्ता विरुद्ध करार नोंद किंमत त्याच्या कालावधी समाप्ती तारीख यावर फायदेशीर होईल म्हणून तरी व्यापारी वाटते जेथे एक अप पर्याय करार आहे. मालमत्ता पर्याय करार समाप्त खाली त्याच्या एंट्री लेव्हल किंमत होईल, एक व्यापारी विश्वास तेव्हा खाली पर्याय किंवा ठेवले पर्याय डिजिटल पर्याय वापरले जाते. या प्रकारच्या डिजिटल पर्याय वापरणे विशेषत: अल्पकालीन व्यवहारांबाबत अतिशय जलद आणि सोपे होऊ शकते. डिजिटल पर्याय देखील एक खाते पोर्टफोलिओ पान एकाच वेळी अनेक व्यवहार अनुसरण करणे सोपे करा.\nबायनरी पर्याय हा प्रकार बायनरी पर्याय आमच्या पारंपारिक कल्पना पेक्षा थोडे वेगळे आहे. ताई ची पर्याय व्यवहार एक व्यापारी दुहेरी स्पर्श सुरू करू शकता, स्पर्श स्पर्श करार. मूलत: करार तसेच बाजार अंदाज समावेश स्पर्श. रूप पर्याय पर्याय कालावधी समाप्ती तारीख गाठली आहे करण्यापूर्वी मालमत्तेचे मूल्य पूर्वनिश्चित नफा मार्जिन पोहोचेल, असे गृहीत. स्पर्श पर्याय पूर्वनिश्चित नफा मार्जिन गाठली जाणार नाही असे गृहीत धरते. परिभाषित रक्कम पूर्णविराम नफा दोन शक्यता परिणामी पर्याय करार समाविष्ट आहेत तेव्हा डबल स्पर्श येऊ. व्यापारी अनुमान खूप चांग��े मिळवा आणि मालमत्ता नजीकच्या भविष्यात स्पर्श पर्याय एक पूर्वनिर्धारित पातळी बायनरी पर्याय अतिशय फायदेशीर फॉर्म असू शकते पोहोचू शकतात म्हणून तरी वाटत सुरू तेव्हा.\nया संभाव्य गुंतवणूकदारांना उपलब्ध आहेत बायनरी पर्याय मुख्य प्रकार फक्त दोन आहेत. काही इतर प्रकार उपलब्ध करून, बायनरी पर्याय अनुभवी गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत किफायतशीर बाजार देऊ शकता.\nNext Next post: चलन ट्रेडिंग मध्ये सुरुवातीला वापरकर्ता मार्गदर्शक\nचलन ट्रेडिंग मध्ये सुरुवातीला वापरकर्ता मार्गदर्शक\nद्विमान पर्याय विविध प्रकार\nप्रश्न आणि उत्तरे – ट्रेडिंग\nप्रश्न आणि उत्तरे – ट्रेडिंग\nFX-सल्लागार अभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/marathi-news-aurangabad-news-marathwada-university-98918", "date_download": "2018-09-22T07:42:52Z", "digest": "sha1:ZW3RRHGCWOHMK6JGDMAGPHSAHLYXTI3Z", "length": 11052, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Aurangabad news Marathwada university औरंगाबाद विद्यापीठाच्या उपकुलसचिवांना अटक | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबाद विद्यापीठाच्या उपकुलसचिवांना अटक\nमंगळवार, 20 फेब्रुवारी 2018\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंझा उपकुलसचिव आहेत. त्यांनी महाविद्यालयात कारकुनाची नोकरी लावण्यासाठी एका सुशिक्षित बेरोजगरकडून चक्क तीन लाख रुपये घेतले; पण नोकरी लावली नाही.\nऔरंगाबाद : नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगाराची फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव ईश्वर मंझा याना आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली. हि कारवाई सोमवारी (ता. 19) रात्री उशिरा करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंझा उपकुलसचिव आहेत. त्यांनी महाविद्यालयात कारकुनाची नोकरी लावण्यासाठी एका सुशिक्षित बेरोजगरकडून चक्क तीन लाख रुपये घेतले; पण नोकरी लावली नाही. त्यामुळे बेरीजगार तरुणाने पैसे परत मागितले. पण मंझा यांच्याकडून केवळ धनादेश देण्यात आला तो बँकेत वठला नव्हता.\nयाप्रकरणात तक्रार दाखल झल्यानंतर मंझा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. त्यानंतर मंझा याना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या अटकेची बातमी पसरताच विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली असून याची जोरदार चर्चा सुरु आहे.\nपुण्यात येताय जरा जपून, हे रस्ते आहेत बंद\nपुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर शनिवार (ता.21) पासूनच वाहतूकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे. पुणे महापालिकेजवळील शिवाजी...\nएटापल्ली : माओवाद्यांची पोस्टर, बॅनर आढळले\nएटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरातील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी पोस्टर व बॅनर लावून पार्टी स्थापनेचा चौदावा वर्धापन...\nसोलापूर: मोहोळ तालुक्यात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश\nमोहोळ : कृत्रिम पावसासाठी ता 22 ते 24 सप्टेंबर या कालावधीत मोहोळ तालुक्यातील सर्व गावात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश जिल्हा प्रशासना कडुन...\nऔरंगाबाद: ट्रक-मोटारसायकलीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nगल्लेबोरगाव : औरंगाबाद-कन्नड महामार्गावर आलापूर फाटा (ता. खुलताबाद) येथे शुक्रवारी (ता. २१) रात्री उशीरा कन्नडहून औरंगाबादकडे येणारा ट्रक (एमएच...\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/more-than-10-colleges-want-autonomy/articleshow/65521112.cms", "date_download": "2018-09-22T08:19:57Z", "digest": "sha1:LS7LDTGNXTYS3NIT4YCA5WAXOHYJO3MS", "length": 11632, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "autonomy: more than 10 colleges want autonomy - आणखी १० कॉलेजांना हवी स्वायत्तता | Maharashtra Times", "raw_content": "\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nआणखी १० कॉलेजांना हवी स्वायत्तता\nआणखी १० कॉलेजांना हवी स्वायत्तता\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nमुंबई विद्यापीठाशी संलग्न १३ कॉलेजांना स्वायत्तता मिळाल्यानंतर आता आणखी १० कॉलेजांनी स्वायत्तता मिळावी यासाठी अर्ज केला आहे. विद्यापीठ अनुद���न आयोगाच्या (यूजीसी) नव्या नियमांनुसार 'नॅक'चे ३.५१ इतके मूल्यांकन असलेले कॉलेज स्वायत्ततेसाठी थेट आयोगाकडे अर्ज करू शकणार आहेत. यानुसार हे अर्ज करण्यात आल्याचे समजते.\nशहरातील नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स, एस. के. सोमैय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्स, डी. जी. रुपारेल कॉलेज, आर. ए. पोदार कॉलेज, निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशलवर्क यांचा अर्ज करणाऱ्या कॉलेजांमध्ये समावेश आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वायत्तेची प्रक्रिया अधिक सुलभ केल्याने अर्ज करणाऱ्या कॉलेजांची संख्या वाढल्याचे विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने सांगितले. पूर्वी कॉलेजांना सलग तीन वेळा नॅकचा 'अ' दर्जा मिळाल्यानंतर ते स्वायत्ततेसाठी अर्ज करू शकत होते. यासाठी विद्यापीठाची एक समिती त्या कॉलेजांची पाहणी करून मग स्वायत्तता द्यायची की नाही, याचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवत होती. मात्र नवीन नियमांनुसार ज्या कॉलेजांना आता नॅकचे मूल्यांकन ३.५१ मिळालेली कॉलेजे थेट आयोगाकडे अर्ज करू शकणार आहेत.\nआजमितीस मुंबई विद्यापीठाशी सुमारे ७५० कॉलेजे संलग्न आहेत. यामुळे विद्यापीठाच्या कारभाराचा डोलारा खूप वाढला आहे. स्वायत्तता मिळाल्यामुळे हा डोलारा हलका होण्यास मदत होऊ शकणार आहे. स्वायत्ततेचा दर्जा मिळाल्यानंतर शैक्षणिक संस्थांना अभ्यासक्रम ठरवण्यापासून परीक्षा घेण्यापर्यंतची स्वायत्तता मिळते. आर्थिक स्वायत्तता मिळण्यासाठी कॉलेजांना आणखी पाच वर्षे वाट पाहावी लागते.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nनाशिकमध्ये विसर्जन मार्गावर मॉकड्रिल\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nचहा-कॉफीची सवय 'अशी' सोडा\nदिल्लीत मुसळधार पाऊस; पारा घसरला\nमुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८९.९० रुपये \nराफेल करार: दॅसॉ एविएशनकडून स्पष्टीकरण\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\n...तरच मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारेन: देवरा\nDJ ban: गणे��� विसर्जनावेळी डीजेचा दणदणाट नाहीच\n'नालासोपारा प्रकरणी सरकारचा ATSवर दबाव'\nपवार पुरोगामी, मात्र ‘राष्ट्रवादी’ नाही\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1आणखी १० कॉलेजांना हवी स्वायत्तता...\n2Kerala Floods: एसटी कर्मचाऱ्यांकडून १० कोटी...\n3'डॅशिंग' राम कदम यांच्यावर मनसेचा 'बॅनरहल्ला'...\n4भीक मागणाऱ्या महिलेकडे चोरीचे मूल...\n5गुरुदास कामत यांचे निधन...\n7सहकारी संस्थांमधील गैरकारभार येणार चव्हाट्यावर...\n8देशात भीतीचे वातावरण तयार केले जातेय...\n9मुंबईत वाजपेयींचे स्मारक उभारणार...\n10तो फोन शेवटचा ठरला......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/hey-guys-2.html", "date_download": "2018-09-22T07:43:18Z", "digest": "sha1:77QLVVOWNH4ZNOFY6OC2BTK7EOCHZQBR", "length": 14021, "nlines": 57, "source_domain": "marathifacebook.com", "title": "hey guys - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता ��िस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्य��ंनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5481887493899164113&title=Mahaswachhata%20Abhiyan%20In%20Pandharpur&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-09-22T07:08:13Z", "digest": "sha1:FPWJADC5PV7BUOHQW5QCFYGOCE66NSSQ", "length": 8928, "nlines": 129, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पंढरपुरात सोमवारी महास्वच्छता अभियान", "raw_content": "\nपंढरपुरात सोमवारी महास्वच्छता अभियान\nपंढरपूर : ‘आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना स्वच्छ पंढरपूर आणि सुंदर पंढरपूर पाहायला मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत १६ जुलै रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.\nपंढरपूर व परिसरामध्ये राबविण्यात येणारे महास्वच्छता अभियान सकाळी सहा वाजता सुरू होणार आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय-निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, विविध खाजगी संस्था व नागरिकही सहभागी होणार आहेत.\nपंढरपूर व परिसराची स्वच्छता चांगल्या पद्धतीने होऊन महास्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले जावे यासाठी १० विभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक विभागासाठी समन्वय अधिकारी व त्यांना स्वच्छतेसाठी परिसर ठरवून दिला आहे. समन्वय अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या परिसराची स्वच्छता करायची असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.\nसमन्वय अधिकारी नाव व पदनाम स्वच्छतेसाठी दिलेला परिसर असा : सदाशिव पडदुणे (तहसीलदार, माढा वाखरी परिसर), किशोर बडवे (तहसीलदार मोहोळ, ६५ एकर), विनोद रणवरे (तहसीलदार, उत्तर सोलापूर, चंद्रभागा नदी घाट, वाळवंट परिसर, दगडी पूल ते उद्धव घाट), ऋषीकेत शेळके (तहसीलदार, बार्शी, चंद्रभागा नदी घाट व वाळवंट परिसर, महाद्वार घाट ते विप्रदत्त घाट व पुंडलिक मंदिर परिसर), मधुसूदन बर्गे (तहसीलदार, पंढरपूर प्रदक्षिणा मार्ग), संजय पवार (तहसीलदार, करमाळा मंदिर परिसर), हणमंत कोळेकर (तहसीलदार, अक्कलकोट स्टेशन रोड व परिसर), अमोल कदम (तहसीलदार, दक्षिण सोलापूर, चंद्रभागा नदी घाट व वाळवंट परिसर, उद्धव घाट ते महद्वार घाट), संजय पाटील (तहसीलदार, सांगोला पत्राशेड परिसर व दर्शनबारी), आप्पासाहेब समिंदर (तहसीलदार, मंगळवेढा- भक्ती मार्ग व परिसर).\nपंढरपुरात एका दिवसात १४ टन कचरा गोळा अकलूजमध्ये ‘संवाद वारी’ ‘मोबाइल हॅंडवॉशचा उपक्रम उपयुक्त’ श्रीसंत गजानन महाराज पालखी सोहळा सोलापुरात दाखल आषाढी वारी नियोजनासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/younginstan?start=36", "date_download": "2018-09-22T06:48:45Z", "digest": "sha1:7R63BG3HC63UC5JSHC2QF7OFN6FEYNKT", "length": 6514, "nlines": 157, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "हेल्थसूत्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nफायदेयुक्त लेमन टी, नियमित सेवनाने चेहरा तजेलदार\nगुगलने स्त्री शक्तीचा केला सन्मान, डुडलच्या माध्यमातून मानवंदना\nप्रिया वॉरीयरचे रेकॉर्डब्रेक फॉलोअर्स, सर्वांना टाकले मागे\nव्हेलेंटाईन डे ला मिळालेल्या एका साध्या गिफ्टने तिला बनवले लखपती\nतूम्ही सेल्फी काढताय मग सावध\nअमृता फडणवीस यांचा नवा पंजाबी म्युझिक अल्बम लॉंच\n...तर या रंगाचा टेडीबिअर दिला तर तुमच लव्ह रिलेशनशिप होईल आणखी स्ट्रॉंग\nलवकरच बदलणार तुमची फेसबुक टाईमलाईन, मार्क जुकरबर्गने केली पोस्ट\nरेडिमीचा मोस्ट अवेटेड स्मार्टफोन लाँच\n16 फेब्रुवारीच्या सुर्यग्रहणानंतर या 7 राशींच नशीब पलटणार तर या 5 राशींच्या आयुष्यात भलतचं काही तरी घडणार\nदाट, मजबूत, काळ्या, चमकदार केसांसाठी घरगुती उपाय\nमराठमोळी शिल्पा हीनावर पडली भारी\n‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी या राशीच्या लोकांना मिळु शकत त्यांना त्यांच खरं प्रेम\nतुमच्या हातावर 'X' हे निशान आहे का यामागे दडलीयेत अनेक रहस्य\nदहा रुपयांची नवी नोट बाजारात येणार\nसारा तेंडूलकरचे फेक ट्विटर अकाऊंट वापरणारा अखेर अटकेत\nमाळशेज घाटाचे सौंदर्य खुलवण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाचे एक पाऊल पुढे\nदारू पेक्षा धोकादायक ठरतोय चहाचा घोट\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nशेअर बाजारात मंदी, कुणाची चांदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/609886", "date_download": "2018-09-22T07:55:52Z", "digest": "sha1:GVAL2BAT5MOXJHBR3T6WS5DNYXV46RIP", "length": 8951, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "करुणानिधींच्या मृत्यूनंतर द्रमुकमध्ये भाऊबंदकी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » करुणानिधींच्या मृत्यूनंतर द्रमुकमध्ये भाऊबंदकी\nकरुणानिधींच्या मृत्यूनंतर द्रमुकमध्ये भाऊबंदकी\nस्टॅलिन-अळगिरी यांच्यात नेतृत्वासाठी चढाओढ : आज पक्षाध्यक्ष निवड\nद्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचे निधन झाल्यानंतर पक्षामध्ये वर्चस्वासाठी संघर्ष उफाळून आला आहे. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन आणि एम. के. अळगिरी या दोघांनीही करुणानिधी यांचा उत्तराधिकारी असल्याचा दावा केला आहे. करुणानिधी यांच्या पक्षातील विश्वासू सहकाऱयांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा अळगिरी यांनी केला, तर द्रमुककडून तो फेटाळण्यात आला.\nमंगळवारी पक्षाच्या कार्यकारिणी समितीची बैठक होणार असल्याने त्यावेळी नवीन पक्षाध्यक्षाची निवड केली जाणार आहे. करुणानिधी यांच्या विश्वासू सहकाऱयांचा आणि समर्थकांचा आपल्याला पाठिंबा आहे. त्यांनी आपल्याला वेळोवेळी प्रोत्साहन दिले आहे. आता काळच योग्य ते उत्तर देईल. पक्षाध्यक्षाची निवड ही निवडणुकीच्या माध्यतातूनच करण्यात येणार आहे, असे त्यांनी विधान केले.\nकरुणानिधी यांचे पुत्र अळगिरी आणि स्टॅलिन यांच्यातील मतभेद सार्वजनिक आहेत. स्टॅलिन यांच्याविरोधात अळगिरी यांनी विधान केल्याने 2014 मध्ये त्यांना आणि त्यांच्या समर्थकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर 2016 मध्ये तामिळनाडूत झालेल्या विधानसभेची निवडणूक स्टॅलिन यांच्या नेतृत्त्वाखाली लढविण्यात आली होती. मात्र या निवडणुकीत द्रमुकचा पराभव होऊनही स्टॅलिन यांचे पक्षामध्ये वर्चस्व आहे. यानंतर त्यांनी अळगिरी यांच्या समर्थकांना पक्षातून हाकलले होते. पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यापासून अळगिरी हे प्रसारमाध्यमांपासून दूर आहेत.\nकरुणानिधी यांच्या कार्यकाळात स्टॅलिन यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आता त्यांच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र तामिळनाडूतील दक्षिणेकडील जिल्हय़ांमध्ये अळगिरी यांचा प्रभाव जास्त आहे. पक्षातून हकालपट्टी करण्यापूर्वी ते या जिल्हय़ांतील पक्षाचे सचिव होते. स्टॅलिन आणि अळगिरी यांच्यातील वैमनस्य अनेक वर्षांपासून होते. मात्र ते जानेवारी 2014 मध्ये उघडकीस आले. अळगिरी यांनी स्टॅलिन यांचा तीन महिन्यात मृत्यू होईल असे सांगितल्याचे करुणानिधी यांनी जाहीर केले. मात्र अळगिरी समर्थकांनी हा दावा फेटाळला.\nकरुणानिधी यांच्यासाठी स्टॅलिन हे अनेक वर्षांपासून विश्वासू होते. तसेच ते तरुण असल्यापासून पक्षातील अनेक पदे सांभाळत आहेत. ते पक्षाचे खजिनदार आणि युवा सेनेचे सचिव तीन दशकापर्यंत होते. मात्र या तुलनेत अळगिरी यांची बाजू कमजोर दिसत आहे.\nजुन्या नोटा धारकांवर कारवाई नाही\nशशिकलांच्या नातेवाईकांवर ‘प्राप्तिकर’चे छापे\nसॅरिडॉनसह 3 औषधांवरील बंदी हटली\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचा��� रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-latest-marathi-news-trends-breaking-news-447/", "date_download": "2018-09-22T07:11:06Z", "digest": "sha1:QUBEZGAWPMZ6WXV7HYQQS237MLUOCVEY", "length": 10150, "nlines": 168, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अंनिसतर्फे बकरीईदपूर्वी रक्तदान शिबिर", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअंनिसतर्फे बकरीईदपूर्वी रक्तदान शिबिर\n प्रतिनिधी-महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती व मुस्लिम सत्यशेधक मंडळातर्फे बकरी ईदनिमित्त राज्यव्यापी रक्तदान अभियान सप्ताह. उद्या दि.2 ते 9 सप्टेंबरपर्यंत साजरा केला जाणार आहे.\nत्या अनुषंगाने अनिस नंदुरबार शाखेतर्फे बकरीईदपूर्वी जनकल्याण रक्तपेढी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण हिंदु, मुस्लिम बांधवांनी रक्तदान करून धार्मिक एकोप्याचा आदर्श सादर केला.\nधर्माने सांगितलेल्या मनवी मुल्यांमध्ये त्यात हे महत्वाचे मुल्य आहे. इस्लाम धर्मात ही उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी कुर्बानी किंवा सर्वस्वाया त्यात करण्याची कशविण आहे.\nया त्यात व बलिदानाचे प्रतिक ईद उल अजहा (बकरी ईद) या सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. या निमित्ताने बकरे अथवा इतर प्राण्याची कुर्बानी देण्याची प्रथाही चालली जाते.\nआजचा सामाजिक परिस्थितीचा विचार करता सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिका अधिक समाजाभिमुूख व मानवतावादी करणे धर्माचे उन्नयन आहे.\nहा विचार समोर ठेवून अंनिस नंदुरबार शाखेने बकरी ईदचा एक दिवस अगोदर सामाजिक बांधिलकीचा दृष्टीने व दानाचे महत्व आणि आवश्यकता याची जाणीव करून देण्यासाठी रक्तदान शिबीाचे आयोजन केले.\nया सप्ताह निमित्त रक्तदानाने त्याचा सोइ्रचा कोणत्याही वेळेस जनकल्याण रक्तपेढी व येवून रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले.\nआजच्या रक्तदान केले. त्यात शैकत फिरोजखान पिंजारी, डॉ.सी.डी.महाजन, डॉ.अर्जुन लालचंदाणी, जिल्हाध्यक्ष किर्तीवध्रन तायडे, विशाल मराठे, गंगाराम वळवी आदींनी केले आ��े.\nPrevious articleभटके-विमुक्त मुक्ती सन्मान दिनी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन\nNext articleस्वच्छ संकल्प ते स्वच्छ सिध्दीतंर्गत निबंध स्पर्धा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1201", "date_download": "2018-09-22T07:10:16Z", "digest": "sha1:HRGC5IKMYAGHHFM7NZQ5CC2KNMUADOR3", "length": 7135, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nवाराणसीमध्ये पुलाचा भाग कोसळून १२ जणांचा मृत्यू, ५० जण अडकल्याची भीती\nकेंट रेल्वे स्टेशनजवळील पुलाचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.\nवाराणसी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीमध्ये पुलाचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. केंट रेल्वे स्टेशनजवळील पुलाचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.\nया दुर्घटनेमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगार्‍याखाली ५० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावपथक घटनास्थळी पोहचले आहे. जखमींना जवळील रुग्णलयात पोहचवण्याचे काम सुरु आहे.\nकेंट रेल्वे स्टेशनजवळील पुलाचे बांधकाम सुरु होते. त्याचवेळी अचानक पुलाचा पिलर कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लोक घाबरले आणि जिवाच्या आकांताने इकडेतिकडे पळू लागले. ढिगार्‍याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.\nवाराणसीतील केंट रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4855067157847827662&title=Calco%20Poly%20Technique%20gets%20Business%20Excellence%20Award&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T07:06:59Z", "digest": "sha1:TPPQMT7MG7HX6EIDTUHZEAOYMCLWMUCO", "length": 7552, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कॅल्को पॉली टेक्निकला पुरस्कार", "raw_content": "\nकॅल्को पॉली टेक्निकला पुरस्कार\nपुणे : कॅल्को पॉली टेक्निकला ‘डी अँड बी एसएमई बिझनेस एक्सलन्स २०१७’ हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार उत्पादन क्षेत्रातील प्लॅस्टिक व प्लॅस्टिक उत्पादने प्रकारात देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला शासकीय संस्था, बँका, आर्थिक संस्था, टेक जायंट्स आणि एसएमईजचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nकॅल्को ग्रुपचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार गुप्ता म्हणाले, “डी अँड बी एक्सलन्स अॅवॉर्ड मिळाल्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. कॅल्कोचा पुढेही विकास होण्यात व नाविन्यपूर्ण सेवा देण्यास हा पुरस्कार प्रोत्साहन ठरेल.”\nकॅल्को पॉली टेक्निक ही भारतातील सर्वांत वेगाने वाढणारी कंपनी असून, ती ग्राहकांना मूल्यवर्धित उत्पादने, सेवा आणि नाविन्यपूर्ण उपाय व अत्यावश्यक उत्पादन विकास विविध बाजार मंडळांमध्ये प्रदान करू इच्छिते. शंभर कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कॅल्को ग्रुप हरियाणामध्ये आपला दुसरा प्रकल्प सुरू करणार आहे. हा एक लाख चौरस फूट जागेमध्ये उभारलेला जागतिक दर्जाचा अद्ययावत उत्पादन प्रकल्प आहे. यामध्ये जागतिक दर्जाची मटेरियल हँडलिंग उपकरणे आहेत. याशिवाय कॅप्टिव्ह सोलर पॉवर प्लांट आणि पाणी संवर्धन अशा सुविधा आहेत. हा प्रकल्प वर्ष २०१८च्या अखेरीस सुरू होईल.\nTags: PuneCalco Poly TechniqueD & B SME Business Excellence AwardVijaykumar Guptaपुणेकॅल्को पॉली टेक्निकडी अँड बी बिझनेस एक्सलन्स पुरस्कारविजयकुमार गुप्ताप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/global/indians-brace-saudi-%E2%80%98family-tax%E2%80%99-54262", "date_download": "2018-09-22T07:46:20Z", "digest": "sha1:CFAVVX2MXPAQZQ5FSF7HGGQXHNS5WYNI", "length": 14218, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indians brace for Saudi ‘family tax’ सौदी अरेबियातील भारतीय ‘घरवापसी’ करणार | eSakal", "raw_content": "\nसौदी अरेबियातील भारतीय ‘घरवापसी’ करणार\nबुधवार, 21 जून 2017\nसौदी अरेबियातील बर्‍याच कुटुंबांना 'डिपेंडेंट फी'मुळे भारतात परत येण्यास भाग पडले आहे. मात्र काही कंपन्यांनी कुटुंबावर लादलेल्या 'डिपेंडेंट फी'चा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे. या करांव्यतिरिक्त ��ौदी अरेबियात राहणाच्या खर्चात 1 जुलैपासून वाढ होणार आहे. कारण शीतपेयांच्या किमती 100 टक्क्यांनी वाढणार आहेत\nरियाध: सौदी अरेबियात भारतीयांसमोर आता संकट उभे राहीले आहे. सौदी अरेबियातील सर्व भारतीयांनी आपल्या कुटुंबाला भारतात पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या 1 जुलैपासून सौदी अरेबियात नोकरी करणार्‍या व्यक्तीवर अवलंबुन असलेल्या म्हणजेच त्याच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामागे त्याला 100 रियाल्स शुल्क अर्थात 'डिपेंडेंट फी' भरावी लागणार आहे. सध्या एक रियालची 17.23 रुपये किंमत आहे. म्हणजेच प्रत्येक भारतीयाला त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे 1723 रुपये प्रतिमाहिना भरावे लागणार आहेत.\nसौदीच्या राजाने सौदी अरेबियात राहणार्‍या प्रत्येक परदेशी नागरिकांच्या कुटुंबियांवर हा कर लादला आहे. सौदी अरेबियात राहणार्‍या भारतीय कुटुंबांना खर्च परवडणार नसल्याने भारतीय कुटुंब आता भारतात मोठ्या संख्येने स्वदेशात येऊ लागले आहेत.\nभारतीयांवर त्याचा कसा परिणाम होईल\nसौदी अरेबियातील या नव्या करामुळे सौदी अरेबियात राहणार्‍या 41 लाख भारतीयांना फटका बसणार आहे. सौदी अरेबियात सर्वाधिक भारतीय लोक वास्तव्य करतात. त्यामुळे सौदी अरेबियाने लादलेल्या नव्या कराचा भारतीयांना सर्वाधिक फटका बसणार आहे.\nएका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियातील बर्‍याच कुटुंबांना 'डिपेंडेंट फी'मुळे भारतात परत येण्यास भाग पडले आहे. मात्र काही कंपन्यांनी कुटुंबावर लादलेल्या 'डिपेंडेंट फी'चा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे. या करांव्यतिरिक्त सौदी अरेबियात राहणाच्या खर्चात 1 जुलैपासून वाढ होणार आहे. कारण शीतपेयांच्या किमती 100 टक्क्यांनी वाढणार आहेत.\nसौदी अरेबियात ज्यांचे मासिक उत्पन्न ५ हजार रियाल (सुमारे ८६ हजार रुपये) आहे, त्यांना फॅमिली व्हिसा मिळतो. समजा एका कुटुंबात एक पत्नी आणि २ मुले असतील तर त्या कुटुंबप्रमुखाला ३०० रियाल म्हणजे सुमारे ५१०० रुपये दरमहिने भरावे लागणार आहेत. हा कर २०२० पर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे. शिवाय हा कर आगाऊ भरावा लागणार आहे. म्हणजे जर कोणा भारतीयाची पत्नी एक वर्षासाठी सौदी अरेबियात जाऊन राहणार असेल, तर तिच्या पतीला 'इकामा' (रहिवासी परवाना) चं नूतनीकरण करताना १२०० रियाल आगाऊ भरावे लागणार आहेत. तसेच एखाद्या परिवारात ३ डिपेंडंट सदस्य असतील तर ३६०० रियाल म्हणजे ६२ हजार रुपये अॅडव्हान्स्ड द्यावे लागणार आहेत.\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\nदुष्काळी परिस्थितीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या\nकेज : नापिकी व दुष्काळी परिस्थितीने शेतातील कापसाचे पीक करपल्याने शेतीच्या खर्चासाठी घेतलेली रक्कमेची परतफेड व घरखर्च भागवायचा कसा\n'पंचायत समिती सदस्यांना विकास निधी द्या'\nकोरची : पंचायत समिती सदस्याच्या विविध समस्या बाबत गडचिरोली प्रेस क्लब येथे जिल्हयातील पंचायत समिती सदस्यांची बैठक चामोशीँ पं. स. चे सभापती आनंदभाऊ...\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nलॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज\nनागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/amrapurkar-death-bmc-committee-submit-the-report/", "date_download": "2018-09-22T06:48:27Z", "digest": "sha1:TRR6ASANIPRFMCR3IMQCVHP4KVL3D4MC", "length": 11192, "nlines": 131, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "डॉ. अमरापुरकर मृत्यू: ‘मॅनहोल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उघडलं नाही’ | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी डॉ. अमरापुरकर मृत्यू: ‘मॅनहोल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उघडलं नाही’\nडॉ. अमरापुरकर मृत्यू: ‘मॅनहोल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उघडलं नाही’\nडॉ. दिपक अमरापुरकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल सादर करण्यात आला आहे. ते मॅनहोल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उघडले नव्हतं, असं अहवालात म्हटलं आहे.\nमुंबईत २९ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसात मॅनहोलमध्ये पडून मुंबईतील प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉ. दिपक अमरापुरकर यांचा दुर्देैवी मृत्यू झाला होता. मृत्यूची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने २१ सप्टेंबरला मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंग यांच्या चौकशी समितीने हा अहवाल सादर केला आहे. या अहवालातून डॉ. अमरापूरकर यांच्या मृत्यूला पालिका जबाबदार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.\nडॉ. अमरापुरकर, शंकर लक्ष्मण मटकर मार्गावरील मॅनहोलमध्ये पडले होते. ते मॅनहोल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उघडलं नव्हतं, असं या अहवालात म्हटलं आहे. सीसीटीव्ही फूटेज बघितल्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठी काही लोकांनी मॅनहोल उघडल्याचं अहवालामध्ये नमूद केलंय. यासंदर्भात आता पुढील चौकशी आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करणं अपेक्षित असल्याचंही समितीने म्हटलं आहे.\nइतकंच नाहीतर अशी घटना पुन्हा घडू नये याकरता चौकशी समितीने काही सुचनाही केल्या आहेत. यात प्रामुख्याने मॅनहोलच्या झाकणाच्या ५ इंच ते ६ इंच खाली एक जाळीदार झाकण बसवावं असं म्हटलंय. मॅनहोलचे झाकण उघडे राहिले तरी त्यातून पाण्याचा निचरा होईल व जिवीतहानी होणार नाही, यासाठी ही उपाययोजना करण्याचं सांगितलं आहे.\nउघड्या मॅनहोलमध्ये कोणीही पडू नये, याकरता प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) व (मलनिसाःरण प्रचालने) यांनी विविध स्त्रोतांकडून प्राप्त सूचनांचा अभ्यास करून योग्य ती उपाययोजना करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.\nज्या रस्त्यांवर दोन ते तीन फूट पाणी साचतं अशा रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि पर्यायी सुरक्षित मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यासाठी पोलीस खात्याला विनंती करण्यात यावी, असंही सुचवण्यात आलंय.\nयाशिवाय ज्या भागातील मॅनहोल उघडली आहेत, त्या परिसरातील लोकांना याबाबत माहिती दिली जावी अशी सूचनाही पालिका प्रशासनाला देण्यात आली आहे.\nदरम्यान, अनेकदा हवामान खात्याने वर्तवलेले अंदाज चुकीचे ठरतात. त्यामुळे हवामान खात्याने अचूक अंदाज दिल्यास पालिका प्रशासनाला योग्य ती पूर्वतयारी करता येईल. जेणेकरून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील, अशी सूचनाही समितीने हवामान खात्याला दिल्या आहेत.\nPrevious articleया अटींमुळे डॉक्टरांचे परवाने होऊ शकतात रद्द…\nNext articleगर्भात असतानाच हृदयासंबंधीच्या आजारांचं निदान करणं शक्य\nPCOS ग्रस्त महिलांसाठी डाएट टीप्स\nगुटखा विक्रेत्यांची अटक अटळ, सुटका नाहीच\n23 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत’\n…म्हणून हर्बल औषधं घेताना जरा जपून\nआयुर्वेद- ‘अग्निकर्म’ एका चटक्यात बरी करा सांधेदुखी\n‘योग’ केल्याने वाढेल शुक्राणूंची गुणवत्ता\n‘एफडीए’ने जप्त केली ५७ बनावट आयुर्वेदिक औषधं\nखोकला, होमिओपॅथी आणि उपचार\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\nजळगावात साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी\nमुंबई- लोकलच्या महिला डब्यात टॉयलेटची सुविधा\nमुंबई महापालिकेचं हेल्थ बजेट ३६३६ कोटी रूपयांचं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-22T06:47:44Z", "digest": "sha1:C67MTI6G4VLLP5BUWO37QK27TZJYPSDG", "length": 6510, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हातचलाखिने एटीएम लांबवून 10 हजार केले लंपास | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहातचलाखिने एटीएम लांबवून 10 हजार केले लंपास\nपुणे – एटीएममध्ये पैसे काढायला गेलेल्या तरूणाचे हातचलाखिने एटीएम, पिन कोड प्राप्त करून दहा हजार रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. धनकवडी, बालाजीनगर येथील युनियन बॅंकेच्या एटीएममध्ये बुधवारी दुपारी 1.45 च्या सुमारास हा प्रकार घडला.\nयाबाबत रोहित चव्हाण (वय 27, रा. सुपर बिबवेवाडी) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्याचे युनियन बॅंकेचे कार्ड घेऊन एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याने एटीएम कार्डचा पिन प्रेस केला. हा पिन अनोळख्या व्यक्तीने पाहिला. मात्र, एटीएम मशिनमधून पैसे आलेच नाहीत. त्यावेळी पाठीमागे असलेल्या दोन व्यक्तींनी एटीएम कसे वापरायचे, हे सांगण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून एटीएम कार्ड घेतले. ते कार्ड शर्टास फुसले. त्यानंतर हातचलाखिने फिर���यादीला त्याच्याऐवजी युनियन बॅंकेचे दुसरे एटीएम कार्ड दिले. फिर्यादीचे एटीएम कार्ड लांबविले. त्यानंतर दोन वेळा प्रत्येकी पाच हजार असे दहा हजार रुपये फिर्यादीच्या खात्यातील लांबविल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही.बी.कोळी अधिक तपास करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबांधकाम क्षेत्र पुनरूज्जीवित होण्याची शक्‍यता\nNext articleजेजुरीची ग्रामदैवता जानाईदेवी मंदिराचा जीर्णोद्धार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/marathi-news?start=144", "date_download": "2018-09-22T06:48:02Z", "digest": "sha1:ZDSCTXMWTWYCMV2ZFYC7K424EUSCRIA6", "length": 4760, "nlines": 162, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "News - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईतील ४००० फेरीवाले होणार हद्दपार...\n\"कोणतीही निवडणूक लढवणार नाही\" - चंद्रकांत पाटील\nइंधन दरवाढीची मालिका कायम...\nतुमच्या लाडक्या बाप्पासाठी हा माव्याच्या मोदकाचा नैवद्य\nचंद्रकांतदादा पाटील यांचा अमर महल पूलाच्या पाहणीचा दौरा रद्द...\nबहिणीचं आयुष्य घडवण्यासाठी भावाने घेतले कष्ट मात्र घडले काही वेगळंच\nशाहिद मीराच्या बेबी बॉयसाठी चाहत्यांनी सुचवली मजेशीर नावे\nमुंबईत शांतताक्षेत्रात ध्वनीक्षेप करण्यास पूर्णपणे बंदी\nशाहिद कपूर पुन्हा झाला बाबा...\nआईच्या साडीचा झोपाळा, मुलाच्या जीवावर उठला\n, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल फ्री एन्ट्री\nसंमतीने ठेवलेले समलैंगिक संबध हा गुन्हा नाही - सर्वाेच्च न्यायालय\nएस.टी महामंडाळाला नवीन 500 बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी - सुधीर मुनगंटीवार\nमनसेचा वाईल्ड क्राफ्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांना चोप\nराम कदम यांनी अखेर ट्विट करून मागितली माफी...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1203", "date_download": "2018-09-22T07:12:04Z", "digest": "sha1:2DF5PNYVQI3CH32ORIPRG27Z5U2AKXIZ", "length": 8415, "nlines": 84, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nऔरंगाबाद दंगलीत १० कोटी २१ लाखांचे नुकसान\nमालमत्तांचे पंचनामे पूर्ण, जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल सादर\nऔरंगाबाद: शहरात झालेल्या दंगलीमध्ये घरे, वाहने व दुकानांचे तब्बल १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचे ���ंयुक्त पथकाच्या पंचनाम्यानंतर स्पष्ट झाले.\nपाच संयुक्त पथकांनी दगडफेक, जाळपोळीत नुकसान झालेल्या मालमत्तांचे पंचनामे पूर्ण केले. पथकाकडून दंगलीतील नुकसानीची आकडेमोड सुरू होती. नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सादर करण्यात येणार असून, त्यानंतर तो शासनाला पाठवण्यात येणार आहे.\nजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर दंगलीतील पंचनामे करण्यासाठी पाच पथक तयार करण्यात आली. यामध्ये महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम, नगर भूमापन, प्रादेशिक परिवहन आणि महापालिकेच्या कर्मचार्‍यांचा समावेश होता.\nया पथकाने शहागंज, चमन, राजाबाजार, नवाबपुरा, गुलमंडी, जिन्सी परिसरात दंगलीमुळे झालेल्या मालमत्तांचे पंचनामे दीड दिवसात पूर्ण केले. यामध्ये पथकाकडून सर्व मालमत्ताधारक तसेच वाहनमालकांचे जबाबही घेण्यात आले.\n६४ वाहनधारकांच्या जबाबानुसार १ कोटी २७ लाख ७३ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले असून, ७५ घरे व दुकानांचे ८ कोटी ९३ लाख ४२ हजार १०० रुपये असे एकूण १३९ मालमत्ताधारकांच्या जबाबानुसार दंगलीमध्ये १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. तहसीलदार रमेश मुनलोड यांच्या नेतृत्वाखाली पाच पथकातील ३५ कर्मचार्‍यांनी पंचनामे पूर्ण केले.\n६४ वाहने : १ कोटी २७ लाख ७३ हजार ५००\n७५ घर व दुकाने : ८ कोटी ९३ लाख ४२ हजार १००\nनुकसानधारकांची एकूण संख्या : १३९\nनुकसानीची एकूण रक्कम : १० कोटी २१ लाख १५ हजार ६००\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-technowon-processing-traditional-wheat-varities-8784", "date_download": "2018-09-22T08:18:20Z", "digest": "sha1:53TOK5424NMUTYBM4S3XICYR35C3HCB3", "length": 28912, "nlines": 186, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, technowon, processing of traditional wheat varities | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआरोग्यासाठी पोषक पारंपरिक गहू जातींवरील प्रक्रिया\nआरोग्यासाठी पोषक पारंपरिक गहू जातींवरील प्रक्रिया\nडॉ. आर. टी. पाटील\nगुरुवार, 31 मे 2018\nसामान्यतः गहू हा बहुसंख्य लोकांच्या आहाराचा मुख्य भाग आहे. ग्लुटेनरहित अधिक पोषक गुणधर्मांनी युक्त अशा गव्हाच्या पारंपरिक जातींच्या प्रक्रियेला मोठा वाव आहे. गव्हाचे पीठ, रवा, इडली रवा, भरड निर्मिती हा चांगला लघूउद्योग होऊ शकतो.\nसामान्यतः गहू हा बहुसंख्य लोकांच्या आहाराचा मुख्य भाग आहे. ग्लुटेनरहित अधिक पोषक गुणधर्मांनी युक्त अशा गव्हाच्या पारंपरिक जातींच्या प्रक्रियेला मोठा वाव आहे. गव्हाचे पीठ, रवा, इडली रवा, भरड निर्मिती हा चांगला लघूउद्योग होऊ शकतो.\nसामान्यतः गहू (Triticum vulgare) हा भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्येच्या आहाराचा मूलभूत भाग आहे. गहू हे रब्बी हंगामातील पीक असून, हिवाळ्याच्या सुरवातीला त्याची पेरणी केली जाते. उन्हाळा सुरू होताना त्याची काढणी केली जाते. मात्र, गहू धान्यातील ग्लुटेनची अनेकांना अॅलर्जी असते. त्यामुळे इसब आणि रेस्टलेस लेग सिंड्रोम (पायांच्या अस्वस्थ हालचालींचा विकार) अशी लक्षणे दिसतात. परिणामी, अनेक लोक ग्लुटेनरहित आहाराच्या शोधात आहेत. त्याचप्रमाणे संधीवात, सांधेदुखी यातील वेदनाही गहू खाणे टाळल्यास कमी होत असल्याचे सा��गितले जाते.\nआधी ग्लुटेन हे काय आहे, हे समजून घेऊ.\nगव्हाच्या पिठामध्ये असलेला चिकटपणा ग्लुटेनमुळे येतो. कणकेला लवचिकता मिळते.\nहजारो वर्षांपासून गहू माणसांच्या आहारामध्ये आहे. अधिक उत्पादनक्षमतेसाठी संकरित जाती विकसित करण्यात आल्या. या संकरित गव्हातील प्रथिनांची संरचना पचनीयतेच्या दृष्टीने अवघड असल्याचे मानले जाते.\nखाल्लेल्या गहूयुक्त पदार्थाचे पचनसंस्थेमध्ये अर्धवट पचन झाल्यास न पचलेली उर्वरित प्रथिने रक्ताच्या प्रवाहात मिसळून विषारी घटकांप्रमाणे कार्य करतात. या घटकांना प्रतिसाद देण्याच्या प्रत्येकाच्या शरीराची प्रतिकारशक्ती भिन्न असल्याने काहीजणांना त्याचा अधिक त्रास होतो किंवा विकारांचा सामना करावा लागतो. अर्थात हे केवळ भारतातील नव्हे तर सर्व जगभरातील चित्र आहे.\nविविध लोकांमध्ये प्रतिकारक्षमता व सहनशीलतेनुसार गहू धान्ये आहारात घेण्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. त्यात गोळा येणे, डोकेदुखी, सांधेदुखी, दमा, इसब, रक्तक्षय यांचा समावेश असतो. पुढे त्याचे रूपांतर संधीवात आणि स्केरोसिससारख्या आजारांमध्ये होण्याची शक्यता असते. आपल्यावर गहू खाद्यपदार्थांचा नेमका काय परीणाम होतो, हे पाहण्यासाठी ४० दिवसांसाठी गहू आणि त्यापासूनचे पदार्थ खाणे पूर्ण बंद करावे. आपले शरीर त्याला कसा प्रतिसाद देते, याचा अंदाज घ्यावा. ब्रेड बनविण्याची पारंपरिक पद्धती ही दीर्घ होती. त्याची कणिक मळून काही दिवसांसाठी क्विण्वन प्रक्रियेसाठी ठेवली जायचीय या प्रक्रियेत गव्हातील प्रथिने पचनीय व्हायची.\nआरोग्यासाठी उपयुक्त अशा पारंपरिक गहू जाती\n(शा. नाव -Triticum durum) ही उच्च प्रतिचा डुरूम गहू जात असून, अधिक काटकता, कीडरोग प्रतिकारकता आणि तिच्या ग्लुटेनरहित गुणधर्मासाठी ओळखली जाते.\nसेंद्रिय बन्सी गव्हाचे फायदे\nहा गहू खनिज क्षार, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, सल्फर, मॅंगेनीज, झिंक, आयोडाईट, कॉपर, जीवनसत्त्व ब आणि ई यांनी परिपूर्ण आहे.\nशरीराच्या चयापचयामध्ये सुधारणा करण्यासोबतच टाइप २ मधुमेहाला रोखण्याचे काम करते.\nयामुळे तीव्रदाह कमी होतो, आणि पित्ताशयातील खडे होण्यापासून रोखते.\nजीवनशैलीशी संबंधित आजारांला रोखण्याचे काम करते. याच्या चपात्या अत्यंत मऊ होतात.\n(शा. नाव - Triticum dicoccum) इंग्रजीमध्ये इम्मार व्हीट (emmer wheat) या नावाने ओळखली ज��ते. त्याची लागवड महाराष्ट्रामध्ये केली जाते. ही प्राचीन व वैशिष्ट्यपूर्ण जात असून, एका तुसामध्ये दोन दाणे असतात. ही जात दुष्काळ व कीड रोग प्रतिकारक असून, सिंचनासाठी पाणीही कमी लागते. त्यात ग्लुटेनचे प्रमाण कमी असून, तंतूमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. मधुमेह, हृदयाशी संबंधित आजाराच्या उपचारामध्ये उपयुक्त मानली जाते. त्यात रक्तातील ग्लुकोज व लिपीडची पातळी कमी करण्याची क्षमता आढळते. तापमानामुळे निर्माण होणाऱ्या ताणाला सहन करण्याची क्षमता आहे. या गहू जातीची लागवड सुमारे २ लाख हेक्टरवर असून, त्यापासून अंदाजे ५ लाख टन उत्पादन मिळते. पारंपरिकरीत्या कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र, गुजरातच्या सौराष्ट्र, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या काही भागांमध्ये या गव्हाचे उत्पादन घेतले जाते. या जातीचे दाणे कडक पण ठिसून असून, त्याचे पीठ उत्तम होते. भरड किंवा रव्याच्या निर्मितीसाठी हा जात चांगली मानली जाते. आकाराने मोठी असलेली भरडही कमी कालावधीमध्ये चांगली मऊ शिजते. परिणामी, त्याची खीर चांगली होते.\nगेल्या काही वर्षामध्ये भाताप्रमाणेच गव्हाच्याही पारंपरिक जातींकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. आरोग्यासाठी जागरूक असणाऱ्या लोकांचा त्याकडे ओढाही वाढतो आहे. विशेषतः ग्लुटेन आहाराची समस्या असलेल्या पाश्चात्यांसह भारतीयांमध्ये या जातींच्या परिणामांविषयी अधिक अभ्यास होत आहे. गव्हाची Triticum dicoccum ही प्राचीन जात इंग्रजीमध्ये डुरूम व्हिट किंवा मॅकोरोनी व्हिन म्हणून ओळखली जाते. तिचा भारतामध्ये बन्सी आणि कठिया गहू या नावाने ओळखले जाते. भारतातील एकूण गहू उत्पादनामध्ये या जातीचे प्रमाण ४ टक्क्यांपर्यंत आहे. या गव्हाच्या पीठ व रव्याचा वापर पास्त्यासह पारंपरिक भारतीय पदार्थांमध्ये (उदा. चपाती, रवा इडली, उपमा, हलवा, हलवा इ.) होतो. त्यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, ग्लुटेन हे अविषारी असल्याने अॅलर्जी असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते.\nघरगुती गहू प्रक्रियेसाठीची यंत्रे साधी व सुलभ आहेत. त्यातील रोटरी क्लिनर ही अनेक धान्ये किंवा कडधान्याच्या निर्मितीमध्ये वापरता येतात. मिनी डाळ मिल ही पूर्वप्रक्रियेसाठी वापरणे शक्य आहे. वरील प्रक्रियेतील स्क्रॅचिंग आणि पाण्याची फवारणी डाळ मिलमधील खडबडीत रोलरवरही करता येऊ शकते. वाळवण्याची प्रक्रिया सिंमेट कॉंक���रीटच्या ओट्यावरही करता येते. दगडी पाळ्या असलेल्या पिठाची गिरण्यामध्ये पीठ तयार करता येते. पिठाची प्रत किंवा आकार योग्य राहण्यासाठी योग्य आकाराच्या वायर मेश चाळणीचा वापर करता येतो. मोठ्या आकाराचे कण बाजूला करता येतात. अशा पद्धतीने मिळवलेले एकसारख्या आकाराचे, उत्तम प्रतिचे गहू पीठ पाच किलोच्या पॅकेजिंगमध्ये पॅक करावे.\nगहू प्रक्रियेच्या आधुनिक पद्धती\nग्रामीण भागातील अनेक ठिकाणी गहू धुऊन चांगले वाळविल्यानंतर त्याचे पीठ केले जाई. अलीकडील धावपळीच्या काळात ही पद्धत मागे पडली आहे. मात्र, गव्हावरील धूळ, माती व अन्य घटक तसेच पीठामध्ये मिसळले जाते. उत्तम दर्जाच्या आटा किंवा पिठाची निर्मिती हा चांगला उद्योग असून, मोठ्या कंपन्या त्यात उतरत आहेत. ग्रामीण भागातील लघुउद्योजकांनाही त्यात मोठ्या संधी आहेत. त्यासाठी गव्हाच्या बन्सी, खपली आणि बकव्हिट सारख्या जातींची लागवड व प्रक्रिया वाढवण्याची गरज आहे.\nस्वच्छता व प्रतवारी ः ही प्रक्रिया माणसांच्या साह्याने करता येते किंवा त्यासाठी विविध क्षमतेचे रोटरी क्लीनर ग्रेडरही उपलब्ध आहे.\nस्क्रॅचिंग - खडबडीत रोलर मिलमधून\nपाण्याची फवारणी - ६ ते ८ टक्के आर्द्रता\nयेण्यासाठी पाण्याची फवारणी केली जाते.\nकंडिशनिंग - त्यानंतर त्याचा ढिग करून\nते २ ते ३ तास मुरवले जाते.\nवाळवणे - पुन्हा पूर्ण वाळवले जाते.\nपीठ तयार करणे - मिलिंग मशिनच्या (दगडी जात्यांच्या) साह्याने त्याचे पीठ तयार केले जाते.\nसिफ्टींग (पीठ आकाराची तपासणी) - पिठाचा बारीक मोठेपणाची सातत्याने तपासणी करत राहावी. त्यामुळे अंतिम उत्पादनाची योग्य प्रत मिळते.\nपॅकेजिंग -अशा पिठाच्या ५ किलो वजनाच्या पिशव्या, आकर्षक पॅकिंगमध्ये भराव्यात. अशा\nगहू पिठाला (आटा) आरोग्यवर्धक गुणांमुळे\nचांगली किंमत मिळू शकते.\nवरील प्रक्रियेमध्ये राबवलेल्या स्क्रॅचिंग आणि कंडिशनिंगमुळे गव्हावरील तूस मोठ्या आकारामध्ये निघते. या पिठामध्ये जीवनसत्त्वे, खनिज घटक मिसळून त्याचे मूल्यवर्धन शक्य आहे.\nगहू wheat भारत रब्बी हंगाम सामना face आरोग्य health जीवनसत्त्व मधुमेह कर्करोग जीवनशैली lifestyle महाराष्ट्र चीन दुष्काळ सिंचन पाणी हृदय कर्नाटक तमिळनाडू कडधान्य डाळ\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरी��� हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-cameras-putting-purchase-center-avoid-8162", "date_download": "2018-09-22T08:16:43Z", "digest": "sha1:HFKXYLBB23SBSNVRGLJAWROXG5TLQGRB", "length": 15938, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Cameras putting at the Purchase Center Avoid | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतूर खरेदी केंद्रावर कॅमेरे लावण्यास टाळाटाळ\nतूर खरेदी केंद्रावर कॅमेरे लावण्यास टाळाटाळ\nरविवार, 13 मे 2018\nबुलडाणा ः जिल्ह्यातील देऊळगावराजा येथील तूर खरेदी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत दिलेला आदेश न पाळल्याच्या कारणाने खरेदी विक्री संघाचे संचालक मंडळ बरखास्त करीत तेथे प्रशासक नेमण्यात आला. सहायक निबंधकांनी याबाबत आदेश देत कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.\nहमीभाव योजनेअंतर्गत तूर खरेदी पारदर्शक व्हावी, शेतमालाची लूट केल्या जाऊ नये, यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी फेब्रुवारी महिन्यात जिल्हा उपनिबंधकांकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत मागणी केली होती.\nबुलडाणा ः जिल्ह्यातील देऊळगावराजा येथील तूर खरेदी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत दिलेला आदेश न पाळल्याच्या कारणाने खरेदी विक्री संघाचे संचालक मंडळ बरखास्त करीत तेथे प्रशासक नेमण्यात आला. सहायक निबंधकांनी याबाबत आदेश देत कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.\nहमीभाव योजनेअंतर्गत तूर खरेदी पारदर्शक व्हावी, शेतमालाची लूट केल्या जाऊ नये, यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी फेब्रुवारी ��हिन्यात जिल्हा उपनिबंधकांकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत मागणी केली होती.\nजिल्ह्यातील इतर ठिकाणच्या खरेदी केंद्रावर असे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. परंतु देऊळगावराजा येथे नसल्याची बाब त्यांनी समोर आणली होती. या अनुषंगाने सहायक निबंधकांनी जिल्हा उपनिबंधकांच्या निर्देशानुसार १२ मार्च व ६ एप्रिल असे दोन वेळा पत्र देत कॅमेरे लावण्याचे निर्देश दिले होते. कॅमेरे बसविण्यासाठी खर्च करण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने नाफेडने हे कॅमेरे लावावेत, असे उत्तर खरेदी विक्री संघाने सहायक निबंधकांकडे दाखल केले होते. मात्र हे उत्तर समाधानकारक नसल्याने सहायक निबंधक गितेशचंद्र साबळे यांनी एका आदेशानुसार या खरेदी विक्री संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले.\nतसेच तेथे प्रशासक म्हणून या संस्थेचे वरिष्ठ लिपिक बी.एफ. राठोड यांची नेमणूक केली. या खरेदी विक्री संघावर वर्षानुवर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असून, या कारवाईमुळे मोठा हादरा बसला आहे. दरम्यान ही कारवाई योग्य नसल्याने याविरुद्ध वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सीताराम शेळके यांनी सांगितले.\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-solapur-barshi-apmc-voters-list-are-ready-8283", "date_download": "2018-09-22T08:08:41Z", "digest": "sha1:FAIQSLJTMTVA5ZBH37UCEMIOL2NKIFOX", "length": 15279, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Solapur, Barshi APMC voters list are ready | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूर, बार्शी बाजार समिती निवडणुकीसाठी मतदार यादी तयार\nसोलापूर, बार्शी बाजार समिती निवडणुकीसाठी मतदार यादी तयार\nबुधवार, 16 मे 2018\nसोलापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बार्शी व सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. सोलापूरसाठी १ लाख १८ हजार ८९९, तर बार्शीसाठी १ लाख ६ हजार १७६ एवढे मतदार अंतिम मतदार यादीत घेण्यात आले आहेत.\nसोलापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बार्शी व सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. सोलापूरसाठी १ लाख १८ हजार ८९९, तर बार्शीसाठी १ लाख ६ हजार १७६ एवढे मतदार अंतिम मतदार यादीत घेण्यात आले आहेत.\nअंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी न्यायालयाने दोन्ही बाजार समितीच्या बाबतीत १५ मे ही अंतिम मुदत दिली होती. प्रशासनाने त्यानुसार या मुदतीच्या एक दिवस अगोदरच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.\nसोलापूर बाजार समितीचे गणनिहाय अंतिम मतदार याप्रमाणे : कळमण : ५९५४, नान्नज : ५९३०, पाकणी : ५२५८, मार्डी : ५५३१, बोरामणी : १०४४०, बाळे : ६४२५, हिरज : ६६५०, कुंभारी : ८७७६, मुस्ती : ८८३६, होटगी : ९९३९, कणबस : ६७५८, मंद्रूप : ९०७६, कंदलगाव : ८३९, भंडारकवठे : ८४३९, औराद : ८७७४, व्यापारी : ११६९, हमाल व तोलार : ११०५.\nबार्शी बाजार समितीचे गणनिहाय अंतिम मतदार याप्रमाणे : आगळगाव : ६६३७, पांगरी : ७८२१, कक्कडगाव : ६२०२, जामगाव : ७९२०, उपळाई (ठों.) : ७८१९, मळेगाव : ६७२९, कारी : ६८४७, घाणेगाव : ७४९८, उपळे (दु.) : ६६८७, पानगाव : ७५७१, श्रीपत पिंपरी : ६४८७, सुर्डी :६५२३, सासुरे : ६७४६ , शेळगाव (आर.) : ६७४०, भालगाव : ६२५०, व्यापारी : ८९१, हमाल व तोलार : ८०८.\nया दोन्ही बाजार समित्यांसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष निवडणूक वेळापत्रकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक शाखेने अंतिम केलेली मतदार यादी मान्यतेसाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविण्यात आली आहे. प्राधिकरणाची मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे.\nसोलापूर पूर निवडणूक बाजार समिती agriculture market committee मतदार यादी प्रशासन administrations व्यापार\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z170318024546/view", "date_download": "2018-09-22T07:47:21Z", "digest": "sha1:IIT7K5VV75KBARAHY7MVZEFQDARMYOOZ", "length": 19765, "nlines": 253, "source_domain": "www.transliteral.org", "title": "नारायणबोवाकृत पदें", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|\nहरि हर गुरुराज भजा यमपुरिभय वारा ॥ध्रुवपद.॥\nप्रेमें हरिध्यान धरुनि नारायण बोला \nसंग त्यजुनि सगुण भजुनि रंग डंग डोला ॥हरि०॥१॥\nविषय दुःखरूप सकळ तुच्छ भोग त्यागा \nसद्गुरुपदकमल नमुनि अचळदान मागा ॥हरि०॥२॥\nदारुणभय घोर पंथिं थोर दुःख झालें \nकष्टुनि जडकर्म करुनि जन्मुनि बहु गेले ॥हरि०॥३॥\nकर्म सांग घडे ऐसें पुण्य गांठिं जोडा \nनारायण परं धाम सद्गुरुपद जोडा ॥हरि०॥४॥\n वाचे वर्णवेना तुझी नवलाई ॥ध्रुवपद.॥\n कांहीं केल्या तो होऊं नेदी शीण \nअनायासें दाखवी निज खूण एकाएकीं जगभान केलें लीन ॥कैसा०॥१॥\n परदेशीं आपल्या घरा आलों \nबोध पुत्र देखतां सुखावलों प्रेमानंदें निजनामामृत प्यालों ॥कैसा०॥२॥\n सुखमंचकीं बैसतां ओंवाळी ती \nसर्व भावें आवडी डोल देती काय वानूं त्या स्वरूपाचि ख्याती ॥कैसा०॥३॥\nनिजरूप त्वां केलें चक्रपाणी \nनारायण करी तो विनवणी देहावीण येतसे लोटांगणीं ॥कैसा०॥४॥\nचाल चाल रे मना वना जाऊं रम्य काननीं एकटें सुखी राहूं ॥ध्रुवपद.॥\n शोभा पहातां श्रीहरिगुण गाऊं \nवन्य तरूंची सुपर्ण फळें खाऊं इच्छाविहारि त्या मृगासंगें धावूं ॥चाल०॥१॥\nदिव्य सरितांचें जळ तृष्णाहारी मलय मारुत हा स्वयें वारा वारी \nपर्णशय्येतें मृदु निद्रा करी स्थिर राहे अंतरीं धीर धरी ॥चाल०॥२॥\nरात्रीं लावूं सोज्ज्वळ चंद्रदीप विरक्ति कांतेचें पाहूं गौर रूप \nरूप पाहातां आलिंगी आपोआप दूर करिते स्वयें सर्व ताप ॥चाल०॥३॥\nऐशा सुखाची त्या वनीं आहे खाण तेथें राहतां सांपडे त्याची खूण \nनेटें बोटें दाखवी नारायण अंगें भेटवी तो सखा निरंजन ॥चाल०॥४॥\nप्रेमभक्तीचा सोहळा डोळां पाहूं ॥ध्रुवपद.॥\nप्रेमानंदें सर्वदां तेथें राहूं सर्व भावें तयचे गुण गाऊं \nतन मन हें धन तया देऊं त्याचे चरणीं लागतां सुखिया होऊं ॥या रे०॥१॥\nशरण जातां अपार दुःख नेतो निजरूपीं पामरा ठाव देतो \nडोळे भरूनी श्रीहरी दाखवीतो परब्रह्मींची सुधा चाखवीतो ॥या रे०॥२॥\nशांत करी संसार ज्वर ज्वाळा जया अंगीं वागती सर्व कळा ॥या रे०॥३॥\n स्वयें भक्तांसी करी निरंजन \nयाची ग्वाही देतसे नारायण मिथ्या होय तरि कापा माझी मन ॥या रे०॥४॥\nकैसा तरि हरी किंकर तूझा गुरु करीं कर धर माझा ॥ध्रुवपद.॥\nतव गुण गणितां फणिवर शिणला कवणा पार न लागे \nऐसा प्रभु जाणोनि दीनदयाळु सभय अभय तुज मागे ॥कैसा०॥१॥\nदोषी कुटिल कलंकी कामी पामर जड अन्यायी \nसदय हृदय तव जाणुनि सखया पडिलों तुझिये पायीं ॥कैसा०॥२॥\nहाल हरामी मन तव नामीं न जडुन विषयीं धांवे \nपंचमहा किती कोटी पापी परी विकलों तुझिया नांवें ॥कैसा०॥३॥\nधांवुन येशी अभय मज देशी तरि मायाभ्रम नासे \nमनिं विश्वार आस चरणाची नारायण कासे ॥कैसा०॥॥४॥\n सद्गुरुमाये आवडि बोलाविलें ॥ध्रुवपद.॥\nबहु चिंता गांजिती सासुबाई दुःख फार साजणी करूं काई दुःख फार साजणी करूं काई \nराहवेना अंतरीं धीर नाहीं माय बहिणी ओळखी असूं द्यावी ॥जातें०॥१॥\nआशा तृष्णा ह्या माझ्या जावा नणदा \nकाय सांगूं यांच्या मि परफंदा आतां करवेना हा घरधंदा ॥जातें०॥२॥\nअवघड माहेराचि ही देहवाट भावा संगें चालणें मला नीट \nरुद्रगिरीचा तो चढोनियां घाट गगनपंथें आतांचि जाणें नीट ॥जातें०॥३॥\nएका चित्तें जातसें परगावीं वाटे जातां भूलवि माया देवी \nनारायण तेथिंचा पंथ दावी अंगें भेटवी तो सखा निरंजन आई ॥जातें०॥४॥\nआज मुरली गोविंद वाजवितो ॥ध्रुवपद.॥\nलोक म्हणति हा वेणु नव्हे बाई वेणुनादें चेटक ऐसें काई \nशुष्केंधन काष्ठांत नीर वाही कैंचा आतां स्वैंपाक सासू बाई बाई ॥आज०॥१॥\nस्वयें मुरलीनें योग कोणें केला जेणें लोभे हरिहस्त बैसायाला \nनेणें हरिचा मुखचंद्र चुंबियेला तुच्छ गमली मागील रम्य लीला लीला ॥आज०॥२॥\nमधुर मुरली ऐकतां चित्त मोहे चित्र जैसें तैसेंच उभें राहे \nऐसें चैतन्य जड नीर वाहे पहा वेणूंत कोणीं काय आहे आहे ॥आज०॥३॥\nए�� म्हणती ही सवत कोठें होती प्रेम फांसा घालूनी घर घेती \nपिसें वेडें लावुनी वनीं नेती ह्मणे नारायण कृष्णसंग देती देती ॥आज०॥४॥\nतो सद्गुरु परब्रह्म तो हरि शिवयोगी ॥ध्रुवपद.॥\nसदय हृदय अभय वरद मृदु मंजुळ बोले \nविषम विषय वमुनि गरळ सरळ सहज डोले ॥तो०॥१॥\nसगुण सुमन अगुण अमन सचराचरवासी \nनिगम गमन वसन गगन शीतळ सुखराशी ॥तो०॥२॥\nनिकट वसे प्रकट नसे गुण लक्षण कांहीं \nसुगम सुमति निगम वदति अंतपार नाहीं ॥तो०॥३॥\nनारायण पूर्ण काम अंतरसुख भोगी \nजाति शरण ध्याति चरण तरतिल भवरोगी ॥तो०॥४॥\nगुरूंनीं दाखविली नयनीं ॥ध्रुवपद.॥\nउगवला उडुपति पुनवेशीं ॥\nलगटल्या शीतळ किरणासी ॥\nपसरली दश द्वारावर्ती ॥\nभ्रमरगुंफेंत राहे पुढती ॥\nब्रह्मरंध्रिचें भुवन भरिती ॥\nसकळ ब्रह्मांड भरुनि उरती ॥\n रंगांचे शुद्ध अंगणीं ॥गुरूंनीं०॥२॥\nसहज तनु गेली हरपोन ॥\nसघन आनंद कंद परणी ॥\nसगुण चंद्राशीं झालि मिळणी ॥\nत्रिगुण जड जीवतापशमनी ॥\nदत्तगुरु नारायण चरणीं ॥\n मरणासि सोडि पाणी ॥गुरूंनीं०॥४॥\nसमायोजनसमंजनप्रति संतुलित करना, कमी पूरी होना या करना\nहिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/01/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A5%A6-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-09-22T07:08:47Z", "digest": "sha1:D45XB5ZLHHAAWMLNRSPJOGUAQAHL3QD5", "length": 31682, "nlines": 297, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "द्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित (प्रेषक: राजेश पालशेतकर – वाचकमित्र) – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nविचार व अनुभव / ९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया\nद्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित (प्रेषक: राजेश पालशेतकर – वाचकमित्र)\nमंगळवार, 1 डिसेंबर 2009 रविवार, 25 जून 2017 अमृतयात्री6 प्रतिक्रिया\nभारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विविध भाषांची भाषिक वर्चस्वासाठी साठमारी सुरू झाली होती. लोकसंख्येमुळे हिंदी भाषेला संसदेमध्ये इतरांहून अधिक सदस्यसंख्याबल लाभलं होतं. अशा वेळी पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री असलेले आणि देशाची राज्यघटना तयार करण्यात सिंहाचा वाटा असणारे डॉ० बाबासाहेब आंबेडकर यांनी पन्नासाहून अधिक वर्षांपूर्वी केलेला वास्तव्याचा अभ्यास आणि त्याव���ून आराखडे बांधून दूरदृष्टीने केलेले भाकित किती अचूक ठरले हे आपण सर्वच पडताळून पाहू शकतो. त्यांच्या ह्या अचूक भविष्यकथनासाठी ज्योतिषशास्त्राचे ज्ञान नव्हे तर राज्यशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, कायदा, भाषाविज्ञान अशा विविध विषयांचा त्यांचा केवळ अभ्यासच नव्हे तर त्यांवरील प्रभुत्व हेच आधारभूत होते हे सहजच समजून चुकते.\nआपले वाचकमित्र श्री० राजेश पालशेतकर यांनी पाठवलेल्या प्रतिमताचा (feedback) काही अंश खाली सादर करीत आहोत.\nश्री० राजेश पालशेतकरांनी पाठवलेले डॉ० आंबेडकरांचे अवतरण खालील दुव्यावर उपलब्ध आहे.\nअमृतमंथन-द्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित_011209\nअशा या उत्तम, माहितीपूर्ण उतार्‍याबद्दल श्री० राजेश पालशेतकरांचे आभार.\nश्री० राजेश पालशेतकरांनी उद्धृत केलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या उतार्‍याबद्दल आपले मत लेखाखालील रकान्यात अवश्य कळवा.\nTags: अधिकृत भाषा कायदा, अनुसूची ८, उत्तर प्रदेश, घटना, डॉ भीमराव आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिहार,भारताची राज्यघटना, भाषाभिमान, राज्यभाषा, राष्ट्रभाषा, स्वाभिमान, CONSTITUTION, CONSTITUTION OF INDIA,GOVERNMENT, HINDI, INDIA, MAHARASHTRA, NATIONAL LANGUAGE, OFFICIAL LANGUAGES ACT,RECOGNISED LANGUAGES, SCHEDULE 8\nअधिकृत भाषा कायदा, अनुसूची ८, उत्तर प्रदेश, घटना, डॉ भीमराव आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिहार, भारताची राज्यघटना, भाषाभिमान, राज्यभाषा, राष्ट्रभाषा, स्वाभिमान, constitution, Constitution of India, Government, Hindi, India, Maharashtra, National Language, Official Languages Act, Recognised Languages, Schedule 8\nLiberties Liberhan Took – लिबरहॅन यांचा स्वैराचार (ले० चंदन मित्रा – सण्डे पायोनियर)\nमराठीसाठी अशीही लढाई (वृत्त: दै० सकाळ, पुणे, दि० ३ डिसें० २००९)\n6 thoughts on “द्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित (प्रेषक: राजेश पालशेतकर – वाचकमित्र)”\npathak p म्हणतो आहे:\nबुधवार, 2 डिसेंबर 2009 येथे 3:00 pm\nगुरूवार, 3 डिसेंबर 2009 येथे 11:42 pm\nप्रिय प्रिया पाठक यांसी,\nआपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.\n१. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात भाषा व संस्कृतीच्या बाबतीत सामान्य जनतेचा राजकारण्यांवर दबाव-दडपण-वचक नाही हे मुख्यतः मोठे दुर्दैव. तसे असते तर ते असे स्वैरपणे वागून भाषा-संस्कृतीच्या बाबतीत एवढे मुजोरीने वागले नसते.\n२. ऑर्कूट-सकाळप्रमाणे सॉफ्टवेअर विकत घेण्याची आमची ऐपत नाही. ही अनुदिनीदेखिल स्वतःच्या पोटापाण्याच्या उद्योगावर परिणाम करून घेऊनच चालवीत आहोत. पण बराहाप्रमाणे लिहिणे कठीण नाही. आपले बरेच मराठीप्रेमी मित्र तो लेख वाचून शिकले आहेत. जी-मेलवर लिप्यंतर (transliteration) ची सोय आहे. ती सुद्धा वापरून पहा. थोडा निश्चय आणि धीर बाळगा. थोडा सराव केल्यावर सोपे वाटू लागते. जन्मल्यावर लगेच कुठे चालायला जमते थोडे पडून-झडून-रडून झाल्यावरच ते जमते आणि मग नंतर ते पडणे-रडणेही आपण विसरून जातो. आयुष्यात प्रथम पेन्सिलीने लिहायला शिकतानासुद्धा खूप त्रास झालेला आपण कालांतराने विसरतो. सर्वच गोष्टी झटपट-इन्स्टंट आणि श्रमाशिवाय झाल्या की त्यातील मजा जाते. गिर्यारोहण दुसर्‍याच्या खांद्यावर बसून करण्यात काय आनंद\nबुधवार, 2 डिसेंबर 2009 येथे 4:56 pm\nगुरूवार, 3 डिसेंबर 2009 येथे 11:44 pm\nप्रिय श्री० रवींद्र अवसरे यांसी,\nआपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.\nआपले म्हणणे १०० टक्के पटते. ’हिंदी राष्ट्रभाषा एक चकवा ’ या लेखाचासुद्धा तोच मूळ उद्देश आहे.\nप्रिय मातृभाषेसंबंधीचे आपले विचार मायबोलीत व लिपीत अधिक स्पष्टपणे व्यक्त होतात. नाही का पोळी-भाजी काट्याचमच्याने खाताना तिची चवच लागत नाही.\nमंगळवार, 15 डिसेंबर 2009 येथे 1:16 pm\nबुधवार, 16 डिसेंबर 2009 येथे 6:00 pm\nप्रिय श्री० सुरेश भगडे यांसी,\nआपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहोत. श्री० राजेश पालशेतकरांनी उद्धृत केलेला डॉ० बाबासाहेब आंबेडकरांचा ’भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा’ या पुस्तकातील उतारा प्रसिद्ध करण्याच्या वेळी आपले एक मराठी प्रेमी मित्र श्री० विजय पाध्ये यांनी त्या पुस्तकाबद्दल खालील माहिती पुरवली होती.\n{‘भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा’ हे पुस्तक म्हणजे आंबेडकरांच्या ‘थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स’चा वि०तु० जाधव ह्यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. ‘थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स’ हे आंबेडकरांचे पंधरावे वाङ्मयअपत्य, रामकृष्ण प्रिंटिंग प्रेस, मोरबाग रोड, दादर, येथे छापून साहेबांनी २६, अलिपूर रोड, सिव्हिल लाइन्स, दिल्ली, ८ या पत्त्यावर प्रसिद्ध केले. याची पृष्ठ संख्या ६५, किंमत चार रुपये, यात पाच नकाशे आणि दहा परिशिष्टे आहेत. परिशिष्टात जी आकडेवार माहिती दिली आहे ती वाचकांना थक्क करून टाकते’ असा उल्लेख ‘भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ० भीमराव रामजी आंबेडकर चरित्र’ – खंड ९ (लेखक: चांगदेव भवानराव खैरमोडे, प्रकाशक: सुगावा प्रकाशन, पुणे) ह्या पुस्तकाच्या पान १७६वर केलेला आढळतो. दुर्दैवाने, आपल्याला वि०तु० जाधव ह्यांनी ‘थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स’च्या केलेल्या अनुवादात जे म्हटले आहे (व जे आपल्याला स्फोटक म्हणून उपयोगी पडेल असे वाटते) तो भाग खैरमोडे ह्यांच्या पुस्तकात सापडत नाही.}\nवरील माहिती या विषयात स्वारस्य असलेल्या सर्वच वाचकबांधवांना उपयोगी ठरावी.\nआपले व श्री० पाध्ये यांचे अत्यंत आभारी आहोत.\nआपला अभिप्राय इथे नोंदवा. उत्तर रद्द करा.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठी��र अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नाराय�� जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/32997", "date_download": "2018-09-22T08:28:58Z", "digest": "sha1:KT6G7ZPXFD6VAZ5H66CYLD4GWIS5PXE3", "length": 41002, "nlines": 266, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एक होते कुसुमाग्रज (३): नटसम्राटाचे साम्राज्य... (नीधप) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एक होते कुसुमाग्रज (३): नटसम्राटाचे साम्राज्य... (नीधप)\nएक होते कुसुमाग्रज (३): नटसम्राटाचे साम्राज्य... (नीधप)\nनाटककार वि.वा.शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाचे पान. नटसम्राटच्या भाषेची जादू आणि कुठल्याही कसबी नटाला आव्हान वाटेल अशी आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तिरेखा आजही अनेकांना आकर्षित करते.\nनटसम्राटच्या संहितेचे मूळ शेक्सपिअरच्या ‘किंग लिअर’मध्ये आहे हे सर्वज्ञातच आहे. किंग लिअर ते नटसम्राट या प्रवासाबद्दल शिरवाडकरांनीच काही टिपणे केलेली आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात मनावर ताण आला की, नाट्यप्रयोगात शिरणारा नट अशी व्यक्तिरेखा असलेल्या एका इंग्रजी सिनेमाबद्दल शिरव���डकरांनी ऐकले होते. नानासाहेब फाटकांनी ’किंग लिअर’चे रूपांतर करण्याची विनंती शिरवाडकरांना केली होती. परंतु रूपांतर करताना प्रमुख व्यक्तिरेखा राजा न रहाता रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट त्यांना दिसू लागला. हा सम्राट त्यांना नानासाहेब फाटकांच्याच व्यक्तिरेखेत मिळाला. कधीकाळी ऐकलेली सिनेमातील व्यक्तिरेखा, ’किंग लिअर’च्या कथेचा सांगाडा, नानासाहेब फाटकांचे व्यक्तिमत्व आणि अखेरीस जेव्हा नटसम्राट कागदावर उतरले तेव्हाचे शिरवाडकरांचे वय या सर्व गोष्टींच्या मिश्रणातून नटसम्राट प्रत्यक्षात आले.\n२३ डिसेंबर १९७० रोजी संध्याकाळी, बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे नटसम्राटचा पहिला प्रयोग झाला. गोवा हिंदू असोसिएशनने हे नाटक मंचावर आणले होते. संस्थेचा सुवर्णमहोत्सवातला हा प्रयोग होता. या नाटकाचे दिग्दर्शन केले होते श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी. आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका केली होती डॉ. श्रीराम लागू यांनी; तर कावेरी साकारली होती शांता जोग यांनी.\nगडकर्‍यांच्या ’एकच प्याला’नंतर जवळजवळ ५० वर्षांनी इतके अभूतपूर्व भाषासौंदर्य घेऊन येणारे नाटक म्हणून तेव्हापासून या नाटकाला लोकांनी डोक्यावर घेतले. नटसम्राट या नाटकाला १९७० सालचा राज्य नाट्य पुरस्कार मिळाला तर या नाटकाच्या लिखाणासाठी शिरवाडकरांना १९७४ सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.\nनटसम्राटच्या पहिल्या प्रयोगात गणपतराव बेलवलकरांची भूमिका डॉ.श्रीराम लागू यांनी केली होती. नटसम्राटच्या संवादांच्या बाबतीत पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लांबच्या लांब स्वगते. या बाबत डॉ. लागू सांगतात की लहानपणी, सकाळी देवापुढे बसून स्तोत्रे पाठ करण्याची सवय त्यांना उपयोगी पडली. साधारण २८१ प्रयोगानंतर डॉ. लागूंनी प्रकृतीच्या कारणास्तव ही भूमिका करणे थांबवले. त्यांच्यानंतर अनेकांनी ही भूमिका केली. प्रत्येकाने आपापल्या परीने या भूमिकेत रंग भरण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला डॉ. लागूंशी केलेल्या तुलनेला तोंड द्यावे लागले.\nडॉ. लागूंच्या नंतर ही भूमिका समर्थपणे पेलली दत्ता भट यांनी. दत्ता भटांचा खडा आवाज व भारदस्त व्यक्तिमत्व यामुळे बेलवलकरांच्या व्यक्तिरेखेला वेगळे परिमाण मिळाले. त्यांचा नटसम्राट अपरिमित गाजला. दत्ता भटांनी नटसम्राटचे ४०० प्रयोग केले. त्यांनाही नंतर प्रकृती-अस्वास्थ्यामुळे नटसम्राट करणे थांबवावे लागले. नंतर १९७७च्या दरम्यान सतीश दुभाषींनी नटसम्राटाची भूमिका पेलली. त्यांनी आधीच्या दोघांचा नटसम्राट पाहिला नव्हता. याचमुळे ठराविक साच्यापेक्षा वेगळा नटसम्राट उभा करायचा त्यांनी प्रयत्न केला. १९७९ च्या सुमारास याच संचामधे चंद्रकांत गोखले यांनी नटसम्राट साकारायला सुरुवात केली. याही नटसम्राटाला प्रेक्षक व समीक्षकांची चांगली दाद मिळाली.\nया चारही नटसम्राटांच्या बरोबर कावेरी साकारणार्‍या एकच अभिनेत्री होत्या त्या म्हणजे शांता जोग. कणखर पण मर्यादशील अश्या त्यांनी साकारलेल्या कावेरीची छाप पुसणे आजपर्यंत कोणालाही शक्य झाले नाही.\nनंतर १९८२ साली अरविंद देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली यशवंत दत्त यांनी बेलवलकर व सुलभा देशपांडे यांनी कावेरी साकारली. स्वतः शिरवाडकरांनी ‘आत्तापर्यंतचा मला सगळ्यात भावलेला नटसम्राट’ अशी पावती या नटसम्राटाला दिली होती. या प्रयोगाचे दिग्दर्शकीय वैशिष्ट्य म्हणजे नाटकातील बाकीची पात्रे म्हणजे मुले, सुना व जावई हे सर्व आधीच्या प्रयोगांप्रमाणे खलनायकी ढंगाने न दाखवता परिस्थितीचे गुलाम म्हणून दाखवण्यात आले होते.\nनंतर परत एकदा पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी मधुसुदन कोल्हटकर व लता अरुण यांना घेऊन नटसम्राट दिग्दर्शित केले. या प्रयोगाचे श्रेयस इतकेच की आजपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या गावांमधे नटसम्राट पोचला नव्हता तिथपर्यंत तो पोचला. यानंतर नटसम्राटाच्या भूमिकेत राजा गोसावी व कावेरीच्या भूमिकेत उषा नाडकर्णी असाही एक प्रयोग करण्यात आला. उषा नाडकर्णींच्या कावेरीने वाहवा मिळवली पण गोसावींचा नटसम्राट मात्र लोकांना फारसा आवडला नाही.\nपहिल्या नटसम्राटानंतर दत्ता भटांपासून राजा गोसावींपर्यंत अनेक अभिनेत्यांनी नटसम्राटाचे आव्हान स्वीकारून झाल्यानंतर १९८६ साली डॉ. लागूंनी पुन्हा एकदा नटसम्राट पेलले. यावेळेला दिग्दर्शक होते माधव वाटवे आणि कावेरी साकारत होत्या सुहास जोशी. या नटसम्राटालाही लोकांची मान्यता मिळाली. सुहास जोशींची थोडी वेगळ्या पद्धतीने उभी केलेली कावेरीही लोकांना आवडली.\nयानंतरही अनेकांनी नटसम्राटला हात घालण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला. त्यातील विशेष उल्लेखनीय प्रयोग म्हणजे लक्ष्मण देशपांडे व अनुया दळवी यांनी केलेला द्विपात्री नटसम्राटाचा प्रयोग. या प्रयोगाचे दिग्दर्शनही प्राध्यापक लक्षमण देशपांडे यांचेच होते. देशपांड्यांनी नाटक द्विपात्री करून त्याचे रुपडेच बदलून टाकले. यासाठी संशोधन करून संहितेचे पुन्हा संपादन केले. नेपथ्य, नाटकातील स्वगते व पार्श्वसंगीत यांचाही वेगळ्या पद्धतीने विचार केला. गणपतराव बेलवलकर आणि कावेरी या दोन पात्रांव्यतिरिक्त बाकी पात्रे उल्लेखापुरतीच ठेवली. अगदीच गरज पडली तेव्हा त्यांचे संवाद नुसते ऐकवले. हा प्रयोग म्हणून यशस्वी झाला असे समीक्षकांनी मांडले आहे.\nमराठी भाषेतून इतर भारतीय भाषांत अनुवादित केल्या गेलेल्या महत्त्वाच्या मराठी नाटकांपैकी नटसम्राट हे एक. या नाटकाचे इंग्रजी, गुजराथी, हिंदी आणि तेलुगू भाषांतील अनुवाद आणि नाट्यप्रयोग दोन्ही भरपूर गाजले.\no इंग्रजी: द लास्ट सीन - अनु. - वसंत लिमये\no हिंदी: नटसम्राट - अनु. र. श. केळकर.\no तेलुगू :नाटकांतम - अनु. उदयभानू\no गुजराथी: २ अनुवाद\n१. बहुत नाच्यो गोपाला - कांती मडीया\n२. हमारी दुनिया तमारी दुनिया - प्रवीण सोलंकी\nहिंदीमधे ३ - ४ वेगवेगळ्या दिगदर्शकांनी हे नाटक केले आहे.\nतेलुगूमधे नाटकांतम - संस्था रंगधारा - जानेवारी १९९८. दिग्दर्शन: प्राध्यापक भास्कर शेवाळकर. प्रमुख भूमिका: चाटला श्रीरामलू\n१. बहुत नाच्यो गोपाला - १९७४ दिग्दर्शन: कांती मडीया. प्रमुख भूमिका: चंद्रकांत भट\n२. हमारी दुनिया तमारी दुनिया - १९९५ दिग्दर्शन व प्रमुख भूमिका: सिद्धार्थ रांदेरीया\nअजूनही अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक आपापल्या परीने हे धनुष्य पेलायचा प्रयत्न करताना दिसतात.\nहा झाला या नाटकाचा इतिहास.\nमाझ्या पिढीने लहानपणी नटसम्राटचे वादळी वारे ऐकले. किंचित कळत्या वयात दूरदर्शनवर नटसम्राट बघितले. नववी-दहावीच्या काळात हे नाटक वाचले, उतारे पाठ केले आणि चोख भाषेत म्हणून दाखवून सगळ्यांकडून शाबासकी मिळवली. तेव्हापासूनच नटसम्राटच्या संदर्भाने सतत डोक्यात दोन वेगळ्या टोकाची मते येत असत. मराठी शाळेत शिकल्याने आणि वाचनाचा किडा वेळेवर डसल्याने नटसम्राटच्या लिखाणातले भाषासौंदर्य, नाटकाची बांधणी हे प्रचंड आवडत असे आणि त्याच वेळेला अप्पासाहेबांचा भाबडेपणा त्रासदायक होत असे. त्या भाबडेपणाचे, भोळेपणाचे निष्कारण उदात्तीकरण आहे असं वाटत असे. आणि कुठेतरी अप्पासाहेबांच्या ��ुरवस्थेला तो निष्कारण भाबडेपणाच जबाबदार आहे असे वाटत राही. पुढे पुढे ते अधोरेखित होत गेले. अखेर ठाम मतबीतच बनले\nमग नाटक शिकताना 'लियर' पचवला. त्याचा भाबडेपणा हा त्याच्या काळाला आणि कर्तृत्वाला शोभून दिसतोय हे जाणवलं. तो खटकेच ना. त्याची वाताहात इत्यादी सगळीच ट्रॅजेडी एका प्रकारे रोमॅन्टिसिस्टिक वाटत राहिली. भली मोठी नाट्यमय उंची होती त्या ट्रॅजेडीला. या पार्श्वभूमीवर परत नटसम्राट आठवल्यावर ५० च्या दशकातल्या नटसम्राटाचा भाबडेपणा जाम म्हणजे जामच खटकू लागला. मग नाटक ट्रॅजिक न रहाता मेलोड्रामाच जास्त वाटू लागला.\nमधे प्रसारभारतीच्या उपक्रमांतर्गत दूरदर्शनसाठी ६ भागांमधे नटसम्राट करून दिले. त्यावेळेला अभ्यास करताना पुन्हा तेच जाणवत राहिले. मुलगा-सून, मुलगी-जावई हे खलनायक न वाटता परिस्थितीची बाहुली आहेत हे जाणवू लागले. नाटक आशय-विषय-कथेच्या बाबतीत मनातून उतरत गेले. भाषा आणि नाटकाची बांधणी मात्र कायम मोहात पाडते यात वाद नाही.\nतळटीप: वरील लेखातील सर्व संदर्भ एन सी पी ए, मुंबई येथील ग्रंथालयातील 'नटसम्राट'च्या संदर्भ संग्रहातून घेतले आहेत.\nप्रकाशचित्रांचे प्रताधिकार आणि मनःपूर्वक आभार- कुसुमाग्रज प्रतिष्ठान.\nमराठी भाषा दिवस २०१२ - एक होते कुसुमाग्रज\nमराठी भाषा दिवस २०१२\nनीधप, खूप छान माहिती मिळाली.\nनीधप, खूप छान माहिती मिळाली. लेख आवडला.\n छान लेख. आवडला >>>\n>>> लाजो + १\n<< त्या भाबडेपणाचे, भोळेपणाचे\n<< त्या भाबडेपणाचे, भोळेपणाचे निष्कारण उदात्तीकरण आहे असं वाटत असे. आणि कुठेतरी अप्पासाहेबांच्या दुरवस्थेला तो निष्कारण भाबडेपणाच जबाबदार आहे असे वाटत राही. पुढे पुढे ते अधोरेखित होत गेले. अखेर ठाम मतबीतच बनले...भाषा आणि नाटकाची बांधणी मात्र कायम मोहात पाडते यात वाद नाही.>> नी, तू माझी सख्खी मैत्रीण शोभतेस. माझं तंतोतंत हेच मत आहे.\nनी........ लेख सुरेख उतरलाय.\nनी........ लेख सुरेख उतरलाय. ह्यातली बरीच माहिती नव्हती मला.\nनीधप, तूमच्या प्रयोगाबद्दल (संदीप / अश्विनी ) नाही लिहिले \nमाझ्या आठवणीप्रमाणे डॉ. भुताडीया यांनी पण काही प्रयोग केले.\nमी स्वतः डॉ. लागू आणि शांता जोग, यांचा प्रयोग बघितला आहे.\nपण हे खरे आहे, काहि काळानंतर हे नाटक खटकू लागले. माझ्या मनात हे नाटक\nआणि कानेटकरांचे, हिमालयाची सावली याची तुलना होत राहते. मुख्य कलाकार\nनटसम्राट हे या उपक्���माच्या\nनटसम्राट हे या उपक्रमाच्या निमीत्ताने पाहिले आणि संहिता विकत घेतली. लाजिरवाणी गोष्ट आहे.\nतोपर्यंत स्वगते माहित होती फक्त.\nकिंग लियर मात्र लई आवडते. एकदा तरी रॉयल शेक्सपियर कंपनीचे पहायचेच आहे.\nहा आढावा आवडला नीरजा. यातली बरीचशी माहिती नव्हती.\nसर्वसमावेशक आढावा. चांगली माहिती.\nछान लेख. बरीच नविन माहितीही\nछान लेख. बरीच नविन माहितीही कळाली.\nएकदा तरी रॉयल शेक्सपियर\nएकदा तरी रॉयल शेक्सपियर कंपनीचे पहायचेच आहे.<<<\nमी पाह्यलेय. अगदी रिकन्स्ट्रक्टेड 'द ग्लोब' मधे. कॉमनरसारखे उभे राहून\nनंतर इतरांनी अनेक प्रयोग त्यातला आमचा एक. प्रसारभारतीसाठी केला होता याचा उल्लेख आहे की. त्याहून जास्त प्रयोगाबद्दल या लेखात सांगणे औचित्याला धरून वाटले नाही.\nनी, मी जळून खाक\nनी, मी जळून खाक (आणी माझी खात्री आहे की रैना पण..)\nतसं नाही, मूळात हेच नाटक का\nतसं नाही, मूळात हेच नाटक का करावेसे वाटले (का प्रसारभारतीची तशी मागणी होती (का प्रसारभारतीची तशी मागणी होती ) आधीच्या प्रयोगांपेक्षा काही वेगळा विचार केला होता का ) आधीच्या प्रयोगांपेक्षा काही वेगळा विचार केला होता का ते वाचायचे होते. (प्रारभारतीच्या अनुभवाचा त्रासदायक भाग अर्थातच नको.)\nप्रसारभारती दर वर्षी क्लासिक्स निवडते आणि दिग्दर्शक निवडते. क्लासिक्स आणि दिग्दर्शकांच्या जोड्याही प्रसारभारतीच लावते आणि मग दिग्दर्शकाला विचारते. तिथे चॉइस नसतो.\nवेगळा विचार म्हणजे जेव्हा प्रत्येकी २३ मिनिटाचे असे ६ एपिसोडस करायचे असतात आणि ते कॅमेर्‍यात बंदीस्त करायचे असतात तेव्हा माध्यमबदल(रंगभूमी ते छोटा पडदा) म्हणून बराच वेगळा विचार करावा लागतोच. पण तरी ते क्लासिक म्हणून करून द्यायचे असल्याने आशय-विषय-कथावस्तू याबाबतीत काहीही वेगळा प्रयोग करायचे नाही एवढे मात्र नक्की ठरवले होते.\nअसो. आता हे संभाषण अवांतर होतेय\nउत्तम लेख, अतिशय आवडला.\nउत्तम लेख, अतिशय आवडला. नाटकाची बांधणी, भाषासौंदर्य आणि मेलोड्रामा याबद्दल पूर्ण सहमत.\nमस्त लिहिलंस नीरजा. बर्‍याच\nमस्त लिहिलंस नीरजा. बर्‍याच माहिती नसलेल्या गोष्टी समजल्या. धन्यवाद.\n मुले, सुना व जावई\nमुले, सुना व जावई हे सर्व आधीच्या प्रयोगांप्रमाणे खलनायकी ढंगाने न दाखवता परिस्थितीचे गुलाम म्हणून दाखवण्यात आले होते.>>> हे चांगले केले.\nछान आढावा घेतलायस. मस्त ल���ख.\nछान आढावा घेतलायस. मस्त लेख.\n>>>>> मग नाटक शिकताना 'लियर' पचवला. त्याचा भाबडेपणा हा त्याच्या काळाला आणि कर्तृत्वाला शोभून दिसतोय हे जाणवलं. तो खटकेच ना. त्याची वाताहात इत्यादी सगळीच ट्रॅजेडी एका प्रकारे रोमॅन्टिसिस्टिक वाटत राहिली. भली मोठी नाट्यमय उंची होती त्या ट्रॅजेडीला. या पार्श्वभूमीवर परत नटसम्राट आठवल्यावर ५० च्या दशकातल्या नटसम्राटाचा भाबडेपणा जाम म्हणजे जामच खटकू लागला. मग नाटक ट्रॅजिक न रहाता मेलोड्रामाच जास्त वाटू लागला. >>> पटलं.\nआवडला लेख. मी नाटक पाहिले\nमी नाटक पाहिले आहे. त्याकाळी अशी माणसे, व्यक्तिरेखा होत्या समाजात. माझे दत्तक आईवडील त्याच वयोगटातील. ते नाटक पाहून मन इतके भारावले होते कि बाकीच्या आयुष्याचे काहीही झाले तरी चालेल पण आईवडीलांना अंतर द्यायचे नाही हे घट्ट ठरविले होते. हा त्या भाषेचाच परीणाम. मुलांची पण बाजू पटते. आता तसा भाबडे पणा राहिला नाहीये कुठेच. लिअर चे एक्स्पोजर नाही. कबतोबी पढेंगे.\nपरवा डॉ. हू च्या एका एपिसोड मध्ये ते ग्लोब थिएटर व शेक्स्पीअर दाखविले होते. ह्या जागी मॅजिक आहे असा एक डायलॉग आहे व तो फार पटला.\nसुंदर, अगदी चित्रमय, लेख.\n\"नटसम्राट\" कोल्हापूर इथे पाहायला मिळाले नाही, पण ते पणजी येथे पाहिले आणि त्या प्रयोगाला हजर असलेले अमराठी भाषिक गोवानीज प्रेक्षकही 'बेलवलकरां' च्या स्वगताने कसे भारावून गेले तेही अनुभवले होते.\nवि.वा.शिरवाडकरांच्या लेखणीने उधळलेले भाषावैभव फक्त एकाच नाटकात पाहण्याची इच्छा झाली तर बिनदिक्कत 'नटसम्राट' हाती घ्यावे. रंगदेवतेला अभिवादन करून या क्षेत्रात नाव मिळविण्याची मनिषा धरणार्‍या प्रत्येक कलाकाराला या भूमिकेची जबरदस्त मोहिनी आहे. नीरजा पटवर्धन यानी डॉ.लागू यांच्यानंतर हे धनुष्य पेललेल्या कलाकारांची नावे दिली आहेत ती पाहतानाच लक्षात येते की किती दिग्गजांना या भूमिकेचे आव्हान पेलावे असे वाटत असे.\n'सरकार' झालेल्या शांता जोग यांच्याविषयीचा उल्लेख भावला. कामेरी, कराड जवळ झालेल्या त्या १९८० च्या भीषण अपघातात शांता जोग यांचा अंत झाला. तोपर्यंत त्यांचीतील 'कावेरी' सातत्याने नटसम्राटाच्या प्रयोगांशी समरस झाली होती. 'अप्पा' बदलत गेले तरी.\nअतिशय सखोल विश्लेषण. नाटक हा\nअतिशय सखोल विश्लेषण. नाटक हा विषय आपल्या जिव्हाळ्याचा आहे ह्याची झलक दर्शविणारे लेखन\n कुसुमाग्रजांच्या लेखनाचे किती वेगवेगळे पैलू सर्वांनी मांडले आहेत.\nकुठेतरी अप्पासाहेबांच्या दुरवस्थेला तो निष्कारण भाबडेपणाच जबाबदार आहे असे वाटत राही. >>> खरंय... कुणी घर देता का घर असं विचारणारे अप्पा पहावायचे नाहीत. त्यांच्या ह्या अवस्थेला त्यांचा भाबडेपणाच जबाबदार आहे, हे जाणवायचे. माणसाने नम्र असावे, प्रेमळ असावे पण ठाम आणि व्यावहारिकही असावे, असं नेहमी वाटायचं. कुसुमाग्रजांनी का असा भाबडा नायक बनवून आपल्याला रडवले, असं वाटत रहायचं.... पण मग जाणवायचं, ह्यातून आपल्याला मोठी शिकवणच दिली आहे त्यांनी. जे शिकतील, त्यांचे मावळतीचे आयुष्य सुसह्य होईल.\nनविन माहिती मिळाली. धन्यवाद.\nनविन माहिती मिळाली. धन्यवाद.\nलेख आवडला. किंग लीअर पाहायचे\nलेख आवडला. किंग लीअर पाहायचे आहेच केव्हापासून. मेलोड्रामाबाबत पूर्ण सहमत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१२\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1204", "date_download": "2018-09-22T07:22:09Z", "digest": "sha1:TVZ562RPGSUUG3FWATWQUDL7D3WHKA44", "length": 8167, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nगोवा, मणिपूर आणि मेघालयचा ‘फॉर्म्यूला’ कर्नाटकातही लागू व्हावा\nसीपीआयचे (एम) महासचिव सीताराम येचुरी यांचे स्पष्टीकरण\nनवी दिल्ली: गोवा, मणिपूर आणि मेघालयमध्ये सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे हाच नियम कर्नाटकातही लागू व्हायला हवा असे सीपीआयचे(एम) महासचिव सीताराम येचुरी म्हणाले आहेत.\nतसेच भाजपाला रोखण्यासाठी कॉंग्रेस आणि जेडीएसने एकत्र रहावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे. त्यावर, भाजपाने माझा पक्ष फोडण्यासाठी कितीही दबाव आणला तरीही मी धर्मनिरपेक्ष पक्षांची साथ सोडणार नाही असा विश्वास माजी प्रधानमंत्री एच.डी. देवेगौडांनी त्यांना दिला.\nभाजपा सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांनी गोवा, मणिपूर आणि मेघालयात सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले नव्हते. २०१७ मध्ये गोव्यात ४० जागांपैकी १७ जागा कॉंग्रेसकडे होत्या.\nमणिपूरमध्ये ६० जागांपैकी २८ जागा कॉंग्रेस जिं��ली, तर मेघालयातही ६० पैकी २१ जागा जिंकून कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेची संधी दिली नव्हती, त्यामुळे आता याच नियमांचे पालन व्हायला हवे असे ट्विटरद्वारे येचुरी म्हणाले.\nयेचुरी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या एका ट्विटचेही उदाहरणही दिले, ज्यामध्ये जेटलींनी सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेची संधी मिळावी असे म्हटले आहे. भाजपावर निशाणा साधताना निवडणूक हारणे आणि सरकार बनवणे या कलेमध्ये भाजपा माहिर आहे असे ते म्हणाले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5079805807899005011&title=Keertansandhya%20started%20in%20Ratnagiri&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-09-22T07:31:30Z", "digest": "sha1:C6K3AVLQD42QS5ZJEINOPFAD2OBTSKU6", "length": 8407, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रत्नागिरीत कीर्तनसंध्या महोत्सवाला प्रारंभ", "raw_content": "\nरत्नागिरीत कीर्तनसंध्या महोत्सवाला प्रारंभ\nरत्नागिरी : राष्ट��रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनसंध्या महोत्सवाला तीन जानेवारीपासून रत्नागिरी शहरातील स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे दिमाखात प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाचे यंदाचे सातवे वर्ष आहे.\nया वेळी नगराध्यक्ष राहुल पंडित, पितांबरी उद्योग समूहाचे प्रदीप प्रभुदेसाई, ‘मथुरा एक्झिक्युटिव्ह’चे शांताराम देव, ‘कीर्तनसंध्या’चे अध्यक्ष अवधूत जोशी, सामाजिक कार्यकर्ते माधव कुलकर्णी उपस्थित होते. अवधूत जोशी यांनी आफळेबुवांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.\nसात जानेवारीपर्यंत चालणार असलेल्या या महोत्सवात आफळेबुवा १८५७पासून १९२०पर्यंतचा ऐतिहासिक कालखंड उलगडणार आहेत. दररोज सायंकाळी सहा ते रात्री १० या वेळेत ही कीर्तने होणार आहेत. पाचही दिवस कीर्तनाच्या पूर्वरंगात आफळेबुवा लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या गीतारहस्यावरचे विवेचन करणार आहेत. त्यानंतर उत्तररंगात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, चापेकर बंधू, महात्मा फुले, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, मदनलाल धिंग्रा, बिपिनचंद्र पाल, खुदीराम बोस, फडके, बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी कार्याचा आलेख ते मांडणार आहेत.\nअजिंक्य पोंक्षे व हेरंब जोगळेकर (तबला), मधुसूदन लेले (हार्मोनियम), प्रथमेश तारळकर (पखवाज), उदय गोखले (व्हायोलिन) यांची साथसंगत बुवांना लाभली. उदयराज सावंत यांनी ध्वनिव्यवस्था केली होती. निवेदन निबंध कानिटकर यांनी केले.\nTags: Keertansadhya Parivarकीर्तनसंध्या परिवारचारुदत्त आफळेगीतारहस्यरत्नागिरीRatnagiriLokmanya TilakCharudatta AphaleBOIKeertansandhyaकीर्तनसंध्या\n‘राष्ट्रीय कीर्तनातून पेटली राष्ट्रभक्तीची ज्योत’ ‘खरा इतिहास जाणून घ्या’ ‘... म्हणून टिळक ‘लोकमान्य’ झाले’ ‘स्वतःच्या श्रेष्ठत्वासाठी दुसऱ्याला वाईट म्हणण्याची गरज नाही’ ‘जगाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने देशाची वाटचाल’\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार ��ायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617359", "date_download": "2018-09-22T08:03:31Z", "digest": "sha1:BOZSBJLCT7FJTLAKCQVUCNRQKOXN3KHX", "length": 7023, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "केरळ, कोडगु विस्थापितांना मदत करा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केरळ, कोडगु विस्थापितांना मदत करा\nकेरळ, कोडगु विस्थापितांना मदत करा\nअतिवृष्टीमुळे देवभूमी केरळ व कोडगु जिह्यात वाताहत झाली आहे. अनेक कुटुंबे उघडय़ावर पडली आहेत. त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करणे आपल्या साऱयांचे कर्तव्य असून गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांनी फटाक्मयांवर खर्च करण्यात येणारा पैसा विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी देवून माणुसकी जपावी, असे आवाहन एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची यांनी केले.\nरविवारी सायंकाळी एपीएमसी पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक झाली. गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमिवर झालेल्या या बैठकीत 50 हून अधिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते व अनेक जमातचे सदस्य उपस्थित होते. मार्केटचे एसीपी शंकर मारिहाळ, पोलीस निरीक्षक विजय मुरगुंडी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.\nगणेशोत्सव व मोहरम एकाचवेळी आले आहेत. श्रींची प्रति÷ापना झाल्यानंतर लगेच राष्ट्रपतींचा बेळगाव दौरा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक बेळगावकरांची जबाबदारी वाढली आहे. या काळात वीज तारांपासून कार्यकर्त्यांनी स्वतःला जपावे. पाच वर्षांपूर्वी 19 सप्टेंबर 2013 रोजी श्री विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. सदाशिवनगर येथे विजतारेच्या स्पर्शाने चौघा जणांचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वीच रुक्मिणीनगर येथेही मंडप घालताना वीजेचा धक्का बसून एक तरुण दगावला.\nअशा घटना टाळण्यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खबरादारी घेण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले. फटाक्मयांवर मोठा खर्च केला जातो. फटाक्मयांवरील खर्च कमी करुन अतिवृष्टीमुळे विस्थापित झालेल्यांचे संसार पुन्हा उभारण्यासाठी हातभार लावावेत, असे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले. याबरोबरच गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना महत्वाच्या सुचनाही यावेळी करण्यात आल्या.\nनदी कोरडी, वाळू माफियांची उपशासाठी उडी\nट्रक्टर-दुचाकी अपघातात एक ठार\nपोलीस पुत्राचा निर्घृण खून\nदौडीच्या माध्यमातून अखंड हिंदुराष्ट्राचा जागर\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-sampadakiy-blog-india-nepal/", "date_download": "2018-09-22T07:01:59Z", "digest": "sha1:NYHZNHF7IY7KCLJ2YKCN7GOB6ZDMR3R6", "length": 20256, "nlines": 192, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Blog : भारत-नेपाळ संबंध नव्या दिशेने", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nBlog : भारत-नेपाळ संबंध नव्या दिशेने\nनेपाळचे पंतप्रधान देऊबा यांची भारत भेट अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरली आहे. केपी ओली आणि प्रचंडा यांच्या काळात नेपाळवर चीनचा प्रभाव वाढत चालला होता. त्याचवेळी भारतासोबतचे संबंध बिघडत चालले होते.\nही विश्वास तूट कमी करण्याच्या उद्देशानेच देऊबा भारत भेटीवर आले होते. या भेटीनंतर दोन्ही देशांच्या संबंधांत जो मवाळपणा आला आहे तो टिकून राहायला हवा.\nनेपाळ आणि चीनच्या वाढत्या मैत्रीदरम्यान झालेला पंतप्रधान शेरबहादूर देऊबांचा भारत दौरा निश्चितच महत्त्वाचा मानला जात आहे.\nभारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध अधिक मजबूत होण्यासाठी देऊबांची भेट मोलाची मदत करू शकते. नेपाळमध्ये नवीन राज्यघटना तयार झाल्यानंतर उभय देशांतील संबंधात जो ताण आला होता त्याचा गैरफायदा अन्य देश उचलत होते. त्या पार्श्वभूमीवर नेपाळ पंतप्रधानांची भारत भेट ही उपयुक्त ठरू शकते.\nवर्षानुवर्षे नेपाळचे भारताशी आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक, वैचा���िक, धार्मिक संबंध राहिलेले आहेत. नेपाळच्या बाजूने भारताला फारसा त्रास झालेला नाही.\nलेखक – विनायक सरदेसाई\nअन्य शेजारी देश भारतात घातपाती कारवाया घडवून आणत असताना नेपाळने सच्चा सोबतीची भूमिका वठवली आहे. परंतु चीनच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे हे दोन पारंपरिक जीवलग मित्र दुरावले जाऊ लागले होते. हा दोस्ताना कायम ठेवण्यासाठी देऊबांचा दौरा उपयुक्त ठरणारा आहे.\nनेपाळमध्ये चीनचा हस्तक्षेप वाढत असताना देऊबांचा दौरा हा दोन्ही देशांतील संबंधांना नवीन दिशा देण्याचे काम करू शकतो.\nया दौर्‍यासाठी दोन्ही बाजूंनी जो उत्साह दाखवला गेला आहे त्यावरून जुने वाद मागे टाकले जातील, अशी चिन्हे आहेत. नेपाळमध्ये नवीन घटना अस्तित्वात आल्यानंतर तराई क्षेत्रात काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता.\nत्याचा फायदा चीनने उचलला. चीनने नेपाळशी केवळ आर्थिक संबंध वाढवले नाहीत तर भौगोलिक परिस्थितीमध्येदेखील हस्तक्षेप करण्याची नीती चीनने आखली. मात्र चीनचे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच नेपाळमध्ये सत्तांतर झाले.\nनवे पंतप्रधान देऊबा यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारताच पहिला परदेश दौरा म्हणून भारताची निवड केली आणि चार दिवसांच्या दौर्‍यासाठी देऊबा कॅबिनेट मंत्र्यांसह दिल्लीत दाखल झाले.\nहा दौरा अशा काळात होत आहे जेव्हा नेपाळवर हेरगिरीचा आरोप केला जात आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणात होणार्‍या या दौर्‍यातून दोन्ही देशांचे सांस्कृतिक संबंध पुन्हा नव्याने प्रस्थापित होतील, अशी अपेक्षा\nशेजारील अनेक राष्ट्रे उपद्रवी आणि कुरापतखोर असताना नेपाळसोबत सदासर्वकाळ चांगले संबंध राहिले आहेत. परंतु चीनच्या धोरणाने संबंधात दरी निर्माण केली. परंतु भारताच्या कूटनीतीने नेपाळला पूर्वपदावर आणण्यात यश आले आहे.\nदेऊबा भारतात आले. म्हणजे निश्चितच भारताला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले आहे, असे समजायला हरकत नाही. कालांतराने दोन्ही देशांत पूर्वीप्रमाणेच मैत्री दिसू लागेल, असे म्हणता येऊ शकेल.\nदेऊबांच्या दौर्‍याने भारत-नेपाळ संबंध अधिकच घट्ट होत असल्याचे बोलले जात असले तरी दिल्लीत येण्यामागे वेगळेच कारण सांगितले जात आहे.\nचीनबरोबर नेपाळचा वाढता घरोबा लक्षात घेता काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देऊबांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. त्यात द��ऊबा यांनी दिल्लीला झुकते माप दिले.\nदौर्‍याच्या दुसर्‍या बाजूचा विचार केल्यास जेव्हा नेपाळचा कोणताही मोठा नेता भारतात येतो तेव्हा अनेक\nकार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीचाही समावेश असतो.\nयाशिवाय भारतातील नेपाळी नागरिकांच्या भेेटीगाठीदेखील आयोजित केल्या जातात. मात्र यावेळी असे काही घडले नाही. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी विमानतळावर देऊबा यांचे स्वागत केले. याचाच अर्थ असा की, भारत देऊबांच्या दौर्‍याला फारसे महत्त्व देऊ इच्छित नाही.\nतसे पाहिले तर परदेशातून एखादा पाहुणा मग तो अध्यक्ष असो किंवा पंतप्रधान असो, त्यांचे स्वागत करण्यासाठी स्वत: पंतप्रधान किंवा राष्ट्रपती जातात. त्यांचे जोरदार स्वागत केले जाते.\nमात्र नेपाळचे पंतप्रधान आल्यानंतर असे काही घडले नाही. दुसरीकडे शेरबहादूर देऊबांच्या भारत दौर्‍याला नेपाळमध्ये विरोध झाला. मधेशी समाजाच्या लोकांनी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार विरोध केला. देऊबा मोदींना घाबरतात, अशी घोषणा दिली गेली.\nभारताकडून नेपाळवर जे आरोप केले जात आहेत त्यावर नेपाळचे एकच म्हणणे की, चीन संबंधावरून भारताने गैरसमज करून घेऊ नये. शेजारी राष्ट्र असल्याच्या नात्याने भारताची आम्ही काळजी घेत आहोत, असेही नेपाळने म्हटले आहे.\nदेऊबा यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. नेपाळवर चीनकडून हेरगिरीचा आरोप हा प्रसार माध्यमांमुळे आला आहे, असे देऊबा म्हणतात.\nनेपाळवरील आरोपांचे सावट दूर करण्यासाठी नेपाळचे उपपंतप्रधान कृष्णबहादूर महारा यांनी डोकलाम वादात नेपाळची भूमिका अतिशय संतुलित ठेवली होती.\nया वादात नेपाळची भूमिका तटस्थ असेल, असे स्पष्ट करत भारत आणि चीन यांनी शांततापूर्ण चर्चा करून वाद मिटवावा, असेही आवाहन केले होते. नेपाळचे हे आवाहन भारत आणि नेपाळच्या संबंधाला अधिक मजबुती देण्यासाठी महत्त्वाचे मानले गेले.\nनेपाळला भारताबरोबर संबंध अधिक मजबूत करायचे असून व्यापारी संबंधांवरही चर्चा करायची इच्छा देऊबा बाळगून आहेत. देऊबा यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान नेपाळी काँग्रेस सरकार हे मागील सरकार केपी ओलींच्या तुलनेत भारताशी अधिक संबंध मजबूत करण्यावर जोर देत आहे.\nगेल्या काही वर्षांपासून चीनने नेपाळमध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे. अशा स्थितीत भार���ाशी आर्थिक संबंध वाढवण्याचेही प्रयत्न देऊबा करत आहेत हे विशेष.\nअर्थात नेपाळलाच आपली भूमिका निश्चित करावी लागणार आहे. कारण भारताने केवळ शेजारील देशांशी नाही तर जगातील सर्वच देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी आग्रह केलेला आहे.\nही भारताची रणनीती नाही तर संस्कृती आणि सभ्यतेचा भाग आहे. नेपाळचे पंतप्रधान आल्यानंतर संबंधात जो मवाळपणा आला आहे तो टिकून राहायला हवा. ही बाब केवळ भारतासाठी नाही तर नेपाळसाठीदेखील महत्त्वाची आहे.\nअर्थात हे पाहून चीन गप्प बसणार नाही, हे उघड आहे. तो नेपाळला भडकवण्यासाठी उद्योग करू शकेल. अशा काळातच नेपाळचे पारडे कोणत्या बाजूने झुकते हे पाहणे\nNext articleBlog : हवी प्रभावी यंत्रणा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजय श्री गणेश’ पानवाल्यांचे ‘लड्डू मिठा पान’ दोन महिन्यांपर्यंत टिकतात\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nमंजूर कामांचा निधी दडवला\n२२ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1205", "date_download": "2018-09-22T07:39:41Z", "digest": "sha1:6RW5VWTUS3ETM3AYUDDJ2KUKWNS6U35T", "length": 9370, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nफोडा आणि राज्य करा हे भाजपाचे धोरण कर्नाटकात चालणार नाही\nकॉंगेसची प्रतिक्रिया, सत्तास्थापनेसाठी भाजपाने मागितला ८ दिवसांचा अवधी\nकर्नाटक : विधानसभा निवडणुकांमध्ये सुरुवातीचे कल हाती आले तेव्हा भाजपाची वाटचाल पूर्ण बहुमताच्या दिशेने सुरु होती. मात्र जसजसे निकाल लागत गेले त्यावरून भाजपाची वाटचाल ही पूर्ण बहुमताकडे झाली नाही.\nभाजपा हा कर्नाटकात सर्वात मोठा पक्�� ठरला आहे. मात्र कॉंग्रेस आणि जेडीएस यांनी एकत्र येण्याची घोषणा करत भाजपाला कात्रीत पकडले आहे. भाजपाने सत्तास्थापनेसाठी आठ दिवसांचा अवधी मागितला आहे.\nमात्र राज्यपाल यावर काय निर्णय देणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशात फोडा आणि राज्य करा हे भाजपाचे धोरण कर्नाटकात चालणार नाही अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसने दिली आहे.\nAकर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांच्यासह पत्रकारांशी संवाद साधला. या दोघांनीही भाजपा आमच्यात फूट पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेल मात्र त्यात ते मुळीच यशस्वी होणार नाहीत असे म्हटले आहे.\nभाजपाने १०४ जागा जिंकल्या आहेत. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाला आणखी ९ आमदारांची गरज आहे. यामुळेच भाजपाने ८ दिवसांची मुदत मागत सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होऊ असा दावा केला आहे.\nमात्र कॉंग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांनी आमची आघाडी आहे आणि बहुमत आम्ही सिध्द करू शकतो असे म्हटले आहे. तसेच त्यासाठीच राज्यपालांचीही भेट घेतली आहे. गोव्यात भाजपाने जे केले त्याचा वचपा काढण्यासाठी आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने ही खेळी खेळली आहे.\nयात कॉंग्रेस यशस्वी होणार का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. एवढेच नाही तर आता भाजपा नेमके काय करणार हे पाहणेही महत्त्वाचे असणार आहे. काही वेळापूर्वीच कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यावेळीही त्यांनी कर्नाटकात सत्तास्थापनेचा दावा केला.\nतसेच भाजपा कोणत्याही फोडाफोडीत यशस्वी होणार नाही आम्हाला कोणताही धोका वाटत नाही असेही कॉंग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/5889-sukama-naxalist-attack-9-army-officer-dead-6-injured", "date_download": "2018-09-22T07:40:37Z", "digest": "sha1:KABBFVZDFRLTZDX2VQYMLZLLUH5OSAAC", "length": 6021, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सुकमात नक्षलवादी हल्ला, 8 जवान शहीद, सहा जखमी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसुकमात नक्षलवादी हल्ला, 8 जवान शहीद, सहा जखमी\nनक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव दलाचे (सीआरपीएफ) 8 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात सहा जवान गंभीर जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. जवळपास 150 जवानांनी हा हल्ला घडवून आणल्याची माहिती मिळाली आहे.\nसुकमा जिल्ह्यातील किस्टाराम कॅंममधून सोमवारी सकाळी साडे सात वाजता 212 बटालियनचे सीआरपीएफचे जवान पेट्रोलिंगसाठी निघाले होते. या भागात नक्षलींनी आधीच आयईडी बॉम्ब पेरुन ठेवले होते. दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर अचानक अंदाधूंद गोळीबार करत आयईडी स्फोट घडवून आणला.\nपाकिस्तानला भारताचं जशाच तसं उत्तर\nजम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारतीय जवानांकडून लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nडोकलाममध्ये अजुनही 53 भारतीय सैनिक असल्याचा चीनचा दावा\nपंतप्रधान मोदींनी देशभरातील तरुणांशी साधला संवाद \nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई हो��ार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/615975", "date_download": "2018-09-22T07:35:32Z", "digest": "sha1:QDWWKF7LHEYUITIEZA26VZVHD4OD5BTG", "length": 6130, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रामायण-महाभारत हे अद्वितीय गंथ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रामायण-महाभारत हे अद्वितीय गंथ\nरामायण-महाभारत हे अद्वितीय गंथ\nप्रा. अनंत मनोहर यांचे प्रतिपादन : अनुवादित ग्रंथांचे अनावरण\nरामायण-महाभारत हे भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविणारे अद्वितीय ग्रंथ असून साऱया विश्वात त्याला तोड नाही. रामायणात राम हा मर्यादा पुरुषोत्तम नीतीचे पालन करणारा आहे तर महाभारत हे परिस्थितीप्रमाणे नीती, अनीती, सत्य, असत्याची फिरवाफिरव करणारे नीतीमत्तेला सोडून वागणारे मानवजातीला साजेसे आहे. त्यामुळे यांचे महत्त्व खूप मोठे आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत अनंत मनोहर यांनी व्यक्त केले.\nलोकमान्य ग्रंथालय अनगोळ रोड येथे बुक लव्हर्स क्लबतर्फे आयोजित महाभारताच्या अनुवादित इंग्रजी पुस्तकाच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. महाभारत हे सर्व समावेशक आहे. त्यातील धर्मराजासह सर्व व्यक्ती टीकेस पात्र अशाच होत्या. दुसऱया भागातील युधिष्ठिर विशेष वाटला, असे ते म्हणाले.\nयाप्रसंगी प्रास्ताविक करताना क्लबचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी, भांडारकर संशोधन संस्थेच्या संशोधनाच्या आधारे काही समजुतींवर प्रकाशझोत टाकला आहे. मूळ महाभारताचे 8800 श्लोक आहेत. पुढे अनेक हस्तलिखितांच्या आधारे ते 24 हजार व पुढे 95 हजारपर्यंत वाढविले गेले. आदी आजवर ज्ञात नसलेल्या अनेक बाबींचा उहापोह केला.\nअशोक याळगी यांनी सूत्रसंचालन तर किशोर काकडे यांनी आभार प्रदर्शन केले.\nअट्टल दरोडेखोरांकडून 10 लाखाचे दागिने हस्तगत\nमहापुराचा धोका नसल्याचा निर्वाळा\nसूत गोदामाला आग, लाखो रुपयांची हानी\nजुन्या महात्मा फुले रोडची तातडीने दुरुस्ती करा\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/author/max009200", "date_download": "2018-09-22T07:33:38Z", "digest": "sha1:HC4J6O7T2SOL65FGHDZUBVKWCKD6BA2Y", "length": 13164, "nlines": 67, "source_domain": "marathifacebook.com", "title": "max009200, Author at Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1207", "date_download": "2018-09-22T07:10:45Z", "digest": "sha1:CCKNDYA6DQFM2TQ7UHX7LYYQ4PUIGT7A", "length": 8469, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nकर्नाटकात भाजपाचा विजय ही मोदींची नव्हे, तर कानडी जनतेची लाट\nनरेंद्र मोदी हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय नव्हते तेव्हाही कर्नाटकात भाजपाची सत्ता होती. ती ही बहुमताची होती.\nमुंबई: नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय नव्हते तेव्हाही कर्नाटकात भाजपाची सत्ता होती. ती ही बहुमताची होती.\nमात्र, यंदा कॉंग्रेसला नाकारून कर्नाटकच्या जनतेने पुन्हा भाजपाच्या पारड्यात मते टाकली असली तरी त्यांना येथे बहुमत मिळालेले नाही, म्हणूनच ही मोदी लाट नव्हती तर कानडी जनतेची लाट होती, असे शिवसेनेने म्हटले आहे. कर्नाटक निवडणूकीच्या विजयात मोदींचा उगाचच उदोउदो केला जात असल्याची टीकाही शिवसेनेने केली आहे.\nकर्नाटकाच्या विजयानंतर भाजपाने देशातील २१ राज्ये जिंकली आहेत. मात्र, भाजपाची बहुमताची सत्ता असणारे कर्नाटक हे १६ वे राज्य आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण सोळाव वरीस धोक्याचे या म्हणीप्रमाणे भाजपालाही हा १६वा विजय धोक्याचा ठरु शकतो.\nकारण, अद्याच येथे सत्ता कोण स्थापन करते हे स्पष्ट झालेले नाही. आली लहर केला कहर हे कानडी जनतेने दाखवून दिले आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे. कॉंग्रेससाठी अनुकूल वातावरण असतानाही कर्नाटकच्या जनतेने भाजपाला मते दिली.\nमात्र, मतांची टक्केवारी पाहता कॉंग्रेसचा आकडा कमी झाला असला तरी त्यांच्या मतांची टक्केवारी घटलेली नाही. उलट भाजपाला मोठा विजय मिळवूनही त्यांच्या मतांच्या टक��केवारीत वाढ झालेली नाही.\nत्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने भाजपासाठी सत्तेची हंडी अद्याप लटकलेलीच आहे. त्यात कॉंग्रेसने जनता दलाला पाठींबा देऊन ही हंडी आणखीनच उंच नेऊन ठेवली आहे. भाजपाची ही बिनभरवशाही लोकशाही असल्याने वेगळे चित्र घडल्यास आश्चर्य वाटायला नको.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=610", "date_download": "2018-09-22T07:58:25Z", "digest": "sha1:TVZ7N3DLZ55ZVHMZMC7M6S6IQGJIO3E7", "length": 12856, "nlines": 83, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nअशिक्षितांना सलाम, शिकलेले धोकेबाज\nबाबासाहेबांच्या विचारांचा संदर्भ देत डी.आर.आहोळ यांचे प्रतिपादन-राष्ट्रपिता जोतिराव फुले, विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची संयुक्त जयंती\nपुणे : १ जानेवारी १८१८ मधील भीमा-कोरेगाव रणसंग्राममध्ये ज्यांनी शौर्य गाजवून पेशवाई समाप्त केली त्या अशिक्षित लोकांना विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबाबासाहेब आंबेडकरांनी सलाम केला होता. परंतु चळवळीचा विचार शिकल्या सवरल्या लोकांनी पुढे नेला नाही त्यामुळे शिकल्या सवरल्या लोकांना बाबासाहेबांनी धोकेबाज ठरविले.\nया विधानाचा संदर्भ देत बामसेफचे राष्ट्रीय महासचिव डी.आर.ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपिता जोतिराव फुले व विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव पार पडला. बामसेफ भवन पुणे येथे पार पडला.\nयावेळी डी.आर.ओहोळ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कुणाला गुरु मानले व का मानले याची संगती सांगितली. बाबासाहेब जगातील एक नंबरचे विद्वान असताना त्यांनी अशिक्षित असलेल्या लोकांना गुरु मानले. या मागची कारण मिमांसा त्यांनी स्पष्ट केली. धार्मिक गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध, अध्यात्मिक गुरु संत कबीर आणि सामाजिक गुरु राष्ट्रपिता जोतिराव फुले होते.\nबुद्ध शिकलेले नव्हते. तर संत कबीर यांनीही शाळेचे तोंड पाहिले नव्हते व जोतिराव फुले हे केवळ ७ वी शिकलेले होते. बाबासाहेबांपेक्षा कमी शिकलेले असूनही बाबासाहेबांनी या तीन महान विभूतींना आपले गुरु मानले. याचा अर्थ या तीन महापुरुषांनी ब्राह्मणी व्यवस्थेविरोधात लढा दिला होता. हे अभ्यासाअंती बाबासाहेबांना समजल्यामुळे त्यांनी या तीन लोकांना गुरु मानले.\nहे महापुरुष त्यांच्या जातीचे नव्हते किंवा त्यांना पाहिलेही नव्हते. परंतु विचार हाच दिशादर्शक असल्यामुळे बाबासाहेबांनी त्यांच्याच विचारांना प्रमाण मानून आपली वेगळी वाट चोखाळली. मी जागृतीचा रथ येथेपर्यंत आणला आहे तो पुढे नेता आला तर न्या नाहीतर तेथेच ठेवा, परंतु मागे ओढू नका. मात्र हा रथ मागे ओढण्याचे काम सुरु आहे. आरपीआयने कॉंग्रेसला पाठींबा दिला, त्यानंतर आता भाजपाला पाठींबा दिला. त्यामुळे ब्राह्मणी व्यवस्थाच मजबूत होत असल्याचे चित्र आहे.\nज्या महापुरुषांनी आपले सारे जीवन समाजाप्रती अर्पित केले त्यांना अभिवादन केले जाते.त्यांनाच सलाम केला जातो. जयंतीचा कार्यक्रम म्हणजे समीक्षा करण्याचा दिवस आहे. आपण कुठल्या पद्धतीने गेले पाहिजे, कुठला विचार पुढे नेला पाहिजे. आपल्यामध्ये काय कमतरता आहे. याचे सिंहावलोकन करणे म्हणजे जयंती असते. परंतु आपण सिंहावलोकन करत नसल्यामुळे चळवळीची वाताहत होते. बाबासाहेबांनी चळवळ यशस्वी करुन दाखविली.\nत्याला कारण पूर्वी ज्या चुका झाल्या होत्या त्या त्यांनी टाळल्या. चळवळीवर कुठल्याही प्रकारे डाक्य��मेंटेशन नव्हते, सामुहिक उद्दिष्ट नव्हते आणि समन्वय आणि संवाद नव्हता. हे बाबासाहेबांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी प्रत्येक विषयावर डाक्युमेंटेशन केले.\nसर्वांना एकसूत्रात बांधत एकच उद्दिष्ट दिले आणि देशातील सर्व बहुजन लोकांमध्ये समन्वय आणि संवाद साधला. म्हणूनच बाबासाहेब यशस्वी झाले. बामसेफही बाबासाहेबांच्या पावलावर चालत असून सर्व डाक्युमेंटेशन केले जात आहे.\nकार्यक्रमाचे उद्घाटन दिलीप बाईत यांनी केले. प्रस्तावना ब्रिजमोहन अनुरागी यांनी केली तर सुमन दीनाभाना (दादी), ऍड.राजकुमार थोरात, नाथाभाई वाढेल, राजरत्न सिंह, वानखेडे सर, महेंद्र कुमार, डॉ.जितेंद्र कुमार, प्रभाकर मोर्या, शरद मोर्या, परेश नायक, किशोर ढवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील नरांजे तर आभार सुरेश बाढकर यांनी मानले. यावेळी बामसेफ भवनमधील पूर्णकालीन कार्यकर्ते उपस्थित होते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Bhagwantgad-Trek-B-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:06:39Z", "digest": "sha1:HLS45TTILMFLPYQKR7A7PWVM3PT3CRVK", "length": 9349, "nlines": 36, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Bhagwantgad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nभगवंतगड (Bhagwantgad) किल्ल्याची ऊंची : 250\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: मालवण, सिंधुदुर्ग\nजिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी\nमालवण तालुक्यातील कालावल खाडीच्या अल्याड - पल्याड दोन गड उभे आहेत, ते म्हणजे भगवंतगड आणि भरतगड. दिड एकरवर पसरलेला भगवंतगड गर्द झाडीने आच्छादलेला आहे. मालवणजवळ असलेली ही दुर्गजोडी आणि आजुबाजुला पसरलेले कोकणी निसर्ग सौंदर्य आवर्जून पहाण्यासारखे आहे.\nसावंतवाडीकर सावंत व कोल्हापूरकर छत्रपती यांच्यात वरचेवर लढाया होत असत. १७०१मध्ये सावंतांनी कालावल खाडीच्या दक्षिण काठावरील मसुरे गावात भरतगड किल्ला बांधला. त्याला शह देण्यासाठी पंतप्रतिनिधींनी कालावल खाडीच्या उत्तर काठावरील बांदीवडे गावा नजिकच्या टेकडीवर भगवंतगड किल्ला बांधला. पुढे हा किल्ला सावंतवाडीकरांच्या ताब्यात गेला. १७४८ साली तुळाजी आंग्रे यांनी भगवंतगडावर हल्ला केला, परंतु किल्लेदाराने तो दिडवर्ष चिकाटीने लढवला. २९ मार्च १८१८ रोजी कॅप्टन ग्रे आणि पिअरसन यांच्या नेतृत्वाखालील ४ थ्या रायफलने किल्ल्यावर हल्ला करुन जिंकला.\nभगवंतगडावर जाण्यासाठी कावा मसुरे गावातून होडी मिळते. माणशी ५ रुपयात होडीने खाडीच्या पलिकडील भगवंतगड गावात उतरल्यावर डाव्या हाताच्या रस्त्याने ५ मिनीटे चालल्यावर आपण शाळेजवळ पोहचतो. शाळेच्या मागून मळलेली वाट १० मिनीटात गडावर घेऊन जातो. गडाचे प्रवेशद्वार अस्तित्वात नाही. त्याच्या बाजूचे बुरुज व तटबंदी ढासळलेली आहे. गडावरील एकमेव शाबूत वास्तू म्हणजे सिध्देश्वराचे मंदिर. चिरेबंदी बांधणीच्या या मंदिरात ओबडधोबड दगड आहे. या अमूर्त दगडालाच ‘‘सिध्देश्वर‘‘ म्हणतात. मंदीराच्या बाजुला ४ फूटी चिरेबंदी तुळशीवृंदावन आहे. गडावर लोकांचा वावर नसल्यामुळे दाट झाडी माजलेली आहे. त्यामुळे गडावरील अवशेष पाहाता येत नाहीत. तटबंदीचे तुरळक अवशेष आणि काही जोती गडभर पसरलेली आहेत. गडावरुन कालावल खाडी व भरतगडाचे विहंगम दृश्य दिसते. मालवणहून भरतगड/भरवंतगडला जाताना रस्त्यात आंगणेवाडी, आचर्‍याचे रामेश्वर ही मंदिरे पाहता येत���त.\nभरतगड व भगवंतगड हे दोन्ही छोटे किल्ले एकत्र पहाणे सोयिस्कर पडते. मालवणहून कालावल खाडीच्या अलिकडे असलेल्या भरतगडावर जाण्यासाठी मसूरे गावात उतरावे लागते. भरतगड पाहून झाल्यावर, भगवंतगड पहाण्यासाठी मसुरे गावातील मुख्य चौकातून १ किमी अंतरावर कावावाडी किंवा कावामसुरे नावाची वाडी लागते. तेथे खाडीपलिकडील भगवंतगड गावात जाण्यासाठी होडी मिळते. भगवंतगड गावात उतरल्यावर डाव्या हाताच्या रस्त्याने ५ मिनीटे चालल्यावर आपण शाळेजवळ पोहचतो. तेथून मळलेली वाट गडावर जाते.\nमालवणहून एसटी किंवा रिक्षाने थेट भगवंतगड गावात जाता येते.\nगडावर रहाण्याची सोय नाही , पण मालवणमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.\nगडावर जेवणाची सोय नाही, जेवणाची सोय मसूरे गावात व मालवणमध्ये होऊ शकते.\nगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.\n१) मालवणहून सकाळी निघून भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट हे किल्ले पाहून संध्याकाळी सिंधुदूर्ग व राजकोट हे किल्ले स्वत:च्या / खाजगी वहानाने (एस टी ने\nनव्हे) एका दिवसात पाहाता येतात.\n२) भरतगड,सर्जेकोट किल्ला, सिंधुदूर्ग व राजकोट या किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: B\nबळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort) बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) बाणकोट (Bankot)\nबारवाई (Barvai) बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) भगवंतगड (Bhagwantgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t5032/", "date_download": "2018-09-22T07:03:23Z", "digest": "sha1:CI2BER5VKQLKZFFQO2ZJFIXBPEHYUSDC", "length": 3066, "nlines": 64, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-रुक्मिणीच्या शोधात", "raw_content": "\nशोधात तिच्या माझी नजर चोहीकडे भिरभिरते\nहळूच मग स्थिरावते ...........\nजिथे स्थिरावते तिथे ती बसलेली असते\nजणू काही माझीच वाट पाहत असते ........\nतिच्या जवळ जावे मनात येतच असते\nइतक्यात तीच माझ्या जवळ येण्याकरिता उटते.........\nनेमकी तेव्हाच मध्ये दुदैवाने दुसरी घुटमळते\nमाझ्या रंगाचा सारया बेरंग ती करते .........\nतिच्या मनात माझ्याबद्दल शंकेची पाल चुकचुकते\nमला मग ती कृष्णाचाच अवतार समजते ..........\nमाझ्यावरून नजर हळूच इतरत्र फिरविते\nपुन्हा एकदा कृष्ण झाल्याची खंत वाटते ............\nगोपिकांसह वेडी राधा माझ्यावर प्रेम उधळते\nतरी रुक्मिणीच्या शोधात रानोमाळ भटकावे लागते..........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/636", "date_download": "2018-09-22T07:57:11Z", "digest": "sha1:63I2UUDUDIJOLSAMC5I5ROFKDG3VJBP2", "length": 5079, "nlines": 50, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पुण्‍यभूषण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nरा. चिं. ढेरे - महासमन्वयाची ओळख\nडॉ. रा. चिं. ढेरे यांना 'त्रिदल फाऊंडेशन'च्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार डॉ. एस. एल. भैरप्पा आणि महेश एलकुंचवार यांच्या हस्ते २०१० साली प्रदान करण्यात आला होता. त्या समारंभात डॉ. ढेरे यांनी केलेले त्यांचे आत्मकथनात्मकवजा समग्र हे भाषण.\n' त्रिदल फाऊंडेशन'च्या वतीने मला माझ्या ध्यासभूमीच्या, कर्नाटकाच्या, म्हणजेच दक्षिण भारताच्या मातीतील फार मोठ्या साहित्यकाराच्या हातून ‘पुण्यभूषण’ पुरस्कार दिला जात आहे आणि माझ्या जिव्हाळ्याच्या परिवारातील एक प्रतिभावंत मराठी साहित्यकार माझ्याविषयीच्या प्रेमाने त्यासाठी येथे उपस्थित आहे, हा माझ्यासाठी आनंदाचा योग आहे.\nमाझी मूळ माती मावळची आहे, पण पुण्याने मला माझ्या तेरा-चौदा वर्षांच्या वयापासून गेली सहासष्ट वर्षें ज्ञानाचा फाळ लावून नांगरले आहे आणि आज आलेल्या पिकाचे कौतुक करण्यासाठी, सोन्याच्या नांगराने पुण्यभूमी नांगरणाऱ्या शिवरायांची प्रतिमाच ‘त्रिदल’ने मला दिलेली आहे मनात आनंद आहे आणि संकोचही आहे. मी सभासंमेलने आणि भाषणे यांच्या वाटेला फारसा गेलेलो नाही. मी सार्वजनिक क्षेत्रातील वावरही शक्यतो टाळत आलो आहे. लेखन-संशोधन हीच माझी आवडीची, आग्रहाची आणि समाजसंवादाची मुख्य वाट राहिली आहे.\nसुधीर गाडगीळ - पुण्यभूषण\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=612", "date_download": "2018-09-22T07:12:34Z", "digest": "sha1:NYI2YGV5CKNLG7GNUSGOLOX3TDW5KKHR", "length": 10232, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nभारतात लोकतंत्र नसून ब्राह्मणतंत्र\nवामन मेश्राम यांनी केली ब्राह्मणी व्यवस्थेची चिरफाड, पाटन्यात ‘दीन बचाव, देश बचाव’ परिषद\nपाटना | मूलनिवासी वृत्तसंस्था\nन्यायपालिका, कार्यपालिका, संसद आणि प्रसार माध्यमे या चारही स्तंभावर ब्राह्मणांनी कब्जा केला आहे. त्यामुळे भारतात लोकतंत्र नसून ब्राह्मणतंत्र आहे, असा हल्लाबोल करत बामसे��� व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी ब्राह्मणी व्यवस्थेची चिरफाड केली. पाटन्यामध्ये आयोजित ‘दिन बचाव, देश बचाव’ परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी ब्राह्मण-बनिया मीडियाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.\nभारतातील ब्राह्मण-बनिया मीडिया म्हणजे टॉयलेट पत्रकारिता आहे. अमेरिका, युरोपमध्ये जसे टॉयलेटमध्ये पेपरचा वापर केला जातो तशीच भारतातील पत्रकारिता आहे. त्यामुळे ही टॉयलेट पत्रकारिता आहे. आज वृत्तपत्रे, दृकश्राव्ये माध्यम, पारंपरिक (ट्रॅडिशनल) आणि व्होकल मीडिया आहे.\nवृत्तपत्रे, दृकश्राव्ये माध्यमांबरोबरच पारंपरिक माध्यमांवरही ब्राह्मणांनी कब्जा केला आहे. मुरारी बापू, आसाराम बापू सगळेच खिसे कापू त्यामुळे हे सर्व खिसे कापू ब्राह्मणवादाचे प्रचारक आहेत. आज ब्राह्मणांचे प्रशासनावर ८० टक्के कब्जा आहे. आयएएस, आयपीएस, आयआरएस, आयएफएस यासारख्या प्रशासनिक पदांवर ब्राह्मण आहेत.\nत्यामुळे प्रशासन ब्राह्मणांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांना हवे तसे निर्णय घेत आहेत. हे सर्व निर्णय एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी आणि धर्मपरिवर्तीत यांच्या विरोधात घेतले जात आहेत. म्हणून भारतात लोकतंत्र नसून ब्राह्मणतंत्र आहे, असा हल्लाबोल करत मेश्राम यांनी ब्राह्मणी व्यवस्थेची चिरफाड केली.\nयावेळी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे महासचिव मौलाना रहमानी यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. सरकार दहशत पसरवत आहे. शरियतवर हल्ले होत आहेत. लोकशाहीच्या नावाखाली स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे.\nत्यामुळे या जुलमाविरोधात सर्व मूलनिवासी बहुजनांनी एकत्र यायला हवे. देशातील सध्या मुस्लिमांवर अत्याचार वाढत आहेत. आपण शत्रूंना ओळखले पाहिजे. त्याचा सामना करायला पाहिजे. हे सरकार सर्वांना दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.\nमांस घेऊन जाणार्‍या मुस्लिमांना मारुन टाकल्या जात आहे. या देशात माणसाचे रक्त स्वस्त आणि गोमूत्र महाग झाले आहे. हे रोखण्यासाठी आपण मजबूत गरजेचे असल्याचे रहमानी यांनी स्पष्ट केले. या परिषदेला बिहार बरोबरच झारखंड, ओडिसातून मोठ्या प्रमाणावर मुस्लीम बांधव उपस्थित होते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्र���म्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=613", "date_download": "2018-09-22T07:37:11Z", "digest": "sha1:5NSU6M5IPEJR6MBLOREXFA52725CMTTH", "length": 7074, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nसेवेच्या नावाखाली मुलीवर लैंगिक अत्याचार\nगोंडा : सेवेच्या नावाखाली एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. याबाबतची तक्रार अयोध्या महंतविरोधात दाखल झाली आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील खोडारे चटकनवा परिसरात असलेला रामजानकी मंदिरात घडला. उमेश दास असे लैंगिक अत्याचार करणार्‍या महंताचे नाव आहे.\nदरम्यान, या महंताला पकडण्यासाठी पोलीसांची एक टीम अयोध्येला गेली आहे. खोडारे चटकनवा परिसरात रामजानकी मंदीर व अयोध्या विद्याकुंडचे महंत उमेश दास यांनी त्या अल्पवयीन मुलीला आपली सेवा करण्यासाठी बोलावले होते.\nठेवून त्या मुलीच्या बापाने महंताच्या सेवेसाठी मुलीला पाठविली होती. गेल्या तीन वर्षापासून ही मुलगी या मंदीरात सेवा करत होती. परंतु गेल्या आठवड्यात आपल्या घरी आलेल्या या मुलीने घडलेला प्रकार वडिलांसमोर कथन केला.\nआपल्यावर महंत उमेश दास याने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तिने दिली. तक्रार दाखल झाल्यामुळे पोलिसांनी महंताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t4591/", "date_download": "2018-09-22T08:04:46Z", "digest": "sha1:TIYQFMYMWB4VHQJA2NKLEMLQ6P5VQIQY", "length": 2314, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-कोणी?", "raw_content": "\nकेले तयांना असे बदनाम कोणी\nदाखविला विनाशी मार्ग वाम कोणी\nलागेना टिकाव त्या कपटी नीती ने,\nधरला वेठीला प्रभू श्रीराम कोणी\nजन्म नासला यांचा त्या पाप कर्मांनी,\nक्षालनास शोधले चारी धाम कोणी\nही संपत्ती अन या आलिशान वस्त्या,\nमरेतो या साठी गाळला घाम कोणी\nनाही हातास काम न पोटास घास,\nपिऊन रक्त धरला हातात जाम कोणी\nमाणसांचे जगणे पशुवत झाले,\nनाकारले यांना होऊन ठाम कोणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t5920/", "date_download": "2018-09-22T07:03:38Z", "digest": "sha1:E7IS67TG2P3QVO5GZKBO2MDNIS3F43KX", "length": 3439, "nlines": 95, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-पुसट आठवणी", "raw_content": "\nनुकतंच कोणीतरी ओट्याच्या फरशीवरून चालत गेलंय ओल्या पावलांनी,\nत्या पावलांचे ठसेही उमटले आहेत फरशीवरती,\nपण थोड्याच क्षणात हे देखील पुसट होतील,\nकारण फरशीत तेवढी ताकदच नसते मातीएवढी ओलावा धरून ठेवण्याची,\nअश्याच तुझ्या आठवणींचही होतंय,\nमनाच्या गाभार्यात आल्या पावली निघून जातात त्या आजकाल,\nत्यांमुळे आता हसावंसंही वाटत नाही कि रडावसंही वाटत नाही,\nमाझ्या मनाची देखील आता तशीच फरशी झाली आहे,\nअगदी काळी, कठोर, कभिन्न.........\nमला कविता शिकयाचीय ...\nस्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/cardano-ada-is-the-next-big-crypto-currency.html", "date_download": "2018-09-22T07:11:26Z", "digest": "sha1:WOAOSGV56R5TUHQRPIYJPSJO6YSCDABL", "length": 13805, "nlines": 57, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Cardano (ADA) is the next big Crypto Currency - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही ���ांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=615", "date_download": "2018-09-22T07:10:42Z", "digest": "sha1:2GKQMV3ARRBSS4CMOKG3VW2EAGCGL5MT", "length": 9148, "nlines": 83, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "मोहन भागवतांची हिंदुत्वाची पिचकारी मारणे सुरुच", "raw_content": "\nमोहन भागवतांची हिंदुत्वाची पिचकारी मारणे सुरुच\nआता सर्व हिंदू माझा बंधू अशी साद\nडहाणू |: भारतातील मुसलमानांनी मंदिरे तोडली नाहीत, ते काम बाहेरच्या मुसलमानांनी केले. आमच्या देशातील तोडलेली मंदिरे चांगली करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगत, तसेच राममंदिरच्या विषयाला स्पर्श करत ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी साद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मारली.\nसर्व हिंदू माझा बंधू अशी साद घालून पुन्हा एकदा मोहन भागवत यांनी हिंदुत्वाची पिचकारी मारली आहे. या त्यांच्या हाकेला कोणी धावून जाणार नाही. कारण आता बहुजनांना कळून चुकले आहे की, आम्ही हिंदू नाही.\nविश्‍व हिंदू परिषदेच्या तलासरी विभागामार्फत डहाणूतील आसवे येथे कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, विश्‍व हिंदू परिषदेचे कोकण प्रांताध्यक्ष देवकीनंदन जिंदाल, पालघर जिल्हा अध्यक्ष राजकुमार नागशेट हे या वेळी उपस्थित होते.\nया वेळी सवितानंदजी महाराज, तुंगारेश्‍वर ट्रस्टचे अध्यक्ष सदानंद महाराज, त्र्यंबकेश्‍वरचे रघुनाथ महाराज, प्रशांत हरतलकर, अशोक चौगुले यांचे स्वागत आदिवासी पेंटिंग व पुष्प देऊन करण्यात आले.\nहिंदूंना संमेलन भरवून सांगावे लागते, ही चांगली गोष्ट नाही. आपण हिंदू आहोत, आपण कुणालाही परके मानत नसून, द्वेष करत नाही. जागतिक कल्याणासाठी हिंदू हे जंक्शन आहे. स्वार्थाकरिता काहीजण हिंदूंमध्ये भेद करत आहेत. रामसेतू तुटला, तर काय फरक पडतो, राममंदिराची गरज काय हे मुद्दे त्यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत.\nआम्हाला आमचा निर्णय घेऊ द्या\nआम्ही हिंदू नसून येथील भूमीपुत्र आहोत. येथील मूलनिवासी बहुजन आहोत. आम्हाला आमचा निर्णय घेऊ द्या. तुम्ही कोण ठरविणारे आम्ही हिंदू आहोत असा सवाल आता ठिकठिकाणी विचारला जात आहे.\nत्यामुळेच मोहन भागवत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. परिणामी अशातर्‍हेचे वक्तव्ये सातत्याने त्यांच्या तोंडून येत आहेत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/head-spirituality-health-44130", "date_download": "2018-09-22T07:58:10Z", "digest": "sha1:VU2O6TXK3Z6RFQRW7NGXRMZ7KB56F5OG", "length": 11091, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "head from spirituality to health सुखी जीवनासाठी अध्यात्मातून आरोग्याकडे जाणे आवश्‍यक | eSakal", "raw_content": "\nसुखी जीवनासाठी अध्यात्मातून आरोग्याकडे जाणे आवश्‍यक\nमंगळवार, 9 मे 2017\nडॉ. करंदीकर म्हणाले, की मनाचा ठाव अतिप्रगत विज्ञानालाही घेता आलेला नाही. शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य आणि स्वास्थ्याचा शोध घेण्यासाठी अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाची गरज आहे.\nइंदिरानगर : मानवाने आज बुद्धीच्या जोरावर प्रत्य��क बाबतीत मोठी प्रगती केली आहे. नवी नवी क्षितिजे पार करीत असताना तो सुखी व तणावमुक्त नाही हे वास्तव असून, सुख मिळविण्यासाठी बुद्धीला अध्यात्माची जोड देणे आवश्‍यक आहे, असे मत मेंदू व मज्जारज्जू शल्य विशेषज्ञ डॉ. महेश करंदीकर यांनी येथे व्यक्त केले.\nक्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प \"अध्यात्म आणि आरोग्य' या विषयावर त्यांनी गुंफले.\nडॉ. करंदीकर म्हणाले, की मनाचा ठाव अतिप्रगत विज्ञानालाही घेता आलेला नाही. शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य आणि स्वास्थ्याचा शोध घेण्यासाठी अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाची गरज आहे. यातील भक्तियोग, राजयोग, ज्ञानयोग, नामस्मरण, गीतासार, कर्मयोग आणि प्रेमयोगाचा अभ्यास आणि साधना केली, तर जीवन सुखी, समृद्धी आणि संतुलीत म्हणजेच खऱ्या अर्थाने आरोग्यदायी होईल, हे ध्यानात घेतले पाहिजे.\nमंडळाचे अध्यक्ष रवींद्र करंबळेकर, प्रवीण जोशी, रवी बालाटे, अरुण रोडे, रमेश नागरे, अशोक धर्माधिकारी आदी उपस्थित होते.\nश्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nअकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा...\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nलोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन\nपुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...\nबेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण मम्मा, आयॅम बॅक मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Chhatrapati-Shivaji-Maharaj-statue-arrived-valapai/", "date_download": "2018-09-22T07:46:59Z", "digest": "sha1:BIK7YLM5XBBNMUZMFONFFUWH2PH7KZMG", "length": 5538, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे वाळपईत आगमन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे वाळपईत आगमन\nशिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे वाळपईत आगमन\nवाळपईतील छत्रपती शिवाजी महाराज पालिका उद्यानात शिवजंयतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण सोमवार दि.19 फेब्रुवारी रोजी होणार असून त्यानिमित्त शुक्रवारी बेळगावमार्गे शिवपुतळ्याचे गोव्यात आगमन झाले. त्याचे शानदार स्वागत केरी-सत्तरी येथे करण्यात आले. या स्वागत सोहळ्यात शिवप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.\nकेरीतून भव्य मिरवणुकीने पुतळा वाळपईतील पालिका उद्यानात आणण्यात आला. ही मिरवणूक केरी, मोर्ले, होंडा, पिसुर्ले या मार्गाने वाळपईत आली. यात दुचाकी, चारचाकी वाहनाच्या माध्यमातून शिवप्रेमींनी भाग घेतला होता.\nशिवजयंती उत्सव समिती व छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण समिती याच्या संयुक्त विद्यमाने सदर पुतळ्याचे अनावरण सोमवारी सकाळी9.30 समितीचे अध्यक्ष तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यासाठी समितीतर्फे पूर्वतयारी करण्यात आली असून उद्यानाची साफसफाई करण्यात आली आहे.\nवाळपई शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा रहावा अशी येथील रहिवाशांच्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या मागणीची पूर्तता करण्याचे आश्‍वासन वाळपईचे आमदार तथा आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी दिले होते. त्याची पूर्तता यानिमित्ताने होत आहे. सगुण वाडकर,प्रसाद खाडीलकर, तुळशीदास प्रभू,रामनाथ डांगी, लक्ष्मण गावस,यांनीही विचार मांडले. मिरवणुकीचे ठिकाठिकाणी नागरिकांनी व शिवप्रेमीनी फटाके वाजवून स्वागत केले तर अनेक ठिकाणी पुष्पहार अ��्पण करून स्वागत केले.\nइराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Citizens-caught-three-thieves/", "date_download": "2018-09-22T07:26:02Z", "digest": "sha1:KAE2N2XLDVGQNMS64YE4SINRMWDUSJLD", "length": 5152, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिघा चोरट्यांना नागरिकांनी पकडले! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › तिघा चोरट्यांना नागरिकांनी पकडले\nतिघा चोरट्यांना नागरिकांनी पकडले\nदागिने पॉलिश करून देतो, असे सांगत बांव येथील महिलेच्या मंगळसूत्रातील सोने गाळून घेत तिची लुबाडणूक केली. या महिलेच्या आरडाओरडीनंतर व ग्रामस्थांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या तिघांनाही गावातूनच पळताना ग्रामस्थांनी पकडले. यातील एक चोरटा पळताना पडून जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी स.10.30 वा. घडली.\nबिहार येथील रितिककुमार सुखनंदन साह (18), देवराजकुमार मागनप्रसाद साह (19), रोशनकुमार सदानंद साह (20) हे बांव येथील शीतल दत्ताराम आंबेरकर हिच्या घरी जात तिची पैंजण पॉलिश करून दिली. यानंतर सौ. नंदिनी नारायण राऊत यांच्या घरी येत तिचे सोन्याचे मंगळसूत्र पॉलिश करून देतो असे सांगत तिच्याकडून दोन तोळ्याचे मंगळसूत्र घेतले व एका द्रवात बुडवून नंतर ते कागदाच्या पुडीत बांधून दिले व तिथून काढता पाय घेतला.\nकाही वेळाने या महिलेने हे मंगळसूत्र उघडून पाहिल्यावर ते काळे-पांढरे झाल्याचे आढळले. यानंतर ही महिला आरडाओरड करत ही महिला चोरट्यांच्या मागे धावत सुटली. यानंतर हे चोरटे पळत असताना नाईकवाडी रेल्वे ट्रकजवळ धोंडीराज परब, प्रमोद परब, सखाराम परब,नारायण परब,नागेश परब यांनी त्यांना पकडून ठेवले.यातील एक चोरटा पळताना पडून जखमी झाला.या चोरट्यांची हातचलाखी करत या मंगळसूत्रातील 7 ग्रॅम 790 मिली सोने गाळून घेतल्याचे या मंगळसूत्राचे मोजमाप केल्यावर आढळले.या तीनही चोरट्यांनी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले.या घटनेची फिर्याद या महि���ेचा पती नारायण कृष्णा राउळ यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे.\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-09-22T06:51:54Z", "digest": "sha1:32XITFVGSO6T2QY5MZEE66C6PAMAHRED", "length": 11861, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उस्मानाबाद (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nउस्मानाबाद हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामधील ४ व लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमधील प्रत्येकी एक असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.\n३.१ २०१४ लोकसभा निवडणुका\n४ हे सुद्धा पहा\n२३९ - औसा विधानसभा मतदारसंघ\n२४० - उमरगा विधानसभा मतदारसंघ\n२४१ - तुळजापूर विधानसभा मतदारसंघ\n२४२ - उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ\n२४३ - परांडा विधानसभा मतदारसंघ\n२४६ - बार्शी विधानसभा मतदारसंघ\nपहिली लोकसभा १९५२-५७ - -\nदुसरी लोकसभा १९५७-६२ वेंकटराव श्रीनिवासराव नालदुर्गकर काँग्रेस\nतिसरी लोकसभा १९६२-६७ टी.ए. पाटील काँग्रेस\nचौथी लोकसभा १९६७-७१ टी.ए. पाटील काँग्रेस\nपाचवी लोकसभा १९७१-७७ टी.ए. पाटील काँग्रेस\nसहावी लोकसभा १९७७-८० टी.एस. श्रंगारे काँग्रेस\nसातवी लोकसभा १९८०-८४ टी.एन. सावंत काँग्रेस(आय)\nआठवी लोकसभा १९८४-८९ अरविंद तुलसीराम कांबळे काँग्रेस(आय)\nनववी लोकसभा १९८९-९१ अरविंद तुलसीराम कांबळे काँग्रेस(आय)\nदहावी लोकसभा १९९१-९६ अरविंद तुलसीराम कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nअकरावी लोकसभा १९९६-९८ शिवाजी कांबळे शिवसेना\nबारावी लोकसभा १९९८-९९ अरविंद तुलसीराम कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nतेरावी लोकसभा १९९९-२००४ शिवाजी कांबळे शिवसेना\nचौदावी लोकसभा २००४-२००९ कल्पना नरहिरे शिवसेना\nपंधरावी लोकसभा २००९-२०१४ पद्मसिंह बाजीराव ��ाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष\nसामान्य मतदान २००९: उस्मानाबाद\nएनसीपी पद्मसिंह बाजीराव पाटील ४,०८,८४० ४४.२२\nशिवसेना रविंद्र विश्वनाथ गायकवाड ४,०२,०५३ ४३.४९\nबसपा यशवंत दिवाकर २८,०४५ ३.०३\nअपक्ष हरीदास पवार ९,४९६ १.०३\nअपक्ष दादासाहेब जेटीथोर ८,५६७ ०.९३\nअपक्ष श्रीमंत येवटे-पाटील ८,५१३ ०.९२\nक्रांतिकारी जय हिंद सेना राजेंद्र हिप्पेर्गेकर ६,७३० ०.७३\nअपक्ष अरुण निटुरे ६,६९६ ०.७२\nभारिप बहुजन महासंघ भगवान जगताप ५,८०० ०.६३\nअपक्ष संदिपान जोमबडे ४,८७७ ०.५३\nअपक्ष पद्मसिंह विजयसिंह मुंडेपाटील ३,६५७ ०.४\nराष्ट्रीय समाज पक्ष गुंडेराव बनसोडे ३,५५० ०.३८\nअपक्ष बाबु चव्हाण ३,२२१ ०.३५\nनिलोपा (सं.) बाबा शेख ३,०३६ ०.३३\nएनसीपी विजयी शिवसेना पासुन बदलाव\nएनसीपी पद्मसिंह बाजीराव पाटील\nशिवसेना प्रा. रवींद्र गायकवाड\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\n↑ भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उस्मानाबाद (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nनंदुरबार (ST) • धुळे • जळगाव • रावेर • बुलढाणा • अकोला • अमरावती (SC) • वर्धा • रामटेक (SC) • नागपूर • भंडारा-गोंदिया • गडचिरोली-चिमूर (ST) • चंद्रपूर • यवतमाळ-वाशिम • हिंगोली • नांदेड • परभणी • जालना • औरंगाबाद • दिंडोरी (ST) • नाशिक • पालघर (ST) • भिवंडी • कल्याण • ठाणे • उत्तर मुंबई • उत्तर पश्चिम मुंबई • उत्तर पूर्व मुंबई • उत्तर मध्य मुंबई • दक्षिण मध्य मुंबई • दक्षिण मुंबई • रायगड • मावळ • पुणे • बारामती • शिरुर • अहमदनगर • शिर्डी (SC) • बीड • उस्मानाबाद • लातूर (SC) • सोलापूर (SC) • माढा • सांगली • सातारा • रत्नागिरी-सिंधुदुर्ग • कोल्हापूर • हातकणंगले\nभंडारा • चिमूर • डहाणू • एरंडोल • इचलकरंजी • कराड • खेड • कुलाबा • कोपरगाव • मालेगाव • पंढरपूर • राजापूर • रत्नागिरी • वाशिम • यवतमाळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०१८ रोजी १९:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=615", "date_download": "2018-09-22T07:11:25Z", "digest": "sha1:YOKEXUQAB3K223KVIMOMWSQLTT6SK6TD", "length": 8956, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nमोहन भागवतांची हिंदुत्वाची पिचकारी मारणे सुरुच\nआता सर्व हिंदू माझा बंधू अशी साद\nडहाणू |: भारतातील मुसलमानांनी मंदिरे तोडली नाहीत, ते काम बाहेरच्या मुसलमानांनी केले. आमच्या देशातील तोडलेली मंदिरे चांगली करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगत, तसेच राममंदिरच्या विषयाला स्पर्श करत ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी साद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मारली.\nसर्व हिंदू माझा बंधू अशी साद घालून पुन्हा एकदा मोहन भागवत यांनी हिंदुत्वाची पिचकारी मारली आहे. या त्यांच्या हाकेला कोणी धावून जाणार नाही. कारण आता बहुजनांना कळून चुकले आहे की, आम्ही हिंदू नाही.\nविश्‍व हिंदू परिषदेच्या तलासरी विभागामार्फत डहाणूतील आसवे येथे कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, विश्‍व हिंदू परिषदेचे कोकण प्रांताध्यक्ष देवकीनंदन जिंदाल, पालघर जिल्हा अध्यक्ष राजकुमार नागशेट हे या वेळी उपस्थित होते.\nया वेळी सवितानंदजी महाराज, तुंगारेश्‍वर ट्रस्टचे अध्यक्ष सदानंद महाराज, त्र्यंबकेश्‍वरचे रघुनाथ महाराज, प्रशांत हरतलकर, अशोक चौगुले यांचे स्वागत आदिवासी पेंटिंग व पुष्प देऊन करण्यात आले.\nहिंदूंना संमेलन भरवून सांगावे लागते, ही चांगली गोष्ट नाही. आपण हिंदू आहोत, आपण कुणालाही परके मानत नसून, द्वेष करत नाही. जागतिक कल्याणासाठी हिंदू हे जंक्शन आहे. स्वार्थाकरिता काहीजण हिंदूंमध्ये भेद करत आहेत. रामसेतू तुटला, तर काय फरक पडतो, राममंदिराची गरज काय हे मुद्दे त्यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत.\nआम्हाला आमचा निर्णय घेऊ द्या\nआम्ही हिंदू नसून येथील भूमीपुत्र आहोत. येथील मूलनिवासी बहुजन आहोत. आम्हाला आमचा निर्णय घेऊ द्या. तुम्ही कोण ठरविणारे आम्ही हिंदू आहोत असा सवाल आता ठिकठिकाणी विचारला जात आहे.\nत्यामुळेच मोहन भागवत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. परिणामी अशातर्‍हेचे वक्तव्ये सातत्याने त्यांच्या तोंडून येत आहेत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/606693", "date_download": "2018-09-22T07:38:08Z", "digest": "sha1:DOT5UTKTKXAGHRI3UEBMMNPOFI7FOMTE", "length": 5146, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जोहाना कोंटाची केनिनवर मात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » जोहाना कोंटाची केनिनवर मात\nजोहाना कोंटाची केनिनवर मात\nवृत्तसंस्था /सॅन जोस :\nयेथे सुरू असलेल्या सिलीकॉन व्हॅली क्लासिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या जोहाना कोंटाने सोफिया केनिनवर 6-1, 6-4 असा विजय मिळवित पुढील फेरीत प्रवेश मिळविला. दोन वर्षापूर्वी कोंटाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.\nबुधवारी झालेल्या सामन्यात कोंटाने केनिनचा 6-1, 6-4 असा फडशा पाडला. कोंटाने या स्पर्धेत अमेरिकेच्या माजी टॉप सीडेड सेरेना विलीयम्सला पराभवाचा धक्का दिला होता. केंटाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना मर्टेन्सबरोबर होणार आहे. मर्टेन्सने अमेरिकेच्या क्रेझरवर 6-2, 6-0 अशी मात केली. स्पेनच्या मुगुरूझाने या स्पर्धेत दुसऱया फेरीतच माघार घेतली. बेलारूसच्या अझारेंकाने ब्लिनकोव्हाचा 6-1, 6-0 तसेच कॉलीन्सने लॅफ्कोचा 6-1, 3-6, 6-1 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.\nडब्ल्यूडब्ल्यूईमध्ये सुशीलचा सहभाग नाही\nशशांक मनोहर यांचा रा���ीनामा मागे\nमहिला क्रिकेटरजवळ मिळाल्या 14000 ड्रग्जच्या गोळय़ा\nदबावाखाली जिंकण्याची कला शिकण्याची गरज : विराट\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=617", "date_download": "2018-09-22T07:12:36Z", "digest": "sha1:XXT46XJ3IFQH4L67LT6SURRVGKHTN2BO", "length": 8013, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "असिमानंदासह सर्वच आरोपींची निर्दोष सुटका", "raw_content": "\nअसिमानंदासह सर्वच आरोपींची निर्दोष सुटका\nमक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरण, एनआयएने ठोस पुरावे दिले नाहीत\nहैदराबाद : अभिनव भारतच्या अनेक सदस्यांनी मक्का मशीदीत बॉम्बस्फोट करण्याचे षड्यंत्र रचले होते, असे स्वामी असीमानंद यांनी लेखी म्हणणे मांडले होते.\nएवढा मोठा सबळ पुरावा असतानाही मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाकडून त्यांची व सर्वच आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याने उलट सुलट चर्चा होताना दिसून येत आहे. तसेच या प्रकरणात एनआयए सुद्धा सबळ पुरावे सादर करण्यात अपयशी ठरली आहे.\n१८ मे २००७ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात ९ लोकांचा मृत्यू झाला होता. ५८ लोक गंभीर झाले होते. सुरुवातीच्या तपासानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. सीबीआय अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष घटना पाहणार्‍या ६८ लोकांची बाजू समजून घेतली होती.\nयातील ५४ लोकांनी आपल्या साक्षी फिरविल्या. यानंतर सन २०११ मध्ये सीबीआयकडून हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या तपासानंतर या घटनेवरून १० लोकंाना आरोपी बनविण���यात आले होते. यामध्ये अभिनव भारतचे सर्वच सदस्यांचा समावेश होता.\nस्वामी असिमानंदसह देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, लक्ष्मणदास महाराज, मोहनलाल रतेश्‍वर, राजेंद्र चौधरी यांना या प्रकरणात आरोपी घोषित करण्यात आले होते.यातील दोन आरोपी रामचंद्र कालसांगरा व संदीप डांगे आजही फरार आहेत तर यातील प्रमुख आरोपी सुनील जोशीची हत्या करण्यात आली.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B-%E0%A4%8F/", "date_download": "2018-09-22T07:21:20Z", "digest": "sha1:K3DOC5NNK2BDFCUQ4WWAMSII7JQ3CAFO", "length": 8932, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो एकाच वेळी दोन महिलांशी लग्न करणार! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफुटबॉलपटू रोनाल्डिन्हो एकाच वेळी दोन महिलांशी लग्न करणार\nरिओ डी जानेरो : ब्राझीलचा दिग्गज फुटबॉल खेळाडू रोनाल्डिन्हो एकाच वेळी दोन महिलांशी विवाह करणार आहे. ब्राझीलच्या स्थानिक मीडियाच्या माहितीनुसा��, रोनाल्डिन्हो या वर्षी ऑगस्टमध्ये प्रिस्किला कोएलो आणि ब्रिटीज सूजा या दोघींबरोबर एकाच वेळी लग्न करणार आहे.\nया दोघी मागच्या वर्षापासून रिओ डी जानेरोमधील घरात रोनाल्डिन्होसोबतच राहत आहेत. 38 वर्षांच्या रोनाल्डिन्होने 2016 मध्ये ब्रिटीजला डेट करायला सुरुवात केली. तर प्रिस्किला आधीपासूनच त्याच्या आयुष्यात आहे.\nप्रिस्किला आणि ब्रिटीज यांना रोनाल्डिन्होकडून 1500 पौंड भत्ताही मिळतो, जो त्या आपल्या इच्छेनुसार खर्च करु शकतात. त्याने दोघींना मागील वर्षी जानेवारी महिन्यात लग्नासाठी विचारले आणि साखरपुड्याची अंगठीही भेट दिली होती.\nरिओ डी जानेरोमधील सांता मोनिका कोंडोमिनियममध्ये एका खासगी सोहळ्यात त्यांचं लग्न होणार आहे. मात्र रोनाल्डिन्होच्या या निर्णयावर त्याची बहिण नाराज आहे. दोन महिलांशी एकाच वेळी लग्न करण्याला तिचा विरोध आहे. त्यामुळे रोनाल्डिन्होच्या लग्नात सहभागी होण्यासही तिने नकार दिला. मात्र बहिणीच्या विरोधानंतरही रोनाल्डिन्होने दोघींसोबत लग्न करण्याचा निर्णय बदललेला नाही.\nरोनाल्डिन्होची गणना जगातील दिग्गज फुटबॉलपटूंमध्ये होते. जगभरात त्याचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. ब्राझीलसाठी त्याने 97 सामने खेळले असून त्याच्या नावावर 33 गोलचा समावेश आहे. रोनाल्डिन्हो 2002 च्या विश्वचषकविजेत्या संघातील महत्त्वाचा सदस्य होता. तर 2003 मध्ये रोनाल्डिन्होने स्‍पेनच्या बार्सिलोना क्लबकशी करार केला. तो पाच वर्ष बार्सिलोनाकडून खेळला. यातील 145 सामन्यात त्याने 70 गोल केले आहेत. रोनाल्डिन्होची दोन वेळा फिफा वर्ल्ड प्लेअर ऑफ द ईअर म्हणून निवड झाली होती. तर बॅलोन डी’ओर हा पुरस्कारही त्याला मिळाला होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n विरारमध्ये दोन महिलांची एकाच पद्धतीने हत्या\nमाझी स्पर्धा माझ्याशीच आहे – रवींद्र जडेजा\nअाशिया चषक 2018 : रोमहर्षक लढतीत पाकिस्तनचा अफगाणिस्तानवर 3 गडी राखून विजय\nभारताचा बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय\nसिंधू व श्रीकांतचे आव्हान संपुष्टात\nखेळाडूंच्या गुणवत्तेला योग्य मार्गदर्शनाची गरज\nअखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे 25 पासून आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/citizen-journalist-give-money-no-receipt-111776", "date_download": "2018-09-22T07:40:09Z", "digest": "sha1:Q73XNMGBOW4ACSJG7C77FUBW47KLCECW", "length": 9932, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "citizen journalist - Give money; No receipt पैसे द्या; पावती नाही! | eSakal", "raw_content": "\nपैसे द्या; पावती नाही\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nपासिंग न केलेली नवीन वाहने सर्रासपणे रस्त्यावर चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमानुसार, पासिंग झाल्याशिवाय आणि नंबर दिल्याशिवाय वितरक आणि आरटीओ वाहनचालकांना वाहनाचा ताबा देऊ शकत नाही.\nकात्रज : राजीव गांधी प्राणी संग्रहालयात वाहनाच्या पार्किंगची कोणतीही पावती न देता केवळ पैसे दिल्याची नोंद वहीत केली जाते. ‘अद्याप पावत्या छापून आल्या नाहीत’ असे उत्तर कर्मचारी देतात. हे अनधिकृतपणे पैसे वसूल करण्याचे काम चालू आहे का\nपासिंग न केलेली वाहने रस्त्यावर कशी\nपुणे: पासिंग न केलेली नवीन वाहने सर्रासपणे रस्त्यावर चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमानुसार, पासिंग झाल्याशिवाय आणि नंबर दिल्याशिवाय वितरक आणि आरटीओ वाहनचालकांना वाहनाचा ताबा देऊ शकत नाही. पण, नियम धाब्यावर बसवून अशी वाहने चालविली जात आहेत.\n#ChowkidarChorHai ट्रेंड टॉप टेनमध्ये\nनवी दिल्लीः ''गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा...\nलातूर - तुळजापूर ते नागपूर हा महामार्ग लातूर शहरातून जाणार की कव्हा, बाभळगाव (ता. लातूर) या गावांच्या शिवारातून जाणार याबाबत चर्चा सुरू होती; पण हा...\nराहुल हे ‘विदूषक युवराज’\nनवी दिल्ली - ‘राफेल’ विमान खरेदी सौदा व बॅंकांची बुडीत कर्जे (एनपीए) यावरून सरकारवर आक्रमक प्रहार करणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षांना दिवसेंदिवस वाढत...\n''गली गली में शोर है, चौकीदार चोर है''\nनवी दिल्ली : ''गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला...\nसीतारामन संरक्षणमंत्री नाहीतर 'राफेलमंत्री' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राफेल करारावरून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीकास्त्र सोडले. राहुल गांधींनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617908", "date_download": "2018-09-22T07:59:21Z", "digest": "sha1:7OBWCCKFVR45YAD2ABFGL5O7KWOUQYAZ", "length": 8676, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मिरजेत चेन स्नॅचरला अटक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेत चेन स्नॅचरला अटक\nमिरजेत चेन स्नॅचरला अटक\nगेल्या वर्षभरात मिरज शहरातील विविध भागात चेन स्नॅचिंग करणाऱया राहुल मोहन जाधव (वय 25, रा. बसाप्पाचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) या तरुणास शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून शहरातील चार गुह्यांचा छडा लागला असून, दोन लाख, दहा हजार रुपयांचे सोने व 50 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल असा दोन लाख, 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचा अन्य साथीदार सदवीर याचा शोध पोलिस घेत आहेत.\nगेल्या वर्षभरात शहरातील ब्राह्मणपुरी, दिंडीवेस, होळीकट्टा, आंबेडकर बाग या भागात चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या. रस्त्याने जाणाऱया एकटय़ा महिलांना हेरुन सकाळी आणि दुपारच्यावेळी मोटारसायकलवरुन येणारे दोघे तरुण महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेत. याबाबत शहर पोलीस ठाणे आणि महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांनी याबाबत पाळत ठेवली होती. पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, उपाधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी राहूल मोहन जाधव याला संशयित म्हणून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, तो आणि त्याचा साथीदार सदवीर याने शहरात वेगवेगळ्या चार ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली.\nआरोपी हा दिल्ली येथे सोन्याच्या आटणीच्या दुकानात यापूर्वी काम करीत होता. त्यामुळे त्याला सोने गाळणाऱया दुकानदारांशी परिचय होता. यातूनच त्याने सदरवीर याला साथीला घेऊन चेन स्नॅचिंग करण्यास सुरूवात केली. त्याने ब्राम्हणपूरी भागात दोन, दिंडीवेसमध्ये एक तर होळी कट्टय़ावर एक अशा चार ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली आहे. याठिकाणी चेन स्नॅचिंग करीत अस��ाना मोटार सायकलची नंबर प्लेट दिसू नये, यासाठी त्यावर चिखल फासत असत. स्नॅचिंग केलेले सोने हे ढालगांव येथे एका सोनाराकडे विकले होते.\nपोलिसांनी त्याने दिलेल्या माहितीनुसार सदरचे सुमारे 70 ग्रॅम वजनाचे सोने आणि चेन स्नॅचिंग करणाऱयासाठी वापरलेली मोटारसायकल असा दोन लाख, 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, कॉन्स्टेबल लक्ष्मण जाधव, मुक्तार चमनशेख, विष्णू काळे, सचिन धोत्रे, संतोष पुजारी, अभिजित पाटील, नागेश मासाळ, माणिक शिंदे, सुहेल मुल्ला, उमेश कोळेकर यांनी सहभाग घेतला. सदर आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.\nएमएसईबीच्या विरोधात शेतकरी चढला टॉवरवर\nआरक्षणासाठी विधानभवनावर लाखेंच्या संख्येने घेराव घालणारः\nकेवडमध्ये सावत्रभावाने जमिनीच्या वाटणीवरून केला बहिणीचा खून\nकामटेसह संशयित कळंबा कारागृहात\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/author/speedhawk45", "date_download": "2018-09-22T07:34:44Z", "digest": "sha1:G5IELLNJOIDLL3FVFTSF6OMEYJTTDRFK", "length": 12283, "nlines": 55, "source_domain": "marathifacebook.com", "title": "speedhawk45, Author at Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर ��ैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=617", "date_download": "2018-09-22T07:42:54Z", "digest": "sha1:QFX6GCMMU5LSIWLLJABMUD6K3GU44KZA", "length": 7837, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nअसिमानंदासह सर्वच आरोपींची निर्दोष सुटका\nमक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरण, एनआयएने ठोस पुरावे दिले नाहीत\nहैदराबाद : अभिनव भारतच्या अनेक सदस्यांनी मक्का मशीदीत बॉम्बस्फोट करण्याचे षड्यंत्र रचले होते, असे स्वामी असीमानंद यांनी लेखी म्हणणे मांडले होते.\nएवढा मोठा सबळ पुरावा असतानाही मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाकडून त्यांची व सर्वच आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याने उलट सुलट चर्चा होताना दिसून येत आहे. तसेच या प्रकरणात एनआयए सुद्धा सबळ पुरावे सादर करण्यात अपयशी ठरली आहे.\n१८ मे २००७ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात ९ लोकांचा मृत्यू झाला होता. ५८ लोक गंभीर झाले होते. सुरुवातीच्या तपासानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. सीबीआय अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष घटना पाहणार्‍या ६८ लोकांची बाजू समजून घेतली होती.\nयातील ५४ लोकांनी आपल्या साक्षी फिरविल्या. यानंतर सन २०११ मध्ये सीबीआयकडून हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या तपासानंतर या घटनेवरून १० लोकंाना आरोपी बनविण्यात आले होते. यामध्ये अभिनव भारतचे सर्वच सदस्यांचा समावेश होता.\nस्वामी असिमानंदसह देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, लक्ष्मणदास महाराज, मोहनलाल रतेश्‍वर, राजेंद्र चौधरी यांना या प्रकरणात आरोपी घोषित करण्यात आले होते.यातील दोन आरोपी रामचंद्र कालसांगरा व संदीप डांगे आजही फरार आहेत तर यातील प्रमुख आरोपी सुनील जोशीची हत्या करण्यात आली.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदो��्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=618", "date_download": "2018-09-22T07:28:46Z", "digest": "sha1:K2KOCKBYCRUMQ62BZ4PAG54O5OXGM3AY", "length": 7841, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "ओबीसींनीही साजरी केली आंबेडकर जयंती", "raw_content": "\nओबीसींनीही साजरी केली आंबेडकर जयंती\nया कार्यक्रमाला बहूजन समाजातील सर्वच समुहातील लोकांनी हजेरी लावली.\nहिंगणघाट : स्थानिक कलोडे सभागृहाच्या मागे संत तुकडोजी वार्ड परिसरात विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती ओबीसी बांधवानी मोठ्या थाटामाटात पारंपारिक पद्धतीने कोणताही गाजावाजा न करता प्रबोधनात्क कार्यक्रम घेऊन साजरी केली. या कार्यक्रमाला बहूजन समाजातील सर्वच समुहातील लोकांनी हजेरी लावली.\nया कार्यक्रमाचे उद्घाटन माउसकर यांनी केले तर अध्यक्षस्थान डॉ. सातपुडके यांनी भुषविले. कार्यक्रमाला उपस्थित लोकांना संबोधित करताना डॉ.सातपुडके म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग आज त्यांचा भक्त झालेला आहे.\nभक्त लोक केवळ पूजापाठ करतात. त्यांच्या विचारधारेचा प्रचार प्रसार करत नाही. भक्त लोक केवळ एक दिवस जयंती साजरी करून ३६४ दिवस गप्प बसतात. ही धोकादायक बाब आहे. खरे तर बाबासाहेब आंबेडकर यांना भक्तांऐवजी अनुयायी हवे होते.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ अनु जाती, जमातीसाठी काम केले नसून संपूर्ण बहूजन समाजासाठी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या विचारधारेचा प्रचार प्रसार बहुजन समाजात करण्याची वेळ आलेली आहे.\nबाबासाहेब आंबेडकर संपूर्ण बहूजन समाजाचे महापुरूष आहेत. त्यांना एका समुहात बंदिस्त करून ठेवू नये, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://new-york-singles.us/?lg=mr", "date_download": "2018-09-22T07:32:59Z", "digest": "sha1:FI7RPLJBC5TUP5K2B6RNNXEN77IXKW2U", "length": 6836, "nlines": 121, "source_domain": "new-york-singles.us", "title": "New York Singles - NY Singles", "raw_content": "\nच्या शोधात: स्त्रि पुरुष\nदेश: अफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्व���ओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5094514448240484396&title=Online%20Start%20Up%20-%20E%20Vyavasayacha%20Roadmap&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-09-22T07:26:26Z", "digest": "sha1:XRAAJ7U2EQZPDI5RCWJRRPBPT36VV7AH", "length": 6597, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "ऑनलाईन स्टार्ट अप", "raw_content": "\nस्टार्ट अप हा सध्याच्या युगाचा परवलीचा शब्द बनला आहे. त्यातही डिजिटल व्यवसाय ही आधुनिक संकल्पना आता रुजू लागली आहे. या पार्श्वभूमीवर संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी या पुस्तकात पारंपरिक आणि स्टार्ट अप अशा दोन्ही प्रकारच्या उद्योजकांना मार्गदर्शन केले आहे.\nसंगणक आणि सोशल मिडीयाने व्यापलेल्या जगाची ते ओळख करून देतात. या जगातील नवे बिझनेस मंत्र माहिती करून घेण्याची गरजही ते सांगतात. बल्क मेसेजिंगप्रमाणे बल्क व्हॉट्स अॅप, लाईन, स्काइपसारखी संवाद अप्लिकेश्न्स, ‘ईआरपी’सारख्या विविध प्रणाली, पेमेंट- बँक यांची माहिती ते देतात. डिजिटल व्यवसायांची सुरक्षितता, ‘विंग्ज’सारख्या संस्थांची कार्यपद्धती समजते. स्टार्ट अप सुरू कसा करावा, भांडवल कोठून मिळवावे याविषयी सल्ला देतात.\nप्रकाशक : मेनका प्रकाशन\nकिंमत : १३० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: ऑनलाईन स्टार्ट अपडॉ. दीपक शिकारपूरबिझनेस आणि व्यवस्थापनटेक्नोलॉजीमेनका प्रकाशनOnline Start Up - E Vyavasayacha RoadmapDr. Dipak ShikarpurMenka PrakashanBOI\nसंपूर्ण शाकाहारी सुर���ची सांस्कृतिक भारत- भारतीय राज्यांची संक्षिप्त ओळख आरोग्याच्या गुजगोष्टी मुलांच्या डब्यासाठी ४०४ पौष्टिक रेसिपीज पिंपळपान- भाग ४\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/municipal-corporation-employee-suicide-attempt-in-thane-1610328/", "date_download": "2018-09-22T07:23:11Z", "digest": "sha1:DMIYNKWOZQBS7QB2FMFM6KF4GW3SF3NN", "length": 12388, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Municipal Corporation employee suicide attempt in Thane | पालिका कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nपालिका कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nपालिका कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nबदलीच्या भीतीने मुख्यालयातच फिनाइल प्राशन\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nबदलीच्या भीतीने मुख्यालयातच फिनाइल प्राशन\nकरवसुलीतील लक्ष्य गाठण्यात अपयश आल्याने आणण्यात आलेल्या बदलीच्या प्रस्तावाची कुणकुण लागल्याने भीतीने उल्हासनगर पालिकेतील एका कर्मचाऱ्याने पालिका मुख्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला. या कर्मचाऱ्याने फिनाइल प्राशन केल्याचे समजताच अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले.\nउल्हासनगर महापालिकेच्या कर विभागात कार्यरत असलेले दयाराम ढोबळे यांनी दुपारी एकच्या सुमारास पालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर असताना फिनाइल प्राशन केले. त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी ढोबळे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.\nढोबळे यांनी हे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, बदलीच्या भीतीने त्यांनी हे कृत्य केल्याची चर्चा आहे. उल्हासनगर महापा��िकेच्या तिजोरीत वाढ करण्यासाठी पालिका आयुक्तांनी यंदा करवसुलीवर विशेष भर दिला आहे. त्यासाठी कर निर्धारण आणि संकलन विभागातील विविध अधिकारी, कर्मचारी यांना लक्ष्य देण्यात आले होते. ते लक्ष्य पूर्ण न झाल्यास कारवाईची टांगती तलवारही होती. ढोबळे यांचे लक्ष्य पूर्ण न झाल्याने अन्यत्र कुठेतरी बदली होईल, अशी भीती त्यांच्या मनात कित्येक दिवसांपासून होती. यातूनच त्यांनी आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.\nकामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई होतच राहील. तसेच बदलीच्या कारवाईवर आत्महत्येचा प्रयत्न होत असेल तर काम करणे मुश्कील होईल. – राजेंद्र निंबाळकर, आयुक्त, उल्हासनगर महापालिका\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathifacebook.com/author/cmghostbuster", "date_download": "2018-09-22T07:02:39Z", "digest": "sha1:IGYEOYD4YORIFTC7R4KIUOR5UP42WJA7", "length": 14274, "nlines": 86, "source_domain": "marathifacebook.com", "title": "cmghostbuster, Author at Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavitasangrah.in/2014/11/%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%8B-%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-ranni-fadakati-lakho-zende.html", "date_download": "2018-09-22T07:43:48Z", "digest": "sha1:YTVDRCMAP45KCW7Y7XJU26GVBAFTKJ6A", "length": 8647, "nlines": 219, "source_domain": "marathikavitasangrah.in", "title": "रणी फडकती लाखो झेंडे (Ranni fadakati Lakho Zende) - Marathi Kavita Sangrah", "raw_content": "\nरणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा\nविजयश्रीला श्री विष्णूंपरी भगवा झेंडा एकची हा ॥ धृ.॥\nशिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची\nदर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची\nतलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता\nपाश पटापट तुटती त्यांचा खेळे पट झेंड्यावरचा\nलीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी\nअखंड रुधीरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होइ\nराम रणांगणी मग दावी ॥१॥\nकधी न केले निजमुख काळे पाठ दावुनी शत्रुला\nकृष्ण कारणी क्षणही न कधी धर्माचा हा ध्वज दिसला\nचोच मारण्या परव्रणावर काकापरी नच फडफडला\nजणु जटायु रावणमार्गी उलट रणांगणी हा दिसला\nपरलक्ष्मीला पळवायाला पळभर पदर न हा पसरे\nश्वासांश्वासांसह सत्याचे संचरती जगती वारे\nमलीन मृत्तिका लव न धरी\nनगराजाचा गर्व हरी ॥२॥\nमुरारबाजी करी कारंजी पुरंदरावर रुधिरांची\nझुकली कुठली दौलत झाली धर्माच्या ध्वजराजाची\nसंभाजीच्या हृदयी खवळे राष्ट्रप्रेमाचे पाणी\nअमर तयांच्या छटा झळकती निधड्या छातीची वाणी\nखंडोजी कुरवंडी कन्या प्रेमे प्रभुचरणावरुनी\nस्वामी भक्तीचे तेज अतुल ते चमकत राहे ध्वज गगनी\nमूर्तीमंत हा हरी नाचे ॥३॥\nस्मशानातल्या दिव्य महाली निजनाथासह पतीव्रता\nसौभाग्याची सीमा नुरली उजळायाला या जगता\nरमा-माधवा सवे पोचता गगनांतरी जळत्या ज्योती\nचिन्मंगल ही चिता झळकते ह्या भगव्या झेंड्यावरती\nनसूनी असणे, मरूनी जगणे, राख होउनी पालविणे\nजीवाभावाच्या जादुच्या ह्या ध्वजराजाला हे लेणे\nमोहाची क्षणी गाठ तुटे\nधुके फिटे नव विश्व उठे ॥४॥\nया झेंड्याचे हे आवाहन ’महादेव हर हर’ बोला\nउठा हिंदुनो अंधारावर घाव निशणीचा घाला\nवीज कडाडुनि पडता तरुवर कंपित हृदयांतरी होती\nटक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती\nझंजावाता पोटी येउनी पान हलेना हाताने\nकलंक असला धुवूनी काढणे शिवरायाच्या राष्ट्राने\nकर्तृत्वाचा द्या हात.. ॥५॥\nश्री गणपति आरती | Ganpati Aarti\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=618", "date_download": "2018-09-22T07:10:21Z", "digest": "sha1:RLA7YGUKCH6ASFQ57GNDGJESJZR7AQNX", "length": 7680, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nओबीसींनीही साजरी केली आंबेडकर जयंती\nया कार्यक्रमाला बहूजन समाजातील सर्वच समुहातील लोकांनी हजेरी लावली.\nहिंगणघाट : स्थानिक कलोडे सभागृहाच्या मागे संत तुकडोजी वार्ड परिसरा�� विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती ओबीसी बांधवानी मोठ्या थाटामाटात पारंपारिक पद्धतीने कोणताही गाजावाजा न करता प्रबोधनात्क कार्यक्रम घेऊन साजरी केली. या कार्यक्रमाला बहूजन समाजातील सर्वच समुहातील लोकांनी हजेरी लावली.\nया कार्यक्रमाचे उद्घाटन माउसकर यांनी केले तर अध्यक्षस्थान डॉ. सातपुडके यांनी भुषविले. कार्यक्रमाला उपस्थित लोकांना संबोधित करताना डॉ.सातपुडके म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग आज त्यांचा भक्त झालेला आहे.\nभक्त लोक केवळ पूजापाठ करतात. त्यांच्या विचारधारेचा प्रचार प्रसार करत नाही. भक्त लोक केवळ एक दिवस जयंती साजरी करून ३६४ दिवस गप्प बसतात. ही धोकादायक बाब आहे. खरे तर बाबासाहेब आंबेडकर यांना भक्तांऐवजी अनुयायी हवे होते.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ अनु जाती, जमातीसाठी काम केले नसून संपूर्ण बहूजन समाजासाठी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या विचारधारेचा प्रचार प्रसार बहुजन समाजात करण्याची वेळ आलेली आहे.\nबाबासाहेब आंबेडकर संपूर्ण बहूजन समाजाचे महापुरूष आहेत. त्यांना एका समुहात बंदिस्त करून ठेवू नये, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संर��्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\nअनु.जातीच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून वडिलांनी मुलीच�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=619", "date_download": "2018-09-22T07:47:02Z", "digest": "sha1:RHTPEOXR235ALTXHX3GQBHPN3VWMFQSU", "length": 8610, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "गँगरेप प्रकरणावरून माजी अधिकार्‍यांनी मोदींना धरले जबाबदार", "raw_content": "\nगँगरेप प्रकरणावरून माजी अधिकार्‍यांनी मोदींना धरले जबाबदार\nपत्र लिहून सांगितले स्वातंत्र्यानंतरची सर्वात अंधकारमय वेळ\nनवी दिल्ली : उन्नाव व कठुआ गँगरेप प्रकरणावरून सरकारची लक्तरे वेशीला टांगली जात आहे. यावरून संपूर्ण देशभरात नाराजीचा सूर उमटत आहे. अशा स्थितीत माजी अधिकार्‍यांनी प्रधानमंत्री मोदींना पत्र लिहून देशात आतंक निर्माण करणार्‍या स्थितीसाठी सरकारला जबाबदार ठरविले आहे.\nहा आमचा सर्वात अंधकारमय वेळ असून सरकार आणि राजकीय पार्ट्या अशी स्थिती निपटण्यापासून विफल झाल्या आहेत, अशा कठोर शब्दात टीका करण्यात आली आहे.\nनागरी सेवांशी संबंधित तरूण लोकांना वाटते की, ते आपली जबाबदारी पूर्ण करण्यात अपयशी सिद्ध झाले आहेत. त्यंानी पीडित कुटुंबाची माफी मागावी. जलदगती न्यायालय स्थापन करून या प्रकरणात सर्व पक्षांची एक बैठक बोलवावी, असे आव्हान माजी अधिकार्‍यांनी मोदींना दिले आहे.\nदेशात झालेल्या दोन गँगरेप प्रकरणाने देशाला हादरून सोडले आहे. उत्तरप्रदेशात जवळपास एका आठवड्यापूर्वी एका महिलेने मुख्यमंत्री योगींच्या घराबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.\nमहिलेचा आरोप होता की, कुलदिप सिंह सेंगर यांनी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणावरून मोठा विरोध झाल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर आरोपी आमदाराला अटक करण्यात आली.\nकठुआ प्रकरणात तर अत्याचार करणार्‍यांनी कहरच केला. मुस्लिमांना त्या क्षेत्रातून पळवून लावण्यासाठी आठ वर्षाच्या मुलीची अपहरण करून तिला जंगलात घेऊन गेले व तिच्यावर बलात्कार केला व नंतर तिची हत्याही केली. उन्नाव व कठुआ या दोन्ही प्रकरणात सरकारने प्रथम आरोपींचे समर्थनही केले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\n विदेशी आतंकवा��ी ब्राम्हणांचा धिक्कार\nमोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव�\nआपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो\nभीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय�\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा�\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nसहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा\nमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व\nगणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी �\nउद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले\nपोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर\nलोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही\nसच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल�\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nसनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित\nसीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा�\nमहाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616398", "date_download": "2018-09-22T07:35:28Z", "digest": "sha1:MMA6DUB5TRH7KVPHJPACATILGNI7WOIT", "length": 8065, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एकनूर आदमी दसनूर कपडा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » एकनूर आदमी दसनूर कपडा\nएकनूर आदमी दसनूर कपडा\nवासः प्रधानं खलु योग्यतायाः\nपीतांबरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां\nदिगंबरं वीक्ष्य विषं समुद्रः\nयोग्यतायाः वासः प्रधानं खलु \nपीतांबरं (विष्णुं) विलोक्मय स्वकन्यां ददौ \nदिगंबरं (शिवं) वीक्ष्य तं (हलाहलं) विषम् (एव ददौ) \nयोग्यतेपेक्षा वस्त्र (वेष)च महत्त्वाचे हे खरे (चांगला) वेष नसेल तर लक्ष्मी (ही) सोडून जाते. झगझगीत पीतांबर नेसलेल्या विष्णूला समुद्राने आपली कन्या दिली, तर दिगंबर शिवाला मात्र (हलाहल) विषच दिले.\nविवेचन- ‘एक नूर आदमी, दसनूर कपडा’ अशी हिंदीत एक म्हण आहे. माणसाच्या असण्यापेक्षा त्याच्या दिसण्यालाच (अर्थात वेषभूषेलाच) अधिक महत्त्व दिले जाते. हा व्यावहारिक अनुभवच या म्हणीच्या मागे आहे. हीच गोष्ट या सुभाषितात सोदाहरण सांगितली आहे. हे उदाहरण आहे पुराणकाळातील समुद्रमंथनाचे. देव आणि दानव या��नी जेव्हा समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, अमृत, चंद्र, हलाहल विष, इत्यादी चौदा रत्ने बाहेर आली. अमृत देवांनी घेतले तर सुरा असुरांना दिली. इतर रत्नेही वाटून घेतली. परंतु भयंकर विष हलाहल कुणालाच नको होते. ते जगाचा संहार करील, म्हणून शिवाने ते प्राशन केले. (तेव्हापासून त्याचा कंठ निळा झाला. तो नीळकंठ बनला) विष्णूला लक्ष्मी प्राप्त झाली. आता विष्णू हा ऐटबाज पीतांबरधारी हे सर्वश्रुत तसेच शिव हा दिगंबर स्मशानवासी भिक्षाटन करणारा हेही सर्वांना माहीत आहे. तेव्हा या एकूण परिस्थितीवर कवीने हे सुभाषित घेतले आहे. समुद्रातून लक्ष्मी निघाली म्हणून तो तिचा पिता ठरला. आता पिता कन्यादान करताना गडगंज अशी पार्टीच शोधणार तेव्हा पीतांबरधारी विष्णू हा त्याला जावई बनवायला योग्य वाटला तेव्हा पीतांबरधारी विष्णू हा त्याला जावई बनवायला योग्य वाटला उलटपक्षी शिव हा दिगंबर म्हणज कफल्लकच उलटपक्षी शिव हा दिगंबर म्हणज कफल्लकच त्याला काय द्यायचे तर त्याला विषावर समाधान मानावे लागले. इथे शिवाची योग्यता विष्णूहून कमी आहे असे नाही. परंतु झकपक वेषामुळे (आणि वेषरहिततेमुळे) दोघांना वेगवेगळी वागणूक मिळाली. अशी कल्पना करून कवीने आपला मुद्दा मांडला आहे. एखादा अजागळ वेष धारण केलेला गुणी माणूसही दुर्लक्षिला जातो आणि सुमार कुवतीचा पण झकपक कपडे ल्यालेला एखादा भाव खाऊन जातो ही आजची वस्तुस्थिती पाहिल्यावर हे सुभाषित पटते.\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/marathi-articles-on-triple-talaq-in-india-1538288/", "date_download": "2018-09-22T08:01:16Z", "digest": "sha1:FPUAVPBZKSNJNU7XCH2ORPXY67DFKXFJ", "length": 33502, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Articles on Triple talaq in India | लढा अजून बाकी आहे! | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nलढा अजून बाकी आहे\nलढा अजून बाकी आहे\nअमानुष प्रथेने मुस्लीम स्त्रियांचे जिणे हराम\nतीन वेळा ‘तलाक, तलाक, तलाक’ म्हणून पत्नीला सोडून देण्याच्या अमानुष प्रथेने मुस्लीम स्त्रियांचे जिणे हराम केले होते.\nसर्वोच्च न्यायालयाने ही त्रिवार तलाकची प्रथा रद्दबातल ठरवली असली तरी याने मुस्लीम महिलांचे प्रश्न सुटलेले नाहीत. कुठलाही पर्सनल लॉ बोर्ड हा कायद्यापेक्षा आणि राज्यघटनेपेक्षा मोठा नाही, असे न्यायालयाने आधीच ठणकावले होते. त्यामुळे मुस्लीम महिलांच्या अधिकारांसाठीच्या व्यापक संघर्षांतील हा पहिला टप्पा जिंकला आहे. अजून दीर्घ संघर्ष करावाच लागणार आहे. यानिमित्ताने या बहुचर्चित विषयाचा वेध घेणारे लेख..\nगेले अनेक महिने या ना त्या स्वरूपात गाजत असलेला त्रिवार तलाकचा विषय शेवटी निकालात निघाला. काही मुस्लीम महिला संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात घटस्फोटाच्या या पद्धतीविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर या न्यायालयाने निकाल दिला. गेले काही महिने या विषयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी व्यक्त केलेली मते विचारात घेता हा निकाल कशा प्रकारचा असेल याची काहीशी कल्पना निकालापूर्वीच आली होती आणि निकालही या अपेक्षेप्रमाणेच लागला. साहजिकच सर्वानीच विशेषत: मुस्लीम महिलांनी या निकालाचे मन:पूर्वक स्वागत केले व ते साहजिक होते. कारण १९७१ च्या डिसेंबर महिन्यात पुणे येथे पहिली मुस्लीम महिला परिषद घेण्यात आली होती आणि तिची प्रतिक्रिया म्हणून मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची निर्मिती झाली. तेव्हापासून विविध न्यायालयांत दाखल करण्यात आलेल्या याचिकांच्या निकालापर्यंत प्रत्येक वेळी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची आणि इतर सनातनी, परंपरावादी धर्मपीठे आणि त्यांचे तितकेच सनातनी धर्मपंडित यांचीच सरशी होत आली आहे. १९८५ साली शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल तेव्हाच्या केंद्र सरकारने नवीन कायदा करून रद्दबातल करण्याचा निर्णय म्हणजे अशा सर्व प्रकरणांचा कळसाध्याय होता, असेच म्हणावे लागेल. शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटित मुस्लीम महिलांना पोटगीचा हक्क देणारा निकाल दिला; पण जाणता अजाणता त्या निकालात काही त्रुटी राहिल्यामुळे तेव्हाच्या राजीव गांधी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल करू शकणारा दुसरा कायदा संसदेत मंजूर करून घेता आला. पण त्रिवार तलाकच्या बाबतीत विद्यमान शासनाला तशी संधी मिळू शकणार नाही. कारण त्रिवार तलाक प्रथेवर बंदी घालणारा कायदा शासनाने ६ महिन्यांत करावा, असा आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे आणि असा कायदा मंजूर होईपर्यंत म्हणजे सहा महिन्यांपर्यंत या प्रथेवर अंतरिम बंदीही घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुस्लीम महिलांवरील होत असलेले अन्याय दूर करण्याच्या दिशेने पडलेले पहिले पण महत्त्वाचे पाऊल आहे, यात शंका नाही; पण यापुढचा प्रवास खडतर असणार, याचेही भान ठेवले पाहिजे. मुस्लीम व्यक्तिगत कायद्यातील कुठल्याही परिवर्तनाला आतापर्यंत मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि उलेमा आणि दारूल उलुम, देवबंदसारखी धर्मपीठे हेच प्रमुख विरोधक होते; पण या वेळेस काही अनपेक्षित क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी मंडळीही विरोध करण्यासाठी समोर आली आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू, सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे ज्येष्ठ वकील यांचा विशेषत्वाने उल्लेख केला पाहिजे. त्याचबरोबर बिगरमुस्लीम विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, सेक्युलर समजणाऱ्या राजकीय पक्षांचे खासदार, आमदार यांचाही या यादीत समावेश केला पाहिजे, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मुस्लीम महिलांवर होणारे अन्याय दूर करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले असले तरी समतेचा आणि अधिकारांचा लढा संपलेला नाही; किंबहुना अस्सल लढय़ाला आता कुठे सुरुवात झाली आहे आणि पुढचा मार्ग अधिकच खडतर झाला आहे. अशा परिस्थितीत सनातनी आणि परंपरावादी विरोधकांबरोबर वैचारिक संघर्ष करणे अत्यावश्यक आहे. शिवाय हा संघर्ष किमान तीन पातळ्यांवर करणे हेही तितकेच गरजेचे आहे.\nशरीयत दैवी म्हणून अपरिवर्तनीय असल्���ाचा सनातन्यांचा दावा वास्तवाच्या निकषावर टिकणारा आहे. ही या वैचारिक संघर्षांची एक पातळी आहे. दुसरी पातळी म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात ब्रिटिशांची सत्ता स्थिर झाल्यावर शिक्षण, प्रशासन, कायदेकानू, न्याय व्यवस्था इ. क्षेत्रांत त्यांनी जे आमूलाग्र परिवर्तन केले, त्यात शरीयत दैवी व म्हणून अपरिवर्तनीय आहे, या मुसलमानांच्या भूमिकेसंदर्भात ब्रिटिश सरकारचे धोरण काय होते, ही या चर्चेची दुसरी पातळी आहे. तिसरी पातळी म्हणजे भारतीय संविधानाने समाजाच्या कल्याणासाठी किंवा प्रगतीसाठी आवश्यक असलेले कायदे करण्याचे अधिकार दिले आहेत की शासनावर धर्मसत्तेचा वरचष्मा राहील अशी तरतूद संविधानात आहे, ही.\nगेली पन्नास वर्षे या विषयावर सतत होत असलेली चर्चा ‘शरीयत’ या विषयाबाबत होत असली तरी प्रत्यक्षात त्या चर्चेचा विषय मर्यादित आहे. शरीयत म्हणजे भौतिक किंवा दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा सर्व विषयांसंबंधीचे नीतिनियम. म्हणूनच शरीयत म्हणजे आचारसंहिता, असे त्याचे मराठीत भाषांतर करता येईल आणि इस्लामी न्यायशास्त्र हे या आचारसंहितेचा एक भाग आहे. गेली काही वर्षे मुस्लीम व्यक्तिगत कायद्यातील परिवर्तनाच्या विषयावर वाद आणि चर्चा होत आहे. ती प्रत्यक्षात इस्लामी न्यायशास्त्र व त्याअंतर्गत येणारे दिवाणी आणि गुन्हेगारी कायदे यांच्याशी संबंधित आहे. या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, जेव्हा एखादी विचारप्रणाली, सिद्धांत, संकल्पना किंवा न्यायप्रणाली दैवी (डिव्हाइन) व म्हणून अपरिवर्तनीय आहे, अशी भूमिका घेऊन सनातनी किंवा कट्टरवादी मंडळी कायद्यातील कुठल्याही बदलाला विरोध करतात तेव्हा त्यांचा हा दावा वास्तवाच्या निकषावर टिकणारा आहे का, की इस्लामी न्यायशास्त्र उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून विकसित झाले आहे, हे प्रश्न या चर्चेच्या संदर्भात कळीचे मुद्दे ठरतात. म्हणूनच परंपरागत कायद्यातील अन्याय्य तरतुदी, विशेषत: महिलांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी, त्यात बदल करायचे असतील तर त्या संबंधीची चर्चा हे कळीचे मुद्दे या चर्चेच्या परिघात घेऊनच व्यापक दृष्टिकोनातून केली पाहिजे.\nया दृष्टिकोनातून इस्लामी न्यायशास्त्राच्या इतिहासाचा शोध घेतला तर आश्चर्यकारक सत्य बाहेर येते. इस्लामपूर्व अरबी समाज विविध टोळ्यांमध्ये विभागला गेलेला होता. टोळीसंबंधीची निष्ठा, अस्मिता आणि टोळीचे स्वातंत्र्य या गोष्टींचा त्या टोळ्यांना जाज्वल्य अभिमान होता. अशा या समाजात पैगंबरांनी आमूलाग्र क्रांती घडवून आणली. टोळीचे स्वातंत्र्य आणि अस्मिता यांसारखी त्या सर्वाना प्राणाहून प्रिय असलेली मूल्ये पार पुसून टाकून पैगंबरांनी समता, न्याय आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित एकसंध समाज निर्माण केला. ज्यांना कसलाही कायदा नव्हता किंवा त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नव्हती तिथे त्यांनी सुविहित कायदा दिला. काळाच्या ओघात इस्लामचा प्रसार जसा वाढू लागला तसतसा इस्लामी न्यायशास्त्राचा व्यापही वाढू लागला. त्याचबरोबर समाजाच्या समस्यांची उत्तरे शोधण्याच्या दृष्टीने हे न्यायशास्त्र अपुरे पडू लागले. या अपुरेपणाच्या जाणिवेतूनच इस्लामी न्यायशास्त्राची, कुराण, हदीस (पैगंबरीय परंपरा), इज्मा (तर्कशुद्ध अनुमान पद्धती) आणि कयास (मानवी सदसद्विवेकबुद्धीचा वापर) यांसारखी चार साधने निर्माण झाली. ही सर्व विकासप्रक्रिया पैगंबरांच्या हयातीतच सुरू झाली होती.\nइस्लामी न्यायशास्त्राच्या उत्क्रांतीची आणि विकासाची वाटचाल इथेच संपत नाही. आठव्या ते दहाव्या शतकाच्या काळात, हान्नफी, आफई, मासिकी आणि हंबाली असे चार न्यायिक संप्रदायही (स्कूल्स थॉट) निर्माण झाले. या साऱ्या विकासप्रक्रियेमुळे इस्लामी न्यायशास्त्र अधिक प्रगत आणि प्रगल्भ झाले; पण चौदाव्या शतकानंतर ही विकासप्रक्रिया संपली आणि त्याचबरोबर डॉ. महंमद इक्बाल यांनी म्हटल्याप्रमाणे इस्लामची अंगभूत गतिशीलताही (इनहरन्ट डायनॅमिझम ऑफ इस्लाम) संपुष्टात आली. परिणामत: इस्लामी न्यायशास्त्राला कुंठितावस्था प्राप्त झाली.\nया विषयाच्या संदर्भात पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ब्रिटिश राजवटीत त्यांनी कायदे आणि न्यायव्यवस्थेत घडवून आणलेले महत्त्वाचे परिवर्तन. या प्रक्रियेत इस्लामी शरीयतचा जवळजवळ ८० टक्के भाग ब्रिटिशांनी रद्द केला. आज भारतीय मुसलमानांना जो कायदा लागू आहे व जो ‘मोहमेडियन लॉ’ किंवा मुस्लीम व्यक्तिगत कायदा या नावाने ओळखला जातो, त्यात विवाह, घटस्फोट, पोटगी आणि वारसाहक्क हे चार विषयच अंतर्भूत आहेत. इतर सर्व बाबतीत भारतीय मुसलमानांना सर्वसामान्य कायदेच लागू आहेत. असे असतानासुद्धा एका बैठकीत त्रिवार तलाक देण्याची पद्धत बंद करू नये म्हणून पोटतिडिकेने विरोध करणारे सनातनी मुस्लीम नेते आणि त्यांची धर्मपीठे ब्रिटिशांनी रद्द केलेल्या शरीयतचा भाग पुन्हा अमलात आणावा, अशी मागणी करत नाहीत. ही भूमिका दुहेरी आणि दुटप्पी व म्हणून दांभिक आहे.\nमुस्लीम व्यक्तिगत कायद्यातील मुस्लीम महिलांवर अन्याय करणाऱ्या तरतुदी रद्द करण्याचे जेव्हा जेव्हा प्रयत्न होतात तेव्हा तेव्हा मुस्लीम समाजाचे धर्मपंडित किंवा नेते शरीयत दैवी व म्हणून अपरिवर्तनीय आहे, अशी भूमिका मांडतानाच अशा तऱ्हेचे प्रश्न म्हणजे संविधानाने आम्हाला दिलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचा संकोच आहे, अशीही भूमिका घेतात. ही भूमिकाही फसवी आहे. कारण संविधानाच्या २५ व्या अनुच्छेदानुसार सर्व भारतीय नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन किंवा प्रसार करण्याचा अधिकार निश्चितच दिला आहे; पण तो अबाधित नाही. २५ व्या अनुच्छेदाच्या २(ख) या उपकलमाद्वारे त्याला काही मर्यादा घातल्या आहेत. हे उपकलम असे आहे. २(ख) सामाजिक कल्याण व सुधारणा याबाबत अथवा सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था हिंदूंची सर्व वर्ग व पोटभेद याला खुल्या करण्याबाबत उपबंध (कायदा) करणाऱ्या कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर (अंमलबजावणीवर) परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही.\nसारांश, वरील सर्व विवेचनातून दोन मुद्दे नि:संदिग्धपणे स्पष्ट होतात. एक म्हणजे इस्लामी न्यायशास्त्राला उत्क्रांतीची व विकासाची एक प्रदीर्घ परंपरा आहे. या प्रक्रियेमुळेच इस्लामी न्यायशास्त्र प्रगत होत आजच्या टप्प्यात आले आहे. त्यामुळे या कायद्यात आज काही बदल हवे असतील तर त्यास धार्मिक परंपरेचा कोणताच अडथळा नाही. दुसरा मुद्दा म्हणजे संविधानाने समाजाच्या कल्याणासाठी किंवा प्रगतीसाठी कायदे करण्याचा अधिकार संविधानाच्या कलम २५(२) (ख) अन्वये शासनाला दिलेला आहे. त्यामुळे एका बैठकीत तलाक शब्द उच्चारून घटस्फोट देण्याची प्रथा बंद करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कायदा करण्यास शासनाला कोणताच प्रतिबंध राहिलेला नाही. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा इथे उपस्थित करावासा वाटतो की, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश त्रिवार तलाक पद्धती बंद करण्यापुरता असला तरी शासनाला अधिक व्यापक क���यदा करण्यास काहीच बंधन नाही, कारण मुस्लीम व्यक्तिगत कायद्यातील त्रिवार तलाक पद्धतीमुळेच मुस्लीम स्त्रियांवर अन्याय होतो असे नाही. इतरही अनेक तरतुदींमुळे त्यांच्यावर अन्याय होतो. हा अन्याय दूर करायचा असेल तर सर्वसमावेशक कायदाच करणे आवश्यक आहे.\n– अब्दुल कादर मुकादम\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nPak vs Afg : सामना गमावल्यानंतर रडू कोसळलेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूची शोएब मलिकने काढली समजूत\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63761", "date_download": "2018-09-22T08:10:52Z", "digest": "sha1:336VICPQA73ODSU2UKAQEUWKEOT4YHOM", "length": 16609, "nlines": 129, "source_domain": "www.maayboli.com", "title": "घरभाडे अलौन्स (HRA) विषयी तातडीने माहिती हवी आहे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /घरभाडे अलौन्स (HRA) विषयी तातडीने माहिती हवी आहे\nघरभाडे अलौन्स (HRA) विषयी तातडीने माहिती हवी आहे\nमाझ्या नवीन भाडेकरूने त्याला HRA क्लेम करण्यासाठी माझ्याकडून भाडेपावत्या (Rent receipts) मागितल��या आहेत. पण त्या मी त्याला दिल्यास मला Tax भरावा लागेल का किंवा अजून काही त्याचा माझ्यासाठी side effect आहे का\nनेट वर माहिती वाचली त्यानुसार वर्षाला एक लाख पर्यंतचे भाडे (म्हणजे महिन्याला रुपये ८३३३) करमुक्त आहे. पण ह्याचा सुद्धा नीट अर्थ लागत नाही. म्हणजे एखाडी व्यक्ती समजा आपली दहा घरे भाड्याने देत असेल, प्रत्येकी लाखभर वर्षाला, म्हणजे दहा लाख रुपये एकूण वार्षिक इनकम होऊन सुद्धा त्याला कर भरावा लागणार नाही. हे कसे\nयाविषयी नक्की नियम काय आहे व घरमालक म्हणून मी काय काळजी घ्यावी हे जरा कुणी सांगेल का\nकायद्याची माहिती व संकलन\nतुम्ही घेत असलेले भाडे हे तुमच्या उत्पन्नाचाच भाग आहे. तुमच्या इतर उत्पन्नात (इन्कम फ्रॉम ऑल सोर्सेस) हे उत्पन्न जोडून जर तुमचे एकूण उत्पन्न (वजा इतर डीडक्शन्स) टॅक्सेबल उत्पन्नाच्या स्लॅब मध्ये जात असेल तर अर्थातच तुम्हाला कर भरावा लागेल. त्याचा पावती देण्याशी काही संबंध नाही. पावती दिल्याने फक्त भाडेकरूला HRA क्लेम करणे सोपे जाईल.\nभारतात बरेच लोक कॅशमध्ये रेंट घेऊन ते उघड करत नाहीत. पण तुम्ही टॅक्स रिटर्न भरूनही त्यात हे उत्पन्न दाखवत नसाल तर तसे करणे बेकायदेशीर आहे. \"इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी\" अर्थात तुमचे घरभाडे उघड केले म्हणजे लगेच टॅक्स भरावा लागत नाही. तर तुमचे सर्व स्रोतांतून (सोर्सेस ऑफ इन्कम) येणारे उत्पन्न (वजा इतर डीडक्शन्स) जर कर भरावा लागणाऱ्या टॅक्स ब्रॅकेट मध्ये येत असेल तर आणि तरच त्यावर टॅक्स भरावा लागेल.\n@पियू: माहितीबद्दल धन्यवाद. पण वर्षाला एक लाखाच्या आत भाडे असेल तर पावतीवर घरमालकाच्या PAN नंबर ची गरज नाही असे काहीसे आहे. त्याचा अर्थ नीट लागत नाही. जर pan नंबर दिलाच नाही तर \"इन्कम फ्रॉम ऑल सोर्सेस\" मध्ये तो धरलं जाणारच नाही.\nबँकेत कॅश / चेक डिपॉझिट करताना 50 हजार पेक्षा जास्त रक्कम असेल तरच पे-इन-स्लिप मध्ये पॅन मेन्शन करणे गरजेचे असते. जर तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरकडून रोज मिळणारे 49,999/- रुपये बँकेत पे-इन-स्लीपवर पॅन मेन्शन न करता जमा करत असाल तर ते उत्पन्न म्हणून धरले जाणार नाही असे म्हणताय\nपावतीवर पॅन मेन्शन करणे न करणे व पावतीतले तुम्हाला मिळणारे उत्पन्न करमुक्त असणे या अत्यंत वेगवेगळ्या गोष्टी आहेत.\n>> रोज मिळणारे 49,999/-\n>> रोज मिळणारे 49,999/- रुपये बँकेत पे-इन-सलीपवर पॅन मेन्शन न करता जमा करत असाल तर ते उ��्पन्न म्हणून धरले जाणार नाही असे म्हणताय\nहो म्हणजे मी तेच समजून घ्याचा प्रयत्न करतोय कि PAN नंबर मागतात कारण त्यांना ती रक्कम Taxble करायची असते म्हणून (अशी माझी समजूत). पण अशी मर्यादा घालतात आणि PAN मागत नाहीत तेंव्हा अर्थातच तो इनकम करमुक्त राहणार ना मग हो असे 49,999 मी दहावेळा भरले कि जवळजवळ पाच लाख रुपये करमुक्त झाले. असे कसे.\nकरमुक्त उत्पन्नाचे नियम आणि\nकरमुक्त उत्पन्नाचे नियम आणि करचुकव्याना शोधण्यासाठी केलेले नियम यात तुम्ही गल्लत करत आहात.\nकरपात्र आणि करमुक्त उत्पन्न हे सहसा तुमच्या त्या त्या आर्थिक वर्षातल्या एकूण उत्पन्नावर अवलंबून असते. तुम्ही किती Transactions केल्या त्यावर नाही. अपवाद म्हणून एखादा नियम Per Transaction असून शकतो पण तो सहसा वेगळा स्पष्ट केला जातो.\n>PAN नंबर मागतात कारण त्यांना ती रक्कम Taxble करायची असते म्हणून\nनाही. PAN नंबर मागतात कारण त्यांना १) करचुकव्यांना पकडणे सोपे जावे म्हणून २) कुठल्या प्रकारच्या Transactions मधून कुठे कसा पैसा गोळा होतो आहे याचा ताळा ठेवून राज्याचे, देशाचे आर्थिक अंदाजपत्रक बनवण्याला मदत म्हणून.\nतुम्ही PAN दिला नाही, आणि म्हणून कर विभागाला तुम्हाला पकडणे थोडे अवघड झाले म्हणून ती रक्कम तुमच्यासाठी करमुक्त होत नाही.\nकाही वर्षांपूवी PAN हा प्रकारच नव्हता. तेंव्हाही त्या रकमेवर कर लागूच होता. पण करचुकव्याना शोधणे जास्त अवघड होते. तेंव्हा करबुडव्यांना शोधण्यासाठी १) परदेशवारी २) घरात फोन असणे अशासारखे नियम वापरून आयकर खाते करबुडव्याना शोधत असत.\n>एखाडी व्यक्ती समजा आपली दहा घरे भाड्याने देत असेल, प्रत्येकी लाखभर वर्षाला, म्हणजे दहा लाख रुपये एकूण वार्षिक इनकम होऊन सुद्धा त्याला कर भरावा लागणार नाही.\nनाही. तुमचा निष्कर्ष चुकीचा आहे. ते उत्पन्न करपात्र असेल. प्रत्यक्ष कर भरणे वा ना भरणे , हे एकूण उत्पन्न आणि त्याला लागू असलेले Deductions यावर अवलंबून असेल.\n>असे 49,999 मी दहावेळा भरले कि जवळजवळ पाच लाख रुपये करमुक्त झाले. असे कसे.\nअसे अजिबात नाही. ते करमुक्त होत नाहीत. आयकर अधिकार्‍याना तुम्हाला शोधणे थोडे अवघड झाले इतकेच. त्यांनी जर इतर मार्गाने तुम्हाला शोधले आणि त्यांना तुम्ही या पैशावर रितसर कर भरला नाही हे लक्षात आले तर , कर चुकवल्याशी निगडीत गुन्हे तुम्हालाही लागू पडतील. अशा प्रकारे मुद्दाम केलेल्या Transactions ला structuring असे म्हणतात. आणि भारतासकट बहुतेक सगळ्या प्रगत राष्ट्रात तो वेगळा दखलपात्र गुन्हा आहे. वर दिलेल्या उदाहरणात मूळ कर चुकवला हा एक गुन्हा, आणि तो लपवण्यासाठी structuring केले हा दुसरा गुन्हा असे दोन आरोप लागू शकतात.\n(मी कर सल्लागार किंवा करविषयक व्यावसायिक नाही. पण पूर्वी structuring , अफरातफर इत्यादी शोधण्यासाठी कायदे रक्षकांना व्यावसायिक मदत केली आहे )\n@अजय: माहितीबद्दल खूप खूप\n@अजय: माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद\n>>(Rent receipts) मागितल्या आहेत. पण त्या मी त्याला दिल्यास मला Tax भरावा लागेल का\nतुमचा पॅन नंबरही द्यावा लागेल. तरच त्याला काही रिबेट मिळवता येईल. अर्थात ते मिळणारे भाडे तुम्ही तुमच्या उत्पन्नात दाखवणे आलेच. उत्पन्न किती आहे यावर तुमचा कर किती ते ठरणार॥ आता पॅनला आधार जोडल्याने कोणाला किती पैसे मिळतात हे सरकारला कळणारच. तुम्ही ते दाखवले नाही तरीही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nकायद्याची माहिती व संकलन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Aasadi-Ekadashi-has-3781-more-buses/", "date_download": "2018-09-22T07:19:57Z", "digest": "sha1:H6ZHH2IUXGQ2RNFVCPZTSVQUS3262WTK", "length": 5704, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आषाढी एकादशीला 3,781 ज्यादा बसेस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आषाढी एकादशीला 3,781 ज्यादा बसेस\nआषाढी एकादशीला 3,781 ज्यादा बसेस\nपंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी 23 जुलैला भरणार्‍या आषाढी एकादशीच्या यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने तयारी केली आहे. यासाठी राज्याच्या विविध भागातून एकूण 3781 ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत.\nपुणे येथे आषाढी यात्रेच्या नियोजनासंदर्भात बैठकीवेळी निर्णय घेण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते, महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल, वरिष्ठ अधिकारी व सर्व जिल्हयाचे विभाग नियंत्रक उपस्थित होते.\nआषाढी यात्रेला राज्यभरातून विशेषत: मराठवाडा, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पंढरपुरला भाविक येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल भक्तांचा सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. 21 जुलै ते 28 जुलै या काळात सुमा��े 8 हजार कर्मचारी चोवीस तास सेवा देणार आहेत. यावेळी msrtc reservation mobile app याचा वापर करता येईल.यावर्षी अभिनव प्रयोग म्हणून पंढरपूर येथील मठ,यात्री निवास,धर्मशाळा येथे वारकर्‍यांचा निवास असतो.त्याठिकाणी जाऊन एसटी कर्मचारी मागणीनुसार आगाऊ आरक्षण करुन देणार आहेत.\nप्रवाशांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे 3 तात्पुरत्या बसस्थानकांची निर्मिती करण्यात येणार आहेत.मराठवाड्याच्या प्रवाशांसाठी भिमा बसस्थानक,पुणे -मुंबई येथे जाणार्‍या प्रवाशांसाठी चंद्रभागानगर बसस्थानक व जळगाव-नाशिक येथे जाणार्‍या प्रवाशांसाठी पंढरपूर जवळील विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे बसस्थानक उभारण्यात येणार आहे. या तीनही बसस्थानकांवर प्रवाशांच्या सोईसाठी पिण्याचे पाणी,विद्युतसेवा, फिरती स्वछ्तागृहे, उपहारगृहे, रुग्णवाहिका ,प्रत्येक विभाग निहाय चौकशी कक्ष,संगणकीय उद्घोषणा इ. सुविधा देण्यात येणार आहेत.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/After-Devendra-Fadanvis-Canada-Tour-Chandrkanat-Patil-as-a-incharge-CM/", "date_download": "2018-09-22T07:33:24Z", "digest": "sha1:VPUIFIOCIGW5EM5D4BUUR66NZVBLEDGE", "length": 7647, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्र्यांचा कार्यभार मंत्रिगटाकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांचा कार्यभार मंत्रिगटाकडे\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आठवडाभराच्या परदेश दौर्‍यावर गेले असून, तोपर्यंत त्यांनी आपला कार्यभार मंत्रिगटाकडे सोपविला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन या तीन मंत्र्यांचा या मंत्रिगटामध्ये समावेश आहे. मुख्यमंत्री परत येईपर्यंत राज्यात काही तातडीने निर्णय घ्यायचा झाल्यास, हा मंत्रिगट एकत्रितरीत्या निर्णय घेणार आहे.\nराज्यात परदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी मुख्यमंत्री दे���ेंद्र फडणवीस यांनी परदेेश दौरा आखला आहे. त्यांच्या या दौर्‍यात काही महत्त्वाचे सामंजस्य करार होणार असून, काही प्रमुख अधिकार्‍यांसह ते दौर्‍यासाठी रवाना झाले आहेत. ते 16 जूनला परतणार असून, तोपर्यंत राज्यात काही तातडीने निर्णय घेण्याची वेळ आल्यास, ती जबाबदारी त्यांनी तीन सदस्यीय मंत्रिगटाकडे सोपविली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ आणि आपल्या विश्‍वासू मंत्र्यांचा समावेश केला आहे.\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे मंत्रिमंडळातील दुसर्‍या क्रमांकाचे नेते आहेत. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्‍त झालेले कृषी आणि फलोत्पादन खात्याचा अतिरिक्‍त कार्यभार मुख्यमंत्र्यांनी पाटील यांच्याकडे सोपविला आहे. आपल्या अनुपस्थितीत निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या मंत्रिगटातही त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा समावेश केला आहे. राज्यात सध्या खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात होत आहे. मान्सूनला सुरुवात झाली असून, राज्याच्या काही भागात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. त्यातच शेतकरी आंदोलनही सुरू आहे. त्यामुळे मंत्रिगटाला या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही प्रसंग उद्भवल्यास या मंत्र्यांनी एकमेकांशी चर्चा करून निर्णय घ्यावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र, कोणत्याही मंत्र्याला प्रभारी मुख्यमंत्री करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी परदेश दौर्‍यावर जातानाही प्रभारी मुख्यमंत्री नेमण्याऐवजी मंत्रिगटच नेमला होता.\nसुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन हे देखील मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू मंत्री मानले जातात. त्यांचाही या मंत्रिगटात समावेश करण्यात आला आहे. या तीनही मंत्र्यांनी आपल्या खात्याचा कारभार सक्षमपणे सांभाळताना आपल्या परिसरात पक्षवाढीसाठी मेहनत घेतली आहे. पक्षातील अन्य ज्येष्ठ मंत्र्यांचा मात्र या मंत्रिगटात समावेश करण्यात आलेला नाही की शिवसेनेच्या कोणा मंत्र्यालाही संधी देण्यात आलेली नाही.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्���ा रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/", "date_download": "2018-09-22T07:10:15Z", "digest": "sha1:AS37OP4ZUKLGMVYDTXXPWP66CHVOAWE3", "length": 25087, "nlines": 189, "source_domain": "rightangles.in", "title": "Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law |", "raw_content": "\nभूजल कायदा २००९ आणि भूजल नियम,२०१८\n२०१८ च्या पाकिस्तान निवडणूकीतील समाज माध्यमांची भूमिका\nआपण राईट अँगल्स ह्या वेबसाइटसाठी योगदान देऊ इच्छित असल्यास, आमच्या ई-मेल आयडी [email protected] वर जरूर संपर्क करा. आपल्या सूचना व तक्रारी आमच्यासाठी मौल्यवान आहेत.\nजलयुक्त शिवार – जोसेफ समितीचा अहवाल\nजलयुक्त शिवार योजनेसंदर्भात अर्थतज्ज्ञ प्रा. एच.एम.देसरडांनी मुंबई उच्चन्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. अशास्त्रीय दृष्टिकोन, माथा ते पायथा या तत्वाची पायमल्ली आणि नाला खोलीकरणाच्याअतिरेकामुळे जलयुक्त शिवार योजनेत…\nम्हणे भारताची अर्थव्यवस्था फ्रान्सला मागे टाकेल\nगोलमाल है भाई सब गोलमाल है\nBy परिमल माया सुधाकर May 2, 2018\nअधिकृत भेट पण अनौपचारिक चर्चा, नव्हे तर अनौपचारिक चर्चांच्या अनेक फेऱ्या, असे काहीसे अफलातून स्वरूप असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन दिवसीय चीन दौरा अपेक्षेनुरूप प्रसारमाध्यमांच्या प्रकाशझोतात पार पडला.…\nमेरा वचन है भारत मां को, तेरा शीश नहीं झुकने दूंगा \nनाठाळांचे माथी हाणा की काठी \nBy नचिकेत कुलकर्णी August 22, 2018\nअटल बिहारी वाजपेयींचे मूल्यमापन हा या लेखाचा हेतू नाही , त्यांच्या गुणगानात वाहून गेलेल्या उदारमतवादी पुरोगाम्यांच्या गफलती गैरसमजुती दाखवून देणे हादेखील नाही मात्र उदारमतवादी पुरोगामी (आणि काही डावे…\nमुखवट्यासोबतचा भोंगळ पुरोगामी अव्यापरेषु व्यापार\nमराठा आरक्षण.. महाभरती.. महापरीक्षा.. आणि महाव्यापम\nभूजल कायदा २००९ आणि भूजल नियम,२०१८\nप्रास्ताविक: शेतीतील अरिष्ट, हवामान बदल, राज्यात वारंवार पडणारा दुष्काळ, उपजीविकेच्या शोधात होणारे स्थलांतर, हमीभाव व आरक्षण याबाबत होणारी आंदोलने, आणि शेतक-यांच्या आत्महत्या या सर्वाचा…\nशीतयुद्ध संपायच्या आसपास, ‘साम्यवादाचा पाडाव म्हणजे भांडवलशाही, खुला व्यापार ���णि उदार लोकशाही राजकीय व्यवस्था यांना आव्हान देणाऱ्या वैचारिक व्यवस्थेचा पाडाव, फासिझमचा पाडाव तर दुसऱ्या…\n२०१८ च्या पाकिस्तान निवडणूकीतील समाज माध्यमांची भूमिका\nगेल्या महिन्यांत झालेल्या पाकिस्तानमधील निवडणुकांवर साऱ्या जगाचं लक्ष लागून राहीलं होतं. त्यातील राजकारणावर, राजकीय पक्षांनी एकमेकांच्या केलेल्या कुरघोडीवर आणि जागतिक राजकारणामध्ये याचा काय परिणाम…\nअभियान मुलींना नव्या गुलामीत लोटण्याचे\nBy प्रा. प्रतिमा परदेशी September 15, 2018\nबनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयु), आयआयटी मध्ये ३ सप्टेंबर २०१८ पासून एक कोर्स सुरु करण्यात आला आहे. कोर्सची घोषण स्टार्टअपचे सीइओ नीरज श्रीवास्तव यांनी केली…\nमुस्लिम ब्रदरहूड आणि हिंदू ब्रदरहूड\nआंतरराष्ट्रीय दौ-यावर (ऑगस्ट 2018) गेलेल्या राहुल गांधी यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटर्जिक स्डडीज येथे आपल्या आपल्या भाषणात म्हटले होते की, “राष्ट्रीय स्वयंसेवी संघटना देशाचा…\nअजब सरकारचा गजब कारभार\nवर्तमान बी.जे.पी. शासीत केंद्र व राज्य सरकारांनी गेली कैक दिवसांपासून ज्या तर्‍हेने कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांवर प्रधानमंत्र्यांना मारण्याच्या कटाखाली अटकसत्र सुरू…\nजलयुक्त शिवार – जोसेफ समितीचा अहवाल\nजलयुक्त शिवार योजनेसंदर्भात अर्थतज्ज्ञ प्रा. एच.एम.देसरडांनी मुंबई उच्चन्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. अशास्त्रीय दृष्टिकोन, माथा ते पायथा या तत्वाची पायमल्ली आणि नाला…\nकाँग्रेसला का लागलीय मध्ययुगात परतण्याची आस \nहा लेख लिहायला सुरवात करण्याआधी मी गुगलला भेट दिली, दोन गोष्टींसाठी. एक: हाऊस ऑफ कार्ड्स या नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय अमेरिकन मालिकेत एक पात्र चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या…\nहिंदुत्व चळवळीतील अंतर्विरोध आणि श्रमविभाजन\nएकीकडे हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत आहे तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संस्था संघटना (सनातन संस्था, श्रीशिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान, श्रीराम सेना, हिंदू युवा वाहिनी, बजरंग दल) या समाजात…\nसदर लेख अशोक मित्रांनी २००८ साली बिनायक सेन यांना अटक झाली त्यासंदर्भात टेलिग्राफ मध्ये लिहिला होता. भविष्यात सुधा भारद्वाज सारख्या परिघाबाहेर राहिलेल्या आदिवासी समाजाचे प्रश्न…\nBy न्यायमूर्ती पी बी सावंत August 27, 2018\nजगात जन���मावर आधारलेले श्रेष्ठत्व व कनिष्ठत्व मानणारे समाज नाहीत असे नाही. वर्णवादी व वंशवादी समाज आहेत. श्रेष्ठत्व व कनिष्ठत्व ही भावना मुळातच अनुदार, असंस्कृत…\nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \nमोदी सरकारच्या नेतृत्वाखाली अलीकडेच दलित अत्याचार विरोधी विधेयकामध्ये अटकपूर्व जामिनाची तरतूद करून ते सौम्य करण्यात आलं होतं. त्यानंतर देशातल्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं…\nBy नचिकेत कुलकर्णी August 22, 2018\nअटल बिहारी वाजपेयींचे मूल्यमापन हा या लेखाचा हेतू नाही , त्यांच्या गुणगानात वाहून गेलेल्या उदारमतवादी पुरोगाम्यांच्या गफलती गैरसमजुती दाखवून देणे हादेखील नाही\nमुखवट्यासोबतचा भोंगळ पुरोगामी अव्यापरेषु व्यापार\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर संसदीय लोकशाहीच्या संकेतानुसार सर्वपक्षीय शोक, श्रद्धांजली इ. व्यक्त झाली. वाजपेयी यांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द, भाजपला देशाच्या राजकारणाच्या मुख्यप्रवाहात…\nआसामचे स्थलांतरीत देशाला धोका आहेत\nआसाममध्ये नॅशनल सिटिझन रजिस्टरचा (एनसीआर)पहिला मसुदा जारी केल्यानंतर संपूर्ण देशात मोठं वादळ उभं राहीलं. या सूचीतून आसाममधल्या जवळपास ४० लाख लोकांची नावं गायब आहेत.…\nपराभवाच्या गर्तेतून बाहेर पडायला काँग्रेसला काही काळ लागेल असे २०१४ च्या निवडणुकीनंतर वाटले होते. कारण २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव साधासुधा नव्हता. दीर्घ काळ…\nनिर्ऋती लेकींच्या गृहश्रमाचा सरकारी वापर \nBy प्रा. प्रतिमा परदेशी August 14, 2018\nदेशाचे सरकार जानेवार 2019 पासून एक सर्व्हेक्षण करणार आहे. ते सर्व्हेक्षण आहे स्त्रियांच्या गृहश्रमासंदर्भातील. सरकाच्यावतीने असे सांगितले गेले आहे की, देशातील रोजगाराच्या आकडेवारीत सुधारणा…\nइतिहासात भारत हे पुरातन राष्ट्र असले तरी आजच्या राष्ट्र-राज्य या संकल्पनेतून भारत हे एक एकसंध राष्ट्र म्हणून फारच थोडा काळ अस्तित्वात होते. तरीही आपण…\nBy न्यायमूर्ती पी बी सावंत August 11, 2018\nआरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाची देश ढवळून निघाला असून मागास प्रवर्ग कोणता आणि मागासलेपण कसे ठरवायचे याविषयी चर्चा सुरू आहेत. घटनेतील तरतुदींच्या…\nद्वेष आणि हिंसाचाराशी सामना: अल्पसंख्याकांनी काय करावं\nगेल्या काही वर्षांत धार्मिक अल्पसंख्यांकांच्या विरोधात हिंसेच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामध्ये गोमाता आणि राष्ट्रवादाच्या नावावर ही हिंसा करून अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात आहे.…\nसंसदेतील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर ‘राफाल’ ची तोफ डागली. गेली तीन दशकं भाजपासह सर्व रिोधी पक्ष…\nभारतीय मूल्यांची सुरू असलेली थट्टा\nअलीकडेच लोकसभेमध्ये (२१ जुलै २०१८) ‘अविश्वास ठरावा’वरील चर्चेच्या वेळी मोदी सरकारची विविध धोरणं आणि निर्णय पुढे आले. भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवणं असो, परदेशी बँकांमध्ये असलेला…\nBy प्रा. प्रतिमा परदेशी July 30, 2018\n‘ते’ फारच अजब असतात. ‘ते’ समाजावर वर्चस्व गाजवू पाहतात. त्या साठी वाट्टेल ‘ते’ करू धजतात. ‘ते’ सामान्यांना दहशतीखाली ठेवतात. धुरीणात्वासाठी भयाचे साम्राज्य पसवितात. ‘ते’…\nमराठा आरक्षण.. महाभरती.. महापरीक्षा.. आणि महाव्यापम\n“एकाद्याला दगडं मारून येडं करायचं आणि येडा आला म्हणून पुन्हा दगडं मारायची”, अशी गावात पद्धत असते. मराठ्यांची अवस्था आज महाराष्ट्रात नेमकी तशी झालीय. महाराष्ट्रात…\n‘देशात व राज्यात सध्या सरकार नावाची यंत्रणा लुप्त पावली असून ‘व्यक्तीपुजकांच्या संघांची जोरदार परेड सुरू आहे. कितीही नाक कापलं तरी भोकं जाग्यावर आहेत. घसा…\nनेमेचि येतो पावसाळा त्याचबरोबर नेमेचि येते खरीप पिकांच्या हमीभावाची घोषणा. या वर्षी ती घोषणा एकदम वाजत गाजत करण्यात आली. ऐतिहासिक, क्रांतिकारी, इ. विशेषणे लावून.…\nजमावाकडून होणार्‍या हिंसेचा रोग\nधुळे जिल्ह्यात भटक्या समाजातील पाच नागपंथी डवरी गोसावी जमातीतील भिक्षेकर्‍यांना ठेचून मारण्याची घटना घडली आहे. ही घटना अत्यंत दु:खद आणि निषेधार्ह आहे. याचप्रकारची घटना…\nलहुजी साळवे आयोगाचे राजकारण आणि मातंग समाज\nभारतीय समाज व्यवस्था ही हजारो जातींनी व्यापलेली आहे. यातील प्रत्येक जातीची सामाजिक, भौगोलिक, आर्थिक परिस्थिती निराळी आहे. त्यामुळेच प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे विषमता दिसून…\nकेव्हा उघडणार मुंबईचे डोळे\nमुंबईला अतिवृष्टीने झोडपल्याची आणि अभूतपूर्व, तरीही अपेक्षित अशा या वर्षावाला तोंड देण्यात अपयश आल्याची ही कितवी वेळ कोणास ठाऊक. २४ तासात २०० मिमीपेक्षा जास्त…\nसगळं सगळं उट्टं फिटू दे… बळीचं राज्य येऊ दे.\nया समाजाला शेतकऱ्यांची गरज आहे का माणसाच्या मूलभूत गरजा आज बदलल्या असल्या तरीही दुधाचे टँकर पोलीस संरक्षणात घेऊन जावं लागतं ही छोटीशी गोष्ट अन्न…\nजलयुक्त शिवार – जोसेफ समितीचा अहवाल , , , , , , , , ,\nदेशापुढील आजच्या समस्या , , , , , , , , ,\nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \nमराठा आरक्षण.. महाभरती.. महापरीक्षा.. आणि महाव्यापम\nमुखवट्यासोबतचा भोंगळ पुरोगामी अव्यापरेषु व्यापार , , , , , , , , ,\nई-मेल द्वारे Subscribe करा\nतुमच्या ई-मेल वर 'लेटेस्ट अपडेट्स' साठी Subscribe करा.\n😉 व्यंगचित्र by Sonal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/vlsi-design-technology", "date_download": "2018-09-22T07:08:35Z", "digest": "sha1:EXTPOBKTCRAJVQIMGI7PSR6YVDTPJQGX", "length": 14882, "nlines": 408, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा nirali prakashanचे VLSI Design Technology पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 475 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक व्ही. एम. सरदार, आर.एन . चव्हाण, डॉ. मनोज एस नागमोडे, डॉ. डी. बोरमाने\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामा��्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/bruhajjatak/word?page=all", "date_download": "2018-09-22T07:38:19Z", "digest": "sha1:66LU2ZPPJLO5UCNRW34NWHVLWQNGG2IA", "length": 31458, "nlines": 189, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - bruhajjatak", "raw_content": "\nसर्व धार्मिक कार्यांत आरंभी श्रीगणेशाची पूजा कां करतात\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय २\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ३\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ४\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ५\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ६\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ७\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षीं��ी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ८\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ९\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ९\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १०\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय ११\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १२\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १३\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १४\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १५\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १६\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १७\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद��धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १८\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय १९\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय २०\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय २१\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय २२\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय २३\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय २४\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय २५\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय २६\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय २७\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - अध्याय २८\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्य��साठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nबृहज्जातक - लग्न किंवा राशि कोष्टक\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nप्रथमोऽध्यायः - राशि प्रभेद\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nद्वितीयोऽध्यायः - ग्रह भेद\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भ��रतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसप्तविंशोऽध्यायः - द्रेष्काण स्वरूप\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nघराच्या दाराबाहेर शुभ-लाभ कां लिहीतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4800554841340708421&title=BJP's%20Undisputed%20Achievement&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T07:12:04Z", "digest": "sha1:JEK7KLL46BUIHF5UPJIFMYUXYNHIHTQK", "length": 10516, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "नगरपालिका निवडणुकीत भाजपचे निर्विवाद यश", "raw_content": "\nनगरपालिका निवडणुकीत भाजपचे निर्विवाद यश\nमुंबई : ‘राज्यातील दहा नगरपालिका नगरपंचायतींपैकी सर्वाधिक सहा नगराध्यक्षपदे तसेच सर्वाधिक नगरसेवकपदे जिंकून भारतीय जनता पार्टीने निर्विवाद यश मिळवले आहे. या यशाबद्दल आपण कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो तसेच मतदारांचे आभार मानतो,’ असे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी गुरुवारी सांगितले.\nदानवे म्हणाले, ‘गुरुवारी निकाल जाहीर झालेल्या सात नगरपरिषदा-नगरपंचायतींपैकी फुलंब्री (औरंगाबाद), किनवट (नांदेड), हुपरी (कोल्हापूर), शिंदखेडा (धुळे) व सालेकसा (गोंदिया) या पाच ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. या सात नगरपालिका–नगरपंचायतींच्या एकूण १२३ नगरसेवकपदांपैकी भाजपने सर्वाधिक ५० जागा जिंकल्या. तसेच सोमवारी निकाल जाहीर झालेल्या तीन नगरपालिकांपैकी त्रिंबकचे नगराध्यक्षपद भाजपाने जिंकले. त्या तीन नगरपालिकांच्या एकूण ५५ नगरसेवकपदांपैकी भाजपाने सर्वाधिक २५ जागा जिंकल्या. अशा रितीने सोमवार व गुरुवार अशा दोन टप्प्यात निवडणूक निकाल जाहीर झालेल्या दहा नगरपालिकांमध्ये भाजपाने सर्वाधिक सहा नगराध्यक्षपदे आणि सर्वाधिक ७५ नगरसेवकपदे जिंकली आहेत.’\nते पुढे म्हणाले की, ‘मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र या चारही विभागात भाजपला मतदारांनी आशिर्वाद दिला आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट या राज्याच्या एका टोकाकडील नगरपालिकेत भाजपने नगराध्यक्षपदासोबतच नगरसेवकपदाच्या १८ पैकी नऊ जागा जिंकून निर्विवाद यश मिळवले आहे. या यशाबद्दल स्थानिक कार्यकर्त्यांचे विशेषतः अशोक पाटील यांचे आपण खास अभिनंदन करतो.’\n‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार यांच्या कामाला राज्याच्या विविध भागात पसंती असून भाजपची सातत्याने निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी होत आहे. फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर करून त्याची अंमलबजावणी चालू केली आहे. राज्य सरकारच्या कामाबद्दल दिशाभूल करण्याचा व गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालविला असला, तरी नगरपालिका निवडणुकीतील निकालांनी मतदारांनीच चोख उत्तर दिले आहे. नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या बाबतीत भाजपाने जिंकलेल्या जागा या अन्य राजकीय पक्षांपेक्षा कितीतरी जास्त आहेत,’ असे ते म्हणाले.\n‘नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांच्या या टप्प्यातील नंदूरबार जिल्ह्यातील तीन व पालघर जिल्ह्यातील तीन नगरपालिकांच्या निकालातही भाजपने बाजी मारलेली दिसेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nTags: MumbaiRaosaheb Patil DanveDevendra FadanvisElectionBJPरावसाहेब पाटील दानवेनिवडणूकमुंबईभाजपदेवेंद्र फडणवीसप्रेस रिलीज\n‘भाजपचे डावखरे विजयी होतील’ ‘संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर द्यावा’ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा यशस्वी ‘जळगाव, सांगलीमधील यश हा विकासाचा विजय’ पु���र्वसन प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदी माधव भांडारी\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/navratri-2017/2805-ekvira-mata-temple", "date_download": "2018-09-22T07:28:32Z", "digest": "sha1:UEOFJR6UKRUNLSP4LC6LROPDRB4JQX6L", "length": 6108, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्राची आराध्य देवता कार्ल्याची एकवीरा आई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहाराष्ट्राची आराध्य देवता कार्ल्याची एकवीरा आई\nजय महाराष्ट्र न्यूज, लोणावळा\nमहाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणजे एकवीरा देवीचं मंदिर. रेणुकामातेचं रुप मानल्या जाणाऱ्या एकवीरा देवीचं जागृत देवस्थान अशी या मंदिराची ख्याती आहे.\nपर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या लोणावळ्यापासून 12 किलोमीटर अंतरावर कार्ला गडावर एकवीरा देवीचं मंदिर आहे.\nमुंबई-पुणे शहरांच्या मध्यभागी हे मंदिर वसलेले आहे.\nप्राचीन लेण्यांमध्ये एकवीरेचे मंदिर अग्रस्थानी असल्याचे सांगितले जाते. देवीची मुर्ती स्वयंभू असुन तांदळा दगडात प्रकटलेली आहे, अशी समजुत आहे.\nहजारो घराण्यांचे कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजाभवानी\nमहाराष्ट्राची कुलस्वामिनी कोल्हापूरची अंबाबाई\nहजयात्रा अनुदान सरकारने केले पूर्णपणे बंद, सक्षमीकरण हा उद्देश\nअर्थसंकल्पावर अण्णांची नाराजी, दिल्लीत आंदोलनाचा ईशारा\nअसे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागण���ने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/2017/05/30/devil-called-muslim/", "date_download": "2018-09-22T07:11:30Z", "digest": "sha1:LNDUHUERP3ZELZV3PDT6LTG645MBEBWW", "length": 61563, "nlines": 235, "source_domain": "rightangles.in", "title": "मुसलमान नावाच्या राक्षसाची गोष्ट | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nमुसलमान नावाच्या राक्षसाची गोष्ट\nBy राजेंद्र साठे May 30, 2017\nमुंबई हे देशातले सर्वाधिक कॉस्मॉपॉलिटन शहर म्हणून नावाजले जाते. या शहरात खूप मोठ्या संख्येने मुस्लिम राहतात. कित्येक पिढ्यांपासून त्यांच्या वस्त्या येथे आहेत. अशा शहरात (किंवा त्याच्या उपनगरात) राहणाऱ्या व एका शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींचे हे उदाहरण आहे. पण ते जवळपास प्रातिनिधिक आहे. अंधेरी-वांद्रे-पवई अशा भागांमध्ये थोडे वेगळे चित्र आढळू शकेल. पण ते अपवाद म्हणूनच. ही हजारो मुले अशा वातावरणात तरुण होणार आहेत. त्यांचा मुस्लिम समाजाशी दुरान्वयाने कोणताही संबंध नाही. तो येऊ नये अशीच जणू कडेकोट व्यवस्था त्यांच्या अवतीभवती आहे.\nमाझी मुलगी मुंबईतील बोरीवली येथील एका शाळेत शिकली. त्या शाळेत तिच्यासोबत गुजराती, मल्याळी, तमीळ, तेलुगू, हिंदी व क्वचित बंगाली अशी विविध भाषिक घरांमधून आलेली मुले होती. पण पहिली ते दहावी या दहा वर्षांच्या काळात एकही मुस्लिम मुलगा किंवा मुलगी तिच्या वर्गात नव्हती. तिच्या वर्गांच्या इतर तुकड्यांमध्येही कोणीही मुस्लिम नव्हते. तिच्या शाळेचे जाडजूड व रंगीत वार्षिक अहवाल प्रसिध्द होतात. विविध स्पर्धा किंवा नाटकाबिटकांमध्ये भाग घेतलेल्या मुलांची नावे-फोटो त्यात प्रसिध्द होतात. पण मला त्यात कधीही मुस्लिम नाव आढळले नाही. ही शाळा कॉन्वेंट किंवा चर्चद्वारा चालवली जाणारी नव्हती. सीबीएसई अभ्यासक्रमाची होती. ज्यांची बदली देशभर होण्याची शक्यता आहे असे पालक अशा शाळांमध्ये मुलांना घालतात असे ऐकून होतो. पण त्या दहा वर्षांच्या काळात अपवादानेही असा एकाही मुस्लिम नोकरदार या शाळेकडे आलेला दिसला नाही.\nमी राहतो त्या एका सोसायटीत 98 फ्लॅट्स आहेत. अशा एकूण सुमारे सात बिल्डिंग्स आमच्या कॉम्प्लेक्समध्ये आहेत. म्हणजे सहाशे ते सातशे कुटुंबांचे गाव असावे असा आमचा परिसर आहे. आमच्या सोसायटीमध्ये सर्वभाषिक लोक राहतात. पण यात एकही मुस्लिम कुटुंब नाही. इतर सोसायट्यांमध्येही हीच स्थिती आहे. इथे फ्लॅट विकण्याचे व भाड्याने देण्याचे व्यवहार सतत चालत असतात. पण मुसलमानाला फ्लॅट विकायचा नाही वा मुस्लिम भाडेकरू ठेवायचा नाही हा अलिखित नियम आहे. लोक तसे उघडपणे बोलतात. तसा प्रयत्न कोणी केल्यास सोसायटीचे कारभारी त्याच्यावर या ना त्या मार्गाने दबाव आणतात. तुम्ही एजन्ट बरोबर जागा विकत घेण्यासाठी म्हणून मुंबई च्या उपनगरात फिरलात, तर हा अनुभव हमखास येईल. एखादी सोसायटीचे गुणगान गाताना, ती कशी मोक्याच्या जागी आहे, मार्केट, हायवे, स्टेशन कसे जवळ आहे याच बरोबर – ‘नो एम फॅक्टर’ हा गुण आवर्जून सांगितला जातो. नो एम फॅक्टर म्हणजे इथे कोणीही मुसलमान कुटुंब राहत नाही\nमाझ्या मुलीचे मित्र-मैत्रिणी अशाच सोसायट्यांमधून राहतात. यातले काही जण तर फक्त गुजरात्यांच्या किंवा फक्त जैनांच्या अशा सोसायट्यांमध्ये राहतात. तिची एक मैत्रीण गौड सारस्वत ब्राह्मणांच्या सोसायटीत राहते. तिथे तर या ब्राह्मणांमधील विशिष्ट मठ मानणाऱ्यांनाच प्रवेश आहे अशी बोलवा आहे.\nहे बहुतांश पालक उच्च मध्यमवर्गीय व व्यावसायिक आहेत. त्यांचे विचार हे हिंदुत्ववादाला अनुकूल असावेत असे त्यांच्याशी सहज बोलले तरी लक्षात येते. मुस्लिमांविषयी त्यांची मते काय असतील याचा तर्क करता येऊ शकतो.\nया मुलांचे वाचन मर्यादित प्रकारचे आहे. हॅरी पॉटर वगैरे. त्यात मुस्लिम व्यक्तिरेखा येण्याचा प्रश्न येत नाही. माझी मुलगी मराठी वाचते. पण उध्दव शेळके, श्री. दा. पानवलकर, भारत सासणे, हमीद दलवाई या किंवा अशांच्या लेखनातील मुस्लिम पात्रांपर्यंत ती कधीतरी पोचेल की नाही याबाबत मला तरी शंकाच आहे. आणि अशा व्यक्तिरेखा व त्यांचा परिसर सध्या प्रचलित इंग्रजी साहित्यात आहे असे मला वाटत नाही.\nही मुले इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी टीव्ही मालिका पाहतात. पण त्यातल्या कौटुंबिक मालिकांमध्ये चुकूनसुध्दा मुस्लिम पात्र नसते. ऐतिहासिक मालिकांमध्ये मुस्लिम असतात. पण त्यांचे चित्रण खलनायक म्हणूनच असते. त्याविषयी वेगळे कधी तरी बोलायला हवे.\nही मुले, अर्थातच, हिंदी सिनेमे पाहतात. त्यात त्यांचे आवडते हे रॉमकॉम किंवा हलकेफुलके रोमॅंटिक असतात. बहुतेकदा त्यातील पात्रांना आडनाव नसते. आणि त्या���ची नावे सिद, राज, करण अशी असतात. ती हिंदू असावीत अशा रीतीने वागतात.\nया मुलांना सर्वसामान्य मुस्लिम समाज, कुटुंबे यांची जवळपास काहीही माहिती नाही. त्यांचे राहणे-वागणे-बोलणे, खाणे-पिणे, भाषा, व्यवसाय, सण-समारंभ, धर्म, धार्मिकता याबाबत त्यांच्या डोळ्यापुढे वा कानावर कोणतेही साधेसुधे तपशील येत नाहीत. त्यातल्या त्यात गर्दीमध्ये येता-जाता दिसणाऱ्या बुरख्यातील मुली-महिला आणि मशिदीमधून कानावर पडणारी बांग यातूनच त्यांना मुस्लिमांचे अस्तित्व जाणवत असावे.\nमुंबई हे देशातले सर्वाधिक कॉस्मॉपॉलिटन शहर म्हणून नावाजले जाते. या शहरात खूप मोठ्या संख्येने मुस्लिम राहतात. कित्येक पिढ्यांपासून त्यांच्या वस्त्या येथे आहेत. अशा शहरात (किंवा त्याच्या उपनगरात) राहणाऱ्या व एका शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींचे हे उदाहरण आहे. पण ते जवळपास प्रातिनिधिक आहे. अंधेरी-वांद्रे-पवई अशा भागांमध्ये थोडे वेगळे चित्र आढळू शकेल. पण ते अपवाद म्हणूनच. ही हजारो मुले अशा वातावरणात तरुण होणार आहेत. त्यांचा मुस्लिम समाजाशी दुरान्वयाने कोणताही संबंध नाही. तो येऊ नये अशीच जणू कडेकोट व्यवस्था त्यांच्या अवतीभवती आहे.\nआता या कडेकोट बंदोबस्ताच्या विरुध्द बाजूने होणाऱ्या माऱ्याचे चित्र पाहा.\nवृत्तपत्रे व टीव्हीच्या बातम्या यामध्ये सदैव काश्मीर आणि पाकिस्तानची चर्चा चालू असते. पाकिस्तान हे शत्रूराष्ट्र आहे हे तर भारतातल्या प्रत्येक मुलाला आपोआप ठाऊक असतेच. मुले थोडी मोठी झाली की त्यांच्यासाठी पाकिस्तानच्या मुसलमान असण्याचा संबंध ठळक होतो.\nकाश्मिरी लोक मुसलमान आहेत व त्यामुळे ते देशद्रोहीपणा करीत आहेत असे तर आजकाल आपले अनेक टीव्हीवाले आणि काही पेपरवालेही सूचित करतात.\nयांच्या जोडीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयसिस किंवा तालिबानी दहशतवाद आला आहे.\nया सर्व बातम्या ही मुले बारकाईने वाचता-पाहतात असे नव्हे. त्या त्यांच्यापर्यंत वरवरच पोचत असण्याची शक्यता अधिक. पण त्यामुळेच उलट त्यातील गुंतागुंतीपासून ते लांब असतात. मुसलमान म्हणजे दहशतवाद अशी सोपी समीकरणे रुजायला जमीन तयार होते.\nगेल्या दोन वर्षांपासून देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. ते आल्यापासूनचे अनेक विषय हे हिंदू आणि मुस्लिम अशी विभागणी करणारे आहेत. गोहत्या बंद करणे, गोमांसावर बंदी घालणे, धर्मांत��ाला अटकाव करणे किंवा हिंदूंना पुन्हा धर्मात घेणे, राष्ट्रगीतासाठी उभे राहणे, वंदे मातरम, अयोध्येत राम मंदिर उभारणे, देशात समान नागरी कायदा आणणे, काश्मीरचा वेगळा दर्जा रद्द करणे, मुस्लिम महिलांना तोंडी तलाकपासून वाचवणे इत्यादी…. अशी विषयांची यादी आहे.\nहे विषय एकामागून एक आवर्ती पध्दतीने पुन्हापुन्हा येत राहतात. मुसलमान नावाच्या एका गटाच्या नाठाळपणामुळे हे विषय उद्भवले आहेत आणि त्यांना वठणीवर आणणे आवश्यक आहे, असा संदेश त्यामुळे दृढ होतो.\nलहान मुलांच्या कार्टूनमध्ये अडाणी, हेकट आणि जाडा असलेला एक खलनायक असतो. उदाहरणार्थ छोटा भीममध्ये कालिया किंवा डोरेमॉनमधला सुन्यो. प्रत्येक भागात त्याला शिक्षा करणे आवश्यक ठरते. आपल्या देशातले राजकारण ही एक राजकीय महामालिकाच चालू आहे. त्यातल्या प्रत्येक एपिसोडमध्ये कारण बदलत राहते पण खलनायक एकच राहतो – मुसलमान. त्याला कोंडीत पकडून शिक्षा आवश्यक ठरते.\nमुलांपर्यंत यातील सर्वच तपशील पोचत असतील असे नव्हे. किंबहुना ते पोचले नाहीत तरच बरे असतात. कार्टूनच्या पातळीवरच त्यांचे आकलन राहिले तर अधिकच बरे असते.\nएकीकडे मुसलमान नावाच्या माणसाला कधीही पाहिलेले नसावे वा त्याच्याशी कधीही संबंध नसावा…. दुसरीकडे मुसलमान हा मागास, शत्रू, खलनायक इत्यादी सर्व काही असल्याचे येता जाता ऐकायला व पाहायला मिळावे…\nयामुळे ते ऐकणाऱ्या-पाहणाऱ्याचे काय होईल याची कल्पना कोणालाही करता येईल.\nपुण्यातले एक जुने उदाहरण आठवले. 1984-85 च्या आसपास अयोध्येत राममंदिरासाठी विटा जमा करण्याचा उद्योग विश्व हिंदू परिषदेने नुकताच सुरू केला होता.\nपुण्याच्या कॉलेजांमधील तरुण त्यात सामील होऊ लागले होते. या कार्यक्रमांमध्ये सर्रास मुसलमानांविरोधात विष ओकले जात असे. पण त्यात सहभागी होणाऱ्यांपैकी बहुसंख्यांचे आयुष्य सदाशिव,नारायण, शनिवार पेठेच्या पलिकडे गेले नव्हते. त्यांचा कधी कोणा मुसलमानाशी असा वा तसा संबंध आल्याची शक्यता देखील नव्हती.\nसर परशुरामभाऊ नावाचे प्रसिध्द कॉलेज आहे. त्यात मुस्लिम सोडाच ब्राह्मणेतर मुलेसुध्दा कमी संख्येने होती. ज्या सदाशिवरावभाऊच्या नावाच्या पेठेत ते होते तो निदान पानपतावर गेला होता. पण ही मुले स्वारगेटच्या पलिकडे घोरपडी पेठेत सुध्दा कधी गेली असण्याची शक्यता नव्हती. तरीही मुसलमानांविर���ध्द त्यांची मते मात्र अत्यंत ठाम होती.\nविशिष्ट प्रकाराने केल्या गेलेल्या प्रचाराचा हा परिणाम होता. नंतर यांच्यातील काही जण अयोध्येत मशीद पाडायच्या वेळेस चीअरबॉईज म्हणून गेले असे म्हणतात. त्यातूनच पुढे देश पेटला. कायमची जखम झाली.\nसध्या माझ्या डोळ्यापुढे असलेल्या शाळेतील मुलांबाबतीत पुन्हा हे घडते आहे.\nअसेही म्हणता येईल की, मुंबईतील बहुसंख्य मुलांच्या बाबत हे घडत आहे.\nकिंबहुना, महाराष्ट्र आणि देशातील असंख्य शाळां-कॉलेजांमधील मुलांबाबतही बहुधा हे घडते आहे.\nकिंबहुना, शाळेच्या बाहेर असलेल्या बहुसंख्य लोकांबाबतही हेच घडते आहे. अतिशियोक्ती करून बोलायचे तर असेही म्हणता येईल की भारतीय समाजात लैंगिक गोष्टींचे ज्ञान मुलांना जसे सांगोवांगीच्या गोष्टीतून, चोरीछुप्या पध्दतीने वा अतिरंजित स्वरुपात मिळते त्याच आडवळणी आणि विकृत रीतीने मुसलमान या विषयाबाबत बहुसंख्य हिंदूंची माहिती आणि समज घडत जाते. (त्यातून बचावतात ते सुदैवी.)\nकिंबहुना, असेही म्हणता येईल की, मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालावी असे म्हणणाऱ्या ट्रम्पला उचलून धरणारे सुजाण अमेरिकी आणि बोरीवलीतल्या शाळेतील अजाण मुले यांच्यात काहीच फरक नसतो.\nखैर, अमेरिकेतले तूर्तास बाजूला ठेवू. पण आपल्या देशातील लोकांची समज आपल्याला सुधारून घेता येणे शक्य आहे.\nपूर्ण देशाचेही जाऊद्या. सध्या महाराष्ट्रापुरते बोलू. या राज्यातील चिपळूण, कोल्हापूर, धुळे, परभणी किंवा अमरावती अशा विविध ठिकाणच्या मुस्लिमांची सध्याची स्थिती काय आहे, त्यांच्यातल्या तरुण, मुले-मुली, महिला, शेतकरी, कारागीर इत्यादींचे मानस काय आहे, त्यांचा काय शिकण्याकडे अधिक कल आहे याचे दर्शन आज कोणत्याही माध्यमांमधून आज घडत नाही.\nतलाक, मुस्लिम आरक्षण किंवा अयोध्येचा प्रश्न निर्माण झाला की, शहरातील मंडळी पटापट आपापल्या भूमिका घेऊन मोकळे होतात. पण या प्रश्नावर गावागावातील मुस्लिमांचे म्हणणे काय आहे हे पुढे येत नाही.\nगोहत्या बंदीच्या प्रश्नाबाबत मालेगाव किंवा अकोल्यात जाऊन मुस्लिमांसोबतच्या चर्चेचा कार्यक्रम करावा असे आपल्या मराठी वाहिन्यांना वाटत नाही. तशी गरज त्यांना जाणवत नाही.\nउर्दू भाषा, मदरसे इत्यादीबाबत जागोजागची स्थिती काय आहे याबाबत क्वचितच वृत्तांकन होते.\nनवीन आर्थिक धोरण, आयटी क्रांती, भाजपचे सत्तेत येणे यांचा मुस्लिम समाजावर काय परिणाम झाला आहे याबाबत एकही लेख कोणी लिहित नाही वा तशी बातमी टीव्हीवर दिसत नाही.\nआपली नाटके, सिनेमे, साहित्य, मालिका इत्यादींमध्ये मुस्लिम या घटकाला आज जवळपास शून्य स्थान आहे. मोदींच्या आगमनानंतर इथल्या मुस्लिमांना प्रचंड मोठा राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक न्यूनगंड यावा अशी स्थिती आहे. किंबहुना, भाजपची तशीच इच्छा आहे. या अवस्थेची पुसटशी छायादेखील आपल्या माध्यमांमधील चर्चा किंवा कलाकृती इत्यादींमध्ये दिसत नाही.\nउत्तर प्रदेशातील रोजचे थैमान आणि फुत्कार यामुळे इथल्या मुस्लिम तरुण-तरुणींची स्थिती अत्यंत बिकट होत असली पाहिजे. त्यांच्या दैनंदिन झगड्यांचे प्रतिबिंब आपल्या समाजव्यवहारांमध्ये कुठेच पडताना दिसत नाही. हे बदलण्याची गरज आहे.\nत्यासाठी वर जे जे होत नाही असे म्हटले ते ते करण्याची गरज आहे.\nमाध्यमे, विविध संघटना आणि मुस्लिम तरुण तरुणीं यांनी ते केले पाहिजे. नव्हे ती त्यांची जबाबदारी आहे.\nलेखक ज्येष्ठ पत्रकार असून विविध वृत्तवाहिन्या तसेच वृत्तपत्रातून त्यांनी काम केले आहे.\nमोदी सरकारच्या आर्थिक कामगिरीची तीनवर्षे\nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \nमुखवट्यासोबतचा भोंगळ पुरोगामी अव्यापरेषु व्यापार\nजशी दृष्टी तशीच सृष्टी 🙂 खैर, दोष आपका नहीं आपकी नफरतोंसे भरी परवरिश का हैं 🙂 खैर, दोष आपका नहीं आपकी नफरतोंसे भरी परवरिश का हैं \nमुलांचे सोडा, सर तुम्ही व्यक्तीश: प्रयत्न करून पहिला आहे का माझा अनुभव असा आहे की मुख्य प्रवाहात येण्यासाठी मुस्लिम मित्रांनी स्वतः विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहेत पण तसे होताना दिसत नाही. प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे स्त्रियांचे सार्वजनिक आयुष्य. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात माझे मित्र कुटुंबा सोबत येतात पण मुस्लिम मित्र बऱ्याचदा एकटाच येतो. याउलट मुस्लिम मित्रा कडे कुटुंबा सोबत गेल्यावर स्त्री पुरुष विभागणी होते हा अनुभव आहे. मोठ्यांची ही गत तर लहानांचा विचारच नको. यामुळे विशेष प्रयत्नांची गरज आहे.\nबरोबर आहे सर तुमच मुसलमान धार्मीक दबावा खालीच जगत असतो हे मान्य परंतु तो सामाजिक नाही अस समजुनका. जर १९९२ आगोदर व त्या नंतर ची सामाजिक परस्थितीतील बदलांचा अभ्यास करा त्यात राजकीय, प्रशासकीय , न्यायालयीन यांच्या भूमिकांचा पन विचार करा . अस्या प���िस्थितित अविश्वास व असुरक्षितते च्या भावनेत वाढ होनार की नाही \nमोदी आत्ता आले . ६० वर्षे गांधी , नेहेरू राज्य करीत होते . त्यांनी तर ६० वर्षे हिंदूंचे अपमान करत मुस्लीम तुष्टीकरण केले . मग हा मुसलमान मुख्य प्रवाहा पासून लांब का राहिला मोदी आल्या नंतर फालतू तुष्टीकरण बंद झाले हे साठ्यांच्या पोटात दुखतेय का मोदी आल्या नंतर फालतू तुष्टीकरण बंद झाले हे साठ्यांच्या पोटात दुखतेय का कि पत्रकाराने असेच लीहाहायचे असतेका \nअमित विभांडीक 1 year ago Reply\nलेख अप्रतिम आहे, ह्या विषयावर अधिक जागृती हवी सर, माझे स्वतःचे 3,4 मित्र आहेत शाळेपासून, पण मला ते कधीच वेगळे वाटले नाहीत. धन्यवाद\nचंद्रकांत पाटील 1 year ago Reply\nअभ्युदय रेळेकर 1 year ago Reply\nमुस्लिम समाजाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती चे यथार्थ चित्रण करून एक उत्कृष्ट वैचारिक लेखन केले बद्दल मनापासून धन्यवाद\nसाठे सर…आपण मानवतावाद आणि विवेकाचा अँगल धरून एका राक्षसाची गोष्ट सांगितली म्हणूनच ती राइटच आहे…हजारो वर्षांपासून आपल्या देशात शुद्र,दानव,राक्षस म्हणून कत्तली चालू आहेत…त्यांच्या कत्तलखान्यात नवीन राक्षसाची भरती झाली आहे इतकंच…कत्तलीच तत्वज्ञान तयार करण्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नाही…गरज आहे ती सर्व राक्षकांनी एकत्र येण्याची…\n*हम आह भी भरते है तो हो जाते है बदनाम वो क़त्ल भी करते है तो चर्चा नहीं होता\nसाठे जी आपन मुस्लिम समाजा बद्दल केलेले लिखाण वास्तवाला धरून आहे. Muslim समाज बद्दल ज्या भ्रामक संकल्पना आज जिवंत आहे त्याचे अतुलनिय वास्तववादी वर्णन आपण केले आहे..इतिहासाचा विपर्यास करुन् सुरवाती पासूनच मुस्लिम सामाजाला खलनायक रूपाने प्रस्तुत करण्याचे काम काही कथित उच्चवर्नियांनी मोठया शिताफिने केले आहे जो पर्यन्त या देशात डॉ बाबा साहेबांच्या संविधानाचे निरपेक्ष न्याय प्रणाली चे अस्तित्व आहे तो पर्यन्त समाजात दुफळी माजवणाऱ्ऱ्यांचे अधिराज्य कधीही येणार नाही जो पर्यन्त या देशात डॉ बाबा साहेबांच्या संविधानाचे निरपेक्ष न्याय प्रणाली चे अस्तित्व आहे तो पर्यन्त समाजात दुफळी माजवणाऱ्ऱ्यांचे अधिराज्य कधीही येणार नाही आपण अतुल्य लेख लिहिल्या बद्दल आपले मनापासून अभिनन्दन आपण अतुल्य लेख लिहिल्या बद्दल आपले मनापासून अभिनन्दन\nएकांगी लेख आहे, काश्मीर मध्ये जेवढे ,मुस्लीम आहेत त्या ठिकाणी ��र्व हिंदू ठेऊन पहा, आज काश्मीर अस्थिर दिसला नसता माझ्या वर्गात ३-४ मुस्लीम मित्र होते ते सगळ्यांमध्ये कधीच मिसळत नवते, काय अडचण होती माझ्या वर्गात ३-४ मुस्लीम मित्र होते ते सगळ्यांमध्ये कधीच मिसळत नवते, काय अडचण होती अर्थातच कॉलेज मध्ये कोणी दुजाभाव करण्याचा प्रश्नच नव्हता उलट बाकी लोकं त्यांना सगळ्यांशी बोलायला भाग पडायचे तरीपण ते कधी म्हणावं असं मिसळले नाहीत.\nतुम्ही स्वतः मुसलमानांची मानसिकता अनुभवली आहे का मदरसांमध्ये काय शिकवतात हे पहिले आहे का मदरसांमध्ये काय शिकवतात हे पहिले आहे का मुसलमान बहुल भागात हिंदूंबद्दल काय धोरण असते हे अनुभवले आहे का मुसलमान बहुल भागात हिंदूंबद्दल काय धोरण असते हे अनुभवले आहे का त्याचे कोणतेही प्रतिबिंब या लेखात नाही.\nआपने कौनसे मदरसोंमें दाखिला लिया हैं जनाब कभी व्हिजीट भी किएं हो कभी व्हिजीट भी किएं हो बस सुनी सुनायी बातें और दिल आपके मैलें बस सुनी सुनायी बातें और दिल आपके मैलें जरा अपने दिल के मैल भी साफ करना\nराजेंद्र साठे सर ,\nअत्यंत वास्तववादी लिखाण आपण केले आहे …\nआज जी परस्थिती निर्माण होत आहे ती फक्त मुबंई पुरता मर्यादित न राहता ,छोट्या शहरां पर्यंत पसरू लागली आहे …मुस्लिम एका बाजूला आणि इतर धर्म एका बाजूला पाडण्यासाठी जणू अघोषित पद्धतीने षडयंत्रच सुरू आहे . असे सष्ट दिसत आहे .. देशात असो किंवा जगात कोठेही दहशतवादी कारवाई झाली की .. भारतातल्या मुस्लिमाकडे तुम्ही पण त्या मध्ये सहभागी आहात अश्या नजरेने पाहिले जाते..आणि तसाच दृष्टिकोन मुस्लिमांच्या बाबतीत ठेवण्याचा एक कलमी उद्योग तरूण पिढी मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे…आणि यामधून भारत मध्ये या घटना वाढीस लागत आहेत असे मला वाटते ..पण या सर्व गोष्टींना केवळ कट्टर हिंदुत्ववादीचे जवाबदार नसून मुस्लिम समाजातील नेते , कट्टरपंथीयही तितकेच जवाबदार आहेत .. हे अगदी शंभर टक्के खरे आहे ..\nधनंजय कंधारकर 1 year ago Reply\nउत्कृष्ट लेख आहे. अतिशय वास्तववादी मांडणी केली आहे. जे खरे आहे तेच मांडले आहे. एकूणच अतिशय बेजबाबदार विधाने विशेषतः मुस्लिमाबद्दल होत असतात. याचे खरोखर वाईट वाटते. आपला देश सर्वांना एकत्र घेतले नाही तर कधीही प्रगती करणार नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.\nश्री साठेंचा लेख सुन्दर आहे. मुस्लिम समाजाने संकोच सोडून ‘भारतीय प्रवाहात’ मिसळणे ही काळाची गरज आहे. बरेचदा अनुभवलं आहे, रामकृष्ण आश्रम, स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सर्वधर्म परिषद वा परिसंवाद आयोजित करतात. मुस्लिम वक्ता हमखास inveriably सर्वप्रथम बोलण्याचा आग्रह धरतात, व दुसरा वक्ता बोलण्या आधीच, कामांचं निमित्त सांगून, व्यासपीठावरुन पळ काढतात. ह्याचा अर्थ एवढाच की दुस-यांचं कांहीं ऐकणं नकोय् . भारतीय मुस्लीम समाजाने आपलं वर्तुळ विस्तारायला हवं.\nगावोगावी पूर्वीपासून सर्व धर्माचे लोक एकत्र रहात. सगळ्या सणात सामिल होत. यांच्यात फूट कोणी पाडली अर्थातच राजकारण्यांनी. त्यांच्या संकुचित आणि स्वार्थी व्रुत्ती मुळे आज समाज विभागला गेला.\nअप्रतिम लेख है Sir, मै पूरीतरह से सहमत हु की मुस्लिमो की प्रतिमा वास्तव मे कम पर कल्पना में ज्यादा ख़राब कर के रखी है. उन्हें ऐसा बना के रखा है की वह बहुत ही कट्टर होते है, सभी लोगो का द्वेष करते है.\nपर जो कहते है काफिरो को मारो, और जो कहते है मुल्लो को मारो, वो दोनों एक ही हुवै पर अब स्तिथि ऐसी हो गई है की काफिरो को मारो वाला आतंकी है और मुल्लो को मारो कहने वाले देश प्रेमी पर अब स्तिथि ऐसी हो गई है की काफिरो को मारो वाला आतंकी है और मुल्लो को मारो कहने वाले देश प्रेमी पर वास्तव में दोनों इस दुनिया के लिये ख़राब है पर वास्तव में दोनों इस दुनिया के लिये ख़राब है ये में इस लिए कह सकता हु की, मेरी स्कूल की सारी पढ़ाई RSS प्रणीत स्कूल में हुई. में १२ तक संघ की शाखा में जाता रहा. पर संघ के कुछ कार्यक्रमों में जो मुस्लिमो का वर्णन किया जाता था, उसमे, और वास्तव में, वो मुझे कभी वैसे नजर नहीं आए\nमेरा बचपन जिस मोहल्ले में बिता वहां हिन्दुओं के ३, जैन का १ और मुसलमानों के १२ घर थे पर हमें वहा कभी कोई तख़लीफ़ नहीं हुइ यहाँ तक की बाबरी मस्जिद / राम मन्दिर के दंगो में भी हम बड़े आराम से रहे.\nजोपर्यंत धर्माचा (कुठल्याही) ‘पवित्र’ आणि ‘unquestionable’ status काढला जात नाही, तोपर्यंत या समस्या कदापि सुटणार नाहीत. फक्त monotheistic नाही, कुठलाही धर्म दुसऱ्या धर्माबरोबर incompatibleचं असतो. प्रत्येकाला तो ज्या धर्मात जन्मला, तो धर्म Greatचं वाटतो.\nLogical thinking आणी humanity यांना, धार्मिक पुस्तकं किंवा ‘so called संस्कृती’ च्या वर preference दिला पाहिजे. धर्माचं obligation किंवा compulsion (स्वतः स्वतःवर लादलेलं सुद्धा) गेलं की, सर्व काही सुरळीत होईल. लहान मुलांवर (आणि मोठयांवरही) धार्मिक संस्कार ���णि brain washing करणं बंद केलं पाहिजे. लोकं फक्त style म्हणुन दाढी किंवा शेंडी ठेवतील, तो शुभदिन. किंवा Meditation त्याच्या मानसीक फायद्यांसाठी करावे, उगाचं धर्माचा किंवा कुठल्या देवाचा संबंध त्यात लावु नये.\nथोडक्यात – solution निघणं almost impossible आहे, कारण सर्वचं धर्म उलटे मागे जात आहेत – कुणाला हिंदूराष्ट्र पाहिजे तर कुणाला शरीया.\nप्रमोद मुजुमदार 1 year ago Reply\nआपल्याच भोवतीचं आक्रमक आणि अंगावर येणारं वास्तव\nकधी वाटतं गरज आहे ती कृत्रिम वाटलं तरी मदरशांना मशिदींना भेटी देणं, हिंदूंना घेऊन इफ्तार मधे सामील होणे असे कार्यक्रम सुरू करायला हवेत.\nराजेंद्र साठेंचा लेख उत्तम\nसर तुमच्या लेखाचा आशय खरंच महत्वपूर्ण होता पण सगळीकडेच अशी परिस्थिती आहे असं काही नाही. मी ज्या ठिकाणी लहानाचा मोठा झालोय तिथे असे विचार पन आमच्या डोक्यात कधी येत नाहीत, कारण व्यवसायाने खाटीक असलेला युसुफभाई सकाळी 8 वाजता कधी कधी आमच्या हॉलमधील सोफ्यावर चहा पित असतो, आषाढी वारीच्या निमित्ताने घरी येणाऱ्या दिंडीला चहा वाटण्याचं कामही त्यांच्यासारखेच अनेक जण करतात आमच्या इथे. रमजान च्या महिन्यात एक दिवस तरी उपवास सोडायच्या वेळेस आमच्या घरातील सर्व जण मशिदीमध्ये जाऊन विविध पदार्थ वाटतात. दिवाळी ला न चुकता मुस्लिम, ख्रिश्चन यांच्यासाठीही तेवढेच फराळाचे पदार्थ बनवले जातात. मुस्लिम, ख्रिश्चन यांच्या सर्व रूढी परंपरा मला माहित आहेत अगदी जन्मल्यापासून ते मरेपर्यंत.\nआणि मला अभिमान आहे की मी अश्या सोसायटी मध्ये राहतो\n आपने सच्चायी से रूबरू करवाया ..लेकीन क्या करें कुछ लोग आज भी आंखोपे पट्टीयां बांधे हुए हैं I came across a very hostile reply “As Why are you saying keep praying ” कुछ लोग बेववजह भी काफी बार तुफान उठा देते हैं .. दिल के मैले लोग वही पढतें हैं जो वोह पढना चाहते है और फिर उसीको तोड मरोड के पेश करते हैं ‘ people only read or hear what they want to hear. यह संघीयोंकी घिनौनी मानसीकता हैं इस मुल्क के जख्मोंको नासूर करके हि दम लेगी ‘ Pray for our country \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/25649", "date_download": "2018-09-22T08:28:17Z", "digest": "sha1:Q3BC2KU5Z47J5FOOM32XL7RZ2AJ4ONDW", "length": 9422, "nlines": 183, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कदंबम | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कदंबम\n तांदूळ (आणि बटाटा दोन्हींची) मोठ्ठी फॅन आहे मी.\n..हा रवा आधी भाज���न घेतला तर\n..हा रवा आधी भाजून घेतला तर\nरुणूझुणू, फर्माइश झाली म्हणून\nरुणूझुणू, फर्माइश झाली म्हणून लिहिले, आता केले तर काढीन फोटो \nतांदूळ भाजलेलेच असतात ना म्हणून रवा भाजायची गरज नाही.\nदिनेशदा,माझी मैत्रीण हाच प्रकार फक्त गव्हाच्या दलियाचा करते. ही रेसिपीसुद्धा मी नक्की करून बघीन.\nही म्हणजे बाळाला देतो ती\nही म्हणजे बाळाला देतो ती खिमटीच की मी द्यायचे लेकीला भोपळा वगैरे गाळ शिजणार्‍या भाज्या घालून. मिटक्या मारत खायची.\nशांकली, दलियापेक्षा हा प्रकार\nशांकली, दलियापेक्षा हा प्रकार लवकर शिजतो आणि पचायला पण हलका.\nPrady, माझ्यासाठी कम्फर्ट फूड आहे हे. छान चव येते. (कदाचित बाळपणीच्या आठवणी असतील, याच्याशी निगडीत.)\nदिनेशदा नेहमीप्रमाणे छान रेसीपी.....करुन बघेन\nभाज्या पथ्यकर अश्याच घ्याव्या. वाटाणे वगैरे घेऊ नयेत.>>>> पथ्यकर म्ह्णजे\nपथ्यकर म्हणजे पचायला हलक्या.\nपथ्यकर म्हणजे पचायला हलक्या. वाटाणे, हरभरे, दाणे जरा कठीण जातात, पचायला.\nखरंच मलाही मी माझ्या लेकीकरता\nखरंच मलाही मी माझ्या लेकीकरता बनवायचे तेच खिमट आठवलं. मस्तच चविष्ट प्रकार.\nह्यात आवडत असेल तर व खायला डॉ\nह्यात आवडत असेल तर व खायला डॉ ची हरकत नसेल तर थोडे साजूक तूप घालायचे. यम्मी टेस्ट\nदिनेशदा तुम्ही आमची काळजी\nदिनेशदा तुम्ही आमची काळजी घेणे सोडले आहे : थोडासाराग:\nभाज्या घातलेला उपमाच आहे हा.\nभाज्या घातलेला उपमाच आहे हा.\nवा हा पण हटके प्रकार.\nवा हा पण हटके प्रकार.\nदिनेश, मस्तंच रेसिपी आहे. डाळ\nदिनेश, मस्तंच रेसिपी आहे. डाळ तांदुळाच्या खिचडीच्या आसपास जाणारी आहे पण तरिही वेगळीच.. साजूक तुपाने बहार येत असेल खाताना.. पण गरम खाणं महत्वाचं..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Kelve_Pankot-Trek-K-Alpha.html", "date_download": "2018-09-22T06:46:22Z", "digest": "sha1:QXMX6AK4HO2KLV3SN5MXGW2QBZOGM6ET", "length": 12754, "nlines": 39, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Kelve Pankot, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nकेळवे पाणकोट (Kelve Pankot) किल्ल्याची ऊंची : 0\nकिल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग डोंगररांग: डोंगररां�� नाही\nजिल्हा : ठाणे श्रेणी : कठीण\nकेळवे पाणकोट किंवा केळवे जंजिरा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला केळवे गावाच्या दक्षिणेला भर समुद्रात आहे. दांडा खाडी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते, त्याच मार्गावरील खडकावर या किल्ल्याची उभारणी भर समुद्रात केल्यामुळे दांडा खाडीवर व समुद्रावर एकाचवेळी नियंत्रण ठेवणे पोर्तुगिजांना सहज साध्य झाले.जहाजाच्या आकाराचा हा सुंदर पण अपरिचित पाणकोट आजही सुस्थितीत उभा आहे. ओहोटीच्या वेळी अलिबागच्या कुलाबा किल्ल्याप्रमाणे समुद्राचे पाणी किल्ल्याच्या पाठीमागे जाते त्यामुळे जमिन उघडी पडते व खुष्कीच्या मार्गाने किल्ल्यावर जाता येते.\nपोर्तुगिजांनी हा पाणकोट बांधला होता. पोर्तुगिज मराठे युध्दाच्या वेळी (फेब्रुवारी १७३९) चिमाजी आप्पांना लिहीलेल्या पत्रात या किल्ल्याची नोंद आढळते.\nकिल्ला बांधतांना स्थापत्यकाराने किल्ल्याचे प्रवेशद्वार जमिनीपासून ८ फूट उंचीवर बांधलेले आहे. त्यामुळे भरतीच्यावेळी समुद्राच्या पाण्याने जेव्हा किल्ला वेढला जातो तेव्हा बोटीने किल्ल्यात प्रवेश करता येतो; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्याच्या आजूबाजूची जमिन उघडी पडल्यावर ८ फूट भिंत चढून किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस जंग्या आहेत, तसेच तोफा ठेवण्यासाठी झरोके आहेत. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस दरवाजा मागील अडसर लावण्यासाठी दगडात खाच केलेली आहे.\nप्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर समोर दुसरे प्रवेशद्वार व त्याच्या बाजुची तटबंदी दिसते. तटबंदीत जंग्या आहेत. पहिला दरवाजा पडल्यावरही किल्ला लढविण्यासाठी ही रचना केलेली आहे. दुसर्‍या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या हातास उध्वस्त वास्तूचे अवशेष व कोरडा पाण्याचा तलाव दिसतो. येथून पूढे गेल्यावर तिसरे प्रवेशद्वार लागते किल्ल्याचा हा भाग दोन मजली असून त्याचा आकार अर्धवर्तूळाकार आहे. आतमध्ये पाण्याची बुजलेली विहिर आहे. अर्धवर्तूळाकार तटबंदीमध्ये दोनही मजल्यावर जागोजागी जंग्या व तोफांसाठी झरोके आहेत. तसेच लाकडी वासे लावण्यासाठी तटबंदीत केलेल्या खाचा पहाता येतात. या झरोक्यांचा उपयोग तोफा ठेवण्याबरोबरच व्यापारी नौकांकडून जकात वसूलीसाठी (आजच्या टोल नाक्यांप्रमाणे) केला जात असावा.\nपश्चिम रेल्वेवरील केळवे स्थानकात उतरुन, बस अथव�� रिक्षाने (८ किमी) केळवे गावातील चौकात यावे. या चौकातून डाव्या हाताचा रस्ता दांडा खाडीमार्गे भवानगडाकडे जातो.. या रस्त्यावर चौकापासून ५ मिनिटावर कस्टमची इमारत व कस्टमचा किल्ला आहे. या इमारतीकडून उजव्या हाताचा रस्ता केळवे कोळीवाड्याकडे जातो. कोळीवाड्यातून ओहोटीच्यावेळी चालत किल्ल्यापर्यंत जाता येते. किल्ल्याचे प्रवेशद्वार जमिनीपासून ८ फूट उंचीवर आहे. लाटांच्या घर्षणामुळे अंदाजे ५ फूटावर तटबंदीत खाच तयार झालेली आहे. या खाचेत चढून किल्ल्यात प्रवेश करता येतो.\nकिल्ल्यावर रहाण्याची सोय नाही. पण केळवे गावात होऊ शकते.\nकिल्ल्यावर जेवणाची सोय नाही, पण केळवे गावात होऊ शकते.\nकिल्ल्यावर पाण्याची सोय नाही.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nकेळवे गावातून चालत १५ मिनीटात पाणकोटा पर्यंत जाता येते.\n१) भवानगड(१५ किमी), दांडा किल्ला, फुटका बुरुज, कस्टम किल्ला (१५किमी), केळवे पाणकोट (१५ किमी) केळवे भुईकोट (३ किमी) माहिमचा किल्ला व (५ किमी) शिरगावचा किल्ला हे सर्व किल्ले एका दिवसात पाहून होतात. परंतु यासाठी समुद्राच्या भरती ओहोटीची वेळ माहित असणे फार महत्वाचे आहे. कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पहाता येतो. ओहोटीची वेळ पाहून व्यवस्थित नियोजन केल्यास सर्व किल्ले एका दिवसात आरामात पहाता येतात. पालघर किंवा केळवेहून दिवसभरासाठी ६ आसनी रिक्षा मिळू शकते.\n२) केळवे माहिम परिसरातील ६ किल्ले स्वत:च्या वाहनाने किंवा रिक्षाने एका दिवसात पहाता येतात. त्यासाठी प्रथम भरती ओहोटीचे वेळापत्रक पहावे, कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पहाता येतो.\nजर ओहोटी सकाळी असेल तर प्रथम केळवे पाणकोट पहावा. नंतर दांडा किल्ला, भवानगड पाहून परत केळवेत यावे. जेवण करुन केळवे भूईकोट, माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला पाहून पालघरला जावे.\nओहोटी संध्याकाळी असल्यास पालघर स्थानकात उतरुन रिक्षा करुन ५ किमी वरील शिरगाव (५ किमी) वरील माहिमचा किल्ला, महकावती देवीचे मंदीर (४ किमी वरील) केळवे भूईकोट (३ कि मी) वरील भवानगड पाहून शेवटी परत केळवे गावात येऊन ओहोटीला केळवे पाणकोट पहावा व ८ किमी वरील केळवे स्थानक गाठावे.\nभवानगड, दांडा किल्ला, केळवे भूईकोट , माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला यांची माहिती साईटवर दिलेली आहे. तसेच भरती ओहटीचे वेळापत्रक साईटवरील कुलाबा किल्ला व सर्जेकोट किल्ल्याच्या माहितीमध्ये दिलेली आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: K\nकोकणदिवा (Kokandiwa) कोळदुर्ग (Koldurg) कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) कोंढवी (Kondhavi)\nकोरीगड (कोराईगड) (Korigad) कोर्लई (Korlai) कोटकामते (Kotkamate) कुलंग (Kulang)\nकुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/121-kokan-thane/7293-dangerous-accident-on-raigad-aambenali-ghat", "date_download": "2018-09-22T06:48:51Z", "digest": "sha1:3XEJPWEKMEKXQVN7XFCCJIJ2VP3EDP4Y", "length": 8149, "nlines": 149, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "30 जणांचा मृत्यू अन् बचावला फक्त तो... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n30 जणांचा मृत्यू अन् बचावला फक्त तो...\nजय महाराष्ट्र न्यूज, रायगड\nमहाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची मिनी बस आंबेनळी चिरेखिंड घाटात सकाळी 10.30 च्या सुमारास कोसळली.\nया अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.\nया बसमधून एकूण 34 जण प्रवास करत होते. अचानक काळाने घाला घातला आणि एका क्षणातचं होत्याचं नव्हतं झाल मात्र या 34 जणांमध्ये एकमेव व्यक्ती अशी होती ज्याच्यासाठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणंण नक्कीचं वावगं ठरणार नाही.\nया अपघातात या 34 जणांमध्ये 1 जण मात्र बचावला हा एकमेव व्यक्ती ज्याच्यामुळे या अपघाताबाबत सर्वांना माहिती मिळाली.\nकसे वाचले या व्यक्तीचे प्राण\nप्रकाश सांवत देसाई असे या व्यक्तीचं नाव असून या अपघात 34 जणांपैकी हा एकमेव व्यक्ती बचावला महाबळेश्वरला सहलीला जाण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची मिनी बस सकाळी 6.30 च्या सुमारास निघाली.\nत्यानंतर आंबेनळी चिरेखिंड घाटातून जात असताना अचानक सकाळी सुमारे 10.30च्या सुमारास ही बस दरीत कोसळली.\nबस दरीत कोसळत असतानाच प्रकाश सांवत हे बसच्या बाहेर फेकले गेले आणि त्यांना समोर एक फांदी दिसली आणि त्यांनी त्या फांदीला घट्ट धरून ठेवले.\nआणि एका क्षणातच बस 200 फूट खाली कोसळली.\nसुदैवाने या 34 जणांपैकी प्रकाश सांवत यांचे प्राण बचावले.\nयानंतर त्यांनी या अपघाताबाबतची माहिती इतरांना दिली आणि घटनास्थळी मदतकार्य सुरु झाले.\nअन् प्रकाश सावंत हे मृत्यूच्या दारातून परतले.\nरायगडमध्ये आंबेनळी घाटात बस कोसळली, 33 ठार\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुन���ल तटकरेंचं मात्र नाव नाही\nधावत्या रुग्णवाहिकेने अचानक घेतला पेट\n12 नखांसोबत 1 दात गायब, मृत अवस्थेत आढळला बिबट्या\nरायगडमध्ये तापमानाने गाठला 42 अंशांचा टप्पा, ऐन शिमग्यामध्येच रायगडकर उष्णतेने घायाळ\n#'जय महाराष्ट्र'च्या बातमीचा दणका, 70 वर्षांनंतर तहान अखेर भागली\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nशेअर बाजारात मंदी, कुणाची चांदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/567892", "date_download": "2018-09-22T07:35:36Z", "digest": "sha1:KYLLLVGIBY26GSF7LAVJALKT2TWPVXJC", "length": 8127, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नवचैतन्य,मांगल्याचा गुढीपाडवा उत्साहात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नवचैतन्य,मांगल्याचा गुढीपाडवा उत्साहात\nयश, आरोग्य, मांगल्य, माधुर्य, वैभव, सामर्थ्य, सिद्धी, सौभाग्य, स्थैर्य आणि संकल्पाचे प्रतीक असणारा गुढीपाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला. साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जाणारा गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाचा प्रारंभ मोठय़ा उत्साहात झाला. घरोघरी तोरण बांधून गुढी उभारून, गोड पदार्थांचा नैवेद्य करून पारंपरिकता आणि संस्कृतीचा ठेवा जपणारा गुढीपाडवा शहर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.\nपाश्चिमात्य संस्कृतीमुळे 1 जानेवारी रोजी नववर्ष साजरे करण्यात येत असले तरी हिंदू धर्मात गुढी पाडव्याला महत्त्व असून हिंदू धर्म बांधवांचे हेच नवे वर्ष आहे. यामुळे व्यापार, उद्योग, व्यवसायाबरोबरच नवीन कार्याची सुरूवात पाडव्याचा मुहुर्त साधत करण्यात आली. यामुळे नवीन वस्तूंची खरेदी, नवीन कार्याचा शुभारंभ, उद्घाटन समारंभ याबरोबरच एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत नववर्ष उत्साहात साजरे करण्यात आले.\nचैत्र महिन्याचा पहिला दिवस गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. यामुळे पाडव्याच्या निमित्ताने घरास���ोर काढलेल्या रांगोळय़ा, चौकटीला बांधलेले तोरण, दारात उभी असणारी गुढी, पाटी आणि नोंदी रजिस्टरचे पूजन, घरोघरी गोड पक्वानांचा बेत असे उत्साहवर्धक चित्र पहायला मिळाले. साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा पाडव्याचा मुहूर्त साधत सोने, वाहने तसेच विविध साहित्यांची मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात आली. नववर्षाच्या साडेतीन मुहूर्तावर खरेदीचा आणि शुभकार्याचा देखील मुहूर्त साधण्यात आला.\nपूजा आणि गोडधोड पदार्थ\nघरोघरी गुढी उभारण्यात आल्या होत्या. बांबूला तांब्याचा कलश बांधून हळद कुंकू लावून खण आणि साडी, फुलांचा हार घालून कडुलिंबाची पाने, आंब्यांच्या डहाळय़ा बांधून आनंदाची गुढी अभारण्यात आली. यामुळे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सर्वत्र डौलाने फडकणाऱया गुढय़ा पहायला मिळाल्या. याबरोबरच परंपरेप्रमाणे देवदेवतांची पूजा करुन गोडधोड पक्वानांचा नैवेद्य दाखवून गुढी पाडवा साजरा करण्यात आल्या. पुरणाची पोळी, श्रीखंड पुरी तसेच खीर पुरी असे गोडधोड पक्वान बनविण्यात आले. कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन गोड पदार्थांचा आस्वाद घेत नववर्षारंभाचे स्वागत केले.\nबागलकोटमध्ये 27 रोजी मराठा क्रांती\nडॉल्बीवरून पडून तरुणाचा मृत्यू\n…अन्यथा ड्रायव्हरला उभा करून निवडून आणू\nशुक्रवारीही पावसाच्या दमदार सरी\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/opposition-create-riots-to-stop-development-of-maharashtra-says-raosaheb-danve-maharashtra-band-bhima-koregaon-violence-1610634/", "date_download": "2018-09-22T07:24:53Z", "digest": "sha1:5G4TZOEXCDPLSU76VFFKBS6UYUT5Q32R", "length": 14232, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Opposition create riots to stop development of Maharashtra says Raosaheb Danve Maharashtra Band bhima koregaon violence | महाराष्ट्रातील विकासाला खीळ घालण्यासाठी विरोधकांनी दंगली सुरू केल्यात- रावसाहेब दानवे | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nमहाराष्ट्रातील विकासाला खीळ घालण्यासाठी विरोधकांनी दंगली सुरु केल्यात- रावसाहेब दानवे\nमहाराष्ट्रातील विकासाला खीळ घालण्यासाठी विरोधकांनी दंगली सुरु केल्यात- रावसाहेब दानवे\nकाँग्रेसला भीमा कोरेगावच्या मुद्द्यावरुन राजकारण करायचे आहे.\nमहाराष्ट्रातील विकासाला खीळ घालण्यासाठीच विरोधकांनी दंगली सुरू केल्या आहेत, असा आरोप भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी केला. ते बुधवारी लोकसभेत भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या मुद्द्यावरील चर्चेत सहभागी झाले होते. काँग्रेससह विरोधकांकडून भीमा कोरेगाव हिंसाचारासाठी संघ परिवार आणि भाजपाला जबाबदार धरले जात आहे. मात्र, रावसाहेब दानवे यांनी चर्चेला उत्तर देताना विरोधकांवरच दंगल घडवल्याचे आरोप केले. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात भाजपचे सरकार आहे. या काळात राज्याचा विकास जोमाने सुरू असून कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. त्यामुळेच आता विरोधकांनी या विकासाला खीळ घालण्यासाठी दंगली सुरू केल्याचे दानवे यांनी म्हटले.\nतत्पूर्वी भीमा कोरेगाव येथे उसळलेल्या हिंसाचाराचा मुद्द्यावरून बुधवारी विरोधकांनी संसद दणाणून सोडली. आज सकाळीच विरोधकांनी या मुद्दयावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली. त्यानंतर विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दोनदा तहकुब झाले. तर दुसरीकडे लोकसभेत मात्र या मुद्द्यावर वादळी चर्चा झाली. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवत त्यांना मौनीबाबा म्हटले. त्यामुळे भाजपचे खासदार चांगलेच संतापले.\nअंधेरीत आंदोलनकर्त्यांचा सॉफ्टवेअर कंपनी बंद करण्याचा प्रयत्न\nया प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करण्याची मागणी खरगे यांनी केली. खरगे यांच्या वक्तव्यावर संसदीय कार्यमंत्री अनंत हेगडे यांनी आक्षेप घेतला. काँग्रेस आग विझविण्याऐवजी आग भडकावण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही खरगे यांना फटकारले. याप्रश्नी राजकारण करण्यापेक्षा चर्चा व्हावी असे सांगत त्यांनी खरगे यांना संसदेत योग्य भाषा वापरण्याचा सल्ला दिला. तुम्हाला दलितांची भलं आणि चर्चाही नकोय का, असा सवाल करत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे. त्यामुळे यावर खरगे यांनी जास्त भाष्य न करण्याची विनंतीही त्यांनी केली.\nमराठा समाजाने मोठ्या भावाप्रमाणे बहुजन समाजाला एकत्र घेऊन नांदावे- छत्रपती संभाजीराजे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nपुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य - सौरव गांगुली\nलज्जास्पद... गणपतीच्या गळ्यातील हार चोराकडून लंपास\nAsia Cup 2018 : मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायचं नाही - रविंद्र जाडेजा\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/upsc-ranker-rohan-joshi-kiran-sawandkar/", "date_download": "2018-09-22T07:05:05Z", "digest": "sha1:U2ZWC3SBW727TKPFWW23P2F4CYKDBLFL", "length": 6287, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पहिल्याच प्रयत्नात रोहनने गाठले शिखर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › पहिल्याच प्रयत्नात रोहनने गाठले शिखर\nपहिल्याच प्रयत्नात रोहनने गाठले शिखर\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) च्या जून-2017 च्या मधील नागरी सेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यशस्वी उमेदवारांमध्ये परभणीच्या रोहन लक्ष्मीकांत जोशी (वय 25) याने देशपातळीवर 67 वी रँक प्राप्त केली आहे. त्याला आयएएस केडर मिळणार आहे.\nपरभणी येथील रहिवासी असलेले व सध्या औरंगाबाद येथे कार्यरत सार्वजनिक बांधकाम विभागात राष्ट्रीय महामार्ग सर्कलचे अधीक्षक अभियंता लक्ष्मीकांत जोशी यांचा रोहन हा मुलगा आहे. रोहनने पहिल्याच प्रयत्नात मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला की, सुशिक्षित आणि नोकरदार कुटुंबातून असल्याने शिक्षणात अडचणी आल्या नाहीत. शालेय शिक्षण परभणीच्या बाल विद्या मंदिर शाळेत तसेच इतर शहरांमध्ये झाल्यानंतर 11,12 वी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर 2014 मध्ये बीट्स पिलानीमधून बी.ई. (सिव्हिल) ची पदवी संपादन केली. 2016 मध्ये मुंबईच्या आयआयटीमधून एम.टेक टान्सपोर्टेशनची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.2015 मध्ये एमपीएससीद्वारे स्थापत्य अभियांत्रिकी पदासाठी निवड झाली होती, मात्र मला सनदी अधिकारी बनून प्रशासकीय सेवेत यायचे होते, असेही त्यांनी सांगितले.\nयूपीएससीत परीक्षेत किरण सवंडकरचे यश\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 2017 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत परभणीचा किरण सवंडकर देशात 459 वा आला असून, त्याची केंद्रीय सेवेत गट-अ पदावर निवड झाली आहे. सध्या किरण नायब तहसीलदार म्हणून देऊळगावराजा (जि.बुलडाणा) येथे कार्यरत आहे. किरणचे 10 वी पर्यंत शिक्षण परभणीत बाल विद्या मंदिर येथे झाले असून त्याने 10 वीच्या परीक्षेत बोर्डात तिसरा येण्याचा मान पटकावला होता. त्यानंतर बारावीचे शिक्षण शाहू कॉलेज लातूर येथून पूर्ण केले असून त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे विद्युत अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतला. या यशाबद्ल किरणचे मित्र, शिक्षक तसेच समाजातील सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ���ेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/7230-akshay-kumar-among-world-s-100-highest-paid-entertainers-forbes", "date_download": "2018-09-22T06:48:39Z", "digest": "sha1:ZZL2DDIHZSN6X6CQV5ZHJ7H4C2CTAPEY", "length": 9206, "nlines": 161, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "खिलाडी कुमार ठरला सर्वाधिक मानधन घेणारा सेलिब्रेटी - फोर्ब्स - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nखिलाडी कुमार ठरला सर्वाधिक मानधन घेणारा सेलिब्रेटी - फोर्ब्स\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\n‘फोर्ब्स’ने नुकतीच जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे.\nया यादीत भारतातील दोन अभिनेत्यांच्या नावांचा समावेश आहे.\nया यादीत बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारने शाहरुख आणि आमिरला मागे टाकत स्थान पटकावले आहे. जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलीब्रिटींच्या यादीत अक्षय कुमार 76 व्या स्थानी आहे. तर अक्षयनंतर 82 व्या क्रमांकावर सलमान खानच्या नावाचा समावेश आहे.\nजगभरातील मनोरंजन, संगीत, खेळ यांसारख्या विविध क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या 100 सेलिब्रिटीची नावं या यादीत\nअनेक सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपटांमध्ये अक्षयने काम केले.\nअक्षयचं एकूण उत्पन्न 40.5 मिलिअन डॉलर म्हणजे एकूण अडीच अब्जाहून अधिक\nतर सलमानचे चित्रपट हे गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधले सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट\nसलमान म्हणजे चित्रपट 200 कोटीहून अधिकचा गल्ला जमवणार हे समीकरण, त्यामुळे या यादीत स्थान मिळवण्यात सलमानही यशस्वी\nसलमानची एकूण कमाई ही 37.7 मिलिअन डॉलर म्हणजे 2 अब्जाहून अधिक\nसर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 सेलिब्रिटी...\nफ्लाईड मेवेदर अव्वल स्थानी - प्रसिद्ध बॉक्सर - वार्षिक कमाई 285 मिलियन डॉलर\nदुस-या स्थानावर जॉर्ज क्लूनी - कमाई 239 मिलियन डॉलर\nतिस-या स्थानावर कायली जेनर - वार्षिक कमाई 166. 5 मिलियन डॉलर\nचौथ्या स्थानावर जुडी शेंडलीन - वार्षिक कमाई 147 मिलियन डॉलर\nपाचव्या स्थानावर डॉयने जॉनसन - वार्षिक कमाई 124 मिलियन डॉलर\n���हाव्या स्थानावर यू 2 - वार्षिक कमाईचा आकडा 118 मिलियन डॉलर\nसातव्या क्रमांकावर कोल्डप्ले - 115. 5 मिलियन डॉलर\n111 मिलियन डॉलरच्या वार्षिक कमाईसह लिओनेल मेस्सीने आठव्या स्थानावर\nनवव्या स्थानावर एड शीरन असून त्याची वार्षिक कमाई 110 मिलियन डॉलर\nदहाव्या स्थानावर क्रिस्टियानो रोनाल्डो - वार्षिक कमाईचा आकडा 108 मिलियन डॉलर\nमराठीतल्या अॅक्शन हिरोच्या पाठीशी बाॅलिवुडचा खिलाडी\nअक्षयकुमारच्या 'गोल्ड' चित्रपटाचा टीझर लॉंच\nट्विंकलने अक्षयवर व्यक्त केली नाराजी...\nअक्कीच्या ट्रॅफिक पोलीस बनण्यामागची कथा...\n'मी अजूनही यंग खिलाडीच'- अक्षय कुमार\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय...रोहितची दमदार खेळी\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर\n'त्या' मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nचेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच...\nगणेश विसर्जनाला 'डॉल्बी'चा आवाज बंदच\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nशरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार\nकरीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nशेअर बाजारात मंदी, कुणाची चांदी\nभारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय... रोहितची दमदार खेळी असा रंगला खेळ वाचा सविस्तर - https://t.co/PwqbS76rBR… https://t.co/DVO7fGWnTs\nपेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर सलग इतके वाढले दर वाचा सविस्तर - https://t.co/ORQHpL9GcY #Petrol… https://t.co/frSu1P4ea5\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-empress-garden-meeting-save-environment-99853", "date_download": "2018-09-22T07:42:10Z", "digest": "sha1:L2XEMB3ZBIFFEK3M2TA5HMGD7D6DZPN7", "length": 10401, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune news empress garden meeting save environment एम्प्रेस उद्यान वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमी एकवटले | eSakal", "raw_content": "\nएम्प्रेस उद्यान वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमी एकवटले\nरविवार, 25 फेब्रुवारी 2018\nएम्प्रेस उद्यानाच्या समितीची पहिली बैठक पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत आज सकाळी झाली.\nवडगाव शेरी (पुणे) - एम्प्रेस उद्यानाच्या साडेदहा एकर जागेवर शासकीय निवासस्थान बांधण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज एम्प्रेस उद्यान बचाओ समितीची स्थापना करण्यात आली. या समितीची पहिली बैठक पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत आज सकाळी झाली.\nबचाओ समितीचे अध्यक्ष म्हणून लेफ्टनंट जनरल (निवृत्त) ��मेश कुलकर्णी हे काम करणार आहेत. एम्प्रेस उद्यानाच्या जागेवर शासकीय निवासस्थान उभारण्याचा शासन निर्णय रद्द करण्यास भाग पाडण्यासाठी पर्यावरण प्रेमी संस्था, व्यक्ती, सर्वपक्षीय पदाधिकारी, यांमार्फत दबाव गट तयार करून जन आंदोलन उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती एम्प्रेस उद्यान बचाओ समितीचे सचिव डॉ.श्रीनाथ कवडे यांनी दिली.\nश्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nअकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा...\n...तर देशमुख यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन, स्वाभिमानीचा ईशारा\nआटपाडी - माणगंगा सहकारी साखर कारखान्याने गेल्या दोन हंगामातील ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत. ती द्यावीत या मागणीसाठी सोमवार (ता.24)...\n'पंचायत समिती सदस्यांना विकास निधी द्या'\nकोरची : पंचायत समिती सदस्याच्या विविध समस्या बाबत गडचिरोली प्रेस क्लब येथे जिल्हयातील पंचायत समिती सदस्यांची बैठक चामोशीँ पं. स. चे सभापती आनंदभाऊ...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z140407050608/view", "date_download": "2018-09-22T07:39:55Z", "digest": "sha1:X6MNMEKA5ZR3VBLSS475S267P4LEN76Q", "length": 12510, "nlines": 284, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पदे १२६ ते १३०", "raw_content": "\nगोकु�� अष्टमी उपास आज करायचा\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे १२६ ते १३०\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ त�� ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nपदसंग्रह - पदे १२६ ते १३०\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nपदे १२६ ते १३०\nव्याप्य व्यापक सर्वां भूतीं ॥ स्थिरचर श्रीहरिच्या विभूती ॥धृ०॥\nजग नग कनक जनक हरि चिन्मय ॥ जाणुनि स्वरुपीं मुनी मन तन्मय ॥१॥\nऊर्णनाभी उगळित तंतू ॥ अद्वितिय दिसतांहि परंतु ॥२॥\nनाना रंग तरंग विकारी ॥ निजानंद जळ-निधि अविकारी ॥३॥\nबाई माझें दैवत श्रागुरुराय ॥धृ०॥\nचारी मुक्ती दासी होती ॥ नमितां श्रीगुरुचे पाय ॥१॥\nब्रह्मादिक जे ध्यानीं ध्याती मानुनि हाचि उपाय ॥२॥\nपूर्ण रंग गुरुराजविना आन नाहीं तरणोपाय ॥३॥\nऐसा द्दढ निश्चय हा केला ॥धृ०॥\nरज्जु सर्प मुळिं नाहिंच त्याला ॥ मारुनि कोण आला ॥१॥\nबद्ध नाहीं तेथें मोक्ष तो कायी ॥ संसृति आंचवला ॥२॥\nसहज पूर्ण निज रंगें ज्ञानीं ॥ नि:संशय झाला ॥३॥\nआम्ही हरिदासांच्या दासी ॥ झालों अखंड वैकुंठवासी ॥धृ०॥\nदेहीं असतांचि वैकुंठ पाहीं ॥ येणें जाणें नलगे काहीं ॥१॥\nपाय क्षाळुनि पद-तोय घेऊं ॥ शेष उच्छिष्ट त्यांचें सेवुं ॥२॥\nपदोपदीं श्वासोच्छवासीं ॥ गाऊं गीतीं ग्रासे ग्रासीं ॥३॥\nएक सत्ता त्रिभुवनीं ज्याची ॥ कीर्ती वर्णुं त्रैलोक्यीं त्याची ॥४॥\nहेंचि काम आतां करूं ॥ संतपाउलें ह्रदयीं धरुं ॥५॥\nकामाभेणें उसंत नाहीं ॥ मागों देवासि हे सर्व दांही ॥६॥\nदास्य दासाचें देव करी ॥ निजानंदें रंग भरी ॥७॥\nतुजहुनि तुझ्या नामाचा प्रताप ॥ पाहातां अमूप कोटी गुणें ॥धृ०॥\nअयोध्या एकली वैकुंठा त्वां नेली ॥ नामें उद्धरिलीं त्रिभुवनें ॥१॥\nवाल्मिकादी महापापाचिया राशी ॥ केले देव ऋषी नामें तुझ्या ॥२॥\nनामें निजानंदीं रंगउनि पूर्ण ॥ जन नगीं सुवर्ण होउनि ठेले ॥३॥\nमंदार गणेश उपासनेची सविस्तर माहिती द्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2015/10/", "date_download": "2018-09-22T07:15:06Z", "digest": "sha1:TJ2HSM4COTMBGO2CMIIKENMD5DAJ5OPB", "length": 20777, "nlines": 207, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "एफ वाय – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nरविवार, 18 ऑक्टोबर 2015 शनिवार, 7 नोव्हेंबर 2015 अमृतयात्री10 प्रतिक्रिया\nपुष्कळांना गोहत्याबंदीच्या मागणीमागं काही तरी भाबडेपणा असला पाहि���े असं वाटत असतं. आणि ती मागणी हिंदुत्वनिष्ठांकडून आल्यानं स्वतःला प्रतिष्ठित मानणारे काही डुड्ढाचार्य/र्या तिची टिंगलटवाळी करीतही असतात. त्यामागं काही तरी राजकीय हेतू असणार, अशीही शंका काहींना असते. काहींना हा व्यक्तिस्वातंत्र्यावरील घाला वाटतो. गोमांस निर्यातीतून मिळणारा पैसा घटेल, याचीही चिंता कित्येकजण, व्यक्त करीत असतात. काहींना ती हिंदूंची अंधश्रद्धा वाटते. त्याकरता त्यांना स्वा. सावरकरांच्या मतांचा आसरा घेण्यालाही लाज वाटत नाही. प्रस्तुत प्रश्नाचा विचार धार्मिक दृष्टीनं न करता आर्थिक दृष्टीनं केला पाहिज, असाही कैक जणांचा आग्रह असतो. मुसलमानांचा पुळका येणारे हिंदू तर आपल्या देशात पोत्यानं आहेत. समाजवादी, कम्यूनिस्ट, काँग्रेस, पुरोगामी. म्हणून तर आता ह्या दाव्याच्या निमित्तानं स्पष्ट झालेली आर्थिक बाजूच आपण पाहू म्हणजे झालं.\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nसोमवार, 5 ऑक्टोबर 2015 रविवार, 16 जुलै 2017 अमृतयात्री2 प्रतिक्रिया\nजिनांनी पाकिस्तानच्या राष्ट्रभाषेसाठी उर्दूची शिफारस केली आणि भावनेच्या भरात ती तेव्हा स्वीकारली गेली. हा निर्णय झाल्यापासून पूर्व पाकिस्तान, सिंध, बलुचिस्तान, वायव्य-सरहद्द-प्रांत या भागात जो भाषिक संघर्ष पेटला, तो अजूनही चालूच आहे. याच संघर्षातून स्वातंत्र्यानंतर केवळ २४ वर्षात पाकिस्तानची भाषिक तत्वावर फाळणी झाली. या फाळणीच्या मुळाशी केवळ बांगला भाषिक आणि सांस्कृतिक अस्मिता असल्याने नव्या देशाचे नाव पूर्व पाकिस्तान न ठेवता देशाला बांगला हे भाषेचे/संस्कृतीचे नाव दिले गेले.\nएकच राष्ट्रभाषा असावी असा हट्ट धरून भारताचे विभाजनाची बीजे रोवण्याऐवजी सर्व भारतीय भाषांचा परस्पर-समन्वय वाढवून एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.\nराष्ट्रभाषेचे खूळ देशाच्या विभाजनाचे कारण ठरेल म्हणून ते खूळ सोडून आपला देश बहुभाषिक असल्याचे वास्तव मोकळेपणाने स्वीकारणे भारताच्या एकात्मतेसाठी आवश्यक आहे.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मर���ठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (116)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (72)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (19)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (16)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nसंगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nदुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे\nपुस्तक परीक्षण - 'ध्वनितांचें केणें' (ले० मा० ना० आचार्य)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nमराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)\nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परा��जपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nदे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ \nआर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-broilers-market-recession-two-months-maharashtra-6847", "date_download": "2018-09-22T08:16:07Z", "digest": "sha1:3F7MSR7LVSLI3W44R5KGBSPUSAJ63X3D", "length": 18645, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Broilers market in recession from two months, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nब्रॉयलर्सचा बाजार सलग दोन महिने मंदीत\nब्रॉयलर्सचा बाजार सलग दोन महिने मंदीत\nसोमवार, 26 मार्च 2018\nफेब्रुवारी आणि मार्च हे दोन्ही महिने ब्रॉयलर्स पोल्ट्री उद्योगासाठी आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक ठरले आहेत. तापमानातील बदलांसह विविध कारणांमुळे बाजारभाव सातत्याने उत्पादन खर्चाच्या खाली राहत आहेत.\nफेब्रुवारी आणि मार्च हे दोन्ही महिने ब्रॉयलर्स पोल्ट्री उद्योगासाठी आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक ठरले आहेत. तापमानातील बदलांसह विविध कारणांमुळे बाजारभाव सातत्याने उत्पादन खर्चाच्या खाली राहत आहेत.\nशनिवारी ता. (२४) रोजी बेंचमार्क नाशिक विभागात ५० रु. प्रतिकिलोने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. गेल्या दीड वर्षांतील नीचांकी बाजारभावाची नोंद झाली आहे. गेल्या संक्रांतपासून बाजारात नरमाई आहे. सुरवातीला बर्ड फ्लू आणि अॅंटिबायोटिक्ससंदर्भातील तथ्यहीन बातम्यांमुळे बाजारात नकारात्मक वातावरण होते. त्यानंतर तापमानातील मोठ्या चढ-उतारांमुळे पॅनिक विक्री होत गेली. लवकर आलेला तीव्र उन्हाळा, परीक्षांचा हंगाम, उत्तर भारतातील चैत्र-नवरात्रीचे उपवास आणि महाराष्ट्रात मागील सलग दोन्ही रविवारी आलेले उपवासाचे सण यामुळे बाजार पार कोलमडला आहे.\nब्रॉयलर्सच्या बाजारभावासंदर्भात नाशिक येथील पोल्ट्री उद��योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, की नाशिक विभागात बाजार ४४ रु. प्रतिकिलोपर्यंत ढासळला होता. पण, तत्काळ तो ४९ पर्यंत वधारला. ५० रु. प्रतिकिलोच्या आसपास बाजारात चांगली मागणी येते. रविवारी (ता. २५) रोजी रामनवमी आल्यामुळे खप कमी होता. चालू आठवड्यात बाजार ५० रु. च्या आसपास फिरेल. आता बाजारात १० एप्रिलनंतरच सुधारणा होईल, असे दिसते. सध्या संपूर्ण देशात महाराष्ट्रातच सर्वाधिक मंदी असून, अतिरिक्त माल अन्य राज्यांत वळता झाल्यानंतरच महाराष्ट्रातील पुरवठ्याचा दबाव कमी होईल. सध्याच्या मंदीमुळे ओपन फार्मर्स थांबले आहेत. फार थोड्या ओपन फार्मर्सकडे माल उपलब्ध आहे.\nकोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की मागणीच्या अभावामुळे बाजारभाव मंदीत आहेत. गुजरातसह उत्तर भारतातील नवरात्रीचे उपवास सोमवारनंतर (ता. २६) संपतील व त्यानंतर मागणीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. चालू आर्थिक वर्षातील शेवटचे दोन्ही महिने ब्रॉयलर पोल्ट्रीसाठी नुकसानदायक ठरले आहेत. हवामानातील बदलामुळे होणाऱ्या नुकसानीबरोबर बाजारभाव देखील उत्पादन खर्चाखाली होता, असा दुहेरी फटका बसला आहे. एप्रिल महिना तुलनेने बरा असेल, मात्र अतिरिक्त उत्पादनामुळे सरासरी विक्री दर हा उत्पादन खर्चापेक्षा कमी असेल, असे दिसते.\nगेल्या पंधरवड्यांत अंड्याचे भाव २० टक्क्यांनी नरमले आहेत. उन्हाळ्यामुळे घरगुती मागणी घटली आहे. साधारपणे मार्च ते मे या कालावधीत उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे अंड्याचे बाजारभाव उत्पादन खाली असतात. सामान्य मागणीच्या तुलनेत या कालावधीत १५ ते २० टक्क्यांपर्यंत मागणी कमी होत असते.\nसध्या हॅचिंग एग्ज आणि पिलांचे दर समान पातळीवर आले आहेत.\nसध्याच्या बाजारभावानुसार किमान आठ रु. अधिकचा दर पिलांना मिळायला हवा. मात्र, ब्रॉयलर्सचा बाजार मंदीत असल्यामुळे पिलांना उठाव नाही. हॅचिंग एग्जचे दर हे देशपातळीवरील मागणीनुसार, तर चिक्सचे दर हे राज्यांतर्गत मागणीनुसार ठरतात. सध्याची मंदी, उन्हाळ्यामुळे पाण्याअभावी घटणारे उत्पादन आदी कारणांमुळे चालू आठवड्यातील प्लेसमेंट ओपन फार्मर्ससाठी सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत उजवी ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nप्रकार भाव परिमाण बाजारपेठ\nब्रॉयलर ५० प्रतिकिलो नाशिक\nचिक्स ३३ प्रतिनग पुणे\nहॅचिंग एग्ज ३२ प्रतिनग मुंबई\nअंडी ३०० प्रतिशेक���ा पुणे\nनाशिक भारत नवरात्र महाराष्ट्र हवामान\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी ज��मात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-and-sugar-industries-should-agitate-against-government-stands-says", "date_download": "2018-09-22T08:08:04Z", "digest": "sha1:QQ26YA7Y3PGGXQD6IL5UHLUPYWO6CDMR", "length": 26573, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers and sugar industries should agitate against government stands says B_B_Thombare | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी, साखर कारखान्यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज : बी. बी. ठोंबरे\nशेतकरी, साखर कारखान्यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज : बी. बी. ठोंबरे\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nसातारा : केंद्र आणि राज्य सरकार यांचा साखर उद्योगाच्या गंभीर परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. दोन्ही सरकारे केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत, या विरोधात सरकारला जागे करण्यासाठी शेतकऱ्यांपासून ते कारखानदारांपर्यंत सर्वांनीच रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे अावाहन ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केले आहे. श्री. ठोंबरे म्हणाले, की देशात झालेल्या अतिरिक्त साखर उत्पादनामुळे चार महिन्यांत साखरेचे दर क्विंटलमागे एक हजार रुपयांपर्यंत खाली येण्याची गेल्या वीस वर्षांतील यंदाच्या हंगामातील पहिलीच वेळ आहे.\nसातारा : केंद्र आणि राज्य सरकार यांचा साखर उद्योगाच्या गंभीर परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. दोन्ही सरकारे केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत, या विरोधात सरकारला जागे कर��्यासाठी शेतकऱ्यांपासून ते कारखानदारांपर्यंत सर्वांनीच रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे अावाहन ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केले आहे. श्री. ठोंबरे म्हणाले, की देशात झालेल्या अतिरिक्त साखर उत्पादनामुळे चार महिन्यांत साखरेचे दर क्विंटलमागे एक हजार रुपयांपर्यंत खाली येण्याची गेल्या वीस वर्षांतील यंदाच्या हंगामातील पहिलीच वेळ आहे. एकीकडे ऊस तोड मजूर टंचाई आणि दुसरीकडे साखर दरातील प्रचंड घसरणीमुळे साखर उद्योगाचे अक्षरशः कंबरडे मोडलेले आहे.\nअशा परिस्थितीत देशातील साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र-राज्य सरकारला फेडरेशन, साखर संघ, ईस्मा, विस्माच्या शिष्ठमंडळांनी अनेक वेळा साकडे घातले. मात्र केंद्र आणि राज्य सरकारचे संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांचा साखर उद्योगाच्या गंभीर परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नसून ही दोन्ही सरकारे केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलने केल्याशिवाय या दोन्ही ढिम्म सरकारांना जाग येत नाही, हे आपण गेल्या तीन-चार वर्षांत अनुभवले आहे. त्यामुळे अडचणीतील साखर उद्योगाला बाहेर काढण्यासाठी आणि या उद्योगाच्या भवितव्यासाठी देशासह महाराष्ट्रातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या पदाधिकारी, अधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून या सरकारला जागे करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nश्री. ठोंबरे पुढे म्हणाले, या हंगामात देशात तीनशे दहा लाख टन आणि महाराष्ट्रामध्ये एकशे पाच लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. साखरेच्या बंपर उत्पादनामुळे हंगामाच्या सुरवातीला क्विंटलला तीन हजार पाचशे रुपये असणारे साखरेचे दर हंगाच्या अंतिम टप्यात दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत आले असून हे दर आणखी किती खाली येतील सांगता येणार नाही. सुरवातीला साखरेला दर चांगले असल्यामुळे राज्यातील साखर काररखान्यांनी एफआरपी अधिक दोनशे रुपये पहिला हप्ता देण्याचे मान्य केले. परंतु खूप वेगाने साखरेचे दर ढासळत गेल्यामुळे बॅंकांनी साखरेचे मूल्यांकन त्याच गतीने कमी केल्यामुळे कारखान्यांना जाहीर केलेला पहिला हप्ता देताना आर्थिक कसरती कराव्या लागत आहेत. बहुतांश कारखान्यांना विहित वेळेत अजूनही गाळप झालेल्या उसाचे पैसे देता आले नाहीत. अनेक कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये ���ेलेले आहेत. त्यातच केंद्र शासनाने पाकिस्तानातून काही टन साखर आयात करून साखर उद्योगाच्या जखमेवर मिठ चोळले. अशा परिस्थितीत नॅशनल फेडरेशन, साखर संघ, विस्मा, ईस्मा (इंडियन शुगर मिल्स असोसिएशन)च्या पदाधिकाऱ्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केल्यामुळे आयात शुल्क शंभर टक्के करण्यात आले. त्यामुळे बाजारभाव थोडे स्थिर राहतील अशी असलेली अपेक्षाही फोल ठरली.\nश्री. ठोंबरे म्हणाले, की देशात यंदा तीनशे दहा लाख टन साखरेचे उत्पादन होईल. देशांतर्गत सुमारे दोनशे पन्नास लाख टन साखरेची गरज असून शिल्लक राहणाऱ्या साठ लाख टन साखरेमुळे साखर कारखान्यांचे अर्थकारण कोलमडणार आहे. पुढील गळित हंगामातही अशीच परिस्थिती राहणार आहे. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी साखर उद्योगाचे जाणते नेते शरद पवार यांच्यासह आम्ही केंद्र-राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. केंद्राकडून वीस लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय आणि राज्याकडून प्रतिक्विंटल तीन हजार दोनशे रुपयांप्रमाणे साखर खरेदी करण्याच्या निर्णयापलीकडे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे कोणतेही ठोस पाऊल शासनाकडून आजपर्यंत उचलले गेले नाही.\nराज्याचा साखर खरेदीचा निर्णय केवळ कागदावरच राहिला आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचा भाव क्विंटलला दोन हजारच्या आसपास असल्यामुळे राज्यासह देशातील साखर कारखाने साखर निर्यात करण्यात उदासीन आहेत. निर्यात साखरेला टनाला किमान एक हजार रुपयांचे अनुदान केंद्र शासनाने द्यायला हवे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी लागणारी दहा टक्के साखर त्या त्या जिल्ह्यातूनच खरेदी करण्याची मुभा राज्य सरकारने त्या त्या जिल्ह्यांना द्यावी. बॅंका आता अपुऱ्या दुराव्याची रक्कम भरायला कारखान्यांना सांगत आहे. त्यापेक्षा सरकारने अपुऱ्या दुराव्याची रक्कम अनुदान म्हणून द्यावी. शासनाने साखरेवर सेस लावून मूल्य स्थिरीकरण कोष तयार करावा. किमान पन्नास लाख टन साखरेचा बफर स्टॉक करावा. अशा मागण्या आम्ही वारंवार करीत आहोत, अजूनही आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र साखर उद्योगाशी संबंधित खात्याचे मंत्री, सचिव, अधिकारी यांचा दृष्टिकोन सकारात्मक नसून हे सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारच्या या उदासीन धोरणाविरोधात राज्यासह देशातील साखर कारखान्यांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज निर्माण झाली आहे. साखर आणि उसाचे दर कारखानदारांच्या कधीच हातात राहिलेले नाहीत आणि यापुढेही राहणार नाहीत. व्यावसायिक व्यवस्थापनाने उत्पादन खर्च कमी करणे एवढेच आपल्या हातात आहे. ऊस तोड मजुरांच्या आताच्या पिढीला या व्यवसायात रस नसून भविष्यात ऊस तोडीचे पन्नास टक्के यांत्रिकीकरण केले तरच मजूर टंचाईचा यंदासारखा प्रश्‍न निर्माण होणार नाही, अशी अपेक्षाही श्री. ठोंबरे यांनी व्यक्त केली.\nवेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष आणि नॅचरल शुगरचे (उस्मानाबाद) संस्थापक- अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यास भेट दिली. त्या वेळी कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम, मधुकर शिंदे, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, फायनान्स मॅनेजर टी. जी. पवार व अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली.\nअतिरिक्त साखर उत्पादनामुळे प्रतिक्विंटल दोन हजार चारशे पन्नास रुपयांपर्यंत घसरलेले दर, बॅंकाकडून दिवसेंदिवस घटविले जात असलेले मूल्यांकन, त्यामुळे साखर कारखान्यांवर आलेला आर्थिक ताण, निर्माण झालेला अपुरा दुरावा, त्यामुळे देशात सुमारे वीस हजार कोटींपर्यंत थकलेली शेतकऱ्यांची एफआरपी आदी प्रश्‍नांवर साखर कारखानदारांशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी श्री. ठोबरे हे सध्या दौऱ्यावर आहेत.\nसरकार government साखर ऊस महाराष्ट्र मात mate पाकिस्तान शरद पवार sharad pawar साखर निर्यात सेस व्यवसाय profession उस्मानाबाद\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nराज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...\nचीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...\nभाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...\nमिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...\nइजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...\nठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...\nकमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...\nपावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Scooters-driver-killed-in-an-accident/", "date_download": "2018-09-22T07:42:45Z", "digest": "sha1:KJ5JXN6KS2CIOBO3WV4NHNW3KXSFZYPL", "length": 4576, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोने प्रियोळ अपघातात स्कूटरस्वार ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › कोने प्रियोळ अपघातात स्कूटरस्वार ठार\nकोने प्रियोळ अपघातात स्कूटरस्वार ठार\nकोने प्रियोळ येथील धोकादायक वळणावर बुधवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास स्कूटर व कार यांचा अपघात झाला. यामध्ये अनुप नारायण शेट (44, गोलवाडा- कुंभारजुवे) या स्कूटरस्वाराचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी कारचालक महेश विश्‍वनाथ नाईक (53, कवळे-फोंडा) याला पोलिसांनी अटक केली आहे.\nअनुप शेट फोंड्याहून इटर्नो स्कूटर (जीए-03-डी-8794) घेऊन म्हार्दोळच्या दिशेने जात होते. कोने येथील धोकादायक वळणावर आल्यानंतर विरुद्ध दिशेने आलेल्या वॅगनार कारची (जीए-05-बी-1705) धडक स्कूटरला बसली. फोंडा वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीण गावस यांनी त्वरित पोलिस वाहनातून जखमीला इस्पितळात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती अनुप शेट याला मृत घोषित केले.\nया अपघातात अनुप शाला डोक्याला गंभीर झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर स्कूटरही चक्‍काचूर झाली आहे. फोंडा पोलिस ठाण्याचे अतिरिक्‍त निरीक्षक निलेश धायगोडकर व उपनिरीक्षक परेश सिनारी यांनी अपघाताचा पंचनामा केला. कारचालक महेश नाईक याला ताब्यात घेऊन रात्री उशिरा अटक केली. अपघातानंतर परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक निरीक्षक प्रवीण गावस यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nईशा अंबानीच्‍या साखरपुड्‍याला बॉलिवूड सेलेब्‍सची मांदियाळी (see pices )\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Tasgaonkar-case-Technical-education-inquiry/", "date_download": "2018-09-22T07:12:10Z", "digest": "sha1:H5MEU6JDZVAI3M4CFCAIGRY6JO6TZADW", "length": 4924, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तासगावकरप्रकरणी ‘तंत्रशिक्षण’ करणार चौकशी | पुढारी\tTop", "raw_content": "\n���ोमपेज › Mumbai-Thane-Raigad › तासगावकरप्रकरणी ‘तंत्रशिक्षण’ करणार चौकशी\nतासगावकरप्रकरणी ‘तंत्रशिक्षण’ करणार चौकशी\nकर्जत येथील तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयाने शिक्षकांच्या रखडलेल्या पगारप्रश्‍नी काही दिवसांपूर्वीच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) कॉलेज प्रशासनाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता राज्य तंत्र शिक्षण संचालनालाया (डीटीई)ने देखील यासंदर्भात सहसंचालकांना आदेश दिले आहेत.\nकर्जत येथे सरस्वती शिक्षण संस्थेच्या तासगावकर अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण महाविद्यालयातील 15 महिन्यांपासून वेतन प्रलंबित असून याविरोधात येथील प्राध्यापक रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे या शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी मुक्ता या प्राध्यापक संघटनेने यासंदर्भात 24 ऑगस्ट 2018 रोजी तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेताना मुंबई विद्यापीठाने समिती गठीत केली होती. मुळात 15 महिने वेतन प्रलंबित असताना शुल्क नियामक प्राधिकरणाने या कॉलेजांची फी कशी ठरवली. विद्यापीठाने संलग्नता कशी दिली या संस्थेंकडून कर्मचार्‍यांची रक्कम न भरल्याने, भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर हा प्रश्न जास्त चिघळला होता.\nअखेर या सर्व प्रकरणाची दखल घेताना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने कॉलेज प्रशासनाला चौकशीसाठी बोलविले होते. त्यानंतर आता राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने देखील कॉलेजची झाडाझडती घेण्याचे ठरविले आहे.\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nहे कमबॅक कायम लक्षात राहणार : जडेजा\n तुमच्याकडे ‘असे’ आधारकार्ड आहे का\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Seven-days-police-remand-for-Zarband-accused/", "date_download": "2018-09-22T07:35:48Z", "digest": "sha1:ZUKHP2JMENQOOSYMIAR6N4LDGD2Z54VF", "length": 8090, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जेरबंद आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › जेरबंद आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी\nजेरबंद आरोपींना सात दिवसांच�� पोलिस कोठडी\nनवी पेठेतील मोबाईल गल्लीत झालेल्या सत्यवान ऊर्फ आबा कांबळे या युवकाच्या निर्घृण खुनातील सातही आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांना सोमवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. व्ही. मोहिते न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने या सर्वांना 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. खुनानंतर फरार झालेल्या विनित कोणारे या आरोपीलादेखील पोलिसांनी सापळा रचून सोलापुरातच जेरबंद केले आहे. दरम्यान, सोमवारीदेखील नवी पेठेत तणाव कायम होता. पोलिस बंदोबस्तही कडेकोट ठेवण्यात आला होता.\nया खुनातील मुख्य आरोपी सुरेश अभिमन्यू शिंदे उर्फ गामा पैलवान (वय 68, रा. पाणी वेस तालीम), गणेश उर्फ अभिजित चंद्रशेखर शिंदे (वय 25, मुरारजी पेठ, निराळे वस्ती), रविराज दत्तात्रय शिंदे (वय 26, रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ), प्रशांत उर्फ आप्पा पांडुरंग शिंदे (वय 30, रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ), तौसिफ गुरूलाल विजापुरे (वय 27, रा. मेहताबनगर, शेळगी), निलेश प्रकाश महामुनी (वय 35), विनित कोणारे (रा. पुणे) असे कोठडी सुनावलेल्या सात आरोपींची नावे आहेत. यातील सहा आरोपींना रविवारीच अक्कलकोट बसस्थानकावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तर विनित कोणारे याला सोमवारी पोलिसांनी सोलापुरातूनच अटक केली. तो खुनानंतर पुण्याला पळून गेला होता.\nजेरबंद केलेल्या सर्व आरोपींना सुरुवातीला फौजदार चावडी पोलिस ठाण्यात एकत्रित आणून पुढे न्यायालयात नेण्यात आले. दुपारी दोन वाजल्यापासूनच न्यायालयात पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. सव्वातीन-साडेतीन वाजता आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी पत्रा तालीमच्या कार्यकर्त्यांसह इतर लोकांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती. परिणामी काही काळ न्यायायालतही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\nखुनाचा हेतू काय आणि इतर हत्यारे शोधण्याकरिता आरोपींची दहा दिवसांची पोलिस कोठडी पोलिसांनी मागितली. यावर आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेत खुनाचा हेतू हा पोलिसांनीच शोधून काढला आहे. आरोपी संशयित असून त्यांनी खून केलेलाच नाही. ज्यांनी कोणी खून केला त्यांनी जागेवरच हत्यारे टाकून पळ काढला होता. त्यामुळे हत्यारे शोधण्याचा विषयच येत नाही. 2004 साली झालेल्या ऋतुराज खूनखटल्याशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींचा संबंध लावून त्यांना नाहक या प्रकरणा��� गोवण्याचा प्रकार असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. तर त्याला सरकारी पक्षाने जोरदार आक्षेप नोंदविला. आरोपींना पोलिस कोठडीची गरज असल्याचे न्यायालयास पटवून देण्यात आल्यानंतर न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद मान्य करुन सर्व आरोपींना 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या सुनावणीत सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सुवर्णा चव्हाण, तर आरोपींतर्फे अ‍ॅड. शशी कुलकर्णी, अ‍ॅड. प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले.\n‘हरकत नाही मला जे करायचे आहे ते करणारच’\nएकता कपूरच्‍या नव्‍या शोत शाहरूख खान (Video)\nसातारा : कार आणि टेम्पोची धडक; दोघांचा जागीच मृत्यू\nचीनने 'त्या' १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय\n...तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रणांगणात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://blog.railyatri.in/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B6/", "date_download": "2018-09-22T07:32:33Z", "digest": "sha1:MEN22KD44MC6MZCJLHXS5OHYLZMSSVGZ", "length": 9195, "nlines": 101, "source_domain": "blog.railyatri.in", "title": "तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत असे सुविधा ट्रेनचे नियम -", "raw_content": "\nतुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत असे सुविधा ट्रेनचे नियम\nतुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत असे सुविधा ट्रेनचे नियम\nजरी या ट्रेन्स प्रवास सुखकर करण्याच्या उद्दिष्टाने सुरू करण्यात आल्या असल्या तरी त्यांचे नियम मात्र बरेचदा प्रवाशांसाठी समस्या निर्माण करतात. त्यामुळे, सुविधा ट्रेन्ससह तुमची सहल ठरवण्यापूर्वी खाली नमूद केलेले नियम वाचा आणि सहजपणे प्रवास करा.\nहंगामी गर्दीच्या कालावधीत कन्फर्म तिकीट नसणाऱ्या प्रवाशांसाठी या ट्रेन्स एक सुटकेचा निश्वास ठरणे हेदेखील त्यांचे एक उद्दिष्ट आहे. त्यामुळेच सुविधा ट्रेन्सची तिकिटे कमाल 30 दिवस आधी आणि किमान 10 दिवस आधी बुक केली जाऊ शकतात. तिकिटे ऑनलाईन तसेच काउंटरवरूनदेखील बुक केली जाऊ शकतात.\nतिकिटाचे शुल्क आणि सवलत\nसुविधा रेल्वेमध्ये बदलत्या शुल्क धोरणाचा अवलंब करण्यात आला आहे ज्यामध्ये प्रत्येकी 20% बर्थ विकले गेल्यावर शुल्क वाढते. पण कमाल शुल्क तात्काळ शुल्काच्या तिप्पट शुल्काप���क्षा जास्त असणार नाही. जर एखाद्या विशिष्ट सुविधा रेल्वेसाठीची तिकिटे विकली गेली नाहीत तर ती फिजिकल बुकिंग काउंटर्सकडे बुकिंग करता दिली जातील. स्त्रिया, मुले किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्याही विशेष सवलती नाहीत.\nसुविधा ट्रेन्सचे तीन मुख्य प्रकार आहेत. पहिल्या श्रेणीमध्ये पूर्णतः AC असलेल्या ट्रेन्स, कमीत कमी थांबे अशा या राजधानी रेल्वेच्या धर्तीवरील रेल्वे आहेत. दुसऱ्या श्रेणीमध्ये दुरांतोच्या धर्तीवर AC आणि नॉन AC अशा मिश्र कोचेस, कमीत कमी थांबे यांचा समावेश आहे. तृतीय श्रेणीच्या रेल्वेमध्ये अध्येमध्ये थांबे आहेत तसेच यात एक्सप्रेस रेल्वेप्रमाणे AC आणि नॉन AC कोचेसही आहेत. तिकिटाचे शुल्क आपण जी सुविधा रेल्वे श्रेणी निवडू त्यानुसार कमी–जास्त होईल.\nतुम्ही सुविधा रेल्वेमध्ये चढण्यापूर्वी तुमच्याजवळ स्वतःचे ओळखपत्र असल्याची खात्री करा. सर्व प्रवाशांसाठी फोटो ओळखपत्र आवश्यक आहे आणि प्रवासामध्ये त्याची पडताळणी केली जाईल. जर एखादया प्रवाशाकडे वैध ओळखपत्र नसेल, तर त्याला/तिला रेल्वेमधून खाली उतरण्यास सांगितले जाऊ शकते.\nजर तुम्हाला सुविधा रेल्वेची तिकिटे रद्द करायची असतील तर रेल्वे निघण्याच्या निर्धारित वेळेच्या किमान 6 तास आधी किंवा चार्ट तयार केला जाण्याच्या आधी, जे आधी घडेल त्यापूर्वी रद्द करणे आवश्यक आहे. तिकीट रद्द केल्यावर फक्त 50% पैसेच परत केले जातील. ई–तिकिटांचा परतावा तिकीट एकदा का यशस्वीपणे रद्द केल्याबर थेट बँक किंवा क्रेडिट कार्डमध्ये जमा केला जाईल.\nPrevious Postमुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळे Next Postपरिणामकारक स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे:\nRailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे\nमुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळे\nपरिणामकारक स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे:\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nRailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे\nमुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळे\nतुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत असे सुविधा ट्रेनचे नियम\nपरिणामकारक स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे:\nसामान नेण्याचे नवे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Balwantgad-Trek-B-Alpha.html", "date_download": "2018-09-22T07:14:00Z", "digest": "sha1:JQRJYDGSNCHZZKVNCNJBK4NVSKYHHAQD", "length": 9498, "nlines": 33, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Balwantgad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nबळवंतगड (Balwantgad) किल्ल्याची ऊंची : 630\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: त्र्यंबकेश्वर\nजिल्हा : ठाणे श्रेणी : मध्यम\nकसारा ते इगतपुरी दरम्यान असलेल्या प्राचीन थळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच जव्हार त्र्यंबकेश्वर मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी थळ घाटाच्या समोरच्या डोंगरावर बळवंतगड हा टेहळणीचा किल्ला बांधण्यात आला होता . थळ घाटाच्या समोर मुख्य डोंगर रांगेपासून वेगळ्या झालेल्या डोंगरावर बळवंतगड किल्ला आहे. मुंबईहुन एका दिवसात करता येण्यासारखा हा छोटासा ट्रेक आहे. किल्ला छोटा असल्याने सर्व ऋतूत करता येतो. किल्ल्यावर पाणी नसल्याने पाणी मात्र सोबत बाळगावे.\nकिल्ल्याचा डोंगर पूर्व पश्चिम पसरलेला आहे . पश्चिमे कडील ढासळलेल्या तटबंदीतून आपला गडावर प्रवेश होतो. या भागात एकावर एक दगड रचून तटबंदी बनवण्यात आलेली आहे . याठिकाणी तटबंदी आणि फांजीचे अवशेष अजूनही पाहायला मिळतात . तटबंदी पाहून पश्चिममेकडे निघाल्यावर किल्ल्याच्या मधोमध छोटा उंचवटा आहे . तो चढून गेल्यावर एका झाडाखाली काही शेंदुर लावलेले दगड पाहायला मिळतात. स्थानिक लोक याला वेताळ म्हणून ओळखतात. वेताळाचे दर्शन घेउन पुढे गेल्यावर दोन घरांची जोती पाहायला मिळतात.\nउंचवट्यावरुन खाली उतरुन पुढे गेल्यावर उजव्या बाजूला खळग्यात पिंड ,नंदी आणि हातात तलवार घेतलेली आणि पायाखाली पनवतीला दाबून ठेवलेली मुर्ती पाहायला मिळते. या ठिकाणाच्या खालच्या अंगाला किल्ल्यावरचे पाण्याचे प्रचंड मोठ टाक आहे . पण ते पाहाण्यासाठी थोडे पुढे जाउन उजवीकडे वळसा घालून खाली उतरावे लागते . टाक्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्यात पाणी साठत नाही . टाक पाहुन परत किल्ल्याच्या पठारावर येउन पश्चिम टोकाकडे चालत गेल्यावर लांबवरचा प्रदेश दृष्टीपथात येतो. थळ घाट , मुंबई आग्रा महामार्ग , रेल्वेलाईन आणि कसारा गाव इथून दिसते . किल्ल्यावरुन दिसणारा प्रदेश पाहुन या डोंगरावर टेहळणीचा किल्ला का बांधला हे समजते.\n१) रेल्वेने :- कसारा लोकलने किंवा मेल एक्सप्रेस गाडीने कसारा गाठावे. कसारा स्थानका बाहेरुन विहीगावला जाण्यासाठी एसटी बसेस व जीप्स मिळतात. त्याने मालफाट्यावर उ���रावे. विहीगावातून माल गावात जाणारा रस्ता इथूनच सुरु होतो. या घाट रस्त्याने १.५०० किमी चढल्यावर डाव्या बाजुस एक पायवाट डोंगरात शिरते. (या ठिकाणी खास अशी खुण नाही रस्त्यावर जे मैलाचे दगड असतात त्यावरील १/४०० आणि १/६०० च्या मध्ये किल्ल्यावर जाणारी पायवाट डाव्या बाजुस आहे.) या पायवाटेने माल गावाच्या दिशेने चढत गेल्यावर १० मिनिटात किल्ल्याच्या उध्वस्त तटबंदीतून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो.\nकसार्‍याहून माल गावासाठी थेट जाणार्‍या जीप्स मिळाल्यास त्यांना बळवंतगड फाट्यावर उतरवायला सांगावे.\n२) खाजगी वाहानाने :- मुंबई - आग्रा महामार्गावरील कसार्‍याच्या पुढे थळ घाट सुरु होतो . घाटात ३ किमी अंतर कापल्यावर एक रस्ता डावीकडे खोडाळ्याकडे जातो. या रस्त्यावर विहीगाव आहे. विहीगावातून माल गावात एक रस्ता जातो. या रस्त्यावर १/४०० ते १/६०० मैलाच्या दगडा दरम्यान डाव्या बाजूला किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे .\nकिल्ल्यावर राहाण्याची सोय नाही\nकिल्ल्यावर किंवा विहीगावात जेवणाची सोय नाही .\nकिल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nविहीगावातून चालत पाउण तास लागतो.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nसर्व ऋतूत किल्ल्यावर जाता येते.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: B\nबळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort) बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) बाणकोट (Bankot)\nबारवाई (Barvai) बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) भगवंतगड (Bhagwantgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-channekuppi-dist-kolhapur-agrowon-maharashtra-8955", "date_download": "2018-09-22T08:15:31Z", "digest": "sha1:KU23QDMX43M7NT3ISSG3XR3XIBBHFS2Z", "length": 23381, "nlines": 187, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, channekuppi dist. kolhapur, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमिरची-ऊस-टोमॅटोतून उंचावला आर्थिक आलेख\nमिरची-ऊस-टोमॅटोतून उंचावला आर्थिक आलेख\nमिरची-ऊस-टोमॅटोतून उंचावला आर्थिक आलेख\nमंगळवार, 5 जून 2018\nसुमारे १२ वर्षांपासून मिरची पिकात सातत्य, बाजारपेठेतील मागणीनुसार मिरची वाणांची निवड, उसानंतर मिरची किंवा टोमॅटो अशी फेरपालट या पद्धतीतून अमर चव्हाण (चन्नेकुप्पी, जि. कोल्हापूर) यांनी आपल्या शेतीचा आर्थिक आलेख उंचावला आहे. एकरी ३५ ते ४० टन उन्हाळी मिरची उत्पादनात सातत्य ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.\nसुमारे १२ वर्षांपासून मिरची पिकात सातत्य, बाजारपेठेतील मागणीनुसार मिरची वाणांची निवड, उसानंतर मिरची किंवा टोमॅटो अशी फेरपालट या पद्धतीतून अमर चव्हाण (चन्नेकुप्पी, जि. कोल्हापूर) यांनी आपल्या शेतीचा आर्थिक आलेख उंचावला आहे. एकरी ३५ ते ४० टन उन्हाळी मिरची उत्पादनात सातत्य ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज या तालुका ठिकाणापासून चार किलोमीटरवर चन्नेकुप्पी हे दोन हजार लोकसंख्येचे छोटे गाव आहे. भाजीपाला क्षेत्रासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. गडहिंग्लज तालुक्याचे नाव प्रामुख्याने मिरची पिकासाठी घेतले जाते.\nमिरची पिकात नाव कमावलेले चव्हाण\nचन्नेकुप्पी गावातील अमर रामचंद्र चव्हाण (वय ४०) सन २००६ पासून मिरची शेती करतात. त्यांचा या पिकातील किमान १२ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. त्यांची एकूण ११ एकर शेती आहे. त्याचबरोबर दुसऱ्यांची सहा एकर शेती कसण्यासाठी घेतली आहे. हिरण्यकेशी नदी असल्याने पाण्याची समस्या नसते. त्याचबरोबर दोन विहिरी, तीन कूपनलिकांच्या माध्यमातून शेती बागायत करणे शक्य झाले आहे.\nचव्हाण म्हणाले, की मिरचीचे एकरी उत्पादन शक्यतो ३० टनांपेक्षा खाली येत नाही. त्यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. उत्पादन ३५ ते ४० टनांपर्यंतही घेतो.\nचव्हाण यांच्यासाठी गावापासून सुमारे ८० किलोमीटरवर असलेले बेळगाव हे मुख्य तर २० किलोमीटरवरील संकेश्‍वर हे अन्य मार्केट आहे. दररोज सुमारे ८०० किलोपर्यंत मिरचीची काढणी होऊन ती मार्केटला पाठविली जाते. चव्हाण म्हणाले, की मार्केटच्या मागणीनुसार भज्यांसाठी व लांब अशा दोन प्रकारच्या मिरच्या घेतो. बेळगाव मार्केटला भज्यांसाठीची मिरची चालते.\nगेल्या पाच वर्षांत मिरच्यांचे दर किलोला ३५, ४० ते ५० रुपयांपर्यंत मिळायचे. खर्च वजा जाता एकरी दोन ते तीन व काही परिस्थितीत त्याहून अधिक नफादेखील हाती यायचा. यंदा मात्र हेच दर १० रुपये प्रति किलो एवढे खाली आले आहेत. त्यामुळे यंदा तरी मिरची परवडण्याजोगी राहिली नाही.\nटोमॅटोचीदेखील हीच स्थिती आहे. टोमॅटोचेही एकरी ४० टनांपर्यंत उत्पादन घेतो. मात्र मागील डिसेंबरपासून त्या��ेही दर किलोला १० रूपयांपर्यंत मिळू लागल्याने संकटात वाढ झाली आहे. उसाचे एकरी ८० टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्याचे उत्पन्न मात्र शाश्वत राहते असे चव्हाण यांनी सांगितले.\nपदे सांभाळली; पण शेतीत दररोज कष्ट\nचव्हाण यांनी स्वत:च शेती फुलवताना आपल्या सहकाऱ्यांनाही मोलाची मदत केली आहे. ते ‘आत्मा’ समितीचे तालुकाध्यक्ष आहेत. गडहिंग्लज पंचायत समितीचे सभापतीपदही त्यांनी भूषविले आहे. गडहिंग्लज कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे. चव्हाण म्हणतात, की विविध पदांची जबाबदारी सांभाळली तरी शेतीतील कष्ट मात्र थांबवलेले नाहीत. सल्लागार मित्र रवी घेज्जी यांच्यासह शेतकरी मंडळातील सदस्यांबरोबर त्यांची दररोजची चर्चा होते. या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येवून कूपनलिका पुरर्भरणाचा कार्यक्रम राबविला. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडील बंद असलेल्या कूपनलिकांना पाणी येत त्यांची शेती समृद्ध झाली आहे. चव्हाण यांनी खंडाने ही जमीन कसायला घेतली आहे त्यातही सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. जमिनीची प्रत चांगली ठेवत उत्पादनातही वाढ करण्याचा प्रयत्न त्यात केला आहे.\nॲग्रोवन ठरला मार्गदर्शक सखा\nचव्हाण ॲग्रोवनचे नियमित वाचक आहे. हवामानाचे अंदाज, त्याविषयीची माहिती ॲग्रोवनमधून समजत असल्याने शेती व्यवस्थापन सुलभ करणे शक्य होते असे ते सांगतात. पूरक व्यवसायांचीही विविध माहिती समजते. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी जोखीम घेऊन शेतीत प्रयोग केले ते वाचून प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.\nऊस- मिरची व टोमॅटो असा मेळ\nदरवर्षी उन्हाळ्यात (फेब्रुवारीत) मिरची- साधारण दोन एकर क्षेत्र\nयात एक एकर भजीच्या मिरच्यांंचे तर एक एकर लांब मिरचीचे\nमिरचीचा प्लॉट जुलै-आॅगस्टपर्यंत राहतो.\nखोडवा ऊस काढल्यानंतर त्यात पुन्हा मिरची किंवा टोमॅटो\nपीक फेरपालटावर भर. पीक बदलामुळे जमिनीची सुपीकता ठेवण्याचा प्रयत्न\nझिगझॅग पद्धतीने मिरचीची लागवड\nउसात सुरवातीच्या तीन फुटी सरीऐवजी पाच फुटी सरीला प्राधान्य\nपाटपाण्याऐवजी ठिबक सिंचनाचा वापर\nविद्राव्य खतांचा अधिकाधिक वापर\nमल्चिंग पेपरचा प्रभावी वापर\nवेल बांधणी करून वाऱ्यापासून होणारे नुकसान टाळले\nसेंद्रिय व रासायनिक कीडनाशके असा मेळ\nगरजेनुसार तंत्रज्ञानात केले बदल\nपहाटेपासून रा���्रीपर्यंत स्वत: कष्ट करण्याची तयारी\nप्रयोगशील शेती करणाऱ्या मित्रांचा सहवास\nउसामधून येणारी रक्कम अन्य कामांसाठी तर भाजीपाला शेतीतील रक्कम दैनंदिन खर्चासाठी\nशेतीत आई-वडिलांचीही मोठी मदत\nचव्हाण यांनी मिरची शेतीस सुरवात केली त्या वेळी केवळ एकरी दहा टनांपर्यंत उत्पादन मिळत होते. तीन फुटी सरी, पाटाने पाणी आदी पारंपारिक पद्धतीचाच वापर व्हायचा. सन २००३ नंतर या परिसरात पहिल्यांदा त्यांनी पॉली मल्चिंगचा वापर करण्यास सुरवात केली. त्याचबरोबर व्यवस्थापनातही सुधारणा केल्या.\nसंपर्क : अमर चव्हाण, ९०११४१५७७७\nमिरची टोमॅटो ठिबक सिंचन\nअमर चव्हाण चांगले व्यवस्थापन करीत असल्याने मिरचीचा दर्जा चांगला मिळतो.\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वा���े फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nराज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...\nचीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...\nभाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...\nमिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...\nइजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...\nठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...\nकमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...\nपावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/568437", "date_download": "2018-09-22T07:35:56Z", "digest": "sha1:BCFMEYEWCQ43OYBU4Y2INYFBB7LKBMNY", "length": 12081, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "प्रभाग रचनेत कुपवाड शहराचे तीन तुकडे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » प्रभाग रचनेत कुपवाड शहराचे तीन तुकडे\nप्रभाग रचनेत कुपवाड शहराचे तीन तुकडे\nतीन प्रभागात विभागला कुपवाड परिसर: आरक्षणात उपमहापौर विजय घाडगे\nदरिकांत माळी / कुपवाड\nदोन महिण्यावर येवुन ठेपलेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेली प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा व आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर करण्यात आली. मनपा क्षेत्रातील 20 प्रभागांसाठी 78 नगरसेवकांचे आरक्षण ड्रॉ पद्धतीने निश्चित करण्यात आले. नव्या प्रारुप आराखडय़ात सुमारे 70 हजार लोकसंख्या असलेल्या कुपवाड शहराचे तीन तुकडे झाले असुन यामध्ये क्रम���ंक एक, दोन व आठ असे एकुण तीन प्रभाग पडले आहेत. शहराच्या गावभागाचा परिसर वगळता पुर्वेचा व दक्षिणेचा काही भाग मिरजेला तर पश्चिम व दक्षिणेचा काही भाग सांगलीला जोडला असुन उत्तरेचा परिसर नव्या प्रभागात समाविष्ट झाला आहे. नवी प्रभाग रचना सर्वच इच्छुकांना अडचणीची ठरणार असुन उमेदवारांची ‘झुंज’ पहायला मिळणार आहे.\nनवा प्रभाग आराखडा व आरक्षण सोडतीत कुपवाड परिसरांतुन माजी उपमहापौर प्रशांत पाटील, धनपाल खोत, विष्णु माने व गजानन मगदुम आदी विद्यमान नगरसेवक बचावल्याने त्यांचा जीव भांडय़ात पडला. त्यांना सोयीस्कर व काहीअंशी वाढीव भाग मिळाला आहे. तर आरक्षणात दांडी उडाल्याने विद्यमान उपमहापौर विजय घाडगे व विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते हे दोघे मातब्बर सोयीस्कर प्रभागाअभावी अडचणीत सापडले आहेत. त्यांना शेजारच्या खुल्या प्रवर्गातुन निवडणुक लढवावी लागणार आहे. आगामी निवडणुकीत कुपवाड परिसरांत तुल्यबळ काँग्रेस व राष्ट्रवादी तसेच भाजपा, शिवसेना, जनता दल व सुधार समिती यांच्यात चुरशीच्या लढती होण्याची दाट शक्यता असुन राजकीय हालचालींना वेग आला आहे.\nनव्या प्रभाग आराखडय़ानुसार कुपवाडमधील प्रभाग एकमध्ये प्रकाशनगर, रामकृष्णनगर, कापसे प्लॉट, भारत सुतगिरणी, अहिल्यानगर, विजयनगर, वसंतनगर, यशवंतनगर, आंबाचौक व बुधगाव रोड आदी भागांचा समावेश असुन या प्रभागासाठी अनु.जाती पुरुष, सर्वसाधारण पुरष, ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला असे आरक्षण आहे. या प्रभागात सध्या नगरसेवक प्रशांत पाटील, धनपाल खोत, उपमहापौर विजय घाडगे, माजी उपमहापौर मोहन जाधव, माजी नगरसेवक किरण सुयर्ववंशी, शेडजी मोहिते, नगरसेविका सौ.गुलजार पेंढारी इच्छुक आहेत. या प्रभागात 28,056 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कुपवाड गावठाणसह शांत कॉलनी, बजरंगनगर, शरदनगर, ओंकार कॉलनी, हनुमाननगर, दुर्गानगर, विद्यासागर कॉलनी, माळवाडी, लेप्रसी कॉलनी, मेघजीभाईवाडी, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, नवनाथनगर ते मिरज-पंढरपुर रोडची पश्चिम बाजुचा समावेश असणाऱया दोन नंबर प्रभागात अनु.जाती महिला, ओबीसी महिला व सर्वसाधारण पुरुषांसाठी दोन जागा आहेत. या प्रभागात काँग्रेसचे नगरसेवक गजानन मगदुम, माजी उपनगराध्यक्ष कुमार पाटील, लिंगायत समाजाचे नेते रविंद्र पाटील, काँग्रेसचे निलेश साखरे, सौ.सविता मोहिते, वंदना सायमोते, ��गरसेविका सुरेखा कांबळे यांची तयारी सुरु आहे. यामध्ये एकुण 25,279 मतदार आहेत. तर प्रभाग आठमध्येही अनु.जाती महिला, ओबीसी महिला तसेच सर्वसाधारण पुरुषांसाठी दोन जागा आहेत. या प्रभागात वानलेसवाडी, विजयनगर पुर्व-पश्चिम, सैनिकनगर, विकास कॉलनी, विलींग्डन व चिंतामन कॉलेज, वानलेस चेस्ट व भारती हॉस्पीटल, विनायकनगर, विकास कॉलनी, गंगानगर, अष्टविनायकनगर, क्रांतीसिंह नाना पाटील सोसायटी, आंबेडकर सोंसायटी, गुरुकृपा व अजंठा कॉलनी, वीजवितरण व कुपवाडचे मनपा कार्यालय आदी भागांचा समावेश आहे. या प्रभागात आरक्षण मिळाले नसले तरी सोयीस्कर प्रभाग आल्याने विद्यमान नगरसेवक विष्णु माने, नगरसेविका सौ.स्नेहा औंधकर, भाजपाच्या सौ.कल्पना कोळेकर आदी इच्छुक असुन या प्रभागात एकुण 24,201 मतदार आहेत. एकुणच विद्यमान नगरसेवकांविरोधात निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी अनेक इच्छुकांनी जोरदार फिल्डींग लावल्याने आगामी निवडणुक संघर्षमय होण्याची चिन्हे आहेत. कुपवाड शहरातील राजकीय हालचाली चागंल्याच गतिमान झाल्या आहेत. कुपवाड परिसरांत आगामी महापालिका निवडणुक सरळसोपी जाणार नसुन चुरशीची होण्याची शक्यता आहे.\nलाच स्वीकारताना बांधकाम विभागाच्या अधिकाऱयाला अटक\nसंत ज्ञानदेव व सोपानदेवांच्या बंधूभेटीचा रंगला सोहळा\n‘शांत राहू नको, सक्रिय होणे आवश्यक’\nनीट परीक्षेत प्रतिमा पाटीलचे यश\nलोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करूनच परत येणार : बच्चू कडू\nपाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले, मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nइंधर दरवाढीचा पुन्हा भडका पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ\nअजिंक्य रहाणे, अय्यरची शतके\nअभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nशनिवार दि. 22 सप्टेंबर 2018\nचंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर\nअत्याचार रोखण्यासाठी सदैव पाठिशी राहू\nसमिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/category/nashik-news-latest-marathi-news-and-trends-north-maharashtra/?filter_by=random_posts", "date_download": "2018-09-22T07:43:05Z", "digest": "sha1:UP2YWYN5EMM2YO4FPN3KKYBTXIV7Q77G", "length": 9048, "nlines": 197, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Nashik-latest Marathi news and trends from Nashik, North Maharashtra", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nगंगापूरमधून २०२४ क्युसेस पाण्याचा विसर्ग; अद्यापही अनेक लहान मंदिरे पाण्याखाली\n‘स्मार्ट सिटी’ योजनेतही वाहतूक बेटाची दुरवस्था\nनाशिक : म. गांधींच्या चष्म्याच्या प्रतिकृतीची ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’...\nपाणी चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम; 1200 डोंगळे काढले; जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी\nस्वच्छतेसाठी हॉटेलनंतर पेट्रोलपंपांचा आधार\nगांजा तस्करीतील मुख्य सूत्रधार गजाआड\nनाशिक, पुणे, जळगाव विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर; सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा\nनिमा मतमोजणी : मतदार कंटाळले उमेदवारांच्या पाठपुराव्याला; मतपत्रिकेत चिठ्ठी टाकून नाराजी\nसंदर्भसेवा रुग्णालयासाठी ३५ कोटी मंजूर\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nMahendra Jagtap on नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )\nSanket naikade on नाशिक | सचिन गडाख (वाचक श्रेणी) , सुबक अक्षरे गिरवीन…\nTejas Ghorpade on मतदानातून निवडा ‘ऑनलाईन तेजस’ पुरस्काराचा मानकरी\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nधुळे ई पेपर (दि 22 सप्टेंबर 2018)\n406 घरकुलांसाठी 24 कोटींचा प्रस्ताव\nपाळधी बायपासजवळ मोटारसायकल-स्कूलव्हॅनच्या धडकेत तिघे ठार\nवैद्यकीय महाविद्यालयाची सहाय्यक संचालकांकडून पाहणी\nरेल्वेतून पर्स लांबविणार्‍या चोरट्यास अटक\nओव्हरटेकच्या प्रयत्नात भरधाव मोटारसायकल स्कूलव्हॅनवर धडकली\nसुरेगावातील पाचवीच्या विद्यार्थ्याचा गळा कापणार्‍या वाबळेला जन्मठेप\nपाईपलाईनच्या ‘त्या’ इमारतीचा मजला काढा; अन्यथा कारवाई\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे ध्वजसंचलन\nनाशिककरांना मिळणार स्मार्ट एलईडीसह भूमिगत गॅस कनेक्शन\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-ipm-good-environment-11988", "date_download": "2018-09-22T08:07:52Z", "digest": "sha1:QI5ILPKLNWKSFUAE6STUTBP64VOHG7GK", "length": 25898, "nlines": 180, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, ipm for good environment | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपर्यावरण समतोलासाठी हवे एकात्मिक कीड-रोग नियंत्रणाला प्राधान्य\nपर्यावरण समतोलासाठी हवे एकात्मिक कीड-रोग नियंत्रणाला प्राधान्य\nडॉ. बाबासाहेब वाळुंजकर, संदीप कानवडे, आशिष सहाणे\nरविवार, 9 सप्टेंबर 2018\nएकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये पीक लागवडीपासून कीड नियंत्रणाच्या विविध पद्धतीचा योग्य प्रकारे वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवली जाते. यामध्ये पर्यावरणाचा समतोल साधला जातो. कीडनाशकांचा वारंवार वापर टाळण्याकडे कल असतो. त्यामुळे उत्पादनामध्ये कीडनाशकांचे अंश राहत नाहीत.\nएकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये पीक लागवडीपासून कीड नियंत्रणाच्या विविध पद्धतीचा योग्य प्रकारे वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवली जाते. यामध्ये पर्यावरणाचा समतोल साधला जातो. कीडनाशकांचा वारंवार वापर टाळण्याकडे कल असतो. त्यामुळे उत्पादनामध्ये कीडनाशकांचे अंश राहत नाहीत.\nगेल्या काही वर्षांमध्ये रासायनिक कीडनाशकांच्या वापरामध्ये वाढ होत गेली आहे. पिकामध्ये कीड दिसली की आर्थिक नुकसानीची पातळी वगैरे फारसा विचार न करता रासायनिक नियंत्रणाचे उपाय वापरले जातात. याचे विपरीत परिणाम -\n१. रासायनिक कीडनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यामध्ये दिसत असून, त्याचे परिणाम मानवी आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर होत आहेत. परदेशातील कीडनाशक अवशेषाबाबतचे धोरण कडक असून, असे अवशेष आढळल्यामुळे शेतीमाल नाकारला जात आहे.\n२. सततच्या वापरामुळे किडींची रसायनाविरुद्ध प्रतिकार शक्ती वाढली आहे.\n३. पिकावरील किडींचे नैसर्गिक शत्रू सततच्या फवारणीमुळे नष्ट झाल्याने किडींवरील नैसर्गिक अंकुश नाहिसा होत आहे. परिणामी पूर्वी अल्प प्रमाणात नुकसान करणाऱ्या किडीही रौद्ररूप धारण करताना दिसत आहेत.\n४. परागीभवन करणाऱ्या मधमाश्‍या, बंबल बी अशा शेतीसाठी आवश्यकत कीटकांची संख्या कमी होत आहे.\nया ऐवजी शेतीमध्ये पिकांचे निरीक्षण करून योग्य वेळी एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय वापरणे आवश्यक आहे. या उपायासाठी निसर्गाला समजून घेतल्यास खर्चात बचत शक्य होईल. त्यासाठी खालील टीप्स उपयोगी ठरतील.\nकीड व रोगांची ओळख करून घेणे :\nआपण सामान्यतः जी पिके शेतात घेतो, त्यातील हानिकारक व उपयुक्त कीटकांचा परिचय करून घ्यावा. त्यासाठी परिसरातील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांतील कीटकशास्त्रज्ञ, रोग व विकृती शास्त्रज्ञ यांची मदत घ्यावी. शेतीविषयक माहिती गोळा करत राहावी.\nकीड व रोगप्रतिकारक वाणांची निवड :\nआपल्या परिसरात येणाऱ्या कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावाची माहिती करून घ्यावी. अशा कीड किंवा रोगांना प्रतिकारक किंवा सहनशील जाती मिळवण्याचा प्रयत्न करावा. अधिक उत्पादनक्षम अशा कीड - रोग प्रतिकारक वाण कृषी विद्यापीठातून जाणून घ्यावेत. त्यांच्या बियाणांची मागणी करावी.\nएकाच प्रकारातील किंवा कुळातील पिकांची लागवड करू नये. उदा : तूर, हरभरा, टोमॅटो आदी पिकांवर घाटे अळीची उपजीविका होते. या पिकानंतर कपाशीचे पीक घेऊ नये. अन्यथा घाटे अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो.\nपेरणीच्या वेळात बदल :\nविभागवार पेरणीची एकच वेळ ठरवून पीक घ्यावे. अन्यथा एका विभागातील किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते. यालाच ‘झोनल सिस्टीम ऑफ प्लॅंटींग’ असे म्हटले जाते.\nशिफारशीनुसार रासायनिक खतांचा वापर :\nपिकास नत्रयुक्त रासायनिक खतांचा वापर शिफारशीनुसार करावा. शिफारशीपेक्षा जास्त नत्रयुक्त खतांचा वापर केल्यास रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. पालाश किवा सिलिकायुक्त खताचा शिफारशीप्रमाणे वापर केल्यास किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.\nमुख्य पिकाचे हानिकारक किडींपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने किडींना जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत लावले जाते. सापळा पिकांची लागवड ही शेताच्या चारी बाजूनी करतात. याला ‘पेरीमीटर ट्रॅप क्रॉपिंग’ किंवा ‘पी.टी.सी.’ असे म्हणतात. विविध पिकांसाठी आवश्यक सापळा पिकाची निवड तज्ज्ञांच्या साह्याने करावी. आपल्या शेताचा आकार, मुख्य पिकाचे एकूण क्षेत्र इत्यादी वरून सापळा पिकाचे क्षेत्र अथवा त्याची प्रति चौरस मीटर संख्या (घनता) ठरवावी.\n��ापळा पीक वापरण्याची तत्त्वे :\nसापळा पीक हे मुख्य पिकाच्या जीवनकाळात सुरवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावे.\nमुख्य पिकाशी अन्नद्रव्य, पाणी, जागा व प्रकाश या बाबतीत कमीतकमी स्पर्धा करणारे असावे.\nटप्प्याने सापळा पिकावरील किडींचे अंडीपुंज, अळ्या, कोष आणि प्रौढ अवस्था गोळा करून नष्ट कराव्यात. सापळा पिकावरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून टाकून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.\nकापूस या पिकाभोवती पिवळ्या रंगाच्या झेंडूची एक बॉर्डरलाइन लावून घ्यावी. झेंडूच्या पिवळ्या फुलांकडे हिरव्या बोंड अळीचा मादी पतंग आकर्षित होऊन त्यावर अंडी घालतो. झेंडूच्या मुळामधून हानिकारक अल्फा टर्थीनील हे रसायन स्रवत असल्याने सूत्रकृमींचे नियंत्रण होण्यास मदत होते. सणासुदीला या पासून मिळालेल्या फुलांतून अतिरीक्त उत्पन्न मिळू शकते. कपाशीमध्ये मुग, चवळी, मका यासारखी पिके घेतल्यास नैसर्गिक मित्रकीटकांचे प्रमाण वाढते. मुख्य किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.\nभुईमूग पिकात शेताच्या चारी बाजूने सूर्यफूल या पिकाची बॉर्डरलाइन म्हणून लागवड करावी. भुईमुगावर येणारी केसाळ अळी, स्पोडोप्टेरा अळी अशा किडी सूर्यफुलाची मोठी पाने व पिवळ्या रंगाच्या फुलांकडे आकर्षित होऊन अंडी घालतात. सूर्यफुलावरील अंडीपुंज प्रादुर्भाव ग्रस्त पाने अळ्यांसहित नष्ट करावीत. किंवा आवश्यकतेनुसार जैविक अथवा रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. ती कीड मुख्य पिकास हानी पोचवणार नाही.\nएकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीमध्ये जैविक नियंत्रण ही महत्त्वाचे आहे. यामध्ये परोपजीवी कीटक, भक्षक कीटक, सूक्ष्म जिवाणू, विषाणू, बुरशी अशा घटकांचा समावेश होतो. या बाबी निसर्गात उपलब्ध असतात. मात्र, शेतामध्ये नियंत्रणाच्या अनुषंगाने योग्य प्रमाणात सोडण्याची आवश्यकता असते. प्रयोगशाळेत त्यांची अंडी व बिजाणूंची योग्य अशा वातावरणामध्ये वाढ केली जाते. अशा घटकांची उपलब्धता जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा, कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठ होऊ शकते. त्यांचा वापर बीजप्रक्रियेपासून विविध टप्प्यामध्ये करता येतो. ती नेमकी समजून घ्यावी. यामुळे शेती उत्पादनातील कीडनाशकांच्या अवशेषांचे प्रमाण कमी ठेवणे शक्य होऊ शकते.\nउदा : ट्रायकोग्रामा, ऑस्ट्रेलियन बिटल असे मित्रकिटक.\nसंपर्क - संदीप कानवडे, ९९२१५८३८५८\n(श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड, संगमनेर, जि. नगर.)\nपर्यावरण environment आरोग्य health शेती निसर्ग कृषी विभाग agriculture department कृषी विद्यापीठ agriculture university तूर गवा रासायनिक खत chemical fertiliser खत fertiliser कापूस बोंड अळी bollworm उत्पन्न भुईमूग groundnut कीटकनाशक जैवतंत्रज्ञान biotechnology संगमनेर नगर\nसोयाबीनमध्ये सूर्यफूल सापळा पीक.\nविविध प्रकारच्या सापळ्याचा योग्य उपयोग करावा.\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5185932002332834447&title=First%20Robotic%20Surgery%20In%20Pimpri&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-09-22T07:05:42Z", "digest": "sha1:BUWT2WIF4QDS5PNJ3KDN3PPBA2PTFLFL", "length": 9878, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पिंपरी-चिंचवडमध्ये पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवडमध्ये पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया\nपिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय रुग्णालय व संशोधन केंद्र येथे ‘डा विन्सीएक्सआय’ कंपनीचे अत्याधुनिक चौथ्या पिढीच्या रोबोटच्या साहाय्याने २५ जून रोजी नुकतीच पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली.\nआंबेगाव येथील ४० वर्षीय महिलेला दोन आठवड्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला एका मूत्रपिंडामध्ये सहा सेमी या आकाराचा काटेरी व शिंगांसारखा मूत्रखडा तसेच दुसऱ्या मूत्रपिंडात लहान मूत्रखडा असल्याचे तपासणीनंतर दिसून आले होते. त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित होत नव्हते; तसेच त्यांना फार वेदना होत होत्या. दुसऱ्या मूत्रपिंडामधील मूत्रखडा लेप्रोस्कोपिक सर्जरीद्वारे काढण्यात आला. पहिल्या मूत्रपिंडातील खड्याचा आकार मोठा असल्याने तो काढण्यासाठी रोबोटिक सर्जरीचा वापर करण्यात आला.\nही शस्त्रक्रिया करण्यासाठी शरीरामध्ये पाच मिमीची पाच छिद्र करून मूत्रपिंडातील खडा बाहेर काढण्यात आला. हीच शस्त्रक्रिया नेहमीच्या पद्धतीने केली असता जास्त म्हणजे १५ सेमीचा कट द्यावा लागला असता. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली असती आणि रक्तस्त्राव होऊन रुग्णाला वेदनेचा त्रासही सहन करावा लागला असता; तसेच त्याचप्रमाणे आजारपणातून बरे होण्यास व जखम भरण्यास फार वेळ लागला असता. हे सर्व टाळण्यासाठी रोबोटिक सर्जरीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व तपासण्या व ऑपरेशन यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.\nया रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी युरोलॉजी विभागाचे डॉ. एस. पी. कांकलिया डॉ. व्ही. पी. साबळे, डॉ. वी. पी. सावंत, डॉ. सुनील म्हस्के, डॉ. हिमेश गांधी, डॉ. दीपक माने, डॉ. अभिरुद्रा मुळे, डॉ. मेहुल सिंह तसेच निवासी डॉक्टर्स आणि भूलतज्ज्ञ विभागाचे डॉ. पी. एस. गरचा, डॉ. शीतल व डॉ. भूषण यांनी परिश्रम घेतले.\nडॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या प्रयत्नातून रुग्णालयात पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले रोबोट स्थापित करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, शैक्षणिक संचालिका डॉ. वत्सलास्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण, या वेळी उपस्थित होते.\nTags: PunePimpriChinchwadRobotic Surgeryपिंपरीचिंचवडपुणेरोबोटिक शस्त्रक्रियाDr. D. Y. Patil College of Ayurved & Research Centreडॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्रप्रेस रिलीज\n‘आधारकार्ड अभियाना’ची मोहिम महिनाभर वाढविण्याची मागणी सात लाख पुणेकर होणार आगीपासून सुरक्षित पुण्यात ‘युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शो’ पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय ‘वेस्टसाइड’तर्फे पहिलावहिला सेल\nएका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\nमाहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य\nसंरक्षक ओझोन थर वाचवू या\nसोलापुरात फूल बाजार तेजीत\nकोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी\nसॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प\nराह पकड तू एक चलाचल...\nजिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट\nएक��� वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158205.30/wet/CC-MAIN-20180922064457-20180922084857-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}